diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1004.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1004.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e55362d4986b0ad676fda16b393cf8b34f505213
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1004.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रश काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10060.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10060.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bce0b8973650ba542d277a17ee85265c3c524567
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10060.txt
@@ -0,0 +1 @@
+जॉन लॉरेन्स कॉलिन्स जूनियर (सप्टेंबर १४, १९२९ – जून २०, २००५) हे एक अमेरिकन लेखक होते. डॉमिनिक लापियर यांच्यासोबत लिहलेले त्यांचे फ्रीडम अॅट मिटनाइट हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10066.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10066.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d8e021d0de874b8d2ac11f74325c01b9ec6d1542
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10066.txt
@@ -0,0 +1,4 @@
+गुणक: 33°34′N 101°53′W / 33.567°N 101.883°W / 33.567; -101.883
+
+लॅरेडो (इंग्लिश: Laredo) हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक शहर आहे. टेक्सासच्या दक्षिण भागात रियो ग्रांदे नदीच्या उत्तर किनाऱ्यावर व अमेरिका-मेक्सिको सीमेवर वसलेले लॅरेडो टेक्सास राज्यातील १०व्या क्रमांकाचे मोठे शहर असून सॅन डियेगो व एल पॅसो खालोखाल ते अमेरिका-मेक्सिको सीमेवर वसलेले तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
+२०१२ साली सुमारे २.४५ लाख लोकसंख्या असलेल्या लॅरेडोमधील ९५.६ टक्के रहिवासी हिस्पॅनिक वंशाचे असून लॅरेडो अमेरिकेमधील सर्वात कमी वैविध्य असलेल्या शहरांपैकी एक आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10073.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10073.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..032323a746c830536b6128a0b8cdad8cf68ab3a0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10073.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लॅसेन काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सुसानव्हिल येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३२,७३० इतकी होती.[२]
+या काउंटीची रचना १ एप्रिल, १८६४ रोजी झाली.[३] लॅसेन काउंटीला या प्रदेशातील भटक्या पीटर लॅसेनचे नाव दिलेले आहे.[४]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10074.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10074.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..148deb046b53c92514c8539458f060155a8b3f19
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10074.txt
@@ -0,0 +1,5 @@
+लॅस्को हे फ्रान्समधील प्रागैतिहासिक गुहाचित्रे असलेले स्थळ आहे. दोर्गोन्य विभागातील माँतीनॅक गावाजवळ व्हेझर नदीच्या खोऱ्यात ते वसलेले आहे. इ.स. १९७९ साली युनेस्कोने या स्थळाचा जागतिक वारसा स्थान म्हणून आपल्या यादीत समावेश केलेला आहे.[१]
+१२ सप्टेंबर, इ.स. १९४० या दिवशी माल्कल रावीडट, जॅक मार्सल, जॉर्ज अँजल, सायमन कॉइनकस या छोट्या मुलांनी तसेच छोटे कुत्र्याचे पिलू रोबोट यांनी लॅस्को येथील गुहाचित्रांचा शोध लावला. मार्कलच्या कुत्र्याच्या पिलाबरोबर ही मुले खेळत असताना हे कुत्र्याचे पिलू एका गुहा बिळात शिरले. त्याच्या पाठोपाठ गेलेल्या या मुलांना ही गुहेतील भित्तीचित्रे आढळली.[२]
+लॅस्को येथील गुहात चितारलेली भित्तिचित्रे ही फिकट रंगाच्या पार्श्वभूमीवर काढलेली आहेत. रंगीत चित्रांव्यतिरीक्त येथे उत्कीर्ण चित्रांचीही रेखांकने आहेत. हरीण, सिंह, बारशिंगा, रानगवा आणि प्रचंड हत्ती यांची चित्रे येथे असून ही सर्व चित्रे एकाच परिमाणात काढलेली आहेत. काळवीट, बैल, घोडे या प्राण्यांची चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
+लॅस्को येथील चित्रे युरोपातील उत्त्तराश्मयुगीन म्हणजे ऑरिग्नेशियन (पेरीगोर्डियन) काळातील असून चित्रशैली, जनावरांची जातकुळी आणि कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती नुसार येथील गुहाचित्रे ही १७,३०० वर्षांपूर्वीची आहेत.[३][४]
+लॅस्को येथील गुहांचा शोध लागला त्यावेळी येथील चित्रे सुस्थितीत होती त्यामुळे इ.स. १९४८ साली ती प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली.[५] परंतु रोजच्या जवळपास १२०० प्रेक्षकांच्या भेटीमुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायॉक्साईडमुळे व काही इतर कारणांनी या चित्रांतील काही रंग फिकट होऊ लागले व काही चित्रांवर हिरवी बुरशी चढू लागली त्यामुळे इ.स. १९६३ पासून ही गुहाचित्रे प्रेक्षकांना पाहण्यासाठी बंद करण्यात आली. या चित्रांचे परत संवर्धन केल्यानंतर इ.स. १९८३ साली या चित्रांच्या मूळ ठिकाणापासून २०० मीटर अंतरावरून प्रेक्षकांना पाहण्यासाठी ती परत खुली करण्यात आली.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10076.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10076.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5e322f52d0a8cb8e94ce740bd0b97664be1b2dca
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10076.txt
@@ -0,0 +1,2 @@
+चार्ल्स एदुआर्द जीनेरे (फ्रेंच: Charles-Édouard Jeanneret), टोपणनाव ल कॉर्बूझीये (फ्रेंच: Le Corbusier; ऑक्टोबर ६, इ.स. १८८७ - ऑगस्ट २७, इ.स. १९६५) हा एक स्विस-फ्रेंच स्थापत्यकार होता. त्याला आधुनिक वास्तूशास्त्राचा जनक मानले जाते.
+इ.स. १९५० च्या दशकात कॉर्बूझीयेला भारतातील चंदिगढ हा केंद्रशासित प्रदेश विकसित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. भारतातील पहिले सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदिगढमधील अनेक इमारती कॉर्बूझीयेने डिझाइन केल्या आहेत तसेच शहरामधील सेक्टरची संकल्पना देखील त्याचीच आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10080.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10080.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4420377ab45199dca01e22e9c9fae44f22a482fe
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10080.txt
@@ -0,0 +1,206 @@
+लेंगपुई विमानतळ (आहसंवि: AJL, आप्रविको: VEAZ) हा भारताच्या मिझोरम राज्यातील ऐझॉल येथील विमानतळ आहे. हा विमानतळ ऐझॉलच्या ३२ किमी वायव्येस स्थित आहे. डोंगराच्या माथ्यावरील सपाट पठारावर धावप्पट्टी असलेला हा भारतामधील तीनपैकी एक विमानतळ आहे (इतर दोन विमानतळ: कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ व मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ १९९८ साली खुला करण्यात आला. येथून दिल्ली, कोलकाता, इम्फाल व गुवाहाटीसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
+लेंगपुई विमानतळ ऐझॉल व उर्वरित मिझोरमसोबत राष्ट्रीय महामार्ग १०८ द्वारे जोडला गेला आहे.
+
+
+आग्रा •
+अराक्कोणम •
+अंबाला •
+बागडोगरा •
+भूज रुद्रमाता •
+कार निकोबार •
+चबुआ •
+छत्तीसगढ •
+दिमापूर •
+दुंडिगुल •
+गुवाहाटी •
+हलवारा •
+कानपूर •
+लोहगांव •
+कुंभिरग्राम •
+पालम •
+सफदरजंग •
+तंजावर •
+येलहंका
+
+
+ बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)
+
+
+जोगबनी विमानतळ •
+मुझफ्फरपूर विमानतळ •
+पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ •
+पूर्णिया विमानतळ •
+रक्सौल विमानतळ
+
+
+बिलासपूर विमानतळ •
+जगदलपूर विमानतळ •
+Raipur: विमानतळ
+
+
+चकुलिया विमानतळ •
+जमशेदपूर: सोनारी विमानतळ •
+
+
+बारवानी विमानतळ •
+भोपाळ: राजा भोज विमानतळ •
+ग्वाल्हेर विमानतळ •
+इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ •
+जबलपूर विमानतळ •
+खजुराहो विमानतळ •
+ललितपूर विमानतळ •
+पन्ना विमानतळ •
+सतना विमानतळ
+
+
+भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ •
+हिराकुद विमानतळ •
+झरसुगुडा विमानतळ •
+रूरकेला विमानतळ
+
+
+आग्रा: खेरीया विमानतळ •
+अलाहाबाद: बमरौली विमानतळ •
+गोरखपूर विमानतळ •
+झांसी विमानतळ •
+कानपूर: चकेरी विमानतळ •
+ललितपूर विमानतळ
+
+
+अलाँग विमानतळ •
+दापोरिजो विमानतळ •
+पासीघाट विमानतळ •
+तेझू विमानतळ •
+झिरो विमानतळ
+
+
+दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ •
+जोरहाट: रौरिया विमानतळ •
+उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ •
+सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ •
+तेझपूर: सलोनीबारी विमानतळ
+
+
+इंफाल: तुलिहाल विमानतळ
+
+
+रुपसी विमानतळ •
+शेला विमानतळ •
+शिलाँग: उमरोई विमानतळ
+
+
+ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ
+
+
+दिमापूर विमानतळ
+
+
+पाकयाँग विमानतळ
+
+
+अगरतला: सिंगरभिल विमानतळ •
+कैलाशहर विमानतळ •
+कमलपूर विमानतळ •
+खोवै विमानतळ
+
+
+बालुरघाट विमानतळ •
+बेहाला विमानतळ •
+कूच बिहार विमानतळ •
+इंग्लिश बझार: मालदा विमानतळ
+
+
+चंदिगढ विमानतळ
+
+
+धरमशाला: गग्गल विमानतळ •
+कुलू: भुंतार विमानतळ •
+शिमला विमानतळ
+
+
+जम्मू: सतवारी विमानतळ •
+कारगिल विमानतळ •
+लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
+
+
+लुधियाना: साहनेवाल विमानतळ •
+पठाणकोट विमानतळ
+
+
+अजमेर विमानतळ •
+बिकानेर: नाल विमानतळ •
+जेसलमेर विमानतळ •
+जोधपूर विमानतळ •
+कोटा विमानतळ •
+उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)
+
+
+देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ •
+पंतनगर विमानतळ
+
+
+पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ
+
+
+कडप्पा विमानतळ •
+दोनाकोंडा विमानतळ •
+काकिनाडा विमानतळ •
+नादिरगुल विमानतळ •
+पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ •
+राजमुंद्री विमानतळ •
+तिरुपती विमानतळ •
+विजयवाडा विमानतळ •
+विशाखापट्टणम विमानतळ •
+वारंगळ विमानतळ
+
+
+बेळगाव: सांबरे विमानतळ •
+बेळ्ळारी विमानतळ •
+विजापूर विमानतळ •
+हंपी विमानतळ •
+हस्सन विमानतळ •
+हुबळी विमानतळ •
+मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ •
+विद्यानगर विमानतळ
+
+
+अगत्ती विमानतळ
+
+
+पाँडिचेरी विमानतळ
+
+
+मदुरै विमानतळ •
+सेलम विमानतळ •
+तुतिकोरिन विमानतळ •
+वेल्लोर विमानतळ
+
+
+दमण विमानतळ •
+दीव विमानतळ
+
+
+भावनगर विमानतळ •
+भूज: रुद्र माता विमानतळ •
+जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ •
+कंडला विमानतळ •
+केशोद विमानतळ •
+पालनपूर विमानतळ •
+पोरबंदर विमानतळ •
+राजकोट विमानतळ •
+सुरत विमानतळ •
+उत्तरलाई विमानतळ •
+वडोदरा: हरणी विमानतळ
+
+
+अकोला विमानतळ •
+औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ •
+हडपसर विमानतळ •
+कोल्हापूर विमानतळ •
+लातूर विमानतळ •
+मुंबई: जुहू विमानतळ •
+नांदेड विमानतळ •
+नाशिक: गांधीनगर विमानतळ •
+रत्नागिरी विमानतळ •
+शिर्डी विमानतळ •
+सोलापूर विमानतळ
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10081.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10081.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..481308e12eba5060bcd6848372bdf75bffef89ca
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10081.txt
@@ -0,0 +1,4 @@
+१७° १९′ ५६″ N, ७४° ३८′ ३४″ E
+लेंगरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे.
+लेंगरे हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातल्या खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे.[१]
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10126.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10126.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0a3d273adb09360f23f6dc93a7b7c779083877ef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10126.txt
@@ -0,0 +1,4 @@
+ कॅनडा
+ईरी सरोवर हे उत्तर अमेरिकेतील ५ भव्य सरोवरांपैकी एक सरोवर आहे.
+ईरी • ह्युरॉन • मिशिगन • ऑन्टारियो • सुपिरियर
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10141.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10141.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..73513ce1d7d65696d6ffb0ee6f73f3d2e49c5e00
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10141.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लेक काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10161.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10161.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3bc3df4b3783138878c3b92f98f6419898bb9016
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10161.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लेख वावेंसा (पोलिश: Lech Wałęsa) (सप्टेंबर २९, इ.स. १९४३; पापोवो - हयात) हे पोलंडचे माजी अध्यक्ष आहेत. त्यापूर्वी ते कामगार नेते होते
+विद्युत उपकरणे दुरुस्त करणाऱ्या वालेंसाने आपली राजकीय कारकीर्द कामगार संघटनेपासून केली. त्यावेळच्या रशियाधार्जिण्या पोलिश सरकारने परवानगी शिवाय कामगार संघटना करणे बेकायदा ठरवले होते. परंतु वालेंसाने न्याय मिळवण्यासाठी इ.स. १९७० मध्ये ग्डान्स्क जहाजबांधणी केंद्रातील कामगार संघटित केले व त्याला सॉलिडारिटी (एकता) असे नाव दिले. यासाठी त्याने एक वर्ष तुरुंगात काढले. तेथुन बाहेर आल्यावरही वालेंसाने आपले कार्य चालुच ठेवले व नोकरी गमावली. याकाळात त्याने आपल्या मित्रांच्या साहाय्याने जीवन चालु ठेवले. इ.स. १९८०च्या संपात वालेंसा कारखान्याची भिंत चढुन गेला व संपाचे नेतृत्व घेतले. संप एक वर्षाहून अधिक चालल्यावर पोलिश सरकारने लष्करी कायदा लागू केला व वालेंसाची तुरुंगात रवानगी केली. यादरम्यान संपाचे लोण देशभर पसरले व पोलिश सरकारच संकटात आले. वालेंसाला इ.स. १९८३चा नोबेल शांतता पारितोषिक प्रदान करण्यात आला. त्याने बक्षिसाची रक्कम सॉलिडारिटीला दिली.
+पोलंडचे सरकार गडगडल्यावर इ.स. १९९०मध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. यात वालेंसाला पोलंडच्या अध्यक्षपदासाठी बहुमत मिळाले. पाच वर्षे सत्तेवर राहिल्यावर इ.स. १९९५च्या निवडणुकात तो हरला. त्यानंतर वालेंसा पोलंडचा राजदूत म्हणून जगभर प्रतिनिधित्त्व करतो.
+इ.स. १९८३च्या नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त[१], वालेंसाला अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके व खिताब मिळाले आहेत. बत्तीस अमेरिकन व युरोपीय विद्यापीठांनी त्याला पदव्या प्रदान केल्या आहेत [२] इ.स. १९८१मध्ये टाइम या नियतकालिकाने वालेंस त्या वर्षातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती असल्याचे जाहीर केले. द ऑब्झर्वर व फायनान्शियल टाइम्सनी हा खिताब इ.स. १९८०मध्ये वालेंसाला दिला[२].
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10188.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10188.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..75f4db05cbb9eaa42a9e2c288c50829d2f63c23a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10188.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लेखणी, किंवा पेन ही एक वस्तू आहे, ज्याद्वारे कागदावर शाई लिहिली जाते. रीड पेन, फेदर पेन, फाउंटन पेन, बॉल पॉइंट पेन अशा अनेक प्रकारचे लेखणी प्राचीन काळापासून वापरले जाते. रीड पेन, क्विल पेन, डिप पेन आणि रुलिंग पेन यांसारख्या सुरुवातीच्या पेनमध्ये निबवर किंवा लहान पोकळी किंवा पोकळीत थोड्या प्रमाणात शाई धरली जात होती, जी वेळोवेळी पेनची टीप शाईच्या विहिरीत बुडवून पुन्हा चार्ज करावी लागते.
+आज, अशा पेनना केवळ चित्रण आणि कॅलिग्राफी सारख्या विशिष्ट वापरांची संख्या फारच कमी आढळते. रीड पेन, क्विल पेन आणि डिप पेन, जे लेखनासाठी वापरले जात होते, त्यांची जागा बॉलपॉईंट पेन, रोलरबॉल पेन, फाउंटन पेन आणि फील किंवा सिरॅमिक टिप पेनने घेतली आहे. तांत्रिक रेखांकन आणि कार्टोग्राफीसाठी वापरल्या जाणाऱ्या रुलिंग पेनची जागा रॅपिडोग्राफ सारख्या तांत्रिक पेनने घेतली आहे. या सर्व आधुनिक पेनमध्ये अंतर्गत शाईचे साठे असतात, जसे की लिहिताना त्यांना शाईत बुडविण्याची गरज नसते.
+आज आपल्याला चित्रांच्या माध्यमातून प्राचीन काळचा इतिहास कळतो. पहिले राजे मोराच्या पंखांचा वापर करून लिहत असत. नंतर पहिली पेन इराकच्या लोकांनी बनवली होती. पेनने लिहिण्याची सुरुवात इराकमधूनच झाली. त्यानंतर इजिप्शियन लोकांनी रीड पेन बनवले. वर्षानुवर्षे वेळू पेनाने लिहिण्याचे काम चालू होते. यानंतर इजिप्तच्या लोकांनी फाउंटन पेन बनवले आणि प्रत्येकजण फाउंटन पेनने लिहू लागला. भारतात ५००० वर्षांपूर्वी पेनची सुरुवात झाली. १३०० इ. स पूर्व रोमनांनी धातूचे पेन बनवले होते. प्राचीन काळी लेखनाचे कामही हाडांच्या माध्यमातून होत असे. काळाच्या ओघात नव्या लेखनाचा शोध लागला आणि नवीन कलमांचा शोध लागला. आजचा काळात पेनाचा जास्थ वापर न करता टंकलेकन केले जाते. इंग्रजांना विरोध करण्यासाठी कलमाचा वापर केला. काही स्वातंत्र्यसैनिक लेखणीतून इंग्रजांविरुद्ध लेख लिहीत असत आणि हे लेख वाचून भारतातील लोकांच्या मनात देशहिताची भावना जागृत झाली होती. माणसाला लेखणीतूनच ज्ञान मिळाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10198.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10198.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e5350eb9e1828ac0a24bd47de0358c0ca06151d2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10198.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लेखाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10234.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10234.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bccf9c5add1a6f26709b797b1cabe009bc4739c2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10234.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लेडली ब्रेंटन किंग (१२ ऑक्टोबर, इ.स. १९८० - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळला.
+हा बचावफळीत खेळत असे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10267.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10267.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a61cafc8224991070ad816d4adcbff2f65cb9179
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10267.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्त्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो. लाकडी कामासाठी वेगळ्या लेथ यंत्राचा वापर करतात. ज्या वस्तूवर काम करायचे आहे त्याला जॉब असे म्हणतात अन् ज्याने काम करायचे आहे त्याला टूल' म्हणतात. जॉब वर्तुळाकार फिरत असतो तर टूल स्थिर असते. लेथ मशीनवर खालील कामे केली जातात.
+ॲटोमॅटीक लेथ,CNC लेथ,टरेट लेथ, बेंच लेथ, इंजिन लेथ अशा प्रकारच्या काही लेथ मशीन्स.
+लेथ मशिनच्या काही भागांची नावे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10270.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10270.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3fb96839155e4067daee5a4c735b6ea8fd351414
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10270.txt
@@ -0,0 +1,7 @@
+
+लेथ जोशी हा मंगेश जोशी दिग्दर्शित १०१६ सालचा एक मराठी चित्रपट आहे.[१]
+या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील २०हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.[२]
+चित्रपटाने जगभर १२ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून, २० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाली आहे.[३]
+त्यापैकी काही
+अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला.
+त्यापैकी काही
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10276.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10276.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dea242b38db67c7919ee0a592f4b24ef49d792f1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10276.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ऑगस्ट १४, इ.स. २००६
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10277.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10277.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..be6873e7359ac67796ea77a308d8364bda88fa6c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10277.txt
@@ -0,0 +1,2 @@
+फेब्रुवारी १३, इ.स. २००७
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1028.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1028.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7e5926c145cc9f9e1a164ae5e504772e6a09e0b4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1028.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रशियन रेल्वे (संक्षेप:RZhD, रशियन: Российские железные дороги (РЖД)) ही रशियाची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वे वाहतूक कंपनी आहे. रशियन रेल्वेची एकूण लांबी ८६,००० किमी आहे. रशियात या रेल्वेसेवेची मक्तेदारी आहे. रशियन रेल्वेची स्थापना १९९२ साली सोव्हिएत संघाच्या अस्तानंतर झाली.
+सायबेरियन रेल्वे ही जगातील सर्वात लांब धावणारी रेल्वेगाडी रशियन रेल्वेचीच एक सेवा आहे. रशियन रेल्वेच्या सर्व गाड्या रशियन गेजवर धावतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10293.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10293.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c4f32858d7406aa7258b9586836fecc2ab839a23
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10293.txt
@@ -0,0 +1,27 @@
+लेनर्ड ब्लूमफिल्ड (१८८७ - १९५९) हा अमेरिकन संरचनावादी भाषाशास्त्रज्ञ होता. त्याचा language हा ग्रंथ १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथातील त्याच्या विचारांचा प्रभाव पुढे चॉम्स्कीच्या Syntactic Structure हा ग्रंथ प्रसिद्ध होईपर्यंत म्हणजे १९५७ पर्यंत होता. त्याच्या प्रभावाखाली असलेली विश्लेषण पद्धती १९५७ पर्यंत चालली. तिलाच संरचनावाद म्हणतात. म्हणून ब्लूमफिल्डला अमेरिकन संरचनावादाचे प्रणेते मानले जाते.
+ब्लूमफिल्डची अभ्यास परंपरा फ्रांझ बोस यांची होती. १९११ साली फ्रांझ बोस याने, ‘प्रत्येक भाषा अनन्य असते’ असे म्हटले. आपल्याला परिचित अशा भाषेचे व्याकरण अपरिचित भाषेवर लादू नये असे बोस यांचे म्हणणे होते.
+लेनर्ड ब्लूमफिल्ड यांनी बोस याची काही तत्त्वे स्वीकारून स्वतःची नवी अभ्यासपरंपरा निर्माण केली. या परंपरेने भाषेचा वर्णनात्मक आणि वैज्ञानिक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यालाच अमेरिकन संरचनावाद म्हणतात.
+पारंपरिक अभ्यासपद्धती भाषेच्या सर्वसामान्य वैशिष्ट्यावर भर देतात, मात्र त्यातून सर्व भाषांची समान अशी कोणतीही वैशिष्ट्ये सापडत नाही असे ब्लूमफिल्ड यांचे म्हणणे होते. त्यातून त्याने स्वतंत्र अशा भाषाविचार मांडला.
+१. ब्लूमफिल्ड यांच्या मते, मूल जन्मतःच भाषा घेऊन येत नाही, त्यामुळे ती अनुवांशिक नसते. भाषा ही जैविक क्रिया नाही तर ती आत्मसात करावी लागणारी क्रिया आहे. त्याच्या मते, मानवी मन कोऱ्या पाटीसारखे असते. मूल जन्मल्यानंतर ते हळुहळू सामाजिक आणि सांस्कृतिक चेतकांना- Stimulation प्रतिसाद देऊ लागते. त्यातूनच ते हळूहळू भाषा शिकू लागते.
+२. मानवी भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते ती अनुवांशिकतेमुळे नव्हे तर सामाजिक- सांस्कृतिक माध्यामांद्वारा होते.
+३. एखादा माणूस कोणती भाषा शिकणार ते तो कोणत्या जाती जमातीत जन्मला यावर ठरत नसते, तर तो कोणत्या समाजात वाढला, शिकला यावर अवलंबून असते.
+ ४. याउलट, मानवेतर प्राण्यांच्या बाबतीत असे दिसते की, त्यांची संदेश पद्धती ही जैविक प्रेरणा आहे. ती अनुवांशिक रीतीने संक्रमित होते. परिस्थिती कोणतीही असली तरी प्राणी विशिष्ट प्रकारचेच संदेश पाठवतात, पण मानवाचे तसे नसते. म्हणजे, मानवेतर प्राण्यांचे संदेशवहन पद्धतीचे संक्रमण हे जैविक असते, तर मानवी भाषेच्या बाबतीत ते सांस्कृतिक असते.
+ब्लूमफिल्डने सोस्यूरप्रमाणेच व्यक्ती व्यक्तीच्या भाषिक भेदापासून अमूर्त अशी भाषिक संरचना वेगळी काढण्याचा प्रयत्न केला.
+ब्लूमफिल्डच्या विवेचनाचा पाया मनोविज्ञानातील वर्तनवाद आहे. मन, विचार, भावना, या संकल्पना निरीक्षण योग्य नाही, म्हणून वर्तनवादाने त्याज्य ठरवल्या. त्यांना निरीक्षण योग्य बनवून मनोविज्ञानाला एक नवी दिशा दिली.
+मनोविज्ञान म्हणजे वर्तनविज्ञान आहे अशी त्यांनी भूमिका घेतली आणि शरीरवर्तन हा या भूमिकेचा केंद्रबिंदू ठरला. त्यामुळे मानवी मन ही मुळात कोरी पाटी असते; तिच्यावर बाह्य जगातील वस्तू, स्थिती, घटना आपापले ठसे उमटवत असतात हे वर्तनवादाचे गृहीतक होते.
+चेतक आणि प्रतिसाद यांच्या साह्याने कोणत्याही मानवी वर्तनाचे स्पष्टीकरण देता येते, ज्ञान म्हणजे दुसरे काही नसून विशिष्ट चेतक आणि विशिष्ट प्रतिसाद यांच्यात निर्माण होणारा नित्य संबंध होय, असे या वर्तनवादी मनोवैज्ञानिकांचे मत होते. हा वर्तनवाद मानवी भाषेच्या संदर्भात ब्लूमफिल्डने मांडला. मानव व इतर प्राणी यांच्या संदेशनात भेद असतो; पण तो गुणात्मक कमी संख्यात्मक जास्त असतो. कुत्रा, पोपट आदी प्राण्यांजवळ ठराविक आवाज असतात किंवा जास्त आवाज असले तरी विविध आवाजांना ते विविध प्रतिसाद देत नाहीत. उलट, मानवाकडे आवाज आणि त्यांना दिले जाणारे प्रतिसाद यांची संख्या खूपच जास्त असते. एखाद्या विशिष्ट चेतकांच्या प्रभावामुळे माणूस स्वरयंत्राच्या माध्यमातून विविध आवाज काढत असतो आणि त्याच्या भोवतालची माणसे ते आवाज ऐकून योग्य त्या प्रतिक्रिया देत असतो. तशी कृती करत असतो.
+. यातून त्याने वाचिक वर्तनाची संकल्पना मांडली आहे.
+ब्लूमफिल्डच्या मते, एकाचे कथन म्हणजे आवाज ऐकून दुसऱ्याने त्याला कृतीतून प्रतिसाद देणे हेच वाचिक वर्तन होय.
+ब्लुमफील्डच्या मते, भाषेच्या माध्यमातून एकाने सांगितलेली गोष्ट किंवा केलेले कथन दुसरा माणूस तीच गोष्ट क्रियेच्या माध्यमातून करू शकतो. हीच वाचिक वर्तन क्रिया होय.
+उदा. शामराव नावाच्या व्यक्तीला शेतात गाय दिसली तर तिने नुकसान करू नये म्हणून तो रामरावला तो ‘गाय बांध’ असे म्हणतो. रामराव शामरावने केलेले कथन समजून घेऊन गाय बांधण्याची क्रिया करतो. भाषाच नसती तर शामराव रामरावला गाय बांधण्यास सांगू शकत नव्हता. उलट ही क्रिया त्याला स्वतः करावी लागली असती.
+ब्लुमफील्डच्या मते, मूक प्राण्यांच्या क्रियात्मक वर्तनापेक्षा मानव भाषेच्या द्वारे वाचिक वर्तन करू शकतो. शामरावने उच्चारलेला ध्वनी रामराव तेव्हाच आत्मसात करू शकतो, जेव्हा वाक्यामागील सामाजिक संकेत दोघांचेही सारखेच असतात.
+हे संकेत शामरावने उच्चारलेल्या ध्वनींचा अर्थ होय. या अर्थाद्वारेच शामरावाने सांगितलेली क्रिया रामराव आपल्या वर्तनातून नियंत्रित करू शकतो.
+अशा तऱ्हेने भाषेचा व्ध्वनी आणि अर्थ अशा दोन पातळीवर वापर होत असतो.
+अशा प्रकारे ब्लूमफिल्डचा वाचिक वर्तन सिद्धान्त सांगता येतो.
+ब्लूमफिल्ड भाषा ही जैविक क्रिया नसून ती एक यांत्रिक क्रिया आहे असे मानतो. याचा अर्थ, तो मनोविज्ञानाला विरोध करतो ; तो भौतिकवाद व यांत्रिकवाद ग्राह्य मानून भाषेचे विश्लेषण करतो.
+त्याच्या मते, बोलणे हे पर्यावरणातील समोरच्या घटनेवर अवलंबून असते. आपण पर्यावरणातील गोष्टी लक्षात ठेवून त्यानुसार भाषेचा वापर करीत असतो. म्हणून तो भाषेच्या संरचनेला आणि कार्यप्रणालीला ट्रिगर मशीन संबोधतो. भाषा ही मज्जातंतू व्यवस्थेद्वारे चालणारी व्यवस्था मानतो.
+बटन दाबताच जशी ट्रिगर मशीन जशी सुरू होते तशी मज्जातंतूच्या आदेशानुसार भाषा सुरू होते असे त्याचे म्हणणे आहे.
+अशाप्रकारे ब्लूमफिल्ड भाषेच्या ध्वनी म्हणजेच स्वनिमविचारालाच प्राधान्य देतो. अर्थविचाराला नाही.
+आपण भाषेत केवळ स्वनिमांचा वापर करत नाही. तर त्या स्वनिमांपासून अनेक अर्थपूर्ण संरचना करीत असतो. या संरचनेतूनच आपण भाषिक संप्रेषण करीत असतो. अर्थात, ब्लूमफिल्ड सारख्या वर्तनवाद्यांनी मांडलेला सिद्धान्त आधुनिक भाषाविज्ञानाला नवी दिशा देणारा ठरला आणि अर्थविचाराला प्राधान्य देणारा मनोविज्ञानवाद त्यातून उदयास आला
+१. मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान, महेंद्र कदम, स्नेहवर्धन, पुणे, २००३
+२. आधुनिक भाषाविज्ञान : मिलिंद मालशे, लोकवाङ्मयगृह, मुंबई,२००९
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10310.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10310.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eb352d1a483c5b66ab8fde37780a77435fae43e1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10310.txt
@@ -0,0 +1 @@
+लेनॉक्स ब्राउन (२४ नोव्हेंबर, १९१०:दक्षिण आफ्रिका - १ सप्टेंबर, १९८३:डर्बन, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९३१ ते १९३२ दरम्यान २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10340.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10340.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..80d77f5eff5a8fa2f2652cdf5f7f94d35ed3a5db
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10340.txt
@@ -0,0 +1,11 @@
+{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
+
+लेबेनॉनचे प्रजासत्ताक (देवनागरी लेखनभेद: लेबनॉन; अरबी: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया ; फ्रेंच: République libanaise, रेपुब्लिक लिबानेस ;) हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरूत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. त्रिपोली व सैदा ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
+मानवी इतिहासाची नोंद होण्यापूर्वी लेबेनॉनमध्ये लोकवस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. सुमारे इ.स. पूर्व १५५० ते इ.स.पूर्व ५४३ दरम्यान हा भूभाग फीनिशिया संस्कृतीचा भाग होता. इ.स.पूर्व ६४ मध्ये लेबेनॉन रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये येथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढत राहिला. मध्य युगाच्या सुरुवातीच्या काळात मुस्लिमांनी येथे आक्रमण करण्यास सुरुवात केली. इ.स. १५१६ ते इ.स. १९१८ ह्या दरम्यानच्या ४०० वर्षांच्या काळात लेबेनॉनवर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. पहिल्या महायुद्धामध्ये ओस्मानी साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ओस्मानी भूभागाच्या वाटण्या करण्यात आल्या. लेबेनॉनवर १९२० ते १९४३ दरम्यान फ्रान्सची सत्ता होती. २२ नोव्हेंबर १९४३ रोजी लेबेनॉनने स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४६ साली दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच सैन्य लेबेनॉनमधून बाहेर पडले.
+स्वातंत्र्यानंतर लेबेनॉनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत गेली व बैरूत जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक बनले. १९७५ ते १९९० दरम्यान चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये लेबेनॉनमधील पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. युद्धानंतर पंतप्रधान रफिक हरिरीने लेबेनॉनला पुन्हा प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले. २००५ मधील हरिरीच्या हत्येनंतर लेबेनॉनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे सिरियाने लेबेनॉनमधील आपले सर्व सैन्य काढून घेतले व अनधिकृतपणे बळकावलेला भूभाग परत दिला. २००६ साली लेबेनॉनच्या हिझबुल्ला ह्या अतिरेकी पक्षाने इस्रायलसोबत पुकारलेल्या युद्धामध्ये लेबेनॉनची पुन्हा पडझड झाली.
+अनेक धर्मीय लोकांचे वास्तव्य असलेल्या लेबेनॉनमध्ये धर्मावर आधारित संसदीय लोकशाही पद्धतीचे सरकार अस्तित्वात आहे. संविधानानुसार देशामधील सर्व १८ धर्म व जातीच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व मिळते. लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष मरोनाईट ख्रिश्चन, पंतप्रधान सुन्नी मुस्लिम, संसद अध्यक्ष शिया मुस्लिम तर उपपंतप्रधान व संसद-उपाध्यक्ष ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मीय असणे बंधनकारक आहे.
+लेबेनॉनमधील धर्म (२००८)
+लेबेनॉनमध्ये १९३२ सालानंतर जनगणना घेण्यात आली नसल्यामुळे तेथील अचूक लोकसंख्या उपलब्ध नाही. परंतु २०१० मधील अंदाजानुसार लेबेनॉनची लोकसंख्या ४१,२५,२४७ इतकी होती. अरबी ही येथील राजकीय व अधिकृत भाषा असून फ्रेंच देखील वापरात आहे.
+बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लेबेनॉनमधील एकमेव विमानतळ असून सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक येथूनच हाताळली जाते.
+लेबेनॉनच्या वैशिष्टपूर्ण भौगोलिक स्थानामुळे येथे उन्हाळी व हिवाळी खेळ खेळले जातात. फुटबॉल हा लेबेनॉनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लेबेनॉन फुटबॉल संघ आशियाच्या ए.एफ.सी. मंडळाचा सदस्य असून लेबेनॉनने २००० सालच्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते.
+व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, रग्बी लीग हे खेळ देखील लेबेनॉनमध्ये लोकप्रिय आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10359.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10359.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2392355b1164977ffdd080ab0d1f311833296170
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10359.txt
@@ -0,0 +1,3 @@
+गुणक: 34°38′N 76°69′E / 34.633°N 77.150°E / 34.633; 77.150 गुणक: longitude minutes >= 60{{#coordinates:}}: अवैध रेखांश
+
+लेयडु हे भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्हातील खालसी तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10367.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10367.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c7345c3aa8498ad09c78407d24ac1f67b7607ec4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10367.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लेरॉय योहान फेर (डच: Leroy Johan Fer; ५ जानेवारी १९९० (1990-01-05)) हा एक डच फुटबॉलपटू आहे. २०१० सालापासून नेदरलँड्स संघाचा भाग असलेला फेर २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये नेदरलँड्ससाठी खेळला आहे.
+क्लब पातळीवर फेर २००७-११ दरम्यान एरेडिव्हिझीमधील फेयेनूर्द, २०११-१३ दरम्यान एफ.सी. ट्वेंटे तर २०१३ पासून प्रीमियर लीगमधील नॉरिच सिटी एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10376.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10376.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ac555bce824d16394a4c707b854ca576bdf0461e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10376.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+लेला ॲनेट फर्नान्देझ (६ सप्टेंबर, २००२:माँत्रिआल, क्वेबेक, कॅनडा - ) हा कॅनडाची टेनिस खेळाडू आहे. ही डावखोरी असून २०२१ यू.एस. ओपनच्या पात्रता फेरीतून पुढे येउन ती अंतिम सामन्यापर्यंत गेली.
+फर्नान्देझचा जन्म कॅनडाच्या माँत्रिआल शहरात झाला. हिचे वडील कोलंबियन तर आई फिलिपिनो आहे. लेलाची लहान बहीण बियांका जोली सुद्धा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10392.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10392.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a47b4f0083929a31ae18704c0c11e17101bb8d6b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10392.txt
@@ -0,0 +1 @@
+लुइस ग्रेगरी (२४ मे, १९९२:इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10408.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10408.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9f792225160c0a091ac55278998a0cd00a8c37b4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10408.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लेव्हांत अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील एक वस्ती आहे. थॉमस काउंटी मधील या वस्तीची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ६८ आहे.[२] लेव्हांत कोल्बीच्या पश्चिमेला अंदाजे ७.५ मैल (१२.१ किमी) अंतरावर आहे.
+लेव्हांतमध्ये ६७७४३ झिपकोड असलेले टपाल कार्यालय आहे [३] हे कार्यालय १८८८ पासून सुरू आहे. [४]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10419.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10419.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0e6cca6e0e07ac16cf311606a20352e9536a7830
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10419.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लेश्मॅनियासिस ज्याचे स्पेलिंग (Leishmaniasis) किंवा (leishmaniosis) असे केले जाते, हा “लेश्मॅनिया” प्रजातीच्या बांडगुळासारख्या जीवामुळे होणारा एक रोग आहे आणि काही प्रकारच्या कीटकांच्या चावण्यामुळे तो फैलावतो.[१] हा रोग तीन प्रमुख मार्गांनी अस्तित्वात असू शकतो: त्वचेचा, श्लेष्मल त्वचेचा आणि बाह्य त्वचेचा किंवा आतड्याचा लेश्मॅनियासिस.[१] त्वचेच्या स्वरूपात असणारा त्वचेच्या अल्सरच्या रूपात असतो, तर श्लेष्मल त्वचा आणि बाह्य त्वचेच्या स्वरूपाचा त्वचा, तोंड आणि नाक यांच्या अल्सरच्या रूपात असतो आणि आतड्याच्या स्वरूपाचा त्वचेच्या अल्सरसह सुरू होतो आणि त्यानंतर ताप, लाल रक्त पेशी कमी होणे आणि प्लीहा आणि यकृत यांच्या वाढलेल्या आकाराच्या रूपात असतो. [१][२]
+माणसांमधील संसर्गास "लेश्मॅनियासिस”च्या 20हून अधिक प्रजाती कारणीभूत असतात.[१] जोखमीच्या घटकांमध्ये दारिद्र्य, कुपोषण, जंगलतोड आणि शहरीकरण समाविष्ट आहेत.[१] सर्व तीन प्रकारांचे निदान बांडगुळासारख्या जीवांना सूक्ष्मदर्शकाखाली पाहून करता येऊ शकते. [१] याशिवाय, आतड्याच्या रोगाचे रक्ताच्या चाचण्यांद्वारे निदान करता येऊ शकते.[२]
+जाळ्यांवर प्रक्रिया केलेल्या कीटकनाशकांच्या खाली झोपून लेश्मॅनियासिसला अंशतः रोखता येऊ शकते.[१] इतर उपायांमध्ये कीटकांना मारण्यासाठी कीटकनाशके फवारणे आणि पुढील फैलाव रोखण्यासाठी रोग झालेल्या लोकांवर लवकर उपचार करणे यांचा समावेश होतो.[१] आजार कुठे झाला, लेश्मॅनियासिसच्या प्रजाती आणि संसर्गाचा प्रकार यांच्याद्वारे गरजेचे उपचार ठरविले जातात.[१]आतड्याच्या रोगात वापरल्या जाणाऱ्या काही संभाव्य औषधांमध्ये लिपोसोमाल ॲम्फोटेरिसिन बी चा समावेश होतो, पेंटावॅलंट_अँटीमोनियल्स आणि पॅरोमोमिसिन आणि मिल्टेफोसाइन यांचे संयोजन[३] त्वचेच्या रोगासाठी, पॅरोमोमिसिन फ्लूकोनाझोल, किंवा पेंटामिडाइन परिणामकारक असू शकतात.[४]
+साधारण 98 देशांमधील सुमारे 12 दशलक्ष लोक सध्या बाधित आहेत[५].[२] दर वर्षी सुमारे 2 दशलक्ष नवीन केसेस[२] असतात आणि 20 ते 50 हजार मृत्यू होतात.[१][६] सुमारे 200 दशलक्ष लोक आशिया, आफ्रिका, दक्षिण आणि मध्य अमेरिका आणि दक्षिण यूरोप या भागांमध्ये राहतात जिथे हा रोग सामान्य आहे.[२][७] या रोगावर उपचार करण्यासाठीच्या काही औषधोपचारांवर जागतिक आरोग्य संघटनेने सवलती प्राप्त केल्या आहेत [२] आणि घुशीसारख्या प्राण्यांसह हा रोग इतर प्राण्यांमध्ये देखील होऊ शकतो.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10430.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10430.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0a3aefac95e31cc8496ae9109e752ff7d6d397d6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10430.txt
@@ -0,0 +1 @@
+लेसिया व्हिक्टोरिव्ना त्सुरेन्को (युक्रेनियन:Леся Вікторівна Цуренко;३० मे, १९८९:वोलोडिमिरेट्स, युक्रेन - ) ही युक्रेनची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड तर दोन्ही हातांनी बॅकहँड फटका मारते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10448.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10448.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2eb623dd3992e50e3e286f6556f091f6e09aa592
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10448.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+लेस्टरशायर (इंग्लिश: Leicestershire) ही इंग्लंडच्या मध्य भागातील एक काउंटी आहे. लेस्टरशायरच्या पश्चिमेस स्टॅफर्डशायर, उत्तरेस नॉटिंगहॅमशायर, पूर्वेस रटलँड, आग्नेयेस नॉर्थअँप्टनशायर, दक्षिणेस बकिंगहॅमशायर, नैऋत्येस वॉरविकशायर, वायव्येस डर्बीशायर व ईशान्येस लिंकनशायर ह्या काउंट्या आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10470.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10470.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..587c66dc89c44d122b3b0ee648e4e7f08c0f1ddd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10470.txt
@@ -0,0 +1 @@
+लेस्ली फ्लेचर टाउनसेंड (८ जून, १९०३:डर्बी, इंग्लंड - १७ फेब्रुवारी, १९९३:नेल्सन, न्यू झीलंड) हा इंग्लंडकडून १९३० ते १९३४ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10471.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10471.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..587c66dc89c44d122b3b0ee648e4e7f08c0f1ddd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10471.txt
@@ -0,0 +1 @@
+लेस्ली फ्लेचर टाउनसेंड (८ जून, १९०३:डर्बी, इंग्लंड - १७ फेब्रुवारी, १९९३:नेल्सन, न्यू झीलंड) हा इंग्लंडकडून १९३० ते १९३४ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10524.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10524.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..24ea068e52adb8d6d15f957f5db342238de9349a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10524.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लैशराम बॉम्बायला देवी (२२ फेब्रुवारी, इ.स. १९८५:इंफाळ, भारत - ) ही एक भारतीय तिरंदाज आहे. हिने २००८ च्या आणि २०१२ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
+हिला इ.स. २०१२ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10525.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10525.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b3cec867ac8041df6c416b07430d2b292b2c8f32
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10525.txt
@@ -0,0 +1 @@
+मुंबई विद्यापीठाशी संलग्न तीन वर्षांचा एलएल.बी. अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्था-
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10530.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10530.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d1d5ddf9d1ce49b1440efc8d24af4d1e4224da6c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10530.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लाँग बीच विमानतळ (आहसंवि: LGB, आप्रविको: KLGB, एफ.ए.ए. स्थळसूचक: LGB) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या लॉस एंजेलस काउंटीमधील एक सार्वजनिक विमानतळ आहे. हा विमानतळ लाँग बीच शहराच्या मध्यवर्ती भागापासून तीन मैल ईशान्येस आहे. येथे वाढलेल्या वैमानिक अर्ल डॉघर्टीच्या नावावरून याला डॉगर्टी फील्ड देखील म्हणतात. साउथवेस्ट एरलाइन्स येथून सर्वाधिक प्रवाशांची ने-आण करते.
+एफएएच्या सांख्यिकीनुसार २००८मध्ये येथून १४,१३,२५१ प्रवाशांनी ये-जा केली[३] तर २००९मध्ये हा आकडा १४,०१,९०३ आणि २०१०मध्ये १४,५१,४०४ होता[४]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10550.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10550.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..300c938c851dd4cfbf616d019703253c23154b46
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10550.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार हे लॉकहीड कॉर्पोरेशनने तयार केलेले मोठ्या प्रवासीक्षमतेचे लांब पल्ल्याचे विमान आहे. साधारणतः बोईंग ७४७ आणि मॅकडोनेल डग्लस डीसी-१०च्या आकाराच्या या विमानाला तीन इंजिने असतात. १९६८ आणि १९८४ दरम्यान लॉकहीडने या प्रकारची २५० विमाने तयार केली. या विमानाचा अपेक्षेपेक्षा खूप कमी खप झाल्याने लॉकहीडने प्रवासी विमाने बनविणेच बंद केले.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10554.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10554.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..af370bbcee735abff25debffd5a18180386d50e3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10554.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लॉकहीड सी-१३० हर्क्युलीस हे अमेरिकेच्या लॉकहीड कॉर्पोरेशन (आताची लॉकहीड मार्टिन)ने तयार केलेले चार टर्बोप्रॉप इंजिने असलेले लष्करी मालवाहू विमान आहे. हे विमान सैनिक, सामान तसेच वैद्यकीय मदतीची ने-आण करणारे हे विमान असल्या-नसल्या धावपट्टीवरून चढू-उतरू शकते.
+या विमानाचे अनेक इतरही उपयोग करून घेण्यात आलेले आहेत. एक उपप्रकार, एसी-१३०, हा गनशिप[मराठी शब्द सुचवा] आहे तसेच छत्रीधारी सैनिकांनी सोडणे, शोधबचाव मोहीम, शास्त्रीय संशोधन, हवामान टेहळणी, हवेतल्या हवेत इंधन पुरवठा, समुद्री टेहळणी तसेच वणवे विझवण्यासाठीही हे विमान वापरले जाते. ४० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारांत तयार केलेले हे विमान ६०हून अधिक देश आपल्या सैनिकी वाहतूकीसाठी वापरतात. भारतीय वायुसेनेने सी-१३०जे प्रकारचे एक विमान २०११ मध्ये दाखल करून घेतले व अधिक पाच विमानांची मागणी नोंदवली आहे.
+ मिराज · एच.ए.एल. तेजस · हॉक मार्क १३२ · युरोफायटर टायफून · कॅनबेरा (विमान) · जॅग्वार · रफल · मिग-२१ · मिग-२३ · मिग-२७ · मिग-२९ के · मिग-३५ · सुखोई सु - ३० · ग्रिपेन · एफ-१६ · एफ-१८ · एफ-२२ रॅप्टर · एफ-३५ लाईटनिंग २ · छंतू थंडर ·
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10559.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10559.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..338b738fe986f01de6e832bd06018a4647ae0a8c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10559.txt
@@ -0,0 +1,3 @@
+१८ ऑगस्ट, इ.स. २०१६
+दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
+लॅकलान हॅमंड लॉकी फर्ग्युसन (१३ जून, १९९१:ऑकलंड, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10591.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10591.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f139732c64fe50bd16e19526fe0a92177d04a836
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10591.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉरा चिनचिया मिरांदा (स्पॅनिश: Laura Chinchilla Miranda; २७ मार्च १९५९ - ) ही मध्य अमेरिकेच्या कोस्टा रिका देशाची विद्यमान व पहिली महिला राष्ट्राध्यक्षा आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10613.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10613.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..53338b01c8b8d568ef0674a0df14146beda0da21
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10613.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉरेन्स सोमरव्हिल मार्टिन लॉरी मिलर (३१ मार्च, १९२३:न्यू झीलंड - १७ डिसेंबर, १९९६:वेलिंग्टन, न्यू झीलंड) हा न्यूझीलंडकडून १९५३ ते १९५८ दरम्यान १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10647.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10647.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..56b390e5d454e3bbc56b92423672ab58d1dfc324
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10647.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉरीन फिरी (४ नोव्हेंबर, १९९८:झिम्बाब्वे - ) ही झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10656.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10656.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c9d238308c386bb0a2e56a81054de9d147602b6a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10656.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लॉरेन सिल्वा ( १९८७ व्हॅलेझो, कॅलिफोर्निया येथे) ही एक अमेरिकन चित्रकार आहे[१]. २०१३ मध्ये तिने टोबी देवान लुईस पुरस्कार जिंकला.[२]
+लॉरेन सिल्व्हा हिने कॅलिफोर्निया, लॉस एंजेलस विद्यापीठातून व्हिज्युअल आर्टमध्ये पदवी प्राप्त केली. सिल्वा प्रामुख्याने रेशमी आणि मोठ्या प्रमाणात चित्रांवर अमूर्त स्वरूपात पेंट केलेले काम करते. न्यू यॉर्क टाईम्सच्या रॉबर्टा स्मिथने तिच्या चित्रकलेत "अचूकपणा आणि अप्लॉम्ब" दर्शविल्यामुळे तिला "पहाण्यासाठी एक चित्रकार" म्हटले होते.[३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10666.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10666.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5e320348f078035d7705e45677f38c444b7dd170
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10666.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉरेन्स ऑलिव्हिये पुरस्कार तथा ऑलिव्हये पुरस्कार हे सोसायटी ऑफ लंडन थियेटर या संस्थेतर्फे नाट्यकलावंतांना देण्यात येणारे वार्षिक पुरस्कार आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10718.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10718.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7d14f09e60a8386eab990af5b45299d53e7f0cdf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10718.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ॲडमिरल लुई फ्रान्सिस आल्बर्ट व्हिक्टर निकोलस माउंटबॅटन, बर्माचा पहिला अर्ल माउंटबॅटन (इंग्लिश: Louis Francis Albert Victor Nicholas Mountbatten, 1st Earl Mountbatten of Burma; २५ जून १९८० - २७ ऑगस्ट १९७९) हा एक ब्रिटिशराजकारणी, नौसेनेचा अधिकारी व भारतामधील ब्रिटिश राजवटीचा शेवटचा व्हॉइसरॉय होता. माउंटबॅटनच्या कार्यकाळादरम्यान १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पुढील एक वर्ष तो भारतीय अधिराज्याचा पहिला गव्हर्नर-जनरल होता.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10734.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10734.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c7218985b63156d1d77669430c4e95af25ba9ca1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10734.txt
@@ -0,0 +1 @@
+टॉम मारवोलो रिडल (Tom Marvolo Riddle) हे हॅरी पॉटरच्या कथानकातील एक पात्र आहे. टॉम हे लॉर्ड व्होल्डेमॉर्टचे तरुणपणीचे नाव असते. तो स्लिदरिन घराण्याचा वंशज असतो. टॉमच्या वडिलांचे नावही टॉमच असते. त्यांना कथेमध्ये टॉम रिडल सीनियर असे संबोधिले आहे. ते मगलू (जादूचा अंश नसलेले) असतात. जेव्हा टॉमला हे सत्य कळते तेव्हा तो आपले मगल वंशाचे नाव बदलून लॉर्ड व्होल्डेमॉर्ट असे नाव ठेवतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10750.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10750.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3ef3dcbf4545b4cd9368d5136ba805fedb5575a8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10750.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लॉर्ड्स मैदान हे लंडनमधील क्रिकेटचे मैदान आहे. क्रिकेटच्या मैदानांपैकी हे सगळ्यात सुप्रतिष्ठित मानले जाते.
+येथील मैदानावर नैसर्गिक उतार आहे त्यामुळे तेथे वेगवान गोलंदाजीला मदत होते.इथे शतक करणे किंवा एका डावात ५ बळी मिळवणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे.
+येथील जेवण केन विल्यमसनला खुप आवडले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10773.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10773.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..932073168a9851aab7d8e81ea9df96af0242e03f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10773.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉस एंजेल्स क्लिपर्स (इंग्लिश: Los Angeles Clippers) हा अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10779.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10779.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2aaac71a14696148283c16828594fb67db195bc8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10779.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉस एंजेल्स लेकर्स (इंग्लिश: Los Angeles Lakers) हा अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो. एनबीएच्या इतिहासामध्ये एलए लेकर्स हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. मॅजिक जॉन्सन, कोबे ब्रायंट इत्यादी जगप्रसिद्ध खेळाडू लेकर्स संघाकडून खेळले आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10792.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10792.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4eb4ccd9939a0f6c13aa3216a15f1b01b924ac6a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10792.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लॉस एंजेल्स मेमोरिअल कोलेझियम (इंग्लिश: Los Angeles Memorial Coliseum) हे अमेरिका देशाच्या लॉस एंजेल्स शहरामधील एक स्टेडियम आहे. १९३२ व १९८४ ह्या दोन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांसाठी वापरले गेलेले हे जगातील एकमेव स्टेडियम आहे.
+हे स्टेडियम इ.स. १९२३ साली पहिल्या महायुद्धात बळी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधले गेले. १९३० साली ऑलिंपिकच्या २ वर्षे आधी ह्या स्टेडियमची क्षमता वाढवण्यात आली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10796.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10796.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0eda25579d120977014b3ad048ee1ac2b2dff981
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10796.txt
@@ -0,0 +1,8 @@
+गुणक: 34°03′N 118°15′W / 34.050°N 118.250°W / 34.050; -118.250
+
+लॉस एंजेलस (इंग्लिश: Los Angeles; उच्चार ; रूढ संक्षेपः एल.ए. (LA)) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील सर्वांत मोठे व अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर (न्यू यॉर्क शहराखालोखाल) आहे.[१] कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ८७,४९० वर्ग किमी एवढ्या विस्तृत परिसरात वसलेल्या लॉस एंजेलस महानगर क्षेत्रामध्ये सुमारे १.७८ कोटी लोक वास्तव्य करतात.
+दक्षिण कॅलिफोर्नियाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या लॉस एंजेलस महानगराची अर्थव्यवस्था २००८ साली ८३१ अब्ज डॉलर्स इतकी होती. ह्या बाबतीत लॉस एंजेलसचा जगात न्यू यॉर्क महानगर व टोकियो महानगरांखालोखाल तिसरा क्रमांक लागतो.[२][३] लॉस एंजेलस जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व पाचव्या क्रमांकाचे बलाढ्य शहर मानले जाते.[४][५] येथील हॉलिवूड ह्या उपनगरामध्ये जगातील सर्वात मोठा सिनेउद्योग कार्यरत आहे ज्यामुळे लॉस एंजेलसला जगाची मनोरंजन राजधानी हा खिताब दिला जातो.
+लॉस एंजेलस महानगर १,२९०.६ किमी२ इतक्या विस्तारात पसरलेले आहे[६]
+लॉस एंजेलसमधील हवामान रुक्ष व उष्ण आहे. येथे वर्षातून सरासरी केवळ ३५ दिवस पाऊस पडतो. उन्हाळ्यादरम्यान येथील कमाल तापमान बरेच वेळा ४० से पेक्षा अधिक असते. आजवरचे विक्रमी कमाल तापमान ४५ से. २७ सप्टेंबर २०१० रोजी नोंदविले गेले.[७]
+लॉस एंजेलस शहराने १९३२ व १९८४ ह्या दोन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच १९९४ फिफा विश्वचषकातील अंतिम फेरीचा सामना येथील पसाडिना शहरात खेळवण्यात आला होता.
+खालील चार व्यावसायिक संघ लॉस एंजेलस महानगरामध्ये स्थित आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10817.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10817.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4f7fb9866a721c2dc0b102a421d4174ce11c53fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10817.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लोंढेसंगवी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10818.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10818.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..283988e5ca536ba967f6b0d71ca756ac48a54e21
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10818.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लोंधापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10840.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10840.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..839d61621115b95f43ec81685c794b7f4faebbf0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10840.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लोक जनशक्ति पक्ष हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे अस्तित्व मुख्यत्वे बिहार राज्यात असून याची स्थापना राम विलास पासवान यांनी इ. स. २००० साली केली.[१]
+या पक्षाचे लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष असे दोन हिस्से आहेत.[२][३][४][५][६]
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10852.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10852.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fe00d1e15e25d733e39981b15b27453f0036334c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10852.txt
@@ -0,0 +1,4 @@
+कुंटूर (ता. नायगाव, जिल्हा नांदेड)) येथील साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय व बहुउद्देशीय प्रतिष्ठानने ता. २५ मार्च २०१२ रोजी तिसरे लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले होते.
+यापूर्वीची लोकजागर साहित्य संमेलने :
+१. सांगली. संमेलनाध्यकक्ष लक्ष्मीकांत देशमुख.
+२. नायगाव(जिल्हा नांदेड) तालुक्यातील कुंटूर येथे ता. १७ जानेवारी इ.स. २०१०रोजी दुसरे लोकजागर ग्रामीण साहित्य समंलेन झाले. त्याचे उद्घाटन खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून कथाकार डॉ. मथु सावंत होत्या. कुंटूरच्या साने गुरुजी संस्कारमाला वाचनालय आणि साने गुरुजी बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, ग्रंथ-वृक्षदिंडी असे भरगच्च कार्यक्रम झाले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10854.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10854.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5505fb1bb1ecb96a56409bd0c6145a3f21536fe5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10854.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लोकटाक हे भारताच्या मणिपूर राज्यातील एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे. मणिपूरच्या दक्षिण भागात इम्फालच्या ४० किमी दक्षिणेस स्थित असलेले हे सरोवर भारतामधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. ह्या सरोवराचे वैशिठ्य म्हणजे येथील तरंगती बेटे. अशाच एका ४० चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या मोठ्या तरंगत्या बेटावर असलेले येथील कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. संगई नावाचे दुर्मिळ हरीण केवळ येथेच सापडते.
+लोकटाक सरोवराचा वापर मासेमारीसाठी तसेच जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो. सरोवराच्या भोवताली सुमारे ५५ लहानमोठी गावे वसली आहेत ज्यांची एकत्रित लोकसंख्या सुमारे १ लाख आहे.
+हे आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10865.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10865.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f0e26f08801806e296d22d058bed194b2af40b8c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10865.txt
@@ -0,0 +1 @@
+अभिनव मित्र मंडळ संचालित शिंदेवाडी ,लोकेनेते दादा जाधवराव माध्यमिक विद्यालयात आय.बी.टी सन २००७ पासून सुरू झाली. आय.बी.टी सुरू होण्यामागे मुख्याध्यापक श्री. पानसरे रविन्द्र याचा खूप मोलाचा वाट आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यशस्वी पाऊल उचलले. आय.बी.टी उपक्रम सुरू करताना विध्यार्थ्यानी लेझीम पथक ,गणपती उत्सव, नवरात्र, गावच्या यात्रा अधिक कार्यक्रमातून निधी जमवून आय.बी.टी साहित्य पहिल्या दोन वर्षात उभे केले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10881.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10881.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..69c4e78aedfec99880f9b157049f63441a6a3924
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10881.txt
@@ -0,0 +1 @@
+लोकमान्य ही एक उपाधी किंवा आदरणीय शीर्षक आहे, ज्याचा अर्थ 'लोकांद्वारे स्वीकृत (त्यांच्या नायकाच्या रूपात)' असा होय. ही उपाधी प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक यांचेसाठी वापरली जाते. याशिवाय राजर्षी शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लोकमान्य ही उपाधी प्रदान केली होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10893.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10893.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d6f5b9a2b1b0f3690bf3e6cf28e8cccabb73b98e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10893.txt
@@ -0,0 +1 @@
+लोकमान्यनगर मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अॅक्वा मार्गिकेवरील[१] विसावे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२])
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10895.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10895.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d6f5b9a2b1b0f3690bf3e6cf28e8cccabb73b98e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10895.txt
@@ -0,0 +1 @@
+लोकमान्यनगर मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अॅक्वा मार्गिकेवरील[१] विसावे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२])
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10900.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10900.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0a4da75688ff91e2b075cb5868067efcd6687e59
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10900.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजर्षी शाहूंच्या जीवनावरील दुरचित्रवाणी मालिका.[१]
+कोल्हापूर शहर, शालिनी पॅलेस, जुना राजवाडा, पाटगाव, कागल, राधानगरीसह पुणे, कानपूर, सिंहगड, म्हैसूर येथे चित्रीकरण झाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10917.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10917.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8bd8ea532dc3954bf1816c0ff136c24a9e81d6f1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10917.txt
@@ -0,0 +1 @@
+२०११ च्या जनगणनेनुसार भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची यादी खाली दिली आहे. महाराष्ट्रात १,००,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले ४३ शहरे आहेत.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10928.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10928.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8c8e03006adba493128d7b5a588209b6ed71c074
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10928.txt
@@ -0,0 +1,6 @@
+लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.भारतीय राज्यघटनेच्या कलम ८१ अनुसार लोकसभेची तरतूद केली आहे. तसेच धनविषयक प्रस्ताव हा लोकसभेतच मांडला जातो. संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य, 'भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे हे असते, अर्थात हे सदस्य राज्यकारभाराच्या विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत.
+'लोकसभा' हा शब्द संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या दोन पाठोपाठ निवडणुकांमधील कालावधीसही वापरतात. २००८ पर्यंत भारतामध्ये १४ लोकसभा-कालावधी झाले आहेत. लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात (जे की राष्ट्रपतीकडुन नामनिर्देषित केले जातात).
+पण 104 व्या घटनादुरुस्ती नंतर ही दोन पदे रद्द होणार.
+प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. ह्याला आणीबाणीची परिस्थिती हा एक अपवाद आहे. आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्यास लोकसभेचा कालावधी एक वर्षाच्या टप्प्यामध्ये ५ वर्षाहून अधिक काळही वाढवता येतो.लोक सभा ही प्रथम सभागृह म्हणतात.
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10955.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10955.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1e88e4d02c67050e8431b9347362f2eb06e0ceb7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10955.txt
@@ -0,0 +1,4 @@
+५ डिसेंबर, इ.स. २०१५
+दुवा: [cricinfo.com] (इंग्लिश मजकूर)
+लोकेश राहुल हा भारतकडून क्रिकेट खेळणारा एक खेळाडू आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10961.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10961.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..26a18f7546856824f3d4f04edce2fd6669a88c08
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10961.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लोखंडवाला कॉम्प्लेक्स, ज्याला लोखंडवाला म्हणूनही ओळखले जाते, हे मुंबईच्या अंधेरी पश्चिम उपनगरातील एक मोठे अपमार्केट आणि समृद्ध निवासी आणि व्यावसायिक परिसर आहे. हा परिसर अंधेरी स्टेशनपासून अंदाजे ५ किमी आहे. लोखंडवाला हे नाव विकसकाच्या नावावरून आले आहे ज्याची बांधकाम कंपनी लोखंडवाला कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. ही आहे. हा भाग शहराच्या मेट्रो सिस्टीमच्या लाइन ६ चा प्रारंभ बिंदू आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10965.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10965.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..46ccaca99641635733bc0312e4e9c889d7da1a56
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10965.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लोगडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे.
+हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10967.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10967.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8eefe4f5f8bcd7478062844b4bbe476184aa270f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10967.txt
@@ -0,0 +1,4 @@
+जनरल एडवर्ड लॉरेन्स लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ (IATA: BOS, ICAO: KBOS, FAA LID: BOS) अमेरिकेच्या बॉस्टन शहरात आहे. दरवर्षी सुमारे २ कोटी ६० लाख प्रवासी ये-जा करतात. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. एरट्रान एरवेझ, अमेरिकन एरलाइन्स, जेटब्ल्यू एरवेझ आणि यु.एस. एरवेझ या विमानकंपन्याची विमाने येथे प्रामुख्याने प्रवाश्यांची ने-आण करतात. येथून अमेरिकेतील बहुतेक मोठ्या शहरांना तसेच मेक्सिको, कॅनडा, कॅरिबियन, युरोप येथे विमानसेवा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी मोजता लोगन विमानतळ अमेरिकेतील १२वा मोठा विमानतळ आहे.[३] २००५मध्ये येथून ३९,०२,००० आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आवागमन केले.
+लोगन विमानतळ २,३८४ एकरमध्ये पसरलेला असून येथे सहा धावपट्ट्या आहेत व १६,००० कर्मचारी येथे काम करतात.[४] या विमानतळामुळे ७ अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल होते.[५]
+हा विमानतळ ईस्ट बॉस्टन आणि विन्थ्रोप या उपनगरांत आहे.
+* - यात अमेरिकन ईगल, डेल्टा कनेक्शन आणि युनायटेड एक्सप्रेसचा समावेश आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10973.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10973.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b13b3cc271c4d9f9b92117389d2496d0a00a51bf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10973.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लोगन काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10976.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10976.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0ef9b19bd5a2d3b875c6df1e3a704b7660e17adb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10976.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लोगन काउंटी, नॉर्थ डकोटा ही अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्यातील ५३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+लोगन काउंटी, नॉर्थ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10988.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10988.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8ae238299ed014a0ba8041a9cdb486a127a43c25
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10988.txt
@@ -0,0 +1 @@
+लोटस टेंपल ही भारताच्या दिल्ली शहरातील बोहरा जमातीचे प्रार्थनास्थळ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10997.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10997.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..817e042b5933e02d075d61afe5f573981f70fed7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10997.txt
@@ -0,0 +1 @@
+लोडता भारताच्या राजस्थान राज्यातील एक गाव आहे. हे गाव जोधपूर जिल्ह्याच्या बालेसर तालुक्यात असून येथे टपाल उपकेंद्र आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11033.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11033.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d3a4698009c0416a7b1afd58f770b53ffe897ad7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11033.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+लोणार या नावाशी साधर्म्य असलेले खालील लेख उपलब्ध आहेत -
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11039.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11039.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..407023bcf7d425f006a3b1365ae39422f48b32b5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11039.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लोणार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
+==प्रेक्षणीय स्थळे== 1)आई मरिमाता मंदिर.
+हे मंदिर दगडी बांधीव असून आई मारीमाता गावाचे रक्षण करते अशी अख्यायिका आहे. गावची मुख्य यात्रा गुढी पाडव्याच्या दिवशी यात्रा भरते. ही यात्रा तीन दिवस चालते. गावात राहणारे लोक,त्या लोकांचे इतर पाहुणे,जवळपासच्या गावातील लोक यात्रेस येत असतात. गावातच काळभैरवनाथ व महादेवाचे ही मंदिर आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11040.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11040.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7bbfb5e37b5b6944e03539444ef4a9a3da61b2bc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11040.txt
@@ -0,0 +1 @@
+लोणार - एक वैज्ञानिक चमत्कार (पुस्तक) हे मराठीतील लोणार सरोवर आणि त्याची वैज्ञानिक माहिती देणारे पुस्तक आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11062.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11062.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6fa2279d12f0e1134ef8a5feff10353447d1823d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11062.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ लोणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1108.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1108.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..43e7807c72d0a5eb54b21d83de38d9f59e3acfed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1108.txt
@@ -0,0 +1 @@
+रशीद खान (१५ डिसेंबर, १९५९:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८० ते १९८५ मध्ये दरम्यान ४ कसोटी आणि २९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11082.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11082.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fb3ad8ab3bdfc4631fb53f1ccdc2d0f83e0e067f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11082.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ लोणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11147.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11147.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a3c50fbef75a1240cbbc7b64738087c041e7073d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11147.txt
@@ -0,0 +1,11 @@
+
+केप टाउन मैदान (केप टाउन) •
+इलिस पार्क मैदान (जोहान्सबर्ग) •
+फ्री स्टेट मैदान (ब्लूमफाँटेन) •
+लोफ्टस वर्सफेल्ड मैदान (प्रिटोरिया) •
+बोंबेला मैदान (नेल्सप्रुइट) •
+मोझेस मभिंदा मैदान (दर्बान) •
+नेल्सन मंडेला बे मैदान (पोर्ट एलिझाबेथ) •
+पीटर मोकाबा मैदान (पोलोक्वाने) •
+रॉयल बफोकेंग मैदान (रुस्टेनबर्ग) •
+सॉकर सिटी (जोहान्सबर्ग)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11155.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11155.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d157327a30ce81de19aedc1122f0051bf7b7b49e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11155.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लोमोनोसोव्ह मॉस्को राज्य विद्यापीठ तथा मॉस्को विद्यापीठ हे रशियाची राजधानी मॉस्कोमधील विद्यापीठ आहे. याची गणना जगातील सर्वोत्तम विद्यापीठांत होते.
+याची स्थापना २५ जानेवारी, १७५५ रोजी मिखाइल लोमोनोसोव्हने केली. १९४०नंतर या विद्यापीठाचे नाव लोमोनोसोव्ह विद्यापीठ होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11159.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11159.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..961017f952b78ddaf9c6170766162f3a7868e68a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11159.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लॉरेंझो दे मेदिची (जानेवारी १, इ.स. १४४९ - मे २०, इ.स. १४९२) हा इटलीतील [[फ्लोरेन्सचे प्रजासत्ताक|फ्लोरेन्सचा]] अनभिषिक्त[१] शासक होता. लॉरेंझो पेशाने राजकारणी, राजदूत होता. याने अनेक महान विद्वान, कवी आणि कलाकारांना पोसले. त्याला त्याचे समकालीन लॉरेंझो इल मॅग्निफिको (महान लॉरेंझो, इंग्लिश:लॉरेंझो द मॅग्निफिसन्ट) असे संबोधत. लॉरेंझोचा शासनकाळ हा इटलीतील प्रबोधनाचा सर्वोच्चबिंदू होता. त्याच्या मृत्यूनंतर फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकाचा सुवर्णकाळ अस्तास जाण्यास सुरुवात झाली. त्याने मोठ्या प्रयत्नाने इटलीतील संस्थानांमध्ये घडवून आणलेले तह त्याच्या मृत्यूनंतर लगेचच कोसळले आणि पुन्हा यादवीस सुरुवात झाली.
+लॉरेंझोला फ्लोरेन्समधील मेदिची चॅपेलमध्ये दफन करण्यात आले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11178.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11178.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..025fd7b1854c51a8bf05f3551faafa50013e426e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11178.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लॉवेल हे अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्याच्या उत्तर भागातील एक गाव आहे. हे गाव आपल्या कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०६,५१९ होती.
+या शहराची स्थापना १८२६मध्ये झाली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11206.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11206.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4b31e1d866a79f5b10449b1e89325da364468ab9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11206.txt
@@ -0,0 +1,12 @@
+लोहारी (गुरुमुखी: ਲੋਹੜੀ,शाहमुखी: لوہڑی) हा पंजाब प्रांतात साजरा होणारा हिवाळ्यातील सुगीचा उत्सव आहे.[१][२] उत्तर हिंदुस्थानातील शीख आणि हिंदू नागरिक हा उत्सव साजरा करतात.[३] १३ जानेवारी रोजी हा उत्सव साजरा केला जातो.[४] या उत्सवाशी संबंधित कथा आणि आख्यायिका पंजाब प्रांतात प्रचलित आहेत.[१]
+उत्तर भारतातील दिल्ली , पंजाब, हरियाणा या प्रांतात या दिवशी विशेष सुट्टी दिली जाते.[८][९]
+गावाच्या मध्यभागी सूर्यास्ताला संध्याकाळी शेकोटी पेटविली जाते. लोक त्यामध्ये तीळ, गूळ वाहतात. त्याभोवती बसून लोकगीते गातात आणि पारंपरिक नृत्य करतात.
+शेतातील ताजी मक्याची कणसे भाजून खाणे हा एक विशेष कार्यक्रम असतो. शेतात आलेला लाल मुळा हा सुद्धा या दिवशी जेवणात समाविष्ट केला जातो. मोहरीच्या पानांची भाजी, मक्याची पोळी, किंवा भाकरी ही या उत्सवाची महत्त्वाची मेजवानी असते.[११] तीळ घालून केलेला भात या दिवशी जेवणात समाविष्ट असतो. याला त्रिचोली म्हटले जाते.
+लोहारी सणाच्या आधी सुमारे पंधरा दिवस तरुण सदस्य लोहारीच्या शेकोटीसाठी लाकडे गोळा करायला फिरू लागतात. त्याजोडीने धान्य आणि गूळ विक्रीचा उपक्रम सुद्धा असे गट करतात.
+सुगीच्या काळातील हाती येणा-या शेतातील पिकाचा आनंद साजरा करणे असे या सणाचे महत्त्व आहे.[१३] सूर्याचे उत्तरायण सुरू होवून दिवस मोठा आहोत असल्याने सूर्याची पूजा आणि स्तुती ही सुद्धा या उत्सवात केली जाते.
+दुल्ला भट्टी हा पंजाब प्रांतात एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळखला जातो. अकबराच्या काळात हिंदू युवतीना पळवून नेले जात असे. त्या मुलींचे रक्षण करणारा म्हणून दुल्ला भट्टी विशेष प्रसिद्ध आहे आणि त्याला समाजात मानाचे स्थान आहे.[५][१४] त्याने वाचविलेल्या सुंदरी आणि मुन्दरी या दोन युवती पंजाबी लोककथांमधे अजरामर झाल्या आहेत.[१५] या उत्सवाच्या निमित्ताने लहान मुले आसपास जाऊन लोकगीते म्हणतात त्यात याच्या नावाचा उल्लेख येतो. या लोकगीत गायनाच्या कार्यक्रमानंतर घरोघरी लहान मुलांना खाऊ आणि पैसे दिले जातात.
+संत कबीर यांच्या पत्नी लोई यांच्या निमित्ताने हा उत्सव सुरू झाला अशीही एक मान्यता आहे.[१४][१६] लोई म्हणजे अग्नीतील तेज आणि उर्जा होय. होलिका आणि लोई या दोघी बहिणी असल्याचे काही ठिकाणी मानले जाते.
+सिंधी समुदायात लोई या नावाने हा सण साजरा केला जातो.[१७]
+बैसाखी
+मकरसंक्रांत
+पंजाब
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11226.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11226.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..47d54d6c49f7977634c9163f68dd923f34ce3f05
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11226.txt
@@ -0,0 +1,5 @@
+लोहार वंश राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता. याची सत्ता इ.स. १००३-१३२० दरम्यान सध्याच्या भारतातील जम्मू आणि काश्मीर प्रदेशात होती.
+
+संग्रामराज लोहार घराण्याचे संस्थापक होते. संग्रामराजानंतर अनंत या घराण्याचा राजा झाला. त्याने आपल्या कारकिर्दीत सामंत्यांच्या बंडाळीला चिरडले. त्यांच्या पत्नी राणी सूर्यमती यांनी त्यांच्या कारभारात सहकार्य केले. अनंताचा मुलगा कलश हा एक कमकुवत शासक होता
+कल्हणने १२व्या शतकात लिहिलेल्या राजतरंगिणी या महाकाव्यात या राजवंशाचे वर्णन आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11231.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11231.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..80e9b08421642ec5e56a8b5285d4cf169817dd1b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11231.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लोहारडागा हा झारखंडमधील लोकसभा मतदारसंघ आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11247.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11247.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..af054dea03805c5721c5e88cb79f781bf9d989ec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11247.txt
@@ -0,0 +1,3 @@
+१७° ५९′ २०″ N, ७६° १९′ २२″ E
+लोहारा बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५२५ मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11252.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11252.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..40d46b3bd3e4047cb5dc1bc389c731b294b1843e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11252.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ लोहारे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1127.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1127.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2094c05f03df297e0fd4c5ea7a5173dae6fa734e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1127.txt
@@ -0,0 +1 @@
+रश्मी बन्सल या लेखिका, उद्योजिका व युवा विशेष तज्ज्ञ आहेत. 'जॅम' (जस्ट अनदर मॅगझिन) या भारतातील आचाडीच्या युवा मासिकाच्या त्या सहसंस्थापक व संपादक आहेत. युवकांसाठीची करिअर्स व उद्योजकता हे त्यांच्या लिखाणाचे विषय आहेत. 'युथकरी' हा लोकप्रिय ब्लॉग त्या चालवतात. व्यापारविषयक बातम्यांची वाहिनी - यू टी व्ही आयवरील 'क्रॅकिंग करिअर्स' या करियरविषयक कार्यक्रमाच्या त्या सल्लागार संपादक आहेत. भारत्भरातील महविद्यालयीन विद्यार्थ्यांना व तरुण उद्योजकांना त्या आत्मीयतेने मार्गदर्शन करतात. सोफिया कॉलेज, मुंबई येथून अर्थशास्त्राची पदवी घेतलेल्या व आय आय एम् अहमदाबादच्या एम् बी ए असलेल्य रश्मी सध्या मुंबईत असतात. [१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11276.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11276.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7633a201667e873c882894bbb22c2b430676883a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11276.txt
@@ -0,0 +1 @@
+लॉरा अलेक्झांड्रा मार्श (डिसेंबर ५, इ.स. १९८६:पेंबुरी, केंट, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11290.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11290.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..56f6d867938ecf80ab5c148f93e9a32b1cfc8845
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11290.txt
@@ -0,0 +1 @@
+ल्युक ले टिस्सर (१६ जुलै, १९९६:गर्न्सी - हयात) हा गर्न्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11315.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11315.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2544cdf52f93df99038d726d71fcc304d7040682
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11315.txt
@@ -0,0 +1,36 @@
+२६ मार्च, इ.स. २००८
+दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर)
+
+२ सुमन •
+६ ब्लिझार्ड •
+९ रायडू •
+१० तेंडूलकर •
+१६ यादव •
+४५ शर्मा •
+७४ गिब्स •
+८८ लेवी •
+-- शहा •
+-- वानखेडे •
+१ परेरा •
+७ फ्रँकलिन •
+५५ पोलार्ड •
+८९ सिंग •
+-- नाईक •
+१९ कार्तिक •
+८२ जेकब्स •
+-- तारे •
+-- मराठे •
+३ सिंग •
+१३ पटेल •
+१४ नचिम •
+२३ चाहल •
+२५ जॉन्सन •
+३० ओझा •
+६९ सुयाल •
+९९ मलिंगा •
+-- सिंग •
+-- कुलकर्णी •
+-- मॅके •
+-- पीटरसन •
+-- शुक्ला •
+प्रशिक्षक: रॉबिन सिंग
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11321.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11321.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b91d1ebcc24863ba82cbe8c5e73348c8c50910be
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11321.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लिओ टॉल्स्टॉय (रशियन उच्चारातील पूर्ण नाव काउंट ल्येव निकोलायविच तल्स्तोय - Лев Николаевич Толстой) (जन्म : सप्टेंबर ९, १८२८ - नोव्हेंबर २०, १९१०) हा रशियन लेखक, कादंबरीकार, नाटककार, तत्त्वज्ञ, शांततावादी ख्रिश्चन अराजकवादी आणि शिक्षणसुधारक होता. रशियन इतिहासातील तल्स्तोय उमराव घराण्यातील व्यक्तींमध्ये तो सर्वात प्रभावशाली असावा.
+दर्जेदार कादंबरीलेखनामुळे, विशेषकरून वॉर अँड पीस आणि आना कारेनिना या दोन अप्रतिम साहित्यकृतींमुळे तल्स्तोय महान साहित्यिक मानला जातो. या दोन्ही कादंबऱ्या आजतागायत सर्वोत्तम व वास्तववादी ललित साहित्याचा उच्च बिंदू मानल्या जातात. तल्स्तोय हा त्याच्या गुंतागुंतीच्या व विरोधाभासी सभावासाठीही तितकाच परिचित आहे. १९७० नंतर त्याची मते आदर्शवादी व निराकारी बनली आणि तो समाज प्रवर्तक गणला जाऊ लागला. त्याची किंग्डम ऑफ गॉड इज विदिन यू या लिखाणातून मांडलेल्या अहिंसक लढ्याबद्दलच्या संकल्पनेचा २०व्या शतकातील मोहनदास गांधी व मार्टीन लुथर किंग या थोर व्यक्तींवर प्रचंड प्रभाव पडला.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11328.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11328.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..679f51788aaf0931f437895715541bf10f4b7dc1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11328.txt
@@ -0,0 +1 @@
+ल्हक्पा तेनझिंग अपा शेर्पा (२० जानेवारी, १९६०:थामे, नेपाळ - ) २१ वेळा माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम करणारा प्रसिद्ध शेर्पा नेपाळी गिर्यारोहक आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1133.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1133.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f56c059563531132f05ba9983052306f2a88bd49
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1133.txt
@@ -0,0 +1,16 @@
+रस (सौंदर्य) हे मनाची भावनिक स्थिती किंवा भावनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे,ज्यात प्रामुख्याने सादरीकरण असलेल्या कलांचा समावेश होतो.रस ही नाट्यशास्त्र, नाटक, अभिनय, साहित्य आणि संगीत ह्या कलाशाखांच्या संदर्भात वापरण्यात येणारी संज्ञा आहे.
+भारतीय साहित्यविचारात रसविचारांची मांडणी प्रथम भरतमुनी यांनी केली. याचे विस्तारित विवेचन अभिनवगुप्त यांनी केले. एकूण नऊ रस आहेत. भारताने आठ रस व त्यांचे आठ स्थायीभाव सांगितले आहेत. पुढच्या अभ्यासकानी शांत हा नववा रस व त्याचा शांती हा स्थायी सांगितला आहे.
+मनुष्याच्या ठिकाणी स्थिर व शाश्वत अशा भावना असतात. या स्थिर व शाश्वत भावनांना स्थायी भाव म्हणतात. हे स्थायी भाव म्हणजे रती, उत्साह, शोक, क्रोध, हास, भय, कंटाळा, विस्मय, शांती हे होय. हे सर्व स्थायी भाव कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. हे स्थायीभाव चाळविले जाउन नऊ प्रकारचे रस निर्माण होतात.
+१. शृंगार
+२. वीर
+३. करुण
+४. हास्य
+५. रौद्र
+६. भयानक
+७. बीभत्स
+८. अद्भुत
+९. शांत
+उदा० १. या कातरवेळी सांज वेळी पाहिजेस तू जवळी.
+२.सखे शेजारणी तू हसत रहा; हास्यात फुले गुंफित रहा.
+३.दिवा जळे मम व्यथा घेऊनी असशील जागी तू ही शयनी.
+ज्या रसात भीति ही भावना जाणवते त्यास भयानक रस म्हणतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11334.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11334.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b9f9ce6ac123d93c0fd3c1967a27278485d27b27
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11334.txt
@@ -0,0 +1,6 @@
+
+व.कृ. नूलकर हे संस्कृतचे विद्वान असून पुण्यातील नेस वाडिया कॉमर्स कॉलजचे प्राचार्य होते.
+ते एक मराठी लेखक आणि प्रकाशकही आहेत.
+नुलकर हे दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाद्वारे आयोजित होत असलेल्या परीक्षांचे परीक्षक म्हणून काम पाहतात.
+धुळ्याच्या इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.[१]
+प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद ज्ञानपीठतर्फे साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रा. व.कृ. नूलकर यांना ‘मंजिरी जोशी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला (१८ जानेवारी, २०१६)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11364.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11364.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6b6c79fc3cde1e59530b13cf3d89a712fdc7bd27
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11364.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वंजारवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11376.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11376.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..40d1472dd2b80bf23b1ab4c878730918caa3b872
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11376.txt
@@ -0,0 +1,11 @@
+वंडर वुमन १९८४ हा २०२०चा हॉलिवूड चित्रपट आहे. हा चित्रपट डी. सी. कॉमिक्सच्या वंडर वुमन या व्यक्तिरेखेवर आधारित आहे. हा चित्रपट २०१७मध्ये प्रदर्शित झालेल्या वंडर वुमन या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. हा चित्रपट डी सी एक्सटेन्डेड युनिव्हर्सचा भाग आहे.
+गाल गॅडोट ने या चित्रपटात डायना प्रिन्स/वंडर वूमनची भूमिका केले आहे.
+तसेच 'क्रिस पेन' , खरिस्तेन विंग , पेद्रो पास्कल , रॉबिन राईट आणि कोंनी नेल्सन यांनी भूमिका निभावल्या आहेत.हा चित्रपटतील घटना १९८४ या वर्षात घळत आहेत असे दर्शवले आहे आणि शित युद्धाच्या काळात घळत आहेत असे दर्शवले आहे. कथानकात डायना आणि तिचा जिवलग मित्र स्टीव ट्रेवर यांचा सामना मॅक्सवेल लॉर्ड आणि चित्ता यांच्याशी होताना दाखविलेले आहे.[१]
+
+पेटी जेंकीस
+२५ डिसेंबर २०२०
+
+
+डीआना चित्ता आणि मॅक्सवेल लॉर्ड यांच्याशी लढते.
+या चित्रपटाचं चित्रीकरण १३ जून २०१८ पासून वॉर्नर ब्रोदर्स स्टुडिओ ,
+लेविंग्टन , इंग्लंड मध्ये झालं आणि अमेरिकेत डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया , वार्जीनिया येथे अनेक ठिकाणी झालं.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11406.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11406.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7c184e6b605293794e232cae4baf0db9fe63ad98
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11406.txt
@@ -0,0 +1,33 @@
+वंदे मातरम् हा लेख-संग्रह श्रीअरविंद घोष यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आला.
+डॉ.ग.मो.पाटील, डॉ.न.ब.पाटील, श्री.गो.ब.सरदेसाई, श्रीमती लता राजे, आणि डॉ.रवींद्र रामदास या संपादक मंडळाने श्री.मधुकर आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाचे काम पूर्ण केले. श्रीअरविंद यांच्या इंग्रजीतील निवडक लिखाणाचा अनुवाद या पुस्तकात करण्यात आला आहे. [१]
+श्रीअरविंद घोष यांच्या लेखनाचे ३६ खंड प्रकाशित झाले आहेत.[२] त्यातील काही लेखांची निवड डॉ. रवींद्र रामदास यांनी केली आणि त्या लेखांचा अनुवाद संपादक मंडळाने केला. एकंदर ३७ लेख यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
+
+
+०७ ऑगस्ट १८९३
+२८ ऑगस्ट १८९३
+१६ एप्रिल १९०७
+२६ एप्रिल १९०७
+२७ एप्रिल १९०७
+२९ एप्रिल १९०७
+३० एप्रिल १९०७
+०२ मे १९०७
+१९ जून १९०७
+०२ ऑगस्ट १९०७
+१७ ऑगस्ट १९०७
+२३ ऑगस्ट १९०७
+२० सप्टेंबर १९०७
+२५ सप्टेंबर १९०७
+०९ नोव्हेंबर १९०७
+१६ नोव्हेंबर १९०७
+२५ नोव्हेंबर १९०७
+१९ जानेवारी १९०८
+मुंबई येथील भाषण
+०८ मार्च १९०८
+१८ मार्च १९०८
+कार्यकर्त्यांची गरज
+१८ मार्च १९०८
+११ एप्रिल १९०८
+३० मे १९०९
+०५ ऑगस्ट १९२०
+३० ऑगस्ट १९२०
+येथे पुस्तक उपलब्ध
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11409.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11409.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11409.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11414.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11414.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0247a7a909b70c55f5b5336bbcab29ce1ef9975b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11414.txt
@@ -0,0 +1 @@
+ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11427.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11427.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4764ede9ec52fe1568f7a5baffe1a57c0088fcc8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11427.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वक्त: द रेस अगेंस्ट टाइम हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11435.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11435.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eec474bc0d0ae532e4461b2d2b0494b49d8b488f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11435.txt
@@ -0,0 +1 @@
+वखर हे एक शेतीसाठी लागणारे एक प्रकारचे अवजार आहे. याचा उपयोग वखरणी करण्यासाठी करतात. वखरणी म्हणजे नांगरणी झालेल्या जमिनीवरची ढेकळे फोडून तिला सपाट करणे. हे करताना नको असलेले तण काढणे. पहा : वखारणे[permanent dead link]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11464.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11464.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d1cc6092afdd5ba85a2f5b6ccee70c8b87cc1a6e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11464.txt
@@ -0,0 +1,27 @@
+
+
+वज्रगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
+पुणे
+१२ एप्रिल १६६५ “किल्ले वज्रगड”....🚩
+पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला किल्लेदार रसिउद्दिन पंतांच्या हाती पडला गड फत्ते झाला..ज्या पुरंदरासाठी दिलेरखान व मिर्झाराजांनी जंग जंग अतोनात प्रयत्न केले आणि तरिही अखेरपर्यंत जो त्यांना मिळाला नाही तोच पुरंदर निळोपंतांनी २४ तासात काबीच केला...
+इकडे तोफ वरती नेत असताना तिकडे गडावरून मराठे शर्थीने लढतच होते अग्नीवर्षाव करीतचं होते पुरंदर शर्थीने लढतच होता पण मोगलही चहूबाजूंनी भिडलेले होते. त्यांचाही किल्ल्यावर मारा सुरूच होता त्यात आता अशा बलाढ्य तोफा त्यांना येऊन मिळाल्या, आणि या तोफांच्या माऱ्यात वज्रगडाचा एक बुरुज ढासळलाचं ति तारीख होती १२ एप्रिल १६६५....
+पडलेल्या बुरुजामुळे दिलेरखानाला विजयोन्माद चढला आणि त्याने पठाणांना वज्रगड वर चढून जाण्याची आज्ञा केली. पण मराठे देखील चिवट त्ये थोडी लगेच हार माणनारं हातघाईची लढाई जुंपली ३०० मावळ्यांनी किल्ला भांडता ठेवला सायंकाळ झाली मराठ्यांचे बळ अपुरे पडू लागले त्यामुळे बुरुज सोडून ते आतील कोटात गेले बुधवार मावळला. मराठ्यांचा कोटाच्या आतून चिवट प्रतिकार तरीही सुरूच यात मराठ्यांनी दिलेरचे ८० सैनिक मारले व ११० सैनिक जखमी झाले अखेर आवसान संपले तेव्हा मराठ्यांनी शस्त्रे खाली ठेवली आणि मिर्झा राजांनीही त्यांना अभयाचा कौल दिला...
+शेवट शुक्रवार १४ एप्रिल १६६५ वज्रगड मराठ्यांनी मोगलांच्या हवाली केला.....
+➖➖➖➖➖➖➖
+(हि माहिती थोडक्यात आहे)
+माहिती संपादन -यश जगताप
+गडावर एक प्रवेशद्वार व हनुमान मंदिर ,महादेवाचे मंदिर इत्यादी पाहण्यासारखे ठिकाणे आहेत..
+गडावर राहण्यासाठी कोणतीही सोय नाही..
+गडावर कोणतीही खाण्याची सोय नाहीये..
+पिण्याच्या पाण्याची गडावर सोय नाही
+गडावर पाण्याचे टाके आहेत.
+गडावर जाण्यासाठी जुनी वाट ही पुरंदर किल्ल्यावरून होती पण आता भारत सरकार अंतगर्त सैनिक प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे तेथील जूनी वाट बंद केली आहे...
+
+
+
+
+पुणे - दिवे घाट/बोपदेव घाट - सासवड - नारायणपूर रोड जवळ
+साधारण २ तास
+सांगाती सह्याद्रीचा
+डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11492.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11492.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eb6e66018ebea5c92e015d997a7e6131d5ec4f9e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11492.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राणी किंवा वजीर हा बुद्धिबळातील एक मोहरा आहे. हा बुद्धिबळातील सर्वात शक्तिशाली मोहरा आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11526.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11526.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11526.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11533.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11533.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6110745b5ed8866b973385fd27ae81684d93278e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11533.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडखळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11540.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11540.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..45ad116779b3c48eb79e0e1264d2a076b201a768
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11540.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडगांव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11549.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11549.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9170dbff9854dc955428958484262bfd6ceb4e76
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11549.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ - २०८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वडगाव शेरी मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.८ ते १५, ६४ ते ६८, १२५ ते १२९ आणि हवेली तालुक्यातील कळस महसूल मंडळ ( पुणे महानगरपालिका हददीत समाविष्ट करण्यात आलेले क्षेत्र वगळता) समावेश होतो. वडगाव शेरी हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
+राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनिल विजय टिंगरे हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11552.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11552.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..06fdc5393888a9112e31b25b98a5fbc3c39e8b09
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11552.txt
@@ -0,0 +1 @@
+वडगाव(कापशी) हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव फलटण-सातारा रस्त्यावरील बिबी गावाजवळ १० कि.मी. अंतरावर आहे. या गावाशेजारी बिबी, कापशी, मलवडी, खडकी ही गावे आहेत. या गावाचे प्रशासन ग्रामपंचायत सांभाळते. या गावाची लोकसंख्या अंदाजे २००० आहे. गावात जिरायती शेती चालते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11556.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11556.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3832ae81120a05d67ccf0a78379800bf97f29173
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11556.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11582.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11582.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..512bfb7e18fcfc4a20de00571923b847cf1f29b7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11582.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11586.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11586.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4b9e0f71709092f916b68639809a3d4fbb633cf4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11586.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11682.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11682.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..20d0dc418458125d9128c4b93736f5bea9effd1b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11682.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडनेर खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11698.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11698.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ea855e90c639f383972d596f4f71bc8db3fd4506
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11698.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४६ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७७० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11706.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11706.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5fbb4adbd2b91478401f4838b648ca7914cea916
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11706.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वडवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11715.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11715.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5fb5f8546c0783f8d356aa914b06e1528018de19
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11715.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडवली बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11734.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11734.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e83de505622b8f67617766068201043bb3a48da3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11734.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडाचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11765.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11765.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..11e1b294d3dbd0903edbb2c5cc98a8ebc665be89
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11765.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडाळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11778.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11778.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0176fb21abe8ab6c73d8c752ff14469cb24b4906
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11778.txt
@@ -0,0 +1,2 @@
+'वडिवेलू/वैगैपुयल(चाहत्यांनी ठेवलेले नाव)(तमिळ:வடிவேலு/வைகை புயல்)(जन्मः १०ऑक्टोबर १९६०,मदुरै,तमिळनाडू-हयात). हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. तमिळ चित्रपटातील एक प्रसिद्ध हास्यकलाकार/विनोदीनट.
+वडिवेलूची संपूर्ण चित्रपट कारकीर्द.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11780.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11780.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a3e75a95c607713561c842590590d4061b82250d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11780.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11789.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11789.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..08928c9317907bb857814eefdcd909ab948ccf27
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11789.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ वडेरू हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11799.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11799.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2dca4498a5be29c270a40aad252b79b4174de518
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11799.txt
@@ -0,0 +1,2 @@
+गुजरात तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा गुजरात रिफायनरी किंवा वडोदरा रिफायनरी ही पश्चिम भारतातील गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील कोयाली येथे स्थित एक तेल शुद्धीकरण कारखाना आहे. पारादीप आणि पानिपत रिफायनरीनंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मालकीची ही तिसरी सर्वात मोठी रिफायनरी आहे.[१] रिफायनरीत दर वर्षी १८ दशलक्ष टनांपर्यंतचा क्षमता करण्याचा विस्तार चालू आहे.
+फेब्रुवारी १९६१ मध्ये भारत-सोव्हिएत मैत्री आणि सहकार्य कराराच्या समाप्तीनंतर, १७ एप्रिल १९६१ रोजी २ दशलक्ष टन तेल शुद्धीकर प्रकल्पाच्या स्थापनेसाठी जागेची निवड करण्यात आली.[२] प्रकल्पाच्या तयारीसाठी सोव्हिएत आणि भारतीय अभियंत्यांनी ऑक्टोबर १९६१ मध्ये करार केला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी १० मे १९६३ रोजी रिफायनरीची पायाभरणी केली.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11821.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11821.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..321fdea5b0287321d00c0d7a4c61dfc5e89dde82
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11821.txt
@@ -0,0 +1,11 @@
+सोनिया गांधी या काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांच्या कन्या प्रियांका गांधी यांचा विवाह वढेरा आडनावाच्या रॉबर्टशी झाला. वढेरा घराण्याचे सर्व प्रमुख धर्मीयांशी नाते संबंध आहेत.
+आडनावाचे इतर लेखन वड्रा/वाड्रा/बढेरा.दिल्ली-पंजाब या भागात अनेकदा बोलताना शब्दातल्या दुसऱ्या अक्षराचा उच्चार हलन्त होतो. इंदिराचा उच्चार इंद्रा, सोनियाचा सोन्या, आणि म्हणून वढेराचे वढ्रा. इंग्रजीत ढ नाही म्हणून वढ्राचे वड्रा वा वाड्रा. वड्राचे बंगाली पद्धतीने बड्रा आणि हिंदी पद्धतीने वद्रा.
+फाळणीपूर्व काळात सियालकोट येथे हुकुमत राय वढेरांचा खेळाच्या वस्तूंचा(स्पोर्ट्स) व्यवसाय होता. तो त्यांनी भारतात स्थलांतरित होताना सोडून दिला व ते आपल्या पत्नी आणि सहा मुले यांच्या समवेत बेंगलोर येथे आले. तेथून निघून ते १९५४ पर्यंत दिल्लीपासून १६७ कि.मी. अंतरावरील उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे स्थायिक झाले. हुकुमत राय वढेरांनी Mysore Electroplating या नावाने सुरू केलेला व्यवसाय ८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत व्यवस्थित चालू होता आणि त्यातून त्यांना पुरेशी प्राप्ती होत होती. (संदर्भ :http://www.outlookindia.com/article.aspx?202854 आणि http://www.sundaytimes.lk/970302/plus2.html ).
+मध्यंतरीच्या काळात राजींदर वढेरांनी नवी दिल्लीत
+
+पण त्यानंतर व्यवसायास उतरती कळा लागली .१९८८ मध्ये कौटूंबीक व्यवसायाच्या वाटण्या झाल्या नंतर
+
+
+हुकुमत राय वढेरा हे हॅरी हे टोपणनाव देखील वापरत. काहींच्या मते हे नाव त्यांची सून मौरीन यांनी त्यांना दिले, तर काहींच्या मते आयात-निर्यातीच्या व्यापारात संभाषणाकरता सुलभ म्हणून त्यांनी हॅरी हे नाव आणि त्यांचे एक सुपुत्र राजिंदर यांनी एरिक हे नाव धारण केले.
+एच. आर. वढेरांना ओमप्रकाश वढेरा आणि राजिंदर वढेरा अशी दोन अपत्ये. यातील ओमप्रकाश वढेरांनी आपली काही स्थावर संपत्ती आपल्या मुलांच्या स्मरणार्थ एका रा.स्व.संघ प्रणीत शाळेस दान केली, पण ही शाळा संघ चालवतो हे आपणास माहीत नव्हते असे नंतरच्या काळात सांगितले.
+राजिंदर उर्फ एरिक वढेरा यांचा विवाह रोम कॅथॉलिक असलेल्या मौरीन या स्कॉटिश स्त्रीशी झाला. त्यांना तीन अपत्ये झाली. त्यांनी आपल्या मुलांना बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन केले. या दोघांचे सर्वात मोठे सुपुत्र रिचर्ड यांचा विवाह सायरा यांच्याशी झाला. सायराची आई रोमन कॅथॉलिक आणि वडील मुस्लिम. या दोघांचे दुसरे पुत्र रॉबर्ट यांचा विवाह प्रियांका गांधी यांच्याशी झाला . फिरोझ गांधी यांच्या घराण्यातील म्हणून प्रियांका गांधी पारशी, आजीकडून हिंदू, आईकडून ख्रिश्चन. त्यांचे लग्नही ख्रिश्चन घरात झाले. (संदर्भ :http://iipm-bestfaculty.blogspot.in/2010/01/robert-vadra-priyanka-vadras-husband.html)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11825.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11825.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a86086fb0fad449337fa48d4480bed39d25f41c4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11825.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+वणवा म्हणजे [ [जंगल]], कुरणे, किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. वणवा एकदा का पेटला की जंगल महिनाभर जळत राहू शकते.
+वणवा पेटण्याचे नैसर्गिक कारण खालील पैकी कोणतेही असू शकते:
+या व्यतिरिक्त, वैयक्तिक हितासाठीपण जंगलात वणवे पेटविले जातात.
+वणव्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच काही लहान फायदेसुद्धा होतात. उदा० काही वनस्पती वणवा लागून गेलेल्या जमिनींत अधिक जोमाने वाढतात.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11832.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11832.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..39a90e5fab9cb2b8af599efa2473c694634d07b3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11832.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11848.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11848.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11848.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11860.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11860.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c414a68c0f5bc091958fe07208f6b9222da6571
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11860.txt
@@ -0,0 +1,4 @@
+वन च्यापाओ (देवनागरी लेखनभेद: वन ज्याबाओ, वेन ज्याबाओ; पारंपरिक चिनी लिपी: 温家宝 ; फीनयीन: Wen Jiabao) (सप्टेंबर १५, इ.स. १९४२ - हयात) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे सहावे पंतप्रधान व मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत. मार्च १६, इ.स. २००३ रोजी वनांनी माजी पंतप्रधान चू रोंग्जी यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेतली.
+
+
+ चौ एन्लाय · ह्वा ग्वोफेंग · चाओ झियांग · ली पेंग · चू रोंग्जी · वन च्यापाओ
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11877.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11877.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e652de5f913851424412c8b154c67c7bc1b41bd5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11877.txt
@@ -0,0 +1,7 @@
+Cotton teal
+वंडकी,वनकी,फंडकी,गजरे,अडी,काणूक
+गिरीजा,गुडगुडा,गंगरैल
+वनकी हा आकाराने तित्तिराएवढा असतो.त्याच्या पिसाऱ्यात ठळक पांढरा रंग असतो व चोच आखूड असतो. त्याची चोच दिसायला हंसाच्या चोचीसारखी असते.नराच्या वरचा रंग उदी असतो.गळ्याला काळी कंठी असते.पंखाची किनार पांढरी असते.मादीला कंठी व किनार नाही.विनिनंतरच्या हंगामात नर दिसायला मादीसारखा लागतो.यातील फरक पंखावरच्या पांढऱ्या काठाने कळून येतो.वनकी हा स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.तो सर्वात जास्त पाणी असलेल्या प्रदेशात आढळतो.त्यामुळे जवळजवळ सर्व भारतभर आणि श्रीलंकेत दिसून येतात.विनकी झिलानी आणि तळी या भागात आढळतो.
+पक्षीकोश
+लेखक:
+मारुती चितमपल्ली
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1188.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1188.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6c9165c51ec4a36ee4185c5d52d4f154dc359a8e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1188.txt
@@ -0,0 +1 @@
+विल्यम रसेल एन्डीन (३१ मे, १९२४:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - २८ जून, २००३:दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९५१ ते १९५८ दरम्यान २८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11891.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11891.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bc15989e603f173e240e129c8f51413b1b967445
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11891.txt
@@ -0,0 +1,7 @@
+रानपिंगळा किंवा वनपिंगळा (शास्त्रीय नाव: Athene blewitti अथेनी ब्लुइटी ; इंग्लिश: Forest Owlet, फॉरेस्ट औलेट;) हा पक्षी भारतातील महाराष्ट्र, व मध्य प्रदेश या राज्यात खूप मोठ्या प्रमाणात आढळत असे, पण आता विविध कारणास्तव तो दिसेनासा झाला आहे. अलीकडेच पक्षी अभ्यासकांच्या एका टीमने याचा शोध घेतला असता तो नंदुरबार जिल्ह्यात व मेळघाट अभयारण्यात केवळ २०० ते ३०० एवढ्याच संख्येने आढळला.[१]
+रानपिंगळा हा पक्षी साधारणतः मध्यम आकाराचा असतो. त्याचे डोळे पिवळ्या रंगाचे असतात, याची चोच बाकदार, शिकार पकडण्यासाठी आणि मांस फाडण्यासाठी उपयुक्त, तर पाठीचा रंग राखाडी व पोटाचा भाग पांढऱ्या रंगाचा असतो. सर्व घुबडांप्रमाणेच रानपिंगळा सुद्धा आपली मान दोन्ही बाजूंनी १८० अंश फिरवू शकतो, यामुळे एकाच जागी बसला असतांनाही तो क्षणात त्याच्या मागे काय घडत आहे ते पाहू शकतो. अंधारात राहण्यासाठी कान आणि डोळे अनुकूल झाले असल्याने लहानात लहान आवाजाच्या दिशेनेही पिंगळा पक्षी रोखून पाहतो.नर-मादी दिसायला सारखेच असतात.[ संदर्भ हवा ]
+खर्गला म्हणून संस्कृत या भाषेत ओळखला जाणारा हा पक्षी दिसायला शिंगी डुमासारखा, पण आकाराने मोठा व आखूड शेपटीचा असतो. तो पानगळीच्या आर्द्र जंगलात व ओढ्यानजीकच्या जुन्या आमरायांत आढळतो. पश्चिम खानदेश, सूरत, डांग, सातपुड्यापासून पूर्वीय मध्य प्रदेश व ओरिसातील संबलपूर जिल्ह्यात तो दिसतो अशी माहिती मारुती चितमपल्लींच्या पक्षिकोशावरून मिळते, पण आता हा पक्षी संकटात आहे. हा पक्षी पिंगळा गटातील अन्य पक्ष्यांप्रमाणे केवळ रात्रीच संचार करीत नाही, तर त्याला दिवसाही दिसते. तो निर्भयपणे इकडे तिकडे जंगलात, माळरानावर, ओढे-नद्यांकाठी फिरतो. पण त्याचा हाच गुण त्याच्या नाशाला कारण ठरत आहे. कारण इतर पिंगळ्यांना जसे अंधाराचे संरक्षण मिळते तसे ते याला मिळत नाही. दिवसाउजेडी तो एखाद्या छोट्या मोठ्या शिकाऱ्याकडून सहजी मारला जातो. तसेच या पक्ष्याच्या मांसाविषयी खवैयांमध्ये बरेच समज-अपसमज आहेत. त्यामुळे बाजारातही त्याला एकेकाळी खूप मागणी होती. आता हा पक्षीच संपत आला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या पक्षी अभ्यासकांच्या निरीक्षणात हा पक्षी सापडल्याची नोंद नाही, पण १९९७ साली प्रथमच तो दिसला.[ संदर्भ हवा ]
+रानपिंगळा हा पक्षी जगात फक्त मध्य भारतातील सातपुडा पर्वत रांगातील पानगळीच्या विरळ जंगलात सापडतो. वनपिंगळा हा निशाचर पक्षी आहे. दिवसा जुन्या आमरायांमध्ये, झाडांच्या ढोलीत तसेच संधी असल्यास, जुन्या मोठाल्या घरातील छताच्या आश्रयाने राहणे पसंत करतो. घनदाट वृक्षांच्या परिसरात पिंगळा कमी आढळतो.[२]
+भारतामध्ये रानपिंगळाला अशुभ समजले जाते. त्यांचा कर्कश ओरडण्याने या पक्षाला अशुभ मानले जाते.
+पूर्व भारतात व पश्चिम बंगालमध्ये वनपिंगळाला लक्ष्मीचे वाहन समजतात.[ संदर्भ हवा ]
+महाराष्ट्रातील पक्षीप्रेमींनी, पक्षी अभ्यासकांनी व मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीने रानपिंगळा किंवा ‘फॉरेस्ट आउलेट' या पक्ष्याला महाराष्ट्राचा राज्यपक्षी करावा अशी शिफारस केली आहे. याआधी राज्यपक्षी म्हणून हरियाल या पक्ष्याला मान्यता दिली गेली होती. आता या रानपिंगळ्याचे नाव पुढे आले आहे. हा पक्षी घुबड, पिंगळा गटातील आहे. रानपिंगळा दिसायला फारसा आकर्षक नसतो. हा पक्षी आता फारच दुर्मिळ होत चालला आहे. राजपक्ष्याचा याला दर्जा दिल्यास या पक्ष्याचा आणखी शोध घेणे, त्यावर अभ्यास करणे व वाचवण्यासाठी संरक्षण देणे शक्य होईल. म्हणून राजपक्ष्याच्या मान्यतेची मागणी झाली आहे.[३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11893.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11893.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3f28c181267e008e3a790e224aa9852131b6d7ab
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11893.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वनपूरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11899.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11899.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f01d6aca5c805bd9437f04e481c82522fef6cf9d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11899.txt
@@ -0,0 +1,10 @@
+सुशीलादेवी बापूराव पवार ऊर्फ वनमाला (मे २२, इ.स. १९१५ - मे २९, इ.स. २००७; ग्वाल्हेर; मध्य प्रदेश, भारत) या मराठी आणि हिंदी चित्रपटांतील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री होत्या. श्यामची आई चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना इ.स. १९५३ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा भारतातील राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.
+सुशीलादेवी पवार यांचा जन्म मे २२, इ.स. १९१५ रोजी झाला. त्यांचे वडील बापूराव पवार ग्वाल्हेराचे संस्थानिक शिंदे यांच्या दरबारी सरदार होते [१]. सुशीलादेवींनी बी.ए. पदवी मिळवली. तसेच त्यांनी बी.टी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला होता. पुण्यातील आगरकर हायस्कुलात त्यांनी काही काळ शिक्षिकेची नोकरी केली [१]. सुशीलाबाईंचे लग्न पी.के.सावंत नावाच्या एका वकिलाशी झाले होते. ते मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांच्याशी घटस्फोट घेऊन सुशीलाबाई पुण्यात आल्या आणि त्यांनी नाटकां-चित्रपटांत भूमिका करायला सुरुवात केली.
+नागभूषण नवकुमार आणि लच्छूमहाराज यांच्याकडून नृत्य, तर पं. सदाशिवराव अमृतफुले, चम्मनखाँ आणि गणपतराव देवासकर यांच्याकडून सुशीलादेवी हिंदुस्तानी गायकी शिकल्या होत्या[१]. कलेच्या आवडीमुळे त्यांनी कुटुंबीयांचा विरोध पत्करून चित्रपटक्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि इ.स. १९४० सालातल्या लपंडाव चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. इ.स. १९४१ सालच्या "सिकंदर" या चित्रपटाने त्यां हिंदी चित्रपटात आल्या. पुढील काळात त्यांनी वसंतसेना, बाईलवेडा, पायाची दासी इत्यादी मराठी चित्रपटांतून, तसेच आँखमिचौली, महाकवी कालिदास, हातिमताई, शरबती आँखे, परबत पे अपना डेरा इत्यादी हिंदी चित्रपटांतून अभिनय केला.
+पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या "श्यामची आई"वर प्र.के. अत्र्यांनी श्यामची आई चित्रपट बनवला. त्यात श्यामच्या आईची मुख्य व्यक्तिरेखा वनमालाबाईंनी साकारली. हा चित्रपट आणि त्यातील त्यांनी रंगवलेली आईची व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. या भूमिकेसाठी त्यांना इ.स. १९५३ सालचा भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रपती पुरस्कार लाभला.
+चित्रपटांशिवाय वनमालाबाईंनी मराठी नाटकांतूनही पात्रे रंगवली. त्यांनी रंगवलेल्या संगीत संशयकल्लोळ नाटकातील कृत्तिका, तसेच लग्नाची बेडी नाटकातील रश्मी या भूमिका विशेष गाजल्या.
+आयुष्याच्या अखेरची काही वर्षे वनमालाबाईंना कर्करोगाने ग्रासले[२]. मे २९, इ.स. २००७ रोजी भारतातील मध्य प्रदेश राज्यात ग्वाल्हेरमुक्कामी त्यांचे निधन झाले.
+वनमालाबाईंना श्यामची आई चित्रपटातील भूमिकेसाठी इ.स. १९५३ सालच्या भारतातील राष्ट्रपती पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य शासनानेही त्यांना व्ही. शांताराम पुरस्कार देऊन गौरवले.
+वनमालाबाईंनी ’परतीचा प्रवास' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.
+विनायक लिमये :अजरामर 'आई' Archived 2016-03-06 at the Wayback Machine.
+पी.के. सावंत
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1190.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1190.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4e616cbeb5c08a4cfa041e23f6ff55166a669835
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1190.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रसेल काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11927.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11927.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..47955a33e914edfc5a53ba7f9c9b3b1e3a590394
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11927.txt
@@ -0,0 +1,2 @@
+More than 50 जीव; see listing
+More than 50 जीव; see listing
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11955.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11955.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..628efa583f222776880eb22c4b254d0b81a614c0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11955.txt
@@ -0,0 +1 @@
+वन्स अपॉन ए टाइम इन अमेरिका हा इंग्लिश चित्रपट आहे. हा चित्रपट गुन्हेगारीवर बेतलेला आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11966.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11966.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7bcc4992b944d27af89f130fbd4750b52feff166
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11966.txt
@@ -0,0 +1,68 @@
+वरंगल (किंवा वारंगल / वारंगळ) हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. २०१४ साली तेलंगण राज्याच्या निर्मितीनंतर हा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याततून तेलंगण राज्यात आला. २०१६ साली वारंगल जिल्ह्याचे विभाजन करून हनमकोंडा जिल्हा व वारंगल ग्रामीण जिल्हा असे दोन जिल्हे निर्माण केले गेले. ऑगस्ट २०२१ मध्ये वारंगल ग्रामीण जिल्ह्याचे नाव बदलून पुन्हा वारंगल जिल्हा असेच ठेवले गेले. आजच्या घडीला हनमकोंडा व वारंगल ह्या दोन्ही जिल्ह्यांचे मुख्यालय हनमकोंडा येथेच आहे.
+काकतीयच्या राजवटीत त्यांच्या राज्याच्या राजधानीचे नाव ‘ओरुगल्लू’ किंवा एकशिला नगर असे होते. हा किल्ला एकाच दगडाने बांधला गेला आणि नंतर त्याला ‘वरंगल’ असे म्हणतात.[२]
+वरंगल जिल्ह्याचे क्षेत्रफळ १,७६६ चौरस किलोमीटर (८४५ चौरस मैल) आहे. जिल्ह्याच्या सीमा महबूबाबाद, जनगांव, हनमकोंडा, मुलुगु आणि जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यांसह आहेत.
+२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या वरंगल जिल्ह्याची लोकसंख्या ७,१८,५३७ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९४ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६१.२६% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ६.९९% लोक शहरी भागात राहतात.
+वरंगल जिल्ह्या मध्ये १५ मंडळे आहेत:
+ •
+करीमनगर
+ •
+कामारेड्डी
+ •
+कुमुरम भीम आसिफाबाद
+ •
+खम्मम
+ •
+जगित्याल
+ •
+जनगांव
+ •
+जयशंकर भूपालपल्ली
+ •
+जोगुलांबा गदवाल
+ •
+नलगोंडा
+ •
+नागरकर्नूल
+ •
+नारायणपेट
+ •
+निजामाबाद
+ •
+निर्मल
+ •
+पेद्दपल्ली
+ •
+भद्राद्री कोठगुडम
+ •
+मंचिर्याल
+ •
+महबूबनगर
+ •
+महबूबाबाद
+ •
+मुलुगु
+ •
+मेडचल-मलकाजगिरी
+ •
+मेदक
+ •
+यदाद्रि भुवनगिरी
+ •
+रंगारेड्डी
+ •
+राजन्ना सिरिसिल्ला
+ •
+वनपर्ति
+ •
+वरंगल
+ •
+विकाराबाद
+ •
+संगारेड्डी
+ •
+सिद्दिपेट
+ •
+सूर्यापेट
+ •
+हनमकोंडा
+ •
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11971.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11971.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2442e3955807277db5dd54f2df89a9186f287ec0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11971.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ वरंध हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11996.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11996.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..435044cf589b6a02765c6c529447da8b20420f93
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_11996.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वरचापाठ तर्फे गुहागर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे.[१][२]
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12113.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12113.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..015ba0f40c4509cceeb192651566d43ed780df9a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12113.txt
@@ -0,0 +1 @@
+वरुड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याच्या चौदापैकी एक तालुका आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12119.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12119.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..015ba0f40c4509cceeb192651566d43ed780df9a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12119.txt
@@ -0,0 +1 @@
+वरुड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याच्या चौदापैकी एक तालुका आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12121.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12121.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..33025bd92a98398ac6f666367499540158af61cc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12121.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वरूडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12125.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12125.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4c30c1a461e9b99fd0e1fc0abdf00bcd5114db22
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12125.txt
@@ -0,0 +1,6 @@
+२४ नोव्हेंबर, इ.स. २०११
+दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
+वरूण अॅरन ( २९ ऑक्टोबर १९८९ (1989-10-29)) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा जलदगती गोलंदाज आहे.
+ सेहवाग (क) •३ टेलर •५ फिंच •६ चांद •७ नागर •१२ रसेल •१५ नेगी •२० साळवी •२४ पीटरसन •२७ जयवर्धने •३१ वॉर्नर •३२ मॅक्सवेल •३४ ब्रेसवेल •३५ ओझा •३६ राव •५२ मर्व •५५ आगरकर •५६ पठाण •६५ मॉर्कल •७७ आरोन •
+८७ यादव •८८ नदीम • बोडी • बिस्ट • मिश्रा • यादव • रावल • बिश्ट • जुनेजा • नाईक • गुप्ता • पटेल •
+ सिमॉन्स
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1213.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1213.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..46b6e337178e43354bd81977d9408ac5a1d2c4a5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1213.txt
@@ -0,0 +1,10 @@
+रस्ते ही एक प्रकारची समाजाला लागणारी पायाभूत सुविधा आहे. आर्थिक विकास नसल्याने अविकसित देश सामान्य जनतेला पायाभूत सुविधा, जसे, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, सांडपाण्याच्या सुविधा आदी पुरवू शकत नाहीत. जसे आफ्रिका खंडातला सोमालिया हा देश.
+१.स्वर्ण
+२.राष्ट्रीय महामार्ग
+३.राज्य महामार्ग
+४.द्रुतगती मार्ग
+५.जिल्हा मार्ग
+६.सीमा मार्ग
+७.शेत मार्ग
+१.ट्रान्स ॲमेझॉनियन महामार्ग
+२.ऑस्ट्रेलियन महामार्ग
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12133.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12133.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5abb884450f59e72fad0329a8e53a06bd39d2d56
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12133.txt
@@ -0,0 +1 @@
+वरूळ हे एक महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12134.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12134.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..23978b5488f9639a5fb780d31cb4489fe8329fa7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12134.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12148.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12148.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2070615e2b0366689b561eeb5e65ca79d3a39cc4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12148.txt
@@ -0,0 +1,3 @@
+कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले म्हणजे त्या संख्येचा वर्ग मिळतो. कोणत्याही संख्येचा वर्ग धन संख्याच असतो.
+४ गुणले ४ = १६
+१६ हा ४चा वर्ग आहे
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12166.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12166.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..251663fe787efc6d26bb5c1c88df04cb0a797e11
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12166.txt
@@ -0,0 +1,19 @@
+गुणक: 52°13′56.28″N 21°00′30.36″E / 52.2323000°N 21.0084333°E / 52.2323000; 21.0084333
+
+वॉर्सा (पोलिश: Warszawa (सहाय्य·माहिती), इंग्लिश लेखनभेदः Warsaw, वर्झावा) ही मध्य युरोपातील पोलंड देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. वॉर्सा शहर पोलंडच्या मध्य-पूर्व भागात बाल्टिक समुद्रापासून २६० कि.मी. अंतरावर व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले आहे. इ.स. २०१० साली वॉर्सा शहराची लोकसंख्या १७.१७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे २६.३१ लाख इतकी होती. ह्या दृष्टीने युरोपियन संघात वॉर्साचा नववा क्रमांक लागतो.
+इ.स.च्या १३व्या शतकाच्या सुरुवातीस स्थापन करण्यात आलेले वॉर्सा शहर इ.स. १४१३ साली माझोव्हिया प्रदेशाची राजधानी बनले. मध्यवर्ती स्थानामुळे इ.स. १५९६ साली वॉर्साला पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाची राजधानी बनवण्यात आले. त्यानंतरच्या अनेक शतकांदरम्यान वर्झाव्याचा वेगाने विकास झाला व पोलिश कला व संस्कृतीचे वॉर्सा माहेरघर बनले. इ.स. १७९५ साली वॉर्सा प्रशियाच्या राजतंत्रात विलीन करण्यात आले; परंतु इ.स. १८०६ साली नेपोलियनच्या सैन्याने वॉर्साची मुक्तता केली व त्यानंतरच्या नवनिर्मित पोलंड देशाची राजधानी येथेच राहिली.
+दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस नाझी जर्मनीने इ.स. १९३९ साली पोलंडवर कब्जा मिळवला व पोलिश ज्यूंनां डांबून ठेवण्यासाठी वॉर्सा येथे पूर्व युरोपातील सर्वात मोठी छळछावणी उघडली. सुमारे चार लाख ज्यू केवळ ३.४ चौरस किमी इतक्या जागेत कोंबून ठेवले गेले होते. ह्यांपैकी अनेक ज्यू हत्यासत्रामध्ये मारले गेले. जुलै, इ.स. १९४४ मध्ये भूमिगत झालेल्या पोलिश सेनेने नाझी जर्मनीविरुद्ध बंड पुकारले व तेव्हा झालेल्या ६३ दिवसांच्या लढाईमध्ये वॉर्सातील १.५ ते २ लाख नागरिक मृत्युमुखी पडले. ह्या बंडामुळे खवळलेल्या ॲडॉल्फ हिटलरने संपूर्ण वॉर्सा शहर जमीनदोस्त करण्याचा व संग्रहालयांमधील वस्तू जर्मनीमध्ये हलवण्याचा आदेश दिला. त्यानुसार जर्मन सैन्याने शिस्तबद्धरीत्या येथील सर्व इमारती पाडल्या किंवा जाळून टाकल्या. ह्या विध्वंसादरम्यान तत्कालीन शहराचा ८५ टक्के नष्ट झाला.
+युद्ध संपल्यानंतर पोलंडमधील साम्यवादी राजवटीने वॉर्सा शहर पुन्हा उभे केले व अनेक ऐतिहासिक वास्तूंची पुनर्बांधणी केली. इ.स. १९८० साली वॉर्साच्या ऐतिहासिक नगरकेंद्राला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळाले. इ.स. २००४ साली पोलंड युरोपियन संघात सामील झाल्यानंतर वॉर्सा झपाट्याने विकसत आहे.
+वॉर्सा शहर पोलंडच्या मध्य-पूर्व भागात बाल्टिक समुद्रापासून २६० कि.मी. अंतरावर व्हिस्चुला नदीच्या काठावरील सपाट पठारावर वसले असून त्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची ३३० फूट आहे.
+वॉर्सातील हवामान आर्द्र असून येथील हिवाळे शीत, तर उन्हाळे सौम्य असतात.
+वॉर्सा ही माझॉव्येत्स्की प्रांतामधील एक काउंटी असून ती एकूण १८ जिल्ह्यांमध्ये विभागली गेली आहे. वॉर्साचे स्थापत्य ऐतिहासिक गॉथिक ढंगाचे होते. त्यापैकी बऱ्याचशा वास्तू दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त करण्यात आल्या. युद्धोत्तर काळात अनेक जुन्या इमारती पुन्हा बांधण्यात आल्या, तर काही इमारती आधुनिक स्थापत्यात बांधल्या गेल्या. त्यामुळे येथे आज ऐतिहासिक व आधुनिक अश्या दोन्ही ढंगांच्या इमारती आढळतात. येथील स्थापत्यकलेची तुलना काही वेळा पॅरिससोबत केली जाते.
+पोलिश अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या वॉर्सात अनेक शासकीय संस्था तसेच खासगी कंपन्यांची कार्यालये आहेत. पोलंडचे १२ % उत्पन्न वॉर्सातून उपजते व आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीबाबत वॉर्सा मध्य युरोपात अव्वल स्थानावर आहे. इ.स. २००८ साली येथील वार्षिक दरडोई उत्पन्न सुमारे २३,००० युरो होते.[२] येथील बेरोजगारी केवळ ३ टक्के आहे.
+एक मोठे जागतिक शहर असलेले वॉर्सा इ.स. २००८ साली जगातील ३५वे महागडे शहर होते.[३] मास्टरकार्ड कंपनीने बनवलेल्या विकसनशील बाजारांच्या जागतिक यादीमध्ये वॉर्साचा ६५मध्ये ८वा क्रमांक आहे.
+ऐतिहासिक काळापासून पोलंड तसेच मध्य व पूर्व युरोपामधून स्थलांतर करणाऱ्या लोकांचे वॉर्सा हे आकर्षण राहिले आहे. पोलिश वंशाच्या लोकांसोबत येथे अनेक शतके ज्यू लोक मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. इ.स.च्या १९व्या शतकाच्या अखेरीस वॉर्सातले ३४ % नागरिक ज्यू वंशाचे होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान वॉर्सात मोठ्या प्रमाणावर नरसंहार घडला. युद्धपूर्व काळात इ.स. १९३९ साली १३ लाख लोकसंख्या असलेल्या वॉर्सात इ.स. १९४५ साली केवळ ४.२ लाख लोक उरले होते.
+सध्या (इ.स. २०१५) येथील लोकसंख्या १७,१६,८५५ इतकी आहे.
+गेल्या काही दशकांपासून वॉर्सातील वाहतूक सुविधा वेगाने सुधारत आहेत. येथे अनेक नवे रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल बांधले जात आहेत. नागरी वाहतुकीसाठी अनेक बसमार्ग, तसेच ट्राम व मेट्रो रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. इ.स. १९९५ साली बांधण्यात आलेली वॉर्सा मेट्रो २३.१ कि.मी. लांबीच्या मार्गांवर धावते व रोज सुमारे ५.५ लाख प्रवासी वाहून नेते. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी रेल्वे व विमानसेवा उपलब्ध आहेत.
+वॉर्सा चोपिन विमानतळ हा पोलंडमधील सर्वात मोठा व वर्दळीचा विमानतळ वॉर्सा महानगरामध्ये स्थित आहे. एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स ह्या पोलंडच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे. ह्या विमानतळाद्वारे वॉर्सा युरोप व जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसोबत जोडले गेले आहे.
+फुटबॉल हा वॉर्सातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. लेगिया वॉर्सा व पोलोनिया वॉर्सा हे पोलिश फुटबॉल लीगमधील दोन लोकप्रिय संघ येथेच स्थित आहेत. युएफा यूरो २०१२ स्पर्धेचा पहिला व इतर अनेक सामने वर्झाव्यातल्या ५६,००० आसनक्षमतेच्या नॅशनल स्टेडियममध्ये खेळवले गेले.
+दुसऱ्या महायुद्धादरम्यान घडलेल्या विध्वंसामुळे वॉर्साच्यि कलाजीवनाला मोठा तडा गेला. येथील अनेक ऐतिहासिक संग्रहालये जमीनदोस्त केली गेली व त्यांमधील दुर्मिळ वस्तू लुप्त झाल्या. परंतु आजही येथे काही लोकप्रिय संग्रहालये अस्तित्वात आहेत. तसेच अनेक संगीत परिषदा, तसेच नाटके वॉर्सात भरवली जातात. इ.स. २०१६ सालच्या युरोपियन सांस्कृतिक राजधानी किताबासाठी वॉर्सा एक स्पर्धक होता.
+पोलंडमधील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपैकी अनेक संस्था वॉर्सात आहेत. चार मोठी विद्यापीठे व ६१ उच्चशिक्षण संस्था येथे असून त्यात एकूण ५ लाख विद्यार्थी शिकतात. इ.स. १८१६ साली स्थापलेले वॉर्सा विद्यापीठ हे पोलंडमधील सर्वात जुने, सर्वात मोठे व सर्वोत्तम श्रेणीचे विद्यापीठ आहे. तसेच वॉर्सा स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, फ्रेदरिक शोपें संगीत संस्था, वॉर्सा वैद्यकीय विद्यापीठ, वॉर्सा तांत्रिक विद्यापीठ, इत्यादी अनेक नावाजलेल्या व युरोपातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था वॉर्सात आहेत.
+जगभरातील खालील शहरांसोबत वॉर्साचे सांस्कृतिक व वाणिज्यीय संबंध आहेत.[५]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12167.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12167.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..724cd506b3cffc4f6f0b393e8c476127ba77e036
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12167.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वर्झावा चोपिन विमानतळ (पोलिश: Lotnisko Chopina w Warszawie) (आहसंवि: WAW, आप्रविको: EPWA) हा पोलंड देशाच्या वर्झावा शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. वर्झावा शहराच्या ३७ किमी उत्तरेस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार पोलंडमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून देशाच्या एकूण आंतरराष्ट्रीय वाहतुकीपैकी ४० टक्के प्रवासी वाहतूक येथूनच होते.
+१९३४ साली बांधला गेलेला हा विमानतळ दुसऱ्या महायुद्धादरम्यान बव्हंशी नष्ट झाला होता. युद्धानंतर येथे विमानसेवा पुन्हा सुरू झाली. २००१ साली ह्या विमानतळाला विख्यात पोलिश संगीतकार फ्रेदरिक शोपें ह्याचे नाव दिले गेले. वर्झावा चोपिन विमानतळावर एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स ह्या पोलंडच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा हब आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12169.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12169.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..724cd506b3cffc4f6f0b393e8c476127ba77e036
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12169.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वर्झावा चोपिन विमानतळ (पोलिश: Lotnisko Chopina w Warszawie) (आहसंवि: WAW, आप्रविको: EPWA) हा पोलंड देशाच्या वर्झावा शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. वर्झावा शहराच्या ३७ किमी उत्तरेस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार पोलंडमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून देशाच्या एकूण आंतरराष्ट्रीय वाहतुकीपैकी ४० टक्के प्रवासी वाहतूक येथूनच होते.
+१९३४ साली बांधला गेलेला हा विमानतळ दुसऱ्या महायुद्धादरम्यान बव्हंशी नष्ट झाला होता. युद्धानंतर येथे विमानसेवा पुन्हा सुरू झाली. २००१ साली ह्या विमानतळाला विख्यात पोलिश संगीतकार फ्रेदरिक शोपें ह्याचे नाव दिले गेले. वर्झावा चोपिन विमानतळावर एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स ह्या पोलंडच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा हब आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12174.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12174.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..724cd506b3cffc4f6f0b393e8c476127ba77e036
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12174.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वर्झावा चोपिन विमानतळ (पोलिश: Lotnisko Chopina w Warszawie) (आहसंवि: WAW, आप्रविको: EPWA) हा पोलंड देशाच्या वर्झावा शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. वर्झावा शहराच्या ३७ किमी उत्तरेस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार पोलंडमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून देशाच्या एकूण आंतरराष्ट्रीय वाहतुकीपैकी ४० टक्के प्रवासी वाहतूक येथूनच होते.
+१९३४ साली बांधला गेलेला हा विमानतळ दुसऱ्या महायुद्धादरम्यान बव्हंशी नष्ट झाला होता. युद्धानंतर येथे विमानसेवा पुन्हा सुरू झाली. २००१ साली ह्या विमानतळाला विख्यात पोलिश संगीतकार फ्रेदरिक शोपें ह्याचे नाव दिले गेले. वर्झावा चोपिन विमानतळावर एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स ह्या पोलंडच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा हब आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12176.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12176.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..724cd506b3cffc4f6f0b393e8c476127ba77e036
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12176.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वर्झावा चोपिन विमानतळ (पोलिश: Lotnisko Chopina w Warszawie) (आहसंवि: WAW, आप्रविको: EPWA) हा पोलंड देशाच्या वर्झावा शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. वर्झावा शहराच्या ३७ किमी उत्तरेस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार पोलंडमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून देशाच्या एकूण आंतरराष्ट्रीय वाहतुकीपैकी ४० टक्के प्रवासी वाहतूक येथूनच होते.
+१९३४ साली बांधला गेलेला हा विमानतळ दुसऱ्या महायुद्धादरम्यान बव्हंशी नष्ट झाला होता. युद्धानंतर येथे विमानसेवा पुन्हा सुरू झाली. २००१ साली ह्या विमानतळाला विख्यात पोलिश संगीतकार फ्रेदरिक शोपें ह्याचे नाव दिले गेले. वर्झावा चोपिन विमानतळावर एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स ह्या पोलंडच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा हब आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12183.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12183.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f4bcc229382a68e52f72415d5c2cd58cd1d405f5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12183.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वर्डप्रेस
+वर्डप्रेस एक फ्री व ओपेन सोर्स ब्लॉगिंग साधन आहे, जे PHP , MySQL आधारित सामग्री व्यवस्थापन सिस्टम आहे. याचे वैशिष्ट्ये आहे कि या मध्ये प्लगइन आर्किटेक्चर आणि टेम्पलेट प्रणाली समाविष्टीत आहे. जानेवारी 2015 परंत वर्डप्रेस वेब वर वापर सर्वात लोकप्रिय ब्लॉगिंग प्रणाली आहे; सुमारे 60 दशलक्ष वेबसाइटवर वर्डप्रेस वापरण्यात येते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12218.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12218.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b562954a71cafd0435efd253c651a5622cfcefe
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12218.txt
@@ -0,0 +1,15 @@
+वर्धा - यवतमाळ - नांदेड किंवा वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग हा महाराष्ट्र राज्यातील निर्माणाधीन रेल्वे प्रकल्प आहे. या मार्गामुळे यवतमाळ मार्गे वर्धा आणि नांदेड दरम्यान रेल्वे वाहतूक सुविधा सुरू होईल . भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा दिला आहे. हा रेल्वे मार्ग २८४.६५ किलोमीटर लांबीचा असेल.[१][२]सध्या वर्धा-नांदेड प्रवासाला १० तास लागतात, या मार्गाच्या पूर्णत्वानंतर हे अंतर ४ तासांवर येऊन वेळ व इंधनाची बचत होईल.
+सद्यस्थितीत वर्धा-कळंब पॅसेंजर आठवड्यातून ५ (रविवार व बुधवार वगळता) दिवस यांवर सुरू आहे. या रेल्वे गाडीला एकूण १० कोच राहणार आहेत. यामध्ये जनरलचे आठ, तर एसएलआरचे दोन कोच राहणार आहे.
+पण अजुन ३००० कोटींची गरज
+या मार्गाची लांबी २८४ किमी आहे आणि त्यासाठी ७२२ हेक्टर जमीन आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने ७२२ हेक्टर जमीन संपादन करण्यास मान्यता दिली आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रुंदमापी रेल्वे मार्गासाठी लागणारी जवळपास ९०% जमीन अधिग्रहित करण्यात आली असून आता महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयाला निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी विनंती केली.[३] भूसंपादन २०१८ मध्ये पूर्ण झाले.[४]
+पूर्ण मार्गासाठी निविदा फेब्रुवारी २०१९ मध्ये देण्यात आली होती आणि बरेच बांधकाम यापूर्वीच बांधकाम चालू झाले. ७७ कि.मी. वर्धा - यवतमाळ विभागाच्या कामाला मध्य रेल्वे क्षेत्राच्या बांधकाम संस्थेला देण्याची मंजुरी मिळाली तर २०७ यवतमाळ - नांदेड विभागाच्या कामाला रेल्वे विकास निगमला देण्याची मंजुरी मिळाली. फेब्रुवारी २०१९ पर्यंत मार्गावरील सर्व पुल (यशोदा नदी व भिंडी नदीवरील २ मोठे पूल आणि २६ छोटे पूल), आणि किमान ५४ रेल्वे अंडर ब्रिज पूर्ण झाले होते. ९.८ किमीचे एकूण 6 बोगदे या मार्गावर असतील, यापैकी सर्वात आव्हानात्मक २.५ किमी लांबीचा यवतमाळ विमानतळामागील टेकड्यातून जाणारा बोगदा आहे. सर्व स्टेशन इमारतींचे कंत्राट फेब्रुवारी २०१९ पर्यंत देण्यात आले आहेत आणि बांधकाम सुरू झाले आहे.[५]
+यवतमाळ नवीन रेल्वे स्थानकाचे प्रारंभिक काम सुरू झाले असून, ह्या काळादरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या(आर्णी मार्ग) परिसरात हे स्थानक उभारण्यात येत आहे.[६]
+२८४ किमी लांबीच्या या प्रकल्पाची एकूण सुधारित किंमत ₹३१६८.२९ कोटी आहे.[५] या प्रकल्पासाठी२०१९-२० च्या पिंक बुकनुसार त्या आर्थिक वर्षासाठी ₹३५० कोटीचे वाटप करण्यात आले होते, कारण बांधकाम आधीच चालूझाले होते आणि यामुळे काही भाग जलदगतीने पूर्ण करण्यात मदत होईल.[७]
+मार्गावर खालीलप्रमाणे एकूण २७ स्थानकांचे नियोजन केले गेले आहे. [५]
+या रेल्वे मार्गाचे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये आणि ९० गावात काम होईल.[८] हा मार्ग कार्यान्वित झाल्यावर नागपूर व विदर्भ आणि मराठवाडा भागातील इतर जिल्ह्यांमधील थेट संपर्क साधला जाईल.
+कळंब ते नांदेड हा एकूण २०६ किलोमीटर लांबीचा हा मार्ग साडेतीन हजार कोटी रुपये खर्चून पूर्णत्वास जात आहे. वर्धा ते यवतमाळ या मार्गाचे ९०% काम पूर्ण झाले आहे. मार्गावर १५ मोठे पूल, २९ बोगदे व ५ उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर आहे.
+या नवीन मार्गाच्या पूर्ततेमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रामुख्याने वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली व नांदेड या ५ जिल्ह्यांमधील एकूण १०० गावांचा त्यातील ७५ यवतमाळ जिल्हात आहेत, त्यांचा रेल्वेसंपर्क सुधारेल आणि या प्रदेशांच्या सामाजिक-आर्थिक विकासात लक्षणीय योगदान मिळेल.
+वर्धा ते यवतमाळ विभागाला रेल्वे आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात ६०:४० खर्चाच्या वाटणीतत्वावर मंजुरी देण्यात आली. त्याची अंमलबजावणी मध्य रेल्वेकडून केली जात आहे. यवतमाळ ते नांदेड हा दुसरा भाग २०१८ मध्ये रेल्वे विकास निगमकडे हस्तांतरित करण्यात आला.
+आदिलाबाद ते वाशिम या नव्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण रेल्वे बोर्डाने केले आहे. हा रेल्वे मार्ग आदिलाबाद-किनवट-माहूर-पुसद-पोहरादेवी मार्गे वाशिम पोहचणार आहे. पुसद हे रेल्वेजंक्शन बनणार.
+
+
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12231.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12231.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3d46ba0b72dab812239b3c62ec00172e34cdb60d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12231.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वर्धापन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी दहावा संस्कार आहे.
+जन्मकालापासुन एक सौरवर्ष पूर्ण झाल्यावर जन्मनक्षत्राचे दिवशी बालकाचा वाढदिवस करावा.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12260.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12260.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..61333a102b59f372cbeafae43beb09faf7feaa63
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12260.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वर्ल्ड वन ही एक २८०.२ मीटर उंचीची मुंबई येथील ७६ मजली गगनचुंबी इमारत आहे. [३] २०२४ पर्यंत, ही भारतातील दुसरी सर्वात उंच पूर्ण झालेली इमारत आहे. [४]ही इमारत बंद पडलेल्या श्रीनिवास मिलच्या ७.१-हेक्टर (१७.५-एकर) जागेवर आहे. येथे आणखी दोन टॉवर्स आहेत: वर्ल्ड व्ह्यू आणि वर्ल्ड क्रेस्टस लोढा समूहाने ही इमारत विकसित केली आहे.
+वर्ल्ड वन ची बांधणी अंदाजे US $321दशलक्ष पेक्षा जास्त खर्चात झाली. २०११ मध्ये बांधकाम सुरू झाले आणि ते ४४२ मी (१,४५० फूट) असणे अपेक्षित होते. त्या उंचीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण कडून मंजुरी मिळवण्यात विकासक अयशस्वी ठरल्याने, प्रकल्प काही वर्षे रखडला होता. [५] विलंबानंतर, प्रकल्पाची सध्याच्या उंचीवर पुनर्रचना करण्यात आली आणि पूर्ण झाली.
+वर्ल्ड वनचे वास्तुविशारद पेई कोब फ्रीड अँड पार्टनर्स आहेत. स्ट्रक्चरल इंजिनीअर आहेत लेस्ली ई. रॉबर्टसन असोसिएट्स [६] आणि एमईपी इंजिनिअर बुरोहॅपोल्ड इंजिनिअरिंग आहेत. संपूर्ण प्रकल्पात तीन टॉवर आहेत. यात दोन बांधकाम नागरी कंत्राटदार सहभागी होते: अरेबियन कन्स्ट्रक्शन कंपनी आणि सिम्प्लेक्स (वर्ल्ड वन), मस्कोविट ग्रुप (वर्ल्ड क्रेस्ट, वर्ल्ड व्ह्यू). [७]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12261.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12261.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..169b8d8538540b306ce6c76e969d08da57fe5e52
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12261.txt
@@ -0,0 +1,10 @@
+वर्ल्ड व्हिजनची स्थापना १९७७ साली अमेरिकेत वॉल्टर मुन्याहेम यांनी केली. ही एक शिक्षण, दान व प्रगती या द्वारे इव्हँजलिकल (धर्म परिवर्तन करणारी) संस्था आहे. ही सर्व धर्म परिवर्तन करणाऱ्या संस्थांची शिखर संस्थाही आहे. इ.स. २००८ मध्ये या संस्थेला सुमारे अडीच बिलियन डॉलर्सच्या देणग्या मिळाल्या. ही संस्था आपल्या प्रमुख मार्गदर्शक तत्त्वांनुसार (स्टेटमेंट ऑफ फेथ नुसार) कार्य करण्यास कटिबद्ध आहे.
+वर्ल्ड व्हिजनच्या वेबसाईटनुसार ही प्रमुख ख्रिस्ती तत्त्वे पुढील प्रमाणे-
+ही मार्गदर्शक तत्त्वे ख्रिस्ती धर्मप्रसारकांची प्रमुख संस्था नॅशनल असोसिएशन ऑफ एव्हेंजलिकल्स यांच्या तत्त्वांशी सुसंगत आहेत.
+वर्ल्ड विजनचे शिक्षण देतांना एक ख्रिस्ती धर्मप्रसारक संस्था या नात्याने धोरण म्हणून समाजातील नेतृत्व करू शकतील अशी लोकं शोधून त्यांना ख्रिस्ती नेतृत्व म्हणून पुढे आणण्यासाठी झटत असते. त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, सेमिनार्स आणि इतर विविध मार्गांचा अवलंब केला जातो. वर्ल्ड विजनच्या विश्वासाप्रमाणे ख्रिस्ती मिशनरी कार्य हेच त्यांचे प्रमुख कार्य आहे आणि त्यासाठीच ते झटतात. भारतात सध्या अनेक ख्रिस्ती नेते आहेत त्या मध्ये या कार्याचे यश असू शकते*. Minister of Information and Broadcasting, Ministry of Social Justice and Empowerment, Ministry of Water Resources and Ministry of Minority Affairs, Ministry of Rural Development. सध्याच्या काळात ही संस्था सुमारे दोन लाख सत्तावीस हजार एकशे आठ (227,108) मुलांना ख्रिस्ती तत्त्वांनुसार प्रशिक्षण देत आहे.
+जे मूल वर्ल्ड विजन जाहिरातीत दाखवतात त्या मुलाला तुम्ही देत असलेले पैसे दिले जातीलच असे नाही. कारण त्यामुळे समाजात असंतुष्टता माजते असे ते मानतात. त्या ऐवजी सर्व पैसे एकत्र केले जातात व त्यातले काही योग्य त्या कारणासाठी योग्य त्याठिकाणी वापरले जातात. मात्र त्यातले काही पैसे त्या मुलाच्या कल्याणासाठी खर्च होतील असे पाहिले जाते. जसे की थंडीच्या काळात तुम्ही स्पॉन्सर केलेल्या मुलांना मोफत जॅकेट देणे वगैरे. तसेच तुम्हाला त्या मुलांना कधीच भेटू देत नाही. मात्र हे त्या वेबसाईटवर डिक्लियर्ड आहे.
+वर्ल्ड विजन ही ख्रिस्ती मिशनरी कार्यासाठी जगभरातून सर्वात जास्त पैसा भारतात आणणारी संस्था आहे.
+वर्ल्ड व्हिजन हिंसक कार्यात गुंतल्याचे आरोप आहेत. जसे की स्वामी लक्षमणानंद यांची हत्या. स्वामी लक्षमणानंद यांनी, वर्ल्ड व्हिजन पैशाने ख्रिस्ती धर्मांतर करवते असा आरोप केला होता. हे थांबावे म्हणून ते प्रयत्नशील होते मात्र त्यातच त्यांचा खून झाला.
+तसेच या संस्थेवर ओडिशा राज्यातील कंधमाळ येथे ख्रिस्ती-हिंदू वांशिक दंगल घडवल्याचाही आरोप केला जातो. २००४ मध्ये आलेल्या सुनामीच्या काळात पैसे आणि जीवनावश्यक वस्तुंसाठी धर्मांतर करायला लावल्याचा आरोप केला जातो. तसेच या काळात आलेल्या मोठ्या देमोठ्याया संस्थेने गुलदस्त्यात ठेवल्या असा अजून एक आरोप दिसून येतो.
+मात्र हे आरोप असले तरी शिक्षणाच्या कार्यात या संस्थेचे योगदान दुर्लक्ष्य करण्यासारखे नाही. भारतात सुमारे ४० मोठे प्रकल्प संस्था चालवत आहे. हे सर्व ख्रिस्ती धर्मांतर प्रकल्प भारतातून दान झालेल्या पैशानेच चालवले जात आहेत. सध्याच्या काळात ही संस्था भारतात सुमारे दोन लाख सत्तावीस हजार एकशे आठ (227,108) मुलांना तत्त्वांनुसार प्रशिक्षण देत आहे. अर्थातच हे प्रशिक्षण कोणत्या स्वरूपाचे आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
+महाराष्ट्रात सध्या द विदर्भ लाईव्हलीहुड प्रमोशन प्रकल्प सुरू आहे. यानुसार अतिगरीब शेतकरी शोधून त्यांना योग्य ती मदत संस्थेच्या धर्मांतर तत्त्वांनुसार दिली जाते आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12268.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12268.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..55c2c5443a4369bb44703fa1962513507d7db891
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12268.txt
@@ -0,0 +1,9 @@
+गंगाधर गोपाळ गाडगीळ (ऑगस्ट २५, इ.स. १९२३ - सप्टेंबर १५, इ.स. २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली.कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते.
+गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. संज्ञा प्रवाही लेखन स्वप्नाचा प्रयोग लेखनात केला.
+मुंबईत २५ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी जन्मलेल्या गाडगीळांचे शालेय शिक्षण गिरगावातील 'आर्यन एज्युकेशन सोसायटी'च्या शाळेत झाले. या शाळेत इ.स. १९३८ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर इ.स. १९४४ मध्ये त्यांनी चर्नीरोड येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांमधून एमए केले.
+एमए झाल्यानंतर दोन वर्षांनी गाडगीळ यांनी आपल्या प्राध्यापकीला सुरुवात केली. आरंभीच्या काळात सुरतच्या किकाभाई प्रेमचंद या महाविद्यालयात व नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल या महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. इ.स. १९६४ ते इ.स. १९७१ या काळात ते मुंबईच्या ‘नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड इकॉनॉमिक्स’चे प्राचार्य होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७६ या कालावधीत आपटे समूहाचे सल्लागार व त्यानंतर वालचंद उद्योगसमूहात आर्थिक सल्लागार ही पदे त्यांनी सांभाळली.
+लहानपणापासून गाडगीळांना वाचनाची आवड होती. त्यातूनच पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. 'प्रिया आणि मांजर' ही त्यांची पहिली कथा जून इ.स. १९४१ मध्ये 'वाङ्मयशोभा' या मासिकात प्रकाशित झाली. पुढे बरीच प्रसिद्धी मिळालेली 'बाई शाळा सोडून जातात' ही त्यांची कथा देखील 'वाङ्मयशोभा' याच मासिकात इ.स. १९४४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. काही कालावधीनंतर 'मानसचित्रे' हा त्यांचा पहिला कथासंग्रह इ.स. १९४६ साली प्रकाशित झाला.
+यानंतर ठरावीक काळाने त्यांचे लेखन प्रकाशित होत राहिले. विशेषतः कडू आणि गोड (इ.स. १९४८), नव्या वाटा (इ.स. १९५०), भिरभिरे (इ.स. १९५०), संसार (इ.स. १९५१), उध्वस्त विश्व (इ.स. १९५१), कबुतरे (इ.स. १९५२), खरं सांगायचं म्हणजे (इ.स. १९५४), तलावातले चांदणे (इ.स. १९५४), वर्षा (इ.स. १९५६), ओले उन्ह (इ.स. १९५७) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. वेगळी वाट चोखाळणाऱ्या या कथासंग्रहांमुळेच 'नवकथेचे अध्वर्यू' हे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले.
+इ.स. १९५५ मध्ये पंढरपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात कथाशाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुढे इ.स. १९५७ मध्ये रॉकफेलर फाउंडेशनची एक वर्षाची अभ्यासवृत्ती घेऊन ते हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. मध्यप्रदेश मधील रायपूर येथे इ.स. १९८१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ऑक्टोबर १ इ.स. १९८३ रोजी मुंबईत झालेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे उद्घाटन गाडगीळांच्या हस्ते झाले होते.
+'मुंबई मराठी साहित्य संघ' व 'मराठी साहित्य महामंडळ' या संस्थांचे अध्यक्ष तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मुंबईतील ग्राहक पंचायतीत सुमारे ३५ वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग होता. याच ग्राहक पंचायतीचे ते २५ वर्षे अध्यक्ष देखील होते. एका बाजूला उद्योजक संस्थांचे सल्लागार तर दुसऱ्या बाजूला ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते या कामांचा त्यांनी उत्तम समन्वय साधलेला होता.
+गंगाधर गाडगीळ यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे :
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1227.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1227.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..798a05e42d881a4c120bfb7e655dc3cf3435526e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1227.txt
@@ -0,0 +1 @@
+रहमानुल्लाह गुरबाझ (२८ नोव्हेंबर, २००१:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12289.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12289.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4478a1fde45cb834eeaf67fe880f2e1b935149f2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12289.txt
@@ -0,0 +1,14 @@
+ही भारतातील वर्षांची यादी आहे ज्यात वर्षाप्रमाणे भारतातील घडामोडींचा आलेख आहे.
+२०२० चे दशक: २०२० मधील भारत • २०२१ मधील भारत • २०२२ मधील भारत • २०२३ मधील भारत • २०२४ मधील भारत •
+२०१० चे दशक: २०१० मधील भारत • २०११ मधील भारत • २०१२ मधील भारत • २०१३ मधील भारत • २०१४ मधील भारत • २०१५ मधील भारत • २०१६ मधील भारत • २०१७ मधील भारत • २०१८ मधील भारत • २०१९ मधील भारत
+२००० चे दशक: २००० मधील भारत • २००१ मधील भारत • २००२ मधील भारत • २००३ मधील भारत • २००४ मधील भारत • २००५ मधील भारत • २००६ मधील भारत • २००७ मधील भारत • २००८ मधील भारत • २००९ मधील भारत
+१९९० चे दशक: १९९० मधील भारत • १९९१ मधील भारत • १९९२ मधील भारत • १९९३ मधील भारत • १९९४ मधील भारत • १९९५ मधील भारत • १९९६ मधील भारत • १९९७ मधील भारत • १९९८ मधील भारत • १९९९ मधील भारत
+१९८० चे दशक: १९८० मधील भारत • १९८१ मधील भारत • १९८२ मधील भारत • १९८३ मधील भारत • १९८४ मधील भारत • १९८५ मधील भारत • १९८६ मधील भारत • १९८७ मधील भारत • १९८८ मधील भारत • १९८९ मधील भारत
+१९७० चे दशक: १९७० मधील भारत • १९७१ मधील भारत • १९७२ मधील भारत • १९७३ मधील भारत • १९७४ मधील भारत • १९७५ मधील भारत • १९७६ मधील भारत • १९७७ मधील भारत • १९७८ मधील भारत • १९७९ मधील भारत
+१९६० चे दशक: १९६० मधील भारत • १९६१ मधील भारत • १९६२ मधील भारत • १९६३ मधील भारत • १९६४ मधील भारत • १९६५ मधील भारत • १९६६ मधील भारत • १९६७ मधील भारत • १९६८ मधील भारत • १९६९ मधील भारत
+१९५० चे दशक: १९५० मधील भारत • १९५१ मधील भारत • १९५२ मधील भारत • १९५३ मधील भारत • १९५४ मधील भारत • १९५५ मधील भारत • १९५६ मधील भारत • १९५७ मधील भारत • १९५८ मधील भारत • १९५९ मधील भारत
+१९४० चे दशक: १९४० मधील भारत • १९४१ मधील भारत • १९४२ मधील भारत • १९४३ मधील भारत • १९४४ मधील भारत • १९४५ मधील भारत • १९४६ मधील भारत • १९४७ मधील भारत • १९४८ मधील भारत • १९४९ मधील भारत
+१९३० चे दशक: १९३० मधील भारत • १९३१ मधील भारत • १९३२ मधील भारत • १९३३ मधील भारत • १९३४ मधील भारत • १९३५ मधील भारत • १९३६ मधील भारत • १९३७ मधील भारत • १९३८ मधील भारत • १९३९ मधील भारत
+१९२० चे दशक: १९२० मधील भारत • १९२१ मधील भारत • १९२२ मधील भारत • १९२३ मधील भारत • १९२४ मधील भारत • १९२५ मधील भारत • १९२६ मधील भारत • १९२७ मधील भारत • १९२८ मधील भारत • १९२९ मधील भारत
+१९१० चे दशक: १९१० मधील भारत • १९११ मधील भारत • १९१२ मधील भारत • १९१३ मधील भारत • १९१४ मधील भारत • १९१५ मधील भारत • १९१६ मधील भारत • १९१७ मधील भारत • १९१८ मधील भारत • १९१९ मधील भारत
+१९०० चे दशक: १९०० मधील भारत • १९०१ मधील भारत • १९०२ मधील भारत • १९०३ मधील भारत • १९०४ मधील भारत • १९०५ मधील भारत • १९०६ मधील भारत • १९०७ मधील भारत • १९०८ मधील भारत • १९०९ मधील भारत
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12303.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12303.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0f6a5162b77514dfb56094bb9331810cbe9a321e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12303.txt
@@ -0,0 +1,3 @@
+स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी
+
+वर्स्ट केस सिनारीओ हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील तिसऱ्या पर्वाचा, पंचवीसवा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ६७वा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12317.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12317.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d04f3fb8bc0e64d5653cec12ee967f9b2a40f400
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12317.txt
@@ -0,0 +1,2 @@
+नवऱ्या मुलाच्या बाजूची जी मंडळी लग्नासाठी एका गावाहून दुसऱ्या गावाला जाऊन वधूपक्षाचा पाहुणचार घेतात त्यांना वऱ्हाड किंवा वऱ्हाडी मंडळी असे म्हणतात.
+स्थूल अर्थाने एखाद्या विशिष्ट ठिकाणी हजेरी लावण्यासाठी एका गटाने प्रवास करणारी मंडळी म्हणजे वऱ्हाड होय.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12320.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12320.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7656efc9863d714bd9b6b5605b87d910f0727a03
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12320.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हा लेख वऱ्हाडी या शव्दाबाबत आहे, भाषेसाठी वऱ्हाडी बोलीभाषा ला जावे.
+लग्न समारंभात मुलीकडील पाहुण्यांना वऱ्हाडी असे म्हणतात. वऱ्हाड निघाले लंडनला या नावाचा एकपात्री नाट्यप्रयोग महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12321.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12321.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..640d80ead95bd6f426d2b45e7de553b3962257e9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12321.txt
@@ -0,0 +1,5 @@
+वऱ्हाडी: जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची बोलीभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत रहाते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो.
+
+वऱ्हाडी प्रामुख्याने विदर्भाच्या वऱ्हाड भागात म्हणजे अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात बोलली जाते. या बोलीची पाळेमुळे १२व्या शतकातल्या, चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथाच्या उदयापर्यंत जातात. अलीकडच्या काळातही अनेक कवींनी त्यांच्या कवितांत अंशतः किंवा संपूर्ण वऱ्हाडीचा वापर केला आहे. उद्धव शेळके, मनोहर तल्हार, मधुकर केचे, गो.नी. दांडेकर, बाजीराव पाटील, नरेंद्र इंगळे, सदानंद देशमुख, रमेश इंगळे उत्रादकर, पुरुषोत्तम बोरकर, आणि इतर अनेक असे लेखक/कवी आहेत की ज्यांनी या बोलीचे सौंदर्य व ताकद वाढवण्यास हातभार लावला आहे. तिसापेक्षाही जास्त वर्षांपासून डॉ.प्रा.विठ्ठल वाघ या बोलीत कविता लिहीत आहेत. त्यांनी वऱ्हाडी बोलीवर एक शोधप्रबंध लिहिला आहे. वऱ्हाडी बोलीभाषेतील म्हणी हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. वाघ यांनी त्यांच्या काव्यगायनाद्वारे, महाराष्ट्राच्या इतर भागांतही वऱ्हाडीला लोकप्रियता मिळवून दिली आहे. मराठीच्या अन्य बोलीभाषांनी केली आहे तशी वऱ्हाडीनेही मराठी भाषा जास्त खुमासदार केली आहे.
+डॉ. प्रा. विठ्ठल वाघ यांच्या या बोलीभाषेतील कवितांमध्ये,काळया मातीत मातीत, तिफन चालते हे एक गाजलेले चित्रपटगीत आहे. डॉ० रावसाहेब मुरलीधर काळे यांनी वऱ्हाडी बोलीचा भाषाशास्त्रीय अभ्यास केला आहे. तसेच, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून वऱ्हाडी बोलीचा शब्दकोश, वाक्प्रचार कोश, म्हणी कोश डॉ० विठ्ठल वाघ व डॉ० रावसाहेब काळे यांनी पूर्ण केला आहे. डॉ० रावसाहेब काळे यांचे वऱ्हाडी लोकगीतावरील भूलाबाईचे गाणे हे पुस्तक प्रकाशित आहे. वऱ्हाडी बोलीतील व्हिडिओ कॉलिंग, लांबजान व कुत्रीची हिसेवाटनी असे तीन नाटके डॉ० काळे यांनी लिहिले आहेत.
+या बोली भाषेत काही उपप्रकार आहेत. उदा० खडसी वऱ्हाडी, देसी वऱ्हाडी, वरतील्ली, खाल्तील्ली इत्यादी. या उपप्रकारांत थोडयाफार फरकाने शब्द बदलतात. उदा० बैलगाडीला देसी (देस पट्टी)मध्ये 'बंडी' तर खडसी (खडसपट्टी)मध्ये 'खासर' म्हणतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12323.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12323.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bf7d13d07924c0a8fa576cd31d3008b59773453e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12323.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वऱ्हाडी बोली ही म्हणींच्या बाबतीत समृद्ध आहे. प्रमाण मराठीत प्रचलित नसलेल्या कितीतरी म्हणी वऱ्हाडीमध्ये सहज बोलल्या जातात. वऱ्हाडाच्या विशेष संस्कृतीचा परिचय देणाऱ्या या म्हणी:-
+==अ-अं • आधीच हाउस त्यात पडला पाऊस
+==च-झ== * ज्याच कराव बर त्यो म्हणतो वढल फरफर
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12330.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12330.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..882d94e5f060b9fce8f023bc7d787b9ab08f8482
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12330.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वलगूड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12351.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12351.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..62c2a0765e617a455dbce8a52962c5b7aa204e0f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12351.txt
@@ -0,0 +1,7 @@
+वल्लभभाई पटेल (जन्म : नडियाद, ३१ आॕक्टोबर १८७५; - १५ डिसेंबर १९५०) हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते.
+वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली.
+वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.
+वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
+वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म लेवा पटेल समाजामध्ये, त्यांच्या मामांच्या नडियाद (गुजरात) येथील घरी झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती.[१] पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती. बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतीत मदत करत असत.[२] ते१८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२/१३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले.[३] इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई पटेल वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरुवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली - १९०४मध्ये मणीबेन आणि १९०६मध्ये डाह्याभाई. गुजरातमध्ये त्या वेळी ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले.[४]
+वल्लभभाई गोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही सांभाळत होते.
+जुनी सांगवी (पुणे) येथे असलेले सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान हे पटेलांच्या स्मरणार्थ, एकदिवसीय वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन भरवते. हीच संस्था गावोगावी राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलन भरवते. २२ फेब्रुवारी २०१६ रोजी आठवे एकात्मता संमेलन होणार आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12361.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12361.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..81c34ead942f2a9cd29e21b076c86c32f0ff8ed1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12361.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वल्लीप्पन ओलागनाथन चिदंबरम पिल्लई तथा कप्पालोटिया तमिळन (५ सप्टेंबर, १८७२ - १८ नोव्हेंबर, १९३६) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नेते होते.
+त्यांनी ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीच्या (BISNC) मक्तेदारीशी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी १९०६ मध्ये स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी [१] ची स्थापना केली. [२]त्यांनी स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी (SSNC) सोबत तुतीकोरीन (भारत) आणि कोलंबो (श्रीलंका) दरम्यान ब्रिटिश जहाजांशी स्पर्धा करत पहिली स्वदेशी भारतीय शिपिंग सेवा सुरू केली. भारतातील तेरा प्रमुख बंदरांपैकी एक असलेल्या तुतिकोरिन पोर्ट ट्रस्टचे नाव त्यांच्या नावावर आहे.
+हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे ते सदस्य होते. त्यांच्यावर नंतर ब्रिटिश सरकारने देशद्रोहाचा आरोप लावला आणि त्यां नाजन्मठेपेची शिक्षा सुनावून त्यांचा बॅरिस्टर परवाना रद्द करण्यात आला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12380.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12380.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7a0b75b2ffd56e774bc416b22c57bd1cfdd88a82
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12380.txt
@@ -0,0 +1,11 @@
+ वळवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे.
+वळवली गाव पनवेल तालुक्यातील एक गांव आहे.जिल्हा रायगड आहे व इथे आगरी-कोळी जातीचा समाज भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तसेच बौद्ध व आदिवासी समाज थोड्या प्रमाणात आहे. गावाची एकजुटीचा प्रतिक "गावदेवी मंदिर" गावाची शान आहे. व वळवली-पनवेल रोडला "स्वयंभू शिवमंदिर"
+पनवेल तालुक्यातील फेमस पेक्षनिय स्थळ आहे. तसेच गावाचा शेजारी टेंभोंडे, नेवाली, नवीन पनवेल सेक्टर ६
+ही गावे आहेत व पुवेंस तळोजा एमआयडीसी विभाग पडघे, कोळवाडी ही गावे आहेत. भौगोलिक दृष्ट्या या गावात ५०० ते ५५० घर आहेत. व लोकसंख्या १४०० ईतकी आहे. या गावात सागवाडी, बौद्धवाडी ही गावे सुद्धा समाविष्ट आहेत. या गावाला जोडलेला रस्ता हा नवीन पनवेल सेक्टर ६ आहेत. येथुनच सर्व लोक खरेदीसाठी सामान घेण्यासाठी पनवेल बाजारपेठला जात असतात. या गावाला लागूनच कळंबोली रेल्वे स्थानक आहे. आगरी-कोळी-कराडी-कुणबी कुळदैवत "एकविरा आई"कालाॆ डोंगर व मातंडॆ मल्हारी जेजुरी ही येथील कुळदैवत आहेत. प्रकल्पग्रस्तचे आधारस्तंभ दि.बा. पाटील हे सुद्धा येथील लोकांचे 'दैवत' बनले आहेत.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. तसेच इथली जमीन १९७० साली सिडको संपादीत झाली. मोबादला म्हणून सिडको न शासनाने १२.५% विकसित जमीन कामोठे-नवी मुंबई या नोड दिली. परंतु ८.६७% परतावा मिळाला परंतु ३.८३% टक्के जमीन परतावा शिल्लक बाकी आहे म्हणून आजुन सिडको व शासना विरुद्ध लढा न्यायप्रविष्ट आहे. व टेंभोडे-वळवली प्रकल्पग्रस्त संस्था कित्येक वर्षे आंदोलन करत आहे. दि बा पाटील यांच्यामुले येथील लोकना जमीनचा परतावा मिळाला, हे येथील प्रकल्पग्रस्तचे दैवत आहेत.
+वळवली गावाचे लोकजीवन सुखसमृद्धी आहे. येथील मुले व लोक जवळच्या तळोजा एमआयडीसी काम करतात. तर काही लोक कामधंदा करतात. आता रिक्षा व इको मिनिडोअर ४ चाकी वाहन सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे तेचावरच तेचा उदरनिर्वाह चालवतात. बहुतेक मुले मोठी डीग्री घेऊन मोठ्या जागेवर काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. तसेच काही किराणा दुकान धंदा करून आपली उपजीविका भागवतात. काही बाहेर राज्यतुन पंरप्रातीय लोक सुद्धा ईथे थोड्या प्रमाणात राहतात. तेचा भाडा पनवेल तालुक्यात एकच गांव आसेल वळवली की एकदम कमी प्रमाणात १००० रुपये एवढ्या भाड्यावर राहतात व ते भाड्यावर येथील लोक पोटपाणी व उदरनिर्वाह चालवतात. तसेच येथे १ ते ७वी शाळा आसुन दोन बालवाडी.आगंनवाडी आहे.
+वळवली गावात प्रेक्षणीय स्थळे भरपूर प्रमाणात आहेत.
+गावात प्रवेश करत वेळी हनुमान मंदिर,विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर ही मंदिरे आहेत. तसेच वळवली-पनवेल रोडवर शिवमंदिर हे नावाजलेले स्वयंभु शंकर मंदिर आहे.
+तसेच वळवली डोंगर, व वळवली वसंत बंधारा अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. तसेच गावाची एकजुटीचा प्रतीक "गावदेवी मंदिर" गावाची शान आहे.
+वळवली गावाची नागरी सुविधा कमकुवत आहे. २०१६ साली पनवेल महानगरपालिका गाव समाविष्ट केले. तिथपासून येथे पाणी, रस्ते,व नियोजन अभाव,तसेच महापालिका मैदान,खेळाचे मैदान असुविधा ईत्यादी सुविधा कमतरता आभाव आहे. सध्या लोकची पनवेल महानगरपालिका सुविधा न देणे परंतु टॅक्स मोठ्या प्रमाणात वाढवणे. म्हणून "पनवेल महानगरपालिका वगळा" व आम्हाला ग्रामपंचायत द्या ही मागणी होत आहे
+वळवली गांवच्या पुवेंस टेंभोडे,नेवाली,न्यु पनवेल सेक्टर 6,व पश्चिमेस पडघे,कोळवाडी,तळोजा एमआयडीसी विभाग ही गावे व शहर आहेत.संकलन श्री विकास पेटकर
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12389.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12389.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b7ecd9b48026b308f8dc59893aa2987e1f4ee3d0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12389.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+वळू २००८मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे.
+महाराष्ट्रातील ’कुसवडे’ नामक एका गावाच्या पार्श्वभूमीवर ’वळू’ची कथा बेतली आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेप्रमाणे कुसवड्यातील गावकऱ्यांनी देवाला वाहिलेला ’डुरक्या’ नावाचा एक ’वळू’ बिथरल्यागत वागू लागतो; गावा-गल्ल्यांमध्ये, शेतांमध्ये घुसून नासधूस करू लागतो. गावकऱ्यांना त्याच्या मोकाट वागण्याचा जाच वाटू लागल्यावर गावाचे सरपंच ’स्वानंद गड्डमवार’ नावाच्या एका वनाधिकाऱ्याला डुरक्याचा बंदोबस्त करण्याकरता पाचारतात. आजपावेतो बऱ्याच प्राण्यांना काबूत आणून पकडण्यात यशस्वी ठरलेला स्वानंद गड्डमवार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हट्ट धरल्यानेच नाइलाजास्तव या ’किरकोळ’ मोहिमेवर जायला तयार होतो. या मोहिमेचे डॉक्युमेटरी फिल्म स्वरूपात व्हिडिओचित्रण करायला उत्सुक असलेला त्याचा भाऊदेखील व्हिडिओ कॅमेरा वगैरे लवाजम्यासह त्याच्यासोबत जातो.
+गावातील लोकांकडून वळूबद्दल माहिती मिळवून (आणि गड्डमवाराच्या भावाने डॉक्युमेटरी चितारण्याच्या उद्देशाने ती चित्रित करून) डुरक्याला पकडायचा पद्धतशीर आराखडा बनवण्याच्या मनसुब्याने गड्डमवार कामाला सुरुवात करतो. पण साध्यासुध्या राहणीने जगणाऱ्या गावकऱ्यांच्या साधेभोळेपणाच्या व प्रसंगी आपापले प्राधान्यक्रम रेटताना सामोरा येणारा व्यावहारिक बिलंदरपणाच्या संमिश्र, आंबटगोड अनुभवांतून; डॉक्युमेंटरीपुढे डुरक्याबद्दल साक्ष देता-देताना गावकऱ्यांकडून कैफियती, लपवलेली सत्ये, भावभावना उघड होण्यातून; सरपंच व गावतल्या ’आबा’ नावाच्या त्यांच्या तरुण प्रतिस्पर्धी नेत्याच्या (आणि त्या दोघंच्या भक्तमंडळींच्या) एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांतून गड्डमवाराचे काम कसे वाढून बसते याचा खुसखुशीत नर्मविनोदी पट उलगडत जातो. अखेरीस डुरक्या वळूला भुलीची सुई मारून पकडण्यात गड्डमवार आणि मंडळी यशस्वी होतात, मात्र गावातल्या गाभण राहिलेल्या गायीच्या पोटी पुन्हा मोकाट सोडायलाच की काय म्हणून एक वळू जन्माला येतो असा मिस्किल योगायोग दाखवत चित्रपट संपतो.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12412.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12412.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b5c53d397fe2ffc24be44b675689172f257b415a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12412.txt
@@ -0,0 +1,4 @@
+वसंत कुमार शिवशंकर पादुकोण तथा गुरुदत्त (जुलै ९, इ.स. १९२५ - ऑक्टोबर १०, इ.स. १९६४) हे भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता होते. गुरुदत्त यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात अबरार अल्वी यांचा सक्रिय सहभाग होता.
+गुरुदत्त यांनी निर्माण केलेले आणि दिग्दर्शित केलेले चित्रपट
+गुरुदत्त यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके :-
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12451.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12451.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..40ee32ae6e0eee27ff8e718f510c941b69707f74
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12451.txt
@@ -0,0 +1,6 @@
+वसंत गोविंद लिमये (जन्म :नागाव, इ.स. १९२४; - ७ एप्रिल, २०१५) हे भारतीय स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट् चळवळ, अध्यापन, साहित्य, भटकंती, भाषांतर, छायाचित्रण अशा विधिध क्षेत्रांत मुशाफिरी करणारे एक मराठी व्यक्तिमत्त्व होते.
+लिमये साडेचार वर्षांचे असतानाच त्यांचे वडील गेले. त्यांची आजी, उमाआजी मोठी खंबीर होती. किरकोळ पेन्शनच्या आधारे तिने ३-४ मुलांचे संगोपन केले. त्यांना कडव्या स्वाभिमानाचे आणि स्वावलंबनाचे बाळकडू उमाआजीकडूनच मिळाले. लिमये यांचे शिक्षण अलिबाग, पुणे व मुंबई येथे झाले. १९४८ च्या सुमारास त्यांनी रुईया कॉलेजातून गणितात एम.एस्सी. केले.
+वसंत लिमये यांच्यावर तरुणपणी मार्क्सिस्ट विचारांचा पगडा होता. त्यांनी पुण्यातील एस.पी.कॉलॆजसमोर १९४२ सालच्या आंदोलनात लाठ्या खाल्या. त्यावेळी त्यांना डोक्यावर उजवीकडे अडीच इंचांची खोक पडली.
+
+
+(अपूर्ण)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12454.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12454.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b9155adfe86825ce68e68f13b6928394f9dcbdea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12454.txt
@@ -0,0 +1 @@
+वसंत बाबुजी वाहोकार (जन्म : १० डिसेंबर १९५२) हे एक मराठी कथालेखक, सदरलेखक आणि कवी आहेत. ते मुळचे अकोला जिल्ह्यातील व्याळा गावचे शेतकरी. नागपूरला शिक्षणासाठी आले आणि तेथेच स्थिरावले.. त्यांच्या पत्नी मेघना वसंत वाहोकार याही लेखिका व कवी आहेत. अंकुर साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12489.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12489.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b587a5faae355bbf5e02ef42a288fa0523cb0612
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12489.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वसंतपूर खरडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12491.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12491.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5ce4354ae0d83795f5d399b2ed5e741510035996
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12491.txt
@@ -0,0 +1,4 @@
+वसंतराव आजगावकर हे एक मराठी भावगीत गायक आणि संगीतकार आहेत. ते डोंबिवलीत राहतात.
+गिरगावात जन्मलेले वसंतराव वयाच्या पाचव्या वर्षी डोंबिवलीत राहायला आले. तेथे स.वा. जोशी विद्यालयात त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे ते माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये शिकले. डोंबिवलीतील पं. एस. के. अभ्यंकर यांच्याकडे वसंतरावांनी संगीताचे शिक्षण घेतले. १९५८ च्या सुमारास त्यांनी आकाशवाणीवरून गाण्यास सुरुवात केली.
+सुधीर फडके यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव 'संपूर्ण गीतरामायण' हा कार्यक्रम करू लागले. हिंदीत भाषांतरित झालेल्या गीतरामायणाचे असंख्य कार्यक्रम त्यांनी केले. त्याशिवाय वेगवेगळ्या विषयांवरील कार्यक्रमांमधून गायक-संगीतकार वसंतराव आजगावकर रसिकांना सतत भेटत राहिले आहेत. त्यांनी दिल्ली, आग्रा, कानपूर, लखनौ, हैदराबाद, बेंगलोर, अहमदाबाद, बडोदा, कलकत्ता या ठिकाणीही अनेक कार्यक्रम केले आणि आपला वेगळा रसिकवर्ग तयार केला. त्यांनी आजवर त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत हजारांहून अधिक गीतगायनाचे कार्यक्रम केले आहेत.
+वसंत आजगावकरांचे सुपुत्र निनाद आजगावकर हेही गायक आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12513.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12513.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4cc07d5130439223a4223f9689c90796eb2bf51d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12513.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वसंतवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12528.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12528.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9c7663847f1cb589e3bf9dc97e1587e69b38ce9c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12528.txt
@@ -0,0 +1 @@
+पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते मध्य रेल्वेच्या रोहा दरम्यान रोहा-पनवेल-दिवा-वसई मार्ग जातो. या मार्गावर एकूण २३ स्थानके असून भिवंडी रोड, पेण, पनवेल आणि दिवा जंक्शन यांसारखी महत्त्वाची स्थानके या मार्गावर आहेत. या मार्गावर दिवा-वसई, पनवेल-डहाणू, दिवा-रोहा, वसई-पनवेल, पेण-दिवा, बोईसर-दिवा अशा डेमू अथवा मेमू धावतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12551.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12551.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12551.txt
@@ -0,0 +1 @@
+† खेळलेले सामने (गोल).
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12616.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12616.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..58189a2b35d848acf75436dc063f2d50296b4229
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12616.txt
@@ -0,0 +1,6 @@
+भौतिकशास्त्रामध्ये पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर होय. एखाद्या छोट्या पण जड वस्तूची घनता तेवढ्याच वस्तूमानाच्या मोठ्या वस्तूपेक्षा जास्त असते.
+दोन सारख्याच आकारमानाचे डबे घेतले. एका डब्यात काठापर्यंत चुरमुरे भरले व दुसऱ्या डब्यात काठापर्यंत तांदूळ भरले. तांदुळाने भरलेला डबा जड लागतो पण चुरमुऱ्यांनी भरलेला डबा मात्र तुलनेने हलका लागतो. दोन्ही डबे सारख्याच आकाराचे, चुरमुरे तांदळाचेच बनलेले असतात. मग एक डबा हलका व दुसरा जड, असे होण्याचे कारण घनता. चुरमुरे करतांना तांदूळाचा प्रत्येक दाणा फुगतो. म्हणजेच त्याचे आकारमान वाढते. आकारमान वाढल्याने एक डबाभर तांदळाचे सर्व चुरमुरे त्याच डब्यात भरले तर ते त्या डब्यात मावत नाहीत. काही बाहेर राहतात. वस्तुमानाचे एकक ग्रॅम व आकारमानाचे एकक घन सेंटीमीटर म्हणून ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर हे घनतेचे एकक आहे.
+वरील उदाहरणात तांदळाच्या एका दाण्याचे वस्तुमान व त्याचे आकारमान यांचे गुणोत्तर (भागाकार) घेतल्यास काहीतरी संख्या मिळेल. आकारमानातील या वाढीमुळे मूळ तांदळाची घनता व चुरमुऱ्याची घनता यात फरक मिळेल. तांदुळाची घनता जास्त असेल; तर त्या पासून बनलेल्या चूरमुऱ्याची घनता कमी असेल.
+वेगवेगळ्या धातूंची घनता वेगवेगळी असते. याचाच दुसरा अर्थ सारख्याच आकारमानाचे वेगवेगळ्या धातूंचे ठोकळे घेतल्यास त्यांचे वस्तुमान भिन्न असेल. त्याचाच तिसरा अर्थ; सारख्याच वस्तुमानाचे वेगवेगळ्या धातूंचे ठोकळे घेतल्यास त्यांचे आकारमान भिन्न असेल. याचे व्यवहारातील उदाहरण बघू. १० ग्रॅम शुद्ध सोन्याचा एक ठोकळा केल्यास, त्याचे आकारमान ०.५२ घनसेंटीमीटर असेल; परंतु तितक्याच वस्तुमानाचा म्हणजे १० ग्रॅम शुद्ध अल्युमिनियमचा ठोकळा केल्यास, त्याचे आकारमान ३.७ घनसेंटीमीटर असेल.
+शुद्ध सोन्याची घनता १९.३२ ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर तर शुद्ध अल्युमिनियमची घनता २.७० ग्रॅम प्रति घनसेंटीमीटर आहे. शुद्ध सोन्याची घनता ही शुद्ध अल्युमिनियमच्या घनतेपेक्षा जास्त आहे. शुद्ध धातूची घनता माहीत असल्याने वस्तुमान व आकारमान मोजून त्या धातूची शुद्धता तपासता येते.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12628.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12628.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bcfe5caefe11215f43ad34b531d278054e242d26
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12628.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.
+
+मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. चंद्रकांत बच्चू पाटील हे सध्या वस्त्रोद्योग विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[१][२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12635.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12635.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..efcd72ef4212b59e42b65530e72e9cf6be5d0a4e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12635.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वहाड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12636.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12636.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c5129334cff90271ca4e2fe452949cd7522cd6fe
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12636.txt
@@ -0,0 +1,2 @@
+चपला येथे पुनर्निर्देशित होते. चपलाच्या इतर उपयोगांसाठी पहा चपला मध्ये कोल्हापुरी चप्पल ही वेगळी आहे चपला (निःसंदिग्धीकरण)
+तळव्यांच्या संरक्षणासही पायात घालण्याच्या पादत्राणास चप्पल असे म्हणतात. सध्या वेगवेगळ्या प्रकारची चप्पल बाजारात उपलब्ध असतात. पायांचे रक्षण करण्यासाठी आपण चपलांचा वापर करतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12641.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12641.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fe6ead10eb64825ae40b457cf8f2f01252b7d7c7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12641.txt
@@ -0,0 +1 @@
+वहीदा रहमान यांचा जन्म तामिळनाडूतील चेंगलपेट गावात 3 फेब्रुवारी १९३८ला झाला. हे गाव आता मद्रास शहराचे उपनगर आहे. त्यांनी आपली कारकीर्द तांमीळ व तेलुगू चित्रपटांपासून सुरू केली असली, तरी त्यांच्या हिंदी चित्रपटांतील अभिनयामुळे त्या लोकप्रिय झाल्या. .
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12643.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12643.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4d77875cdd3c5bcba548851813f0eaecb39a66c1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12643.txt
@@ -0,0 +1 @@
+मोठ्या भावाच्या पत्नीला वहिनी म्हणतात.मोठा भाऊ ,मित्र , तसेच एखाद्या भावासारख्या अथवा मित्रासारख्या व्यक्तीच्या बायकोला वहिनी म्हणून संबोधित करता येते. एखाद्या स्त्रीला आदराने वहिनी म्हणून संबोधित करता येते. वहिनी दिराच नात आई आणि मुलासारखं,बहीण भावासारख असत.भारतीय परिवार व्यवस्थेत हे महत्त्वपूर्ण नात आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12650.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12650.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ea8f46fe9c9a6fcafc327da0fb39f77fa9796621
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12650.txt
@@ -0,0 +1 @@
+वहीद अहमद (१५ नोव्हेंबर, १९८५:पाकिस्तान - ) हा संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12689.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12689.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b074b3df5e916d972007b98e8e0996926d2b1c89
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12689.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+वांग नदी या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12708.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12708.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3eb7fa529ae83999f4eb46dd449df3ec6b705c0e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12708.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वांगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12721.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12721.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f17fc7b3d60d405fc7b8ab20728c365e3fb4ff49
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12721.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वांगेगव्हाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12722.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12722.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1d001d9bc2d3b061a9a7a6581fa931edc17110e1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12722.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा ( ३ ऑक्टोबर १९११ - ११ ऑगस्ट १९९६), सामान्यतः बाबा वेंगा (बल्गेरियन भाषेत:वेंगा आज्जी), या एक बल्गेरियन गूढवादी आणि वनौषधीशास्त्रज्ञ होत्या.[२][३][४] लहानपणापासूनच अंध असून त्यांचे बहुतांश आयुष्य बल्गेरियातील कोझुह पर्वताच्या रुपीट भागात गेले.[५][६]
+१९७० आणि १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात, त्यांची पूर्व युरोपमध्ये कथित क्षमता आणि भाकिते प्रसिद्ध झाली होती. झेनी कोस्टाडिनोव्हा ने १९९७ मध्ये असा दावा केला होता की लाखो लोकांचा यावर विश्वास आहे की तिच्याकडे एक गूढ आणि अलौकिक क्षमता आहे.[७]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1275.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1275.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f396d4f5e634a07527c731eccbdc9c1bcc32b4c6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1275.txt
@@ -0,0 +1,5 @@
+रामचंद्र नारायण दांडेकर (मार्च १७, १९०९ - डिसेंबर ११, २००१) हे भारतीय भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक होते.
+दांडेकरांनी संस्कृत (१९३१) व अर्वाचीन भारतीय संस्कृती (१९३३) या विषयांमध्ये मुंबई विद्यापीठाची पदवी संपादन केली होती.
+काही वर्षे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालय अध्यापन केल्यानंतर ते जर्मनीतल्या हिडेलबर्ग विद्यापीठात संशोधन करण्यासाठी १९३६ साली रवाना झाले.
+तेथे त्यांनी सादर केलेल्या प्रबंधास (Der Vedische Mensch) १९३८ साली पीएच.डी. साठी मान्यता मिळाली. भारतात परतल्यानंतर त्यांनी []फर्ग्युसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालयांत]] अध्यापक (१९३९-१९५०), पुणे विद्यापीठाच्या संस्कृत व प्राकृत भाषा विभाग प्रमुख (१९५० - १९५८), कला विभागाचे प्रमुख (१९५९ - १९६५) व संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राचे संचालक (१९६४ - १९७४) म्हणून काम पाहिले. १९३४ पासून पुढील ५५ वर्षे भांडारकर प्राच्य विद्या मंदिराचे मानद सचिव तसेच १९९४ ते २००१ पर्यंत ते त्या संस्थेचे उपाध्यक्ष होते. उपखंडातील भाषांसंदर्भात संशोधन व इतर कार्य करणाऱ्या अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी (उदा. ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स, इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ ओरिएंटलिस्ट्स, दी वर्ल्ड संस्कृत कॉन्फरन्स, दी संस्कृत कमिशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया,युनेस्कोचे सल्लागार, वगैरे) ते संलग्न होते.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12759.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12759.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..938f995e562d143ea087a539d23340474790df68
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12759.txt
@@ -0,0 +1,105 @@
+वांदे (फ्रेंच: Vendée) हा फ्रान्स देशाच्या पेई दाला लोआर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला आहे.
+१४व्या शतकात झालेल्या शंभर वर्षांच्या युद्धादरम्यान वांदे येथे अनेक लढाया झाल्या होत्या.
+
+०१ एन ·
+०२ अएन ·
+०३ आल्ये ·
+०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस ·
+०५ ऑत-आल्प ·
+०६ आल्प-मरितीम ·
+०७ आर्देश ·
+०८ अॅर्देन ·
+०९ आर्येज ·
+१० ऑब ·
+११ ऑद ·
+१२ अॅव्हेरों ·
+१३ बुश-द्यु-रोन ·
+१४ काल्व्हादोस ·
+१५ कांतॅल ·
+१६ शारांत ·
+१७ शारांत-मरितीम ·
+१८ शेर ·
+१९ कोरेझ ·
+२-ए कॉर्स-द्यु-सुद ·
+२-बी ऑत-कॉर्स ·
+२१ कोत-द'ओर ·
+२२ कोत-द'आर्मोर ·
+२३ क्रूझ ·
+२४ दोर्दोन्य ·
+२५ दूब ·
+२६ द्रोम ·
+२७ युर ·
+२८ युर-ए-लुआर ·
+२९ फिनिस्तर ·
+३० गार्द ·
+३१ ऑत-गारोन ·
+३२ जेर ·
+३३ जिरोंद ·
+३४ एरॉ ·
+३५ इल-ए-व्हिलेन ·
+३६ एंद्र ·
+३७ एंद्र-ए-लावार ·
+३८ इझेर ·
+३९ श्युरॅ ·
+४० लांदेस ·
+४१ लुआर-ए-शेर ·
+४२ लावार ·
+४३ ऑत-लावार ·
+४४ लावार-अतलांतिक ·
+४५ लुआरे ·
+४६ लॉत ·
+४७ लोत-एत-गारोन ·
+४८ लोझेर ·
+४९ मेन-एत-लावार ·
+५० मांच ·
+५१ मार्न ·
+५२ ऑत-मार्न ·
+५३ मायेन ·
+५४ म्युर्ते-ए-मोझेल ·
+५५ म्युझ ·
+५६ मॉर्बियां ·
+५७ मोझेल ·
+५८ न्येव्र ·
+५९ नोर ·
+६० वाझ ·
+६१ ऑर्न ·
+६२ पा-द-कॅले ·
+६३ पुय-दे-दोम ·
+६४ पिरेने-अतलांतिक ·
+६५ ऑत-पिरेने ·
+६६ पिरेने-ओरिएंताल ·
+६७ बास-ऱ्हिन ·
+६८ ऑत-ऱ्हिन ·
+६९ रोन ·
+७० ऑत-सॉन ·
+७१ सॉन-ए-लावार ·
+७२ सार्त ·
+७३ साव्वा ·
+७४ ऑत-साव्वा ·
+७५ पॅरिस ·
+७६ सीन-मरितीम ·
+७७ सीन-एत-मार्न ·
+७८ इव्हलिन ·
+७९ द्यू-सेव्र ·
+८० सोम ·
+८१ तार्न ·
+८२ तार्न-एत-गारोन ·
+८३ व्हार ·
+८४ व्हॉक्ल्युझ ·
+८५ वांदे ·
+८६ व्हियेन ·
+८७ ऑत-व्हियेन ·
+८८ व्हॉझ ·
+८९ योन ·
+९० तेरितॉर दे बेल्फॉर ·
+९१ एसोन ·
+९२ ऑत-दे-सीन ·
+९३ सीन-सेंत-देनिस ·
+९४ व्हाल-दे-मार्न ·
+९५ व्हाल-द्वाज
+परकीय विभाग:
+९७१ ग्वादेलोप ·
+९७२ मार्टिनिक ·
+९७३ फ्रेंच गयाना ·
+९७४ रेयूनियों ·
+९७६ मायोत
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12762.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12762.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..78575808d832d7c6a742edd9477da6112f703833
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12762.txt
@@ -0,0 +1,4 @@
+वांद्रे ऊर्फ वांद्रा हे मुंबईतील एक मोठे उपनगर आहे. वांद्रे स्थानक हे मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावर आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर आहे. रेल्वे लाईनमुळे वांद्ऱ्याचे पूर्व वांंद्रे आणि पश्चिम वांद्रे असे दोन भाग पडले आहेत.
+पश्चिम वांद्रे हा मुंबईतील सर्वात जास्त कॅथॉलिकांची वस्ती असलेला भाग आहे[ संदर्भ हवा ]. वांद्रे हे बांद्रा चर्चसाठी प्रसिद्ध आहे. माउंट मेरीचा बॅसिलिका पुतळा हे येथील खास आकर्षण आहे. पश्चिम वांद्रे येथील लिकिंग रोड हा खरेदीसाठी व फ़िरण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करतो. काही वर्षापासून पश्चिम वांद्रे हे मुंबईचे रेस्टोरंट उपनगर म्हणून ओळखले जात आहे.
+वांद्रे (पूर्व)येथे मुंबई उपनगर जिल्ह्याचे, व पे ॲन्ड अकाऊन्ट्सचे प्रशासकीय कार्यालय आहे.तो भाग वांद्रे-कुर्ले काॅम्प्लेक्स म्हणून ओळकला जातो. येथे पोहोचण्यासाठी शास्त्रीनगर, बेहरामपाडा (सुनील दत्त या खासदाराचे कार्यक्षेत्र) अश्या झोपडपट्ट्यांमधून मार्ग काढावा लागतो.
+वांद्रे हा सालशेत उर्फ साष्टी बेटाचा एक भाग होता. हे २५ पाखाड्यांचे होते. त्यापैकी रानवर, शेर्ली,राजन, पाली, चुईम, चिंबई, इत्यादी गावे आजही अस्तित्वात आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1277.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1277.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..947e8a27835cfa79aea36779c29775ce8147970b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1277.txt
@@ -0,0 +1,6 @@
+राजाराम भालचंद्र पाटणकर (९ जानेवारी, इ.स. १९२७:खामगाव - २४ मे, इ.स. २००४) हे मराठीतील लेखक, समीक्षक आणि सौंदर्यशास्त्रज्ञ आहेत. मराठी साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे त्यांचे आजोबा होते.[१] त्यांचे सौंदर्यमीमांसा आणि अपूर्ण क्रांती ही पुस्तके प्रसिद्ध आहेत
+रा.भा. पाटणकरांचे वडील भा.ल. पाटणकर हे नाशिकच्या हंसराज प्रागजी महाविद्यालयात इंग्लिशचे प्राध्यापक होते.
+रा.भा. पाटणकर यांचे प्राथमिक शिक्षण रूंगठा हायस्कूलमध्ये व मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नाशिक हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे बी.ए.(इंग्रजी) व एम.ए.(इंग्रजी)चे शिक्षण नाशिकच्या हंसराज प्रागजी महाविद्यालयात झाले.
+एम.ए. झाल्यानंतर पाटणकर यांनी भावनगर अहमदाबाद, भुज आणि अमरावती येथील महाविद्यालयांत इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले.. १९६० मध्ये त्यांनी 'कम्युनिकेशन इन लिटरेचर' या विषयावर प्रबंध लिहून पीएच. डी. पदवी संपादन केली. १९६४ साली मुंबई विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रूजू झाले. निवृत्तीपर्यंत ते तेथे इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख होते.
+पाटणकरांनी बरेच लेखन केले. त्यांचा ’पुन्हा एकदा एकच प्याला’ हा पहिला लेख नवभारत टाइम्समध्ये १९५१ साली प्रकाशित झाला. त्यानंतर एरिअल या टोपण नावाने ते कथा कविता लिहीत असत. परंतु पाटणकरांचा व्यासंगाचा विषय सौंदर्यशास्त्र हा होता. सौंदर्य मीमांसा, क्रोचेचे सौंदर्यशास्त्र : एक भाष्य, कांटची सौंदर्यमीमांसा हे त्यांचे प्रकाशित ग्रंथ आहेत. कांट, हेगेल, क्रोचे, बोझांकीट इ. तत्त्ववेत्यांनी स्वीकारलेले सिद्धान्त पाटणकरांनी या ग्रंथांतून स्पष्ट केले आहेत. कमल देसाई, मुक्तिबोध, शांताराम या तीनही लेखकांच्या लेखांवर पाटणकरांनी समीक्षाग्रंथ लिहिले आहेत.
+पाटणकरांच्या पुस्तकांत त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना त्यांची मानवी आणि तात्त्विक भूमिका स्पष्ट करणाऱ्या आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12771.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12771.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..71a108c3589e9c3800b0bb1283fc59cea1c13520
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12771.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वांद्रे कुर्ला संकुल (इंग्लिश: Bandra Kurla Complex) हे भारतातल्या मुंबई शहरामधील एक सुनियोजित व्यावसायिक संकुल आहे. याला बी.के.सी (इंग्लिश: BKC) नावानेही ओळखले जाते.
+हे संकुल माहीमच्या खाडीच्या उत्तरेस खाजणजमिनीत भराव घालून त्यावर बांधण्यात आलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12772.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12772.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..71a108c3589e9c3800b0bb1283fc59cea1c13520
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12772.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वांद्रे कुर्ला संकुल (इंग्लिश: Bandra Kurla Complex) हे भारतातल्या मुंबई शहरामधील एक सुनियोजित व्यावसायिक संकुल आहे. याला बी.के.सी (इंग्लिश: BKC) नावानेही ओळखले जाते.
+हे संकुल माहीमच्या खाडीच्या उत्तरेस खाजणजमिनीत भराव घालून त्यावर बांधण्यात आलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12825.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12825.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b509c760dec7536a92a144c0801693d822c951df
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12825.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाईफणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12826.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12826.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2edfde9e90e57a3fc9112a19c8879617b2417c73
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12826.txt
@@ -0,0 +1,4 @@
+गुणक: 50°59′N 11°19′E / 50.983°N 11.317°E / 50.983; 11.317
+
+वाईमार (जर्मन: Weimar) हे जर्मनी देशाच्या थ्युरिंगेन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर आपल्या सांस्कृतिक इतिहासासाठी प्रसिद्ध आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12837.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12837.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9f7ed4b5fcde1f1e87222422ae5efce36e47440e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12837.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाकड प्र वाशिम हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12883.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12883.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d87a4854c4edf84b3f12adb06ba6f38ce831eda3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12883.txt
@@ -0,0 +1 @@
+स्त्रियांचे एक दंडात घालण्याचे सोन्याचे अलंकार.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12893.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12893.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bde03d176eac826fc08451fadd786dbd1c7e9933
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12893.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाकी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1291.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1291.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..359085b88bfce95ef408fce1c4ad5922fe526ce4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1291.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राष्ट्रीय महामार्ग ७ हा भारताच्या पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड ह्या राज्यांमधून धावणारा एक राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील फजिल्का ह्या शहरामध्ये सुरू होतो व पूर्व व ईशान्य दिशांना ८४५ किमी धावून भारत-चीन आंतरराष्ट्रीय सीमेवरील माणा ह्या गावामध्ये संपतो.
+हा महामार्ग उत्तराखंडमधील ऋषिकेश, देवप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, चमोली गोपेश्वर, जोशीमठ, बद्रीनाथ ही धार्मिक स्थळे उत्तराखंडाची राजधानी देहरादून सोबत जोडतो. ह्या महामार्गाचा हिमालयामधील बराचसा भाग हिवाळी महिन्यांदरम्यान बंद राहतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12910.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12910.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2fbb82f25becd97f052364d5f3e602badd0c8d8c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12910.txt
@@ -0,0 +1 @@
+मध्ययुगीन महाराष्ट्रात राजे आणि सरदार यांच्या पदरी वाकनीस असत. लिखापढीचे काम वाकनिसांकडे असे. त्यांनी लिहिलेल्या दस्तावेजाला वाकेनिशी किंवा वाकनिशी असे म्हटले जाते. वाकनिशी हे इतिहासाचे एक अस्सल साधन मानले जाते.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1292.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1292.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e7fd6cc29bab2f80a66b885110ced869cc33a7fd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1292.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग ७४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12921.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12921.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3e3894398739e167e70728738d2b75bc931062da
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12921.txt
@@ -0,0 +1,13 @@
+पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा 'अर्थपूर्ण' शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्द व व्याकरण) एक आहे. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात. 'बदक पाण्यात पोहते.' हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पदात आणि शब्दात फरक आहे. वाक्यात वापरलेल्या शब्दाला पद म्हणतात.
+मराठी भाषेत प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी शब्द (विशेषतः नाम) हा त्याच्या मूळ स्वरूपात न वापरता बहुधा बदल करून वापरला जातो. या बदललेल्या स्वरूपाला सामान्य रूप म्हणतात. अशा सामान्य रूपाला प्रत्यय लागतात आणि त्यांचा वापर वाक्यात होतो. (उदा० बदक-> बदका ->बदकाला).
+हिंदीत सामान्य रूपाला तिर्यक् रूप म्हणतात. (लडका -> लडके -> लडके को) वाक्यातील एकेक पद हे एकेका शब्दापासून बनते. अनेक पदे मिळून (शेजारी शेजारी ठेवून) वाक्य बनते.
+ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास 'केवल' किंवा 'शुद्ध' वाक्य म्हणतात [१]
+उदा. १) आम्ही जातो आमुच्या गावा २) तानाजी लढता लढता मेला.
+वरील वाक्यात एकेकच विधान आहे. म्हणजे प्रत्येकात एकच उद्देश (कर्ता-Subject) व एकच विधेय (Predicate) आहे. पहिल्या वाक्यात 'आम्ही' व दुसऱ्या वाक्यात 'तानाजी'
+ही उद्देशे आहेत. तसेच पहिल्या वाक्यात 'जातो आमुच्या गावा' व दुसऱ्या वाक्यात 'लढता लढता मेला' ही विधेये आहेत.[१]
+एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास 'मिश्र वाक्य असे म्हणतात.
+उदा. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.
+आकाशात ढग जमतात हे गौणवाक्य आहे. तेव्हा मोर नाचू लागतो हे प्रधानवाक्य आहे. आणि 'जेव्हा' या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने ते जोडले आहे.
+दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.
+उदा० आकाशत ढग जमतात आणि मोर नाचू लागतो.
+(वाक्य संकलन) : एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्ये दिली असता ती एकत्र करून त्यांचे एक वाक्य बनविणे यास वाक्य संश्लेषण म्हणतात. यात तीन प्रकार आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12937.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12937.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ff33015d76b40d1c89e224106be87d7f82fa3051
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12937.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाखरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12943.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12943.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6fa36c81f7d0ad73988c1582456962c939936348
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12943.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वागजवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12972.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12972.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d0174bc15b0db43e99eeb4a15491b01af6467eb3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12972.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वागलुड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12996.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12996.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..23d4a63bf75dd4ff3c3e0ce211305e0440aad99e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_12996.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वाघजाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13004.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13004.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ac74f1141c15feb78c56991a03059a50f274e5c5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13004.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाघनख (मराठी नामभेद: वाघनखे, वाघनख्या) हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले मुठीत धरण्याजोगे शस्त्र आहे. याला वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात व मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात. हे ह्त्यार हातामधे धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठया (तर्जनी-करंगळी घालण्यासारखे दोन अंगठ्या/गोल) घातल्याप्रमाणे दिसते. त्या अंगठया आतील बाजूने एका धातूपट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात. यांचा उपयोग लक्ष्यावर गुप्तपणे हल्ला चढवण्यासाठी प्रामुख्याने केला जाई.
+वाघनखांचा वापर १० नोव्हेंबर, इ.स. १६५९ रोजी मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजीमहाराज यांनी आदिलशाही सेनानी अफजल खान यास जावळीच्या युद्धात ठार मारण्यासाठी केला होता, असे म्हटले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13006.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13006.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ac74f1141c15feb78c56991a03059a50f274e5c5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13006.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाघनख (मराठी नामभेद: वाघनखे, वाघनख्या) हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले मुठीत धरण्याजोगे शस्त्र आहे. याला वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात व मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात. हे ह्त्यार हातामधे धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठया (तर्जनी-करंगळी घालण्यासारखे दोन अंगठ्या/गोल) घातल्याप्रमाणे दिसते. त्या अंगठया आतील बाजूने एका धातूपट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात. यांचा उपयोग लक्ष्यावर गुप्तपणे हल्ला चढवण्यासाठी प्रामुख्याने केला जाई.
+वाघनखांचा वापर १० नोव्हेंबर, इ.स. १६५९ रोजी मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजीमहाराज यांनी आदिलशाही सेनानी अफजल खान यास जावळीच्या युद्धात ठार मारण्यासाठी केला होता, असे म्हटले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13036.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13036.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b70b8169c4328d597e1d424ccf987f7a77e4078c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13036.txt
@@ -0,0 +1 @@
+वाघाडा महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13039.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13039.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0011ff951032760b8d8bb1fda2371d05eb59d7e1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13039.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाघाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13044.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13044.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ad05e67828db0705b15600675759efca9d24a5f9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13044.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वाघापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13049.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13049.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..901f0dc9c194c79b7c803ef3f8b05b32d674270c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13049.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाघाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13055.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13055.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..674851657c56c40c86e7b634ccb480d1b207649f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13055.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ वाघिवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13059.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13059.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..240c990eae602f557ded557d96f7993ee969d2ec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13059.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाघिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13091.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13091.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d05a9c9d5b4c7945d1c4fe196730418647e14de9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13091.txt
@@ -0,0 +1,3 @@
+वाघोली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.
+वाघोली हा पुण्याच्या पूर्वकडील भाग आहे. या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो. वाघोली हे वेगाने वाढणारे पुण्याचे उपनगर आहे. ते पुणे-अहमदनगर रस्त्यावर आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13107.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13107.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..25672fc51c976c56c5cfe15280578bf3cfe65c22
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13107.txt
@@ -0,0 +1 @@
+वाघोली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13108.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13108.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3e314837ab3ef95a181c95475c528f32edc69180
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13108.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाघोली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13113.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13113.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c29c441421475f21cc410bb1df9d2f1e164dc61a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13113.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ वाघोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13139.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13139.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c2574e3ec601050d64f3d8c78554a819ad3c79ab
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13139.txt
@@ -0,0 +1,4 @@
+वाघरी (किंवा वाघडी, बागरी) नावाच्या अनेक बोलीभाषा आहेत. प्रामुख्याने या आदिवासींच्या भाषा आहेत. वाघरी बोलीभाषा मराठी-गुजराती-राजस्थानी यांचे मिश्रण आहे. वाघरी लोकांचा व्यवसाय शिकार करणे, मासे पकडणे आणि जंगलातील उत्पादने गोळा करणे हा असतो.
+विदर्भ (महाराष्ट्र) मधील काही तालुक्यात वसलेल्या टाकणकार समाजाच्या बोली भाषेसही वाघरी म्हणजेच वाघारामी बोली म्हणतात.या बोली भाषेवर राजस्थानी व गुजराती भाषांची छाप आहे.[ संदर्भ हवा ]
+"शिकार वाघऱ्हांची" :-
+शिकारीच्या वाघूळला मयटे म्हणतात, मासे पकडण्याच्या जाळ्याला जायू म्हनतात, "ससा" वाघरीमधे (दात्ती)च्या मयठ्याला लावलेल्या काळ्याना मराणी म्हणतात, (दात्ती)च्या मटणाच्या भागाला वेगवेगळी नावे आहेत. मुंडक्याला फासरू म्हणतात; कलेजी (लिव्हर-जठर)ला परमोरी म्हणतात; पायाच्या पंज्याना गोळो म्हणतात. हरिणाच्या जातीला वाघरी भाषेतील नावे : हरणाच्या मादीला बोळी, चिंकाऱ्याला काईट म्हणतात; तितर, बाटी पकडण्याला फांज, झापूल म्हणतात,
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13144.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13144.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..61159a203583951813d4b4a59b808afb3d6941e5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13144.txt
@@ -0,0 +1,95 @@
+वाचणे हा एक उत्तम छंद आहे. वाचन वेगवेगळया भाषेत करता येते. मातृभाषेतून केलेले वाचन वाचायला आणि समजायला सोपे जाते. मराठीतून वाचन करण्यासाठी भरपूर साहित्य उपलब्ध आहे. वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो.
+वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करविते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते. आपल्या समाजात 'वाचाल तर वाचाल' अशी म्हण प्रचलित आहे.
+संस्कृत मध्ये वाचन हा शब्द वच या धातूपासून तयार झाला असून वच म्हणजे बोलणे, आणि वाच म्हणजे बोलावयास लावणारे. अर्थात वाचन असेल तरच वचनात सक्षमता येऊ शकते, हे खरे.
+वाचनाचे महत्त्व :
+१.आकलनासह केलेले ध्वनी उच्चारण म्हणजे वाचन.
+२.वाचनामुळे मानवाच्या व्यक्तिमत्वाचा अंतर्बाह्य विकास होतो.
+३.वाचनाने वाणीवर सुसंस्कार होतात.
+४.वाचनाने सौदर्यबोध व आनंदबोध साध्य होतात.
+५.वाचन क्षमतेचा परिपूर्ण विकास हा त्यातुन निघणाऱ्या अर्थनिष्पतीवर अवलंबून असतो.
+६.वाचनामुळे भाषा शुद्ध होते व विचारांची देवाणघेवाण होते व आधीच द्यानची भर पडते.
+२.वाचनाची प्रमुख उद्दिष्टे :
+१.ज्ञान प्राप्ती :ग्रंथाचे व इतर पुस्तकाचे वाचन केल्यामुळे ज्ञान प्राप्ती होते.
+२.आनंदप्राप्ती :आनंदप्राप्तीसाठी उत्तम साहित्याचे वाचन करावे.
+३.संस्कार :व्यक्तीच्या मनावर चांगले संस्कार वाचनातून होतात.
+४.रसास्वाद :कथा,काव्य,कादंबऱ्या ,नाटके ,यातून रसग्रहण दृष्टी लाभते.
+५.आनंदवृत्ती :वाचनामुळे मन आनंदाच्या अनुभुतीने भरून जाते.
+३.वाचनाची पूर्वतैयारी करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
+१.शारीरिक तयारी :
+१.वाचन कौशल्याची शरीरातील ज्ञानेंद्रिय परिपक्व व्हायला हवीत.
+२.श्वासावर ताबा असावा.
+२.भावनिक तयारी :
+१.आवाजात चढ-उतार करण्याची क्षमता यावी.
+२.भावनिक समतेसाठी मनाची तयारी हवी.
+३.बौद्धिक तयारी :
+१.व्यक्ती,वस्तु,स्थल,प्रसंग यांचा सहचर्य समजण्याची क्षमता असावी.
+२.मेंदूची संदेश ग्रहण करण्याची तयारी असावी.
+४.वाचनाचे प्रकार :
+१.प्रगट वाचन :अक्षर ध्वनीच्या मोठ्या आवाजातील उच्चारणाला प्रगट वाचन म्हणतात.
+प्रगट वाचनाचे प्रकार
+१.सस्वर वाचन :-स्ववासासाठी केलेल विद्यार्थाने ;वाचन त्यास सस्वर वाचन म्हणतात.
+२.सुस्वर वाचन :-विद्यार्थासाठी शिक्षकाने केलेले वाचन यास सुस्वर वाचन म्हणतात.
+२.मुकावचन :लिखित अथवा मुद्रित अक्षर रूप डोळ्याने मेंदूने अर्थग्रहण करणे.
+मुकवाचन प्रकार :
+१.संदर्भ वाचन :संदर्भ पुस्तकाचे वाचन करणे.
+२.सखोल वाचन :एखाद्या ग्रंथाचे वाचन करणे.
+३.विस्तृत वाचन :-काव्य,नाटक,मासिके वाचन.
+३.गतीवाचन :योग्य गतीने वाचन करण्यास गती वाचन म्हणतात.
+५.प्रगट वाचनाचे शिक्षणातील महत्त्व :
+१.उच्चार स्पष्टता :संयुक्त स्वराचे व व्यंजनाचे उच्चार अचूकपणे करणे.
+२.ओघ व अस्खलितपणा :एक शब्द किंवा अनेक शब्दाचे योग्य शब्दसमूह करून वाचन करणे.
+३.स्वाभाविकता:-वाचन बोलण्यासारखे व्हावे .
+४.भावपुर्णता :चेहऱ्यावर हवभाव व आवाजात चढउतार करावा.
+६.मुकवाचनाचे शिक्षणातील महत्त्व :
+१.स्वतंत्रपणे आशय समजुत देणे:-
+मनोगत वाचन हा प्रगट वाचनाचा प्राण आहे तो स्वतंत्रपणे आशय समजावुन देतो .
+२.गती-संगती प्रगती साधने :वाचनाची गती वाढवणे व वाचलेल्याची संगती ओळखणे.
+३.यथार्थता :-लेखनाच्या अनुभुतीचा साक्षात्कार पुर्णपणे आपल्याला मुकवाचाने होतो.
+७.प्रगटवाचन व मुकवाचनातील फरक :
+१.अक्षर रूप ध्वनीच्या मोठ्या आवाजातील उच्चारणाला प्रगट वाचन म्हणतात व लिखित अथवा मुद्रित अक्षर डोळ्याने पाहून नंतर मेंदूने अर्थग्रहण करण्यास मुकवाचन म्हणतात .
+२.प्रगट वाचनाचे सस्वर वाचन व सुसस्वर वाचन दोन प्रकार आहेत व मुकवाचनाचे संदर्भवाचन सखोलवाचन विस्तृत वाचन होण्यास मदल होते.
+३.प्रगट वाचनचे शक्षणात उच्चार स्पष्टता ,ओघव अस्खलीतपणा ,स्वाभाविकता भावापुर्णता साधन येते व मुकवाचनाने शिक्षणात स्वतंत्रपणे आशय समजावून देणे,गती संगती प्रगती साधने ,यथार्थता इत्यादी गुण येतात.
+४. प्रगट वाचन भाव व विचाराचे प्रगटीकरणकरण होते .व मुकवाचनने शांतता व चीतंशीलता या वृत्तीची जोपासणा करता येते.
+५.प्रगट वाचन इतरांना आनंद देते व मुकवाचन स्वान्त सुखाय असते .
+६.प्रगटवाचनाचा वेग कमी असतो व मुकवाचनाचा वेग अधिक असतो .
+८.वाचनातील दोष व त्यावर उपाय :
+१.अस्पष्ट आवाजात वाचन करणे :-दैवत-देवत.
+२.चुकीचे उच्चारण : श,ष,स.
+३.उच्चार भेदाचे अज्ञान वाचा व दृष्टीदोष .
+४.वाचनातील अशुद्धता :तीर्थ ,तीर्थ.
+५.अपूर्ण शब्द उच्चारण .
+६.अडखळत वाचणे हेलकाढून वाचणे .
+७.चुकीच्या जागी शब्द तोडून वाचणे.
+८.शब्द गाळणे नवीन शब्द टाकून वाचन करणे.
+९.वाचन कौशल्यात शारीरिक व्यंगामुळे निर्माण झालेल्या उणीवा व उपाय .
+नाक,कान,डोळा,जिव्हा,दात :-डॉक्टर कडून करणे.
+१०.वाचनातील योग्य आसनबंध :
+१.पाठीचा कणा ताठ असावा.
+२.प्रकाश डावीकडून यायला हवा.
+३.दृष्टीच्या पातळीशी ४० अंश कोन करणे.
+४.पुस्तक व नजर यात ९ ते १२ इंच अंतर आहे.
+५.झोपुन वाचणे घातक आहे.
+६.पुस्तक वाचताना संपूर्ण उघडणे डावाहात खाली ठेवणे.
+७.इतर काम करतांना पुस्तक वाचू नये.
+८.उभे राहून पुस्तक वाचतांना दोन्ही पायावर सरळ भार द्यावे .
+११.निकोप वाचन सवयी :
+१.पुस्तकावर खुणा करू नये.
+२.पुस्तकाला कव्हर घालावी .
+३.वाचलेल्या पुस्तकातील मुद्दे वहीत नोंदवी .
+४.दुसऱ्याचे अथवा ग्रंथालयाचे पुस्तक वेळेवर नेऊन द्यावे.
+५.वाचनलेले पुस्तक कपाटात बंद करू ठेवावे.
+६.वाचलेल्या पुस्तकावर स्वताचा अभिप्राय तयार करणे.
+१२.वाचन कौशल्य विकासाठी उपक्रम :
+१.भिन्न-भिन्न प्रकारचे वाचन तक्ते दाखवणे अर्थ स्पष्ट करणे.
+२.कार्डस ,कृतीदर्शक चित्रे दाखवणे.
+३.टेपरेकॉर्डरच्या माध्यमातुन स्पर्धा घेणे .
+४.भाषेचे खेळ व पाठांतर स्पर्धा घेणे.
+५.भेंड्या व व्याकरणाचे खेळ घेणे .
+६.अवांतर वाचन करायला लावणे.
+१३.परिणामकारक वाचन कौशल्याची वैशिष्टे :
+१.सुस्पष्ट वाचन : प्रत्येक अक्षराचा व शब्दाचा उच्चार सुस्पष्ट होणे आवश्यक आहे.
+२.योग्य आरोह -आवरोह : उतार –चढाव होय.
+३.स्वराघात : स्वरावर जोर देणे.
+४.गती :योग्य गतीने वाचन करणे.
+५.लय : काव्य वाचनाचे महत्त्वाचे लक्षण लय आहे.
+६.योग्य हवाभाव :-डोळे ,भुवया ,मान,हाताची हालचाल.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13145.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13145.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2c00e83749a890457ead4752f554b3484c0ab4d7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13145.txt
@@ -0,0 +1,91 @@
+ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय. प्राचीन भारतात नालंदा विश्वविद्यालयाचे अति समृद्ध ग्रंथालय होते. मध्ययुगीन काळामध्ये हस्तलिखित पोथ्या जतन करून ठेवल्या जात. राजे-महाराजे आपला स्वतंत्र ग्रंथसंग्रह ठेवत असत. ग्रंथालय शास्त्राचे तज्ज्ञ एस.आर. रंगनाथन यांच्या मते, ग्रंथालये ही लोकशाही मूल्ये जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये सार्वजनिक शिक्षणाला पूरक ठरलेली चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ होय. चळवळ हा शब्द या ठिकाणी ग्रंथालयांचा विकास या अर्थाने आहे. बडोदा संस्थानांमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांनी या चळवळीद्वारे सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला.
+वाचक, वाचन साहित्य आणि कर्मचारी हे ग्रंथालयाचे तीन घटक आहेत. ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. ग्रंथालयातून ही साधने वापरण्यासाठी नेता येतात व मर्यादित कालावधीत परत केली जातात. आधुनिक काळात ग्रंथालयांची संकल्पना बदलून ते माहितीचे देवाण - घेवाण करणारी संस्था अशी झाली आहे. कारण वाचक पुस्तक न मागता डेटाबेसची माहिती मागण्यासाठी येत असतो.
+शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय असतेच. यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भासहित वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणे मिळण्याची सोय होते.
+बदलत्या काळात दृक्श्राव्य माध्यमेही ग्रंथालयांमध्ये दिसून येतात. आज डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना रूढ होत आहे. अनेक नवीन कल्पना ग्रंथालयात बघायला मिळतात ग्रंथालयाचे विविध प्रकार अस्तित्वामध्ये आहेत कार्पोरेट व इंडस्ट्री क्षेत्रांमध्ये स्वतंत्र ग्रंथालय ही तेथील कर्मचारी, व्यवस्थापक व अधिकारी, इंजिनियर्स यांच्यासाठी उपलब्ध असतात. वेळेनुसार व आवडीनुसार या ग्रंथालयाचा या लोकांना लाभ घेता येतो. आज वैयक्तिक स्तरावर देखील ग्रंथालय तयार केली जातात. शिक्षक, प्राध्यापक डॉक्टर, तसेच व्यापारी हे आपल्या आवडीनुसार आपल्या घरांमध्येच ग्रंथालय तयार करतात. आपल्या व्यवसायानुसार ग्रंथसंग्रह जतन करणे त्याचं वाचन करणे अशा स्वरूपामध्ये ही ग्रंथालये उभी राहताना दिसतात. आज शासकीय स्तरावर देखील ग्रंथालयाची चळवळ उभारली जात आहे. सार्वजनिक ग्रंथालय हा त्याचाच एक भाग आहे. मात्र पुरेसा निधीअभावी आणि सामाजिक मदतीअभावी अनेक चांगली ग्रंथालये आज बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
+नवीन ग्रंथालयांचे स्वरूप हे संगणकीय होते आहे. आंतरजालावरून माहितीचा शोध शक्य होतो. तसेच योग्य ते सदस्यत्व घेऊन त्या त्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर माहितीचा शोध घेता येतो. आज संपूर्ण जगामध्ये डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना आलेली आहे डिजिटल ग्रंथालयाच्या साह्याने तुम्हाला जगभरातील अनेक मोलाचे ग्रंथ हे ग्रंथालयामधून वाचता येणे शक्य झाले आहे, इतकेच नाही तर कुणालाही त्या ग्रंथालयाचे सदस्य म्हणून नोंद करून हव्या त्या पद्धतीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आज माहिती प्रसारणाच्या क्षेत्रांमध्ये मोठे बदल झाल्यामुळे त्या दृष्टीने ग्रंथालये ही वेगळ्या पद्धतीने विकसित होत आहेत. ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये सामाजिक संघटनांनी अथवा सामाजिक संस्थांनी पुढे येऊन तसेच सरकारने योग्य ती जबाबदारी स्वीकारण्याने ही ग्रंथालय चळवळ पुढे जाण्यास नक्कीच मदत होत आली आहे.
+कमीतकमी वेळेत योग्य ते वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्ञान साधनांचा वाढलेला आवाका, प्रकाशनांची प्रचंड उपलब्धता, माहितीतील वाढ, ग्रंथालयाच्या आर्थिक समस्या इ.सारख्या अनेक घटकांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन ग्रंथालयांना करावे लागत आहे.
+ग्रंथालयातील विविध विभाग :
+१ ग्रंथोपार्जन
+२ ग्रंथ वर्गीकरण
+३ तालिकीकरण
+४ देवघेव
+५ संदर्भ
+६ नियतकालिके
+प्राचीन भारतीय विद्यापीठ तक्षशिलेचे ग्रंथालय हे सर्व जगात प्रसिद्ध होते. अनेक ग्रीक तसेच चीनी प्रवासी या ग्रंथालयाला भेट देऊन गेल्याची नोंद सापडते. प्राचीन काळात राजे-राजवाड्यांची ग्रंथालये, शैक्षणिक संस्थामधून (नालंदा तक्षशीला) व मंदिरांमधून ग्रंथालये अस्तित्वात होती, पण ती एका विशिष्ट घटकांसाठीच होती. संपूर्ण समाजासाठी म्हणून सार्वजनिक ग्रंथालय ही संकल्पना त्या काळी फारशी अस्तित्वात नव्हती. सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ ख्रिश्चन नॉलेज या १६९८ च्या संस्थेचे मद्रास व बंगालमधील ग्रंथालयाचे कार्य, १७८४ कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय, १८३५ची कलकत्ता पब्लिक लायब्ररी, मुंबईत ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अॅण्ड आर्यलड (मुंबई शाखा)’ हे १८२७ साली सुरू झालेले ग्रंथालय ही सुरुवातीची वाटचाल आहे.
+१ प्राचीन काळ : प्राचीन काळी इजिप्त आणि अलसरीया शासकीय कागदपत्रे व धर्मिक वाचन साहित्य अभिलेखागार या स्वरूपात ग्रंथालये अस्तित्वात होती. ग्रीस व इजिप्त या देशात ग्रंथालये असल्याची नोद आढळते.
+२ मध्ययुगीन काळ : मध्ययुगीन मुस्लिम देशामध्येही ग्रंथालये होती. अरब बगदाद येथे मोठ्या प्रमाणात ग्रंथालये होती.
+३ आधुनिक काळ : या कालखंडात विज्ञान प्रसार व विकास झाला. माहिती देवाण घेवाण वाढली, संशोधनांत वाढ झाली, शिक्षणात वाढ झाली, नवनवीन तंत्रज्ञानात वाढ झाली. त्यामळे पारंपरिक ज्ञान साधनाबरोबर डिजिटल ज्ञान साधनांचा उदय झाला. त्यांमुळे आधुनिक ग्रंथालये अधिकच विकसित झाली. ग्रंथालयांत नवीन सेवांचा उदय झाला.
+पारंपरिक ग्रंथालयांमध्ये देखील काही एक समाजघटकांचा वरचष्मा असे, त्यामुळेच समाजातील सर्व घटकांसाठी म्हणून सुरुवात झाली ती नेटिव्ह जनरल लायब्ररीची. १८२८ पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक ग्रंथालये उभी राहली. पहिले ग्रंथालय १८२८ साली रत्नागिरी येथे स्थापन झाले. हे ग्रंथालय ब्रिटिश आमदानीत काही कारणास्तव ब्रिटिशांनी काही काळ बंद केल्यामुळे स्थापनेचे काही संदर्भ नष्ट झाले, पण गॅझेटमधील नोंद आढळते. त्यापाठोपाठ सुरू झालेले ग्रंथालय म्हणजे अहमदनगर येथील १८३८ साली कर्नल पी.टी. फ्रेंच यांनी स्थापलेली नेटिव्ह जनरल लायब्ररी. त्यानंतर नाशिक येथे १८४० साली ग्रंथालय सुरू झाले. महाराष्ट्रात नाशिक येथे स्थापन झालेल्या सार्वजनिक ग्रंथालयाला एक वेगळा इतिहास आणि परंपरा लाभलेली आहे. या ग्रंथाच्या कार्यामध्ये सुरुवातीला ब्रिटिश अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. काही ख्रिश्चन मिशनरी व नाशिक मधील वाचनप्रेमी यांनी एकत्र येऊन या ग्रंथालयाची योजना प्रत्यक्षात आणली. १८४० हा काळ म्हणजे भारतात नुकत्याच पाश्चात्त्य शिक्षणाची झालेली सुरुवात होती. अशा या काळामध्ये या ग्रंथालयांचे योगदान सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. या ग्रंथालयांनी या काळामध्ये शिक्षण चळवळीला मोठी चालना दिली. काहींच्या मते अहमदनगर हे महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक ग्रंथालय आहे. पण सरकारी यादीनुसार रत्नागिरीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पाहता पाहता महाराष्ट्राच्या गावोगावी ही चळवळ फोफावत गेली. संस्थानिकांनी या कामी मोलाची मदत केलेली आढळते. इचलकरंजी, सातारा, कुरुंदवाड, सांगली, फलटण अशी काही यातील उदाहरणे. ब्रह्मपुरी, राजगुरुनगर, अमरावती, इचलकरंजी, दादर, ठाणे इत्यादी ठिकाणी ज्ञानपिपासू व्यक्तींनी पदरमोड करीत ग्रंथालये स्थापन केली. बहुतांश ग्रंथालय नेटिव्ह जनरल याच नावाने सुरू होऊन कालांतराने नगर/सार्वजनिक वाचनालय म्हणून रूपांतरित झाली आहेत. काही ठिकाणी धनिक ग्रंथप्रेमींच्या मदतीला स्मरून त्याचे नाव ग्रंथालयास दिलेले आढळते, तर कोठे वाचनालयासाठी अपार मेहनत घेतली अशांची नावे ग्रंथालयास दिली आहेत (उदा. आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी). नेटिव्ह जनरलमध्ये बऱ्याच वेळा इंग्रजी साहित्याचा वरचष्मादेखील राहिला आहे. म्हणूनच मराठी भाषा व मराठी ग्रंथांच्या संवर्धनासाठी म्हणून ठाणे व मुंबई येथे मराठी ग्रंथसंग्रहालये स्थापली गेली.[ संदर्भ हवा ]
+महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ‘गाव तेथे ग्रंथालय' असावे, असे मत व्यक्त केले.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता ध्यानात घेऊन १९६७ साली 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम' हा कायदा अमलात आला. महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ग्रंथालय संघांना ग्रंथालय संचालनालयामार्फत अनुदान देण्यात येते. शंभर वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली महाराष्ट्रात तब्बल ८३ ग्रंथालये आहेत, तर इतर सुमारे ९ हजारांहून अधिक शासनमान्य ग्रंथालये आहेत. राज्यात एकूण १२,८६१ ग्रंथालये आहेत. महाराष्ट्रामधील ७५ टक्क्यांहून अधिक गावांत ग्रंथालये नाहीत.
+कालानुरूप ग्रंथालये बदलत गेली. नव्या इमारती झाल्या, ग्रंथसंख्या तर वाढलीच, पण अनेक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमदेखील वाढले. नव्या तंत्राचा वापर करत अनेकांनी संगणकीकरण केले, बार कोड पद्धत सुरू झाली. काही ग्रंथालयांनी जुने ग्रंथ, हस्तलिखिते स्कॅन करून त्याचे ई-बुक देखील केले. (कल्याण, कोल्हापूर). स्पर्धा परीक्षांची निकड ओळखून जवळपास प्रत्येक ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू आहे. बदलत्या काळानुसार ग्रंथ संग्रहालये हायटेक होणार आहेत. वाचकांना घरूनच इंटरनेद्वारे कोणते पुस्तक उपलब्ध आहे ते समजू शकेल तसेच पुस्तक घरपोच देखील मिळी शकते. २४ तास सुरू असणारी अभ्यासिकादेखील आहेत. ब्रिटिशपूर्व काळामध्ये स्थापन झालेली काही सार्वजनिक ग्रंथालय ही आज केवळ ग्रंथालय न राहता संस्कृतिक केंद्र बनलेली आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकचे सार्वजनिक ग्रंथालय हे होय. या ग्रंथालयांनी आपल्या सातत्यपूर्ण कार्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक मोठा नावलौकिक प्राप्त केलेला आहे. जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ग्रंथालय चळवळ पुढे नेण्यात या ग्रंथालयाने मोठे योगदान देखील दिलेली आहे.
+प्रबोधनासाठी वाचन, वाचनासाठी पुस्तके व वाचनालयांची गरज असते. वाचन चळवळीचा विकास व्हावा व गावोगावी वाचनालये सुरू व्हावीत, यासाठी महाराष्ट्र सरकार प्रोत्साहनात्मक अनुदान देते; पण काही ठिकाणी केवळ अनुदान मिळविण्याच्या उद्देशाने वाचनालयाची नोंदणी करण्यात आली आहे. काही चांगले अपवाद वगळता अनेक ठिकाणी वाचन व्यवहाराशी काहीही देणे घेणे नसलेल्या लोकांकडे वाचनालयाची सूत्रे आहेत.[ संदर्भ हवा ]
+सातारा जिल्ह्यामध्ये ३९५ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये आहेत. येथील ग्रंथालय चळवळ चांगलीच भरभराटीला आली असली तरी साताऱ्यातील सुमारे निम्मी ग्रंथालये ‘ड' वर्गातील आहेत.
+महाराष्ट्रात राज्यात १२,८६१ ग्रंथालये आहेत. या सर्व ग्रंथालयांत २२,६७८ ग्रंथालय कर्मचारी काम करतात. ‘ड' वर्गातील ग्रंथालयाला सरकार ३० हजार, ‘क' वर्गासाठी 96 हजार, ‘ब' वर्गासाठी एक लाख ९२ हजार आणि ‘अ' वर्गासाठी दोन लाख ८८ हजार रुपये वार्षिक अनुदान देत आले आहे. हे अनुदान एक एप्रिल २०१२ पासून देण्यात येत आहे. ‘ड' वर्गासाठी एक कर्मचारी असतो. त्याला दरमहा ९२६ रुपये पगार मिळतो. ‘क' वर्गासाठी दोन कर्मचारी असतात. त्या दोघांना मिळून २९६४ रुपये दरमहा पगार मिळतो. ‘ब' वर्गासाठी तीन कर्मचारी असतात. त्या तिघांचा एकूण मासिक पगार ५९२६ रुपये असतो. ‘अ' वर्गासाठी चार कर्मचारी असतात. त्या चौघांना मिळून दरमहा ८८८९ रुपये मिळतात. ग्रंथालयास एकूण जे अनुदान प्राप्त होते, त्याच्या किमान १० टक्के रक्कम ग्रंथालयाने मासिक वर्गणी व इतर देणग्यांमधून जमा करावी लागते. सर्वसाधारणपणे एकूण उत्पन्नाच्या निम्मी रक्कम वेतनावर खर्च झाली तरी उरलेली रक्कम पुस्तके, वृत्तपत्रे, नियतकालिके, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींसाठी पुरवावी लागते. अनुदान दीडपट झाल्यावर या रकमेत दीडपट वाढ होईल. दीडपटीने पगार वाढले तरीही 'ड' वर्गातल्या सेवकाचा पगार १५०० रु. होणार. महाराष्ट्रातील निम्म्या वाचनालयांतील सेवक एवढ्याच तुटपुंज्या पगारात काम करतात. या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी नाही, महागाई भत्ता नाही, सेवानिवृत्ती वेतनही नाही.
+शैक्षणिक ग्रंथालयाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. विविध कौशल्ये प्राप्त करण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासात या ग्रंथालयाचे महत्त्वाचे आहे.
+शैक्षणिक ग्रंथालयाची उदिष्टे :
+१.शालेय ग्रंथालय :
+पाचवी ते दहावी या वर्गांसाठी शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांना जी ग्रंथालये उपलब्ध आहेत, त्यांना शालेय ग्रंथालय असे म्हणतात. आपल्या देशात अलीकडील काळात माध्यमिक स्तरांवर शालेय ग्रंथालये दिसत असली तरी ती शाळेच्या एकूण विद्यार्थी संख्येवर अवलंबून आहेत. शालेय ग्रंथालये ही शाळेतील शिक्षणाला पूरक असे साहित्य विद्यार्थी व शिक्षक यांना पुरविण्याची कामे करतात. यामध्ये क्रमिक व संदर्भ पुस्तकांची देवघेव करणे,विशिष्ट माहिती संदर्भ पुरवणे, ग्रंथालय कसे वापरावे या विषयी मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक उपक्रमाचे आयोजन करणे. ग्रंथ प्रदर्शने आयोजित करणे. विविध स्पर्धांचे आयोजन करणे. पुस्तकाचे वाचन करणे. चर्चासत्र आयोजित करणे. नवीन पुस्तके प्रदर्शित करणे. शालेय ग्रंथालयेही विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी आवड निर्माण करतात त्याच बरोबर सुसंकरीत व्यक्तिमत्त्व तयार होण्यासाठी चागल्या वाईट जाणीवा निर्माण करू शकेल अशा प्रकारचे कार्य करतात.
+२. महाविद्यालय ग्रंथालय : महाविद्यालयात विधार्थी, प्राध्यापक यांच्यासाठी जे ग्रंथालय उपलब्ध असते त्यास महाविद्यालय ग्रंथालय असे म्हणतात.
+महाविद्यालय ग्रंथालयांची कामे :
+३. विद्यापीठ ग्रंथालय :
+विद्यापीठात प्रवेश घेतलेले विद्यार्थी, प्राधापक, संशोधक यांच्यासाठी विद्यापीठात असणारे ग्रंथालय म्हणजे विद्यापीठ ग्रंथालय होय.
+विद्यापीठ ग्रंथालय हे विद्यापीठातील विविध ज्ञानशाखांतील विद्यार्थी, शिक्षक व संशोधक यांच्याकरिता निर्माण केलेली ग्रंथालय प्रणाली होय. विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रमुख वाचक पदव्युत्तर विद्यार्थी, शिक्षक वर्ग, संशोधन करणारे विद्यार्थी, संलग्न महविद्यालयातील शिक्षकवर्ग, बहिस्थ विद्यार्थी स्थानिक नागरिक, शासकीय अधिकारी इत्यादी असतात.
+या ग्रंथालयांतून अभ्यासकांना विविध प्रकारच्या ग्रंथालयीन माहिती सेवा व डिजिटल वाचन साहित्याच्या साह्याने पुरविल्या जातात.
+विद्यापीठ ग्रंथालयाची कामे :
+४. सार्वजनिक ग्रंथालय :
+सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे शिक्षण, संस्कृती, माहिती, आणि शांतता प्रथापित करणारी तसेच नागरिकांमध्ये व विविध देशांमध्ये सामंजस्य निर्माण करणारी अत्यावश्यक संस्था होय. सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे ज्या ग्रंथालयात समाजातील सर्व जाती धर्माच्या वाचकांना वंश, वर्ण, वर्ग, असा कोणताही भेदाभेद न करता त्यांना हवे असलेले वाचन साहित्य कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय निरपेक्षपणे मोफत किंवा अल्प वर्गणी घेऊन उपलब्ध करून दिले जाते. अशा ग्रंथालयाला सार्वजनिक ग्रंथालय असे म्हणतात. या ग्रंथालयाची उभारणी शासनाच्या कायद्यानुसार केली जाते. त्याचे संचालन सार्वजनिक निधीतून केले जाते. ही ग्रंथालये समाजातील सर्व नागरिकांना सेवा पुरवतात.
+सार्वजनिक ग्रंथालयाची कामे :
+१ ग्रंथालय ज्या ठिकाणी आहे त्या परिसरातील वाचकांची, वड, गरज आणि त्यांचा कल विचारात घेऊन ग्रंथ, नियतकालिके व दृक्श्राव्य साधनांचे संकलन करणे.
+२. विद्यार्थ्यांना व शिक्षकाना क्रमिक पुस्तके व संदर्भ पुरविणे.
+३. संशोधक व अभ्यासक यांना अद्यावत वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.
+४. साक्षरता प्रसारासाठी विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करणे.
+५. अनौपचारिक शिक्षणासाठी व निरंतर शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
+६. स्थानिक परिसरातील वस्तू, हस्तकला इत्यादी जतन करणे.
+७. समाज प्रबोधनासाठी विविध प्रकारच्या व्याख्यानमाला, परिसंवाद, नाटके, ग्रंथप्रदर्शने आयोजित करणे.
+८. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविणे. त्यासाठी विज्ञानविषयक व्याखाने परिसंवाद इत्यादींसारखे उपक्रम आयोजित करणे.
+९.बालकांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देणे व त्यांच्यासाठी लागणारे वाचन साहित्य संग्रहित करणे व त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे.
+१० माहिती केंद्र म्हणून काम करणे.
+११ ग्रंथालय व ग्रंथालय यांचा प्रसार व प्रचार करणे.
+१२ सार्वजनिक ग्रंथालय हे सामाजिक, शैक्षणिक व सांकृतिक कार्य करते.
+१३ सर्व नागरिकांना स्वयंशिक्षणासाठी मदत करणे.
+५. राष्ट्रीय ग्रंथालय :
+राष्ट्रीय ग्रंथालय हे त्या देशाचे सर्वोच्च ग्रंथालय म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय ग्रंथालये त्याच्या शीर्षकानुसार देशांतर्गत प्रकाशित झालेल्या सर्व प्रकाशनांचे संकलन व जतन करणे ही या ग्रंथालयाची प्रमुख जबाबदारी होय. या ग्रंथालयात डिलिव्हरी ऑफ बुक्स कायद्यानुसार देशातील प्रतेक प्रकाशकाने आपल्या प्रकाशनाच्या ३ प्रती या ग्रंथालयास विनामूल्य द्याव्या/पाठवाव्या लागतात. भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय हे कलकत्ता येथे आहे. या ग्रंथालयामध्ये सर्वांना प्रवेश असतो. समाजातील सर्व घटकातील लोकांना यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता विनामूल्य प्रवेश दिला जातो.
+राष्ट्रीय ग्रंथालयाची कामे :
+१. भारतातील सर्व भाषांमधील प्रकाशित झालेले सर्व ग्रंथ संग्रहित करणे.
+२. राष्ट्रीय सूचीय माहितीचे केंद्र म्हणून कार्य करणे.
+३ संघ तालिका म्हणून काम करणे.
+४. ठरावीक कालखंडात राष्ट्रीय ग्रंथसूचीची निर्मिती करणे.
+५. देशातील सर्व नागरिकांना सेवा पुरविणे.
+६. शासनास वेळोवेळी लागणारी माहिती पुरविणे.
+७ देशात नवीन सार्वजनिक ग्रंथालये स्थापन करण्यास उत्तेजन देणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे.
+८ ग्रंथ प्रदर्शने आयोजित करून विविध वाचन साहित्याची माहिती समाजातील घटकांपर्यत पोहचविणे.
+९ हस्तलिखिते आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने जतन करणे.
+१० इतर देशांतील राष्ट्रीय ग्रंथालयांबरोबर प्रकाशनांची देवाण घेवाण करणे.
+विशेष ग्रंथालये इतर ग्रंथालयांपेक्षा वेगळी असून त्यांच्या ग्रंथसंग्रहानुसार, वाचकास दिल्या जाणाऱ्या सेवांनुसार, आणि वाचकांच्या विविध प्रकारांनुसार या ग्रंथालयांचे प्रकार पडतात. थोडक्यात या ग्रंथालयाचे वाचक वेगळे, वाचन साहित्य वेगळे आणि सेवा वेगळ्या असतात.
+१ अंध ग्रंथालये :
+ज्या ग्रंथालयात अंध वाचकासाठी ब्रेल लिपीमधील वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते, त्यास अंध ग्रंथालय असे म्हणतात.
+२ रुग्णालय ग्रंथालये :
+रुग्णालयात जे रुग्ण उपचारासाठी दाखल केले जातात आणि त्यांना जी पुस्तके उपलब्ध करून दिली जातात, त्या ग्रंथालयास रुग्णालय ग्रंथालय म्हणतात.
+रुग्णालयीन ग्रंथालयामध्ये प्रामुख्याने आरोग्य,व विज्ञान विषयक ग्रंथ. नियतकालिके इत्यादी वाचन साहित्य रुग्ण, व रुग्णाचे नातेवाईक ह्यांना वाचन सेवा तसेच डॉक्टरंना उपपुक्त संदर्भ सेवा देण्याचे कार्य प्रामुख्याने केले जाते.
+३ कारागृहीन ग्रंथालये :
+ही ग्रंथालये ज्या गुन्हेगारांना कारागृहात ठेवले जाते आणि जे शिक्षा भोगत असतात त्यांना ग्रंथ पुरवतात.
+४ दैनिक ग्रंथालये :
+वृत्तपत्र कर्मचाऱ्यांच्या माहितीविषयक गरजा पूर्ण करण्याकरिता निर्माण केलेली ग्रंथालये म्हणजे वर्तमान पत्राची ग्रंथालये. या ग्रंथालयांत संदर्भ ग्रंथाबरोबरच वर्तमान पत्रातील लेख, कात्रणे फाइली, संपादक व पत्रकार यांनी तयार केलेली टिपणी, पत्रके, अहवाल, शासकीय प्रकाशने व विविध छायाचित्रांचे संकलन व संग्रह करून ती योग्य वेळी उपलब्ध करून दिली जातात. याशिवाय सर्व संदर्भ ग्रंथ ठेवले जातात.
+५ संशोधन ग्रंथालये :
+संशोधन ग्रंथालये म्हणजे ज्या ग्रंथालयात विशेष प्रकारचे प्रलेख असतात व व्यापक प्रमाणात संशोधन कार्य हाती घेण्याकरिता विविध सेवा पुरवल्या जातात, असे ग्रंथालय.
+संशोधन ग्रंथालयाचा संबध हा संशोधन कार्याशी निगडित असतो. ज्याआधारे नवीन विषयाची, माहितीची, ज्ञानाची निर्मिती व विकास होतो. या ग्रंथालयात वाचकांमध्ये संशोधक, संशोधन करणारे विद्यार्थी यांचा समावेश असतो.
+या ग्रंथालयात पुढीलप्रमाणे सेवा पुरविल्या जातातौ
+१.सूची तयार करणे.
+२.प्रलेखन सेवा प्रदान करणे.
+३.नियतकालिक लेखांचे निर्देश करणे.
+४.सारसेवा पुरविणे.
+५.संशोधनाबाबत अद्यावत माहिती पुरविणे.
+६.संगणकीय नेटवर्क मार्फत माहितीची प्राप्ती करून देणे.
+संशोधन ग्रंथालयाची कामे ":
+१. ग्रंथ निवड, ग्रंथ उपार्जन, ग्रंथ व्यवस्थापन, व माहिती वितरीत करणे.
+२. सारसेवा, निर्देश सेवा, आणि साहित्य शोध सेवा देणे.
+३. वाचकांना उच्च दर्जाचे उपयुक्त असे वाचन साहित्य पुरविणे.
+४. सार व निर्देश सेवा देणे आणि साहित्य शोध सेवा देणे.
+५. विविध प्रकारच्या डेटा बेसमधून माहितीचा शोध घेऊन ती वाचकांना पुरविणे.
+या शिवाय विषयवार ग्रंथालयेही असतात जसे,
+या ग्रंथालयात प्रामुख्याने आरोग्य,व विज्ञान विषयक ग्रंथ, नियतकालिके इत्यादी साहित्य जतन करून रुग्ण, व नातेवाईक ह्यांना वाचन सेवा व डॉक्टरना उपपुक्त संदर्भ सेवा देण्याचे कार्य प्रामुखाने केले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13172.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13172.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..82382b710aa8d35bf21643c77508381cacfd5fba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13172.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वाझरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13180.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13180.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f61cc1655a35daf8a4368a789a8a5f6e573c569d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13180.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाटकापाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13191.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13191.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c1ceb3e2b95c28695e4a7081fe0fd32fab4ac93e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13191.txt
@@ -0,0 +1 @@
+वाटवे हे मराठी आडनाव आहे. हे सहसा चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये आढळते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13198.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13198.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b9c62c0f7dbd1907a63f2e1f03e3178dffa1ad5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13198.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाटेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13207.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13207.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f7a9ec458fc4329c639d62223bf2a2444cdeca41
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13207.txt
@@ -0,0 +1 @@
+वाड हे मराठी आडनाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13208.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13208.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..77e3d9591bbcd1b69422e2699e62f94f4d47b064
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13208.txt
@@ -0,0 +1,9 @@
+ वाडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
+येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13211.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13211.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0072d88e14d80d2f9476798e592adddf142f31bb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13211.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वाडकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13227.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13227.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aeca438bf5c776e9ff00589ed06b8639a732a02c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13227.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाडजी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13230.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13230.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0544ea1c623627c56a12de479ea89f8ccd6ecebc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13230.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाडधा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13233.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13233.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d8d5f924ab514dba8a286588858a507864dddad4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13233.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाडप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13237.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13237.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2f24bff2548cc96c0c1dd0406b6774f3466b1c68
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13237.txt
@@ -0,0 +1,5 @@
+वाडवळ समाज महाराष्ट्रातील उत्तर कोकणातील समाज आहे.
+वडवळ या शब्दाची उत्पत्ती 'वाडी करणारे ते वाडवळ'अशी झाली असावी असे समाजातील जुनी वयस्कर माणसे म्हणतात.
+अशोक सावे यांच्या मते वाडवळ शब्दाची उपपत्ती वाडवडील या शब्दातून झाली.[ संदर्भ हवा ]
+वाडवळ समाजाच्या कुलदेवता - एकविरा, वज्रेश्वरी, शितला देवी, महालक्ष्मी, मातृकी ऊर्फ महिकावती या आहेत. वाडवळ समाजाचा कुलदेव - खंडोबा देव आहे.
+महिकावतीची बखर (लेखक - केशवाचार्य व इतर) हा प्राचीन दस्तऐवज आहे. बखरीत महिकावती राजधानी असलेल्या बिंब राजांचा इतिहास (वंशावळी) वर्णलेला आहे. बिंब राजे सोमवंशी व सूर्यवंशी क्षत्रिय राजे होते. ज्यांना वाडवळ असे संबोधले जाते ते त्यातील सोमवंशी राजांशी संबंधित आहेत. महिकावतीच्या बखरीबरोबर ‘बिंबाख्यान’ (लेखक - रघुनाथ पुतळाजी राणे), ‘अर्ली हिस्ट्री ऑफ बॉम्बे’ ‘उत्तर कोकणचा इतिहास’ (लेखक - पु. बा. जोशी), ओरिजिन ऑफ बॉम्बे (लेखक - डॉ. जी. द. कुन्हा) इत्यादी ग्रंथांमधून सोमवंशी क्षत्रियांचा इतिहास उपलब्ध होतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13273.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13273.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f3d7944d69b4c1e0a346c1f1915e2c6669e4ffe1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13273.txt
@@ -0,0 +1,5 @@
+वाडीलाल इंडस्ट्रीज लिमिटेड ही १९०७ मध्ये स्थापन झालेली भारतीय आइस्क्रीम आणि फ्लेवर्ड दूध उत्पादक आहे.
+वाडीलाल गांधी यांनी १९०७ मध्ये सोडा कारंजे सुरू केले. [१] सुरुवातीला तो "कोठी" मध्ये ( हाताने क्रँक केलेला लाकूड-बाल्टी आइस्क्रीम बनवणारा ) आइस्क्रीम बनवत असे, दूध मंथन करण्यासाठी इतर घटकांसह, बर्फ आणि मीठ थंड करण्यासाठी. 1926 मध्ये त्यांनी परदेशातून आईस्क्रीम बनवणारी मशीन आयात केली. [२]
+वाडीलाल आइस्क्रीमचे अनेक फ्लेवर्स आणि पॅक बनवतात, विविध फॉर्ममध्ये (कोन, कँडी, बार, आइस-लॉली, छोटे कप, मोठे कप, फॅमिली पॅक आणि इकॉनॉमी पॅक). सुपरमार्केट उपस्थिती व्यतिरिक्त, वाडीलालची त्याच्या हॅपिनेझ आईस्क्रीम पार्लरच्या साखळीद्वारे किरकोळ उपस्थिती देखील आहे, जी फ्रँचायझी मॉडेलद्वारे चालविली जाते. वाडीलाल यांनी गुजरातमधील लोकांसाठी केटरिंग सुरू केल्यामुळे, त्यांची सर्व उत्पादने शाकाहारी आहेत आणि अंडी वापरत नाहीत. [३]
+१९९० च्या दशकात वाडीलालने प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थ उद्योगात प्रवेश केला. हे पारंपारिक मुख्य आइस्क्रीम व्यवसायाव्यतिरिक्त गोठवलेल्या भाज्या आणि स्नॅक्स, करी आणि ब्रेड यांसारख्या उत्पादनांसह देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठेची पूर्तता करते.
+वाडीलाल इंडस्ट्रीजकडे दोन आइस्क्रीम उत्पादन सुविधा आहेत – एक गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यातील पुंधरा येथे आणि दुसरी उत्तर प्रदेशातील बरेली येथे. यात ५०,००० किरकोळ विक्रेते, २५० SKU, ५५० वितरक, ३२ CNF आणि वस्तूंच्या वितरणासाठी २५० वाहनांचे वितरण नेटवर्क आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13282.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13282.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..74ba5e214936a77bb1eab238043470fbec365837
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13282.txt
@@ -0,0 +1 @@
+वाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13283.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13283.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0f29e6dece84f7497fa2cf941057bf7d2be1f3ed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13283.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+ 'वाडी' या नावाने सुरू होणारे खालील लेख या विकीवर आहेत:
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13299.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13299.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d56bfa863f9b9d78346fcf71fbe536caaa914533
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13299.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाडी रेल्वे स्थानक हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील वाडी शहरात असलेले प्रमुख रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या या स्थानकात थांबतात.
+मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावर असलेल्या या स्थानकात वाडी-हैदराबाद रेल्वेमार्ग जोडला जातो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13317.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13317.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..464ea07cdf372b9b5c565e11c4df55f69ecb8ac3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13317.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाडीबामणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13363.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13363.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..51f4024ebcaf77c4eac1dd607e2b58e384aea4ca
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13363.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वाढाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13377.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13377.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..53a0c16a6ba5f5d7e13578b7d7e4d38fc4a152d6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13377.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाणसगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13387.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13387.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5975921b802d86eb955364d942e957d3aeaeff7c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13387.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वाणेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13396.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13396.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..87878ca2e9354c18b7cf35e8c67dc11afa738bcd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13396.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाणेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1340.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1340.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..544325db6b1db37676c7f4598efe2463628fcba0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1340.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रांकाग्वा हे चिले देशातील मोठे शहर आहे. २०१२ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३२,२११ होती. देशाच्या मध्यभागात असलेले हे शहर काचापोआल प्रांताचे प्रशासकीय केंद्र आहे.
+या भागात स्थानिक पिकुंचे लोकांची वस्ती होती. शहराची स्थापना ५ ऑक्टोबर, १७४३ रोजी चिलेच्या गव्हर्नर होजे ॲंतोनियो मान्सो दि व्हेलास्कोने केली. सुरुवातीस या शहराचे नाव व्हिया सांता क्रुझ दि त्रियाना होते.
+१८१४मध्ये येथे झालेल्या रांकाग्वाच्या लढाईत स्पेनच्या सैन्याने चिलेच्या स्वातंत्रसैनिकांचा पराभव केला आणि पात्रिया वियेहा या क्रांतिकारी चळवळीचा अंत केला.
+१९६२ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने या शहरात खेळले गेले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13408.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13408.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..84aa2928a11955e389ddb4e3496c9f7f8bdedc94
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13408.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वातफळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13418.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13418.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..285475196388bc3b0b2e354f6c17bd89a797c5fd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13418.txt
@@ -0,0 +1,21 @@
+'बदामी'हे पूर्वी 'वाटपी' म्हणून ओळखले जाणारे, कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील याच नावाने तालुक्याचे मुख्यालय आहे. हे त्याच्या रॉक कट स्ट्रक्चरल मंदिरे प्रसिद्ध आहे. हे अगस्त्य तलावाच्या सभोवताल असलेल्या एका रक्तरंजित, लाल वाळूच्या खडकावर वसलेले आहे.. HRIDAY - भारत सरकारच्या हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट आणि अग्रिम योजना अंतर्गत बदामीला हेरिटेज सिटी म्हणून निवड केली आहे.
+पूर्व इतिहास
+
+बदामी प्रदेश पूर्व-ऐतिहासिक कालखंडात मॅगॅथिथिक डोलमेन्सच्या पुराव्यानुसार स्थायिक झाले.
+ऐतिहासिक
+पौराणिक कथ
+पुराणांमध्ये असे म्हटले आहे की दुष्ट असूर वातपी ऋषी अगस्तीद्वारे मारला गेला आणि या भागाला वातापी आणि अगस्ती तीर्थ असे संबोधले जाते. रामायणामध्ये, विंध्य पर्वत दक्षिणेकडील उतारांवर, दंडका जंगल मध्ये राहतात म्हणून आगमैया आणि लोपामुद्रा वर्णन आहेत. राम अशक्य करू शकता कोण म्हणून अगस्ती म्हणून स्तुती करतात त्याला ऋषी म्हणून संबोधले जाते ज्याने त्यांची भुते वातपी व इल्वाळा यांना मारून टाकण्यासाठी 9 हजार माणसे उद्धट व नष्ट केली होती.
+महाभारतामध्ये ऋषी अगस्तीचे वर्णन महाकाव्य आणि ऋणात्मक संवेदनांसह ऋषी म्हणून केले आहे. पुरुष मारण्यासाठी, असुर वटपी एक शेळी व त्याचा भाऊ बनण्यासाठी वापरला जातो, तर इवाला त्याला पकडेल. त्यानंतर, पोटातील पोटापुढे स्मरणशक्ती आणि पीडित तरुणीच्या हत्येतून आत शिरून वाटेपी बाहेर पडतील. जेव्हा आगस्थे येता, इव्वाला पुन्हा बकरीची देतो जेवण मिळताच ते लगेच वातपीला ठार करतात व वातापीला स्वतःला वेळ देण्यास वेळ देत नाहीत.
+बदामी चालुक्य पुलाकेशीन मी (५३५-५६६ ए) यांनी ५४० जाहिरातीत स्थापना केली होती, चालुक्य लवकर अधिकारी साधारणपणे लवकर चालुक्य ओळ संस्थापक म्हणून ओळखले जाते. बदामी एक बोल्डर कोरलेला या राजा एक अक्षर रेकॉर्ड "वतापी" वरील टेकडी बदामी खडकाळ वाळूचा खडक तीन बाजूंच्या संरक्षित असल्यामुळे त्याच्या राजधानी या स्थानाची. पुलाकेशीन निवड यात काही शंका नाही मोक्याचा विचारांवर समर्पित होते तटबंदी नोंद क्लिफस् त्याचे मुलगे कीर्तीवरमन मी (५६७-५९८ ए) आणि त्याचा भाऊ मंगलेशा, मी वतापी सशक्त आणि तीन मुलगे पुलंकेशीन दुसरा, विष्णूमंदिर आणि बुधावरसा, मरण पावला अल्पवयीन झालेली नव्हती.
+बादामीमध्ये आठ शिलालेख आहेत, त्यापैकी काही शिलालेख महत्त्वाचे आहेत जुन्या कन्नड स्क्रिप्टचे पहिले संस्कृत शिलालेख डोंगराच्या टेकडीवर ५४३ सीई, पुलकेशीन पहिला (वल्लभेश्वर) पासून, दुसरा ५७८ सीई, गुंफाच्या गुहेत मंगलाधातील कन्नड भाषा व स्क्रिप्ट आणि तिसरी आहे कापपे अरहरहट्टा रेकॉर्ड, सर्वात आधी उपलब्ध कन्नड कविता ट्रिपी (तीन ओळी) मीटरमध्ये. भुतानाथा मंदिराच्या जवळ एक अक्षर शिलालेख आहे. १7व्या शतकातील जैन रॉक-कटच्या मंदिरमध्ये तीर्थंकर आदिनाथाला समर्पित शिलालेख आहे.....
+बादामी तालुक्यात चौतीस ग्रामपंचायत आहेत.
+मुख्य भाषा कन्नड आहे. स्थानिक लोकसंख्या पारंपरिक भारतीय सुती पोशाख वापरतो.
+बादामी १५.९२° N ७५.६८°E येथे स्थित आहे.येथे सरासरी उंची ५८६ मीटर (१९२२फूट) आहे. हे दोन खडकाळ टेकडीच्या मध्यभागी असलेल्या एका खडकाच्या मुहाने येथे स्थित आहे आणि अग्नि तीर्थ जलाशयावर तीन बाजूंनी वेढलेले आहे. शहराचे एकूण क्षेत्र १०.३ चौरस किलोमीटर आहे.
+हे बागलकोट पासून ३० कि.मी. अंतरावर बीजापूर पासून १२८ कि.मी., बीजापुर ते १२८ कि.मी., हुबळीपासून १३२ कि.मी. अंतरावर असलेल्या आयहोलपासून ४६ किलोमीटर अंतरावर आणि ५८९ किलोमीटर बंगलोरपासून राज्य राजधानी आहे.
+उन्हाळा - मार्च ते जून
+वसंत - जानेवारी ते मार्च
+पावसाळा - जुलै ते ऑक्टोबर
+हिवाळा - नोव्हेंबर ते जानेवारी
+उन्हाळ्यात किमान तापमान २३ अंश ते ४५ अंश आणि हिवाळ्यात १५ ते २९ अंश असावे. क्षेत्रफळ ५० मी. सेंटीमीटर आहे. नोव्हेंबर आणि मार्चच्या दरम्यान कमी आर्द्र हंगामात भेट देण्याचा सर्वोत्तम वेळ आहे.
+हवामानाने दक्षिण भारतातील माकडांना ते सुरक्षित आश्रयस्थान बनवले आहे. पर्यटक सहसा चंद्राकडे झुंडी देतात..
+https://en.wikipedia.org/wiki/Badami
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13426.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13426.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9f8fa1f6c5e0b645aef4272b284176eefc10f7c6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13426.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वातावरणाची रचना / वातावरणाचे उंचीनुसार विभाग
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13435.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13435.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..87f1b0250d99d1712fe902e2b205f940e6398661
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13435.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वाथोडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13448.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13448.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..18cc22c9812092e6326836fb02ff96339cf9364f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13448.txt
@@ -0,0 +1 @@
+वादळवाट ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मराठी मालिका आहे. शशांक सोळंकी यांनी निर्मिती केलेल्या या मालिकेत अदिती सारंगधर, अरुण नलावडे, मेघना वैद्य, शरद पोंक्षे, सुबोध भावे इत्यादी अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका रंगवल्या आहेत.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13524.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13524.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bafd2b028313d29a94cb27e351e12c48968c5c0c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13524.txt
@@ -0,0 +1,3 @@
+उकडणे किंवा वाफवणे (इंग्लिश: Steaming, स्टीमिंग ;) ही वाफेच्या माध्यमातून अन्न शिजवण्याची एक पाकप्रक्रिया आहे. उकडणे ही आरोग्यास हितकारक पाकप्रक्रिया असल्याचे मानले जाते. जगभरातील विविध मानवी समूहांमध्ये व संस्कृतींमध्ये ही प्रक्रिया पाकसंस्कॄतीचा महत्त्वाचा भाग असून या प्रक्रियेने बहुतेक सर्व अन्नपदार्थ शिजवता येतात.
+पाण्याचा उत्कलनबिंदू १०० अंश सेल्शियस असतो. त्यामुळे जे अन्नपदार्थ उच्च तापमानाला खराब व्हायची शक्यता असते, ते अन्नपदार्थ या तापमानास न बिघडता सहज शिजतात. या प्रक्रियेत एखाद्या भांड्यात किंवा प्रेशर कुकरसारख्या वाफवण्याच्या यंत्रात थोडे पाणी टाकून, त्यावर अन्नपदार्थ ठेवले जातात. सहसा अन्नपदार्थ पाण्याच्या संपर्कात येऊ न देता भांड्यात अन्य आधारावर तोलला जाईल, अशा बेताने ठेवला जातो. भांड्याचे झाकण लावून त्यास विस्तवावर ठेवले जाते.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13526.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13526.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..984bd9e5bbef21733397105b1be757c50e0c0beb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13526.txt
@@ -0,0 +1,4 @@
+वाफाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
+प्रणय सिताराम दाढे :
+गावातील लोकजीवन हे सामान्य शेती, दूध उत्पन्नात गुंतलेले आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13556.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13556.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13556.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13561.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13561.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d5077cdeb6249a0085732d28b04a8c7f8acff927
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13561.txt
@@ -0,0 +1,18 @@
+वामन नरहरी शेष (वामन पंडित) (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले मराठी कवी होते.[१]
+वामन पंडितांबद्दल खात्रीची माहिती मिळत नाही. कोणी वामन पाच आहेत असे समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळे कोणी वामन दोन होते असेही मानतात. 'यथार्थ दीपिका'कार वामन व भर्तृहरीच्या श्लोकांचे भाषांतर करणारे वामन हे दोन वेगळे होते, असे काहींचे मत आहे.
+वामन पंडितांचा जन्म नांदेडचा समजला जातो[२]. मूळ विजापूरचे रहिवासी.[१] यांच्या आईचे नांव लक्ष्मीबाई. लहानपणापासून विद्याव्यासंगी व बुद्धिमान होते असे म्हणतात. लहानपणीच फारशी भाषेचा अभ्यास केला होता. यांनी काही दिवस विजापूरच्या दरबारी काढले. पण जेव्हा विजापूरच्या बादशहास त्यांना बाटवावे असे वाटले तेव्हा त्यांनी विजापूर सोडले. [१] उदरनिर्वाहाकरिता काही दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणी हिंडून पुढे काशीक्षेत्री प्रयाण केले. तेथे एका मध्वमतानुयायी गुरूजवळ वेद व शास्त्रे यांचा उत्तम अभ्यास केला. या विद्येच्या जोरावर ठिकठिकाणी पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करून अनेक सभा जिंकल्या व विजयपत्रे मिळविली. वामन पंडित प्रथमतः द्वैतमतवादी असले, तरी त्यांच्या मनाचे त्या विचारसरणीने समाधान होईना. त्यामुळे त्यांनी निरनिराळया मतांच्या ग्रंथांचे अवलोकन करून अनेक शास्त्रीपंडितांच्या गाठीही घेतल्या, परंतु मनाचे समाधान झाले नसल्याने निराशेने कंटाळून शेवटी आत्मत्यागाच्या विचारापर्यंत त्यांची मजल गेली होती. ते पुढे मलयाचल पर्वताकडे गेले. तेथे त्यांना एका यतीने गुरुपदेश दिला. ही हकीकत त्याने 'निगमसागर' नांवाच्या ग्रंथात आरंभी विस्ताराने दिली आहे. निगमसागर ग्रंथ शके १५९५ मध्ये लिहिल्याचा त्या ग्रंथातच उल्लेख आहे.
+वामन पंडितांची गणना उच्च दर्जाच्या कवीत होते. लांब लांब यमके साधण्यात त्यांचे कौशल्य दिसून येते. वामन पंडितांची कांहीं काव्ये भाषांतररूप आहेत व काही स्वतंत्र. भर्तृहरीची श्रृंगार, नीति, वैराग्य शतके, गंगालहरी, समश्लोकी गीता ही भाषांतरित होत. निगमसागर नावाचा वेदान्तपर ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. 'यथार्थदीपिका' या नावाची गीतेवरील टीका अनेक लोकांच्या आग्रहास्तव लिहिली. तीत ’आंधळी भक्ती ही कुचकामाची असून ज्ञानयुक्त सगुण भक्तीच श्रेष्ठ व मोक्षसाधनाचा उत्तम मार्ग आहे’ असे प्रतिपादिले आहे. या ग्रंथाची ओवीसंख्या २२ हजारांवर आहे. ओवीरचना अनियमित असून ती कोठे लांब तर कोठे आखूड झाली आहे. याशिवाय, रामजन्म, कंसवध, हरिविलास, आर्याटीका, कात्यायनीव्रत, अनुभूतीलेश, जलक्रीडा, जटायुस्तुति अशी इतर पुराणप्रसंगांवर वामन पंडितांनी काव्ये केली आहेत. 'सुश्लोक वामनाचा' असे मोरोपंतांनी म्हटले आहे, यावरून वामनपंडिताची योग्यता दिसून येते. निवृत्तिपर काव्यांप्रमाणेच वामन पंडितांनी शृंगार, वात्सल्य, करुण, वगैरे नवरसपूर्ण काव्येही केली आहेत. वर्णनशैली, रचनाचातुर्य, साधेपणा, व प्रासाद याच्या काव्यांत जागजागी दिसून येतो. आपल्या पत्नीस उपदेश करण्याकरिता लिहिलेले प्रियसुधा नावाचे प्रकरण फार उत्तम वठले आहे. [१]
+विनामृत्तिका कुंभ जेव्हां दिसेना
+विना मृत्तिका कुंभ कांहीं असेना
+दिसेना असी ज्याविणें मृत्तिकाही
+नसे मृत्तिकाही तयावीण कांहीं ॥१॥
+अलंकार सृष्टीमधें काय आहे
+सुवर्णाविणें हें विचारुनि पाहें .. चित्सुधा
+सूर्याजी सदाशिव महात्मे यांनी वामन पंडितांच्या मिळतील तेवढ्या जुन्या हस्तलिखित पोथ्या गोळ्या केल्या व त्यातून वामन पंडितांची 'स्फुट रचना' व 'यथार्थ दीपिका' हे ग्रंथ सिद्ध झाले. हे ग्रंथ त्यानी त्यांच्या 'वामनग्रंथ' नावाच्या मासिकातून क्रमश: प्रसिद्ध केले.
+संत साहित्यानंतरच्या मराठी काव्याचा टप्पा हा "पंत काव्या"चा येतो. या टप्प्याची सुरुवात वामन पंडितांपासून होते. संतांच्या नंतर आलेल्या वामन पंडित, मोरोपंत, रघुनाथ पंडित, विठ्ठल, नागेश, सामराज या पंडित कवींनी संस्कृत साहित्याप्रमाणे अभिजातवादाची देणगी मराठी भाषेस व साहित्यास दिली. [३]
+[२] महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील नोंदीनुसार वामन पंडितांचे निधन शके १६१७ च्या वैशाख महिन्याच्या शु्क्ल पक्षात झाले.[१]. एका नोंदीनुसार त्यांचे निधन चैत्र शु. चतुर्थी इ.स. १६९५ या दिवशी झाले, अशी नोंद मिळते[४][२].
+वामन पंडितांची समाधी सातारा जिल्ह्यातील वाईपासून ४.५ कि.मी. अंतरावर मेणवलीच्या पुढे कृृष्णातीरावर भोगांव नावाच्या खेड्यात आहे[१]. ही समाधी पूर्वीच्या दक्षिण सातारा व सध्याच्या सांगली जिल्ह्यात व कोरेगाव तालुक्यात येते. समाधी शेष नारायण मंदिराच्या प्रांगणात असून या मंदिराचा जीर्णोद्धार इ.. स. २००४-५ मधे कोरेगाववासीयांनी केला. याठिकाणी त्यांच्या घराण्याची देवता शेषनारायणाची मूर्ती आहे.
+वामन पंडितांची चरित्रे अनेकांनी लिहिली आहे. त्यांपैकी राजाराम प्रासादी यांनी शके १५७६ मध्ये लिहिलेले ’भक्तमंजरीमाले’तील चरित्र बरेच विस्तृत आहे. वामनपंडितांबद्दल थोडी फार माहिती समर्थसांप्रदायिक बखरकारांच्या लेखनावरून उपलब्ध होते, पण ती तपासून पहावी लागते. वामनाचे साधार चरित्र लिहिण्याचा प्रयत्न नांदेडचे वि.अं, कानोले यांनी केला आणि तसे चरित्र इ.स.१९६६ साली प्रकाशित केले. त्यात लिहिल्याप्रमाणे नांदेडचे शेष घराणे आपल्या विद्वत्तेबद्दल अनेक शतके प्रसिद्ध होते. या घराण्यात वामन पंडिताचा जन्म विजापूर गावी झाला.
+शेषांचा मूळ पुरुष रामकृष्णपंत. त्यांच्या विठ्ठल नावाच्या मुलास अनंत आणि मेघनाथ असे दोन पुत्र होते. वामन आणि तिस्सो ही अनंताची मुले. तिस्सोचा पुत्र शिवपंडित ह्याला मूलबाळ नव्हते. त्यामुळे घराण्याचा वारसा वामन अनंताचा नातू म्हणजे वामन पंडितांकडे आला.
+
+(अपूर्ण)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13564.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13564.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d5077cdeb6249a0085732d28b04a8c7f8acff927
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13564.txt
@@ -0,0 +1,18 @@
+वामन नरहरी शेष (वामन पंडित) (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले मराठी कवी होते.[१]
+वामन पंडितांबद्दल खात्रीची माहिती मिळत नाही. कोणी वामन पाच आहेत असे समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळे कोणी वामन दोन होते असेही मानतात. 'यथार्थ दीपिका'कार वामन व भर्तृहरीच्या श्लोकांचे भाषांतर करणारे वामन हे दोन वेगळे होते, असे काहींचे मत आहे.
+वामन पंडितांचा जन्म नांदेडचा समजला जातो[२]. मूळ विजापूरचे रहिवासी.[१] यांच्या आईचे नांव लक्ष्मीबाई. लहानपणापासून विद्याव्यासंगी व बुद्धिमान होते असे म्हणतात. लहानपणीच फारशी भाषेचा अभ्यास केला होता. यांनी काही दिवस विजापूरच्या दरबारी काढले. पण जेव्हा विजापूरच्या बादशहास त्यांना बाटवावे असे वाटले तेव्हा त्यांनी विजापूर सोडले. [१] उदरनिर्वाहाकरिता काही दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणी हिंडून पुढे काशीक्षेत्री प्रयाण केले. तेथे एका मध्वमतानुयायी गुरूजवळ वेद व शास्त्रे यांचा उत्तम अभ्यास केला. या विद्येच्या जोरावर ठिकठिकाणी पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करून अनेक सभा जिंकल्या व विजयपत्रे मिळविली. वामन पंडित प्रथमतः द्वैतमतवादी असले, तरी त्यांच्या मनाचे त्या विचारसरणीने समाधान होईना. त्यामुळे त्यांनी निरनिराळया मतांच्या ग्रंथांचे अवलोकन करून अनेक शास्त्रीपंडितांच्या गाठीही घेतल्या, परंतु मनाचे समाधान झाले नसल्याने निराशेने कंटाळून शेवटी आत्मत्यागाच्या विचारापर्यंत त्यांची मजल गेली होती. ते पुढे मलयाचल पर्वताकडे गेले. तेथे त्यांना एका यतीने गुरुपदेश दिला. ही हकीकत त्याने 'निगमसागर' नांवाच्या ग्रंथात आरंभी विस्ताराने दिली आहे. निगमसागर ग्रंथ शके १५९५ मध्ये लिहिल्याचा त्या ग्रंथातच उल्लेख आहे.
+वामन पंडितांची गणना उच्च दर्जाच्या कवीत होते. लांब लांब यमके साधण्यात त्यांचे कौशल्य दिसून येते. वामन पंडितांची कांहीं काव्ये भाषांतररूप आहेत व काही स्वतंत्र. भर्तृहरीची श्रृंगार, नीति, वैराग्य शतके, गंगालहरी, समश्लोकी गीता ही भाषांतरित होत. निगमसागर नावाचा वेदान्तपर ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. 'यथार्थदीपिका' या नावाची गीतेवरील टीका अनेक लोकांच्या आग्रहास्तव लिहिली. तीत ’आंधळी भक्ती ही कुचकामाची असून ज्ञानयुक्त सगुण भक्तीच श्रेष्ठ व मोक्षसाधनाचा उत्तम मार्ग आहे’ असे प्रतिपादिले आहे. या ग्रंथाची ओवीसंख्या २२ हजारांवर आहे. ओवीरचना अनियमित असून ती कोठे लांब तर कोठे आखूड झाली आहे. याशिवाय, रामजन्म, कंसवध, हरिविलास, आर्याटीका, कात्यायनीव्रत, अनुभूतीलेश, जलक्रीडा, जटायुस्तुति अशी इतर पुराणप्रसंगांवर वामन पंडितांनी काव्ये केली आहेत. 'सुश्लोक वामनाचा' असे मोरोपंतांनी म्हटले आहे, यावरून वामनपंडिताची योग्यता दिसून येते. निवृत्तिपर काव्यांप्रमाणेच वामन पंडितांनी शृंगार, वात्सल्य, करुण, वगैरे नवरसपूर्ण काव्येही केली आहेत. वर्णनशैली, रचनाचातुर्य, साधेपणा, व प्रासाद याच्या काव्यांत जागजागी दिसून येतो. आपल्या पत्नीस उपदेश करण्याकरिता लिहिलेले प्रियसुधा नावाचे प्रकरण फार उत्तम वठले आहे. [१]
+विनामृत्तिका कुंभ जेव्हां दिसेना
+विना मृत्तिका कुंभ कांहीं असेना
+दिसेना असी ज्याविणें मृत्तिकाही
+नसे मृत्तिकाही तयावीण कांहीं ॥१॥
+अलंकार सृष्टीमधें काय आहे
+सुवर्णाविणें हें विचारुनि पाहें .. चित्सुधा
+सूर्याजी सदाशिव महात्मे यांनी वामन पंडितांच्या मिळतील तेवढ्या जुन्या हस्तलिखित पोथ्या गोळ्या केल्या व त्यातून वामन पंडितांची 'स्फुट रचना' व 'यथार्थ दीपिका' हे ग्रंथ सिद्ध झाले. हे ग्रंथ त्यानी त्यांच्या 'वामनग्रंथ' नावाच्या मासिकातून क्रमश: प्रसिद्ध केले.
+संत साहित्यानंतरच्या मराठी काव्याचा टप्पा हा "पंत काव्या"चा येतो. या टप्प्याची सुरुवात वामन पंडितांपासून होते. संतांच्या नंतर आलेल्या वामन पंडित, मोरोपंत, रघुनाथ पंडित, विठ्ठल, नागेश, सामराज या पंडित कवींनी संस्कृत साहित्याप्रमाणे अभिजातवादाची देणगी मराठी भाषेस व साहित्यास दिली. [३]
+[२] महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील नोंदीनुसार वामन पंडितांचे निधन शके १६१७ च्या वैशाख महिन्याच्या शु्क्ल पक्षात झाले.[१]. एका नोंदीनुसार त्यांचे निधन चैत्र शु. चतुर्थी इ.स. १६९५ या दिवशी झाले, अशी नोंद मिळते[४][२].
+वामन पंडितांची समाधी सातारा जिल्ह्यातील वाईपासून ४.५ कि.मी. अंतरावर मेणवलीच्या पुढे कृृष्णातीरावर भोगांव नावाच्या खेड्यात आहे[१]. ही समाधी पूर्वीच्या दक्षिण सातारा व सध्याच्या सांगली जिल्ह्यात व कोरेगाव तालुक्यात येते. समाधी शेष नारायण मंदिराच्या प्रांगणात असून या मंदिराचा जीर्णोद्धार इ.. स. २००४-५ मधे कोरेगाववासीयांनी केला. याठिकाणी त्यांच्या घराण्याची देवता शेषनारायणाची मूर्ती आहे.
+वामन पंडितांची चरित्रे अनेकांनी लिहिली आहे. त्यांपैकी राजाराम प्रासादी यांनी शके १५७६ मध्ये लिहिलेले ’भक्तमंजरीमाले’तील चरित्र बरेच विस्तृत आहे. वामनपंडितांबद्दल थोडी फार माहिती समर्थसांप्रदायिक बखरकारांच्या लेखनावरून उपलब्ध होते, पण ती तपासून पहावी लागते. वामनाचे साधार चरित्र लिहिण्याचा प्रयत्न नांदेडचे वि.अं, कानोले यांनी केला आणि तसे चरित्र इ.स.१९६६ साली प्रकाशित केले. त्यात लिहिल्याप्रमाणे नांदेडचे शेष घराणे आपल्या विद्वत्तेबद्दल अनेक शतके प्रसिद्ध होते. या घराण्यात वामन पंडिताचा जन्म विजापूर गावी झाला.
+शेषांचा मूळ पुरुष रामकृष्णपंत. त्यांच्या विठ्ठल नावाच्या मुलास अनंत आणि मेघनाथ असे दोन पुत्र होते. वामन आणि तिस्सो ही अनंताची मुले. तिस्सोचा पुत्र शिवपंडित ह्याला मूलबाळ नव्हते. त्यामुळे घराण्याचा वारसा वामन अनंताचा नातू म्हणजे वामन पंडितांकडे आला.
+
+(अपूर्ण)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13571.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13571.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..56f5f27ae3d6fa7ac842b928488d5ea9835ea6e1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13571.txt
@@ -0,0 +1,6 @@
+वामन रामराव कांत (ऑक्टोबर ६, १९१३ - सप्टेंबर ८, १९९१) हे मराठी कवी, गीतकार होते.
+वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत हे या नावाने लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण १९३१ साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचा विवाह सौ. लक्ष्मीबाई - पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुर्डूकर यांच्याशी १९३० मध्ये झाला.
+वा.रा. कांत यांचे एक छोटेखानी चरित्र -’कविवर्य वा.रा.कांत’- कृ.मु. उजळंबकर यांनी लिहिले आहे. कालिंदी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.
+
+.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13602.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13602.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5187013e3e3aa14523177b3d64c1a5ab4de795c8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13602.txt
@@ -0,0 +1,15 @@
+येडुगुरी संदिंती जगनमोहन रेड्डी उर्फ जगन (तेलुगू: యెదుగూరి సందింటి జగన్మోహన్ రెడ్డి; २१ डिसेंबर १९७२) हे एक भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व आंध्र प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी ह्यांचे पुत्र असलेल्या जगन ह्यांनी २०११ साली काँग्रेसमधून वाय.एस.आर. काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला व ते पक्षाध्यक्ष बनले. २०१९ आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूकीमध्ये वाय.एस. जगनमोहन रेड्डी ह्यांच्या नेतृत्वाखाली वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाने १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवून आंध्र प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली.
+जगन मोहन रेड्डी यांचा जन्म २१ डिसेंबर १९७२ रोजी आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील जम्मालामादुगु येथे वाय.एस. राजशेखर रेड्डी आणि वाय.एस. विजयम्मा यांच्या पोटी झाला. हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. त्यांची एक धाकटी बहीण वाय.एस. शर्मिला आहे, जी एक राजकारणी देखील आहे. त्याचे पालक ख्रिश्चन होते.
+रेड्डी यांनी 28 ऑगस्ट 1996 रोजी भारतीशी विवाह केला. या जोडप्याला दोन मुली आहेत, त्यातील मोठ्या मुलींनी लंडनमध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे.
+त्यांच्या धार्मिक विश्वासांबद्दल, रेड्डी म्हणाले, "मानवता हा माझा धर्म आहे". डिसेंबर 2020 मध्ये, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने रेड्डी विरुद्ध क्वो वॉरंटोची रिट याचिका फेटाळून लावली ज्यात असा दावा केला होता की त्यांनी गैर-हिंदू असूनही तिरुमला व्यंकटेश्वर मंदिराला भेट दिली. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की याचिकाकर्ता रेकॉर्डवरील कोणताही भौतिक पुरावा दाखवण्यात अयशस्वी ठरला ज्यामुळे रेड्डी हे ख्रिश्चन म्हणून ओळखले जातात. न्यायालयाने पुढे नमूद केले की, एखाद्याला केवळ चर्चमधील प्रार्थनांना उपस्थित राहण्यासाठी ख्रिश्चन मानले जाऊ शकत नाही.
+रेड्डी यांचे वडील वाय.एस. राजशेखर रेड्डी, जे वायएसआर म्हणून प्रसिद्ध आहेत, ते 2004 ते 2009 या कालावधीत आंध्र प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी 2004च्या कडप्पा जिल्ह्यातील निवडणुकांदरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रचारातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. 2009 मध्ये, ते कडप्पा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.
+सप्टेंबर 2009 मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांनी वडिलांनी सोडलेला राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बहुसंख्य आमदारांनी त्यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यास अनुकूलता दर्शवली, परंतु या निवडिला सोनिया आणि राहुल गांधी यांनी मान्यता दिली नाही.
+त्याच्या वडिलांच्या मृत्यूच्या सहा महिन्यांनंतर, त्याने आधी दिलेल्या वचनाप्रमाणे, वडिलांच्या मृत्यूच्या बातमीने आत्महत्या केल्याचा किंवा प्रकृती अस्वास्थ्याने ग्रासल्याचा आरोप असलेल्या लोकांच्या कुटुंबियांना जाऊन भेटण्यासाठी त्याने ओदारपू यात्रा (शोक यात्रा) सुरू केली. काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना त्यांची ओडारपू यात्रा मागे घेण्याचे निर्देश दिले, हा आदेश त्यांनी धुडकावून लावला ज्यामुळे हायकमांड आणि स्वतःमध्ये मतभेद निर्माण झाले. ही वैयक्तिक बाब असल्याचे सांगून त्यांनी यात्रा पुढे नेली.
+काँग्रेस पक्षाच्या हायकमांडशी झालेल्या मतभेदानंतर, 29 नोव्हेंबर 2010 रोजी त्यांनी कडप्पा लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला आणि पक्ष सोडला. त्यांची आई विजयम्मा यांनीही पुलिवेंदुला विधानसभा मतदारसंघातून राजीनामा दिला आहे आणि पक्षही सोडला आहे. त्यांनी 7 डिसेंबर 2010 रोजी पुलिवेंडुला येथून घोषणा केली की तो 45 दिवसांत एक नवीन पक्ष सुरू करणार आहे. मार्च 2011 मध्ये, त्यांनी पूर्व गोदावरी जिल्ह्यातील जगगाम्पेटा येथे वायएसआर काँग्रेस पार्टी या नावाने नवीन पक्ष सुरू करणार असल्याची घोषणा केली. नंतर, त्यांच्या पक्षाने कडप्पा जिल्ह्यात पोटनिवडणुकीत प्रवेश घेतला आणि जवळजवळ सर्व जागा प्रचंड बहुमताने जिंकल्या. रेड्डी, YSR काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून, कडप्पा मतदारसंघातून पोटनिवडणुकीला सामोरे गेले आणि 545,043 मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांच्या आईने वाय.एस. विवेकानंद रेड्डी यांच्या विरुद्ध पुलिवेंदुला विधानसभा मतदारसंघात 85,193 मतांनी विजय मिळवला आहे.
+27 मे 2012 रोजी, रेड्डी यांना केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक केली. सीबीआयने आरोप केला आहे की रेड्डी यांनी मुख्यमंत्री असताना त्यांचे वडील वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे कार्यालय वापरून बेकायदेशीर मार्गाने मोठी संपत्ती जमा केली आहे. सीबीआयने 58 कंपन्यांवर रेड्डी यांच्या व्यवसायात गुंतवणूक केल्याचा आरोपही केला आहे, त्यांना खाणपट्टे, प्रकल्पांचे वाटप अशा स्वरूपात मिळालेल्या अनुकूलतेसाठी.[17] तपास सुरू असताना त्याची न्यायालयीन कोठडी वारंवार वाढवण्यात आली.
+रेड्डी यांची प्रतिमा डागाळण्यासाठी सीबीआयने निवडकपणे प्रेसला माहिती जाहीर केल्याच्या आरोपांचा परिणाम म्हणून, केंद्रीय दक्षता आयुक्तांनी तपास यंत्रणेकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला. YSR काँग्रेस पक्ष आणि रेड्डीज रेड्डी यांच्या चौकशीमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप कुटुंबीय करत आहेत. सुशीलकुमार शिंदे किंवा विलासराव देशमुख यांच्यासारख्या आरोप असलेल्या सरकारशी संलग्न राजकारण्यांपेक्षा सीबीआय या प्रकरणाचा अधिक जोमाने पाठपुरावा करत असल्याचे भाजपने नमूद केले आहे.
+तुरुंगात असताना, रेड्डी यांनी स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीला पाठिंबा देण्याच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या निर्णयाला विरोध करत उपोषण सुरू केले. 125 तासांच्या बेमुदत उपोषणानंतर त्यांची साखरेची पातळी आणि रक्तदाब कमी झाला. त्यांना उपचारासाठी उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.अधिक चांगल्या स्रोताची आवश्यकता] त्यांची आई, विजयम्मा, तेलंगणाच्या निर्मितीच्या निषेधार्थ उपोषणावरही होत्या. त्याच्या सुटकेनंतर, रेड्डी यांनी तेलंगणाच्या निर्मितीचा निषेध करत 72 तासांच्या बंदची हाक दिली. रेड्डी आणि त्यांची आई या दोघांनीही तेलंगणाच्या निर्मितीच्या बाजूने घेतलेल्या निर्णयाला विरोध करत त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला.
+2014 मध्ये, वायएसआर काँग्रेस पक्ष बहुतेक विश्लेषक आणि मनोवैज्ञानिकांमध्ये प्री-पोल फेव्हरेट होता. परंतु, वायएसआरसीपीने 2014च्या निवडणुका गमावल्या आहेत, राज्य विधानसभेच्या 175 पैकी केवळ 67 जागा जिंकल्या आहेत, 45% मतांसह.[34] तेलुगु देसम पक्षाच्या मतांची टक्केवारी 47% पर्यंत गेली आणि 2% अंतरामुळे वायएसआरसीपीचा पराभव झाला.
+विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते आणि YSR काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून, रेड्डी यांनी कडप्पा जिल्ह्यातील इदुपुलापाया येथे 6 नोव्हेंबर 2017 रोजी प्रजा संकल्प यात्रा या नावाने 3,000 किमी लांबीची वॉकथॉन सुरू केली.[35][36] YSR काँग्रेस पक्षाने "रावली जगन, कावली जगन" (अनुवाद. जगन यावे. आम्हाला जगन हवे आहे.) अशी घोषणा दिली ज्याने त्यांना 430 दिवसांत राज्यभरातील 125 विधानसभा क्षेत्रांत नेले आणि 9 जानेवारी 2019 रोजी संपले. 25 ऑक्टोबर 2018 रोजी विशाखापट्टणम विमानतळाच्या व्हीआयपी लाउंजमध्ये हैदराबादला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये रेड्डी यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्याच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याला शस्त्रक्रिया करावी लागली.
+एप्रिल आणि मे 2019 मध्ये झालेल्या 2019च्या राष्ट्रीय आणि राज्य निवडणुकीत, YSR काँग्रेस पक्षाने निवडणुकीत बाजी मारली आणि आंध्र प्रदेशमधील एकूण 175 विधानसभा जागांपैकी 151 आणि लोकसभेच्या 25 जागांपैकी 22 जागा जिंकल्या. त्यांनी 30 मे 2019 रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. जगन्ना अम्मा वोदी, नवरत्नालू यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांनी त्यांचे मुख्यमंत्रिपद चिन्हांकित केले आहे. जगन्ना अम्मा वोडी दारिद्र्यरेषेखालील माता किंवा पालकांना त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करतात. नवरत्नलु हा नऊ कल्याणकारी योजनांचा संग्रह आहे ज्यामध्ये शेतकरी, महिला, वैद्यकीय आणि आरोग्य, शिक्षण आणि विशेष श्रेणीचा दर्जा समाविष्ट आहे.[40] त्यांनी अमरावती येथे नवीन राजधानीची योजना रद्द केली, जी पूर्वीच्या टीडीपी सरकारने प्रस्तावित केली आणि कर्नूल, अमरावती आणि विशाखापट्टणम येथे अनुक्रमे न्यायिक, प्रशासकीय आणि विधिमंडळ शाखांसाठी तीन वेगवेगळ्या राजधान्या प्रस्तावित केल्या. या प्रस्तावामुळे अमरावतीच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला.
+रेड्डी यांनी तेलुगू दैनिक वृत्तपत्र साक्षी आणि दूरदर्शन वाहिनी साक्षी टीव्हीची स्थापना केली. त्यांनी भारती सिमेंट्सचे मुख्य प्रवर्तक म्हणूनही काम केले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13621.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13621.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7c48aaad12d7903d6fd462954a0ff5f99b149781
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13621.txt
@@ -0,0 +1 @@
+वायंबा युनायटेड श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रँचाईजी क्रिकेट संघ आहे. वायंबा युनायटेड संघ करूनगाला शहरातील संघ आहे. वाधवान होल्डींग्स प्रा.लि. $५.०२ मिलियनला २०१२ मध्ये संघ विकत घेतला.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13624.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13624.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..55c1c2278fe0b1a26267957b07af2a8327889427
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13624.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एडमंटन आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा वायईजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ((आहसंवि: YEG, आप्रविको: CYEG) हा कॅनडाच्या आल्बर्टा प्रांताच्या एडमंटन शहरातील विमानतळ आहे.
+येथून कॅनडा, अमेरिका, युरोप आणि कॅरिबियन देशांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. येथे वेस्टजेट आणि स्वूप या विमानवाहतूक कंपन्यांची ठाणी आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13628.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13628.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4d87cafb536991f2760aff749f5b74fab8274ba9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13628.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष (तेलुगू: వై యస్ ఆర్ కాంగ్రెస్ పార్టీ) तथा युवाजन श्रमिक रायतू काँग्रेस पक्ष हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. ह्या पक्षाची स्थापना २००९ मध्ये शिवकुमारने केली होती. २०११ साली आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी ह्यांचा मुलगा वाय.एस. जगनमोहन रेड्डीने हा पक्ष अंगिकारला व त्याचे सर्वेसर्वा पद धारण केले. वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष प्रामुख्याने आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांमध्ये कार्यरत आहे.
+भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेत वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाचे ९ खासदार आहेत. तसेच ६७ आमदारसंख्या असलेला वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष आंध्र प्रदेश विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13638.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13638.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5048bb6807e19dcabb8cb523049fa539bca4edad
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13638.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वायचळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13639.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13639.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..972d36b2e992df0d8046007020dfe85aeef61099
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13639.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ वायजी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13645.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13645.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bf15d4175c3baba758e465ae2483a31b575b479e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13645.txt
@@ -0,0 +1 @@
+वायनाड अभयारण्य भारताच्या केरळ राज्यातील वायनाड शहराजवळचे अभयारण्य आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13657.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13657.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f0bab79cd3fe7d7802102d1449c9b06a557b8be1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13657.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वायपिन बेट हे भारताच्या केरळ राज्यातील कोचीन शहरापासून २७ किमी अंतरावर समुद्रात असलेले एक पर्यटन क्षेत्र आहे.
+हे बेट गोश्री पुलांनिशी मुख्य भूमीशी जोडलेले आहे. फोर्ट कोच्चीपासून येथे फेरीबोटीची सेवा आहे. या बेटाला स्थानिक कोच्ची पोर्तुगीझ भाषेत इस्ला सांता असे नाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13704.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13704.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b33c97243a75a71b4827ae9204a3dc1db01762e6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13704.txt
@@ -0,0 +1,4 @@
+वायू हे पदार्थाच्या चार मूलभूत अवस्थांपैकी एक आहे (इतर म्हणजे ठोस, द्रव, आणि प्लाझ्मा). शुद्ध वायू अणूंनी बनलेली (उदा. निऑनसारखी निष्क्रिय वायू), एका प्रकारच्या अणूपासून बनवलेल्या रेणूने बनवलेली (उदा. प्राणवायू), किंवा विविध अणूंपासून बनवलेल्या संयुग रेणूने बनवलेली असू शकते (उदा. कार्बन डायॉक्साइड).
+मिश्रावायू जसेकी, हवा ही निरनिराळ्या शुद्ध वायूंचे मिश्रण असते. द्रव आणि घन पदार्थांपासून वायूचे वेगळेपण म्हणजे प्रत्येक वायू कणांचे पृथक्करण. हे पृथक्करण सामान्यत: एक रंगहीन वायू मानवी निरीक्षकास अदृश्य बनवते. विद्युत आणि गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या उपस्थितीत गॅस कणांचे परस्परसंवाद नगण्य मानले जातात, जसे की स्थिर वेग सदिश दर्शवितात.
+बऱ्याच वायूंचे थेट निरीक्षण करणे अवघड आहे म्हणून, चार भौतिक गुणधर्मांच्या वापराद्वारे त्यांचे वर्णन केले जाते जसेकी, दाब, घनफळ, कणांची संख्या आणि तापमान.
+वायुदेव हे हिंदू देव आहे. हनुमान यांना पवनपुत्र म्हटले आहे. पवनचा अर्थ वायु होय.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13705.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13705.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d407376cc861d5887617611cff154b5858ab5256
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13705.txt
@@ -0,0 +1,31 @@
+जेव्हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये निसर्गतः नसणारे घन किंवा घन कण तसेच जैविक रेणूंचा समावेश असलेल्या पदार्थांची हानीकारक किंवा अत्याधिक प्रमाणात वाढ होते ह्याला वायू प्रदूषण असे म्हणतात. यामुळे मानवांमध्ये रोग, ॲलर्जी आणि मृत्यूदेखील होऊ शकतात. हे इतर प्राणी,अन्न, पिके अश्या इतर सजीवांना तसेच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित पर्यावरण वातावरणास हानी पोहोचवू शकते. मानवी क्रिया आणि नैसर्गिक प्रक्रिया ह्या दोन्ही वायू प्रदूषण निर्माण करू शकतात. केवळ बाहेरील वायू प्रदूषणामुळे २.१ ते ४.२१ दशलक्ष अकाली लोकांचा मृत्यू होतात.[१][२]
+२०१४ च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०१२ मधील वायू प्रदूषणामुळे जगभरात सुमारे ७ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला होता.[३][४][५]
+मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचा अविभाज्य भाग असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळल्याने त्रास होतो, तेव्हा वायुप्रदूषण झाल्याचे समजण्यात येते. फक्त मानवी आरोग्यास हानिकारक असलेले वातावरणातील घटक वायू प्रदूषणास जबाबदार आहेत असे पूर्वी समजले जात असे. कालांतराने वायुप्रदूषणाची व्याख्या इतर प्राण्यांना, पक्ष्यांना व वनस्पतींना हानिकारक असलेल्या घटकांनाही लागू झाली. सध्याच्या युगात हवामान बदलास जबाबदार असणारे घटक हे देखील वायू प्रदूषणाला कारणीभूत असल्याचे मानले जाते.
+निसर्गात हवेतील जे पदार्थ अथवा घटक मानवी, प्राणी, पक्षी, वनस्पती, उपयुक्त जंतू यांच्या आरोग्यास व जीवनास हानिकारक आहेत, तसेच जे हवामान बदलास कारणीभूत आहेत त्यांना प्रदूषक घटक असे म्हणतात.
+जेव्हा कोळसा किंवा रॉकेल जळते तेव्हा त्यांमध्ये असणाऱ्या गंधकाचे(सल्फर) ऑक्सिडेशन होते व सल्फर डायॉक्साईड तयार होतो. सल्फर डायॉक्साईड पाण्यात लवकर विरून जातो. जर हवेत सल्फर डायॉक्साईडचे प्रमाण जास्त झाले व त्या काळात पाऊस पडला तर त्याचे पाण्यामध्ये मिसळून सल्फ्यूरिक आम्ल तयार होते व या घटनेला "आम्लधर्मी पाऊस" म्हणतात. आम्लधर्मी पावसाने पिकांवरती मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. जमीन आम्लयुक्त होते व हळूहळू नापीक बनते. असल्या पावसाने त्यातल्या गंधकाची इमारतींच्या मटेरिअलवर रासायनिक क्रिया होऊन इमारतींचे आयुष्य कमी होते. सल्फर डायाक्साईड जेव्हा श्वसनावाटे नाकपुड्यांमध्ये जातो तेव्हा श्वसननलिकेतील पेशी सल्फर डायॉक्साईडला फुफ्फुसापासून पोहोचण्यापूर्वी कफातील पाण्यात विरून टाकतात. जर याचे प्रमाण जास्त झाले तर नलिकेत अजून जास्ती कफ होतो व सर्दी होते.
+सल्फर डायॉक्साईड हा कोळशाच्या ज्वलनाने निर्माण होत असल्याने त्याचे प्रमाण वीटभट्या, वीजनिर्मिती प्रकल्पांजवळ जास्त असते. परंतु वाऱ्याबरोबर लांबवर वाहून जाण्याची क्षमता असल्याने अतीदूरवरही सल्फर डायॉक्साईडचा प्रादुर्भाव जाणवू शकतो. सल्फर डायॉक्साईडचे प्रदूषण कमी करण्यासाठी नागरी वस्तींमध्ये रॉकेलचा कमी वापर, वीजनिर्मिती प्रकल्पात गंधकरहित कोळसा वापरणे व धूर हवेत सोडण्यापूर्वी सल्फर स्क्रबरमधून त्याचे शुद्धीकरण करणे इत्यादी उपाय आहेत. जर हे उपाय अमलात आणले तर सल्फर डायॉक्साईड व आम्लधर्मी पावसावर नियंत्रण नक्कीच मिळवता येते. गाड्यांमधून निघणाऱ्या धुरामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर डायॉक्साईड असतो.
+अतिउच्च तापमानावर (१००० अंश सेल्शियस अथवा त्यापेक्षा जास्त) जेव्हा ज्वलन प्रक्रिया होते त्यावेळेस हवेतील नायट्रोजनचेही ज्वलन होऊन त्याचे नायट्रोजन ऑक्साईड व नंतर नायट्रोजन डायॉक्साईड बनते. मुख्यत्वे दुचाकी-चारचाकींच्या इंजिनमध्ये तापमान १००० अंश सेल्शियस पेक्षाही जास्त असते त्यामुळे नायट्रोजन ऑक्साईडची निर्मिती होऊन वाहनांच्या धुराड्यांमार्फत वायू प्रदूषण होते. नायट्रोजन डायॉक्साईडसुद्धा सल्फर डायॉक्साईडप्रमाणे श्वसननलिकेत प्रवेश करतो परंतु ह्याची पाण्यात विरण्याची क्षमता कमी असते व तो फुफ्फुसापर्यंत बराचसा पोहोचतो. यामुळे जास्तीत जास्त कफनिर्मिती होऊन सर्दी होते. इतर लक्षणांमध्ये त्वचा कोरडी पडणे, डोळे चुरचुरणे असे प्रकार घडतात. वाहतुकीच्या वर्दळीमध्ये नायट्रोजन डायॉक्साईडमुळेच सर्दी वाढण्याचे प्रकार घडतात. दीर्घकालानंतर सातत्याच्या सर्दीमुळे दमा, ताप हे नेहेमीचे आजार बनून जातात.
+नायट्रोजन डायॉक्साईड कमी करण्यासाठी वाहनांमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर असणे गरजेचे आहे. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर नायट्रोजन डायॉक्साईडचे पुन्हा ऑक्सिजन व नायट्रोजनमध्ये रूपांतर करतो. यासाठी ज्यात कन्व्हर्टर नाहीत अशा जुन्या गाड्या निकालात काढणे गरजेचे आहे. सध्या शास्त्रज्ञ कमी तापमानावर ज्वलन करून नायट्रोजन डायॉक्साईडचे प्रमाण कसे कमी करता येईल यावर काम करत आहेत.
+ओझोन शरीरास चांगला असतो हा एक चुकीचा समज आहे. ओझोनमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असतात यातील तिसरा अणू अतिशय आक्रमक असतो व मिळेल त्या गोष्टीचे ऑक्सिडेशन करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो. ओझोनची खरी गरज वातावरणातील वरच्या भागात आहे. तिथला ओझोन सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणांपासून आपले संरक्षण करतो. परंतु आपल्या नजीकच्या वातावरणातील ओझोन एक आक्रमक रसायनाचे काम करत असतो. ओझोन श्वसननलिकेत कफामध्ये अजिबात न विरघळता सरळ फुफ्फुसांपर्यंत जाऊन पोहोचतो व फुफ्फुसांतील पेशींवर अतिशय संहारक पद्धतीने हल्ला चढवतो यामुळे जेव्हा हवेत ओझोनचे प्रमाण जास्त असते तेव्हा छातीत कळ येण्यासारखे प्रकार घडतात. ओझोनच्या सततच्या माऱ्यामुळे कालांतराने फुफ्फुसे दुर्बल होऊन दम्यासारखे रोग वाढीस लागतात. याआधी नमूद केलेल्या नायट्रोजन ऑक्साईडची ऑक्सिजनशी रासायनिक क्रिया होऊन ओझोन तयार होतो, तसेच ओझोनचीही नायट्रोजन बरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन नायट्रोजन ऑक्साईड बनते. दिवसभर हवेत ओझोन व नायट्रोजन ऑक्साईडचा कमी जास्त होण्याचा खेळ चाललेला असतो.
+जर नायट्रोजन ऑक्साईड व व्हीओसींचे प्रमाण कमी राहिले तर ओझोनचे प्रमाण मर्यादित राहण्यास मदत होते. ओझोनमुळे केवळ मानवी शरीरावरच नव्हे तर रबर, प्लॅस्टिक, कपडे यांच्यावरही परिणाम होतो. ओझोनच्या संपर्कात येऊन रबराची लवचिकता कमी होते, कपड्यांचे रंग उडतात, इत्यादी ओझोनचे दुय्यम परिणाम आहेत.
+विविध रसायने व रासायनिक उत्पादने यांच्या वापराने या उत्पादनांचे बाष्पीकरण होते व व्हीओसी तयार होतात. यातील काही घटक हे मानवी आरोग्यास सरळपणे घातक असतात तर काही सुरक्षितसुद्धा असतात. बहुतांशी व्हीओसींचे सूर्यप्रकाशात ओझोनमध्ये रूपांतर होऊन जाते व ओझोन अंततः घातक प्रदूषक घटकाचे काम करतो. पेट्रोलपंपावरील गाडी भरताना उडणारे पेट्रोल, घराला रंग देताना थिनर व ऑईलपेंटचा वापर इत्यादी गोष्टी वातावरणातील व्हीओसी वाढवतात.
+वातावरणातील व्हीओसी कमी करण्यासाठी उघड्यावरील रसायनांचा वापर टाळणे, इमारतींसाठी व घरांमध्ये पाण्यापासून बनवलेले नैसर्गिक रंग वापरणे, पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याच्या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा करणे गरजेचे आहे.
+आरोग्यास अत्यंत घातक असा हा वायू अपूर्ण ज्वलनाने तयार होतो. वीटभट्या, छोटे छोटे तसेच मध्यम व मोठे वीजनिर्मिती संच, वाहनांची इंजिने यांमधून हा बाहेर पडतो. आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम करणाऱ्या हिमोग्लोबिन मध्ये ऑक्सिजनऐवजी हा वायू मिसळून जातो व शरीरातील सर्व भागात पोहोचतो. त्यामुळे हा वायु अत्यंत विषारी असून काही मिनिटे सातत्याने संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू शकतो. हे अतिटोकाच्या परिस्थितीत होऊ शकते, परंतु कमी संपर्कात किंवा हवेतील कमी प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड असल्यास चक्कर येणे, डोके दुखणे, विचारक्षमता अथवा कार्यक्षमता कमी होणे असे प्रकार घडतात. [६]
+कमी तापमानावरील (७०० अंश से. किंवा त्यापेक्षा कमी) ज्वलन, तसेच ज्वलनासाठी पुरेशा ऑक्सिजनची कमतरता ही कार्बन मोनॉक्साईड तयार होण्याची कारणे आहेत.[७]
+हवेत ढोबळमानाने दोन प्रकारचे धूलिकण असतात : श्वसनामार्फत शरीरात जाणारे अतिशय लहान धूलिकण व श्वसनातून शरीरात न जाणारे धूलिकण. १० मायक्रोमीटर (PM10)पेक्षा लहान आकारमानाचे धूलिकण हे श्वसनामार्फत शरीरात जाऊ शकतात. हवेत धूलिकणांचे प्रमाण केवळ रहदारीमुळेच होते असे मानणे चुकीचे आहे. धूलिकण मानवनिर्मित तसेच निसर्गनिर्मितही असू शकतात. मानव निर्मित धूलिकण हे ज्वलन व तत्सम प्रक्रियांतून निर्माण होतात. तसेच कुठेही चालणारी बांधकामे, विविध प्रकारचे कारखाने, शेतीतील विविध प्रकारची कामे हे मानवनिर्मित धूलिकणांचे स्रोत आहेत. निसर्गही हवेतील धूलिकण कमी अथवा जास्त करण्यात मोठा हातभार लावत असतो. फुलांच्या बहार येणाऱ्या मोसमात काही ठिकाणी हवेतील धूलिकणांचे प्रमाण खूप वाढते. तसेच कोरड्या प्रांतातून वाऱ्याबरोबर मोठ्या प्रमाणावर धूळ येऊ शकते. आफ्रिकेतील सहारा वाळवंटातून येणारी धूळ स्पेन, इटली, ग्रीस, स्वित्झर्लंड, सायप्रस इत्यादी देशांत मोठ्या प्रमाणात येऊन तेथील हवेत धूलिकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवते. [८]
+अतिसूक्ष्म धूलिकण २.५ मायक्रोमीटर पेक्षा लहान आकारमानाचे (PM2.5) : हे अतिसूक्ष्म धूलिकण श्वसनामार्फत फुफ्फुसांत खोलवर जाऊन पोहोचतात व फुफ्फुसांच्या रचनेमुळे आतमध्ये दीर्घकालापर्यंत साठून राहतात. हे सूक्ष्मकण विविध प्रकारच्या हानिकारक घटकांनी बनलेले असल्यास रक्तामध्ये मिसळून रक्त प्रदूषित करतात व आरोग्यावर अतिशय घातक परिणाम करतात. वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अती-अतीसूक्ष्म (नॅनो आकारात) काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन अतिसूक्ष्म कण बनतात व वातावरणातील प्रदूषण वाढवतात. दोन स्ट्रोक इंजिन असलेल्या वाहनांमुळे, तसेच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे, शहरांमध्ये या कणांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. भारतातील शहरांमध्ये प्रामुख्याने अतिसूक्ष्म कणांचा प्रादुर्भाव जास्त आहे.
+मुख्य लेख जागतिक तापमानवाढ
+ वरील प्रदूषक घटकांचे वातावरणातील वाढलेल्या प्रमाणाला बहुतांशी मानव जबाबदार आहे. या घटकांचा प्रभाव मानवी आरोग्यावर पटकन दिसून येतो. मात्र निसर्गातील काही घटक या प्रदूषक घटकांचे प्रमाण कमी करण्यात सातत्याने मदत करत असतात. वरील सर्व घटकांचा वातावरणात टिकून रहाण्याची क्षमता काही मिनिटांपासून ते सहा महिन्यांपर्यंत असते. याचा अर्थ प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना योजल्यास त्याचे परिणाम काही महिन्यातच दिसून येतात. परंतु खालील घटक हे वातावरणात कित्येक वर्षे, दशके, किंबहुना शतके टिकून रहातात व हेच घटक मुख्यत्वे हवामान बदलास जवाबदार आहेत. हवामान बदलामध्ये जागतिक तापमानवाढ ही सर्वात चिंताजनक बाब आहे व इतर बदल हे सयुक्तिकपणे अपेक्षित आहेत.
+कार्बन डायॉक्साईडचे वातावरणातील प्रमाण ०.३ टक्के इतके अपेक्षित आहे. निसर्गातील अनेक प्रकियांमध्ये (जीवसृष्टीतील श्वासोछ्वास) कार्बन डायॉक्साईड उत्सर्जित होत असतो. परंतु निसर्गाने वनस्पतींना प्रकाश संश्लेषणातून कार्बन डायॉक्साईडला पुन्हा कार्बन व ऑक्सिजन वेगळे करण्याची क्षमता प्रदान केली आहे. औद्योगिक क्रांतीनंतर मानवाने मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा वापर करण्यास सुरुवात केली व त्याच वेळेस मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीने पृथ्वीवरील वनस्पतींची कार्बन डायॉक्साईडला ऑक्सिजनमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता कमी झाली. परिणामी वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढले व वाढत आहे. सध्याचे वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण ०.३८५ टक्के इतके आहे.[९]
+वायुप्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम श्वसनसंस्थेवर होतात. वर नमूद केल्याप्रमाणे विविध प्रदूषक घटके श्वसनव्यस्थेवर हल्ला चढवतात. ओझोन, नायट्रोजन डायॉक्साईड.हे फुफ्फुसांवर अतिशय घातक परिणाम करतात. ओझोन फुफ्फुसांमधील पेशींना नष्ट करून फुफ्फुसे कमजोर करतो, त्यामुळे दमा वाढीस लागतो. नायट्रोजन ऑक्साईड हे श्वसन नलिकेत व फुफ्फुसांत गेल्यानंतर फुफ्फुसे व श्वसन नलिका ते विरघळवण्यासाठी जास्तीजास्त कफाची निर्मिती करतात व त्यामुळे आपणास सर्दी होते. ही सर्दी अनेक दिवसांची जुनी झाल्यास जीवाणूंचा संसर्ग होतो व परिस्थिती गंभीर होते. कार्बन मोनॉक्साईड आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम करणारे हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजनऐवजी मिसळून जातो व शरीरातील सर्व भागात पोहोचतो. हा वायू अत्यंत विषारी असून काही मिनिटे सातत्याने संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू शकतो..
+केवळ मनुष्यच नव्हे तर निसर्गातील इतर घटकांवर प्रदूषणाचे विपरीत परिणाम होतात. सल्फर डायॉक्साईड व नायट्रोजन डायॉक्साईडमुळे अम्लधर्मी पावसाची निर्मिती होते व त्याचे विपरीत परिणाम जमीनीवर व पिकांवर होतो.शेतातील पिक उदा. गहू ज्वारी इतर खराब होतात असे निदर्शनात आले आहे.
+वायुप्रदूषण कमी जास्त होण्यात हवामानाचा खूपच प्रभाव असतो. जमिनीवरील तापमान, हवेतील तापमान, वातावरणातील वरच्या भागातील तापमान इत्यादी प्रदूषण पसरवण्यात किंवा एकवटण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतात. वाऱ्याचा वेग व दिशा हे त्यांत महत्त्वाचे घटक ठरतात.
+उदा० मुंबईमध्ये प्रदूषक घटकांची निर्मिती जास्त असूनही प्रदूषणाची पातळी पुण्यापेक्षा बरीच कमी असते. मुंबईतील प्रदूषण समुद्रावरील वाऱ्यांमुळे बऱ्याच प्रमाणात वाहून जाते तर पुण्याच्या सभोवतालच्या टेकड्यांमुळे वाहून जाण्यात अडथळा येत असल्याने पुण्यात प्रदूषणाची पातळी जास्त असते. तसेच काही ठिकाणी प्रदूषण होत नसतानाही वाऱ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणांहून प्रदूषण वाहून येते व स्रोताची जागा प्रदूषणमुक्त राहून सभोवतालचा परिसर प्रदूषणमय होऊन जातो. उदा: साखर कारखान्यांजवळचा परिसर.
+सामन्यतः वातावरणातील वरच्या भागात तापमान कमी असते व जमिनीवर जास्ती. काही वेळेस वातावरणातील वरच्या भागातील तापमान (जमिनीपासून १-३ किमी वर) हे जमिनीवर तापमानापेक्षा जास्त होण्याच्या घटनेस इंग्रजीत इन्व्हर्जन (Inversion)अशी शास्त्रीय संज्ञा आहे. असे झाल्यास प्रदूषके वाहून जाण्यात अडथळा येऊन अचानक प्रदूषण पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. या परिस्थितीत धुके साठणे, कोहरा (हिंदीमध्ये) होणे असे प्रकार होतात. [१०]. साधारणपणे उत्तर भारतात हा प्रकार नेहेमी अनुभवावयास मिळतो. हा प्रकार कित्येक दिवस टिकून रहातो.
+अलीकडच्या काळात घरात होणाऱ्या वायुप्रदूषणावर महत्त्वाचे संशोधन चालू आहे. बहुतांशी व्यक्ती दिवसाचा बराच वेळ कार्यालये व कामाची ठिकाणे, घरांत, अथवा प्रवासात घालवतात. यांपैकी घरांत होणाऱ्या प्रदूषणाचा आरोग्यावर होणारा परिणाम जास्त असतो. गृहांतर्गत प्रदूषणावर प्रबोधन होणे सर्वात जास्त गरजेचे आहे. कारण यावरील उपाय केवळ व्यक्तिगत प्रयत्नातून होऊ शकतात. स्वयंपाक करताना फोडणीमुळे उडणारे विविध पदार्थ खायला चांगले असले तरी श्वसनास हानिकारक असतात. खूप वेळ दारे खिडक्या बंद ठेवल्याने घरात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढते व त्यामुळे मेंदूची कार्य क्षमता कमी होते व झोपेचे प्रमाण वाढते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. भिंतींना व फर्निचरला रंग दिल्यानंतर घरातील व्हीओसींचे प्रमाण काही दिवसांसाठी बरेच वाढलेले असते..
+गृहांतर्गत प्रदूषण कमी करण्यात घरातील हवा खेळती राहण्याची व्यवस्था उत्तम असणे गरजेचे आहे. स्वयंपाकघरात खास करून गृहरचना करताना यास महत्त्व दिले गेले पाहिजे. ग्रामीण भागात नवीन रचनेच्या चुली वापरल्या गेल्या पाहिजेत.
+कारखान्यात होणाऱ्या वेल्डिंग सारख्या प्रक्रियेत निर्माण होणारा धूर, धूल इ. प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात येते.
+भारतात गेल्या काही वर्षात वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने अतिसूक्ष्म धूलिकणांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. शास्त्रीय नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या माहितीनुसार शहरातील १० मायक्रोमीटर पेक्षा लहान कणांत २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान कणांचे प्रमाण ७० टक्यांपेक्षाही जास्त आहे. हे प्रमाण दोन तीन दशकांपूर्वी ५ टक्यांपेक्षाही कमी होते. भारतातील सर्वच मोठी शहरे या प्रदूषणाच्या विळख्यात असून दिल्ली, कानपूर, पुणे, बंगलोर ही शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांत मोडतात. सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकणांची आरोग्यासाठी मर्यादा काही तासांसाठी ५० पीपीएम इतकी आहे. परंतु वर नमूद केलेल्या शहरात जवळपास वर्षातील सर्वच ३६५ दिवस ही मर्यादा ५० पीपीएम पेक्षा कितीतरी पटीने अधिक होती. नायट्रोजन ऑक्साईड, व्ही.ओ.सी. व ओझोनवर भारतातील शहरातून फारशी माहिती उपलब्ध नाही परंतु वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबर यांचे प्रमाण वाढणे अपरिहार्य आहे. यावरून भारतातील नागरिक अत्यंत घातक हवा श्वसन करत आहेत हे लक्षात येते. याचा परिणाम एकूणच सामाजिक आरोग्यावर होत आहे. डॉक्टरांकडे येत असलेली सर्दी, ताप, पडसे, दमा इत्यादी तक्रारींकरितार वाढलेली गर्दी हे याचे प्रतीक आहे. हे रोग अतिघातक नसले तरी सातत्याच्या प्रादुर्भावाने माणसाची शारीरिक व मानसिक क्षमता कमी करण्यात हातभार लावतात.
+वायू प्रदूषणात प्रदूषके केंद्रीय उत्सर्जन पद्धतीने (Point sources) एकाच जागी तयार होतात अथवा सार्वत्रिक उत्सर्जन पद्धतीने(Diffused sources) सर्वत्र थोड्या थोड्या प्रमाणात तयार होतात. केंद्रीय उत्सर्जन होण्याचे उदाहरण म्हणजे औद्योगिक ठिकाणे, वीजनिर्मिती कारखाने, तर सार्वत्रिक उत्सर्जनाचे उदाहरण म्हणजे वाहतूक व्यवस्था धरता येईल. जर प्रदूषण एकाच जागी होत असेल तर त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे असते, परंतु सर्वत्र थोड्या थोड्या प्रमाणात होणाऱ्या सार्वत्रिक उत्सर्जन प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे हे खूपच अवघड आहे. विविध प्रकारचे कडक नियम व कायदे यांनी औद्योगिक क्षेत्रातून होणाऱ्या प्रदूषणावर विकसित देशात बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे. परंतु भारत व इतर विकसनशील देशात अजूनही म्हणावे इतके यश मिळालेले नाही. कायद्याच्याकडक अंमलबजावणीमधील त्रुटी, तंत्रज्ञान वापरण्याबद्दल असलेली आर्थिक उदासीनता (तंत्रज्ञान महाग पडते म्हणून न वापरणे) व माहितीचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत.
+सार्वत्रिक उत्सर्जनाच्या प्रदूषणावर तंत्रज्ञानातील सुधारणा व ऊर्जेचा कमी वापर यातूनच सुधारणा करता येते. सध्याच्या विकसनशील देशांची वाढती अर्थव्यवस्था व ऊर्जेचा वाढता वापर तसेच विकसित देशातील दरडोई असलेला मोठ्या प्रमाणावरील वापर यामुळे ऊर्जेचा वापर कमी होणे सध्यातरी अशक्य दिसत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानातील सुधारणा किंवा प्रदूषणरहित नवीन व स्वस्त ऊर्जास्रोताचा शोध यावर अवलंबून राहणे आवश्यक आहे.
+वाहनांमध्ये तंत्रज्ञान सुधारण्यास मोठा वाव आहे. विविध प्रकारचे कॅटॅलिटिक कन्व्हहर्टर, फिल्टर यांच्या वापराने वाहनातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येते. वाहन रचनेत सध्या होणाऱ्या आमूलाग्र बदलांमुळे, वाहनातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांमध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणावर सुधारणा दिसून येईल. परंतु कोणत्या प्रकारच्या ऊर्जास्रोताने जागतिक तापमान वाढ रोखता येईल, यावर अजूनतरी समाधानकारक उत्तर सापडलेले नाही. आपण कमी वीज वापरून किंवा कमीत कमी उर्जेचा वापर करून सुधारणा करता येईल.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13715.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13715.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..60d2da8442a4e0d4dd28e8916b23dee202c9e91d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13715.txt
@@ -0,0 +1,10 @@
+व्हायोलिन एक तंतुवाद्य (तारवाद्य) आहे. सर्व रसांमध्ये वाजविले जाणारे 'व्हायोलिन' हे एकमेव वाद्य आहे, असे विख्यात व्हायोलिनवादक मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात. व्हायोलिनलाच फिडल म्हणतात. भारतात या वाद्याला बेला हे नाव आहे..
+चित्रपट, नाटक, शास्त्रीय संगीताची मैफल, लोकगीते यांमध्ये 'व्हायोलिन'चा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. चार्ली चापलिन यांच्या सर्व चित्रपटांना व्हायोलिनचा वापर करून पार्श्वसंगीत दिले गेले आहे. मोहब्बते या हिंदी चित्रपटात शाहरुख खानने व्हायोलिनचा उपयोग प्रेमाची वातावरण निर्मिती करण्यासाठी केला आहे. ऋषी कपूर, राज कपूर यांनी देखील आपल्या गीतांमध्ये व्हायोलिन वापरले आहे. आनंद, दुःख, गंभीरता, शांतता, मनाची द्विधावस्था इत्यादी सर्व प्रकारांत व्हायोलिन वाजवून वातावरण निर्मिती केली जाते. साथ-संगतीसाठीही इतर वाद्यांबरोबर व्हायोलिनचे वादन केले जाते.
+भारतीय वाद्यसंगीत परंपरेत तंतुवाद्यांना खूप प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार तंतुवाद्याचे तारा छेडून वाजवावयाची वाद्ये व गजाने वाजवावयाची वाद्ये, असे दोन प्रकार अस्तित्वात आहेत. भारतामध्ये व्हायोलिनची प्राचीन जातकुळी सांगणारी वीणाकुंजू, पुल्सुवन, केंदू, पेना, बेनाम, किन्नरी, रावणहट्टा ही तंतुवाद्ये आहेत, असे मानले जाते. व्हायोलिन हे वाद्य भारतीय नाही. जरी ते परकीय असले, तरी आज देशामध्ये मैफलीच्या मध्यभागी विराजमान झालेले ते वाद्य आहे. वरील वाद्ये व्हायोलिनप्रमाणेच उलटी धरून गजाने वाजविली जातात. या वाद्यांचा वापर अभिजात शास्त्रीय संगीतात आढळत नाही. त्यांचा विशेष वापर लोकसंगीतात होत होता.
+आजच्या व्हायोलिन वाद्याशी मिळते-जुळते पहिले चित्र ९ व्या शतकात आढळते. तेराव्या शतकात युरोपमध्ये प्रचारात आलेले 'व्हिएसे' हे वाद्य व्हायोलिन वाद्याच्या आजच्या स्वरूपाचे जनक मानले जाते. कारण पुढील दोनशे ते अडीचशे वर्षांच्या कालखंडात अनेक प्रकारचे आकार घेत, १७ व्या शतकात आजचे व्हायोलिन युरोपात नावारूपाला आले.
+युरोपपासून भारतापर्यंतचा प्रवास करण्यास व्हायोलिनला फारसा काळ लागला नाही. पाश्चात्त्य लोकांमुळेच त्याचा आपल्या देशात प्रसार आणि प्रचार झाला. या वाद्याचा भारतीय संगीतात पहिला प्रवेश दक्षिण भारतातील संगीतामधून झाला. त्यानंतर कर्नाटक संगीतातील वासूस्वामी दीक्षितार, मुत्तुस्वामींचे शिष्य वडिवेसू यांनी त्याचा वापर केला. आज दक्षिण भारतातील कोणताही संगीत प्रकार व्हायोलिनच्या साथसंगतीशिवाय सादर होऊ शकत नाही. महाराष्ट्रात व्हायोलिनला स्वतंत्र स्थान मिळवून देण्याचे श्रेय कै. पंडित गजाननबुवा जोशी यांना जाते. त्यानंतर पंडित व्ही.जी. जोग, प्रभाकर जोग, श्रीमती डॉ. एम. राजम, एम. एस. गोपालकृष्णन, लालगुडी जयरामन इत्यादी श्रेष्ठ व्हायोलिन वादकांनी आपआपल्या वादनांची खास शैल्या निर्माण केल्या आहेत.
+सारंगी, व्हायोलिन, सनई, बासरी ही वाद्ये गायकी अंगाने वाजविली जातात. गायक गळ्याने गातो, तर वादक बोटाने गातो. गायकाच्या कंठाला (गळ्याला) जे शक्य नाही ते बऱ्याचवेळा वादकाच्या बोटाला शक्य असते. म्हणूनच गायनशैली व वादनशैली यात फरक पडतो. आज व्हायोलिन वादनाच्या मैफलीची एक खास शैली बनू पाहत आहे. रागांची शास्त्रशुद्ध मांडणी, ताल-लय यांचा क्रमबद्ध विकास, याबरोबरच गजकामाच्या कसरती, फिगरिंग बोर्डचा अवांतर वापर, तबल्याबरोबरचे सवाल-जवाब, भन्नाट लयीत पोहोचणारा 'झाल्या'सारखा प्रकार, या सर्व आतषबाजींकडे व्हायोलिनवादनाची मैफल झुकू लागली आहे. भारतातील श्रेष्ठ वादक-कलाकार पंडित व्ही. जी. जोग, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, पंडित सामता प्रसाद या त्रिकुटाने व्हायोलिन-सनई-तबला या वाद्यांच्या जुगलबंदीने अफाट लोकप्रियता मिळवली होती.
+व्हायोलिनचा जो एक मोकळा, दमदार, घुमदार आवाज आहे, तो त्याच्या लाकडी 'बॉडी'मुळे. त्या बॉडीलाच 'ध्वनिपेटिका' असे म्हणतात. हे लाकूड विशिष्ट प्रकारचे असते. आपल्याकडे जसे तंबोऱ्याचे भोपळे पंढरपूर, मिरज या भागातच होतात, तसे व्हायोलिनचे लाकूड युरोपातील विशिष्ट प्रदेशात उपलब्ध होते. म्हणूनच इटालियन व जर्मन बनावटीची व्हायोलिने जगात सर्वोत्तम मानली जातात. या विशिष्ट लाकडापासून बनविलेली व्हायोलिनची ध्वनिपेटिका, त्याचा विशिष्ट आकार, धातूच्या तारा यामुळे व्हायोलिनला विशिष्ट आवाज प्राप्त झाला आहे. तरफांच्या जादा तारा लावताना व्हायोलिनच्या ध्वनिपेटिकेला कडेने खुंट्यांची सोय केली जाते. त्या वेळेस ध्वनिपेटिकेचे लाकूड दाबले जाते व त्यातून बद्ध व दबलेला आवाज येतो.
+हे वाद्य जितके मधुर वाजते, तितकेच सुंदर दिसते. याचा नाजूक, आकर्षक, कमनीय आकार व बदामी तुळतुळीत रंग प्रथम दर्शनीच लक्ष वेधून घेतो. केवळ चार तारा सुरांत लावल्या की, मनात योजाल ते संगीत साकार करता येते. या वाद्याला कोठी (बॉडी), त्याला लागून असलेली लांब दांडी आणि गज असे तीन भाग आहेत. कोठीला चार तारा असतात. धातूच्या या तारांची लांबी सारखी असली तरी जाडी कमी-जास्त असते. जाडीवर तारेच्या स्वरांची उंची अवलंबून असते. तारेची लांबी व तिची कोठ्यापासूनची उंची यांचे प्रमाण व्यस्त असते. तार जितकी लांब तितका स्वर ढाला, खर्जातला असतो. तार जितकी आखूड तितका स्वर उंच असतो. लांबीला समान असणाऱ्या व्हायोलिनच्या तारांचा स्वर त्यांच्या जाडीवर अवलंबून असतो.
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13724.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13724.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c1e373c714ddd8a907733d065f9532f0be85c50d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13724.txt
@@ -0,0 +1,10 @@
+
+
+वार (काल) - आठवड्यातील सात दिवसांपैकी एक दिवस. जसे रविवार, सोमवार इ.
+वार (हल्ला)- लाठी, काठी, गदा, तलवार, खंजीर आदी हातात धरायच्या शस्त्राने दुसऱ्याला दिलेला तडाखा.
+वार (माप) - तीन फुटाचे माप
+वार (वारंवारता)- संख्याविशेषणाला वारंवारता दाखविण्यासाठी लावायचा एक प्रत्यय, जसे, एकवार, अनेकवार इ.
+वार (पाळी) - वारी, पाळी, खेप. इ.
+वार (गर्भाचे वेष्टन)- आईच्या पोटात असतानाचे गर्भाचे वेष्टन
+वार (फारसी प्रत्यय) - ‘ने‘ या विभक्ती प्रत्ययाऐवजी किंवा, प्रमाणे वा अनुसार या शब्दयोगी अव्ययांऐवजी वार हा फारसी प्रत्यय मराठी नामांना लागतो. उदा० क्रमवार(=क्रमाने, क्रमाक्रमाने, अनुक्रमे); संगतवार(=योग्य क्रमाने); विगतवार=तपशीलवार(=सविस्तर, यथासांग With details, In detail); जातवार(=जातीप्रमाणे); नावनिशीवार(=नाव वगैरे सकट); उमेदवार(=उमेद असलेला, full of उमेद). पुढे ई लावल्यास भाववाचक नामे बनतात : जसे क्रमवारी, आणेवारी, उमेदवारी इ.
+वार (आडनावाचा हिस्सा) - महाराष्ट्रातील काही लोकांच्या, विशेषतः तेलंगणातून विदर्भात आलेल्या लोकांच्या आडनावाचा अंत्य हिस्सा. उदा० अन्नमवार, कन्नमवार, चिद्रेवार, तालेवार, तुमपल्लीवार, नंदनवार. पारपिल्लेवार, बोजेवार, मुनगंटीवार, रुद्रवार, हमपल्लीवार वगैरे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13741.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13741.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8ceffab28a9ce5522286b8bc27adf3b5b8d435f4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13741.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ वारंडोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13743.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13743.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9ab57b1cfdac9d01821cadcdd5b30a97da93d9bb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13743.txt
@@ -0,0 +1 @@
+वारंभा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13744.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13744.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..449a9966e0931cc0b3fab3dda0a349b5a53b0a6f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13744.txt
@@ -0,0 +1,41 @@
+वारंवारता (इंग्रजी : Frequency - फ्रिक्वेन्सी) (किंवा कंप्रता) म्हणजे एखाद्या आवर्तनशील गोष्टीच्या आवर्तनांची काळाच्या एका एककातील संख्या होय. आवर्तनशील गोष्टीच्या एका आवर्तनाला लागणाऱ्या कालावधीला आवृत्तिकाल[श १] म्हणतात. अर्थातच, वारंवारता आवृत्तिकालाच्या व्यस्त असते.
+व्याख्येनुसार वलन, दोलन किंवा तरंग इत्यादी आवर्ती प्रक्रियांसाठी काळाच्या एका एककात घडणाऱ्या आवर्तनांची संख्या, म्हणजे वारंवारता होय. भौतिकशास्त्र व अभियांत्रिकी यांच्या प्रकाशविज्ञान, ध्वनिशास्त्र, रेडिओ इत्यादी शाखांमध्ये वारंवारतेचे चिन्ह म्हणून f हे रोमन अक्षर किंवा
+
+
+
+ν
+
+
+{\displaystyle \nu }
+
+ (न्यू) हे ग्रीक अक्षर वापरतात.
+SI एककांमध्ये वारंवारतेसाठी जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हाइनरिश हर्ट्झ यांच्या नावाने हर्ट्झ (Hz) हे एकक वापरतात. उदा.: १ Hz म्हणजे एका सेकंदात एक आवर्तन.
+आवृत्तिकाल दर्शवण्यासाठी
+
+
+
+T
+
+
+{\displaystyle T}
+
+ हे रोमन अक्षर वापरतात. आवृत्तिकाल हा वारंवारतेचा व्यस्त असतो : :
+
+
+
+T
+=
+
+
+1
+f
+
+
+.
+
+
+{\displaystyle T={\frac {1}{f}}.}
+
+
+आवृत्तिकालासाठी सेकंद हे SI एकक वापरतात.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13753.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13753.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b1eeb9dc0572b98b6ea4ad3566fb60e4a45bf425
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13753.txt
@@ -0,0 +1,216 @@
+वारकरी भजनी मालिका aap (android)
+या वारकरी भजनी मालिकेत वारकरी संतांचे अनेक अभंग आहेत
+शिवाय शोधतांना वेळ लागत नाही कारण ते अभंग अकारविल्हे असून देवनागरी व रोमन लिपीत आहेत.
+कोणताही अभंग फक्त अवघ्या ५ सेकंदात सापडतो. ही भजनी मालिका ह.भ.प. धनंजय महाराज मोरे यांनी तयार केली असून ती मोफत आहे
+या भजनी मालिकेत
+धनंजय महाराज मोरे यांनी वारकरी संत साहित्य व प्राचीन हिंदू धार्मिक साहित्य इंटरनेट (महाजालावर) शुद्ध स्वरूपात देण्यासाठी
+त्यांनी काही अँन्ड्रॉईड फोन ॲप्लिकेशन सॉफ्टवेर तयार केले आहेत. त्यांची यादी.
+कोणतेही सॉफ्टवेर डाऊनलोड करण्यासाठी खालील रकान्यात येथून डाऊनलोड करा या शब्दावर क्लिक करा.
+मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.
+हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही.
+तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे.
+सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.
+वर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.
+मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे.
+निनावी अथवा वेगवेगळ्या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का ? जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते.
+विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला.
+आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
+कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.
+
+आणि बघण्यासाठी विस्तार शब्दावर क्लिक करा.
+संत एकनाथ महाराज चरित्र (पैठण)
+संत कर्ममेळा महाराज चरित्र
+संत कान्होपात्रा महाराज. चरित्र ( पंढरपूर)
+संत कान्हो पाठक महाराज चरित्र (केंदूर पाबळ)
+संत केशव चैतन्य
+संत गोरा कुंभार महाराज चरित्र
+संत चोखामेळा महाराज चरित्र
+संत चांगदेव महाराज चरित्र (चांगदेव जळगांव)
+संत जनार्दन स्वामी (दौलताबाद)
+संत जनाबाई महाराज अभंग
+(पंढरपूर)
+जनी जनार्दन महाराज चरित्र
+संत तुकाराम महाराज महाराज. चरित्र (देहू)
+संत नरहरी सोनार
+संत नामदेव महाराज चरित्र (पंढरपूर)
+संत निवृत्तीनाथ महाराज चरित्र
+संत निळोबाराय पिंपळनेरकर महाराज चरित्र
+संत पुंडलिक (भक्त) चरित्र (पंढरपूर)
+संत बंकटस्वामी महाराज चरित्र
+संत बहिणाबाई महाराज चरित्र
+संत भगवान बाबा महाराज चरित्र (भगवान गड)
+संत भानुदास महाराज चरित्र (पैठण)
+संत भीमसिंह महाराज चरित्र
+संत महिपती महाराज ताहराबादकर
+संत मामा साहेब दांडेकर
+संत मुक्ताबाई महाराज, चरित्र
+संत रामा जनार्दन महाराज, चरित्र
+संत वामनभाऊ महाराज, चरित्र
+संत विष्णूबुवा जोग महाराज, चरित्र (आळंदी)
+संत संताजी जगनाडे महाराज, चरित्र
+संत सावता माळी महाराज, चरित्र
+संत सेना न्हावी महाराज, चरित्र
+संत सोपान काका चरित्र (सासवड)
+संत ज्ञानेश्वर महाराज, चरित्र (आळंदी)
+ॐ
+अवतार पर अभंग
+अजानवृक्ष महिमा अभंग
+आळंदी महात्म्य
+आंधळे पांगळे
+आरत्या व विनवणी उपसंहार
+आषाढी कार्तिकी वारी महिमा
+उपसंहार अभंग व वरप्रसाद अभंग
+उपवास म्हणजे काय ?
+उपवासाचे
+उपदेशपर अभंग
+एकादशीचे अभंग
+एकादशी
+एडका अभंग
+एकादशी
+एकनाथांचा अभंग गाथा, एकनाथांचे चरित्र, एकनाथांचे भारुड
+एकनाथी भावार्थ रामायण ग्रंथ
+एकनाथी भागवत ग्रंथ
+एकनाथां
+कबीर अभंग गाथा
+कबीर चरित्र
+कान्होपात्रा अभंग गाथा
+कान्होपात्रा चरित्र
+काकड आरती अभंग
+काला अभंग
+करुणापर अभंग
+कळस अभंग
+ग्रंथ सर्व यादी
+गायन व भजन
+गौळणी अभंग
+गीता सार्थ
+गीता इंग्लिश
+गुरू परंपरेचे अभंग
+गुरुवारचे अभंग
+गाथा प्रारंभीचे नमन
+गुरू-सद्गुरू पर अभंग
+गीता महात्म्य अभंग
+गोंधळ अभंग
+चांगदेव पासष्टी
+चोखोबा चरित्र
+चोखोबा अभंग गाथा चरित्रे
+खंडेराय-खंडोबा अभंग
+जन्माचे अभंग
+जोगी अभंग
+जोग महाराज
+जनाबाईचे अभंग चरित्र
+जोहार अभंग
+जागर
+हरिजागर
+जाते अभंग
+जोगवा अभंग
+जावळ अभंग
+नक्र उद्धार अभंग
+नरहरी सोनार समाधी अभंग
+नगर भोजन अभंग
+नरसी नामदेव
+नाटाचे अभंग
+नाम पर अभंग
+नामदेव अभंग गाथा
+नामदेव हरिपाठ
+नामदेव पायरीचे
+नामदेवांचा जन्म
+नामदेव महाराज केशीराज
+नाम धारकाची अधिकार श्रेष्ठता अभंग
+नाम व ज्ञान
+निवडक अभंग
+निर्याण समाधी पर अभंग
+निषेध पर अभंग
+नीती पर अभंग
+ताटीचे अभंग
+तुकारामांचा गाथा
+तुकाराम म चरित्र
+तेरढोकी
+तीर्थ उठवणे अभंग
+व्दादशीचे अभंग
+दळण अभंग
+दत्त / दत्तात्रय
+दान महात्म्य अभंग
+दसरा अभंग
+दसरा विजयादशमी
+साडेतीन मुहूर्ता
+पंढरपूर
+प्राण प्रतिष्ठा अभंग
+पायी वारी
+पांडूरांगाष्टक
+फकीर अभंग
+बहिणाबाई अभंग गाथा
+बाळछंद अभंग
+बुधवारचे अभंग
+बहिरा अभंग
+भूपाळ्या अभंग
+भारुड अभंग
+भोवरा अभंग
+भवानी अभंग
+भूत अभंग
+मदालसा अभंग
+मंगलाचरण
+मंगळवारचे अभंग
+मामासाहेब दांडेकर चरित्र
+मागणी पर अभंग
+मीराबाई अभंग चरित्र
+मूर्ती स्थापना प्राणप्रतिष्ठा
+मुक्ताबाई समाधी अभंग
+मौला अभंग
+रामेश्वर भट्ट अभंग गाथा
+रविवारचे अभंग
+राम जन्माचे अभंग
+राम नवमी
+रूपक अभंग
+व्रत महिमा अभंग
+वासुदेंव अभंग
+वारकरी संत
+वारकरी पंथ (संप्रदाया इतिहास
+वारकरी नित्यनेम भजनी मालिका
+वारीक अभंग भारुड
+वाघ्या भारुड अभंग
+वारी का करावी
+वारीचे अभंग
+वाराचे अभंग
+वास्तूशांती अभंग
+विनंतीचे अभंग
+विनंती व प्रार्थना
+विष्णूसहस्रनाम स्तोत्रम्
+विराण्या पर अभंग
+विटीदांडू अभंग भारुड
+विंचू भारुड अभंग
+वैष्णव
+व्याभिचाराचे अभंग
+शनिवारचे अभंग
+शुक्रवारचे अभंग
+शकून अभंग
+संत समाधी / निर्याण
+संत संग महिमा अभंग
+संत पर अभंग
+संत लक्षण महिमा अभंग
+संध्या अभंग
+सद्गुरू महिमा अभंग
+सद्गुरू व गुरू यात काय फरक आहे ?
+स्मशान यात्रा निर्याण पर अभंग
+संत सदन महिमा अभंग
+संताचे अवतार प्रयोजन अभंग
+संत आलिंगन महिमा अभंग
+संत जयंती
+संत समाधी पुण्यतिथी तारीख
+संत व साधू अभंग
+सखुबाई अभंग गाथा
+सासवड तीर्थ अभंग
+सावता माळी अभंग गाथा
+सेना म. अभंग गाथा
+सोमवारचे अभंग
+सोपान काका चरित्र, समाधी अभंग
+साधक संजीवनी ग्रंथ
+स्थिती पर अभंग
+संसार अभंग
+हरिपाठ अभंग
+हरिपाठ aap डाऊनलोड करा
+हनुमान चालीसा सार्थ
+क्षिरापतीचे अभंग
+क्षेत्र महिमा अभंग
+ज्ञानेश्वरी अभंग
+ज्ञान व नाम यात काय फरक आहे
+श्रीराम जन्माचे अभंग
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13754.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13754.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..39f382e14752dedcab6f7b2702a9e7f935847163
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13754.txt
@@ -0,0 +1,60 @@
+आषाढी वारी (पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय.[१] 'वारकरी संप्रदाय' म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय.[२] या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.[३] वारी हा एक आनंद सोहळा असतो.[४][५]
+वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय.[४][६] वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.[७][८] ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.[९] संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.[१०] वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते.[११]
+वारी करणाऱ्या व्यक्तीस 'वारकरी' म्हणतात.
+भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे/विठ्ठलाचे हे भक्त असतात.[४] आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. ह्या माळेच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय, ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो.
+ 'स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा. नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा. संतांचे ग्रंथ वाचावेत. देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. भजन-कीर्तनात सहभाग घ्यावा. पंढरपूरवारी करावी तसेच एकादशीव्रत करावे.
+सात्त्विक आहार, सत्त्वाचरण करावे. परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे' असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे.[१२]
+वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय! असा जयघोष केला जातो. स्थानपरत्वे या जयघोषात "पंढरीनाथ 'भगवान' की जय" असा भेद आढळतो. अनेक ठिकाणी "माउली ज्ञानेश्वर महाराजकी जय" , "जगद्गुरू तुकाराम महाराजकी जय", "शान्तिब्रह्म एकनाथ महाराज की जय" अशी विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते.
+पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे.[१३] तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले.[१४] हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती.[१५]
+संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात- "पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे."[१२]
+ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला; परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते. या इतिहासाचे पुढील कालखंडांत विभाजन करता येईल-
+वारीचे दोन प्रकार आहेत.[१६]
+या जोडीने माघी व चैत्री वाऱ्याही होतात.[१८]
+हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते. हैबतबाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आधुनिक युगातही वारीची ही परंपरा समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा आस्थेचा विषय असल्याचे दिसून येते.[१९]
+ज्ञानदेवांची पालखी :- हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटा[२०] ने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.[२१] तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे.[२२] श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे.[ संदर्भ हवा ] या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे.[ संदर्भ हवा ] पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.[ संदर्भ हवा ]
+तुकोबांची पालखी :- तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. स्वतः तुकोबा चौदाशे टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपुराला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले.[२३] वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाढही केली.
+एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा-तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत. निवृत्तीनाथ,सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ, सावता माळी, रामदास स्वामी संत गजानन महाराज यांची पालखी शेगाव या साधूंच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीस येतात.[१८] महाराष्ट्राच्या विविध भागांतून पालख्या येतात व यात लाखो भाविक सहभागी होतात.ज्ञानोबा -तुकारामच्या जयघोषात, अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात.[२४]
+वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी; पालखी सोहळ्यात सहभागी होतात हे याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.[२५] वारीला जाणा-या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुणीही असते. काही धार्मिक संस्थाने, मंदिरे यांच्या दिंड्याही वारीत सामील होतात. वारकरी मंडळींची निवास-भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केले जाते. मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात. या नोंदणीकृत दिंड्याना क्रमांक दिलेले असतात. वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकानेच या दिंड्या मार्गस्थ होत राहतात. हा एक शिस्तीचा भाग आहे असे मानले जाते.
+हा पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम हे महाराष्ट्राची शान खिल्लार बैलांकडे असते. ही खिल्लार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत नेऊन हा प्रवास करतात. खूप कष्टाचे काम असल्याने हे काम करण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील सुंदर, धिप्पाड अशा खिल्लार या गोवंशाची निवड या पालखी सोहळ्यांसाठी केली जाते.[२६] यामध्ये एक कमिटी देखील काम करते कि जी बैलजोडी निवडणे आणि सर्व गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देते.[२७] या संपूर्ण सोहळ्यात एक डॉक्टरांची टीम देखील असते कि जी वेळोवेळी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी या खिल्लार बैलांची आरोग्याची काळजी घेतात. तसेच जर बैलांच्या पायाची पत्री खराब झाली असेल तर बैलांच्या पायाला पत्री मारणे देखील वेळोवेळी केले जाते. एक विशेष बाब सांगायची झाली तर भारतीय गोवंश भरपूर आहेत, पण या पालखी सोहळ्यासाठी फक्त खिल्लार गाय या उपजातीच्या पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे.
+ज्ञानदेवांची पालखी :- माउलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील फक्त ६ कुटुंबालाच मिळतो.[२८]आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही. कारण ही प्रथा खूप काळापासून अशी चालूं आहे. पालखी रथ आळंदीहून पंढरपूरला जाताना १८ दिवसाचा प्रवास असतो.रथापुढे दिंडी क्र १ व ७ हा वै गुरुवर्य ब्रह्मचैतन्य तात्यासाहेब आबासाहेब महाराज वासकर यांचा मान आहे.रथामधे फक्त २ खिल्लार बैलच संपूर्ण प्रवास पूर्ण करतात आणि परतीच्या वारीला देखील तीच २ बैल पालखी रथ पंढरपूर ते आळंदी घेऊन येतात. जेव्हा माउलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला जात असतो तेव्हा १८ दिवसात जातो, पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरहून आळंदी येथे येत असतो.
+तुकोबांची पालखी :- तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पुणे जिल्ह्यामधील कोणतेही कुटुंब पालखी रथाच्या बैलजोडीचा मानासाठी अर्ज भरू शकतात. यामध्ये रीतसर अर्ज भरून संस्था आणि डॉक्टरांची टीम योग्य अशा खिल्लार बैलांची निवड करतात. दरवर्षी २ वेगवगेळ्या कुटुंबाला हा मान दिला जातो.[२९] दोन कुटुंबाला मान दिल्या मुळे याचा फायदा खिल्लार बैलांना असा होतो कि, पहिल्या दिवशी एका कुटुंबाची बैल पालखी रथ ओढतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबाची बैल रथ ओढतात, त्यामुळे पहिल्या दिवशीच्या बैलजोडीला एक दिवसाचा पूर्ण आराम मिळतो. अशा प्रकारे खिल्लार बैलांच्या साहाय्याने हा पालखी सोहळा सुंदररीत्या पार पाडतो. जेव्हा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू ते पंढरपूरला जात असतो तेव्हा १८ ते १९ दिवसात जातो, पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरहून देहू येथे येत असतो.
+वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते.[३०][३१] कडूस फाटा,वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्ध्येय संकल्पना आहे.[३२] मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने "माऊलीचा अश्व" असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे.[९]
+धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.[९]
+आळंदी-पुणे-सासवड- लोण्ंद- फलटण - नातेपुते-माळशिरस- वेळापुर- भंडिशेगा-वाखरि-पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते.वाखरी येथे शेवटचे सर्व पालख्यांचे रिंगण होते.[३३] [३४]
+[३५]
+वारी सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र परतवारी माहीत असणारे आणि ती करणारे लोक खूप कमी आहेत.अशी परतवारी नित्यनेमाने करणारे सुधीर महाबळ यांनी या विषयावर 'परतवारी' नावाचे पुस्तक लिहिले आहे.[३६]
+
+देहू-पुणे-लोणीकाळभोर, यवत, वरवंड, बारामती, इंदापूर, अकलूज, वाखरी, पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते. वाखरी येथे शेवटचे रिंगण होते.
+[३७]
+वारीच्या वेळी निरनिराळ्या फडावर कीर्तन-प्रवचन आदी कार्यकम होतात.फड म्हणजे वारीप्रमुख व त्यांच्या शिष्य मंडळींचा सुसंघटीत समुदाय. वारकऱ्याने ज्याच्याकडून माळ घेऊन वारी पत्करली असेल, त्याचा तो शिष्य असून वारीस आल्यावर नियमाने त्या त्या फडावर जाऊन तो कीर्तन -भजनादी श्रवण करतो. फडाचे नियंत्रण प्रमुखाकडे असून त्याची स्वतःची व त्याच्या अनुज्ञेने त्याच्या शिष्य मंडळींची कीर्तने व प्रवचने होतात. श्री नामदेव महाराजचा, वासकरांचा व देहूकरांचा फड हे प्रमुख फड असून पुढे वेळोवेळी त्यातून व काही स्वतंत्र फड निर्माण होऊन त्यांनी सांप्रदायिक वारी, भजनाच्या, कीर्तनाच्या परंपरा चालू ठेवल्या आहेत.[३८]
+पंढरपूरला जात असलेल्या वारकरी समुदायाची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरातून घेतली जाते.[३९] काही मंडळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर अशी सेवा पुरवितात. ज्यामध्ये वारीच्या मार्गावर उभे राहून
+वारक-यांना खाद्यपदार्थ पुरविणे, पाण्याची व्यवस्था, कपडे, वर्षावस्त्र देणे अशी सेवा केली जाते.
+सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था या सुद्धा वारक-यांना विविध सुविधा पुरवितात. यामध्ये त्यांची सेवा करणे असा भाव असतो. काही वैद्यकीय संस्था आणि रुग्णालये वारकरी भक्तांच्या शारीरिक चाचणी, उपचार यांची काळजी घेतात.[४०]
+वारीसाठी भक्तांना वाहनांची सुविधा देण्यात येते. यासाठी शासकीय स्तरावर योजना राबविल्या जातात. पालकी मार्गाची पाहणी करणे, रस्त्यांची स्वछता, वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था महाराष्ट्र शासनातर्फेकेली जाते.[४१]
+आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सपत्निक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे.[४२][४३] त्यांच्या बरोबरच वारकरी समुदायातील एका दाम्पत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान मिळतो. असा मान मिळणे वारकरी संप्रदायात आदराचे समजले जाते.[४४]
+देहू व आळंदीहून दरवर्षी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.
+वारीला जाणाऱ्या वारकऱ्याना जागोजागी दानशूर लोक सोयी सुविधा प्राप्त करून देतात. वारीहून परतताना मात्र वारकऱ्याना अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. या परतीच्या प्रवासावर सुधीर महाबळ यांनी ‘परतवारी’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. (प्रकाशन दिनांक ५-३-२०१७)
+याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.
+वारी या विषयावर २०१८ साली आंतरराष्ट्रीय परिषदेत अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केला गेला आहे.[४५]
+वारकरी कीर्तन हा कीर्तन परंपरेतील वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे.[४९]
+बंडातात्या कराडकर
+संदीपान महाराज शिंदे
+पांडुरंग महाराज घुले
+रामराव महाराज ढोक
+प्रकाश महाराज जवंजाळ
+किसन महाराज साखरे
+मुकुंद काका जाटदेवळेकर
+चंद्रशेखर महाराज देगलूरकर
+चैतन्य महाराज देगलूरकर
+डॉ. पंकज उर्फ चेतनानंद जी महाराज
+अक्षय महाराज भोसले
+प्रमोद महाराज जगताप
+अमृत महाराज जोशी
+यशोधन महाराज साखरे
+चिदंबर महाराज साखरे
+विनोद कृष्ण शास्त्री नायगव्हाणकर
+गणपत तान्हाजी शेलार
+मारुतीबाबा महाराज चव्हाण
+नामदेव महाराज चव्हाण
+पंढरीनाथ महाराज टेमकर
+विवेक महाराज चव्हाण
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13778.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13778.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..52f4920233344b790b6b070f119478e981b45d37
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13778.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ वारड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13786.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13786.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..78ad7c7ed4b6845cb19898cdc29bd1fc14a6aedc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13786.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वारणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13789.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13789.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d9c422dc44ae00f64b30654ccd28ddaec1c89bd4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13789.txt
@@ -0,0 +1 @@
+वारणाकोलासूरिया रोझ प्रियांका डोवे (जन्म नाव:फर्नांडो; जन्म २८ जुलै १९७९) ही श्रीलंकेची माजी क्रिकेट खेळाडू आणि सध्याची क्रिकेट पंच आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13795.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13795.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..52bef5484090766a0760e85108c4a8337dca3f92
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13795.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वारदडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13798.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13798.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..00aa3137360d1eff088decedf7051d2bb195aa1a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13798.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वारदा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13814.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13814.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..984dd35c56d666284462f50942238e78fdbb01e1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13814.txt
@@ -0,0 +1,14 @@
+ वारळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. समुद्रखाडी किनारी वसलेले व डोंगररांग सानिध्यात परिपूर्ण
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. गुलाबी थंडी असल्यामुळे छान वातावरण असते . खाडीलगत असल्यामुळे उन्हाळ्यात हवामान उष्ण व दमट असते.
+येथील लोकं भातशेती करून उदरनिर्वाह करतात त्या सोबत मुंबई, पुणे, नाशिक अश्या शहरांमधे चाकरमानी आणि व्यावसायिक आहेत. थोड्या प्रमाणात मासेमारी सुद्धा करतात.
+स्वयंभू गुरुदत्त मंदिर - दत्तवाडी
+काळभैरव मंदिर कौलारूघर
+दत्तमंदिर, महादेवआळी
+शिवशंकर मंदिर
+गुढीपाडवा निमित्त भव्य सोहळा व तीर्थयात्रा, रामनवमी पालखी सोहळा.
+छत्रपती शिवाजी महाराज पुतळा. भव्य शिवजयंतीमिरवणुक
+सरकारी बस सेवा (एसटी महामंडळ)
+खाजगी बस सेवा
+रिक्षा व विक्रम (टमटम)
+म्हसळामार्गे मेंदडी
+दिघीमार्गे काळसुरी
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13848.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13848.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..71c36dc9f0ab8a641df7452d4dfb0c87d51b1fa7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13848.txt
@@ -0,0 +1,9 @@
+वारांगडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.
+बोईसर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मान मार्गाने गेल्यावर डावीकडे जाणाऱ्या फाट्याने हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव ५.८ किमी अंतरावर आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३९८ कुटुंबे राहतात. एकूण १६८४ लोकसंख्येपैकी ८३२ पुरुष तर ८५२ महिला आहेत. गावाची साक्षरता ६७.०९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७८.६६ आहे तर स्त्री साक्षरता ५५.९५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २५० आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.८५ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.
+गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा बोईसरवरून उपलब्ध असतात.
+गुंदाळे, महागाव, कांबळगाव, बेटेगाव, माण, नागझरी, निहे, कल्लाळे, पडघे, बीरवाडी, सातपाटी ही जवळपासची गावे आहेत.कल्लाळे, कांबळगाव, माण गावासह वारांगडे गाव माण ग्रामपंचायतीमध्ये येते.
+https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२.
+http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1387.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1387.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e385399068870838ea6804285917b89cb8e55cb7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1387.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रांझणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13879.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13879.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f17ba342a36e4dd69df1b131490994b03fea9e84
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13879.txt
@@ -0,0 +1,17 @@
+
+वारूगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
+विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार उभे केले. आग्रा मोहिमेच्या सुमारास वारूगडाचे ठाणे राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. पुढे पेशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्यांनी गडांच्या वाटा, महाद्वारांच्या कमानी पाडल्या. भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास आज विखुरला असला, तरी डोळसपणे पाहताच तो उलगडू लागतो. दोन्ही गडांवरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. दुष्काळात आजही या दोन्ही गडांवरील पाणीसाठा गावकऱ्यांना उपयुक्त ठरतो आहे.
+सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण तालुक्याच्या सीमारेषेवरून सह्याद्रीची महादेव रांग धावते. या पूर्व-पश्चिम धावणाऱ्या रांगेतच ठाण मांडून वारूगड आपली मान उंचावून बसलेला आहे. फलटण तालुक्याच्या सखल भागाच्या दक्षिण अंगाने ही रांग जाते.
+वारूगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. एक मार्ग फलटण-मोगराळे-तोंडल वारूगड असा आहे. एक मार्ग दहिवडी-मलवडी-तोंडल-वारूगड असाही आहे. हे दोन्ही अतिशय कच्चे आहेत. वारूगडाला जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणजे फलटण-गिरवी-चव्हाणवाडी असा आहे. या मार्गावर एस.टी.ची सोयही आहे. अन्यथा गिरवी पर्यंत येऊन तेथून चार कि.मी. चालत वारूगडाचा पायथा गाठता येतो.
+१) बालेकिल्ला
+२) भैरवनाथ मंदिर
+३) गोमुखी प्रवेशद्वार
+४) गोड्या पाण्याची टाकी
+५) पश्चिम टाकी
+६) तलाव
+गोमुखी बांधणीच्या दरवाजाच्या कमानी पडलेल्या असून बाहेरील बुरूज मात्र शाबूत आहेत. या माचीच्या पूर्वेकडील कड्याला सलग तटबंदी बांधून हा भाग संरक्षित केलेला आहे. या माचीच्या वरच्या भागात वारूगडाचा छोटासा पण आकर्षक दिसणारा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याच्या महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव|तट]]बंदीपासून खालच्या महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव|माचीपर्यंत]] एक भिंत बांधून काढलेली आहे. या भिंतीमुळे किल्ल्याचे दोन भाग झाले आहेत.
+भिंतीच्या पलीकडे उंच झाडांमध्ये पाण्याचे टाके आहे. हे महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव|टाके]] नव्यानेच उत्तमपैकी बांधून काढले असून खाली उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत. याच्या पलीकडे छोटेसे मंदिर आहे. मंदिरामध्ये तांदळा असून दारात नंदी, नागराज इत्यादी शिल्पे पडलेली आहेत.
+बालेकिल्ल्यावरून जी भिंत खालपर्यंत बांधलेली आहे, ती ही जमीनदोस्त होत चालली आहे. त्या भिंतीवरूनच एक पायवाट बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी रुळलेली आहे.तटाच्या खाली नष्ट झालेला दरवाजा आहे. दोन्ही बुरूजांना तडे गेलेले आहेत. अतिशय छोटासा परिसर माथ्यावर आहे. चारही बाजुला कडे आहे. माथ्यावर जुन्या मंदिराचे अवशेष, काळकोठडी आहे व खोल अशी पाणी नसलेली विहीर आहे. एक मोठ्या आकारचे धान्य दळायचे दगडी 'जाते'ही पडलेले आहे. तटबंदीमध्ये एक शौचकूपही आहे. माथ्यावरून ताथवडा किल्ला दिसतो. स्वच्छ वातावरण असल्यास येथून पुरंदर आणि वज्रगड ही किल्ल्याची जोडगोळीही दिसते. महादेव रांगेतील शिखर शिंगणापूरचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. लोणंद-बारामती-फलटण ते नातेपुते इतका विस्तृत प्रदेश दिसतो. खालच्या माचीच्या पूर्व भागात आता नव्याने जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे. अतिशय कलात्मक दृष्टी ठेवून मंदिराचे रंगकाम केले आहे. हे भैरवनाथाचे मंदिर असून भेट देण्यास परिसरामधून भाविक येत असतात.
+पश्चिमेकडील बाजूस एक जुनी टाकी आहे . या टाकीला नव्यानेच सिमेंट मध्ये बांधण्यात आले असून रंगकाम देखील उत्तम असे आहे.
+टाकीच्या मागच्या बाजूला २ अज्ञात वीरांच्या समाधी दिसतात. त्यापुढे दगडात बांधून काढलेले तलाव आहे. त्यात उतरण्यासाठी पायऱ्या देखील केलेल्या आहेत.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13912.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13912.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..450f9a1d8b6e577912c3e1721b2adcc0eea9a53f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13912.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वारोडी दयमुख हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1392.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1392.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..83154b2ae3589e07f8a1661c8e6ae4be85b6441b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1392.txt
@@ -0,0 +1,3 @@
+राइचश्टाग (शब्दभेदः राइखश्टाग; जर्मन: Reichstag) ही बर्लिन शहरामधील एक ऐतिहासिक वास्तू आहे. १८९४ साली जर्मन साम्राज्याच्या संसदेसाठी बांधण्यात आलेले राइचश्टाग सध्या जर्मन सरकारचे अधिकृत मुख्यालय आहे.
+
+गुणक: 52°31′07″N 13°22′34″E / 52.5186°N 13.376°E / 52.5186; 13.376
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13960.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13960.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6e61a01e8466551805cd55b47d990858ac4c87cb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13960.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वालड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13961.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13961.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f806009dc29253ef5f467217986abb1b609eccf2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13961.txt
@@ -0,0 +1,9 @@
+वालदेवी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
+हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
+'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
+
+वालदेवी नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे.
+
+
+अडुळा नदी · अळवंड नदी · आरम नदी · आळंदी नदी · उंडओहोळ नदी · उनंदा नदी · कडवा नदी · कवेरा नदी · काश्यपी (कास) नदी · कोलथी नदी · खार्फ नदी · गिरणा नदी · गुई नदी · गोदावरी नदी · गोरडी नदी · चोंदी नदी · तान (सासू) नदी · तांबडी नदी · दमणगंगा (दावण) नदी · धामण नदी · नंदिनी (नासर्डी) नदी · नार नदी · पर्सुल नदी · पांझरा नदी · पार नदी · पिंपरी नदी · पिंपलाद नदी · पुणंद नदी · बाणगंगा नदी · बामटी (मान) नदी · बारीक नदी · बोरी नदी · भोखण नदी · मान (बामटी) नदी · मासा नदी · मुळी नदी · मोसम नदी · म्हाळुंगी नदी · वडाळी नदी · वाकी नदी · वाग नदी · वाल नदी · वालदेवी नदी · वैतरणा नदी · वैनत नदी · वोटकी नदी · सासू (तान) नदी
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13974.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13974.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5770d6192076cf887625564b369c5da924217bef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13974.txt
@@ -0,0 +1 @@
+वालाला मोड आणून केलेल्या उसळीला वालाची उसळ म्हणतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13980.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13980.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..632304c363139bfb7a214c9bf748f4da5697c975
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_13980.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वालिदाडपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1399.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1399.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a2c4cbe866db889d56435df1582f11b79a512209
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1399.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राइट काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14017.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14017.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0320b909f87253d0050bddd5a72b22dddf190256
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14017.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाल्डो काउंटी, मेन ही अमेरिकेच्या मेन राज्यातील १६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1403.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1403.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..38aacf209ca3bce697efc598cf2a3a9b225c313e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1403.txt
@@ -0,0 +1 @@
+राइट बंधू - ऑरविल राइट (ऑगस्ट १९, १८७१ - जानेवारी ३०, १९४८ व विल्बर राइट (एप्रिल १६, १८६७ - मे ३०, १९१२) हे दोघे अमेरिकन तंत्रज्ञ विमानांच्या शोधाचे जनक मानले जातात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14041.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14041.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7e0e110fad287d897a84951fa33357698b7736f0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14041.txt
@@ -0,0 +1,11 @@
+वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले ऋषी होते.
+ते आदिकवी म्हणून प्रसिद्ध आहेत.
+रामायण एक महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातून आपणास जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते. त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली. त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते. म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते.
+मूलतः वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात २४,००० श्लोक आणि उत्तर खंड साहित एकूण ७ खंड आहेत. रामायणात भगवान श्रीरामांची गाथा सांगण्यात आली आहे.
+अश्विन पौर्णिमेला ऋषी वाल्मिकी यांचा जन्म झाला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेले वालझरी हे गाव महर्षी वाल्मीकी ऋषींचे जन्मस्थान मानले जाते. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर (जळगाव जिल्हा) यात याचा उल्लेख आहे. तसे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकाशित केलेल्या जळगाव या कॉफीटेबल बुकमध्ये देखील याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. पृष्ठ क्रमांक ६४ वर उल्लेख केल्यानुसार, ‘रामायण’ या महाकाव्याचा रचयिता असलेल्या महाकवी वाल्मीकी ऋषींचे जन्मस्थान मानले जाणारे वालझरी हे गाव चाळीसगावच्या दक्षिणेस पाच कि.मी. अंतरावर चाळीसगाव-पाटस रस्त्यावर आहे. या क्षेत्राच्या पूर्वेस गायमुखी नदी वाहते आणि क्षेत्राच्या पायथ्याशी डोह आहे. तीर्थस्नानाच्या पूर्वभागी पाण्यापर्यंत जाता येईल अशी सोय केली आहे. या डोहाचे पाणी पवित्र मानले जाते. वाल्मीकीचे देऊळ म्हणून दाखविले जाणारे ठिकाण हे शंकराचे मंदिर आहे. यात जुनी शिवपिंड आहे. या पिंडीवरील देऊळ अतिशय पुरातन आहे. राम-लक्ष्मणाच्या मूर्ती असलेले एक लहान मंदिर आणि गोरखनाथ, वाल्मीकी यांच्या मूर्ती असलेली छोटी स्वतंत्र देवळे याच भागात आहेत. येथे पूर्व आणि पश्चिमेकडे एक मोठा वड आहे, जो महाकवी वाल्मीकींच्या काळातील असल्याची श्रद्धा आहे. एका मान्यतेनुसार, वाल्मीकी आधी लूटमार करायचे त्यांचे नाव ‘वाल्या’ पडले व सर्व लोक त्यांना ‘वाल्या कोळी’ म्हणू लागले. त्यांनी एकदा काही ऋषींना घेरले. परंतु, त्या ऋषींनी त्यांना उपदेश केल्यानंतर त्यांना उपरती झाली. बसल्या जागी त्यांनी ऋषींनी दिलेल्या राममंत्राचा जप सुरू केला. त्याच्या अंगाभोवती वल्मीक म्हणजे वारूळ निर्माण झाले. त्यामुळे त्यांना पुढे ‘वाल्मीकी’ असे नाव मिळाले, असे म्हटले जाते. वाल्मीकि मोठे शिवभक्त होते, अशी मान्यता आहे.
+स्कंद पुराणानुसार, वाल्मिकी यांचा जन्म एका ब्राह्बत, लोहाजंघ (अग्नी शर्मा असे ही म्हंटले जाते इतर लेखनात) म्हणून झाला. एक जबाबदार पुत्र व नवरा असलेला हा दुष्काळ पडल्याने चोर/डकैत झाला.
+असे म्हटले जाते पुराणात की त्यांनी सात ऋषी (सप्तर्षी) यांना ही लुटायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कडून विविध बोध मिळाले, व यांनी चोरीचा मार्ग सोडून, ऋषी पुलह यांनी दिलेल्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. त्यांनी इतकी आराधना केली की आजूबाजूला मुंग्यांनी वारूळे बांधलेलीही त्यांना कळली नाहीत.
+जेव्हा सप्तर्षी परत आले, व त्यांनी हे बघितले, तेव्हा त्यांनी यांना वाल्मिकः (म्हणजे मुंग्यांचे वारूळ) मध्ये सिद्धी प्राप्त झालेला मनुष्य, म्हणून वाल्मिकी, अशी पदवी दिली.
+उत्तर कांड/शेष रामायणात ऋषी वाल्मिकी यांच्या आश्रमात सीता शरण घेते, लव-कुशचा जन्मही त्यांच्याच आश्रमात होतो. लव व कुश वाल्मिकींचे पहिले शिष्य मानले जातात व बाल कांड रामायण त्यांना पहिल्यांदा सांगण्यात आले.
+संपूर्ण रामायण गाथा ही ऋषी वाल्मिकी यांनी श्लोक शैलीत लिहिली. ते आपले पहिले कवी, म्हणून त्यांना आदी कवी, असे ही नमूद केले जाते.
+असे म्हटले जाते की त्यांनी संत-कवी तुलसीदास यांच्या रूपात पुनर्जन्म घेऊन रामचरितमानस, हे अवधी-संस्कृतमध्ये लिहिले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14044.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14044.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..04d262923405e20386fbe5c13c64b7b11cd6c5cf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14044.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वॉल्सेनबर्ग हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील गाव आहे. हुएर्फानो काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या गावाची लोकसंख्या २०००मध्ये ४,१८२ होती.
+या गावाला येथे वस्ती करणाऱ्या पहिल्या व्यक्तींपैकी असलेल्या फ्रेड वॉल्सेनचे नाव देण्यात आले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14070.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14070.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2d21cc484b76a7749674187f8f6d8de2b4c64990
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14070.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ वाळके हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14079.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14079.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..104fd09742aa378b8a1250ac5830848326f29ac0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14079.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वाळतुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14128.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14128.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b7852bd8f7aaf9ff123f2ba57d3da6bd5cf9846a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14128.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वावदरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे.
+हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14152.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14152.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d98918214f0d39903bf769a46082f095e010de61
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14152.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ वावे तर्फे खेड गावठण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14161.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14161.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ae521d70daaf4950e3f0c082b2bce8616c59baef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14161.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ वावेखार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14171.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14171.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0419be7afea47a862e31477393816b383bb64e27
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14171.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+वाशप्पल्ली महा शिव मंदिर (मल्याळम: വാഴപ്പള്ളി മഹാശിവക്ഷേത്രം) हे केरळ राज्यातील कोट्टायम जिल्ह्यातील चंगनाश्शेरी जवळ वाझापल्ली येथे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर त्रावणकोर देवासोम बोर्डाद्वारे प्रशासित आहे. [१] हे मंदिर कोडुंगल्लूरच्या पहिल्या चेरा राजाने बनवल्याचे समजते. दंतकथा सूचित करतात की महादेवाच्या (शिव) मूर्तीची स्थापना स्वतः परशुरामांनी केली होती.[२] परशुरामांनी स्थापित केलेल्या १० Shiva शिव मंदिरांपैकी हे मंदिर आहे.[३] हे केरळमधील काही मंदिरांपैकी एक आहे जेथे दोन नालंबलेम आणि दोन ध्वज-मुखे समर्पित आहेत.[४] मंदिर, एक ग्राम क्षेत्र, मध्ये सतराव्या शतकातील काही लाकडी कोरीव काम (डारू सिल्पास) देखील आहेत ज्यामध्ये महाकाव्यांतील मूर्तींचे वर्णन केले गेले आहे. सांस्कृतिक मंदिराच्या उत्तरेकडील भागावरील वट्टेझट्टू शिलालेख सूचित करतो की कोल्लम काल 840 (1665 एडी) मध्ये दुरुस्ती पूर्ण झाली |
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14187.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14187.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..685c249b64a3086d920a97a1abb8131bb27c6d82
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14187.txt
@@ -0,0 +1 @@
+वाशिम महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14207.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14207.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..43507876382373aba2a6b923feabd6a5d8e4e193
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14207.txt
@@ -0,0 +1,7 @@
+१८° ३१′ ५९.८८″ N, ७५° ४५′ ००″ E
+
+वाशी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे.
+बावी (वाशी) बोरी (वाशी) ब्रह्मगाव (वाशी) दहीफळ (वाशी) दशमेगाव डोंगरेवाडी (वाशी) फकराबाद घाटपिंपरी घोडकी गोजवाडा गोळेगाव (वाशी) हातोला (वाशी) इंदापूर (वाशी) इसरूप इझोरा जनकापूर जवळका जेबा कडकनाथवाडी कान्हेरी (वाशी) कवडेवाडी (वाशी) केळेवाडी खामकरवाडी (वाशी) खानापूर (वाशी) लाखणगाव (वाशी) लोणखस महालदारपुरी मांडवा (वाशी) मसोबाचीवाडी नांदगाव (वाशी) पांगरी (वाशी) पारा (वाशी) पारडी (वाशी) पारगाव (वाशी) पिंपळगाव (वाशी) पिंपळवाडी (वाशी) रूई (वाशी) सारमकोंडी सारोळ सारोळा (वाशी) सटवाईवाडी सेलु (वाशी) शेळगाव (वाशी) शेंदी सोनारवाडी (वाशी) सोनेगाव (वाशी) तांदुळवाडी (वाशी) तेरखेडा वाडजी (वाशी) वाशी (धाराशिव) यसवंदी झिन्नेर
+ • पारगाव • पारा • वाशी • तेरखेडा
+
+वाशी हा धाराशिव जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण तालुका आहे. वाशी हे या तालुक्यातील प्रमुख व्यापार केंद्र आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14213.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14213.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9e4035b54999d0f5900030170936a32d05e57ff0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14213.txt
@@ -0,0 +1,129 @@
+वाशिम तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्याचा एक तालुका आहे.
+आडगाव खुर्द
+आडगाव न काटा
+आडोळी
+आंजणखेड
+अणसिंग
+आसोळा (वाशिम)
+आटकळी
+बाभुळगाव (वाशिम)
+भाटुमरा
+भोयाटा
+बितोडा तेली
+बोरीबुद्रुक (वाशिम)
+बोरखेडी (वाशिम)
+ब्राम्हा
+ब्राम्हणवाडा न आसोळा
+चेंडकापूर (वाशिम)
+चिखलीबुद्रुक
+चिखलीखुर्द
+देगाव (वाशिम)
+देवठाणा बुद्रुक
+देपुळ
+धानोरा बुद्रुक (वाशिम)
+धानोरा खुर्द (वाशिम)
+धारागिरी
+धारकाटा
+धिल्ली
+धुमका
+दोडकी (वाशिम)
+दुधखेड
+एकंबा (वाशिम)
+फालेगावथेट
+फुलसाकरा
+गणेशपूर (वाशिम)
+घोटा (वाशिम)
+गिवहा (वाशिम)
+गोंदेगाव (वाशिम)
+गोन्ही
+हिस्सेबोरहाळा
+हिस्सेचिखली
+हिवारारोहिला
+इलाखी
+जयपूर (वाशिम)
+जांभरुणधर्माजी
+जांभरुणजहागिर
+जांभरुणभिते
+जांभरुणमहाली
+जांभरुणनाउजी
+जांभरुणपरांदे
+जावळा (वाशिम)
+जुमदा
+काजलांबा
+काकाडत
+कळंबामहाली
+कामठवाडा (वाशिम)
+कानडी (वाशिम)
+कापसी (वाशिम)
+कारली (वाशिम)
+काटा
+केकातुमरा
+खडसिंग
+खंडाळा खुर्द
+खारोळा (वाशिम)
+किनखेडा
+कोकळगाव
+कोंडाळामहाली
+कोंडाळाझामरे
+कृष्णा (वाशिम)
+कुंभारखेड
+मालेगाव न भाटउमरा
+मासळाबुद्रुक
+मोहजा प्र वाशिम
+मोहगव्हाण डाक
+मोहगव्हाण दुबे
+नागठाणा (वाशिम)
+निंबाळवाडी
+पांचाळा
+पांडवउमरा
+पांगरखेड (वाशिम)
+पारडीआसरा
+पारडी एकबुरजी
+पारडी ताकमोर
+पिंपळगाव (वाशिम)
+राजगाव
+साकरा (वाशिम)
+सापळी
+सावाळी
+सावंगाजहागिर
+सावरगाव बारदे
+सावरगाव जिरे
+सायखेडा (वाशिम)
+शेळगाव (वाशिम)
+शेळुबुद्रुक
+शेळुखुर्द
+शिरपुटी
+श्रीगीरी
+सोंडा
+सोनगव्हाण
+सोनखस (वाशिम)
+सोनवाळ आळिस जानुणा
+सोयाटा
+सुकाळी (वाशिम)
+सुपखेळ
+सुराळा
+सुरकांडी
+तामासी
+तामसाळा
+तांदळी बुद्रुक
+तांदळी शेवई
+तांका
+तोई
+तोंडगाव
+तोरनाळा (वाशिम)
+उकळीपेण
+उमराकापसे
+उमराळा
+उमरामेड
+उमराशामसुद्दिन
+विळेगाव (वाशिम)
+वाघजाळी (वाशिम)
+वाघोळीबुद्रुक
+वाघोळीखुर्द
+वाई (वाशिम)
+वाळकीजहागिर
+वाणगी
+वाराजहागिर
+वारळा
+झाकळवाडी
+झोडगा (वाशिम)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14233.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14233.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..69f9774cdf256c024b3498fb5218ebdd980b13e1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14233.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वासर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14242.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14242.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f3f5e4da3a3abb47154b299aa577e759f7e2299f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14242.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वासळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14244.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14244.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..07e123b76df4428e85cd36492d4e8c13f219d989
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14244.txt
@@ -0,0 +1,4 @@
+वासाच काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हेबर सिटी येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३४,७८८ इतकी होती.[२]
+वासाच काउंटीची रचना १७ जानेवारी, १८६२ रोजी झाली. या काउंटीला यूट भाषेतील डोंगरी घाट शब्दावरून नाव दिलेले आहे.
+ही काउंटी सॉल्ट लेक सिटी-प्रोव्हो-ओरेम महानगरक्षेत्राचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14261.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14261.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b39a43c0e7fd394c9c0ed3de081c28e0ee951540
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14261.txt
@@ -0,0 +1,5 @@
+वासिष्ठीपुत्र पुलुमावी (मराठी लेखनभेद: वासिष्ठीपुत्र पुलुमावि) हा सातवाहन सम्राट होता. हा सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याचा पुत्र होता. गौतमीपुत्र सातकर्णीनंतर इ.स. १३२ सालाच्या सुमारास हा सातवाहनांचा राजा झाला.
+याच्या कारकिर्दीत क्षत्रपांनी उठाव करून नर्मदेच्या उत्तरेकडील भूप्रदेश व उत्तर कोकण जिंकून घेतले. वासिष्ठीपुत्र पुलुमावी आणि रूद्रदामन (उज्जैनचा क्षत्रप राजा) यांच्यात दोनदा युद्ध झाले. या दोन्ही युद्धांत रूद्रदामनाने वासिष्ठीपुत्र पुलुमावीचा पराभव केला. परंतु त्याची कन्या वासिष्ठीपुत्र सातकर्णीस (पुलुमावीचा धाकटा भाऊ) दिलेली असल्याने क्षत्रपांनी तडजोड करून घेतली. वासिष्ठीपुत्र पुलुमावीने स्वतःचा मुखवटा असलेली चांदीची नाणी प्रचारात आणली.
+टॉलेमी या ग्रीक प्रवाशाने प्रतिष्ठानचा सम्राट म्हणून वासिष्ठीपुत्र पुलुमावीचा (ग्रीकः सिरिस्तोलेमयोस, अर्थात श्री पुलुमायी) उल्लेख केलेला आहे[ संदर्भ हवा ].
+ सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन ·
+चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14290.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14290.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8fe71345cc90d6768e111f120a453f6e76cfb136
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14290.txt
@@ -0,0 +1,5 @@
+वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ वासुदेव गणेश टेंबे ऊर्फ टेंबे स्वामी (१३ ऑगस्ट, १८५४[१] माणगाव - २४ जून, १९१४[२] गरूडेश्वर) हे दत्तोपासना या विषयावर संस्कृत-मराठी रचना करणारे कवी व लेखक होते. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी उज्जयिनीच्या नारायणानंद सरस्वतींकडून संन्यासदीक्षा घेतली व वासुदेवानंद सरस्वती या नावाचा स्वीकार केला. वासुदेवानंद सरस्वतींना दत्तसंप्रदायात श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानले जाते.[३]
+श्री क्षेत्र माणगाव (जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) येथे सन १८५४ मध्ये १३ ऑगस्ट (श्रावण वद्य ५ शके १७७६) रोजी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज यांचा टेंबे कुटुंबात जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी वासुदेवाची मुंज झाली. यानंतर त्रिकाळ स्नानसंध्या. अग्निकार्य, नित्य गुरुचरित्र वाचन, भिक्षा मागून वैश्वदेव-नैवेद्य करून भोजन, असे नित्य आन्हिक तो करू लागला. याच बरोबर वेदाध्ययन, याज्ञिक, संस्कृत, ज्योतिषशास्त्र तसेच अष्टांग योगाभ्यास सुरू केला. त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत, विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे. एकात्म आध्यात्मिक भारतीय राष्ट्रवादाचे प्रतिक म्हणजे स्वामीमहाराजांचे व्यक्तिमत्व, वाङ्मय, आणि जीवनदृष्टी आहे. श्री स्वामिनी संपूर्ण भारतात पायी अनवाणी भ्रमण केले. या प्रवासात सदैव ध्यान, तपश्चर्या, लेखन व प्रवचन असा त्यांचा नित्यनेम होता. "निसर्गाकडे चला" असा संदेश त्यांच्या पवित्र तीर्थक्षेत्र, नद्या यांच्या वर्णनावरून अनुभवाला येतो. त्यांनी श्री गरुडेश्वर येथे सन १९१४ साली समाधी घेतली.
+श्री स्वामी महाराजांचा समाधी शताब्दी सोहळा नुकताच भारतात सर्व ठिकाणी साजरा झाला. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हा विश्वशांतीमंत्र जगाला देऊन त्यांनी लोकमंगल, लोककल्याणकारी वाङ्मय लिहिले. हे वाङ्मय या काळामधील एक चमत्कारच आहे. भारतीय तत्त्वज्ञान व वाङ्मय यामध्ये स्वामीमहाराजांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्या वाङ्मयावर महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात या प्रांतातील अभ्यासकांनी प्रबंध तयार करून त्या त्या विद्यापीठातून मान्यता मिळवलेली आहे. भौतिक प्रगती बरोबरच शाश्वत चिरंतन मूल्याचा ठेवा आपण प्राणपणाने जपला पाहिजे असे त्यांचे वाङ्मय सांगते.श्री दत्तोपासना ही सांप्रदायिक आचार, सकाम भक्ती अशा मर्यादांमध्ये बंदिस्त झाली होती. श्रीस्वामीमहाराजांनी तिच्यात ज्ञानभक्तीचे, साक्षात्कार साधनेचे, अद्वैत तत्त्वदृष्टीचे अधिष्ठान स्पष्ट केले. त्यांच्या कार्यामुळे आणि वाङ्मयसंपदेमुळे दत्तभक्तीचा मूळ शुद्ध प्रवाह प्रवाहित झाला. ईश्वरीप्रेरणेने सिद्धप्रज्ञेतून स्फुरलेली ही त्यांची वाङ्मयसंपदा म्हणजे आधुनिक काळातील 'ईश्वरी लेणे' आहे. वेद-उपनिषदातील ऋषीमुनीची आठवण करून देणारे श्री स्वामीमहाराजांचे लोकोत्तर व्यक्तिमत्व, त्यांचे लोकसंग्रहात्मक ईश्वरी अवतारकार्य आणि त्यांची दैवी वाङ्मयसंपदा ही भारतीय तत्त्वज्ञान, धर्म आणि संस्कृती यांच्या अभ्यासकांना ध्येयदृष्टी देणारी आहे.
+वामनराव गुळवणी यांनी टेंब्यांच्या समग्र साहित्याचे बारा खंड इ.स. १९५० साली प्रकाशित केले.
+दत्तअवतारी प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी वयाच्या ६० व्या वर्षी मंगळवार आषाढ शुक्ल प्रतिपदा शके १८३६, दिनांक २४ जून १९१४ या दिवशी नर्मदाकिनारी श्री क्षेत्र गरुडेश्वर, (जिल्हा नर्मदा, गुजरात) मुक्कामी समाधी घेतली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14320.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14320.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e8bc815f4a1dddc7cb003a81c3c849cd78671984
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14320.txt
@@ -0,0 +1,16 @@
+वासुदेव वामन खरे ऊर्फ वासुदेवशास्त्री खरे (जन्म : गुहागर, ५ ऑगस्ट १८५८; - ११ जून १९२४) हे मराठी भाषा इतिहाससंशोधक, कवी व नाटककार होते.
+वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे झाला. त्यांच्या घराण्यात शास्त्राध्ययनाची आणि पुराण सांगण्याची परंपरा होती. पण त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. त्यांना तीन भाऊ व दोन बहिणी होत्या. वासुदेवशास्त्री बुद्धिमान होते. गुहागरच्या मराठी शाळेत ते सहावीपर्यंत शिकले. कवितांची आणि नाट्यकलेची त्यांना देण होती. गावातल्या देवीच्या उत्सवाच्या वेळी नाटक मंडळींना ते नाटके लिहून व बसवून देत.[१] १८७२ च्या डिसेंबर महिन्यात त्यांचा विवाह झाला. त्यानंतर विद्याभ्यासासाठी आणि जमल्यास उद्योग करण्यासाठी वासुदेवशास्त्री यांनी कोकण सोडले व ते साताऱ्यास आले.
+साताऱ्यात वासुदेवशास्त्री तत्कालीन विख्यात संस्कृत पंडित अनंताचार्य गजेंद्रगडकर यांच्या हाताखाली संस्कृत शास्त्र विद्या शिकण्यासाठी राहिले. अनंताचार्य यांच्याकडे वासुदेवशास्त्र्यांनी काव्ये, तर्कसंग्रह व व्याकरण यांचा अभ्यास केला. त्यांची शास्त्रींची बुद्धिमत्ता आणि अभ्यासाची कळकळ पाहून आचार्य त्यांच्यावर संतुष्ट झाले आणि लवकरच त्यांनी आपल्या घरीच वासुदेवशास्त्री यांची जेवणाची सोय केली.[२]
+साताऱ्याला वासुदेवशास्त्री अडीच वर्षे होते. त्यांचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले पण नंतर त्यांना पैशांची मोठी चणचण भासू लागली. एकदा शास्त्री साताऱ्यातील भटमहाराजांच्या हौदावर गेले असता पुण्याचे शिक्षक बजाबा बाळाजी नेने यांच्याशी त्यांची गाठ पडली. नेने मास्तर व वासुदेवशास्त्री यांच्यात 'एखाद्या विषयावर कोण जास्त चांगली व जलद कविता करतो' याची पैज लागली व वासुदेवशास्त्रींनी ती पैज जिंकली. नेने मास्तर वासुदेवशास्त्र्यांच्या ज्ञानावर खूष झाले व त्यांनी पुण्याला शाळेत आपल्या बदली नोकरीवर जाण्यासंबंधी विचारले. शास्त्रीबुवा त्यासाठी लगेच तयार झाले. त्यानंतर वासुदेवशास्त्री पुण्यात दरमहा पंधरा रुपये पगारावर शाळेत रुजू झाले.[३]
+पुण्यात आल्यावर वासुदेवशास्त्री यांची माधवराव कुंटे, श्रीधर विठ्ठल दाते, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, सार्वजनिक काका, विष्णूशास्त्री चिपळूणकर अशा थोरामोठ्यांशी ओळख झाली. विष्णूशास्त्र्यांनी काढलेल्या 'काव्येतिहास संग्रह' या मासिकातील संस्कृत विभागाचे संपादन विष्णूशास्त्र्यांच्या गैरहजेरीत वासुदेवशास्त्रींनी केले. लोकमान्य टिळक आणि वासुदेवशास्त्रींची ओळख डेक्कन कॉलेजपासून होती. म्हणूनच वासुदेवशास्त्रींनी आपली शाळेतील नोकरी सोडून टिळक, आगरकर व विष्णूशास्त्री यांनी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. टिळक व आगरकर यांनी काढलेल्या वर्तमानपत्राला 'केसरी'हे नाव वासुदेवशास्त्री यांनी सुचवले होते.[४]
+न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वासुदेवशास्त्रींनी केवळ दहा महिने शिकवले. त्यानंतर त्यांनी पुणे सोडले व २८ नोव्हेंबर १८८० रोजी ते मिरजेत नव्याने स्थापन झालेल्या हायस्कूलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून रुजू झाले.[५]
+मिरजयेथील शाळेत ते संस्कृत आणि मराठी हे विषय शिकवत. शाळेतील विद्यार्थी त्यांना फार घाबरत. पण तेच वासुदेवशास्त्री विद्यार्थांना जीव ओतून शिकवत. सर्व विद्यार्थांना ते समान वागणूक देत. गरीब-श्रींमंत असा भेदभाव करत नसत. तसेच ते शाळेप्रमाणे घरीही मुलांना बोलवून शिकवत असत.
+लोकमान्य टिळकांच्या केसरीच्या पहिल्या पानावर वरच्या भागी वासुदेवशास्त्री खरे यांचा
+गजालिश्रेष्ठा ह्या निबिडतरकान्तारजठरी। मदान्धाक्षा मित्रा क्षणभरिहि वास्तव्य न करी।
+नखाग्रांनी येथे गुरूतर शिला भेदुनि करीं। भ्रमाने आहे रे गिरिकुहरि हा निद्रित हरी॥
+हा श्लोक असे. हा श्लोक म्हणजे वासुदेवशास्त्री खरे यांनी जगन्नाथ पंडिताच्या भामिनीविलासमधील श्लोकाचा मराठी समश्लोकी काव्यानुवाद होता.
+जगन्नाथ पंडिताचा मूळ श्लोक :
+स्थितिंनो रे दध्या: क्षणमपि मदान्धेक्षण सखे।
+गजश्रेणीनाथ त्वमिह जटिलायां वनभुवि।
+असौ कुम्भिभ्रान्त्या खरनखरनिर्दारितमहा-
+गुरूग्रावग्राम: स्वपिति गिरिगर्भे हरिपति:॥
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14339.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14339.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..de93b025eb7c89f4c3dc9171f21de8ae7e4dd0f8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14339.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+वास्को हा शब्द खालील अर्थांनी वापरला जातो --
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14349.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14349.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0dc0998a442782d32b80a9a6142b7f68768483ff
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14349.txt
@@ -0,0 +1 @@
+वास्को द गामा (१४६० ते २४ डिसेंबर १५२४) हा एक पोर्तुगीज खलाशी होता. वास्को द गामाला सर्वप्रथम युरोपाहुन भारतापर्यंत समुद्रयात्रा करण्याचे श्रेय दिले जाते. त्याने इ.स. १४९८ मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14353.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14353.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e7a5776fe9e81f74e2c68086e7b2a7e46f363602
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14353.txt
@@ -0,0 +1 @@
+वस्तुनिष्ठ वस्तू व्यक्ती प्रसंग यांचा यथार्थ, यथामूल्य सहसंबंध सिद्धवणे.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14359.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14359.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..947b97082df8427ccd0b536925891c3e6c3b071a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14359.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+खगोलशास्त्रामध्ये एखाद्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाच्या पृष्ठभागावर पाणी द्रवरूपात राहू शकण्यासाठी त्या ग्रहाची कक्षा ताऱ्यापासून एका विशिष्ट अंतरावरील क्षेत्रामध्ये असवी लागते. अशा क्षेत्राला त्या ताऱ्याचे वास्तव्ययोग्य क्षेत्र म्हणतात.[१][२]
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1436.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1436.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1436.txt
@@ -0,0 +1 @@
+† खेळलेले सामने (गोल).
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1438.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1438.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1ef7e104f19316f8f1ea11b45dc9d7a4bd19a51d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1438.txt
@@ -0,0 +1 @@
+साखळी सामने क्रीडा स्पर्धांमधील संघांची क्रमवारी ठरविण्यासाठीची एक पद्धत आहे. स्पर्धेतील संघांचे गट करण्यात येतात. काही वेळेस सगळ्या संघांचा एकच गट असतो. प्रत्येक संघ आपल्या गटातील प्रत्येक संघाबरोबर सामने लढवतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1439.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1439.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7812391fab9783d4ee132a60240adc73bb0be0b8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1439.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राऊतखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14393.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14393.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..90cc6abf053d7903fa6b02e734bf30faf02e6500
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14393.txt
@@ -0,0 +1,2 @@
+वाहेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14402.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14402.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..227547bcceb3555cd7b39e972156ec735dced0a4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14402.txt
@@ -0,0 +1,30 @@
+इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे (जन्म : २४ जून १८६३; - ३१ डिसेंबर १९२६) हे मराठी इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.
+वि. का. राजवाडे यांचा जन्म महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील वरसई येथे झाला. [१]
+बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्लिश भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी जानेवारी १८९४ मध्ये भाषांतर नावाचे मासिक सुरू केले. त्याच्या उपोद्घातामध्ये हे मासिक सुरू करण्यामागे आपला उद्देश स्वभाषेची सेवा आणि त्यायोगे होणारी देशसेवा आहे असे त्यांनी सांगितले आहे.[२]
+१८९८ साली त्यांनी लिहिलेल्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली.
+३१ डिसेंबर १९२६]] रोजी राजवाडे यांचे निधन झाले.
+राजवाडे म्हणायचे - ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेलाो नाही.
+राजवाडे ह्यांच्या जन्माच्या वर्षाबाबत थोडा गोंधळ झालेला दिसतो. त्यांच्याविषयीच्या विविध लेखनांत त्यांचे जन्मवर्ष वेगवेगळे दिलेले आढळते[३].
+राजवाडे ह्यांच्या मृत्यूनंतर द. वा. पोतदार ह्यांनी केसरीत लिहिलेल्या लेखात त्यांची जन्मतिथी आषाढ शु. ८, शके १७८६ अशी नोंदवलेली आढळते[४]. ह्यानुसार इ. स. १२ जुलै १८६४ हा दिनांक[५] मिळतो.
+मात्र राजवाड्यांच्या स्मृत्यर्थ प्रकाशित झालेल्या ब्राह्मण-पत्रिकेच्या राजवाडे तिलांजली अंकात वा. दा. मुंडले ह्यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे त्यानुसार राजवाडे ह्यांनी मुंडल्यांना आपला जन्मशक १७८५ असा सांगितला होता. त्याबाबत मुंडले ह्यांनी पोतदार ह्यांच्याकडे विचारणा केली आणि राजवाड्यांचे थोरले बंधू वैजनाथपंत राजवाडे ह्यांच्याकडे त्यांना विचारणा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे विचारणा केली असता राजवाडे ह्यांची एक जन्मपत्रिका वैजनाथपंत ह्यांनी पोतदारांना उपलब्ध करून दिली. ती मुंडले ह्यांच्या लेखात छापली असून त्यावर राजवाड्यांची जन्मतिथी आषाढ शु. ८, शके १७८५ अशी नोंदवलेली आहे[६]. इसवी सनानुसार हा दिनांक २४ जून १८६३ असा आहे[७]. दत्तोपंत पोतदार ह्यांनीही नंतरच्या काळात ह्याच तिथीचा उल्लेख केलेला आढळतो [८].
+ह्याव्यतिरिक्त १२ जुलै १८६३[९] आणि २४ जुलै १८६३[१०] असे दोन दिनांक राजवाडे ह्यांचे जन्मदिनांक म्हणून नोंदवलेले आढळतात. मात्र त्यांचे आधार नोंदवलेले आढळत नाहीत[११]. त्यामुळे उपलब्ध पुरावे पाहता आषाढ शु. ८, शके १७८५ (२४ जून १८६३) हाच दिनांक राजवाडे ह्यांचा जन्मदिनांक असावा असे म्हणता येते.
+महाराष्ट्राच्या विचारविश्वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. नंतरही इतिहाससंशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्य न् वाक्य ब्रह्मवाक्य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले.
+राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. ‘महिकावतीची बखर’ आणि ‘राधामाधवविलास चंपू’ या प्राचीन ग्रंथांचे संपादन केले आणि मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही राजवाडे यांनी अविश्रांत कष्ट घेऊन, प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधनसामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता.
+राजवाडे यांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाची प्रस्तावना मूळ पुस्तकापेक्षा अधिक वाचनीय आहे. असेच त्यांच्या बहुतेक पुस्तकांबद्दल म्हणता येईल.
+राजवाडे बुद्धिमान तर होतेच; पण त्यांना प्रतिभाशक्तीचीही देणगी लाभली होती. जबरदस्त आत्मविश्वास हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यामुळं साधा अंदाज किंवा कयाससुद्धा ते अशा पद्धतीने व अशा आक्रमकपणाने मांडत, की जणू काही तो त्रिकालाबाधित सत्य असलेला महासिद्धान्तच आहे.
+
+बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन
+द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार*
+विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून
+दाखवला पाहिजे.
+सांगड तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही
+संज्ञा देता येते.
+अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे
+आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार
+म्हणून राजवाडे परिचित आहेत.
+
+_संदर्भ - इतिहास व राज्यशास्त्र
+
+हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
+विकिपीडिया मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1442.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1442.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d8d2ecff363546918c4e3ae67f9f0f19b9692e1c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1442.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राऊतवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14440.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14440.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7a049e078123ae691aa94fda87fdd446d815aef1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14440.txt
@@ -0,0 +1,2 @@
+डॉ. विनायक रा. करंदीकर (जन्म : २७ ऑगस्ट १९१९ - १५ एप्रिल २०१३) हे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात प्राध्यापक होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते सचिव होते. त्यांचा संतसाहित्य, रामकृष्ण परमहंस, आणि स्वामी विवेकानंद यांचा विशेष अभ्यास होता. डॉ. करंदीकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाशी संलग्न विविध संस्थांमध्येही काम केले. रामकृष्ण मठाशी त्यांचा निकटचा संबंध होता. दैनिक ’तरुण भारत' प्रकाशित करणाऱ्या राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते पदाधिकारी होते. मराठी ज्ञानकोशाच्या संपादनाचे कामही डॉ. करंदीकरांनी केले आहे. डॉ. करंदीकर यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी, इंग्रजी, कन्नडसह अन्य भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या ’इंडियन मास्टरपीस' या संपादित ग्रंथात ज्ञानदेव-तुकारामांवर करंदीकरांनी लिहिलेल्या इंग्रजी लेखांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14452.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14452.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5cd13d282b5bb3d65a94392254b2b519c3632644
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14452.txt
@@ -0,0 +1,4 @@
+विनायक सदाशिव वाळिंबे[१] , अर्थात वि.स. वाळिंबे किंवा बाबा वाळिंबे (ऑगस्ट ११, इ.स. १९२८ - २२ फेब्रुवारी, इ.स. २०००[२]) हे मराठी लेखक व पत्रकार होते. यांनी विशेषकरून ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. ते केसरी वृत्तपत्रात लिहिणारे एक पत्रकार होते.
+विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म ११ ऑगस्ट, इ.स. १९२८ रोजी झाला. त्यांना राजा, मनोहर असे दोघे भाऊ व द्वारका नावाची एक बहीण होती.
+विद्यार्थिदशेत वाळिंबे पुण्यात वास्तव्यास होते. इ.स. १९४८ साली गांधीहत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंब्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी ठेवण्यात आले होते [३]. या घडामोडींमध्ये त्यांचे शिक्षण खंडले. लवकरच ते प्रभात वृत्तपत्रामध्ये नोकरीवर रुजू झाले [३]. प्रभात वृत्तपत्रानंतर ते ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात काही काळ नोकरीस होते. इ.स. १९६२-६३ च्या सुमारास वाळिंबे केसरी वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून रुजू झाले[३]. केसरीत असताना पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी ते कार्डिफ येथे गेले होते.
+वाळिंबे यांनी अनेकांची चरित्रे लिहिली त्यांपैकी राजमाता (विजयाराजे शिंदे यांचे आत्मकथन), व युवराज (रणजितसिंग यांचा मुलगा दुलिपसिंग याच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी) विशेष उल्लेखनीय आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14456.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14456.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..625f2b9e6f5fb3801fdd156e990304a104cc91e7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14456.txt
@@ -0,0 +1,6 @@
+डॉ. वि.ह. वझे (?? - डिसेंबर, इ.स. २०१६) हे कोल्हापूरमधील आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत काम करणारे शल्यचिकित्सक होते.
+डॉ. वझे हे मूळचे औरंगाबादचे असून त्यांनी मुंबई वैद्यकीय महाविद्यालयात प्रतिकूल परिस्थितीत सर्वाधिक गुण मिळवत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व आरोग्यसेवेसाठी कोल्हापूरला स्थायिक झाले.
+वझे यांनी कोल्हापूरच्या अंबाई हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. ते केवळ नाडी परीक्षेद्वारे रोगाचे अचूक निदान करून अल्प मोबदल्यात रुग्णांवर उपचार ककरीत. वैद्यकीय व्यवसाय सांभाळतानाच त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे सरकारी रुग्णालयात मानद शल्यचिकित्सक पदी असंख्य रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. भारत-पाक, चीन युद्धात जखमी झालेल्या कोल्हापूर परिसरातील वीर जवानांवर त्यांनी मोफत उपचार केले तसेच जवानांच्या कुटुंबीयांचीही मोफत वैद्यकीय सेवा केली. यात त्यांची पत्नी मीनाताई वझे यांनी त्यांना साथ दिली
+वझे भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर, गुजराल, देवगौडा, वाजपेयी, नरसिंहराव आणि मनमोहनसिंग यांचे मानद शल्यचिकित्सक होते.
+वझे यांनी कोल्हापुरात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्यासाठी मदत केली.
+वझे यांना अभिजात शास्त्रीय संगीत, संगीत नाटके, साहित्यिक चळवळ यांची आवड होती. त्यांनी अनेक सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत केली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14472.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14472.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0cb808c5c4c7c80c1b2e078f22b2f23e8c769142
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14472.txt
@@ -0,0 +1 @@
+विंचेस्टर [१][२] हे हॅम्पशायर, इंग्लंडमधील कॅथेड्रल शहर आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14480.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14480.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c4f29495ba52ba02c0f2546208e6965cc22062e4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14480.txt
@@ -0,0 +1,3 @@
+विंडम काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र न्यूफेन येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,९०५ इतकी होती.[२]
+विंडम काउंटीची रचना १७८१ मध्ये झाली. या काउंटीला कनेटिकट मधील विंडम शहराचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14516.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14516.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..433dee706b974c03c91105d696ad6b83e5acb4c4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14516.txt
@@ -0,0 +1 @@
+विंडोज फोन ७ (इंग्लिश: Windows Phone 7) ही मायक्रोसॉफ्टने मोबाईल फोनसाठी विकसित केलेली विंडोज फोन या संचालन प्रणाल्यांच्या मालिकेतील पहिली संचालन प्रणाली आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14522.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14522.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14522.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14524.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14524.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14524.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14559.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14559.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..95c4b092bddccaecb63a0011afd6c96c549fe709
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14559.txt
@@ -0,0 +1 @@
+विंडोज सर्व्हर हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीने प्रकाशित केलेली सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठीची संचालन प्रणाली आहे.
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14560.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14560.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8c75453cf321ae277d09e9229fc0fc7e501afa13
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14560.txt
@@ -0,0 +1 @@
+विंडोज सर्व्हर २०१२ ही संगणक संचालन प्रणाली विंडोज ८ वर आधारित असून ती सर्व्हर संगणकांसाठी आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14562.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14562.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9303ac716249c5aafe74dc2cd9c94b19cd45465c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14562.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विंडोज ७ (इंग्लिश: Windows 7) ही मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेली नवीन विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे. २२ ऑक्टोबर २००९ रोजी विंडोज ७ चे प्रकाशन करण्यात आले. २००६ साली काढलेल्या विंडोज व्हिस्टा ह्या ऑपरेटिंग सिस्टममधील अनेक त्रुटी मायक्रोसॉफ्टने विंडोज ७ मध्ये सुधारल्या आहेत.
+विंडोज ७ मधे आधी असलेल्या सिक्युरिटी सेंटर सुविधेचे रूपांतर करून अॅक्शन सेंटर सुविधा देण्यात आली आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14565.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14565.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14565.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14585.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14585.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f035329230d4cad09374518dcc067c351d2a3373
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14585.txt
@@ -0,0 +1,14 @@
+
+ज्ञानपीठ पुरस्कार, कबीर सन्मान,
+गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर'(जन्मः २३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला.[१] वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.
+विंदाचे वडील विनायक करंदीकर कोकणात पोंभुर्ला येथे असत. विंदांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयं संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला, पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्वीकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. केवळ लेखन करण्यासाठी, इ.स. १९७६ मध्ये व्यावसायिक आणि इ.स. १९८१सालामध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली.
+विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर या लेखिका होत्या. त्यांना एक मुलगी सौ .जयश्री विश्वास काळे आणि आनंद आणि उदय असे दोन मुलगे आहेत.
+विंदांना इ.स. २००३ साली बेचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. [२] त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषेतून मराठीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकाला पुरस्कार द्यावा असे त्यांनी सुचविले होते.[३]
+विंदांनी मराठी काव्यमंजूषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातली, मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचतील असे पाहिले. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. इ.स. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला.
+
+महाराष्ट्र सरकार २०११सालापासून साहित्यिकांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देते.
+विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते. तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतमबुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि जातिवंत विदूषकांची मिस्किल नजर यांची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी असेच तिचे रूप आहे. निखालस शारीर अनुभवातील रसरशीत सत्याला सुरूप देण्यात ती जशी रंगून जाताना दिसते तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वरवर जाण्यात संपूर्ण देहभान विसरते. ती कधी चित्रमयी बनते, कधी कोड्याच्या भाषेत बोलते, तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो. तिचे रूप न्यारे आहे. व्यक्तित्व आगळे आहे. तिचा रोख झोक नोक सर्व तिचा आहे. ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळून सोडते.
+विजया राजाध्यक्ष यांनी ग्रंथाली प्रकाशनाकरीता विंदाशी केलेल्या संवादात विंदा आजच्या समकालीन मराठी साहित्याबद्दल म्हणतात, "वाचकांचे अनेक थर आहेत, यातला कोणताही एक थर वंचीत ठेवणे हे पाप आहे. अशी कल्पना करा की, वाड्मय हे एक जंगल आहे. चार उच्चभ्रू लोकांना बाग हवी असते. त्या बागेच्या रचनेबद्दल त्यांच्या काही कल्पना असतात. पण कोणत्याही देशात बागेप्रमाणे जंगलही पाहिजेत आणि गवताळ प्रदेशही पाहिजेत. जंगलात सर्व प्रकारची बेगुमानपणे वाढलेली झाडे पाहीजेत." हे म्हणतानाच विंदा मराठी साहीत्यात पुरेसे महावृक्ष नसल्याबद्दल खंतही व्यक्त करतात.
+मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांत - "करंदीकरांची कविता प्रयोगशील आहे. त्यांचे सामाजिक, राजकीय तत्त्वज्ञान मार्क्सिस्ट संस्कारांचे होते. त्यामुळे प्रचाराचे बांडगूळ टाळून सामाजिक, राजकीय कविता लिहिणे कठीण होते पण विंदामधल्या कलावंताने हे आव्हान यशस्वीपणे पेलले. त्याच्या कवितेची शैली ही वक्तृत्वपूर्ण आहे. पण तरीही ती भाषणबाजी करीत नाही. करंदीकरांची प्रकृती ही तेचतेच दळण यशस्वीपणे दळत राहणाऱ्या माणसाची नाही. तो सतत काहीतरी नवीन शोधत असतो. नव्या अनुभवांना भिडत असतो. काहीवेळा छंदाची मोडतोड करूनही आपला वेगळा छांदिष्टपणा प्रकट करीत असतो. करंदीकरांमध्ये जसा एक कवी आहे तसाच एक तत्त्वचिंतकही आहे. कविता, ललित निबंध, समीक्षा, इंग्रजीतील मौलिक ग्रंथांची भाषांतरे अशा विविध अंगांनी करंदीकरांनी थोर साहित्यसेवा केली आहे. तेव्हा त्यांना मिळालेले 'ज्ञानपीठ' हे या सेवेसाठी व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे."
+शंकर वैद्य (कविता-रती दिवाळी अंक-२००५) यांच्या मते विंदा करंदीकरांची जीवनविषयक दृष्टी ही कठोर बुद्धिवादी, पूर्णपणे वास्तवशील आणि नितांत ऐहिक स्वरूपाची आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1459.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1459.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..61f22704e4d181bf23d58f7a085f0fe1f611768b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1459.txt
@@ -0,0 +1,4 @@
+२४ ऑक्टोबर, इ.स. २००९
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14627.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14627.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e4c3ee88b45328584ab16392a7ecec7bfd594fc4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14627.txt
@@ -0,0 +1,9 @@
+विकास गुप्ता (जन्म ७ मे १९८८ देहरादून) हा एक भारतीय टेलिव्हिजन निर्माता, पटकथा लेखक आणि होस्ट आहे.[१]त्याने बिग बॉस ११ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ९ मध्ये भाग घेतला होता.[२]
+गुप्ता यांनी वयाच्या १७ व्या वर्षी बालाजी टेलीफिल्म्समध्ये इंटर्न म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर, त्याने स्वतःचे प्रॉडक्ट स्टुडिओ लॉस्ट बॉय प्रॉडक्शन सुरू केले ज्याने गुमराहः एंड ऑफ इनोसेंस, वॉरियर हाय, कैसी ये यारियान, व्ही द सीरियल, ये है आशिकी आणि एमटीव्ही वेबबेड सारख्या दूरचित्रवाणी मालिका तयार केल्या. गुप्ता हे एमटीव्ही इंडियाचे सर्वात तरुण प्रोग्रामिंग हेड देखील राहिले आहेत.[३]
+ऑक्टोबर २०१७ मध्ये, गुप्ताने बिग बॉस ११ मध्ये भाग घेतला होता जिथे तो हंगामातील दुसरा धावपटू होता. २०१७ मध्ये त्यांनी एएलटीबालाजी वर क्लास ऑफ २०१७ चित्रपटाची निर्मिती केली.
+२०१८ मध्ये, त्यांनी व्हूट वर आयफा अवॉर्ड्स २०१८ साठी थायलंडमध्ये आयफा बझचे आयोजन केले. गुप्ता यांनी एमटीव्ही इंडियावर ‘ऐस ऑफ स्पेस’ हा स्वतःचा रिअल्टी शोदेखील तयार केला आणि होस्ट केला.२०१९ मध्ये, त्याने अर्जेंटिनामध्ये कलर्स टीव्हीच्या फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 9 मध्ये भाग घेतला.
+वेब मालिका
+२०१७ : क्लास ऑफ २०१७
+२०१९ : पंच बीट
+२०२० : क्लास ऑफ २०२०
+विकास गुप्ता आयएमडीबीवर
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14633.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14633.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..da8dc930be84a7780d2dbfc5c3d07396d1199df2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14633.txt
@@ -0,0 +1,8 @@
+
+
+डॉ. विकास हरिभाऊ महात्मे (जन्म : अमरावती, ११ डिसेंबर १९५७) हे एक भारतीय नेत्र शल्यचिकित्सक आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार आहेत. [१]महात्मे यांचा जन्म अमरावतीमध्ये झाला. त्यांचे वास्तव्य नागपूर येथे आहे. त्यांच्या धर्मादाय आणि सामाजिक कामासाठी ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांनी एस. महात्मे नेत्र कल्याण धर्मादाय ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टतर्फे महात्मे नेत्रपेढी व नेत्र रुग्णालय नागपूरमध्ये चालवले जाते. रुग्णालयाच्या मुंबई, अमरावती, गडचिरोली आणि पुणे येथे शाखा आहेत. नेत्रतज्ज्ञ म्हणून केलेल्या धर्मादाय कामासाठी महात्मे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान झाला.[२] जून २०१६ मध्ये, डॉ. महात्मे राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते, ही निवडणूक ते बिनविरोध जिंकले.[३] त्यांच्या उमेदवारीला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी पाठिंबा दिला होता. सध्या (२०१९ साली) ते भारतीय नर्सिंग परिषदेचे सदस्य आहेत.
+१९५७ मध्ये अमरावतीमधील वाठोडा शुक्लेश्वर या दुर्गम खेड्यात जन्मलेल्या महात्म्यांना लहानपणी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. घरी वीज नसल्यामळे ते मित्रांच्या घरी अभ्यासासाठी जात असत. त्यामुळे त्यांच्या स्वभावात तीव्र इच्छाशक्ती आणि नम्रता आली, असे त्यांना वाटते. त्यांचे वडील केंद्रिय अबकारी खात्यात काम करत होते. वडलांची बदली झाल्याने महात्मे त्यांच्याबरोबर नागपूरला आले आणि तेथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षा पूर्ण होईपर्यंत नागपूरलाच राहिले. नेत्रचिकित्सेत पदव्युत्तर पदवी घेतल्यावर त्यांनी नागपूर शहरातील आपल्या घराच्या अंगणात दवाखाना उघडला. [४]नागपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी व्याख्याता म्हणूनसुद्धा काम केले.
+नेत्र शल्यविशारद म्हणून डॉ. विकास महात्मे यांची मोठी कारकीर्द आहे. भारतातील अनेक ठिकाणी तसेच मलेशिया, इंडोनेशिया, रोमानिया, इजिप्त, इराक या देशांमध्ये त्यांनी शल्यचिकित्सेची प्रात्यक्षिके दाखविली. त्यांनी डोळ्यांची एक लाखाहून जास्त ऑपरेशन्स केलेली आहेत. ते जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. तसेच ते अमेरिकन ॲकॅडमी ऑफ ऑप्थल्माॅलॉजी, तसेच ऑल इंडिया ऑप्थल्माॅलॉजी सोसायटीचे सक्रिय सदस्य आहेत. त्यांनी साईट सेव्हर, हेल्पेज इंडिया, इम्पॅक्ट इंडिया, एम्पथी फाउंडेशन, ऑर्बिस इंटरनॅशनल, आरपीजी फाउंडेशन, साद फाउंडेशन, वोकहार्ट फाउंडेशन, व्हिजन २०२० अशा अनेक स्वयंसेवी संस्थांच्या बरोबर काम केले आहे.
+डाॅ. विकास हे महात्मे नेत्रपेढी आणि नेत्र रुग्णालयाचे संस्थापक आणि वैद्यकीय संचालक आहेत. २०१७ पर्यंत या रुग्णालयात, ८०,००० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया मोफत करण्यात आलेल्या आहेत.
+डॉ. महात्मे यांनी महाराष्ट्रातील विदर्भ भागात पहिली नेत्रपेढी सुरू केली आणि तिथे नेत्रदान चळवळीला चालना दिली. त्यांची टीम ग्रामीण, आदिवासी भाग, तसेच झोपडपट्ट्यांना भेट देते आणि डोळ्यांच्या तपासणीसाठी शिबिरे भरवते. त्यांनी दुर्गम ग्रामीण भागात नेत्र तपासणीसाठी आंखवाली पम- पम (फिरते नेत्र तपासणी केंद्र) सुरू केली.
+दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, वृत्तपत्रातील लेख, पथनाट्ये याद्वारे आरोग्याबद्दल जनजागृती करण्यात विकास महात्मे यांचा पुढाकार असतो. सामान्य माणसासाठी उपलब्ध असलेल्या विविध सरकारी योजना आणि लोकांचे आरोग्याबद्दलचे हक्क याची माहिती देण्यासाठी त्यांनी ‘ आरोग्याचा अधिकार चळवळ’ सुरू केली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी दीक्षाभूमी, नागपूर येथे जमणाऱ्या लाखो लोकांसाठी त्यांचा ट्रस्ट दरवर्षी मोफत नेत्र तपासणी शिबीर भरवतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1464.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1464.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6834f76fe4df10f6b80ada055f110baab9f1d427
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1464.txt
@@ -0,0 +1 @@
+राकेश कुमार हे सद्य स्थितीतील भारतीय कबड्डी संघाचे कर्णधार आहेत. याशिवाय ते प्रो कबड्डी मधील पटना पायरेट्स या संघाचेही कर्णधार आहेत.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14642.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14642.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..80ca14ef26cd05052620febfe1257cf3a0320371
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14642.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विकासपुरी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली.
+हा विधानसभा मतदारसंघ पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14645.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14645.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..56a6ea33c491ae2a1df912b1818d167999450132
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14645.txt
@@ -0,0 +1 @@
+विकिट्रॅव्हल हा इंटरनेटवर चालवला जाणारा व पर्यटनासंबंधी माहिती देणारा एक उपक्रम आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14658.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14658.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2b9e902000c56efb0c0d134998a2b2bd3314fe90
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14658.txt
@@ -0,0 +1,4 @@
+प्रत्येक विकिपानांवर चर्चा हा विभाग असतो. त्या लेख/पानांबद्दलची चर्चा तेथे केली जाते. चर्चेत भाग घेण्यासाठी चर्चा दुव्यावर टिचकी मारा. आपणांस चर्चा पान दिसू लागेल आणि संपादनया दुव्यावर टिचकी मारल्यावर आपण आपले मत व्यक्त करु शकता. कृपया आधी असलेली माहिती घालवू नये व ~~~~ असे लिहून आपली सही करावी.
+एखाद्या सदस्याशी चर्चा करीत असताना त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी साद साच्याचा वापर{{साद|सदस्यनाव}} असा करा. येथे सदस्यनाव ऐवजी दुसऱ्या सदस्याचे नाव घाला.
+एखाद्या सदस्याला त्यांनी केलेल्या संपादनासाठी धन्यवाद द्यायचे असतील तर त्या पानावर जाउन उजवीकडे इतिहास पहा वर टिचकी मारा. पानाच्या इतिहासात त्या व्यक्तीने केलेल्या संपादनांच्या नोंदीच्या उजवीकडे धन्यवाद असे लिहिले असेल. त्यावर टिचकी देता या संपादनासाठी सार्वजनिकरित्या धन्यवाद पाठवायचे काय? होय नाही अशा प्रकारचा पर्याय तेथेच येईल. त्यापैकी 'होय' वर टिचकी दिले की झाले काम.
+अलीकडील बदल मधूनही पानाच्या इतिहासावर जाता येते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14687.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14687.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e6293d371606eeede31eee6e8a773bdffa8205e9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14687.txt
@@ -0,0 +1,58 @@
+
+Namaskar:
+Logovaril prithvichya ekhadyatari tukadyavar devnagari akshar asane sanyuktik nahi ka?nana dixit १०:०४, २१ मार्च २००७ (UTC)
+
+(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) चावडी विभागवार:
+प्रचालकांचे मूल्यांकन प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा
+स्थापना___
+काही निवडक चर्चा
+जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा --
+
+
+विकिपीडिया:चावडी(चालू)
+Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓
+
+विकिपीडिया:चावडी/प्रगती(चालू)
+Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓
+
+
+विक्शनरी:चावडी
+प्रस्तावित प्रकल्प
+विकिबुक्स चावडी
+विकिक्वोट्स चावडी
+Talk:मुखपृष्ठ
+प्रस्तावित प्रकल्प
+Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र
+मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प
+ही उपचावडी विकिपीडिया शब्द मराठीत कसा लिहावा, ज्ञानकोश का विश्वकोश आणि लोगो कसा असावा या बद्दल आहे.मुख्य चावडीत अशी चर्चा कुठे आढळली तर इथे स्थलांतरीत करावी
+Please also see Wikt:Wiktionary:चावडी/लोगो,लेखन चर्चा
+Folks,
+User:Wolf has created a new transparent logo for us. We still are not decided on the correct spelling of विकिपिडीया/विकिपीडिया. If no consensus is reached in the next two days, the new image will be uploaded.-अभय नातू
+Re:support; "विकिपीडिया"
+"विकिपीडिया मराठीत लिहिताना कुठलीही शंका येऊ नये असे मला वाटते.कारण:
+१)इंग्रजीत शेवटी आ हा उच्चार फ़क्त ahनेच होतो, उदा: Allah चा उच्चार अल्ला.
+२)मारिया, बल्गेरिया, रशिया वगैरेंचे अस्सल इंग्रजी उच्चार मारिअऽ, बल्गेरिअऽ, रशऽ असेच आहेत.मराठीत हे शब्द 'या'न्त लिहिले तरच भाषासुसंगत दिसतात. 'आ'न्त शब्द मराठीत नसावेत. असलेच तर ते 'या'न्त किंवा 'वा'न्त होतात. उदा: जिओ X /जियो\/; कौआ X/कौवा\/; बुवा वगैरे.
+३) इंग्रजीत अतिशय मोठे शब्द सोडले तर सर्वसाधारण शब्दात एकच आघात असतो. अशा शब्दात बहुधा एकापेक्षा अधिक दीर्घ अक्षरे नसतात.विकिपीडियात 'पी' दीर्घ आहे त्यामुळे बाकीची सर्व ऱ्हस्व. ब्रिटिशांनी हे स्पेलिंग vikipaedia असे केले असते.
+४) V चा उच्चार खालच्या ओठावर दात रोवून करायचा तर w मधील 'व'चा ओठांचा चंबू करून. ५) 'आय्'चा उच्चार नेहमी ऱ्हस्व 'इ' होतो. अपवाद:- इन्वलीड्(अपंग/अपंग करणे) ; परंतु इनव्हॅलिड(बेकायदेशीर,गैरलागू इत्यादी.) त्यामुळे विकिपीडिया हाच बरोबर उच्चार आहे. w असल्याने 'वि' ओठांचा चंबू करून म्हणायचा." (Shuddha Marathi's comment at Manogat)
+Here's Wolf's message and my reply
+Hello!
+I am new here. My user account is Wolf. Unfortunately, I speak no Marathi, but I can speak English, Swedish, and a bit of Bengali and Hindi. I thought it would be nice if the Marathi Wikipedia had a new logo, so I created a transparent logo which could replace the current one. According to the front page, it is विकिपिडीया, not विकिपीडिया, so I have corrected this. Please consider changing the current logo to the new one. The Marathi Wikipedia is very nice in my opinion, and deserves a nice logo.
+Please give your thoughts on what I have done. From, --Wolf 17:59, 9 जानेवारी 2007 (UTC)
+
+I have written heading using various text properties. 'Vi, Ya have bigger font size and slightly superheaded as in English wiki logo. The 2nd line is in Amruta font. I suggest using such sophasticated font and decorated text. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 13:09, 10 जानेवारी 2007 (UTC)
+Hello,
+I have made a new version, this time with विकिपीडिया, विश्वकोश, and a bigger font size. Please give your thoughts on it.
+Thank you. From, Wolf 19:50, 10 जानेवारी 2007 (UTC)
+
+आपणास माहित आहे का मध्ये २ additions केले आहेत.
+→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 08:01, 15 जानेवारी 2007 (UTC)
+महाराष्ट्र एक्सप्रेस,
+या चित्रात विश्वकोशाचे शुद्धलेखन बदलून 'मुक्त विश्वकोश' ही ओळ साधारण ५-८ पिक्सेल वर ओढल्यास हे चित्र लोगो म्हणून वापरता येइल.
+अभय नातू १६:२१, २६ जानेवारी २००७ (UTC)
+'विकिपीडिया' हे किरण फॉंट मध्ये लिहून पाहिले तर..?→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १६:५४, २६ जानेवारी २००७ (UTC)
+
+
+
+→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १७:३८, २६ जानेवारी २००७ (UTC)
+I think the third image with that of aarti font is more attractive, Ofcourse its height has to be corrected.Just tell me which of these 3 fonts u liked it. For the lower line I will contact wolf. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १७:४३, २६ जानेवारी २००७ (UTC)
+विजय १७:४१, २६ जानेवारी २००७ (UTC)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14690.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14690.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4da09d1f8c0a0788d3852f6d7090cb30ce2cf581
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14690.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विकिपीडिया:चावडी(चालू)
+Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14699.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14699.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14699.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14723.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14723.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..29d97dc93dbe6826307b9adef325a88a36a828ec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14723.txt
@@ -0,0 +1,42 @@
+Please refer to this section for details.
+Fedora Core 3 comes with GNOME 2.8 and KDE 3.3 releases. Similarly from following table, please locate GNOME and KDE sections to refer.
+Debian based Linux distro that uses GNOME as desktop.
+There is another distro called Kubuntu that is same like above but using KDE as desktop.
+GNU Network Object Model Environment=>GNOME
+(Version) 2.8.x - 2.6.x - 2.4.x
+Pango is used by GNOME and related applications, as default font renderer. According to Indian Script Input System(ISIS), Pango is the best renderer for Linux system. However, to display Devanagari scripts, Pango requires Devanagari fonts, installed in the system. Please refer this section about how to install fonts in X11.
+This section provides general description about Input Methods and Keyboard Layouts and which to select. Based on this knowledge, one can select keyboard layout. However, Phonetic-layout is recommended for general users.
+Because Phonetic-based keyboard Layouts are intuitive, it is recommended for general users.
+
+a. Indian Script Input System (ISIS)
+It can be downloaded from Indian Script Input System Home Page.
+Please refer to this section (Recommended)
+To enable support, following two steps are required:
+As of now, explicit 'Marathi' keyboard layout is not available, or generic Devanagari layout may be termed as 'Hindi'. But it serves purpose of generic Inscript layout for Devanagari .
+Please refer to this section (Recommended)
+To enable support, following two steps are required:
+As of now, explicit 'Marathi' keyboard layout is not available, or generic Devanagari layout may be termed as 'Hindi'. But it serves purpose of generic Inscript layout for Devanagari .
+Please refer to this section (Recommended)
+To enable support, following two steps are required:
+
+Debian based Linux distro that uses GNOME as desktop.
+There is another distro called Kubuntu that is same like above but using KDE as desktop.
+GNU Network Object Model Environment=>GNOME
+(Version) 2.8.x - 2.6.x - 2.4.x
+Pango is used by GNOME and related applications, as default font renderer. According to Indian Script Input System(ISIS), Pango is the best renderer for Linux system. However, to display Devanagari scripts, Pango requires Devanagari fonts, installed in the system. Please refer this section about how to install fonts in X11.
+This section provides general description about Input Methods and Keyboard Layouts and which to select. Based on this knowledge, one can select keyboard layout. However, Phonetic-layout is recommended for general users.
+Because Phonetic-based keyboard Layouts are intuitive, it is recommended for general users.
+
+a. Indian Script Input System (ISIS)
+It can be downloaded from Indian Script Input System Home Page.
+Inscript comes with almost every distribution of Linux with GNOME. However one needs to know which version of GNOME a user is running on his/her system, to enable this support. Following major releases of GNOME are discussed here. Please refer to respective release.
+Please refer to this section (Recommended)
+To enable support, following two steps are required:
+As of now, explicit 'Marathi' keyboard layout is not available, or generic Devanagari layout may be termed as 'Hindi'. But it serves purpose of generic Inscript layout for Devanagari .
+Please refer to this section (Recommended)
+To enable support, following two steps are required:
+As of now, explicit 'Marathi' keyboard layout is not available, or generic Devanagari layout may be termed as 'Hindi'. But it serves purpose of generic Inscript layout for Devanagari .
+
+Please refer to this section (Recommended)
+To enable support, following two steps are required:
+This section describes procedure to install fonts on any X11R5/6/7 based system. Nowdays almost all of the UNIX/Linux systems are eligible for this category because they run the latest X11R6 implementations.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14744.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14744.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..691f7f69576b44145cd81dc63ad5561874a89fa7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14744.txt
@@ -0,0 +1,16 @@
+
+'१५ जानेवारी २०११ सायं ६ वाजता*(SICSR), अतुर सेंटर, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे., गूगल मॅप
+विकिभेट
+( चर्चेतील शंका : वर्गीकरण कसे करावे? कसे शोधावे ? )
+
+आपली मराठी विकिपीडिया भेट कशी घडली ते विकिपीडिया चावडीवर अवश्य नमुद करा त्यामुळे कार्यरत विकि सदस्यांचा उत्साह द्विगुणीत होतो,भेटीत कुठे व कसे जावे या बद्दल विकिपीडिया:सफर येथे अधिक माहिती प्राप्त होते.
+मराठी विकिपीडियाच्या सद्स्यांना Wikipedia:सहकार्य वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने सदस्य भेटीचे उपक्रम राबवता येतील. अशा भेटीचे स्वरूप काय असावे . काय करावे, काय करू नये, याबद्दल चर्चा पानावरचर्चा करा व त्यानंतर या पानाची सवीस्तर मांडणी व लेखन करा.
+पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन भाग १ दुवा||पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन|| हर्षल हयात
+पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन भाग २ दुवा||पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन|| हर्षल हयात
+As you might be aware, we are planning to start an India chapter of the Wikimedia Foundation. Please see Wikimedia India for details. We're currently working on the draft of bylaws. If you are interested, please join the discussion on meta, and subscribe to the wikimediaindia-l mailing list. Utcursch १७:५७, १० डिसेंबर २००७ (UTC)
+Wikimania is a conference held yearly for users of the Wikimedia Foundation projects, including Wikipedia, Wikinews, etc.
+The first conference was held in Frankfurt, Germany, on August 4-8, 2005. The second conference was held in Boston, USA (on August 4-6, 2006), the third one was held in Taipei, Taiwan (on August 3-5, 2007) and the fourth Wikimania was held in Alexandria, Egypt (on July 17-19, 2008).
+It has been decided by the jury team that Wikimania 2009 will be held in Buenos Aires.
+
+विकिमेनिया २०१० परिषद दिनांक ९ ते ११ जुलै २०१० या दरम्यान ग्डान्स्क, पोलंड येथे भरत आहे.युरोपियन युनियन अंतर्गत भरणारी ही दुसरी परिषद आहे.हे संकेतस्थळ राहण्याच्या सोयीची व्यवस्था करण्यासाठी व नोंदणीसाठी उपलब्ध आहे.
+Bids for Amsterdam and Oxford for Wikimania 2010 lost by a small margin. The planned starting day of the 9th of July will overlap the end of the Wikisym academic conference.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14746.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14746.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e5bb6f0ddc85689b8a15388a3a98bdcbd61d17b3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14746.txt
@@ -0,0 +1,14 @@
+विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही).
+तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल.
+This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information.
+सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.
+बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)
+हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.
+
+
+विकिमिडीयाचा भारतीय स्कन्ध (विकिमिडीया इंडिया चॅप्टर) हि विकिमिडीया फाऊंडेशनच्या प्रकल्पांना भारतात प्रमोट करणारी भारतीय स्वायत्त ना-नफा संस्था आहे. विकिमिडीया फाऊंडेशनचे देशपरत्वे स्थानिक पातळीवर कायदेशीर दृष्ट्या स्वायत्त संस्था स्वरुपात स्कन्ध (चॅप्टर) असतात. ज्यांचा विकिमिडीया फाऊंडेशनशी संलग्नतेसाठी करार झालेला असतो.
+विकिमिडीयाचे स्कन्ध (चॅप्टर) विकिपीडिया अथवा बंन्धूप्रकल्पांबाबत संपादकीय नियंत्रण नसते,विकिपीडिया अथवा बंन्धूप्रकल्पांबाबत निती निर्णय घेत नाहीत , किंवा विकिपीडिया अथवा बंन्धूप्रकल्पांबाबत जबाबदार नसतात. विकिपीडिया अथवा बंन्धूप्रकल्पांचे निती आणि मजकुर निर्णय प्रत्येक भाषीय प्रकल्प ऑनलाईन सहमतीतून स्वायत्तपणे घेत असतो. विकिमिडीयाचे स्कन्ध (चॅप्टर) संस्थात्मक पातळीवर केवळ विकिप्रकल्पांचा प्रचार, प्रशिक्षण कार्यशाळा, प्रादेशिक मेळावा, अशा स्वरुपाचे अनुषंगिक काम असते. विकिमिडीयाचे स्कन्धाचे विकिमिडीया फाऊंडेशन च्या वेबसाईट्स अथवा विदादात्यांवर (सर्वरवर) नियंत्रण नसते.
+विकिमिडीयाचा भारतीय स्कन्धाचे मुख्य ठाणे बेंगलोर येथे आहे. विकिमिडीयाच्या भारतीय स्कन्धाची स्थापना ३ जानेवारी २०११ रोजी झाली. [१]
+विकिमिडीयाच्या भारतीय स्कन्धाचे सभासदत्व १८ वर्षेपूर्ण झालेल्या कोणत्याही भारतीय नागरीकास अथवा भारतात पंजीकृत संस्थेस घेता येते. एक वर्षासाठी असते त्याचे नुतनीकरण दरवर्षी करावे लागते.[२]
+अर्जुन राव चावला हे प्रथम संस्थापनवर्षातील अध्यक्ष होते त्यांच्या नंतर, सुधन्वा जोगळेकर, मोक्ष जुनेजा, जयंत नाथ, यांनी अध्यक्षपदाची धूरा सांभाळली. सर्वश्री राहुल देशमुख हे जुलै २०१७ पासून सध्याचे अध्यक्ष म्हणून धूरा सांभाळत आहेत.[३]
+कार्यकारी समितीवर नियूक्त व्यक्ती अधिकतम दोन टर्मससाठी निवडून येऊ शकते.[४]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14761.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14761.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0e17b4c11685b868489ef7f318f04da1e1d96424
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14761.txt
@@ -0,0 +1,4 @@
+डब्ल्यूटी.सोशल किंवा विकीट्रिब्यून सोशल ही एक मायक्रोब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग सेवा आहे ज्यावर वापरकर्ते "सबविकिस" मध्ये योगदान देतात. ऑक्टोबर 2019 मध्ये फेसबुक आणि ट्विटरच्या पर्याय म्हणून विकिपीडियाचे कुफाउंडर जिमी वेल्स यांनी याची स्थापना केली होती. [१] सेवेत कोणत्याही जाहिराती नसतात आणि देणग्या संपतात. नोव्हेंबर 2019च्या मध्यापर्यंत त्याने २,००,०००हून अधिक वापरकर्त्यांचा दावा केला. [२] तो पटकन वाढत होता. जानेवारी २०२० पर्यंत त्याचे ४.५०,००० पेक्षा जास्त वापरकर्ते होते. तथापि, एप्रिलच्या सुरुवातीस वेबसाइटवर दर्शविलेल्या वापरकर्त्यांची संख्या जास्त नव्हती.
+[ उद्धरण आवश्यक ]
+जिमी वेल्सने फेसबुक आणि ट्विटरवर ज्याने त्यांना "क्लीकबेट बकवास" म्हटले त्याबद्दल निराश झाल्यानंतर सोशल (मूळत: "डब्ल्यूटी: सोशल" म्हणून स्वरूपित) डब्ल्यूटीची निर्मिती केली. दुवे आणि स्पष्ट स्रोतांसह पुरावा-आधारित बातम्या देऊन खोट्या बातम्यांना लढा देण्यासाठी ही घटना आहे. वापरकर्ते दिशाभूल करणारे दुवे संपादित करण्यास आणि ध्वजांकित करण्यात सक्षमअसतील. [२] डब्ल्यूटी.सोशल वापरकर्त्यांना वापरकर्त्यांना "सबविकिस" मधील इतर वापरकर्त्यांसह बातम्यांच्या साइटचे दुवे सामायिक करण्यास अनुमती देते. त्याच्या पूर्ववर्ती ( विकीट्रिब्यून, जे वेल्सने ओरिट कोपेल सह सह-स्थापना केली) विपरीत, [१] डब्ल्यूटी. सामाजिक गर्दी नव्हती. "किंमतींवर घट्ट ताबा ठेवावा" अशी इच्छा असल्याचे वेल्सचे म्हणणे आहे. [३] ऑक्टोबर 2019 मध्ये वेल्सने साइट सुरू केली. जेव्हा नवीन वापरकर्त्याने साइन अप केले तेव्हा त्यांना हजारो इतरांसह प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आले. यादी वगळण्यासाठी आणि साइटवर प्रवेश मिळविण्यासाठी वापरकर्त्यांनी एकतर देणगी द्यावी किंवा मित्रांसह एक दुवा सामायिक करावा लागला. [४] ६ नोव्हेंबरपर्यंत साइटवर २५,००० वापरकर्ते होते. त्या संख्या चेंडू नोव्हेंबर करून २,००,००० असल्याचा दावा केला होता आणि डिसेंबर ३ पर्यंत ४,००,०००. [५]
+प्रक्षेपण केले तेव्हा, मॅस्टोडॉन सारख्या मुक्त आज्ञावली ऐवजी, डब्ल्यूटी.सोशल मालकीचा संगणकप्रणालीवर चालायचे . तथापि, 7 नोव्हेंबर, 2019 पर्यंत वेल्सने म्हटले आहे की त्यांना नुकताच अॅक्टिव्हिटी पबबद्दल माहिती मिळाली होती आणि त्यात लक्ष घातले होते. [६] नंतर, वेल्सने नमूद केले की हा कोड भविष्यात जीपीएलव्ही 3 अंतर्गत प्रसिद्ध केला जाईल. [७]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14767.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14767.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6176617cdee0f7efb5f40cf55b3d6728c21f039e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14767.txt
@@ -0,0 +1 @@
+विकी सॉफ्टवेर हे विकीप्रणाली चालविणारे सॉफ्टवेर आहे. हे अनेक प्रकारचे असून अनेक संगणक भाषांमध्ये लिहिले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1477.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1477.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8ed07357c864b78aef31f3599cbed8ca7bbacb62
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1477.txt
@@ -0,0 +1 @@
+राकेश सिंग ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1479.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1479.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..90f4830b7f6027f8cec16cd8a3eea8868c7c795a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1479.txt
@@ -0,0 +1,31 @@
+"रक्ष रक्षति राक्षस:" अर्थात जे रक्षण करतात त्यांना "राक्षस" म्हणावे
+या अर्थी रक्षण करणारा हा नक्कीच ज्यांच्या रक्षण करायचे आहे त्यांच्यापेक्षा बलदंड, विशाल, शूरवीर, आक्रमक, भीतिदायक असाच असला पाहिजे
+"राक्षस म्हणजे समाजकंटक, क्रूर, परधन-परस्त्री हडपणारा नव्हे"
+
+उदा. राजकीय नेता किंवा प्रसिद्ध व्यक्ती किंवा सिनेअभिनेते यांचे रक्षण करण्यासाठी जे bodyguard किंवा bouncer ठेवले जातात त्यांच्याकडे बघून आपल्याला "राक्षस" कुणाला म्हणावे याची नक्कीच कल्पना येईल
+तसेच समाजाचे रक्षण करणारे पोलीस देशाचे रक्षण करणारे जवान हेही "राक्षसच" होत
+आपल्या कथापुराणांमधे रक्ष, यक्ष आणि दक्ष यांचा वारंवार उल्लेख दिसतो
+रक्ष म्हणजे राक्षस हे वर सांगितल्याप्रमाणे समाजाचे रक्षण करतात
+यक्ष हे धनाचे रक्षण करतात (कुबेर)
+आणि
+दक्ष हे दक्ष असणारे द्वारपालाचे काम करतात हे जवळपास सर्वच मंदिराच्या दारात उभे असलेले आपल्याला दिसतात (जय विजय)
+तर मंडळी राक्षसांबद्दल कुठल्याही प्रकारचा दुराग्रह मनात बाळगू नका
+शक्य होईल तितक्या सर्वांगाने राक्षसांचा अभ्यास करा
+
+शत्रू राष्ट्राला आपले सैनिक आपले रक्षणकर्ते (राक्षस) हे खलनायकच वाटतात म्हणून आपणच आपल्या नायकांना खलनायक ठरवू नकाराक्षस (Sanskrit: राक्षस, rākṣasa) हा अनिष्ट शक्ति (भूत, पिशाच, राक्षस, इत्यादि), क्रूर, असुरी, अधर्मी, पात्र आहे.
+स्त्रीरूपातील राक्षसाला राक्षसी म्हणतात
+राक्षस एक अलौकिक कुरूप व्यक्ती आहे, जो धर्म, गूढता, साहित्य, काल्पनिक कथा, पौराणिक कथा आणि लोककथा वगैरे हिंसक साहित्यात आढळतो.
+नरक हे राक्षसांचे निवास मानले जाते
+ख्रिश्चन-सात पापामध्ये कार्य करतो. आध्यात्मिक परमेश्वराच्या विरोधी devil, fiend, evil spirit, fallen angel.
+पारशी- अंग्रा मैनयू, Angra Mainyu
+इस्लाम- दज्जाल जीन
+बौद्ध- Mara (demon)
+वैष्णव- कलि (राक्षस)
+लिलिथ
+अलक्ष्मी
+कलि (राक्षस)
+वेद, पुराण आदि धर्मशास्त्रांमध्ये प्राचीनकालच्या देवता, असुर, दानव, राक्षस, यक्ष, गंधर्व, किन्नर, नाग वगैरे कित्येक मानव जातींचा उल्लेख मिळतो. देवतांची उत्पत्ति अदिति पासून, असुरांची दिति पासून, दानवांची दनु पासून आणि, कद्रू पासून नागांची उत्पत्ती झाली असे मानले जाते.
+अदिती, दिती आणि दनू या तिघीही कश्यप ऋषीच्या भार्या होत्या. प्रारंभिक काळात यक्ष आणि रक्ष या दोन्ही मानव जाती होत्या.
+राक्षस लोग आधी संरक्षणासाठी नेमले गेले होते. परंतु नंतरच्या काळात त्यांच्या वृत्तीमध्ये बदल झाल्याने ते स्वतःच्या कर्माने बदनाम झाले. त्यामुळे त्यांनी हल्ली असुर आणि दानव यांच्यासारखे समजले जाते.
+पुराणांनुसार कश्यपाच्या सुरसा नावाच्या राणीपासून यातुधान (राक्षस) उत्पन्न झाले. परंतु दुसऱ्या एका कथेनुसार प्रजापिता ब्रह्मा ने समुद्रातल्या पाण्याच्या आणि जलचरांच्या रक्षणासाठी अनेक प्राणी उत्पन्न ककेले. त्यांमध्ये काही प्राण्यांनी संरक्षणाची जबाबदारी घेतली, त्यांना राक्षस हे नाव पडले. ज्यांनी यक्षण (पूजन) करणे स्वीकारले त्यांना यक्ष म्हणू लागले. समुद्राच्या किनारी क्षेत्रावर पर राक्षस जाततीचे लोक रहात होते.
+राक्षसांचे प्रतिनिधित्व दोघां भावांना सोपवले. 'हेति' आणि 'प्रहेति'.दोघेही मधु आणि कैटभ यांच्याइतकेच बलशाली होते. प्रहेति धर्मात्मा होता, तर हेतीला राजकारणात रस होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14791.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14791.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..80d3bd00d9fffb609c646ceea839b14e54ffe0b4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14791.txt
@@ -0,0 +1,2 @@
+व्हिक्टर न्सोफोर ओबिन (२५ मार्च, १९८७ - ) हा नायजेरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा केप टाउन सिटी एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळतो.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14801.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14801.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2a7c99734ad326ea5259741ef17d349b4f769043
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14801.txt
@@ -0,0 +1,3 @@
+विक्रम हा २०२२ चा भारतीय तमिळ -भाषेतील अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे जो लोकेश कनागराज लिखित आणि दिग्दर्शित आहे आणि राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल निर्मित आहे. [१] या चित्रपटात कमल हसन, विजय सेतुपती आणि फहाद फासिल प्रमुख भूमिकेत आहेत [२] [३] कालिदास जयराम सोबत, [४] नारायण आणि चेंबन विनोद जोस सहाय्यक भूमिकेत आहेत, तर सुर्या एका छोट्या भूमिकेत दिसत आहे. लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स मधील हा दुसरा हप्ता आहे. चित्रपटाचा साउंडट्रॅक आणि स्कोर अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीतबद्ध केला आहे, छायांकन गिरीश गंगाधरन यांनी केले आहे आणि संपादन फिलोमिन राज यांनी केले आहे. हा चित्रपट कैथीपासून पुढे चालू ठेवतो आणि अमरच्या नेतृत्वाखालील ब्लॅक-ऑप्स पथक एका मुखवटा घातलेल्या सतर्कतेचा माग काढतो, तर त्याला एका ड्रग सिंडिकेट गटाची माहिती मिळते, संधानमच्या नेतृत्वाखालील वेट्टी वगैयरा, ज्याला हरवलेली औषधे त्याच्या थंड-रक्ताच्या बॉसकडे पोहोचवायची असतात. .
+चित्रपटाची मुख्य छायाचित्रण १६ जुलै २०२१ रोजी सुरू झाली. विक्रम ३ जून २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. [५] १९८६ च्या चित्रपटाचे नाव असूनही हासन यांनी अभिनय केला होता, दोन्ही चित्रपट अन्यथा संबंधित नाहीत. विक्रम, तथापि, पूर्वीच्या चित्रपटातील थीम सॉन्गची रीमिक्स आवृत्ती दर्शवते आणि २०१९ च्या कैथी चित्रपटाचा थेट सिक्वेल असताना त्याचा आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाते. [६] [७]
+इन्स्पेक्टर बेजॉय यांनी आणि अंबूच्या बेकायदेशीर खेपाचा पर्दाफाश केल्यानंतर घडलेल्या घटनांनंतर, ब्लॅक-ऑप्स टीमचा प्रमुख, अमर याला पोलीस प्रमुख जोस यांनी मुखवटा घातलेल्या जागरुकांच्या गटाला न्याय देण्यासाठी बोलावले आहे, ज्यांनी हत्या केली आहे. स्टीफन राज (त्याच्या अटकेनंतर आणि त्यानंतरच्या सुटकेनंतर), ACP प्रभंजन आणि त्याचे दत्तक वडील कर्णन. कर्णन हा सामान्य माणूस होता आणि इतर दोघे नार्कोटिक्स विभागातील उच्च अधिकारी असल्याने अमर कर्णनच्या जीवनाचा शोध घेऊन तपासाचे नेतृत्व करतो, ज्याची हत्या स्थानबाह्य दिसते. तो कर्णनच्या भूतकाळाबद्दल एक मद्यपी, मादक पदार्थांचे व्यसनी आणि स्त्रिया म्हणून शिकतो, परंतु तो त्याच्या दत्तक नातवाच्या अगदी जवळ आहे. तपास करत असताना, अमरला संधानमला आवश्यक असलेल्या हरवलेल्या कंटेनरबद्दल कळते, जो एका मोठ्या कुटुंबाचा भाग आहे आणि वेट्टी वगैयरा नावाची गुन्हेगारी सिंडिकेट चालवतो. संधानमला हे ड्रग्ज त्याच्या रोलेक्स नावाच्या तस्कर बॉसकडे पोहोचवायचे आहे, ज्याची ओळख कोणालाही माहिती नाही. जर औषधे वितरित केली गेली, तर रोलेक्स संधानमला स्वतःचे सरकार बनविण्यात मदत करेल.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14804.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14804.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7f59e3ae04a8f831bd055417b53b49f82d0c9382
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14804.txt
@@ -0,0 +1,4 @@
+विक्रम कचेर (जन्म २१ मार्च १९८८ लागोस, नायजेरिया) हा दुबईस्थित छायाचित्रकार आणि छायाचित्रकार आहे. कचर त्याच्या ऑटोमोबाईल, फॅशन ट्रॅव्हल आणि पर्यटन फोटोग्राफीसाठी ओळखला जातो.[१] त्याला २०२१ मध्ये दुबईच्या फोटो टॅलेंट हंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[२]
+विक्रमला लहानपणापासूनच छायाचित्रणाची आवड होती आणि वयाच्या १६ व्या वर्षीच त्याने या क्षेत्राचा शोध घेण्यास सुरुवात केली. २०१० मध्ये तो टाइम्स ऑफ इंडियामध्ये फोटो पत्रकार म्हणून वृत्तपत्राच्या वन्यजीव स्तंभात योगदान देत सामील झाला. त्यासाठी त्याला २०१२ साली वन्यजीव श्रेणीतील टीओआय सर्वोत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार मिळाला.[३] २०१८ मध्ये त्याने प्रवासी छायाचित्रणात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी अरमानी, नाइके, नोवोटेल, मर्सिडीझ-बेंझ, पुमा यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससोबत त्यांच्या टेलिव्हिजन जाहिरातींसाठी काम केले. २०२१ मध्ये त्यांनी दुबईमध्ये जाहिरात चित्रपट बनवणाऱ्या माशमुपा फिल्म्सची स्थापना केली.[४]
+वर्षातील वन्यजीव श्रेणीतील टीओआय सर्वोत्तम फोटो (२०१२)
+दुबईचा फोटो टॅलेंट हंट पुरस्कार (२०२१)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14805.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14805.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c20c59d7f458ecc08f5e1f0e930607f0c884ef3a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14805.txt
@@ -0,0 +1,7 @@
+संजना काळे (२ मुली)
+डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
+विक्रम वसंतराव काळे हे भारतीय राजकारणी व महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत.
+काळे यांचा जन्म महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील पळसप या गावी झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पदवी मिळवली.
+१९९९ला त्यांनी शुभांगी काळेशी विवाह केला, तसेच निशिगंधा व संजना या दोन मुली आहेत. अनिल काळे हे त्यांचे भाऊ व उषा आणि क्रांती या दोन बहिणी आहेत.
+६ जानेवारी २०१० ते ५ डिसेंबर २०१६ पर्यंत ते महाराष्ट्र विधान परिषदेत पहिल्यांदा गेले.
+८ फेब्रुवारी २०१७ मध्ये पुन्हा दुसऱ्या वेळेस निवडुन आले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14808.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14808.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..152e16d73e79463b7c011dd5b243e79301a49b1f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14808.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विक्रम गायकवाड हे एक भारतीय सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आणि अभिनेते आहेत ज्यांनी ओंकारा, दिल्ली ६, ३ इडियट्स, कमिने, इश्कियां, भाग मिल्खा भाग, हंटर, ओके कानमनी, मिर्झ्या आणि दंगल अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.[१] २०१२ मध्ये त्यांनी तुकारामाची भूमिका केली आणि नंतर २०१५ मध्ये लोकमान्य एक युगपुरुष चित्रपटात काम केले. एक मेकअप आर्टिस्ट म्हणून त्याच्या चित्रपट प्रकल्पांमध्ये गुड मॉर्निंग सनशाइन, इंदू सरकार, तलवार आणि सप्तक आणि मूथॉन, बंदिशला आणि फत्तेशिकास्ट यांचा समावेश आहे.[२][३][४]
+विक्रम गायकवाड आयएमडीबीवर
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14812.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14812.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..96f4e4906202f8a894e9efebd466ce1b3104507a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14812.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+विक्रम शंकर पंडित (१४ जानेवारी, इ.स. १९५७; नागपूर, महाराष्ट्र - हयात) हे मराठा वंशाचे अमेरिकन उच्चपदस्थ अधिकारी आहेत. बँकिंग क्षेत्रातील सिटीग्रुप या अग्रणी कंपनीसमूहाचे हे डिसेंबर, इ.स. २००७पासून प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत.
+यांनी कोलंबिया विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी शाखेत बी.एस. व एम.एस. असे अभ्यासक्रम पुरे केले. त्यानंतर यांनी कोलंबिया बिझनेस स्कूल येथून वित्त विषयात एम.बी.ए. व पीएच.डी. केले.
+इ.स. २००८ साली भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14822.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14822.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e2884fd77ed65c7d487368b5ca63df915a0705e6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14822.txt
@@ -0,0 +1,3 @@
+विक्रम राठोड.
+ऑगस्ट ५, इ.स. २००६
+दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14829.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14829.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..56cb0bf05fda268d419f8b2a76b6061dd6e68183
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14829.txt
@@ -0,0 +1,4 @@
+विक्रम संपत हे लोकप्रिय भारतीय इतिहासकार आहेत, जे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि गौहर जान यांच्या चरित्रे लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. २०२१ मध्ये, संपतची रॉयल हिस्टोरिकल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली.
+विक्रम संपत यांचा जन्म आणि लहानपण हे बेंगलोरमध्येच गेले, त्यांनी बंगळुरूमध्ये श्री अरबिंदो मेमोरियल स्कूल आणि बिशप कॉटन बॉईज स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बीट्स पिलानी ( BITS Pilani) मधून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि गणितात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी मुंबईच्या एस पी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमधून फायनान्समध्ये एमबीए केले. संपतने ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील स्कूल ऑफ म्युझिकमधून एथनोम्युसिकोलॉजी (ethnomusicology-वांशिक संगीतशास्त्र) मध्ये डॉक्टरेट (ऑक्टोबर २०१७) मिळवली आहे.
+विक्रम संपत यांनी त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून काही गौरवशाली ऐतिहासिक पात्रांच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे. त्यांचे पहिले पुस्तक, स्प्लेंडर्स ऑफ रॉयल मैसूर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ द वोडेयर्स हे म्हैसूरच्या वाडियार राजवंशाचा इतिहास होते. त्यांचे दुसरे काम —माय नेम इज गौहर जान: द लाइफ अँड टाइम्स ऑफ अ म्युझिशियन— हे ग्रामोफोनवर रेकॉर्ड करणारे भारतातील पहिले शास्त्रीय संगीतकार गौहर जान यांचे चरित्र आहे [१]. त्यांचे तिसरे पुस्तक - व्हॉईस ऑफ द वीणा: एस. बालचंदर, वीणा उस्ताद डॉ. एस. बालचंदर यांचे जीवनचरित्र आहे. त्यांचे चौथे काम सावरकरांचे दोन भागांमध्ये चरित्र आहे - सावरकर: इकोज फ्रॉम अ फॉरगॉटन पास्ट, १८८३-१९२४ आणि सावरकर: अ कॉन्टेस्टेड लेगसी १९२४-१९६६ [२]. विक्रम संपत यांनी केलेल्या सावरकरावरील संशाधनामुळे ह्या पुस्तकाच्या माध्यमातून सावरकराबाबत असलेले बरेच मतभेद दुर करण्याचा प्रयत्न केला आहे.
+त्यांना इंग्रजी साहित्यात साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला होता[३]. गौहर जानवरील पुस्तकासाठी न्यू यॉर्कमधील ऐतिहासिक संशोधनातील उत्कृष्टतेसाठी ARSC आंतरराष्ट्रीय पुरस्कार.२०२१ मध्ये, संपतची रॉयल हिस्टोरिकल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14835.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14835.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cab136ab73579462cdb39f9f72133b26dd229f35
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14835.txt
@@ -0,0 +1 @@
+विक्रम साराभाई अंतराळ केंद्र (हिंदी: विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र; मल्याळम: വിക്രം സാരാഭായ് ബഹിരാകാശകേന്ദ്രം) हे भारताच्या इस्रो संस्थेचे मोठे संशोधन केन्द्र आहे. येथे अग्निबाण आणि अंतराळयानांबद्दलचे संशोधन होते. हे केरळ राज्याची राजधानी तिरुवअनंतपुरम येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14841.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14841.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8fd7eda2bfe2ab2da7acb2415d7cbd243a53e30c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14841.txt
@@ -0,0 +1,9 @@
+विक्रमगड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. मुख्यालय असलेल्या विक्रमगड शहरात नगरपंचायत आहे.
+१) तालुक्यातील झाडपोली येथे इंजिनियर कॉलेज आहे.cbsc शाळा,मोफत mpsc upsc वाचनालय ,भगवान सांबरे रुग्णालयात मोफत उपचार
+2) औंदे येथे महाविद्यालय आहे BA Bcom bsc
+3) तालुक्यातील कावळे येथे पिंजाळ नदी च्या काठी गोरक्षनाथ मठ आहे.महाशिवरात्री च्या दिवशी येथे यात्रा भरते
+तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[१]
+आदिवासी हे वनात राहतात.आदिवासीचा वनाशी जन्मजात संबंध असतो. वनात पक्षी, प्राणी, झाडे ह्यांच्याशी त्यांचा पदोपदी संपर्क येत असतो. विपुल वनसंपदा असल्याने वनौषधींची बरीच झाडे निसर्गतःच रुजलेली असतात. आदिवासी बांधव विविध हंगामात येणाऱ्या फळाफुलांपासून पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. जंगलात खैर, साग,कारवी, पळस, शिसव,बांबू, मोह अशी अनेक प्रकारची झाडे असतात. आदिवासी बांधव मोह फुलापासून अनेक पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. मोहफुलाची चटणी, मनुका, लाडू असे रुचकर पदार्थ बनवले जातात. मोहाच्या बियांपासून तेल काढले जाते. मोहफुलाचे पदार्थ सांधेदुखी, अशक्तपणा, पोटदुखी, उन्हाचा त्रास अश्या काही आजारात खाल्ले जातात.जंगलात मिळणाऱ्या गवतापासून टोपल्या व शोभेच्या वस्तू तयार करतात.शासनातर्फे आदिवासी बचत गटांना मार्गदर्शन व मदत केली जाते.[२]
+https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14859.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14859.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a55192dd879c0489d4614e2cb20c715becf528a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14859.txt
@@ -0,0 +1,3 @@
+विक्रांत मॅसी (३ एप्रिल १९८७) हा एक भारतीय अभिनेता आहे, जो हिंदी दूरदर्शन, हिंदी चित्रपट आणि वेब मालिकांमध्ये काम करतो. [१] [२] धूम मचाओ धूम [३] मधील आमिर हसनच्या भूमिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि धरम वीर, बाबा ऐसा वर ढूंढो आणि कुबूल है मधील भूमिकांमुळे तो नावारूपाला आला. [४] [५]
+हिंदी दूरदर्शनवरील यशानंतर, मॅसीने लुटेरा (२०१३) मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि दिल धडकने दो (२०१५) आणि हाफ गर्लफ्रेंड (२०१७) सारख्या चित्रपटांमधील सहाय्यक भूमिकांतून तो दिसला. [६] ए डेथ इन द गुंज (२०१७) आणि छपाक (२०२०) मधील मुख्य भूमिकांसाठी त्याने समीक्षकांची प्रशंसा मिळवली. [७] [८] [९] मिर्झापूर (२०१८) आणि ब्रोकन बट ब्यूटीफुल (२०१८-२०१९) या लोकप्रिय वेब मालिकांतील त्याच्या प्रमुख भूमिकांसाठी त्याने खूप प्रशंसा मिळवली. [१०] [११]
+विक्रांतने रोमँटिक विनोदी चित्रपट डॉली किट्टी और वो चमकते सितारे (२०२०) [१२] [१३] आणि रहस्य थरारपट हसीन दिलरुबा (२०२१) यांसारख्या प्रशंसित चित्रपटांत काम केले आहे. [१४] [१५]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1487.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1487.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6e26c485e707b496252084373ecf66566302d29d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1487.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राक्षेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14886.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14886.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2a64db4bc2d4d7abab16e2b8f1fc9fa2906f1123
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14886.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ विघवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14898.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14898.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c700a97bf4a312b9b02f9d399def826fdc482275
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14898.txt
@@ -0,0 +1,11 @@
+विचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात.
+आदिवासी विचारवेध संमेलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन, दलित साहित्य विचारवेध संमेलन, राजर्षी शाहू विचारवेध संमेलन, स्त्री-साहित्य विचारांचे संमेलन आणि नुसतेच विचारवेध संमेलन ही त्यांची काही नावे आहेत. ही संमेलने भरवणाऱ्या संस्थाही एकाहून अधिक आहेत. त्यामुळे एकाच क्रमांकाची दोन-तीन संमेलने असू शकतील. विचारवेध संमेलन २००७मध्ये काही करणा मुळे बंद झाले होते. २०१५ मध्ये ते पुन्हा काही कार्यकर्त्यांच्या मदतीने आणि इच्छेने सुरू झाले आहे. पुन्हा सुरू झालेल्या पुन्हा सुरू झालेल्या विचारवेध संमेलनाचा उद्देश जास्ती जास्ती तरुणांना पर्यंत पोहचणे आहे. त्यासाठी विचारवेधने युट्युब चानेल सुरू केले आहे. त्याच बरोबर विचारवेधची स्वतःची वेबसाईट देखील आहे. २० ते २२ जानेवारी २०१७ मध्ये पुण्यातील एस.एम,जोशी सभागृहात विचारवेध संमेलन पार पडले. नवीन विचारवेधने आणखी एक नवा पायंडा पाडला आहे. संमेलनाला अध्यक्ष न नेमण्याचा सुरू झालेल्या विचारवेधची भूमिका खाली प्रमाने आहे. त्याचा बरोबर पुरोगामी महाराष्ट्राला भारतातील इतर राज्यांशी जोडण्याचे काम विचारवेधच्या माध्यमातून व्हावे, म्हणून विचारवेध प्रयत्नशील आहे.
+नवीन सुरू झालेल्या विचारवेधची भूमिका खालीलप्रमाणे आहे.
+१९९४ पासून २००७ पर्यंत, १४ वर्षे, विचार-वेध संमेलन आयोजित करण्यात येत असे. सातारा येथील आंबेडकर अकॅडमीतर्फे किशोर बेडकिहाळ आणि त्यांचे सहकारी वेगवेगळ्या गावांत हे संमेलन स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहभागाने भरवीत असत. बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत धर्म आणि राजकारण यांच्या संबंधांची सखोल चिकित्सा करण्यासाठी पहिले विचार-वेध संमेलन आयोजित करण्यात आले. ‘विसाव्या शतकाचे एकविसाव्या शतकाला योगदान’ हे या संमेलनाचे प्रमुख सूत्र होते. विसाव्या शतकाचा आढावा संपला आणि एकविसावे शतक नुकतेच सुरू झाले होते, त्याचा आढावा घेणे तेव्हा शक्य नव्हते, तेंव्हा ही संमेलने थांबवण्याचा निर्णय आंबेडकर अकादेमीने घेतला, आणि २००७ नंतर ही संमेलने आयोजित करण्यात खंड पडला.
+त्यानंतर असहिष्णू, मनगटशाही, राडाबाजी, बंदी आणि खून यांच्या वातावरणात निर्भयपणे विचार मांडण्यासाठी एका मंचाची गरज असल्याचे जाणवल्याने परत एकदा अशी संमेलने भरवण्याची तातडीची गरज भासली. कारण 'आज सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक या संविधानातील मूल्यांची जाणीव स्वताला आणि समजला करुण देण्याची वेळ आली आहे.’ आम्ही भारतीय नागरिक आहोत, आम्हाला शांततामय आणि सहिष्णू मार्गांनी विचार व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही’. हे ठासून सांगण्याची, कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे. विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि विचारांची अभिव्यक्ती करण्याचा अधिकार हे रक्षण करण्यासाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज बराच काळ रहाणार आहे. समाजाच्या प्रगतीसाठी निर्भीड आणि सखोल विचारमंथन करण्याचा विचार–वेध संमेलनांचा ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विचार-वेध संमेलने पुन्हा सुरू झाली.
+'भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत अधिकार आणि सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वासमावेशक विकास, समता, मैत्रीभाव, स्त्रीमुक्ती आणि जातीयता निर्मूलन यांच्याशी वैचारिक आणि भावनिक निष्ठा असणाऱ्या सर्वांना हा विचार-वेध मंच हक्काने उपलब्ध आहे.
+'वार्षिक संमेलनांच्या बरोबरच विचार-वेध ही विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचणारी सातत्याची चळवळ आहे. लोकांच्या विचारांना अभिव्यक्ती देणारे हे माध्यम आहे. नागरिकांना विचार करायाला आणि ते व्यक्त करायला प्रोत्साहित करण्यासाठी 'विचारवेध'तर्फे अनेक उपक्रम राबविले जातील. वार्षिक संमेलने हा तर या उपक्रमांचा महत्त्वाचा भाग असेलच पण त्याच बरोबर (अ) अनेक विचारवंतांची ‘विचार वेचे’ ही छोटी भाषणे सातत्याने रेकॉर्ड करून सर्वांना सहज आणि मोफत यू-ट्यूब वर उपलब्ध करून देणे (ब) गावागावांतून व्याख्यानमाला भरवणे (क) वक्तृत्वस्पर्धा भरवणे (ड) लेख आणि पुस्तके प्रकाशित करणे (ए) परिसंवाद आयोजित करणे इत्यादी उपक्रमांचाही 'विचारवेध'मधे समावेश असेल.
+'विचार- वेध मधील विषयांमध्ये जास्तीत जास्त वैविध्य असावे, विषय जीवनाच्या, जगण्याच्या प्रश्नांशी निगडित असावेत असा प्रयत्न असेल. वक्ते त्या विषयातील अभ्यासू, जाणकार लेखक असावेत असाही प्रयत्न असेल. वक्ते सर्व विचारधारा, धर्म, जाती, लिंग, वयोगट आणि प्रदेश यांच्यामधून येतील यासाठी विचारवेध प्रयत्नशील राहील. सामेलानातील वक्ते आणि विषय ठरवण्याची पद्धती ही ‘लोकशाही’ आणि‘पारदर्शी’असेल. संमेलनातील वक्ते हे वैचारिक मासिकांच्या वाचकांनी, लेखकांनी आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी सामूहिकपणे ठरवावेतअशी निर्णय प्रक्रिया उभारण्यात येईल. 'विचार-वेध'मध्ये माहिती आणि प्रसारण तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून; विकेंद्रित पद्धतीने सहभाग शक्य करावा असा प्रयत्न राहील. विचारवेधला राजकीय पक्षांची आवश्यकता आणि सक्रिय राजकारण करण्यची गरज पूर्णतः मान्य आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विचारवेध मध्ये सहाभागी व्हावे, विचार मांडावेत, ऐकावेत, चर्चा करावी. पण विचारवेध हा राजकीय सत्तास्पर्धेचा आखाडा होऊ नये या साठी राजकीय पक्षांचे नेते आणि प्रवक्ते यांनी विचारवेधच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ नये अशी विचावेधची भूमिका आहे. विचारवेध मधे व्यक्त होणारे विचार सामाजिक, राजकीय आणिक आर्थिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संशोधकांना आणि कार्यकर्त्यांना उपयोगी ठरावेत असा विचारवेधचा उद्देश आहे. पण विचारवेध हे निव्वळ वैचारिक घुसळण करण्याचे व्यासपीठ राहील. विचारवेध स्वतः दुसरा कोठलाही रचनात्मक किंवा संघर्षाचा कार्यक्रम राबवणार नाही, विचार-वेध सर्व समविचारी संघटनांशी मैत्रीचे संबंध निर्माण करण्यात पुढाकार घेईल आणि त्यांच्या कडून मिळणाऱ्या सहकाराचे स्वागत करेल. परदेशी संस्थांकडून विचार-वेध आर्थिक साहाय्य स्वीकारू शकणार नाही पण त्यांनी विचार-वेधचा प्रचार आणि व्याप वाढविण्यास (वक्ते, श्रोते, चर्चेतील सहभाग, स्थानिक संमेलने, इत्यादि) केलेल्या सहकाराचे विचारवेध स्वागतच करेल.'
+पूर्वी झालेल्या काही विचारवेध संमेलनांचे तपशील पुढे दिले आहेत. ’विचारवेध’ याच नावाने अनेक संमेलने भरत असल्याने ते तपशील वर दिलेल्या माहितीशी जुळतीलच असे नाही.
+पहा : मराठी साहित्य संमेलने
+विचारवेध वेबसाईट लिंक :- http://www.vicharvedh.org/ Archived 2016-12-18 at the Wayback Machine.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14914.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14914.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eacbd15316cf0f430093cc40cdaee525df25a794
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14914.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विचिटा ड्वाइट डी. आयझेनहॉवर राष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ICT, आप्रविको: KICT, एफ.ए.ए. स्थळसूचक: ICT)हा अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील विचिटा शहरात असलेला विमानतळ आहे. याला विचिटा विमानतळ किंवा आयझेनहॉवर विमानतळ या नावांनेही ओळखले जाते. या विमानतळास अमेरिकेच्या ३४व्या राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवरचे नाव देण्यात आलेले आहे.
+येथून अमरिकेतील निवडक शहरांना प्रवासी तसेच मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी अमेरिकन एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्सचा वापर करतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14940.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14940.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0acbd5582ed40a23efe3cbd2a754a66f87955817
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14940.txt
@@ -0,0 +1 @@
+विजय कदम हे मराठी चित्रपट आणि नाट्यअभिनेते आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून अभिनय केला आहे. टूरटूर, सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे अश्या अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या आहेत. इ.स. १९८० ते १९९० च्या दशकात त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या. सध्या ते ती परत आलीये या मालिकेत बाबुराव तांडेल ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14970.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14970.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..82e109fa86920b57d81567355a3a1ff97e9423b8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14970.txt
@@ -0,0 +1,12 @@
+बांगला मुक्ती वाहिनीला मदत करतांना भारताने १६ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता. भारतात हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो. हे युद्ध ३ डिसेंबर, इ.स. १९७१ला सुरू होऊन १६ डिसेंबर, इ.स. १९७१ला संपले.
+१९७१ च्या सुरुवातीपासूनच युद्धाची पार्श्वभूमी तयार होऊ लागली. 25 मार्च 1971 रोजी पाकिस्तानचा लष्करी हुकूमशहा याहिया खान याने पूर्व पाकिस्तानमधील जनभावना लष्करी बळावर चिरडण्याचा आदेश दिला. यानंतर शेख मुजीबला अटक करण्यात आली. त्यानंतर तिथून अनेक निर्वासित सातत्याने भारतात येऊ लागले.
+पाकिस्तानी लष्कराच्या गैरवर्तनाच्या बातम्या भारतात आल्यावर लष्कराच्या माध्यमातून भारतावर तेथे हस्तक्षेप करण्याचा दबाव सुरू झाला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एप्रिलमध्ये आक्रमण करायचे होते. इंदिरा गांधींनी या संदर्भात लष्करप्रमुख जनरल माणेकशॉ यांचे मत घेतले.[3]
+तेव्हा भारताचा एकच पर्वतीय विभाग होता. या प्रभागात पूल बांधण्याची क्षमता नव्हती. त्यानंतर मान्सूनही दार ठोठावणार होता. अशा वेळी पूर्व पाकिस्तानात प्रवेश करणे म्हणजे संकट विकत घेण्यासारखे होते. राजकीय दबावापुढे न झुकता माणेकशॉ यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पूर्ण तयारीनिशी रणांगणात उतरायचे असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
+३ डिसेंबर १९७१ रोजी इंदिरा गांधी तत्कालीन कलकत्ता येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होत्या. त्याच दिवशी संध्याकाळी पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी भारतीय हवाई हद्द ओलांडून पठाणकोट, श्रीनगर, अमृतसर, जोधपूर, आग्रा इत्यादी लष्करी विमानतळांवर बॉम्ब टाकण्यास सुरुवात केली. त्याच वेळी इंदिरा गांधी दिल्लीत परतल्या आणि त्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेतली.
+युद्ध सुरू झाल्यानंतर भारतीय सैन्याने पूर्वेकडे वेगाने पुढे जात जेसोर आणि खुलना ताब्यात घेतले. महत्त्वाचे तळ सोडून आधी पुढे जाण्याची भारतीय लष्कराची रणनीती होती. युद्धात माणेकशॉने खुल्ना आणि चितगाव स्वतः ताब्यात घेण्याचा आग्रह धरला. ढाक्का काबीज करण्याचे लक्ष्य भारतीय सैन्यासमोर कधीच ठेवले गेले नाही.
+14 डिसेंबर रोजी, भारतीय लष्कराने एक गुप्त संदेश रोखला की ढाका येथील सरकारी निवासस्थानी दुपारी अकरा वाजता एक महत्त्वाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. यावेळी त्या इमारतीवर बॉम्ब टाकायचे असे भारतीय लष्कराने ठरवले. बैठकीदरम्यानच मिग 21 विमानांनी इमारतीवर बॉम्ब फेकले आणि मुख्य हॉलचे छत उडवले. गव्हर्नर मलिक यांनी जवळजवळ थरथरत्या हातांनी राजीनामा लिहून घेतला.
+16 डिसेंबरच्या सकाळी जनरल जेकबला माणेकशॉचा निरोप मिळाला की, शरणागतीची तयारी करण्यासाठी ताबडतोब ढाक्का येथे पोहोचा. याकूबची प्रकृती खालावत चालली होती. नियाझीचे ढाकामध्ये २६,४०० सैनिक होते, तर भारताकडे फक्त ३,००० सैनिक होते आणि तेही ढाक्यापासून ३० किमी दूर.
+भारतीय सैन्याने युद्धाचा पूर्ण ताबा घेतला. अरोरा त्यांच्या पथकासह काही तासांत ढाका येथे उतरणार होते आणि युद्धविरामही लवकरच संपणार होता. जाकोबच्या हातात काहीच नव्हते. जेकब नियाझीच्या खोलीत शिरला तेव्हा शांतता पसरली होती. शरणागतीची कागदपत्रे टेबलावर ठेवण्यात आली.
+4.30 वाजता जनरल अरोरा हेलिकॉप्टरने ढाका विमानतळावर उतरले. अरोरा आणि नियाझी एका टेबलासमोर बसले आणि दोघांनी आत्मसमर्पणाच्या कागदपत्रावर सही केली. नियाझीने आपला बिल्ला काढला आणि आपले रिव्हॉल्व्हर जनरल अरोराकडे दिले. नियाजींच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले.
+अंधार पडल्यानंतर स्थानिक लोकांनी नियाझीला मारण्याचा निर्धार केला. भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियाझीभोवती सुरक्षितपणे घेराव घातला. नंतर नियाजींना बाहेर काढण्यात आले.
+इंदिरा गांधी संसद भवनातील त्यांच्या कार्यालयात टीव्हीवर मुलाखत देत होत्या. तेव्हाच जनरल मानेक शॉ यांनी त्यांना बांगलादेशातील शानदार विजयाची बातमी दिली. इंदिरा गांधींनी लोकसभेत मोठ्या जल्लोषात भारताने युद्ध जिंकल्याची घोषणा केली. इंदिरा गांधींच्या वक्तव्यानंतर संपूर्ण घर जल्लोषात मग्न झाले होते. या ऐतिहासिक विजयाचा आनंद आजही प्रत्येक देशवासीयाच्या मनात उत्साहाने भरतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14981.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14981.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..968cd48698f8748cfba0a3ff46a8b2b192556f99
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_14981.txt
@@ -0,0 +1,6 @@
+विजय बळवंत पांढरे हे महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीच्या (मेटा) या शासकीय संस्थेचे मुख्य अभियंता (संकल्पन, प्रशिक्षण, संशोधन, सुरक्षितता), तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य आणि संतसाहित्याचे अभ्यासक आहेत.[१][२][३]
+स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा विशेष पगडा महाविद्यालयीन जीवनात पांढरे यांच्यावर पडला. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले.
+१९८० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पांढरे महाराष्ट्र शासनाच्या सेवेत दाखल झाले. पुढे पाटबंधारे विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून ते रुजू झाले. दशकभरानंतर त्यांना कार्यकारी अभियंता म्हणून बढती मिळाली. काही वर्षांनंतर त्यांनी ‘मेरी’चे मुख्य अभियंता म्हणून जबाबदारी स्वीकारली. या पदावर ते सात वर्ष कार्यरत होते. अलीकडेच त्यांची या संस्थेचा एक भाग असलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीच्या (मेटा) मुख्य अभियंतापदी नियुक्ती झाली. जलसंपदाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचेही काम त्यांनी प्रदीर्घ काळ पाहिले आहे.
+राज्यातील धरणांची कामे, धरणांचा आराखडा, संशोधन, धरणांची सुरक्षा व प्रशिक्षण, या कामांचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. शासनाने त्यांची नियुक्ती धरणांची गुणवत्ता सांभाळणाऱ्या तांत्रिक सल्लागार समितीच्या सदस्यपदी केली. अनेक धरणांचे धोरण आणि अहवाल तयार करण्यासाठी अनेक समित्यांवर त्यांची आजवर नियुक्ती झाली आहे.
+पांढरे हे मराठी संतसाहित्याचे अभ्यासक आहेत. संत साहित्य संमेलनात पांढरे यांनी सुबोध मराठीत भाषांतरित केलेल्या ‘ज्ञानेश्वरी’चे प्रकाशन करण्यात आले होते.
+‘ज्ञानेश्वरी’च्या पद्यमय स्वरूपाचे सोप्या मराठीत रूपांतर, मूळ संस्कृत भाषेतील भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर, ‘अमृतानुभव’ आणि ‘चांगदेव पासष्टी’ आदी पुस्तकांच्या भाषांतराचे कामही त्यांनी केले आहे. जानेवारी २०१२ मध्ये नाशिक येथे संत साहित्य संमेलन झाले. या संमेलनात पांढरे यांनी ‘शासकीय अधिकारी व अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान दिले. या व्याख्यानातही त्यांनी शासकीय अधिकारी अध्यात्माशी जोडले गेले तर चुकीचे काम करण्यास धजावणार नाहीत, असे स्पष्टपणे नमूद केले . साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांनाही त्यांचा गौरव करावासा वाटला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15017.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15017.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c9a5140104cff7c245d259fdc4baee92d7688714
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15017.txt
@@ -0,0 +1,3 @@
+विजय साळस्कर हे मुंबई पोलिसांमध्ये काम करणारे ज्येष्ठ पोलीस अधिकारी व सामना विशेषज्ञ होते. त्यांना ७५-८० गुन्हेगारांना - जे जास्त करून अरुण गवळी टोळीतील होते यांना मारण्यासाठी विशेष श्रेय दिले जाते.
+विजय साळसकर यांचा जन्म मराठा कुळात झाला आहे. त्यांचे शिक्षण वाणिज्य ह्या क्षेत्रात मुंबई विद्यापीठातून झाले आहे. सब इन्स्पेक्टर ह्या पदवी खाली ते मुंबई पोलीस मध्ये १९८३ साली रुजू झाले. इंडिया टुडे ह्या मासिका मध्ये असे लिहिले आहे की साळसकर ह्यांनी त्यांचा पहिला एनकाउनटर रुजू झाल्याच्या पहिल्याच वर्षी केला असून त्यांनी राजा शहाबुद्दीन ह्याला मारलं. अनेक वर्ष फक्त पोलीस इन्स्पेक्टर म्हणून निवडक लोकांना माहित असलेले साळसकर हे गुटखा अंडरवर्ल्ड याच्या विरोधात काम करताना पुढे आले. त्यांच्या २४ वर्षांच्या कामगिरीत त्यांनी अनेक गुन्हेगारांना शौर्याने पकडले. सालास्कारांच्या गोळ्यांचे शिकार बनलेल्या काहींपैकी अमर नाईक, जग्गू शेट्टी, साधू शेट्टी, कुंदन सिंघ रावत, झहूर माखंदा यांसारखे गुंड शामिल होते.
+विजय साळसकर हे २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबई मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले. कॉन्स्टेबल अर्जुन जाधव, जे विजय साळसकर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे यांबरोबर त्यांच्या मृत्युच्या वेळी होते, त्यांनी इंडिया एक्स्प्रेस मध्ये विधान दिले. ते तीन ऑफिसर आणि चार कॉन्स्टेबल ह्यांना माहिती मिळाली होती कि सदानंद दाते हे आतंकवाद्यांशी झुंज करताना जखमी झाले होते व ते स्त्रियांसाठी व छोट्या मुलांसाठी असलेल्या कामा अंड अल्बेस हॉस्पिटल मध्ये होते.बातमी मिळाली तेव्हा हे सगळे हॉस्पिटल पासून १० मिनिट दूर असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे होते. त्यांनी टोयोटा क़ुअलिस ही गाडी घेतली आणि निघाले.साळसकर गाडी चालवत होते, अशोक कामटे त्यांचा बाजूच्या सीटवर बसले होते व बाकीचे मागे बसले होते. जाधावान्प्रमाणे ५ मिनिटानंतर झाडाच्या मागून २ आतंकवादी आले व त्यांचावर गोळ्या घालायला सुरुवात केली.जाधव सोडून बाकी ६ पोलीस ऑफिसर मारले गेले.जखमी लोकांना मदत करणारे कोणीच नव्हते. दोन्ही आतंकवाद्यांनी तिन्ही पोलिसांचे मृतदेह रस्त्यावर टाकले आणि मेट्रो जंक्शन कडे निघाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15031.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15031.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..89ec5fe9b35bc8a24b59abd29b3295802320585c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15031.txt
@@ -0,0 +1 @@
+विजयकुमार गावित हे महाराष्ट्राच्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेले तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेतील आमदार आहेत. ते महाराष्ट्र सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन ह्या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15036.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15036.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..466cb344fc95d1f3a4578a1700ebe0de035a7458
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15036.txt
@@ -0,0 +1 @@
+विजयता पंडित (१३ नोव्हेंबर, इ.स. १९६७) ही एक भारतीय चित्रपटअभिनेत्री आणि गायिका आहे. तिता पहिला चित्रपट प्रेम कथा होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15047.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15047.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c889862460b9d9c95ee6e97b541f440e306daf03
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15047.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विजयनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15058.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15058.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..642cbb291ff13970d819c7d5fc80fed1b2183a32
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15058.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+विजयनगरम हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. विजयनगरम येथे विजयनगरम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. १ जून १९७९ रोजी ह्य जिल्ह्याची निर्मिती केली गेली.
+विजयनगरम जिल्ह्याच्या उत्तरेस ओडिशाचा रायगडा जिल्हा, आग्नेयेस बंगालचा उपसागर तर उर्वरित दिशांना आंध्र प्रदेशची इतर राज्ये आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1510.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1510.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ed386815e7829a76a09b812d7cad21f673e9edf6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1510.txt
@@ -0,0 +1 @@
+राखी बिड़ला ह्या एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेच्या सदस्या आहेत.त्या आम आदमी पार्टीच्या सदस्या व आमदार आहेत आणि ते दिल्लीच्या मंगोलपुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15113.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15113.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e265cd5cf5a94f77ed6e491ca8aa64b64c2025c7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15113.txt
@@ -0,0 +1,2 @@
+इलेक्ट्रॉनिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स (इंग्लिश: Electronics ;) ही विविध वाहक माध्यमांतून इलेक्ट्रॉन कणांचा नियंत्रित प्रवाह उपयोजणारी विज्ञान व तंत्रज्ञानाची शाखा आहे. इलेक्ट्रॉनांचा प्रवाह नियंत्रित करून त्यांचा वापर माहितीच्या साठवणुकीसाठी, माहिती वाहून नेण्यासाठी, तसेच विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या नियंत्रणासाठी केला जातो. हे प्रवाह सहसा सूक्ष्म दाबाचे असतात.
+यातील उपकरणांत विविध विद्युत सर्किट्स (जोडण्या) असतात. या सर्किट्समध्ये चालू इलेक्ट्रीकल घटक जसे की निर्वात नळी, ट्रांझीस्टर, डायोड, आय.सी, ऑप्टोइलेक्ट्रोनिक्स, आणि संवेदक (सेन्सर) असतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1512.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1512.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..51f0b071c00063ec96c520e4ecdb628e917f20d1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1512.txt
@@ -0,0 +1,5 @@
+राखी रानकोंबडी, कोंबड, खैरी कोंबडी किंवा करडी जंगली कोंबडी (इंग्लिश:Grey Junglefowl; हिंदी : जंगली मुर्गी, भुरी जंगली मुर्गी; संस्कृत : कुक्कुट, यवग्रीव वन कुक्कुट; गुजराती : जंगली मरघी) हा एक कोंबडी कुळातील पक्षी आहे.
+हा पक्षी आकाराने गावठी कोंबडीएवढा असतो. नर कोंबड्याचा रंग राखी असतो. मानेवर काळे, पांढरे व पिवळे ठिपके असतात. छातीवर व पाठीवर काळ्या पांढऱ्या बारीक उभ्या रेषा असतात. खांद्यावर नारिंगी रंगाचे लांबट ठिपके असतात. शेपटीला काळी हिरवट निळसर चमकदार विळ्यासारखी पिसे असतात. लाल व राखी कोंबड्याच्या मादीत फरक असतो. राखी कोंबडीची छाती पांढरी व तिच्यावर काळी किनार असलेली पिसे असतात. त्यामुळे ती खवल्यांसारखी दिसतात. हे पक्षी एकटे किंवा समूहाने राहतात. यांना फार दूर किंवा उंचावरून उडता येत नाही
+घरटे : कोंबडी भुईवर खळगा करून किंवा बांबूच्या ताटव्यात टोपली सारखे घरटे करून त्यात अंडी घालते.
+हा पक्षी भारतीय द्वीपकल्पात अबूचा पहाड, पंचमढी, गोदावरीचे मुख या सीमा असलेल्या प्रदेशांत आढळतो. राखी आणि तांबडे कोंबडे जेथे-जेथे जवळ राहतात. तेथे-तेथे त्यांच्या संकरातून एक नवीनच जात निर्माण होते. फेब्रुवारी ते मे हा या पक्ष्याच्या विणीचा काळ आहे..
+राखी रानकोंबडी शुष्क पानगळीच्या जंगलांत तसेच दमट सदापर्णी वनांतील विरळ क्षेत्रात आढळतात. पर्वतीय प्रदेशांत शिखरापर्यंत आढळतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15122.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15122.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f8015b75eccceff1733b8c11796b5a82ef44319d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15122.txt
@@ -0,0 +1,18 @@
+विजापूर हे भारतामधील महाराष्ट्र राज्यातल्या उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातले एक गाव आहे.
+वाडा बस स्थानकापासून शहापूर मार्गाने गेल्यावर राजा वडापाव नंतर विजापूर लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ६.१ किमी अंतरावर आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती करतात.
+विजापूर हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार ह्या गावात २०३ कुटुंबे राहतात. एकूण १०१२ लोकसंख्येपैकी ५०८ पुरुष तर ५०४ महिला आहेत. गावाची साक्षरता ७७ टक्के आहे. पुरुष साक्षरता ८३ टक्के आहे तर स्त्री साक्षरता ७२ टक्के आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १२० आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
+गावात प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते, वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. विजापूरला येण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून ठरावीक वेळी मिळतात. रिक्षासुद्धा असतात.
+वरईबुद्रुक, वरईखुर्द, कांबरे, आबितघर, सावरखांड, कोणे, मालोंदा, गाटेसबुद्रुक, गाटेसखुर्द, चिखले, गोळेघर ही जवळपासची गावे आहेत. कोणे ग्रामपंचायतीमध्ये कोणे आणि विजापूर ही गावे येतात.
+१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
+३.
+https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
+४.
+http://tourism.gov.in/
+५.
+http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
+६.
+https://palghar.gov.in/
+७.
+https://palghar.gov.in/tourism/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15131.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15131.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..62c215ab9eecda558dd97f95546e9cb4e46415a8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15131.txt
@@ -0,0 +1,7 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+आदिलशाही सल्तनत ही दख्खनेत इ.स.१४९० ते इ.स. १६८० पर्यंत अस्तित्वात असलेली एक सल्तनत होती. विजापूर येथे या राज्याची राजधानी होती. आदिलशाही अस्तित्वात येण्यापूर्वी विजापूर हा बहमनी सल्तनतचा (१३४७-१५१८) एक भाग होता. १२ सप्टेंबर, १६८६ रोजी मोगल सम्राट औरंगजेब याने आदिलशाहीचा पाडाव करून हा भाग मोगल साम्राज्यात विलीन केला.
+आदिलशाहीचा संस्थापक युसुफ आदिल शाह (१४९०-१५१०) हा बहमनी सल्तनतच्या काळात विजापूरचा सुभेदार होता. त्याने बहमनी सल्तनतचे वर्चस्व झुगारून आदिलशाहीची स्थापना केली.
+आदिलशाहीचा विस्तार महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून हिंदुस्थानच्या दक्षिण टोकापर्यंत होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15166.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15166.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4dde4aa3903b4905bb8b7870ffa750861e04a0e4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15166.txt
@@ -0,0 +1,5 @@
+कार्ल फ्रेडरिक गॉसने गणितांस विज्ञानाची राणी असे म्हटले आहे. गणित या शब्दाच्या लॅटिन आणि जर्मन व्युत्पत्तींनुसार विज्ञान म्हणजे ज्ञानाचे क्षेत्र असा अर्थ निघतो. त्या अर्थाने गणितास विज्ञान मानले जाते. गणितांस नैसर्गिक विज्ञानाचे वैशेषिकरण हे नंतर झालेले आहे. जर विज्ञान म्हणजे केवळ भौतिक जगताशी संबंधित असे म्हटले तर गणित हे तंतोतंत दृष्टीने विज्ञान होत नाही. अल्बर्ट आईन्स्टीन याने म्हटले आहे की, "सत्य परिस्थितीवर भाष्य करणारी गणितातील प्रमेय पूर्ण नाहीत आणि जी प्रमेये पूर्ण आहेत ती सत्य परिस्थितीवर भाष्य करत नाहीत."
+काही लोक असे म्हणतात की गणिती प्रमेये प्रयोगातून, असत्य आहेत ही पडताळणी करता येत नसल्याने कार्ल पॉपरच्या व्याख्येनुसार ते विज्ञान नाही. परंतू, इसवी सन १९३० च्या सुमारास गणितीय तर्कावर झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले की गणितास तर्काच्या सारांशरूपात मांडता येत नाही. यावरून कार्ल पॉपरने निष्कर्ष काढला की गणितातील बव्हंशी सिद्धांत हे भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रासारखे गृहीतकाधिष्ठीत आहेत. त्यामुळे शुद्धगणित बव्हंशी नैसर्गिक विज्ञानाप्रमाणे आहे. येथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुद्धगणित हे केवळ सुकल्प आणि गृहितके यांच्यावर आधारित असते. इम्रे लाकातोस सारख्या इतर विचारवंतांनी असत्यवादाची आवृत्ती गणितावरच उपयोजित करून पाहीली आहे.
+काही वैज्ञानिक शाखा (जसे सैद्धांतिक भौतिकी) या सत्य परिस्थितीशी जुळणाऱ्या मूळवाक्यांचे गणित असल्याचा अजून एक दृष्टीकोण आहे. जे. एम. झिमन या सैद्धांतिक भौतिकी तज्ञाने, विज्ञान हे सार्वजनिक ज्ञान आहे असा युक्तीवाद करून गणित हे विज्ञानांतच येते असे मत मांडले आहे. एक मात्र निश्चित की गृहीतकापासून तर्काकलनाच्या प्रवासाचा गणिताचा गुणधर्म भौतिक विज्ञानाशी जुळणारा आहे. अंतःप्रेरणा आणि प्रयोग यांच्या साहाय्याने सुकल्प मांडण्याची पद्धत गणितात आणि विज्ञानाच्या इतर शाखांमध्ये वापरली जाते. गणिताचे जसे महत्त्व आहे तसेच प्रायोगिक गणिताचेही वाढत आहे. याशिवाय गणकेय पद्धतींचा वापर गणित आणि विज्ञानात दिवसेंदिवस वाढतच असल्याने, गणित हे विज्ञान नाही हा मुद्दा मागे पडत आहे. इसवी सन २००२ साली प्रसिद्ध केलेल्या आपल्या पुस्तकात स्टीफन वोल्फ्रॅम म्हणतो की गणकेय गणित ही प्रायोगिक दृष्टीने धांडोळा घेण्याची गरज असून एक स्वतंत्र वैज्ञानिक शाखाच आहे.
+या विषयांवर गणितींची मते भिन्न आहेत. उपयोजित गणिताच्या शाखेत काम करणाऱ्यांना वाटते की ते विज्ञानाच्या एका शाखेत काम करत आहे. याऊलट शुद्धगणितात काम करणाऱ्यांना वाटते की त्यांचे कामाचे स्वरूप तर्काच्या अधिक जवळ जाणारे असून तत्त्वज्ञानाची एक शाखाच आहे. काही गणितींना वाटते की गणिताला विज्ञान म्हणणे हे त्याच्या सौंदर्याकडे आणि कलात्मकतेकडे दुर्लक्ष करण्याजोगे आहे तर इतर काहींना वाटते की गणिताच्या विज्ञानाशी असलेल्या संबंधाला नाकारणे म्हणजे, गणिताचा विज्ञान-अभियांत्रिकीमुळे जो नेत्रदिपक विकास झाला त्या सत्याकडे पाठ फिरवणे आहे. दृष्टीकोनांच्या या वैविध्यातील प्रमुख फरकामुळे गणित हे कलेसारखे निर्माण होते की विज्ञानासारखे शोधल्या जाते अशा तात्त्विक चर्चेस जन्म मिळाला आहे. सहसा विद्यापीठांमध्ये गणित आणि विज्ञान हे एकाच शाखेशी संबंधित असतात, पण त्यांचे स्वतंत्र भाग असतात. त्याने दोहोंचेही स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्याचा प्रयत्न केला आहे. सहसा गणिती आणि वैज्ञानिक ढोबळ दृष्टीने एकाच गटात तर सूक्ष्म दृष्टीने भिन्न गटांत मानल्या जातात. हे सगळे विवेचन म्हणजे गणितीय तत्त्वज्ञानाचा विषय आहे.
+गणिताचे पुरस्कारांना प्रायः विज्ञानातील पुरस्कारांपेक्षा वेगळी वागणूक दिली जाते. गणितातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणजे फिल्डस् पदक होय. ते इसवी सन १९३६ पासून देण्याची प्रथा सुरू झाली. हल्ली ते दर चार वर्षांनी देण्यात येते. सहसा ते विज्ञानातील नोबेल पारितोषिकासारखे मानण्यात येते, हे तितकेसे अचूक नाही. इसवी सन १९७९ मध्ये सुरू झालेले गणिताचे वोल्फ पारितोषिक हे जीवनगौरव पुरस्कारासारखे आहे. तसेच इसवी सन २००३ मध्ये ऍबेल पारितोषिक नावाचा एक प्रमुख पुरस्कार सुरू झाला. ऍबेल पारितोषिक हे गणितातील विशिष्ट कार्यासाठी किंवा एखादा अतीमहत्त्वाची समस्या सोडवल्यासाठी दिल्या जाते. जर्मन गणिती डेव्हीड हिलबर्ट याने इसवी सन १९०० साली गणितातील अशाच २३ अतीमहत्त्वाच्या समस्यांची यादी बनवली होती. या यादीस गणितींमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली. त्यापैकी नऊ समस्यांची उकल शोधण्यास यश आलेले आहे. सहस्रक पारितोषिक समस्या या नावाने इसवी सन २००० मध्ये सांत नवीन समस्यांची यादी प्रकाशित करण्यात आली. या सातपैकी प्रत्येक समस्येची उकल शोधण्यास १ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सुमारे ४ कोटी रुपये) इतकी रक्कम ठेवण्यात आली आहे. हिलबर्टच्या यादीतील केवळ एकच समस्या, म्हणजे रिमनचे गृहीतक ही सहस्र पारितोषिक समस्यांच्या यादीत आलेली आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15167.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15167.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1cd57b0cd1113af27d28022b673348645829690b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15167.txt
@@ -0,0 +1 @@
+विज्ञानाची नवलतीर्थे (पुस्तक) हे मराठीतील एक पुस्तक आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15195.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15195.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2f52a9fe97c19c117194193e85dd38fccdddf6ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15195.txt
@@ -0,0 +1,6 @@
+विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर (जन्म : इ.स. १९३५; - इ.स. २००२) ह्या अद्वितीय कलागुणांसह तमाम तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या तमाशा सम्राज्ञी होत्या. त्यांचा जन्म १९३५ साली जुलै महिन्यात पंढरपूर येथे झाला. विठाबाईना नृत्याची आवड होती. त्यांच्या बहिणी रमाबाई व केशरबाई यांच्या मार्गदर्शनखाली विठाबाई लावणीनृत्य करण्यात तयार झाल्या. आळतेकर, मामा वरेरकर, यांच्या कलापथकात विठाबाई प्रथम नोकरी करीत होत्या.[१]
+तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मंगलाताई यांचा तमाशा पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने बीड जिल्ह्यातील देवदहिफळ येथे आवर्जून येतात.
+सावळ्या रंगाची पण देखणा चेहरा असणारी ही नृत्यांगना आपल्या अदाकारीने रसिकांच्या मनावर हुकमत गाजवायची,नारायणगावकरांचा अभिमान असणा-या विठाने "पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची" ही लावणी अजरामर तर केलीच पण त्याचबरोबर मुंबईची केळेवाली, विठ्ठल थोरात राशिनकर लिखित रक्तात न्हाली कु-हाड या वगनाट्यात वेडीची भूमिका सादर करून आपल्या सुंदरतेबरोबर आपला गोड गळा,आपला नृत्याविष्कार व उत्तम अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले..पोटापेक्षा कलेसाठी नाचणारी विठा गरोदर असतानाही स्टेजवर नाचत होती, नाचता नाचता पोटात बाळंतपणाच्या कळा येवू लागल्या, स्टेजच्या मागे असणा-या तंबूत जाऊन विठा बाळंत झाली,बाळाची नाळ दगडाने ठेचून विठा पुन्हा स्टेजवर आली, मुलगी झाल्याची बातमी देऊन पुन्हा नाचायला लागली,प्रेक्षकांनी हात जोडून सांगितले विठाबाई आराम करा,आमचे पैसे फिटले, अशी ही लोककलावंत होणे नाही...विठाच्या जीवनचरित्राची भूरळ तमाम रसिकांवर पडणे स्वाभाविकच होते, भारत चीन युद्धाच्या समयी आपल्या जवांनाना धीर येण्यासाठी युद्ध सीमेवर जाऊन त्यांच मनोरंजन करणारी विठा, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेण्यासाठी गेलेल्या विठाला गर्दीत राज कपूरचा धक्का लागतो तेव्हा "ए भाय जरा देखके चलो" म्हणून राज कपूरला ही आवाक करून सोडणारी विठा, या तमाशा पंढरीची दंतकथा बनून राहिली, मात्र अनेक पुरस्कार प्राप्त झालेली, प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर पोहचलेल्या विठाची आयुष्याची सायंकाळ उपेक्षितच राहीली.
+महाराष्ट्र सरकारने २००६ मध्ये 'तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार' सुरू केला आहे आणि तमाशा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा दरवर्षी बहाल केला जातो. आतापर्यंत हा पुरस्कार श्रीमती कांताबाई सातारकर, वसंत अवसरीकर, श्रीमती सुलोचना नलावडे, हरिभाऊ बढे, श्रीमती मंगला बनसोडे (विठाबाईंची कन्या), अंकुश खाडे, भीमा सांगवीकर, गंगाराम रेणके, श्रीमती राधाबाई खोडे, मधुकर नेराळे, लोकशाहीर बशीर मोमीन कवठेकर[२] आणि श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर[३]यांना प्रदान करण्यात आला आहे.
+2019- 20 या वर्षासाठी आतांबर शिरढाेणकर यांना तर 2020-21 या वर्षांसाठी संध्या माने यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे[४].
+विठाबाईंच्या जीवनावर ओम भूतकर यांनी ‘विठा’ हे संगीत नाटक लिहिले आहे. या नाटकाच्या पहिल्या सादरीकरणाला फिरोदिया करंडक स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला होता. झी नाट्यगौरवमध्ये सर्वोत्कृष्ट संगीताचे पारितोषिकही ह्या नाटकाला मिळाले होते. नाटकाचे संगीत आणि दिग्दर्शन शंतनू घुले यांचे असून व्यावसयिक रंगमंचावर हे नाटक हिंदुस्थान थिएटर कंपनी करते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15208.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15208.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c0429c4ad8c0841a40db6d2f579a596261153334
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15208.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विठोबाचेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15229.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15229.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5380b23fdeb9184bf3139b32ecc82ecb516164be
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15229.txt
@@ -0,0 +1,4 @@
+प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ (जन्म : हिंगणी (अकोला जिल्हा), १ जानेवारी १९४५ हे मराठीतील एक कवी आणि लेखक आहेत. ते मराठी हा विषय घेऊन एम.ए. पीएच. डी. झाले आहेत. ते अकोल्यातील ’शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’तून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.
+विठ्ठल वाघ यांनी अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून पायी हिंडून, काव्ययात्रेतून समाज प्रबोधन केले आहे. त्यांचे अमेरिका, कॅनडा या देशांत काव्यगायनाचे २२ कार्यक्रम झाले आहेत. विठ्ठल वाघ हे महाराष्ट्रातील शालेय मराठीचे पाठ्यपुस्तक, ’बालभारती’ इयत्ता १ ते ७ चे संपादन प्रमुख होते. त्यांनी लिहिलेल्या पाठांचा आणि कवितांचा समावेश, अनेक विद्यापीठांतील व उच्च माध्यमिक विद्यालयांतील पाठ्यक्रमांत झाला आहे.
+महाराष्ट्र सरकारच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने शब्दसंग्रह वाढवण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर, प्रत्येक विद्यापीठाच्या आसपासच्या जिल्ह्यांतील बोलीभाषेतील शब्दांचा संग्रह करण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी अमरावती विद्यापीठाने डॉ. विठ्ठल वाघ यांची नेमणूक केली होती. वाघ यांनी ३३ तालुक्यांचा दौरा करून, काही म्हणी व शब्द गोळा केले.
+त्यांनी सातासमुद्रापार जाऊन आपल्या कविता सादर केल्या आहेत. त्यांनी संत गाडगे महाराजांच्या जीवनावर कादंबरी लिहिली आहे. ‘गोट्या’ या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेसाठी त्यांनी पटकथा आणि संवाद लिहिले होते. ते विदर्भ साहित्य संमेलनाचे, तसेच कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15233.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15233.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2b3cabaeb2b44940458ee6bc29c515a907dcde19
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15233.txt
@@ -0,0 +1 @@
+विठ्ठल महादेव तारकुंडे ऊर्फ भाऊसाहेब तारकुंडे ( सासवड, जुलै ३, १९०९ - - दिल्ली, मार्च २२, २००४) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले कार्यकर्ते व मराठी कायदेतज्ज्ञ होते. १९५७ ते १९६९ या कालखंडात ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. ते रॉयवादी होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15237.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15237.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7aa20b4c4f0de5d2fb6157c1431bb60497132980
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15237.txt
@@ -0,0 +1,9 @@
+डॉ.विठ्ठलराव पुंडलिकराव लहाने (माकेगाव,ता.रेणापूर,जि.- लातूर,महाराष्ट्र,भारत) हे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर आहेत. दुभंगलेले ओठ व टाळू असणाऱ्या साडेतीन हजारांहून अधिक रुग्णांवर त्यांनी मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत ,ते डॉ.तात्याराव लहाने यांचे धाकटे भाऊ आहेत.[१]
+एमबीबीएस, एमएस, एमसीएच
+प्लॅस्टीकसर्जन
+समाजातील अनेक नेत्ररुग्णांना आपल्या कौशल्याने नवी दृष्टी मिळवून देणारे डॉ. तात्याराव लहाने यांचे डॉ. विठ्ठल लहाने हे छोटे बंधू. प्लास्टिक सर्जरीमध्ये जे. जे. रुग्णालयातून ‘एमसीएच’ झाल्यानंतर मुंबईतील लीलावती, ब्रिच कॅन्डीपासून अनेक पंचतारांकित रुग्णालयांत तीन वर्षे काम केले, पण चेहऱ्यातील छोटीसी उणीव भरून काढण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पंचतारांकित रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपेक्षा दुभंगलेल्या ओठांनिशी आयुष्य घालवणाऱ्या ग्रामीण भागातील गरिबांना आपली खरी गरज आहे, हे डॉ. विठ्ठल लहाने यांनी जाणले आणि लातूरमध्ये जाऊन प्लास्टिक सर्जरीचे काम सुरू केले. याच क्षेत्रात काम करणाऱ्या अमेरिकेतील ‘स्माइल ट्रेन’ या संस्थेला शंभराहून अधिक पत्रे लिहून आर्थिक साह्य करण्याची विनंती केली. संस्थेच्या डॉक्टर व अधिकाऱ्यांनी लातूरला येऊन डॉ. लहाने यांच्या कामाची माहिती घेतली आणि जागच्या जागी त्यांच्याबरोबर करार केला. तेव्हापासून म्हणजे २००४ पासून रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. गेल्या दहा वर्षांत त्यांनी सुमारे सहा हजार मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत.
+आज संपूर्ण महाराष्ट्रात १८२ प्लास्टिक सर्जन असून वर्षांकाठी १५०० ते १६०० सर्जरी दुभंगलेल्या टाळू व ओठांच्या केल्या जातात. यातील ६५०हून अधिक शस्त्रक्रिया एकटे डॉ. लहाने करत असून गेली दहा वर्षे त्यांचे हे काम सुरू आहे. लातूरमध्ये त्यांची दोन रुग्णालये असून सत्तर खाटांच्या या रुग्णालयात दुभंगलेले टाळू अथवा ओठांची कोणतीही शस्त्रक्रिया चाचण्या व तपासण्यांसह मोफत करण्यात येत आहे.
+दुभंगलेल्या ओठांची व्यथा
+असे व्यंग घेऊन दरवर्षी दोन हजार मुले महाराष्ट्रात जन्म घेतात. तर देशात ४० हजार मुलांचा जन्म होतो. आज देशभरात पाच लाख मुले शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.
+साधारणपणे जन्मल्यानंतर तीन महिन्यांत ओठ दुभंगलेल्या मुलांची शस्त्रक्रिया करणे चांगले, तर टाळू दुभंगलेल्या मुलांची एक वर्षांच्या आत शस्त्रक्रिया करणे योग्य ठरते. वेळेत शस्त्रक्रिया झाली नाही तर मुलांच्या बोलण्यावर परिणाम होतो, असे डॉ. लहाने म्हणाले.
+डॉ. विठ्ठल लहाने हे नंतर लहाने हॉस्पिटलचे मुख्य प्लास्टिक सर्जन आहेत. स्माईल ट्रेनचा हा एक विश्वासार्ह भागीदार आहे. दंतचिकित्सक असलेल्या कल्पना लहाने आणि त्यांचे मित्र डॉ. राजेश शाह, anनेस्थेटिस्ट असलेल्या डॉक्टरांसह, त्यांनी टीममध्ये ७५०० पेक्षा जास्त फटफट शस्त्रक्रिया त्यांच्या समाजात दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात ही सर्वाधिक संख्या आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15247.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15247.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..836fa78001abb25ca2307d74ddaad6b5b561e084
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15247.txt
@@ -0,0 +1,23 @@
+🥦🥦गावा विषयी माहिती 🥦🥦
+ ** तांबुलगाव **
+महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात तां बुलगाव हे गाव आहे.
+जिल्हाच्या ठिकाणापासून 65कि मी अंतरावर तांबुलगाव वसलेले गाव आहे .
+गावचे क्षेत्रफळ सुमारे 296.19 हेक्टर दक्षिण उत्तर वसलेले गाव आहे .
+गावची लोकसंख्या 2011च्या जनगणने नुसार 575 येवढी आहे त्यात पुरुषांची संख्या 275 आहे आणि स्त्रीची संख्या 250 आसून 0 ते 6 वयोगटातील मूलांची संख्या 25 एवढी आहे . तांबूलगाव या गावची मतदार संख्या 350 एवढी आहे .
+** शैक्षणिक माहिती **
+ तांबूलगाव गावात एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता 1 ते 7 पर्यंत आहे .तसेच गावामध्ये अंगणवाडी 1 आहे .
+ तांबुलगाव गावापासून तालुक्याच्या ठिकान पालम 30 की मी अंतरावर आहे
+**मंदिर**
+ तांबूलगाव या गावात उत्तर दिशेला दक्षिण मुखी हनुमान मंदिर आहे
+ तसेच गावात तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे
+ तसेच आमच्या गावात आहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा आहे परभणी जिल्यातील पालम तालुक्यामध्ये असलेले सरकारी योजना पासून दूर गाव या गावा मध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत .
+**व्यवसाय**
+ या गावातील लोकांचा व्यवसाय शेती हा आहे तसेच नोकरीच्या निमित्ताने काहि लोकांनीं जिल्हाच्या ठिकाणी वास्तव केले आहे. 50% शेती ही पाण्याखाली आहे या गावचा प्रमुख व्यवसाय शेती आहे .
+**बाजारपेठ**
+ तांबुलगाव या गावात बाजार भरत नाही तसेच बाजार करण्यासाठि आम्ही तालुक्याच्या ठिकाणी पालम या तालुक्यात जातो तसेच पालम तालुक्याच्या ठिकाणी बाजारपेठ मोठ्या प्रमाणात भरतो तसेच ज्वारी गहू विविध पिके पालम शहरात विकली जाते .
+तांबुलगाव या गावात हटकर , पाथरवट ,मराठा , बौद्ध ,होलार, इत्यादी जातीचे लोक राहतात .
+तांबुलगाव या गावाचा सरपंच अनिल कोंडीबा उंदरे हे आहेत या गावाचा पोलीस पाटील बाजीराव वेकाजी जोरवर हे आहेत .
+तांबूलगावत एसटी बसची सुविधा नाही .
+तांबुलगाव राष्ट्रीय महामार्ग । हायवे रोड वर नाही.
+
+ **समाप्त**
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15285.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15285.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fa280726214a0004f74b854fbd17e025fe671f9c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15285.txt
@@ -0,0 +1 @@
+विडीयन्स हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15308.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15308.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d15acf27c1fffb5cffa98b784a47624135557e80
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15308.txt
@@ -0,0 +1,19 @@
+डब्ल्यू.सी.ए.एम-३ इंजिन (मुंबई सी.एस.टी. ते इगतपुरी तसेच परत) अधिक २ डब्ल्यू.ए.पी.-२ इंजिन (इगतपुरी ते गोंदिया तसेच परत)
+२ एस.एल.आर डबे
+वातानुकुलित प्रथम वर्ग/वातानुकूलित २ स्तर शयनयान (एचए १)
+द्वितीय वर्ग वातानुकूलित २-स्तर शयनयान
+प्रथम वर्ग/वातानुकूलित खुर्ची यान
+वातानुकूलित ३ स्तर शयनयान (एबी १)
+१० शयनयान
+१२१०५ / १२१०६ क्रमांकाची विदर्भ एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई मुंबई आणि गोंदिया दरम्यान धावणारी वेगवान रेल्वेगाडी आहे. ही दैनंदिन सेवा आहे. गाडी क्रमांक १२१०५ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोंदिया दरम्यान धावते आणि गाडी क्रमांक १२१०६ पुन्हा परत गोंदिया ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान धावते.
+विदर्भ एक्सप्रेसला वातानुकूलित प्रथम वर्ग / वातानुकूलित २ स्तर शयनयान (एचए १), द्वितीय वर्ग वातानुकूलित २-स्तर शयनयान, प्रथम वर्ग / वातानुकूलित खुर्ची यान, वातानुकूलित ३ स्तर शयनयान (एबी १), १० शयनयान आणि ४ सामान्य आरक्षीत डबे जेाडलेले आहेत.प्रवाशांच्या मागणीनुसार भारतीय रेल्वे आपल्या अधिकारामध्ये डब्यांच्या रचनेमध्ये बदल घडवू शकते.
+सुरुवातीच्या काळात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते नागपूर दरम्यान धावणारी विदर्भ एक्सप्रेस नंतर गोंदियापर्यंत वाढविण्यात आली. गाडी क्रमांक १२१०५ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोंदिया दरम्यान धावणारी गाडी १६ तासांमध्ये सरासरी ९६७ किमी आणि गाडी क्रमांक १२१०६ गोंदिया ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान धावणारी गाडी १६ तास ५ मिनिटामध्ये सरासरी ६०.४४ कि.मी./ प्रति तास एवढे अंतर रोज पार करते.
+मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि इगतपुरी दरम्यान आगगाडीला ३ मोठे हिसके/हादरे बसतात. मुंबई उपनगरी विभाग डीसी विद्युतप्रवाहावर तर उरलेला प्रवास एसी विद्युतप्रवाहावर होतो. डब्ल्यूसीएएम ३ प्रकारचे इंजिन या दोन्ही विद्युतप्रवाहांवर काम करू शकते परंतु दोन्हीच्या मध्ये काही अंतराचा थंड भाग (डेड झोन)(बे-तार भाग) असतो जेव्हा इंजिनाला कोणतीच शक्ती मिळत नसते. हे छोटे अंतर पार करण्यासाठी इंजिन कोस्ट[मराठी शब्द सुचवा] करीत असल्याने आधी एकदम गाडीला ब्रेक लागल्यासारखा तर नवीन प्रकारचा विद्युतप्रवाह मिळायला लागल्यावर जोर लागल्यासारखा धक्का गाडीला बसतो. डब्ल्यूसीएएम ३ चे इंजिन कसाऱ्याला बदलले जाते आणि परतीच्या प्रवासात डब्ल्यूएपी ४ इंजिन भुसावळला बदलले जाते.
+विदर्भ एक्सप्रेसला वाटेत लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, कल्याण, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा, नागपूर व गोंदिया ही आहेत.
+गाडी क्रमांक १२१०५ विदर्भ एक्स्रपेस मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून दररोज १९:०५ वाजता निघून गोंदियाला दुसऱ्या दिवशी ११:१५ वाजता पाहोचते. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक १२१०६ विदर्भ एक्सप्रेस गोंदियावरून दररोज १४.५५ वाजता निघून छत्रपती शिवाजी टर्मिनसला दुसऱ्या दिवशी ७.०० वाजता पाहोचते.[१]
+'१२१०५ - मुंबई छ.शि.ट. ते गोंदिया[३]
+(कि.मी.)
+१२१०६- गोंदिया ते मुंबई छ.शि.ट.[४]
+(कि.मी.)
+सुरुवातीच्या काळात नागपूरपर्यंत आणि आता गोंदियापर्यंत धावणाऱ्या या गाडीला विदर्भ एक्सप्रेस असे नाव दिले आहे.
+वेळापत्रकानुसार इगतपुरीला ही गाडी १ ते ५ मिनिटाचा थांबा घेत असली तरी, इंजिन बदलावे लागत असल्याने ही गाडी इगतपुरीला जवळजवळ १५ मिनिटे थांबते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15381.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15381.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2e78d70854fb22895efce712e50493e5987a03b2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15381.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विद्या सिन्हा (जन्म : मुंबई, १५ नोव्हेंबर १९४७; - मुंबई, १५ ऑगस्ट २०१९) ही एक हिंदी चित्रपटांत काम करणारी भारतीय चित्रपट अभिनेत्री होती. तिचे १९७७ या वर्षात लागोपाठ ६ चित्रपट प्रदर्शित झाले होते.
+विद्या सिन्हा हिची दोन लग्ने झाली, पहिले वेंकटेश्वर अय्यर याच्याशी, तर दुसरे नेताजी भीमराव साळुंखे याच्याशी. दोन्ही विवाहांनंतर तिने घटस्फोट घेतला होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15386.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15386.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2aa78ea54b36a7abb81385ae3749f666edebb5b2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15386.txt
@@ -0,0 +1,2 @@
+विद्याचरण दत्तात्रय तुळजापूरकर हे ( ९ मार्च १९२१ - १ ऑक्टोबर २००४) हे भारताचे न्यायाधीश होते. ते ३० सप्टेंबर १९७७ ते ९ मार्च १९८६ दरम्यान भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.[१]
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15401.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15401.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b1bf8830032c4b0fcf15c7228762ddd8c755ed1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_15401.txt
@@ -0,0 +1 @@
+विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1548.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1548.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1c54eca9723865a9eea8a73c60a8cd94ae1a34b3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1548.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राग चंद्रकंस हा हा हिंदुस्तानी संगीतातील एक राग आहे. ह्या रागाच्या निर्मितीचे श्रेय प्रो. बी आर देवधर यांना दिले जाते.[१] मालकंस रागातील कोमलनी ऐवजी शुद्ध निचा वापर केला असता चंद्रकंस राग निर्माण होतो. असा चंद्रकंस मालकंस अंगाचा चंद्रकंस म्हणून ओळखला जातो. त्याशिवाय बागेश्री अंगाचा चंद्रकंसही क्वचित ऐकायला मिळतो त्यात कोमल ध ऐवजी शुद्ध धचा वापर केला जातो.
+या रागावर आधारित मराठीतील गाणी :
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1554.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1554.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..02aada78b50307a28342b0563619b4e09b11a88a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1554.txt
@@ -0,0 +1 @@
+राग छाया बिहाग हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1566.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1566.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d4b06be6154d6bc56e5ad107096d3b298f384c11
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1566.txt
@@ -0,0 +1 @@
+राग दिनकी पूरिया हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1603.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1603.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..404ac85456f14838675c7b39ab37c4c994c0775f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1603.txt
@@ -0,0 +1 @@
+राग भूपेश्वरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1605.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1605.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1fcd97f3a301c042e3437b3851d2a6380755082d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1605.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राग भैरवबहार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
+हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग भैरव आणि राग बहार हे दोन राग अंतर्भूत आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_161.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_161.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8fd535210c7fd68423dfb9e830d1751316204f7c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_161.txt
@@ -0,0 +1 @@
+रघुनंदन स्वरूप पाठक (२५ नोव्हेंबर, इ.स. १९२४ - १७ नोव्हेंबर, इ.स. २००७) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते २१ डिसेंबर, इ.स. १९८६ ते १८ जून, इ.स. १९८९ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे आणि हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_162.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_162.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..83d734488517ed87fdc4fecd1918529e5c3563b0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_162.txt
@@ -0,0 +1 @@
+रघुनंदनलाल भाटिया ( जुलै ३, इ.स. १९२१ - १४ मे, २०२१[१][२]) हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते जुलै इ.स. २००८ पासून बिहार राज्याचे राज्यपाल आहेत. त्यापूर्वी ते जून इ.स. २००४ ते जुलै इ.स. २००८ यादरम्यान केरळ राज्याचे राज्यपाल होते. तसेच ते इ.स. १९८०,इ.स. १९८५, इ.स. १९९१, इ.स. १९९६ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील अमृतसर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1641.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1641.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d866c3d1f536bb022378fa52f5274cdcbc092104
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1641.txt
@@ -0,0 +1 @@
+राग सोरठ हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1644.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1644.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f435dd869e5cf5ef86d4c7ba2c8f2206daf9e93a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1644.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+हमीर हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातला एक राग आहे. याला हंबीर असेही म्हणतात. रागचंद्रोदय या ग्रंथात हमीरचा उल्लेख आहे. केदारश्याम आणि कामोद हे हमीरचे समप्रकृती राग आहेत.
+कर्नाटकी संगीतातल्या हमीर कल्याणी या रागाशी उत्तर हिंदुस्तानी हमीरशी गल्लत होऊ नये. हमीर कल्याणचे सांम्य केदार रागाशी आहे.
+डागर बंधू, गुंदेच्या बंधू हमीरमध्ये ध्रुपद गातात. कृष्णराव शंकर पंडित, नारायणराव व्यास, डी.व्ही. पलुस्कर, गजाननबुवा जोशी, उल्हास कशाळकर, वीणा सहस्रबुद्धे आदी ग्वाल्हेर घराण्यातील गायकांचा हमीर हा आवडता राग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1663.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1663.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..465b049bd56a8c98a81b9385a96537ceb8a88a18
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1663.txt
@@ -0,0 +1 @@
+राघव चढ्ढा (जन्म ११ नोव्हेंबर १९८८) हा भारतीय राजकारणी आणि आम आदमी पक्षाचा सदस्य आहे. तो पंजाबमधील राज्यसभेचे सर्वात तरुण खासदार आहे. [१] [२] २०२२ पर्यंत तो दिल्ली जल मंडळाचा माजी उपाध्यक्ष आणि दिल्लीतील राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघाचा आमदार होता. [३] राघव चढ्ढा याची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली आहे. [४] तो सनदी लेखापाल देखील आहे. [५]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1671.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1671.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..afcba99187e0aa29acac1f818096dc76691c5105
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1671.txt
@@ -0,0 +1,4 @@
+जन्म १९ सप्टेंबर १९१०- मृत्यू १३ जून २००० हे DLF भारतातीलच नव्हेतर जगातील सर्वात मोठ्या घर बांधणी कंपनीचे संस्थापक आणि दिल्ली विधानसभेचे सदस्य होते.
+२२व्या वर्षी कायद्याची पदवी घेतली.
+DLF कंपनीच्या वेबसाईट वरील चरीत्रानुसार दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ते ब्रिटिश सैन्यात स्वतःहून सहभागी झाले (इ.स १९४०) तसेच इतरही लोकांना सैन्यात भरती करून घेण्याचा प्रयत्न केला या नात्याने ते मोठे देशभक्त होते.(संदर्भ:http://www.dlf.in/dlf/dlffounder/life-journey.html Archived 2014-05-07 at the Wayback Machine.)
+दिल्लीत DLF कंपनीची १९४६ मध्ये स्थापना करून दक्षिण दिल्लीत २१ कॉलन्यांच्या विकसन आणि बांधकामाची कामे केली .नुकत्याच भारताच्या फाळणीमुळे विस्थापीत होऊन आलेल्यांना मुळे घरांची टंचाई होती या पार्श्वभूमीवर हा एक हितकारक व्यावसायिक निर्णय होता.व्यावसायिक हितांच्या दृष्टीने दिल्ली आणि आसपासच्या परिसरात DLF कपंनीने मोठ्या जमिनींची खरेदी करून ठेवली. या पुढे १९५० नंतर दिल्ली आणि हरियाणातील जमिनीच्या विकसनाचे नियम शासनाने बदलून खाजगी कंपन्यांना करू न देण्याचे धोरण अवलंबल्या नंतर जवळपास १९८० पर्यंत चौधरी साहेबांनी आपले लक्ष को ऑपरेटीव्ह बॅॅंकींग आणि राजकारणाकडे वळवले. १९८० मध्ये चौधरी साहेबांचे जावई आणि राजीव गांधींच्या *'अचानक' - (* राजीवजींची जीप अचानक कुठेशी बंद पडली आणि नेमके त्या ठिकाणी चौधरी साहेबांचे जावई विश्रांती घेत होते अशी ऑनलाईन वृत्तपत्रीय आख्यायिका वाचण्यास मिळते)- झालेल्या भेटी नंतर हरयाणा सरकारने आपले नियम बदलून खाजगी कंपन्यांना जमिनी विकसनास मान्यता दिली असे मानले जाते. कंपनीचा विकास साधताना त्यानंतर चौधरी साहेब, त्यांचे जावई आणि DLF ने मागे वळून पाहिले नाही.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1679.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1679.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c2651f56751c46b9f2056fcfa083fb7dd21e89f3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1679.txt
@@ -0,0 +1,10 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+
+रघुनाथ बाजीराव भट (पेशवे), अर्थात रघुनाथराव पेशवा, (अन्य नामभेद/प्रचलित नावे: राघोबादादा, राघो भरारी) (१६ डिसेंबर, १७२१ - ११ डिसेंबर, १७८३) हे थोरले बाजीराव यांचे पुत्र होते. इ.स. १७७३ ते इ.स. १७७४ या कालखंडात मराठा साम्राज्याचे पेशवा, म्हणजे पंतप्रधान, होते. यांनी इ.स. १७५० च्या दशकात मराठा सैन्याच्या पंजाब व अफगणिस्तानातील युद्धमोहिमांचे नेतृत्व केले. याच्या कामगिरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.
+रघुनाथराव हे शूर सेनापती आणि लष्करी डावपेचांत उजवे होते. त्यांनी उत्तर भारतात पराक्रमाची शर्थ केली होती. १७५७मध्ये त्यांनी खुद्द दिल्लीवर चाल करून शहर जिंकले होते.
+नानासाहेब पेशव्यांचे निधन झाल्यावर राघोबादादा पेशवे होतील असे सर्वाना वाटले होते. पण नानासाहेबांबाचा मधला मुलगा माधवराव यांना पेशवाईची वस्त्रे देण्यात आली कारण नानासाहेबांचा थोरला पूत्र पानिपतच्या युद्धात मारले गेले होते. माधवराव हे केवळ १६ वयाचे असताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली असल्याने, नात्याने काका असलेल्या राघोबादादानी माधवरावांना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपतींचे आदेश होते. माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने फारसे काकांच्या शब्दाबाहेर नव्हते. ते करतील ती पूर्व दिशा असा काही काळ गेला. पुढे माधवराव आपल्या विचाराने राज्य करू लागले.
+रघुनाथराव हे अतिशय चंचल अशा व्यक्तिमत्त्वाचे होते. त्यांच्या पदरी असलेल्यानी त्यांना अनेकदा चुकीचे सल्ले दिल्याने त्यांनी केलेल्या कारवाया वादग्रस्त राहिल्या. विशेषतः सखाराम बापूंच्या सल्ल्यामुळे बऱ्याचदा ते पेशवाईच्या विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी तर ते निजामाची मदत घेऊन आळेगाव येथे पेशवाईविरुद्ध उभे ठाकले.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1698.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1698.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..28ca6df11f2aae794b918f5fc92b962adffb4966
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1698.txt
@@ -0,0 +1,17 @@
+राज कुमार हे एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते होते. 8 ऑक्टोबर 1926ला बलुचिस्तानात जन्म झालेले कुलभूषण पंडीत आपले पदवी शिक्षण पूर्ण करून मुंबईच्या माहिम पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर म्हणून काम करु लागले. एकेदिवशी रात्री गस्त घालत असताना एका शिपायाने त्यांना सांगितले की, तुमचे व्यक्तिमत्व एका हिरोपेक्षा कमी नाही. तुम्ही जर चित्रपटातून हिरो म्हणून काम कराल तर प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य कराल. मग काय कुलभूषण यांनी ही गोष्ट मनावर घेतली. माहीम पोलीस स्टेशनला नेहमीच चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांचे येणेजाणे सुरू असायचे. असेच एकदा निर्माते बलदेव दुबे काही महत्त्वाच्या कामाने पोलीस स्टेशनला आले आणि त्यांना कुलभूषण यांच्या बोलण्याची शैली फारच आवडली. त्यांनी लगेचच त्यांच्या ‘शाहीबाजार’ या चित्रपटात काम करण्यासाठी कुलभूषण यांना विचारले. शिपायाने सांगितलेली गोष्ट मनात घोळत असतानाच संधी चालून आली होती. त्यामुळे आपल्या इन्स्पेक्टरच्या नोकरीचा राजीनामा देऊन कुलभूषण यांनी चित्रपटसृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला. पण शाहीबाजारच्या चित्रीकरणासाठी खूपच वेळ लागत होता. त्यादरम्यान मुंबईत राहण्याचा खर्च भागविणे कठीण झाल्याने कुलभूषण यांनी 1952 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगिली’ या चित्रपटात छोटीसी भूमिका स्वीकारली. पण हा चित्रपट कधी चित्रपटगृहात लागला आणि कधी गायब झाला हे लक्षातच आले नाही. त्याचदरम्यान शाहीबाजार पण प्रदर्शित झाला पण तो ही बॉक्सऑफिसवर सपाटून आपटला. या अपयशानंतर कुलभूषण यांना त्यांचे नातेवाईक व मित्रांनी चित्रपटसृष्टी सोडण्यासाठी आग्रह करायला सुरुवात केली. काही लोकांनी तर नायकाऐवजी खलनायक करण्याची सूचनाही कुलभूषण यांना दिली. मात्र जिद्द कायम ठेवून 1952 ते 1957 पर्यंत कुलभूषण चित्रपटसृष्टीत यश मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. या दरम्यान त्यांनी अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी और कृष्ण सुदामा या चित्रपटातून कामे केली, पण यापैकी एकही चित्रपट यशस्वी होवू शकला नाही.
+ंंमहबूब खान यांच्या 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या मदर इंडिया या चित्रपटात राजकुमार गावातील एका छोट्या शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसले. पूर्ण चित्रपट नरगिस यांना केंद्रित ठेवून केलेला होता पण आपल्या छोट्याशा भूमिकेतील दमदार अभिनयाने राजकुमार यांना केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनेता म्हणून ख्याती मिळवून दिली. या चित्रपटाच्या यशानंतर एक अभिनेता म्हणून राजकुमार यांची यशस्वी कारकीर्द सुरू झाली.
+1959 मध्ये प्रदर्शित पैगाम या चित्रपटात त्यांच्यासमोर अभिनय सम्राट दिलीपकुमार होते पण राजकुमार यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर दर्शकांची वाहवा मिळविली. त्यानंतर लगेचच आलेल्या दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांच्या यशाने तर राजकुमार यांना अभिनयसम्राटाच्या पदावर पोहचवले. मदर इंडियातील छोट्याशा भूमिकेने सुरू झालेला हा यशस्वी प्रवास अव्याहतपणे सुरू राहिला.
+1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या काजल या चित्रपटापासून राजकुमार एक सुपरस्टार अभिनेता म्हणून आपल्या अभिनयाचा वेगळा पैलू दाखविण्यात यशस्वी ठरले. याचवर्षी आलेल्या बी.आर.चोपडांच्या वक्त या चित्रपटात आपल्या संवादफेकीने राजकुमार लक्षात राहिले. त्यांचा या चित्रपटातील ‘चिनायसेठ जिनके घर शीशेके बने होते है, वो दुसरों पे पत्थर नही फेका करते’ तसेच ‘चिनायसेठ ये छुपी बच्चों के खेलने की चीज नही. हाथ कट जाये तो खून निकल आता है’ हे संवाद लोकप्रिय होण्यासोबत त्यांना डॉयलॉगकिंग ही पदवी प्रेक्षकांनी बहाल केली. या चित्रपटानंतर राजकुमार चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च स्थानी पोहचले. या ठिकाणी पोहचल्यानंतर बहुतेक अभिनेते एका ठराविक इमेजमध्ये बांधले जातात आणि त्याच त्या भूमिका स्वीकारतात. मात्र राजकुमार याला अपवाद होते. यानंतर आलेल्या हमराज (1967), नीलकमल (1968), मेरे हुजूर (1968), हीररांझा (1970), पाकीजा (1971) या चित्रपटांतून त्यांनी त्यांच्या इमेजला साजेशा नसलेल्या भूमिका केल्या. तरीही या प्रयोगात राजकुमार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. पाकिजा हा चित्रपट पूर्णतः मीनाकुमारी यांच्यावर केंद्रित असलेला चित्रपट होता पण आपल्या सशक्त अभिनय आणि संवादफेकीने राजकुमार इथेही सरस ठरले. ‘आपके पांव देखे बहुत हसीन हैं, इन्हे जमीन पर मत उतारियेगा, मैले हो जायेंगे’ हा संवाद एवढा लोकप्रिय झाला की, बऱ्याच अभिनेता, कॉमेडियननी त्या संवादशैलीची कॉपी केलेली दिसून येते.
+1978 मध्ये आलेल्या कर्मयोगी चित्रपटातून राजकुमार यांच्या अभिनयातील विविधतेचा एक वेगळा आयाम प्रेक्षकांना पाहायला मिळाला. यात त्यांनी केलेल्या दुहेरी भूमिकांमधून त्यांनी चरित्र भूमिकांकडे जाणारा आपला अभिनयाचा प्रवास विविधतेने नटलेल्या अनोख्या भूमिकांकडे वळवला. तरीही 1980 मध्ये बुलंदी चित्रपटात चरित्र भूमिका करण्याचे धाडस त्यांनी केलेच. यानंतर कुदरत (1981), धर्मकांटा (1982), शरारा (1984), राजतिलक (1984), एक नयी पहेली (1984), मरते दम तक (1987,), सूर्या (1989), जंगबाज (1989), पुलिस पब्लिक (1990) या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटातून राजकुमार यांचे चित्रपटसृष्टीतील राज्य अधिक विस्तारीत केले.
+1991 मध्ये आलेला सौदागर या चित्रपटात राजकुमार यांच्या अभिनयाचा वेगळा आयाम प्रेक्षकांना पाहावयास मिळाला. शोमॅन सुभाष घई निर्मित या चित्रपटात 1959च्या पैगाम चित्रपटानंतर प्रथमच दिलीपकुमार व राजकुमार हे दोन्ही महारथी एकमेकांसमोर उभे होते. 90च्या दशकात राजकुमार यांनी चित्रपटातून काम करणे कमी केले. तरीही तिरंगा (1992), पुलिस और मुजरिम, इंसानियत के देवता (1993), बेताज बादशहा (1994), जवाब (1995), गॉड और गन हे त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले. एकांतवासात राहणाऱ्या राजकुमार यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती. कायम आपल्या वेगळेपणाने चर्चेत राहिलेल्या राजकुमार यांनी आपला मुलगा पुरु राजकुमारकडे व्यक्त केलेली अखेरची इच्छा होती ‘मौत और जिंदगी इंसान का निजी मामला होता है। मेरी मौत के बारे में मेरे मित्र चेतन आनंद के अलावा और किसी को नही बताना। मेरा अंतिम संस्कार करने के बाद ही फिल्मउद्योग को सूचित करना।’
+3 जुलै 1996ला अलविदा म्हणणारे डॉयलॉगकिंग राजकुमार आजही प्रेक्षकांच्या मनात आपल्या अनोख्या संवादशैलीने जिवंत आहेत. त्यांचे अजरामर झालेले संवाद....
+चिनायसेठ, जिनके घर शीशे के (वक्त)
+आपके पैर बहुत खुबसूरत है (पाकीजा)
+हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे। लेकिन वह वक्त भी हमारा होगा। बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी।
+काश कि तुमने हमे आवाज दी होती तो हम मौत की नींद से भी उठकर चले आते। ('सौदागर')
+हम आंखो से सुरमा नहीं चुराते। हम आंखें ही चुरा लेते हैं।
+हम तुम्हें वह मौत देंगे जो न तो किसी कानून की किताब में लिखी होगी और न ही किसी मुजरिम ने सोची होगी।
+हमारी जुबान भी हमारी गोली की तरह है। दुश्मन से सीधी बात करती है। ('तिरंगा')
+दादा तो इस दुनिया में दो ही हैं। एक ऊपर वाला और दूसरा मैं।
+हम कुत्तों से बात नहीं करते। ('मरते दम तक')
+राजकुमार यांना त्यांच्या कारकिर्दीत दिल एक मंदिर, वक्त या चित्रपटांकरिता सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता पण कोणत्याही पुरस्कारापेक्षा या अनोख्या अभिनेत्याने चार दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात आपले साम्राज्य निर्माण केले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1725.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1725.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1725.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_174.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_174.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5a2e10cd4995d525066e7d4e44ea21507dd004aa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_174.txt
@@ -0,0 +1,6 @@
+रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ऊर्फ रॅंग्लर परांजपे (फेब्रुवारी १६, इ.स. १८७६: मुर्डी, महाराष्ट्र - मे ६, इ.स. १९६६; पुणे, महाराष्ट्र) हे केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रॅग्लर हा किताब पटकावणारे पहिले भारतीय. हे पेशाने गणिताचे प्राध्यापक होते. आपल्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी काही विद्यापीठांचे कुलगुरुपद, तसेच ऑस्ट्रेलियात ब्रिटिश भारताच्या वकिलातीतील उच्चायुक्तपदही भूषवले.
+रघुनाथ परांजप्यांचा जन्म फेब्रुवारी १६, इ.स. १८७६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. ते पुरुषोत्तम आणि गोपिका याचे पुत्र होय. ते गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्य होते. इ.स. १८९४ साली पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून परांजपे यांनी बी.एससी. पदवी प्राप्त केली. तत्कालीन हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती घेऊन परांजपे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठ क्षेत्रातील सेंट जॉन्स महाविद्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी गणित विषयातील सगळ्यात कठीण 'ट्रायपॉस' परीक्षा दिली आणि ते त्या परीक्षेत प्रथम आले. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सीनियर रॅंग्लर असे म्हणतात.
+इ.स. १९०२ ते इ.स. १९२७ या काळात रॅंग्लर परांजपे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. तसेच ते मुंबई विद्यापीठाचे सदस्य, पुणे नगर प्रशासनाचे सदस्यही होते. इ.स. १९२१ साली तत्कालीन मुंबई सरकारने रॅंग्लर परांजपे यांची दिवाण म्हणून नियुक्ती केली. पुढे सरकारने त्यांना शिक्षण आणि आरोग्य खात्याचे मंत्री केले. इ.स. १९२७ साली लंडनच्या इंडिया हाऊसचे कामकाज रॅंग्लर परांजपे यांच्याकडे सोपविण्यात आले. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू पद रॅंग्लर परांजपे यांनी ६ वर्षे भूषविले. त्यानंतर ऑस्ट्रेलियातल्या भारतीय वकिलातीत उच्चायुक्त म्हणून इ.स. १९४४ साली त्यांची नियुक्ती करण्यात आली. इ.स. १९५६ साली रॅंग्लर परांजपे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.
+रॅंग्लर परांजपे अंधश्रद्धेचे विरोधक म्हणून ओळखले जातात. देवावर त्यांची श्रद्धा नव्हती, ते स्वतःला नास्तिक म्हणवून घेत.
+इ.स. १९६५ साली एटीफोर नॉट आऊट नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी मे ६, इ.स. १९६६ रोजी वृद्धापकाळाने रॅंग्लर परांजपे यांचे पुण्यात निधन झाले.
+गणितातील प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आदर्श म्हणून रॅंग्लर परांजपे यांचे तैलचित्र, फर्ग्युसन कॉलेजच्या गणित विभागात अजूनही ठेवलेले आढळते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1768.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1768.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..faf09bb1ba0070d0437c2932eb7dcdceaf060528
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1768.txt
@@ -0,0 +1,208 @@
+
+
+राजकोट विमानतळ (आहसंवि: RAJ, आप्रविको: VARK) (गुजराती: રાજકોટ વિમાનમથક) हे भारताच्या गुजरात राज्यातील राजकोट येथे असलेला विमानतळ आहे. येथे जेट एरवेझ व एर इंडिया सेवा पुरवतात.
+
+
+
+आग्रा •
+अराक्कोणम •
+अंबाला •
+बागडोगरा •
+भूज रुद्रमाता •
+कार निकोबार •
+चबुआ •
+छत्तीसगढ •
+दिमापूर •
+दुंडिगुल •
+गुवाहाटी •
+हलवारा •
+कानपूर •
+लोहगांव •
+कुंभिरग्राम •
+पालम •
+सफदरजंग •
+तंजावर •
+येलहंका
+
+
+ बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)
+
+
+जोगबनी विमानतळ •
+मुझफ्फरपूर विमानतळ •
+पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ •
+पूर्णिया विमानतळ •
+रक्सौल विमानतळ
+
+
+बिलासपूर विमानतळ •
+जगदलपूर विमानतळ •
+Raipur: विमानतळ
+
+
+चकुलिया विमानतळ •
+जमशेदपूर: सोनारी विमानतळ •
+
+
+बारवानी विमानतळ •
+भोपाळ: राजा भोज विमानतळ •
+ग्वाल्हेर विमानतळ •
+इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ •
+जबलपूर विमानतळ •
+खजुराहो विमानतळ •
+ललितपूर विमानतळ •
+पन्ना विमानतळ •
+सतना विमानतळ
+
+
+भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ •
+हिराकुद विमानतळ •
+झरसुगुडा विमानतळ •
+रूरकेला विमानतळ
+
+
+आग्रा: खेरीया विमानतळ •
+अलाहाबाद: बमरौली विमानतळ •
+गोरखपूर विमानतळ •
+झांसी विमानतळ •
+कानपूर: चकेरी विमानतळ •
+ललितपूर विमानतळ
+
+
+अलाँग विमानतळ •
+दापोरिजो विमानतळ •
+पासीघाट विमानतळ •
+तेझू विमानतळ •
+झिरो विमानतळ
+
+
+दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ •
+जोरहाट: रौरिया विमानतळ •
+उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ •
+सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ •
+तेझपूर: सलोनीबारी विमानतळ
+
+
+इंफाल: तुलिहाल विमानतळ
+
+
+रुपसी विमानतळ •
+शेला विमानतळ •
+शिलाँग: उमरोई विमानतळ
+
+
+ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ
+
+
+दिमापूर विमानतळ
+
+
+पाकयाँग विमानतळ
+
+
+अगरतला: सिंगरभिल विमानतळ •
+कैलाशहर विमानतळ •
+कमलपूर विमानतळ •
+खोवै विमानतळ
+
+
+बालुरघाट विमानतळ •
+बेहाला विमानतळ •
+कूच बिहार विमानतळ •
+इंग्लिश बझार: मालदा विमानतळ
+
+
+चंदिगढ विमानतळ
+
+
+धरमशाला: गग्गल विमानतळ •
+कुलू: भुंतार विमानतळ •
+शिमला विमानतळ
+
+
+जम्मू: सतवारी विमानतळ •
+कारगिल विमानतळ •
+लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
+
+
+लुधियाना: साहनेवाल विमानतळ •
+पठाणकोट विमानतळ
+
+
+अजमेर विमानतळ •
+बिकानेर: नाल विमानतळ •
+जेसलमेर विमानतळ •
+जोधपूर विमानतळ •
+कोटा विमानतळ •
+उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)
+
+
+देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ •
+पंतनगर विमानतळ
+
+
+पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ
+
+
+कडप्पा विमानतळ •
+दोनाकोंडा विमानतळ •
+काकिनाडा विमानतळ •
+नादिरगुल विमानतळ •
+पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ •
+राजमुंद्री विमानतळ •
+तिरुपती विमानतळ •
+विजयवाडा विमानतळ •
+विशाखापट्टणम विमानतळ •
+वारंगळ विमानतळ
+
+
+बेळगाव: सांबरे विमानतळ •
+बेळ्ळारी विमानतळ •
+विजापूर विमानतळ •
+हंपी विमानतळ •
+हस्सन विमानतळ •
+हुबळी विमानतळ •
+मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ •
+विद्यानगर विमानतळ
+
+
+अगत्ती विमानतळ
+
+
+पाँडिचेरी विमानतळ
+
+
+मदुरै विमानतळ •
+सेलम विमानतळ •
+तुतिकोरिन विमानतळ •
+वेल्लोर विमानतळ
+
+
+दमण विमानतळ •
+दीव विमानतळ
+
+
+भावनगर विमानतळ •
+भूज: रुद्र माता विमानतळ •
+जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ •
+कंडला विमानतळ •
+केशोद विमानतळ •
+पालनपूर विमानतळ •
+पोरबंदर विमानतळ •
+राजकोट विमानतळ •
+सुरत विमानतळ •
+उत्तरलाई विमानतळ •
+वडोदरा: हरणी विमानतळ
+
+
+अकोला विमानतळ •
+औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ •
+हडपसर विमानतळ •
+कोल्हापूर विमानतळ •
+लातूर विमानतळ •
+मुंबई: जुहू विमानतळ •
+नांदेड विमानतळ •
+नाशिक: गांधीनगर विमानतळ •
+रत्नागिरी विमानतळ •
+शिर्डी विमानतळ •
+सोलापूर विमानतळ
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1773.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1773.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..526d08c95f0d4458fa36eb4ad91eef81a2c3ae4a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1773.txt
@@ -0,0 +1,22 @@
+भालवडी भट्टी वाघदरा
+भोरडी बोपळघर बोरावळे ब्राह्मणघर (वेल्हे) चांदार चापेट चऱ्हाटवाडी चिखलीखुर्द (वेल्हे) चिंचाळेबुद्रुक चिंचाळेखुर्द
+चितमोडी
+दादवाडी दापोडे दापसरे धानेप धिंडाळी एकलगाव गेव्हांडे घावर घिसर घोडखळ घोडशेत
+घोळ (वेल्हे) घोलपघर गिवशी गोंदेखळ गुगुळशी गुंजावणे (वेल्हे) हारपूड हिरपोडी
+कुरावती कुरटावाडी लाशिरगाव लाव्हीबुद्रुक लव्ही खुर्द माजगाव माळवली माणगाव (वेल्हे)
+मांगदरी मार्गासणी मेरवणे मेटपिळावरे मोहरी (वेल्हे) मोसे बुद्रुक निगडेमोसे निगडे बुद्रुक निगडे खुर्द निवी ओसडे पाबे पाळबुद्रुक पाळखुर्द
+वेल्हे बु. हे पुणे जिल्ह्यातल्या राजगड तालुक्यातील १२१.६३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३२२ कुटुंबे व एकूण १४८० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ६५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ७४६ पुरुष आणि ७३४ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक २११ असून अनुसूचित जमातीचे १४२ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६५९९[१] आहे.
+गावात २ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहेत. गावात २ शासकीय प्राथमिक शाळा आहेत.गावात १ खाजगी प्राथमिक शाळा आहे.गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. सर्वात जवळील माध्यमिक शाळा(वेल्हे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (वेल्हे बु ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (पुणे ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (पुणे ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पॉलिटेक्निक (पुणे ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.गावात १ शासकीय व्यावसायिक प्रशिक्षण शाळा आहे. सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (पुणे ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (पुणे ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+सर्व प्रकारच्या शासकीय वैद्यकीय सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहेत.
+गावात खाजगी वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे.तसेच सरकारी रुग्णालयांची सुविधा उपलब्ध आहे.
+गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. तसेच गावात विहिरीच्या पाण्याची सोय आहे.हे पाणी गावकरी लोक पिण्यास वापरतात.
+गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही.सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे.
+गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे.
+सर्वात जवळील कच्चा रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील डांबरी रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
+गावात बँक व एटीएम उपलब्ध आहे .गावात शेतकी कर्ज संस्था,स्वयंसहाय्य गट, रेशन दुकान उपलब्ध आहे.
+गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे.
+१६ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे.
+वेल्हे बु. ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
+सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
+वेल्हे बु. या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने):
+गहू,तांदुळ,ज्वारी,बाजारी,उस,हरभरा,यांचे उत्पादन हेते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1835.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1835.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..801033ac3bba0208ef3f6f71169c3c3ced3c596f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1835.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हा लेख राजनांदगांव जिल्ह्याविषयी आहे. राजनांदगांव शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
+राजनांदगांव हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र राजनांदगांव येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1869.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1869.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2ec1ac87d8fffe1a6755ca94e2a1dc37947cf6db
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1869.txt
@@ -0,0 +1,4 @@
+राजपूताना रायफल्स हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.
+भारतीय सैन्याच्या राजपूताना रायफल्स या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.
+राजपूताना रायफल्स या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.
+ब्रिगेड ऑफ गार्डस • द पॅराशूट रेजिमेंट • मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट • पंजाब रेजिमेंट • मद्रास रेजिमेंट • बॉम्बे ग्रेनेडियर्स • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट • राजपूताना रायफल्स • राजपूत रेजिमेंट • सिख रेजिमेंट • सिख लाइट इन्फंट्री • डोगरा रेजिमेंट • गढवाल रेजिमेंट• कुमाऊं रेजिमेंट • आसाम रेजिमेंट • बिहार रेजिमेंट • महार रेजिमेंट • जम्मू काश्मीर रायफल्स • जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री • जाट रेजिमेंट • नागा रेजिमेंट • १ गुरखा रायफल्स • ३ गुरखा रायफल्स • ४ गुरखा रायफल्स • ५ गुरखा रायफल्स • ८ गुरखा रायफल्स• ९ गुरखा रायफल्स • ११ गुरखा रायफल्स • लद्दाख स्काउट
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1873.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1873.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a51fb6660cf68490a10df859e624c50910326317
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1873.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजबारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_189.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_189.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..234370271a762c3393f249f1241d8af50cc37a13
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_189.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रघुनाथपुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1902.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1902.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f736f2167f02f7c43fad34d994d625806f377d90
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1902.txt
@@ -0,0 +1 @@
+पहिला राजराज चोळ हा दक्षिण भारतातील चोळ साम्राज्याचा कर्तबगार राज्यकर्ता होता. याने इ.स. ९८५ ते इ.स. १०१४ या काळात राज्यकारभार सांभाळून चोळ राज्याचे साम्राज्य होण्यात मोठा हात भार लावला. याच्या काळात चोळ साम्राज्याने श्रीलंंका, पूर्व भारत, मगध, आजचा आधुनिक बंगाल, ओडिशा, म्यानमार आणि थायलंडचे काही भाग, आणि मलेशिया, इंडोनेशिया या प्रदेशांवर नियंत्रण मिळवले. बहुधा पहिला राजराज चोळ व त्यानंतरचे चोळ राज्यकर्ते हे एकमेव भारतीय राज्यकर्ते होते ज्यांनी साम्राज्यवादी धोरण स्वीकारले होते व त्यासाठी भारताबाहेरील प्रदेशावर आक्रमणे केली. मालदीव बेटे हे त्यापैकी एक. पहिला राजराज चोळ याने त्याच्या काळात अनेक प्रसिद्ध व महाकाय दक्षिण भारतीय मंदिरांची निर्मिती केली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1905.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1905.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9817eac8a2633eb67e3b06b56e29e07f68e02dc4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1905.txt
@@ -0,0 +1 @@
+राजराजेश्वरीनगर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1918.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1918.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..05b4e37cc9074a0858593f9b511215018c860dc6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1918.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रेखा रमेश नार्वेकर (माहेरच्या राजलक्ष्मी नेवगीकर) एक मराठी कवयित्री व लेखिका आहेत. या सावंतवाडीचे कीर्तनकार तात्यासाहेब नेवगीबुवा यांच्या कन्या होत. त्यांचे आई आणि वडील दोघेही राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते होते. तात्यासाहेबांनी गोवा मुक्ती चळवळीत सक्रिय सहभाग होता. रेखा नार्वेकर कवडसे या दिवाळी अंकाच्या १९८१ ते १९८४ या काळात संपादिका होत्या.
+लग्नानंतर रेखा नार्वेकर मुंबईत कुलाब्यात रहायला आल्या. तिथे त्यांनी अनेक सामाजिक संस्थांमध्ये काम केले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1919.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1919.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fd536590117397bcd85a7be29cc24c2f2a037637
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1919.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजलक्ष्मी पार्थसारथी (८ नोव्हेंबर, १९२५:चेन्नई, तमिळनाडू, भारत - ) या भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेविका आहेत. त्यांनी १९४७मध्ये मद्रास विद्यापीठातून पत्रकारितेतील उच्चपदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी तेथूनच एम.एड. आणि इतिहासातील एम.ए. पदव्याही घेतल्या.
+राजलक्ष्मी यांनी द हिंदू या इंग्लिश वृत्तपत्रासाठी आणि कुमुदम या तमिळ साप्ताहिकासाठी काम केले. लग्नानंतर त्यांनी नोकरी सोडून पद्मा शेषाद्री बाल भवन ही शिक्षणसंस्था सुरू केली. त्यांनी सीबीएसई बोर्डासाठीही काम केले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1935.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1935.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1da6c9459da8f8a2a9478e4583819c69df4871cd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1935.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ राजवेळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1954.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1954.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..df401dbdecdfcabdd29f377ab335393e514734ee
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1954.txt
@@ -0,0 +1,6 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+
+महाराणी राजसबाई ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या तृतीय पत्नी होत्या. त्या कागलकर घाटगे घराण्यातील होत्या. त्यांना संभाजी द्वितीय नावाचे पुत्र होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1956.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1956.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..546d1a4e491d3f86855b1fa916d358e2bb302102
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1956.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजसमंद हा भारताच्या राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ नंतर अस्तित्वात आला
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1964.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1964.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..15398a5eabdb87840ff01052aaa451ff052dcc6f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1964.txt
@@ -0,0 +1 @@
+राजसामंद विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ राजसामंद जिल्ह्यात असून राजसामंद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1967.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1967.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ab62fb150fd04a4c08cc63ac0a6d79f8a5d81d80
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1967.txt
@@ -0,0 +1,3 @@
+राजसूय यज्ञ (शाही बलिदान किंवा राजाचा शुभारंभ यज्ञ) हा वैदिक धर्मातील एक श्रौत विधी आहे. हा राजाचा अभिषेक असतो.[१]
+राजसूय राजाच्या अभिषेकाशी संबंधित आहे.[१] हे राजाचे सार्वभौमत्व स्थापित करण्याचे साधन म्हणून विहित केलेले आहे. त्याचे वर्णन तैत्तिरीय कॉर्पसमध्ये आहे, ज्यामध्ये आपस्तंब श्रौत सूत्र १८.८–२५.२२ समाविष्ट आहे.[१][२] यात सोमा दाबणे, रथ चालवणे, राजाने धनुष्यातून बाण सोडणे आणि एक संक्षिप्त "कॅटेल रेड" यांचा समावेश होतो. नवीन अभिषिक्त राजा त्याच्या नातेवाईकाची गुरेढोरे जप्त करतो आणि नंतर त्याच्या मालमत्तेचा काही भाग त्या नातेवाईकाला देतो. पुत्रहीन राजा हरिश्चंद्राच्या वतीने वरुणाला बलिदान दिलेला मुलगा शुनहशेपाची कथा आहे. अध्वर्यू पुजाऱ्यासोबत फासे फेकण्याचा एक खेळ देखील समाविष्ट आहे ज्यामध्ये राजा एक गाय जिंकतो, ज्याद्वारे राजा सिंहासनावर बसतो आणि ब्रह्मांड पुनर्जन्म होतो.
+हा राजाचा अभिषेक आहे. शाही बलिदान किंवा राजाचा शुभारंभ य्ञ)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1981.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1981.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4235c320c34151654756f56a9812ed0b0c9d8afc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1981.txt
@@ -0,0 +1,12 @@
+
+इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय राजे व उमायद खिलाफत यांच्यात सिंधू नदीच्या पूर्वेला मोठ्या लढाया झाल्या.
+इ.स. ७१२ मध्ये सिंध राज्य जिंकल्यावर अरबांनी सिंधूच्या आणखी पूर्वेकडे राज्यविस्तार करण्याचे प्रयत्न केले. इ.स. ७२४ ते ८१० च्या दरम्यान उत्तरेकडील गुर्जर-प्रतिहार सम्राट नागभट्ट पहिला, दक्षिणेकडील चालुक्य सम्राट विक्रमादित्य दुसरा व इतर लहान भारतीय राज्ये यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या अरबांशी संघर्ष झाला. उत्तरेकडे सम्राट नागभट्टाने माळव्यावर चाल करून येणाऱ्या महत्त्वाच्या अरब मोहिमेचा पराभव केला तर दक्षिणेकडून विक्रमादित्याने आपला सेनानी पुलकेशी याला पाठवले. पुलकेशीने गुजरातमध्ये अरबांचा पराभव केला. इ.स. ७७६ मध्ये सैंधव नाविक दलाने अरबांच्या नाविक मोहिमेचा पराभव केला.
+या पराभवांमुळे अरबांचा पूर्वेकडील राज्यविस्तार संपुष्टात आला व नंतर सिंधमध्येच अरब राज्यकर्त्यांचा पाडाव होऊन तेथे स्थानिक मुस्लिम राजपूत वंश (सूम्रा व समा) स्थापन झाले.
+सम्राट हर्षवर्धनाच्या राजवटीनंतर आठव्या शतकाच्या सुरुवातीस उत्तर भारतात अनेक लहानमोठी राज्ये निर्माण झाली होती. वायव्येकडील प्रदेश काश्मीरचे कर्कोटा साम्राज्य व काबूलच्या हिंदू शाही या राज्यांच्या ताब्यात होता. उत्तर भारतातील प्रमुख शहर कनौज हे राजा यशोवर्मन याच्याकडे होते. ईशान्येकडे पाल घराण्याची सत्ता होती तर दक्षिणेस चालुक्यांची राजवट होती. पश्चिम भारतात सिंधचा राई राजवंश तसेच भिनमाळ, मंडोर, राजपीपळा व भरूच येथील अनेक गुर्जर कुळांची राज्ये यांची सत्ता होती. यांच्यातील अखेरचे प्रतिहार हे कूळ पुढे सामर्थ्यवान बनले. काठियावाडचे द्वीपकल्प अनेक लहान् राज्यांत विभागले होते व त्यांत मैत्रक राजवंश ही सर्वात प्रबळ सत्ता होती.
+उमायद खिलाफतीच्या लष्करी विस्ताराचा तिसरा टप्पा इ.स. ६९२ ते ७१८ पर्यंत टिकला. खलिफा अल्-वालीद पहिला याच्या इ.स. ७०५ ते ७१५ एवढ्या केवळ दहा वर्षांच्या कारकिर्दीत उमायादांचा मोठा विस्तार झाला. या काळात अरबांनी उत्तर आफ्रिका, स्पेन, सिंध व ट्रान्स ऑक्सियाना हे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडले. उमायाद सेनापती मुहम्मद बिन कासिम याने राई वंशाच्या राजा दाहीर या सिंधी शासकाचा पराभव केला. अल् मन्सूरा राजधानी असलेला सिंध हा खिलाफतीचा दुसऱ्या दर्जाचा प्रांत झाला व तो अरबांसाठी भारतावर आक्रमण करण्याचा योग्य तळ होता परंतु बिन कासिम गेल्यावर त्याने जिंकलेले बहुतांश प्रदेश भारतीय राजांनी परत मिळवले.
+याझिद दुसरा (इ.स. ७२०-७२४) याच्या राजवटीत भारतासह सर्व सीमाप्रांतात विस्तार मोहिमा सुरू करण्यात आल्या. भारताविरुद्धची मोहीम इ.स. ७२० ते ७४० इतक्या काळापर्यंत टिकली. याझिदच्या काळात अरबांना तुल्यबळ शत्रू नव्हता परंतु दहावा उमायाद खलिफ हिशाम इब्न् अब्द् अल्-मलिक (इ.स. ६९१-७४३) याच्या कारकिर्दीत अरबांचा सर्व आघाड्यांवर पराभव झाला व अरब राज्यविस्तार संपुष्टात आला. इ.स. ७४० ते ७५० या काळात दुर्बळ झालेल्या सैन्यदळामुळे सर्व राज्यविस्तार स्थगित झाला व अरब गृहयुद्धांची तिसरी मालिका सुरू झाली ज्यात उमायाद खिलाफत नष्ट झाली.
+इराकचा प्रशासक अल्-हज्जाज याचा पुतण्या असलेला उमायद सेनापती मुहम्मद बिन कासिम याने इ.स. ७१२ साली सिंधवर विजय मिळवला. त्यानंतर त्याने सिंधूच्या काठी असलेला मुलतानपर्यंतचा सर्व प्रदेश जिंकून घेतला. सिंध ताब्यात घेतल्यावर त्याने भारतीय राजांना शरणागती पत्करून मुस्लिम धर्म स्वीकारा अशा आशयाची पत्रे पाठवली. त्याने भिनमाळवर व वल्लभीच्या मैत्रकांवर आक्रमणे केली व या दोन्ही राज्यांनी शरणागती पत्करून तह केले. त्यानंतर त्याने खलिफाच्या फर्मानासह १०,००० इतके अश्वदळ कन्नौजला पाठवले. त्याने स्वतः सैन्यासह काश्मीरच्या सीमेवरील पश्चिम पंजाबवर आक्रमण केले. त्याच्या कन्नौज मोहिमेबद्दल काही माहिती उपलब्ध नाही. काश्मीरच्या सीमाप्रदेशाचा नंतरच्या नोंदींमध्ये अल्-किराज्(हिमाचल प्रदेश मधल्याकांग्रा दरीतील किर राज्य) असा उल्लेख आहे व त्याचा बहुदा पराभव करण्यात आला.
+बिन कासिमला ७१५ सली भारतातून परत बोलावण्यात आले व वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तो गेल्यावर भारतीय राजे त्यांच्या राज्यांत परत आल्याचे अरब इतिहासकार अल्-बहादूरी याने लिहिले आहे. यानंर खलिफ उमर दुसरा (७१७-७२०) याची कारकीर्द शांतमय होती. त्याने भारतीय राजांना मुस्लिम होऊन त्याचे मांडलिकत्व पत्करण्याचे आवाहन केले व मोबदल्यात त्यांचे राज्यपद अबाधित ठेवण्याचे आश्वासन दिले. हुल्लिशाहसारख्या काही राजांना हाप्रस्ताव मान्य करून अरबी नावे स्वीकारली. त्यानंतर खलिफ याझिद दुसरा (७२०-७२४) व हिशाम (७२४-७४३) यांच्या काळात विस्ताराचे धोरण पुन्हा स्वीकारण्यात आले. जुनायद इब्न अब्द अल्-रहमान अल्-मुरी याची ७२३ साली सिंधचा प्रशासक म्हणून नेमणूक झाली.
+सिंधमध्ये आपली सत्ता भक्कम केल्यावर अल् जुनायदने भारताच्या बऱ्याच भागांवर आक्रमणे केली. पहिले राज्य अल्-किराज (कदाचित कांग्रा दरी) होते. त्याच्या पराभवाने ते राज्य नष्ट झाले. नंतर त्याने मरूमाला (जैसलमेर व उत्तर जोधपूर), भिनमाळ व गुर्जरदेश (दक्षिण राजस्थान व गुजरात) यांवर आक्रमणे केली. उज्जैन व माळवा यांवरसुद्धा आक्रमण करण्यात आले. उज्जैनच्या अवंती राज्याच्या पराभव होऊन त्याचा कही भाग नष्ट झाला, पण उज्जैन शहर बहुदा स्वतंत्रच राहिले. माळव्यावरील आक्रमणाची माहिती इतिहासात उपलब्ध नाही.
+उत्तरेकडे उमायदांचा पंजाबमधील विस्तार काश्मीरच्या ललितादित्यने रोखला. दक्षिणेकडे मात्र अरबांनी कच्छ, सौराष्ट्र, भरूच, मंडल (कदाचित ओखा) व दहनाज (अज्ञात) हे प्रदेश जिंकून घेतले.
+इ.स. ७२६ साली खिलाफतीने अल् जुनायदला काढून त्याच्या जागी तमिम इब्न् झाय्द् इब्न् हमाल् अल्-काय्नी (तमिम) याची नेमणूक केली. पुढच्या काही वर्षांत जुनायदने जिंकलेले सर्व प्रदेश पुन्हा स्वतंत्र झाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1992.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1992.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9ba3b26f78f87313d2de13e2c6ea122df6874a64
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1992.txt
@@ -0,0 +1,2 @@
+यादव शंकर वावीकर ऊर्फ राजहंस (इ.स. १८७३ - इ.स. १९५२) हे एक मराठी निबंधकार होते.
+मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर वावीकर कस्टम खात्यात लागले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2003.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2003.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1c02324d34402259619d5598cbe38cb68b38ff04
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2003.txt
@@ -0,0 +1,6 @@
+पहिला तिम्मराज वोडेयार पहिला (राजा अप्पाना थिम्मराजा, १४३३ – १४७८), हा म्हैसूर राज्याचा तिसरा राजा होता. १४५९ मध्ये त्याचे वडील पहिल्या चामराजाच्या मृत्यूनंतर वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा म्हैसूर राज्याचा तिसरा राजा म्हणून राज्याभिषेक झाला. याची सत्ता स्वतःच्या मृत्यूपर्यंत राहिली.
+तिम्मराजने आपल्या वडील व आजोबांप्रमाणे आपले राज्य विजयनगर साम्राज्याला आधीन राहून केले. याचा सत्ताकालात मल्लिकार्जुन राय आणि दुसरा विरुपाक्ष राय हे सम्राट होते.
+तिम्मराजाच्या सत्ताकालात उत्तर भारत मुघलांनी काबीज केला होता तर मध्य भारतातील दख्खनी सुलतानांनी दक्षिणेकडे पाय पसरविण्यास सुरुवात केली होते. बहमनी सल्तनतच्या दुसऱ्या मुहम्मद शाह बहमनीने थेट विजयनगरवर हल्ले केले होते तसेच ओडिशाचा कलिंग राजा पुरुषोत्तम गजपती कपिलेंद्र याच्या राज्याचे लचकेही तोडले होते.
+इकडे पूर्वेस पोर्तुगीजांनी भारतात बस्तान बसविणे सुरू केले होते व त्यांनी विरुपाक्षाकडून भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील अनेक बंदरे हिसकावून घेतली. या गोंधळातही तिम्मराज विजयनगरला धार्जिणा राहिला व आपले राज्य हळूहळू आसपासच्या प्रदेशात वाढविणे सुरू ठेवले.
+
+पहिल्या तिम्मराजानंतर तर त्याचा मुलगा दुसरा चामराज सत्तेवर आला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2015.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2015.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fc24e89f382b6e41f7e22ea01794ef0eb9f28f9e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2015.txt
@@ -0,0 +1 @@
+राजा तोडरमल (?? - ८ नोव्हेंबर, इ.स. १५८९:लाहोर, पाकिस्तान) हे अकबर या मोगल सम्राटाचे अर्थमंत्री होते. ते अलवर-भरतपूर जवळील हरसाना गावाचे होते. यांनी अकबराच्या कारकिर्दीत प्रथमच करप्रणाली व जमाखर्च यांची सुरुवात केली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2017.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2017.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..910a53cd732922f3964ead52ab8e1023f97193ab
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2017.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजा दाहिर सेन तथा राजा दाहिर (सिंधी: راجا ڏاھر; इ.स. ६६३ - इ.स. ७१२) हा सिंधचा शेवटचा ब्राह्मण हिंदू राजा होता. पुष्कर्ण राजवंशाच्या या राजाची सत्ता अरबी समुद्रापासून आत्ताच्या पाकिस्तान, पंजाब, अफगाणिस्तान, बलोचिस्तान आणि इराण पर्यंत पसरलेले होते.
+इ.स. ७१२मध्ये उमायद खिलाफतीच्या सरदार मुहम्मद बिन कासिम याने सिंधू नदी काठी आताच्या नवाबशाह या शहराजवळ झालेल्या अरोरच्या लढाईत दाहिरचा पराभव केला. यात दाहिरचा मृत्यू झाला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2026.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2026.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fd080b94cb15889dcaed75fb9eb7c5bbf134cc95
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2026.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+राजा बिरबल ऊर्फ महेश दास भट्ट राव (जन्म - इ.स. १५२८, मृत्यू - इ.स. १५८६) हा अकबर बादशहाच्या प्रसिद्ध नवरत्नांपैकी एक रत्न होता. बिरबलाच्या हुशारीमुळे अकबराने त्याला 'राजा' ही पदवी देऊन त्याचा सन्मान केला होता.
+बिरबल हा अतिशय चतुर होता; त्याच्या अनेक चातुर्यकथा प्रसिद्ध आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2030.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2030.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4b5df6ebadc124e52555afc94a5b8098248db7e2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2030.txt
@@ -0,0 +1 @@
+राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर (११ डिसेंबर, इ.स. १९२५[१] - एप्रिल १, २००६:पुणे, महाराष्ट्र, भारत) हे मराठी बालसाहित्यकार आणि चरित्रकार होते. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. आपला भारत, शोध भारताचा या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2031.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2031.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ed25bfe4781e0756b93d5cceca623d47e551c8e4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2031.txt
@@ -0,0 +1,9 @@
+
+राजा मयेकर (जन्म : इ.स. १९३०; - मुंबई, १५ फेब्रुवारी २०२०) हे एक मराठी अभिनेते होते. त्यांनी सुमारे ६० वर्षे अभिनयाचे काम केले.[ संदर्भ हवा ] वयाच्या १५व्या वर्षापासून त्यांनी दशावतारी नाटकांपासून रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती.[ संदर्भ हवा ] त्यांचे रंगभूमीवर पहिले पाऊल पडले ते कृष्णराव गणपतराव साबळे तथा शाहीर साबळे यांच्यामुळे. त्यामुळे आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना त्यांचा उल्लेख ते नेहमीच करत असत. मुंबईत राहायला आल्यानंतर चाळीतील एका गृहस्थांकडे शाहीर साबळे यायचे. या चाळीत देशावरच्या कुटुंबांची बिऱ्हाडे जास्त होती. त्यांची बोलण्याची ढबही देशावरचीच होती. या सगळ्यांच्या तुलनेत राजा मयेकर यांचे मराठी खूपच प्रमाण मराठी होते. ते शाहिरांना आवडायचे. कलाक्षेत्र आणि भाषा यांवर त्या दोघांचे विशेष प्रेम होते. त्यामुळं वाण्याच्या चाळीत राहायला आल्यावर शाहिरांनी कृष्णकांत दळवी, राजा मयेकर अशा सहकाऱ्यांच्या साथीने ‘शाहीर साबळे आणि पार्टी’ची स्थापना केली होती.[ संदर्भ हवा ]
+राजा मयेकर यांचा मुंबईत 'कलाकार फोटो स्टुडिओ' होता. गिरणी कामगार नाट्य स्पर्धेत गाजलेले ‘वस्त्रहरण’ व्यावसायिक रंगभूमीवर येण्यापूर्वी त्याचे पहिले वाचन राजा मयेकर यांच्याच कलाकार फोटो स्टुडिओत झाले होते.[ संदर्भ हवा ] या नाटकाचे हजारो प्रयोग होतील याची मयेकरांना खात्री होती; परंतु ते करण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभले नाही. याचे कारण त्या पदार्पणातील प्रयोगात ‘वस्त्रहरण’मधील दशावतारी नाटकातले नाटक वेगळे करण्याची युक्ती तेव्हा सापडली नव्हती. ती पुढे सापडली आणि ते नाटक धो-धो चालले.[ संदर्भ हवा ]
+शाहीर साबळे, राजा मयेकर आणि सुहास भालेकर या त्रिकुटाने, तोवर ग्रामीण मानले जाणारे लोकनाट्य नागर जनमानसात रुजविण्याचे मोठेच काम केले. ‘यमराज्यात एक रात्र’, ‘आंधळं दळतंय’, ‘असुनि खास मालक घरचा’, ‘रूपनगरची मोहना’, ‘बापाचा बाप’ यांसारख्या लोकनाट्यांतून समाजप्रबोधनाबरोबरच मुंबईतील मराठी माणसावरील अन्यायाला शाहीर साबळेंनी वाचा फोडली. मयेकरांनी ६० वर्षांच्या आपल्या कलाकीर्दीत गिरणगावातील कामगार रंगभूमीवरील हौशी नाटके, लोकनाट्ये, व्यावसायिक नाटके, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, मालिका अशी चौफेर मुशाफिरी केली.[ संदर्भ हवा ]
+मच्छिंद्र कांबळी यांच्याआधी नाटक-सिनेमातील मालवणी पात्र म्हटले की सहसा मयेकरांचेच नाव डोळ्यांसमोर येई. किरकोळ देहयष्टी, बेतास बात उंची लाभलेल्या मयेकरांमध्ये चतुरस्र हजरजबाबीपणा, लवचीक देहबोली आणि संवादफेकीचे अचूक टायमिंग ही लोककलावंतांची वैशिष्ट्ये अंगभूतच होती. त्या जोरावर त्यांनी विविध कलामाध्यमे गाजवली.[ संदर्भ हवा ]
+आज संकेतस्थळांद्वारे नाटक-सिनेमाची तिकिटे विकली जातात. त्याच प्रकारे त्या काळी नाटकांची तिकिटे फोटो स्टुडिओत विकण्याची कल्पना मयेकरांनी राबवली होती.[ संदर्भ हवा ]
+राजा मयेकर यांचा समाजसेवेचाही पिंड होता. कोकणातील कुडाळ शहरापासून १२ कि.मी. दूर असलेल्या चेंदवण गावात 'देवी माऊली माध्यमिक विद्यालय' चालवणाऱ्या मुंबईमधील चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळाचे ते अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ]
+राजा मयेकर यांनी नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांत काम केले. दूरदर्शनवरील 'गप्पागोष्टी' ही त्यांची मालिका एकेकाळी प्रचंड गाजली होती.[ संदर्भ हवा ]
+१५ फेब्रुवारी २०२०ला ९० वर्षीय राजा मयेकर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2087.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2087.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1d275e509966ee61c769f4f2b63ccadab6cd267d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2087.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राजापूर रोड रेल्वे स्थानक हे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात सगळ्या पॅसेंजर आणि निवडक जलदगती गाड्या थांबतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2090.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2090.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f3bba6b3e893547cd1b8e8d0412e720646b4a1fa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2090.txt
@@ -0,0 +1,12 @@
+राजापूर ,म्हाळुंगी नदीच्या पश्चिमेस वसलेले गाव.संगमनेरपासून अंतर ४ कि.मी.गावावर डाव्या विचाराचा प्रभाव पहिल्यापासूनच मोठा आहे.इथला विडी कामगार राजकीयदृष्ट्या जागरुक आणि चळवळीत नेहमीच आघाडीवर.कुणीही हादरून जावं अशी एक घटना १९५० मध्ये या गावात घडली.पण गाव हादरलं नाही.इथले कम्युनिस्ट दबले नाहीत.
+साल १९५० मार्च महिन्यातल्या ९ तारखेची सकाळ.अजून सुर्योदय व्हायचा होता.लोक नेहमीप्रमाणे उठून बाहेर पडले पण त्यांना रोखण्यात आले.सर्वत्र पोलीस उभे.गावाची नाके बंदी केलेली.गावातल्या माणसांनी बाहेर जायचे नाही आणि बाहेरच्यांनी गावात यायचे नाही.सर्व मुख्य रस्ते अडवलेले.गावाभोवती पोलिसांचा गराडा.सर्व हत्यारबंद.सोबतीला एस्.आर.पी.आणि होमगार्डसुद्धा.२ इन्स्पेक्टर्स् ,६ सब इन्स्पेक्टर्स्,६० सशस्त्र पोलीस व तितकेच होमगार्ड यांनी गावाला घेरलेले.घराघरात शिरून लोकांची धरपकड सुरू होती.लोक संतप्त झाले.गोळीबाराच्या फैरी पोलीसांनी झाडल्या.चार तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
+घटनेची पार्श्वभूमी अशी होती कि,कम्युनिस्ट पक्षावर सरकारने बंदी घातलेली होती.अनेज कार्यकर्ते भूमिगत झाले होते.काही अटकेत होते.त्याच काळात सक्तीच्या लेव्हीमुळे शेतक-यांमध्ये असंतोष निर्माण झालेला होता.शेतक-यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाने राजापूरला " जिल्हा किसान परिषद " आयोजित केली होती.महिनाभर आधी जिल्ह्यात प्रचार केला होता.९ मार्च १९५० रोजी दुपारी १ वाजता ही परिषदेची वेळही आधीच ठरलेली होती.
+पण आधीच्या दिवसापर्यत सरकारने परिषदेवरना बंदी घातलीना कुठलेही वॉरंट कार्यकर्त्यांवर बजावले होते.कलम१४४ ही बजावले नव्हते.इन्स्पेक्टर कुलकर्णी यांनी ९ तारखेच्या पहाटेच गावावर छापा टाकला.प्रमुख रस्त्यांची नाकेबंदी करून गावाला वेढा घातला.
+पहिली अटक झाली विष्णू भिवाजी हासे यांना.तबाजी कानवडे यांनाही राहत्या घरीच अटक केली.त्यानंतर गोपीनाथ सोनवणे आणि कारभारी खतोडे यांना पकडले.या सर्वाना शाळेत आणून पहा-यात ठेवले.त्यावेळी शाळेची एकच खोली होती.त्यानंतर परिषदेला जे प्रतिनिधी आले होते,त्यांच्याकडे पोलिसांनी मोर्चा वळविला.ते ज्या घरात झोपलेले होते,तिथून त्यांना उठवून पोलीस पहा-यात शाळेकडे आणले जात होते.या प्रतिनिधींनी "लालबावटे की जय ","बंद करा, बंद करा,सक्तीची लेव्ही बंद करा " अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.काय झाले म्हणून पाहण्यासाठी गाव जमू लागला.आता चांगले उजाडले होते.७०० ते ८०० लोक शाळेसमोरच्या पटांगणात जमले.त्यात वृद्ध ,तरुण,लहान मुले आणि स्त्रिया सर्वच होते.
+तितक्यात "चायल" नावाच्या होमगार्ड कमांडरने कुणालातरी लाठीचा प्रसाद दिला आणि जमाव खवळला.स्त्रियांमधून लहानबाई व हौसाबाई पुढे सरसावल्या.त्यांनी चायलच्या तोंडात लगावल्या.मग बाकीच्यांनीही चायलचे प्रचंड हाल केले.लोक आक्रमक बनले व पोलिसांच्या बंदुका तसेच होमगार्डच्या लाठ्या हिसकायला सुरुवात केली.
+पोलिसांनी लोकांवर गोळीबार करायला सुरुवात केली.१० मिनिटे गोळीबार चालला.२२ गोळ्या झाडल्या.त्यात चार तरुण ठार झाले.त्यापैकी सखाराम बगाजी हासे हा पोलिसांचा खबरी होता असे म्हटले जाते.त्याला मुद्दाम मारले की ,योगायोगाने गोळी लागली हे समजू शकले नाही.उरलेल्या तीन प्रतिनिधीपैकी कारभारी रभाजी कदम (राजापूर),मुरलीधर गजानन गोलेकर (खर्डे,तालुका जामखेड) आणि मारुती गायकवाड(अहमदनगर) हे तिघेही तरुण कार्यकर्ते गोळ्यांना बळी पडले.
+या गडबडीत ज्यांना शाळेत आणून बसविले होते त्यापैकी काही फरारी झाले.मग ३०-३२ लोकांना पकडून मालमोटारीत घातले.गोळ्यांनी गंभीर झालेल्यांनाही त्याच मोटारीत टाकले.त्यापैकी दोघेजण जागेवरच मरण पावले होते.पण पोलिसांनी त्यांना पाणी सुद्धा दिले नाही.असे अडीच ते तीन तास गेले.सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये नेले.लाठीमार केला.वृद्ध व बायकांनाही बदडण्यात आले.घरात शिरून मारहाण करण्यात आली.दुपारनंतर भीतीने गाव जवळजवळ आेस पडले होते.
+घटनेची हकिकत सर्वत्र पसरली.अहमदनगरहून भापकर,भाई सथ्था,राम निसळ तर पुण्याहून तुळशीदास जाधव,बाबुराव जेधे,ज्ञानोबा जाधव ही मंडळी चौकशी करून गेली.अण्णासाहेब शिंदे,भाऊसाहेब थोरात,रामभाऊ नागरेही आले.
+बापूसाहेब भापकरांनी विधानसभेत त्यावर सरकारला धारेवर धरले.भाई सथ्था इन्कलाब साप्ताहिकाच्या १७ मार्च १९५० च्या अग्रलेखाच्या अंकात जागा कोरी सोडून राजापूर शेतकरी स्त्री-पुरुषांच्या रक्तपाताच्या घटनेचा निषेध केला.अटक केलेले तीन वृद्ध आणि चार स्त्रिया यांना निकालाच्या दिवशी सोडून देण्यात आले.४ मुलांना साडेचार महिन्यांची शिक्षा दिली.उरलेल्यांना ९ महिने सक्त मजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा झाली.पुढे दंड माफ झाला आणि २८ फेब्रुवारी १९५१ला सर्वांची सुटका झाली.
+अटक झालेल्यांपैकी लहानबाई म्हणाल्या," मी चायलच्या थोबाडीत मारली.मलाही पाठीवर खूप मारले.अटक झाली तरी मी घाबरले नाही.आपण जराही चूक केली असेही वाटले नाही.सुटल्यावर कुणी कौतुकही केले नाही.सर्वजण सुटून झाल्यावर पक्षाची वाताहत झाली.पण सर्वांची पक्षावरील निष्ठा अभंग होती.आजही आहे."
+नंतर गावात ग्रामपंचायत स्थापन झाली.दरम्यान विडी मालकांनी ३ वर्षे कारखाने बंद केले.सरकारने माणसी २५ रुपये दंड बसवून सक्तीने वसूल केला.पण गावाने तो परत मिळविला.सहाणे मास्तर ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी झाले.त्यांनी पुढाकार घेऊन शाळेच्या खोल्या बांधल्या आणि जेथे गोळीबार झाला तेथे हुतात्मा झालेल्या तिघांचे स्मारक उभारले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2113.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2113.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ccf06fe50fd35c8f946d180abe78755fe2f8730f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2113.txt
@@ -0,0 +1,3 @@
+राजाराम विष्णू भोसले (१२ नोव्हेंबर, १९४८:बस्तवडे, कागल तालुका, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र - १५ जून, २०२०[१]) भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी देशातील पहिली रेडियो टेलिस्कोप दुर्बीण तयार केली.[ संदर्भ हवा ] ग्रामीण भागातील संशोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन क्षेत्राबद्दल अभ्यास करता यावा यासाठी पन्हाळा त्यांनी अवकाश संशोधन केंद्र सुरू केले. अहमदाबाद येथील डॉ. विक्रम साराभाई यांनी स्थापन केलेल्या फिजिकल रीसर्च लॅबोरेटरी येथे डॉ. प्रा. के.आर. रामनाथन, डॉ. सी.व्ही. रामन यांच्या बरोबर ते कार्यरत होते.[२] डॉ. रामन यांचे ते पहिले संशोधक विद्यार्थी होते.[३]
+डॉ. भोसले यांनी कॅनडाही संशोधनात केले व नंतर भारतात येऊन या क्षेत्रात काम केले.
+कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बस्तवडे येथे त्यांचा जन्म झाला होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2114.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2114.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ec5be8995cfa4da242f75c2005eae8b8c7826abc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2114.txt
@@ -0,0 +1,3 @@
+राजाराम शास्त्री (४ जून १९०४ - २१ ऑगस्ट १९९१) हे एक भारतीय शिक्षणतज्ञ होते जे १९७१ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ५ व्या लोकसभेचे वाराणसीमधून खासदार म्हणून निवडून आले होते. १९६४-७१ या काळात ते काशी विद्यापीठाचे प्राध्यापक आणि त्यानंतर कुलगुरू होते. ते रायबहादूर ठाकूर जैस्वाल यांचे नातू होते.
+त्यांनी पहिल्या राष्ट्रीय कामगार आयोगाचे सदस्य म्हणून काम केले.[१] आणि १९९१ मध्ये त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला. [२]
+२१ ऑगस्ट १९९१ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी नवी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.[३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2115.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2115.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e9858f832f6b6b6393ae23bd783b6e77e71caeaf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2115.txt
@@ -0,0 +1,3 @@
+राजाराम शिंदे (५ ऑक्टोबर, इ.स. १९३१ - ) हे मराठी पत्रकार, नाट्यलेखक, नाट्यअभिनेते, नाट्यनिर्माते, दिग्दर्शक, नेपथ्यकार, वक्ते आणि सामाजिक व राजकीय कार्यकर्ते होते. व्यावसायिक रंगभूमीवर राजाराम शिंदे यांनी साठ सत्तर नाटकांतून लहान मोठ्या भूमिका केल्या. ते एक कल्पक नाट्यनिर्माते आणि यशस्वी वितरक होते. रंगकर्मींच्या आणि नाट्यसंस्थांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यास ते सदैव तत्पर असत. महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी मराठी नाटकांचे सात हजाराच्याचर प्रयोग केले. ’मंदार’ नावाच्या साप्ताहिकाचे ते अनेक वर्षे संपादक होते.
+निराधार विद्यार्थी संघटना, गरजू गिरणी कामगार संघटना, नाट्यमंदार नावाची नाट्यसंस्था वगैरे निर्माण करणारे राजाराम शिंदे हे राजाराम शिंदे कनिष्ठ महाविद्यालय नावाच्या शिक्षण संस्थेचे संस्थापक-संचालकआहेत.
+राजाराम शिंदे यांनी ’दोन कोटीचा माणूस’ या नावाचे आत्मचरित्रही लिहिले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2131.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2131.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7f85ee931140fff8657dcd67c0b8e6430b2bfcef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2131.txt
@@ -0,0 +1 @@
+राजाजी नगर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर मध्य लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2137.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2137.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f9dce695f9dc9fcca2320c93aa9baae5d2de3b2c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2137.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजिंदर नगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.
+हा विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2145.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2145.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4ee776ad36b6d04a1748f9794bc097b343e2dd07
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2145.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ राजिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2152.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2152.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..770b08f38e7e4287d3ad42645583d6ab1bb0efcb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2152.txt
@@ -0,0 +1,5 @@
+राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (पूर्वीचे विशाखा आंतरराष्ट्रीय मैदान) हे हैदराबादमधील मुख्य क्रिकेट मैदान आहे.
+उप्पळ या उपनगरात १६ एकर जमिनीवर बांधलेल्या या मैदानात ४०,००० प्रेक्षक बसू शकतात.
+
+सरदार पटेल मैदान, अहमदाबाद · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली · बाराबती स्टेडियम, कटक · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा · डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2156.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2156.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..68c23a03908d187b1a300f4f5939611f487e6daa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2156.txt
@@ -0,0 +1 @@
+राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून हे भारतातील उत्तराखंड राज्यातील देहरादून शहरातील एक स्टेडियम आहे. हे मैदान अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे घरचे मैदान आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2163.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2163.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dadde373040a2500c9b393d0cf27bff08f6d9266
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2163.txt
@@ -0,0 +1 @@
+मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतातील खेळ जगतातला सर्वात उच्च पुरस्कार आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2185.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2185.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2f8a896a7493b4908dccc115423c20cb7600bc0e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2185.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजीव तांबे हे एक मराठी बालकथालेखक आहेत. त्यांची २०१३ सालापर्यंत एकूण ५५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बालवाङ्मयाव्यतिरिक्त त्यांनी एकपात्रिका, एकांकिका, कथा, कविता, कादंबरी, गणित कथा, नाटक, पालकत्वाविषयी लेखन, विज्ञान प्रयोग कथा, शिक्षण विषयक लेखन, इत्यादी लेखनप्रकार हाताळले आहेत. ते अनेक वृत्तपत्रांतून बालक, पालक व शिक्षक यांच्यासाठीच सातत्याने स्तंभलेखन करतात. ते एका मासिकाचे संपादक आहेत. मराठीसृष्टी या मराठी संकेतस्थळावर राजीव तांबे यांचे लेखन असते.
+पुणे शहरात नोव्हेंबर २०१३ मध्ये २५ वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन झाले होते. राजीव तांबे त्याचे नियोजित अध्यक्ष होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_222.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_222.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..309c9fad3dfe1084fdf57549cfce7bbb44f5e306
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_222.txt
@@ -0,0 +1,11 @@
+भोसले राजवंशाचे रघूजीराजे भोसले (१६९५ - १४ फेब्रुवारी १७५५) हे मराठा साम्राज्याचे नावाजलेले सरदार होते. ते रघूजी भोसले प्रथम, राघोजी भोसले या नावांनीही ओळखले जातात. त्यांनी छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीत पूर्व-मध्य भारतात नागपूर साम्राज्यावर कब्जा केला.[१] १८५३ मध्ये इंग्रजांनी ताबा घेण्यापर्यंत त्यांच्या वारसांनी नागपुरात राज्य केले.
+भोसले कुटुंब हे मूलतः देऊर (सध्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात) गावचे प्रमुख होते. रघुजींचे आजोबा आणि त्यांचे दोन बंधू शिवाजी महाराजांच्या सैन्यांत लढले होते आणि त्यांच्यातील सर्वात प्रतिष्ठित लोकांना सैन्यात उच्च लष्करी पदे आणि बेरारमधील चौथांचा संग्रह बहाल करण्यात आला होता.
+नागपूर त्यावेळी गोंडवाना साम्राज्याची राजधानी होती जिथे देवगडच्या गोंड घराण्याचे राज्य होते. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. बख्त बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने १७०६ साली त्याची राजधानी नागपुरास हलवली.
+१७३९ साली राजा गोंड यांचे निधनानंतर त्यांच्या वर्षांमध्ये वाद उद्भवला. रघुजी त्यावेळी मराठ्यांच्या वतीने बेरार प्रांतात शासन करीतहोते. राजाच्या विधवाने मराठ्यांच्या वतीने रघुजींची मदत मागितली. रघुजींनी मध्यस्ती करून राजा गोंडच्या दोन पुत्रांना ज्यांना आधी राज्याबाहेर काढून बेरारला धाडण्यात आले होते, राज्य दिले. पण १७४३ मध्ये दोन भावात परत वाद उद्भवला. थोरल्या भावाने परत रघुजींना विनंती करून हस्तक्षेप करण्यास सांगितले. तेव्हा रघुजींनी थोरल्या भावयाविरोधातील बंडाळी मोडून काढली. पण कमी काळात दोनदा एवढ्या जवळ हाती आलेली सत्ता परत न करण्याचा मोह रघुजींना आवरला नाही आणि त्यांनी गोंड राजा बुरहान शानला, फक्त राजकीय बाहुले बनवून खरी सत्ता आपल्या हातात घेतली.
+दोस्त अली खानने चंदासाहेबांना तिरसव्यपुरम राजाच्या विरोधात मोर्चा काढायला सांगितलं. तेव्हा तिरसव्यपुरमच्या राजाने मराठा साम्राज्याची मदत मागितली. लवकरच मुघल सेना आणि मराठा सरदार रघुजींच्या कमानीत मराठा सेना दमलेचररी येथे भिडल्या. ही मुघल आणि मराठा शैब्यातली एक मुख्य लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. या लढाईत रघुजींनी दोस्त अली खानाचा पाडाव करून कर्नाटकेत तीन वर्षांपर्यंत कब्जा मिळवला.
+कर्नाटकातील त्रिचनापोलीच्या लढाईतील यशस्वी मोहिमेनंतर मराठा साम्राज्याने बंगालमधील मोहीम हाती घेतली. रघुजींना या मोहिमेचे नेते बनवण्यात आले. १७२७ मध्ये मुर्शीद कुली खानच्या मृत्यूनंतर त्या भागात अंदाधुंदीच्या परिस्थितीचा यशस्वीपणे वापर करून राघूंईंनी रघुजींनीओरिसा आणि बंगालच्या काही भागावर कायमचा कब्जा केला.[२]
+बंगालच्या नवाबाने मराठ्यांना सुवर्णरेखा नदीपर्यंतचा प्रदेश आणि बंगालची २० लाख रुपये (पश्चिम बंगाल आणि बांगलादेश दोन्हीसह) आणि बिहार (झारखंडसह) साठी १२ लाख कर मान्य केला. अशा प्रकारे बंगाल मराठा साम्राज्यात सामील झाले.[३]
+रघुजी अत्यंत धाडसी आणि शीघ्र निर्णयी असे मराठा सरदार होते. त्यांनी शेजारील राज्यातील राजकारणिक समस्यांचा फायदा उचलत आपले धोरण आखले आणि आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण केल्या.
+त्यांच्या सैन्याने दोनदा बंगालवर आक्रमण केले आणि कटकवर सुद्धा आपला अंमल स्थापित केला. सन १७४५ ते १७५५ दरम्यान त्यांनी चांदा, छत्तीसगड, आणि संबलपूर आपल्या अखत्यारीत आणले.
+१४ फेब्रुवारी १७५५ रोजी रघुजींचे निधन झाले. निधनानंतर जानोजी नागपूरच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून आले.
+२६ जानेवारी १७७४ रोजी रघुजींचे दोन पुत्र जानोजी आणि मुधोजी ह्यांच्यात सत्तेवरून पाचगांव येते लढाई झाली. या लढाईत मुधोजींनी जानोजींचा वध केला आणि आपला मुलगा रघुजी द्वितीय ह्याला गादीवर बसवले. [४]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2222.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2222.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bfd674a801d81779fd406ccb7ac49e23292c728a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2222.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजुरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2235.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2235.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2a9e89c875a897faf15324e1f4eb217c20dea2a5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2235.txt
@@ -0,0 +1 @@
+राजुला विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ अमरेली जिल्ह्यात आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2237.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2237.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..28074533479f4e7794435fe1efb92d005f7b5a1f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2237.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजू जयवंतराव आवळे हे मराठी राजकारणी आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघ संघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून
+आमदार म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधान सभेवर निवडून गेले.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2239.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2239.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0b38d3d1f39902bc4f6958a30eca6be3d0f70940
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2239.txt
@@ -0,0 +1,11 @@
+पिंप्री खंदारे, लोणार
+युनिव्हर्सिटी ऑफ लंडन
+
+राजू केंद्रे हे महाराष्ट्रातील तरुण सामाजिक कार्यकर्ते आहेत.[१] ते मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. ग्रामीण आदिवासी भागातील पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी ते काम करत आहेत. त्यांनी या कामासाठी 'एकलव्य' ही शैक्षणिक चळवळ सुरू केली आहे.[२] फोर्ब्स इंडिया[३] व हिंदुस्तान टाइम्सच्या सामाजिक श्रेत्र या विभागामध्ये भारतातील तिशीच्या आतील तीस ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’[४] यादीत त्यांचा समावेश केला आहे.[५]
+राजू यांचा जन्म महाराष्ट्राच्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील[६] पिंप्री खंदारे या छोट्याश्या खेड्यातील भटक्या समाजातील कुटुंबामध्ये झाला.[७] राजू यांच्या आई-वडिलांनी आपलं प्राथमिक शिक्षणही पूर्ण झालेलं नाही. राजू यांचं शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. पुढे उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात गेले पण आर्थिक आणि सामाजिक अडचणीमुळे अवघ्या काही महिन्यात राजू यांना पुणे सोडावं लागलं. पुढे त्यांनी आपण महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्ण केलं. याचं काळात त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. पुढे त्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले[८][५] आणि ग्रामविकास चळवळीला सुरुवात केली.
+राजु यांनी SOAS, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे ब्रिटिश सरकारच्या चेवनिंग स्कॉलरशिप[९] वर एमएससी डेव्हलपमेंट स्टडीज पूर्ण केले.[१०] राजू केंद्रे स्वीडिश इन्स्टिट्यूट (स्वीडन) येथील फेलो सुद्धा आहेत. ग्लोबल गव्हर्नन्स मध्ये ग्लोबल अकॅडमी, बॉन (जर्मनी) कडून लीडरशिप फेलोशिप देखील देण्यात आली आहे. याशिवाय त्यांनी सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ येथे त्यांनी दोन वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणून पण काम केले आहे, समाजकार्य विषयात ते नेट सेट आहे.
+मुक्त विद्यापीठात शिकत असताना राजू यांना मेळघाट या आदिवासी भागात जाण्याची संधी मिळाली. मेळघाट मित्रच्या गटासोबत दोन वर्ष पूर्णवेळ काम राजू यांनी केले.[११] आदिवासी भागातील त्यावेळेसचे प्रश्न आणि अडचणी पाहून अस्वस्थ व्हायचे. त्यामुळेच शेवटी आजचे प्रश्न समजून घेऊन आधी त्यावर उत्तर शोधायचं राजू यांनी ठरवले.
+राजू यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिप[१२] मध्येही काम केलेले आहे, त्या काळात त्यांनी पारधी समाजासाठी विकासकामे केली. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली. ज्ञानाच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने आणि ग्रामीण भागात पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी पुणे, ठाणे, औरंगाबाद, यवतमाळ, अमरावती, मुंबई येथून ३० हजारांहून अधिक पुस्तके गोळा केली आणि ती ग्रामीण भागात ग्रंथालय उभी राहण्यासाठी वितरीत केली.[१३]
+ग्रामीण आदिवासी भागातील पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी ते काम करत आहेत. त्यांनी या कामासाठी 'एकलव्य इंडिया' ही शैक्षणिक चळवळ सुरू केली आहे.[५] एकलव्यच्या माध्यमातून त्यांनी आजवर ७०० हून अधिक युवकांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळवून दिली आहे.[१४] सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात २०००० हजार विद्यार्थ्यांपर्यंत एकलव्य उच्च शिक्षणाच्या संधी घेऊन गेले आहे. नुकतंच कारगिल मध्ये पण त्यांनी काम हाती घेतलं आहे.[१५]
+जागतिक दर्जाच्या स्कॉलरशिपमध्ये वंचित घटकातील प्रतिनिधीत्व कमी असल्याचं अनुभवल्याने त्यांनी लंडन मध्ये असताना ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम सुरू केला आहे, त्या माध्यमातून ते शंभर पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना वर्षभराची ट्रेनिंग देण्यात येते. पुढच्या एका दशकात किमान २००० जागतिक ग्लोबल स्कॉलर्स घडवण्याचं त्यांचं ध्येय आहे.[१६]
+याशिवाय राजू यांना TedTalk, Oxford University IIT, IIM, TISS, Enactus, YMCA लंडन, SOAS युनिव्हर्सिटी ऑफ लंडन आणि विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर बोलण्यासाठी आमंत्रित.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2240.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2240.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..687699b35909f0c4f5b4bf2bdf60ee31709662ea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2240.txt
@@ -0,0 +1,6 @@
+राजू एकनाथ गायकवाड (जन्म २५ सप्टेंबर १९९० - मुंबई, महाराष्टिया) हा भारतीय फुटबॉल खेळाडू आहे जो इंडियन सुपर लीगमध्ये चेन्नईन एफसीचा बचावपटू म्हणून खेळतो.[१] गायकवाड हे प्रामुख्याने सेंटर बॅक म्हणून खेळतात, परंतु पूर्ण बॅक म्हणूनही खेळू शकतात आणि लाँग थ्रो तज्ञ आहेत.[२][३]
+टाटा फुटबॉल अॅकॅडमीमध्ये वेळ घालवल्यानंतर गायकवाडने आय-लीगमध्ये पायलन एरो (तत्कालीन एआयएफएफ इलेव्हन) साठी करार केला. डिसेंबर २०१० रोजी सॉल्ट लेक स्टेडियमवर प्रयाग युनायटेडच्या विरुद्ध क्लबकडून लीगमध्ये पदार्पण केले. आय-लीगमधील पिलान अॅरोसचा हा पहिलाच सामना होता; पिलानचा २-१ असा पराभव झाला.
+जुलै २०११ मध्ये गायकवाडने पिलान येथे एका हंगामानंतर पूर्व बंगालसाठी करार केला आणि फेब्रुवारी २०१२ रोजी इजाच्या पहिल्या काही महिन्यात दुखापतीमुळे गहाळ झाल्यानंतर क्लबमध्ये प्रवेश केला.
+जून २०१५ मध्ये गायकवाड यांनी प्रतिस्पर्धी क्लब ईस्ट बंगालकडून मोहन बागानसाठी स्वाक्षरी केली.
+२०१९-२० च्या आयएसएल हंगामात संदेश झिंगनच्या बदली म्हणून केरळ ब्लास्टर्सने राजूवर स्वाक्षरी केली
+राजू गायकवाड इंडियन्सअपर्लीग प्रोफाइल
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2263.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2263.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e0f897ccca8cc22d82510c558397bcb75e14e9c7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2263.txt
@@ -0,0 +1 @@
+राजेन्द्र एस. ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2267.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2267.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9abd83b4a09aad54f480cf2c1303bf2630301591
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2267.txt
@@ -0,0 +1 @@
+राजेन्द्रकुमारी वाजपेयी (फेब्रुवारी ८,इ.स. १९२५-जुलै १७,इ.स. १९९९) या भारतीय राजकारणी होत्या.त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९८०,इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील सीतापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2290.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2290.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4cb61c20e8977efdd3f770a08236c0827a472047
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2290.txt
@@ -0,0 +1 @@
+राजेंद्र रामकृष्ण गवई हे रा.सु. गवई ह्याचे पुत्र असून ते भारतीय रिपब्लिकन पक्ष (गवई) पक्षाचे नेते आहेत. त्यांना २००९ लोकसभा निवडणुकित काँग्रेस - आर.पी.आय. युतीची अमरावती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2301.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2301.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d97a546cdbb24d8e24e7c55184baaec4a8eac2e7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2301.txt
@@ -0,0 +1 @@
+राजेंद्रपाल गौतम हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या सीमापुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_231.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_231.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6bb32f29316a1a548948767113d4a364ce5544ce
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_231.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रजत अरोरा (जन्म २३ जुलै १९७५) हा एक पटकथा लेखक आहे ज्यांनी दोन दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगात काम केले आहे.
+त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहे वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई (२०१०), द डर्टी पिक्चर (२०११), किक (२०१४), गब्बर इज बॅक (२०१५) आणि टॅक्सी नंबर ९११ (२००६).
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2311.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2311.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..756149e5c3c89c9f4613838c9d5d2ec5c9b58251
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2311.txt
@@ -0,0 +1 @@
+राजेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2318.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2318.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d2f9c221d4fd2a13c6aad94717c8eb1066436c68
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2318.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजेंद्र जवाहरलाल दर्डा हे भारतीय राजकारणी आणि पत्रकार आहेत. औरंगाबाद पूर्व मतदार संघातून ते काँग्रेस पक्षातर्फे तीनदा महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले होते .
+दर्डा राज्याचे उद्योग आणि शिक्षण मंत्री होते . सध्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे ते एडिटर-इन-चीफ आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2372.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2372.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ac5997092635cc17a884b446c44ddcf3d4cbefbb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2372.txt
@@ -0,0 +1 @@
+राजेश नरसिंगराव पाटील हे एक भारतीय राजकारणी आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघ [१] तून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधान सभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2391.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2391.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c34b121a0dcaf6a292175e0f19e46176bbf1c68d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2391.txt
@@ -0,0 +1 @@
+राजेश्वर बासू (१६ मार्च, १८८० - २७ एप्रिल, १९६० ) हे परशुराम या नावाने ओळखले जाणारे एक बंगाली लेखक, आणि रसायनशास्त्रज्ञ होते. ते आपल्या विनोदी आणि उपहासात्मक लघुकथांसाठी प्रसिद्ध होता आणि विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट बंगाली विनोद म्हणून ओळखला जातत. १९५६ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2405.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2405.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d4fa41dbf55e78206456f8ae957722cc5b16ce5b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2405.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राजोबावडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_243.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_243.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..92bd1d99a6b72b4f3281434419b1f1e6fa58b60d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_243.txt
@@ -0,0 +1 @@
+रजनी ही १९८० च्या दशकातील भारतातील दूरचित्रवाहिनी मालिका होती. दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेत प्रिया तेंडुलकरने मुख्य भूमिका केली होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2449.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2449.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..37e5d4735d70531d9e17251dfe39d8c00208a83b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2449.txt
@@ -0,0 +1,2 @@
+संविधान किंवा राज्यघटना (इंग्रजी : Constitution) हा एखादा देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श, पायंडे अथवा नियमांचा संच आहे. हे नियम एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात. जर हे नियम एक अथवा अनेक पुस्तके अथवा कायदेशीर कलमामध्ये लिहिले गेले असतील तर त्याला लिखित संविधान असे म्हणतात. संविधान हे केवळ एका देशापुरते मर्यादित नसून संस्था, संघटना इत्यादी देखील आपापले संविधान बनवू शकतात.
+इंग्रजी भाषेमध्ये २२ भाग, ४४४ कलमे, ११८ दुरुस्त्या व १,१७,३६९ शब्द असलेले भारताचे संविधान हे एका सार्वभौम राष्ट्राने तयार केलेले जगातील सर्वात मोठे संविधान आहे. ह्याउलट केवळ ७ कलमे व २६ दुरुस्त्या असलेले अमेरिकेचे संविधान हे जगातील सर्वात लहान लिखित संविधान मानले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2464.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2464.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..07eea9735aaeba7caa7ac93445e4e822735f8ada
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2464.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राज्यसभा हे भारतीय संसदेतील जेष्ठ व कायमस्वरूपाचे सभागृह आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यावरांमधुन करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासीत प्रदेश विधिमंडळ करतात.
+राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असून एक तिमाही सभासदांची निवड दर दोन वर्षांनी होत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2484.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2484.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f6d6cf4b32e710623b17d3b2b6e724db7c5d3eec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2484.txt
@@ -0,0 +1,6 @@
+ • १०० महिला (बीबीसी) २०२१,
+राडा अकबर (पश्तो भाषा|पश्तु:رادا اکبر; जन्म :१९८८), ह्या एक अफगाण वंशातील वैचारिक कलाकार आणि छायाचित्रकार आहेत. त्यांच्या कलाकृतीचा केंद्र बिंदू हा स्त्रियांवरील अत्याचाराचा निषेध करणे आणि आपल्या कलाकृती आणि फोटोग्राफिक पोर्ट्रेटद्वारे जगासमोर अफगाण महिलांचे सामर्थ्य मांडणे हा आहे.[१][२] बीबीसीच्या २०२१ मधील १०० सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक म्हणून अकबर यांची निवड झाली होती.[३][४]
+अकबर यांचा जन्म १९८८ रोजी अफगाणिस्तानमध्ये झाला होता.[५] इ.स. १९७८ ते १९९२ पर्यंत चाललेल्या सोव्हिएत-अफगाण युद्धादरम्यान बॉम्ब हमल्या पासून बचाव करण्यासाठी अनेकदा अकबर कुटुंब तळघरात रहात असे. अशा वातावरणात रादा यांचे बालपण गेले. याशिवाय त्यांचे कुटुंब सहा वर्षे पाकिस्तानात देखील वास्तव्यास होते.
+इ.स. २०१३ मध्ये, अकबर यांनी फ्रीलान्स फोटोग्राफर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याच सोबत काबूलमध्ये आधुनिक कलादालन सुरू केले. २०१८ ते २०२१ पर्यंत, अकबर यांनी ८ मार्च, जागतिक महिला दिनाच्या स्मरणार्थ "अबरजानन" (अर्थात "सुपरवुमन") नावाचे एक प्रदर्शन आयोजित केले.[५][६][७] या प्रकल्पातील कलाकृतीत — उत्कृष्टपणे तयार केलेले अंगरखे हे, कवी, पर्वतारोहक, टेलिव्हिजन सादरकर्ते, राजेशाही, राजकारणी आणि संगीतकार यांचे प्रतिनिधित्व करणारे होते. सदरिल वस्त्र हे अफगाणिस्तानच्या पितृसत्ताक संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात.[८][७]
+इ.स. २०२१ मध्ये अकबर यांना प्रिन्स क्लॉज सीड अवॉर्ड नावाचा पुरस्कार मिळाला.[९] सप्टेंबर २०२१ मध्ये, अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेवर परतले. यापूर्वीच अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडले होते. तेव्हा फ्रेंच सरकारने आश्रय दिलेल्या अफगाणी आश्रित लोकांपैकी ती एक होती.[१०] तिला फ्रेंच दूतावासातून बसने विमानतळावर हलवण्यात आले आणि पॅरिसमध्ये पाठवण्यात आले. इथे अकबर यांना COVID-19 मुळे अलगीकरणात काहीकाळ ठेवले गेले होते.[१][११]
+रादा यांचे २०२२ मधील काम हे बिफोर सायलेन्स: अफगाण आर्टिस्ट इन एक्साइल द्वारे PEN अमेरिकेच्या आर्टिस्ट्स ॲठ रिस्क कनेक्शन आणि आर्ट ॲट अ टाइम लाइक नामक प्रदर्शनाचा एक भाग म्हणून होते.[१२][१३][१४]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2497.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2497.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..175acc9c90a7497e4ec71335c6c5644c76dbba3a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2497.txt
@@ -0,0 +1,4 @@
+राणा मजीद हक खान (११ फेब्रुवारी, १९८३:पेझली, रेनफ्रुशायर, स्कॉटलॅंड - ) हा स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
+
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2513.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2513.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..729ca3c7a00e7af45da0edfbebf145f3a802b56f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2513.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एलिझाबेथ ओव्हल (पूर्वीचे अप्पर रिझर्व मैदान) हे ऑस्ट्रेलियाच्या बेंडिगो शहरातील एक मैदान आहे.
+२५ जानेवारी १९८५ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव महिला कसोटी सामना खेळविण्यात आला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2518.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2518.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6a60009dc752bcc8004a6272abe2b4f42c0f7381
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2518.txt
@@ -0,0 +1,5 @@
+राणी गाइदिन्ल्यू (१९१५ - १९९३) ह्या एक आध्यात्मिक आणि राजकीय नेत्या होत्या. ज्यांनी भारतात ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड केले.
+वयाच्या १३ व्या वर्षी त्या हेरका या धार्मिक चळवळीत सामील झाल्या.नंतर आंदोलन मणिपूर आणि आसपासच्या नागा भागातून इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी एका राजकीय चळवळमध्ये सामील झाल्या.
+१९३२ मध्ये १६ वर्षांच्या असताना गाइदिन्ल्यू यांना अटक करण्यात आली आणि त्यांना ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.१९३७ मध्ये जवाहरलाल नेहरू त्यांना शिलॉंग कारागारात भेटले आणि त्यांनी गाइदिन्ल्यू यांची सुटका करण्याचे वचन त्यांना दिले.नेहरूंनी त्यांना "राणी"ही पदवी दिली.[१]
+१९४८ मध्ये त्या भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जेल मधून सुटून आल्या.आपल्या लोकांच्या उत्थानासाठी काम करत राहिल्या.त्यांना स्वातंत्र्य सेनानी म्हणून सन्मानित करण्यात आले आणि त्याला भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.[२]
+राणी गाइदिन्ल्यू यांचा जन्म २६ जानेवारी १९१५ साली तामंगलगोंग जिल्ह्यातील सध्याच्या तौसम उप-विभागात मणिपूरमधील नुंगका (किंवा लांबकाओ) गावात झाला. त्या रोंगमेई टोळी (सुद्धा काबुई म्हणून ओळखली जाणारी) ओळखल्या जात होत्या. लोंथोनांग पामेली आणि कच्छकलेन्ली या दांपत्यापासून जन्मलेल्या सहा बहिणी, एक धाकटा भाऊ,आणि राणी ह्या आठव्या क्रमांकावर होत्या.हे कुटुंब गावातील सत्ताधारी वंशांचे सदस्य होते.[३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2533.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2533.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..482f97398ce7430174590ca66d191937ed8d58db
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2533.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ राणी धानोरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2534.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2534.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9d334e5dced1d6e74001c64e15333c93a653b2ff
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2534.txt
@@ -0,0 +1,4 @@
+राणी नाराह (३१ ऑक्टोबर, १९६५ - ) या आसाममधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी. त्या २०१६-२२ दरम्यान राज्यसभा खासदार होत्या. त्या यापूर्वी लखीमपूर मतदारसंघातून १९९८, १९९९ आणि २००९ या तीन वेळा लोकसभेच्या खासदार होत्या. त्या २०१२ ते २०१४ या काळात केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री होत्या.
+नाराह ह्या गुवाहाटी विद्यापीठाच्या पदवीधर आहेत.[१] आसाम राज्य संघाची कर्णधार म्हणून त्यांनी व्यावसायिक क्रिकेट खेळला आहे.[२] २००६ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) मध्ये विलीन होईपर्यंत त्या भारतीय महिला क्रिकेट असोसिएशन (WCAI) च्या अध्यक्षा होत्या.[३] बीसीसीआयच्या महिला समितीच्या त्या सदस्य होत्या. [३] नाराह यांनी आसाम महिला क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आसाम क्रिकेट असोसिएशन आणि आसाम फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.[४][५][६]
+नाराह यांची १९९८ मध्ये त्यांच्या वयाच्या ३३ च्या वर्षी आसाम प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. [१] त्याच वर्षी त्या लखीमपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. १९९९ आणि २००९ मध्ये त्या लखीमपूरमधून पुन्हा निवडून आल्या.[१] नाराह यांची २००३ मध्ये भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय परिषदेवर निवड झाली. [७] २००९ मध्ये त्यांची लोकसभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उपमुख्य व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. [८] २०१२ मध्ये, नाराह यांचा भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात आदिवासी व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. [९] २०१६ मध्ये नाराह हे आसाममधून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. [१०]
+आसाम विधानसभेचे सहावेळा सदस्य आणि आसाम सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री, भरत नाराह यांच्याशी राणी यांचा विवाह झाला आहे.[२][११]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2544.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2544.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a1a53c0b361f398c8822a4c8208540e92baf66fe
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2544.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राणी रामपाल (४ डिसेंबर, इ.स. १९९४:शाहबाद, हरयाणा, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली. राणीला २९ ऑगस्ट २०२० रोजी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय हॉकी महिला खेळाडू आहे.[१]
+इ.स. २०२०चा पद्मश्री पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2548.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2548.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b7cda55ebb6bd3a889a315088eb69fbf34168eec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2548.txt
@@ -0,0 +1,6 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+राणी वेलू नचियार ही भारतात सर्वप्रथम स्वातंत्र्य मिळवणारी राणी होती. तिचे राज्य आजच्या तमिळनाडू येथे होते.
+ती 1780. वेलू नचियार काही वर्षांनंतर मृत्यू पावली. त्या आधी तिने राज्य चालवण्यासाठी मारुडू हा भाऊ यास अधिकार मंजूर, केले होते. तिच्या मृत्यूची अचूक तारीख माहीत नाही.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2559.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2559.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..72744f8d44be7e132349e5e4ad604cece0c8b6d4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2559.txt
@@ -0,0 +1 @@
+राणीबेण्णुर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हावेरी लोकसभा मतदारसंघात असून हावेरी जिल्ह्यात मोडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2570.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2570.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eabbf0f0ef5a8ca3b59c596ab2e8ccef41ff199c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2570.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ राणेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2588.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2588.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fd1e4dad20950fa2f804d3a5e72b1c5ba97ce202
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2588.txt
@@ -0,0 +1 @@
+रात्रीस खेळ चाले ही एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2594.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2594.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c5a0a275fb00f82b48b9cb66573a783e37b5e62
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2594.txt
@@ -0,0 +1 @@
+रादोसाव पेट्रोविच (मार्च ८, इ.स. १९८९ - ) हा सर्बियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2613.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2613.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b645c595374e0186487b89272c3a24fdca236c09
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2613.txt
@@ -0,0 +1 @@
+राधा मोहन सिंग ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2614.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2614.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8d99273de481df0f5ffdd1d81e47d4da3115904b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2614.txt
@@ -0,0 +1 @@
+राधा मोहन सिंह ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2639.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2639.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ad86fad175a65952c363b5abfbb07c2dbe7fa692
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2639.txt
@@ -0,0 +1,18 @@
+राधानगरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे.
+जव्हार बस स्थानकापासून नाशिक मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २३८ कुटुंबे राहतात. एकूण ११०८ लोकसंख्येपैकी ५३९ पुरुष तर ५६९ महिला आहेत. गावाची साक्षरता ४९.६१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५८.४५ आहे तर स्त्री साक्षरता ४१.२५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २०७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १८.६८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.
+गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात.
+ग्रामीण जव्हार, गणेशनगर, नंदनमाळ, रायतळे, न्याहाळेबुद्रुक, श्रीरामपूर, केळघर, न्याहाळेखुर्द, रामपूर, आपटाळे, चंद्रपूर ही जवळपासची गावे आहेत.न्याहाळेबुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये न्याहाळेबुद्रुक, पिंपळगाव, राधानगरी, श्रीरामपूर ही गावे येतात.
+१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
+३.
+https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
+४.
+http://tourism.gov.in/
+५.
+http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
+६.
+https://palghar.gov.in/
+७.
+https://palghar.gov.in/tourism/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2642.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2642.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5a25f89a992458a86646a5dfa0ecc3efe670da0a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2642.txt
@@ -0,0 +1,27 @@
+1st Stage : १९०९-१९१८
+2nd Stage : १९३९-१९५४
+राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यातील एक धरण आहे. हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले असून त्याचा उपयोग शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी व वीज निर्मितीसाठी होतो.
+राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून त्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले. विहिरी, तलाव, छोटे बंधारे अशा अनेक योजनांचा धडाका लावला. राधानगरी धरण म्हणजे या प्रयत्नांच्या मालिकेतील मुकुटमणी आहे. एका छोट्या संस्थानाच्या बचतीमधून इ.स. १९०७ मध्ये शाहू महाराजांनी राधानगरी या धरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी धरणाची योजना पुढे आणली. ९ फेब्रुवारी १९०८ला गाव नव्याने वसवून त्या गावाचे नाव "राधानगरी' ठेवण्यात आले. १९०९ मध्ये धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले. १९१८ पर्यंत धरणाचे बांधकाम ४० फुटांपर्यंत पूर्ण झाले. पुढे निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास १९५७ साल उजाडले. पण तत्पूर्वी पाणी साठवणे सुरू झाले होते. महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी ओळखले जाते.
+कोल्हापूरची तहान भागवणारी राधानगरी तालुक्यातील मुख्य धरणे :
+1) लक्ष्मी तलाव: कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील लक्ष्मी तलाव म्हणजेच राधानगरी धरण. बरोबर 100 वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराची तहान ओळखून राजर्षी शाहू महाराजांनी भोगावती नदीवर या धरणाची निर्मिती केली. देशात कोणत्याही धरणाला स्वयंचलीत दरवाजांची सुविधा नसेल असं तंत्र इथं वापरण्यात आलं. तब्बल 7 टी.एम.सी क्षमता असलेल्या धरणाच्या या भिंती आजही भक्कमपणे उभ्या आहेत. या धरणाचं बांधकाम हे दगडांमध्ये करण्यात आलंय. या विशिष्ट बांधकाम प्रकारावरूनच या धरणाचं बांधकाम किती भक्कम आहे याची प्रचिती येते. चुना आणि शिसे यांचं मिश्रण करून या धरणाची बांधणी केली. ती इतकी भक्कम आहे की 100 वर्षानंतरही धरण धिप्पाड उभं आहे.
+राजर्षी शाहू महाराजांनी 1908 साली या धरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली. हे धरण बांधण्यासाठी महाराजांनी दगडी बांधकामाचा प्रकार निवड लाया धरणाची उंची 38.41 मीटर आहे, तर लांबी 1037 मीटर आहे .धरणातून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी 7 स्वयंचलीत दरवाजे बसवले आहेत धरण पूर्ण क्षमतेने भरताच यापैकी एक-एक दरवाजा उघडला जातो. ज्यावेळी राधानगरी धरण 100 टक्के भरेल, त्यावेळी याच दरवाजातून पाण्याचा विसर्ग होतो. अशा पद्धतीचं तंत्र अजून तरी देशातील कोणत्याही धरणावर बसवण्यात आलं नाही.
+बांधण्याचा प्रकार : दगडी
+उंची : ३८.४१ मीटर (सर्वोच्च)
+लांबी : १०३७ मीटर
+प्रकार : स्वयंचलित
+लांबी : १०६.६८ मीटर.
+सर्वोच्च विसर्ग : सेकंदाला २८३ घनमीटर
+संख्या व आकार : ७( १४.४८ X १.५२ मी)
+क्षेत्रफळ : १८.१३ चौरस कि.मी.
+क्षमता : २३६८ लक्ष घनमीटर
+वापरण्यायोग्य क्षमता : २२०० लक्ष घनमीटर
+ओलिताखालील क्षेत्र : १७२३ हेक्टर
+ओलिताखालील गावे : ८
+या धरणातून कालवा काढण्यात आलेला नाही.
+ओलिताखालील क्षेत्र : ५९११० हेक्टर
+ओलिताखालील शेतजमीन : ४७२८८ हेक्टर
+जलप्रपाताची उंची : 27 मी
+जास्तीतजास्त विसर्ग : २७.३० क्युमेक्स
+निर्मिती क्षमता : ४.८ मेगा वॅट
+विद्युत जनित्र : ४ X १.२ मेगा वॅट
+२) तुलसी धरण :
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2669.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2669.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..50758674d19dcd6d3a2214434584890878ace256
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2669.txt
@@ -0,0 +1,7 @@
+सलमान खान
+सोहेल खान
+सलमान खान
+दिशा पटानी
+
+
+राधे हा भारतीय हिंदी भाषेचा चित्रपट आहे जो प्रभु देवा दिग्दर्शित आहे आणि सलमान खान, सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री निर्मित आहे.[१] या चित्रपटात सलमान खान, दिशा पटानी, रणदीप हूडा, जॅकी श्रॉफ आणि मेघा आकाश मुख्य आहेत. हा चित्रपट १३ मे २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.[२][३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2715.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2715.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5216c069bc58ebdbd11dd88c0a02730ed707031e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2715.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रानमोगरा ही जुई सारखी जस्मिन वर्गातील वनस्पती आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Jasminum angustifolium आहे.
+[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_272.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_272.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c83654b8a12c40a5fc05b622f03186f4e0684959
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_272.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अयातुल्ला रझा होसेनी नसब (जन्मवर्ष: 1960) ते हॅम्बर्ग इस्लामिक केंद्राचे इमाम होते. 2003 पासून ते कॅनडा मध्ये शिया फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. [१] [२] [३]
+ते इस्लामिक धर्मशास्त्रावरील 215 हून अधिक प्रकाशनांचे लेखक आहेत. शिया कल्पना, तत्वज्ञान, कायदा आणि तर्कशास्त्र[४]
+अयातुल्ला होसेनी नसब यांनी कॅनडा, जर्मनी आणि स्वित्झर्लंड मध्ये २० हून अधिक केंद्रे स्थापन केली आहेत.[५]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_274.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_274.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..333d01cdc532bc32afb5b292a9c4420fdbad38b9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_274.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रजितनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2749.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2749.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..41e5a88412be47584a16306152e64cc089f7ff10
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2749.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रानी मछैया ह्या कोडागुच्या उमाथत लोकनृत्यकार, कोडवा साहित्य अकादमीच्या माजी अध्यक्षा [१] नृत्याद्वारे कोडावा संस्कृतीचे संवर्धन आणि त्याचा प्रसार करतात. भारत सरकारने उमाथत नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना २०२३ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.[२]
+'उमाथत ची रानी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या राणीचा जन्म १९४३ मध्ये कोडागु जिल्ह्यातील सिद्धापुरा येथे झाला. [३]मछैयाचे दिवंगत पती वकील होते ज्यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. तिचा मुलगा सतीश बेंगळुरूमध्ये सॉफ्टवेर अभियंता आहे. राणीची मुलगी सरिता देवैया ही कोडागुमध्ये गृहिणी आहे.[४]
+तिने PUC सोडले आणि १९८४ नंतर ‘उमाथत’ लोकप्रिय करण्यासाठी मोहीम सुरू केली. राणी मछैया यांनी १०,००० हून अधिक मुलांना ‘उमाथत’ लोकनृत्य शिकवून कोडवा संस्कृतीचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. मछैयाने कावेरी कला वृंदा देखील स्थापन केली आणि गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, मिझोरम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यांमध्ये नृत्य प्रकार लोकप्रिय केले. सध्या, ती कोडवा भाषेचे साहित्य जतन करण्यासाठी लिपी (वर्णमाला किंवा लिपी) डिझाइन करण्यासाठी काम करणाऱ्या कोडवांच्या गटांना प्रोत्साहन देत आहे. "हे काहीसे कन्नडसारखेच दिसेल आणि त्यात ध्वन्यात्मकता आणि अतिरिक्त शब्द असतील जे कन्नड लिपीमध्ये कोडवा भाषेत वापरले जातात.[५]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2753.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2753.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d04f1ef8185b3fc396588ff73298890fd7789601
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2753.txt
@@ -0,0 +1 @@
+रानीवाडा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जालोर जिल्ह्यात असून जालोर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2754.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2754.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d04f1ef8185b3fc396588ff73298890fd7789601
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2754.txt
@@ -0,0 +1 @@
+रानीवाडा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जालोर जिल्ह्यात असून जालोर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2759.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2759.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..25833b84506a078421e12a0a0c53cc744839f1da
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2759.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रापापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_276.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_276.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..91c01eec3814337a8d1238d15349e13444dbbb28
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_276.txt
@@ -0,0 +1,7 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+रझिया सुलताना (इ.स. १२०५- इ.स. १२४०) ही दिल्लीचा सुलतान इल्तुमिश याची मुलगी होती. त्याने आपल्या पश्चात रझियाला वारसदार म्हणून निवडले होते.
+रझिया ही मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली बहुधा एकमेव मुस्लिम महिला होती. राज्यकर्ती म्हणून गादीवर आल्यावर तिला अनेक बंडांना तोंड द्यावे लागले. न डगमगता शौर्य आणि कौशल्याच्या जोरावर तिने सर्व बंडे मोडून काढून दिल्ली सलतनतवर आपले स्वामित्व प्रस्थापित केले. रझियाची वाढती शक्ती तसेच पडदा पद्धत न पाळता दरबारात वावरणे काही मुस्लिम सरदारांना मान्य नसतानाही रझियाने त्यांची पर्वा केली नाही. ती शिकारसुद्धा करायची तसेच युद्धामध्ये तिच्या सेनेच नेतृत्व करायची. राजपुतांना काबूत आणण्यासाठी रझियाने रणंथंभोरच्या विरुद युद्धमोहीम आखली होती. तिच्या संपूर्ण राज्यात तिने उत्तम कानूनव्यवस्था प्रस्थापित केली होती, रझियाचे वाढते सामर्थ्य आपल्या हिताआड येत आहे हे पाहून काही तुर्की सरदारांनी तिचा शेवट केला.
+http://www.projectcontinua.org/sultan-raziyya-bint-iltutmish/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2800.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2800.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a59bb521b9e7e962ee55ab986b29f13be4e005ed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2800.txt
@@ -0,0 +1 @@
+राम कृपाल यादव हे भारतीय राजकारणी आहेत. हे बिहारच्या पाटलीपुत्र मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले. यापूर्वी ते पटना साहिब मतदारसंघातून १४व्या लोकसभेचे सदस्य होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2804.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2804.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..49f171d7a9604d8b5757d844d434bfbc7cdb5f1c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2804.txt
@@ -0,0 +1 @@
+राम नारायण गबाले (इ.स. १९२४ - जानेवारी ९, इ.स. २००९) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते. त्यांनी मराठीत देशभक्तीपर आणि सामाजिक विषयांवर आधारित असे ७०हून अधिक चित्रपट व अनेक दर्जेदार बालचित्रपट केले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2837.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2837.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7ea17f96b1bc23afe38694243df91a0bb8a6573f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2837.txt
@@ -0,0 +1,4 @@
+राम नाईक ( एप्रिल १६, इ.स. १९३४) या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. राम नाईक यांनी वयाच्या ३५व्या वर्षी नोकरी सोडली आणि त्यानंतर ते सक्रिय राजकारणात गेले; खासदार, केंद्रीय मंत्री झाले. ते इ.स. १९८९, इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पेट्रोलियम मंत्री होते.
+या कालावधीत त्यांनी कर्करोगावरही मात केली.
+जुलै २०१४ पासून राम नाईक उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत.
+राम नाईक यांनी 'चरैवेति! चरैवेति!!' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्राला महाराष्ट्र सरकारचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार मिळाला आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_284.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_284.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c76c9e3c0e8f1684949a27ce99c764b0418689be
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_284.txt
@@ -0,0 +1,3 @@
+[मराठी शब्द सुचवा]Soraya Esfandiary-Bakhtiari (१९५१–१९५८)
+फराह दिबा(१९५९-१९८०)(मृत्युपर्यंत)
+मोहम्मद रझा शाहर पेहलवी (ऑक्टोबर २६, इ.स. १९१९ - जुलै २७, इ.स. १९८०) (पर्शियन: محمدرضا شاه پهلوی ; साचा:IPA-fa) हा इराणचा शहा होता. हा सप्टेंबर १६, इ.स. १९४१पासून फेब्रुवारी ११, इ.स. १९७९पर्यंत सत्तेवर होता. पेहलवी घराण्याचा हा दुसरा व शेवटचा राज्यकर्ता होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2841.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2841.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..49f171d7a9604d8b5757d844d434bfbc7cdb5f1c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2841.txt
@@ -0,0 +1 @@
+राम नारायण गबाले (इ.स. १९२४ - जानेवारी ९, इ.स. २००९) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते. त्यांनी मराठीत देशभक्तीपर आणि सामाजिक विषयांवर आधारित असे ७०हून अधिक चित्रपट व अनेक दर्जेदार बालचित्रपट केले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2862.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2862.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..99ffc36b0a3238545970a0c1afd984972b8ccddf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2862.txt
@@ -0,0 +1,18 @@
+हा लेख 2 महिन्यां पूर्वी सदस्य:InternetArchiveBot (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा)
+कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती.
+
+राम मंदिर हे अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्री राम यांचे जन्मस्थान आहे असे मानले जाते. मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे. ५ ऑगस्ट २०२० रोजी, भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. [१]
+हिंदू धर्मातील धारणेनुसार श्री राम हे श्री विष्णू देवतेचा अवतार मानले जातात. प्राचीन भारतीय महाकाव्य, रामायणानुसार, रामाचा जन्म अयोध्येत झाला होता म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते.
+१५ व्या शतकात मुघलांनी रामजन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे हिंदू मानतात. १८५० च्या दशकातच या वादाला हिंसक वळण लागले. [२]
+अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यावर स्थगिती देण्याचे आदेश देण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर मंदिराची पायाभरणी करणार असल्याची घोषणा केली होती.[३] त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने पैसे आणि विटा गोळा केल्या आणि त्यावर "श्री राम" लिहिले होते. नंतर, राजीव गांधी मंत्रालयाने विश्व हिंदू परिषदेला पायाभरणी करण्याची परवानगी दिली, तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग यांनी तत्कालीन विश्व हिंदू परिषद नेते अशोक सिंघल यांना परवानगी दिली. सुरुवातीला, केंद्र आणि राज्य सरकारांनी विवादित जागेच्या बाहेर पायाभरणी समारंभ आयोजित करण्याचे मान्य केले होते. तथापि, ९ नोव्हेंबर १९८९ रोजी विश्व हिंदू परिषद नेते आणि साधूंच्या गटाने विवादित जमिनीवर ७ घनफूट खड्डा खोदून पायाभरणी केली. सिंहद्वार येथे स्थापन केले. [४]
+डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर हा वाद हिंसाचारात वाढला. अयोध्या अध्यादेश, १९९३, काही क्षेत्रांच्या संपादनासारखे विविध शीर्षक आणि कायदेशीर विवाद देखील उद्भवले.[५] २०१९ च्या अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा वादग्रस्त जमीन सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा होता.[६] श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र हे ट्रस्ट स्थापन करण्यात आले. [२] ५ फेब्रुवारी २०२० रोजी संसदेत अशी घोषणा करण्यात आली की दुसऱ्या मोदी मंत्रालयाने मंदिराच्या बांधकामाची योजना स्वीकारली आहे. [७][८]
+राम मंदिराची मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने १९८८ मध्ये तयार केली होती. [९] सोमपूर किमान १५ पिढ्यांपासून जगभरातील १०० पेक्षा जास्त मंदिरांच्या मंदिर डिझाइनचा एक भाग आहे. [१०] सोमपूरच्या रहिवाशांनी २०२० मध्ये मूळ डिझाइनमध्ये काही बदलांसह राम मंदिरासाठी नवीन डिझाइन तयार केले होते. हे मंदिर २३५ फूट रुंद, ३६० फूट लांब आणि १६१ फूट उंच असेल. [११] मंदिराचे मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्यासोबत त्यांची दोन मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा हे देखील वास्तुविशारद आहेत. सोमपुरा घराण्याने भारतीय मंदिर स्थापत्य कलेपैकी एक असलेल्या 'नाग्रा' वास्तुशैलीनुसार राम मंदिर बांधले .
+मंदिराच्या संकुलात एक प्रार्थना हॉल, "रामकथा कुंज (व्याख्यान हॉल), एक वैदिक पाठशाळा (शैक्षणिक सुविधा), एक संत निवास (संत निवास) आणि यती निवास (अभ्यागतांसाठी वसतिगृह)" आणि संग्रहालये आणि इतर सुविधा असतील. [१२] एकदा पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर जगातील तिसरे सर्वात मोठे हिंदू मंदिर असेल. [११] २०१९ मध्ये प्रयाग कुंभमेळ्यादरम्यान प्रस्तावित मंदिराचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते. [१३]
+श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मार्च २०२० मध्ये राम मंदिराच्या निर्मितीचा पहिला टप्पा सुरू केला. [१४] [१५] तथापि, २०२० च्या चीन-भारत संघर्षानंतर भारतात कोविड-१९ महामारी लॉकडाऊनमुळे बांधकाम तात्पुरते स्थगित करण्यात आले. [१६] [१७] [१८] बांधकामाच्या जागेचे सपाटीकरण आणि उत्खनन करताना शिवलिंग, खांब आणि तुटलेल्या मूर्ती सापडल्या. [१९] २५ मार्च २०२० रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत प्रभू रामाची मूर्ती तात्पुरत्या ठिकाणी हलवण्यात आली. [२०]
+त्याच्या बांधकामाच्या तयारीसाठी, विश्व हिंदू परिषदेने विजय महामंत्र जप विधी आयोजित केला होता, ज्यामध्ये लोक ६ एप्रिल २०२० रोजी विजय महामंत्र, श्री राम, जय राम, जय जय राम जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमतील. हे मंदिराच्या बांधकामात "अडथळ्यांवर विजय" सुनिश्चित करण्यासाठी म्हटले होते. [२१]
+लार्सन अँड टुब्रोने मंदिराच्या डिझाईन आणि बांधकामावर देखरेख करण्याची जवाबदारी दिली आहे आणि ते प्रकल्पाचे कंत्राटदार आहेत. [२२] [२३] सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जसे की मुंबई, गुवाहाटी आणि मद्रास) माती परीक्षण, काँक्रीट आणि डिझाइन यासारख्या क्षेत्रात मदत करत आहेत. [२४] [२५] [९] भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) ने मंदिराच्या खालून वाहणारा सरयूचा प्रवाह ओळखला असल्याचे अहवालात समोर आले आहे. [२६] [९] राजस्थानातून आणलेल्या 600 हजार घनफूट वाळूचे दगड आणि बन्सी पर्वतीय दगडांनी बांधकाम पूर्ण केले जाईल.
+५ ऑगस्ट, २०२० रोजी पायाभरणी समारंभानंतर मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पुन्हा सुरू झाले. पायाभरणी समारंभाच्या आधी तीन दिवसीय वैदिक विधी आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी म्हणून ४० किलो चांदीची वीट ठेवली होती. [९] ४ ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख देवतांना आमंत्रण देऊन रामरचना पूजा करण्यात आली. [२७]
+भूमीपूजनाच्या निमित्ताने भारतभरातील अनेक धार्मिक स्थळांची माती आणि पवित्र पाणी, गंगा, सिंधू, यमुना, प्रयागराज येथील सरस्वती, तालकावेरी येथील कावेरी नदी, आसाममधील कामाख्या मंदिर आणि इतर अनेक नद्यांचा त्रिवेणी संगम गोळा करण्यात आला. होते. [२८] [२९] [३०] आगामी मंदिराला आशीर्वाद देण्यासाठी देशभरातील विविध हिंदू मंदिरे, गुरुद्वारा आणि जैन मंदिरांमधूनही माती पाठवण्यात आली. यापैकी बरीच शारदा पीठे पाकिस्तानात आहेत. [३१] [३२] [३३] चार धाम या चार तीर्थक्षेत्रांवरही माती पाठवण्यात आली. [३४] युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि कॅरिबियन बेटांमधील मंदिरांनी या प्रसंगाच्या स्मरणार्थ आभासी सेवा आयोजित केली होती. [३५] टाइम्स स्क्वेअरवर प्रभू रामाची प्रतिमा प्रदर्शित करण्याची योजनाही आखण्यात आली होती. [३६] हनुमानगढीच्या ७ किलोमीटर परिघातील सर्व ७००० मंदिरांनाही दिवे लावून उत्सवात सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. [३७] प्रभू राम यांना आपले पूर्वज मानणारे अयोध्येतील मुस्लिम भाविकही भूमिपूजनासाठी उत्सुक आहेत. [३८] यावेळी सर्व धर्मातील आध्यात्मिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
+५ ऑगस्ट, २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमान गढी मंदिरात जाऊन हनुमानाची परवानगी घेतली. [३९] यानंतर राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली. योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, नृत्य गोपाल दास आणि नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जय सिया रामने केली आणि त्यांनी उपस्थितांना जय सिया रामचा जयघोष करण्याचे आवाहन केले.[४०][४१][४२] ते म्हणाले, "जय सिया रामची हाक आज केवळ प्रभू रामाच्या शहरातच नव्हे तर जगभरात गुंजत आहे" आणि "राम मंदिर आपल्या परंपरांचे आधुनिक प्रतीक बनेल". [४३] [४४] ज्यांनी राम मंदिरासाठी बलिदान दिले त्यांना नरेंद्र मोदींनीही खूप आदर दिला. [४५] मोहन भागवत यांनी मंदिर उभारणीच्या चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचेही आभार मानले. मोदींनी पारिजातचे रोपटेही लावले. [४६]
+29 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीची निवड मतदान प्रक्रियेद्वारे करण्यात आली. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामाची मूर्ती तयार केली.[४७][४८][४९]
+२२ जानेवारी २०२४ रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन वितरीत करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. २२ जानेवरी २०२४ पूर्वी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. २२ जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानिक पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले गेले आहे.रामसेवक यात सहभागी होत आहेत.[५०]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2866.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2866.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8bb826ad5ae28f57e592c2aae967fa13e180e44e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2866.txt
@@ -0,0 +1,11 @@
+राम मंदिर रेल्वे स्थानक मुंबई शहरातील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील स्थानक आहे.
+{{{1}}} {{{5}}}
+{{{2}}} {{{6}}}
+{{{3}}} {{{7}}}
+{{{4}}} {{{8}}}
+
+{{{1}}} {{{5}}}
+{{{2}}} {{{6}}}
+{{{3}}} {{{7}}}
+{{{4}}} {{{8}}}
+मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2867.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2867.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c8a6c1ad72fc7cdd761830a6c5ae7140600f00f1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2867.txt
@@ -0,0 +1,37 @@
+डॉ राम मनोहर लोहिया (२३ मार्च, १९१० - १२ ऑक्टोबर, १९६७ ) एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि समाजवादी राजकारणी होते.[१]
+डॉ राम मनोहर लोहिया, 23 मार्च 1910 रोजी त्यांचा जन्म झाला उत्तर प्रदेशच्या अयोध्या जिल्हा (उपस्थित आंबेडकर नगर जिल्हा) अकबरपूर नावाच्या ठिकाणी घडली होती. त्यांचे वडील श्री हिरालाल हे व्यवसायाने शिक्षक आणि मनाने खरे देशभक्त होते. त्यांची आई (चंदा देवी) वयाच्या अडीचव्या वर्षी वारली. त्याच्या आजीशिवाय, त्याचे पालनपोषण सरयुदेई (कुटुंबातील नऊ) यांनी केले. टंडन पाठशाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर विश्वेश्वरनाथ हायस्कूलमध्ये दाखल झाले.[२][३]
+त्यांचे वडील गांधीजींचे अनुयायी होते. गांधीजींना भेटायला जायचे तेव्हा ते राम मनोहर यांना सोबत घेऊन जायचे. त्यामुळे गांधीजींच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. 1918 मध्ये, वडिलांसोबत, ते पहिल्यांदा अहमदाबाद काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झाले होते.
+बॉम्बेच्या मारवाडी शाळेत शिकलो. 1920 मध्ये लोकमान्य गंगाधर टिळक यांच्या निधनाच्या दिवशी 1 ऑगस्ट रोजी शाळेतील मुलांनी संप केला. गांधीजींच्या हाकेवर वयाच्या १०व्या वर्षी शाळा सोडली. परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याबद्दल वडिलांना शिक्षा झाली. 1921 मध्ये, फैजाबाद शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांची जवाहरलाल नेहरूंशी भेट झाली . 1924 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या गया अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली. 1925 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. वर्गात ६१ टक्के गुण मिळवून पहिला आला. बनारस येथील काशी विद्यापीठात इंटरने दोन वर्षे शिक्षण घेतले . कॉलेजच्या दिवसांपासूनच खद्दर घालायला सुरुवात केली . 1926 मध्ये वडिलांसोबत गुवाहाटीकाँग्रेसच्या अधिवेशनात गेले. 1927 मध्ये इंटर पास केले आणि पुढील शिक्षणासाठी कलकत्त्याला गेले आणि ताराचंद दत्त स्ट्रीटवर असलेल्या पोद्दार विद्यार्थी वसतिगृहात राहू लागले. विद्यासागर महाविद्यालयात प्रवेश घेतला. जेव्हा सुभाषचंद्र बोस अखिल बंग विद्यार्थी परिषदेत पोहोचले नाहीत तेव्हा त्यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. 1928 मध्ये कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात सहभागी झाले. 1928 पासून अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेत सक्रिय. सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यासाठी विद्यार्थ्यांसह आंदोलन केले. कलकत्ता येथील युवा परिषदेत जवाहरलाल नेहरू यांची अध्यक्षपदी आणि सुभाषचंद्र बोस आणि लोहिया यांची विषय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली. 1930 मध्ये द्वितीय श्रेणीत बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण.[४]
+जुलै 1930 रोजी लोहिया अग्रवाल समाजाच्या निधीतून अभ्यासासाठी इंग्लंडला रवाना झाले . तेथून तो बर्लिनला गेला . विद्यापीठाच्या नियमांनुसार त्यांनी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्रो. बर्नर जेम्बर्ट यांची प्राध्यापक म्हणून निवड केली. 3 महिन्यांत जर्मन शिकलो. 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी दांडी यात्रा सुरू केली. जेव्हा मिठाचा कायदा मोडला गेला, तेव्हा पोलिसांच्या अत्याचाराने त्रस्त वडील हिरालाल जी यांनी लोहिया यांना सविस्तर पत्र लिहिले. मध्ये फाशी निषेधच्या भगत सिंग मध्ये लाहोर , 23 मार्च, तो बैठकीत बर्लिन गाठली लीग ऑफ नेशन्सच्या आणि शिटी प्रेक्षकांच्या गॅलरीत निषेध केला. त्याला सभागृहाबाहेर हाकलून देण्यात आले. बिकानेर भारताचे प्रतिनिधित्व करत आहेके महाराजाचे प्रतिनिधीत्व केल्यावर लोहिया यांनी रुमानियाच्या प्रतिनिधीला एक खुले पत्र लिहिले आणि ते वर्तमानपत्रात छापले आणि त्याची प्रत सभेत वितरित केली. परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या ‘मध्य युरोप हिंदुस्तानी संघ’च्या बैठकीत संस्थेचे मंत्री म्हणून लोहिया यांनी गांधी-आयर्विन कराराचे समर्थन केले. कम्युनिस्टांनी विरोध केला. बर्लिनमधील स्पोर्ट्स पॅलेसमध्ये हिटलरचे भाषण ऐकले. 1932 मध्ये, लोहिया यांनी मीठ सत्याग्रह या विषयावर प्रबंध पूर्ण केला आणि बर्लिन विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली.[५]
+1933 मध्ये मद्रासला पोहोचले. वाटेत माल जप्त करण्यात आला. मग जहाजातून उतरून हिंदू वृत्तपत्राच्या कार्यालयात पोहोचल्यावर दोन लेख लिहून 25 रुपये घेऊन कलकत्त्याला गेले. तो कलकत्त्याहून बनारसला गेला आणि मालवीयांना भेटला. त्यांनी त्यांना रामेश्वर दास बिर्ला यांना भेटायला लावले ज्यांनी त्यांना नोकरीची ऑफर दिली, परंतु दोन आठवडे एकत्र राहिल्यानंतर लोहिया यांनी खाजगी सचिव होण्यास नकार दिला. तेव्हा वडिलांचे मित्र सेठ जमुनालाल यांनी बजाज लोहिया यांना गांधीजींकडे नेले आणि त्यांना सांगितले की या मुलाला राजकारण करायचे आहे.[६]
+जमुनालाल बजाज यांच्यासोबत काही दिवस राहिल्यानंतर त्यांनी शहर सोडले आणि लग्नाचा प्रस्ताव आल्यावर ते परत कलकत्त्याला गेले. ढाका विद्यापीठात पुढील 10 वर्षे जागतिक राजकारण या विषयावर व्याख्याने देऊन, त्यांनी कलकत्ता ये-जा करण्यासाठी पैसे जमा केले. पाटणा येथे १७ मे १९३४ रोजी आचार्य नरेंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली अंजुमन-ए-इस्लामिया सभागृहात देशातील समाजवादी एकत्र आले, जिथे समाजवादी पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे लोहिया यांनी समाजवादी चळवळीची रूपरेषा मांडली. लोहिया यांनी पक्षाच्या उद्दिष्टांमध्ये पूर्ण स्वातंत्र्याचे ध्येय जोडण्यासाठी एक दुरुस्ती केली, जी नाकारण्यात आली. 21-22 ऑक्टोबर 1934 रोजी काँग्रेस सोशालिस्ट पार्टी , मुंबईतील बुर्ली येथील 'रेडिमनी टेरेस' येथे 150 समाजवादी एकत्र आले .स्थापन लोहिया यांची राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून निवड झाली. काँग्रेस समाजवादी साप्ताहिकाचे मुखपत्र संपादक केले.[७]
+गांधीजींच्या विरोधात जाऊन त्यांनी परिषदेच्या प्रवेशाला विरोध केला. लोहिया यांच्या लेखावर गांधीजींनी दोन पत्रे लिहिली. १९३६ च्या मेरठ अधिवेशनात काँग्रेस समाजवादी पक्षाने कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांसाठी पक्षाचे दरवाजे उघडले. लोहिया यांनी जयप्रकाश नारायण जी आणि इतर नेत्यांना कम्युनिस्टांपासून सावध राहण्याचा वारंवार इशारा दिला . 1935 मध्ये, जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लखनौ येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते , जेथे लोहिया यांची राज्य खात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, त्यामुळे त्यांची अलाहाबाद येथे नियुक्ती करण्यात आली होती .यावे लागले १९३८ मध्ये लोहिया काँग्रेस सोशालिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. 1940 मध्ये रामगड काँग्रेसच्या कम्युनिस्टांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. 1939 मध्ये समाजवाद्यांनी त्रिपुरी काँग्रेसमध्ये सुभाषचंद्र बोस यांना पाठिंबा दिला. डॉ.लोहिया तटस्थ राहिले. लोहिया यांनी गांधीजींवर ठराव मांडला की बोस यांची निवडणूक माझा पराभव आहे पण हा ठराव आदरपूर्वक गांधीजींना आवाहन करतो की त्यांचा पराभव झालेला नाही असे सांगितले. गांधीजींच्या म्हणण्यानुसार सुभाषचंद्र बोस कार्यसमिती तयार करण्यास तयार नव्हते आणि नेहरूंसह इतर काँग्रेस नेत्यांनी बोस यांच्यासोबत कार्यकारिणीत राहण्यास नकार दिला, त्यानंतर बोस यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसपासून फारकत घेतली.
+महायुद्धाच्या काळात लोहिया यांनी युद्धभरतीला विरोध, संस्थानांतील आंदोलन, ब्रिटिश मालवाहू जहाजांमधून माल उतरवणे व लोड करणे आणि युद्ध कर्जे स्वीकारणे व न देणे अशा चार मुद्द्यांवर युद्धविरोधी प्रचार सुरू केला. मे 1939 मध्ये, दक्षिण कलकत्त्याच्या काँग्रेस कमिटीमध्ये युद्धविरोधी भाषण केल्याबद्दल त्यांना 24 मे रोजी अटक करण्यात आली. स्वतः लोहिया यांनी कलकत्त्याच्या चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेटसमोर आपली बाजू मांडली आणि युक्तिवाद केला. 14 ऑगस्ट रोजी त्यांची सुटका करण्यात आली. ९ ऑक्टोबर १९३९ रोजी वर्धा येथे काँग्रेस कमिटीची बैठक झाली ज्यात लोहिया यांनी कराराला विरोध केला. त्याच वेळी, त्याने शस्त्रांचा नाश नावाचा एक प्रसिद्ध लेख लिहिला. 11 मे 1940 रोजी सुलतानपूरके. लोहिया यांच्या जिल्हा परिषदेत काँग्रेसकडून 'सत्याग्रह अद्याप झालेला नाही' असा लेख लिहिला होता. गांधीजींनी मुळात लोहिया यांनी दिलेली चार सूत्रे स्वीकारली.
+7 जून 1940 रोजी डॉ. लोहिया यांना दोस्तपूर ( सुलतानपूर ) येथे 11 मे रोजी केलेल्या भाषणासाठी अटक करण्यात आली. त्यांना अलाहाबादच्या स्वराज भवनातून कोतवालीच्या सुलतानपूरला नेऊन हातकड्या घालून ठेवण्यात आले. 1 जुलै 1940 रोजी, भारतीय सुरक्षा कायद्याच्या कलम 38 अंतर्गत, त्यांना दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा सुनावल्यानंतर त्याला १२ ऑगस्ट रोजी बरेली तुरुंगात पाठवण्यात आले . 15 जून 1940 रोजी गांधीजींनी ' हरिजन ' लिहिले.' मी लिहिले की 'मी युद्ध बेकायदेशीर मानतो, परंतु माझ्याकडे युद्धाविरूद्ध कोणतीही योजना नाही, म्हणून मी युद्धाशी सहमत आहे.' 25 ऑगस्ट रोजी गांधींनी लिहिले की लोहिया आणि इतर काँग्रेसजनांच्या शिक्षा हातोड्याचे स्ट्राइक आहेत ज्यामुळे भारताला जोडणारी साखळी कमकुवत होते. सरकार काँग्रेसवर सविनय कायदेभंग सुरू करण्यासाठी आणि शेवटचा संप करण्यास भाग पाडत आहे. इंग्लंड संकटात सापडेपर्यंत काँग्रेसला ते पुढे ढकलायचे आहे.' गांधीजी मुंबईत म्हणाले, 'डॉ. राम मनोहर लोहिया तुरुंगात असेपर्यंत मी गप्प बसू शकत नाही, त्यांच्यापेक्षा धाडसी आणि साधा माणूस मला माहीत नाही. त्याने हिंसेचा प्रचार केला नाही, त्याने जे काही केले ते त्याला आदर देते. 4 डिसेंबर 1941 रोजी लोहिया यांची अचानक सुटका झाली आणि देशातील इतर तुरुंगात बंद असलेल्या काँग्रेस नेत्यांची सुटका करण्यात आली. 19 एप्रिल 1942 रोजी लोहिया यांचा 'विद्रोही जपान किंवा आत्मसंतुष्ट ब्रिटन' हा लेख गांधीजींनी हरिजनमध्ये प्रकाशित केला. गांधीजींनी टिपणी केली की मला आशा आहे की सर्व संबंधित याकडे लक्ष देतील.
+1942 मध्ये अलाहाबाद येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते , जेथे लोहिया यांनी उघडपणे नेहरूंना विरोध केला होता. त्यानंतर अल्मोडाजिल्हा परिषदेत लोहिया यांनी नेहरूंना ‘नट ऑफ क्विक टर्न’ म्हटले. गांधींसोबत आठवडाभर राहून लोहिया यांनी गांधींना व्हाईसरॉयला पत्र लिहिण्याची प्रेरणा दिली. ज्यात गांधींनी लिहिले आहे की, अहिंसक समाजवादी डॉ. लोहिया यांनी भारतीय शहरांना पोलीस आणि सैन्य नसलेली शहरे घोषित करण्याची कल्पना मांडली आहे. जगातील सर्व सरकारांना नवीन जगाचा पाया घालण्याची लोहिया जींची योजना गांधीजींच्या समोर मांडण्यात आली होती, ज्यामध्ये एका देशात गुंतवलेले भांडवल दुसऱ्या देशात जप्त केले जाईल, सर्व लोकांना कुठेही जाण्याची परवानगी दिली जाईल. आणि स्थायिक होण्याचा अधिकार, जगातील सर्व राष्ट्रांना राजकीय स्वातंत्र्य आणि जागतिक नागरिकत्व याबद्दल बोलले गेले. गांधीजींनी हरिजनमध्ये ते छापले आणि त्यांच्या वतीने पाठिंबाही दिला आणि इंग्रजांविरुद्ध लवकर युद्ध करण्यासाठी गांधीजींनी लोहिया यांना दहा दिवस राहण्यास सांगितले. दहा दिवसांनंतर 7 ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींनी तीन तास भाषण केले आणि ते म्हणाले, ' लढूनच स्वातंत्र्य मिळवू. दुसऱ्या दिवशी ८ ऑगस्ट रोजी मुंबईत ‘छोडो भारत’ ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. गांधीजीकरा किंवा मरा संदेश.
+9 ऑगस्ट 1942 रोजी, जेव्हा गांधीजी आणि इतर काँग्रेस नेत्यांना अटक करण्यात आली तेव्हा लोहिया भूमिगत राहिले आणि त्यांनी ' भारत छोडो आंदोलन ' देशभर पसरवले. लोहिया, अच्युत पटवर्धन , सादिक अली, पुरुषोत्तम टिकराम दास, मोहनलाल सक्सेना, रामानंदन मिश्रा, सदाशिव महादेव जोशी, साने गुरुजी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अरुणा असिफली, सुचेता कृपलानी आणि पूर्णिमा बॅनर्जी इत्यादींनी केंद्रीय गो- बोर्ड स्थापन केले. लोहिया यांच्यावर धोरण ठरवण्याची आणि कल्पना देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. भूमिगत असताना 'जंग जू, पुढे जा, क्रांतीची तयारी करा, स्वतंत्र राज्य कसे व्हावे' अशा पुस्तिका लिहिल्या. 20 मे 1944 रोजी लोहिया यांना मुंबईत अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर, त्याला लाहोर किल्ल्यातील एका अंधाऱ्या कोठडीत ठेवण्यात आले होते जेथे 14 वर्षांपूर्वी भगतसिंग यांना अटक करण्यात आली होती.होते फाशी . पोलिसांकडून त्यांच्यावर सतत अत्याचार होत होते, त्यांना १५-१५ दिवस झोपू दिले जात नव्हते. कोणाला भेटू दिले नाही, 4 महिने ब्रश किंवा पेस्ट देखील दिले नाही. प्रत्येक वेळी हातकड्या ठेवल्या होत्या. लाहोरचे प्रसिद्ध वकील जीवनलाल कपूर यांनी हेबिअस कॉर्पस अर्ज केल्यावर त्यांना आणि जयप्रकाश नारायण यांना राज्य कैदी घोषित करण्यात आले. खटल्यामुळे सरकारला लोहिया यांना लिहिण्या-वाचण्याची परवानगी द्यावी लागली. लोहिया यांनी पहिले पत्र ब्रिटिश मजूर पक्षाचे अध्यक्ष प्रो. हॅराल्ड जे. लस्की ज्यामध्ये त्यांनी संपूर्ण परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. 1945 मध्ये, लोहिया होते पाठविले पासून लाहोर ते आग्रा जेल. दुसरे महायुद्धपूर्ण झाल्यावर गांधीजी आणि काँग्रेस नेत्यांची सुटका झाली. फक्त लोहिया आणि जयप्रकाश तुरुंगात होते. याच दरम्यान ब्रिटिश सरकार आणि काँग्रेस यांच्यात वाटाघाटी सुरू झाल्या. इंग्लंड मध्ये , सरकारने कामगार पक्षाचे , स्थापना करण्यात आली सरकारच्या प्रतिनिधी आग्रा तुरुंगात डॉ लोहिया सामोरा आला. दरम्यान, लोहिया यांचे वडील हिरालाल जी यांचे निधन झाले. पण लोहियाजींनी सरकारच्या दयेवर पॅरोलवर सोडण्यास नकार दिला.
+11 एप्रिल 1946 रोजी लोहिया यांची आग्रा तुरुंगातून सुटका झाली. 15 जून रोजी, लोहिया गोवा मध्ये पणजी मध्ये गोवा मुक्ती चळवळीला पहिली बैठक घेतली. गोवा मुक्ती आंदोलनाच्या दिवशी म्हणजे १८ जून रोजी लोहिया यांना अटक करण्यात आली होती. 14 ऑगस्ट 1946 रोजी गांधींनी 'हरिजन'मध्ये लिहिले की, लोहिया यांचे अभिनंदन केले पाहिजे. 30 डिसेंबर 1946 रोजी नवखळीहिंदू आणि मुस्लिमांमधील अविश्वास दूर करण्यासाठी मी गांधीजींसोबत सविस्तर कार्यक्रम तयार केला. वर्षभर नवाखली, कलकत्ता, बिहार, दिल्ली येथे गांधीजींसह लोहिया जातीयवादाची आग विझवण्याचा प्रयत्न करत राहिले. ९ ऑगस्ट १९४७ पासून हिंसाचार थांबवण्याचे प्रयत्न सुरूच होते. 14 ऑगस्टच्या रात्री लोहिया यांनी हिंदू-मुस्लिम भाई-भाईच्या घोषणा देत सभा घेतली. ३१ ऑगस्टला पुन्हा वातावरण बिघडले, गांधीजी उपोषणाला बसले, तेव्हा लोहिया यांनी दंगलखोरांची शस्त्रे गोळा केली. लोहिया यांच्या प्रयत्नांमुळे शांतता समितीची स्थापना झाली आणि 4 सप्टेंबर रोजी गांधींनी उपोषण सोडले. २९ सप्टेंबर रोजी लोहियाला पुन्हा बेळगावात अटक करण्यात आली. 26, 27, 28 फेब्रुवारी 1947 रोजी समाजवादी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेण्यात आला.
+जानेवारी 1947 मध्ये लोहिया नेपाळी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले .त्यांनी पुढाकार घेऊन राणाशाही विरुद्ध सत्याग्रह सुरू केला. 25 जानेवारी 1948 रोजी लोहियाजींनी बॉम्बे स्ट्राइकबाबत गांधीजींकडून संपाला पाठिंबा मागितला. 28 जानेवारीला गांधीजी म्हणाले की उद्या येणारा पोटाचा प्रश्न आहे. 30 जानेवारीला लोहिया बिर्ला भवनला निघाले तेव्हा त्यांना गांधींच्या हत्येची बातमी समजली. मार्च १९४८ मध्ये नाशिकच्या परिषदेत समाजवादी पक्षाने काँग्रेसपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला. लोहिया यांच्या प्रेरणेने 650 संस्थानांमध्ये समाजवाद्यांकडून संस्थानांच्या उच्चाटनाची चळवळ चालवली जात होती. 2 जानेवारी 1948 रोजी रेवा येथे 'आम्हाला निवडणुका हव्या आहेत, फाळणी रद्द करा' अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले, त्यात पोलिसांनी गोळीबार केला, 4 आंदोलक शहीद झाले. 1949 मध्ये नेपाळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष विश्वेश्वर प्रसाद कोईराला यांचे आमरण उपोषण आणि नेपाळमधील रानशाही अत्याचाराविरोधात लोहिया यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाने बैठक आयोजित केली होती. मिरवणूक नेपाळी दूतावासाकडे जात असताना लोहिया यांना अटक करण्यात आली. 20 जून रोजी देशभरात लोहिया दिन साजरा करण्यात आला. खटल्याचा निकाल दोन महिने तुरुंगवास भोगावा लागला. ३ जुलै रोजी त्यांची सुटका झाली.
+समाजवादी पक्षाची दुसरी राष्ट्रीय परिषद १९४९ मध्ये पाटणा येथे भरली होती. या परिषदेत लोहिया यांनी 'चौखंबा राज्या'ची कल्पना मांडली. पाटणा येथे 'हिंद किसान पंचायत'ही स्थापन करण्यात आली, ज्याचा अध्यक्ष निवडला गेला. 25 नोव्हेंबर 1949 रोजी लखनौमध्ये एक लाख शेतकऱ्यांनी प्रचंड निदर्शने केली. 26 फेब्रुवारी 1950 रोजी रीवा येथे 'हिंद किसान पंचायत'चे पहिले राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. 3 जून 1951 रोजी दिल्लीत जनवाणी दिनानिमित्त निदर्शने झाली. आंदोलकांचा मुख्य नारा 'जिंदाना कपडा द्या, जागा सोडा' अशी होती. 14 जून 1951 रोजी लोहिया यांना सागर स्टेशनवर अटक करून बंगळुरूच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. लोहिया ३ जुलै रोजी निघून गेले. 24 जुलै रोजी ते स्वीडनमध्ये जागतिक सरकार समर्थक परिषदेत सहभागी झाले होते .17 वर्षांनंतर तो स्टॉकहोमची राजधानी गेला, तो पुन्हा बर्लिनला पोहोचला. लोहिया यांनी इंग्लंड, पश्चिम आफ्रिका, दक्षिण पश्चिम आशियातील अनेक देशांना भेटी दिल्या; 15 नोव्हेंबर रोजी इस्रायलमार्गे मायदेशी परतले.
+1951 मध्ये, लोहिया यांना 3 जुलै रोजी सोशलिस्ट्सच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले. जर्मनी, युगोस्लाव्हिया, अमेरिका, हवाई, जपान, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, मलाया, इंडोनेशिया आणि लंका या देशांनीही परिषदेला भेट दिली. लोहिया यांनी प्रिन्सटन येथे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइनस्टाईन यांची भेट घेतली. आईन्स्टाईन म्हणाला, 'माणूस भेटणे किती चांगले आहे, माणूस किती एकटा होतो.' लोहिया यांनी अमेरिकेत शेकडो ठिकाणी भाषणे केली. त्यावेळी त्यांनी आशियातील सर्व समाजवादी पक्षांची एक संघटना स्थापन करण्याची कल्पना मांडली. 25 मार्च ते 29 मार्च 1952 या काळात आशियाई समाजवादी परिषद झाली, पण लोहिया त्यात सहभागी होऊ शकले नाहीत. जयप्रकाश नारायण गेला रंगून शिष्टमंडळाचा नेता म्हणून .
+मे १९५२ मध्ये पचमढी येथे समाजवादी पक्षाचे अधिवेशन झाले. सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवानंतर लोहिया यांनी निवडणुकीतील पराभवाचे शवविच्छेदन करण्याऐवजी पक्षाला ठोस विचारांकडे नेण्याचा सल्ला दिला. इतिहासाच्या चाकाचा नवा अन्वयार्थ लोहिया यांनी गुजरात पक्षाच्या अधिवेशनात मांडला. 24-25 सप्टेंबर 1952 रोजी झालेल्या समाजवादी पक्षाच्या सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीत किसान-मजदूर प्रजा पक्ष आणि समाजवादी पक्षाचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारे प्रजा सोशालिस्ट पार्टीजन्म झाला. प्रजा सोशालिस्ट पार्टीचे पहिले अधिवेशन अलाहाबाद येथे २९ ते ३१ डिसेंबर १९५३ या काळात झाले. तेथे लोहिया यांनी अलाहाबाद प्रबंध सादर केला. त्यांनी नकार देऊनही लोहिया यांची पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून निवड झाली. 13-14 मे 1954 रोजी उत्तर प्रदेश प्रजा सोशालिस्ट पार्टीने कालव्याच्या दरात वाढ केल्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले. 4 जुलै 1954 रोजी फारुखाबाद येथे भाषण स्वातंत्र्याच्या लढ्यावर भाषण दिल्याबद्दल अटक. केरळ बुलेट घटनेचा विचार करण्यासाठी 26-28 नोव्हेंबर 1954 दरम्यान नागपुरात एक परिषद आयोजित करण्यात आली होती. लोहिया यांनी केरळ मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. समाजवादी पक्षाची स्थापना 31 डिसेंबर 1955 आणि 1 जानेवारी 1956 रोजी झाली. लखनौमध्ये लोहिया यांच्या नेतृत्वाखाली एक लाख शेतकऱ्यांनी निदर्शने केली. 1956 मध्ये लोहिया यांनी ‘मॅनकाइंड’ नावाचे मासिक सुरू केले. समाजवादी पक्षाचे पहिले वार्षिक अधिवेशन 28, 29 रोजी भारताच्या मध्य प्रदेशातील सिहोरा गावात झाले. 30 डिसेंबर 1956 रोजी घडली. 2 नोव्हेंबर 1957 रोजी लोहिया यांना पोस्टमनला काही बोलल्याबद्दल फौजदारी कायदा दुरुस्ती कायद्याच्या कलम 7 अंतर्गत कोणतेही कारण नसताना अटक करण्यात आली. 12 नोव्हेंबर 1958 रोजी, लोहिया ईशान्येच्या दौऱ्यावर गेले, जिथे त्यांना दौरा करण्यापासून रोखण्यात आले.
+एका वर्षानंतर, लोहियाने पुन्हा त्याच ठिकाणाहून ईशान्येत प्रवेश केला , उर्वसियम ( NEFA ), जिथे त्याला अटक करण्यात आली. 17 एप्रिल 1960 रोजी, कानपूरमधील सर्किट हाऊसमध्ये अनधिकृत प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. 1961 मध्ये, इंग्रजी हटाओ आंदोलनादरम्यान , मद्रासमध्ये लोहिया यांच्या सभेवर दगडफेक करण्यात आली. 1961 मध्ये लोहिया अथेन्स, रोम आणि कैरोला गेले. 1962 मध्ये निवडणुका झाल्या, लोहिया यांनी फुलपूरमध्ये नेहरूंविरुद्ध निवडणूक लढवली . 11 नोव्हेंबर 1962 रोजी कलकत्ता येथील सभेत लोहियाने तिबेट जिंकला .प्रश्न उपस्थित केला. 1963 मध्ये फारुखाबादच्या लोकसभा पोटनिवडणुकीत लोहिया 58,000 मतांच्या फरकाने विजयी झाले. लोकसभेत लोहिया यांच्या तीन आणे विरुद्ध पंधरा आणे या वादावर बरीच चर्चा झाली, ज्यात त्यांनी पंतप्रधानांवर १८ कोटी लोकसंख्येच्या चार आण्यांवर दररोज २५ हजार रुपये खर्च केल्याचा आरोप केला. 9 ऑगस्ट 1965 रोजी लोहिया यांना सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली.
+विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिकेत इंग्रजीचा वापर हा लोकशाहीतील सर्वसामान्यांच्या १००% सहभागाच्या मार्गात अडथळा आहे हे लोहिया यांना माहीत होते. सरंजामी भाषा म्हणून तिचे वर्णन करून, त्यांनी वारंवार तिच्या वापरातील धोक्यांचा इशारा दिला आणि निदर्शनास आणून दिले की ती कामगार, शेतकरी आणि अंगमेहनतीत गुंतलेल्या सामान्य लोकांची भाषा नाही. त्यांनी लिहिले:
+देशातील कोट्यवधी जनतेला समजू शकत नाही अशा भाषेत सरकारी आणि सार्वजनिक व्यवहार चालवायचे असतील, तर ती एक प्रकारची जादूटोणाच ठरेल.
+दुर्दैवाने, लोहियाचे आंग्रेजी हटाओ आंदोलन (1957) हिंदी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले गेले, तर लोहिया यांनी वारंवार स्पष्ट केले की इंग्रजी हटाओचा अर्थ हिंदी लाओ असा नाही. प्रादेशिक भाषांच्या प्रगतीचा आणि वापराचा त्यांनी उघडपणे पुरस्कार केला. त्यांच्या मते, इंग्रजी हटाओचा अर्थ 'मातृभाषा आणा' असा होता.
+भारतीय राजकारणातील स्पष्टवक्ते आणि धाडसी चेहरा असलेले राम मनोहर लोहिया यांना पन्नाशीच्या दशकातच याची जाणीव झाली होती. लोकसभेत आपल्या मुद्द्यावर जोर देताना ते म्हणाले.
+इंग्रजी भाषा रद्द करावी. इंग्रजीचा सार्वजनिक वापर थांबवावा, अशी माझी इच्छा आहे, स्थानिक भाषेशिवाय सार्वजनिक राज्य अशक्य आहे. काहीही झाले तरी इंग्रजी काढलेच पाहिजे, त्याच्या जागी कोणत्या भाषा येतात हा प्रश्नच नाही. तुमच्या मनात येईल ते हिंदी आणि इतर कोणत्याही भाषेतून करा, पण इंग्रजी काढून टाकले पाहिजे आणि तेही लवकर. इंग्रज गेले तर इंग्रज जावे.
+मृत सुधारणे
+30 सप्टेंबर 1967 रोजी, लोहिया यांना प्रोस्टेट शस्त्रक्रियेसाठी नवी दिल्लीतील विलिंग्डन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, ज्यांना आता लोहिया हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते, जिथे त्यांचे वयाच्या 57 व्या वर्षी 12 ऑक्टोबर 1967 रोजी निधन झाले.
+देशातील बिगर काँग्रेसवादाची भावना जागृत करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांना जगभरातील समाजवाद्यांनी एकत्र येऊन एक मजबूत व्यासपीठ निर्माण करावे अशी इच्छा होती. लोहिया हे भारतीय राजकारणातील बिगर-काँग्रेसवादाचे शिल्पकार होते आणि त्यांच्या अथक परिश्रमांचा परिणाम होता की 1967 मध्ये अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला, तरीही केंद्रात काँग्रेसने काही प्रमाणात सत्ता काबीज केली. लोहिया यांचे 1967 मध्ये निधन झाले असले तरी बिगरकाँग्रेसवादाच्या विचारसरणीमुळे ते नंतर 1977 मध्ये पहिल्यांदा केंद्रात बिगरकाँग्रेस सरकार बनले. दीर्घकाळ सत्तेत राहून काँग्रेस निरंकुश बनली आहे, असा लोहियाचा विश्वास होता आणि ते त्याविरुद्ध लढत राहिले.[८]
+लोहिया यांच्या समाजवादी चळवळीच्या संकल्पनेच्या गाभ्यामध्ये मूलत: विचार आणि कृतीची उपस्थिती होती - ज्याचे मूर्त स्वरूप डॉ. लोहिया हे स्वतः होते आणि त्यांनी त्यांच्या जीवनात 'कृती आणि विचार' यांच्या या संयोजनाचे जिवंत उदाहरणही त्यांच्या आचरणातून मांडले.
+ब्रिटिशांविरुद्धच्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या सर्व व्यक्तिमत्त्वांप्रमाणेच लोहिया यांचाही प्रभाव होता. ते तुरुंगातही गेले आणि असा छळही योग्यच होता. स्वातंत्र्यापूर्वीही त्यांचा काँग्रेसमध्ये समाजवादी गट होता, पण १५ ऑगस्टला सत्तेचाळीसला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यावर ते उत्साही होते, पण फाळणीच्या किंमतीवर मिळालेल्या या स्वातंत्र्यामुळे त्यांचा मार्ग नेहरूंपासून वेगळा झाला आणि नेहरूंच्या काँग्रेसपासून दूर गेले. कायमचे. गेले. स्वातंत्र्याच्या नावाखाली सत्तेच्या लालसेचा हा उघड खेळ लोहिया यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला होता आणि त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसजनांबद्दल त्यांच्या मनात इतका राग आणि चीड निर्माण झाली होती की, त्यांनी दोन्ही पक्षांना ताब्यात घेणेच बरे होते. अत्यंत उजवा विंग आणि डावीकडे. हा एकमेव पर्याय असल्याचे दिसून आले.
+मूळ आणि टिपिकल देशी विचारवंत सुधारणे
+लोहिया हे स्वातंत्र्योत्तर राजकारण्यांमध्ये एक मूलभूत विचारवंत होते. लोहिया यांची भारतीय प्रजासत्ताकाबद्दल विशिष्ट स्वदेशी विचारसरणी होती. आपल्या इतिहासाच्या, भाषेच्या संदर्भात पाश्चिमात्य देशांकडून कोणताही सिद्धांत उधार घेऊन ते स्पष्ट करायला तयार नव्हते. 1932 मध्ये जर्मनीतून पीएचडी घेतलेल्या राम मनोहर लोहिया यांनी साठच्या दशकात देशातून इंग्रजी हटवण्याची मागणी केली होती. इंग्रजी चळवळ काढाआत्तापर्यंतच्या काही चळवळींमध्ये गणले जाऊ शकते. त्यांच्यासाठी स्वभाषा हा राजकारणाचा मुद्दा नव्हता, तर त्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न होता आणि हीनतेवर मात करून लाखो-करोडो लोकांना आत्मविश्वासाने भरण्याचे स्वप्न होते - "मला वाटते की भारतातील सामान्य जनतेने असे करू नये. त्यांच्या इंग्रजीच्या अज्ञानाची लाज बाळगा, पण अभिमान बाळगा." ज्यांचे आई-वडील शरीराने नाही तर आत्म्याने इंग्रजी आहेत त्यांच्यासाठी ही सरंजामशाही भाषा सोडा.
+लोहिया हे देखील जर्मनीतून म्हणजे परदेशातून शिक्षण घेऊन आले असले , तरी त्यांना या देशाची ओळख असलेल्या प्रतीकांची जाण होती. शिवरात्रीला चित्रकूट येथे होणारी रामायण जत्रा ही त्यांची संकल्पना होती, जी सुदैवाने आजतागायत सुरू आहे. आजही चित्रकूटच्या त्या जत्रेत हजारो भारतीय आपोआप जमतात तेव्हा त्यांनाच लोहियांची काळजी वाटत होती, पण आज लोहियांच्या माणसांना त्यांची काळजी कुठे आहे?
+राजकारणाच्या गलिच्छ गल्लीबोळातही शुद्ध आचरणाची भाषा करणारे लोहियाच होते. ते एकमेव राजकारणी होते ज्यांनी उघडपणे त्यांच्या पक्षाच्या सरकारकडे राजीनामा मागितला, कारण त्या सरकारच्या राजवटीत आंदोलकांवर गोळीबार झाला होता. हे लक्षात ठेवा की स्वतंत्र भारतातील कोणत्याही राज्यातील हे पहिलेच बिगर-काँग्रेस सरकार होते- "भारताच्या राजकारणात स्वच्छता आणि चांगुलपणा येईल जेव्हा त्याच पक्षाचे लोक एखाद्या पक्षाच्या वाईट कामाचा निषेध करतात. मला असे म्हणू द्या की मी मला हे सांगण्याचा अधिकार आहे की भारतातील आम्ही एकमेव राजकीय पक्ष आहोत ज्याने आमच्या सरकारचा निषेधही केला होता आणि केवळ निषेधच केला नाही तर एका अर्थाने इतका छळ केला की त्याला माघार घ्यावी लागली.
+लोहियाजी केवळ विचारवंत नव्हते तर कर्मवीरही होते. त्यांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळींचे नेतृत्व केले. सन 1 9 42 मध्ये भारत छोडो आंदोलन करताना उषा मेहता यांनी एकत्रितपणे हे गुप्त रेडिओ स्टेशन चालवले. 18 जून 1946 रोजी त्यांनी गोव्याला पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू केली. भारतातून इंग्रजी हटवण्यासाठी त्यांनी इंग्रजी हटवा चळवळ सुरू केली .
+लोहिया हे अनेक सिद्धांत, कार्यक्रम आणि क्रांतीचे जनक आहेत. सर्व अन्यायाविरुद्ध एकत्र येऊन जिहाद करण्याच्या बाजूने ते होते. त्यांनी एकाच वेळी सात क्रांतीची हाक दिली. त्या सात क्रांती होत्या.
+या सात क्रांतींच्या संदर्भात लोहिया म्हणाले-
+स्थूलपणे सांगायचे तर या सात क्रांती आहेत. जगात एकाच वेळी सात क्रांती होत आहेत. त्यांना तुमच्या देशातही एकत्र चालवण्याचा प्रयत्न करा. ज्या लोकांनी क्रांती पकडली आहे त्या सर्वांनी त्याचे पालन करून ती वाढवावी. वाढत्या प्रमाणात, हा असा योगायोग असू शकतो की आजचा माणूस, सर्व अन्यायांविरुद्ध लढणारा, असा समाज आणि असे जग निर्माण करू शकतो ज्यामध्ये आंतरिक शांती आणि बाह्य किंवा भौतिक समाज निर्माण होऊ शकतो.[९][१०]
+लोहिया यांनी त्यांच्या 'गिल्टी मॅन ऑफ इंडियाज पार्टीशन' (भारताच्या फाळणीचे दोषी) या पुस्तकात त्या काळातील अशा सर्व घटना आणि परिस्थितीची रहस्ये थरथर उलगडून दाखवली आहेत, ज्याचे फारसे स्पष्ट आणि तार्किक स्पष्टीकरण नाही. सामान्य भारतीय नागरिकाच्या मनात आहे. पण त्यावेळचा संपूर्ण लक्षवेधी इतिहासच नव्हे, तर लोहिया या कृतीशील, जिवंत व्यक्तिरेखेचे शब्द स्वतंत्र भारतातील सत्ताधारी पक्षाला 'चीड' करण्यापेक्षा अधिक समजू दिले नाहीत, हे आपले दुर्दैव आहे. विरोधी पक्षनेते असले तरी सत्य हे आहे की, लोहियांसारख्या राजकारण्यांना सत्ता हस्तांतरणाच्या खेळाचे वास्तव त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या संग्रहालयात पुरलेल्या कागदपत्रांपेक्षा जास्त माहीत होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2873.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2873.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a57fd48468943cb05c4dc63c7fc8fab238506422
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2873.txt
@@ -0,0 +1,13 @@
+रामा राघोबा राणे (२६ जून, १९१८:रत्नागिरी, महाराष्ट्र - ११ जुलै, १९९४:पुणे, महाराष्ट्र) भारतीय लष्करातील एक परमवीर चक्र प्राप्त अधिकारी होते.
+राणे १० जुलै, १९४० रोजी ब्रिटिश भारतीय लष्कराच्या बॉम्बे इंजिनीयर रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांची नाईक (कॉर्पोरल) पदी नेमणूक झाली. दुसऱ्या महायुद्धात त्यांच्या तुकडीस म्यानमारमध्ये जपान्यांविरुद्ध लढण्यास पाठवली गेली. तेथील आराकान मोहीमेतून त्यांची डिव्हिजन माघार घेत असताना त्यांच्या सेनापतीने राणे व इतर काही सैनिकांना बुथिदौंग येथे मागे राहण्याचा हुकुम दिला. गावाजवळची मोक्याची ठिकाणे उद्ध्वस्त करण्याची कामगिरी त्याना दिली गेली. काम झाल्यावर रॉयल नेव्हीकडून त्यांची उचलबांगडी होणार होती. काम झाल्यावर आरमारी मदत आलीच नाही. राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शत्रूचा सुळसुळाट असलेली नदी पार करीत कूच केली व बाहरी येथे आपल्या गोटात येउन मिळाले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना हवालदार (सार्जंट)पदी बढती मिळाली.
+भारताला स्वातंत्र्य मिळाल्यायवर राणे यांची तैनात कोर ऑफ इंजियनियर्सच्या बॉम्बे सॅपर्स रेजिमेंटमध्ये झाली. तेथे त्यांना सेकंड लेफ्टनंटचे पद दिले गेले.
+१९४८ च्या भारत पाकिस्तान युद्धात भारताने गमावलेले झंगर गाव भारतीय सैन्याने १८ मार्च, १९४८ रोजी परत मिळविले आणि तेथून राजौरी कडे कूच केली. ८ एप्रिल रोजी चौथ्या डोगरा बटालियनने बरवाली पुलासह राजौरी काबीज केले. तेथून पुढील प्रगती शत्रूने पेरून ठेवलेल्या सुरूंग आणि इतर अडथळ्यामुळे रोखली गेली. यावेळी राणेंच्या ३७वी एल्गार फील्ड कंपनीला रस्ता मोकळा करण्यास पुढे केले गेले. त्यांनी काम सुरू करताच [[पाकिस्तानी सैन्य|पाकिस्तान सैनिकांनी तोफांचा मारा सुरू केला. त्यात राणेंचे दोन सैनिक ठार झाले आणि स्वतः राण्यांसह इतर पाच सैनिक जखमी झाले. या स्थितीतही राणे यांनी उरलेल्या सैनिकांसह आपले काम सुरूच ठेवले आणि रणगाड्यांसाठी मार्ग मोकळा केला. पुढील बारा तासात जखमी अवस्थेत राणे व त्यांच्या सैनिकांनी रणगाड्यांसाठी वेगळा व सोपा रस्ता तयार केला. शत्रूच्या माऱ्यातच हे काम सुरू होते.
+१० एप्रिल रोजी राणे यांनी पहाटे उठून पुन्हा रणांगणाची वाट धरली. मशीनगनचा मारा आणि सुरूंगांचे स्फोट होत असताना त्यांनी रणगाड्यांच्या वाटेत पडलेली पाच देवदाराची झाडे बाजूला केली. रणगाडे येथून पुढे गेल्यावर अजून एक अडथळा त्यांच्या समोर आला. शत्रू याभोवतालच्या टेकड्यांवर दबा धरून बसलेला होता व अडलेल्या रणगाड्यांवर मारा करीत होता. राणे स्वतः एका रणगाड्यात बसून पुढे गेले व भीषण गोळीबार होत असताना रणगाड्याची आस घेउन त्यांनी अडथळ्यास सुरूंग लावून फोडून काढले व चौथ्या डोगरा बटालियनची वाट मोकळी केली.
+११ एप्रिल रोजी राणे पुन्हा एकदा युद्धभूमीवर पोचले आणि सतत सतरा तास काम करीत त्यांनी नौशेरा-राजौरी मार्ग बांधून काढण्याचे काम केले.
+राणेंच्या या अथक परिश्रमामुळे राजौरी आणि चिंगासमधील असंख्य नागरिकांचे प्राण वाचले. या चढाईमध्ये भारतीय सैन्याने ५०० पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले आणि अधिक शेकडो जखमी केले.
+त्यांच्या या अतुलनीय शौर्याला आणि शत्रूच्या माऱ्याखाली केलेल्या परिश्रमांबद्दल त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान दिला गेला.
+३१ जानेवारी २०२०ला बॉंबे सॅपर्सच्या स्थापनेला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, श्रीमती राजेश्वरी राणे यांनी हे परमवीर चक्र लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांना सुपूर्द केले. हे पदक घरांत राहण्यापेक्षा लष्कराकडेच राहीले तर अधिकाऱ्यांना व जवानांना त्यातून प्रेरणा मिळत राहील अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
+युद्धानंतर राणे लष्करात राहिले व २५ जून, १९५८ रोजी मेजरपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर १९५८ पासून ते ७ एप्रिल १९७१ पर्यंत राणे पुनर्नियुक्त अधिकारी म्हणून सैन्यात कार्यरत होते.१९७१ मध्ये त्यांनी पूर्ण निवृत्ती घेतली.
+त्यांचे ११ एप्रिल १९९४ रोजी पुण्यातील सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले व एक मुलगी होते.
+शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपले १५ तेलवाहू जहाजांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली आहेत. एम.टी. राम राघोबा राणे, पीव्हीसी हे जहाज ८ ऑगस्ट, १९८४पासून २५ वर्षे सेवेत होते.
+कारवार येथे आयएनएस. चपळ युद्ध संग्रहालयाजवळ राणे यांचा पुतळा आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2879.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2879.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5fd9c434004822f5dcf0b249f5bb57aac5ec75f9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2879.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रामविलास पासवान (जन्म : ५ जुलै १९४६; - ८ ऑक्टोबर २०२०) हे भारतातील हिंदी भाषक राजकारणी होते. ते लोक जनशक्ती पक्षाचे ते संस्थापक, अध्यक्ष होते. भारतातील बिहार राज्यातील एका दलित परिवारात जन्माला आलेले पासवान हे बी.ए. आणि एल.एल.बी.पर्यत शिक्षित होते. पोलीस सेवेत मिळालेल्या नोकरीत रुजू न होता त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला आणि सर्वप्रथम इ.स. १९६९ साली बिहार विधान परिषदेवर निवडून आले.
+इ.स. २०२०चा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_289.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_289.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..702cfdf5c2c2bf0f2244dda8dc9bc05598c7a884
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_289.txt
@@ -0,0 +1,8 @@
+डॉ. रझिया पटेल (जन्मः इ.स. १९६०) या सामाजिक विषयातील मराठी भाषेतील लेखिका, व समाज समीक्षक आहेत. यांची लेखनशैली प्रबोधनाविषयी आस्था प्रकट करणारी आहे.
+पटेल या शिक्षण, स्त्री सुधारणा या विषयांवरील मराठीतल्या नामवंत लेखिका आहेत. ह्यांचे अनेक मासिकांतून आणि [[वृत्तपत्र|वृत्तपत्रातून] लेख प्रकाशित होत असतात.
+डॉ. रझिया पटेल यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यातील साळवे या छोट्या खेड्यात झाला. वडील रहीम पटेल हे शेतकरी होते. त्यांनी कृषी महाविद्यालयातून शिक्षण घेतले होते. विद्यार्थी असताना त्यांनी महात्मा गांधींच्या विदेशी मालाच्या बहिष्काराच्या चळवळीत भाग घेतला होता. गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. आपल्या शिक्षणाचा उपयोग गावाच्या विकासासाठी करण्याचा त्यांचा निर्धार होता. संपूर्ण गावात त्यांना मानही होता. मुलींना शिक्षण द्यावे या मताते ते होते. त्यानुसार त्यांनी रझिया पटेलना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केले. मात्र, मुलींना शाळेत घालण्यास गावातील लोकांचा विरोध होता; त्यामुळे गावातून रझियाच्या शिक्षणावर टीका होऊ लागली. ‘तू मुलगी आहेस तू हे करता कामा नयेस, ते करता कामा नये्स’ अशी टीकाटि्प्पणी वारंवार होऊ लागली. रझियाचे प्रश्न आणि तिची उत्तरे घरांघरांत चर्चिली जाऊ लागली. येथेच विद्रोहाची ठिणगी पडली. निर्णयाचे स्वातंत्र्य नसणे हे रझियाच्या मनाला आणि बुद्धीला पटेना. रझियाच्या प्रश्नांना गावकऱ्यांचे एकच उत्तर असे, ‘की असेच परंपरेने चालत आले आहे, त्यामुळे समाजाने आणि धर्माने जे ठरवले आहे ते मानलेच पाहिजे’.
+गावकऱ्यांनी रझियाचे शिक्षण थांबवले, तेव्हा वयाच्या अठराव्या वर्षी ती घर सोडून एकटी शहरात शिकायला गेली. गावात राहिली असती तर तिचे लग्न लावून दिले असते आणि जे थोडेफार स्वातंत्र्य मिळते आहे त्याचाही अंत झाला असता. वडिलांच्या उदारवादी मतांचा गावाच्या विचारसरणीवर काही परिणाम झाला नाही.
+शहरात आल्यावर रझिया छात्र युवा संघर्ष वाहिनी नावाच्या युवक संघटनेत दाखल झाली. तेथे तिला स्वातंत्र्य म्हणजे काय ते समजले. संघटनेच्या पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून काम करताना तिला आदिवासी वस्तींमधून फिरायला मिळाले; आसाम आंदोलनांसारख्या अनेक आंदोलनांत सहभागी व्हायला मिळाले. अशा रीतीर्ने दलित, महिला, विद्यार्थी वगैरे क्षेत्रांत काम करता करता एक दिवस रझिया पटेल ह्या छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या राष्ट्रीय संयोजक झाल्या.
+सन १९८२मध्ये महाराष्ट्रातील जळगाव शहरातील मुस्लिम पंचायतने फतवा काढून मुसलमान स्त्रियांना सिनेमा गृहात जाऊन चित्रपट पाहण्याची बंदी केली. याविरुद्ध रझिया पटेलने अन्य मुसलमान स्त्रियांना घेऊन मोठे आंदोलन केले आणि शेवटी त्यांनी ८ मार्च १९८२ च्या महिला दिनादिवशी मोठ्या संख्येत मोर्चा काढून चित्रपटगृहांत प्रवेश केला व सिनेमाबंदी तोडल्याची घोषणा करण्यात आली. मोर्चाच्या आणखी एका मागणीनुसार जळगावच्या त्या मुस्लिम पंचायत समितीवर सरकारने बंदी आणली. त्यावेळी रझिया फक्त २२ वर्षांची होती.
+रझिया पटेल या सन १९९४पासून पुणे शहरातील ‘सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज इन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’मध्ये अल्पसंख्याक सेलच्या प्रमुख आहेत.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2891.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2891.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0bfd25c158f830b52b7f9acc37c9ca8495c0d79b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2891.txt
@@ -0,0 +1,4 @@
+राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा जन्म इ.स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. सुतार यांनी २००हून अधिक शिल्पे जगातील पाचही खंडांत बनवली आहेत. दिल्ली येथील संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतार यांची शिल्पे आहेत.[१]
+इ.स. १९५२ मध्ये सर जे. जे. आर्टस कॉलेजमध्ये शिल्पकलेची पदवी मिळवली. यावेळी त्यांना मानाचे मेयो सुवर्णपदक मिळाले. इ.स. १९५४ मध्ये भारतीय पुरातत्त्व खात्यात नोकरीची सुरुवात - औरंगाबाद येथे केली. अजिंठा-वेरूळ लेण्यांमधील खराब झालेल्या शिल्पांची डागडुजी करण्याचे काम त्यांनी केले. इ.स.१९५८मध्ये त्यांनी दिल्लीला स्थलांतर केले.
+दि बॉम्बे आर्ट सोसायटीचा रूपधर जीवनगौरव पुरस्कार
+◆ इ.स .2016 टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार (भारत सरकार)*2018ला प्रदान करण्यात आला
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2894.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2894.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bc12971e46537d8cf82ef5f68d8c0c71cbb1fc19
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2894.txt
@@ -0,0 +1 @@
+राम स्वरूप शर्मा ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2912.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2912.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8f562328f06faca8b06c592b5febc0c431865ed6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2912.txt
@@ -0,0 +1 @@
+के. रामकृष्ण पिल्लई (१८७८ - १९१६) हे भारतीय राष्ट्रवादी लेखक, पत्रकार, संपादक आणि राजकीय कार्यकर्ते होते . [१] [२] त्यांनी स्वदेशाभिमानी या वृत्तपत्राचे संपादन केले जे ब्रिटीशांच्या व त्रावणकोर ( केरळ, भारत) च्या पूर्वीचे संस्थानाच्या राजवटीच्या विरोधात एक शक्तिशाली शस्त्र बनले आणि सामाजिक परिवर्तनाचे साधन बनले. त्यांनी त्रावणकोरचे दिवाण, पी. राजगोपालाचारी आणि महाराज यांच्यावर केलेल्या टीकेमुळे अखेरीस वृत्तपत्र बंद करण्यात आले. रामकृष्ण पिल्लई यांना १९१० मध्ये त्रावणकोरमधून अटक करून हद्दपार करण्यात आले. [३] [४] [५] [६] [७]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2946.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2946.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cce26bd883580aca5b47e9dafa6ea7b0eefe28c0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2946.txt
@@ -0,0 +1 @@
+रामगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2959.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2959.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d830edf14363565bc439c9cd70b29275b06421dc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2959.txt
@@ -0,0 +1 @@
+रामचंद्र आमीन ( ऑक्टोबर २०,इ.स. १८९२) हे भारतीय राजकारणी होते.ते स्वतंत्र पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील मेहसाणा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2974.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2974.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2bf396fb85610d1e9288dc13ee65d2b511c1ad9f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2974.txt
@@ -0,0 +1,13 @@
+रामचंद्र धोंडीबा भंडारे (जन्म : विटा (सांगली जिल्हा), ११ एप्रिल १९१६; - ५ सप्टेंबर १९८८) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून चौथ्या लोकसभेत आणि पाचव्या लोकसभेत मुंबई मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत सहकारी होते.
+तसेच यांनी ४ फेब्रुवारी इ.स. १९७३ ते १५ जून, १९७६ या कालावधीत बिहारचे तसेच १९७६-१९७७ या कालावधीत आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.
+आर डी भंडारे किंवा रामचंद्र धोंडिबा भंडारे हे महाराष्ट्रातील मुंबई उत्तर मध्य मतदार संघातील भारताच्या 5th व्या लोकसभेचे सदस्य आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आयएनसी) या राजकीय पक्षाचे सदस्य होते. ते महाराष्ट्रातील मुंबई उत्तर मध्य मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले. 1967 मध्ये ते तेथून चौथ्या लोकसभेचे सदस्यही होते.
+रामचंद्र भंडारे यांचा जन्म विटा, सांगली जिल्हा, महाराष्ट्र राज्य (ब्रिटिश युगात सातारा जिल्हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये) मध्ये झाला. भंडारे यांचे वडील धोंडिबा हरीबा भंडारे यांचा जन्म दलित महार कुटुंबात झाला. जेव्हा ते लहान होते तेव्हा कुटुंब मुंबईला गेले आणि तेथेच स्थायिक झाले. भंडारे उत्तरा वरळी प्राथमिक शाळा व कोलाबावाडी येथे माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून बी.ए., एल.एल.बी. आणि मुंबईच्या खालसा महाविद्यालयातील शासकीय कायदा महाविद्यालयातून एम.ए. शिक्षण संपल्यानंतर त्यांनी मुंबईत वकिली म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच वेळी त्यांनी कायदा प्राध्यापक म्हणूनही काम केले. [१] ते वकील आणि कायद्याचे प्राध्यापक होते.
+त्यांनी एल्फिस्टन कॉलेज, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि मुंबई येथील खालसा कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांचे लग्न शकुंतलाबाईशी झाले होते आणि त्यांना 3 मुलगे आणि 1 मुलगी होती आणि ते वडाळा मुंबई येथे वास्तव्यास होते. यापूर्वी 1948-57 दरम्यान ते मुंबई महानगरपालिकेचे सदस्य होते. १ 60 -19०-१. During२ दरम्यान ते मुंबई विधानसभेचे सदस्य होते आणि १ 60 -० ते during२ या काळात महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य होते आणि 1964 ते 1966 पर्यंत ते अध्यक्ष राहिले.
+रामचंद्र भंडारे हे कामगार संघटनांमध्ये सक्रिय होते आणि १ 2 2२ ते १ 45 .45 या काळात मुंबई नगरपरिषदेच्या कामगार संगमचे सचिव होते. १ 194 9 to ते १ 2 From२ पर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली निम्न-स्तरीय ग्रामीण नोकरदार संघटनेचे अध्यक्ष होते. १ 195 2२–54 पर्यंत ते बॉम्बे टेक्सटाईल कामगार युनियनचे उपाध्यक्ष होते. १ 63 to63 ते १ 66. From पर्यंत नवाभारत मजदूर महासभेचे अध्यक्ष होते. भंडारे हे सुरुवातीपासूनच अनुसूचित जाती महासंघाचे सदस्य आहेत. ते मुंबई प्रदेश अनुसूचित जाती महासंघाचे अध्यक्ष झाले. महात्मा गांधी जेव्हा मुंबईला भेटायला आले, तेव्हा त्यांनी दलितांशी मैत्री व्यक्त करण्यासाठी वरळीतील मेहतरांचे घर सोडले. महात्मा गांधींच्या या निषेधाच्या निषेधार्थ भंडारे आणि त्यांच्या अनुयायांनी काळे झेंडे फडकवून निषेध केला. यामुळे हिंदू आणि दलित यांच्यात मोठा संघर्ष सुरू झाला. या संघर्षात भंडारे ठामपणे उभे राहिले आणि मुंबई अनुसूचित जातीतील एक अग्रगण्य नेता म्हणून त्यांची प्रतिष्ठा वाढली. 1946 मध्ये त्यांनी वरळी येथे ग्रंथालय स्थापन केले. त्यांनी बॉम्बेच्या प्रत्येक क्षेत्रात तमिळ समुदाय स्थापित केला. भंडारे पुढाकाराने आंबेडकरांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला. 14 एप्रिल 1950 रोजी निर्धार यांनी साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केले. ते दोन वर्षे टिकले.
+संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उजवे हात मानले जाणारे झुंझार सेनानी डॉ. आर.डी. भंडारे यांचा सिंहाचा वाटा होता. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ. आर.डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’चा ठराव शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या (Scheduled Caste Federation) वतीने मांडला. स्वतंत्र विदर्भाची निर्मिती होऊ नये म्हणून, ह्या संपूर्ण भागासाठी नागपूर करार करण्यात आला. या करारानुसार विदर्भ, संयुक्त महाराष्ट्र व मराठवाडा या तीन विभागांतील नेत्यांनी सह्या केल्या.
+भाषावार प्रांतरचनेत आंध्र प्रदेशचा जन्म झाला व चळवळ आणखी जोर धरू लागली. महाराष्ट्रात ही गडबड चालू असताना स्वतंत्र आंध्रच्या मागणीसाठी पोट्टी रामलू यांनी बलिदान दिले. आंध्रात वातावरण पेटले, त्यामुळे १९५२ मध्ये स्वतंत्र आंध्र अस्तित्वात आला.
+मराठी भाषिकांच्या निर्मितीसाठी ३ फेब्रुवारी १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली.संयुक्त महाराष्ट्र समितीने पहिल्या वर्षी डॉ. आर.डी. भंडारे, नंतर एस. म. जोशी, नंतर उद्धवराव पाटील असे एक-एक वर्षाचे विरोधी पक्ष नेतेपदाचे वाटप झाले. २२ डिसेंबर १९५५ रोजी राम जोशी व डॉ आर.डी. भंडारे यांच्या पूर्वनियोजित ठरावावर मतदान झाले.
+हा संयुक्त महाराष्ट्राचा ठराव ६३ विरुद्ध शून्य मतांनी संमत झाला आणि हा ऐतिहासिक दिवस ठरला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी हा महत्त्वाचा विजय मिळाला होता. ८ मे १९५९ रोजी डॉ. आर.डी. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सहकार्य करणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिज्ञेची पूर्तता करणे असा खुलासा केला. १०६ जणांच्या हुताम्याच्या बलिदानामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. या चळवळीमध्ये सर्व जाति धर्मांच्या नेत्यांचा सहभाग होता.
+या चळवळीत डॉ. आर.डी. भंडारे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस.एम.जोशी, दादासाहेब गायकवाड, अण्णा डांगे, नाना पाटील, सेनापती बापट, ना.ग.गोरे, जयंतराव टिळक अशा नेत्यांसह एकूण 11 घटक पक्षांचा यात समावेश होता. यात कांग्रेसचा समावेश नव्हता. या समितीने १९५७ सालची लोक सभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. त्यात बलाढ्य काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत या समितीला ३९८ जागांपैकी तब्बल १५५ जागांवर विजय मिळाला. स्वाभाविकच ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली. आणि डाॅ. आर.डी. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान भुषविला.
+डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात वंचितांच्या प्रतिनिधित्व साठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे. या तरतुदींच्या अंमलबजावणी आणि अनुसूचित जाती मधून बौद्ध धर्म स्वीकारलेले यांच्या आरक्षणाचा समस्या सोडवण्यासाठी विधानमंडळात आर.पी.आय .च्या नेत्यांनी ठराव उपस्थित केलेला होता .त्यावर तत्कालिन मुख्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण साहेब यांनी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. 1961 मध्ये बि .डी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्य समिती स्थापन झाली. प्रा. भंडारे या समितीचे सदस्य होते. समितीने अभ्यास करून सुमारे साठ दृष्टांचा अहवाल आपल्या शिफारशीसह शासनास सादर केला. प्रा. भंडारे यांनी या अहवाल सोबत सुमारे 209 पणाचे पूरक टिपण सादर केले.या पूरकटिपणात भंडारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्टार्ट कमिटीच्या अहवालापासून ते घटना परिषदेतील आरक्षण व मागासवर्गीयांचे कल्याण याविषयीच्या कामकाजाचा आढावा घेतलेला आहे. तसेच भारतीय संविधानातील सामाजिक न्याय, आर्थिक न्याय व राजकीय न्यायाच्या संकल्पना आणि आणि त्या संबंधी केलेल्या घटनेतील तरतुदी विशद केलेले आहेत. त्यानंतर मुंबई राज्यात आरक्षणाची कशी पायमल्ली केली जाते याचे उदाहरणांसह विस्तृत विवेचन केलेले आहे .अनुसूचित जाती मधून धर्मांतरित झालेल्या बौद्धांच्या स्वतंत्र आरक्षणाचे साधार आणि जोरदार समर्थन या अहवालात केलेले आहे. त्याच प्रमाणे भटक्या-विमुक्तांच्या आरक्षणची सुद्धा त्यांनी जोरदार शिफारस केलेली आहे.आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक प्रवर्गासाठी व प्रत्येक गटासाठी ठेवणे आवश्यक आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी विभाग प्रमुख यांचेवर सोपवावी. तंत्रशिक्षण ,व्यवसायिक शिक्षण यांच्या या सुविधा आणि वस्तीगृहाची सोय यासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण शिफारशी भंडारे सरांनी अहवालात सादर केलेले आहेत. देशमुख समितीचा अहवाल आणि प्रा.भंडारे यांचे पूरक टिपण यावर महाराष्ट्रच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन 11 एप्रिल 1964 रोजी शासन निर्णय घोषित केला .या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध या प्रवर्गासाठी 13 टक्के आरक्षण लागू केले तसेच विजा भजन या प्रवर्गासाठी ४ टक्के आरक्षण लागू केले. 1956 नंतर धर्मांतरीत बौद्धांना बौद्ध म्हणून स्वतंत्र मान्यता व आरक्षण या शासन निर्णयाप्रमाणे मिळाले. एका पोलीस अधिकाऱ्याने महाराष्ट्र शासनाच्या पदोन्नतीतील आरक्षण धोरणाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती .या याचिकेमध्ये धर्मांतरित बौद्ध व विजाभज यांच्या आरक्षणाला सुद्धा विरोध केलेला होता .मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर याचिका अमान्य करून महाराष्ट्र शासनाचा निर्णय घटनात्मक असल्याचे घोषित केले. निकालपत्रात माननीय न्यायालयाने बि .डी. देशमुख समिती व प्रा. भंडारेंच्या पूरक यातील मुद्दे नमूद केले आहेत. याविरुद्धचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. विशेष म्हणजे धर्मांतरीत बौद्ध याच आणि वि .जा. भ .ज. यांच्या स्वतंत्र आरक्षणाचे श्रेय भंडारेंच्या अभ्यासपूर्ण टिपणाला द्यावे लागते.
+भंडारे यांचे 5 सप्टेंबर 1988 रोजी मुंबई येथे त्यांच्या घरी निधन झाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2989.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2989.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6b3fe2b641a7bf0732570a81b6dc2955419f4269
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_2989.txt
@@ -0,0 +1,18 @@
+
+राम पटवर्धन (जन्म : आगरगुळे-रत्नागिरी जिल्हा, मार्च २१, इ.स. १९२८ - - ठाणे, जून ३, इ.स. २०१४) हे मराठी अनुवादक आणि संपादक होते. [४]
+राम पटवर्धनांचा पेहराव खादीचा कुडता, पांढरा लेंगा व खांद्याला झोळी असा असे.[५]
+राम पटवर्धनांचे शालेय शिक्षण रत्नागिरीत झाले. मराठी सातवीनंतर ते मुंबईत आले. मुंबईच्या ओरिएन्ट हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. पु.ल. देशपांडे तेथे त्यांचे शिक्षक होते. शालेय जीवनात त्यांनी एका लेेखाचा अनुवाद करून पु.ल. देशपांडे यांना दाखवला. पुलंनी तो अनुवाद ‘अभिरुची’मध्ये छापून आणला. मुंबईतल्या रुईया कॉलेजातून १९५२ मध्ये बी.ए. व १९५४ मध्ये मराठी व संस्कृत विषय घेऊन एम. ए. झालेल्या पटवर्धनांचे शिक्षण कठीण परिस्थितीत झाले.[६]. मात्र तेथे त्यांना श्री.पु. भागवत आणि न.र.फाटक यांच्यासारखे प्राध्यापक मिळाले. शिक्षणासाठी त्यांना ... आणि ... शिष्यवृत्या मिळाल्या. [७]. शिक्षणासोबत त्यांनी सरकारी नोकरीही केली(कार्यकाळ आणि काय काम ते हवे ) . [८]
+शिक्षण पूर्ण झाल्यावर पटवर्धनांनी सिडनेहॅम, रुईया, पोद्दार, सिद्धार्थ व एमडी या महाविद्यालयांमध्ये मराठीचे अध्यापन केले (कार्यकाळ हवेत).[८]
+श्री.पु. भागवत यांच्या आग्रहावरून ते 'मौज' साप्ताहिकात नोकरीस लागले (१९४९). [२] दैनिक लोकसत्ताच्या वृत्तनोंदीनुसार नवे प्रवाह आणि प्रयोग यांद्वारे मराठीची रुळलेली वाट बदलणारे आणि घाट सुघड करणारे संपादक म्हणून राम पटवर्धन यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. [७] अनेक लेखक राम पटवर्धनांशी गप्पा मारायला, चर्चा करायला अनेक लेखकांचा मौजच्या कार्यालयात अनेकदा येत असत. दैनिक दिव्य मराठीच्या प्रतिनिधींच्या वृत्तनोंदीनुसार ‘कथेला टोक नाही’ वा ‘बरी वाटावी,’ अशा शब्दांत ते लेखकापर्यंत आपला अभिप्राय पोहोचवत.[५] ‘गोळीबंद’ लेखनाचे ते पुरस्कर्ते होते. (गोळीबंद हा त्यांचाच शब्द.) लेखन कसे ‘कसून’ करायला हवे (‘कसून’ हा शंकर वैद्य सरांचा शब्द) किंवा लेखन हे निर्दोष असायला हवे. ( हा बहुधा श्री. पुं.चा शब्द). या पद्धतीच्या लिखाणासाठी ‘सत्यकथा’ इरेला पेटली होती. आणि त्यांचे ते ‘इरेला पेटणे’ केवळ एका मासिकांसाठी नव्हते, तर ते समस्त मराठी वाङ्मयासाठी होते.
+
+१९६०पर्यंत त्यांनी 'मौज'चे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. 'मौजे'त संपूर्ण जीवनाचे प्रतिबिंब पडेल असं साहित्य मिळवून छापले. त्यासाठी वसंत पळशीकर, संभाजी कदम, ज्ञानेश्वर नाडकर्णी, अशोक रानडे अशा विविध क्षेत्रांतल्या लेखक मंडळीना लिहिण्यास प्रवृत्त केले. १९६०नंतर त्यांनी 'सत्यकथा'ची धुरा स्वीकारली आणि 'सत्यकथा' बंद होईपर्यंत ती खाली ठेवली नाही..[२]
+
+'मौज'मधून निवृत्त झाल्यावर त्यांनी मारुती चित्तमपल्ली यांचे 'चकवा चांदण', मीना प्रभूंचे 'माझं लंडन', श्रद्धानंद महिला आश्रमावर आधारित अचला जोशी यांचे 'आश्रम नावाचे घर' ही पुस्तके संपादित केली. सरोजिनी वैद्य यांच्या आग्रहास्तव त्यांनी राज्य मराठी परिषदेची काही पुस्तकेही संपादित केली होती. ज्ञानदेवीचे ३ खंड, आठवणीतल्या कविता - ४ खंड यांचे संपादनही त्यांचे होते. [९] इ.स. १९८५ मध्ये शांता शेळके यांचा 'अनोळख' हा काव्यसंग्रह त्यांनी संपादित केला.[१०]
+राम पटवर्धन यांना आवडलेले लेखनच सत्यकथेच्या माध्यमातून छापले जात असे, असा आरोप करून लघुनियतकालिकांतील लेखकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. सत्यकथा ही सदाशिवपेठी आहे, असे आरोप त्यांच्यावर झाले. वेळप्रसंगी राजा ढाले वगैरे मंडळींनी सत्यकथेच्या अंकाच्या प्रतींचे प्रातिनिधिक दहन केले. [११] पण राम पटवर्धन खुल्या मनाचे संपादक होते, अंकाचे दहन करू इच्छिणारे लोक सत्यकथेच्या प्रती आणण्याचे विसरले तर राम पटवर्धनांनी कार्यालयातील सहकाऱ्यांमार्फत नाराज आंदोलक मंडळींना सत्यकथेच्या प्रतीही पाठवल्या. [१२]
+
+पटवर्धन यांनी अनेक नव्या आणि तरुण लेखकांना प्रोत्साहन दिले, लिहिते केले. आशा बगे, दीपा गोवारीकर, आनंद विनायक जातेगावकर, सानिया, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ अशा वेगवेगळ्या शैलीच्या आणि प्रकृतीच्या लेखकांना त्यांनी `सत्यकथे’त आणले.[१३]लेखकाला व्यापक सामाजिक, सांस्कृतिक भान हवे म्हणून पटवर्धन सत्यकथेच्या प्रत्येक अंकात ’परिक्रमा’नावाचे सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींचा वेध घेणारे प्रदीर्घ, आठ-दहा पानी सदर लिहीत.
+साहित्याच्या विश्वात साहित्य संपादक या नात्याने स्वतःचा वेगळा ठसा उठवूनही पटवर्धनांनी स्वतः मात्र फारसे लेखन केले नाही.
+कॉलेज जीवनातच पटवर्धनांनी चेकाव्हच्या काही कथांचे भाषांतर केले होते. महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकीयानुसार मार्जोरी रॉलिंग्जच्या ' द इयरलिंग'चा 'पाडस' हा त्यांनी केलेला अनुवाद गाजला. राम पटवर्धन यांनी 'नाइन फिफ्टीन टु फ्रीडम' या पुस्तकाचा 'अखेरचा रामराम' या नावाने मराठी अनुवाद केला, तसेच. बी.के. अय्यंगार यांचे योगविद्येवरील पुस्तक 'योगदीपिका' नावाने मराठी भाषेत आणले.[४] या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत राम पटवर्धन यांचे अनुवादक म्हणून नाव नजरचुकीने छापले गेले नव्हते. एका विख्यात इंग्रजी प्रकाशनसंस्थेने ही चूक दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी दुरुस्त केली. अनुवादाच्या नेमकेपणाबद्दल पटवर्धन आग्रही असत. ते पहाटे चार वाजताउठून योगासने करीत, त्यांचे परिणाम जाणून घेत आणि मगच अनुवाद पुढे चालू ठेवत.
+१९९७ - ९८ पर्यंत चुनाभट्टी परिसरात ते वास्तव्यास असत.[९] ठाण्यातील श्रीरंग सोसायटीमागील आनंदपार्क संकुलात १९९८ पासून ते मुला-नातवंडांसमवेत राहात होते. ३ जून २०१४ रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता, अनिरूद्ध, श्रीरंग ही मुले, सून आणि नात ऋजुता असा परिवार आहे.[७]
+
+या लेखाचे प्रारंभिक लेखन ऐसी अक्षरे http://www.aisiakshare.com या मराठी संस्थळावर विकिपानांसाठी या सदरातून केले गेले आह
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3080.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3080.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3611394ba73959d3f3cf1ab5f4d60f5db2c3db86
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3080.txt
@@ -0,0 +1,5 @@
+१ले रामदासी साहित्य संमेलन पुणे येथे दिनांक १० मे २०१५ रोजी भरले होते. त्याचे उद्घाटन स्वामी गोविंददेवगिरी महाराज (पूर्वाश्रमीचे किषोर व्यास) यांनी केले.
+या संमेलनात रामदासी वाङ्मयाचा प्रचार-प्रसार, समर्थ रामदास आणि त्यांच्या शिष्यांनी निर्माण केलेल्या वाङ्मयावर अनेक संशोधकांनी, सांप्रदायिकांनी केलेले काम या सर्वांचा एकत्रित विचार करण्याचा प्रयत्न झाला. संमेलनात समर्थ रामदासांनी स्वतः लिहिलेल्या रामेण रामदासेन लिखितं-वाल्मीकिरामायणम् - बालकांडं’ या पहिल्या खंडाचे प्रकाशन झाले. तसेच तंजावरचे महाराज प्रतापसिंह सरफोजीराजे भोसले यांनी लिहिलेल्या पुस्तकाचेही प्रकाशन समर्थवंशज सू. ग. स्वामी यांच्या हस्ते झाले. या संमेलनत आशिष केसकर यांचा धन्य ते गायनी कळा’ हा कार्यक्रम झाला.
+शंकर अभ्यंकर यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला.
+
+पहा : साहित्य संमेलने
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3118.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3118.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..64fa56d3658e8ceaf858e9f9e139e24f7e9ef739
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3118.txt
@@ -0,0 +1,4 @@
+राम नदी ही पुणे शहरात असलेली एक नदी आहे. ती पुण्याच्या वायव्येला असलेल्या मुळशी तालुक्यातील खाटपेवाडी येथील डोंगरात उगम पावते आणि पुण्यातील वर्पेवाडी, खाटपेवाडी, भुकूम, भूगाव, बावधन, सुतारवाडी करत पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर, औंध असा १८ किमीचा प्रवास करत मुळा नदीला मिळते. यामध्ये भुकूम, भूगाव आणि बावधन या तीन ग्रामपंचायती रामनदीच्या काठावर वसल्या आहेत. बेकायदेशीर घरबांधणीमुळे राम नदीचे पात्र आकसले आहे, व तिच्यात केरकचरा टाकल्याने तिला नाल्याचे स्वरूप आले आहे.
+पुणेकरांची मागणी आहे की राम नदीचे पुनरुज्जीवन व्हावे. रामनदीची स्वच्छता आणि संवर्धनाच्या कामात रामनदी स्वच्छता अभियान समिती गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. यामध्ये रामनदीच्या खोऱ्यातील भूकुम, भूगाव, बावधन बुद्रुक, बावधन खुर्द, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर आणि औंध या गावांमध्ये रामनदी स्वच्छता अभियान, जनजागृतीपर रामनदी जलदिंडी आणि रामनदी परिक्रमा कार्यक्रम राबवले जातात.
+
+पुण्यातील खाटपेवाडी तलाव, मानस तलाव आणि पाषाण तलाव असे ३ तलाव याच नदीवर आहेत.
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3120.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3120.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..37ad8d75773b8a5971808a5bbf4df94f499b3156
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3120.txt
@@ -0,0 +1,3 @@
+२८ नोव्हेंबर, इ.स. २००९
+दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3133.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3133.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e0a00c9c3ad63b31acb8dee8184ea02440decaec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3133.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (RNG पुरस्कार) हे भारतातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील पुरस्कारांपैकी एक आहेत. रामनाथ गोएंका यांच्या नावावर असलेले हे पुरस्कार २००६ पासून दरवर्षी आयोजित केले जात आहेत. २०२१ मध्ये याची १४ वी आवृत्ती आयोजित केली गेली.[१] हे पुरस्कार मुद्रित पत्रकारिता तसेच प्रसारण पत्रकारिता या दोन्हींसाठी दिले जातात. २०२१ मध्ये उत्कृष्टतेसाठी एकूण १६ वर्गवारींसाठी हे पुरस्कार देण्यात आले.[२][१]
+भूतकाळातील विजेत्यांमध्ये कुलदीप नायर (जीवनगौरव पुरस्कार), सिद्धार्थ वरदराजन (द हिंदू), शशी थरूर, डिओने बुंशा, मुझमिल जलील (द इंडियन एक्सप्रेस), राजदीप सरदेसाई, करण थापर (सीएनएन आयबीएन), किशलय भट्टाचार्जी, रवीश कुमार (एनडीटीव्ही), उमाशंकर सिंग (एनडीटीव्ही), निधी राझदान (एनडीटीव्ही), नीलेश मिश्रा (हिंदुस्तान टाइम्स), क्रिस्टोफ जाफ्रेलॉट (द कॅरव्हॅन), मार्क टुली (बीबीसी), अर्णब गोस्वामी (टाइम्स नाऊ) आणि सुधीर चौधरी (झी न्यूझ) आणि इतरांचा समावेश आहे.[३][४][५]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3134.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3134.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e0a00c9c3ad63b31acb8dee8184ea02440decaec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3134.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (RNG पुरस्कार) हे भारतातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील पुरस्कारांपैकी एक आहेत. रामनाथ गोएंका यांच्या नावावर असलेले हे पुरस्कार २००६ पासून दरवर्षी आयोजित केले जात आहेत. २०२१ मध्ये याची १४ वी आवृत्ती आयोजित केली गेली.[१] हे पुरस्कार मुद्रित पत्रकारिता तसेच प्रसारण पत्रकारिता या दोन्हींसाठी दिले जातात. २०२१ मध्ये उत्कृष्टतेसाठी एकूण १६ वर्गवारींसाठी हे पुरस्कार देण्यात आले.[२][१]
+भूतकाळातील विजेत्यांमध्ये कुलदीप नायर (जीवनगौरव पुरस्कार), सिद्धार्थ वरदराजन (द हिंदू), शशी थरूर, डिओने बुंशा, मुझमिल जलील (द इंडियन एक्सप्रेस), राजदीप सरदेसाई, करण थापर (सीएनएन आयबीएन), किशलय भट्टाचार्जी, रवीश कुमार (एनडीटीव्ही), उमाशंकर सिंग (एनडीटीव्ही), निधी राझदान (एनडीटीव्ही), नीलेश मिश्रा (हिंदुस्तान टाइम्स), क्रिस्टोफ जाफ्रेलॉट (द कॅरव्हॅन), मार्क टुली (बीबीसी), अर्णब गोस्वामी (टाइम्स नाऊ) आणि सुधीर चौधरी (झी न्यूझ) आणि इतरांचा समावेश आहे.[३][४][५]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3162.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3162.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..95e0ebfdbffc6d166c3e7d5052cd2697be83f1fe
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3162.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रामपुरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_318.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_318.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0afa6991b4826d082aebb7de4dbd514d4105c553
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_318.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+रणजित रामचंद्र देसाई (जन्म : ८ एप्रिल १९२८; - ६ मार्च १९९२) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते.
+रणजित देसाई यांची पत्नी माधवी देसाई याही लेखिका होत्या. त्यांचे नवऱ्यासोबतच्या नातेसंबंधांवर आधारित 'नाच गं घुमा' हे आत्मचरित्र अतिशय गाजले.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3192.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3192.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d7c1c41442e3c6fc2864319ac1f0cad35011618f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3192.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ रामपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3215.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3215.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8a20a8a9835a0572f7fa50e1aa26e5578b5e5566
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3215.txt
@@ -0,0 +1 @@
+रामप्रकाश चौधरी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून ते इ.स. १९८४,इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील अंबाला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3227.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3227.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..933de57d07024d6385feb6bdc8e9650ae96b1ec5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3227.txt
@@ -0,0 +1 @@
+रामभद्रपुरम आंध्र प्रदेश राज्याचा विजयनगरम जिल्ह्यातील छोटे शहर आहे.[१] राष्ट्रीय महामार्ग ४३वर असलेल्या या गावाची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार ४७,२३२ इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3237.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3237.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..734cfa0d49b1e3aa6fdde9453ff1f531f21dc27d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3237.txt
@@ -0,0 +1,7 @@
+रामरक्षा हे पठण करणाऱ्या व्यक्तीचे रक्षण व्हावे अशी रामाची प्रार्थना करणारे तसेच रामाची स्तुती करणारे संस्कृत भाषेतील स्तोत्र आहे.[१] रामाच्या विविध नावांसह विशिष्ट अवयवांची क्रमाने नावे घेत त्या त्या अवयवाचे रामाने रक्षण करावे अशा आशयाचा मजकूर ह्या स्तोत्राच्या सुरुवातीच्या भागात येतो.
+
+प्रस्तुत स्तोत्र हे मौखिक परंपरेच्या, हस्तलिखिताच्या आणि मुद्रित प्रकाशनाच्या अशा विविध स्वरूपात आढळते. ह्यांपैकी हस्तलिखित संस्करणे आणि मुद्रित संस्करणे ह्यांत बरेच अंतर असल्याचे ह्या स्तोत्राच्या विविध संस्करणांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासक डॉ. गूदेन ब्यूनेमान ह्यांनी नोंदवले आहे.[२] त्यांनी ह्या संस्करणांचे पुढीलप्रमाणे विभाग मानले आहेत.
+हे मुद्रित स्वरूपात सर्वसामान्यपणे आढळणारे आणि सर्वत्र प्रसार असलेले संस्करण असून विविध मुद्रित संहितांत मोठ्या प्रमाणात सारखेपणा आढळतो.[३]
+मुद्रित स्वरूपातील संस्करणाव्यतिरिक्त भारतात विविध ठिकाणी ह्या स्तोत्राची हस्तलिखिते आढळतात[४]. ब्यूनेमान ह्यांनी ह्यांपैकी पुणे, वाई, वाराणशी आणि अयोध्या येथील[५] एकून ८४ हस्तलिखितांचा[६] समावेश आपल्या अभ्यासात केला आहे. ही हस्तलिखिते प्राधान्याने देवनागरी लिपीतील असून काही हस्तलिखिते मैथिली तसेच शारदा लिपीत लिहिलेलीही आढळतात[७].
+बुधकौशिक ऋषींनी रचलेले हे स्तोत्र आहे.[८]
+भगवान शंकर यांनी बुधकौशिक ऋषी यांना रात्री स्वप्नात हे स्तोत्र सांगितले आणि सकाळी उठल्यावर ऋषीनी ते लिहून काढले अशी कथा याच स्तोत्राच्या शेवटी नोंदविलेली आढळते.[९]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3248.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3248.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f6db8bb057e43c1e4ea5506d69087ad01e15ae4d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3248.txt
@@ -0,0 +1,7 @@
+रामराव उर्फ अण्णासाहेब माधवराव देशमुख (नोव्हेंबर २५, इ.स. १८९२ - एप्रिल २०, इ.स. १९८१)
+शिक्षण :
+हे अमरावतीमधील एक बॅरिस्टर होते. यांचे शिक्षण अमरावती येथील स्कूलमधून झाले, तर उच्च शिक्षण केंब्रिजमधून..
+राजकीय जीवन:-
+राजकीय कार्यः
+तत्कालीन मध्यप्रांत व वऱ्हाडातील एक प्रमुख पुढारी, राजकारणी व मराठी भाषिकांचा महाराष्ट्र हा प्रांत बनविण्यात यावा ही मागणी सर्वप्रथम करणारे नेते होते.
+त्याचप्रमाणे ब्रिटिश हिंदुस्थानातील एक प्रमुख राजकीय आणि शैक्षणिक व्यक्तिमत्त्व होते. त्या काळातील विदर्भातील फार मोजक्या बॅरिस्टरांपैकी (कायदेपंडित) पैकी ते एक होत. स्थापण करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९२५-२६ वेरार लॅन्ड रेव्हेन्यू कोड सी.पी अँड बेरार लेजिस्लेटिव्ह कौन्सिलने मंजूर केले होते. त्याचा आराखडा तयार करतांना बॅ. रामराव माधवराव देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य करण्याची सचोटी पाहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांची सन १९४७-४८ या कालखंडात रेवा राज्याचे मुख्य प्रधान म्हणून नेमणूक केली होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3270.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3270.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c68c8720e08372315d05ebc2434cecef7eb8a092
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3270.txt
@@ -0,0 +1,7 @@
+इराण मधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला. तेव्हापासून संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांपैकी सुमारे ९०% देशांनी हा ठराव स्वीकारला आहे. भारताने हा करार ०१ फेब्रुवारी १९८२ रोजी स्वीकारला. [१]
+स्थानिक आणि राष्ट्रीय कृतीच्या माध्यमातून तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याने सर्व पाणथळ जागांचे संवर्धन आणि विवेकी वापर करणे आणि त्यायोगे जगाचा शाश्वत विकास साधणे हे रामसर परिषदेचे मिशन आहे.
+पाणथळ जागा अतिशय वैविध्यपूर्ण आणि उत्पादक परिसंस्था असतात. त्यांच्यामुळे आपल्याला गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. पण पाणथळ जागांचा दर्जा सातत्याने घसरत आहे आणि त्यांचा वापर इतर कारणांसाठी केला जात आहे.या ठरावामध्ये पाणथळ जागांची विस्तृत व्याख्या करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाणथळ जागांमध्ये सर्व तलाव, नद्या, दलदली, दलदलीतील गवताळ प्रदेश, खारफुटी वने, वाळवंटातील हिरवळीचे प्रदेश, प्रवाळ बेटे इ.चा तसेच मत्स्य संवर्धनासाठीची तळी, भात शेती, पाणी साठे आणि मिठागरे या मानवनिर्मित ठिकाणांचा सुद्धा समावेश होतो.
+या ठरावाची अंमलबजावणी करणाऱ्या देशांनी पुढील गोष्टी करणे अपेक्षित आहे.
+या ठरावात १९८२ तसेच १९८७ साली सुधारणा करण्यात आल्या.
+रामसर ठरावावर सही करताना प्रत्येक देशाला आपल्या अखत्यारीतील भूभागातील किमान एका पाणथळ जागा रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करावी लागते. अशा रामसर स्थळांना नवीन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होतो. ही स्थळे त्या देशाच्या दृष्टीने तसेच संपूर्ण जगासाठी महत्त्वाची स्थळे ठरतात. सध्या जगात २२०० पेक्षा जास्त स्थळांना रामसर स्थळे म्हणून मान्यता देण्यात आली आहे. विविध देश आपापल्या देशातील महत्त्वाच्या पाणथळ जागांचा समावेश या यादीत करत असतात. एखाद्या देशाने एखाद्या स्थळाला रामसर स्थळ म्हणून घोषित केल्यावर त्या देशाला या जागेच्या संरक्षणाच्या दृष्टीने पावले उचलावी लागतात.
+१ फेब्रुवारी १९८२ मध्ये भारताने या ठरावावर कार्यवाही केली. भारतातील ४७ पाणथळ जागांचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत आहे.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3279.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3279.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a8e641f2420ae31c8cd779265e68e21fd54b7090
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3279.txt
@@ -0,0 +1 @@
+जेम्स रामसे मॅकडोनाल्ड (इंग्लिश: James Ramsay MacDonald; ऑक्टोबर १२, इ.स. १८६६ - नोव्हेंबर ९, इ.स. १९३७) हा एक ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. गरीब घरात जन्मलेल्या मॅकडोनाल्डने इ.स. १९२४मध्ये मजूर पक्षाकडून पंतप्रधानपद मिळवले. त्याच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या सद्दीच्या वेळी युनायटेड किंग्डमवर आर्थिक मंदीचे सावट होते व तेव्हा त्याने आपल्या राष्ट्रीय सरकारमध्ये हुजूर पक्षाच्या अनेक खासदारांना मंत्रीपद दिले. या कारणास्तव मजूर पक्षाने त्याची पक्षातून हकालपट्टी केली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3284.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3284.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a202d6b6782102166e89921281408c585892aff0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3284.txt
@@ -0,0 +1 @@
+रामसेवक शंकर (नोव्हेंबर ६, १९३७-हयात) हे १९८८ ते १९९० या काळात सुरीनामचे अध्यक्ष होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3285.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3285.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1d29f9b1c30dc4615ac8d2759bcb280d5b257d22
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3285.txt
@@ -0,0 +1,2 @@
+तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेता.
+जेमिनी गणेशन :[ GeminiGanesan ] ( तमिळ : ஜெமினி கணேசன்) .
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3286.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3286.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c0372f5a73945889672b60f0d16b2b2b52336f1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3286.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रामस्वामी वेंकटरमण हे भारतीय राजकारणी होते. त्यांनी भारताचे आठवे राष्ट्रपती आणि भारताचे सातवे उपराष्ट्रपती म्हणून काम केले आहे.
+
+ सर्वपल्ली राधाकृष्णन · झाकिर हुसेन · वराहगिरी वेंकट गिरी · गोपाल स्वरूप पाठक · बी.डी. जत्ती · मोहम्मद हिदायत उल्लाह · रामस्वामी वेंकटरमण · शंकर दयाळ शर्मा · के.आर. नारायणन · कृष्णकांत · भैरोसिंह शेखावत · मोहम्मद हमीद अंसारी · व्यंकय्या नायडू · जगदीप धनखड
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3321.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3321.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3321.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3323.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3323.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c0372f5a73945889672b60f0d16b2b2b52336f1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3323.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रामस्वामी वेंकटरमण हे भारतीय राजकारणी होते. त्यांनी भारताचे आठवे राष्ट्रपती आणि भारताचे सातवे उपराष्ट्रपती म्हणून काम केले आहे.
+
+ सर्वपल्ली राधाकृष्णन · झाकिर हुसेन · वराहगिरी वेंकट गिरी · गोपाल स्वरूप पाठक · बी.डी. जत्ती · मोहम्मद हिदायत उल्लाह · रामस्वामी वेंकटरमण · शंकर दयाळ शर्मा · के.आर. नारायणन · कृष्णकांत · भैरोसिंह शेखावत · मोहम्मद हमीद अंसारी · व्यंकय्या नायडू · जगदीप धनखड
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3335.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3335.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..84088e70f53c506376fba8968eece18ec085fed2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3335.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रामेटाकळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3349.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3349.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..31c4fe95f2e6ad2b5eeca89dfd6ba423397f8144
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3349.txt
@@ -0,0 +1,12 @@
+विकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.
+वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.
+बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात.)
+हे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.
+रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस प्रताधिकार खटला हा रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस या प्रतिमुद्रण (फोटोकॉपी) करणाऱ्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या आवारातील करारित प्राधिकृत दुकानाविरुद्ध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, टेलर अँड फ्रांसिस या प्रकाशकांनी दिल्ली उच्चन्यायालयात चालवलेला प्रताधिकार खटला आहे.
+रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस कागदपत्रांच्या प्रती पुरवण्या सोबतच प्राध्यापकांच्या निर्देशानुरूप विद्यार्थ्यांना अभ्याससंचिका (कोर्सपॅक) उपलब्ध करून देण्याची सेवा ठराविक दराने पुरवतात. या अभ्याससंचिका प्रकाशकांच्या प्रताधिकारीत पुस्तकांवर आधारित असल्यामुळे प्रकाशकांचे आर्थिक नुकसान होते हा वादी प्रकाशकांचा दावा आहे, तर सदर प्रतिमुद्रणांना प्रताधिकार कायद्याच्या उचित वापर नियमांनुसार (फेर डिल) मुभा असल्याचे प्रतिवादी रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस आणि इतर प्रतिवादींचे म्हणणे आहे.
+खटल्याचे शीर्षक The Chancellor Masters and Scholars of the University of Oxford v. Rameshwari Photocopy Services असे आहे. १६ सप्टेंबर २०१६ रोजी दिल्ली उच्चन्यायालयाच्या एक न्यायाधीशीय पीठाने निकाल दिला होता त्या निकाला बाबत असमाधानी वादींनी दोन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे (डिव्हीजन बेंच) त्यास आव्हान दिले. ९ डिसेंबर २०१६ रोजी दोन न्यायाधीशीय पीठाने सुधारीत निकाल देताना काही व्याख्यांचे स्पष्टीकरण केले तर काही निकाल पुर्नसुनावणीसाठी राखून ठेवला.
+अभ्याससंचिकामधील प्रताधिकारीत मजकुराचा उपयोग शिक्षकांच्या इंस्ट्रक्शनसाठी अभिप्रेत गरजेच्या पलिकडे नाहीना हे तपासणे[१]; आणि प्रताधिकारीत पूर्ण पुस्तकाचे प्रतिमुद्रण प्रताधिकार कायद्यान्वये कितपत ग्राह्य आहे याची पुर्नसुनावणी घेतली जाईल[२]असे ९ डिसेंबर २०१६ च्या खंडपीठाच्या निकालाने स्पष्ट केले.
+(h) the publication in a collection, mainly composed of non-copyright matter, bona fide intended for instructional use, and so described in the title and in any advertisement issued by or on behalf of the publisher, of short passages from published literary or dramatic works, not themselves published for such use in which copyright subsists:
+
+(i) the reproduction of any work—
+खालील लेखन आणि अनुवाद अद्याप पूर्णपणे नेमके अथवा अद्ययावत असेल असे नाही.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3385.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3385.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..172a912f8aa94588749c26a8f3d683c56c878a79
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3385.txt
@@ -0,0 +1,17 @@
+
+रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले.
+पूर्वीच्या मराठा साम्राज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ल्यावरून जिल्ह्याचे नाव रायगड असे ठेवण्यात आले, ज्याचे नाव बदलून त्याचे पूर्वीचे नाव रायरी असे ठेवण्यात आले. हा किल्ला जिल्ह्याच्या अंतर्गत भागात, सह्याद्री पर्वतरांगांच्या पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडे असलेल्या घनदाट जंगलात आहे. 2011 मध्ये जिल्ह्याची लोकसंख्या 2,634,200 होती, जी 2001 मध्ये 2,207,929 होती. 1 जानेवारी 1981 रोजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांच्या कारकिर्दीत नाव बदलण्यात आले. 2011 मध्ये शहरी रहिवासी 2001 मध्ये 24.22% वरून 36.91% पर्यंत वाढले होते. अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
+रायगड जिल्ह्याचे शेजारचे जिल्हे मुंबई, उत्तरेस ठाणे जिल्हा, पूर्वेस पुणे जिल्हा, आग्नेयेस सातारा जिल्हा, दक्षिणेस रत्नागिरी जिल्हा व पश्चिमेस अरबी समुद्र आहे.
+1869 मध्ये ठाणे जिल्ह्यातून कुलाबा जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात भोईर, भगत, पाटील, म्हात्रे, नाईक, ठाकूर ही लोकसंख्येचा एक मोठा भाग प्रसिद्ध आणि मूळ आडनावे आहेत. या टप्प्यावर, आधुनिक रायगड जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग ठाणे जिल्ह्यात कायम ठेवण्यात आला होता. मुंबईच्या खाडीपलीकडे असलेले पनवेल हे १८८३ पर्यंत कुलाबा जिल्ह्यात समाविष्ट नव्हते आणि आधुनिक रायगड जिल्ह्याच्या ईशान्य कोपऱ्यातील कर्जत हे क्षेत्र १८९१ पर्यंत कुलाबा जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले नव्हते. कोलाबा जिल्ह्याचे नंतर रायगड जिल्हा असे नामकरण करण्यात आले.
+जिल्ह्याच्या वायव्येस मुंबई बंदर, उत्तरेस ठाणे जिल्हा, पूर्वेस पुणे जिल्हा, दक्षिणेस रत्नागिरी जिल्हा आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. त्यात मुंबई बंदराच्या अगदी दक्षिणेस असलेल्या पेण-मांडवा या मोठ्या नैसर्गिक बंदराचा समावेश होतो आणि त्यासोबत एकच भूस्वरूप तयार होते.
+खारघर, उलवे नोड, नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी, तळोजा, कामोठे आणि कळंबोली नोड्स तसेच उरण शहर आणि त्याचे बंदर, JNPT यांचा समावेश असलेल्या नवी मुंबईच्या नियोजित महानगरात जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग समाविष्ट आहे.
+जिल्ह्यात खारघर, तळोजा, कळंबोली, पनवेल, रसायनी, कर्जत, खोपोली, माथेरान, उरण, पेण, अलिबाग, मुरुड-जंजिरा, रोहा, नागोठणे, सुधागड-पाली, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, बिरवाडी या शहरांचा समावेश होतो. पोलादपूर. लोकसंख्या, औद्योगिकीकरण तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे शहर पनवेल आहे. या जिल्ह्यात प्राचीन हिंदू आणि बौद्ध लेणी असलेल्या उरणमध्ये असलेल्या घारापुरी किंवा एलिफंटा बेटाचाही समावेश आहे.
+सुनील तटकरे (राष्ट्रवादी) - रायगड
+श्रीरंग बारणे (शिवसेना)- मावळ
+रायगड मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यासह तर मावळ मतदारसंघ पुणे जिल्ह्यासह सामायिक केला जातो.
+प्रकाश मेहता: (३१ ऑक्टोबर २०१४ - ८ नोव्हेंबर २०१९)
+अदिती सुनील तटकरे: (०९ जानेवारी २०२० - पदावर)
+ब्रिटीशांनी जुना कुलाबा आणि हा प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर, त्यांनी 1865-66 मध्ये चार अँग्लो-व्हर्नाक्युलर माध्यमाच्या शाळा आणि 30 सरकारी शाळा स्थापन केल्या. १८६१ साली अलिबागमध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली. मिशन चर्चने 1879 मध्ये अलिबागमध्ये पहिली इंग्रजी शाळा सुरू केली. प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी (पीएनपी एज्युकेशन सोसायटी) 27 संस्था चालवते: पाच प्राथमिक इंग्रजी आणि मराठी शाळा, सत्तावीस माध्यमिक मराठी शाळा, एक कला, विज्ञान आणि वाणिज्य जूनियर आणि सीनियर. कॉलेज, एक इंग्रजी आणि मराठी माध्यम डी. एड कॉलेज, एक बी. एड. कॉलेज, एक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट आणि एक एमएमएस कॉलेज. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने पाताळगंगा, ता. खालापूर येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केटची स्थापना केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांनी स्थापन केलेल्या वसंतराव नाईक महाविद्यालय मुरुड आणि म्हसळा या रायगड जिल्ह्यातील आणखी दोन जुन्या आणि मौल्यवान संस्था आहेत.
+रायगड जिल्ह्याच्या
+पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि तळा
+http://raigad.nic.in/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3397.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3397.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a1891bb1c58f79509c356507ee35d9f4d9758050
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3397.txt
@@ -0,0 +1 @@
+रायगढ लोकसभा मतदारसंघ हा छत्तीसगड राज्यामधील ११ पैकी एक मतदारसंघ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_342.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_342.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..25e3a9e98f1acb509f257df7330f70d7d81c53a4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_342.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रणजी ट्रॉफी, २०१८-१९ भारतामधील रणजी करंडकातील ८५वी स्पर्धा असणार आहे. गट अ, ब मधून अव्वल पाच संघ रणजी ट्रॉफी, २०१८-१९च्या बाद फेरीत पात्र ठरतील.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3421.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3421.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7b4a1afb5d40ada0a7bb46d34fd0cab3040845ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3421.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रायटे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3443.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3443.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bbbef41bf840449c5ba96e055588261044e511b8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3443.txt
@@ -0,0 +1,4 @@
+२२ मार्च, इ.स. २००८
+दुवा: cricketarchive (इंग्लिश मजकूर)
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3457.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3457.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d313a8b7ff8a3c5bd712cadac3e8dbfc603b70e5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3457.txt
@@ -0,0 +1,3 @@
+† खेळलेले सामने (गोल).
+रायन मिगेल गुनो बाबेल (डिसेंबर १९, इ.स. १९८६ - ) हा डच खेळाडू आहे.
+बाबेल सध्या लिवरपूल एफ.सी.कडून खेळतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3463.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3463.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3ee5221801733deb497237722a47bebe5ff02490
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3463.txt
@@ -0,0 +1 @@
+रायन डेव्हिड रिकलटन' (११ जुलै, १९९६:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3464.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3464.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2e25989c346a2a40e085fcb05c6f238eb053d514
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3464.txt
@@ -0,0 +1,5 @@
+रायन रॉबर्ट वॅटसन (नोव्हेंबर १२, इ.स. १९७६:सॅलिसबरी (हरारे), झिम्बाब्वे - ) हा स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
+वॅटसन उजखोरा फलंदाज आहे व उजव्या हाताने मध्यमगती तसेच ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो.
+
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3465.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3465.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2e25989c346a2a40e085fcb05c6f238eb053d514
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3465.txt
@@ -0,0 +1,5 @@
+रायन रॉबर्ट वॅटसन (नोव्हेंबर १२, इ.स. १९७६:सॅलिसबरी (हरारे), झिम्बाब्वे - ) हा स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
+वॅटसन उजखोरा फलंदाज आहे व उजव्या हाताने मध्यमगती तसेच ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो.
+
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3483.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3483.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..109122d7317e74e0c437685656d168c096d59bcf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3483.txt
@@ -0,0 +1,3 @@
+२१° १४′ १६.६१″ N, ८१° ३८′ ०१.२६″ E
+रायपूर भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.रायपूर हे भारताच्या छत्तीसगड राज्यातील एक शहर आहे . ही राज्याची राजधानी आणि रायपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. रायपूर हे छत्तीसगड राज्यातील सर्वात मोठे शहर तसेच राज्याचे महत्त्वाचे औद्योगिक आणि व्यवसाय केंद्र आहे. [३] [४] छत्तीसगडच्या विभाजनापूर्वी, रायपूर मध्य प्रदेश राज्याचा एक भाग होता. [५] रायपूरला स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये भारतातील सहावे स्वच्छ शहर घोषित करण्यात आले आहे. [६]
+हे शहर रायपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3497.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3497.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6ae675db9381d138e1d00fc2665a45cb1ed646eb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3497.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ रायपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3498.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3498.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3498.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3522.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3522.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1e38bfea81c646c190049a4a1a94d0c0ca735e39
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3522.txt
@@ -0,0 +1 @@
+रायबासा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3553.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3553.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..97f45fd0843cab54a45aca6dda0403e63af6890f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3553.txt
@@ -0,0 +1,21 @@
+
+हा लेख रायसेन जिल्ह्याविषयी आहे. रायसेन शहराविषयीचा लेख येथे आहे.
+रायसेन जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.रायसेन जिल्हा भारतातील राज्य मध्यप्रदेशचा एक जिल्हा आहे मध्यकालीन काळात रायसेन सिलहाटी राजपूत सरदारांचा मजबूत गढ होता बाबरच्या काळात येथील शासक शिलादित्य होता तो ग्वाल्हेरच्या विक्रमादित्य, चित्तोडगढचा राणा सांगा, चंदेरीचे मेदनीराय आणि इतर राजपूत राजांबरोबर खानवाच्या युद्धात बाबर विरुद्ध लडाख दिला. १५५३ इ. मध्ये रायसेनच्या दुर्ग वर शेरशाह ने आक्रमण केले होते.
+रायसेन मुगलांचा एक महत्त्वपूर्ण प्रशासकीय केंद्र होता येथे बलुआ दगडांनी निर्मीत केलेला किल्ला आहे आणि त्यांच्या भिंतींवर शिकार केल्याचे चित्र आहेत.
+येथील दर्शनीय स्थळ
+भोजपुर, सांची, भीमबेटका, मॉ हिंगलाज मंदिर बाडी
+भोजपुर- प्राचीन काळापासून हे नगर उत्तर भारतातील सोमनाथ म्हटले जाते. हे स्थळ भोपाळ पासून २५ किलोमीटर दूर रायसेन जिल्ह्यातील वैत्रनदी काठी स्थित आहे. गावातील लागूनच टेकडीवर एक विशाल शिवमंदिर आहे. या नगराची व शिवमंदिराची स्थापना धारचे प्रसिद्ध परमार राजा भोज ने (१०१० इ. -१०५३ इ.) केली. याला भोजपुर मंदिर किंवा भोजेश्वर मंदिर पण म्हणतात. शिवमंदिराच्या गर्भगृहात एक मोठ्या पॉलिश केलेल्या दगडापासुन हे लिंग तयार करण्यात आले आहे. याची उंची ३.५८ मीटर आहे. हे भारतातील मंदिरात असलेल्या सर्वात उंच असलेल्या लिंगांपैकी एक आहे.
+सांची- प्राचीन काळापासून वसलेले हे नगर भोपाळ पासून ४५ किलोमीटर वर स्थित आहे हे रायसेन जिल्ह्यातील वैत्रवती नदीच्या काठावर वसलेले आहे. येथील एका टेकडीवर हे विशाल स्तुप आहे या स्तुपात बुद्धांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत.
+भीमबेटका- हे मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ मधील रायसेन मध्ये स्थित आहे.हे पुरापाषाणीक स्थळ आहे. हे आदिमानव ने बनवलेले शैलचित्र व शैलाशयसाठी प्रसिद्ध आहे. येथील शैलचित्र हे ९००० वर्षापूर्वीचे आहेत. इतर पुरावशेषांमध्ये प्राचीन किल्ल्यांची भिंत, लघु स्तुप, पाषाण निर्मित भवन, शुंग गुप्त कालीन अभिलेख, शंख अभिलेख आणि परमार कालीन मंदिराचे अवशेष सुद्धा सापडले आहेत. भीमबेटका क्षेत्रला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण भोपाळ मंडळ ने अॉगस्ट १९९० मध्ये राष्ट्रीय धरोहर म्हणून घोषित केले आहे.जुलै २००३ला युनेस्को ने ही याला विश्व धरोहर (महत्त्वाचे स्थान)घोषित केले आहे. असे म्हटले जाते की हे स्थान महाभारतातील चरित्र भीमशी संबंधित अाहे. या वरून याचे नाव भीमबेटका पडले. येथील गुहा मध्य भारताच्या पठारातील दक्षिण किनाऱ्यावर स्थित विंध्याचलच्या टेकडीच्या खालील भागात आहे. याच्या दक्षिणेपासून सातपुड्याच्या रांगा सुरू होतात.1957-58 साली डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर ने याचा शोध लावला.
+जामगढ-
+रायसेन जिल्ह्यातील बरेली तालुक्यात जामगढ हे आदिमानवाच्या आश्रय स्थळ म्हणून ओळखले जाते.येथे जामवंतची गुहा आहेत.
+शैलकला व शैलचित्र
+येथे ७५० शैलाश्रय आहेत जे ५०० शैलचित्रांनी सुसज्जित आहेत व ही बहुमूल्य धरोहर आता पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे.
+भीमबेटका मध्ये प्रवेश केल्यावर येथे भिंती वर शैलचित्र दिसतात. हे चित्र शिकार, सामुहिक नाच, पशु पक्षी, युद्ध, मानव जीवनातील दैनंदिन जीवनातील प्रसंगांवर आधारीत आहे. येथील शैलचित्र खनिज रंगाने बनवले असुन यात मुख्यतः लाल, पांढरा रंगाचा उपयोग केला आहे तसेच पिवळा रंग आणि हिरव्या रंगाचा ही कुठे तरी उपयोग केला आहे.
+शैलाश्रयच्या भिंती वर उत्कीर्ण तांब्या सारखे चित्र एक हजार वर्ष पूर्वीचे आहे. येथील चित्रात दैनंदिन जीवनातील प्रसंग चित्रित केले आहे. हे हजार वर्षांपूर्वीचे जीवन दर्शविते. येथील चित्र मुख्यतः दागिने, हत्ती, घोडे, उंटावरच्या सफरी चे, मद गोळा करतानाचे आहे. याच्या व्यतिरिक्त सिंह, वाघ, रान डुक्कर, मगरी यांचे ही चित्र यात दर्शविले आहे.येथील भिंती धार्मिक संकेतांने समरू्द्ध आहे जे पूर्व एेतिहासिक कलाकारांमध्ये लोकप्रिय होते. अशा प्रकारे या स्थानाला मानवविकासाचे आरंभिक स्थान मानण्यात काही हरकत नाही. अलीकडे होशंगाबाद शहरातील बुधवार या गावात दगडी खोद कामात शैलचित्रे सापडले आहेत.भीमबैटका से ५ किलोमीटर के अंतर पर पैगावन में ३५ शैलचित्र सापडले आहेत जे अतिदुर्लभ सांगितले जात आहे.
+गोरखपुर देवरी से चैनपुर बाडी पर्यंत निघालेली भिंत लोकांच्या आकर्षणाचे स्थान आहे. विन्ध्याचल पर्यंत हुन निघालेल्या या रांगा ८० किलोमीटर लांब व १४ किलोमीटर रूंद आहे.
+जगातील दूसरी सर्वात मोठी भिंत-
+येथे जगातील दोन नंबर वर असलेली भिंतचे निर्माण परमार कालीन राजांनी केले. भिंत बनवन्याचे उद्देश परमार राजांच्या राज्यातील सीमा सुरक्षित रहावे हे होते. विन्ध्याचल पर्वत पासून तर किती तरी किलोमीटर बनविलेली ही भिंत आज पण लोकांसाठी रहस्यचा विषय आहे.
+रायसेन जिल्हा मुख्यालय पासून ४० किलोमीटर अंतरावर स्थित ग्राम गोरखपुर देवरी पासून या प्राचीन भिंतची सुरुवात झाली आहे. ही भिंत शेकडो गावातून बाडीच्या चौकीगढ़ किल्ल्यापर्यंत आहे जयपूर जबलपूर नेशनल हाईवे क्रमांक १२ला लागून असलेल्या ग्राम गोरखपुर पासून बाडीचे अंतर ८० किलोमीटर आहे परंतु प्राचीन भिंत विन्ध्याचल पर्वत वरून तर काही ठिकाणी गावाच्या वेशीजवळून निघाली आहे. असे पाहता या भिंतची लांबी अजून काही किलोमीटर असू शकते. तसेच अनेक ठिकाणी या भिंतला तोडले गेले आहे या तोडलेल्या भिंतीचे अवषेश गावात पाहायला मिळतात.
+संदर्भ-
+१) भीमबेटका की गुफाएं (एच एम टी) इंक्रेडिटेबल इंडिया
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3557.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3557.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c77a33112068fcd4f4b136072070d1f17787cd12
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3557.txt
@@ -0,0 +1,3 @@
+फेब्रुवारी १, इ.स. २००७
+दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3575.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3575.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..455728a9b817b584de7f2644d832af2ccb497c79
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3575.txt
@@ -0,0 +1 @@
+राल्फ शुमाखर (मराठी लेखनभेद: राल्फ शूमाखर, राल्फ शूमाकर ; जर्मन: Ralf Schumacher ;) (जून ३०, इ.स. १९७५ - हयात) हा जर्मन फॉर्म्युला वन चालक असून फॉर्म्युला वन शर्यतींमध्ये सात वेळा अजिंक्यपद मिळवलेल्या मिखाएल शुमाखराचा धाकटा भाऊ आहे. त्याने इ.स. १९९७ ते इ.स. २००७ या ११ वर्षांमधील फॉर्म्युला वन हंगामांमध्ये सहभाग घेतला. त्यात त्याने १८० आरंभांमधून २७ वेळा शर्यती पुऱ्या केल्या, तर ६ शर्यती जिंकल्या. इ.स. २००८ साली राल्फ शुमाखर फॉर्म्युला वन ग्रांप्रीतून निवृत्त झाला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3581.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3581.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..64b7548840a5bec4457b3091757abcc4f00b3687
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3581.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राळज हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3599.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3599.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..90ec1e8fe48896b16ec679ff6b2700e944aa59a8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3599.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राळेसांगवी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3614.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3614.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f1106994ac32c7392170efa1eaae7eeeaa5ca31a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3614.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रावणवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्याच्या भंडारा तालुक्यातील एक गाव आहे.नागपूर-भंडारा-रायपूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या धारगाव या गावापासून येथे जाण्यासाठी रस्ता आहे.रावणवाडी हे गाव भंडाऱ्यापासून सुमारे २२ किमी. लांब आहे.या गावाजवळच रावणवाडी जलाशय आहे.याबाजूलाच जंगलही आहे. हा परिसर एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. हे गाव आदिवासीबहुल आहे.
+हे गाव व त्याबाजूच्या परिसराचा गावकऱ्यांनी विकास केला व त्यास पर्यटनक्षम केले.येथील तरुणांनी एक सहकारी पर्यटनसंस्था स्थापन केली. त्यामुळे तेथील तरुणांना रोजगार मिळाला.या संस्थेत सर्व पदांवर तेथील गावकरीच आहेत. येथे मोबाईलशिवाय पर्यटन करणाऱ्यांना विशेष सवलत दिली जाते. त्यांना माफक दरात सर्व सुविधा पुरविल्या जातात. हा उपक्रम दर रविवारी राबविण्यात येतो. भंडारा येथून पर्यटकांना ने-आण करण्याचीपण व्यवस्था करण्यात आलेली आहे.तसेच या संस्थेतर्फे पर्यटकांना एक झाडाचे रोप देऊन वृक्षलागवडीचाही संकल्प करून घेतला जातो.
+"प्लिज स्माईल, विदाउट मोबाईल" असे या आदिवासी गावाचे घोषवाक्य आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3650.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3650.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ecb8cddf73187acc5f7a8297d4e6d3c17ceeff05
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3650.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रावसाहेब दादाराव दानवे (इ.स. १९५५ - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. दानवेंचा राजकीय जीवनातला प्रवेश त्यांच्या ग्रामपंचायतीपासून झाला. दानवे यांनी १९८० मध्ये भोकरदन पंचायत समितीची सभापतिपदाची निवडणूक जिंकली व पुढे १९९० व १९९५ मध्ये ते विधान सभेवर निवडून आले. नंतर १९९९, २००४ व २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर ते लोकसभेवरही निवडून गेले.
+रामेश्वर सहकारी साखर कारखाना उभारल्यानंतर आतापर्यंत दानवे यांनी तो स्वतःच्या ताब्यात ठेवला; भोकरदन तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. भोकरदन व जाफराबाद पंचायत समित्यांवर नेहमीच अधिपत्य ठेवणाऱ्या दानवे यांचे जालना जिल्हा परिषदेवरही वर्चस्व राहिले आहे. जालना जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच राहिले. सध्या ते त्या बँकेचे संचालक आहेत. संघटनाकौशल्याशिवाय त्यांना एवढे राजकीय व सहकार क्षेत्रातील यश मिळाले, हे विशेष.[१]
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3662.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3662.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..40fa9bfdf071edd0ff1c71309fad51a1a5249fa1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3662.txt
@@ -0,0 +1 @@
+रावी वेंकटेश्वरलु कल्पना (५ मे, १९९६:आंध्र प्रदेश - ) ही भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.[१] त्यानी महिला राष्ट्रीय क्रिकेट संघात विकेटकीपर आणि उजव्या हाताची फलंदाज म्हणून तिने राष्ट्रीय स्तरावरील कारकीर्द सुरू केली.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3680.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3680.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..696a419916cf1c38b7840827454ca138ee5ea68f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3680.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रासबिहारी बोस (बांग्ला: রাসবিহারী বসু) (मे २५, इ.स. १८८६; सुबलदाह, बर्धमान जिल्हा, बंगाल प्रेसिडेंसी - जानेवारी २१, इ.स. १९४५; टोकियो, जपान) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक नेते होते. गदर मुक्ती आणि नंतर भारतीय राष्ट्रीय सेना या संस्थांचे ते मुख्य संयोजक होते.
+रासबिहारींना सुरुवातीपासूनच क्रांतिकारी कृतीत रस होता. सुरुवातीची काही वर्षे रासबिहारी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात राहिले. त्यांनी १९०८ मध्ये अलिपोर बॉम्बचा खटला चालविण्यासाठी बंगाल सोडले. देहरादून येथे त्यांनी वन संशोधन संस्थेमध्ये प्रमुख कारकून म्हणून त्यांनी काम केले. तेथे, युगंतरच्या अमरेन्द्र चटर्जीद्वारे ते गुप्तपणे बंगालच्या क्रांतिकारकांसोबत सहभागी झाले. तिथे त्यांची ओळख युनायटेड प्रॉव्हिन्सेस (सध्याचे उत्तर प्रदेश) आणि पंजाबमधील आर्य समाजातील अनेक प्रमुख क्रांतिकारी सदश्यांशी झाली.[१]
+राशबिहारींच्या नेतृत्वाखाली २३ डिसेंबर १९१२ रोजी लॉर्ड हार्डिंग हे किंग जॉर्ज पाचव्याच्या दिल्ली दरबारमधून परत येत असतानाचा त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. अमरेंद्र चॅटर्जींचे शिष्य बसंत कुमार विश्वास यांनी मणिंद्र नाथ नायक ह्यांनी बनवलेला बॉम्ब हार्डिंगच्या हौदात फेकला. पण या हल्ल्यात हार्डिंग बचावले आणि हा कट फसला व त्यानंतर राशबिहारींना अद्यातवासात जावे लागले.[२] जवळपास ३ वर्षे राशबिहारींनी ब्रिटिश सरकारला यशस्वीपणे हुलकावणी दिली. या दरम्यान ते गदर कटात सामील झाले. तद्नंतर ब्रिटिशांनी त्यांचा कसून शोध सुरू केला. पुढील कार्यासाठी त्यांनी जपानला पलायन केले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3697.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3697.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0a77fa46cd0f204d56bf9bfb816e093769599aae
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3697.txt
@@ -0,0 +1,3 @@
+राशिन हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील छोटे शहर आहे. येथे श्री जगदंबा देवी मंदिर आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.हे शहर अहमदनगर, पुणे, सोलापुर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. येथील शेळी बाजार संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
+
+जवळचे शहर - दौंड, बारामती, पुणे, अहमदनगर, कर्जत
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3704.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3704.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9fb121ec38a2361f6352abd3c2220507b94ebbe6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3704.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्र ह्या शब्दाचा ढोबळ अर्थ एका भूभागावर राहणाऱ्या व संयुक्त सरकार असणाऱ्या व्यक्तींचा मोठा समूह असा होतो.राष्ट्र या शब्दाला इंग्लिश भाषेत "नेशन" म्हणतात. नेशन या या शब्दाचे मूळ लॅटिन मधील "nasci" या शब्दात आहे. nasciचा अर्थ 'जन्माला येणे' असा आहे.म्हणूनच असे मानले जाते की एखाद्या राष्ट्राच्या लोकांमध्ये वांशिक आणि सांस्कृतिक संबंध असतात. एका राष्ट्रातील लोक साधारणपणे समान वंशाचे, वर्णाचे असतात व एकच भाषा बोलतात. बरेचदा राष्ट्र हा शब्द देश ह्याच अर्थाने वापरला जातो. भारतीय संस्कृतीमधील विविधतेचे वर्णन राष्ट्र हा शब्द वापरून करणे शक्य आहे. उदा: तमिळ राष्ट्र, मराठी राष्ट्र इत्यादी.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3718.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3718.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..73a8726efbb269b664ea3508f363dbb44d147f69
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3718.txt
@@ -0,0 +1,11 @@
+राष्ट्रकुल परिषद (इंग्रजी: Commonwealth of Nations) ही एक अशी आंतरराष्ट्रीय संघटना आहे ज्या मार्फत विविध सामाजिक, राजकीय व अर्थव्यवस्था असलेले देश एकत्र येऊन समान तत्वे व मुद्दांवर काम करतात, जे सिंगापुर घोषणेत [१] नमूद आहे.
+यात सामिल आहे लोकतंत्र, मानवी हक्क, चांगले सरकार, न्याय, व्यक्तिगत स्वातंत्र, खुला व्यापार व जागतिक शांती साठी काम करणे.[२]
+^ A. Unless otherwise noted, independence was gained from United Kingdom on date of joining the Commonwealth as shown in column 2.
+^ B. Not a member of the Commonwealth Foundation.
+^ C. The population figure is based on 2004 estimates.
+^ D. The population figure is based on 2005 estimates.
+^ A. Not a member of the Commonwealth Foundation.
+वरील राष्ट्रकुल परिषदेच्या सदस्यांपैकी १६ देश असे आहेत जेथे संविधानिक राजेशाही प्रकारचे सरकार अस्तित्वात आहे.
+अमेरिका
+युरोप
+ओशनिया
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3723.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3723.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e51ce6ba692c9d17c8a1194980294e9e8132057b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3723.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+राष्ट्रकूट हे इ.स. ७५३ - इ.स. ९८२ या कालखंडादरम्यान भारतीय उपखंडाच्या दक्षिण, मध्य व काही अंशी उत्तरेकडील भूभागावर पसरलेल्या साम्राज्यावर राज्य करणारे राजघराणे होते. या कालखंडात राष्ट्र कुटांनी आंतरसंबंधित, परंतु स्वतंत्र असणाऱ्या विविध कुळशाखांमधून राज्य केले. राष्ट्रकूट राजघराणे याच्या भरभराटीच्या काळात राष्ट्र कुटांचे सत्ता ही विध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती दंतिदुर्ग हा या घराण्यातील प्रथम सत्ताधीश त्याची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती कृष्णराजा पहिला याने वेरुळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदले.
+राष्ट्रकूट राजा अमोघवर्षाच्या काळात जैन धर्माचा प्रसार झाला. अजिंठा-वेरूळ येथील लेणी राष्ट्र कुटांच्या काळात कोरण्यात आली. गोविंद राष्ट्रकुट पहिला हा राष्ट्रकूट साम्राज्याचा प्रभावी राजा होऊन गेला त्याने साम्राज्य विस्तारासाठी मोठे प्रयत्न केले. राष्ट्र कुटांच्या कालखंड हा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये वैभव संपन्न असा कालखंड होता या काळामध्ये सांस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राचे मोठी प्रगती घडून आली. राष्ट्रकूट घराण्यातील दंतिदुर्ग हा पहिला पराक्रमी शासक होता राष्ट्रकूट घराण्याची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती दंतिदुर्ग यानंतर त्याचा चुलता कृष्ण पहिला हा गादीवर आला त्याने चालुक्यांची सत्ता समुळ नष्ट केली कृष्ण पहिला या राजाने वेरुळचे प्रसिद्ध कैलास मंदिर खोदले त्यानंतर आलेल्या राष्ट्रकूट राजांनी उत्तर भारतात आपला प्रभाव निर्माण केला अमोघवर्ष हा राष्ट्रकूट घराण्यातील कर्तबगार राजा होता त्यांनी रत्नमालिका व कवी राजमार्ग या दोन ग्रंथांची रचना केली त्याने सोलापूर जवळ मानखेड किंवा मालखेड हे नवे नगर वसवले परमार आणि कल्याणीचे चालुक्य यांनी केलेल्या आक्रमणाने राष्ट्रकूट घराण्याचा रास झाला
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_373.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_373.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..671c24d68061af0396569ec1a8dabe6015214dc3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_373.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रणथंबोर किल्ला भारताच्या राजस्थान राज्यातील सवाई माधोपूर जिल्ह्यातील सवाई माधोपूर शहराजवळ रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात आहे. भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत हे उद्यान जयपूरच्या महाराजांचे पूर्वीचे शिकारीचे ठिकाण होते. राजस्थानच्या ऐतिहासिक घडामोडींचा केंद्रबिंदू असलेला हा एक मजबूत किल्ला आहे.
+२०१३ मध्ये, जागतिक वारसा समितीच्या ३७ व्या सत्रात, रणथंबोर किल्ला, राजस्थानच्या इतर ५ किल्ल्यांसह, राजस्थानच्या डोंगरी किल्ल्यांच्या गटांतर्गत युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3768.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3768.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ffe96fe5db8447a6ddade51596681b2718ac5ffc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3768.txt
@@ -0,0 +1,3 @@
+राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (किंवा, विशाखापट्टणम स्टील प्लांट), भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत एक नवरत्न सार्वजनिक उपक्रम. ते 'विझाग स्टील' या नावाने प्रसिद्ध आहे. विशाखापट्टणम स्टील प्लांट हा पहिला कोस्टल कंपोझिट स्टील प्लांट आहे, जो दर्जेदार उत्पादनांसाठी आणि ग्राहकांच्या समाधानासाठी ओळखला जातो.
+RINL-VSP हा ISO 9001:2008, OHSAS 18001:2007 आणि ISO 14001:2004 मानकांसाठी प्रमाणित केलेला पहिला एकंदर स्टील प्लांट आहे. एनर्जी मॅनेजमेंट सिस्टमसाठी ISO 50001 प्रमाणपत्र आणि सॉफ्टवेर डेव्हलपमेंटसाठी CMMI लेव्हल 3 प्रमाणपत्र मिळवणारी ही पहिली PSU आहे. RINL-VSP ला संस्थेतील माहिती तंत्रज्ञान-एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ERP) सेवेअंतर्गत माहिती सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली (ISMS) साठी ISO 27001 देखील प्रमाणित करण्यात आले आहे.
+त्याचे नोंदणीकृत कार्यालय : राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (CIN: U27109AP1982GOI003404), प्रशासकीय इमारत, विशाखापट्टणम स्टील प्लांट, विशाखापट्टणम-530031, आंध्र प्रदेश.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3774.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3774.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..620b39e96f6854b0b6cce97b0e1cd4ce5d88cfad
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3774.txt
@@ -0,0 +1 @@
+Below is a chronological list of the 205 NOCs recognized by the International Olympic Committee, since its foundation in 1894. Many of these committees were founded many years before their official recognition, while others were immediately accepted after being founded. Former states, nowadays non-extant (e.g. सोव्हियेत संघ, चेकोस्लोव्हाकिया, etc.), are not listed, only the current states they have derived into.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3784.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3784.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a4edb05004f2433a6d6ccf2e22ca0b2ddc1d4027
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3784.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राष्ट्रीय क्रिकेट अकादमी हे बल्गेरियाच्या सोफिया शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
+२३ सप्टेंबर २०२० रोजी बल्गेरिया आणि माल्टा या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3785.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3785.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3fe4a64b826e7235fda3713c149837fabdad047e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3785.txt
@@ -0,0 +1,7 @@
+राष्ट्रीय क्रीडा दिन हा विविध देशांमध्ये राष्ट्रीय क्रीडा संघ आणि त्या देशांच्या क्रीडा परंपरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जाणारा सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे. या दिवशी विविध वयोगटातील लोक खेळांमध्ये भाग घेतात.
+हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिवशी २९ ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. [१] हा दिवस १९२८, १९३२आणि १९३६ मध्ये भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंग यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या आत्मचरित्र 'गोल्स' नुसार त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १९२६ ते १९४९ मध्ये 900 गोल केले. [२]
+इराणमध्ये, १७ ऑक्टोबर हा शारीरिक शिक्षण आणि क्रीडा दिवस म्हणून ओळखला जातो आणि १७ ते २३ ऑक्टोबर या आठवड्याला "शारीरिक शिक्षण आणि क्रीडा सप्ताह" असे नाव दिले जाते. [३] लोकांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात व्यायामाचे महत्त्व मांडणे हे मुख्य उद्दिष्ट आहे आणि घटनेच्या अनुच्छेद ३ मध्ये देखील यावर जोर देण्यात आला आहे.
+जपानचा आरोग्य आणि क्रीडा दिवस हा ऑक्टोबरमध्ये साजरा केला जाणारा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे. [४] हे प्रथम १० ऑक्टोबर १९६६ रोजी आयोजित करण्यात आले होते, टोकियो येथे 1964 उन्हाळी ऑलिंपिकच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त. पण २००० पासून तो ऑक्टोबरच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित केला जातो.[५]
+राष्ट्रीय क्रीडा दिन ही मलेशियामधील राष्ट्रीय सुट्टी आहे, जी दरवर्षी ऑक्टोबरमधील दुसऱ्या शनिवारी आयोजित केली जाते.[६] तेथील लोकसंख्येमध्ये निरोगी जीवनशैलीचा प्रचार करण्याच्या मुख्य उद्देशाने हा साजरा होतो. पहिला राष्ट्रीय क्रीडा दिन २०१५ मध्ये आयोजित करण्यात आला होता. [७]
+राष्ट्रीय क्रीडा दिवस ही कतारमधील राष्ट्रीय सुट्टी आहे, जी दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या मंगळवारी आयोजित केली जाते, ज्याचा मुख्य उद्देश तेथील लोकसंख्येमध्ये निरोगी जीवनशैलीचा प्रचार करणे आहे. [८] पहिला राष्ट्रीय क्रीडा दिन २०१२ मध्ये आयोजित करण्यात आला होता. [९] [१०]
+बहारीन क्रीडा दिवस पहिल्यांदा ७ फेब्रुवारी २०१७ रोजी आयोजित करण्यात आला होता आणि तेव्हापासून हा कार्यक्रम दरवर्षी फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात १० ते १३ या तारखांच्या दरम्यान केला जातो. मंत्रालयांच्या आदेशाने, सरकारी क्षेत्रे, तसेच खाजगी क्षेत्रे, कंपन्या, बँका आणि शाळा, हे वॉकाथॉन आणि उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास अर्धा दिवस सुट्टी देऊन क्रीडा दिनाला हातभार लावतात. या दिवसाचे मुख्य लक्ष्य म्हणजे युवा शक्तींना सहाय्य करणे आणि विविध वयोगटातील लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात खेळ लागू करण्यासाठी उत्साही करणे असा आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3787.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3787.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f5d34d29f5a15361212f91b92e18abc11ff09f5a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3787.txt
@@ -0,0 +1 @@
+देशांचे संकलन त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय खेळांनुसार केले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3794.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3794.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fae4cb38c9cb60666447a6a777c77eb132e7da69
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3794.txt
@@ -0,0 +1,6 @@
+राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारत सरकार ने दिलेले पुरस्कार असून. हे पुरस्कार देण्यास १९५४ सालापासून प्रारंभ झाला. सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे दोन पुरस्कार सर्वांगसुंदर चित्रपटाना दिल्यानंतर, बाकीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चित्रपटाच्या इतर कलात्मक आणि तांत्रिक अंगांसाठी दिले जातात.
+भारतीय सिनेमाकरिता आजीवन योगदान दिलेल्या व्यक्तीस दादासाहेब फाळके पुरस्कार हा जीवनगौरव पुरस्कार दिला जातो.
+भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट
+भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद न केलेल्या भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट
+इतर चित्रपट पुरस्कार:
+हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट गैर फीचर फिल्मला दिला जातो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3805.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3805.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..41666fbc985b609de751a0ffeeb8088544a39a33
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3805.txt
@@ -0,0 +1,6 @@
+राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक ही एक ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात. हा मुख्य पुरुष पार्श्वगायकाला त्याच्या सर्वोत्तम गायनाच्या कार्यासाठी देण्यात येणारा सन्मान एक उच्च स्तरावरचा आहे. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम पारितोषिकात समावेश होता.
+राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले.
+राज्य पुरस्काराने १९६७ मध्ये "सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक" म्हणून या पुरस्कार श्रेणीची स्थापना केली. जरी भारतीय चित्रपटसृष्टीने सुमारे २० भाषा आणि बोलीभाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती केली असली तरी हिंदी, मल्याळम, बंगाली, तामिळ, तेलगू, मराठी, कन्नड आणि पंजाबी अशा आठ प्रमुख भाषांमध्ये काम केलेल्या गायकांनी हे पारितोषिक मिळवले आहेत.
+उपकार चित्रपटाच्या "मेरे देश की धरती" गाण्यासाठी प्रथम हा पुरस्कार महेंद्र कपूर यांना १९६७ मध्ये देण्यात आला होता.[१] या श्रेणीतील सर्वाधिक पुरस्कार असलेल्या गायक के.जे. येशुदास तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये (मल्याळम, तेलगू आणि हिंदी) आठ वेळा विजयी झाले आहेत्. त्यानंतर एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी चार वेगवेगळ्या भाषेसाठी मध्ये (हिंदी, कन्नड, तामिळ आणि तेलगू) सहा वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. शंकर महादेवन (तामिळ आणि हिंदी) आणि उदित नारायण (फक्त हिंदी) प्रत्येकी तीन पुरस्कार पटकावतात. मन्ना डे (हिंदी आणी बंगाली), हेमंत कुमार मुखोपाध्याय (बंगाली), एम.जी. श्रीकुमार (मल्याळम) आणी हरिहरन (हिंदी व मराठी) या गायकांना दोनदा हा पुरस्कार मिळाला आहे. या प्रभागातील सर्वात अलीकडील पुरस्कार प्राप्तकर्ता अरिजीत सिंग आहेत ज्यांना तो २०१८ मध्ये पद्मावत चित्रपटाच्या "बिन्ते दिल" गाण्यासाठी मिळाला.[२]
+मराठी गाण्यांसाठी चार गायकांना हा पुरस्कार मिळाला आहे: हरिहरन (गीत: "जीव दंगला गुंगला रंगला असा", चित्रपट: जोगवा, २००८), सुरेश वाडकर (गीत: "भास्करा क्षितीजावरी या" चित्रपट: मी सिंधुताई सपकाळ, २०१०), आनंद भाटे (बालगंधर्व चित्रपटाची सर्व गाणी, २०११) आणि महेश काळे (गीत:"अरुणी किरणी" चित्रपट: कट्यार काळजात घुसली, २०१५)
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3837.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3837.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..337628022630e37f70f392b180928186181ffa88
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3837.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (अरुणाचल प्रदेश) (संक्षिप्त NITAP ) हे युपिआ, अरुणाचल प्रदेश, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3842.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3842.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..29e48443cfc4f75d029ce9f2159c237beb13515d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3842.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (कोळिकोड) (संक्षिप्त NITC ) हे कोळिकोड, केरळ, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3853.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3853.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5f5390e50b7e545debe8c565b7aba9b59a6863b4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3853.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (मणिपूर) (संक्षिप्त NITMN ) हे इंफाळ, मणिपूर, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3874.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3874.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..29e48443cfc4f75d029ce9f2159c237beb13515d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3874.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (कोळिकोड) (संक्षिप्त NITC ) हे कोळिकोड, केरळ, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3879.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3879.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9b02ce482fe80178880a8bac0958691d32942832
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3879.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (दुर्गापूर) (संक्षिप्त NITDGP ) हे दुर्गापूर, पश्चिम बंगाल, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3964.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3964.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..368d589d6b0370b5c180047dd6ac675e6f63306c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3964.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग १०१ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3979.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3979.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ea232af40029df2bb29f9f105cb3897dc2e66f5e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3979.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग १०९ (National Highway 109) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3980.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3980.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..50ce36f5ef580da21ac2e185e471174c1a8e6f58
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3980.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग १०९ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3989.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3989.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2f99b2e54a333f3aa16280f6c139398829cec9a2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_3989.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग ११० हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4005.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4005.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a8e4b74ae50fe91aa6fb258910870cbccab7944b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4005.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग १२-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4008.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4008.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3e565e6ab6c9cd27ac9806872efddea36b175ed6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4008.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग १३ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. महाराष्ट्र व कर्नाटक ह्या दोन राज्यांमध्ये ६९१ किमी धावणारा हा महामार्ग सोलापूर शहराला विजापूर, चित्रदुर्ग, जोग धबधबा मार्गे मंगलोर ह्या कर्नाटकमधील किनारपट्टीवरील शहराशी जोडतो. विजापूर, चित्रदुर्ग व चिकमगळूर ही रा. म. १३ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4009.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4009.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f95e389f9362e126fd85bcac68143579ae076416
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4009.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग १४ (National Highway 14) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4016.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4016.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ed565c598964e6b3e24cab7d8cbb9e0f331fb86f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4016.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग १५२ (National Highway 152) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4018.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4018.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..091f4e0e04f6db074e2c8d1baca9eef97af134cb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4018.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग १५३ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. ६० किमी लांबीचा हा रस्ता अरुणाचल प्रदेशमधील लेडो गावापासून म्यानमारच्या सीमेपर्यंत जातो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4033.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4033.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9254e2a8affde8e4695d44ee3e16dc6bbeab6f4f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4033.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग १९ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4037.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4037.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a3ca4db2906a8f14bc436cf3c6df93e0a11ffb46
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4037.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. २५ किमी धावणारा हा महामार्ग उत्तर प्रदेश राज्यातील सिकंद्रा ह्या गावाला, त्याच राज्यातील भोगनीपूर ह्या गावाशी जोडतो[१]. सिकंद्रा व भोगनीपूर ही रा. म. २-ए वरील काही महत्त्वाची गावे आहेत.
+हा महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण, पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पामध्ये येत नाही.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4040.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4040.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6930b31b90f3d66a3c4e01ef8637205bc4b8adb1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4040.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २० (National Highway 20) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4052.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4052.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bb37d43072501a18af3057765fe709c178642810
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4052.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २०५ (National Highway 205) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4053.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4053.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1245c0842b6904f2bd939c09d5beb406d2148be0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4053.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग २०५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता अनंतपूरला चेन्नईशी जोडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4071.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4071.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bd5faebd7896b9a398f4826ee6a41fcadcb191bf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4071.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग २१२ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग कर्नाटकातील मैसूर शहरास केरळमधील कल्पेट्टामार्गे कोळिकोड शहरास जोडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4080.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4080.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f511c621f66beab29d18b498cf0439fa0dd3f4cc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4080.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २१७ (National Highway 217) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4082.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4082.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..55dc147eaeac934d0789fc12ac00a4d8b352706a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4082.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २१८ (National Highway 218) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4094.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4094.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e737077ebff353933e72042a7b0876b503a8e43a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4094.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २२३ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4096.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4096.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..be26f64b23404ff60ca031b6ed206816f0d6443c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4096.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २२४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4128.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4128.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5b5f3c948c8d7c9fcb05dd8437003f6b2b83a82a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4128.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग २८-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4159.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4159.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7277fb8e687c4efd7745157e824bf16771aa512c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4159.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ३६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4161.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4161.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..aa33804d50d3b5b785b568db49c1d8d76ee4e647
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4161.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ३६१ ह (National Highway 361H) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4164.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4164.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a8ac2ff48a851cd07d9eb58e787c8b204ebce97c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4164.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग ३७ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. ७४० किमी लांबीचा हा रस्ता आसाममधील गोलपारा शहराजवळून सुरू होतो व अरुणाचल प्रदेशमधील रोरिंग शहराजवळ संपतो. याला ए.टी. रोड किंवा आसाम ट्रंक रोड या नावानेही ओळखले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4187.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4187.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..02c47fec204268370c92983341b202d5d0fef510
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4187.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ४३ (National Highway 43) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_423.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_423.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b64858f705a70748006f3dcf333e537658d3e4e3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_423.txt
@@ -0,0 +1,3 @@
+२३° १९′ ००″ N, ७५° ०४′ ००″ E
+रतलाम उच्चार (सहाय्य·माहिती) हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.
+हे शहर रतलाम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4231.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4231.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1b8dc526c1746b1c4175a69713b34e8bf0ffcb1c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4231.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग ५३ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4254.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4254.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f1fe9acd45be5f3ad942b0bf7729d2a5d2f791d9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4254.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ५७-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4302.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4302.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5bd1d0f0fab80616aaa2175ad2cce3c42c3a052b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4302.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग ७३ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4328.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4328.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e802c00ec6535c9f1cd74bfe8fe15fe01fcce015
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4328.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+राष्ट्रीय महामार्ग ८-डी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4337.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4337.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c6b6244c2cad1bc06b67bf58ad2843bd688510e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4337.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग ८० हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता बिहारमधील मोकामाहला पश्चिम बंगालमधील फरक्काशी जोडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4360.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4360.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..368191a86ef860551abaad9a71e3125ca8119eac
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4360.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग ९१ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता दिल्लीजवळील गाझियाबादला कानपूरशी जोडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4371.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4371.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6cdd9639cde35d6ef795778db019d39d5d309178
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4371.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय महामार्ग ९७ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_438.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_438.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..215e339802360faea2d9abc2bca73699989f3777
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_438.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+रति ही प्रेम, शारीरिक इच्छा, वासना, उत्कटता आणि लैंगिक सुखाची हिंदू देवी आहे. [१] [२] [३] [४] रति ही प्रेमाची देवता कामदेवाची स्त्री प्रतिरूप, मुख्य पत्नी व सहाय्यक आहे. सहसा प्रजापती दक्षाची कन्या म्हणून वर्णन केले जाते. कामदेवाची सतत सहचर, ती त्याच्यासोबत आख्यायिका आणि मंदिराच्या शिल्पात चित्रित केली जाते आणि पुजीली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4380.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4380.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d31ce251f1572a32eba51165bd47ca6a9582753c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4380.txt
@@ -0,0 +1,6 @@
+नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस), पूर्वी नॅशनल ओपन स्कूल, (२००२ मध्ये नाव बदलले गेले) हे भारत सरकारच्या अंतर्गत शिक्षण मंडळ आहे. साक्षरता वाढविण्याच्या हेतूने समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्यासाठी आणि लवचिक शिक्षणासाठी पुढे जाण्याच्या उद्देशाने १९८९[१] मध्ये भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने याची स्थापना केली. एनआयओएस हा एक राष्ट्रीय बोर्ड आहे. हे व्यावसायिक अभ्यासक्रम देखील देते.
+एनआयओएसमध्ये २०० ते २०० पर्यंतच्या माध्यमिक व वरिष्ठ माध्यमिक स्तरावरील सुमारे १ दशलक्ष विद्यार्थ्यांची एकत्रित नोंद होती आणि दरवर्षी सुमारे ३५०,००० विद्यार्थ्यांची नोंद होते ज्यामुळे ती जगातील सर्वात मोठी मुक्त शाळा प्रणाली बनली आहे.[२]
+एनआयओएस कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग (सीओएल) आणि युनेस्कोला सहकार्य करतो.[३] यामध्ये बहरेन, संयुक्त अरब अमिराती, ओमान, कुवैत, नेपाळ, कॅनडा, सौदी अरेबियाचे किंग्डम, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम, न्यू झीलंड, मलेशिया, सिंगापूर आणि अमेरिकेच्या अमेरिकेत असलेल्या भारतीय प्रवाश्यांसाठी अभ्यास केंद्र आहेत.[४]
+एनआयओएस खालील अभ्यासक्रम देतात:
+[ उद्धरण आवश्यक ]
+सार्वजनिक परीक्षा वर्षातून दोनदा एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एनआयओएसने निश्चित केलेल्या तारखांवर घेतल्या जातात. तथापि, ज्या विषयांमध्ये विषयनिहाय शिक्षणासाठी एनआयओएसमध्ये प्रवेश घेतला आहे अशा विषयांमध्ये फक्त स्तर व वरिष्ठ माध्यमिक स्तरावरील ऑन-डिमांड परिक्षेद्वारे भाग घेण्यास पात्र आहे.[५] सार्वजनिक परीक्षांचे निकाल साधारणत: परीक्षेच्या शेवटच्या तारखेनंतर सहा आठवड्यांनी जाहीर केले जातात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4388.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4388.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eb850b941b0247e1123b9f8decc36953aae9ede3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4388.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना (एन. एच. डी. पी.) ही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने १९९८ साली सुरू केलेली एक परियोजना आहे, ज्याअंतर्गत भारतातील ६६,५९० किमी पसरलेल्या राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विकसीत करण्याचे उद्दिष्ट आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4395.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4395.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3c1aeb21bbfe7f7b10adbbe10c7e1ced60cf699
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4395.txt
@@ -0,0 +1,19 @@
+राष्ट्रीय शेअर बाजार (संक्षेप: एन.एस.ई.) हा भारत देशाच्या मुंबई शहरामधील एक रोखे बाजार आहे. १९९२ साली स्थापन झालेल्या एन.एस.ई.वर सध्या १,६९६ कंपन्या रोखे व समभागांची खरेदी विक्री करतात. जून २०१४ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,४७२ अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते.
+एन.एस.ई. मध्ये वापरला जाणाऱ्या निर्देशांकाचे सी.एन.एक्स. निफ्टी असे नाव आहे. निफ्टी हा मुंबई रोखे बाजारच्या सेन्सेक्ससोबत भारतामधील सर्वात महत्त्वाचा निर्देशांक समजला जातो व भारतीय अर्थव्यवस्थेची नाडी मानला जातो.
+राष्ट्रीय शेअर बाजार हे भारतातील आघाडीचे स्टॉक एक्सचेंज आहे, जे मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. फ्युचर्स इंडस्ट्री असोसिएशन, डेरिव्हेटिव्हज व्यापार संस्था, द्वारे राखलेल्या आकडेवारीच्या आधारे व्यापार केलेल्या करारांच्या संख्येनुसार २०२१ मध्ये हे जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे. वर्ष २०२१ साठी वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्सचेंजेस द्वारे राखलेल्या आकडेवारीनुसार रोख समभागांमध्ये राष्ट्रीय शेअर बाजार जगातील चौथ्या क्रमांकावर आहे. हे काही आघाडीच्या वित्तीय संस्था, बँका आणि विमा कंपन्यांच्या मालकीखाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारची स्थापना १९९२ मध्ये देशातील पहिले डिमटेरियलाइज्ड इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज म्हणून झाली. राष्ट्रीय शेअर बाजार हे देशातील पहिले एक्सचेंज होते ज्याने एक आधुनिक, पूर्णपणे स्वयंचलित स्क्रीन-आधारित इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टीम प्रदान केली ज्याने देशभरात पसरलेल्या गुंतवणूकदारांना सुलभ व्यापार सुविधा देऊ केल्या. विक्रम लिमये हे राष्ट्रीय शेअर बाजारचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
+राष्ट्रीय शेअर बाजाराचे एकूण बाजार भांडवल US$३.४ ट्रिलियन पेक्षा जास्त आहे, ज्यामुळे ते ऑगस्ट २०२१ पर्यंत जगातील १०वे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज बनले आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा फ्लॅगशिप इंडेक्स, NIFTY 50, 50 स्टॉक इंडेक्सचा भारतातील आणि जगभरातील गुंतवणूकदार भारतीय भांडवली बाजाराचा बॅरोमीटर म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर करतात. NIFTY 50 निर्देशांक १९९६ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराने लाँच केला होता. तथापि, वैद्यनाथन (२०१६) यांचा अंदाज आहे की भारतीय अर्थव्यवस्थेच्या / GDP पैकी फक्त ४% ही भारतातील स्टॉक एक्स्चेंजमधून प्राप्त होते.
+युनायटेड स्टेट्स सारख्या देशांच्या विपरीत जेथे देशाच्या GDP पैकी जवळपास ७०% कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांकडून मिळवले जाते, भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राचा राष्ट्रीय GDP (ऑक्टोबर 2016 पर्यंत) फक्त १२-१४% वाटा आहे. यापैकी फक्त ७,४०० कंपन्या सूचीबद्ध आहेत त्यापैकी फक्त 4000 कंपन्या BSE आणि NSE येथील स्टॉक एक्स्चेंजवर व्यापार करतात. त्यामुळे बीएसई आणि एनएसई येथे व्यापार करणाऱ्या शेअर्सचा वाटा भारतीय अर्थव्यवस्थेच्या फक्त 4% आहे, जे तथाकथित असंघटित क्षेत्र आणि कौटुंबिक खर्चातून उत्पन्नाशी संबंधित बहुतेक क्रियाकलाप प्राप्त करतात.
+इकॉनॉमिक टाईम्सचा अंदाज आहे की एप्रिल 2018 पर्यंत, 6 कोटी (60 दशलक्ष) किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांची बचत भारतातील समभागांमध्ये थेट खरेदीद्वारे किंवा म्युच्युअल फंडांद्वारे गुंतवली होती. तत्पूर्वी, बिमल जालान समितीच्या अहवालाचा अंदाज आहे की भारताच्या लोकसंख्येपैकी जेमतेम 1.3% लोकांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे, त्या तुलनेत युनायटेड स्टेट्समधील 27% आणि चीनमधील 10% लोकसंख्या आहे.
+भारतीय शेअर बाजारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली. ट्रेडिंग मेंबरशिप ब्रोकर्सच्या एका गटापुरती मर्यादित न ठेवता, NSE ने याची खात्री केली की जो कोणी पात्र, अनुभवी आणि किमान आर्थिक आवश्यकता पूर्ण करतो त्याला व्यापार करण्याची परवानगी दिली जाईल. या संदर्भात, जेव्हा SEBIच्या देखरेखीखाली एक्स्चेंजची मालकी आणि व्यवस्थापन वेगळे केले तेव्हा NSE त्याच्या वेळेच्या पुढे होती. स्टॉकच्या किमतीची माहिती जी पूर्वी फक्त मोजक्या लोकांद्वारे ऍक्सेस केली जाऊ शकत होती ती आता क्लायंटला दूरस्थ ठिकाणी त्याच सहजतेने पाहता येईल. कागदावर आधारित सेटलमेंटची जागा इलेक्ट्रॉनिक डिपॉझिटरी-आधारित खात्यांनी घेतली आणि व्यवहारांचे सेटलमेंट नेहमी वेळेवर केले गेले. सेटलमेंट गॅरंटी ब्रोकर डिफॉल्टपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण करतील याची खात्री करण्यासाठी सर्वात गंभीर बदलांपैकी एक मजबूत जोखीम व्यवस्थापन प्रणाली समाविष्ट आहे.
+भारतीय भांडवली बाजारात पारदर्शकता आणण्यासाठी भारत सरकारच्या आदेशानुसार आघाडीच्या भारतीय वित्तीय संस्थांच्या गटाने NSEची स्थापना केली. फेरवानी समितीने मांडलेल्या शिफारशींवर आधारित, NSEची स्थापना देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदारांचा समावेश असलेल्या वैविध्यपूर्ण शेअरहोल्डिंगसह करण्यात आली. प्रमुख देशांतर्गत गुंतवणूकदारांमध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, IFCI लिमिटेड, IDFC लिमिटेड आणि स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे. प्रमुख जागतिक गुंतवणूकदारांमध्ये गॅगिल एफडीआय लिमिटेड, जीएस स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड, SAIF II SE इन्व्हेस्टमेंट्स मॉरिशस लिमिटेड, अरंडा इन्व्हेस्टमेंट्स (मॉरिशस) Pte लिमिटेड, आणि PI अपॉर्च्युनिटीज फंड I यांचा समावेश आहे.
+एक्स्चेंज 1992 मध्ये एक कर भरणारी कंपनी म्हणून समाविष्ट करण्यात आली आणि 1993 मध्ये सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) ऍक्ट, 1956 अंतर्गत स्टॉक एक्स्चेंज म्हणून ओळखले गेले, जेव्हा पी.व्ही. नरसिंह राव भारताचे पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. NSE ने जून 1994 मध्ये घाऊक डेट मार्केट (WDM) विभागामध्ये कामकाज सुरू केले. NSEच्या भांडवली बाजार (इक्विटी) विभागाचे कामकाज नोव्हेंबर 1994 मध्ये सुरू झाले, तर डेरिव्हेटिव्ह विभागातील कामकाज जून 2000 मध्ये सुरू झाले. NSE ट्रेडिंग, क्लिअरिंग आणि सेटलमेंट ऑफर करते. इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह, डेट, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह आणि करन्सी डेरिव्हेटिव्ह विभागातील सेवा. इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सुविधा सादर करणारे हे भारतातील पहिले एक्सचेंज होते ज्यामुळे संपूर्ण देशातील गुंतवणूकदार आधार जोडला गेला. NSE कडे 2500 VSAT आणि 3000 लीज्ड लाइन्स भारतातील 2000हून अधिक शहरांमध्ये पसरलेल्या आहेत.
+नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) तयार करण्यातही NSEची भूमिका होती जी गुंतवणूकदारांना सुरक्षितपणे त्यांचे शेअर्स आणि बाँड्स इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ठेवू आणि हस्तांतरित करू देते. हे गुंतवणुकदारांना एक शेअर किंवा बाँड इतकेच कमी ठेवण्याची आणि व्यापार करण्याची परवानगी देते. यामुळे केवळ आर्थिक साधने ठेवणे सोयीचे झाले नाही तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कागदी प्रमाणपत्रांची गरज नाहीशी झाली आणि बनावट किंवा बनावट प्रमाणपत्रे आणि फसव्या व्यवहारांच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या ज्यांनी भारतीय शेअर बाजाराला त्रास दिला. NSDLची सुरक्षा, पारदर्शकता, कमी व्यवहार किंमती आणि NSE ने ऑफर केलेल्या कार्यक्षमतेसह, भारतीय शेअर बाजाराचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आकर्षण खूप वाढवले.
+नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) ने 12 जून 2000 रोजी इंडेक्स फ्युचर्स लॉन्च करून डेरिव्हेटिव्हमध्ये व्यापार सुरू केला. NSEच्या फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटने जागतिक ठसा उमटवला आहे. फ्युचर्स आणि ऑप्शन्स विभागामध्ये, निफ्टी ५० इंडेक्स, निफ्टी आयटी इंडेक्स, निफ्टी बँक इंडेक्स, निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स आणि सिंगल स्टॉक फ्युचर्समध्ये ट्रेडिंग उपलब्ध आहे. मिनी निफ्टी फ्युचर्स आणि ऑप्शन्स मधील ट्रेडिंग आणि निफ्टी 50 वर दीर्घकालीन पर्याय देखील उपलब्ध आहेत. एप्रिल 2013 ते मार्च 2014 या आर्थिक वर्षात एक्सचेंजच्या F&O विभागातील सरासरी दैनिक उलाढाल ₹1.52236 ट्रिलियन (US$20 अब्ज) होती.
+29 ऑगस्ट 2011 रोजी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने जगातील सर्वाधिक फॉलो केलेल्या इक्विटी निर्देशांक, S&P 500 आणि Dow Jones Industrial Average वर व्युत्पन्न करार सुरू केले. जागतिक निर्देशांक सुरू करणारे NSE हे पहिले भारतीय विनिमय आहे. S&P 500 इंडेक्सवरील फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स त्यांच्या मूळ देश, यूएसए बाहेरील एक्सचेंजमध्ये सादर आणि सूचीबद्ध करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. नवीन करारांमध्ये DJIA आणि S&P 500 वरील फ्युचर्स आणि S&P 500 वरील पर्यायांचा समावेश आहे.
+3 मे 2012 रोजी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने FTSE 100 वर व्युत्पन्न करार (फ्यूचर्स आणि ऑप्शन्स) लाँच केले, यूके इक्विटी स्टॉक मार्केटचा व्यापकपणे ट्रॅक केलेला निर्देशांक. यूके इक्विटी स्टॉक मार्केटचा हा अशा प्रकारचा पहिला निर्देशांक भारतात लाँच झाला. FTSE 100 मध्ये यूके-सूचीबद्ध ब्लू-चिप कंपन्यांपैकी 100 सर्वात मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे आणि त्यांनी तीन वर्षांत गुंतवणुकीवर 17.8 टक्के परतावा दिला आहे. हा निर्देशांक यूकेच्या इक्विटी मार्केट कॅपच्या 85.6 टक्के आहे.
+10 जानेवारी 2013 रोजी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने जपान एक्सचेंज ग्रुप, इंक. (JPX) सोबत ओसाका सिक्युरिटीज एक्स्चेंज कंपनीवर भारताचा प्रतिनिधी स्टॉक प्राइस इंडेक्स निफ्टी 50 इंडेक्स फ्युचर्स लॉन्च करण्याच्या तयारीसाठी इरादा पत्रावर स्वाक्षरी केली, जेपीएक्सची उपकंपनी.
+पुढे जाण्यासाठी, दोन्ही पक्ष येन-नामांकित निफ्टी 50 इंडेक्स फ्युचर्सची यादी मार्च 2014 पर्यंत, OSE आणि टोकियो स्टॉक एक्सचेंज, Inc. (TSE), JPXची उपकंपनी यांच्या डेरिव्हेटिव्ह मार्केट्सच्या एकत्रीकरणाची तारीख तयार करतील. . ही पहिलीच वेळ आहे की जपानमधील किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदार सध्याच्या ETF व्यतिरिक्त, त्यांच्या स्वतःच्या चलनात आणि त्यांच्या स्वतःच्या टाइम झोनमध्ये भारतीय बाजारांवर नजर टाकू शकतील. त्यामुळे गुंतवणूकदारांना कोणत्याही चलन जोखमीचा सामना करावा लागणार नाही, कारण त्यांना डॉलर-मूल्यांकित किंवा रुपया-मूल्यांकित करारांमध्ये गुंतवणूक करावी लागणार नाही.
+ऑगस्ट 2008 मध्ये, NSE द्वारे USD-INR मध्ये करन्सी फ्यूचर्स लाँच करून भारतात चलन डेरिव्हेटिव्ह्ज सादर केले गेले. यात युरो, पाउंड आणि येनमधील चलन फ्युचर्स देखील जोडले गेले. 20 जून 2013 रोजी एक्सचेंजच्या F&O विभागातील सरासरी दैनिक उलाढाल फ्युचर्समध्ये अनुक्रमे ₹419.2616 अब्ज (US$5.6 अब्ज) आणि पर्यायांमध्ये ₹273.977 अब्ज (US$3.6 अब्ज) होती.
+डिसेंबर 2013 मध्ये, भारतातील एक्स्चेंजना बाजार नियामक SEBI कडून एकल GOI बाँडवर व्याजदर फ्यूचर्स (IRFs) लाँच करण्यासाठी मान्यता मिळाली आहे किंवा रोखीने सेटल केले जातील अशा बाँडची टोपली. बाजारातील सहभागी उत्पादन रोखीने सेटल होण्याच्या आणि एकाच बाँडवर उपलब्ध असण्याच्या बाजूने होते. NSE 21 जानेवारी रोजी अत्यंत तरल 7.16 टक्के आणि 8.83 टक्के 10-वर्षीय GOI बाँडवर NSE बाँड फ्युचर्स लॉन्च करेल. करन्सी फ्यूचर्स लाँच झाल्याच्या ठीक एक वर्षानंतर, 31 ऑगस्ट 2009 रोजी NSE द्वारे भारतात व्याजदर फ्यूचर्स सादर केले गेले. SEBI-RBI समितीने शिफारस केल्यानुसार व्याज-दर फ्युचर्ससाठी मान्यता मिळवणारे NSE हे पहिले स्टॉक एक्सचेंज बनले.
+13 मे 2013 रोजी, NSE ने कर्ज-संबंधित उत्पादनांसाठी एक तरल आणि पारदर्शक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी भारतातील पहिले समर्पित कर्ज व्यासपीठ सुरू केले.
+डेट सेगमेंट किरकोळ गुंतवणूकदारांना कॉर्पोरेट बाँडमध्ये लिक्विड आणि पारदर्शक एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्याची संधी देते. हे कॉर्पोरेट बाँडधारक असलेल्या संस्थांना देखील मदत करते. इष्टतम किमतीत खरेदी आणि विक्री करण्यासाठी आणि कॉर्पोरेट्सना बाँड जारी करताना त्यांना पुरेशी मागणी मिळविण्यात मदत करण्यासाठी हे एक आदर्श व्यासपीठ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4417.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4417.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7a1c71cd7e8434d6fbfc770e78dfa58be115143f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4417.txt
@@ -0,0 +1,10 @@
+राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी , NCERT , इंग्लिश: National Council of Educational Resaerch and Training ही भारत सरकारची सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे., [१] शालेय शैक्षणिक मुद्यांवर केंद्र सरकारच्या मदतीसाठी या परिषदेची स्थापना करण्यात आली.
+स्थापना- इ. स. 1 सप्टेंबर १९६१
+याचे मुख्यालय श्री अरविंद मार्ग, नवी दिल्ली येथे आहे
+ब्रीदवाक्य- विद्या मृतमश्नुते (life eternal through learning)
+भारतीय शिक्षणाची राष्ट्रीय परीषद (एनसीआयई) व राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी) या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. एनसीआरटीची काही प्रमुख उद्दीष्टे पुढीलप्रमाणे:
+अध्यक्ष (केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री),
+सदस्य - विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, सर्व राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, चार विभागांतील विद्यापीठांपैकी चार विद्यापीठांचे कुलगुरू, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, केंद्रीय मानव संसाधन
+खात्याचे सचिव इ.
+एनसीईआरटी बारावीपर्यंतचे सीबीएसईची पाठ्यपुस्तके प्रकाशीत करते.प्रकाशनासाठी 'एनसीइआरटी'ची तीन प्रादेशिक प्रकाशन केंद्रे आहेत- अलाहाबाद, [[कोलकta, बंगळुरू. प्रकाशन प्रामुख्याने इंग्रजी,हिंदी व उर्दू भाषेतून प्रकाशित केली जातात. तसेच 'एनसीइआरटी' - द सायन्स टीचर, द प्रायमरी टीचर, जर्नल ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन प्रकाशित करते
+साचा:भारतातील शालेय शिक्षण
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4424.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4424.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b7b44c41bdf0731bc5c9a9fd55357cc293387aef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4424.txt
@@ -0,0 +1,29 @@
+राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ हे तिरुपती, आंध्र प्रदेश येथे स्थित भारतातील एक विद्यापीठ आहे. पारंपारिक शास्त्रीय अभ्यासासाठी हे एक विशेष केंद्र आहे. अनुदान आयोग कलम ३, अधिनियम १९५६ अंतर्गत उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.
+तिरुमला पर्वताच्या पायथ्याशी असलेले हे राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ गेल्या चार दशकांपासून संस्कृत शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी आणि विद्वानांचे केंद्र बनले आहे. देशाच्या विविध भागातून विविध धर्माचे, जातीचे आणि भाषेचे विद्यार्थी येथे येतात. अभ्यास आणि संशोधनासाठी उत्तम सुविधा आणि अतिशय पोषक वातावरण येथे उपलब्ध आहे. नवीन अभ्यासक्रम, भव्य इमारती, संगणक आदी आधुनिक उपकरणांमुळे हे विदयापीठ संस्कृतच्या अध्यापनाच्या क्षेत्रात प्रगत झाले आहे. तिरुपती शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले, विदयापीठ संकुल सावली, सुंदर बागा आणि सुंदर जंगलांनी अतिशय आकर्षक दिसते.
+भारत सरकारने स्थापन केलेल्या केंद्रीय संस्कृत आयोगाच्या शिफारशीनुसार , १९५० मध्ये, आधुनिक संशोधन शैलीसह पारंपारिक संस्कृतच्या संवर्धनासाठी, तिरुपती येथील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या शिक्षण मंत्रालयाने आणि त्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी, सरकारने नोंदणी केली. विद्यापीठाची पायाभरणी ४ जानेवारी १९६२ रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आली. तिरुमला-तिरुपती-देवस्थान विश्वस्त मंडळाचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी डॉ. सी. अण्णाराव जी यांनी इमारतीच्या बांधकामासाठी बेचाळीस एकर जमीन आणि १० लाख रुपये दिले होते.
+खालील उद्देश आहे.
+संस्कृतभाषायां तथा शास्त्रेषु बहुवैषयिकप्रयोगेण सह स्तराभिवृद्धिः
+संस्कृतशिक्षणे नवप्रवर्त्यप्रणालीनिर्माणम्
+संस्कृते नूतनगवेणपद्धतिनिर्माणम्
+राष्ट्रियस्तरे शास्त्रार्थप्रशिक्षणशालानाम् आयोजनम्
+शिक्षणे तथा गवेषणपद्धतौ भाषाप्रयोगशालाप्रभृतीनां नूतनौद्योगानाम् उपयोगः
+एक प्रसिद्ध विद्वान आणि राजकारणी, भारताचे माजी सरन्यायाधीश पतंजली शास्त्री विद्यापीठ सोसायटीचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर प्राच्यविज्ञानाचे प्रसिद्ध अभ्यासक पी. राघवन आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री एम. अनंतसायनम अय्यंगार जी अध्यक्ष होते. डॉ. बी.आर. शर्मा जी संचालक म्हणून काम केले. श्री व्यंकट राघवन, डॉ. मंडनमिश्र, डॉ. आर. करुणाकरन, डॉ. एम. डी. बालसुब्रह्मण्यम आणि प्रा. एन. एस. रामानुज ताताचार्य यांनी अनुक्रमे प्राचार्य म्हणून त्यांच्या वैदूष्य आणि प्रशासकीय अनुभवाने या विदयापीठाची सेवा केली.
+ज्योतिष विभाग
+
+व्याकरण विभाग
+
+दर्शन
+शब्दबोध प्रणाली आणि संगणकीय भाषाशास्त्र विभाग
+
+योग विभाग
+
+साहित्य आणि संस्कृती
+साहित्य विभाग
+वसतिगृह प्रवेश
+सिंहचल रिसर्च स्कॉलर्स वसतिगृह :
+संशोधकांच्या राहण्यासाठी तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे.
+पुरूषांचे वसतिगृह विद्यापिठा पुरुष विद्यार्थ्यांसाठी चार वसतिगृहे सांभाळत आहे
+शेषचला,वेदचल, गरुडाचल आणि नीलाचला. या वसतिगृहांमध्ये, देशाच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय पाककृती तयार करण्यासाठी आणि सर्व्ह करण्यासाठी संलग्न स्वयंपाकघरांसह दोन स्वतंत्र मेसची देखभाल केली जात आहे.
+महिला वसतिगृह विदयापीठामध्ये महिला विद्यार्थ्यांसाठी तीन स्वतंत्र वसतिगृहे आहेत पद्मचला, विद्याचल आणि वकुळाचल
+प्राक-शास्त्री ते विद्यावर्धिपर्यंतच्या सर्व महिला विद्यार्थिनींना या वसतिगृहांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांच्या वसतिगृहात स्वयंपाकघरासह व्यवस्था केली जाते.
+राष्ट्रियसंस्कृतविश्वविद्यालय:, तिरुपति: केंद्रीय
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4440.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4440.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..37189015af5567397d61cf013b110c7059e5c8e3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4440.txt
@@ -0,0 +1 @@
+राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्र तथा नॅशनल इन्फॉरमॅटिक्स सेंटर किंवा एनआयसी ही भारत सरकारची माहिती-विज्ञान सेवा पुरविणारी संस्था आहे.[१][२][३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_445.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_445.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8254071a76184095c16ed596e760673023fdec89
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_445.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रतिरहस्य हा कामशास्त्रावरील ग्रंथ आहे. कोक्कोक किंवा कोक नामक कवीने बाराव्या शतकापूर्वी लिहिला. पद्यात्मक
+असलेला हा ग्रंथ कोकशास्त्र नावानेच जास्त प्रसिद्ध आहे. याच ग्रंथाच्या नावावरूनच कामशास्त्रावरील कोणत्याही ग्रंथांस कोकशास्त्र हे सामान्यनाम लावण्यात येऊ लागले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4456.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4456.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ab81f0e1e425abb05e4bca82d86324abf99eff74
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4456.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रासटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4462.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4462.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6cbd2a2c79edcea8e5e17bec3f32dd2931e5ae95
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4462.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ रासा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4468.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4468.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..97cdebe91419402513c48f618750682f548888ef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4468.txt
@@ -0,0 +1 @@
+खाली अणुक्रमांकाच्या वाढत्या क्रमाने रासायनिक घटकांची यादी आहे. विविध प्रकारचे घटक वेगवेगळ्या रंगांनी चिन्हांकित केले जातात. या सूचीमध्ये, प्रत्येक घटकाचे नाव, त्याचे रासायनिक चिन्ह, त्याचा समूह आणि आवर्त सारणीतील कालावधी, रासायनिक मालिका आणि अणू वस्तुमान (सर्वात स्थिर समस्थानिकाचे) दिले आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_447.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_447.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7520cb5fbb6a34110c3d0ed791a1477dd3ef9486
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_447.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रती अग्निहोत्री ( १० डिसेंबर १९६०) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. सर्वप्रथम तामिळ सिनेमांमध्ये झळकणाऱ्या रतीने १९८१ साली एक दुजे के लिये ह्या सिनेमाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीची भूमिका केली आहे.
+इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रती अग्निहोत्री चे पान (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4490.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4490.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c963e359ee8fbe5a983dfddff7c6813f7457202c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4490.txt
@@ -0,0 +1 @@
+रास्ता पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. याला सरदार (आंनदराव लक्ष्मणराव) रास्तेंचे नाव देण्यात आले.[१]
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4491.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4491.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c963e359ee8fbe5a983dfddff7c6813f7457202c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4491.txt
@@ -0,0 +1 @@
+रास्ता पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. याला सरदार (आंनदराव लक्ष्मणराव) रास्तेंचे नाव देण्यात आले.[१]
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4508.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4508.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9ac3765ab6a0b7051cebee3d1ffb56e67157c8d7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4508.txt
@@ -0,0 +1,3 @@
+१६ ऑगस्ट, इ.स. २०१६
+दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
+राहत अली (१२ सप्टेंबर, इ.स. १९८८:मुलतान, पंजाब, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_453.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_453.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c681cb2ebc0928c1b4a6beea9628d34ae40a4ef3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_453.txt
@@ -0,0 +1 @@
+रत्तना सांग्सोमा (२ जून, इ.स. १९८९:थायलंड - ) ही थायलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑऱब्रेक गोलंदाजी करते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4542.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4542.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1c0e5242dcd709b96ec56e131054b89d7599791e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4542.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राहुल अकेरकर (१९५८) हा एक भारतीय आचारी (शेफ), उपहारगृहाचा व्यवस्थापक आणि इंडिगोचा संस्थापक आहे. मुंबई शहरात एक युरोपियन जेवणाची संकल्पना असणारे हे हॉटेल १९९९ मध्ये त्याने उघडले. [१][२] १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतीय रेस्टॉरंट उद्योगात, राहुल हे पहिल्या काही भारतीय आचारी (शेफ) पैकी एक होते, जे भारतीय पंचतारांकित हॉटेल उद्योगाच्या बाहेर काम करीत होते. त्यांनी भारतात स्वतंत्र जेवणाचे रेस्टॉरंट सुरू केले आणि काळजीपूर्वक चविष्ट पदार्थ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवेवर लक्ष केंद्रित केले. [३][४][५]
+एप्रिल २०१९ मध्ये, राहुल अकेरकर यांनी मुंबईच्या लोअर परेलमध्ये क्वालिया नावाचे नवीन रेस्टॉरंट उघडले. [६][७]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4565.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4565.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e2c8507e25d806fb8ba586077875929db2a075f2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4565.txt
@@ -0,0 +1,160 @@
+३० जानेवारी, इ.स. २०१२
+दुवा: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)
+
+राहुल द्रविड ( उच्चार (सहाय्य·माहिती); जन्म ११ जानेवारी १९७३) हा माजी भारतीय खेळाडू आणि कर्णधार आहे. त्याला क्रिकेटच्या इतिहासातील एक महान फलंदाज म्हणून ओळखले जाते.[१][२][३] मराठी कुटूंबात जन्म झालेल्या राहुलने, वयाच्या १२ व्या वर्षापासून क्रिकेट खेळावयास सुरुवात केली. त्यानंतर त्याने १५-वर्षांखालील, १७-वर्षांखालील आणि १९-वर्षांखालील राज्यस्तरीय संघांचे प्रतिनिधीत्व केले. द वॉल, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रविडचा २००० साली विस्डेन क्रिकेट खेळाडू्स अल्मनाकने सर्वोत्कृष्ट पाच फलंदाजांमध्ये उल्लेख केला होता. २००४ मध्ये सुरू झालेल्या पहिल्याच आयसीसी पुरस्कार समारोहात, दरवर्षी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडूचा पुरस्कार मिळाला.[४][५] डिसेंबर २०११ मध्ये, कॅनबेरा येथे ब्रॅडमन ओरेशन देणारा तो पहिला बिगर ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू होता.[६]
+एप्रिल २०१६ पर्यंत राहुल द्रविड हा कसोटी क्रिकेटमधील सचिन तेंडूलकर, रिकी पॉंटिंग आणि जॅक कॅलिसनंतर चवथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. तसेच कसोटी आणि एकदिवसीय ह्या दोन्ही प्रकारांत प्रत्येकी १०००० धावा करणारा सचिन तेंडूलकर नंतर तो भारताचा केवळ दुसरा क्रिकेट खेळाडू आहे.[७][८] २००४ मध्ये, चट्टग्राम येथे बांगलादेशविरुद्ध शतक केल्यानंतर, सर्वच्या सर्व दहा कसोटी खेळणाऱ्या देशांत शतके करणारा, तो जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज बनला.[९] एप्रिल २०१६ पर्यंत, यष्टीरक्षकाव्यतिरीक्त, कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जास्त झेल घेण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. त्याने एकूण १६४ सामन्यांत २१० झेल घेतले आहेत.[१०][११]
+ऑगस्ट २०११ मध्ये, इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी अचानक निवड झाल्यानंतर, त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधून निवृत्ती जाहीर केली आणि मार्च २०१२ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम वर्गीय क्रिकेट मधूनही निवृत्ती जाहीर केली. २०१२ इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते.[१२]
+सिडनी येथे १ नोव्हेंबर २०१२ रोजी झालेल्या सातव्या वार्षिक ब्रॅडमॅन पुरस्कार सोहळ्यात राहुल द्रविडचा, ग्लेन मॅकग्रासोबत सन्मान करण्यात आला होता.[१३] भारत सरकारद्वारा दिल्या जाणाऱ्या पद्मश्री आणि पद्म भूषण ह्या अनुक्रमे चवथ्या आणि तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने द्रविडला सन्मानित करण्यात आले आहे.[१४][१५]
+२०१४ मध्ये, राहुल द्रविड बंगळूर स्थित गोस्पोर्टस् फाऊंडेशमध्ये सल्लागार मंडळाचा सभासद म्हणून सामील झाला. गोस्पोर्टस् फाऊंडेशनच्या सहकार्याने राहुल द्रविड ॲथलीट मार्गदर्शक कार्यक्रमाअंतर्गत तो भविष्यातील ऑलिंपिक आणि पॅरालिंपीक खेळाडूंना मार्गदर्शन करीत आहे.[१६] भारताचा बॅडमिंटन खेळाडू प्रणॉय कुमार, पॅरा-जलतरणपटू शरथ गायकवाड आणि तरुण गोल्फपटू चिक्करंगप्पा एस. हे तो मार्गदर्शन करीत असलेल्या सुरुवातीच्या गटातील खेळाडू आहेत.
+द्रविडचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर मध्ये एका मराठी कुटूंबात झाला.[१७] त्याचे कुटूंब नंतर कर्नाटकमधील बंगळूर येथे स्थायिक झाली, तेथेच तो लहानाचा मोठा झाला.[१८] त्याची मातृभाषा मराठी आहे.[१९] द्रविडचे वडील जॅम आणि प्रिझर्व्हज् बनविणाऱ्या कंपनीत काम करीत त्यामुळे कालांतराने राहुलला जॅमी हे टोपणनाव पडले. त्याची आई, पुष्पा, बंगळूर येथील विद्यापीठ विश्वेश्वरैया अभियांत्रिकी महाविद्यालयात वास्तुशास्त्राची प्राध्यापिका होती.[२०] द्रविडला विजय नावाचा लहान भाऊ आहे.[२१] बंगळूर येथील सेंट जोसेफ बॉइज हायस्कूलमध्ये त्याने शालेय शिक्षण घेतले, तर सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली.[२१] सेंट जोसेफ कॉलेज ऑफ बिझनेस ॲडमिनीस्ट्रेशन Archived 2016-04-27 at the Wayback Machine. येथे एमबीए करत असताना त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली.
+वयाच्या १२ व्या वर्षांपासून द्रविडने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि १५, १७ आणि १९ वर्षांखालील कर्नाटकच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले.[२२] चिन्नास्वामी मैदाना उन्हाळी शिबीरात प्रशिक्षण देत असताना, माजी क्रिकेट खेळाडू आणि कोच केकी तारापोर यांना सर्वप्रथम द्रविडची प्रतिभा लक्षात आली.[२३] द्रविडने आपल्या शाळेच्या संघातून खेळताना शतक झळकावले होते.[२४] तो एक यष्टीरक्षक म्हणून सुद्धा खेळला आहे.[२१]
+द्रविडने फेब्रुवारी १९९१ मध्ये रणजी करंडक पदार्पण केले, त्यावेळी तो महाविद्यालयीन विद्यार्थीच होता.[२५] त्यावेळी तो पुण्यामध्ये महाराष्ट्राविरुद्ध त्याचेच भविष्यातील संघ सहकारी अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांच्या सोबत खेळत होता. अनिर्णित राहिलेल्या सामन्यात त्याने ८२ धावा केल्या.[२६] १९९१-९२ च्या त्याच्या पहिल्या संपूर्ण मोसमात, त्याने दोन शतके आणि ६३.३ च्या सरासरीने ३८० धावा केल्या,[२७] त्याच्या या कामगिरीमुळे दुलीप करंडकाच्या दक्षिण विभाग क्रिकेट संघात त्याची निवड झाली.[२८]
+१९९६ च्या विश्व चषक स्पर्धेनंतर लगेचच विनोद कांबळीच्या जागी संघात स्थान मिळवित, द्रविडने त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण ३ एप्रिल १९९६ रोजी श्रीलंकेविरुद्ध सिंगापूर येथील सिंगर चषक स्पर्धेच्या एकदिवसीय मालिकेत केले.[२९][३०] सामन्यात तो फलंदाजीत चमकदार कामगिरी करू शकला नाही. मुथय्या मुरलीधरनने त्याला बाद करण्याआधी त्याने फक्त तीन धावा केल्या, परंतु क्षेत्ररक्षण करताना त्याने २ झेल पकडले.[३१] पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या सामन्यातही त्याच्या पदरी अपयश आले. केवळ ४ धावा करून तो धावचित झाला.[३१] सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये केवळ २१ धावांच्या कामगिरीमुळे द्रविडला एकदिवसीय संघातले आपले स्थान गमवावे लागले.
+एकदिवसीय पदार्पणाच्या एकदम विरुद्ध, त्याचे कसोटी पदार्पण फारच यशस्वी ठरले. त्याच्या सलग ५ वर्षातील देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ म्हणून इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात द्रविडला स्थान मिळाले.[३२][३३] ग्लाउस्टरशायरविरुद्ध ८६ आणि लीस्टरशायरविरुद्ध ५८ अशा अर्धशतकी खेळी करूनही त्याला पहिल्या कसोटीसाठी संघात स्थान मिळाले नाही.[३१][३४] त्यानंतर संजय मांजरेकर दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आणि २० जून २०१६ रोजी लॉर्ड्सवर खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली.[३०] पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे मांजरेकरला दुसऱ्या कसोटीच्या दिवशी सकाळी फिटनेस चाचणी देणे गरजेते होते. जर मांजरेकर चाचणीत नापास झाला तर तुला खेळावे लागेल असे द्रविडला त्या सकाळी कळवण्यात आले होते. नाणेफेकीच्या फक्त १० मिनीटे आधी, भारतीय संघाचे तत्कालीन प्रशिक्षक संदीप पाटील, द्रविडकडे गेले आणि त्याला म्हणाले की तो खरोखरच आज त्याचे पदार्पण करणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर पाटील आठवण सांगतात:[३५]
+"मी त्याला सांगितलं की तो खेळणार आहे. आणि त्याचा चेहरा उजळला. तो क्षण मी विसरू शकत नाही."
+द्रविड ७व्या क्रमांकावर क्रमांकावर फलंदाजीला आला,[३६] आणि त्याने दुसरा पदार्पण करणारा फलंदाज सौरभ गांगुली सोबत ९४ धावांची एक महत्त्वपूर्ण भागीदारी केली. गांगुली बाद झाल्यानंतरही त्याने त्याचे कर्नाटक संघातले सहकारी अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथसोबत अनुक्रमे ५५ आणि ३७ धावांची भागीदारी करून त्याच्या संघाला एक महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.[३७] ख्रिस लुईसच्या गोलंदाजीवर बाद होण्याआधी, ६ तासांपेक्षा जास्तवेळ फलंदाजी करताना त्याने ९५ धावा केल्या. त्यावेळी तो त्याच्या पदार्पणातल्या शतकाच्या फक्त ५ धावा दूर होता, जेव्हा त्याने लुईसच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाकडे झेल दिला आणि पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता तंबूच्या दिशेने चालू लागला. जेव्हा त्याला त्याबद्दल विचारले गेले, तेव्हा तो म्हणाला, "मैदानावर प्रत्येकाने चेंडूचा स्पर्श बॅटला झाल्याचा आवाज ऐकला होता".[३५] त्या सामन्यात त्याने श्रीनाथच्या गोलंदाजीवर, त्याचा पहिला झेल घेऊन नासिर हुसेनला बाद केले.[३८][३९] दौऱ्यातल्या पुढच्या सामन्यात, द्रविडने ब्रिटिश विद्यापीठाविरुद्ध शतक झळकावले[३१] तिसऱ्या सामन्यात मांजरेकरच्या पुनरागमनानंतरही संघातले आपले स्थान त्याने राखले. शेवटी मांजरेकरला जागा देण्यासाठी अजय जडेजाला संघातून वगळण्यात आले.[४०] नॉटिंगहॅम कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ८४ धावा केल्या.[३१] पदार्पणातील कसोटी मालिकेच्या दोन सामन्यात त्याने ६२.३३ च्या प्रभावी सरासरीने धावा केल्या.[३५]
+भारतीय संघात येण्यासाठी मी पाच वर्षे प्रथम-श्रेणी क्रिकेट खेळलो... स्थानिक क्रिकेट मध्ये खूप धावा केल्या... काही दुखापती झाल्या आणि मला नशीबाने संधी मिळाली... माहित होतं की ही एकूलती एक (संधी) असेल. नाहीतर मला पुन्हा स्थानिक संघात जावं लागेल आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल... मला आठवतंय दिवसाच्या शेवटी मी जेव्हा ५० धावांवर नाबाद होतो... श्रीनाथसोबत हॉटेलमध्ये पुन्हा जात होतो आणि मला वाटलं की ही एक लक्षणीय खेळी होती. मला माहित होतं की मला आता थोडा वेळ मिळेल... किमान अजून काही कसोटी सामने... त्यामुळे मला इथे ९५ आणि ट्रेंट ब्रिज कसोटीत ८० धावा करण्यासाठी खूप आत्मविश्वास मिळाला... एक खेळाडू आणि एक माणूस म्हणून.
+द्रविडची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुरुवातीची वर्षे ही त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या अगदी विरुद्ध आहेत. जरी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये लगेच नाव कमावले असले तरी, एकदिवसीय क्रिकेट मध्ये ठसा उमटवण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला.[४२][४३]
+इंग्लंडमध्ये यशस्वी कसोटी पदार्पण केल्यानंतर, द्रविडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली येथे पार पडलेल्या पहिल्या बॉर्डर-गावस्कर चषकाच्या एकमेव कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. हा त्याचा भारतातील पहिलाच सामना. पहिल्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने ४० धावा केल्या.[३६][४४] नोव्हेंबर १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मालिकेदरम्यान अहमदाबादमध्ये झालेल्या तीन पैकी, पहिल्या कसोटी सामन्यात द्रविड प्रथमच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला.[३६] त्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याला सलामीवीराच्या स्थानावर बढती मिळाली आणि तिसऱ्या कसोटीत तो पुन्हा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला.[३६] मालिकेमध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. त्याने २९.१६ च्या सरासरीने १७५ धावा केल्या, तरीही भारतातर्फे मालिकेतील तो तिसरा सर्वोत्तम फलंदाज होता.[४५] भारताने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली.[४६]
+दोन आठवड्यांनंतर भारतीय संघ तीन कसोटी सामन्याची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला. डर्बन येथील पहिल्या कसोटीत विजयासाठी ३९५ धावांची गरज असताना, उसळत्या आणि वळत्या खेळपट्टीवर भारताचा संघ अवघ्या ६६ धावांत बाद झाला.[४७] त्या डावात नाबाद २७ धावा करून दोन अंकी धावसंख्या करणारा द्रविड हा एकमेव फलंदाज होता.[४८] दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात द्रविडला पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली.[३६] जरी द्रविडने १२ धावा केल्या आणि भारताच्या पदरी ह्या सामन्यातही पराभव पडला,[४९] तरी ह्या चालीचे खरे फलित भारताला मिळाले ते वॉंडरर्सच्या तिसऱ्या कसोटीत. द्रविडने पहिल्या डावातील पहिले शतक साजरे करताना १४८ धावा केल्या, आणि दुसऱ्या डावातही ८१ धावा करून भारताच्या कसोटी विजयाच्या समीप नेऊन ठेवले होते. परंतु त्यानंतर गडगडाटासह आलेले वादळ आणि डॅरेल कलीननच्या शतक दक्षिण आफ्रिकेच्या मदतीसाठी धावून आले आणि सामना अनिर्णितावस्थेत संपला.[५०][५१] ह्या सामन्यातील द्रविडच्या कामगिरीमुळे त्याला त्याचा कसोटी क्रिकेट मधील पहिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[५२] मालिकेमध्ये भारतातर्फे द्रविडने ५५.४० च्या सरासरीने सर्वाधिक २७७ धावा केल्या.[५३]
+दक्षिण आफ्रिकेनंतर वेस्ट इंडीजविरुद्ध सुद्धा त्याने आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखले. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतही तो भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने चार अर्धशतकांसहित ७२.०० च्या सरासरीने ३६० धावा केल्या.[५४] त्याच्या चांगल्या कामगिरीनंतर सुद्धा, भारताने मालिका ०-१ अशी गमावली.[५५] जॉर्जटाऊन मधील पाचव्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने केलेल्या ९२ धावांमुळे त्याला शिवनारायण चंद्रपॉलसोबत सामनावीराचा बहुमान विभागून देण्यात आला.[५६] या मालिकेसोबत, द्रविडने त्याच्या एका संपूर्ण यशस्वी कसोटी मोसमाची सांगता केली. १९९६/९७ च्या मोसमात १२ सामन्यांमध्ये सहा अर्धशतके आणि एका शतकासहित ५०.११ च्या सरासरीने ८५२ धावा करून तो कसोटी सामन्यांत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[५७]
+द्रविडच्या कामगिरीतील सातत्य यानंतरही कायम राहिले. नंतरच्या आठ कसोटी सामन्यांत त्याने सात अर्धशतके केली, ज्यात ६ लागोपाठच्या अर्धशतकांचा (श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी ३) समावेश होता.[३६] असे करणारा गुंडप्पा विश्वनाथनंतर तो दुसराच भारतीय फलंदाज.[५८] श्रीलंकेमध्ये, श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खराब कामगिरी करूनही द्रविडची निवड त्यास संघासोबतच्या मायदेशी खेळविल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी झाली. त्यात त्याने ७६.०० च्या सरासरीने ३०४ धावा केल्या.[५९] १९९७/९८ च्या कसोटी मोसमाच्या शेवटापर्यंत त्याने २२ कसोटी सामन्यांत १५ अर्धशतके केली, ज्यामध्ये चार नव्वदपेक्षा जास्त धावा आणि एका शतकाचा समावेश होता.[६०]
+द्रविडच्या शतकांचा दुष्काळ पुढच्याच मोसमात संपुष्टात आला.[६१] त्याने आधीच्या मोसमापेक्षा वरचढ कामगिरी करताना चार शतके आणि एका अर्धशतकासहित ६२.६६ च्या सरासरीने ७ कसोटी सामन्यांत ७५२ धावा केल्या.[६२] त्यापैकी पहिले शतक आले ते झिम्बाब्वे दौऱ्यावर. झिम्बाब्वेविरुद्ध दोन्ही डावात द्रविडने अनुक्रमे ११८ आणि ४४ धावा अशा सर्वात जास्त धावा केल्या.[६३] त्याच्या अशा कामगिरीनंतरही भारताला तो एकमेव कसोटी सामना गमवावा लागला.[६४] यानंतरच्या १३ वर्षांत, ज्या ज्या कसोटीत द्रविडने शतक केले तेव्हा भारताचा पराभव झाला नाही.[६५]
+पुढच्या दौऱ्यावरील न्यू झीलंडविरुद्धच्या मालिकेची सुरुवात झाली ती दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातील त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या ‘डक’ने[६६] (पहिली कसोटी एकही चेंडू न टाकता रद्द केली गेली)[६७] आणि शेवट झाला तो हॅमिल्टनमधील तिसऱ्या कसोटीतील दुहेरी शतकाने.[६८] त्याने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे १९० आणि १०३ धावा केल्या. एका कसोटीच्या दोन्ही डावांत शतके करणारा तो विजय हजारे आणि सुनील गावस्कर, यांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज.[६९][७०] त्याच्या न्यू झीलंडविरुद्धच्या १९० धावांच्या खेळीत, त्याने जवागल श्रीनाथ सोबत ८व्या गड्यासाठी १४४ धावांची विक्रमी भागीदारी केली.[६८][७१] सामना अनिर्णितावस्थेत संपला.[७०]
+त्या महिन्याच्या शेवटी, भारतीय संघ मायदेशी पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्याची मालिका खेळला. मालिकेत द्रविड समाधानकारक कामगिरी करू शकला नाही. आणि भारताच्या पदरी पहिल्या सामन्यात पराभव पडला[७२] परंतु दिल्लीला झालेल्या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात कुंबळेने घेतलेल्या ऐतिहासिक १० बळींमुळे भारताने सामना जिंकला.[७३] द्रविडने कुंबळेचा आठवा बळी मुश्ताक अहमदचा झेल घेतला.[७४]
+दोन आठवड्यांनंतर पहिल्या आशियायी कसोटी चॅम्पियनशीपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारत असा सामना झाला. द्रविड सामन्यात फक्त २४ आणि १३ धावा करू शकला आणि भारताने इडन गार्डन्सवर झालेला सामना गमावला.[७५] कोलंबो येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध द्रविडने पहिल्या डावात शतक झळकावले आणि दुसऱ्या गड्यासाठी सदागोपान रमेशसोबत २३२ धावांची विक्रमी भागीदारी केली.[७६] त्याशिवाय शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करताना रसेल आर्नॉल्डला धावचीत केले.[७७] चवथ्या दिवशी सकाळी त्याच स्थानावर क्षेत्ररक्षण करताना जयवर्धनेने टोलावलेला एक चेंडू त्याच्या हेल्मेटमधून त्याच्या डाव्या डोळ्याच्या खाली लागला. झालेल्या इजेमुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजीला येऊ शकला नाही.[७८] भारताला सामना अनिर्णित राखण्यावर समाधान मानावे लागले आणि त्यामुळे अंतिम सामन्यासाठी संघ पात्र होऊ शकला नाही.[७९]
+कसोटी कारकिर्दीच्या अगदी विरुद्ध, द्रविडला एकदिवसीय क्रिकेट मध्ये स्वतःची छाप पाडण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला.[८०] सिंगर चषक, १९९६ मध्ये दोन वेळा अयशस्वी होऊनही त्याची निवड शारजा मध्ये त्यानंतर लगेच होणाऱ्या पेप्सी चषकासाठी झाली. त्रिकोणी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांत तो फक्त १४ धावा करू शकला आणि त्यानंतर लगेचच संपूर्ण स्पर्धेतून त्याला वगळण्यात आले.[८१][८२] १९९६ च्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर, टेक्साको ट्रॉफीच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यासाठी त्याची निवड झाली नाही,[८२] परंतु तिसऱ्या सामन्यात संधी मिळाल्यानंतर त्याने डावाच्या शेवटी १५ चेंडूंत २२ धावा केल्या.[८३] त्यानंतर भारत श्रीलंकेत चौकोनी मालिका खेळण्यासाठी गेला, ज्यात द्रविडला दोन डावांत फक्त २० धावा करता आल्या.[८१]
+एकदिवसीय क्रिकेट मध्ये द्रविडने पहिल्यांदा यशाची चव चाखली ती जेव्हा भारतीय संघ १४-२३ सप्टेंबर १९९६ दरम्यान कॅनडा येथे फ्रेंडशिप चषक खेळण्यासाठी गेला.[८४] द्रविडने पाकिस्तान विरुद्ध ५ सामन्यांमध्ये ४४.०० च्या सरासरीने २२० धावा केल्या.[८५] दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात द्रविड आणि मोहम्मद अझरुद्दीनने तिसऱ्या गड्यासाठी १६१ धावांची भागीदारी केली.[८६] त्याने कमी धावसंख्येच्या तिसऱ्या सामन्यात ४६ धावा केल्या आणि एकदिवसीय क्रिकेटमधल्या त्याच्या पहिल्यावहिल्या सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.[८७] तो मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असूनही,[८५] भारताने मालिका २-३ अशी गमावली.[८८]
+सहारा चषकानंतर, भारतीय संघ दोन त्रिकोणी मालिका खेळला. पहिली टायटन चषक, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश होता[८९] आणि दुसरी स्टॅंडर्ड बँक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचा समावेश होता.[९०] ह्या दोन्ही त्रिकोणी मालिका भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान १९९६/९७ मध्ये मायदेशी आणि परदेशी लागोपाठ खेळविल्या गेलेल्या मालिकांचा एक भाग होता. दोन्ही त्रिकोणी मालिकांच्या मध्ये भारता आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये मुंबई येथे मोहिंदर अमरनाथ बेनिफीट सामनासुद्धा खेळवला गेला.[९१] द्रविड या सर्व सामन्यांमध्ये खेळला.[८१] त्याला या सामन्यांमध्ये माफक यश मिळाले. टायटन चषक(६ सामन्यांत २९.३३ च्या सरासरीने १७६ धावा[९२]) आणि भारतातील कसोटी मालिकेमध्ये (३ सामन्यांत २९.१६ च्या सरासरीने १७५ धावा[९३]) तो भारतातर्फे तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तसेच दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेप्रमाणेच (३ सामन्यांत ५५.४० च्या सरासरीने २७७ धावा[५३]) तेथील त्रिकोणी मालिकेमध्ये (८ सामन्यांत ३५.०० च्या सरासरीने २८० धावा[९४]) सुद्धा तो भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. दक्षिण आफ्रिकेतील त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला तरीही सामन्यात सर्वाधिक ८४ धावा करणाऱ्या द्रविडला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.[९५]
+झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताच्या एकदिवसीय संघात द्रविडची निवड झाली, परंतु दक्षिण आफ्रिकेतील त्रिकोणी मालिकेतील चांगल्या कामगिरीनंतरही त्याला एकाही सामन्यात अंतिम ११ जणांत खेळण्याची संधी मिळाली नाही.[८२] परंतु त्यानंतर वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर कसोटी मालिकेमधील चांगल्या कामगिरीमुळे त्याला एकदिवसीय मालिकेतसुद्धा सर्व सामने खेळण्याची संधी मिळाली. चार सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याला माफक यश मिळाले. त्याने ३ डावांत ४०.३३ च्या सरासरीने १२१ धावा केल्या.[९६] त्यानंतर इंडिपेंडन्स चषक चौकोनी मालिकेमध्ये पाकिस्तानविरुद्ध चेन्नई मध्ये झालेल्या सामन्यात त्याने त्याचे पहिलेवहिले एकदिवसीय शतक साजरे केले.[९७], परंतु भारताचा पराभव झाला. चौकोनी मालिकेमध्ये ९४.५० च्या सरासरीने १८९ धावा करून तो भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता,[९८] परंतु भारत अंतिम सामन्यासाठी पात्र झाला नाही.[९९] त्यानंतर आशिया चषक आणि श्रीलंकेविरुद्ध तीन सामनांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये तो जास्त प्रभाव पाडू शकला नाही. दोन्ही मालिकांमध्ये त्याने प्रत्येकी एक अर्धशतक केले. त्यानंतर टोरांटो येथे झालेल्या फ्रेंडशिप चषक स्पर्धेत त्याला धावांसाठी फार संघर्ष करावा लागला. भारताने स्पर्धा जिंकली परंतु द्रविड चार डावांमध्ये फक्त ६५ धावा करू शकला. पाकिस्तानविरुद्धच्या विल्स चॅलेंज मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्वाधिक ८१ चेंडूत ५० धावा करूनही[१००], त्याला अंतिम दोन सामन्यांसाठी शेवटच्या ११ जणांमध्ये स्थान मिळू शकले नाही.[१०१][१०२] डिसेंबर १९९७ मध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली, परंतु पहिल्या दोन सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.[१०३][१०४] तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीज विरुद्ध त्याला संधी मिळाली आणि त्या सामन्यात तो भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता.[१०५] तरीही त्याला भारतीय एकदिवसीय संघातून त्यानंतरच्या संपूर्ण एकदिवसीय मोसमासाठी वगळण्यात आले.[८२]
+मे १९९८ दरम्यान खेळवल्या गेलेल्या कोका-कोला त्रिकोणी मालिकेसाठी द्रविडचा पुन्हा एकदा संघात समावेश केला गेला, परंतु तेथेही तो अपयशी ठरला. त्याने ४ सामन्यांमध्ये फक्त ८८ धावा केल्या, ज्या मध्ये बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांत २२ चेंडूंत ५ आणि २१ चेंडूंत १ धाव असे खराब प्रदर्शन होते.[१०६][१०७] त्यामुळे सहाजिकच अंतिम सामन्यातून त्याला वगळण्यात आले.[१०८] आणि त्यानंतर श्रीलंकेतील सिंगर निदहास त्रिकोणी मालिकेतूनही त्याला वगळण्यात आले.[८२]
+टोरांटो मध्ये खेळवल्या गेलेल्या १९९८ च्या फ्रेंडशिप चषकासाठी द्रविडची पुन्हा एकदा निवड झाली आणि तिथेही ४ सामन्यांत अवघ्या ३२ धावा करून तो संघर्ष करताना दिसला,[१०९] त्यामुळे पुन्हा एकदा मालिकेच्या शेवटच्या सामन्यामधून त्याला वगळण्यात आले.[११०] झिम्बाब्वे दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेसाठी आपले स्थान अबाधित राखण्यात त्याला यश आले, आणि त्याने तेथे बऱ्यापैकी कामगिरी केली (२ डावांत ४६.०० च्या सरासरीने ९२ धावा).[१११] त्याने आयसीसी नॉकआऊट ट्रॉफीमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले परंतु त्याला फारसे यश मिळू शकले नाही. त्यानंतर कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी १९९८-९९ साठी त्याची एकदिवसीय संघात निवड झाली, परंतु पहिल्या ३ सामन्यांत त्याला खेळायला मिळाले नाही. झिम्बाब्वेविरुद्ध फारसे महत्त्व नसलेल्या सामन्यात त्याला संधी मिळली परंतु ३ धावा करून पुन्हा एकदा त्याच्या पदरी अपयशच आले,[११२] आणि अंतिम सामन्यातून त्याला पुन्हा एकदा वगळण्यात आले.[११३] १९९८ च्या शेवटा पर्यंत द्रविडने ६५ सामन्यांत ३१.६४ च्या सरासीने १७०९ धावा केल्या आणि त्याचा स्ट्राइक रेट ६३.४८ इतका खराब होता.[११४]
+आता पर्यंत क्रिकेट तज्ञ आणि क्रीडा पत्रकारांनी द्रविडवर “कसोटी विशेषज्ञ” असा शिक्का मारला होता.[८४] कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्य धावा करणारा द्रविड त्याच्या एकदिवसीय क्रिकेट मधील खराब स्ट्राईक रेट मुळे वारंवार टिकेचा धनी होत होता.[८४] अनेक कारणांमुळे त्याच्यावर टीका झाली, एकदिवसीय क्रिकेटच्या शैलीशी त्याला जुळवून घेता येत नसे, स्ट्राइक रोटेट करणे त्याला जमत नसे तसेच मोठे फटके खेळण्यात तो कमी पडतो, त्यामुळे इतर फलंदाजांवर दबाव येई[११५] १९९९ साली हे सर्व बदलले.[८४] त्याने विविध फटके आपल्या भात्यात आणण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्याचा खेळ बदलला. तसेच एकदिवसीय क्रिकेटसाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारे आपली फलंदाजी शैली बदलली.[११५]
+नवीन वर्षात त्याने त्याची एकदिवसीय मोहिम सुरू केली ती तौपो येथे न्यू झीलंड विरुद्ध १ षट्कार आणि १० चौकारांनीशी १२३ चेंडूंत १२३ धावा करून,[११६], त्याच्या एक आठवडा आधी हॅमिल्टन कसोटी मध्ये त्याने दोन्ही डावांत शतके झळकावली होती.[६८] पुढच्या चार सामन्यात त्याने आणखी १८६ धावा केल्या आणि ७७.२५ च्या सरासरीने ५ सामन्यांत ३०९ धावा करून मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी राहिला.[११७] इडन पार्क येथील चवथ्या सामन्यातील ७१ चेंडूंती ५१ धावांनी त्याला त्याचा चवथा आणि भारताच्या विजयास कारणीभूत ठरलेला पहिलाच सामनावीराचा पुरस्कार मिळवून दिला,[११८] त्याला या पूर्वी सामनावीराचा पुरस्कार मिळालेल्या सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला होता.
+नागपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध पेप्सी चषक, १९९८-९९ मध्ये द्रविडने आणखी एक शतक ठोकले,[११९] एक महिना आधी त्याने श्रीलंकेविरुद्धच आशियायी कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत शतक काढले होते.[१२०] पुढच्याच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ४ षटके गोलंदाजी केली आणि सईद अन्वरला बाद केले, तो त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलाच बळी ठरला. उर्वरित स्पर्धेत तो फारशा धावा करू शकला नाही. त्यानंतर त्याच्या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणूनच कि काय, त्याने शारजा मधल्या कोका-कोला चषक, १९९८-९९ मध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान विरुद्ध अर्धशतके केली.[१२१] मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा नियुक्त यष्टिरक्षक नयन मोंगियाला दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले आणि द्रविडने यष्टिरक्षकाची धुरा सांभाळली. त्याने सुनील जोशीच्या गोलंदाजी वर ग्रॅमी हिकला यष्टिचीत केले, आणि तो त्याचा यष्टिरक्षक म्हणून पहिला बळी ठरला.[१२२] त्याने सामन्यात आणखी एक झेलसुद्धा घेतला. मालिकेत पाच सामन्यांत त्याने भारताकडून सर्वात जास्त, १८८ धावा केल्या,[१२३] परंतु विश्वचषकाआधीच्या त्याच्या शेवटच्या सामना आणि पाकिस्तानविरुद्ध मालिकेच्या अंतिम सामन्यात तो शून्यावर बाद झाला.[१२४]
+द्रविडने विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केले ते दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होव येथे, त्यात त्याने ५४ धावा केल्या, परंतु झिम्बाब्वेविरुद्ध पुढच्याच सामन्यात तो अवघ्या १३ धावांवर बाद झाला.[१२५] भारताने दोन्ही सामने गमावले.[१२६] सुपर सिक्स फेरीमध्ये पात्र होण्यासाठी भारताला पुढील तीनही सामने जिंकावे लागणार होते. द्रविडने त्याचे विश्वचषक स्पर्धेतील पहिले शतक झळकावले ते ब्रिस्टॉल येथे केन्या विरुद्ध, ज्यात त्याने सचिन तेंडूलकर सोबत नाबाद २३७ धावांची भागीदारी केली, त्यात त्याचा वाटा होता १०४* धावांचा.[१२७] भारताने सामना ९४ धावांनी जिंकला. सामन्यादरम्या मोंगियाला दुखापत झाल्याने द्रविडला त्याच्या बदली यष्टिरक्षण करणे भाग पडले.[१२८] पुढच्या टाऊंटन येथील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही दुखापतीतून मोंगिया न सावरल्याने, द्रविडलाच यष्टिरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले.[१२९] तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत द्रविडने १४ चौकार आणि एका षट्कारासह फक्त १२९ चेंडूंत १४५ धावा केल्या, आणि विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात लागोपाठ दोन शतके झळकाविणारा तो फक्त दुसरा फलंदाज ठरला.[१२९] त्याने सौरव गांगुली सोबत ३१८ धावांची भागीदारी केली, जी एकदिवसीय इतिहासातील एकमेव त्रिशतकी भागीदारी होय.[१३०] भारताने सामना १५७ धावांनी जिंकला[१३१] इंग्लंडविरुद्ध गट फेरीच्या शेवटच्या सामन्यात त्याने आणखी एक अर्धशतक झळकावले.[१२५] भारताने सामना जिंकला आणि गटात दुसरा क्रमांक मिळवून सुपर सिक्स फेरीत प्रवेश केला.[१३२] सुपर सिक्सच्या तीन सामन्यांत त्याने ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यू झीलंड विरुद्ध अनुक्रमे २. ६१ आणि २९ धावा केल्या.[१२५] भारताने पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवला परंतु इतर दोन सामन्यांत पराभव झाल्याने गुणतक्त्यात भारताला शेवटचे स्थान मिळाले.[१२६][१३२] स्पर्धेमध्ये ८ सामन्यांत ६५.८५ची सरासरी आणि ८५.५२ च्या स्ट्राइक रेटने द्रविडने ४६१ धावा केल्या. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[१३३] जरी भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आले,[१२६][१३२] द्रविडच्या विश्वचषकातील यशामुळे तो क्रिकेटच्या दोन्ही प्रकारांमध्ये भारताचा क्र. ३चा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून उदयास आला.
+विश्वचषकानंतर द्रविडच्या कामगिरीत पुन्हा एकदा घसरण झाली. ऑगस्ट १९९९ मध्ये पार पडलेल्या आयवा चषक स्पर्धेतील ४ सामन्यांत त्याला फक्त ४० धावा करता आल्या. शेवटी सिंगापूर चॅलेंज स्पर्धेत तो पुन्हा एकदा भरात आला. स्पर्धेत भारतातर्फे सर्वात जास्त धावा द्रविडने केल्या ज्यात अंतिम सामन्यातील एका शतकाचा समावेश होता. डीएमसी चषक स्पर्धेतही तो भारतातर्फे सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता. सिंगापूर चॅलेंज स्पर्धेत वेस्ट इंडीजने भारताला मात दिली परंतु त्याचा बदला भारतीय संघाने त्यांना डीएमसी चषकात २-१ ने हरवून घेतला. आताशा, द्रविड भारताचा यष्टीरक्षक म्हणून तयार होत होता. त्याने शेवटच्या १० सामन्यांत ४ वेळा यष्टीरक्षण केले होते. केन्या मधील एलजी चषक स्पर्धेतही तो जास्त छाप पाडू शकला नाही. तेथे त्याने ४ सामन्यांत ८१ धावा केल्या.
+विश्वचषकानंतर कसोटी क्रिकेट मध्ये मात्र द्रविडची सुरुवात एकदम सकारात्मक झाली. त्याने भारतात खेळवल्या गेलेल्या न्यू झीलंड विरुद्धच्या ३ सामन्याच्या मालिकेतील मोहालीतील पहिल्याच कसोटीमध्ये पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या ८३ धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात शतक केले, त्यामुळे भारताला सामना अनिर्णित राखण्यात यश मिळाले. ह्या आधी द्रविडच्या नावे २९ कसोटी सामन्यांमध्ये ५ शतके होती, जी सर्व परदेशी खेळल्या गेलेल्या सामन्यांतील होती. हे त्याचे मायदेशी झळकावलेले पहिलेच शतक. ह्या खेळीव्यतिरिक्त संपूर्ण मालिकेत तो संघर्ष करताना दिसला.
+परंतू त्यानंतरच्या भारताने ३-२ अशा जिंकलेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. त्याने ५ सामन्यांत ६०ची सरासरी आणि ८३.८२ च्या स्ट्राईक रेटने २४० धावा केल्या.[१३४] हैदराबाद मधील दुसऱ्या सामन्यात त्याने १५३ धावांची, त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली, ज्यात १५ चौकार आणि २ षट्कारांचा समावेश होता. त्यावेळी त्याने सचिन तेंडूलकरसोबत एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील विश्वविक्रमी ३३१ धावांची भागीदारी केली. ह्या कामगिरीने द्रविडने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील एका यशस्वी वर्षाची सांगता केली. १९९९ मध्ये त्याने ४३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत ४६.३४ची सरासरी आणि ७५.१६ च्या स्ट्राईक रेट ने १७६१ धावा केल्या. तसेच त्याने दोनवेळा ३००+ धावांची भागीदारी केल्या.
+डिसेंबर १९९९ मध्ये भारत ३ कसोटी सामन्यांची मालिका आणि त्रिकोणी एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. कसोटी मालिकेत द्रविडची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली, ६ डावांत तो १५.५० च्या सरासरीने फक्त ९३ धावा करू शकला.[१३५]. भारताला त्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश मिळाला. परंतु त्या नंतरच्या कार्लटन आणि युनायटेड मालिका, १९९९-२००० ह्या त्रिकोणी मालिकेमध्ये त्याने समाधानकारक कामगिरी करताना ३ अर्धशतके केली.
+द्रविडची कसोटीतील खराब कामगिरी त्यानंतर मायदेशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत तशीच सुरू राहिली. भारताला मालिकेत पुन्हा एकदा ०-२ असा व्हाईटवॉश मिळाला. ह्या अपमानास्पद पराभवानंतर मार्च २००० मध्ये सचिन तेंडूलकरने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी सौरव गांगुली उप-कर्णधार होता, त्याला कर्णधार पदावर बढती देण्यात आली आणि द्रविडला उप-कर्णधार करण्यात आले.
+नव्याने नियुक्त झालेल्या उप-कर्णधाराला उभयसंघांतील एकदिवसीय मालिकेत समाधान कारक यश मिळाले. द्रविडने ५ सामन्यांत २ अर्धशतकांसह ४१.६० च्या सरासरीने २०८ धावा केल्या. त्याशिवाय त्याने मालिकेत गोलंदाजी करताना ३ गडी बाद केले. कोचीमधी पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९ षटकांमध्ये ४३ धावांच्या मोबदल्यात २ गडी बाद केले, ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी राहिली.[१३६] त्याची मालिकेतील गोलंदाजी सरासरी २२.६६ अशी सर्व गोलंदाजांमध्ये उत्कृष्ट होती. भारताने मालिका ३-२ अशी जिंकली
+उभयसंघातील ह्या मालिकेनंतर लगेचच भारतीय संघ त्रिकोणी मालिकेसाठी शारजाला रवाना झाला. भारतीय संघाचे प्रदर्शन ह्या मालिकेत खूपच खराब झाले आणि संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळू शकला नाही. द्रविडने ४ सामन्यांत २२.२५ च्या सरासरीने ८९ धावा केल्या, असे असूनही तो मालिकेतील भारताचा दुसरा सर्वोत्तम फलंदाज होता, ह्यावरूनच भारतीय फलंदाजीच्या वाईट कामगिरीची कल्पना येते.[१३७] याच्या एका आठवड्यानंतर दक्षिण आफ्रिका मॅच फिक्सिंग स्कॅंडल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उघडकीस आले, आणि त्याने अझरुद्दीन आणि क्रोन्ये सहित भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या खेळाडूंना चांगलंच वेढलं.
+काउंटी क्रिकेट खेळून इंग्लंडच्या वातावरणात आपल्या फलंदाजीत, जास्तीत जास्त सखोलता आणण्यासाठी द्रविड नेहमीच उत्सुक असे. भारतीय संघ न्यू झीलंडच्या १९९८-९९ च्या दौऱ्यावर असताना, त्याने तत्कालीन प्रशिक्षक आणि न्यू झीलंडचा माजी क्रिकेट खेळाडू जॉन राईट यांच्याशी त्याबद्दल चर्चा केली. राईट त्यावेळी द्रविडच्या कामगिरीवर आणि विशेषतः हॅमिल्टन मध्ये केलेल्या दोन शतकांमुळे खूपच खूष होते. त्या चर्चेल त्यावेळी यश आले जेव्हा त्याने एप्रिल २००० मध्ये केंट काउंटी संघाविरुद्ध काउंटी पदार्पण केले. गांगुलीने सुद्धा त्याच सामन्यात विरोधी संघात पदार्पण केले
+केंटची ऑफर हा द्रविडसाठी एक स्वागतार्ह बदल होता. मॅच फिक्सिंग वादंगामुळे भारतीय क्रिकेटला खूप जास्त नकारात्मकतेने वेढले होते. द्रविडसुद्धा धावांसाठी संघर्ष करत होता. मोहालीतील न्यू झीलंडविरुद्धच्या एका शतकाशिवाय १९९९-२००० च्या मोसमात द्रविडने एकही लक्षवेधी खेळी केली नव्हती. काउंटी क्रिकेटने त्याला "नव्या वातावरणात जाण्याची" आणि "आराम" करण्याची संधी दिली. इंग्लंड मधील विविध प्रकारच्या खेळपट्ट्या व हवामान आणि व्यावसायिक क्रिडापटूंविरुद्ध तिखट काउंटी क्रिकेटचा एक संपूर्ण मोसम ह्यामुळे त्याला अधिक क्रिकेट प्रशिक्षणाची संधी मिळाली.
+द्रविडने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला. केंटकडून खेळताना त्याच्या दुसऱ्या सामन्यात त्याने १८२ धावा केल्या आणि दौऱ्यावर असलेल्या झिम्बाब्वेवर केंटने एक डाव आणि १६३ धावांनी मात दिली. दौऱ्यावरच्या ७ प्रथम श्रेणी सामन्यांपैकी फक्त केंट संघच झिम्बाब्वेला हरवू शकला. सरे विरुद्धच्या अनिर्णित सामन्यात त्याने आणखी एक अर्धशतक केले. जून २०००, मध्ये द्रविडला त्याची राष्ट्रीय कर्तव्ये पार पाडण्यासाठी एका काउंटी सामन्याला मुकावे लागले.
+भारतीय संघ चांगल्या मनस्थितीत नव्हता, आणि सहाजिकच आशिया चषक, २००० मध्ये संघाची कामगिरी निराशाजनक झाली. द्रविडचे १९९९-०० मोसमातील खराब प्रदर्शन आशिया चषक मालिकेमध्ये सुद्धा तसेच चालू राहिले. परंतु जेव्हा तो केंट संघात परतला तेव्हा त्याच्या कोणत्याही खुणा दिसल्या नाहीत. काउंटी क्रिकेट मधील त्याचा चांगला फॉर्म तसाच सुरू राहिला.
+जुलै २०००, मधील पोर्ट्समाऊथ मधील हॅम्पशायरविरुद्धचा सामना हा वॉर्न आणि द्रविड दोन महान खेळाडूंमधली जणू एक शक्तिपरीक्षाच होता. आणि त्यामध्ये द्रविडने बाजी मारली. घरच्या संघातल्या स्पिनर्सला साजेशा खेळपट्टीवर वॉर्नने ४ बळी घेतले परंतु तो सर्वात महत्त्वाच्या द्रविडला बाद करू शकला नाही. १५/२ या धावसंख्येवर खेळायला येत त्याने २९५ चेंडूंत १३७ धावा केल्या, हे त्याचे काउंटी चॅम्पियनशीप मधील पहिलेच शतक होते. दुसऱ्या डावात त्याने नाबाद ७३ धावा केल्या आणि केंटला सहा गडी राखून विजय मिळवून दिला. वॉर्नला एकही बळी मिळाला नाही.
+मोसमातील शेवटच्या काउंटी सामन्यात, केंटला ‘दुसऱ्या गटात’ जाण्यापासून वाचण्यासाठी एका अतिरिक्त (बोनस) गुणाची गरज होती. द्रविडने ७७ धावांची खेळी करून त्यांना तो एक अतिरिक्त गुण मिळवून दिला आणि संघाला ‘पहिल्या गटात’ कायम ठेवले.
+२ शतके आणि ८ अर्धशतकां सहीत ५५.५० च्या सरासरीने, १६ प्रथमश्रेणी सामन्यांत १२२१ धावांसहित द्रविडने त्याच्या यशस्वी काउंटी मोसमाचा शेवट केला. केंटच्या फलंदाजीची धुरा त्याने एकहाती खांद्यावर घेतली होती. त्याच कालावधीतील केंटचा दुसरा सर्वोत्कृष्ट फलंदाज, पॉल निक्सनने, १७ सामन्यांत ३३.३५ च्या सरासरीने ५६७ धावा केल्या. केंट काउंटी मोहिमेत त्याने फक्त फलंदाजीच नव्हे तर १४ झेल पकडून एक क्षेत्ररक्षक म्हणून आणि ३२.०० च्या सरासरीने ४ गडी बाद करून एक गोलंदाज म्हणूनही योगदान दिले.
+नव्या आंतरराष्ट्रीय मोसमाला सुरुवात झाली आणि नव्याने नियुक्त झालेल्या कर्णधार आणि उपकर्णधार, गांगुली आणि द्रविडपुढे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे आव्हान होते ते मॅच-फिक्सींग घोटाळ्यांच्या खोल गर्तेत गेलेल्या संघाला नवी उभारी देण्याचे. आयसीसी नॉकआऊट ट्रॉफी, २००० मध्ये भारतीय संघ जोमाने खेळला आणि केन्या, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेला एकामागोमाग एक पराभूत करीत, अंतिम सामन्यात पोहोचला. अंतिम सामन्यात न्यू झीलंडविरुद्ध भारताला पराभव पत्करावा लागला, परंतु स्पर्धेतील संघाच्या आवेशपूर्ण कामगिरीमुळे प्रेक्षकांचा भारतीय क्रिकेटवरील विश्वास पुर्नस्थापित होण्यास मदत झाली. द्रविडने ४ सामन्यांत २ अर्धशतके आणि ५२.३३ च्या सरासरीने १५७ धावांचे योगदान दिले. त्यानंतर कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी, २००० मध्ये पहिल्या दोन सामन्यांत त्याने ८५ धावा केल्या. झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्याने त्यानंतरच्या सामन्यांत तो खेळू शकला नाही.
+भारताने नव्या कसोटी मोसमाची सुरुवात बांगलादेशविरुद्ध ९-गड्यांनी विजय मिळवून केला. सामन्यातील दुसऱ्या डावात ६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द्रविडने ५ चौकार आणि १ षट्कारासहीत ४९ चेंडूत ४१ धावांची जलद खेळी केली. परंतू, द्रविडच्या कारकिर्दीतील एक खराब हिस्सा खऱ्या अर्थाने संपला तो पुढच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेत, जी जॉन राईट यांचीही भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून पहिलीच मालिका होती. न्यू झीलंडविरुद्ध मोहाली मध्ये शेवटचे शतक केल्यानंतर द्रविडने आतापर्यंत ८ कसोटी सामन्यांत २३.३३ च्या सरासरीने अवघ्या ३५० दावा केल्या ज्यात एकाही अर्धशतकाचा समावेश नव्हता. भारताच्या ह्या उप-कर्णधाराने धावांचा दुष्काळ संपवला आणि नव्या भारतीय प्रशिक्षकाचे स्वागत केले ते, त्याच्या पहिल्या द्विशतकाने. त्याने पहिल्या डावात नाबाद २०० आणि दुसऱ्या डावात नाबाद ७० धावा केल्या आणि भारताला झिम्बाब्वेविरुद्ध ९-गड्यांनी सहज विजय मिळाला. दुसऱ्या अनिर्णित राहिलेल्या कसोटीत त्याने १६२ धावा केल्या आणि ४३२.०० च्या सरासरीने मालिका संपवली. भारतीय फलंदाजातर्फे एका मालिकेतील ही सर्वाधिक सरासरी आहे.[१३८]
+भारत आणि झिम्बाब्वे दरम्यानच्या पाच सामन्यांच्या द्विदेशीय एकदिवसीय मालिकेमधील फक्त दुसऱ्या सामन्यात द्रविडने एकमेव अर्धशतक झळकावले, परंतु ही मालिका द्रविडच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. गांगुलीवरच्या एका सामन्याच्या बंदीमुळे मालिकेतील ५व्या सामन्यात पहिल्यांदाच द्रविडने भारताचे नेतृत्व केले. सामन्यात आगरकरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर, भारताने त्याच्या कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात ३९ धावांनी विजय मिळवला.[१३९]
+३ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी २००१ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. ह्या दौऱ्याला "फायनल फ्रंटियर" असे म्हटले जाते, कारण स्टीव्ह वॉचा संघ लागोपाठ १५ कसोटी सामने जिंकल्यानंतर भारतात आला होता. पहिल्या कसोटीत भारताला १० गड्यांनी सहज हरवून ऑस्ट्रेलियाच्या संघाने लागोपाठ १६ कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला. पहिल्या डावात द्रविडने ९ धावा केल्या आणि भारताचा डाव १७६ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात द्रविडने, तेंडूलकरसोबत थोडाफार प्रतिकार केला. सामन्यात एका क्षणी द्रविडने मारलेला पुलचा फटका चुकला आणि स्लेटरने त्याचा झेल पकडला. परंतु तिसऱ्या पंचांच्या मते तो झेल स्वच्छ नव्हता आणि त्यांनी द्रविडला नाबाद दिले. त्यावेळी स्लेटरची द्रविड आणि मैदानावरच्या पंचांची बाचाबाची झाली. द्रविडचा १९६ चेंडूंचा प्रतिकार वॉर्नने त्याला ३९ धावांवर त्रिफळाचीत करून संपवला.
+इडन गार्डन्सवरच्या दुसऱ्या कसोटीमध्येही ऑस्ट्रेलियाचा विजयरथ न थांबवता येण्याजोगा वाटत होता, जेव्हा संघ लागोपाठ १७व्या कसोटी विजयाच्या मार्गावर होता. नाणेफेक जिंकून फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात ४४५ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या भारतीय संघाचा अवघ्या १७१ धावांत खुर्दा उडाला आणि ऑस्ट्रेलियाला २७४ धावांची आघाडी मिळाली. द्रविडने ८२ चेंडूंत २५ धावा केल्या आणि सलग दुसऱ्यांदा वॉर्नच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. डावामध्ये द्रविडपेक्षा जास्त धावा फक्त लक्ष्मणने केल्या. अपेक्षेनुसार स्टीव्ह वॉने भारताला फॉलो-ऑन दिला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या लक्ष्मणला चांगल्या भरात नसलेल्या द्रविडऐवजी तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली, आणि द्रविडला ६व्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवण्यात आले. फलंदाजांनी दुसऱ्या डावात पहिल्यापेक्षा चांगले प्रदर्शन करूनही, अजूनही भारतीय संघाला पराभव समोर दिसत होता. द्रविड ६व्या क्रमांकावर फलंदाजीला आला तेव्हा धावफलकावर ४ बाद २३२ धावा लागल्या होत्या आणि डावाचा पराभव टाळण्यासाठी भारताला अजूनही ४२ धावांची गरज होती. ३ऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या लक्ष्मणच्या साथीने द्रविडने आणखी पडझड होऊ न देता दिवसअखेर पर्यंत किल्ला लढवला. दिवसाच्या शेवटी भारताच्या ४ बाद २५४ धावा झाल्या ज्यात लक्ष्मण १०९ आणि द्रविड ७ धावांवर नाबाद होता.
+चौथ्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा भारत अजूनही २० धावांनी मागे होता आणि संपूर्ण दोन दिवसांचा खेळ बाकी असताना भारताचे केवळ ६ गडी बाकी होते, ऑस्ट्रेलियासाठी आणखी एक सहजसाध्य विजय दृष्टीपथात होता. परंतु चौथ्या दिवशी जे घडले त्यामुळे लक्ष्मण आणि द्रविडचे नाव क्रिकेटच्या इतिहासात कायमचे कोरले गेले. लक्ष्मण आणि द्रविडने बाद न होता संपूर्ण दिवस फलंदाजी केली. स्टीव्ह वॉने तब्बल ९ गोलंदाज वापरले, परंतु लक्ष्मण आणि द्रविडने मॅकग्रा-वॉर्न आणि कंपनीला भीक न घालता स्वतःच्या इच्छेनुसार धावा केल्या, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला त्यांनी पूर्णपणे निष्प्रभ केले. दिवसाच्या सुरुवातीचा धावफलक होता २५४/४ आणि दिवसाच्या शेवटी ५८९/४. चौथ्या दिवशी जोडीने अनेक विक्रम मोडीत काढत ३३५ धावांची भर घातली. मालिकेच्या सुरुवातीला आलेल्या अपयशामुळे टीकाकारांच्या टीकेचा धनी झालेल्या द्रविडने त्याच्या लौकिकाविरुद्ध प्रेस बॉक्सच्या दिशेला हावभाव करीत शतक साजरे केले. दिवसाच्या अखेरीस तो १५५ धावांवर आणि लक्ष्मण २७६ धावांवर नाबाद राहिले.
+पाचव्या दिवशी स्वतःच्या धावसंख्येत अवघ्या ५ धावांची भर घालून, त्रिशतकाच्या जवळ असताना २८१ धावांवर लक्ष्मण तंबूत परतला, आणि ३७५ धावांची ऐतिहासिक भागीदारी संपुष्टात आली. परंतु १८० धावांवर धावचीत होईपर्यंत द्रविड तसाच पुढे खेळत राहिला. कर्णधार गांगुलीने तळाच्या फलंदाजांना थोडी फटकेबाजी करण्याची संधी देऊन ६५७/७ ह्या धावसंख्येवर डाव घोषित केला, आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ७५ षटकांमध्ये ३८४ धावांचे आव्हान दिले. लक्ष्मण-द्रविडच्या भागीदारीने भारतासाठी सामनाच खेचून आणला नाही तर संघामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला. प्रेरणा मिळालेल्या भारतीय संघाने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि ऑस्ट्रेलियाला ६८.३ षटकांमध्ये २१२ धावांवर सर्वबाद केले. भारताने सामना १७१ धावांनी जिंकून फॉलो-ऑन नंतर सामना जिंकलेला केवळ दुसरा संघ बनला.
+चेन्नईमधील तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात द्रविडने ८१ धावा केल्या आणि ४ झेल पकडले, आणि एका अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाला २ गड्यांनी मात देत मालिका २-१ अशी खिशात घातली. मालिकेमध्ये ५६.३३ च्या सरासरीने ३३८ धावा अशी अप्रतिम कामगिरी करूनही द्रविडला हवेहवेसे वाटणारे फलंदाजीतील क्र. ३ चे स्थान गमवावे लागले.
+५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील त्याच्या घरच्या मैदानावरील १ल्या सामन्यात द्रविडने ८० धावा केल्या आणि भारताने सामना ६० धावांनी जिंकला. उर्वरित ४ सामन्यांत त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही आणि ऑस्ट्रेलियाने मालिका ३-२ अशी जिंकली.
+एप्रिल २००१ ते मार्च २००२ दरम्यान भारतीय संघ १२ कसोटी सामने खेळला. ज्यामध्ये प्रत्येकी २ झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये(३री कसोटी अनधिकृत घोषित केली गेली), श्रीलंकेमध्ये ३ आणि मायदेशी इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची तर झिम्बाब्वेविरुद्ध २ सामन्याची मालिका ह्यांचा समावेश होता. द्रविडची कामगिरी त्याच्या लौकिकास साजेशी नव्हती, त्याने १२ कसोटी सामन्यांमध्ये ३९.३५ च्या सरासरीने ६६९ धावा केल्या.
+झिम्बाब्वेमध्ये त्याने पहिल्या दौरा सामन्यात १३४ चेंडूंत १३७ धावा केल्याने तो चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होता. परंतु कसोटी मालिकेत त्याने एकमेव अर्धशतक केले आणि मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. मालिकेत त्याने ६९.०० च्या सरासरीने १३८ धावा केल्या.
+त्यानंतर १४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान श्रीलंकेत झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त तेंडूलकर आणि लक्ष्मणच्या अनुपस्थितीत द्रविडला वरच्या क्रमांकावर बढती मिळाली. पहिल्या कसोटीत तो ४थ्या स्थानावर आणि उर्वरित दोन कसोट्यांमध्ये तो त्याच्या आवडत्या ३ऱ्या स्थानावर फलंदाजीस उतरला. दुसऱ्या कसोटीच्या ४थ्या डावात ३ऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन त्याने ७५ धावांची एक महत्त्वाची खेळी केली आणि भारताने २६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. मालिकेमध्ये तो भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने ४७.०० च्या सरासरीने २ अर्धशतकांसहीत २३५ धावा केल्या. भारताने मालिका १-२ अशी गमावली.
+दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर पहिल्या कसोटीत सलामीस उतरलेला द्रविड संपूर्ण अपयशी ठरला आणि भारताने सामना गमावला. दुसऱ्या कसोटीत, भारतासमोर विजयासाठी एक संपूर्ण दिवस आणि ४१ षटकांमध्ये ३९५ धावांचे आव्हान होते. आधीच्या तीन डावांमध्ये १०० षटके सुद्धा खेळता न आलेल्या भारतीय संघाची सुरुवातही अडखळत झाली. धावफलकावर शून्य धावा असतानाच भारताचा पहिला गडी बाद झाला. परंतु द्रविडने, दीप दासगुप्तासोबत १७१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भागीदारी ८३.२ षटके सुरू राहिल्यामुळे सामना भारताच्या दृष्टीने सुरक्षित झाला होता. खराब हवामानाचाही भारताला काहीसा फायदा झाला, डावामध्ये फक्त ९६.२ षटके टाकली गेली आणि सामना अनिर्णितावस्थेत संपला. दुसऱ्या कसोटी दरम्यान गाजलेल्या माईक डेनिस प्रकरणामुळे तिसरा कसोटी सामना अनधिकृत म्हणून घोषित करण्यात आला, ज्यामध्ये द्रविडने दुखापतग्रस्त गांगुलीच्या ऐवजी कर्णधारपदाची धुरा सांभाळली. भारताने तो सामना डावाने गमावला.[१४०] पोर्ट एलिझाबेथमधील सामना वाचवणारी ८७ धावांची खेळी वगळता द्रविडच्या पदरी मालिकेत दारुण अपयशच आले. त्याने २ कसोटी सामन्यांत २५.५० च्या सरासरीने अवघ्या १०२ धावा केल्या.[१४१]
+नंतरच्या मायदेशी खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत त्याने ३ सामन्यांतील ४ डावांत ४०.६६ च्या सरासरीने एका अर्धशतकासहित १२२ धावा केल्या[१४२] आणि झिम्बाब्वे विरुद्ध कसोटी मालिकेमध्ये त्याने ३ डावांमध्ये २४.०० च्या सरासरीने अवघ्या ७२ धावा केल्या ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता.[१४३]
+२००१-०२ च्या कसोटी मोसमातील अपयशाची भरपाई द्रविडने एकदिवसीय सामन्यांतील चांगल्या प्रदर्शनाने केली. झिम्बाब्वेतील त्रिकोणी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने ६४ चेंडूंत नाबाद ७२ धावा केल्या आणि भारताला ४ गडी व ४ चेंडू राखून विजय मिळवून दिला. त्या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. मालिकेतील ५ सामन्यांत त्याने १०१.६८चा स्ट्राईक रेट आणि ४०.३३ च्या सरासरीने १२१ धावा केल्या. १०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने १०० पेक्षा जास्त धावा करणारा तो मालिकेतील एकमेव खेळाडू होता.[१४४]
+श्रीलंकेतील त्रिकोणी मालिकेमध्ये, भारताने पहिले लागोपाठ तीन सामने गमावले आणि स्पर्धेतून बाद होण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला. दुखापतग्रस्त तेंडूलकर आणि झहीर व बंदी असलेल्या गांगुलीच्या अनुपस्थितीत द्रविडने ४थ्या सामन्यात संघाचे नेतृत्व केले आणि भारताला मालिकेतील पहिला विजय मिळवून दिला. शेवटच्या तीनही साखळी सामन्यांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण खेळी करून संघाला लागोपाठ तीन विजय मिळवून देण्यास आणि परिणामतः अंतिम सामन्यासाठी पात्र होण्यास हातभार लावला. भारताने श्रीलंकेविरुद्धचा अंतिम सामना १२१ धावांनी गमावला. मालिकेमध्ये भारतातर्फे सर्वाधिक धावा द्रविडच्या होत्या. त्याने ७ सामन्यांमध्ये ५१.८० च्या सरासरीने २५९ धावा केल्या.[१४५]
+त्यानंतरच्या दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या गेलेल्या स्टॅंडर्ड बँक त्रिकोणी मालिकेत द्रविडने पुन्हा एकदा चांगले प्रदर्शन केले. त्याने ५ डावांमध्ये ७१.८१चा स्ट्राईक रेट आणि ५३.५० च्या सरासरीने २१४ धावा केल्या ज्यात ३ अर्धशतकांचा समावेश होता.[१४६] अंतिम सामन्यासहित शेवटच्या तीन सामन्यांत त्याने यष्टिरक्षण करताना ३ खेळाडूंना यष्टिचीत केले केले.
+दक्षिण आफ्रिकेचा दौरा संपता संपता द्रविडचा उजवा खांदा दुखण्यास सुरुवात झाली. मायदेशी खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर त्याने इंग्लंडविरुद्ध ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुखऱ्या खांद्यावर उपचार घेण्यास सुरुवात केली. झिम्बाब्वेविरुद्ध मायदेशी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये त्याने पुनरागमन केले आणि दुसऱ्या सामन्यातील ५९ चेंडूंतील ६६ धावांच्या खेळीसह ५ सामन्यांत ३८.३५ च्या सरासरीने १५३ धावा केल्या.[१४७]
+एप्रिल २००२ मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला. जॉर्जटाऊन येथील पहिल्या कसोटी सामन्यात द्रविडने त्याचे दहावे आणि परदेशातले ६वे शतक केले. मर्व्हिन डिलनचा एक उसळता चेंडू जबड्याला लागून सूज आलेली असताना, द्रविडने नाबाद १४४ धावा केल्या, ज्यामुळे भारताला फॉलो-ऑन टाळता आला.[१४८] सामना अनिर्णितावस्थेत संपला. पोर्ट ऑफ स्पेन मधील सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा ३७ धावांनी पराभव केला. द्रविडने एक अर्धशतक आणि ४ झेल असे स्वतःचे योगदान दिले. सेंट जॉन्स येथील चौथ्या अनिर्णित राहिलेल्या कसोटीत द्रविडने ९१ धावा केल्या. त्याने ११८ धावांवर फलंदाजी करत असताना रिडली जेकब्सला बाद केले, तो त्याचा कसोटी क्रिकेटमधील एकमेव बळी. ५ सामन्यांची मालिका भारताने १-२ अशी गमावली. मालिकेत भारतातर्फे ५७.७१ च्या सरासरीने ४०४ धावा करून द्रविड भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता.[१४९] द्विदेशीय एकदिवसीय मालिकेमध्ये मात्र द्रविड सपशेल अपयशी ठरला. परंतु त्याने मालिकेमध्ये यष्टिरक्षण करताना २ गडी बाद केले (१ झेल आणि १ यष्टिचीत).
+यानंतर भारतीय संघ ६ वर्षांनंतर पहिल्यांदाच, २२ जून ते ९ सप्टेंबर दरम्यान इंग्लंडच्या प्रदीर्घ दौऱ्यावर गेला. ह्या दौऱ्यामध्ये द्रविड त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर होता. दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय त्रिकोणी मालिकेने झाली, ज्यामध्ये भारत आणि इंग्लंडशिवाय श्रीलंकेच्या संघाचा समावेश होता. द्रविडने ह्या मालिकेतही त्याचे क्षेत्ररक्षणाचे काम चालूच ठेवले. लॉर्डस् वरील मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, ३ फलंदाज बाद करण्यात त्याचा सहभाग होता (२ झेल आणि १ यष्टिचीत) आणि त्यानंतर त्याने नाबाद ७३ धावांची खेळी केली आणि युवराज सिंग सोबत भारताला इंग्लंडविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवून दिला.[१५०] श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील ६व्या एकदिवसीय सामन्यात त्याने १ झेल घेतला आणि ५० धावा केल्या. भारताने सामना ४ गडी राखून जिंकला आणि द्रविडला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[१५१] अंतिम सामन्यात भारताने ३२५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडवर २ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला.[१५२] मालिकेत द्रविडने ४९.०० च्या सरासरीने ३ अर्धशतकांसह २४५ धावा केल्या. मालिकेत भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज होता.[१५३] तसेच तो, मालिकेमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा यष्टिरक्षक होता (९ बळी, ६ झेल व ३ यष्टीचीत).[१५४]
+४ सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी द्रविडने हॅम्पशायरविरुद्ध सराव सामन्यात अर्धशतक केले.[१५५] लॉर्डस् वरील पहिल्या सामन्यात त्याने ४६ आणि ६३ धावा केल्या. भारताने सामना १७० धावांनी गमावला.[१५६] दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात तो अपयशी ठरला परंतु भारताने ३५७ धावा केल्या. मायकेल वॉनच्या १९७ धावांमुळे इंग्लंडने ६१७ एवढी प्रचंड धावसंख्या उभारली आणि पहिल्या डावात २६० धावांची आघाडी घेतली. त्यात दुसऱ्या डावात ११ धावांच्या मोबदल्यात दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्याने भारताच्या संघावर चिंतेचे सावट पसरले. परंतु त्यानंतर द्रविडचे शतक तसेच तेंडूलकर आणि गांगुलीच्या अर्धशतके आणि तळाच्या फलंदाजांनी केलेल्या चिवट फलंदाजीमुळे भारताला सामना अनिर्णित राखण्यात यश आले.[१५७]
+तिसरी कसोटी हेडींग्लेच्या मैदानावर झाली, जे तेजगती गोलंदाजांसाठी अनुकूल मानले जाते. गांगुलीने नाणेफेक जिंकून अच्छादलेल्या सकाळी प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. इंग्लंडचा कर्णदार नासिर हुसेनने चार तेजगती गोलंदाजांचा ताफा निवडला होता, ज्यात हॉगार्ड, फ्लिन्टॉफ, ट्यूडर आणि कॅडीक यांचा समावेश होता. त्यात अजून वाईट गोष्ट घडली ती, भारताने सातव्याच षटकात १५ धावसंख्येवर सेहवागला गमावले. परंतु त्यानंतर द्रविडने बांगरसोबत डावाला आकार दिला. दोघांनी मिळून उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. त्यांनी अनेकदा चेंडू अंगावर घेतले, परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांना कोणतीही संधी मिळू दिली नाही. दोघांनी मिळून १७० धावांची भागीदारी केली. एका स्तुत्य अर्धशतकानंतर बांगर बाद होईपर्यंत सूर्य ढगातून वर आला होता आणि फलंदाजी करणे सोपे झाले होते. त्यानंतर द्रविडच्या सोबतीला तेंडूलकर आला. द्रविडने त्याचे १२ वे कसोटी शतक पूर्ण केले आणि दोघांनी मिळून १५० धावांची भागीदारी केली. दुसऱ्या दिवसाचे सकाळचे अवघड सत्र खेळून काढल्यानंतर, वारंवार चेंडू लागून, शेकून निघालेला द्रविड शेवटी जाइल्सच्या गोलंदाजीवर १४८ धावा करून यष्टिचीत झाला. जसजसे फलंदाजी करणे सोपे होऊ लागले तसे तेंडूलकर आणि गांगुलीने स्वतःची शतके करीत, इंग्लंडच्या गोलंदाजीची दुर्दशा केली. भारताने डाव ८ बाद ६२८ धावसंख्येवर घोषित केला आणि इंग्लंडला दोनदा सर्वबाद (२७३ व ३०९) करून एक डाव आणि ४६ धावांनी विजय मिळवला. हा भारताचा १९७७/७८ नंतर परदेशी मिळवलेला पहिलाच डावाचा विजय होता. द्रविडच्या सात तासाच्या लढाऊ खेळीचा परिणाम इतका जास्त होता की सचिनने द्रविडपेक्षा ४५ धावा जास्त करूनही (१९३), द्रविडला त्याच्या १४८ धावांसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
+द्रविडने त्याच्या दोन लागोपाठच्या शतकांनंतर ओव्हलवरच्या सामन्यात आणखी एक शतक केले, परंतु यावेळी ते द्विशतक होते. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडने ५१५ धावा केल्यानंतर, द्रविडने २१७ धावा करून भारताची धावसंख्या ५०५ धावांवर नेली. कसोटी आणि मालिका अनिर्णितावस्थेत संपली. द्रविडला लागोपाठ दुसऱ्यांदा सामनावीर घोषित करण्यात आले.[१५८] द्रविडने मालिकेत ३ शतके आणि एका अर्धशतका सहित १००.३३ च्या सरासरीने ६०२ धावा केल्या,[१५९] त्याला वॉन सोबत मालिकावीराचा पुरस्कार विभागून दिला गेला.[१५८]
+दौऱ्यावरील १५ सामन्यांत द्रविडने ७०.५३ च्या सरासरीने १०५८ धावा केल्या, ज्यात १ द्विशतक, २ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश होता.[१६०]
+मुंबईतील वानखेडे मैदानावर वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत शतक केल्यानंतर, लागोपाठ चार कसोटी सामन्यांमध्ये नाबाद १०० धावा करणारा द्रविड पहिलाच भारतीय फलंदाज बनला. तीव्र पेटके (cramps) आणि सतत होणाऱ्या वांतीमुळे (dehydration) द्रविडला १०० धावा केल्यानंतर उपचारांसाठी त्याचा डाव अर्धवट सोडावा लागला. भारताने कसोटी एक डाव आणि ११२ धावांनी जिंकली. उर्वरित दोन कसोट्यांमध्ये द्रविड फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. मालिकेमध्ये त्याने ४९.३३ च्या सरासरीने १४८ धावा केल्या.[१६१] भारताने मालिका २-० अशी जिंकली.
+त्यानंतर झालेल्या द्विदेशीय ७ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये द्रविडने चांगली कामगिरी केली. मालिकेमध्ये द्रविडने ८९.८२चा स्ट्राईक रेट आणि ७५ च्या सरासरीने ३०० धावा केल्या ज्यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. मालिकेमध्ये त्याची सरासरी सर्वात जास्त होती.[१६२] मालिकेमध्ये यष्टीरक्षक म्हणून ७ गडी बाद करण्यात त्याचा सहभात होता. (६ झेल व १ यष्टिचीत). चौथ्या एकदिवसीय सामन्यात, वेस्ट इंडीजने भारतासमोर अशक्यप्राय वाटणारे ३२५ धावांचे विजयी लक्ष्य ठेवले होते. परंतु द्रविडची शतकी खेळी आणि त्याने बांगर सोबत ६व्या गड्यासाठी केलेल्या १०.१ षटकांतील नाबाद ९४ धावांच्या भागीदारीमुळे[१६३] भारताने सामना जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी केली. त्यानंतर त्याने ६व्या सामन्यात पुन्हा अर्धशतक करून भारताला २-३ अशा पिछाडीवरून ३-३ अशी बरोबरी साधून दिली. परंतु शेवटच्या सामन्यासह भारताने मालिका ३-४ अशी गमावली.
+क्रिकेट विश्वचषक, २००३ साठी भारतीय संघाची तयारी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. विश्वचषकाआधीचा संघाचा न्यू झीलंड दौरा एखादे अरिष्टच म्हणावे लागेल. कसोटी मालिकेमध्ये भारताला व्हाईटवॉश मिळाला आणि एकदिवसीय मालिका २-५ अशी गमवावी लागली. भारतातर्फे, द्रविडने कसोटी मालिकेमध्ये सर्वाधिक धावा केल्या[१६४] आणि एकदिवसीय मालिकेमध्ये भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज होता,[१६५] तरीही त्याची कामगिरी म्हणावी तितकी समाधानकारक नव्हती.
+क्रिकेट विश्वचषक, २००३ साठी द्रविडची उप-कर्णधार म्हणून निवड झाली, भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून विश्वचषक जिंकला. संघात आणखी एका फलंदाजाला स्थान मिळावे म्हणून द्रविडने यष्टिरक्षक फलंदाजाची यशस्वी भूमिका पार पाडली. त्याने विश्वचषकातील १० डावांत ५ वेळा नाबाद राहून ६३.६० च्या सरासरीने ३१८ धावा केल्या ज्यात २ अर्धशतकांचा समावेश होता. भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज होता.[१६६]
+त्यानंतरच्या क्रिकेट विश्वचषक, २००७ मध्ये द्रविड भारतीय संघाचा संघाचा कर्णधार होता. ह्यावेळी बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध पराभव पदरी पडल्यामुळे गट फेरीतच भारताचे आव्हान संपुष्टात आले.
+२००३-०४ च्या कसोटी मोसमात, द्रविडने तीन द्विशतके झळकावली ती न्यू झीलंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध.
+न्यू झीलंडविरुद्ध मायदेशी झालेल्या कसोटी मालिकेतील अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात द्रविडने २२२ धावा करून संघातर्फे ५०० धावा उभारण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.[१६७] त्यात त्याने लक्ष्मणसोबत ४थ्या गड्यासाठी १३० धावांची आणि गांगुलीसोबत ५व्या गड्यासाठी १८२ धावांची भागीदारी केली.[१६८] सामना अनिर्णित राहिला. दुसऱ्या सामन्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला, तरीही मालिकेत ७८.२५ च्या सरासरीने ३१३ धावा केल्याने, तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[१६९]. मालिकेतील दोन्ही सामने अनिर्णित राहिले.
+ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील, ॲडलेड येथील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या ५५६ धावांच्या उत्तरादाखल भारताची अवस्था ४ बाद ८५ अशी झाली होती, तेव्हा द्रविड आणि लक्ष्मणने ५व्या गड्यासाठी ३०३ धावांची भागीदारी केली. लक्ष्मण १४८ धावांवर बाद झाला आणि द्रविडने २३३ धावा केल्या, ज्या त्यावेळी भारतीय फलंदाजातर्फे परदेशातील सर्वोच्च धावा होत्या. त्याने दुसऱ्या डावात नाबाद ७२ धावा केल्या आणि भारत विजयी झाला.[१७०] द्रविडने ४ सामन्यांच्या मालिकेत १२३.८० च्या सरासरीने भारतातर्फे सर्वाधिक ६१९ धावा केल्या, ज्यामध्ये १ द्विशतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश होता,[१७१] त्याला मालिकावीर घोषित करण्यात आले.[१७२]
+मोसमात त्यानंतर गांगुलीच्या अनुपस्थितीत, पाकिस्तान दौऱ्यावर कसोटी मालिकेत पहिल्या दोन सामन्यांसाठी द्रविडने भारतीय संघाचे नेतृत्व केले. पहिल्या मुलतान क्रिकेट मैदानावर झालेल्या कसोटीत भारताने इतिहासात प्रथमच पाकिस्तानी संघाला त्यांच्याच मैदानावर धूळ चारली.[१७३]. रावळपिंडी येथील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात द्रविडने २७० धावा केल्या, आणि भारताला मालिका विजयात मदत केली.[१७४] ही त्याची कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी ठरली. या कसोटीमध्ये त्याने पार्थिव पटेल, लक्ष्मण आणि गांगुलीसोबत शतकी भागीदारी केल्या. भारताने मालिका २-० अशी जिंकली.
+२००३-०४ च्या एकदिवसीय मोसमातील भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघांमध्ये मायदेशी झालेल्या टीव्हीएस चषक त्रिकोणी मालिकेत भारतातर्फे द्रविड सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. त्याने ९३.८०चा स्ट्राईक रेट आणि ४५.४० च्या सरासरीने २२७ धावा केल्या, ज्यात २ अर्धशतकांचा समावेश होता.[१७५] भारताला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने मात दिली. त्यानंतर ऑस्ट्रेलियामधील त्रिकोणी मालिकेत द्रविडने ३ अर्धशतके आणि ३०.७७ च्या सरासरीने २७७ धावा केल्या.[१७६] पाकिस्तानातील एकदिवसीय मालिकेत द्रविड भारतातर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने दोन अर्धशतकांसह, ६२.०० च्या सरासरीने २४८ धावा केल्या.[१७७] कराची येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याचे शतक अवघ्या एका धावेने हुकले.
+सप्टेंबर ते नोव्हेंबर २००४ दरम्यान ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या दौऱ्यावर ४-कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात गांगुलीच्या अनुपस्थितीत द्रविडने संघाचे नेतृत्व केले, परंतु ही मालिका त्याच्यासाठी फलदायी ठरली नाही. त्याने २७.८३ च्या सरासरीने १६७ धावा केल्या.[१७८]
+त्यानंतर मार्च २००५ मध्ये पाकिस्तानी संघ भारताच्या दौऱ्यावर ३-कसोटी आणि ६-एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी आला होता. पहिली कसोटी अनिर्णित राहिल्या नंतर, कोलकाता मध्ये खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी मध्ये पहिल्या डावात भारताने द्रविडच्या ११० धावांच्या मदतीने ४०७ धावा केल्या. १४ धावांची निसटती आघाडी मिळाल्यानंतर, दुसऱ्या डावात भारताची धावसंख्या ४ बाद १५४ असताना द्रविडने शतक झळकावत, दिनेश कार्तिक सोबत ५व्या गड्यासाठी १६५ धावांची भागीदारी केली आणि भारताने पुन्हा ४०७ धावा केल्या. भारताने सामना १९५ धावांनी जिंकला आणि सहाजिकच द्रविडला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[१७९] मालिकेमध्ये द्रविडने ६६.६० च्या सरासरीने ३३३ धावा केल्या ज्यामध्ये २ शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश होता.[१८०] त्यानंतरची एकदिवसीय मालिका द्रविडसाठी खूपच फलदायी ठरली. कोची येथील पहिल्या सामन्यात भारताची दुसऱ्याच षटकात भारताची अवस्था २ बाद ४ अशी झालेली असताना सेहवाग आणि द्रविडने ३३.२ षटकांमध्ये २०१ धावांची भागीदारी केली. ही भारताची पाकिस्तान विरुद्ध मायदेशातली सर्वोच्च भागीदारी होती.[१८१]. भारताने सामना ८७ धावांनी जिंकला.[१८२] ५व्या सामन्यात गांगुलीच्या अनुपस्थितीत द्रविडने संघाचे नेतृत्व करताना भारताची अवस्था १७ व्या षटकात ४ बाद ५९ अशी झालेली असताना मोहम्मद कैफ सोबत १३५ धावांची भागीदारी केली ज्यात द्रविडचे योगदान ८६ धावांचे होते. परंतु भारताने सामना गमावला. एकदिवसीय मालिकेमध्ये द्रविड सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने ५१.३३ च्या सरासरीने एक शतक आणि २ अर्धशतके फटकावत ३०८ धावा केल्या.[१८३]
+त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी खेळवल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेमध्ये द्रविडने ९०.५० च्या सरासरीने १८१ धावा केल्या.[१८४]
+साल २००४ च्या शेवटी भारताने बांगलादेश दौरा केला. चट्टग्राम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात द्रविडने शतक झळकावले (१६० धावा) आणि गंभीरसोबत दुसऱ्या गड्यासाठी २५९ धावांची भागीदारी केली. ह्या शतकामुळे कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच्या सर्व १० देशांमध्ये शतक झळकाविणारा तो पहिला फलंदाज ठरला.[९][१८५] एकदिवसीय मालिकेमधील दोन्ही सामन्यांत द्रविडने अर्धशतके झळकावली.
+ऑगस्ट-सप्टेंबर २००५ दरम्यान भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला. दौऱ्यावरील भारत, झिम्बाब्वे आणि न्यू झीलंड दरम्यान झालेल्या त्रिकोणी मालिकेमध्ये द्रविड सपशेल अपयशी ठरला. परंतु नंतरच्या कसोटी मालिकेमध्ये पुनरागमन करताना त्याने ८७.५० च्या सरासरीने सर्वाधिक १७५ धावा केल्या.[१८६]
+त्यानंतर ऑक्टोबर-डिसेंबर २००५ दरम्यान श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर ७-एकदिवसीय आणि ३-कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आला होता. ह्या दौऱ्यावर भारतीय संघाचा नवा कर्णधार होता राहुल द्रविड. नागपूर मधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात आपल्या नैसर्गिक खेळाशी विसंगत अशी वेगवान खेळी करताना त्याने अवघ्या ६३ चेंडूंत १ षट्कार आणि ८ चौकारांसहीत ८५ धावा केल्या. त्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. एकदिवसीय मालिकेमध्ये ४ वेळा नाबाद राहून, सर्वाधिक १५६.०० च्या सरासरीने एका शतकासह ३१२ धावा करणाऱ्या[१८७] द्रविडची कामगिरी कसोटी मालिकेत मात्र सुमारच झाली. एकदिवसीय मालिकेमधील त्याच्या कामगिरीमुळे आयसीसी खेळाडूंच्या क्रमवारीत तो १८ स्थानांनी वर आला.
+नोव्हेंबर २००५ मध्ये श्रीलंकेच्या मालिकेदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर ५-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळला. कर्णधार द्रविडने मालिकेमध्ये ३४.०० च्या सरासरीने अवघ्या १०२ धावा केल्या.
+७ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २००६ दरम्यान भारतीय संघ द्रविडच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला. ३-कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील लाहोर येथील पहिल्या सामन्यात द्रविड-सेहवाग जोडीने पहिल्या गड्यासाठी ४१० धावांची भागीदारी केली. ज्यात द्रविडने १२८ धावा केल्या.[१८८] विनू मंकड आणि पंकज रॉय यांच्या ४१३ धावांच्या ५०-वर्षे जुन्या भागीदारीचा विश्वविक्रम मागे टाकण्यात ते ३ धावांनी कमी पडले.[१८९] दुसऱ्या कसोटीमध्ये सुद्धा द्रविडने शतक झळकावले आणि पाकिस्तानच्या ५८८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताला पहिल्या डावात ६०३ धावा उभारण्यास मदत केली.[१९०]. मालिकेमध्ये त्याने ८०.३३ च्या सरासरीने २ शतकांच्या जोरावर २४१ धावा केल्या.[१९१] ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये ३ अर्धशतके करून द्रविडने ४१.०० च्या सरासरीने २०५ धावा केल्या.[१९२] कसोटी मालिका ०-१ ने गमावणाऱ्या भारतीय संघाने पाकिस्तानचा एकदिवसीय मालिकेत ४-१ असा धुव्वा उडवला.
+वेस्ट इंडीज दौऱ्यावर सबिना पार्क, जमैका येथे द्रविडला सुर गवसला आणि त्याने सामना जिंकून देणारी शतकी खेळी केली. त्यानंतर द्रविड इंग्लंड दौऱ्यावर रूजू झाला. ह्या मालिकेमध्ये कसोटी क्रिकेटमधल्या विश्वातील क्र. १ च्या संघाचा निर्णय होणार होता. भविष्यात क्रिकेट तज्ञांकडून त्याच्या सर्वोत्तम मालिका कामगिरींपैकी एक म्हणून गौरवली जाणार होती.
+लॉर्डस् वरील पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या ४७४ धावांना उत्तर देताना द्रविडने नाबाद १०३ धावा केल्या. त्याने कसोटी पदार्पण केलेल्या ह्या मैदानावर त्याचे पहिलेच शतक. परंतु त्याला त्याच्या सहकाऱ्यांकडून अत्यल्प मदत मिळाली. भारतीय संघ २८६ धावा करून बाद झाला आणि भारताला कसोटी गमवावी लागली.[१९३] ट्रेंटब्रीज, नॉटिंगहॅम येथील २ऱ्या कसोटीमध्ये द्रविड खूपच चांगल्या लयीत दिसला. दुखापतग्रस्त गौतम गंभीरच्या जागी द्रविड सलामीला फलंदाजीस उतरला, आणि त्याने लागोपाठ दुसरे शतक झळकावले. परंतु त्याच्या ११७ धावा पुन्हा एकदा पराभवाच्या कारणी आल्या. पहिल्या डावात भारताचे शेवटचे ६ गडी अवघ्या २१ धावांत बाद झाले आणि भारताचा ३१९ धावांनी दारुण पराभव झाला.[१९४] बर्मिंगहॅममधील तिसऱ्या कसोटीत, द्रविड दोन्ही डावांत अयशस्वी ठरला आणि भारताचा एक डाव आणि २४२ धावांनी पराभव झाला.[१९५] चौथ्या कसोटीत त्याने जोरदार पुनरागमन करत सलामीला येऊन संघाच्या एकूण ३०० धावांपैकी नाबाद राहत १४६ धावा केल्या. परंतु पुन्हा एकदा त्याची खेळी वाया गेली आणि भारताने सामन्यासह मालिकेत ०-४ असा पराभव झाला.[१९६]
+चार सामन्यांत त्याने ७६.८३ च्या सरासरीने तीन शतकांसह ४६१ धावा केल्या. भारताच्या एकूण धावांपैकी त्याने एकट्याने २६% धावा केल्या. त्याच्या या कामगिरीला खूपच वाहवा मिळाली आणि काही जणांनी तर त्याची एक सर्वोत्तम खेळी म्हणूनही गौरवले.[१९७][१९८]
+२००९ मधील एकदिवसीय संघातून द्रविडला वगळण्यात आले, परंतु इंग्लंडविरुद्ध २०११ च्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची पून्हा निवड करण्यात आली, हा खुद्द द्रविडसाठीही एक आश्चर्याचा धक्का होता, त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्ती घेतली नव्हती तरीही त्याने पुन्हा बोलावले जाण्याची अपेक्षा सुद्धा केली नव्हती.[१९९][२००][२०१] निवड झाल्यानंतर, त्याने मालिकेनंतर एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली.[१९९] इंग्लंडविरुद्ध सोफिया गार्डन्स, कार्डीफ येथे १६ सप्टेंबर २०११, रोजी तो त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला, त्यात त्याने ७९ चेंडूंमध्ये ६९ धावा केल्या आणि ग्रॅमी स्वानने त्याला त्रिफळाचीत केले.[२०२] त्याचा शेवटचा मर्यादित षटकांचा सामना हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता; त्याने त्याच्या निवृत्तीची घोषणा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळण्याआधी केली.[२०३]
+२०११-१२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्याने ९ मार्च २०१२ रोजी कसोटी आणि स्थानिक क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली, परंतु तो म्हणला की २०१२ इंडियन प्रीमियर लीग मध्ये तो राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करेल. निवृत्तीच्या वेळी कसोटी क्रिकेट मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता तर सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू होता.[२०४]
+जुलै २०१४, मध्ये तो एमसीसीच्या बाजूने लॉर्डस् वर द्विशतसांवत्सरिक उत्सव सामना खेळला[२०५]
+रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून राहुल द्रविड आयपीएलच्या २००८, २००९ आणि २०१० च्या मोसमात खेळला. त्यानंतर तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला. २०१३ च्या मोसमात त्याने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना संघाला आयपीएल २०१३ च्या प्ले ऑफ फेरीपर्यंत तर चॅम्पियन्स लीग टी२०, २०१३ मध्ये अंतिम सामन्यापर्यंत नेले. चॅम्पियन्स लीग ट्वेंटी२०, २०१३ नंतर त्याने ट्वेंटी२० क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली.[२०९][२१०]
+४ मे २०१३ रोजी द्रविडचा नागपूर स्थित शल्यविशारद विजेता पेंढारकरशी विवाह झाला.[२११] त्यांना दोन मुले आहेत: समित, जन्म २००५,[२१२] आणि अन्वय, जन्म २००९.[२१३] राहुल मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी ह्या भाषा कुशलतेने बोलू शकतो.
+द्रविड त्याच्या तंत्रशुद्धतेबद्दल ओळखला जातो, आणि भारतीय क्रिकेट संघातील तो एक सर्वोत्तम खेळाडू होता. सुरुवातीला, तो त्याच्या बचावात्मक तंत्रामुळे कसोटी क्रिकेटपुरता मर्यादित फलंदाज म्हणून ओळखला जात असे, आणि कमी स्ट्राईक रेट मुळे त्याला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले होते. परंतू, कारकिर्दीच्या काळात तो एकदिवसीय सामन्यांमध्ये सुद्धा धावा करू लागला आणि त्याने आयसीसी प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार सुद्धा प्राप्त केला होता. रिबॉकच्या एका जाहिरातमध्ये त्याला 'द वॉल' हे नाव वापरले गेले होते, आणि आता तेच त्याचे टोपणनाव झाले आहे. द्रविडने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १६४ कसोटी सामन्यांमध्ये ५२.३१ च्या सरासरीने १३,२८८ धावा केल्या आणि ३६ शतके झळकावली ज्यामध्ये ५ द्विशतकांचा समावेश आहे. ३४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ३९.१६ची सरासरी आणि ७१.२४ च्या स्ट्राईक रेटने १०,८८९ धावा केल्या.[२०६] घरच्या मैदानांपेक्षा परदेशी जास्त कसोटी सरासरी असणाऱ्या फारच थोड्या भारतीय फलंदाजांपैकी एक राहुल द्रविड आहे. भारताने जिंकलेल्या सामन्यांचा विचार केला, तर द्रविडची कसोटी मधील सरासरी आहे. ६५.७८ [२१४] आणि एकदिवसीय सामन्यांमधील सरासरी आहे ५०.६९.[२१५]
+२००१-२००२ च्या वेस्ट इंडीज मालिकेमध्ये द्रविडने त्याचा एकमेव कसोटी बळी रिडले जेकब्सला बाद करून घेतला. द्रविडने अनेकदा भारतीय संघासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये यष्टीरक्षण केले आहे.
+एकदिवसीय क्रिकेट मधील दोन मोठ्या भागीदाऱ्यांमध्ये द्रविडचा समावेश आहे: सौरव गांगुलीसोबत ३१८ धावा (३०० पेक्षा जास्त धावा करणारी ही पहिलीच जोडी होती), आणि नंतर सचिन तेंडूलकरसोबत ३३१ धावांची भागीदारी जो एक विश्वविक्रम होता. पदार्पणानंतर शून्यावर बाद होण्यापूर्वी सर्वात जास्त डाव खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी १५३ धावांची आणि कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी २७० धावांची आहे. त्याच्या कसोटी पाच द्विशतकांची प्रत्येक खेळी ही त्याच्या आधीच्या द्विशतकीय खेळी पेक्षा मोठी आहे. (२००*, २१७, २२२, २३३, २७०).
+एका कर्णधाराच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या सामन्यांमध्ये, सर्वात जास्त धावांच्या टक्केवारीचा विक्रमही द्रविडच्या नावावर आहे.[२१६] सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने २१ कसोटी सामने जिंकले ज्यामध्ये द्रविडने १०२.८४ च्या सरासरीने २५७१ धावा केल्या, ज्यामध्ये ३२ डावांत त्याने ९ शतके (३ द्विशतके सामाविष्ट) आणि १० अर्धशतके केली. ह्या २१ सामन्यांमध्ये त्याने संघाच्या धावसंख्येच्या २३% धावा केल्या.
+सन २००० मध्ये त्याला विस्डेन क्रिकेट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते. प्रथमतः बचावात्मक शैलीचा फलंदाज असूनही त्याने १५ नोव्हेंबर २००३ मध्ये न्यू झीलंड विरुद्ध २२ चेंडूंमध्ये अर्धशतक केले (स्ट्राइक रेट: २२७.२७). हे भारतीय फलंदाजांमध्ये दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे.
+सन २००४ मध्ये, द्रविडला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. ७ सप्टेंबर २००४ मध्ये त्याला पहिल्या प्लेयर ऑफ द इयर पुरस्कारने आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने टेस्ट प्लेयर ऑफ द इयरने सन्मानित केले. १८ मार्च २००६ रोजी मुंबई मध्ये द्रविड त्याचा १०० वा कसोटी सामना खेळला.
+२००६ मध्ये, घोषित करण्यात आले की वेस्ट इंडीज मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक, २००७ पर्यंत तो भारतीय संघाचा कर्णधार असेल.
+परंतू इंग्लंड दौऱ्यानंतर वैयक्तिक कारणांमुळे तो कर्णधारपदावरून पायउतार झाला. त्याच्याऐवजी महेंद्रसिंग धोणी एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणि अनिल कुंबळे कसोटी क्रिकेट मध्ये कर्णधार झाले.
+ऑस्ट्रेलियामधील खराब कामगिरीनंतर २००७ मध्ये, त्याला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले. त्यानंतर पुन्हा त्याने कर्नाटक कडून मुंबईविरुद्ध रणजी करंडक सामन्यात खेळताना २१८ धावा केल्या.
+सन २००८, मध्ये पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात सामन्यातील सर्वाधिक ९३ धावा केल्या, ज्यामुळे भारताने कसोटी जिंकून मालिकेत १-२ अशी मजल मारली. परंतु निवड समितीने त्यानंतरच्या त्रिकोणी एकदिवसीय मालिकेसाठी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
+२००८ मधील कसोटी सामन्यांमध्ये सतत अपयशी ठरल्यानंतर द्रविड निवृत्त किंवा वगळला जाण्याबाबत प्रसारमाध्यमांच्या दबावाखाली आला. मोहालीमधील इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये त्याने १३६ धावा केल्या आणि गौतम गंभीरसोबत त्रिशतकी भागीदारी केली.
+कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर, तो म्हणाला, "हा खरंच एक अभिमानाचा क्षण आहे. माझ्यासाठी, मोठा होत असताना, मी भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले. मी मागे वळून पाहतो तेव्हा, मी गेल्या १०-१२ वर्षात जे केले त्यावरून कदाचित मी माझ्या अपेक्षांपेक्षा जास्त काहीतरी केले आहे. मला कधीच महत्त्वाकांक्षा नव्हती कारण मी कधीच विश्वास ठेवला नाही - ते फक्त माझ्या खेळाच्या दीर्घयुष्याचे प्रतिबिंब आहे."[२१७]
+फलंदाजीच्या एकाच क्रमांकावर १०००० धावा करणाऱ्या दोन पैकी द्रविड हा एक फलंदाज आहे, आणि कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करणारा तो चौथा फलंदाज आहे.
+जानेवारी २००४ मध्ये, झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय सामन्यामध्ये चेंडू फेरफार करण्यावरुण द्रविडला दोषी मानले गेले. सामनाधिकारी क्लाईव्ह लॉईडच्या निर्णयानुसार द्रविडने जाणीवपुर्वक चेंडूवर दाब दिला, परंतु द्रविडने स्वतः त्याचा असा हेतू नसल्याचे सांगितले.[२१८] लॉईड यांनी आपल्या शब्दांना दुजोरा देताना सांगितले की, मंगळवारी रात्री झिम्बाब्वेच्या डावादरम्यान, चेंडूवर lozenge ठेवताना द्रविड चित्रफितीमध्ये दिसत आहे.[२१८] आयसीसीच्या आचारसंहितेनुसार चेंडूवर घाम आणि थुंकीशिवाय कोणताही पदार्थ लावण्यास खेळाडूंना परवानगी नाही.[२१८] द्रविडला सामन्याच्या ५०% मानधनाचा दंड ठोठावण्यात आला.[२१८]
+भारतीय संघाचे प्रशिक्षक जॉन राईट द्रविडला पाठीशी घालताना म्हणाले "ती एक निष्पाप चूक होती". राईट यांनी दावा केला कि द्रविड चेंडूवर थुंकी लावत असताना तो चघळत असलेल्या losengeचा एक भात चेंडूवर चिकटला; आणि द्रविड तो पुसण्याचा प्रयत्न करत होता.[२१९] आयसीसीच्या नियमानुसार द्रविडला ह्या विषयावर भाष्य करण्याबाबत प्रतिबंध होता, परंतु माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने द्रविडच्य ह्या क्रियेचा उल्लेख "एक अपघात" असा केला.[२१९]
+द्रविडने सर्वात जास्त चर्चा झालेल्या एक निर्णय मार्च २००४ मध्ये घेतला होता, त्यावेळी तो जायबंदी सौरव गांगुली ऐवजी नेतृत्व करत होता. भारताने पहिला डाव घोषित केला तेव्हा सचिन तेंडूलकर १९४ धावांवर खेळत होता आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपायला १६ षटकांचा अवकाश होता.[२२०]
+कसोटी क्रिकेट मध्ये भारताचे नेतृत्व करताना राहुल द्रविडला संमिश्र यश मिळाले. २००६ मध्ये भारताने कराची कसोटी गमावली आणि पाकिस्तानने मालिका १-० अशी जिंकली. परंतु बऱ्याच भारतीय फलंदाजांना आलेल्या अपयशामुळे हा पराभव झाला होता.
+मार्च २००६ मध्ये, भारताने इंग्लंडविरुद्ध भारतामध्ये १९८५ नंतर पहिलीच कसोटी मुंबई येथे गमावली आणि मालिका १-१ अशी अनिर्णित राहिली. मुंबईतील पराभव हा सपाट आणि कोरड्या खेळपट्टीवर द्रविडने नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेल्या गोलंदाजीच्या चुकीच्या निर्णयामुळे झाल्याबद्दल वाद आहेत. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पूर्णपणे ढासळली. योगायोगाने हा द्रविडचा १०० वा कसोटी सामना होता आणि भारतीय संघ दुसऱ्या डावात १०० धावांवर बाद झाला.[२२१]
+२००८ आयपीएल मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ सहभागी आठ संघांमध्ये, सातव्या स्थानावर राहिल्यानंतर, विजय मल्ल्याने त्याच्यावर संतुलित संघ न निवडल्याबद्दल टिका केली होती.[२२२]
+भारत डीएलफ चषकाच्या अंतिम फेरीसाठी पात्र होवू न शकल्यानंतर, माजी अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्रीने कप्तान द्रविडवर टीका केली. तो म्हणाला, द्रविड पुरेसा खंबीर नव्हता आणि त्याने ग्रेग चॅपेलला बरेस निर्णय घ्यायला लावले.[२२३] ह्यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर द्रविड म्हणाला की शास्री हा एक 'न्याय टीकाकार' आहे परंतु संघाचे आतील निर्णय घेऊ शकत नाही.[२२४]
+राहुल द्रविडची भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक यशस्वी फलंदज अशी ओळख आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणूनही तो यशस्वी ठरला. २००५ मध्ये भारतीय कसोटी संघाच्या नायकपदाची धुरा राहुल द्रविडवर सोपवण्यात आली. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २५ कसोटी सामने खेळले आणि यापैकी ८ सामन्यांमध्ये भारतीय संघ विजयी ठरला, तर ६ सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. ११ कसोट्या अनिर्णित राहिल्या. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची कमाल करून दाखवली.
+काही क्रिकेट तज्ञांच्या मानण्यानुसार संपूर्ण कारकिर्दीत द्रविड सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग या खेळाडूंमुळे थोडासा झाकोळला गेला. ज्या खेळपट्टीवर बाकीचे भारतीय खेळाडू नांगी टाकत, अशा ठिकाणी द्रविडने अनेक शतके झळकावली आहेत; अनेक कसोटी सामने एकहाती वाचवले आहेत आणि अनेक कसोट्या जिंकवल्या देखील आहेत; संघाच्या गरजेनुसार यष्टीरक्षणाचे महत्त्वाचे काम केले आहे; कधी भारताच्या फलंदाजीची सुरुवात केली आहे.
+२०११ - १२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात राहुल द्रविडची कामगिरी चांगली झाली नव्हती. ९ मार्च २०१२ रोजी बंगळुरुमध्ये पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याआधीच त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती.
+संदर्भ:[२२८]
+संदर्भ:[२२९]
+संदर्भ:[२३०]
+राहुल द्रविड आणि त्याच्या कारकिर्दीवर दोन चरित्रे लिहीली गेली आहेत:
+द्रविडवरील लेख, मुलाखती, प्रशंसापत्रे यांचे संकलन करून इएसपीएन क्रिकइन्फोने राहुल द्रविड: टाइमलेस स्टील नावाने एक पुस्तक प्रकाशिक केले.
+साचा:रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग
+१९ द्रविड •
+१ मनेरीया •
+३ रहाणे •
+७ हॉज •
+२४ फझल •
+२९ अस्नोडकर •
+९९ शहा •
+-- साळूंके •
+५ कॉलिंगवूड •
+११ चंदिला •
+२२ बोथा •
+२८ चव्हान •
+३३ वॉटसन •
+८४ बिन्नी •
+९० कूपर •
+१७ चांदिमल •
+२५ पौनिकर •
+६३ गोस्वामी •
+७७ याग्निक •
+८ नरवाल •
+२० सिंग •
+२१ चाहर •
+३१ हॉग •
+३२ टेट •
+३६ श्रीसंत •
+३७ त्रिवेदी •
+४२ दोशी •
+४४ फल्लाह •
+६१ सिंग •
+७२ डोळे •
+९१ सिंग •
+प्रशिक्षक देसाई
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4576.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4576.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..138b8ea54289d57054009df3dcac1164399795eb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4576.txt
@@ -0,0 +1 @@
+राहुल भाटिया (२४ नोव्हेंबर, १९९८:दुबई, संयुक्त अरब अमिराती - हयात) ही संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4597.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4597.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..28f5599c1429e755e06430fbef5db8a74cc6a9d3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4597.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ राहुळघारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4603.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4603.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fee5b71710d339d0169556647942ce0435567ee9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4603.txt
@@ -0,0 +1,29 @@
+ • संजय गांधी (काका)
+ • मेनका गांधी (काकू)
+ • वरून गांधी
+ • सोनिया गांधी (आई)
+ • प्रियंका गांधी - वाड्रा (बहीन)
+राहुल गांधी (जन्म: १९ जून १९७०) हे एक भारतीय राजकारणी आणि संसद सदस्य आहेत, ज्यांनी १७ व्या लोकसभेत केरळमधील वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असून त्यांनी १६ डिसेंबर २०१७ ते ३ जुलै २०१९ या कालावधीत काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले. राहुल हे भारतीय युवक काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आहेत. तसेच ते राजीव गांधी फाउंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त आहेत.
+राहुल हे नेहरू-गांधी परिवारातून आहेत. त्यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. कुमारवयात त्यांना सुरक्षा कारणांमुळे वारंवार शाळा बदलायला लागली. ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे कनिष्ठ पुत्र आहेत.
+नवी दिल्ली येथे जन्मलेल्या राहुल गांधींनी त्यांचे बालपण दिल्ली आणि देहरादूनमध्ये घालवले. बालपण आणि तरुणपण यांमधला त्यांचा बराच काळ सार्वजनिक क्षेत्रापासून दूर राहिला. त्यांनी नवी दिल्ली आणि देहरादून येथे प्राथमिक शिक्षण घेतले परंतु सुरक्षेच्या कारणास्तव नंतर त्यांना घरीच शिक्षण देण्यात आले. हार्वर्ड विद्यापीठात जाण्यापूर्वी राहुल यांनी सेंट स्टीफन कॉलेजमध्ये पदवीपूर्व शिक्षणाची सुरुवात केली. त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सुरक्षा धोक्यांमुळे राहुल यांची फ्लोरिडा येथील रोलिन्स कॉलेजमध्ये बदली झाली. त्यांनी १९९४ मध्ये पदवी प्राप्त केली आणि पुढच्या वर्षी केंब्रिजमधून एम.फिल. मिळवली. पोस्ट ग्रॅज्युएशननंतर राहुल यांनी लंडनमधील मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्म मॉनिटर ग्रुपमधून व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात केली. ते लवकरच भारतात परतले आणि त्यांनी मुंबईत बॅकॉप्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही तंत्रज्ञान आऊटसोर्सिंगची स्थापना केली.
+२००४ मध्ये, राहुल गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आणि त्या वर्षी झालेली सार्वत्रिक निवडणूक अमेठीमधून यशस्वीपणे लढवून जिंकली. २००९ आणि २०१४ मध्ये ते पुन्हा या मतदारसंघातून विजयी झाले. पक्षाच्या राजकारणात आणि राष्ट्रीय सरकारमध्ये त्यांच्या मोठ्या सहभागासाठी काँग्रेस पक्षाच्या दिग्गजांच्या आवाहनांदरम्यान, राहुल यांची २०१३ मध्ये काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांनी यापूर्वी महासचिव म्हणून काम केले होते. २०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व केले. २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत यापूर्वी जिंकलेल्या २०६ जागांच्या तुलनेत केवळ ४४ जागा जिंकून पक्षाला त्याच्या इतिहासातील सर्वात वाईट निवडणूक निकालाचा सामना करावा लागला.
+२०१७ मध्ये, राहुल गांधी हे त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्यानंतर काँग्रेस पक्षाध्यक्ष बनले आणि २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व केले. निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर त्यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.
+राहुल गांधी यांचा जन्म १९ जून १९७० रोजी दिल्ली येथे झाला. [१] राजीव गांधी, जे नंतर भारताचे पंतप्रधान बनले, आणि इटालियन वंशाच्या सोनिया गांधी, ज्या नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या, यांच्या दोन मुलांपैकी पहिले अपत्य म्हणून त्यांचा जन्म झाला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ते नातू असून त्यांचे आजोबा फिरोज गांधी हे गुजरातचे पारशी होते. [२] तसेच भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे ते पणतू आहेत. प्रियांका वाड्रा या त्यांच्या धाकट्या बहीण तर रॉबर्ट वाड्रा हे त्यांचे मेव्हणे आहेत. [३]
+१९८१ ते १९८३ दरम्यान देहरादून, उत्तराखंडच्या देहरादून येथील दून स्कूलमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी राहुल यांनी सेंट कोलंबा स्कूल, दिल्ली [४] मध्ये शिक्षण घेतले. यादरम्यान त्यांचे वडील राजकारणात आले आणि ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर पंतप्रधान झाले. इंदिरा गांधींच्या कुटुंबियांना शीख अतिरेक्यांकडून असलेल्या सुरक्षा धोक्यांमुळे, राहुल आणि त्यांची बहीण प्रियंका यांना घरीच शिक्षण देण्यात आले. [५]
+राहुल गांधींनी त्यांच्या पदवीपूर्व शिक्षणासाठी १९८९ मध्ये सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली (दिल्ली विद्यापीठाचे संलग्न महाविद्यालय) मध्ये प्रवेश घेतला, पुढे पहिल्या वर्षाच्या परीक्षा झाल्यानंतर ते हार्वर्ड विद्यापीठात गेले. [६] १९९१ मध्ये, एका निवडणुकीच्या रॅलीदरम्यान तामिळ टायगर्सने(LTTE) [७] राजीव गांधींची हत्या केल्यानंतर, सुरक्षेच्या कारणास्तव राहुल हे अमेरिकेतील फ्लोरिडाच्या रोलिन्स कॉलेजमध्ये स्थलांतरित झाले. १९९४ मध्ये त्यांनी बी.ए. पूर्ण केले. [८] रोलिन्समध्ये असताना त्यांनी राऊल विंची हे टोपणनाव धारण केले आणि त्यांची ओळख केवळ विद्यापीठातील अधिकारी आणि सुरक्षा एजन्सींनाच माहीत होती. [६] [९] पुढे ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथून त्यांनी १९०५ मध्ये एम.फिल. पूर्ण केले. [१०]
+राजकारणात येण्यापूर्वी राहुल यांनी लंडनमध्ये मॉनिटर ग्रुप या व्यवस्थापन सल्लागार कंपनीत तीन वर्षे काम केले. [११] २००२ मध्ये, राहुल भारतात परतले आणि त्यांनी बॅकॉप्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही तंत्रज्ञान सल्लागार कंपनी मुंबई येथे उघडली. या कंपनीमध्ये ते संचालकांपैकी एक होते. [१२] त्यानंतर त्यांनी बॅकऑप्स यूके ही कंपनी उघडली, जी भारतीय सशस्त्र दलांना पुरवठा करणाऱ्या परदेशी कंपन्यांकडून संरक्षण करार घेत असे. [१३] [१४] नागरिकांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार देणारी कौशल्ये वापरण्याचे राहुल गांधी हे जोरदार समर्थक आहेत.
+मार्च २००४ मध्ये, राहुल गांधींनी आपल्या वडिलांच्या उत्तर प्रदेशातील अमेठी या पूर्वीच्या लोकसभा मतदारसंघातून मे २००४ ची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून राजकारणात प्रवेश केला. [१५] रायबरेलीच्या शेजारच्या मतदारसंघातून निवडून येईपर्यंत त्यांच्या आईंचा अमेठी मतदारसंघ होता. उत्तर प्रदेशात काँग्रेसची कामगिरी खराब झाली होती, त्यावेळी राज्यात लोकसभेच्या ८० पैकी फक्त १० जागा काँग्रेसकडे होत्या. [१६] त्या वेळी, या हालचालीने राजकीय निरीक्षकांना आश्चर्यचकित केले, ज्यांनी त्यांची बहीण प्रियंका गांधी अधिक करिष्माई आणि यशस्वी होण्याची शक्यता मानली होती. भारतातील सर्वात प्रसिद्ध राजकीय कुटुंबातील एका तरुण सदस्याची उपस्थिती भारतातील तरुण लोकसंख्येमध्ये काँग्रेस पक्षाच्या राजकीय भवितव्याला पुनरुज्जीवित करेल अशी अटकळ निर्माण झाली. [१७] परदेशी माध्यमांसोबतच्या त्यांच्या पहिल्या मुलाखतीत राहुल यांनी स्वतःला देशाला "एकसंघ करणारा" म्हणून चित्रित केले आणि "जातीय आणि धार्मिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून भारतातील फूट पाडणाऱ्या राजकारणाचा निषेध केला. [१५] गांधींनी १,००,००० पेक्षा जास्त विजयाच्या फरकाने कौटुंबिक गड राखून विजय मिळवला. [१८] २००६ पर्यंत त्यांनी दुसरे कोणतेही पद भूषवले नाही. [१९] गांधी आणि त्यांच्या बहीण, प्रियंका गांधी यांनी २००६ मध्ये रायबरेलीमध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या आईंसाठी प्रचाराचे व्यवस्थापन केले. या निवडणुकीत त्या ४००,००० पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजयी झाल्या. [२०] २००७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचारात ते एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते; काँग्रेसला मात्र ४०३ जागांपैकी केवळ २२ जागा ८.५३% मतांनी जिंकता आल्या. [२१]
+२४ सप्टेंबर २००७ रोजी पक्षाच्या सचिवालयात फेरबदल करून राहुल यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. [२२] त्याच फेरबदलात त्यांना भारतीय युवक काँग्रेस आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचा कार्यभारही देण्यात आला. [२३] २००८ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग परदेशात असताना "राहुल-ऍज-पीएम" कल्पनेचा उल्लेख केला होता. [२४] जानेवारी २०१३ मध्ये राहुल गांधी यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. [२५]
+सप्टेंबर २००७ मध्ये भारतीय युवक काँग्रेस (IYC) आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI)चे प्रभारी सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती झाली तेव्हा गांधींनी युवा राजकारणात सुधारणा करण्याचे वचन दिले. [२६] अशा प्रकारे स्वतःला सिद्ध करण्याच्या त्यांच्या प्रयत्नात, नोव्हेंबर २००८ मध्ये गांधींनी नवी दिल्लीतील त्यांच्या १२ तुघलक लेन येथील निवासस्थानी मुलाखती घेतल्या आणि किमान ४० लोकांना निवडून दिले जे भारतीय युवक काँग्रेस (IYC) या संघटनेसाठी वैचारिक काम करतील. सप्टेंबर २००७ मध्ये त्यांची सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाल्यापासून राहुल हे परिवर्तन करण्यास उत्सुक आहेत. राहुल हे युवा काँग्रेसचे अध्यक्ष असताना युवा काँग्रेसचे सदस्य २००,०००हून २.५ दशलक्ष इतके वाढले. [२७]
+राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली, IYC आणि NSUI च्या सदस्यांमध्ये २ लाख वरून २.५ दशलक्ष इतकी नाटकीय वाढ झाली आहे. [२८] इंडियन एक्स्प्रेसने २०११ मध्ये लिहिले होते, "तीन वर्षांनंतर, आणखी एक संघटनात्मक फेरबदल होत असताना, युवक काँग्रेसमधील अंतर्गत निवडणुकांमध्ये पक्षातील दिग्गजांनी हेराफेरी केल्याने आणि संशयास्पद पार्श्वभूमी असलेल्या अनेक लोकांचा त्यात प्रवेश झाल्याने गांधींचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे." [२९]
+२००९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, राहुल यांनी त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याचा ३,७०,००० मतांच्या फरकाने पराभव करून अमेठीची जागा राखली. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय राहुल यांना देण्यात आले, जेथे त्यांनी एकूण ८० लोकसभा जागांपैकी २१ जागा जिंकल्या. [३०] [३१] सहा आठवड्यात त्यांनी देशभरात १२५ रॅलींमध्ये भाषण केले. [३२] देशव्यापी निवडणुकांनी मतदानपूर्व अंदाज आणि एक्झिट पोलद्वारे केलेले भाकीत धुडकावून लावले आणि विद्यमान काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारला स्पष्ट जनादेश दिला. [३३]
+मे २०११ मध्ये, गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी भट्टा परसौल गावात अटक केली. ते एका महामार्ग प्रकल्पासाठी संपादित केलेल्या त्यांच्या जमिनीसाठी अधिक मोबदला मागणाऱ्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बाहेर पडले होते. गांधींना आंदोलनस्थळावरून दूर नेण्यात आले आणि नंतर जामीन देऊन दिल्ली-यूपी सीमेवर सोडून देण्यात आले. [३४]
+२०१२ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या उत्तर प्रदेश निवडणुकीत राहुल गांधींनी जवळपास दोन महिने प्रचार करून २०० सभा घेतल्या. तथापि, २००७ च्या निवडणुकीच्या तुलनेत २८ जागा जिंकून काँग्रेस राज्यात चौथा पक्ष ठरला. अमेठी लोकसभा मतदारसंघातील १५ जागांपैकी काँग्रेसने दोन जागा जिंकल्या. [३५] [३६]
+काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशातील निकालाचा बचाव केला, "राज्याच्या निवडणुका आणि राष्ट्रीय निवडणुकांमध्ये मोठा फरक आहे आणि शेवटी, फक्त पहिले कुटुंब आहे, एक आशा आणि एक प्रार्थना आहे", [३७] आणि श्रेय दिलेल्या वळणाकडे लक्ष वेधले. राज्यात २००९ च्या लोकसभा राष्ट्रीय निवडणुकीत गांधींना. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर गांधींनी एका मुलाखतीत या निकालाची जबाबदारी जाहीरपणे स्वीकारली. [३८]
+वर्षाच्या उत्तरार्धात झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत गांधींना निवडणूक प्रचाराचे प्रमुख बनवण्यात आले नाही. याकडे विरोधकांनी पराभवाची कबुली म्हणून पाहिले आणि मानले आणि पराभवाचे दोष टाळण्याची एक युक्ती म्हणून संबोधले गेले. [३९] [४०] [४१] १८२ जागा असलेल्या विधानसभेत काँग्रेसने ५७ जागा जिंकल्या, ज्या २००७ च्या आधीच्या निवडणुकीपेक्षा २ कमी होत्या. नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपला आणखी ४ जागा गमावल्या.[४२]
+राहुल गांधींनी २०१४ मधील भारतीय सार्वत्रिक निवडणूक त्यांच्या अमेठी मतदारसंघातून [४३] मधून लढवली.त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या निवडणूक मोहिमेचे नेतृत्व केले. [४४] गांधींनी त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी, भाजपच्या स्मृती इराणी यांचा १,०७,००० मतांच्या फरकाने पराभव करून अमेठीची जागा जिंकली. [३१] [४५] त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला निवडणुकीत सर्वात वाईट कामगिरीचा सामना करावा लागला आणि २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत यापूर्वी जिंकलेल्या २०६ जागांच्या तुलनेत केवळ ४४ जागा जिंकल्या. [४६] [४७] काँग्रेसच्या नेतृत्वाखालील निवडणूक आघाडी असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए)ने देखील निवडणुकीत सर्वात वाईट कामगिरी केली होती आणि २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत यापूर्वी जिंकलेल्या २६२ जागांच्या तुलनेत केवळ ५९ जागा जिंकल्या होत्या. [४७] [४८] [४९] पराभवानंतर राहुल यांनी आपल्या पदांचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला, परंतु काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीने तो नाकारला. [५०]
+डिसेंबर २०१५ मध्ये, कथित नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचार प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने सोनिया गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे आणि सत्यन पित्रोदा यांचा समावेश असलेल्या पाच जणांचे अपील फेटाळून लावले, [५१] आणि त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले. [५२] २०१६ मध्ये, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना सूट दिली. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आणि या तक्रारीला "राजकीयदृष्ट्या प्रेरित" घोषित केले. [५३]
+२०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधींनी "चौकीदार चोर है " ही घोषणा वापरली. [५४] [५५] राफेल लढाऊ विमानांच्या करारात कथित अनियमितता आणि पक्षपातीपणाबद्दल मोदींना उद्देशून ही घोषणा देण्यात आली होती. [५६] [५७] या प्रकरणाचा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने विचार केला आणि सर्व पुरावे काळजीपूर्वक तपासल्यानंतर उच्च न्यायालयाने हा खटला फेटाळून लावला आणि भारत सरकारला दोषमुक्त केले. [५८]
+राहुल गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने २०१४ मधील ४४ जागांवरून २०१९ मध्ये ५२ जागा जिंकून सुधारणा केली. तसेच २०१९ मध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी १९.३℅ वरून १९.५% पर्यंत वाढवली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या; परंतुविरोधी पक्षनेतेपदाचा दावा करण्यासाठी आवश्यक असलेल्या १०% जागा मिळवण्यात पक्षाला अपयश आले. निवडणुकीतील या खराब कामगिरीनंतर राहुल गांधींनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्यानंतर त्यांची आई सोनिया गांधी निवड झाली. राहुल यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक अमेठी, उत्तर प्रदेश [५९] आणि वायनाड, केरळ या दोन मतदारसंघातून लढवली. [६०] २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत गांधींनी वायनाडची जागा ६० टक्क्यांहून अधिक मतांसह जिंकली. [६१] तथापि, त्यांनी अमेठीची जागा भाजपच्या उमेदवार आणि माजी दूरदर्शन अभिनेत्री अभिनेत्री स्मृती इराणी यांच्याकडून ५५,१२० मतांच्या फरकाने गमावली. [६२]
+७ सप्टेंबर २०२२ रोजी राहुल गांधी यांनी भारत जोडो ही पदयात्रा सुरू केली होती. काश्मीरपर्यंत पोहोचण्यासाठी ही यात्रा १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये जवळपास पाच महिन्यांत ३,५०० किलोमीटर अंतर कापेल. [६३]
+गांधींनी खालील पदे भूषवली आहेत; [६४]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4604.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4604.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e6b71a83c051f8914cb6322292608798ff611058
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4604.txt
@@ -0,0 +1 @@
+राहुल चाहर (४ ऑगस्ट, १९९९:भरतपूर, भारत - हयात) हा भारतच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] आयपीएल मध्ये राहुल मुंबई इंडियन्सकडून खेळतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4609.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4609.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5329e1b9cd448e6b81782b2206374ec521a9eb52
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4609.txt
@@ -0,0 +1,2 @@
+राहेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4617.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4617.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ff9f8c5487be7fc335253bf457f8a3f02d5bef25
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4617.txt
@@ -0,0 +1,4 @@
+भारतीय नाविक बंड (याला राॅयल इंडियन नेव्ही म्युटिनी (शाही भारतीय नौदलाचे बंड) किंवा मुंबईचे बंड किंवा नाविक उठाव या नावाने ओळखले जाते) हे ब्रिटिश भारतीय आरमारामध्ये झालेले बंड होते. याची सुरुवात १८ फेब्रुवारी, १९४६ रोजी जहाजांवर आणि किनाऱ्यावरील आस्थापनांमध्ये, शाही भारतीय नौदलातील नाविकांच्या संपाने झाली. त्यानंतर मुंबईमध्ये उघड बंडाची सुरुवात होऊन हे लोण कराची ते कोलकाता असे पूर्ण ब्रिटिश भारतात पसरले आणि तेथील नाविकांकडून त्याला पाठिंबा मिळाला. यात ७८ जहाजांमधील २०,००० पेक्षा जास्त नाविक आणि किनाऱ्यावरील आस्थापनांतील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.[१][२]
+ब्रिटिश सरकारने हे बंड ब्रिटिश सैनिक आणि शाही नौदलाच्या युद्धनौकांचा बळाचा वापर करून चिरडले. यात ८ जणांचा मृत्यू आणि ३३ जण जखमी झाले. काँग्रेस आणि मुस्लिम लीगने या संपाचा निषेध केला होता.
+१८ फेब्रुवारी, १९४६रोजी शाही भारतीय नौसेनेच्या खलाशी व इतर खालच्या स्तरावर काम करणाऱ्या कामगारांनी कामाच्या परिस्थितींबाबत तक्रार करत बंद पुकारला. त्यांना मिळणारे राहाण्याच्या ठिकाणाचा आणि अन्नाचा निकृष्ट दर्जा हे या संपाचे तात्कालिक कारण होते.[३] १९ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत याचे नेतृत्व करण्यासाठी केंद्रीय समिती निवडण्यात आली. या समितीचे नेते म्हणून सिग्नलमॅन लेफ्टटनंट मोहम्मद शरिफ आणि पेटी ऑफिसर टेलिग्राफिस्ट मदन सिंग यांची प्रधान आणि उपप्रधान म्हणून एकमताने नेमणूक करण्यात आली[४] या बंदाला भारतीय जनतेमध्ये थोड्याफार प्रमाणात पाठिंबा मिळाला होता, परंतु बहुतांश राजकीय नेत्यांनी पाठिंबा देण्याचे टाळले हो.[५]
+दुसऱ्या महायुद्धात शाही भारतीय नौदलाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात आला. १९३९ ते १९४५ दरम्यान या दलाचा आकार दहा पटीने वाढला. युद्धपरिस्थितीमध्ये लष्करातील भरती लढवय्या जमातींमधून न करता मिळेल त्या विविध सामाजिक स्तरातील पुरुषांची केली गेली होती. १९४२ ते १९४५ दरम्यान भारतीय साम्यवादी पक्षाच्या नेत्यांनी नाझी जर्मनी विरुद्ध लढण्यासाठी ब्रिटिश भारतीय सेना आणि शाही भारतीय नौदलातील मोठ्या प्रमाणवरील भरती साठी मदत केली ज्यामध्ये प्रामुख्याने साम्यवादी कार्यकर्त्यांचा समावेश होता. पण युद्ध संपल्यानंतर, नव्याने भरती झालेले लोक ब्रिटिशांविरुद्ध उठले.[६]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4622.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4622.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5b45b034d1b2b0d9aa0939a1692551b9a67254ac
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4622.txt
@@ -0,0 +1,2 @@
+प्रेरणा महादेव राजगुरू३ जून, २००० (2000-06-03) (वय: २४)
+प्रेरणा महादेव राजगुरू उर्फ रिंकू राजगुरू एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे.[२] ही अभिनेत्री तिच्या रिंकू ह्या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. रिंकु ही सैराट या चित्रपटामधील नायिका ‘आर्ची’ (अर्चना पाटील) या भूमिकेसाठी ओळखली जाते.[३][४] तिने आपल्या अभिनयाची सुरुवात आकाश ठोसर या नटासोबत केली. तिला २०१५ मध्ये ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आले.[५] तिच्या अभिनयाने प्रभावित झालेल्या कन्नड दिग्दर्शक श्री एस्. नारायण ह्यांनी सैराटच्या कन्नड रिमेककरिता रिंकुला नायिका म्हणून घेतले आणि हा सिनेमा (सिनेमाचे नाव: मनसु मल्लिगे, अर्थ: मन हा मोगरा) ३१ मार्च २०१७ रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकला.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4632.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4632.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6af80494b20c7d48e2a11535edd4985a9647f345
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4632.txt
@@ -0,0 +1,9 @@
+ रिंगणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+आरगाव, कोंडगाव, खोरगाव, पाटीलगाव, कोंडगे, कुरंग, लांजा, वरचीवाडी, आवळीचीवाडी, कोंडसर बुद्रुक, कोंडसर खुर्द ही जवळपासची गावे आहेत.रिंगणे ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4646.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4646.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..276d8ce3481905c533eb9ea8016e0e8044cba508
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4646.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रियाउ द्वीपसमूह (देवनागरी लेखनभेद: रिआउ द्वीपसमूह ; भासा इंडोनेशिया: Provinsi Kepulauan Riau ;) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा द्वीपसमूह सुमात्रा बेटाच्या पूर्वेला व सिंगापूरच्या दक्षिणेला स्थित आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4650.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4650.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3abe4b8474dd5e33a9e301cdcb483cb56ca822f8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4650.txt
@@ -0,0 +1 @@
+रियॉन डेन किंग (ऑक्टोबर ६, इ.स. १९७५ - ) हा वेस्ट इंडीजकडून १९ कसोटी आणि ५० एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलद मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4655.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4655.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b5addd2e4fe61db41f46989c70ac7cdae02ef4ef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4655.txt
@@ -0,0 +1,8 @@
+रियो डी जानेरो ([४] शब्दशः अर्थ, जानेवारी महिन्याची नदी), किंवा फक्त रिओ,[५] हे ब्राझील देशातील एक शहर आणि रिओ डी जानेरो राज्याची राजधानी आहे. ब्राझीलमधील दुसरे-सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे शहर आहे (साओ पाउलो नंतर) आणि अमेरिका खंडातील सहावे-सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. हे शहर बीटा जागतिक शहर म्हणून GaWC द्वारे सूचीबद्ध केले आहे आणि रिओ डी जनेरियोचा भाग जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केला गेला आहे. [६]
+१५६५ मध्ये पोर्तुगीजांनी स्थापन केलेले हे शहर सुरुवातीला पोर्तुगीज साम्राज्याच्या कॅप्टनसीचे आसन होते. १७६३ मध्ये, ते पोर्तुगीज साम्राज्याच्या ब्राझील राज्याची राजधानी बनले. १८०८ मध्ये पोर्तुगीज रॉयल कोर्ट ब्राझीलला गेले तेव्हा रिओ दि जानेरो हे पोर्तुगालच्या राणी मारिया प्रथमच्या दरबाराचे स्थान बनले. १८२२ पर्यंत ब्राझीलचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू होईपर्यंत रिओ हे प्लुरीकॉन्टिनेंटल राजेशाहीची राजधानी म्हणून राहिले. हे इतिहासातील मोजक्याच उदाहरणांपैकी एक आहे की वसाहत करणाऱ्या देशाची राजधानी अधिकृतपणे त्याच्या वसाहतींपैकी एका शहरात स्थलांतरित झाली. नंतर १८८९ पर्यंत हे शहर स्वतंत्र राजेशाही असलेल्या ब्राझीलच्या साम्राज्याची राजधानी होते. पुढे १९६० मध्ये ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाला हस्तांतरित करण्यात आली.
+R$ ३४३ अब्ज एवढा आकार असलेली रिओ शहराची जीडीटी या देशातील दुसऱ्या क्रमांकाची जीडीपी आहे, [७] आणि २००८ मध्ये ते जगातील ३०व्या क्रमांकाची होती. [८] या शहरात ब्राझिलियन तेल, खाणकाम आणि दूरसंचार कंपन्यांचे मुख्यालय आहे. अनेक विद्यापीठे आणि संस्थांचे घर असलेले रिओ हे ब्राझीलमधील संशोधन आणि विकासाचे दुसरे सर्वात मोठे केंद्र आहे. २००५ च्या माहितीनुसार राष्ट्रीय वैज्ञानिक उत्पादनाच्या १७ टक्के वाटा रिओचा आहे. [९] ब्राझीलमधील बहुतेक राज्यांच्या राजधानींपेक्षा या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. [१०]
+रिओ दी जानेरो हे दक्षिण गोलार्धातील सर्वात जास्त भेट दिलेल्या शहरांपैकी एक आहे. त्याची नैसर्गिक ठिकाणे, कार्निव्हल, सांबा, बोसा नोव्हा, आणि बॅल्नेरियो समुद्रकिनारे [११] यांसाठी हे ओळखले जाते. समुद्रकिना-यांव्यतिरिक्त, काही प्रसिद्ध खुणांमध्ये कोर्कोवाडो पर्वतावरील क्राइस्ट द रिडीमरचा महाकाय पुतळा आहे, ज्याला जगातील नवीन सात आश्चर्यांपैकी एक असे नाव दिले आहे. इतर प्रसिद्ध ठिकाणांमध्ये त्याच्या केबल कारसह शुगरलोफ माउंटन ; सांबोड्रोमो, एक कायमस्वरूपी भव्य-रेखा असलेला परेड मार्ग जो कार्निव्हल दरम्यान वापरला जातो; आणि जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्टेडियमपैकी एक असलेले माराकाना स्टेडियम प्रसिद्ध आहेत. २०१६ उन्हाळी ऑलिम्पिक आणि २०१६ उन्हाळी पॅरालिम्पिकचे यजमानपद रिओ दी जानेरो हे होते, त्यामुळे या स्पर्धांचे यजमानपद मिळवणारे हे पहिले दक्षिण अमेरिकन शहर आणि पोर्तुगीज भाषिक शहर बनले आणि तिसऱ्यांदा ऑलिम्पिक दक्षिण गोलार्धातील शहरात आयोजित करण्यात आले. [१२] माराकाना स्टेडियममध्ये १९५० आणि २०१४ फिफा विश्वचषक, २०१३ फिफा कॉन्फेडरेशन कप आणि XV पॅन अमेरिकन गेम्सची फायनल झाली. २०२४ मध्ये, शहर G20 शिखर परिषद आयोजित करेल. [१३] [१४]
+या शहराचे नाव रिओ डी जनेरिओ असे आहे.या नावाचा पोर्तुगीज भाषेत अर्थ जानेरीओची नदी असा होतो.या शहराचे दुसरे उपनाव अ सिदादे मार्विलोह्सा अर्थात अद्भुत शहर असे सुद्धा प्रचलित आहे.
+हे शहर पोर्तुगीज सत्तेच्या अधिपत्याखाली दोन शतक ब्राझील देशाची राजधानी होते.
+हे ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे शहर आहे.या किनारपट्टीला दक्षिण अटलांटिक महासागराचा किनारा आहे.हे शहर ब्राझीलच्या आग्नेय दिशेस आहे.या शहराची समुद्र्सापाटीपासूनची उंची सर्वसाधारणपणे २०० मी एवढी आहे.या शहराच्या किनाऱ्यावर पुळण व तटीय वालुकागिरी दिसतात.या प्रदेशातील नद्या मुख्यतः कमी लांबीच्या आहेत.जसे रिओ डी जनेरिओ हे शहर आहे तसेच ते राज्य सुद्धा आहे.
+रिओ डी जनेरिओ हे शहर किनारी भागात असल्याने या भगातून आग्नेय वारे ब्राझील देशात प्रवेशतात.तसच जवळील प्राकृतिक विभाग असलेल्या अजस्त्र कडयामुळे या भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.या शहराच्या भौगोलिक स्तिथीमुळे या शहरातील हवामान सौम्य व आर्द्र प्रकारचे आहे.तसेच या शहरात फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक तापमान असते. आणि डिसेंबर ते मार्च या काळात जास्त पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4697.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4697.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e1b23be94f0c0cb1eedacc285e435bb8aa74f1a4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4697.txt
@@ -0,0 +1,4 @@
+१ नोव्हेंबर, इ.स. २००७
+दुवा: cricketarchive.com (इंग्लिश मजकूर)
+रिकी थॉमस पॉंटिंग (१९ डिसेंबर, इ.स. १९७४: लॉन्सेस्टन, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आणि माजी कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू स्लिप आणि फलंदाजाजवळच्या जागांमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होता. ऑस्ट्रेलियाच्या घरगुती स्पर्धांमध्ये तो टास्मानियन टायगर्सकडून, बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सकडून खेळतो तर आय.पी.एल.मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळलेला आहे. भारताचा सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा यांच्या बरोबरीने अनेक जण त्याला आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानतात.
+२९ नोव्हेंबर २०१२ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३० नोव्हेंबर २०१२ पासून पर्थ इथे सुरू झालेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना हा पंटर या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या रिकी पॉंटिंगचा कारकिर्दीतील १६८ वा आणि अखेरचा सामना ठरला. या सामन्यासोबत त्याने सर्वाधिक कसोट्या खेळणारा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणून स्टीव वॉच्या विक्रमाशी बरोबरी केली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4731.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4731.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6641964935a2c50eec8034cfab57869d61b2090e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4731.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रिचमंड काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+रिचमंड काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4741.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4741.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0272a4d31e350fb7709b0ffa421221c4e4e6dc98
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4741.txt
@@ -0,0 +1,3 @@
+२५ जानेवारी, इ.स. २००६
+दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4746.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4746.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4906cfd44af5b73c36415925487b2beec0724f09
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4746.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ऑस्कर पुरस्कार
+रिचर्ड ॲटनबरो (ऑगस्ट २९, इ.स. १९२३) हे ब्रिटिश चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या गांधी या महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित चित्रपटाला आठ ऑस्कर पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4807.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4807.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..72db646acdf131d9e386d244c85fadc8b607ef2f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4807.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रिचर्ड बेडफोर्ड बेनेट कॅनडाचा पंतप्रधान होता.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4810.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4810.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..db5513d3c5c765445f291d051e6c112f1d7c7805
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4810.txt
@@ -0,0 +1,3 @@
+४ जानेवारी, इ.स. २००६
+दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4837.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4837.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..34f8f647439fb9b027be3218decb5a42326ce93e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4837.txt
@@ -0,0 +1 @@
+रिचर्ड स्टीवन्स (जन्म दिनांक अज्ञात:कॅनडा - हयात) हा कॅनडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने कॅनडाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_487.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_487.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..82708af4810e06ce00a9d5e4cb02b39909564989
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_487.txt
@@ -0,0 +1,9 @@
+मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे र. प. गोगटे कला व विज्ञान महाविद्यालय आणि र. वि. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालय हे रत्नागिरी शहरातील अग्रगण्य असे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना १९४५ साली झाली. या महाविद्यालयास बहुमोल शैक्षणिक व सर्वांगिण गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल तसेच विद्यापीठाच्या कार्यप्रणालीत सहभाग घेऊन एकूण दर्जा उंचावण्यात योगदान दिल्याबद्दल मुंबई विद्यापीठाने 'सर्वोत्कृष्ट महाविद्यालय' हा पुरस्कार प्रदान केला आहे.
+महाविद्यालयामध्ये पाच विविध भाषांचे अध्यापन केले जाते. या पाच विभागांमध्ये इंग्रजी मराठी हिंदी संस्कृत उर्दु या भाषांचा समावेश होतो. या पाच भाषांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहे. या भाषांचा अभ्यास करण्यासाठी महाविद्यालयात सुसज्ज संगणक कक्ष उपलब्ध आहे. याच्या मदतीने एखाद्या विषयासंदर्भात दृकश्राव्य माहिती विद्यार्थ्यांना प्रभावीपणे मिळविता येते. [१]
+विभागप्रमुख-डॉ.अतुल पित्रे
+विभागप्रमुख-प्रा.शिवराज गोपाळे
+विभागप्रमुख-डॉ.चित्रा गोस्वामी
+विभागप्रमुख-डॉ.कल्पना आठल्ये
+विभागप्रमुख-प्रा.दानिश गनी
+महाविद्यालयाला विस्तृत असा शास्त्र विभाग आहे. या शाखेंतर्गत अनेक उपशाखांचे सम्मिलीकरण केले आहे. यामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, गणित तसेच व्यावसाईक अभ्यास्क्रमातर्गत संगणक विद्यान , सूक्ष्मजीवशास्त्र, जीवतंत्रज्ञान, जीवरसायनशास्त्र यांचा समावेश केला गेला आहे.
+गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असा क्रीडा विभाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4885.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4885.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3186f52c044821c4d02bcb40eb4fbc10b85d0bbc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4885.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रिटकवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे.
+हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4888.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4888.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f18e2937a57ea309768a158f7d54d18349b9a8df
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4888.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रिटर्न ऑफ ज्वैलथीफ हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4905.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4905.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..789e29f248699bbf1da7917bbd3a796811cb9458
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4905.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रिथाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4925.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4925.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d11b85c9b3a4895267cd486b07a46e9f09426ce9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4925.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+'रिडा अँड द म्युझिकल फोक्स' हा भारतातील मेघालय येथील लोक धातूचा बँड आहे या बँडची स्थापना २०१० मध्ये झाली.[१] हा बँड लोकसंगीत आणि खासी संगीतासाठी ओळखला जातो.[२]
+रिडा गॅटफोह या उद्योजिका , डिझायनर , गायिका आणि गीतकार सुद्धा आहेत. सध्या त्या शिलाँग आधारित सामाजिक उपक्रम "डाक टी क्राफ्ट" आणि "रिडा अँड द म्युझिकल फोक्स" या कला समूहाच्या संस्थापक आहे. रिडा ने या बँडची सुरुवात २०१० मध्ये केली.[३]
+मेघालयातील गायक आणि डिझायनर रिडा गॅटफोह यांच्या सह संगीतकार आणि वाद्य निर्मात्यांच्या सहा सदस्यीय लोकांचा ग्रुप आहे. ग्रुपमध्ये पीटर मारबानियांग एनआयडी पदवीधर,[४] शॉन नॉन्घुलू मोरेहेड हे शिलाँगमध्ये राहणारे स्वतः शिकलेले ड्रमर, वादक आणि संगीतकार आहे आणि प्रायोगिक ध्वनी डिझाइनसह कार्य करतो.[५] त्यानंतर अमरनाथ हजारिका हे संगीतकार आणि गिटार वादक आहेत ज्यांचे संगीत कंटेम्पररी जॅझ ते अर्बन सोल पर्यंतच्या आवाजांचे एक सुंदर मिश्रण आहे.[६] रायझिंगबोर कुर्कलांग हा दुतारा, मॅरींगॉड, सितार आणि इतर पारंपारिक वाद्ये बनवत आणि वाजवत आहे. बेनेडिक्ट स्केमलांग ह्यन्निव्हटा हा चित्रकार आणि बासरीवादक यांचा समावेश आहे.
+बँडचा पहिला अल्बम 'म्युझिकल नेचर' याच्यामध्ये नऊ गाण्याचा समावेश आहे. हा मेघालयातील लोक संगीतकार आणि समकालीन कलाकार यांच्या सहकार्याने सीडीच्या माध्यमातून १९ मार्च २०१६ रोजी त्यांनी प्रदर्शित केला.[७][८]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4926.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4926.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..95e98f2f2b6fc97113971c04d2493d19ad1bfc3a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4926.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ रिढोरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4932.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4932.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8306278a21f3402e329294fe3470b797e87c04ca
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4932.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रिढोरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4937.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4937.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f9964fb59fbbb4b011ea69c99ae0657115816b1a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4937.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+रितू दालमिया (जन्म १९७३) ह्या एक भारतीय सेलिब्रिटी शेफ आणि उपहारगृहाची मालक आहे. त्या २००० मध्ये दिल्लीत चालु झालेल्या लोकप्रिय इटालियन रेस्टॉरंट दिवाची शेफ आणि सह-मालक आहेत, "रिगा फूड" [१] या कंपनीत सह-संस्थापक गीता भल्ला सह आहे. त्यांनी या कंपनीची इतर रेस्टॉरंट्स "लॅटीट्युड २८" आणि "कॅफे दिवा" सुरू केले.[२][३] त्यांनी तीन सीझनसाठी एनडीटीव्ही गुड टाईम्ससाठी "इटालियन खाना" टीव्ही कुकरी शोचे आयोजन करण्यास सुरुवात केली आणि २००९ मध्ये त्याच नावाने पहिले पुस्तक प्रकाशित केले.[४][५]
+तिचा एक शो ट्रॅव्हलिंग दिवा २ फेब्रुवारी २०१२ पासून प्रसारित झाला. हा कार्यक्रम एनडीटीव्ही गुड टाईम्स वाहिनीवर प्रसारित केला जात होता.[६]
+रितु एक लेस्बियन असून त्या एलजीबीटी हक्कांची एक प्रमुख कार्यकर्त्या आहेत. जून २०१६ मध्ये, रितु आणि इतर पाच जण, स्वतः एलजीबीटी समुदायाच्या सर्व सदस्यांनी, भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ला आव्हान देणारी भारतीय सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली.[७] यामुळे नवतेजसिंग जोहर आणि इतर विरुद्ध भारतीय संघ यांच्यातील २०१८ च्या केसचा महत्त्वपूर्ण निकाल लागला ज्यायोगे सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत एकमताने हा कायदा असंवैधानिक घोषित केला आहे कारण "समान लिंगातील प्रौढांमधील सहमतीने होणाऱ्या लैंगिक वर्तनाला गुन्हा ठरवितो".[८]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4966.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4966.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..eb2ffe935c711c3229cb1aca1ce0aa8e029b77ad
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4966.txt
@@ -0,0 +1 @@
+युरोपीय प्रबोधनाचा काळ किंवा रानिसां (इंग्रजी Renaissance, किंवा रेनेसांस अथवा रेनायसांस ) ही साधारणतः १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंत झालेली युरोपातील साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान इ. क्षेत्रातील पुनरुज्जीवनाची चळवळ, प्रबोधनयुग अथवा प्रबोधनाचे पर्व म्हणून ओळखली जाते. इटलीतील फ्लोरेन्स या शहरात सुरू झालेली सांस्कृतिक चळवळ कालांतराने सर्व युरोपात पसरली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4977.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4977.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..deddb83a403de8f8fe2f0a134cbce683e097c185
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4977.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रिपब्लिक एरलाइन ही अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरात स्थित विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी अमेरिकन ईगल, डेल्टा कनेक्शन आणि युनायटेड एक्सप्रेस कंपन्यांना त्यांच्या नावाखाली विमानसेवा पुरवते. रिपब्लिककडे एप्रिल २०१७ च्या सुमारास ७५ एम्ब्राएर १७० आणि ११६ एम्ब्राएर १७५ प्रकारची विमाने होती. याआधी रिपब्लिकने एम्ब्राएर १९० आणि बॉम्बार्डिये डॅश ८ क्यू४०० प्रकारची विमानेही वापरली.
+रिपब्लिक एरलाइनच्या विमानांची कॉलसाइन ब्रिकयार्ड आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4982.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4982.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..63f542d7543ecde1fce377a8b31c2784f31e3f39
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4982.txt
@@ -0,0 +1,9 @@
+रिपब्लिक टीव्ही ही उजवी राजकीय विचारसरणी असलेली[१][२][३] भारतातील एक मोफत इंग्रजी वृत्तवाहिनी आहे. अर्णब गोस्वामी आणि राजीव चंद्रशेखर यांनी त्याची सह-स्थापना केली होती, नंतर मे 2019 मध्ये चंद्रशेखर यांनी आपला हिस्सा सोडून दिला, परिणामतः बहुसंख्य भागधारक म्हणून गोस्वामी हेच राहिले.[४] चंद्रशेखर हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे स्वतंत्र आमदार होते जे नंतर भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील झाले; तर गोस्वामी हे टाइम्स नाऊचे माजी मुख्य संपादक होते. या कंपनीला मुख्यतः चंद्रशेखर यांनी त्यांच्या एशियानेट न्यूझ कंपनीद्वारे निधी दिला होता.
+रिपब्लिक टीव्हीचा समीक्षणात्मक प्रतिसाद नकारात्मक आहे. या चॅनलवर सत्ताधारी भाजपच्या बाजूने पक्षपाती वार्तांकन करण्याचा आणि सरकारविरोधी असंतोष दाबण्याचा प्रयत्न केल्याचा नेहमी आरोप होतो; या चॅनलवर बनावट बातम्या आणि इस्लामोफोबिक वक्तृत्व अनेक प्रसंगी प्रकाशित केले गेले.[५] रिपब्लिक टीव्हीला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण आणि न्यूझ ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स अथॉरिटी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे.[६]
+रिपब्लिक टीव्हीवर दर्शक संख्येच्या रेटिंगमध्ये फेरफार केल्याचा आरोप झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येत आहे. वाढवलेला टीआरपी कथितपणे जाहिरातदारांकडून जास्त महसूल मिळवण्यासाठी वापरला गेला होता.[७]
+अर्णब गोस्वामी यांनी 1 नोव्हेंबर 2016 रोजी संपादकीय मतभेद, स्वातंत्र्याचा अभाव आणि न्यूझरूमच्या राजकारणाचा हवाला देत टाइम्स नाऊच्या मुख्य संपादकपदाचा राजीनामा दिला. त्यांनी त्यांच्या शोची शेवटची आवृत्ती, द न्यूझहॉर डिबेट, पंधरवड्यानंतर होस्ट केली. योगायोगाने, हा शो ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ऑफकॉम, यूके ब्रॉडकास्टिंग नियामक प्राधिकरणाच्या तपासणीच्या अधीन होता; तपासात टाइम्स नाऊला त्याच्या प्रसारण संहितेच्या निःपक्षपातीपणाच्या कलमाचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी धरले होते.
+16 डिसेंबर रोजी, गोस्वामी यांनी त्यांच्या पुढील कंपनीची घोषणा केली - रिपब्लिक नावाच्या एका वृत्तवाहिनीची; सुब्रमण्यम स्वामींच्या तक्रारींमुळे हे नाव नंतर रिपब्लिक टीव्ही असे बदलण्यात आले. रिपब्लिक टीव्हीला भारतातील पहिले स्वतंत्र माध्यम आउटलेट म्हणून त्याची जाहिरात केली गेली, जे बातम्यांचे 'लोकशाहीकरण' करेल आणि निर्विवादपणे भारत समर्थक असताना जागतिक मीडिया दिग्गजांशी स्पर्धा करेल.
+रिपब्लिक टीव्हीला एशियानेट (ARG Outlier Asianet News Private Limited) द्वारे काही प्रमाणात निधी दिला गेला होता, ज्याची मुख्यतः मालकी राज्यसभेचे तत्कालीन अपक्ष सदस्य राजीव चंद्रशेखर यांच्याकडे होती. चंद्रशेखर यांचे भारतीय जनता पक्षाशी (भाजप) राजकीय संबंध होते. इतर प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये स्वतः गोस्वामी, त्यांची पत्नी सम्यब्रता गोस्वामी, शिक्षणतज्ज्ञ रामदास पै आणि रमाकांता पांडा यांचा समावेश होता - या सर्वांनी SARG मीडिया होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडद्वारे गुंतवणूक केली होती. एप्रिल 2018 मध्ये अधिकृतपणे भाजपमध्ये सामील झाल्यानंतर चंद्रशेखर यांनी बोर्डाचा राजीनामा दिला; गोस्वामी यांनी मे 2019 मध्ये एशियानेटचे शेअर्स परत खरेदी केले.
+द वायर आणि न्यूझलॉन्ड्री यांना चंद्रशेखर यांच्या गटाने दिलेला अंतर्गत मेमो समोर आला होता ज्यात त्यांच्या विचारधारेला अनुकूल असलेल्या लष्करी समर्थक लोकांची निवडक भरती करण्यास सांगितले होते.
+2005 ते 2012 दरम्यान टाइम्स नाऊसाठी सीएफओ म्हणून काम केलेल्या एस. सुंदरम यांना ग्रुप सीएफओ म्हणून नियुक्त करण्यात आले. रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्कचे मुख्य व्यवसाय अधिकारी विकास खानचंदानी, ज्यांनी यापूर्वी एनडीटीव्हीचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम केले होते, त्यांना सीईओ बनवण्यात आले आणि द न्यूझ मिनिटच्या सह-संस्थापक चित्रा सुब्रमण्यम यांना संपादकीय सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. सामील झालेल्या इतरांमध्ये थंथी टीव्हीचे वरिष्ठ अँकर एस.ए. हरिहरन, निवृत्त लष्करी अधिकारी आणि दूरदर्शन व्यक्तिमत्व गौरव आर्य, टाइम्स नाऊचे जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्य वार्ताहर आदित्य राज कौल, लेखक आणि जेंटलमनचे संस्थापक-संपादक, मिन्हाज मर्चंट आणि अभिनेते अनुपम खेर यांचा समावेश होता
+हे चॅनल 6 मे 2017 रोजी भारतातील बहुतांश डायरेक्ट-टू-होम टेलिव्हिजन आणि केबल टेलिव्हिजन ऑपरेटर्स, तसेच JioTV आणि Hotstar सारख्या मोबाइल प्लॅटफॉर्मवर फ्री-टू-एर चॅनल म्हणून लॉन्च करण्यात आले. बिझनेस स्टँडर्डने त्याच्या लाँचचा अहवाल देताना लिहिले की "कंपनीने आधीच 300 लोकांना कामावर घेतले आहे, त्यापैकी 215 बोर्डात आहेत. मुंबईच्या लोअर परेल भागात एक अत्याधुनिक स्टुडिओ बांधला जात आहे." 2 फेब्रुवारी 2019 रोजी, चॅनेलने रिपब्लिक भारत नावाचे हिंदी भाषेतील आउटलेट सुरू केले. रिपब्लिक टीव्हीने 7 मार्च 2021 रोजी रिपब्लिक बांग्ला, बंगाली भाषेतील वृत्तवाहिनी सुरू केली.[८]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4984.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4984.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..63f542d7543ecde1fce377a8b31c2784f31e3f39
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4984.txt
@@ -0,0 +1,9 @@
+रिपब्लिक टीव्ही ही उजवी राजकीय विचारसरणी असलेली[१][२][३] भारतातील एक मोफत इंग्रजी वृत्तवाहिनी आहे. अर्णब गोस्वामी आणि राजीव चंद्रशेखर यांनी त्याची सह-स्थापना केली होती, नंतर मे 2019 मध्ये चंद्रशेखर यांनी आपला हिस्सा सोडून दिला, परिणामतः बहुसंख्य भागधारक म्हणून गोस्वामी हेच राहिले.[४] चंद्रशेखर हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे स्वतंत्र आमदार होते जे नंतर भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील झाले; तर गोस्वामी हे टाइम्स नाऊचे माजी मुख्य संपादक होते. या कंपनीला मुख्यतः चंद्रशेखर यांनी त्यांच्या एशियानेट न्यूझ कंपनीद्वारे निधी दिला होता.
+रिपब्लिक टीव्हीचा समीक्षणात्मक प्रतिसाद नकारात्मक आहे. या चॅनलवर सत्ताधारी भाजपच्या बाजूने पक्षपाती वार्तांकन करण्याचा आणि सरकारविरोधी असंतोष दाबण्याचा प्रयत्न केल्याचा नेहमी आरोप होतो; या चॅनलवर बनावट बातम्या आणि इस्लामोफोबिक वक्तृत्व अनेक प्रसंगी प्रकाशित केले गेले.[५] रिपब्लिक टीव्हीला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण आणि न्यूझ ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स अथॉरिटी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे.[६]
+रिपब्लिक टीव्हीवर दर्शक संख्येच्या रेटिंगमध्ये फेरफार केल्याचा आरोप झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येत आहे. वाढवलेला टीआरपी कथितपणे जाहिरातदारांकडून जास्त महसूल मिळवण्यासाठी वापरला गेला होता.[७]
+अर्णब गोस्वामी यांनी 1 नोव्हेंबर 2016 रोजी संपादकीय मतभेद, स्वातंत्र्याचा अभाव आणि न्यूझरूमच्या राजकारणाचा हवाला देत टाइम्स नाऊच्या मुख्य संपादकपदाचा राजीनामा दिला. त्यांनी त्यांच्या शोची शेवटची आवृत्ती, द न्यूझहॉर डिबेट, पंधरवड्यानंतर होस्ट केली. योगायोगाने, हा शो ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ऑफकॉम, यूके ब्रॉडकास्टिंग नियामक प्राधिकरणाच्या तपासणीच्या अधीन होता; तपासात टाइम्स नाऊला त्याच्या प्रसारण संहितेच्या निःपक्षपातीपणाच्या कलमाचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी धरले होते.
+16 डिसेंबर रोजी, गोस्वामी यांनी त्यांच्या पुढील कंपनीची घोषणा केली - रिपब्लिक नावाच्या एका वृत्तवाहिनीची; सुब्रमण्यम स्वामींच्या तक्रारींमुळे हे नाव नंतर रिपब्लिक टीव्ही असे बदलण्यात आले. रिपब्लिक टीव्हीला भारतातील पहिले स्वतंत्र माध्यम आउटलेट म्हणून त्याची जाहिरात केली गेली, जे बातम्यांचे 'लोकशाहीकरण' करेल आणि निर्विवादपणे भारत समर्थक असताना जागतिक मीडिया दिग्गजांशी स्पर्धा करेल.
+रिपब्लिक टीव्हीला एशियानेट (ARG Outlier Asianet News Private Limited) द्वारे काही प्रमाणात निधी दिला गेला होता, ज्याची मुख्यतः मालकी राज्यसभेचे तत्कालीन अपक्ष सदस्य राजीव चंद्रशेखर यांच्याकडे होती. चंद्रशेखर यांचे भारतीय जनता पक्षाशी (भाजप) राजकीय संबंध होते. इतर प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये स्वतः गोस्वामी, त्यांची पत्नी सम्यब्रता गोस्वामी, शिक्षणतज्ज्ञ रामदास पै आणि रमाकांता पांडा यांचा समावेश होता - या सर्वांनी SARG मीडिया होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडद्वारे गुंतवणूक केली होती. एप्रिल 2018 मध्ये अधिकृतपणे भाजपमध्ये सामील झाल्यानंतर चंद्रशेखर यांनी बोर्डाचा राजीनामा दिला; गोस्वामी यांनी मे 2019 मध्ये एशियानेटचे शेअर्स परत खरेदी केले.
+द वायर आणि न्यूझलॉन्ड्री यांना चंद्रशेखर यांच्या गटाने दिलेला अंतर्गत मेमो समोर आला होता ज्यात त्यांच्या विचारधारेला अनुकूल असलेल्या लष्करी समर्थक लोकांची निवडक भरती करण्यास सांगितले होते.
+2005 ते 2012 दरम्यान टाइम्स नाऊसाठी सीएफओ म्हणून काम केलेल्या एस. सुंदरम यांना ग्रुप सीएफओ म्हणून नियुक्त करण्यात आले. रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्कचे मुख्य व्यवसाय अधिकारी विकास खानचंदानी, ज्यांनी यापूर्वी एनडीटीव्हीचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम केले होते, त्यांना सीईओ बनवण्यात आले आणि द न्यूझ मिनिटच्या सह-संस्थापक चित्रा सुब्रमण्यम यांना संपादकीय सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. सामील झालेल्या इतरांमध्ये थंथी टीव्हीचे वरिष्ठ अँकर एस.ए. हरिहरन, निवृत्त लष्करी अधिकारी आणि दूरदर्शन व्यक्तिमत्व गौरव आर्य, टाइम्स नाऊचे जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्य वार्ताहर आदित्य राज कौल, लेखक आणि जेंटलमनचे संस्थापक-संपादक, मिन्हाज मर्चंट आणि अभिनेते अनुपम खेर यांचा समावेश होता
+हे चॅनल 6 मे 2017 रोजी भारतातील बहुतांश डायरेक्ट-टू-होम टेलिव्हिजन आणि केबल टेलिव्हिजन ऑपरेटर्स, तसेच JioTV आणि Hotstar सारख्या मोबाइल प्लॅटफॉर्मवर फ्री-टू-एर चॅनल म्हणून लॉन्च करण्यात आले. बिझनेस स्टँडर्डने त्याच्या लाँचचा अहवाल देताना लिहिले की "कंपनीने आधीच 300 लोकांना कामावर घेतले आहे, त्यापैकी 215 बोर्डात आहेत. मुंबईच्या लोअर परेल भागात एक अत्याधुनिक स्टुडिओ बांधला जात आहे." 2 फेब्रुवारी 2019 रोजी, चॅनेलने रिपब्लिक भारत नावाचे हिंदी भाषेतील आउटलेट सुरू केले. रिपब्लिक टीव्हीने 7 मार्च 2021 रोजी रिपब्लिक बांग्ला, बंगाली भाषेतील वृत्तवाहिनी सुरू केली.[८]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4991.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4991.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a9fbb82a483d28532d4572dfa920108f34b2303
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_4991.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) (संक्षिप्त: भारिप (आ)) (इंग्रजी: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले); संक्षिप्त: आरपीआय (ए)) हा भारताच्या एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष रामदास आठवले हे आहेत. हा पक्ष बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक आहे. आंबेडकरवादी व लोकशाहीवादी विचारसरणीचा हा पक्ष असून तो आंबेडकरी तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशात आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाळ बहादुरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष उतम खोब्रागडे आहेत. इ.स. २००५ ते २०१४ या काळातली आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता रद्द झाली होती. दयाळ बहादुरे यांनी स्वतःचा 'भारतीय दलित पॅंथर पार्टी' नावाचा पक्ष काढला आहे.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5010.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5010.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..acd6db430fd919892129304fb1b5f75b789855d6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5010.txt
@@ -0,0 +1,12 @@
+रीमा लागू (पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे; (जन्म : गिरगांव, मुंबई, २१ जून इ.स. १९५८; - १८ मे, इ.स. २०१७) या मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या. सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमाने अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं यासारख्या हिंदी चित्रपटातले तसेच तू तू मै मै या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम गाजले.
+मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. मूळची मुंबईची असलेल्या नयन हिचा मुंबई-पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास झाला.
+त्यांचे प्राथमिक शिक्षण गिरगावातील चिकित्सक आणि कमळाबाई या शाळांमध्ये झाले. त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्राशी नाते जोडले, मात्र नंतर त्यांच्या आईने त्यांना अभ्यासासाठी या क्षेत्रापासून दूर राहायला सांगितले आणि नयन १९७० मध्ये पुण्यात शिक्षणासाठी आली. हुजूरपागा शाळेत तिने ८वीत प्रवेश घेतला. १९७४ मध्ये ती मॅट्रिक झाली. पुणे येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच तिच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. आंतरशालेय नाट्य स्पर्धामध्ये ती मराठी आणि हिंदी नाटकांतून भूमिका करून हमखास बक्षिसे मिळवून द्यायची. शाळेत असताना तिने ‘वीज म्हणाली धरतीला’ आणि ‘काबुलीवाला’ या नाटकांतून काम केले होते. ‘काबुलीवाला’ नाटकातील तिचा अभिनय पाहून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी यायचे. हरहुन्नरी नयनला शालेय नाटकामध्ये नेहमी पुरुष व्यक्तिरेखा साकाराव्या लागत असत. शाळेच्या अखेरच्या वर्षी अखरेच्या वर्षी तिने ‘नटसम्राट’ नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्या वयामध्ये तिच्यासारख्या मुलीने तात्यासाहेबांचे शब्द आपल्या अभिनयासह पेलणे हे खरेच कौतुकास्पद होते.
+नयन भडभडे यांनी मुंबईमध्ये विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. ‘ती फुलराणी’द्वारे त्यांचा नाटकांमधील प्रवास सुरू झाला. त्यांनी श्याम बेनेगल यांच्या एका जाहिरातीमध्ये यादरम्यान काम केले. ही जाहिरात गाजली आणि मग त्यांनी अभिनय क्षेत्रात अधिक उत्साहाने काम करायला सुरुवात केली. या दरम्यान त्या बँकेतही नोकरी करत होत्या. मात्र बँकेतील नोकरी आणि अभिनयातील कारकीर्द या दोन्ही गोष्टींचा तोल सांभाळणे कठीण झाल्याने त्यांनी पूर्णपणे अभिनयासाठी वेळ दिला. या दरम्यान त्यांनी रंगकर्मी आणि बँकेतील सहकारी विवेक लागू यांच्याशी लग्न केले आणि नयन भडभडेची रीमा लागू झाली. त्यांचा हा विवाह फार काळ टिकला नाही. त्यानंतर रीमा लागू यांनी दीर्घ काळ रीमा लागू हीच ओळख कायम ठेवली.
+रीमा लागू यांनी जाहिरातींमधून अभिनय क्षेत्राशी पहिली ओळख करून घेतली. महेश कोठारे यांच्यासोबत त्यांनी जाहिरातींमध्ये काम केले. ‘हा माझा मार्ग एकला’मध्येही त्यांनी लहानशी भूमिका केली होती. मात्र ती भूमिका फार प्रकाशात आली नाही. त्यांनी मास्टरजी या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. काही काळ रंगभूमीवरही त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. मात्र नंतर बराच काळ त्या अभिनय क्षेत्रापासून लांब होत्या. बालकलाकार म्हणून ‘दृष्टी आहे जगाची निराळी’ या चित्रपटातही त्यांनी महेश कोठारेंसोबत अभिनय केला. मात्र तो प्रदर्शित होऊ शकला नाही.
+त्यानंतर लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. १९७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या.
+नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव रीमा लागू झाले.
+रीमा लागू यांनी गुजराथी नाटकांतून, तसेच कन्नड आणि भोजपुरी चित्रपटांमधूनही काम केले. १९८०-९० च्या दशकामध्ये आमीर खान, सलमान खान, करीश्मा कपूर या अभिनेत्यांचा उदय होत असताना त्यांना आईच्या भूमिका मिळायल्या लागल्या आणि त्यांनी गरीब बापुडवाण्या आईला ग्लॅमरस रूप दिले. कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, साजन, वास्तव, कुछ कुछ होता है अशा चित्रपटांमधून एक नवी आई प्रेक्षकांना दिसली. मैंने प्यार किया, साजन, हम साथ साथ हैं, जुडवा, पत्थर के फूल, शादी करके फस गया यार, निश्चय, कहीं प्यारना हो जाए यांसारख्या सिनेमांमध्ये रीमा यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली आहे.
+रीमा लागू यांनी आरके बॅनरसोबत हीना या चित्रपटातही भूमिका केली. खानदान, श्रीमान श्रीमती, तू तू मै मै या मालिकांनी त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. तू तू मै मै या विनोदी मालिकेला प्रेक्षक आजही पसंत करतात.
+रीमा लागू यांचे दिनांक १८ मे इ.स. २०१७ रोजी कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५९ वर्षांच्या होत्या. त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारांआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.
+[३]
+इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रीमा लागू चे पान (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5059.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5059.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a96e0ec960d52eed285a8fa5ec30c6e840261173
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5059.txt
@@ -0,0 +1 @@
+रियो ग्राँड काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार, येथील लोकसंख्या ११,५३९ होती. [१] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र डेल नॉर्टे आहे. [२] या काउंटीला येथील वाहणाऱ्या रियो ग्राँड नदीचे नाव देण्यात आले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5084.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5084.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4fcc63fcd63f9dddf279b7872cd616eaef7a0435
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5084.txt
@@ -0,0 +1,3 @@
+गुणक: 9°58′29″S 67°48′36″W / 9.97472°S 67.81000°W / -9.97472; -67.81000
+
+रियो ब्रांको ब्राझिल देशातील शहर आहे. हे शहर ब्राझिलच्या आक्रे राज्याची राजधानी आहे. २००९ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ३,०५,९५४ इतकी आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5085.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5085.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..226d17a92a81c142670622a73b79b731f27d4739
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5085.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रियो ग्रांदे (इंग्लिश: व स्पॅनिश: Rio Grande) ही उत्तर अमेरिका खंडातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी कॉलोराडो राज्यातील रॉकी पर्वतरांगेत उगम पावते. तेथून आग्नेयेकडे ३,०५१ किमी लांब वाहत जाउन ती मेक्सिकोचे आखात ह्या अटलांटिक महासागराच्या उपसमुद्राला मिळते. अमेरिकेच्या कॉलोराडो, न्यू मेक्सिको व टेक्सास ह्या राज्यांमधून वाहणारी ही नदी अमेरिका व मेक्सिको राज्याची आंतरराष्ट्रीय सीमा ठरवण्यासाठी वापरली गेली आहे. रियो ग्रांदेच्या उत्तरेस टेक्सास राज्य तर दक्षिणेस मेक्सिकोची चिवावा, कोआविला, नुएव्हो लेओन व तामौलिपास ही चार राज्ये स्थित आहेत.
+ह्या नदीचे पाणी शेती व मानवी वापरासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्यामुळे केवळ २० टक्के पाणी समुद्रापर्यंत पोचते.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5124.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5124.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7b12c2b564f6f08152987c13cb9c90e3533d6d62
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5124.txt
@@ -0,0 +1 @@
+सेंट्रल वायोमिंग प्रादेशिक विमानतळ, पूर्वीचा रिव्हरटन प्रादेशिक विमानतळ, (आहसंवि: RIW, आप्रविको: KRIW, एफ.ए.ए. स्थळसूचक: RIW) हा अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील रिव्हरटन शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या वायव्येस तीन मैलांवर फ्रीमाँट काउंटीमध्ये आहे. हा विमानतळ रिव्हरटनशिवाय जवळील लँडर शहरालाही सेवा देतो. येथून ग्रेट लेक्स एरलाइन्स डेन्व्हरला विमानसेवा पुरवत असे.[२] १ जुलै, २०१६पासून डेन्व्हर एर कनेक्शन नावाखाली की लाइम एअर डेन्व्हरला उड्डाणे करते..
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5134.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5134.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..392412dcfa74a7cdcb3d0680aafecb02a366420b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5134.txt
@@ -0,0 +1,9 @@
+
+ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री (इंग्लिश: United States Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत अमेरिकेच्या देशाच्या ऑस्टिन शहरामधील सर्किट ऑफ द अमेरीकाज ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.
+ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
+गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
+ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
+गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
+ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
+गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
+गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5135.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5135.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..37edee48085bb9f384e722bf49b1ae15818a6671
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5135.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रिव्हरसाइड काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र रिव्हरसाइड शहरात आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,१८,१८५ इतकी होती.[२][३] ही अमेरिकेतील १०वी सर्वाधिक लोकसंख्या असलेली काउंटी आहे.
+या काउंटीची रचना १८९३मध्ये झाली.[४] रिव्हरसाइड काउंटी सान बर्नार्डिनो-ऑन्टॅरियो महानगरक्षेत्राचा भाग आहे. या प्रदेशास इनलँड एम्पायर असेही म्हणतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5148.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5148.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5a612eb41d7bbb76d8964d03b18117e2f7027381
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5148.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रिव्हियेरा माया हा मेक्सिकोच्या किंताना रो राज्यातील पर्यटन प्रदेश आहे. युकातान द्वीपकल्पावरील पुएर्तो मोरेलोस, प्लाया देल कार्मेन, च्कारेत, अकुमाल, तुलुम आणि पुंता ॲलेन ही येथील काही गावे व शहरे आहेत.
+राष्ट्रीय महामार्ग ३०७ च्या आसपास असलेल्या या प्रदेशात अनेक पर्यटनस्थळे आहेत. येथे स्कुबा डायव्हिंग, झिप लायनिंग, स्नोर्केलिंग, इ. अनेक उपक्रम पर्यटकांना उपलब्ध आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5155.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5155.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a86fd697f8fda013ff9d201e2471e0e60addaf70
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5155.txt
@@ -0,0 +1,24 @@
+१ अमला •
+५ अनुरीत •
+६ साहा (†) •
+७ विजय (क) •
+१० मिलर •
+१४ मार्श •
+१६ नाईक (†) •
+१७ स्टोइनिस •
+१८ मोहित •
+१९ धवन •
+२० अक्षर •
+२१ साहू •
+२५ जॉनसन •
+२८ बेहारदीन •
+२९ गुरक्रीत •
+३२ मॅक्सवेल •
+५४ वोहरा •
+६६ संदीप •
+८७ अॅबट •
+९४ करिअप्पा •
+ ठाकुर •
+ जाफ़र •
+ स्वप्निल सिंग •
+प्रशिक्षक: संजय बांगर
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5195.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5195.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e1b23be94f0c0cb1eedacc285e435bb8aa74f1a4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5195.txt
@@ -0,0 +1,4 @@
+१ नोव्हेंबर, इ.स. २००७
+दुवा: cricketarchive.com (इंग्लिश मजकूर)
+रिकी थॉमस पॉंटिंग (१९ डिसेंबर, इ.स. १९७४: लॉन्सेस्टन, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आणि माजी कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू स्लिप आणि फलंदाजाजवळच्या जागांमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होता. ऑस्ट्रेलियाच्या घरगुती स्पर्धांमध्ये तो टास्मानियन टायगर्सकडून, बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सकडून खेळतो तर आय.पी.एल.मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळलेला आहे. भारताचा सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा यांच्या बरोबरीने अनेक जण त्याला आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानतात.
+२९ नोव्हेंबर २०१२ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३० नोव्हेंबर २०१२ पासून पर्थ इथे सुरू झालेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना हा पंटर या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या रिकी पॉंटिंगचा कारकिर्दीतील १६८ वा आणि अखेरचा सामना ठरला. या सामन्यासोबत त्याने सर्वाधिक कसोट्या खेळणारा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणून स्टीव वॉच्या विक्रमाशी बरोबरी केली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5221.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5221.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d32978695e778ef6b6db672b4174b1206f798ec2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5221.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ऑगस्ट २८, इ.स. २००६
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5226.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5226.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9c9ccae240dac2720ee996f7c7fd683bcfe32c6d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5226.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रीना कौशल धर्मशक्तू (१९७० - ) ही दक्षिण ध्रुवावर जाणारी पहिली भारतीय महिला आहे. राष्ट्रमंडळाच्या आठ इतर स्त्रियांसह अंटार्क्टिका बेटात ९१५ किलोमीटर स्कीइंग करून ३१ डिसेंबर २००९ रोजी रीना दक्षिण ध्रुवावर पोहोचली. १९६० साली स्थापन झालेल्या महिलांच्या या राष्ट्रमंडळदलातील स्त्रियांनी ४० दिवसांत आपला प्रवास पूर्ण केला.
+धर्मशक्तू हिचा जन्म पंजाबमध्ये झाला. तिचे वडील पंजाबी तर आई उत्तर प्रदेशामधील होती. ती दार्जिलिंगमध्ये मोठी झाली. दार्जिलिंगमध्ये हिमालय पर्वतारोहण संस्था येथे तिने पर्वतारोहण अभ्यासक्रमा केला. हिमालयायाध्ये तिने अनेक पर्वतारोहण मोहिमांचे आयोजन केले. तिचे पती प्रेम राज सिंग धर्मशक्तू हे एक यशस्वी गिर्यारोहक आहेत. एकूण ३८ पेक्षा अधिक शिखरांवर ते चढले असून ते माउंट एव्हरेस्टवर सहा वेळा चढले आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5228.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5228.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a8c82c11ea13e89f74f52dd7d64cc561ce8d86c2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5228.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+रिना नाकानिशी (२६ जून, १९८८:क्युशु, जपान - ) ही एक जपानी रतिअभिनेत्री आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5233.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5233.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1ae6d4fe279d7195a38e5bd8cdcbe69cc608eddd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5233.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रीनो-टाहो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: RNO, आप्रविको: KRNO, एफ.ए.ए. स्थळसूचक: RNO) अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील रीनो शहर आणि लेक टाहो परिसराला विमानसेवा पुरविणारा विमानतळ आहे. याचे पूर्वीचे नाव हबार्ड फील्ड होते.
+येथून अमेरिकेतील निवडक मोठ्या शहरांना तसेच मेक्सिकोतील काही शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून अलेजियंट एर, साउथवेस्ट एरलाइन्स आणि अमेरिकन एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5247.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5247.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..69c28c6f5000394a60a773eb691462c288eb118e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5247.txt
@@ -0,0 +1,3 @@
+स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी
+
+रीयल लाईफ हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील तिसऱ्या पर्वाचा, बावीसवा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ६४वा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_525.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_525.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f659cd9e87e14c75d0d5eaa12f9d606358ffa6b9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_525.txt
@@ -0,0 +1,10 @@
+आरबीएल बँक, पूर्वी रत्नाकर बँक म्हणून ओळखली जात होती, ही एक भारतीय खाजगी क्षेत्रातील बँक आहे ज्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि त्याची स्थापना १९४३ मध्ये झाली आहे. ती सहा अनुलंब सेवा देते: कॉर्पोरेट आणि संस्थात्मक बँकिंग, व्यावसायिक बँकिंग, शाखा आणि व्यवसाय बँकिंग, किरकोळ मालमत्ता, विकास बँकिंग आणि एक वित्तीय समावेशन, ट्रेझरी आणि वित्तीय बाजार ऑपरेशन्स. या शेड्यूल्ड कमर्शियल बँकेची स्थापना कोल्हापुरात झाली. या बँकेच्या देशात ११३हून अधिक शाखा असून, त्यांची १०६ एटीएम सेंटर्स आहेत.
+६ ऑगस्ट, १९४३ मध्ये, रत्नाकर बँकेची स्थापना महाराष्ट्रातील प्रादेशिक बँक म्हणून कोल्हापूर आणि सांगली येथे दोन शाखांसह सांगली येथील बाबगोंडा भुजगोंडा पाटील आणि कोल्हापूर येथील गंगाप्पा सिद्धप्पा चौगुले यांनी केली. याने प्रामुख्याने कोल्हापूर-सांगली पट्ट्यातील लघु आणि मध्यम उद्योग (SME) आणि व्यावसायिक व्यापारी यांना सेवा दिली. रत्नाकर बँक लिमिटेड म्हणून १४ जून १९४३ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात त्याचा समावेश करण्यात आला. १९५९ मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, १९३४ नुसार बँकेचे शेड्यूल्ड कमर्शियल बँक म्हणून वर्गीकरण करण्यात आले. या दशकात, तिला NH4 बँक म्हणून संबोधण्यात आले. १९७० मध्ये, त्याला भारतीय रिझर्व्ह बँक कडून बँकिंग परवाना मिळाला.
+जुलै २०१० मध्ये, विश्ववीर आहुजा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. ऑगस्ट २०१४ मध्ये बँकेचे नाव बदलून आरबीएल बँक लिमिटेड करण्यात आले.
+डिसेंबर 2019 पर्यंत, त्याच्याकडे 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 372 शाखा आणि 394 ATMचे नेटवर्क आहे. त्यात 5,843 कर्मचारी आहेत.
+2016 मध्ये, बँकेने मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांतील 25,000 व्यक्ती आणि 300 गावांना शिक्षण देण्यासाठी CDCच्या सहकार्याने Saksham नावाचा आर्थिक साक्षरता कार्यक्रम चालवला. 2013 मध्ये अहमदाबादमध्ये दुसरा सक्षम कार्यक्रम राबविण्यात आला.
+2018 मध्ये, RBL बँकेने भारतातील पहिले वैयक्तिक क्रेडिट लाइन आधारित अॅप लाँच करण्यासाठी MoneyTap सह भागीदारी केली. त्याच वर्षी जूनमध्ये, कंपनीने घोषणा केली की त्यांनी मायक्रोलेंडर स्वाधार फिनसर्व्हमधील आपला हिस्सा 100 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
+RBL बँकेने CDC ग्रुप, मल्टिपल्स अल्टरनेट अॅसेट मॅनेजमेंट, एशियन डेव्हलपमेंट बँक आणि प्रेमजी इन्व्हेस्ट यासारख्या गुंतवणूकदारांकडून निधी उभारला आहे.
+2010च्या दशकात, RBL बँकेने गुंतवणूकदारांकडून एकूण INR 4,000 कोटी उभारले. 2011 मध्ये INR 700 कोटी, 2013 मध्ये INR 376 कोटी, 2014 मध्ये INR 328 कोटी आणि 2016 मध्ये INR 488 कोटी उभे केले. जुलै 2017 मध्ये, RBL बँकेला अतिरिक्त INR 1680 कोटी उभारण्यासाठी बोर्डाची मंजुरी मिळाली.
+डिसेंबर 2019 मध्ये, कंपनीने जाहीर केले की त्यांनी प्राधान्य इश्यूद्वारे 675 कोटी रुपये उभारले आहेत. ईस्ट ब्रिज कॅपिटल मास्टर फंड आणि डब्ल्यूएफ एशियन रिकॉनिसन्स फंड सारख्या गुंतवणूकदारांनी सहभाग घेतला.
+ऑगस्ट 2020 मध्ये, कंपनीने जाहीर केले की त्यांनी प्राधान्य इश्यूद्वारे 1566 कोटी रुपये उभारले आहेत. बॅरिंग प्रायव्हेट इक्विटी एशिया ने याचे नेतृत्व केले होते ज्यात इतर गुंतवणूकदारांप्रमाणे ICICI प्रुडेन्शियल लाइफ, CDC ग्रुप आणि स्थानिक खाजगी इक्विटी कंपनी गाजा कॅपिटल यांचा समावेश होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5263.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5263.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1c6ab9d479433d8b4746768a4bb2eda5ef4fb1a8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5263.txt
@@ -0,0 +1,38 @@
+[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
+
+रीस जेम्स विल्यम टोपली (२१ फेब्रुवारी, १९९४:इप्सविच, सफोक, इंग्लंड - ) हा इंग्लंड कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटखेळणारा खेळाडू आहे. हा एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळतो. टोपली डाव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो. तो काउंटी क्रिकेटमध्ये सरेकडून खेळतो. टोपलीने ऑगस्ट 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडसाठी पदार्पण केले आणि २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० आणि २०२३ क्रिकेट विश्वचषक या दोन्हींमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळतो.
+रीसचे वडील डॉन टोपली आणि काका पीटर टोपली हे सुद्धा क्रिकेट खेळाडू आहेत.
+साचा:England 2023 Cricket World Cup squad२ कैफ •
+३ पुजारा •
+९ कार्थिक •
+१२ पोमर्सबाच •
+१४ अगरवाल •
+१८ कोहली •
+३२ तिवारी •
+-- रोसोव •
+-- झोल •
+११ व्हेट्टोरी •
+४ मॅकडोनाल्ड •
+७ पठा •
+२३ दिलशान •
+३३३ गेल •
+-- भटकल •
+-- नायर •
+-- थिगराजन •
+१७ डी व्हिलियर्स •
+-- गौतम •
+१ पटेल •
+५ रहमान •
+८ मोहम्मद •
+२५ मिथुन •
+३४ खान •
+३७ अरविंद •
+६३ नेन्स •
+६७ लँगेवेल्ड्ट •
+८०० मुरलीधरन •
+-- अपन्ना •
+-- काझि •
+-- निनान •
+-- मोरे •
+प्रशिक्षक जेनिंग्स
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5284.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5284.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..646f3914efce2ec63dee31b2c4a5903e0a4d4643
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5284.txt
@@ -0,0 +1,19 @@
+रुईघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे.
+जव्हार बस स्थानकापासून सिल्वासा मार्गाने गेल्यावर पुढे आल्याचीमेटरस्ता, जामसररस्ता, वाडोळीरस्ता आणि नंतर बोपदारी रस्त्याने हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ४२ किमी अंतरावर आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १३५ कुटुंबे राहतात. एकूण ७९३ लोकसंख्येपैकी ४०५ पुरुष तर ३८८ महिला आहेत. गावाची साक्षरता १४.७० टक्के आहे.पुरुष साक्षरता २०.५१ आहे तर स्त्री साक्षरता ८.९२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १६७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २१.०६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.
+येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.
+गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात.
+बोपदारी, वावर, बेहडगाव, दाहुळ, दाभेरी, कायरी ही जवळपासची गावे आहेत.रुईघर ग्रामपंचायतीमध्ये बोपदारी आणि रुईघर गावे येतात.
+१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
+२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
+३.
+https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
+४.
+http://tourism.gov.in/
+५.
+http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
+६.
+https://palghar.gov.in/
+७.
+https://palghar.gov.in/tourism/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5299.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5299.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b5a6d71f7ae1bb395d41c07ee1f9bc9212adb62e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5299.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रुक्मिणीदेवी अरुंडेल भरतनाट्यम् या प्रकारातील एक श्रेष्ठ भारतीय नर्तिका होत्या. दुराई येथे जन्म झाला होता. डॉ. जॉर्ज अॅरंडेल ह्या ब्रिटिश व्यक्तीशी त्यांनी १९२० मध्ये विवाह केला होता. त्यांनी १९२४ मध्ये पहिल्यांदाच परदेशगमन केले होते. रुक्मिणीदेवींना नृत्याची प्रेरणा आणि पाव्हलॉव्ह ह्या रशियन नर्तिकेकडून लाभली होती. तिच्याकडून त्यांनी पाश्चात्त्य बॅले नृत्याचे शिक्षण घेतले होते. नंतर मीनाक्षिसुंदरम् पिळ्ळै ह्यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम्चे अध्ययन केले होते. भरतनाट्यम्च्या पुनरुज्जीवनात रुक्मिणीदेवींचा मोठाच हातभार होता. त्यांनी खेडोपाडी जाऊन अनेक नृत्यशिक्षकांकडून या नृत्यप्रकारासंबंधी माहिती गोळा केली. ज्या काळी समाजात नृत्यास प्रतिष्ठा नव्हती त्या काळी त्यांच्यासारख्या सुसंस्कृत उच्च कुटुंबातील स्त्रीने त्या क्षेत्रात पदार्पण करावे, ही घटनाच अपूर्व होती. शरीराची लवचिकता, लयीविषयीची जाण व हालचालींतील आकर्षकता ह्यांमुळे त्यांच्या नृत्यांना वैशिष्ट्यपूर्णता लाभली. नृत्याकडे त्यांनी श्रद्धेने व बुद्धिवादी दृष्टीने पाहिले. शास्त्रोक्त संगीत, नृत्यनाट्ये ह्यांतही त्यांनी विशेष प्रावीण्य संपादिले होते. कुमारसंभव, शाकुंतल, तसेच कुट्राल कुरवंजि, कण्णपर कुरवंजि,श्यामा, आंडाळ, रामायण (६ भाग) इ. नाट्ये, नृत्यनाट्ये त्यांनी सादर केली व त्यांच्या संगीतरचनाही केल्या. त्यांनी अड्यार येथे ‘कलाक्षेत्र’ ह्या संस्थेची स्थापना केली (१९३६) होती. थिऑसॉफीतही त्यांना रुची होती. ‘बेझंट थिऑसॉफिकल हायस्कूल’च्या संस्थापनेस (१९३४) व संवर्धनास त्यांनी सक्रिय मदत केली होती.
+राज्यसभेच्या सभासद म्हणून १९५२ व १९५६ साली त्यांची नेमणूक झाली होती. त्यांनी ‘इंडियन व्हेजिटेरियन काँग्रेस’ची १९५७त स्थापना केली होती. शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी कार्य केले आहेत. ‘अॅरंडेल ट्रेनिंग सेंटर फॉर टीचर्स’, मद्रास, ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ अॅनिमल्स’, लंडन ह्या संस्थांच्या संचालिका, ‘अनिमल वेल्फेअर बोर्ड’च्या अध्यक्ष, ‘इंटरनॅशनल व्हेजिटेरियन युनियन’, लंडन इत्यादींच्या उपाध्यक्षा आदी पदेही त्यांनी भूषविली आहेत. पद्मभूषण (१९५६), संगीत नाटक अकादमीचे नृत्यविषयक पारितोषिक (१९५७), अमेरिकेच्या वेन स्टेट विद्यापीठाकडून मानव्यविद्यांतील ‘डॉक्टरेट’ (१९६०), कलकत्त्याच्या रवींद्रभारती विद्यापीठाची डी. लिट. (१९७०) ह्यांखेरीज ‘प्राणिमित्र’ पारितोषिक, भरतनाट्यम्साठी राष्ट्रपती पारितोषिक आदी मानसन्मानही त्यांना लाभले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5321.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5321.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2bc7366997092742b8d5ddb5af45cb23c86fb74f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5321.txt
@@ -0,0 +1 @@
+रुचिरा शमान पल्लियागुरूगे (२२ जानेवारी, १९६८:मातरा, श्रीलंका - हयात) हे श्रीलंकेचे माजी प्रथम-श्रेणी क्रिकेट खेळाडू आणि सध्या क्रिकेट पंच आहेत. हे उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5324.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5324.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a2a3a823b832eb9dfb8837825fd18f55f42e0d7b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5324.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रुची या शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीची आवड असणे . रस असणे .
+
+विकिपीडिया स्वयंसेवक संपादकांनी लिहिलेले आहे आणि विकिमीडिया फाउंडेशन या विना-नफा तत्त्वावर चालणार्या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात:
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5334.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5334.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5334.txt
@@ -0,0 +1 @@
+† खेळलेले सामने (गोल).
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5347.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5347.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ffb2d7f4311b618c64eea6ff6192ceff24ce1e60
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5347.txt
@@ -0,0 +1 @@
+रुडॉल्फ कार्ल डीझेल हे एक जर्मन शास्त्रज्ञ होत. यांनी इ.स. १८९२ मध्ये डीझेल या इंधनाचा शोध लावला. डीझेल हा शब्द रुडॉल्फ कार्ल डीझेल यांच्या नावरून घेतला गेला आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5357.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5357.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..436d8e8f01b2e488267607d63774666fd91fdd32
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5357.txt
@@ -0,0 +1,6 @@
+रुथ एलिझाबेथ "बेटी" डेव्हिस (५ एप्रिल १९०९ - ६ ऑक्टोबर १९८९) ही चित्रपट, दूरदर्शन आणि नाटकातील अमेरिकन अभिनेत्री होती. ती हॉलीवूडच्या इतिहासातील सर्वात महान अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती व्यंग्यपूर्ण पात्रे साकारण्यासाठी प्रख्यात होती आणि समकालीन गुन्हेगारी मेलोड्रामापासून ऐतिहासिक आणि कालखंडातील चित्रपटांपर्यंत आणि अधूनमधून विनोदी चित्रपटांच्या श्रेणींमध्ये तिच्या अभिनयासाठी ओळखली जात होती. रोमँटिक नाटकांमधील तिच्या भूमिका हे तिचे सर्वात मोठे यश होते.[१] तिने दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकला व अभिनयासाठी दहा अकादमी पुरस्कार नामांकन मिळवणारी ती पहिली व्यक्ती होती. ती अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटकडून जीवनगौरव पुरस्कार मिळवणारी पहिली महिला होती. १९९९ मध्ये, डेव्हिसला अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटच्या क्लासिक हॉलीवूड सिनेमातील महान महिला स्टार्सच्या यादीत दुसरे स्थान देण्यात आले. (पहिली कॅथरीन हेपबर्न होती.)[२]
+ब्रॉडवे नाटकांमध्ये दिसल्यानंतर, डेव्हिस १९३० मध्ये हॉलीवूडमध्ये गेली, परंतु युनिव्हर्सल स्टुडिओसाठी तिचे सुरुवातीचे चित्रपट अयशस्वी ठरले. ती १९३२ मध्ये वॉर्नर ब्रदर्समध्ये सामील झाली आणि ऑफ ह्यूमन बॉन्डेज (१९३४) मध्ये एक अश्लील वेट्रेसची भूमिका करून तिला गंभीर यश मिळाले. विवादास्पदपणे, ती त्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या अकादमी पुरस्कारासाठी तीन नामांकित व्यक्तींमध्ये नव्हती आणि तिने पुढच्या वर्षी डेंजरस (१९३५) मधील तिच्या अभिनयासाठी हा पुरस्कार जिंकला.[३][४] १९३६ मध्ये, चित्रपटाच्या कमकुवत मागण्यांमुळे, तिने तिच्या करारातून स्वतः ला मुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि तिने एक प्रसिद्ध कायदेशीर खटला गमावला. पण तिच्या कारकिर्दीच्या सर्वात यशस्वी कालावधीची सुरुवात झाली. १९४० च्या उत्तरार्धापर्यंत, ती अमेरिकन चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध आघाडीच्या महिलांपैकी एक होती. मार्क्ड वुमन (१९३७) मधील तिच्या भूमिकेबद्दल तिची प्रशंसा झाली आणि तिने जेझेबेल (१९३८) मधील १८५० च्या काळातील दक्षिणेकडील प्रबळ इच्छा असलेल्या नायिकेच्या भूमिकेसाठी दुसरा अकादमी पुरस्कार जिंकला. सलग वर्षांमध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले; डार्क व्हिक्टरी (१९३९), द लेटर (१९४०), द लिटल फॉक्स (१९४१), आणि नाऊ, व्हॉयेजर (१९४२) या चित्रपटांसाठी.[५]
+ऑल अबाउट इव्ह (१९५०) मधील एका लुप्त होत चाललेल्या ब्रॉडवे स्टारच्या भूमिकेला तिची सर्वोत्तम कामगिरी म्हणून अनेकदा उद्धृत केले गेले आहे. तिला या चित्रपटासाठी आणि द स्टार (१९५२) साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची नामांकनं मिळाली होती. परंतु तिची कारकीर्द उर्वरित दशकात संघर्षाची होती. तिचे शेवटचे नामांकन व्हॉट एव्हर हॅपन्ड टू बेबी जेन? (१९६२) साठी होते. तिच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात, डेव्हिसने डेथ ऑन द नाईल (१९७८) सारख्या चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या आणि तिचे लक्ष दूरदर्शनमधील भूमिकांकडे वळवले. तिने द डार्क सिक्रेट ऑफ हार्वेस्ट होम (१९७८) या लघु मालिकेचे नेतृत्व केले व स्ट्रेंजर्स: द स्टोरी ऑफ मदर अँड डॉटर (१९७९) साठी एमी अवॉर्ड जिंकला. व्हाइट मामा (१९८०) आणि लिटल ग्लोरिया...हॅपी ॲट लास्ट (१९८२) मधील तिच्या अभिनयासाठी तिला एमी नामांकन मिळाले. तिचा शेवटचा पूर्ण सिनेमॅटिक भाग द व्हेल ऑफ ऑगस्ट (१९८७) मध्ये होता.
+डेव्हिस तिच्या जबरदस्त आणि तीव्र अभिनय शैलीसाठी ओळखली जात होती. तिने परफेक्शनिस्ट म्हणून नावलौकिक मिळवले. डेव्हिस या हॉलिवूड कँटिनच्या सह-संस्थापक होत्या आणि अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. तिने चार वेळा लग्न केले, ती एकदा विधवा झाली आणि तीन वेळा घटस्फोटित झाली आणि तिने आपल्या मुलांना एकटीने वाढवले. तिची शेवटची वर्षे प्रदीर्घ प्रकृती अस्वास्थ्यामुळे विस्कळीत झाली होती, परंतु तिने स्तनाच्या कर्करोगाने मृत्यूच्या काही काळापूर्वी अभिनय सुरू ठेवला होता. १०० हून अधिक चित्रपट, टेलिव्हिजन आणि थिएटरमध्ये तिने भूमिका केल्या होत्या.
+१९८९ मध्ये अमेरिकन सिनेमा अवॉर्ड्स दरम्यान डेव्हिस कोसळली आणि नंतर तिला कळले की तिचा कर्करोग परत आला आहे. स्पेनला जाण्यासाठी ती पुरेशी बरी झाली, जिथे तिला सॅन सेबॅस्टियन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मानित करण्यात आले, परंतु ह्या प्रवासादरम्यान तिची प्रकृती झपाट्याने खालावली. ती अमेरिकेला परतण्याचा लांबचा प्रवास करण्यासाठी खूप कमकुवत होती व तिने फ्रान्सला प्रवास केला. तिचा ६ ऑक्टोबर १९८९ रोजी न्यूली-सुर-सीन येथील अमेरिकन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. डेव्हिस ८१ वर्षांचे होते. बरबँक स्टुडिओमध्ये केवळ निमंत्रणाद्वारे श्रद्धांजली आयोजित करण्यात आली होती.[६]
+लॉस एंजेलिसमधील फॉरेस्ट लॉन-हॉलीवूड हिल्स स्मशानभूमीत तिची आई रुथी आणि बहीण बॉबी यांच्यासमवेत तिचे नाव मोठ्या अक्षरात कोरले गेले. तिच्या समाधीच्या दगडावर असे लिहिले आहे: "तिने हे कठीण मार्गाने केले".[७]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5365.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5365.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..711ae0e9b6c43d02327dd8f09fdf9b03a5e1bca4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5365.txt
@@ -0,0 +1,3 @@
+जोन रुथ बेडर गिन्सबर्ग (१५ मार्च, १९३३:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - १८ सप्टेंबर, २०२०:वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका) या अमेरिकेच्या सर्वोच्च नायालयाची ९६व्या न्यायाधीश होत्या.
+यांच्या नेमणूकीचा प्रस्तान बिल क्लिंटन यांनी मांडला होता. गिन्सबर्ग अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या महिला न्यायाधीश आणि सर्वप्रथम ज्यू महिला होत्या.
+सोटोमायोर १९९३ पासून मृत्यूपर्यंत न्यायाधीश पदावर होत्या.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5367.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5367.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dc365c75f04d7d8e3a6242f24bc750f2aaf47bcc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5367.txt
@@ -0,0 +1 @@
+रुथ सायमन्स (३ ऑक्टोबर, १९१३:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - ११ सप्टेंबर, २००४:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड) ही न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३५ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. सायमन्स हिने न्यू झीलंडच्या पहिल्या वहिल्या महिला कसोटी सामन्यात न्यू झीलंडचे नेतृत्व केले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5393.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5393.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..275196e7e873b56395df998c750913ef61c118ef
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5393.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रुद्राक्ष हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_54.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_54.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e59c1a2026f17649a4fb3047fefa1bb7f461cafd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_54.txt
@@ -0,0 +1,25 @@
+
+
+
+
+यहॉं सम्बंधित वस्तुओं सहित रंगों की आंशिक सूची दी गई है। रंग का नाम एवं रंग शीर्षकों की सूची भी देखें।
+यहॉं कृप्या ध्यान दें कि नीचे दिए गए अधिकतर रंगों के धब्बे कम्प्यूटर प्रक्षेत्र विशेष की नामकरण पद्धति से लिए गए हैं। उदाहरणतः X11 या HTML4 (देखें वेब रंग)। प्रत्येक धब्बे के लिए लाल हरा नीला रंग प्रतिरूप या RGB मान दिए गए हैं , क्योंकि ऐसे मानक sRGB वर्ण व्योम (यानि RGB color space) के टर्म में परिभाषित किए जाते हैं। इन धब्बों में से कई धब्बों को को CMYK मान में परिशुद्ध रूपांतरण करना, दो रिक्त स्थानों के बदले गैमट के कारण; संभव नहीं है। परंतु संचालन प्रणालियों (operating systems) एवं चित्र सम्पादन सॉफ्टवेयरों में रंग प्रबंधन प्रणालियों का समन्वय; निकटतम या परिशुद्ध परिवर्तन यथासंभव प्रयासित है ।
+ HSV मान यानि (रंग, संतृप्ति, उज्ज्वलता) (Hue, Saturation, Brightness) एवं षड्दशमलव ट्रिप्लेट (HTML वेबरंगों हेतु) भी यहॉं सारणी में दिए गए हैं ।
+अधोलिखित रंगों के धब्बों के यथार्थ रंगों के रूप में भी अंतर हो सकता ह, जो कि कई पैरामीटरों पर निर्भर है, जैसे कि; प्रदर्शक उपकरण, रंग प्रबंधन की सैटिंग एवं आसपास के वातावरण पर निर्भर दृष्टि योग्यता Archived 2008-04-27 at the Wayback Machine..
+ध्यान योग्य है, कि रंगों के नाम भी एच्च्हिक व निकटतम हैं, एवं भिन्न - भिन्न लोगों, संस्कृतियों पर निर्भर हैं , ऐसे कि कोई एक भी यहधब्ब किसी रंग विशेष का एकदम धि नहीं है। साथ ही कम्प्यूटर के प्रदर्शक पटल की भी कुछ सीमितताएं हैं, अतएव कई रंगीन रोगन colorful pigments भी पटल पर बिलकुल ही नहीं दिखाए जा सकते हैं। फिर प्राकृतिक संसार का कम्प्यूटर अनुकरण computer simulation भी तो एक कच्चा सन्निकटिकरण ही है।
+साचा:HORZTOCcol
+साचा:रंगों की सूची
+साचा:छाया अनुरूप रंग
+ये रंग वे होते हैं, जो कि अधिकतर कम्प्यूटर ग्राफिक्स रूपांकारों द्वारा प्रयोग किये जाते हैं, कम्प्यूटर मॉनीटर पर प्रदर्शित करने के लिए।
+साचा:सॉंचा:वेब रंग
+Web colors:
+English Wikipedia List of Colors:
+List of Crayola crayon colors:
+BF2S Color Guide:
+ISCC-NBS Dictionary of Colo(u)r Names (1955): Archived 2016-04-22 at the Wayback Machine.
+Xona.com Color List:
+Name That Color (combines colors from the Web colors, the Wikipedia color list, the List of crayola crayon colors, and the Xona.com Color List on one list and provides a pointer to locate them on the color sphere):
+
+साचा:प्रवेशद्वार
+श्रेणी:रंग
+श्रेणी:सूचियॉं
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5406.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5406.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ff8187552738feec14099c57f4a0c844610110bd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5406.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रूपक म्हणजे काय?
+कलात्मक अभिव्यक्तीचे माध्यम म्हणजे रूपक. लेखक, कवी अनेकदा एखाद्या व्यक्तीस एका प्राण्याशी तुलना करतो किंवा एखाद्या वास्तूस व्यक्ति म्हणून संबोधतो, काही प्रतिमाच्या स्वरूपात काही कल्पनांचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते ते रूपक. रूपक कलात्मक अर्थाने साहित्यिक टीकांमध्ये सर्वात महत्त्वाचे मानले जाते. गद्य, कविता, गीत गाणी आणि जाहिरातींमध्ये रूपकांचे उदाहरणं असतात.
+७ मात्रांचा हा ताल अतिशय लोकप्रिय आहे. भजन, ठुमरी अशा उपशास्त्रीय संगीतामधे या तालाचा वापर प्रकर्षाने दिसतो.
+यात सात अशा विषम संख्येने मात्रा असल्याने काल-मात्रा-समेवर असणारा हा एकमेव ताल आहे. ध्रुपद व धमार या संगीतप्रकारांत या तालाऐवजी तीव्रतालाचा वापर होतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5416.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5416.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..df37ff26fc89436ddba6ed2ff8358997ccf458b5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5416.txt
@@ -0,0 +1,4 @@
+
+
+भारतीय रुपयावरील लेख येथे आहे.
+रुपया हा भारतीय उपखंडातील काही देशातील चलनी नाणे आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5420.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5420.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7782de50353ef86dad764f7e1e6cd2ab45cdf6bd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5420.txt
@@ -0,0 +1 @@
+रुपर्ट ही १९९१-९७ दरम्यान प्रसारित झालेली मुलांसाठीची दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेचे प्रत्येकी ३० मिनिटांचे ६५ भाग कॅनडा आणि अमेरिकेत सर्वप्रथम प्रसारित झाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5422.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5422.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..032c3f91795623b599a3f08e2a0db4c39b83e1a1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5422.txt
@@ -0,0 +1,4 @@
+कीथ रुपर्ट मरडॉक (जन्म: ११ मार्च १९३१, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया) हे जगातील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. मरडॉक ह्यांना संचार-माध्यमाचा सम्राट असे संबोधले जाते. न्यूझ कॉर्पोरेशन ह्या प्रसार-माध्यम कंपनीचे ते अध्यक्ष आहेत. जगभरातील अनेक दुरचित्रवाणी वाहिन्या व वृत्तपत्रे न्यूझ कॉर्पोरेशनच्या मालकीची आहेत.
+रुपर्ट मरडॉक जगातील १३२वे श्रीमंत उद्योगपती आहेत. ते न्यू यॉर्क शहरात राहतात.
+मरडॉक ही ऑस्ट्रेलियात जन्मले आणि तेथूनच त्यांनी माध्यम क्षेत्रात काम सुरू केले.क़ि आता जगातील एक मोठे माध्यम सम्राट आहेत.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5436.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5436.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2a1fe27fddc31f40fc1eca138042d833bef390da
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5436.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रूपाळानाईकतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5447.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5447.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2c67d58f427ba4900e7e562ae4802455e994b623
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5447.txt
@@ -0,0 +1,2 @@
+होन हे एक शिवकालीन चलन होते. ते सोन्यापासून बनवले गेले होते. होन वजन सुमारे २.७ ते २.९ ग्राम असायचे.
+होन शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी प्रसिद्ध केले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5506.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5506.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c8cbb0af6d8242d98741ec991a3f7cf7392cfd68
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5506.txt
@@ -0,0 +1 @@
+रुवान सेनानी कलपागे (१९ फेब्रुवारी, १९७०:कँडी, सिलोन - हयात) हा श्रीलंकाकडून १९९२ ते १९९९ दरम्यान ११ कसोटी आणि ८६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5526.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5526.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e8ecd6cd22e4a2d048dce5c505ac0ea8f8065210
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5526.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रुहर (जर्मन: Ruhr) हा जर्मनी देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. हे शहर नसून या भागात अनेक शहरांचा समावेश आहे. ही शहरे एकमेकांच्या जवळ असल्याने या शहरांना एकत्रित रुहर परिसर (जर्मन भाषेतःRuhr Gebiet, रुहर गेबीट)असे म्हणतात. हा परिसर नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन (NRW) या राज्यात आहे. युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा हा भाग आहे. या भागाची लोकसंख्या ५० ते ६० लाखाच्या आसपास आहे.
+
+. खालील शहरे रुहर परिसरात मोडतात.
+जर्मनीतील तसेच युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा हा प्रदेश जर्मनीतील सर्वाधिक उद्योगीकरण झालेला भाग आहे. खनिज संपत्तीने समृद्ध असल्याने अनेक खाणी व प्रसिद्ध उद्योग या भागात आहेत. जर्मनीतील औद्योगिक क्रांती याच भागात सुरू झाली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_553.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_553.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_553.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5589.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5589.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5589.txt
@@ -0,0 +1 @@
+† खेळलेले सामने (गोल).
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5590.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5590.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8c61c8235bad697a63ff1495928899c17f5a2223
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5590.txt
@@ -0,0 +1,2 @@
+योहान रुडॉल्फ जेलेन (स्वीडिश भाषेत:शेलेन) (१३ जून, १८६४ - १४ नोव्हेंबर, १९२२) हे स्वीडिश समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि राजकारणी होते. त्यांनी "भू-राजकारण" हा शब्द तयार केला. ॲलेक्झॅंडर फॉन हम्बोल्ट, कार्ल रिटर आणि फ्रेडरिक राट्त्सेल यांच्याबरोबर जेलेन यांनी जर्मन जिओपॉलिटिक (Geopolitik)चा पाया घातला. अडॉल्फ हिटलर व नाझी पक्षावर जेलेन आणि हौशोफर यांच्या विचारांचा प्रभाव होता आणि युरोपमध्ये स्वतःच्या आक्रमक विस्ताराचे समर्थन करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नाझी पक्षाने या सिद्धांताचा वापर केला.[१]
+योहान रुडॉल्फ जेलेन यांचा जन्म १३ जून १८६४ रोजी स्वीडन मधील तोर्सो येथे झाला. १८८० मध्ये त्यांनी स्कारा येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्याच वर्षी उप्सला विद्यापीठातून मॅट्रिक पूर्ण केले. १८९१ मध्ये ते उप्सला विद्यापीठातून विद्यावाचस्पती (पीएच.डी.) झाले. ते १८९०-१८९३ दरम्यान तेथे सहयोगी प्राध्यापक होते.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5593.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5593.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..860c169d0c0aacdc070aa79059e2fba48ba20bcf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5593.txt
@@ -0,0 +1,6 @@
+रूढी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
+==प्रेक्षणीय स्थळे= रुढी गाव हे ऐतिहासिक परंपरा पाळत आलेले खेड आहे. येथे 151 फुट उंच मारोतींचे मंदिर आहे. गावात तुळजाभवानी.खंडोबा.महादेव यांची सुद्धा पुरातन मंदिरे आहेत.
+तसेच रुढी पाटीवर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर उभारले गेले आहे. परमपूज्य मनिषानंद महाराज यांनी हे मंदिर उभारले आहे.
+तसेच रुढी पाटीवर मोठा महादेव मंदिर सुद्धा उभारले गेले आहे. भगवान महाराज ह्या मंदिरात सेवा करतात. रुढी पाटीवर संतश्रेष्ठ श्री सेना महाराज यांचे सुद्धा एक मंदिर आहे. सेना महाराज यांची सेवा करतात श्री हभप गणेश भुसारे महाराज.
+आणि गावामध्ये मसोबा सुद्धा खुप आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5642.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5642.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e8ecd6cd22e4a2d048dce5c505ac0ea8f8065210
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5642.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रुहर (जर्मन: Ruhr) हा जर्मनी देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. हे शहर नसून या भागात अनेक शहरांचा समावेश आहे. ही शहरे एकमेकांच्या जवळ असल्याने या शहरांना एकत्रित रुहर परिसर (जर्मन भाषेतःRuhr Gebiet, रुहर गेबीट)असे म्हणतात. हा परिसर नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन (NRW) या राज्यात आहे. युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा हा भाग आहे. या भागाची लोकसंख्या ५० ते ६० लाखाच्या आसपास आहे.
+
+. खालील शहरे रुहर परिसरात मोडतात.
+जर्मनीतील तसेच युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा हा प्रदेश जर्मनीतील सर्वाधिक उद्योगीकरण झालेला भाग आहे. खनिज संपत्तीने समृद्ध असल्याने अनेक खाणी व प्रसिद्ध उद्योग या भागात आहेत. जर्मनीतील औद्योगिक क्रांती याच भागात सुरू झाली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5658.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5658.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5a2e10cd4995d525066e7d4e44ea21507dd004aa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5658.txt
@@ -0,0 +1,6 @@
+रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ऊर्फ रॅंग्लर परांजपे (फेब्रुवारी १६, इ.स. १८७६: मुर्डी, महाराष्ट्र - मे ६, इ.स. १९६६; पुणे, महाराष्ट्र) हे केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रॅग्लर हा किताब पटकावणारे पहिले भारतीय. हे पेशाने गणिताचे प्राध्यापक होते. आपल्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी काही विद्यापीठांचे कुलगुरुपद, तसेच ऑस्ट्रेलियात ब्रिटिश भारताच्या वकिलातीतील उच्चायुक्तपदही भूषवले.
+रघुनाथ परांजप्यांचा जन्म फेब्रुवारी १६, इ.स. १८७६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी या गावी झाला. ते पुरुषोत्तम आणि गोपिका याचे पुत्र होय. ते गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्य होते. इ.स. १८९४ साली पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून परांजपे यांनी बी.एससी. पदवी प्राप्त केली. तत्कालीन हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती घेऊन परांजपे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठ क्षेत्रातील सेंट जॉन्स महाविद्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी गणित विषयातील सगळ्यात कठीण 'ट्रायपॉस' परीक्षा दिली आणि ते त्या परीक्षेत प्रथम आले. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सीनियर रॅंग्लर असे म्हणतात.
+इ.स. १९०२ ते इ.स. १९२७ या काळात रॅंग्लर परांजपे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. तसेच ते मुंबई विद्यापीठाचे सदस्य, पुणे नगर प्रशासनाचे सदस्यही होते. इ.स. १९२१ साली तत्कालीन मुंबई सरकारने रॅंग्लर परांजपे यांची दिवाण म्हणून नियुक्ती केली. पुढे सरकारने त्यांना शिक्षण आणि आरोग्य खात्याचे मंत्री केले. इ.स. १९२७ साली लंडनच्या इंडिया हाऊसचे कामकाज रॅंग्लर परांजपे यांच्याकडे सोपविण्यात आले. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू पद रॅंग्लर परांजपे यांनी ६ वर्षे भूषविले. त्यानंतर ऑस्ट्रेलियातल्या भारतीय वकिलातीत उच्चायुक्त म्हणून इ.स. १९४४ साली त्यांची नियुक्ती करण्यात आली. इ.स. १९५६ साली रॅंग्लर परांजपे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.
+रॅंग्लर परांजपे अंधश्रद्धेचे विरोधक म्हणून ओळखले जातात. देवावर त्यांची श्रद्धा नव्हती, ते स्वतःला नास्तिक म्हणवून घेत.
+इ.स. १९६५ साली एटीफोर नॉट आऊट नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी मे ६, इ.स. १९६६ रोजी वृद्धापकाळाने रॅंग्लर परांजपे यांचे पुण्यात निधन झाले.
+गणितातील प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आदर्श म्हणून रॅंग्लर परांजपे यांचे तैलचित्र, फर्ग्युसन कॉलेजच्या गणित विभागात अजूनही ठेवलेले आढळते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5663.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5663.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d8859e41c07953557db89ab158625356feed6e6b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5663.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रॅंडी वेन शेकमन (३० डिसेंबर, १९४८:सेंट पॉल, मिनेसोटा, अमेरिका - ) हे अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आहेत. हे कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली येथे प्राध्यापक आहेत
+यांना जेम्स रॉथमन आणि थॉमस सी. सुडहॉफ यांच्याबरोबर २०१३ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5678.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5678.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8e0334a4993b43c383abcee0bed9a8630dcb3639
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5678.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रफाएल्लो सान्झियो दा उर्बिनो (इटालियन: Raffaello Sanzio da Urbino) (२८ मार्च इ.स. १४८३ किंवा ६ एप्रिल १४८३ - ६ एप्रिल, इ.स. १५२०) हा रानिसां काळातील एक इटलियन चित्रकार व स्थापत्यकार होता. रफायेल, मिकेलेंजेलो व लिओनार्दो दा विंची ह्या त्रिकुटाला त्या काळातील सर्वोत्तम कलाकारांचा गट मानला जातो.
+केवळ ३७ वर्षे आयुष्य जगलेल्या रफायेलने आपल्या अल्प कारकिर्दीत अनेक रचनांची निर्मिती केली. या चित्रांतील रंगसंगती, जिवंतपणा व कमालीची आकर्षकता या गुणांमुळे या चित्रांची जगातील प्रमुख मोजक्या कलाकृतीत गणना केली जाते.
+ह्यांपैकी अनेक चित्रे व्हॅटिकन येथील पोपच्या निवासस्थानाच्या सजावटीसाठी रफायेलने रंगवली.
+व्हॅटिकनमधील पोपच्या राजवाड्यामध्ये ४ खोल्या (Stanze di Raffaello) रफायेलने रंगवलेल्या चित्रांनी भरल्या आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5686.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5686.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..38d44f4544528b509c409346737c1409c92813ec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5686.txt
@@ -0,0 +1,5 @@
+आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील "द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन" तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. या पुरस्काराची सुरुवात न्यू यॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली.
+प्रश्स्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
+मॅगसेसे पुरस्कार प्रथम १९५८ मध्ये विनोबा भावे यांना देण्यात आला आहे
+
+(अपूर्ण यादी)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5697.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5697.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dc147498a7f57bd0e57509a0c89390431283fd9c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5697.txt
@@ -0,0 +1,55 @@
+गुणक: 35°49′8″N 78°38′41″W / 35.81889°N 78.64472°W / 35.81889; -78.64472
+
+रॅले (इंग्लिश: Raleigh) हे अमेरिका देशाच्या नॉर्थ कॅरोलिना राज्याची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (सर्वात मोठे शहरः शार्लट). ४ लाख लोकसंख्या असणारे रॅले ह्या दृष्टीने अमेरिकेमधील ४३व्या क्रमांकाचे शहर आहे.
+रॅले-डरहॅम-चॅपेल हिल ह्या तिळ्या शहरांचा महानगर परिसर अमेरिकेमधील सर्वात झपाट्याने वाढणारा भाग आहे. अमेरिकेमधील सर्वात मोठे संशोधन केंद्र (रिसर्च ट्रॅंगल पार्क) येथेच स्थित आहे. रॅलेजवळील कॅरी ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक राहतात.
+
+ अटलांटा
+ अॅनापोलिस
+ आल्बनी
+ इंडियानापोलिस
+ ऑगस्टा
+ ऑलिंपिया
+ ऑस्टिन
+ ओक्लाहोमा सिटी
+ काँकोर्ड
+ कार्सन सिटी
+ कोलंबस
+ कोलंबिया
+ चार्ल्स्टन
+ जुनू
+ जॅक्सन
+ जेफरसन सिटी
+ टॅलाहासी
+ टोपेका
+ ट्रेंटन
+ डेन्व्हर
+ डोव्हर
+ दे मॉईन
+ नॅशव्हिल
+ पियेर
+ प्रॉव्हिडन्स
+ फीनिक्स
+ फ्रँकफोर्ट
+ बिस्मार्क
+ बॅटन रूज
+ बॉइझी
+ बॉस्टन
+ माँटगोमेरी
+ माँतपेलिए
+ मॅडिसन
+ रिचमंड
+ रॅले
+ लान्सिंग
+ लिंकन
+ लिटल रॉक
+ शायान
+ सांता फे
+ साक्रामेंटो
+ सेंट पॉल
+ सेलम
+ सॉल्ट लेक सिटी
+ स्प्रिंगफील्ड
+ हार्टफर्ड
+ हॅरिसबर्ग
+ हेलेना
+ होनोलुलु
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_572.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_572.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..98919b9bb4176180d8382d61f27926e4d9bf4b21
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_572.txt
@@ -0,0 +1,22 @@
+रन्-त्सोंग (नवी चिनी चित्रलिपी: 仁宗; जुनी चिनी चित्रलिपी: 仁宗; फीनयीन: rénzōng; उच्चार: रऽऽन-त्सोंऽऽऽङ्ग) (मे ३० इ.स. १०१० - एप्रिल ३० इ.स. १०६३) हा चीनवर राज्य करणारा सोंग राजवंशातला चौथा सम्राट होता. त्याने इ.स. १०२२ ते इ.स. १०६३ या कालखंडात राज्य केले.
+
+उत्तरी सोंग
+थायत्सू (太祖) ·
+थायत्सोंग (太宗) ·
+चन्-त्सोंग (真宗) ·
+रन्-त्सोंग (仁宗) ·
+यींगत्सोंग (英宗) ·
+षन्-त्सोंग (神宗) ·
+च-जोंग (哲宗) ·
+हुईजोंग (徽宗) ·
+छीन्-जोंग (欽宗) ·
+दक्षिणी सोंग
+काओत्सोंग (高宗) ·
+स्याओचोंग (孝宗) ·
+क्वांगत्सोंग (光宗) ·
+निंगत्सोंग (寧宗) ·
+लित्सोंग (理宗) ·
+तुत्सोंग (度宗) ·
+गोंगत्सोंग (恭宗) ·
+तुआनजोंग (端宗) ·
+ह्वायत्सोंग (懷宗)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5724.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5724.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..39be4bc692d09b0ada3e6284b338078128929b14
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5724.txt
@@ -0,0 +1 @@
+रेंगापार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5740.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5740.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c9ec0dd50af54a0760019caf48d48b287b69dbbc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5740.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रेआल माद्रिद क्लब दे फूटबोल हा व्यावसायिक फुटबॉल विश्वात नावाजलेला माद्रिदमधील स्पॅनिश फुटबॉल क्लब आहे. रेआल माद्रिद हा जगातील सर्वोत्तम फुटबॉल क्लब्स मधील एक मनाला जातो. हा क्लब स्पॅनिश लीग (ला लीगा) मध्ये खेळतो. माद्रिदनेला लीगा ही स्पर्धा सर्वाधिक ३5 वेळा जिंकली आहे. फक्त स्पेनमध्येच नव्हे, तर क्लबने युरोपेमाधिले सर्वोत्कृष्ट मानले जाणारे युएफा चॅंपियन्स लीग सर्वाधिक १4 वेळा जिंकले आहे. याशिवाय क्लबने स्पानिष कप 20 वेळा जिंकले आहे. एफ.सी. बार्सेलोना आणि ॲटलेटिको माद्रिद हे क्लब्स रेआल माद्रिदचे मुख्य प्रतिद्वंद्वी आहेत.
+१९५० च्या दशकात क्लबने यूरोपियन पातळीवर यश मिळवले. अल्फ्रेडो दि स्तेफानो, गेन्तो यासारख्या नामांकित खेळाडूंमुळे क्लबने सलग ५ युएफा चॅंपियन्स लीग जिंकल्या. याव्यतिरिक्त रेआल माद्रिदमध्ये हुगो सांचेझ, फेरेन्क पुस्कास, संतील्लाना, रोनाल्डो, झिनेदिन झिदान, राऊल गोन्झालेझ, लुईस फिगो, डेव्हिड बेकहॅम, रोबेर्तो कार्लोस, क्रिस्तियानो रोनाल्डो*, एकर कासियास* यासारखे नामांकित खेळाडू होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5744.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5744.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a50585956f440deaa04996560295d99fec0d1eee
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5744.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रेउव्हेन रिव्हलिन (हिब्रू: רְאוּבֵן "רוּבִּי" רִיבְלִין; ९ सप्टेंबर १९३९) हा इस्रायल देशातील एक राजकारणी व देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. लिकुड पक्षाचा सदस्य असलेला रिव्हलिन २००१ ते २००३ दरम्यान इस्रायल सरकारमध्ये दूरसंचार मंत्रीपदावर होता तसेच दोनवेळा क्नेसेटचा सभापती राहिला होता. १० जून २०१४ रोजी रिव्हलिनची इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षपदावर निवड झाली.
+रिव्हलिन इस्रायलमध्ये स्थायिक झालेल्या अरब लोकांचा समर्थक आहे. त्याने इस्रायलपॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा काढण्यासाठी सुचवल्या गेलेल्या द्वि-राष्ट्र पर्यायाला विरोध दर्शवला आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5745.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5745.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bb91464f49384496c3cfc2dca21bd2b05bfae1ac
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5745.txt
@@ -0,0 +1 @@
+रेवदर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ सिरोही जिल्ह्यात असून जालोर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5746.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5746.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fa2620787810c778c404166b84bb22dc91bf01d4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5746.txt
@@ -0,0 +1,26 @@
+लिओ एसाकी हे शास्त्रज्ञ आहेत.
+आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·
+ॲ · एडवर्ड ॲपलटन
+ए · लियो एसाकी
+ऑ · फ्रँक ऑपनहाइमर
+ओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम
+क · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग
+ग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक
+च · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह
+ज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की
+झ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके
+ट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर
+ड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर
+त · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ
+थ · जॉर्ज पेजेट थॉमसन
+न · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन
+प · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक
+फ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग
+ब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक
+म · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर
+य · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू
+र · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन
+ल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स
+व · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा
+श · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर
+स · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5747.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5747.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..974c3c892561f2be205bdb4bf78a2eee388520c8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5747.txt
@@ -0,0 +1 @@
+रेक फुटी हा ऑस्ट्रेलियन फुटबॉलचा एक प्रकार आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5752.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5752.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5f9aca48accce073734b9dc083ce0925b02b679d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5752.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रेकॉॅंग पेओ भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
+हे शहर किन्नौर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
+शिमलापासून २६० किमी अंतरावर असलेले रेकाँग पेओ समुद्रसपाटीपासून २,२९० मीटर (७.५१३ फूट) उंचीवर आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5753.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5753.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5f9aca48accce073734b9dc083ce0925b02b679d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5753.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रेकॉॅंग पेओ भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
+हे शहर किन्नौर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
+शिमलापासून २६० किमी अंतरावर असलेले रेकाँग पेओ समुद्रसपाटीपासून २,२९० मीटर (७.५१३ फूट) उंचीवर आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5792.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5792.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..34503ae93187239684d6e301965521c64bbc22c8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5792.txt
@@ -0,0 +1 @@
+रेगिना कॅल्सिओ हा इटलीतील रेगियो कालाब्रिया शहरातील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. १९१४ मध्ये स्थापलेला हा क्लब इटलीच्या सेरी आ या अव्वल साखळीत खेळतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5802.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5802.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ff9dfee050a55d96c1bc38e747e53e8baf435069
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5802.txt
@@ -0,0 +1,6 @@
+रेचल कार्सन ( २७ मे १९०७ व मृत्यू: १४ एप्रिल १९६४ ) ह्या अमेरिकेतील सागरी जीवशास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ञ तसेच निसर्ग व मानव यांचा परस्पर संबंध दाखवून देणाऱ्या प्रभावी लेखिका म्हणून ओळखल्या जातात.[१]
+रेचल कार्सन यांचा जन्म २७ मे १९०७ साली अमेरिकेतील पेनसिल्वेनियातील स्प्रिंगडेल येथे झाला. लहानपणापासून त्यांना निसर्गाची आवड होती. लहानवयापासूनच त्यांना पशुपक्ष्यांच्या गोष्टी वाचण्याचा व लिहिण्याचा छंद होता.वयाच्या दहाव्या वर्षी निसर्गावर लिहिलेली त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली होती.[२]
+१९३२ मध्ये रेचल कार्सन यांनी जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमध्ये प्राणीशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली.विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी आर्थिक स्थैर्यासाठी यू.एस.ब्युरो ऑफ फिशरीजमध्ये अर्धवेळ नोकरी करायला सुरुवात केली. नंतर येथेच त्या संशोधक म्हणून कायम झाल्या. सागरी संशोधनावर आधारित पत्रके तयार करणे हा तेथील कामाचाच भाग होता. तेव्हाच फावल्या वेळात त्या स्थानिक वर्तमानपत्र व नियतकालिकांमध्ये मत्स्यजीवशास्त्राविषयी लिहू लागल्या. तेथून पुढे त्यांचा पर्यावरण संबंधी लेखनाकडे प्रवास सुरू झाला.[३]
+रेचल कार्सन यांचे ‘अंडर द सी विंड’ हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. त्यांनी ‘रोमान्स अंडर द वॉटर’या नावाची ५२ भागांची शैक्षणिक मालिका आकाशवाणीच्या कार्यक्रमासाठी लिहिली. १९५१ मधील त्यांच्या ‘द सी अराउंड अस’ या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. १९५५ मध्ये त्यांचे ‘द एज ऑफ द सी’ हे पुस्तक प्रकाशित झाले. ‘रिमेम्बरन्स ऑफ द अर्थ’ हे पुस्तकही त्यांनी तयार केले. यांबरोबरच त्यांनी अनेक घटना, दुष्परिणाम, पशुपक्षी, कीटकनाशकांचे दुष्परिणाम अशा अनेक विषयांवर लेख लिहिले. त्यांचे १९६२ मध्ये ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक प्रकाशित झाले. ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक जगातील सर्वोत्तम २५ शास्त्रीय पुस्तकांपैकी एक मानले जाते.
+रेचल कार्सन यांचा कर्करोगाने १४ एप्रिल १९६४ साली ५७व्या वर्षी मृत्यू झाला. त्यापूर्वी त्यांची निवड ‘अमेरिकन अकादमी ऑफ सायन्स अँड आर्ट्स’ मध्ये झाली होती.
+१९८० मध्ये कार्सन यांना अमेरिकेचे प्रेसिडेन्शीयल मेडल ऑफ फ्रीडम बहाल करण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रकाशित केले गेले. ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक त्यांनी ज्या घरात बसून लिहिले ते राष्ट्रीय ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखण्यात येऊ लागले. त्यांच्या कार्याची ओळख राहावी यासाठी अमेरिकेतील बऱ्याच संरक्षित क्षेत्रांना रेचल कार्सन यांचे नाव देण्यात आले. पर्यावरणाच्या क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना रेचल कार्सन पुरस्कार दिले जातात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5815.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5815.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f560a12e603ce0d4287db3ff6a13ae0a535f5e92
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5815.txt
@@ -0,0 +1,15 @@
+रेचेल लुईस हेन्स (२६ डिसेंबर, इ.स. १९८६:कार्ल्टन, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते.
+2 हेन्स (उप.क.) •
+3 हीली (य) •
+4 बर्न्स •
+5 केरी •
+6 गार्डनर •
+7 जोनासन •
+8 किमिन्स •
+9 मॉलिन्युक्स •
+10 मूनी •
+11 पेरी •
+12 शूट •
+13 सदरलँड •
+14 वॅल्मेनीक •
+14 वेरहॅम •
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5818.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5818.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b75158a3e9c7fdf521ddecced4d51e88f75b3758
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5818.txt
@@ -0,0 +1 @@
+रेचेल एलिझाबेथ स्लेटर (जन्म २० नोव्हेंबर २००१) ही स्कॉटिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या यॉर्कशायर आणि नॉर्दर्न डायमंड्सकडून खेळते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5826.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5826.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..75f242642992cc12a58f1c2546ff84f19eb126d9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5826.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रेजिनाल्ड थॉमस डेव्हिड रेज पर्क्स (ऑक्टोबर ४, इ.स. १९११:हर्फर्डशायर, इंग्लंड - नोव्हेंबर २२, इ.स. १९७७:वूस्टरशायर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९३९मध्ये दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5834.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5834.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2c4803278e9b1bd03ac715bc9cc6dd9f0ce26289
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5834.txt
@@ -0,0 +1 @@
+रेजिना अलेक्सांद्रोव्ना कुलिकोव्हा (रशियन: Регина Александровна Куликова; ३० जानेवारी, १९८९:अल्माटी, कझाकस्तान - ) ही एक व्यावसायिक रशियन टेनिस खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5861.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5861.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b71422e938dfce9506cd21010faabe52167b7e0e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5861.txt
@@ -0,0 +1 @@
+रेजिया मरिना हे इटलीच्या राज्यतंत्राचे आरमार होते. याची रचना १८६१मध्ये झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीच्या प्रजासत्ताकाच्या स्थापनेसह याचे रुपांतर मरिना मिलितारेमध्ये झाले.[१][२][३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5867.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5867.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7d67f42501f278b4da1b5b78163b255e57523992
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5867.txt
@@ -0,0 +1 @@
+रेजिनाल्ड ऑस्कर रेजी श्वार्त्झ (४ मे, १८७५:इंग्लंड - १८ नोव्हेंबर, १९१८:फ्रान्स) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९०६ ते १९१२ दरम्यान २० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5874.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5874.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..23249527ea2efd0f8bab2ed54ceafc9940619e3b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5874.txt
@@ -0,0 +1,3 @@
+स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी
+
+रेसीसटंस हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील दुसऱ्या पर्वाचा, बारावा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील अठ्ठावीसवे भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5893.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5893.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7b35a11f9123404f55682931035c0a517f3e5c2b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5893.txt
@@ -0,0 +1 @@
+आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस व रेड क्रिसेंट चळवळ (इंग्लिश: International Red Cross and Red Crescent Movement) ही एक आंतरराष्ट्रीय मानवतावादी चळवळ आहे. राष्ट्रीयता, वर्ण, धर्म, लिंग इत्यादींचा विचार न करता जगभरातील लोकांच्या आयुष्य व आरोग्याचे रक्षण करणे हे ह्या चळवळीचे ध्येय आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5913.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5913.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..78ae6c8b4ca83eea6927acdee9294e7fda642acf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5913.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+
+रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क [a] हा १९८१मध्ये प्रदर्शित अमेरिकन थरारपट आहे. याची कथा जॉर्ज लुकास आणि फिलिप कॉफमन यांनी लिहिली तर स्टीव्हन स्पीलबर्गने हा चित्रपट दिग्दर्शित केला. इंडियाना जोन्स शृंखलेच्या या पहिल्या चित्रपटात हॅरिसन फोर्ड इंडियाना जोन्सच्या भूमिकेत आहे.
+याचे कथानक १९३६मध्ये सुरू होते. इंडियाना जोन्स एक प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ असून बायबलमध्ये उल्लेखित आर्क ऑफ द कव्हेनन्ट या वस्तूचा माग काढीत आहे. ज्याच्या हातात हे असेल त्याचे सैन्य सदा अजिंक्य राहील अशी आख्यायिका आहे. त्याच वेळी नाझी जर्मन अधिकारीही याच्या मागे आहेत. जोन्स आणि त्याची पूर्वीची प्रेयसी मॅरियन रेव्हनवूड ( कॅरेन अॅलन ) हे दोघे मिळून प्रतिस्पर्धी पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. रेने बेलोक (पॉल फ्रीमन) यांना आर्क मिळू देत नाहीत.
+चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता [खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही.
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5929.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5929.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e0669afca8264d9737c8a4500993ab1c4b49c139
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5929.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रेडिओ हा मुळातच आधुनिक काळातील एक प्रभावी जनसंपर्क साधन बनले आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5940.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5940.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..48fad9bd95dcc9b08d99209232612b6d6451e48c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5940.txt
@@ -0,0 +1,5 @@
+रेडिओ तरंग किंवा रेडिओ लहर विद्युतचुंबकीय प्रारणाचा एक प्रकार आहे ज्यांची वारंवारता अवरक्त किरणांपेक्षा कमी असते, म्हणजेच त्यांची तरंगलांबी अवरक्त किरणांच्या तरंगलांबीपेक्षा जास्त असते. रेडिओ लहरींची वारंवारता ३०० गिगाहर्ट्झ ते ३ किलोहर्ट्झ या दरम्यान असून, तरंगलांबी १ मिलीमीटर ते १०० किलोमीटर या दरम्यान असते. सर्व विद्युतचुंबकीय लहरींप्रमाणे या लहरी प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात.
+नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या रेडिओ लहरी आकाशात चमकणाऱ्या विजांमुळे तयार होतात किंवा खगोलीय वस्तूंमधून येतात. कृत्रिम रेडिओ लहरींचा वापर रेडिओ संदेशवहन, रडार, संदेशवहनाचे उपग्रह यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये केला जातो.
+वेगवेगळ्या वारंवारतेच्या रेडिओ लहरींचे पृथ्वीच्या वातावरणातील प्रसाराचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, लांब तरंगलांबीच्या रेडिओ लहरी डोंगरांसारख्या अडथळ्यांमुळे विवर्तित (डिफ्रॅक्ट) होतात, म्हणून त्या पृथ्वीच्या पृष्ठभागाशी समांतर प्रवास करू शकतात; कमी तरंगलांबीच्या रेडिओ लहरी आयनावरणापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर क्षितिजापलीकडे परत येतात; अतिशय कमी तरंगलांबीच्या रेडिओ लहरी न वाकता दृश्य रेषेत सरळ प्रवास करतात.
+रेडिओ लहरींना त्यांच्या वारंवारतेनुसार अनेक पट्ट्यांमध्ये (बॅंड्स) विभागण्यात आले आहे.
+रेडीओ तरंगाच्या सहाय्याने दूरअंतरावरील व्यक्ती आपसात बोलू शकतात .
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5946.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5946.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c4bb27571a55cda4f7ec337af32632970b56bea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5946.txt
@@ -0,0 +1,13 @@
+मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.
+हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही.
+तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे.
+सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.
+वर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.
+मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे.
+निनावी अथवा वेगवेगळ्या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का ? जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते.
+विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला.
+आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
+कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.
+
+
+रेडिओ स्टुडिओ 54 नेटवर्क, किंवा स्टुडिओ 54 नेटवर्क, Locri, Calabria मध्ये आधारित इटालियन खाजगी रेडिओ स्टेशन आहे. मेस्सिना, Reggio Calabria, Vibo Valentia, कटांझारो, कोसेंजा, Crotone, लेसे, Potenza आणि Salerno): उत्सर्जित दक्षिणी इटली पाच क्षेत्रांमध्ये नऊ प्रांतांमध्ये मध्ये एफएम वर स्टुडिओ 54 नेटवर्क पोहोचेल. प्रोग्रामिंग 28 दैनिक अद्यतने सह, वाद्य शानदार चौकार आणि रिअल टाइम माहिती प्रसारित द्वारे दर्शविले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5953.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5953.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2201121d14934c64d63aade77e6775c7d5435a91
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5953.txt
@@ -0,0 +1,37 @@
+अनुक्रम:
+१. कलावंताला पत्र १
+२. नेहरू ४
+३. नभोनाट्य कसं लिहावं? १०
+४. सर्वोदय १४
+५. भ्रमण मंडळात होळी २८
+६. भगिनी- मंडळात भाऊगर्दी ४०
+७. रेडिओसाठी लिहावं कसं? ५०
+८. अडचणीत टाकणारे रसिक ५४
+९. पत्नी बरोबर खरेदी ६२
+१०. मी गाणं शिकतो ६७
+११. एकेकाची हौस: १ ७८
+१२. एकेकाची हौस: २ ८७
+१३. काय झालं हसायला? ९३
+१४. मी सिगरेट सोडतो ९७
+१५. रॉंग नंबर १०१
+१६. अभ्यास: एक छंद १०७
+१७. मला घडवणारे शिक्षक ११३
+१८. झेंडूची फुले ११६
+१९. भावगीतांतील अराजक १२१
+२०. शोधा म्हणजे सापडेल १२७
+२१. रोजनिशी १३१
+२२. घ्ररगुती भांडणं १३६
+२३. स्वागताध्यक्ष १४१
+२४. अधिक खाण्याविषयी थोडंस १४६
+२५. अडला नारायण १५०
+२६. नट, नाटककारआणि प्रेक्षक १५४
+२७. लेखक आणि समाजनिष्ठा १५९
+२८. विनोदी साहित्यः एक दृष्टिकोन १६५
+२९. परिशिषष्ट
+३०. करवार १७३
+३१. नाटक १७७
+३२. We Maharashatrians 182
+33. Folk and Community Plays 186
+
+’आपल्या दीर्घ व विविधरूपी कलानिर्मितीच्या जीवनात पु. ल. देशपांडेयांनी नभोवाणी / आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. … त्यांच्या भाषणांची व श्रुतिकांची बहुतेक हस्तलिखिते जिव्हाळ्याने व साक्षेपाने सुनीता देशपांडे यांनी जपून ठेवली होती. त्यांतील निवडक प्रस्तुत संग्रहात, दोन भागांत, प्रसिद्ध होत आहेत.’
+पुलंच्या वाचकांना इतर अनेक पुस्तकांच्या मलपृष्ठावरील का/ गो छायाचित्र परिचित आहे. या दोन पुस्तकांत मात्र अनुक्रमाणिकेनंतर पुलंच ’वय झाल्यावरचं’ - वार्धक्यातील रंगीत छायाचित्र पहावयास मिळेल.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5996.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5996.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cd9ef4a3022c6994a5910cb8f2f52675940a1230
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_5996.txt
@@ -0,0 +1 @@
+रेणुका मजूमदार (१५ सप्टेंबर, १९६२:रत्नागिरी, भारत - हयात) ही १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6014.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6014.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3b5f552806b29fa8359c363cf5e1fa48ff843c17
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6014.txt
@@ -0,0 +1,3 @@
+कोणत्याही पदार्थाचा मूलभूत घटक. दोन किंवा अधिक अणूंचा रासायनिक बंधाने जोडलेला समूह.एक रेणू हा दोन किंवा अधिक अणूंचा रासायनिक बंधने एकत्रितपणे विद्युत् तटस्थ गट असतो.[१] रेणू विद्युत शुल्क त्यांच्या अभाव करून प्रथिने पासून ओळखले जातात.उदा. पाण्याचा रेणू H2O, मिठाचा रेणू NaCl .
+क्वांटम फिजिक्स, सेंद्रिय रसायनशास्त्र आणि जैव रसायनशास्त्रात, आयनमधील फरक सोडला जातो आणि पॉलीएटॉमिक आयनचा संदर्भ घेताना बहुतेक वेळा रेणू वापरला जातो.
+वायूंच्या गतीशील सिद्धांतामध्ये, रेणू हा शब्द बहुतेक कोणत्याही वायूच्या कणांसाठी वापरला जातो रेणूची पर्वा न करता.नोबलमध्ये दोन किंवा अधिक अणू असतात अशा परिभाषाचे उल्लंघन होते. कारण नोबल गॅसेस वैयक्तिक अणू असतात.एक रेणू होमोन्यूक्लियर असू शकतो, म्हणजेच, त्यात एक रासायनिक घटकाचे अणू असतात, ज्यात ऑक्सिजन रेणू (O2) मधील दोन अणू असतात;किंवा हेटरोन्यूक्लियर असू शकते, पाण्यासारख्या एकापेक्षा जास्त घटकांनी बनलेला रासायनिक संयुग (दोन हायड्रोजन अणू आणि एक ऑक्सिजन अणू; H2O).हायड्रोजन बंध किंवा आयनिक बंध सारख्या अणू आणि सह-संप्रेषणाद्वारे गैर-सहसंवादी संपर्कांद्वारे जोडनी केलेले. सामान्यत: एकल रेणू मानले जात नाहीत.
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6015.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6015.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0a353c54eb33ed198b0f494a578ef23d3f9c545a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6015.txt
@@ -0,0 +1 @@
+रेणू गावसकर या एक मराठी लेखिका आणि समाजसेविका आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम.ए. (तत्त्वज्ञान) ही पदवी मिळवली आहे. त्या आम्ही युवाया न्यासाच्या अध्यक्ष आहेत. रेणू गावसकर या मुलांचे भवितव्य घडविणाऱ्या एकलव्य न्यासाच्याही प्रमुख आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6017.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6017.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f4f5a6ccd613e12e239d7885c887257a114a9ae2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6017.txt
@@ -0,0 +1,8 @@
+रेणू देवी (जन्म १ नोव्हेंबर १९५९) या भारतीय राजकारणी आहेत ज्यांनी १६ नोव्हेंबर २०२० ते ९ ऑगस्ट २०२२ पर्यंत बिहारच्या ७ व्या उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे.
+२०२० मध्ये त्या बिहारमधील भारताच्या पाचव्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या.[१] त्या भारतीय जनता पक्षाच्या माजी राष्ट्रीय उपाध्यक्षा आहे. त्या बिहार विधानसभेच्या सदस्य आहेत आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पक्षाच्या उपविधीमंडळ नेत्या आहेत.[२][३][४][५][६][७]
+रेणू देवी ह्या त्यांच्या आईवडिलांच्या तीन मुलं आणि पाच मुलींपैकी सर्वात मोठ्या आहे. त्या नोनिया जातीतून, एक अत्यंत मागासवर्गीय (EBC) समुदायाच्या आहे.[८] १९७७ मध्ये बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठातून त्यांनी माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केले.
+१९७३ मध्ये कोलकाता स्थित दुर्गा प्रसाद यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.[९] तथापि, लग्नाच्या सात वर्षातच पतीच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्या माहेरी परतल्या. त्यांना दोन मुलं आहेत.[१०]
+रेणू देवी यांची आई संघ परिवाराशी संबंधित होती, ज्याचा त्यांच्यावर जोरदार प्रभाव असल्याचे म्हटले जाते.[११] रेणू देवी विश्व हिंदू परिषदेच्या महिला शाखा दुर्गा वाहिनीचा देखील एक भाग होत्या.[१२]
+१९८१ मध्ये सामाजिक कार्यातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून, नंतर १९८८ मध्ये त्या भाजप महिला मोर्चामध्ये सामील झाल्या. पुढच्या वर्षी चंपारण प्रदेशात शाखाप्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. १९९३ आणि १९९६ मध्ये त्यांची दोन वेळा विंगच्या राज्य प्रमुख म्हणून निवड झाली.[१३]
+१९९५ मध्ये त्यांनी आपली पहिली निवडणूक नौतन विधानसभेच्या जागेवरून लढवली ज्यात त्या अयशस्वी झाल्या. पण नंतर पश्चिम चंपारण जिल्ह्याचा आणखी एक विभाग असलेल्या बेतिया येथून बिहार विधानसभेवर चार वेळा निवडून येण्यात त्या यशस्वी झाल्या.
+२००५ ते २००९ दरम्यान त्यांनी बिहार राज्य सरकारमध्ये क्रीडा, कला आणि संस्कृती मंत्री म्हणून काम पाहिले. २०१४ ते २०२० दरम्यान त्या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा होत्या आणि अमित शहा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य म्हणून नामांकन केले होते.[१२] २०२० मध्ये बिहारच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती सकारात्मकरित्या स्वीकारली गेली.[१४][१५][१६][१७]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_602.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_602.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..987c0570468a8739ce44b7906b0a857439640019
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_602.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रफिक बाहा एल दिन अल हरिरी (अरबी: رفيق بهاء الدين الحريري; १ नोव्हेंबर १९४४ - १४ फेब्रुवारी २००५) हे लेबेनॉन देशामधील एक उद्योगपती व दोन वेळा पंतप्रधान होते. १९९२ ते १९९९ व २००० ते २००४ दरम्यान पंतप्रधानपदावर असलेल्या हरिरींना लेबेनॉनमधील गृहयुद्धानंतर बैरूत शहराचे पुनर्वसन करण्याचे श्रेय दिले जाते.
+१४ फेब्रुवारी २००५ रोजी बैरूतमध्ये हरिरीची बॉम्बहल्ल्यामध्ये हत्या करण्यात आली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6021.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6021.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..34168f016e1f54f7a41db3c01652b26a8bb42f99
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6021.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रेणुका मार्गरेट (३ जुलै, १९७५:अमृतसर, पंजाब, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून १९९५-२००० दरम्यान पाच कसोटी आणि २३ एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ही जी उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आण फलंदाजी करीत असे. ती पंजाब आणि रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली. [१] [२]
+साचा:India Squad 1997 Women's Cricket World Cupसाचा:India Squad 2000 Women's Cricket World Cup
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6045.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6045.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9fee65bef563dcc05787d0ba32306fa45e3279c8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6045.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+रेने क्रुझ (नोव्हेंबर २९, इ.स. १९८७:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6091.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6091.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..98919b9bb4176180d8382d61f27926e4d9bf4b21
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6091.txt
@@ -0,0 +1,22 @@
+रन्-त्सोंग (नवी चिनी चित्रलिपी: 仁宗; जुनी चिनी चित्रलिपी: 仁宗; फीनयीन: rénzōng; उच्चार: रऽऽन-त्सोंऽऽऽङ्ग) (मे ३० इ.स. १०१० - एप्रिल ३० इ.स. १०६३) हा चीनवर राज्य करणारा सोंग राजवंशातला चौथा सम्राट होता. त्याने इ.स. १०२२ ते इ.स. १०६३ या कालखंडात राज्य केले.
+
+उत्तरी सोंग
+थायत्सू (太祖) ·
+थायत्सोंग (太宗) ·
+चन्-त्सोंग (真宗) ·
+रन्-त्सोंग (仁宗) ·
+यींगत्सोंग (英宗) ·
+षन्-त्सोंग (神宗) ·
+च-जोंग (哲宗) ·
+हुईजोंग (徽宗) ·
+छीन्-जोंग (欽宗) ·
+दक्षिणी सोंग
+काओत्सोंग (高宗) ·
+स्याओचोंग (孝宗) ·
+क्वांगत्सोंग (光宗) ·
+निंगत्सोंग (寧宗) ·
+लित्सोंग (理宗) ·
+तुत्सोंग (度宗) ·
+गोंगत्सोंग (恭宗) ·
+तुआनजोंग (端宗) ·
+ह्वायत्सोंग (懷宗)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6095.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6095.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fda9dfdb05fcac718f8f2c8b0b3a3c64169fbe00
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6095.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रेन्मिन्बी हे चीन देशाचे अधिकृत चलन आहे.
+युआन हे रेन्मिन्बीचे एकक आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6115.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6115.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5219a97c731c60eab0451e24669e92d5134c43bb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6115.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+रेबेका लिनारेस (जून १३, इ.स. १९८३:स्पेन - ) ही एक रतिअभिनेत्री आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6118.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6118.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..16d2565fcb5fad77cf780b7ce456ac3316046c28
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6118.txt
@@ -0,0 +1,9 @@
+रेबेका सेरानो (३० नोव्हेंबर १९९६ हॉलीवूड, लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया) ही एक अमेरिकन टेलिव्हिजन व्यक्तिमत्व आणि अभिनेत्री आहे.[१] तिने चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत; टेल मी आय लव्ह यू (२०१९), ट्रॅफिक्ड (२०१७) आणि एनी विदिन (२०१६). तिला २०१९ मध्ये चित्रपटांमधील अभिनयासाठी कॅलिफोर्निया टॅलेंट हंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[२]
+सेरानो ही नर्सिंग पदवीसह पदवीधर आहे. तिचा जन्म एका जवळच्या मेक्सिकन अमेरिकन कुटुंबात झाला आणि तिचे संगोपन तिच्या आईने केले.[३]
+तिने २०१० मध्ये हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये डार्क क्रॉसिंग या चित्रपटाद्वारे पदार्पण केले जे एक ऍक्शन, थरारपट होते ज्यामध्ये तिने नतालियाची भूमिका केली होती. २०१२ मध्ये ती फिल्म फॅन्टसी टेलिव्हिजन सीरियल फॉक्सफरमध्ये लुईसा लूची भूमिका साकारताना दिसली होती.[४] २०१६ मध्ये तिने केन वुड्रफ निर्मित एनी विदिन या चित्रपटात क्रिस्टलची भूमिका साकारली होती. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ट्रॅफिक्ड या चित्रपटात तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती जिथे तिने एका मुलीचे अपहरण केले होते. फिओना मॅकेन्झी दिग्दर्शित टेल मी आय लव्ह यू या चित्रपटात तिने पाहुण्यांची भूमिका साकारली होती.[५]
+मला सांग आय लव्ह यू (२०१९)
+ट्रॅफिक केलेले (२०१७)
+शत्रू आत (२०१६)
+फॉक्सफर (२०१२)
+डार्क क्रॉसिंग (२०१०)
+रेबेका सेरानो आयएमडीबीवर
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6123.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6123.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bf12b76edd7888678929f1906ad88a5157c68b58
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6123.txt
@@ -0,0 +1,7 @@
+रेम्ब्रा हा एक जग प्रसिद्ध डच चित्रकार होता. सन १६०६ किंवा सन १६०७[१] साली तो लायडन या शहारात जन्मला. सन १६३२ पासून त्याने मात्र आपले उर्वरित आयुष्य ऍमस्टरडॅम शहरात घालवले. सन १६६९ मधे त्याचा मॄत्यु झाला. प्रकाश आणि सावल्यांचा वापर चित्रकलेत करण्यात तो कुशल होता. त्याचा काळ हा डच चित्रकलेचा सुवर्णकाळ मानला जातो.
+रेम्ब्रावर करावागिओ व इतर अनेक इटालियन चित्रकारांचा प्रभाव होता. तो चित्रकलेचा शिक्षक देखील होता.
+सन १६३१ मधे लायडनमधे त्याच्या चित्रशाळेची भरभराट होत असतांना तो ऍमस्टरडॅमला आला. तो हॉलंडचा सर्वात प्रसिद्ध व्यक्तिचित्रकार होता. धार्मिकचित्रे आणि अनेक व्यक्तिचित्र काढण्याची कामे त्याला मिळाली. मानाचे आणि संपन्नतेचे जीवन जगत असतांना त्याने १६३४ मधे सास्कीया या सुंदरीशी लग्न केले. पुढे त्याच्या अनेक चित्रांची ती विषय होती. या काळातील त्याच्या चित्रांत प्रकाशाच सुंदर आणि तीव्र वापर केलेला आढळतो. व्यक्तिचित्रांखेरीज तो भूचित्रे (देखावे) आणि धातूंवर कोरीव चित्रे काढण्यात प्रसिद्ध पावला. त्याने स्वतःची देखील अनेक चित्रे काढली. एका अंदाजानुसार त्याने ५० ते ६० व्यक्तिचित्रे काढली.
+१६३६ पासून पुढील काळात त्याच्या चित्रांचे विषय शांत, गंभीर आणि वैचारिक वाटतात. पुढील चार वर्षांत त्याची चारपैकी तीन मुले लहानवयात मरण पावली, तर १६४२ मधे त्याच्या पत्नीचे निधन झाले. १६३० ते १६४० च्या दशकांत त्याने प्रामुख्याने भूचित्रे(देखावे) आणि कोरीवचित्रे काढली. 'द नाईट वॉच' हे त्याचे प्रसिद्ध भूचित्र (देखावा) आहे.
+१६४० ते १६५० च्या दशकांत त्याला कमी कामे मिळाली आणि त्याची साम्पत्तिक परिस्थिती ढासळली. आजच्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी तो एक खरा, मुक्त आणि निर्भीड कलोपासकाचे उदाहरण आहे.
+त्याने जवळजवळ ६०० चित्रे, ३०० कोरीवचित्रे आणि १४०० रेखाचित्रे काढली.
+सेन्ट पॉल इन प्रिझन (१६२७), सपर ऍट इमाओस (१६३०), यंग गर्ल ऍट ऍन ओपन हाफ-डोअर (१६४५), द मिल (१६५०) आणि इतर अनेक चित्रे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6142.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6142.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3cc5853d020cf011cdd15c1554b23f0c6a73e6de
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6142.txt
@@ -0,0 +1 @@
+रेमन अँतॉन रीफर (११ मे, १९९१:बार्बाडोस - हयात) ही वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०१७ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा एक कसोटी सामना खेळला आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6164.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6164.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7aac33d8f6bbbde1512ffdce761be057660346fb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6164.txt
@@ -0,0 +1,71 @@
+रेल विकास निगम लिमिटेड ही भारतीय रेल्वेची एक कंपनी आहे. भारतामधील रेल्वे मार्गांच्या विकासाचे अभियांत्रिकी प्रकल्प राबवणे हे ह्या कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. रेल विकास निगमची स्थापना २४ जानेवारी २००३ रोजी करण्यात आली. सुवर्ण चतुष्कोण ह्या मोठ्या परियोजनेच्या संबंधित प्रकल्पांवर काम करणे हे तिचे ध्येय आहे.
+भारतीय हाय स्पीड रेल निगम ही २०१२ साली निर्माण झालेली संस्था रेल विकास निगमची पाल्य कंपनी आहे. ह्या संस्थेद्वारे भारतामध्ये द्रुतगती रेल्वे चालवण्यासाठी प्रकल्प हाती घेतले जातील.
+
+
+
+रेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड
+
+उत्तर •
+उत्तर पश्चिम •
+उत्तर पूर्व •
+उत्तर पूर्व सीमा •
+उत्तर मध्य •
+दक्षिण •
+दक्षिण पश्चिम •
+दक्षिण पूर्व •
+दक्षिण पूर्व मध्य •
+दक्षिण मध्य •
+पश्चिम •
+पश्चिम मध्य •
+पूर्व •
+पूर्व तटीय •
+पूर्व मध्य •
+मध्य •
+कोकण
+भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •
+डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •
+इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •
+इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •
+कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •
+मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •
+रेल विकास निगम लिमिटेड •
+रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+राइट्स लिमिटेड
+बनारस रेल्वे इंजिन कारखाना •
+चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •
+डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •
+इंटिग्रल कोच कारखाना •
+रेल डबा कारखाना •
+रेल चाक कारखाना •
+रेल स्प्रिंग कारखाना
+दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •
+दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •
+दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •
+दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •
+मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
+चेन्नई उपनगरी रेल्वे •
+दिल्ली उपनगरी रेल्वे •
+हैदराबाद एम.एम.टी.एस. •
+कोलकाता उपनगरी रेल्वे •
+कोलकाता मेट्रो •
+मुंबई उपनगरी रेल्वे
+वंदे भारत एक्सप्रेस •
+गतिमान एक्सप्रेस •
+शताब्दी एक्सप्रेस •
+राजधानी एक्सप्रेस •
+हमसफर एक्सप्रेस •
+दुरंतो एक्सप्रेस •
+संपर्क क्रांती एक्सप्रेस •
+जन शताब्दी एक्सप्रेस •
+विवेक एक्सप्रेस •
+राज्यराणी एक्सप्रेस •
+दार्जिलिंग हिमालय रेल्वे •
+निलगिरी पर्वतीय रेल्वे •
+कालका-सिमला रेल्वे •
+पॅलेस ऑन व्हील्स •
+डेक्कन ओडिसी •
+गोल्डन चॅरियट
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6166.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6166.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cccaad94ce254747262bab1da19daf41ae318583
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6166.txt
@@ -0,0 +1,71 @@
+रेल चाक कारखाना (इंग्लिश: Rail Wheel Factory) हा भारतीय रेल्वेचा एक कारखाना आहे. बंगळूरच्या येळहंका भागात स्थित असलेल्या ह्या कारखान्यामध्ये रेल्वेच्या इंजिन, प्रवासी तसेच मालवाहतूक डबे इत्यादींमध्ये वापरात येणारी सर्व प्रकारची चाके, आस (Axle) व निगडीत भाग बनवण्यात येतात.
+१९७० च्या दशकाअखेरीस भारतीय रेल्वे आवश्यक असलेल्या चाकांपैकी ५५ टक्के चाके आयात करीत असे. भारतीय कंपन्यांपैकी केवळ टाटा लोह व स्टील कंपनी व दुर्गापूर स्टील कारखाना ह्या दोनच कंपन्या रेल्वेची चाके बनवीत असत. महागड्या आयत दरामुळे नुकसान होत असल्यामुळे भारत सरकारने स्वतःचा चाक कारखाना उघडण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी १५ सप्टेंबर १९८४ रोजी रेल चाक कारखान्याचे उद्घाटन केले.
+गुणक: 13°06′05″N 77°35′15″E / 13.10149°N 77.58755°E / 13.10149; 77.58755
+
+
+रेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड
+
+उत्तर •
+उत्तर पश्चिम •
+उत्तर पूर्व •
+उत्तर पूर्व सीमा •
+उत्तर मध्य •
+दक्षिण •
+दक्षिण पश्चिम •
+दक्षिण पूर्व •
+दक्षिण पूर्व मध्य •
+दक्षिण मध्य •
+पश्चिम •
+पश्चिम मध्य •
+पूर्व •
+पूर्व तटीय •
+पूर्व मध्य •
+मध्य •
+कोकण
+भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •
+डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •
+इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •
+इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •
+कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •
+मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •
+रेल विकास निगम लिमिटेड •
+रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •
+राइट्स लिमिटेड
+बनारस रेल्वे इंजिन कारखाना •
+चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •
+डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •
+इंटिग्रल कोच कारखाना •
+रेल डबा कारखाना •
+रेल चाक कारखाना •
+रेल स्प्रिंग कारखाना
+दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •
+दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •
+दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •
+दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •
+हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •
+मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
+चेन्नई उपनगरी रेल्वे •
+दिल्ली उपनगरी रेल्वे •
+हैदराबाद एम.एम.टी.एस. •
+कोलकाता उपनगरी रेल्वे •
+कोलकाता मेट्रो •
+मुंबई उपनगरी रेल्वे
+वंदे भारत एक्सप्रेस •
+गतिमान एक्सप्रेस •
+शताब्दी एक्सप्रेस •
+राजधानी एक्सप्रेस •
+हमसफर एक्सप्रेस •
+दुरंतो एक्सप्रेस •
+संपर्क क्रांती एक्सप्रेस •
+जन शताब्दी एक्सप्रेस •
+विवेक एक्सप्रेस •
+राज्यराणी एक्सप्रेस •
+दार्जिलिंग हिमालय रेल्वे •
+निलगिरी पर्वतीय रेल्वे •
+कालका-सिमला रेल्वे •
+पॅलेस ऑन व्हील्स •
+डेक्कन ओडिसी •
+गोल्डन चॅरियट
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6191.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6191.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3f8e563eb80c05d499026e8be050b2f0e7359102
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6191.txt
@@ -0,0 +1,3 @@
+अनुमुला रेवंत रेड्डी (८ नोव्हेंबर, १९६९:कोंडा रेड्डी पल्ली, महबूबनगर जिल्हा, आंध्र प्रदेश [१] [२] - ) एक भारतीय राजकारणी आहे. हे मलकजगिरी मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे १७ व्या लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. [३] ते २००९-१४ दरम्यान आंध्र प्रदेश विधानसभेतवर तेलुगु देसम पार्टी आणि २०१४-१८ दरम्यान तेलंगणा विधानसभेत कोडंगल मतदारसंघातून निवडून गेले. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी तेलुगू देसम पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जून २०२१ मध्ये त्यांची तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने बहुमत मिळवले.
+रेड्डी यांनी उस्मानिया विद्यापीठाचे कला शाखेचे पदवीधर आहे. [२] [४] [५]
+रेड्डी यांनी काँग्रेस नेते जयपाल रेड्डी यांची भाची गीता यांच्याशी लग्न केले. [६] [७] या जोडप्याला एक मुलगी आहे. [८]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_621.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_621.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9b69b6109ecf74b43cc30eac56e4c3e31987beeb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_621.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रबी-अल-अव्वाल ( अरबी: رَبِيع ٱلْأَوَّل प्रारंभिक रबी, ज्याला रबी' उल-अव्वल ( अरबी: رَبِيع ٱلْأُولَىٰ 'पहिला रब्बी' ) किंवा रबी'१ ला हा इस्लामिक कॅलेंडरचा तिसरा महिना आहे. रबी अल-अव्वाल या शब्दाचा अर्थ "वसंतचा पहिला महिना किंवा वसंत ऋतूची सुरुवात " असा होतो, जो पूर्व-इस्लामिक अरबी दिनदर्शिका मध्ये त्याच्या स्थानाचा संदर्भ देतो.
+
+या महिन्यादरम्यान, बहुसंख्य मुस्लिम लोक, इस्लामिक प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस १२ रब्बी उल अव्वाल ईद मिलद्दून नबी साजरा करतात. मुस्लिमाच्या मते, मुहम्मद पैगंबर यांचा जन्म व मृत्यू एकाच दिवशी झाला असे देखील मानले जाते. इतर मुस्लिमांचा असा विश्वास नाही की हा उत्सव आवश्यक आहे किंवा कुराण किंवा अस्सल हदीसमध्ये देखील इस्लामिकदृष्ट्या परवानगी आहे असे पुरावे दिलेले आहेत आणि ख्रिसमस या प्रेषित इसा यांच्या वाढदिवसाचे अनुकरण म्हणून विकसित झाले आहेत. मुहम्मद यांचा नेमका जन्मदिवस ते या महिन्याचा १२ तारखेला होता.
+इतर कार्यक्रम:
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_623.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_623.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9b69b6109ecf74b43cc30eac56e4c3e31987beeb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_623.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रबी-अल-अव्वाल ( अरबी: رَبِيع ٱلْأَوَّل प्रारंभिक रबी, ज्याला रबी' उल-अव्वल ( अरबी: رَبِيع ٱلْأُولَىٰ 'पहिला रब्बी' ) किंवा रबी'१ ला हा इस्लामिक कॅलेंडरचा तिसरा महिना आहे. रबी अल-अव्वाल या शब्दाचा अर्थ "वसंतचा पहिला महिना किंवा वसंत ऋतूची सुरुवात " असा होतो, जो पूर्व-इस्लामिक अरबी दिनदर्शिका मध्ये त्याच्या स्थानाचा संदर्भ देतो.
+
+या महिन्यादरम्यान, बहुसंख्य मुस्लिम लोक, इस्लामिक प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस १२ रब्बी उल अव्वाल ईद मिलद्दून नबी साजरा करतात. मुस्लिमाच्या मते, मुहम्मद पैगंबर यांचा जन्म व मृत्यू एकाच दिवशी झाला असे देखील मानले जाते. इतर मुस्लिमांचा असा विश्वास नाही की हा उत्सव आवश्यक आहे किंवा कुराण किंवा अस्सल हदीसमध्ये देखील इस्लामिकदृष्ट्या परवानगी आहे असे पुरावे दिलेले आहेत आणि ख्रिसमस या प्रेषित इसा यांच्या वाढदिवसाचे अनुकरण म्हणून विकसित झाले आहेत. मुहम्मद यांचा नेमका जन्मदिवस ते या महिन्याचा १२ तारखेला होता.
+इतर कार्यक्रम:
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6231.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6231.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..adaa476240a685c9487322004fb3a960bf0ab50b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6231.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ रेवाली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6232.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6232.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e5c94a52dc5d2598cec0c2e12102a5c4c04e697f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6232.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रेवेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6239.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6239.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..239fefc18fda9a1414c9681d272c8adc41bec276
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6239.txt
@@ -0,0 +1,17 @@
+रेशीम लागवडीची सुरुवात तुतीच्या झाडांच्या लागवडीपासून होते.
+रेशिम म्हणजे रेशमाच्या किड्यांच्या कोषांपासून मिळणारा एक प्रकारचा अत्यंत मऊ, तलम व बारीक धागा. याची वस्त्रे विणतात. फार पूर्वीपासून भारतात रेशमी वस्त्रे विणली जात आली आहेत. ती वस्त्रे एवढी तलम असत की, त्याची साडी अंगठीतून निघू शकत असे, किंवा एका काडेपेटीत मावत असे. .[ संदर्भ हवा ]
+रेशीम कोषापासून कच्चे रेशीम सूत बाजारात वेगळया वेगळया डॅनियरमध्ये (एक डॅनियर म्हणजे नऊ किलोमीटर लांबीच्या धाग्याचे ग्रॅमधील वजन) उपलब्ध असते. रेशीम सुतापासून पैठणी, शालू, शर्टिंग, साड्या इत्यादी प्रकारचे रेशमी कापड होते. त्याकरिता कच्च्या रेशीम सुतावर पुढीलप्रमाणे क्रमवार प्रक्रिया कराव्या लागतात.
+१ ताणा म्हणजे उभा धागा किंवा कपड्यातील लांबीचा धागा - यात सिंगल ट्विस्टिंग, डबलिंग, डबल ट्विस्टिंग, सेटिंग, धागा हॅंकिंग, डिगमिंग व ब्लीचिंग, वाईंडिंग, वार्पिंग व बिनसांधणी या प्रक्रिया येतात.
+२ बाणा म्हणजे आडवा धागा किंवा रुंदीचा धागा - यात डबलिंग, ट्विस्टिंग, सेटिंगग, हॅंकिंग, डिगमिंग व ब्लीचिंग, वाईंडडिंग, कांडी भरणे व कांडी धोट्यास वापरणे या प्रक्रिया येतात. यानंतर हातमागावर विणकाम होऊन कापड तयार होते.
+कच्चे रेशीम सूत वाईंडिंग मशीनवर टाकून रिळावर घेतले जाते.
+डबलिंग :
+रिळावर घेतलेला धागा हा १६/१८, २०/२२ डॅनियरचा असतो. या धाग्यास सिंगल प्लाय समजले जाते. कापडाच्या आवश्यकतेनुसार दोन, तीन किंवा चार धागे एकत्र घेतले जातात. यास टू प्लाय, थ्री प्लाय, फोर प्लाय असे म्हणतात. रेशीम ताणा धाग्यास सिंगल ट्विस्ट करून डबलिंग प्रोसेस करावी लागते तर बाणा धाग्यास डबलिंग करून ट्विस्टिंग करावे लागते. कारण बाणापेक्षा ताणा धागा अधिक बळकट करावा लागतो.
+ट्विस्टिंग :
+डबलिंग करून तयार झालेल्या धाग्यास पीळ देऊन मजबुती, बळकटी व ताकद आणावी लागते. या प्रक्रियेत सिंगल व डबल ट्विस्ट देण्यासाठी एक वा अनेक यंत्रे उपयोगात आणतात. साधारणपणे बाणा धाग्यास ताणा धाग्यापेक्षा पीळ कमी असतो. बाणा धाग्यास एका इंचात सिंगल स्वरूपाचे ८-९ पीळ तर ताणा धाग्यास एका इंचात १९-२० डबल पीळ दिले जातात.
+सेटिंग :
+रेशमाच्या धाग्यास पीळ दिल्यानंतर तो आखूड होऊ नये व आकुंचन पावू नये म्हणून गरम पाण्याची वाफ दिली जाते. याकरिता तांब्याच्या बॅरलमध्ये ट्विस्टेड सुताचे ड्रम स्टॅंडवर ठेवून वाफ देतात. बाणा धाग्यास पीळ कमी असल्याने १५-२० मिनिटे व ताणा धाग्यास पीळ अधिक असल्यामुळे अडीच ते तीन तास वाफ द्यावी लागते.
+हॅकिंग :
+कच्च्या सुताप्रमाणे पक्क्या सुताच्या पुन्हा लड्या तयार केल्या जातात व त्यांची विक्री केली जाते. पक्के सूत हॅंक न करता सरळ वार्पिंगला वापरल्यास हॅंकिंग व वाईंडिंग कामाची बचत होते. वार्पिंगनंतर डिगमिंग व ब्लीचिंग करून रंगीत धागा विणकामास वापरता येतो. कच्चे सूत ते पक्के ट्विस्टेड सूत यामध्ये ३-४ टक्के घट येते.
+डिगमिंग व ब्लीचिंग :
+ट्विस्टेड रेशीम सुतामध्ये नैसर्गिक गम व रंग असतो. तो कपडे वापरतेवेळी कमी होऊ शकतो व कपडा आकसू शकतो. तसे होऊ नये म्हणून व कपडा मुलायम मिळावा यासाठी विणकामापूर्वी डिगमिंग व ब्लीचिंग केले जाते. एक किलो धाग्यासाठी ५० लिटर पाणी, २०० ग्रॅम साबण, ३०० मिलिलिटर हायड्रोजन पॅरॉक्साईड, ६० मिलिलिटर सोडियम सिलिकेट हे मिश्रण उकळतात व ट्विस्टेडड रेशीम सूत यात ४५-६० मिनिटे घोळतात. त्यानंतर कोमट चांगल्या पाण्यात स्वच्छ धुतात. ५-६ लिटर पाण्यात ५ मिलिलिटर ॲसिटिक ॲसिड टाकून १० मिनिटे हे सूत बुडवून ठेवतात. त्यानंतर ५-६ लिटर स्वच्छ पाण्यात टिनोपॉल टाकून १०-१५ मिनिटे बुडवून ठेवतात, व नंतर पिळून सावलीत सुकवतात. या पद्धतीमध्ये मूळ वजनातया २०-२५ टक्के घट येते व एक किलो ट्विस्टेड सूत डिगमिंग व ब्लीचिंगसाठी ५०/-रु. पर्यंत खर्च येतो. ८ तासात दोन कामगार ८-१० किलो सूत डिगमिंग करु शकतात.
+http://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/93094793694092e-90992694d92f94b917-92793e91793e-92893f93094d92e93f924940
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6245.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6245.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..239fefc18fda9a1414c9681d272c8adc41bec276
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6245.txt
@@ -0,0 +1,17 @@
+रेशीम लागवडीची सुरुवात तुतीच्या झाडांच्या लागवडीपासून होते.
+रेशिम म्हणजे रेशमाच्या किड्यांच्या कोषांपासून मिळणारा एक प्रकारचा अत्यंत मऊ, तलम व बारीक धागा. याची वस्त्रे विणतात. फार पूर्वीपासून भारतात रेशमी वस्त्रे विणली जात आली आहेत. ती वस्त्रे एवढी तलम असत की, त्याची साडी अंगठीतून निघू शकत असे, किंवा एका काडेपेटीत मावत असे. .[ संदर्भ हवा ]
+रेशीम कोषापासून कच्चे रेशीम सूत बाजारात वेगळया वेगळया डॅनियरमध्ये (एक डॅनियर म्हणजे नऊ किलोमीटर लांबीच्या धाग्याचे ग्रॅमधील वजन) उपलब्ध असते. रेशीम सुतापासून पैठणी, शालू, शर्टिंग, साड्या इत्यादी प्रकारचे रेशमी कापड होते. त्याकरिता कच्च्या रेशीम सुतावर पुढीलप्रमाणे क्रमवार प्रक्रिया कराव्या लागतात.
+१ ताणा म्हणजे उभा धागा किंवा कपड्यातील लांबीचा धागा - यात सिंगल ट्विस्टिंग, डबलिंग, डबल ट्विस्टिंग, सेटिंग, धागा हॅंकिंग, डिगमिंग व ब्लीचिंग, वाईंडिंग, वार्पिंग व बिनसांधणी या प्रक्रिया येतात.
+२ बाणा म्हणजे आडवा धागा किंवा रुंदीचा धागा - यात डबलिंग, ट्विस्टिंग, सेटिंगग, हॅंकिंग, डिगमिंग व ब्लीचिंग, वाईंडडिंग, कांडी भरणे व कांडी धोट्यास वापरणे या प्रक्रिया येतात. यानंतर हातमागावर विणकाम होऊन कापड तयार होते.
+कच्चे रेशीम सूत वाईंडिंग मशीनवर टाकून रिळावर घेतले जाते.
+डबलिंग :
+रिळावर घेतलेला धागा हा १६/१८, २०/२२ डॅनियरचा असतो. या धाग्यास सिंगल प्लाय समजले जाते. कापडाच्या आवश्यकतेनुसार दोन, तीन किंवा चार धागे एकत्र घेतले जातात. यास टू प्लाय, थ्री प्लाय, फोर प्लाय असे म्हणतात. रेशीम ताणा धाग्यास सिंगल ट्विस्ट करून डबलिंग प्रोसेस करावी लागते तर बाणा धाग्यास डबलिंग करून ट्विस्टिंग करावे लागते. कारण बाणापेक्षा ताणा धागा अधिक बळकट करावा लागतो.
+ट्विस्टिंग :
+डबलिंग करून तयार झालेल्या धाग्यास पीळ देऊन मजबुती, बळकटी व ताकद आणावी लागते. या प्रक्रियेत सिंगल व डबल ट्विस्ट देण्यासाठी एक वा अनेक यंत्रे उपयोगात आणतात. साधारणपणे बाणा धाग्यास ताणा धाग्यापेक्षा पीळ कमी असतो. बाणा धाग्यास एका इंचात सिंगल स्वरूपाचे ८-९ पीळ तर ताणा धाग्यास एका इंचात १९-२० डबल पीळ दिले जातात.
+सेटिंग :
+रेशमाच्या धाग्यास पीळ दिल्यानंतर तो आखूड होऊ नये व आकुंचन पावू नये म्हणून गरम पाण्याची वाफ दिली जाते. याकरिता तांब्याच्या बॅरलमध्ये ट्विस्टेड सुताचे ड्रम स्टॅंडवर ठेवून वाफ देतात. बाणा धाग्यास पीळ कमी असल्याने १५-२० मिनिटे व ताणा धाग्यास पीळ अधिक असल्यामुळे अडीच ते तीन तास वाफ द्यावी लागते.
+हॅकिंग :
+कच्च्या सुताप्रमाणे पक्क्या सुताच्या पुन्हा लड्या तयार केल्या जातात व त्यांची विक्री केली जाते. पक्के सूत हॅंक न करता सरळ वार्पिंगला वापरल्यास हॅंकिंग व वाईंडिंग कामाची बचत होते. वार्पिंगनंतर डिगमिंग व ब्लीचिंग करून रंगीत धागा विणकामास वापरता येतो. कच्चे सूत ते पक्के ट्विस्टेड सूत यामध्ये ३-४ टक्के घट येते.
+डिगमिंग व ब्लीचिंग :
+ट्विस्टेड रेशीम सुतामध्ये नैसर्गिक गम व रंग असतो. तो कपडे वापरतेवेळी कमी होऊ शकतो व कपडा आकसू शकतो. तसे होऊ नये म्हणून व कपडा मुलायम मिळावा यासाठी विणकामापूर्वी डिगमिंग व ब्लीचिंग केले जाते. एक किलो धाग्यासाठी ५० लिटर पाणी, २०० ग्रॅम साबण, ३०० मिलिलिटर हायड्रोजन पॅरॉक्साईड, ६० मिलिलिटर सोडियम सिलिकेट हे मिश्रण उकळतात व ट्विस्टेडड रेशीम सूत यात ४५-६० मिनिटे घोळतात. त्यानंतर कोमट चांगल्या पाण्यात स्वच्छ धुतात. ५-६ लिटर पाण्यात ५ मिलिलिटर ॲसिटिक ॲसिड टाकून १० मिनिटे हे सूत बुडवून ठेवतात. त्यानंतर ५-६ लिटर स्वच्छ पाण्यात टिनोपॉल टाकून १०-१५ मिनिटे बुडवून ठेवतात, व नंतर पिळून सावलीत सुकवतात. या पद्धतीमध्ये मूळ वजनातया २०-२५ टक्के घट येते व एक किलो ट्विस्टेड सूत डिगमिंग व ब्लीचिंगसाठी ५०/-रु. पर्यंत खर्च येतो. ८ तासात दोन कामगार ८-१० किलो सूत डिगमिंग करु शकतात.
+http://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/93094793694092e-90992694d92f94b917-92793e91793e-92893f93094d92e93f924940
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6259.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6259.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c24bdfdd034e78b5813d07f70565160e555ef1b3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6259.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रेशमा और शेरा हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6260.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6260.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c328d2c1099ca2dd81e4c2252cacbb9cf7383bb7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6260.txt
@@ -0,0 +1,11 @@
+
+रेश्मा कुरेशी ही एक भारतीय मॉडेल, व्लॉगर आणि ॲसिड हल्ल्याच्या विरोधी कार्यकर्त्या आहेत. भारतात त्या "मेक लव्ह नॉट स्कार्स" या मोहिमेचा चेहरा आहेत. स.न. २०१६ मध्ये न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये त्यांनी अर्चना कोचरसाठी कॅटवॉक करून अमेरिकेतील मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला.
+रेश्मा यांचा जन्म पूर्व मुंबईमध्ये झाला. त्या भारतातील एका टॅक्सी ड्रायव्हरच्या सर्वात लहान अपत्य (मुलगी) होत्या.[१] त्या दोन बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. तेथे त्यांच्या कुटुंबातील दहा सदस्य राहत होते.[२] त्यांनी शाळेत कॉमर्सचे शिक्षण घेतले.[३]
+१९ मे २०१४ रोजी, वयाच्या सतराव्या वर्षी, रेश्मावर तिच्या मेव्हण्याने ॲसिड हल्ला केला होता. तिच्यावर गंधकयुक्त आम्ल फेकण्यात आले होते. हे दुष्कर्म करायला मेव्हण्याबरोबर दोन हल्लेखोर सुद्धा होते. या वेळेस ती अलाहाबाद शहरात आलिम परीक्षा देण्यासाठी प्रवास करत् होती. प्रत्यक्षात हा हल्ला तिची बहीण गुलशनवर होणार होता, पण चुकुन रेश्मावर झाला होता. या हल्ल्यानंतर इतर दोन हल्लेखोर कधीच पकडले गेले नाही, परंतु तिच्या मेहुण्याला अटक करण्यात आली होती.[४]
+हल्ल्यानंतर, थोड्या काळासाठी त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार आले होते. याला कारण त्यांच्या चेहऱ्यावर आणि हातांवर झालेल्या जखमा होत्या. या हल्ल्यात त्यांचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला होता. ठीक झाल्यावर, रेश्मा "मेक लव्ह नॉट स्कार्स" या मोहिमेचा चेहरा बनल्या. या मोहिमेचा उद्देश "ज्यांच्यावर ॲसिड हल्ला झाला आहे त्यांच्यासाठी आवाज उठवणे" असा होता. आणि भारतातील ॲसिड विक्री बंद करण्याच्या मोहिमा करणे हाही होता.[५] ॲसिडच्या विक्रीविरोधात मोहीम राबवण्याचा एक मार्ग म्हणून तिने ऑनलाइन ब्यूटी ट्यूटोरियल बनवण्यास सुरुवात केली.[६] कॉस्मोपॉलिटन या नियतकालिकाने या व्हिडिओंना "हास्यास्पद सशक्तीकरण" असे म्हणून हिणवले होते.[७]
+सप्टेंबर २०१७ मध्ये "इंडिया न्यू इंग्लंड न्यूजला" दिलेल्या मुलाखतीत रेश्माला विचारण्यात आले की त्यांना हल्लेखोराकडून परत विचारणा करण्यात आली हिती का? त्या म्हणाल्या, "मी हल्लेखोर किंवा त्याच्या कुटुंबाशी परत कधीच बोलले नाही, पण मी त्याला दोन महिन्यांपूर्वी न्यायालयात भेटलो तेव्हा मनापासून मला त्याचा गळा फाडून काढायचा होता..." जेव्हा त्या हल्लेखोराने त्यांना पाहिले तेव्हा त्याने वकील आणि लोकांना सांगितले, "ती खूप मोठी मॉडेल बनली आहे. ती एका चांगल्या ठिकाणी आहे. त्यामुळे कृपया मला सोडून द्या किंवा मला मदत करा."[८]
+रेश्मा कुरेशी हा भारतातील मेक लव्ह नॉट स्कार्स या मोहिमेचा चेहरा आहे.[९] न्यू यॉर्क टाइम्सने नोंदवले आहे की सप्टेंबर २०१५ पर्यंत तिच्या व्हिडिओंना ९,००,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.[४]
+स.न. २०१६ च्या न्यू यॉर्क फॅशन वीकसाठी, त्यांनी भारतीय डिझायनर अर्चना कोचरच्या फॅशन वीकमध्ये कॅटवॉक करून सुरुवात केली. यावेळेस त्यांनी "आश्चर्यकारक क्रीम आणि फ्लोरल फ्लोअर-लेन्थ गाउन" परिधान केला होता.[१०] रेश्मा कुरेशींचा मेकअप चीका चॅन आणि तिचे केस ऑब्रे लूट्सने केला होता.[५] अनुभवाबद्दल रेश्मा कुरेशी म्हणाल्या, "हे चालणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते कारण माझ्यासारख्या बऱ्याच मुली ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या आहेत आणि यामुळे त्यांना धैर्य मिळेल. आणि ते लोकांना त्यांच्या दिसण्यावरून वागणाऱ्या लोकांना देखील दाखवून देता येईल की तुम्ही पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून निर्णय घेऊ नका - तुम्ही प्रत्येकाकडे समान दृष्टीने पाहिले पाहिजे. "[७]
+तसेच २०१६ न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये त्यांनी वैशाली कॉचरसाठी कॅटवॉक केले होते.[११]
+सप्टेंबर २०१७ मध्ये, रेश्मा कुरेशी भारतातील म्हैसूर येथे आयोजित क्रॉक्स म्हैसूर फॅशन वीकमध्ये डिझायनर जहीनासाठी फिरल्या.[१२]
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6282.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6282.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..23249527ea2efd0f8bab2ed54ceafc9940619e3b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6282.txt
@@ -0,0 +1,3 @@
+स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी
+
+रेसीसटंस हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील दुसऱ्या पर्वाचा, बारावा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील अठ्ठावीसवे भाग आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6284.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6284.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dc87b08645a208de1154480cd82e4889b8a7d071
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6284.txt
@@ -0,0 +1 @@
+रेसेप तय्यिप एर्दोगान (तुर्की: Recep Tayyip Erdoğan) तुर्कस्तानचा पंतप्रधान आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6288.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6288.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c703a706de037e876460eb6d95860e57501e5a1d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6288.txt
@@ -0,0 +1,6 @@
+रेह उत्सव हा भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील महत्वाचा उत्सव आहे.[१]इदू मिश्मी जनजातीमध्ये या उत्सवाचे विशेष नियोजन केले जाते.[२]नान्यी इनिताया नावाच्या देवतेची आपण सारी मुले आहोत अशी त्यांची श्रद्धा आहे. या देवतेची कृपादृष्टी रहावी आणि सर्वांमध्ये बंधुभाव आणि आत्मीयता वाढीला लागावी म्हणून या उत्सवाचे प्रयोजन मानले जाते.[३]
+दिबांग नदीच्या खोऱ्यात स्थित मिश्मी सदस्य हा उत्सव जून ते ऑगस्ट या कालावधीत साजरा करतात तर अन्य ठिकाणी तो फेब्रुवारी महिन्याच्या आसपास साजरा होतो.[४]
+हा उत्सव खर्चिक आहे असे मानले जाते. या उत्सवात देवीसाठी मोठ्या प्रमाणावर मिथुन या प्राण्याचा बळी दिला जातो तसेच वराह (डुक्कर) हा प्राणीही देवीला बळी म्हणून अर्पण केला जातो. उत्सवाला निमंत्रित केलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे, त्याना मेजवानी देणे यासाठी खर्च केला जातो त्यामुळे प्रत्यक्ष या उत्सवाचे आयोजन करण्याच्या आधी चार ते पाच वर्षे याचे नियोजन सुरू होते.[५]
+या उत्सवाच्या शेवटी पुरोहित व्यक्तीने केलेले नृत्य याचे आकर्षण मानले जाते. हे नृत्य आध्यात्मिक पातळीचा आविष्कार मानले जाते.[६]
+रेह हा सामान्यतः सहा दिवस चालणारा उत्सव आहे.[७] १ ते ३ फेब्रुवारी या काळात तो संपन्न होतो. पहिल्या दिवसाला अन्द्रोप असे संबोधिले जाते.या दिवशी उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी देवतेला प्रार्थना केली जाते. घराजवळ मिथुन नावाचा प्राणी आणून बांधला जातो. नाया नावाचे विशिष्ट नृत्य रात्रीच्या वेळी केले जाते. एयनाली हा दुसरा दिवस असतो ज्यामध्ये विविध प्राण्यांचा बळी दिला जातो. आलेल्या पाहुण्याना भात, माणसाचे पदार्थ आणि मद्य दिले जाते. तिसरा दिवस इयीली नावाने ओळखतात. या दिवशी शाही मेजवानी दिली जाते.ज्याना या उत्सवाला उपस्थित राहता आलेले नाही अशा शेजारच्या वस्तीतील अथवा गावातील लोकांसाठी भोजन पाठविले जाते.[८] इलीरोमूनयी या चौथ्या दिवशी काही नियोजन नसते. केवळ पुरोहित सदस्य जमातीतील सर्व लोकांसाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. या दिवशी यु नावाचे मद्य एका डुकराच्या कानात ओतले जाते आणि त्या डुकराला हात पाय बांधून जमिनीवर पालथे पाडले जाते. डुकराने विरोध केला तर ते शुभ मानतात आणि जर ते स्वस्थ पडून राहिले तर तो अशुभ संकेत मनाला जातो.[४]
+पाचव्या दिवसाला अरु- गो म्हटले जाते. या दिवशी पुन्हा सर्व शेजारी गावकरी सदस्यांसह मेजवानी केली जाते. एतोअनु नावाचा दिवस हा सहावा आणि शेवटचा दिवस मनाला जातो. या दिवशी रक्ताचे डाग असलेले बियाणे जमिनीत पेरले जाते आणि त्यावर तांदळाचे मद्य शिंपडले जाते. झाडाच्या बुंध्याकडील भाग घराच्या शेजारी जमिनीत पुरला जातो.[८]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6290.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6290.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2c069152ad64d288aba2a7c6e0d574123e92b3b4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6290.txt
@@ -0,0 +1 @@
+रेहमान राही हे साहित्यकार आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_63.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_63.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5ec4915768d28d46207a1db768e76392d4197663
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_63.txt
@@ -0,0 +1,3 @@
+गुणक: 26°28′12″N 91°37′48″E / 26.47000°N 91.63000°E / 26.47000; 91.63000
+
+रंगिया (आसामी: ৰঙিয়া) हे भारत देशाच्या आसाम राज्यामधील एक लहान शहर आहे. रंगिया आसामच्या पश्चिम भागात गुवाहाटीच्या ६० किमी उत्तरेस वसले आहे. रंगिया येथे उत्तर पूर्व सीमा रेल्वे ह्या भारतीय रेल्वेच्या क्षेत्राच्या रंगिया विभागाचे मुख्यालय स्थित आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6307.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6307.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..397e0586ed1bbc1d7233c74b8831e272ec525467
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6307.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रॉक संगीत (इंग्लिश: Rock music) हा इ.स. १९६० च्या दशकादरम्यान अमेरिकेची संयुक्त संस्थाने व ब्रिटनमध्ये निर्माण झालेला संगीताचा एक प्रकार आहे. इ.स. १९४० च्या दशकातील रॉक अँड रोल संगीतामध्ये रॉक संगीताची पाळेमुळे मानली जातात. सध्या रॉक हा जगातील सर्वात लोकप्रिय संगीतप्रकार आहे [ संदर्भ हवा ].
+विद्युत गिटार हे वाद्य रॉक संगीताचे मुख्य अंग आहे. त्याच्या जोडीला बास गिटार व ड्रम ही वाद्येदेखील वापरली जातात. रॉक चमूमध्ये गायक व संगीतकार ह्या दोन्ही कलाकारांचा समावेश असतो.
+भारतीय संगीतक्षेत्रामध्येदेखील रॉक संगीताचे स्थान आढळते. विशेषतः कोलकाता, मुंबई व बेंगलुरू ह्या शहरांमध्ये अनेक रॉक बॅंड कार्यरत आहेत. उषा उथुप ही दक्षिण भारतीय गायिका रॉक संगीतावर गाणी म्हणत असे. तसेच द रोलिंग स्टोन्स, बीटल्स इत्यादी अनेक लोकप्रिय रॉक बॅंडांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा आपल्या गाण्यांमध्ये समावेश केला आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6320.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6320.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2e8218a20291df821da9d1d7bf6c336616d957d5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6320.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रॉकफोर्ड अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. विनेबेगो काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,५२,८७२ होती.
+रॉकफोर्ड रॉक नदीकाठी वसेलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6325.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6325.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2e8218a20291df821da9d1d7bf6c336616d957d5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6325.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रॉकफोर्ड अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. विनेबेगो काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,५२,८७२ होती.
+रॉकफोर्ड रॉक नदीकाठी वसेलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6341.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6341.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..70fe98f458f76cefa13399157be1a7320457cd56
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6341.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉकी डी'मेलो (जन्म २६ ऑक्टोबर १९६१) हा भारतीय वंशाचा केनियन क्रिकेट पंच आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत, त्याने २००१ मध्ये एका वनडे, २३ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय आणि १२ महिला टी२०आ सामन्यांमध्ये भूमिका बजावली होती.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6349.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6349.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..34af028b5e2e7d9a598308d690ba6f1f3f20d6fd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6349.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रॉकी पर्वतरांग ही उत्तर अमेरिका खंडातील एक प्रमुख पर्वतरांग आहे. ३,००० मैल (४,८३० किमी)हून अधिक लांब असलेली ही पर्वतरांग कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या उत्तर भागापासून अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यापर्यंत दक्षिणोत्तर दिशेस पसरली आहे.
+अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील माउंट एल्बर्ट (उंची: ४,४०१ मी (१४,४३९ फूट)) हे रॉकी पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6353.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6353.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5d2b5805f58c086e86de13962a36a6281108bbdb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6353.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. शिमित अमीनने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असून वेगळ्या कथानकासाठी हा चित्रपट नावाजला गेला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6359.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6359.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ea80e6220a6d5d69324d60fd801c610b5e659edd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6359.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+रॉक्सी जेझेल (जून ५, इ.स. १९८२:लंडन, युनायटेड किंग्डम - ) ही एक रतिअभिनेत्री आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6408.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6408.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..84351db02146a38d4a590a8ade6af639c10081af
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6408.txt
@@ -0,0 +1,4 @@
+गुणक: 51°55′51″N 4°28′45″E / 51.93083°N 4.47917°E / 51.93083; 4.47917
+
+रॉटरडॅम हे नेदरलँड्स देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात झाउड-हॉलंड प्रांतात वसलेल्या रॉटरडॅम येथील बंदर युरोपातील सर्वात मोठे व शांघाई खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6412.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6412.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7888b23f650f49c8e3e80f6fe84d5118c33166f1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6412.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉड आर. ब्लागोयेविच (डिसेंबर १०, इ.स. १९५६ - ) हा अमेरिकेतील इलिनॉय या राज्याचा भूतपूर्व (४०वा) गव्हर्नर आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6427.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6427.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e56c51e897db0b0f01a6e5b35812d95bb5660d83
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6427.txt
@@ -0,0 +1,2 @@
+२० नोव्हेंबर, इ.स. २००८
+दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6442.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6442.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..551046d2b72fd5347016b2b783294d8ce2834326
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6442.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉद्रिगो अल्व्हारो तेयो व्हॅलेन्झुएला (ऑक्टोबर १४, इ.स. १९७९:सांतियागो, चिले - ) हा चिलेचा फुटबॉल खेळाडू आहे. हा सहसा डाव्या बाजूने मधल्या किंवा बचावफळीत खेळतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6472.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6472.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8f9694369eadd6645345eb95821b13e667e4c91b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6472.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रोनाल्ड डीओन डीसँटिस (सप्टेंबर १४, १९७८) हा एक अमेरिकन राजकारणी आहे जो जानेवारी २०१९ पासून फ्लोरिडाचे ४६ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहे. रिपब्लिकन पक्षाचे सदस्य, डीसॅंटिस यांनी २०१३ ते २०१८ पर्यंत यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये फ्लोरिडाच्या ६ व्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
+गव्हर्नर या नात्याने, फ्लोरिडामधील कोविड-१९ साथीच्या आजारादरम्यान, फेस मास्क अनिवार्य, घरी राहण्याचे आदेश आणि लसीकरण आवश्यकता यासह डीसँटिस यांनी निर्बंध लादण्यास विरोध केला. मे २०२१ मध्ये, त्यांनी व्यवसाय, शाळा, क्रूझ जहाजे आणि सरकारी संस्थांना लसीकरणाचा पुरावा आवश्यक नसलेल्या कायद्यावर स्वाक्षरी केली. DeSantis ने फ्लोरिडामधील खर्चात कपात केली, राज्यासाठी विक्रमी बजेट अधिशेष साध्य केले आणि चक्रीवादळ इयान आणि हरिकेन निकोल नंतर पुनर्प्राप्तीच्या प्रयत्नांमध्ये गुंतले. [१] [२] [३] २०२२ च्या फ्लोरिडा गव्हर्नेटरीय निवडणुकीत चार्ली क्रिस्ट यांच्यावर प्रचंड विजय मिळवून त्यांची पुन्हा निवड झाली; त्यांचा १९.४% फरकाने ४० वर्षांतील सर्वात मोठा विजय होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6480.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6480.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d0d17cf78d56688e8609836c80113337810101b7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6480.txt
@@ -0,0 +1 @@
+रोनाल्ड युस्टेस रॉनी ग्रीव्हसन (२४ ऑगस्ट, १९०९:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - २४ जुलै, १९९८:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९३९ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6491.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6491.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ec65aca3c852bd1635ec68b166cdb1bcbfbd9a66
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6491.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रॉबर्ट ॲंथनी ईडन, ॲव्हॉनचा पहिला अर्ल (इंग्लिश: Robert Anthony Eden, 1st Earl of Avon; १२ जून १८९७ - १४ जानेवारी १९७७) हा ब्रिटिश राजकारणी व १९५५ ते १९५७ दरम्यानयुनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
+दुसऱ्या महायुद्धापूर्वी ॲडॉल्फ हिटलरच्या खुशामतीच्या ठाम विरोधात असलेल्या ईडनने १९५६ सालचे सुवेझ संकट हाताळताना अनेक मोठ्या चुका केल्या व ब्रिटिश जनतेचा रोष ओढवून घेतला. त्याला विसाव्या शतकामधील ब्रिटनचा सर्वात अपयशी पंतप्रधान मानण्यात येते.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6504.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6504.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3d0b51f8407c849d8b89bf02aeab21f50fd1ebb9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6504.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉबर्ट हचिंग्स गॉडार्ड (५ ऑक्टोबर, १८८२:वूस्टर, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - १० ऑगस्ट, १९४५:बाल्टिमोर, मेरीलँड, अमेरिका)[१] हे अमेरिकन अभियंता, भौतिकशास्त्रज्ञ आणि रॉकेटतज्ज्ञ होते. यांनी जगातील पहिले द्रव इंधन वापरणारे रॉकेट तयार केले.[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6509.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6509.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..86edab37269012422487a1490b05fc21bd4a165b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6509.txt
@@ -0,0 +1,4 @@
+क.सा. पदार्पण: १६ जुलै, १८८८
+शेवटचा क.सा.: २६ जुलै, १९०२
+दुवा: [१]
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6517.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6517.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7c1b573cfbf38a5a2f6d1e37969945dcd0c10968
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6517.txt
@@ -0,0 +1,4 @@
+हाइनरिक हेर्मान रोबर्ट कॉख (११ डिसेंबर, १८४३ - २७ मे, १९१०) हे जर्मनीचे आधुनिक जीवशास्त्राचे प्रणेते मानले जातात. त्यांनी क्षय रोगाबद्दल महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल केले. त्यांना त्याबद्दल १९०५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.[१]
+आधुनिक बॅक्टेरियोलॉजीचे एक मुख्य संस्थापक म्हणून, त्यांना क्षयरोग,[२] कॉलरा आणि अँथ्रॅक्सच्या विशिष्ट कारक घटकांना ओळखले आणि संसर्गजन्य रोगाच्या संकल्पनेला प्रायोगिक पाठिंबा दिला, ज्यात मानव आणि प्राणी यांच्यावरील प्रयोगांचा समावेश होता. कोच यांनी मायक्रोबायोलॉजीच्या क्षेत्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञान आणि तंत्रांची निर्मिती केली आणि त्या सुधारित केल्या आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण शोध लावले.त्यांच्या संशोधनामुळे कोचच्या पोस्ट्युलेट्सची[३] निर्मिती झाली, विशिष्ट सूक्ष्मजीवांना विशिष्ट रोगांशी जोडणारी चार सामान्यीकृत तत्त्वे, ज्यात ब्रॅडफोर्ड हिल निकषांसारख्या साथीच्या तत्त्वांवर प्रभावी असल्याचे सिद्ध झाले.क्षयरोगावरील संशोधनासाठी कोच यांना १९०५ मध्ये फिजिओलॉजी किंवा मेडिसीनचे नोबेल पारितोषिक मिळाले[४]. त्यांच्या सन्मानार्थ रॉबर्ट कोच संस्थेचे नाव देण्यात आले आहे.[५]
+११ डिसेंबर १८४३ रोजी जर्मनीच्या क्लॉथल[६] येथे कोचचा जन्म हरमन कोच (१८१४-१८७७) आणि मॅथिलडे ज्युली हेन्रिएट (१८१८-१८७१) मध्ये झाला. कोच लहानपणापासूनच शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट कामगिरी करत हते . १८४८ मध्ये शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी स्वतःकसे वाचायचे आणि कसे लिहायचे ते शिकले होते. १८६२ मध्ये त्यांनी विज्ञान आणि गणितामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. वयाच्या १९ व्या वर्षी कोच यांनी नैसर्गिक विज्ञानाचा अभ्यास करून गॅटिंगन विद्यापीठात प्रवेश केला. तथापि, तीन सत्रानंतर कोच यांनी आपल्या अभ्यासाचे क्षेत्र बदलून औषधाचे ठरविले, कारण त्याने डॉक्टर होण्याची इच्छा बाळगली. १८६६ मध्ये, कोच मेडिकल स्कूलमधून पदवीधर झाला आणि उच्चतेचा मान मिळविला.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6519.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6519.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7c1b573cfbf38a5a2f6d1e37969945dcd0c10968
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6519.txt
@@ -0,0 +1,4 @@
+हाइनरिक हेर्मान रोबर्ट कॉख (११ डिसेंबर, १८४३ - २७ मे, १९१०) हे जर्मनीचे आधुनिक जीवशास्त्राचे प्रणेते मानले जातात. त्यांनी क्षय रोगाबद्दल महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल केले. त्यांना त्याबद्दल १९०५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.[१]
+आधुनिक बॅक्टेरियोलॉजीचे एक मुख्य संस्थापक म्हणून, त्यांना क्षयरोग,[२] कॉलरा आणि अँथ्रॅक्सच्या विशिष्ट कारक घटकांना ओळखले आणि संसर्गजन्य रोगाच्या संकल्पनेला प्रायोगिक पाठिंबा दिला, ज्यात मानव आणि प्राणी यांच्यावरील प्रयोगांचा समावेश होता. कोच यांनी मायक्रोबायोलॉजीच्या क्षेत्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञान आणि तंत्रांची निर्मिती केली आणि त्या सुधारित केल्या आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण शोध लावले.त्यांच्या संशोधनामुळे कोचच्या पोस्ट्युलेट्सची[३] निर्मिती झाली, विशिष्ट सूक्ष्मजीवांना विशिष्ट रोगांशी जोडणारी चार सामान्यीकृत तत्त्वे, ज्यात ब्रॅडफोर्ड हिल निकषांसारख्या साथीच्या तत्त्वांवर प्रभावी असल्याचे सिद्ध झाले.क्षयरोगावरील संशोधनासाठी कोच यांना १९०५ मध्ये फिजिओलॉजी किंवा मेडिसीनचे नोबेल पारितोषिक मिळाले[४]. त्यांच्या सन्मानार्थ रॉबर्ट कोच संस्थेचे नाव देण्यात आले आहे.[५]
+११ डिसेंबर १८४३ रोजी जर्मनीच्या क्लॉथल[६] येथे कोचचा जन्म हरमन कोच (१८१४-१८७७) आणि मॅथिलडे ज्युली हेन्रिएट (१८१८-१८७१) मध्ये झाला. कोच लहानपणापासूनच शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट कामगिरी करत हते . १८४८ मध्ये शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी स्वतःकसे वाचायचे आणि कसे लिहायचे ते शिकले होते. १८६२ मध्ये त्यांनी विज्ञान आणि गणितामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. वयाच्या १९ व्या वर्षी कोच यांनी नैसर्गिक विज्ञानाचा अभ्यास करून गॅटिंगन विद्यापीठात प्रवेश केला. तथापि, तीन सत्रानंतर कोच यांनी आपल्या अभ्यासाचे क्षेत्र बदलून औषधाचे ठरविले, कारण त्याने डॉक्टर होण्याची इच्छा बाळगली. १८६६ मध्ये, कोच मेडिकल स्कूलमधून पदवीधर झाला आणि उच्चतेचा मान मिळविला.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6553.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6553.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..777d883f342b618f6e001b41439c5044d7058647
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6553.txt
@@ -0,0 +1,6 @@
+जॉन बेली (ऑक्टोबर २८, इ.स. १९६३:बिड्डुल्फ, स्टॅफोर्डशायर - ) हा इंग्लंडकडून चार कसोटी सामने आणि चार एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास सुरुवात केली त्यानी पहिला समना २६ मार्च १९८५ साली पाकिस्तान विरुध् खेळला तो त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता.
+फलंदाजी कारकीर्द सारांश:-
+गोलंदाजी कारकीर्द सारांश:-
+एकदिवसीय ४ १ ३६ २५ ० २५/० २५/० ४.१७ ० ० ० ०
+कारकीर्द माहिती:-
+एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण:- पाकिस्तान विरुद्ध,शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मार्च २६, १९८५ येथे
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6568.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6568.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6568.txt
@@ -0,0 +1 @@
+† खेळलेले सामने (गोल).
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6575.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6575.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..12507cb13c6eb395098859a70e479cb6d3b0c00d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6575.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रॉबर्ट पॉल ग्रीन (जानेवारी १८, इ.स. १९८० - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा क्वीन्स पार्क रेंजर्स एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळतो.
+हा गोलरक्षक जागेवर खेळतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6579.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6579.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9cc020d285218da645a3a7e33b07aa5bdc117dc1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6579.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉबर्ट बर्नार्ड स्टुअर्ट (३ सप्टेंबर, १८५६:आझमगढ, ब्रिटिश भारत - १२ सप्टेंबर, १९१३:दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाकडून १८८९ दरम्यान एक कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6661.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6661.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6b564c50be1c63d427c44f3fdc3c411cc4516aee
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6661.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रॉबिन ॲलाना लुईस (२१ जुलै, इ.स. १९९९:डब्लिन, आयर्लंड - ) ही आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. शिलिंग्टन उजव्या हाताने फलंदाजी करते तसेच डाव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजी करते.
+लुईसने पंधराव्या वर्षी आयर्लंडच्या राष्ट्रीय टी२० संघात पदार्पण केले.
+हिचे वडील ॲलन लुईस व इयान लुईस हे प्रथमवर्गीय क्रिकेट खेळाडू आहेत तर बहीण गॅबी लुईस आयर्लंडकडून टी२० सामने खेळली आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6667.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6667.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..461db315bcd7406bf9325f6314a3460a0153a4ca
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6667.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉबिन डेव्हिड जॅकमन (१३ ऑगस्ट, १९४५:शिमला, ब्रिटिश भारत - २५ डिसेंबर, २०२०:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा इंग्लंडकडून १९७४ ते १९७३ दरम्यान ४ कसोटी आणि १५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6678.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6678.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..87c7970fb51039c2ec2065f58ee22ee78489179a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6678.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉबिन रियकी (१ सप्टेंबर, १९९६:हेग, नेदरलँड्स - हयात) ही नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6692.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6692.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3f580354efca0d3bfca313cce27aa2413d3f9acc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6692.txt
@@ -0,0 +1,5 @@
+५ ऑक्टोबर, इ.स. २००९
+दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
+
+
+रॉबिन स्मिथ (इंग्लिश: Robin Arnold Smith) (सप्टेंबर १३, १९६३ - हयात) हा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला व इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघातर्फे खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करत असे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6695.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6695.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..93c1d7d647411aed3326e8baa4e956390f426257
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6695.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रॉबिन्सन क्रुसो (इंग्लिश: Robinson Crusoe) हे डॅनियेल डेफोने लिहिलेले व इ.स. १७१९ साली प्रकाशित झालेले एक पुस्तक आहे. ह्या पुस्तकात रॉबिन्सन क्रुसो नावाच्या काल्पनिक स्कॉटिश व्यक्तीचे आत्मचरित्र वर्णवले आहे. क्रुसो एका सागरीसफरेदरम्यान एका अज्ञात बेटावर अडकतो व पुढील २८ वर्षे त्या निर्मनुष्य बेटावर एकटा राहतो असे ह्या काल्पनिक कथेचे स्वरूप आहे.
+समुद्रप्रवासाचे आत्यंतिक प्रेम असणारा क्रुसो ऑगस्ट १६५१ मध्ये पालकांचा विरोध असताना बोटीच्या प्रवासाला निघतो व अनेक संकटांनंतर ब्राझिलमध्ये स्थायिक होतो. ३० सप्टेंबर १६५९ रोजी क्रुसो आफ्रिकेला जाण्यासाठी निघतो परंतु त्याचे जहाज वादळात ओरिनोको नदीच्या मुखाजवळ एका अज्ञात व निर्मनुष्य बेटापाशी बुडते. जहाजातील क्रुसो व्यतिरिक्त सर्व प्रवासी बुडून मृत्यूमुखी पडतात. त्याच्या बेटावरील एकलकोंड्या आयुष्याची कथा ह्या ग्रंथात रंगवली आहे.
+२५ एप्रिल १७१९ रोजी प्रकाशित झालेले हे पुस्तक प्रचंड गाजले. ह्याच्या अनेक आवृत्या निघाल्या व अनेक (मराठीसह) भाषांमध्ये त्याचा अनुवाद केला गेला.
+रॉबिन्सन क्रुसोवर आधारित अनेक पुस्तके, नाटके व चित्रपट काढले गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6696.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6696.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6696.txt
@@ -0,0 +1 @@
+† खेळलेले सामने (गोल).
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_670.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_670.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8d6f46a84c5c14f1690509e431676f8101846a89
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_670.txt
@@ -0,0 +1 @@
+रमा माधव हा माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल देव यांनी केले आहे.या चित्रपटाच्या लेखिका मनस्विनी लता रवींद्र या आहेत. आदिती राव हैदरी या अभिनेत्रीवर चित्रित केलेले एक विशेष गाणेही या चित्रपटात आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6707.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6707.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8f55156c9136b870870e8ccbe4b0bd59b9cda432
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6707.txt
@@ -0,0 +1,36 @@
+सप्टेंबर १४, इ.स. २००६
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
+
+२ सुमन •
+६ ब्लिझार्ड •
+९ रायडू •
+१० तेंडूलकर •
+१६ यादव •
+४५ शर्मा •
+७४ गिब्स •
+८८ लेवी •
+-- शहा •
+-- वानखेडे •
+१ परेरा •
+७ फ्रँकलिन •
+५५ पोलार्ड •
+८९ सिंग •
+-- नाईक •
+१९ कार्तिक •
+८२ जेकब्स •
+-- तारे •
+-- मराठे •
+३ सिंग •
+१३ पटेल •
+१४ नचिम •
+२३ चाहल •
+२५ जॉन्सन •
+३० ओझा •
+६९ सुयाल •
+९९ मलिंगा •
+-- सिंग •
+-- कुलकर्णी •
+-- मॅके •
+-- पीटरसन •
+-- शुक्ला •
+प्रशिक्षक: रॉबिन सिंग
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_671.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_671.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ac237a219220fa4dac9f7e600c8ab96acb0f7ec9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_671.txt
@@ -0,0 +1 @@
+रमा मेहता (१९२३ - १९७८) या एक भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि लेखिका होत्या. त्यांच्या इनसाइड द हवेली (१९७७) या कादंबरीला १९७९चा इंग्लिश भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या पुस्तकात मध्यम आणि उच्च वर्गातील स्त्रियांच्या आयुष्यातील परंपरा आणि आधुनिकतेमधील संघर्ष दर्शविला आहे. ही कादंबरी आत्मानुभवावर आधारित आहे.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6733.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6733.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e03b86245ef82c68271528aa977dba46a8522550
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6733.txt
@@ -0,0 +1,2 @@
+एप्रिल ३०, इ.स. २००७
+दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6734.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6734.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e26a9eff73deadaeb908c2c12477a16171cac837
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6734.txt
@@ -0,0 +1,68 @@
+
+
+१३° ०४′ ५७″ N, ८०° १६′ ३०″ E
+चेन्नई (जुने नाव मद्रास) (लिहिण्याची पद्धत) चेण्णै (स्थानिक उच्चार) (तमिळ्: சென்னை/चेण्णै) हे दक्षिण भारतातील एक मोठे शहर व भारतातील एक महानगर आहे. तसेच चेन्नई ही तमिळनाडू या राज्याची राजधानी देखील आहे. चेन्नई बंगालच्या उपसागराच्या कोरोमंडल तटावर वसले आहे. आणि दक्षिण भारतातील सर्वांत मोठे सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यापारी केंद्र आहे. लोकसंख्येच्या तुलनेने चेन्नई हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे शहर आहे. चेन्नईचे क्षेत्रफळ सुमारे ४२६ चौरस कि.मी आहे. १९९६ साली अधिकृतपणे या शहराचे मद्रास हे नाव बदलून स्थानिक वापरात असलेले चेन्नई असे करण्यात आले.
+चेन्नईचे नाव चेन्नईपट्टिनमचे लघुरूप आहे. हे गाव सतराव्या शतकात ब्रिटिशांनी बांधलेल्या फोर्ट सेंट जॉर्जच्या आसपास वसले. [१] चेन्नईपट्टिनम नावाच्या व्युत्पत्तीबद्दल दोन आख्यायिका आहेत. पहिली म्हणजे श्रीकलाहस्तीच्या राजा चेन्नैअप्पा नायकरच्या नावावरून गावास हे नाव दिले गेले. ब्रिटिशांनी हे गाव नायकरकडून १६३९ मध्ये घेतले. चेन्नई नावाचा पहिला अधिकृत वापर ऑगस्ट १६३९मधील खरेदीखतामध्ये आढळतो. त्यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या फ्रान्सिस डेच्या नावाचा उल्लेख आहे.[२] दुसऱ्या आख्यायिकेनुसार येथील चेन्न केशव पेरुमल देवळाचे नाव गावाला दिले गेले.[३]
+चेन्नईचे जुने नाव "मद्रास" हे सेंट जॉर्ज किल्ल्याच्या उत्तरेला असणाऱ्या "मद्रासपट्टिनम" हे गाव आहे या गावाच्या नावावरून आले आहे.
+"मद्रासपट्टिनम" या नावाच्या उगमाविषयी तज्ज्ञांमध्ये फारसे एकमत नाही. काहींच्या मते १६व्या शतकात येथे आलेल्या पोर्तुगिजांनी शहराला "Madre de Deus" हे नाव दिले असावे.[४] इतरांच्या मते शहराचे नाव एके काळी प्रतिष्ठित असणाऱ्या पोर्तुगिज वंशाच्या "Madeiros" कुटुंबाच्या (नंतरच्या काळात वापरली जाणारी इतर नावे "Madera" किंवा "Madra") नावावरून आले असावे. या कुटुंबाने १५७५ मध्ये चेन्नईमधील सॅन्थोम या भागात Madre de Deus हे चर्च बांधून घेतले होते.
+"मद्रासपट्टिनम" हे नाव युरोपियन प्रभावामुळे आलेले आहे की अगोदरच वापरात होते हे निश्चितपणे सांगता येत नाही.
+ब्रिटिशांनी ज्यावेळी हा प्रदेश ताब्यात घेतला त्यानंतर काही काळाने "मद्रासपट्टिनम" आणि "चेन्नापट्टिनम" यांचा विलय केला गेला. ब्रिटिशांनी या शहराला एकत्रितपणे "मद्रासपट्टिनम" म्हणायला सुरुवात केली. राज्य सरकारने १९९६ मधे अधिकृतपणे शहराला "चेन्नई" असे नाव दिले. त्याच नावाने आज ओळखले जाते आहे .
+[५][६] चेन्नईचे जुने नाव "मद्रास" हे सेंट जॉर्ज किल्ल्याच्या उत्तरेला असणाऱ्या "मद्रासपट्टिनम" हे गाव आहे या गावाच्या नावावरून आले आहे.
+"मद्रासपट्टिनम" या नावाच्या उगमाविषयी तज्ज्ञांमध्ये फारसे एकमत नाही. काहींच्या मते १६व्या शतकात येथे आलेल्या पोर्तुगिजांनी शहराला "Madre de Deus" हे नाव दिले असावे.[४] इतरांच्या मते शहराचे नाव एके काळी प्रतिष्ठित असणाऱ्या पोर्तुगिज वंशाच्या "Madeiros" कुटुंबाच्या (नंतरच्या काळात वापरली जाणारी इतर नावे "Madera" किंवा "Madra") नावावरून आले असावे. या कुटुंबाने १५७५ मध्ये चेन्नईमधील सॅन्थोम या भागात Madre de Deus हे चर्च बांधून घेतले होते.
+"मद्रासपट्टिनम" हे नाव युरोपियन प्रभावामुळे आलेले आहे की अगोदरच वापरात होते हे निश्चितपणे सांगता येत नाही.
+इतिहासामध्ये पहिल्या शतकापासून चेन्नईच्या आसपासचा परिसर प्रशासकीय, लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरलेला आहे.[७] अनेक दक्षिण भारतीय सत्तांनी, विशेषतः पल्लव,
+चेर, चोळ, पांड्य आणि विजयनगर या सत्तांनी चेन्नईवर राज्य केले आहे.[७] आता चेन्नईचा एक भाग असणारे मयलापूर शहर हे पल्लव साम्राज्यातील एक महत्त्वाचे बंदर होते. इ.स. १५२२ मधे पोर्तुगीज येथे आले आणि त्यांनी "साओ टोम" (São Tomé) या नावाचे बंदर तयार केले. हे नाव ख्रिश्चन धर्मगुरू थॉमस अपॉस्टल याच्या नावावरून देण्यात आले.[८] त्याने इ.स. ५२ ते इ.स. ७० (कितीशे?)च्या दरम्यान ख्रिस्ती धर्मप्रचार केल्याचे मानले जाते. इ.स. १६१२ मध्ये डच लोकांनी शहराच्या उत्तरेला आपले बस्तान बसवले.
+ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस डे याने २२ ऑगस्ट १६३९ रोजी कोरोमंडळ किनाऱ्याची छोटिशी जमीन विकत घेतली. त्या वेळी या प्रांतावर वेकंटपती (वंदावासीचा नायक) यांचे राज्य होते.[७] त्याने व्यापारासाठी ब्रिटिशांना कारखाना आणि वखार बांधण्याची परवानगी दिली. एका वर्षानंतर ब्रिटिशांनी सेंट जॉर्ज किल्ला बांधला. हा किल्ला पुढील काळात वसाहतींच्या शहराचा केंद्रबिंदु झाला. या किल्ल्यामध्ये आता तमिळनाडू विधानसभेचे कामकाज चालते.[७]
+१७४६ मधे फ्रेंचांनी मॉरिशसचा गव्हर्नर जनरल काऊंट दिला बोरडोनेस (Bertrand-François Mahé, comte de La Bourdonnais) याच्या नेतृत्वाखाली सेंट जॉर्ज किल्ला आणि मद्रास जिंकून घेतले. या गव्हर्नरने त्यावेळी मद्रास आणि आजूबाजूच्या गावांची लूट केली.[८] इ.स. १७४९ मध्ये ब्रिटिशांनी चेन्नईचा Aix-la-Chapelleच्या तहानुसार पुन्हा ताबा मिळवला आणि शहराच्या किल्ल्याची भिंत बांधली जेणेकरून फ्रेंच आणि हैदर अली यांसारख्या हल्लेकरांपासून शहराचे संरक्षण करता येईल.
+१८वे शतक संपेपर्यंत ब्रिटिशांनी तमिळनाडूच्या आसपासचा बहुतेक सर्व प्रदेश आणि आत्ताचे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक हे प्रदेश काबीज केले होते आणि मद्रासची राजगादी प्रस्थापित करून चेन्नईला तिची राजधानी बनवले.[९] ब्रिटिश अंमलाखाली चेन्नई एक महत्त्वाचे शहर आणि सामुद्रिक तळ म्हणून विकसित झाले.
+एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी भारतात रेल्वेसेवा सुरू झाली. यानंतर दळणवळण आणि व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी भरभराटीस येत असणारे चेन्नई शहर मुंबई आणि कलकत्ता अशा भारतातील इतर महत्त्वाच्या शहरांना जोडण्यात आले.
+जर्मन क्रुझर्सनी २२ सप्टेंबर १९१४ मध्ये चेन्नईच्या तेलाच्या आगारावर बॉम्बहल्ला केला गेला . मद्रास हे पहिल्या महायुद्धामध्ये बॉम्बवर्षाव झालेले एकमेव भारतीय शहर आहे .[१०]
+भारत १९४७ साली स्वतंत्र झाल्यानंतर चेन्नई शहर मद्रास राज्याची (१९६९ मधे ज्याचे नाव तमिळनाडू असे करण्यात आले) राजधानी झाली. इ.स.१९६५ सालच्या, हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात झालेल्या हिंसक दंगलींनी चेन्नई आणि तमिळनाडू राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडवून आणले.[११]
+इ.स. २००४ मध्ये हिंदी महासागरात निर्माण झालेल्या सुनामीने चेन्नईच्या किनाऱ्याला धडक दिली. या सुनमीामध्ये अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला. तसेच या सुनामीमुळे चेन्नईची किनारपट्टी कायमस्वरूपी बदलली.[१२]
+ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस डे याने २२ ऑगस्ट १६३९ रोजी कोरोमंडळ किनाऱ्याची छोटिशी जमीन विकत घेतली. त्या वेळी या प्रांतावर वेकंटपती (वंदावासीचा नायक) यांचे राज्य होते.[७] त्याने व्यापारासाठी ब्रिटिशांना कारखाना आणि वखार बांधण्याची परवानगी दिली. एका वर्षानंतर ब्रिटिशांनी सेंट जॉर्ज किल्ला बांधला. हा किल्ला पुढील काळात वसाहतींच्या शहराचा केंद्रबिंदु झाला.
+चेन्नई भारताच्या आग्नेय किनाऱ्यावर वसले आहे. या शहराची सरासरी पातळी ६.७ मीटर (२२ फूट) आहे आणि सर्वांत उंच बिंदूची पातळी ६० मी (२०० फूट) एवढी आहे.
+[१३] चेन्नईच्या किनाऱ्यावर १२ किमी लांबीची मरीना चौपाटी आहे. चेन्नईच्या मध्यभागातून कुम (किंवा कुवम) नदी आणि दक्षिण भागातून अड्यार नदी वाहाते. कोर्तालयार ही नदी चेन्नईच्या उत्तर भागातून वाहाते व एन्नोर या ठिकाणी समुद्राला मिळते. अड्यार आणि कुम नद्या घरगुती आणि व्यावसायिक कचरा व सांडपाण्यामुळे अतिशय प्रदूषित झाल्या आहेत. राज्य सरकार नियमितपणे अड्यार नदीमधून गाळ काढत असल्याने कुम नदीपेक्षा ही नदी कमी प्रदूषित आहे. अड्यार नदीवरील संरक्षित खाडी अनेक प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या प्रजातींसाठीचे आवास झाले आहे.[१४][१५] या दोन नद्या ४ किमी (२.५ मैल) लांबीच्या बकिंगहॅम कालव्याने जोडल्या आहेत. ओट्टेरी नुल्लाह हा पूर्व-पश्चिम वाहणारा प्रवाह चेन्नईच्या उत्तरेतून वाहात बेसिन पुलाजवळ बकिंगहॅम कालव्याला मिळतो. शहराच्या पश्चिम भागात अनेक छोटे-मोठे तलाव आहेत. रेड हिल्स, शोलावरम आणि चेंबारमबक्कम हे तलाव चेन्नईला पिण्याचे पाणी पुरवतात. चेन्नईमधील भूजलाचे साठे दिवसेंदिवस खारे होत आहेत.[१६]
+चेन्नईची माती चिकट, मुरूमी आणि वाळूसारखी आहे.[१७] वालुकामय भाग नदीकिनारी आणि समुद्रकिनारी, जसे तिरुवणमियुर, अड्यार, कोट्टिवक्कम, संतोम, जॉर्ज टाऊन, तोंडीरपेट इत्यादी ठिकाणी आढळतात. पावसाचे वाहते पाणी या भागांमध्ये पटकन मातीमध्ये जिरते. शहराच्या जवळपास सर्व भागांमध्ये चिकणमाती आढळते. गुंडी, पेरुणगुडी, वेलाचेरी, अदमबक्कम आणि सैदापेट या भागांमध्ये मात्र मुरूमी माती आढळून येते.[१८]
+चेन्नईचे चार मोठे भाग आहेत : उत्तर, मध्य, दक्षिण आणि पश्चिम. उत्तर चेन्नई मुख्यत: औद्योगिक भाग आहे. मध्य चेन्नई हा चेन्नईचा मुख्य व्यवसायिक भाग असून महत्त्वाचा असणारा पॅरि कॉर्नर येथे वसला आहे. पूर्वी प्रामुख्याने निवासी भाग असणारे दक्षिण चेन्नई आणि पश्चिम चेन्नई आता वेगाने व्यावसायिक बनत आहेत. या भागांमधे आता अनेक आर्थिक आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या व्यवसायिकांनी आपले बस्तान बसवले आहे. अनेक दिशांनी चेन्नई वेगाने वाढते आहे.[१९] चेन्नई शहराच्या सीमाभागातच "गुंडी राष्ट्रिय उद्यान" वसले आहे. सीमाभागातच राष्ट्रीय उद्यान असणारे चेन्नई हे जगातील मोजक्या शहरांपैकी एक शहर आहे.[२०]
+चेन्नई शहर औष्णिक विषुववृत्तावर असून येथील हवामान विषुववृत्तीय हवामान आहे. समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे चेन्नईतील तापमानात मोठे फरक होत नाहीत. जवळजवळ संपूर्ण वर्ष येथील हवा उष्ण आणि दमट असते. पैकी मे-जूनमध्ये येथे कडक उन्हाळा पडतो. या कालखंडास येथे अग्नि नक्षत्रम किंवा कतिरी वेय्यिल म्हणतात,[२१] आणि या काळात कमाल तापमान जवळपास ३८–४२ °से (१००–१०८ °फॅ) एवढे असते. चेन्नईमध्ये वर्षाचा सर्वात थंड महिना जानेवारी हा असून या काळात किमान तापमान साधारण १८–२० °से (६४–६८ °फॅ) एवढे असते. येथे नोंदवले गेलेले न्यूनतम तापमान १५.८ °से (६०.४ °फॅ) एवढे आहे तर नोंदवले गेलेले अधिकतम तापमान ४५ °से (११३ °फॅ) आहे.[२२][२३] येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,३०० मिमी असून त्यातील बव्हंश पाऊस ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान पडतो. याशिवाय बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांमुळे अनेकदा येथे मोठी पर्जन्यवृष्टी होते. आत्तापर्यंतचे सर्वाधिक पर्जन्यमान २००५ साली २,५७० मिमी एवढे झाले होते[२४] चेन्नईमध्ये एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान आग्नेयेकडून तर इतर वेळी वायव्येकडून वारे वाहतात.[२५]
+भूतकाळात चेन्नई शहर पाण्याच्या साठ्यांच्या भरण्यासाठी, या भागांमध्ये मोठ्या नद्या नसल्यामुळे, मुख्यत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहिले आहे. वाढत्या लोकसंख्यामुळे चेन्नईला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले आहे .आणि शहराची भूजलपातळी कमी झाली आहे. जुना "वीरानाम जलाशय प्रकल्प" शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यात अपयशी ठरला. मात्र सप्टेंबर २००४ मध्ये सुरू झालेल्या नवीन "वीरानाम जलाशय प्रकल्पाने" दूरच्या पाणीस्रोतांवरचे अवलंबित्व बऱ्याच अंशी कमी केले आहे.[२७] अलीकडच्या काही वर्षांत, नियमित आणि जोरदार पर्जन्यमान तसेच "चेन्नई मेट्रोवॉटर"ने "आण्णा नगर रेण सेंटर" येथे केलेल्या पाण्याच्या योग्य साठवणीमुळे पाणीटंचाईमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे.[२८] त्याचप्रमाणे आंध्रप्रदेशातील कृष्णा नदीसारख्या मुबलक पाणीसाठा असणाऱ्या नद्यांमधून पाणी आणणाऱ्या "तेलुगू गंगा" प्रकल्पासारख्या नव्या प्रकल्पांनीदेखिल पाणीटंचाईमधे घट केली आहे. पाणीपुरवठा वाढवण्यासाठी चेन्नईमधे समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचे संच देखील तयार केले जात आहेत.[२९][३०]
+चेन्नईची प्रशासनव्यवस्था चेन्नई महानगरपालिका चालवते. चेन्नई नगरपालिकेची स्थापना २९ सप्टेंबर इ.स. १६८८ मध्ये झाली. केवळ भारतातीलच नव्हे तर "युनायटेड किंग्डम"च्या बाहेरील कोणत्याही कॉमनवेल्थ देशातील ही सर्वांत जुनी नगरपालिका आहे. या महानगरपालिकेत चेन्नईच्या १५५ प्रभागांचे प्रतिनिधित्व करणारे १५५ नगरसेवक आहेत. नगरसेवकांची निवड चेन्नईचे नागरिक थेट निवडणुकीच्या द्वारे करतात. नगरसेवक आपल्यामधून शहराचा महापौर आणि उपमहापौर यांची निवड करतात. महापौर आणि उपमहापौर जवळपास सहा स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदी असतात.[३३]
+चेन्नई महानगरपालिकचे प्रशासकीय क्षेत्रफळ सध्याच्या १७६ किमी२ वरून ८०० किमी२ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव तमिळनाडू सरकारकडे आहे. असे झाले तर चेन्नईची लोकसंख्या देखील सध्याच्या ४५ लाखांवरून साधारणत: ८० लाखांवर जाईल.
+चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे . फोर्ट सेंट जॉर्ज कॅम्पसमधील सचिवालय इमारतींमध्ये परंतु शहराभोवती विखुरलेल्या इतर बऱ्याच इमारतींमध्ये प्रामुख्याने राज्य कार्यकारी आणि विधानसभेचे मुख्यालय आहे. मद्रास उच्च न्यायालय हे राज्यातील आणि शहरातील सर्वात वरचे न्यायालय असून त्याची कार्यकक्षा तमिळनाडू आणि पाँडेचरी मध्ये पसरलेली आहे. चेन्नईमध्ये उत्तर चेन्नई, मध्य चेन्नई आणि दक्षिण चेन्नई असे तीन मतदारसंघ असून चेन्नईमधून तमिळनाडू विधानसभेचे १४ आमदार निवडले जातात.[३४]
+चेन्नई महानगरात कांचीपुरम आणि तिरुवल्लुर जिल्हयांचेदेखील काही भाग अंतर्भूत अहेत. महानगरातील मोठ्या विभागांचे कामकाज स्वतंत्र नगरपालिका बघतात तर छोट्या विभागांचे कामकाज "पंचायती" बघतात. चेन्नई शहराचे क्षेत्रफळ १७४ चौ. किमी (६७ चौ. मैल)[३५] असले तरी महानगराचे एकूण क्षेत्रफळ जवळपास १,१८९ चौ. किमी (४५९ चौ. मैल) आहे.[३६] चेन्नई मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटीने (सीएमडीए) दुसरा मास्टर प्लॅन तयार केला आहे ज्याचा उद्देश शहराभोवती उपग्रह टाउनशिप विकसित करणे आहे. दक्षिणेस महाबलीपुरम, नैऋत्येकडे चेंगलपट्टू आणि मराईमलाई नगर आणि पश्चिमेस कांचीपुरम शहर, श्रीपेरमपुदूर, तिरुवल्लूर आणि अरक्कनम यांचा उपग्रह शहरांचा समावेश आहे.
+ग्रेटर चेन्नई पोलीस विभाग, तामिळनाडू पोलिसांचा विभाग, ही शहरातील कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. शहर पोलीस दलाचे नेतृत्व पोलीस आयुक्तालय असते आणि प्रशासकीय नियंत्रण तामिळनाडूच्या गृह मंत्रालयावर असते. विभागात एकूण १२१ पोलीस ठाण्यांसह sub 36 उपविभाग आहेत. शहरातील रहदारी चेन्नई शहर ट्रॅफिक पोलीस (सीसीटीपी) द्वारे व्यवस्थापित केली जाते. मेट्रोपॉलिटन उपनगरे चेन्नई मेट्रोपॉलिटन पोलिसांद्वारे सजविल्या जातात आणि बाहेरील जिल्हा भागात कांचीपुरम आणि तिरुवल्लूर पोलीस विभाग कार्यरत असतात.
+चेन्नई महानगरपालिका आणि उपनगराच्या नगरपालिका नागरी सेवा पुरवतात. बहुतेक झोनमधील कचरा नील मेटल फॅनालिका पर्यावरण व्यवस्थापन ही एक खासगी कंपनी आणि इतर विभागातील चेन्नई कॉर्पोरेशनकडून हाताळला जातो. पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया चेन्नई महानगर पाणीपुरवठा व सांडपाणी मंडळाद्वारे हाताळली जाते, ज्याला लोकप्रियपणे सीएमडब्ल्यूएसएसबी म्हटले जाते. तामिळनाडू विद्युत मंडळामार्फत वीज वितरण केले जाते.[३७] शहरामध्ये पाईप गॅस नेटवर्क नाही आणि राज्य मालकीच्या आणि खासगी पेट्रोलियम कंपन्यांद्वारे गॅस सिलिंडरमध्ये पुरविला जातो.
+शहरातील टेलिफोन सेवा नऊ मोबाइल फोन सेवा कंपन्यांद्वारे प्रदान केल्या आहेत ज्यात नऊ जीएसएम नेटवर्क आणि दोन सीडीएमए नेटवर्क तसेच चार लँड लाइन कंपन्यांचा समावेश आहे.[३८][३९] व्यावसायिक आणि घरगुती ब्रॉडबँड इंटरनेट सेवा चारही लँड लाइन सेवा प्रदात्यांद्वारे आणि बहुतेक मोबाइल नेटवर्क सेवा प्रदात्यांद्वारे प्रदान केल्या जातात. शहरातील काही भाग पेड वायफाय इंटरनेट सेवेद्वारे व्यापलेले आहेत.
+चेन्नई हा दक्षिण भारतातील एक प्रमुख व्यापार-व्यापार आणि रहदारी केंद्र आहे. १९ व्या शतकाच्या शेवटी चेन्नईमध्ये औद्योगिक क्षेत्राची स्थापना झाली. आशियातील सर्वात मोठी रेल्वे कोच निर्मिती कारखाना, इंटिग्रल कोच बिल्डिंग फॅक्टरी, भारत सरकारने चेन्नईजवळील पेरंबूर येथे स्थापित केली आहे. इथल्या उद्योगांमध्ये सुती वस्त्र उद्योग, रसायन उद्योग, कागद व कागदावर बनविलेले उद्योग, मुद्रण उपकरणे व संबंधित उद्योग, चामड्याचे, डिझेल इंजिन, मोटार वाहन, सायकली, सिमेंट, साखर, मॅचमेकिंग, रेल्वे कॅनिंग उद्योग इ. प्रमुख आहेत. या व्यतिरिक्त, विविध प्रकारचे उद्योग व सरकार चालवणारे कारखाने चेन्नईमध्ये आहेत. त्यापैकी इंटिग्रल कोच फॅक्टरी, हिंदुस्तान टेलिप्रिन्टर, चेन्नई रिफायनरी आणि चेन्नई फर्टिलायझर इ. पेट्रो-केमिकल सामग्रीची निर्मिती मद्रास पेट्रोकेमिकल्समध्ये केली जाते..[४०] .[४१][४२][४३]
+चेन्नई हे शहर भारतातील ऑटोमोबाईल उद्योगाच्या जवळपास 30 % उद्योग आहे[४४] आणि त्यातील घटक 35% वाहन उद्योग आहेत [४५]. ह्युंदाई, फोर्ड, बीएमडब्ल्यू, मित्सुबिशी, कोमात्सु, टीव्हीएस ग्रुप (टीव्हीएस) यांच्यासह मोठ्या संख्येने वाहन उद्योग , अशोक लेलँड, निसान-रेनॉल्ट, डेमलर ट्रक्स, टीआय सायकल्स ऑफ इंडिया, टाफे ट्रॅक्टर्स, रॉयल एनफील्ड, कॅटरपिलर इंक., कॅपोरो, मद्रास रबर फॅक्टरी (एमआरएफ) आणि अपोलो टायर्स यांच्याकडे आणि तेथे उत्पादन प्रकल्प स्थापित करण्याच्या प्रक्रियेत आहेत चेन्नईच्या आसपास अवडी येथील अवजड वाहनांच्या कारखान्यात लष्करी वाहने तयार होतात ज्यात भारताच्या मुख्य रणांगणाच्या समावेश आहेत: अर्जुन एमबीटी. इंटिग्रल कोच फॅक्टरी भारतीय रेल्वेसाठी रेल्वेचे डबे आणि इतर रोलिंग स्टॉक तयार करते. या अगदी औद्योगिक विस्ताराने चेन्नईला “दक्षिण आशियाचा डेट्रॉईट” असे नाव दिले.[४६] अंबत्तूर-पाडी औद्योगिक झोनमध्ये अनेक कापड उत्पादक आहेत आणि दक्षिण उपनगरामध्ये वस्त्र व पादत्राणे तयार करण्यासाठी एसईझेडची स्थापना केली गेली आहे. शहराचे[४७]. [leather] भारताच्या चामड्याच्या निर्यातीत 50 % पेक्षा जास्त चेन्नईचे योगदान आहे.[४८]
+Many software and software services companies have development centres in Chennai, which contributed 14% of India's total software exports of Rs.144,214 crores during 2006–07, making it the second-largest exporter of software in the country, behind बंगळुरू.[४९] Major software companies like TCS, Infosys, Wipro, Hewlett Packard, HCL, आय.बी.एम., Satyam, CTS, MphasiS, Polaris Software Lab, Capgemini and Accenture have their offices set up here, with some of them making Chennai their largest base. Prominent financial institutions, including the World Bank, Standard Chartered Bank and Citibank have back office operations in the city.[५०] Chennai is home to three large national level commercial banks[५१][५२][५३] and many state level co-operative banks, finance and insurance companies. Telecom giants Ericsson and Alcatel-Lucent, pharmaceuticals giant Pfizer and chemicals giant Dow Chemicals have research and development facilities in Chennai. TICEL bio-tech park[५४] and Golden Jubilee bio-tech park[५५] at Siruseri house biotechnology companies and laboratories. Chennai has a fully computerised stock exchange called the Madras Stock Exchange.
+चेन्नई मधील एखाद्या नागरिकाला चेन्नईकर म्हणतात. इ.स. २००१ मध्ये चेन्नईची लोकसंख्या ४३४ लाख होती, तर महानगरीय लोकसंख्या ७०४ लाख होती.[५६] The estimated metropolitan population in 2006 is 4.5 million.[५७] In 2001, the population density in the city was 24,682 per km2 (63,926 per mi²), while the population density of the metropolitan area was 5,922 per km2 (15,337 per mi²), making it one of the most densely populated cities in the world.[५६][५८] The sex ratio is 951 females for every 1,000 males,[५९] slightly higher than the national average of 944.[६०] The average literacy rate is 80.14%,[६१] much higher than the national average of 64.5%. The city has the fourth highest population of slum dwellers among major cities in India, with about 820,000 people (18.6% of its population) living in slum conditions.[६२] This number represents about 5% of the total slum population of India. In 2005, the crime rate in the city was 313.3 per 100,000 people, accounting for 6.2% of all crimes reported in major cities in India.[६३] The number of crimes in the city showed a significant increase of 61.8% from 2004.[६४]
+चेन्नईमधील सर्वाधिक लोक तमिळभाषी आहेत. भारतीय इंग्रजी ही चेन्नई मधील व्यापार, शैक्षणिक आणि पांढर पेशी जनतेमध्ये प्रचलित असल्याचे दिसून येते. पुष्कळ संख्येने तेलगू and मल्यालम समाज चेन्नईत राहतो.[६५] Chennai also has a large migrant population, who come from other parts of Tamil Nadu and the rest of the country. As of 2001, out of the 937,000 migrants (21.57% of its population) in the city, 74.5% were from other parts of the state, 23.8% were from rest of India and 1.7% were from outside the country.[६६]
+चेन्नई हे संगीत, कला आणि संस्कृती यांचे एक प्रमुख केंद्र मानले जाते.[६७] चेन्नई शहर हे त्याच्या शास्त्रीय नृत्य आणि हिंदू मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक डिसेंबरमध्ये चेन्नईमध्ये पाच आठवड्यांच्या संगीत हंगामाचे आयोजन केले जाते. हे आयोजन १९२७ साली सुरू झालेल्या "मद्रास संगीत प्रबोधनी"ची स्थापना साजरा करण्यासाठी केले जाते.[६८] यामध्ये शहरातील आणि आजुबाजूचे शेकडो कलाकार पारंपरिक कर्नाटिक संगीताचे कलाविष्कार (कुचेरी) सादर करतात. "चेन्नई संगमम्" या नावाने ओळखला जाणारा कलामहोत्सव प्रत्येक जानेवारीमध्ये चेन्नईमध्ये आयोजित होतो. यामध्ये तमिळनाडू राज्याच्या विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले जाते. चेन्नई तमिळनाडू राज्यात उगम पावलेल्या "भरतनाट्यम" शास्त्रीय नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या दक्षिण समुद्रकिनाऱ्यावर वसलेले "कलाक्षेत्र" हे चेन्नईमधील भरतनाट्यमचे एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे.[६९] चेन्नई शहर हे भारतातील काही उत्कृष्ट चर्चगायकांच्या समूहांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. हे कलाकार नाताळ सणाच्या दरम्यान शहराच्या विविध भागांमध्ये तमिळ आणि इंग्रजीमध्ये आपली कला सादर करतात.[७०][७१]
+चेन्नई हा "कॉलीवूड्" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या तमिळ चित्रपट सृष्टीचा तळ आहे.[७२] कॉलीवूडमध्ये प्रत्येक वर्षी साधारणपणे १५० पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती होते.[७३] या चित्रपटांच्या गीतांचा चेन्नईच्या संगीतावर मोठा प्रभाव आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील ईलैयाराजा, के. बालाचंदर, शिवाजी गणेशन, एम. जी. रामचंद्रन, रजनीकांत, कमल हसन, मणी रत्नम आणि एस. शंकर अशा मोठ्या कलाकारांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चेन्नईमधून केली. ए. आर. रेहमान यांनी २००९ साली "स्लमडॉग मिलिअनेर" या चित्रपटासाठी २ ऑस्कर आणि २ ग्रॅमी पारितोषिके जिंकून चेन्नईच्या नावाला जागतिक नावलौकिक मिळवून दिला.[७४] चेन्नईमधील चित्रपटगृहांमध्ये अनेक तमिळ कलाकृती दाखवल्या जातात. राजकीय उपहास, वात्रट विनोद, इतिहास, पौराणिक कथा इत्यादी शैलींची नाटके इथे लोकप्रिय आहेत.[७५][७६][७७] याबरोबरच इंग्रजी नाटके देखिल शहरात सादर होतात.
+चेन्नईमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये जानेवारीच्या पाच दिवस साजरा होणारा "पोंगल" हा सण सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. दिवाळी, ईद-उल-फित्र आणि नाताळ यांसारखे जवळपास सर्व प्रमुख धार्मिक सण चेन्नईमध्ये साजरे केले जातात. चेन्नईच्या पारंपारिक खाद्यप्रकारांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी गोष्टींचा समावेश होतो. शहरातील अनेक उपहारगृहांमध्ये साधे जेवण मिळते. या जेवणात तांदळापासून बनलेल्या पोंगल्, डोसा, इडली आणि वडई अशा पदार्थांचा समावेश असतो. या पदार्थांबरोबर "फिल्टर कॉफी" देण्याचीही पद्धत आहे.
+Chennai serves as a major gateway to southern India and the Chennai International Airport, comprising the Anna international terminal and the Kamaraj domestic terminal, is the third busiest airport in India.[७८][७९] The city is connected to major hubs across Asia, Europe, and North America through more than 30 national and international carriers. The airport is the second busiest cargo terminus in the country. The existing airport is undergoing further modernisation and expansion, and a new greenfield airport is to be constructed at an estimated cost of Rs 2,000 crore in Sriperumbudur.[८०]
+The city is served by two major ports, Chennai Port, one of the largest artificial ports, and Ennore Port. The Chennai port is the largest in Bay of Bengal and India's second busiest container hub, handling automobiles, motorcycles and general industrial cargo. The Ennore Port handles cargo such as coal, ore and other bulk and rock mineral products.[८१] A smaller harbour at Royapuram is used by fishing boats and trawlers.फ्
+Chennai is well connected to other parts of India by road and rail. Four major national highways link Chennai to बंगळुरू, Kolkata, Tiruchirapalli (Trichy) and Tirupati and onwards to the rest of the national highway system. Numerous state highways link the city to Puducherry (Pondicherry) and other towns and cities in Tamil Nadu and neighbouring states.[८२] The Chennai Mofussil Bus Terminus (CMBT), the terminus for all intercity buses from Chennai, is the largest bus station in Asia.[८३] Seven government-owned transport corporations operate inter-city and inter-state bus services. Many private inter-city and inter-state bus companies also operate services to and from Chennai.
+Chennai is the headquarters of the Southern Railway. The city has two main railway terminals. Chennai Central station, the city's largest, provides access to other major cities as well as many other smaller towns across India.[८४] Chennai Egmore is a terminus for trains to destinations primarily within Tamil Nadu; it also handles a few inter-state trains.[८५]
+
+Buses, trains, and auto rickshaws are the most common form of public transport within the city. The Chennai suburban railway network, one of the oldest in the country, consists of four broad gauge sectors terminating at two locations in the city, namely Chennai Central and Chennai Beach. Regular services are offered in the following sectors from these termini: Chennai Central/Chennai Beach - Arakkonam - Tiruttani, Chennai Central/Chennai Beach – Gummidipoondi - Sullurpeta and Chennai Beach – Tambaram - Chengalpattu - Tirumalpur(Kanchipuram). The fourth sector is an elevated Mass Rapid Transit System (MRTS) which links Chennai Beach to Velachery and is interlinked with the remaining rail network.
+Construction is underway for an underground and elevated Chennai Metro rail.[८६]
+The Metropolitan Transport Corporation (MTC) runs an extensive city bus system consisting of 3257 buses on 622 routes, and moves an estimated 4.35 million passengers each day.[८७]
+Vans, popularly known as Maxi Cabs and 'share' auto rickshaws ply many routes in the city and provide an alternative to buses. Metered call taxis, tourist taxis and auto rickshaws are also available on hire. Chennai's transportation infrastructure provides coverage and connectivity, but growing use has caused traffic congestion and pollution. The government has tried to address these problems by constructing grade separators and flyovers at major intersections, starting with the Gemini flyover, built in 1973 over the most important arterial road, Anna Salai to the recently completed Kathipara Flyover.[८८][८९]
+Newspaper publishing started in Chennai with the launch of a weekly, The Madras Courier, in 1785.[९०] It was followed by the weeklies The Madras Gazzette and The Government Gazzette in 1795. The Spectator, founded in 1836, was the first English newspaper in Chennai to be owned by an Indian and became the city's first daily newspaper in 1853.[९१] The first Tamil newspaper, Swadesamitran, was launched in 1899.[९०]
+The major English dailies published in Chennai are द हिंदू, The New Indian Express, The Deccan Chronicle and The Times of India recently joined the list. The evening dailies are, The Trinity Mirror and The News Today. As of 2004, द हिंदू was the city's most read English newspaper, with a daily circulation of 267,349.[९२] The major business dailies published from the city are The Economic Times, द हिंदू Business Line, Business Standard, Mint and The Financial Express. The major Tamil dailies include the Dina Thanthi, Dinakaran, Dina Mani, Dina Malar, Tamil Murasu, Makkal Kural and Malai Malar and major Telugu dailies include Eenandu, Vaartha, Andhra Jyothi and Sakshi.[९३] The one and only Hindi Newspaper published from Chennai is the Rajasthan Patrika. Neighbourhood newspapers such as The Annanagar Times and The Adyar Times cater to particular localities. Magazines published from Chennai include Ananda Vikatan, Kumudam, Kalki, Kungumam, "Thuglak", Frontline and Sportstar.
+Doordarshan runs two terrestrial television channels and two satellite television channels from its Chennai centre, which was set up in 1974. Private Tamil satellite television networks like Sun TV, Raj TV, Zee Tamil, Star Vijay, Jaya TV, Makkal TV, Vasanth TV and Kalaignar TV broadcast out of Chennai. The Sun Network one of India's largest broadcasting companies is based in the city. While SCV and Hathway are the major cable TV service providers, Direct-to-home (DTH) is available via DD Direct Plus, Dish TV, Tata Sky, Sun direct DTH, Reliance Big TV and Digital TV(Airtel-Bharti)[९४][९५] Chennai is the first city in India to have implemented the Conditional Access System for cable television.[९६] Radio broadcasting started from the radio station at the Rippon Buildings complex, founded in 1930 and was then shifted to All India Radio in 1938.[९०] The city has 4 AM and 14 FM radio stations, operated by Anna University, All India Radio and private broadcasters.[९७]
+चेन्नईमधील शाळा सार्वजनिक (सरकारद्वारा चालविलेल्या) आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या आहेत. खाजगी शाळांतील काहींना सरकारकडून आर्थिक मदत मिळते.[९८] शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आणि तमिळ असून इंग्रजी हे मुख्य माध्यम आहे. बहुतेक शाळा या तमिळनाडू स्टेट बोर्ड, मॅट्रिक्युलेशन बोर्ड किंवा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्याशी संलग्न आहेत (CBSE).[९९] काही शाळा "इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) बोर्ड" बरोबर संलग्न आहेत. त्याचप्रमाणे "नॅशनल इंस्टिट्युट ऑफ ओपन स्कूलिंग बोर्ड", "ॲंग्लो इंडियन बोर्ड" आणि माँटेसरी पद्धती यांच्याशी जोडलेल्या देखिल शाळा चेन्नईमध्ये आहेत. शालेय शिक्षण वयाच्या तिसऱ्या वर्षी दोन वर्ष कालावधीच्या बालवाडीपासून सुरू होते. यानंतर दहा वर्षांचा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू होतो. यानंतर व्यावसायिक आणि उच्च शिक्षणासाठी पात्र होण्यासाठी विद्दयार्थ्यांना विज्ञान किंवा वाणिज्य शाखेमध्ये दोन वर्षांचा उच्च माध्यमिक अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.[१००][१०१] चेन्नईमध्ये एकूण १,३७९ शाळा असून यामध्ये ७३१ प्राथमिक, २३२ माध्यमिक आणि ४२६ उच्च माध्यमिक शाळा आहेत.[१०२]
+
+The Indian Institute of Technology Madras (IIT Madras) and College of Engineering, Guindy, founded in 1794, are the premier centres for engineering education in the city. Most colleges that offer engineering programs are affiliated to Anna University. Madras Medical College (MMC), Stanley Medical College (SMC), Kilpauk Medical College and Sri Ramachandra Medical College and Research Institute (SRMC) are the notable medical colleges in Chennai. Colleges for science, arts and commerce degrees are typically affiliated with the चेन्नई विद्यापीठ, which has three campuses in the city; some colleges such as Ramakrishna Mission Vivekananda College, Madras Christian College, Loyola College and The New College are autonomous. Research institutions like the Central Leather Research Institute (CLRI), the Central Electronics Engineering Research Institute (CEERI) and the Institute for Financial Management and Research (IFMR) are in the city. The Connemara Public Library is one of four National Depository Centres in India that receive a copy of all newspapers and books published in India.[१०३] It has been declared a UNESCO information centre.[१०४]
+येथे 15 सरकारी रुग्णालये आणि मोठ्या संख्येने खासगी रुग्णालये वैद्यकीय आणि आरोग्य सेवा प्रदान करतात. "जी.एच." म्हणून ओळखले जाणारे सरकारी सामान्य रुग्णालय हे शहरातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय आहे. तेथे बरीच मोठी खासगी रुग्णालये आहेत, त्यातील अनेक बहु-खास रुग्णालये आहेत. अपोलो हॉस्पिटल्स (आशियातील सर्वात मोठी खाजगी आरोग्य सेवा देणारी),[१०५] संकरा नेत्रलय आणि श्री रामचंद्र मेडिकल सेंटरसारख्या भारतातील काही नामांकित आरोग्य सेवा संस्था शहरात आहेत, ज्यामुळे वैद्यकीय पर्यटकांच्यासाठी जगात हे ठिकाण एक ठिकाण आहे.[१०६]
+क्रिकेट हा चेन्नईमधील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे.[१०७] चीपाॅकमध्ये असणारे एम. ए. चिदंबरम मैदान हे देशातील सर्वांत जुन्या क्रिकेट मैदानांपैकी एक आहे.[१०८] आय. आय. टी. मद्रासच्या क्षेत्रामध्ये असणारे चेम्पास्ट क्रिकेट मैदान हे आणखी एक महत्त्वाचे मैदान आहे. या ठिकाणी बऱेचसे प्रथम वर्गीय क्रिकेट सामने खेळावले जातात. श्रीनिवासराघवन वेंकटराघवन आणि के. श्रीकांथ हे मोठे क्रिकेट खेळाडू मुळचे चेन्नईचे आहेत.[१०९][११०] बॉब सिम्पसन आणि डेनिस लिली यांच्यासारखे प्रशिक्षक असणारी वेगवान गोलंदाजांसाठीची प्रबोधनी, "MRF पेस फाऊंडेशन" ही चेन्नईमध्ये आहे.[१११][११२] चेन्नई हे चेन्नई सुपर किंग्स या इंडियन प्रीमियर लीगच्या क्रिकेट संघाचे शहर आहे. त्याचप्रमाणे, "इंडियन क्रिकेट लीग"च्या "चेन्नई सुपरस्टार्स" या संघाचेदेखिल चेन्नई हे शहर आहे.[११३][११४]
+चेन्नई वीरन्स हा प्रीमिअर हॉकी लीगचा संघ चेन्नईचे प्रतिनिधित्व करतो. या संघातर्फे मेयर राधाकृष्णन मैदानावर हॉकी सामन्यांच्या "आशिया कप" आणि "पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी" अशा अनेक मालिका आयोजित केल्या गेल्या आहेत.
+[११५][११६]
+चेन्नईमध्ये लिएंडर पेस, विजय अमृतराज, रमेश कृष्णन आणि महेश भूपती असे प्रसिद्ध टेनिस खेळाडू तयार झाले आहेत [११७][११८][११९] आणि "असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (ATP)"च्या चेन्नई ओपन या स्पर्धेचे आयोजन १९९७ सालापासून चेन्नईमध्ये केले जाते.[१२०] ATPची मान्यता असणारी ही देशातील एकमेव स्पर्धा आहे.
+फुटबॉल आणि इतर मैदानी खेळांचे आयोजन जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये केले जाते. या स्टेडियममध्येच व्हॉलिबॉल, बास्केटबॉल आणि टेबल टेनिस या खेळांसाठी उत्तम सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. जलक्रीडेसाठी "वेलाचेरी ॲक्वॅटिक कॉम्प्लेक्स" तयार करण्यात आले आहे. चेन्नईमध्ये १९९५ सालच्या "दक्षिण आशियायी खेळांचे"आयोजन करण्यात आले होते.[१२१]
+भारतीय स्वातंत्र्यानंतर काही काळातच प्रथम चेन्नईमध्ये सुरू झालेल्या मोटारसायकलींच्या शर्यतींचा आणि चेन्नईचा अतिशय जवळचा संबंध आहे. या शर्यतींचे आयोजन ईरुनगत्तुकोत्ताई मध्ये असणाऱ्या ट्रॅकवर केले जाते.[१२२] गुंडी रेस कोर्सवर घोड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात तर मद्रास बोट क्लबमध्ये नौकांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. शहरात "कॉस्मोपोलिटन क्लब" आणि "जिमखाना क्लब" अशी दोन १८-छिद्री गोल्फची मैदाने आहेत. ही दोन्ही मैदाने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी तयार केली गेली. बुद्धिबळातील माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद याचे बालपण चेन्नईमध्ये व्यतीत झाले.[१२३][१२४][१२५]
+चेन्नईच्या इतर प्रसिद्ध खेळाडूंमध्ये टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल[१२६] आणि दोन वेळचा कॅरम विश्वविजेता मारिया इरुदयाम यांचा समावेश होतो.[१२७] चेन्नई शहराला "चेन्नई चित्ताज" नावाची "रग्बी संघटना" आहे.[१२८]
+खालील शहरे चेन्नईला आपले जुळे शहर मानतात.[१२९][१३०]
+साचा:चेन्नई
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_674.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_674.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cf9fef2b2825113a8631714b4c8e297a57d8e874
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_674.txt
@@ -0,0 +1 @@
+रमा हर्डीकर-सखदेव या मुख्यत्वेकरून इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद करणाऱ्या लेखिका आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6747.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6747.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..66b1a5f408df38fa26de115b687ca25b3448cd42
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6747.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉय हॅमिल्टन स्कॉट (६ मे, १९१७:न्यू झीलंड - ५ ऑगस्ट, २००५:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड) हा न्यूझीलंडकडून १९४७ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6764.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6764.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3cbef30800c3dcbcd95955ba4f87008ea4144d75
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6764.txt
@@ -0,0 +1 @@
+रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही हे ऑस्ट्रेलियाचे आरमारी दल आहे. ऑस्ट्रेलिया व मित्र देशांचे समुद्री आक्रमणांपासून बचाव करणे आणि इतर समुद्री कारवायांमध्ये भाग घेणारे हे नौदल दक्षिण प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरातील बलाढ्य आरमारांपैकी एक गणले जाते. २०१६मध्ये या नौदलात वेगवेगळ्या प्रकारच्या ४७ युद्धनौका आणि १६,००० खलाशी आणि अधिकारी आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6800.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6800.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c7cc47bf2ed2f8d8ce96a0b1fda377dd3647bf54
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6800.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रॉल्स काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+रॉल्स काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6804.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6804.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..06eaef548a87bdce4b97dcbfbbd882620f8b7f11
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6804.txt
@@ -0,0 +1,2 @@
+[[{{{दिनांक}}}]], इ.स. २००५
+दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6809.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6809.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..257751dc8b07180071873fe4de3484707d5c818c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6809.txt
@@ -0,0 +1,6 @@
+८ फेब्रुवारी, इ.स. २०११
+दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
+
+ सेहवाग (क) •३ टेलर •५ फिंच •६ चांद •७ नागर •१२ रसेल •१५ नेगी •२० साळवी •२४ पीटरसन •२७ जयवर्धने •३१ वॉर्नर •३२ मॅक्सवेल •३४ ब्रेसवेल •३५ ओझा •३६ राव •५२ मर्व •५५ आगरकर •५६ पठाण •६५ मॉर्कल •७७ आरोन •
+८७ यादव •८८ नदीम • बोडी • बिस्ट • मिश्रा • यादव • रावल • बिश्ट • जुनेजा • नाईक • गुप्ता • पटेल •
+ सिमॉन्स
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6830.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6830.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2fc63698472df6833f7480cbfffb5dd3edd8e9ab
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6830.txt
@@ -0,0 +1 @@
+ऱ्हो हे ग्रीक वर्णमालेतील सतरावे अक्षर आहे. रोमन लिपीमधील r ह्या अक्षराचा उगम ऱ्होमधूनच झाला आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6857.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6857.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0b6d4329334ac0727476ff1bd58952cf158fbcda
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6857.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रोकडेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6878.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6878.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..95346dab0af70f818ffe328135d52483c6260d45
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6878.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रोझ बोल हे वेस्ट एंड, हँपशायर, इंग्लंड येथे एम२७ मोटरवे आणि टेलिग्राफ वूड्सच्या मध्ये असलेले क्रिकेट मैदान आहे. हे मैदान हँपशायर काउंटी क्रिकेट क्लबचे घरचे मैदान आहे, जे येथे २००१ पासून खेळतात.
+हँपशायरसाठी बदली मैदान म्हणून हे मैदान बांधण्यात आले, यापुर्वी साउथहँप्टन येथील काउंटी मैदान हे त्यांचे १८८५ पासूनचे घरचे मैदान होते. हँपशायर ह्या मैदानावर त्याचा पहिला प्रथम-श्रेणी सामना ९-११ मे २०११ दरम्यान वूस्टरशायरविरूद्ध खेळले, ज्या सामन्यात हँपशायरने १२४ धावांनी विजय मिळवाल. तेव्हा पासून तेथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवले जाते. मैदानावर एकदिवसीय क्रिकेटशिवाय २००४ चँपियन्स ट्रॉफीचे काही सामने खेळवले गेले होते. दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांशिवाय येथे २०११ आणि २०१२ मध्ये येथे कसोटी सामने सुद्धा खेळवण्यात आले आहेत.
+कसोटी क्रिकेट खेळवण्याच्या उद्दीष्टाने २००९ पासून मैदानाचा पुनर्विकास सुरू झाला होता. ज्यादरम्यान मैदानाची प्रेक्षकक्षमता वाढवण्यात आली. २०११ मध्ये हँपशायरला आर्थिक चणचण जाणवू लागली आणि त्यामुळे मैदान इस्टलेघ बोरो काउन्सिलला £6.5 दशलक्ष इतक्या किंमतीमध्ये २०१२ साली विकले गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6879.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6879.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bcf560eb5ce4b653cc90072f214ef6aeef47d24f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6879.txt
@@ -0,0 +1 @@
+ज्या दिवशी मेहनत केली असेल, त्याच दिवशी नियोक्त्याकडुन कर्मचाऱ्यास/कामगारास, त्याने केलेल्या श्रमापोटी मेहनताना मिळत असल्यास त्याला रोजंदारी असे म्हणतात.शक्यतोवर याचा दर विशिष्ट काम सुरू करण्यापूर्वी ठरविल्या जातो. कायद्यानुसार हा एक प्रकारचा करार असतो.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6880.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6880.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4e97f37e433bb14e014dcd892d99514c5fe3533d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6880.txt
@@ -0,0 +1,32 @@
+रोजकीर्द हे व्यापारातील व्यवहारांच्या मूळ नोंदीचे किंवा प्राथमिक नोंदीचे पुस्तक आहे. रोजकीर्दीसाठी असणारा इंग्लिश शब्द Journal हा फ्रेंच Jour म्हणजे दिवस या शब्दावरून आलेला आहे. व्यवसायातील सर्व व्यवहारांच्या नोंदी रोजकीर्दीमध्ये तारीखवार आणि द्विनोंदी पद्धतीने ठेवल्या जातात.
+खातेवहीत नोंद करणे सहजसुलभ व्हावे असे वर्गीकरण करणारे पुस्तक म्हणजे रोजकीर्द होय - एल सी क्रॉपर
+या वरून असे लक्षात येते की रोजकीर्द ही खातेवहीत नोंद होण्यापूर्वी वापरली जाते. तसेच रोजकीर्दीमध्ये व्यवहारांचे वर्गीकरण केले जाते.
+१) रोजकीर्द हे पुस्तक सर्व लहान मोठे व्यावसायिक पुस्तलेखनासाठी वापरतात
+२) व्यवहारांची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध होते
+३) रोजकीर्दीमधील व्यवहारांच्या तपशीलवार वर्णनाने व्यवहार समजण्यास मदत होते.
+४) खातेवहीत होणारे व्यवहार बरोबर नोंदवले गेले की नाही हे बघण्यासाठी रोजकीर्द उपयोगी पडते.
+५) रोजकीर्दीमध्ये जमा आणि नावे रकमा नोंदवल्या जात असल्याने दोन्ही बाजूंच्या रकमांची खात्री करता येते.
+६) रोजकीर्दीमधील नोंदी प्रमाणकांवर आधारित असल्याने न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येतात.
+७) वर्षांच्या शेवटी आर्थिक स्थिती समजून घेताना अंतिम खाती बनवावी लागतात त्यावेळी रोजकीर्दीमधील नोंदी उपयोगी पडतात.
+
+व्यवहारांची नोंद रोज्कीर्दीमध्ये करणे म्हणजे रोजकीर्दयन (इंग्लिश : Journalising). लेखांकनाच्या द्विनोंदी पद्धतीप्रमाणे प्रत्येक व्यवहाराचे जमा आणि नावे असे दोन परिणाम होतात. रोजकीर्दीमध्ये नोंद करताना खालील प्रकारे केली जाते.[१]
+१) नोंद केल्या जाणाऱ्या व्यवहारात कुठली खाती सहभागी आहेत याची ओळख पटवणे.उदा. श्री अबक यांनी रोखीने खरेदी केली या व्यवहारात श्री अबक यांचे खाते येणार नाही पण रोख खाते आणि विक्री खाते या वर नक्कीच परिणाम होईल.
+२) ही खाती कोणत्या प्रकारची आहेत हे निश्चित करणे.
+३) या प्रकारच्या खात्यांना लागू होणारे द्विनोंदी लेखांकनाचे नियम लक्षात घेऊन त्या प्रमाणे कुठले खाते नावे होईल व कुठले खाते जमा होईल ते ठरवणे.
+४) तपशील रकान्यात नावे होणारे खाते प्रथम लिहिले जाते. त्या खालच्या ओळीवर काही अंतर सोडून जमा होणाऱ्या खात्याचे नाव लिहितात.
+५) नावे खात्याचे नाव लिहून शेवटी 'नावे' असे लिहिले जाते. जमा खात्याच्या मागे -ला हा प्रत्यय जोडून या खात्याला रक्कम जमा झाली असे दर्शवतात.
+६) अशा प्रकारे नोंद करून कंसात व्यवहाराचे संक्षिप्त वर्णन केले जाते. वर्णनात शेवटी बद्दल असे लिहून ही नोंद का केली हे सांगितले जाते
+७) प्रत्येक नोंदी नंतर एक सरळ रेघ ओढून दोन व्यवहारातील स्पष्टपणे दर्शविला जातो.
+८) खातेवही मध्ये ज्या पानावर संबंधित खाते उघडले जाते त्या खात्याचा पान क्रमांक त्वरित संदर्भासाठी लिहिला जातो.
+
+रोजकीर्दीची आखणी[२] खालीलप्रमाणे असते
+......जमा करावयाच्या खात्याचे नाव
+पान क्र.
+००.००
+XX
+विक्री खात्याला
+(मालाच्या रोख विक्री बद्दल )
+३५
+००.००
+५५००
+प्रत्येक व्यवहाराचे जमा आणि नावे परिणाम समान रकमेचे असल्याने जमा स्तंभाची एकूण रक्कम ही नावे स्तंभाच्या एकूण रकमेइतकिच यायला हवी. रोजकीर्दीच्या प्रत्येक पानाच्या शेवटी रकमेच्या रकान्याची बेरीज करून तपशीलात "बेरीज पुढे नेली ' असे लिहिण्यात येते. पुढील पानावर सर्वप्रथम तपशिलाच्या रकान्यात 'रक्कम पुढे आणली ' असे लिहून मागील पानावरील बेरीज लिहिली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6895.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6895.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2b23f1d89bbccd1c2d521fcfe14118e6026bb897
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6895.txt
@@ -0,0 +1 @@
+रोझनॅन कानोह (१३ मे, इ.स. १९९९:थायलंड - ) ही थायलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑऱब्रेक गोलंदाजी करते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6905.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6905.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c73bc5deee3ffdb731a8fc6384e644656a91c717
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6905.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रोझमेरी जिल रोझ सिग्नल (४ मे, १९६२:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९८५ दरम्यान १ कसोटी आणि ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
+हिची बहीण लिझ सिग्नल सुद्धा न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6938.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6938.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..683e55ae455c6c59e5290eefee424032ce7d10cc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6938.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रोटी हे भारतीय उपखंडातील एक गोल सपाट ब्रेड आहे जो पीठातून म्हणजे आटा आणि पणीच्या मिश्रणाने बनविला जातो. भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, सोमालिया, सिंगापूर, मालदीव, थायलंड, मलेशिया आणि बांगलादेशात रोटीचा वापर केला जातो. हे आफ्रिका, फिजी, मॉरिशस आणि कॅरिबियन भागात विशेषतः जमैका, त्रिनिदाद आणि टोबॅगो, सेंट लुसिया, गयाना आणि सूरीनाम मध्ये वापरले जाते.
+रोटी हा शब्द संस्कृत शब्द रोटिका (रोटिक) या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ "ब्रेड" आहे. इतर भाषांमध्ये नावे आहेत हिंदीत: रोटी; आसामी: ढाटी; नेपाळी: रोटी; बंगाली: রুটি; सिंहला: රොටි; गुजराती: रोतली; मराठी: [भाकरी,पोळी]; ओडिया: ରୁଟି; मल्याळम: റൊട്ടി; कन्नड: ರೊಟ್ಟಿ; तेलगू: రొట్టి; तामिळ: ரொட்டி; उर्दू: روٹی; दिवेही: ރޮށި; पंजाबी: ਰੋਟੀ, ਫੂਲਕਾ; थाई: โรตี. त्याला सिंधीमध्ये माणी, बंगालीमध्ये रुती आणि पंजाबी आणि सराकीमध्ये फुलका या नावाने देखील ओळखले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_696.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_696.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..38260f75e7baa0478a4e2b7d8df311d49edbd049
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_696.txt
@@ -0,0 +1,7 @@
+
+आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
+विकिस्रोतावर काय चालेल ?
+प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
+
+झाँसी की महारानी अखंड सौभाग्यवती कांक्षीणी वज्रचुडेमंडित रानी रमाबाई साहेब नेवालकर
+यह महाराज गंगाधरराव नेवाळकर की प्रथम पत्नी थी. लंबी बिमारी के कारण इनका स्वर्गवास हुआ था. तब महाराज गंगाधर राव ने रानी लक्ष्मीबाई से विवाह किया था.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6966.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6966.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3ed63e3e2c4ebb828bae96cab9e269ca791abc6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6966.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ रोडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6967.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6967.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..154f2fb6e47415fdf9a1b4fb429ef433bff7ae2b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6967.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+अलेक्झांडर सहावा (जन्मनाव: Rodrigo Lanzol y de Borja; जानेवारी १, इ.स. १४३१, स्पेन - ऑगस्ट १८, इ.स. १५०३) हा इ.स. १४९२ ते मृत्युपर्यंत पोप होता.
+याचे मूळ नाव रोडेरिक बोर्हा होते. उच्चशिक्षणासाठी हा बोलोन्या विद्यापीठास गेला व तेथे कायद्याची पदवी मिळवली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6989.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6989.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6e3eea6c7539a9adc6650ff55a2dd80b6af4f240
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6989.txt
@@ -0,0 +1 @@
+रोनक पटेल (१८ ऑगस्ट, १९८८:युगांडा - ) हा युगांडाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6996.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6996.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a4dc562235e0a97a9a4af631c000e8d510f4e736
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_6996.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रोनाल्ड गेरसाल्यु (१२ फेब्रुवारी, इ.स. १९८६:तिराना, आल्बेनिया - ) हा ऑस्ट्रियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.
+याने युरो २००४मध्ये ऑस्ट्रियाकडून भाग घेतला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_70.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_70.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b6948be039b91e77308f722d27e13be59314f7bf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_70.txt
@@ -0,0 +1 @@
+डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (सिंहला: රංගිරි දඹුලු ජාත්යන්තර ක්රීඩාංගනය, तमिळ: தம்புள்ள இன்டர்நேஷனல் கிரிக்கெட் ஸ்டேடியம்) हे श्रीलंकेतील ३०,०००[१] आसने असलेले क्रिकेट मैदान आहे. हे मैदान रणगीरी डंबुला मंदिराकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या डंबुला जवळच्या मध्य प्रांत येथे ६० एकर (२४०,००० मी²) इतक्या जागेवर वसलेले आहे. सदर मैदान डंबुला जलाशय आणि डंबुला खडक यांच्याजवळ बांधण्यात आले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7056.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7056.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4d4e4229d66878aa7783ecee0129d65f1249e7ec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7056.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रोमन प्रजासत्ताक (लॅटिन: Res-publica Romanorum) हा प्राचीन रोमच्या इतिहासामधील असा काळ होता जेव्हा येथे प्रजासत्ताक पद्धतीचे सरकार अस्तित्वात होते. इ.स. पूर्व ५०९ मध्ये रोमन राजतंत्र उलथवून टाकण्यात आले व प्रजासत्ताकाची निर्मिती झाली.
+इ.स. पूर्व ४४ मध्ये जुलियस सीझरला रोमन प्रजासत्ताकाचा हुकुमशहा नेमण्यात आले व प्रजासत्ताकाच्या अस्ताला सुरुवात झाली. इ.स. पूर्व २७ मध्ये रोमन संसदेने ऑगस्टसला संपूर्ण अधिकार दिले व रोमन प्रजासत्ताकाचे रोमन साम्राज्यामध्ये रूपांतर पूर्ण झाले.
+
+साचा:प्राचीन रोम
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7077.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7077.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d6113f37ed395d915f5a9aa6db6359ed873890af
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7077.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+ब्रिटानिया (लॅटिन: Britannia व नंतर Britanniae) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. इ.स. ४३ मध्ये रोमनांनी मूळच्या ब्रिटिश लोकांचा पराभव करून ग्रेट ब्रिटन या बेटाचा दक्षिणेकडील भाग जिंकून घेतला ज्याचे रूपांतर पुढे इंग्लंड व वेल्स मध्ये झाले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7102.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7102.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..19defe47c69980fc045c374fd23a147c3f841dbb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7102.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रोमानो प्रोदी (ऑगस्ट ९, इ.स. १९३९ - ) हा इटलीचा भूतपूर्व पंतप्रधान आहे.
+प्रोदी मे १७, इ.स. १९९६ ते ऑक्टोबर २१, इ.स. १९९८ व मे १७, इ.स. २००६ ते मे ८, इ.स. २००८ या दोन कालखंडात पंतप्रधानपदी होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_711.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_711.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f0b9d06bff649c1d3a31f5001b73403311001207
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_711.txt
@@ -0,0 +1 @@
+रमेश बागवे महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे पुणे छावणी मतदारसंघातून निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7124.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7124.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1803115fc092bb269af5ee41ff174a1e1dd69520
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7124.txt
@@ -0,0 +1 @@
+रोमानोव्ह घराणे रशियन राज्यक्रांती घडण्यापूर्वी रशियात सुमारे तीन शतके राज्य करत होते. या वंशाचे राज्य इ.स. १६१३ पासून इ.स. १९१७पर्यंत होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7141.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7141.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..67cf9cdd8ddf6ffe3ce132ffbeb710ff31376a99
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7141.txt
@@ -0,0 +1 @@
+रोमेल क्विओतो (९ ऑगस्ट, इ.स. १९९१ - ) हा हॉन्डुरासचा फुटबॉल खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7149.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7149.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..51aae1bd5ef95552b4fb83ea042d76dab67e87f4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7149.txt
@@ -0,0 +1 @@
+रोम्युलस हा आठव्या शतकातील इटालियन राजा होता. याने रोम शहराची स्थापना केली आणि सुमारे ३९ वर्षे तेथून राज्य केले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7155.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7155.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..55b7de5a50e6b677d31de8df25bfc5a7ceca2321
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7155.txt
@@ -0,0 +1,4 @@
+[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
+दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)
+रोरी बर्न्स (२६ ऑगस्ट, १९९०:सरे, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
+त्याने श्रीलंकेविरूद्ध ६ नोव्हेंबर २०१८ रोजी कसोटी पदार्पण केले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7156.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7156.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6bbc1383152b5c7782db87cfdead084445345013
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7156.txt
@@ -0,0 +1 @@
+रोरी मायकेल फॅलन (२० मार्च, इ.स. १९८२:गिस्बर्न, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. याने न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळताना सहा गोल केले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7173.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7173.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..20aa25d71785e8097e9412a572762a8604e9b0d4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7173.txt
@@ -0,0 +1,11 @@
+रोलिसाची लढाई ही लष्करी कारवाई इ.स. १८०८ मध्ये झालेल्या स्पेनच्या बंडाचा एक भाग होती. यात सर आर्थर वेलेस्लीच्या अँग्लो-पोर्तुगीझ सैन्याने फ्रांसच्या ऑन्री फ्रांस्वा देलाबोर्देच्या छोट्या सैन्याचा पराभव केला.
+पोर्तुगाल • माद्रिद • ब्रुक • वाल्दापेन्यास • अल्कोलेआ • काबेझॉन • गेरोना • ला रोमाना डिव्हिजनची सुटका • झारागोझाचा वेढा • गेरोनाचा वेढा • मेदिना दे रियोसेको • व्हालेन्सिया • कादिझ बंदर • बैलेन • रोलिसा • व्हिमैरो
+पांकोर्बो • व्हाल्मासेडा • बर्गोस • रोझेस • एस्पिनोसा • टुडेला • सोमोसियेरा • कार्दाद्यू • मोलिन्स दि रे • साहागुन • बेनाव्हेंते • झारागोझा (दुसरा वेढा) • कास्तेलॉन • मान्सिया • कोरुना
+व्हियाफ्रांका • ब्रागा • अमारांते • लुगो • पोर्तोची पहिली लढाई • व्हिगो • ग्रिहो • पोर्तोची दुसरी लढाई • सांतियागो • सानपायो
+उक्लेस • मियाहादास • येवेनेस • सिउदाद-रेआल • मेदेयीन • आल्कांतारा • तोराल्बा • तालाव्हेरा • आल्मोनासिद • बान्योस • तमामेस • ओकान्या • कार्पियो • आल्बा दि तोर्मे • कादिस • मुर्सिया
+कास्तेयो दे'एंपुरीस • व्हाल्स (१) • माँझोन • गेरोना (३) • आल्कान्यिझ • मरिया • बेल्चिते • ओस्तालरिच (१) • मोले • व्हिच • मान्रेसा • लेरिदा • सान क्विंतिन • ला बिस्बाल • तोर्तोसा • व्हाल्स (२) • तारागोना (१) • सेर्व्हेरा • फिगेरास • सागुंतुम • मासाने दे काब्रेनिस • व्हालेन्सिया • कास्ताया (१) • कास्ताया (२) • तारागोना (२) • सांता एंग्रेसिया • झारागोझा (३) • ओर्दाल
+1st Astorga • 1st Ciudad Rodrigo • Barquilla • River Côa • 1st Almeida • Trant's raid • Bussaco • Torres Vedras • Pombal • Redinha • Condeixa • Casal Novo • Foz d'Arunce • Sabugal • Fuentes de Onoro • 2nd Almeida
+कादिस • Montellano • Fuengirola • Baza • Barrosa • Zujar • 1st Bornos • Tarifa • 2nd Bornos
+1st Badajoz (Gebora) • 2nd Badajoz • Campo Maior • Úbeda • Albuera • Usagre • 1st Arlabán • Durán's action • Cogorderos • Riego de Ambrós • Arroyo dos Molinos • Tarifa • Navas de Membrillo • Orbigo • Cerdagne (France) • El Boden • 2nd Ciudad Rodrigo • Rocaforte • Sangüesa • 3rd Badajoz • 2nd Arlabán • Villagarcia • Almarez • Maguilla • Salamanca • Garcia Hernandez • Guadalajara • 2nd Astorga • Majadahonda • 1st Bilbao • 2nd Bilbao • Burgos • Mañeru • Villodrigo • Venta del Pozo • Tordesillas • Tafalla
+Vitoria • 2nd Pancorbo • 1st San Sebastián
+Pyrenees Offensive (Maya • Roncesvalles • Lizasso • Sorauren) Buenza • 2nd San Sebastián • San Marcial • Bidassoa • Pamplona • Nivelle • Nive • Garris • Orthez • Toulouse • बायोने
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7174.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7174.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..238a7881f94640d4b74efc13e5005a5d81f7af05
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7174.txt
@@ -0,0 +1 @@
+रोली जेन्किन्स (२४ नोव्हेंबर, १९१८:इंग्लंड - २२ जुलै, १९९५:इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९४८ ते १९५२ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7177.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7177.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a97955f3fc8cc293e13275fb740eb7428bd16f1a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7177.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रोलेट काउंटी, नॉर्थ डकोटा ही अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्यातील ५३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+रोलेट काउंटी, नॉर्थ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7192.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7192.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..96b9f169fad1092958f9ff54ea9cb5fdcaf7308b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7192.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रोवन सेबास्टियन ॲटकन्सन (६ जानेवारी, इ.स. १९५५ - ) हा इंग्लिश चित्रपट अभिनेता आहे. याने मिस्टर बीन हे प्रसिद्ध विनोदी पात्र निभावले आहे. याशिवाय हा जॉनी इंग्लिश चित्रपटशृंखलेतील मुख्य अभिनेता आहे.
+ॲटकन्सन विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक अभियंता आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7212.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7212.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9d8fef3db07c4c26e3ea1d9094d40cad7f3f76fa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7212.txt
@@ -0,0 +1,2 @@
+बाबा रोशन जुरांगपती (२५ जून, १९६७:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकाकडून १९८५ ते १९८६ दरम्यान २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करीत असे.
+याने चार डावात एक धाव काढली आणि ९३ धावा देउन १ बळी घेतला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7246.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7246.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..789894c1732f98ad0de4bb5b9e3bc08201e613b2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7246.txt
@@ -0,0 +1,4 @@
+गुणक: 57°11′N 39°25′E / 57.183°N 39.417°E / 57.183; 39.417
+
+रोस्तोव (रशियन: Ростов) हे रशिया देशाच्या यारोस्लाव ओब्लास्तमधील एक लहान शहर आहे. इ.स. ८६२ साली स्थापन झालेले रोस्तोव हे रशियामधील सर्वात जुने शहर मानले जाते. हे शहर मॉस्कोच्या ईशान्येस २०२ किमी अंतरावर स्थित आहे.
+मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील रोस्तोव हे एक स्थानक आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7257.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7257.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4c6b586c50820238fb3f5b745a17c60bb4e2e4a0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7257.txt
@@ -0,0 +1 @@
+तै-वू रोह (डिसेंबर ४, इ.स. १९३२ - 2021) हा दक्षिण कोरियाचा सहावा राष्ट्राध्यक्ष होता. हा फेब्रुवारी २५, इ.स. १९८८ ते फेब्रुवारी २५, इ.स. १९९३ पर्यंत सत्तेवर होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7264.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7264.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ad000093dd96e5822a06e84fa0b09cb6de20e70e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7264.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रोहणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7265.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7265.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..196bc59a6cc8c6589534f2c9f5f32dbe6205f498
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7265.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रोहतक भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.
+हे शहर रोहतक जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,७४,२९२ होती.
+भारतीय व्यवस्थापन संस्थेचे एक आवार येथे आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7294.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7294.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..826695dfa163b5d9c707dcb5936992047b5f7cdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7294.txt
@@ -0,0 +1,15 @@
+गुणक: 18°27′16″N 73°6′53″E / 18.45444°N 73.11472°E / 18.45444; 73.11472
+
+रोहा (मराठी लेखनभेद: रोहा ;) हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक शहर आहे. रोहा कोकण प्रदेशामध्ये कुंडलिका नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. रोह्याची लोकसंख्या सुमारे २७ हजार (इ.स. २०११) आहे. अनेक रासायनिक उद्योगांनी रोह्याजवळ धाटाव येथे कारखाने उभारले आहेत. रोहा हे तालुक्याचे ठिकाण आहे
+रोहा मुंबई पासून १२० किलोमीटर अंतरावर आहे , तर पुण्यापासून १२८ किलोमीटर दूर आहे तसेच अलिबाग पासून ४७ किलोमीटर दूर आहे. कोकण रेल्वेमार्गाची सुरुवात रोहे रेल्वे स्थानकापासून होते. राष्ट्रीय महामार्ग 66 शहरातून जात नाही मात्र कोलाड व नागोठणे इथे जोडलेला आहे .येथे नदी संवर्धन प्रकल्प देखील आहे जे कुंडलिका नदीच्या तीरावर आहे हनुमान टेकडी देखील प्रसिद्ध आहे . धाविर महाराज देवस्थान हे रोहा शहराचे ग्रामदैवत आहे नयनरम्य मंदिर आहे . येथे मोठ्या प्रमाणावर भाताचे पीक घेतले जाते
+रोहा येथुन मुंबईला जाण्यासाठी रोहा दिवा पॅसेंजर उपलब्ध आहे. दादर रत्नागिरी , दिवा - सावंवाडी पॅसेंजर, नेत्रावती एक्स्प्रेस , तुतारी(राज्य राणी) एक्स्प्रेस , व काही साप्ताहिक , आणि फेस्टिवल स्पेशल रेल्वे रेल्वे गाड्या थांबतात .
+रोहा बस स्थानकावरून कोल्हापूर, पुणे, मुंबई, बोरिवली, अलिबाग, सिल्लोड, नाशिक, शिर्डी , तुळजापूर, सातारा, ई. ठिकाणी बस सुटतात.
+रोहा कोलाड व्हाईट रिव्हर राफ्टिंग , बंजी जम्पिंग येथुन ७-८ किमी वर आहे रोहा - कोलाड - भिरा रस्त्यालगत आहे.
+
+
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
+
+
+
+धाटाव, किल्ला, आंबेवाडी, कोलाड, वरसगाव, सुतारवाडी, चणेरा, खारगाव, घोसाळे, नागोठणे, वाकण, सुकेळी, भातसई, मेढा, आमडोशी, खांब, देवकान्हे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_732.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_732.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b9258f8503c11c7e866915fb927bbd231c186402
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_732.txt
@@ -0,0 +1 @@
+रमेश जिगाजिनागी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7321.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7321.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9e76f381107db624d8ee9b1e7561e10a100b2a83
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7321.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हा लेख रोहिणी या महाभारतातील व्यक्तिरेखेविषयी आहे. रोहिणी नक्षत्राबद्दलचा लेख येथे आहे.
+रोहिणी ही वसुदेवची पत्नि व बलराम आणि सुभद्राची आई होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7335.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7335.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..83e05ca54e2067d1d07fe2f04d7f9ef1c2541619
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7335.txt
@@ -0,0 +1,6 @@
+रोहिणी जयदेव हट्टंगडी (माहेरच्या रोहिणी अनंत ओक) या रंगभूमीवरील व चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. रिचर्ड ॲटनबरो निर्मित 'गांधी' या चित्रपटातील 'कस्तुरबा'च्या भूमिकेमुळे त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोहोचल्या.
+रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म ११ एप्रिल १९५५ रोजी दिल्ली येथे झाला. वडिलांचे नाव अनंत मोरेश्वर ओक तर आईचे नाव निर्मला अनंत ओक. त्यांच्या अभिनयाची सुरुवात पुण्याच्या भावे स्कूलपासून झाली. तिथे झालेल्या नाटकांत, अनेक नाट्यस्पर्धांत आणि औद्योगिक आस्थापने आयोजित करीत असलेल्या नाट्यप्रयोगांत त्या भाग घेत राहिल्या. त्यांचे वडील, आई आणि बंधू (रवींद्र ओक) हे तिघेही नट होते. त्या सगळ्यांनीच गावगुंड या मराठी नाटकात भूमिका केली होती.
+रोहिणी ओक १९७०मध्ये बी.एस्सी. झाल्या आणि १९७१मध्ये त्यांची निवड दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) या संस्थेत अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी झाली. तीन वर्षाच्या त्या काळात रोहिणी ओकांनी विविध भाषांमधील नाटकांतून कामे केली. प्रेमचंदांच्या 'गोदान'वर आधारित 'होरी' नाटकातील 'धनिया'ची भूमिका, 'इबारगी' या जपानी 'काबुकी' पद्धतीच्या नाटकातील मावशीची भूमिका, कर्नाटकातील यक्षगान शैलीतील 'भीष्मविजय'मधील 'अंबे'ची भूमिका 'अंधा युग'मधील 'गांधारी'ची भूमिका अशा विविध भूमिका त्यांनी केल्या. या प्रशिक्षणाचाच एक भाग म्हणून 'एका म्हाताऱ्याचा खून' या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. एन.एस.डी.चा अभ्यासक्रम पूर्ण करून त्या पुणे येथे आल्या.
+रोहिणी ओक या २८ मे १९७७ रोजी जयदेव हट्टंगडी यांच्याशी विवाहबद्ध होऊन रोहिणी हट्टंगडी झाल्या. जयदेव हट्टंगडी हे दिल्लीच्या एन.एस.डी.मध्ये दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेत होते.
+रोहिणी हट्टंगडी यांनी अनेक नाटकांतून आणि चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांच्या चित्रपटांत सहा तेलुगू चित्रपट आहेत. त्याशिवाय हिंदी-मराठी दूरदर्शन मालिकांतूनही त्या दिसतात. हट्टंगडी दाम्पत्याने 'कलाश्रय' ही नाट्याभ्यास करणारी व प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणारी संस्था स्थापन केलेली आहे. त्या संस्थेतर्फे त्यांनी 'वाडा भवानी आईचा', 'अपराजिता' (एकपात्री प्रयोग) अशा नाटकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण भूमिका केल्या आहेत.
+रोहिणी हट्टंगडी या मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या ’चारचौघी’ या मान्यताप्राप्त ललित मासिकाच्या संपादिका आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7343.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7343.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..83e05ca54e2067d1d07fe2f04d7f9ef1c2541619
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7343.txt
@@ -0,0 +1,6 @@
+रोहिणी जयदेव हट्टंगडी (माहेरच्या रोहिणी अनंत ओक) या रंगभूमीवरील व चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. रिचर्ड ॲटनबरो निर्मित 'गांधी' या चित्रपटातील 'कस्तुरबा'च्या भूमिकेमुळे त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोहोचल्या.
+रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म ११ एप्रिल १९५५ रोजी दिल्ली येथे झाला. वडिलांचे नाव अनंत मोरेश्वर ओक तर आईचे नाव निर्मला अनंत ओक. त्यांच्या अभिनयाची सुरुवात पुण्याच्या भावे स्कूलपासून झाली. तिथे झालेल्या नाटकांत, अनेक नाट्यस्पर्धांत आणि औद्योगिक आस्थापने आयोजित करीत असलेल्या नाट्यप्रयोगांत त्या भाग घेत राहिल्या. त्यांचे वडील, आई आणि बंधू (रवींद्र ओक) हे तिघेही नट होते. त्या सगळ्यांनीच गावगुंड या मराठी नाटकात भूमिका केली होती.
+रोहिणी ओक १९७०मध्ये बी.एस्सी. झाल्या आणि १९७१मध्ये त्यांची निवड दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) या संस्थेत अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी झाली. तीन वर्षाच्या त्या काळात रोहिणी ओकांनी विविध भाषांमधील नाटकांतून कामे केली. प्रेमचंदांच्या 'गोदान'वर आधारित 'होरी' नाटकातील 'धनिया'ची भूमिका, 'इबारगी' या जपानी 'काबुकी' पद्धतीच्या नाटकातील मावशीची भूमिका, कर्नाटकातील यक्षगान शैलीतील 'भीष्मविजय'मधील 'अंबे'ची भूमिका 'अंधा युग'मधील 'गांधारी'ची भूमिका अशा विविध भूमिका त्यांनी केल्या. या प्रशिक्षणाचाच एक भाग म्हणून 'एका म्हाताऱ्याचा खून' या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. एन.एस.डी.चा अभ्यासक्रम पूर्ण करून त्या पुणे येथे आल्या.
+रोहिणी ओक या २८ मे १९७७ रोजी जयदेव हट्टंगडी यांच्याशी विवाहबद्ध होऊन रोहिणी हट्टंगडी झाल्या. जयदेव हट्टंगडी हे दिल्लीच्या एन.एस.डी.मध्ये दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेत होते.
+रोहिणी हट्टंगडी यांनी अनेक नाटकांतून आणि चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांच्या चित्रपटांत सहा तेलुगू चित्रपट आहेत. त्याशिवाय हिंदी-मराठी दूरदर्शन मालिकांतूनही त्या दिसतात. हट्टंगडी दाम्पत्याने 'कलाश्रय' ही नाट्याभ्यास करणारी व प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणारी संस्था स्थापन केलेली आहे. त्या संस्थेतर्फे त्यांनी 'वाडा भवानी आईचा', 'अपराजिता' (एकपात्री प्रयोग) अशा नाटकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण भूमिका केल्या आहेत.
+रोहिणी हट्टंगडी या मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या ’चारचौघी’ या मान्यताप्राप्त ललित मासिकाच्या संपादिका आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7346.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7346.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d777ff25f3f976c11daf4f362b15fc2044bb070b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7346.txt
@@ -0,0 +1,22 @@
+रोहित (शास्त्रीय नाव : Phoenicopterus Phoenicoparrus, फिनिकोप्टेरस फिनिकोपारस; इंग्लिश: Flamingo, फ्लेमिंगो ;) हा पाणथळ जागी थव्याने राहणारा, फिनिकोप्टेरस जातीतला पक्षी आहे. उंच मान व लांब पाय असलेल्या रोहिताची पिसे गुलाबी किंवा फिक्या गुलाबी रंगाची असतात. याच्या चार प्रजाती अमेरिका खंडात व दोन प्रजाती आशिया खंडात आढळतात.
+जगामध्ये मुख्यत्वे उष्ण कटिबंधात रोहित पक्षी आढळतो. आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर यांची वस्ती आहे. मोठे मोठे हजारोंच्या संख्येने यांचे थवे आढळून येतात. भारतातही हा पक्षी विपुल प्रमाणात आढळतो.
+रोहित पक्षी भारतात स्थानिक स्थलांतर करतात. बहुतांशी रोहित पक्षी हे कच्छच्या रणामधील रहिवासी आहेत. पावसाळ्यामध्ये जेव्हा कच्छच्या रणामध्ये गुढगाभर उथळ पाणी असते अशा ठिकाणी चिखलाचे छोटे छोटे किल्ले उभारून त्यात अंडी घालतात व पिल्लांना वाढवतात. तेथे पाणी व ऊन्ह पुष्कळ असल्याने भरपूर खाद्य असते, त्यामुळे पिल्लाचे पालनपोषण चांगले होते. तसेच कच्छचे रण मानवी वावरापासून दुर असल्याने त्यांची वाढ व्यवस्थित होते. ज्या भागात रोहित पक्षी अंडी घालतात त्या भागाला कच्छमध्ये रोहित पक्ष्यांचे शहर असे म्हणतात. आफ्रिकेत पण व्हिक्टोरिया सरोवर, टांगलिका सरोवरामध्ये रोहित पक्ष्याची अशीच मोठी वसतिस्थाने आहेत.
+पावसाळ्यानंतर कच्छमध्ये पाणी जेव्हा आटते तेव्हा रोहित पक्षी स्थानिक स्थलांतर करतात व देशभर पसरतात. पुण्याजवळील उजनी धरणाच्या पाण्यात रोहित पक्ष्यांना पोषक अश्या उथळ जागा आहेत. तेथे हिवाळ्यात व उन्हाळ्यात कधी कधी रोहित पक्षी आढळून येतात.
+काही विशिष्ट प्रकारचे शेवाळे खाल्ल्यामुळे राहित पक्ष्याच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते. गुलाबी रंग हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. रोहित पक्ष्याची चोच ही खास असते. चोचीच्या आकारामुळे या पक्ष्याला चिखलामधील खाणे शोधणे अतिशय सोपे जाते. तसेच याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात.
+बऱ्याच स्रोतांनुसार रोहित पक्ष्याच्या सहा जाती आढळून येतात, आणि त्यांना सामान्यतः एकाच कुळात ठेवले जाते. पैकी अँडियन आणि जेम्सचा रोहित ह्या दोन जातींना बहुधा फिनिकोप्टेरस ह्या कुळाऐवजी फिनिकोपारसमध्ये ठेवले जाते.
+रोहित पक्ष्याचे मुख्य खाद्य म्हणजे छोटे मासे, किडे, पाणवनस्पती व शेवाळे हे होय.
+स्थिती आणि संवर्धन
+लोकसंख्येनुसार फिनिकॉप्टेरिफार्मची यादी : बंदिवासात :
+सन १९५८मध्ये स्वित्झर्लंडमधील प्राणिसंग्रहालयात चिलीचा फ्लेमिंगो हा युरोपियन प्राणिसंग्रहांलयातील पहिला फ्लेमिंगो होता. बेसलमध्ये ३८३८हून जास्त फ्लेमिंगो झाले आहेत, ते जगातील इतर प्राणिसंग्रहालयात वितरित केले गेले आहेत.
+जगातील सर्वात वडील मानल्या जाणाऱ्या किमान ६८ वर्षे वयाच्या फ्लेमिंगो ग्रेटरचे ऑस्ट्रेलियामधील ॲडलेड प्राणिसंग्रहालयात जानेवारी २०११मध्ये निधन झाले.
+वर्तणूक आणि पर्यावरणशास्त्र
+अमेरिकन फ्लेमिंगो आणि संतती : पक्ष्याच्या आर्कुएट (वक्र) चोचीच्या चमच्यासारख्या तळाने चांगले स्कूपिंग(खरवडणे) करता येते.
+फ्लॅमिन्गोज ब्राईन हे कोळंबी आणि निळे-हिरवे शेवाळ, कीटकांच्या अळ्या, लहान कीटक, मोलस्क आणि क्रस्टेसीन्स यांना फिल्टर करतात. त्यांच्या चोची, खाण्यासाठीच्या पदार्थांपासून विशेषतः चिखल आणि गाळ वेगळी करण्यासाठी अनन्यसाधारणपणे वापरल्या जातात. खाद्यपदार्थांच्या फिल्टरिंगला लॅमेले नावाच्या केसाळ संरचनेद्वारे मदत केली जाते. या मोठ्या आकारमानाच्या असतात आणि उग्र पृष्ठभागावरील जिभेसारख्या असतात. फ्लेमिंगोचा गुलाबी किंवा लालसर रंग कॅरोटिनाॅइड्समधून त्यांच्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या प्लँक्टॉनच्या आहारात येतो. अमेरिकन फ्लेमिंगो उजळ लाल रंगाचे आहेत, कारण त्यांच्या आहारात बीटा कॅरोटीन असते. या रंगद्रव्याची थोडीशी मात्रा घेतल्यामुळे फ्लेमिंगो फिकट गुलाबी रंगाचे होतात. यकृत एंजाइमांद्वारे या कॅरोटिनाॅइड्स रंगद्रव्यांमध्ये मोडतात. याचा स्रोत प्रजातीनुसार बदलू शकतो आणि त्याचा परिणाम रंग संपृक्ततेवर होतो. फ्लेमिंगोंचा एकमात्र आहार निळ्या-हिरव्या एकपेशीय वनस्पती हा आहे. रोहित पक्ष्याने जास्त गडद निळ्या-हिरव्या रंगंतल्या शैवाल पचवलेल्या प्राण्यांना खाऊन दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले.
+लाईफसायकल
+चिली फ्लेमिंगो आपल्या पिल्लाला आहार देत आहे. नाकुरू लेक येथे फ्लेमिंगोंची वसाहत आहे.
+फ्लेमिगोचा मादी पक्ष्याशी मिलाप बहुधा घरटे बांधण्याच्या दरम्यान होतो. हे जोडपे कधीकधी दुसऱ्या फ्लेमिंगो जोडीने त्यांच्या वापरासाठी घरटे बांधण्याचा प्रयत्न करीत अडथळा आणते. फ्लेमिंगो आक्रमकपणे त्यांच्या घरट्यांच्या जागेचे रक्षण करतात. नर आणि मादी दोघेही घरटे बांधण्यास आणि घरटे व अंडी संरक्षित करण्यास हातभार लावतात. समलैंगिक जोड्यांची नोंद झाली आहे.
+अंडी उबवल्यानंतर केवळ पालकांचेच संगोपन असते. नर व मादी दोघेही आपल्या पिल्लांना एक प्रकारचे दूध देतात. हे दूध पक्ष्याच्या गळ्यापाशी (cropमध्ये) असलेल्या संपूर्ण अस्तर असलेल्या ग्रंथींमध्ये तयार होते. तेथेच हार्मोन्स तयार होतात. ही हार्मोन्स प्रोलॅक्टिनचे उत्पादन करतात. पक्ष्याच्या रक्तात या दुधातली चरबी, प्रथिने आणि लाल-पांढऱ्या रक्त पेशी असतात. (कबूतर आणि कबूतर — कोलंबिडी हेदेखील गळ्याखाली असलेल्या पिशवीच्या (cropच्या) अस्तर असलेल्या ग्रंथींमध्ये दूध तयार करतात. परंतु या दुधात फ्लेमिंगोने बनवलेल्या दुधापेक्षा कमी चरबी असून आणि प्रोटीनमात्र जास्त असतात.)
+पिल्लांच्या जन्मांनंतर पहिले सहा दिवस, प्रौढ आणि पिल्ले घरट्यांच्या ठिकाणी राहतात. जन्मून सुमारे ७-१२ दिवस झाल्यावर पिल्ले त्यांच्या घरट्यांमधून बाहेर पडू लागतात आणि सभोवतालचा परिसर शोधतात. दोन आठवडे वयाची पिल्ले एखाद्या गटात एकत्र होतात, त्यांना "मायक्रोक्रॅच" म्हणतात. त्यानंतर त्यांचे पालक त्यांना एकटे सोडून जातात. थोड्या वेळाने, हजारो पिल्ले असलेले मायक्रोक्रॅच हे "क्रॅच"मध्ये विलीन होतात. क्रॅचमध्ये न राहणारी पिल्ले भक्षकांसाठी असुरक्षित असतात.
+
+साचा:रोहित (पक्षी)
+साचा:पक्षी
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7381.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7381.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e06f5c64a0e0fefedc40d29d6003a6c209c8119c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7381.txt
@@ -0,0 +1,40 @@
+भारतीय संघाचा कर्णधार
+१० नोव्हेंबर, इ.स. २०२२
+दुवा: [रोहित शर्मा क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर)
+रोहित गुरुनाथ शर्मा (एप्रिल ३०, १९८७, नागपूर, महाराष्ट्र - ) हा भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज असून अधूनमधून तोच उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. तो इंडियन प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स या संघात खेळतो. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रोहित सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ ५ वेळेस इंडियन प्रीमियर लीगचा कप जिंकला आहे.रोहितच्या नावावर आयपीयलमध्ये हँट्रिक आणि दोन शतक देखील आहे. असे करणारा तो पहिला आयपीयलमधील खेळाडू आहे. त्याने वयाच्या २० व्या वर्षी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१३ मध्ये त्याने भारतीय संघाचा एक सलामीचा फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली.
+शर्मा ने त्याच्या पदार्पणातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात सलग दोन शतके केली. त्यातील वेस्ट इंडीज विरुद्धच्या नोव्हेंबर २०१२ मधील ईडन गार्डन, कोलकाता येथे झालेल्या कसोटीत १९९ धावा करून त्याचे पहिले व वेस्ट इंडीज विरुद्धच्या वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत नाबाद १११ धावा करून त्याचे दुसरे शतक पूर्ण केले. २ नोव्हेंबर २०१३ रोजी बंगलोर येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने २०९ धावा करून आपले पहिले द्विशतक पूर्ण केले. याच सामन्यात त्याने १६ षटकार मारले, व एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्यानंतर १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये ईडन गार्डन्स, कोलकाता येथे एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरूद्ध विश्वविक्रमी २६४ धावा करून त्याने जगात सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. रोहितने १ ऑक्टोबर २०१७ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात एक सलामीचा फलंदाज म्हणून भारताकडून सर्वात जलद ४००० धावा पूर्ण केल्या.रोहितने आत्तापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन द्विशतके केली आहेत. आणि २०-२० मध्ये ४ शतके केली आहेत. त्याने २०१७ डिसेंबरमध्ये श्रीलंका विरुद्ध टी२० मध्ये ३७ बॉल मध्ये जलद शतक ठोकणारा तो जगात दुसरा क्रिकेट खेळाडू ठरला.त्यांने जगाकडून "हिटमॅन" नावाची पदवी मिळवली. रोहित शर्मा हा एकदिवसीय सामन्यामध्ये तीन द्विशतक करणारा जगातील अव्वल खेळाडू आहे.आणि हा खेळाडू महाराष्ट्रीयन आहे याचा महाराष्ट्रातील लोकांना अभिमान आहे. तसेेेच आयपीएलमध्येही त्याची खूप मोठी कामगिरी आहे. २००८ व २००९ या २ मोसमात रोहित शर्मा हा डेक्कन चार्जर्स या संघाकडून खेळला. २००८ मध्ये १ल्याचं मोसमात डेक्कन कडून त्याने ३ चेंडूत ३ बळी घेण्याचा विक्रम केला. व याच वर्षी त्याला "एमर्जन्सी प्लयेर ऑफ द यिअर" हा अवॉर्ड देण्यात आला. तर २००९ साली डेक्कन चार्जर्स या संघाचं कर्णधार पद मिळालं. व या सीझन मध्ये त्याने सलग ४ अर्धशतके झळकावली. तर अनेकवेळा "सामनावीर" या कितबाने गौरवले. व डेक्कनचा संघ यावर्षी रोहितने फायनल पर्यंत पोहोचवला. आणि अंतिम सामन्यात आरसीबी वर २२ धावांनी मात करून डेक्कनला १ ले विजेतेपद मिळवून दिलं. . या कामगिरीमुळे २०१० साली मुंबई इंडियन्स संघाने त्याला खरेदी केले.पुढे २०१२ साली कोलकत्ता विरुद्ध इडन गार्डन वर (४६)१०९* धावांची खेळी करून आयपएलचे १ ले शतक झळकावले.
+त्याला मुंबई इंडियन्स संघाने कर्णधार पद दिले.२०१३ ला रोहितने मुंबईला १ल विजेतेपद मिळवून दिलं.
+पुढे ,२०१५ ,२०१७,२०१९ आणि २०२० एकूण ५ विजेतेपद मिळवून दिली..
+२ सुमन •
+६ ब्लिझार्ड •
+९ रायडू •
+१० तेंडूलकर •
+१६ यादव •
+४५ शर्मा •
+७४ गिब्स •
+८८ लेवी •
+-- शहा •
+-- वानखेडे •
+१ परेरा •
+७ फ्रँकलिन •
+५५ पोलार्ड •
+८९ सिंग •
+-- नाईक •
+१९ कार्तिक •
+८२ जेकब्स •
+-- तारे •
+-- मराठे •
+३ सिंग •
+१३ पटेल •
+१४ नचिम •
+२३ चाहल •
+२५ जॉन्सन •
+३० ओझा •
+६९ सुयाल •
+९९ मलिंगा •
+-- सिंग •
+-- कुलकर्णी •
+-- मॅके •
+-- पीटरसन •
+-- शुक्ला •
+प्रशिक्षक: रॉबिन सिंग
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7382.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7382.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ca0c54bb59d492fd94b8d69be6871a002d244d6e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7382.txt
@@ -0,0 +1,6 @@
+रक्तरोडा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. रक्तरोडाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -
+रक्तरोड्याचा मोठा वृक्ष असतो. ही झाडे डोंगराळ प्रदेशात आढळतात. त्याच्या पानांच्या दाटीत फुलांचे घोस येतात, त्या पाठोपाठ फळे लागतात. ही फळे मिऱ्यांहून मोठी, गोल, लाल रंगाची असतात. टपोरी गोल बोराच्या आकाराची हिरवी फळे पिकल्यावर किंचित पिवळट होतात. पिकलेले फळ झाडावरच तडकते. या फळाच्या आत लालभडक वेष्टनात लपेटलेल्या बिया असतात. याची संयुक्त पाने गुळगुळीत असून याचे खोड पिवळे असते. हा वृक्ष बाल्यावस्थेत असताना सर्वांगावर रेशमी लव असते.
+भारतात बहुतेक प्रदेशांत.
+सर्वसाधारण -
+आयुर्वेदानुसार -पानथरी, श्वेतप्रदर, माराने रक्तगोठणे इत्यादी विकारांवर
+आयुर्वेदिक औषधी - रोहितारिष्ट
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7402.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7402.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6bad25ec9ee47286e61061c3a3bad037cafdce7f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7402.txt
@@ -0,0 +1,4 @@
+रौप्य महोत्सव (silver jubilee - सिल्वर जुबली) म्हणजे २५ वा वर्धापन दिन होय. याला रजत जयंती किंवा पंचवीसवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा केला जातो.
+उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस २५ वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा करतात.
+भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने १९७२ मध्ये स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला.
+रौप्य महोत्सवी वर्ष हे २४ व्या वर्धापन दिनापासून ते २५ व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7411.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7411.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..20d4d909971f4acea2d49b625a78b175cc47b191
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7411.txt
@@ -0,0 +1,3 @@
+{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
+
+ऱ्वांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. ऱ्वांडाच्या पूर्वेला टांझानिया, दक्षिणेला बुरुंडी, उत्तरेला युगांडा तर पश्चिमेला कॉंगो हे देश आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7414.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7414.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..007eccdfb95f876b0b59e2f12f39c0018b4d98fa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7414.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ऱ्हाइनलँड हा युरोपामधील ऱ्हाईन नदीच्या भोवतालचा एक भौगोलिक प्रदेश आहे. सध्या हा जवळजवळ सर्व प्रदेश जर्मनी देशाच्या अधिपत्याखाली आहे. ऱ्हाइनलांड-फाल्त्स व नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन ही जर्मनीची २ राज्ये ऱ्हाइनलँड हा शब्द आपल्या नावात वापरतात.
+आखन, बॉन, ड्युसेलडॉर्फ, लेफेरकुसन, क्योल्न इत्यादी मोठी जर्मन शहरे ऱ्हाइनलँड परिसरात वसलेली आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7424.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7424.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..551d4ed6e7c2ad8f384b2806b2fa36f75f82c8f2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7424.txt
@@ -0,0 +1 @@
+(Re) (अणुक्रमांक ७५) रासायनिक पदार्थ.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7433.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7433.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2b01cad4244a2f2b297e3e6eccc2e60126fe4bb0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7433.txt
@@ -0,0 +1 @@
+ऱ्होनची लढाई ही लढाई कार्थेज व गॉल टोळ्या यांच्यात लढली गेली. यात कार्थेजचा निर्णायक विजय झाला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7436.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7436.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fb197ef43a610a436d579f38a60559a0c2763957
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7436.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+रायन कॉनर ही एक रतिअभिनेत्री आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7446.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7446.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bd53754a5f2cb1dfda404981bf43e07ecb13b0a5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7446.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ऱ्वांडा क्रिकेट संघ हा ऱ्वांडा देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. ऱ्वांडा संघाने १८ ऑगस्ट २०२१ रोजी घानाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
+चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता ][खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही.
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7448.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7448.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bdc54a182a629e7501a43c06c0c9ad44ae0ff922
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7448.txt
@@ -0,0 +1,2 @@
+फ्रॅंक हे रवांडा देशाचे अधिकृत चलन आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7486.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7486.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0497154d24c7efc21d20860a530eb5f9d42a6793
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7486.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ल.म. कडू (जन्म : १० जुलै १९४७) हे एक मराठी चित्रकार, बालसाहित्य लिहिणारे लेखक व प्रकाशक आहेत. त्यांची बालसाहित्याची सुमारे ३० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इ.स. १९७७ च्या सुमारास त्यांनी 'गमभन' ही प्रकाशन संस्था काढली. या प्रकाशन संस्थेने चाळीस वर्षांत दोनशे पुस्तके प्रकाशित केली. प्रकाशनातर्फे ‘साहित्य वैभव’ ही दिनदर्शिका २००४ सालापासून, आणि मुलांसाठी गमभन ही दिनदर्शिका २००५पासून प्रकाशित होत आली आहे.
+मुलांना निसर्गाचा परिचय व्हावा यादृष्टीने कडू यांनी पानशेतजवळ सात एकर जागेवर ‘विद्याविहार पर्यावरण’ हा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाला काही वर्षांतच हजारो मुलांनी भेट दिली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7509.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7509.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..762b5ca89617c6e9a0e7186ce1951c0d070df6aa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7509.txt
@@ -0,0 +1 @@
+लँकेस्टर अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील शहर आहे. याच नावाच्या काउंटीचे हे प्रशासकीय केन्द्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५९,३२२[१] it ranks eighth in population among Pennsylvania's cities.[२] तर महानगराची लोकसंख्या ५,०७,७६६ होती.[३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7522.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7522.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9375e9e4c7c5e4a8157aa8b6772cd4984cfdbfe1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7522.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लँडन टिमोथी डोनोव्हान (इंग्लिश: Landon Timothy Donovan, ४ मार्च १९८२) हा एक अमेरिकन फुटबॉलपटू आहे. २००० सालापासून अमेरिका फुटबॉल संघामध्ये खेळत असलेल्या डोनोव्हानने आजवर १५४ सामन्यांत सर्वाधिक.५७ गोल केले आहेत. तो आजवरचा सर्वोत्तम अमेरिकन फुटबॉल खेळाडू समजला जातो.
+अमेरिकेच्या लॉस एंजेल्स गॅलेक्झी ह्या संघाव्यतिरिक्त डोनोव्हान बायर लेफेरकुसन, एव्हर्टन एफ.सी., बायर्न म्युनिक ह्या युरोपियन क्लबांकडून खेळला आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7527.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7527.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a5280b52386254bf3a26d51abcb3ee5d2907baa2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7527.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लँड्री ज्योएल त्साफाक न्गुएमो (२८ नोव्हेंबर, १९८५:याओउंडे, कामेरून - २७ जून २०२४) हा कंबोडियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
+हा मुख्यत्वे फ्रांसमध्ये क्लब फुटबॉल खेळतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7543.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7543.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7543.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7545.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7545.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b8df0c638051cb26816545baefe44d39b8a1c128
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7545.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ लंकानाथ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7563.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7563.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e38ce3e3f4fb0cce0fe50bd73d098acdebfc28ce
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7563.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लंडन आय (इंग्लिश: London Eye) हा लंडन शहरामधील एक अजस्त्र पाळणा (जायंट व्हील/फेरिस व्हील) आहे. थेम्स नदीच्या काठावरील लंडन आय हे युनायटेड किंग्डममधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ व लंडनमधील सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक मानले जाते. येथे दरवर्षी सुमारे ३५ लाख पर्यटक भेट देतात.
+१३५ मीटर उंचीचा हा पाळणा ३१ डिसेंबर १९९९ रोजी खुला करण्यात आला. ह्याच्या बांधकामासाठी सुमारे ७ कोटी पाउंड इतका खर्च आला.
+
+गुणक: 51°30′12″N 0°07′11″W / 51.5033°N 0.1197°W / 51.5033; -0.1197
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7571.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7571.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..69c5ca0dd6c5f24e35536c4bfc318b4b39993886
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7571.txt
@@ -0,0 +1,8 @@
+लंडन पॅडिंग्टन स्टेशन तथा लंडन पॅडिंग्टन किंवा नुसतेच पॅडिंग्टन हे युनायटेड किंग्डमची राजधानी लंडन शहराच्या पॅडिंग्टन परिसरातील प्रेड स्ट्रीटवर स्थित रेल्वे स्थानक आणि लंडन अंडरग्राउंडचे मोठे स्थानक आहे. या स्थानकावरुग्रेट वेस्टर्न रेल्वे आणि त्यातून तयार झालेल्या कंपन्या १८३८पासून अविरत रेल्वे सेवा पुरवतात. ग्रेट वेस्टर्न स्थानकावरील बव्हंश सेवा पुरवते. या स्थानकावरील मुख्य मार्गिका असलेला भाग १८५४पासूनचा आहे. याची रचना इझाम्बार्ड किंग्डम ब्रुनेलने केली होती.
+पॅडिंग्टन हे ग्रेट वेस्टर्न मेन लाइनचे लंडनमधील शेवटचे स्थानक आहे. टर्मिनस आहे. येथून पश्चिम लंडन आणि थेम्स खोऱ्याला प्रवासी आणि प्रादेशिक प्रवासी सेवा पुरवते. याशिवाय येथून नैऋत्य इंग्लंड आणि दक्षिण वेल्सला लांब-अंतराच्या सेवा पुरवते. हे स्थानक हीथ्रो एक्स्प्रेसचे पूर्वेकडील आणि एलिझाबेथ लाइनवरील शेनफिल्डकडील सेवांसाठी पश्चिमेकडील अंतिम स्थानक आहे. एलिझाबेथ लाइन सेवा पॅडिंग्टन मार्गे पश्चिमेकडे रेडिंग, हीथ्रो टर्मिनल ५, टर्मिनल ४ आणि पूर्वेकडे अॅबी वूडपर्यंत धावतात . [१] पॅडिंग्टन स्थानक अंडरग्राउंडच्या फेर झोन १ मध्ये आहे. येथून बेकरलू, सर्कल, डिस्ट्रिक्ट आणि हॅमरस्मिथ आणि सिटी लाईन्सना जोडलेली दोन स्वतंत्र अंडरग्राउंड स्टेशन आहेत. नेटवर्क रेलद्वारे चालविल्या जाणाऱ्या लंडनमधील ११ स्थानकांपैकी हे एक आहे.
+पॅडिंग्टन स्थानकापासू सेंट्रल लाइनवरील लँकेस्टर गेट स्टेशन दक्षिणेला थोडेसे चालत जाण्याच्या अंतरावर आहे. दक्षिणेला तसेच थोडे पुढे हाइड पार्क आणि केन्सिंग्टन गार्डन्सची या दोन जुळ्या बागा आहेत. [२]
+पॅडिंग्टन हे ग्रेट वेस्टर्न रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या जलदगती गाड्यांचे लंडनमधील शेवटचे स्थानक आहे. येथून हीथ्रो विमानतळावर दोन सेवा जातात: हीथ्रो एक्सप्रेस अधिक भाडे घेउन विनाथांबा प्रवास करते, तर एलिझाबेथ लाइन याच मार्गाने जाते मधल्या सगळ्या स्थानकांवर थांबत जाते. [३] [४]
+स्थानकात १-१२ आणि १४ क्रमांकाचे एकूण १३ फलाट आहेत. [५]
+हीथ्रो एक्सप्रेस ७ क्रमांकाच्या फलाटावरून ये-जा करते. [६] येथे तिकीट कार्यालयात विमानप्रवाशांसाठी विमानांची माहिती दिसते. [७] [८] [९]
+पॅडिंग्टन पासून ग्रेट वेस्टर्न रेल्वेच्या पश्चिम लंडन, थेम्स खोरे, रेडिंग आणि डिडकोट येथे जाणाऱ्या उपनगरीय गाड्या निघतात.[१०]
+(अंडरग्राउंड एलिझाबेथ लाइन फलाट ए आणि बी वरून चालते)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_758.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_758.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d20bd0de09079dc8f860ce0c566dfb5096127b02
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_758.txt
@@ -0,0 +1 @@
+रमेश लटके (२१ एप्रिल, १९७० - ११ मे, २०२२) मराठी राजकारणी आहेत. हे अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_761.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_761.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..779ea9ae8ae1efe50b9271331dd552fa195093ed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_761.txt
@@ -0,0 +1,3 @@
+रमेश विठ्ठलदास तथा बक दिवेचा.
+जुलै ७, इ.स. २००६
+दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7677.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7677.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..de4e5fc26f1c549704d6b1dd6ab5d9a239bae928
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7677.txt
@@ -0,0 +1,5 @@
+लक्ष्मणराव सरदेसाई हे कोंकणी व मराठी भाषेतील एक लेखक होते.
+
+लक्ष्मणराव सरदेसाई यांचा जन्म गोवा राज्यातील फोंडा येथील सावई-वेरे या गावात झाला. त्यांचे शिक्षण पणजी येथे झाले. त्यांनंतर त्यांनी म्हापसा येथे ‘कुर्लेजियु इन्दियानु’ नावाची खाजगी शिक्षणसंस्था स्थापन केली व तेथे त्यांनी पाच वर्षे काम केले. गोव्याच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी लक्ष्मणराव एक होते.[२]
+पोर्तुगीज राजवटीतील गोव्यातील लोकजीवन त्यांनी आपल्या कथांमधून मांडले आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7697.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7697.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..24dc0d24c190cf447218bcf2f4cd54e4f571d780
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7697.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लक्ष्मीनिवास मित्तल ऊर्फ लक्ष्मी मित्तल (जून १५, इ.स. १९५० - ) हा लंडन येथील उद्योजक व सर्वांत श्रीमंत अनिवासी भारतीय आहे.
+सुरुवातीच्या काळात लक्ष्मी मित्तलांच्या वडिलांची भागीदारी असलेल्या 'ब्रिटिश इंडिया रोलिंग मिल्स' या लोखंडाच्या रसापासून पट्ट्या, कांबी व सळ्या तयार करण्याच्या कारखान्यात लक्ष्मी मित्तल सुट्टीच्या वेळी काम करत असत.
+लोखंडाच्या कारखान्यासाठी परवाने मिळवणे अवघड असल्याने लक्ष्मी मित्तलांच्या वडील आणि चुलत्यांनी मिळून जुने डबघाईला आलेले कारखाने सुरुवातीला ताब्यात घेण्याचे धोरण राबवले. इ.स. १९६३ साली मित्तलांच्या वडिलांना आंध्र प्रदेशात लोखंडाचे उत्पादन करणारा कारखाना काढण्याचा परवाना मिळाला. त्या कारखान्याला त्यांनी मित्तल इस्पात असे नाव दिले. मित्तल कुटुंबाचा तो पहिला उत्पादन प्रकल्प ठरला.
+इंडोनेशियातील पूर्व जावा बेटात लोखंडाचे उत्पादन करण्याचा कारखाना काढण्याची तेथील सरकारची निविदा बघून मित्तलांच्या वडिलांनी तेथे जाऊन जागा विकत घेतली. परंतु पुढे तेथील शासनाने जाचक अटी लादल्या व वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले. वीज पुरवठ्याची व्यवस्था करायलाही तिथले सरकार तयार नव्हते. या सर्व कारणांमुळे लोखंडाचा कारखाना उभारण्यासाठी घेतलेली जमीन विकण्याचा निर्णय मित्तलांच्या वडिलांनी घेतला व ही घेतलेली जमीन विकून टाकण्यासाठी त्यांनी लक्ष्मीनिवास मित्तल यांना जावाला पाठविले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7704.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7704.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9b48a0dec4b25679461a1ab07a72080dece61ce5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7704.txt
@@ -0,0 +1,7 @@
+
+लक्ष्मी शर्मा या नेपाळी उद्योजिका आहेत. त्यांना ऑटोरिक्षा चालवणाऱ्या पहिल्या महिला बनण्याचे श्रेय दिले जाते. त्यांनी नेपाळमध्ये पहिला बटण कारखाना स्थापन केला. लक्ष्मी शर्मांचे लहान वयात लग्न झाले होते. घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी सोळा वर्षे गृहिणी म्हणून काम केले. नंतर त्यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली. महिला चालक असल्याने त्यांना त्रास दिला जात असे. नंतर त्यांनी लक्ष्मी वुड क्राफ्ट उद्योग ही बटण बनविणारी कंपनी उघडली. जर्मनी, स्वित्झर्लंड, झांबिया, डेन्मार्क आणि यूएसए मध्ये बटणे निर्यात केली जातात.
+लक्ष्मी शर्मा यांनी राजवाड्यात काम केले जेथे तिला पुजेच्या वेळी फुले उचलायचे काम दिले होते. त्यानंतर त्यांना खोली स्वच्छ करावी लागायची आणि राजकुमारीबरोबर वेळ घालवावा लागायचा. [१] लक्ष्मी शर्मा यांना महिन्याला सुमारे २० नेपाळी रुपये मिळायचे. [१] राणीचे निधन झाल्यानंतर, तिला घरीच रहावे लागले. [१] त्या म्हणाल्या: "लहानपणी माझ्यासाठी अशा कठोर जीवनशैलीतील बदलांशी जुळवून घेणे कठीण होते - एका वाड्यात राहण्यापासून, जिथे लोकांनी माझी काळजी घेतली, तिथून घरी परत जाईपर्यंत, जिथे मला स्वयंपाक आणि स्वच्छ करायला शिकायचे होते". [१]
+वयाच्या १३ व्या वर्षी लक्ष्मी शर्मांचे लग्न झाले, तिच्या पतीपासून तिला तीन मुली झाल्या. [२] लहान वयात ती तयार नसतानाही तिला मूल करण्यास भाग पाडले गेले. [१] तिने आपले पहिले मूल गमावले कारण ती "शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या मुलाच्या आईसाठी तयार नव्हती". [१] ती या प्रक्रियेचे वर्णन "भावनिक आघात करणारी" असे करते. [२] लग्नाच्या चौदा वर्षानंतर, त्यांचा घटस्फोट झाला कारण पतीकडून तिचा अनादर होत होता. [२] [३] तिची मुलेही अनादरयुक्त वातावरणात वाढू इच्छित नव्हती. [१] आपल्या मुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिने सुमारे १६ वर्षे इतरांकडे घरकाम करण्याचे काम केले. [२]
+स.न. १९८१ मध्ये शर्मा यांनी १०,००० नेपाळी रुपयांमध्ये (२०२० मध्ये अंदाजे ८० डॉलर) एक ऑटो-रिक्षा (टेम्पो) खरेदी केली. ही रक्कम तिने तिच्या कुटुंबातील सदस्यांकडून उधार घेतली होती.[२] तिने टेम्पो चालवण्यासाठी एका माणसालाही ठेवले. [२] लक्ष्मी शर्मा यांनी मेकॅनिक म्हणून प्रशिक्षण घेतले, नेपाळमध्ये आठ महिने आणि भारतात तीन महिने शिक्षण घेतले. [२] त्यांना या टेम्पोमधून काही नफा मिळत नसल्याने त्यांनी स्वतः टेम्पो चालवण्याचा निर्णय घेतला. [२] त्यांनी परवाना न घेता सुमारे चार वर्षे टेम्पो चालवला. त्यावेळेस त्यांना माहित नव्हते की परवाना आवश्यक असतो. [२] ऑटोरिक्षा चालवणाऱ्या पहिल्या महिला म्हणून तिला श्रेय दिले जाते. [३] [२] [४] [५] शर्मा यांनी नंतर उघड केले की टेम्पो चालवल्यामुळे तिचा अपमान आणि तिच्या समाजाकडून छळ केला जात होता. [३] ती पुढे म्हणाली: "पुरुषांनी तिला खुप त्रास दिला, लैंगिक त्रास देणे, तिचे केस ओढणे, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे. कधीकधी महिला प्रवाशांनीही भाडे देण्यास नकार दिला कारण, त्यांना तिच्याकडून कोणताही धोका नव्हता ". [२] नंतर तिने दिवसाला १०० नेपाळी रुपये (२०२० मध्ये ०.८० डॉलर) कमवायला सुरुवात केली. [२] नंतर पुढे त्यांनी पाच टेम्पो खरेदी केले. [२]
+दोन वर्षांनंतर, ड्रायव्हिंग सोडल्यानंतर तिने लक्ष्मी वुड क्राफ्ट उद्योग नावाने बटण कारखाना उघडला. [१] नेपाळमधील ही पहिली बटन फॅक्टरी होती. [६] त्यांनी कारखान्यात काम करण्यासाठी चार लोकांना कामावर ठेवले. [१] त्यांनी जनावरांची हाडे आणि शिंगे, विशेषतः म्हशीच्या हाडांपासून पासून बटणे बनवली. [१] [७] त्यांची बटणे जर्मनी, स्वित्झर्लंड, झांबिया, डेन्मार्क आणि अमेरिकेत निर्यात केली गेली. [१] त्या विक्रीचे वर्णन करताना त्या म्हणतात "ती बटणे गरम केकसारखी विकायला लागली" पण सुरुवातीला तिला "तिच्या श्रमाचे फळ गोळा करण्यासाठी गेल्यावर शारीरिक अत्याचाराच्या किस्से आठवत होते" . [८] राल्फ लॉरेन आणि झारासह प्रमुख कंपन्यांकडून बटणे आयात केली जातात. [८] कंपनीने बटणांच्या सुमारे पंधरा हजार वेगवेगळ्या रचना केल्या आहेत. [६] लक्ष्मी शर्मा यांनी लायब्ररीत बराच वेळ घालवला होता जिथे त्यांनी युरोपियन कला, हस्तकला आणि त्यात वापरलेली जाणारी उपकरणे शिकुन घेतली [९]
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7711.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7711.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e0328bfe38d0fb598ec6a857838c52f304402982
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7711.txt
@@ -0,0 +1,5 @@
+लक्ष्मी होल्मस्ट्रोम (१९३५:भारत - ६ मे, २०१६) या भारतीय साहित्यिक होत्या. यांनी तमिळ साहित्याचे इंग्लिशमध्ये अनुवाद केला. अनुवादकलेच्या तत्त्वचिंतक म्हणूनही त्या ओळ्खल्या जातात. त्या मूळच्या ब्रिटिश असून त्यांचा जन्म भारतात झाला होता. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड याणि मद्रास विद्यापीठांतून झाले होते.
+लक्ष्मी यांनी अनुवादित आणि संपादित केलेले आणि १९९० मध्ये पेंग्विनने प्रकाशित केलेले द इनर कोर्टयार्ड या स्त्री-कथांच्या पुस्तकासह त्यांनी अनुवादिलेली १७ पुस्तके प्रकाशित झाली.
+तमिळमधील अंबाईसारख्या स्त्री-लेखिकांना लक्ष्मी यांच्या कथासंग्रहांचे अनुवाद लक्ष्मी यांनी केले. श्रीलंकेतील तमिळ कवींच्या कविताही लक्ष्मी यांनी अनुवादित केल्या.
+लक्ष्मी यांनी वेळोवेळी अनुवादांविषयी केलेले लिखाण, वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतींतून किंवा अनुवादकलेविषयीच्या परिसंवादांतून तसेच मार्गदर्शनपर सत्रांतून त्यांनी व्यक्त केलेले विचार लक्ष्मी यांनी वेळोवेळी अनुवादांविषयी केलेले लिखाण अद्याप ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले नाही.
+अनुवाद कधी एका भाषेच्या भल्यासाठी करायचा नसतो. ज्यातून अनुवाद केला आणि ज्या भाषेत अनुवाद झाला, त्या दोन्ही भाषांना काहीना काही लाभ अनुवादामुळे होत असेल, पण आदानप्रदान सुरू राहणे आणि साहित्यसंवादाचे पूल बांधले जाणे हा अनुवादांचा महत्त्वाचा हेतू आहे, असे लक्ष्मी म्हणत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7730.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7730.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6c9ee7b569ecc1ee23a71965373a3e96e1517571
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7730.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लक्ष्मीनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_774.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_774.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ceb62cbf835c67335afa72baec1e5ff8fabf70ab
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_774.txt
@@ -0,0 +1 @@
+रमेशभाई धाडुक ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7745.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7745.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bfe4380e3dfc8dd59429848d6e54c2453da4a51a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7745.txt
@@ -0,0 +1 @@
+लक्ष्मीपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7762.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7762.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e89aa04aa753484e32110bae2539e1986c95e4f5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7762.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लक्ष्मीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7765.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7765.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0f25627e44fb0f293af6ed25b1d792667bd2b150
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7765.txt
@@ -0,0 +1 @@
+लक्ष्य ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित झालेली एक लोकप्रिय मालिका आहे.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7784.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7784.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bd9bfe4f2ba76991b66a8901458b4c6fe4d8a442
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7784.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लखनौ हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९९१ सालापासून लखनौ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. माजी भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथून सलग ५ वेळा लोकसभेवर निवडून आले होते.
+२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे पक्षनेते राजनाथ सिंह ह्यांनी लखनौमधून विजय मिळवला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7791.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7791.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..53a648da0e2b13dabb73ff68db988de3d992db78
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7791.txt
@@ -0,0 +1 @@
+बक्षीका तालाब वायुसेनातळ भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील बरेली येथे असलेला विमानतळ आणि भारतीय वायुसेनेचे ठाणे आहे. भारतीय वायुसेनेची ३५वी स्क्वॉड्रन (रेपियर्स) येथे ठाण मांडून आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7801.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7801.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b1c7baf94d6fdc1ee0995f826174a4e09ebf0ef0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7801.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लखमापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7813.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7813.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a27546700bd24bff1dfe015b6c95fc9759f9c349
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7813.txt
@@ -0,0 +1,4 @@
+गुणक: 27°14′26″N 94°6′20″E / 27.24056°N 94.10556°E / 27.24056; 94.10556
+
+उत्तर लखीमपूर (आसामी: উত্তৰ লখিমপুৰ) हे भारत देशाच्या आसाम राज्यातील लखीमपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. उत्तर लखीमपूर शहर आसामच्या उत्तर भागात गुवाहाटीच्या ३९४ किमी ईशान्येस वसले आहे. २०११ साली उत्तर लखीमपूरची लोकसंख्या ५९ हजार होती.
+लिलाबारी विमानतळ येथून ७ किमी अंतरावर स्थित आहे. उत्तर लखीमपूरला अरुणाचल प्रदेशचे प्रवेशद्वार मानले जाते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7819.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7819.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5dd5cf1060f630475793ae7248bf55d6813253e8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7819.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लखमी गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः आसाम राज्यात विपुल प्रमाणात आढळतो. आसाम मध्ये लखीमी गुरांची एकूण संख्या ७९ ते ८० लाख आहे. प्राणी उपोष्णकटिबंधीय हवामान परिस्थितीशी जुळवून घेतात. या जातीचे बैल विशेष करून भातशेतीसाठी, चिखलाच्या शेतातील काम, बैलगाडी, वजन ओढणे यामुळे मशागतीसाठीचा उत्तम गोवंश म्हणून ओळखला जातो. याशिवाय लखीमी गायींच्या दुधात फॅट भरपूर प्रमाणात असते यामुळे दुधाला जास्त किंमत मिळते. या दोन्ही कारणाने हा गोवंश दुहेरी हेतूचा म्हणून ओळखला जातो.[१][२]
+'राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB)' निकषानुसार हा दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[४]
+भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7859.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7859.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1c80c77ddba77ccc2997139cdebc05148d3a9001
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7859.txt
@@ -0,0 +1,7 @@
+संस्कृत बालगुडे
+प्रार्थना बेहरे
+
+
+लग्न मुबारक हा २०१८चा भारतीय मराठी चित्रपट असून यात संस्कृत बालगुडे, प्रार्थना बेहरे आणि देवेंद्र गायकवाड मुख्य भूमिकेत आहेत.[१] मुकेश मिस्त्री दिग्दर्शित हा चित्रपट ११ मे २०१८ रोजी भारतातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता.[२]
+शिवा एक मराठा आणि शिवाजी महाराजांचा भक्त, त्याच्या कॉलेजमधील मुस्लिम मुलगी साराच्या प्रेमात पडला. त्याचा मित्र ईशा देखील त्याला आवडतो पण साराच्या कुटूंबियांना जेव्हा तिला समजले की त्यांनी तिला महाविद्यालयातून काढून नेले. शिवा सोडला नाही आशा आणि त्याच्या मित्राच्या मदतीने इरफान तिचे प्रेम जिंकण्याचा प्रयत्न करतो.
+लग्न मुबारक आयएमडीबीवर
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7864.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7864.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f35276fb04a5853ec077d4526453915bd45f9d79
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7864.txt
@@ -0,0 +1 @@
+लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7876.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7876.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..903d66c4f24ae6b77ad40df389618d103c6e469a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7876.txt
@@ -0,0 +1 @@
+लघुग्रह पट्टा हा आपल्या सूर्यमालेचा एक प्रदेश आहे जो मंगळ आणि गुरूच्या कक्षेदरम्यान स्थित आहे आणि त्यात लाखो लघुग्रह सूर्याभोवती फिरत आहेत. ९५० किमी व्यासाचा सेरेस नावाचा एक बटू ग्रह देखील आहे, ज्याला स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळे गोलाकार आकार मिळाला आहे. येथे ४०० किमी व्यासाचे आणखी तीन लघुग्रह सापडले आहेत - वेस्टा, पॅलास आणि हायगिया . संपूर्ण लघुग्रह पट्ट्याच्या एकूण वस्तुमानाच्या अर्ध्याहून अधिक वस्तुमान या चार वस्तूंमध्ये आहे. उर्वरित वस्तू आकारात भिन्न आहेत - काही दहा किलोमीटर मोठ्या आहेत आणि काही फक्त धूळ कण आहेत. [१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7897.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7897.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..58ea9bed5e544d6d5c263787738c06f86aac24c5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7897.txt
@@ -0,0 +1,2 @@
+ लडाकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_790.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_790.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3c6941c0d2615f8a67ae3d20ce045e8c0ac2f7c6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_790.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रमोन ॲंतोनियो हेरार्दो एस्तेवेझ तथा मार्टिन शीन (ऑगस्ट ३, इ.स. १९४० - ) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता आहे.
+याची चारही मुले एमिलियो एस्तेवेझ, कार्लोस तथा चार्ली शीन, रमोन एस्तेवेझ आणि रेने एस्तेवेझ चित्रपट अभिनेते व अभिनेत्री आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7912.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7912.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a7685d49c3465c9a9a998483985f0205a643a32c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7912.txt
@@ -0,0 +1 @@
+लढाऊ हत्ती हा एक माणसांनी प्रशिक्षित व नियंत्रित केलेला युद्धात वापरला जाणारा हत्ती असे. यांचा मुख्य उपयोग शत्रूसैन्यावर चाल करून जाउन त्यांची फळी फोडणे व त्यांच्यांत घबराट पसरवून देण्याचा असे.
\ No newline at end of file
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7922.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7922.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..84d2f727a155b4b7f17a409ad2e08b8f83b5edb0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7922.txt
@@ -0,0 +1 @@
+लता मंडल (बांग्ला: লতা মণ্ডল; १६ जानेवारी, इ.स. १९९३:ढाका, बांगलादेश - ) ही बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7936.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7936.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..60e4efac8975799f9206711dae5dc5013a1c5eb2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7936.txt
@@ -0,0 +1,67 @@
+३४° १०′ ००″ N, ७७° ३५′ ००″ E
+लडाख हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा भारतीय उपखंडातील उत्तर भागात आहे आणि काराकोरमच्या आसपास आहे. लडाख हा भारतातील विखुरलेल्या प्रदेशांपैकी एक आहे आणि तिची संस्कृती आणि इतिहास तिबेटशी संबंधित आहे. हा दूरदूरच्या पर्वतीय सौंदर्यासाठी आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे.
+लडाखच्या पूर्वेस तिबेट, दक्षिणेस लाहौल व स्पीती विभाग, पश्चिमेस जम्मू आणि काश्मीर व पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तान हे प्रदेश, उत्तरेस काराकोरम खिंडी आणि पश्चिमेस चीनच्या शिंच्यांगच्या नैर्ऋत्येला याची सीमा आहे. लडाख हा काराकोरममधील सियाचीन हिमनदीपासून दक्षिणेस मुख्य ग्रेट हिमालयापर्यंत पसरलेला आहे.[१][२][३][४] ऑगस्ट २०१९ मध्ये, भारतीय संसदेच्या कायद्यानुसार लडाख हा ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी केंद्रशासित प्रदेश झाला.[५] लडाखी ही येथील प्रमुख भाषा आहे.
+एकेकाळी लडाखला आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गांच्या महामार्ग रस्त्यावरच्या जागेचे अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. परंतु, चिनी अधिकाऱ्यांनी १९६० च्या दशकात लडाखची तिबेट व मध्य आशिया यांच्यामधली सीमा बंद केल्यामुळे पर्यटन वगळता आंतरराष्ट्रीय व्यापार कमी झाला. १९७४पासून, भारत सरकारने लडाखमधील पर्यटनवृद्धीस यशस्वीरीत्या प्रोत्साहित केले आहे. रणनीतिदृष्ट्या महत्त्वाचा भाग असलेला जम्मू-काश्मीरचा लडाख हा भाग असल्याने या भागात भारतीय लष्कराची मजबूत उपस्थिती आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, त्यामध्ये बाल्टिस्तान (बाल्टीयुल) खोरे (सध्या पाकिस्तानात), संपूर्ण सिंधू खोरे, दक्षिण दिशेला दुर्गम झांस्कर, लाहौल आणि स्पीती, पूर्वेकडील रुडोक प्रदेश आणि गुगे, नगारी यांचा बराचसा भाग आहे. ईशान्य (कुण लुन पर्वतापर्यंत विस्तारित), आणि लडाख रेंजमधील 'खारडोंग ला'च्या उत्तरेस नुब्रा व्हॅली. अक्साई चीन हा चीन आणि भारत यांच्यातील विवादित सीमा क्षेत्रांपैकी एक आहे. विवादित प्रदेशाच्या काही भागावर चीनची सत्ता आहे. पण, भारताने हा विवादित प्रदेश जम्मू-काश्मीर राज्याच्या लडाख प्रदेशाचा एक भाग म्हणूनही स्वीकारला आहे. सन १९६२मध्ये, चीन आणि भारताचे अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश यांच्या मालकीबद्दल युद्ध झाले होते. मात्र,१९९३ व१९९६मध्ये दोन्ही देशांनी वास्तविक नियंत्रण रेषाचा सन्मान करण्यासाठी करार केले आहेत.[६]
+लेह हे लडाखमधील सर्वात मोठे शहर आहे. हीच लडाखची राजधानीसुद्धा आहे. त्यानंतर कारगील आहे. या प्रदेशातील मुख्य धार्मिक गट म्हणजे मुस्लिम (मुख्यत: शिया) (४६%) आणि बौद्ध (मुख्यत: तिबेटी) (४०%) होय, याशिवाय येथे हिंदू (१२%) आणि शीख (२%) हेही आहेत.[७]
+ला-ड्वाॅग' (लडाख) या नावाचा तिबेटी अर्थ उंचावरची जमीन असा आहे. लडाखच्या बऱ्याच तिबेटी जिल्ह्यांमध्ये त्याचे तसे उच्चारण होते. हे बहुधा पर्शियन शब्दांचे रूपांतर आहे. हा प्रदेश पुरातन रेशीम मार्गावर आहे.
+लडाखच्या बऱ्याच भागात सापडलेल्या खडकावरील कोरीव कामांवरून असे दिसून येते की, या प्रदेशात निओलिथिक काळापासून वस्ती आहे. लडाखच्या प्रारंभीच्या रहिवाशांमध्ये मिश्रित इंडो-आर्य लोकसंख्या होती. यामध्ये हेरोडोटस, [बी] नेकर्स, मेगास्थनीस, प्लिनी द एल्डर, [सी] टॉलेमी, [डी] आणि भौगोलिक संबंधी उल्लेख आढळतात पुराणांच्या याचा उल्लेख आहे. पहिल्या शतकाच्या आसपास, लडाख हा कुषाण साम्राज्याचा एक भाग होता. दुसऱ्या शतकात काश्मीरपासून पश्चिम लडाखमध्ये बौद्ध धर्म पसरला. जेव्हा पूर्व लडाख आणि पश्चिम तिबेट अजूनही बौद्ध धर्माचा अभ्यास करीत होते. सातव्या शतकातील बौद्ध प्रवासी झुआनझांग यांनी आपल्या खात्यात या क्षेत्राचे वर्णन केले आहे. तिबेटी सभ्यतेचे लेखक रॉल्फ अल्फ्रेड स्टीन यांच्या म्हणण्यानुसार झांगझुंग परिसर ऐतिहासिकदृष्ट्या तिबेटचा भाग नव्हता आणि तिबेटींसाठी परदेशी प्रदेश होता. स्टीनच्या मते, त्यानंतर पुढे पश्चिमेकडील तिबेट्यांचा एक वेगळा परराष्ट्र म्हणजे शँगशुंगचा सामना झाला ज्याची राजधानी खियुंगलुंग येथे आहे. माउंट काइल (टेसे) आणि मानसरोवर लेक या देशाचा एक भाग बनला, ज्यांची भाषा लवकर कागदपत्रांद्वारे आपल्याकडे आली आहे. अद्याप अज्ञात असले तरी ते इंडो-युरोपियन असल्याचे दिसते.
+भौगोलिकदृष्ट्या नेपाळ आणि काश्मीर व लडाख या दोन्ही मार्गांनी हा देश नक्कीच भारतासाठी खुला होता. कैलास हे भारतीयांसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. परंतु शांगशुंग (झांगझुंग) तिबेटपासून स्वतंत्र होता. झांगझुंगने उत्तर, पूर्व आणि पश्चिमेपर्यंत किती विस्तार केला आहे हे रहस्य आहे. आमच्याकडे आधीपासून असे म्हणायचे आहे की हिंदूंच्या काईल पवित्र पर्वताला ग्रहण करणाऱ्या शांगशुंगला कदाचित एकदा हिंदू धर्मातून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले असावे. ही परिस्थिती बऱ्याच दिवसांपर्यंत टिकली असेल. वस्तुतः इसवी सन ९५० च्या सुमारास काबूलच्या हिंदू राजाकडे काश्मिरी प्रकारातील (तीन मस्तक असलेल्या) विष्णूची मूर्ती होती. त्याच्या म्हण्यानुसार ही मूर्ती त्याला भोटाने (तिबेटी राजाने) दिली होती.
+इसवी सनाच्या १७व्या शतकात लिहिलेल्या लडाखच्या इतिहासाला 'ला लाव्हेगस रॉयल रॅब्स' म्हटले गेले, म्हणजेच लडाखच्या राजांचा रॉयल इतिवृत्त. क्रॉनिकलचा पहिला भाग १६१०-१६४० या वर्षांत लिहिला गेला होता. तर दुसरा अर्धा भाग १९२६मध्ये ए.एच. फ्रान्सके यांनी या पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर करून कोलकत्ता येथे प्रसिद्ध केले होते. ज्याला भारतीय तिबेटच्या पुरातन वास्तूचे title देण्यात आलले होते. खंड २ मध्ये, लडाखी क्रॉनिकलमध्ये राजा स्कायड-लिडे-एनगीमा-गोन यांनी त्याच्या तीन मुलांमध्ये असलेल्या राज्यातील विभाजनाचे वर्णन केले आहे आणि त्यानंतर या इतिवृत्तात त्या मुलाने किती क्षेत्राच्या सुरक्षिततेचे वर्णन केले आहे.
+
+त्याने आपल्या प्रत्येक मुलाला एक स्वतंत्र राज्य दिले. म्हणजेच, थोरल्या डपाल-ग्या-गॉन, मंगा-राईसच्या मरीयुल, काळ्या धनुष्याने वापरलेले रहिवासी; पूर्वेकडील आरओ-थोग्स आणि होगोगची सोन्याची खाण; या मार्गाने जवळ आहे. Lde-mchog-dkar-po; सीमेवरील र-बा-डमार-पो; वाय-ले, यी-मिग रॉकच्या पासच्या शीर्षस्थानी.उपरोक्त कामकाजाचा अभ्यास केल्यावर हे दिसून येते की, रुडोक लडाखचा अविभाज्य भाग होता. कौटुंबिक फाळणीनंतरही रुडोक लडाखचा भागच राहिले. मरिअल म्हणजे सखल प्रदेश हे लडाखच्या एका भागाला दिले गेलेले नाव होते. त्यावेळीसुद्धा, म्हणजे दहाव्या शतकात रुडोक लडाखचा एक अविभाज्य भाग होता आणि लेडे-मोगोग-डकार-पो, म्हणजेच, डेमचोक लडाखचा अविभाज्य भाग होता.
+१३ व्या शतकात भारतीय उपखंडात मुस्लिम आक्रमणांना सामोरे जाणारे लडाख यांनी तिबेटकडून धार्मिक विषयांत मार्गदर्शन मिळवण्याचे व स्वीकारण्याचे मान्य केले. सुमारे दोन शतके म्हणजे १६०० पर्यंत लडाख हे शेजारच्या मुस्लिम राज्यांमधील छापे आणि हल्ले यांच्या अधीन होते. या काळात काही लडाख्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला.
+१३८० आणि १५१० च्या दशकाच्या दरम्यान, अनेक इस्लामिक मिशनऱ्यांनी इस्लामचा प्रचार केला आणि लडाखी लोकांना मुसलमान केले. सय्यद अली हमदानी, सय्यद मुहम्मद नूर बख्श आणि मीर शमसुद्दीन इराकी हे तीन महत्वाचे सुफी मिशनरी होते. ज्यांनी स्थानिकांना इस्लामचा प्रसार केला. मीर सय्यद अली हा लडाखमध्ये मुस्लिम धर्मांतर करणारे सर्वप्रथम होता आणि बऱ्याचदा लडाखमध्ये इस्लामचा संस्थापक म्हणून त्याचे वर्णन केले जाते.
+लडाखची राजधानी मुल्भे, पडम आणि शे यासह लडाखमध्ये या काळात अनेक मशिदी बांधल्या गेल्या. त्यांचे प्रमुख शिष्य सय्यद मुहम्मद नूर बख्श यांनीही लडाखिना इस्लामचा प्रचार केला आणि बाल्टी लोकांनी अत्यंत वेगाने इस्लाम धर्म स्वीकारला. नूरबक्षिया नंतर इस्लामचे आणि त्याचे अनुयायी फक्त बाल्टिस्तान आणि लडाखमध्ये आढळतात. तारुण्याच्या काळात, सुलतान झैन-उल-अबिदीन यांनी गूढ शेख झैन शाहवाली यांचा अनादर केल्याबद्दल त्यांना हद्दपार केले.त्यानंतर शेखांनी लडाखला जाऊन अनेक लोकांना इस्लामचा धर्म स्वीकारला. १५०५ मध्ये शिया प्रख्यात विद्वान शमसुद्दीन इराकी काश्मीर आणि बाल्टिस्तानला गेले. त्यांनी काश्मीरमध्ये शिया इस्लामचा प्रसार करण्यास मदत केली आणि बाल्टिस्तानमधील बहुसंख्य मुस्लिमांना त्याच्या विचारसरणीत रूपांतरित केले.
+या काळा नंतर इस्लामचे काय झाले हे अस्पष्ट आहे आणि त्याला एक धक्का बसला आहे असे दिसते.मिर्झा मुहम्मद हैदर दुगलात याने १५३२, १५४५ आणि १५४८मध्ये लडाखवर आक्रमण करून थोडक्यात जिंकलेल्या भागात, शिया आणि नूरबक्षिया इस्लाम लडाखच्या इतर भागातही वाढतच राहिली असला तरी लेहमध्ये इस्लामची कोणतीही उपस्थिती नोंदलेली नाही. राजा भागान यांनी लडाखला पुन्हा एकत्र केले आणि बळकट केले आणि नामग्याल घराण्याची स्थापना केली (नामग्याल म्हणजे अनेक तिबेटी भाषांमध्ये "विजयी") जो आजपर्यंत टिकून आहे. नामग्याल्यांनी बहुतेक मध्य आशियाई हल्लेखोरांना मागे टाकले आणि नेपाळपर्यंत राज्य तात्पुरते वाढवले. राजा अली शेरखान आंचन यांच्या नेतृत्वात बल्टी आक्रमण दरम्यान अनेक बौद्ध मंदिरे व कलाकृती खराब झाल्या. नामग्यालांचा पराभव झाल्यानंतर काही अहवालानुसार, जामयांगने आपल्या मुलीचा विवाह विजयी अलीकडे विवाहात दिला. अलीने राजा आणि त्याच्या सैन्याला कैदी म्हणून नेले. जामयांग नंतर अलीने सिंहासनावर परत आला आणि त्यानंतर लग्नात मुस्लिम राजकन्येचा हात देण्यात आला ज्याचे नाव ग्याल खातून किंवा अर्ग्याल खातूम होते त्या अटीवर की ती पहिली राणी होईल आणि तिचा मुलगा पुढचा राजा होईल. तिचे वडील कोण आहेत याविषयी ऐतिहासिक वृत्तांत भिन्न आहेत. काहीजण अलीचा मित्र आणि खप्पलू याबगो शे शे गिलाझीचा राजा तिचे वडील म्हणून ओळखतात तर काहींनी अलीला स्वतः वडील म्हणून ओळखले आहे. १७ व्या शतकाच्या सुरुवातीस जम्यांग आणि ग्याल यांचा मुलगा सेग्गे नामग्याल यांनी नष्ट केलेली कलाकृती आणि गोंपा पुनर्संचयित करण्यासाठी प्रयत्न केले आणि हे राज्य झांगस्कर आणि स्पीतीमध्ये विस्तारले. तथापि, काश्मीर आणि बाल्टिस्तान यापूर्वीच काबिज झालेल्या मुघलांनी लडाखचा पराभव करूनही त्याचे स्वातंत्र्य कायम ठेवले.
+
+इ.स. १५९४ मध्ये, लडाखमध्ये बाल्तीचा राजा अली शेरखान अंचनाच्या नामग्याल घराण्याचा काळ होता, असे दिसते. दंतकथा दाखवतात की बाल्टी सैन्याने मानसोर तलावाच्या दरीत पुरंग पर्यंत यश मिळविले आणि त्यांच्या शत्रू व मित्रांची प्रशंसा केली. लडाखच्या राजाने शांततेसाठी दावा दाखल केला आणि अली शेरखानचा हेतू लडाखला जोडण्याचा नव्हता म्हणून त्याने गणोख आणि गागरा नुल्ला हे गाव स्कर्डुला दिले पाहिजे आणि त्यांनी (लडाखी राजाने) वार्षिक खंडणी द्यावी या अटीवर अधीन झाले. ही श्रद्धांजली लडाखच्या डोगरा विजयापर्यंत लामा युरुच्या गोंपा (मठ) च्या माध्यमातून देण्यात आली. हशमतुल्लाह नोंदवतात की या गोंपाच्या प्रमुख लामाने त्याच्या आधी लडाखच्या डोगरा विजय होईपर्यंत स्कर्दू दरबारला वार्षिक खंडणीची रक्कम देण्यापूर्वी कबूल केले होते. १७ व्या शतकाच्या सुरुवातीस बाल्ती आक्रमण आणि ग्याल यांच्या जामयांगच्या लग्नानंतर इस्लामने लेह भागात मुळांना सुरुवात केली. ग्याल यांच्यासमवेत मुस्लिम सेवक आणि संगीतकारांचा मोठा गट लडाखला पाठवला गेला आणि तेथे प्रार्थना करण्यासाठी खासगी मशिदी बनवल्या गेल्या. नंतर मुस्लिम संगीतकार लेहमध्ये स्थायिक झाले. अनेक शंभर बाल्टिस राज्यात स्थायिक झाले आणि मौखिक परंपरेनुसार बऱ्याच मुस्लिम व्यापा -यांना स्थायिक होण्यासाठी जमीन दिली गेली. पुढील अनेक वर्षांत इतर अनेक मुस्लिमांना विविध कारणांसाठी आमंत्रित केले गेले. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात, लद्दाखने तिबेटशी झालेल्या वादात भूतानची बाजू घेतली आणि इतर कारणांमुळे तिबेटी केंद्र सरकारने त्याच्यावर आक्रमण केले. हा कार्यक्रम 1679-1684 च्या तिबेट-लडाख – मोगल युद्ध म्हणून ओळखला जातो. काश्मिरी इतिहासकारांचे म्हणणे आहे की, त्यानंतर मुघल साम्राज्याने केलेल्या मदतीच्या बदल्यात राजाने इस्लाम धर्म स्वीकारला. पण लडाखी इतिहासामध्ये या गोष्टीचा उल्लेख नाही. राज्याचा बचाव करण्याच्या बदल्यात राजाने मुघलांना खंडणी देण्याचे मान्य केले. ५ व्या दलाई लामाने पैसे दिल्यानंतर मुघलांनी माघार घेतली. झुंगर साम्राज्याचा खान गलदान बोशुग्टू खान याच्या सैन्याच्या सहाय्याने, तिबेट्यांनी १६८४मध्ये पुन्हा हल्ला केला. तिबेटी लोक विजयी झाले आणि त्यांनी लडाखशी तह केला. त्यानंतर १६२७मध्ये ते ल्हासाकडे परत गेले. १६८४ मध्ये,टिंगमोस्गँगचा तह झाला. तिबेट आणि लडाख यांच्यातील वादाने परंतु लडाखची स्वातंत्र्य कठोरपणे रोखली.
+१८३४ मध्ये, शीख झोरवारसिंग, जम्मूच्या राजा गुलाबसिंगचा सेनापती होता, त्याने शीख साम्राज्याच्या अधिपत्याखाली लडाखला जम्मूवर आणले. पहिल्या एंग्लो-शीख युद्धामध्ये शीखांचा पराभव झाल्यानंतर जम्मू-काश्मीर राज्य ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र रियासत म्हणून स्थापित केले गेले. नामग्याल कुटुंबाला स्टोकची जाहगीर दिली गेली, ती आजपर्यंत नाममात्र ठेवली जाते. १८५० च्या दशकात लडाखमध्ये युरोपियन प्रभाव सुरू झाला आणि वाढला. भूगर्भशास्त्रज्ञ, खेळाडू आणि पर्यटकांनी लडाखचा शोध सुरू केला. १८८५ मध्ये, लेह मोरोव्हियन चर्चच्या मिशनचे मुख्यालय बनले.
+डोगराच्या कारकीर्दीत लडाखला वझरत म्हणून प्रशासित करण्यात आले आणि राज्यपालांनी वजीर-ए-वज़रत म्हटले. त्यात लेह, स्कार्डू आणि कारगिल येथे तीन तहसील आहेत. वजरातचे मुख्यालय लेह येथे वर्षाचे सहा महिने आणि स्कार्डू येथे सहा महिने होते. १९३४ मध्ये जेव्हा प्रजा सभा नावाची विधानसभेची स्थापना झाली तेव्हा लडाख यांना विधानसभेत दोन नामित जागा देण्यात आल्या.तिबेट कम्युनिस्ट नेते फुंट्सोक वांग्याल यांनी लडाख हा तिबेटचा भाग म्हणून दावा केला होता.
+
+१९४७ मध्ये भारत फाळणीच्या वेळी, डोगरा शासक महाराजा हरि सिंह यांनी भारताच्या विनिमय केंद्रावर स्वाक्षरी केली. गिलगिटहून पाकिस्तानी हल्लेखोर लडाखला पोहोचले होते आणि त्यांना तेथून हुसकावण्यासाठी सैन्य कारवाई सुरू केली गेली. सैन्य अभियंत्यांनी सोनमर्ग ते झोजी ला या पोनी ट्रेलचे युद्धकाळात रूपांतर केल्याने टँकना वर येण्यास परवानगी देण्यात आली आणि यशस्वीरीत्या पसे काबीज केले गेले. आगाऊपणा चालूच राहिला. द्रास, कारगिल आणि लेह यांना मुक्त केले आणि लडाखने घुसखोरांना साफ केले. १९४९मध्ये, चीनने नुब्रा आणि झिनजियांगमधील सीमा बंद केल्यामुळे जुने व्यापारी मार्ग अडविले. १९५५मध्ये, चीनने अक्षय चिन भागातून झिनजियांग आणि तिबेटला जोडणारे रस्ते तयार करण्यास सुरुवात केली. अक्साई चिनवर नियंत्रण मिळवण्याच्या भारतीय प्रयत्नांमुळे १९६२ च्या चीन-भारतीय युद्धाला सामोरे जावे लागले. चीनने पाकिस्तानबरोबर संयुक्तपणे काराकोरम महामार्गही बांधला. श्रीनगर ते लेह दरम्यानच्या प्रवासाचा कालावधी १६ दिवसांवरून दोन दिवसांनी तोडून या काळात भारताने श्रीनगर-लेह महामार्ग बांधला. हिवाळ्याच्या महिन्यांत मुसळधार बर्फवृष्टीमुळे हा मार्ग बंद राहतो. हा मार्ग वर्षभर कार्यान्वित करण्यासाठी झोजी ला पास ओलांडून ६.५ किमी बोगद्याचे काम विचाराधीन आहे.
+१९९९ च्या, कारगिल युद्धाला भारतीय सैन्याने “ऑपरेशन विजय” असे संबोधिले होते. श्रीनगर-लेह महामार्गावरील महत्त्वाच्या स्थानांवर नजर ठेवणा पाकिस्तानी या कारगिल, द्रास, मुश्कोह, बटालिक आणि चोरबटला या पश्चिम लडाखच्या भागात पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केली. तोफखाना आणि हवाई दलाच्या मदतीने भारतीय सैन्याने उंच उंच भागात व्यापक ऑपरेशन सुरू केले. नियंत्रण रेखाच्या भारतीय बाजूने पाकिस्तानी सैनिकांना तेथून हुसकावून लावले होते. ज्याचा भारतीय सरकारने आदर केला पाहिजे आणि भारतीय सैन्याने त्या ओलांडल्या नव्हत्या. भारत सरकारकडून भारतीय जनतेने टीका केली कारण भारताच्या विरोधकांपेक्षा भौगोलिक समन्वयांचा पाकिस्तान: चीन आणि चीन यांच्यापेक्षा अधिक आदर होता.
+
+१९७९मध्ये, लडाख प्रदेश कारगिल आणि लेह जिल्ह्यात विभागला गेला. १९८९मध्ये, बौद्ध आणि मुस्लिम यांच्यात हिंसक दंगल झाली. काश्मिरी बहुल राज्य सरकारकडून स्वायत्ततेची मागणी करण्यात आल्यायानंतर १९९० च्या दशकात लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिलची स्थापना झाली. लेह आणि कारगिल जिल्ह्यात आता स्थानिक धोरण व विकास निधीवर नियंत्रण असणा-या स्थानिक पातळीवर निवडल्या गेलेल्या हिल परिषद आहेत. १९९१मध्ये, निप्पोंझन मायहोजी यांनी लेहमध्ये पीस पॅगोडा तयार केला. लडाखमध्ये, भारतीय सैन्य आणि इंडो-तिबेट सीमा पोलिस दलाची मोठी उपस्थिती होती. चीनमधील या सैन्याने आणि पीपल्स लिबरेशन आर्मी सैन्याने १९६२ च्या चीन-भारतीय युद्धापासून वास्तविक नियंत्रण रेषेच्या लडाख भागावर वारंवार उभे राहून काम केले. सप्टेंबर २०१४ मध्ये, ८०० ते १००० भारतीय सैन्य आणि १५०० चीनी सैन्य एकमेकांच्या जवळ आले होते. तेव्हा, बहुतेक सैन्यांचा समावेश असलेली भूमिका सप्टेंबर २०१४ मध्ये होती.
+फेब्रुवारी २०१९ मध्ये लडाख हा जम्मू-काश्मीरमधील स्वतंत्र महसूल व प्रशासकीय विभाग झाला, जो पूर्वी काश्मीर विभागाचा भाग होता. एक विभाग म्हणून, लडाखला स्वतःचे विभागीय आयुक्त आणि पोलिस महानिरीक्षक म्हणून मान्यता देण्यात आली. सुरुवातीला लेह हे नवीन विभागाचे मुख्यालय म्हणून निवडले गेले होते, मात्र निषेधानंतर, लेह आणि कारगिल हे विभागीय मुख्यालय म्हणून एकत्रितपणे काम करतील अशी घोषणा करण्यात आली, प्रत्येक विभागीय आयुक्त आणि पोलिस महानिरीक्षक यांना सहाय्य करण्यासाठी अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून काम करणार आहेत. प्रत्येक गावात त्यांचा निम्मा वेळ घालवा.
+अलिकडच्या काळात, लेहमधील काही कार्यकर्त्यांनी काश्मिर आणि लडाख यांच्या मुख्यत्वे मुस्लिम काश्मीर खोऱ्यातील सांस्कृतिक मतभेदांमुळे अनुचित वागणूक मिळाल्यामुळे लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापन करण्याची मागणी केली आहे, तर कारगिलमधील काही लोकांनी लडाखला केंद्रशासित प्रदेश दर्जा देण्यास विरोध केला आहे.
+ऑगस्ट २०१९ मध्ये, भारतीय संसदेने पुनर्रचना अधिनियम मंजूर केला, ज्यात जम्मू-काश्मीरच्या उर्वरित भागांपेक्षा ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी स्वतंत्र असलेल्या केंद्रशासित प्रदेश म्हणून लडाखची पुनर्रचना करण्याची तरतूद होती. या कायद्याच्या अटींनुसार केंद्रशासित प्रदेश हा भारत सरकारच्या वतीने काम करणा-या उपराज्यपालांमार्फत प्रशासित केला जातो आणि तेथे निवडून आलेली विधानसभा किंवा मुख्यमंत्री नसतात. केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक जिल्हा पूर्वीप्रमाणे स्वायत्त जिल्हा परिषद निवडणे सुरू ठेवते.
+लडाख हे भारतातील सर्वात उंच पठार आहे आणि त्यातील बहुतेक भाग ३००० मीटर (९८०० फूट) पेक्षा जास्त आहे. हे हिमालय ते कुणलुण पर्वतरांगांपर्यंत पसरले आहे आणि त्यात वरच्या सिंधू नदीच्या खो-याचा समावेश आहे.ऐतिहासिकदृष्ट्या, या प्रदेशात बाल्टिस्तान (बाल्टीयुल) खोरे (सध्या बहुतेक काश्मिरच्या पाक प्रशासित भागातील) खोरे आहेत, संपूर्ण अप्पर सिंधू खोरे, दक्षिण दिशेला दुर्गम झांस्कर, लाहौल आणि स्पीती, रुडोक प्रदेश आणि गुगेसह नग्रीचा बराचसा भाग. पूर्वेस, ईशान्येस अक्साई चिन आणि लडाख रेंजमधील खारडोंगलाच्या उत्तरेस नुब्रा व्हॅली. समकालीन लडाख पूर्वेस तिबेट, दक्षिणेस लाहौल व स्पीती विभाग, पश्चिमेस काश्मीर, जम्मू व बाल्टियूल भाग, आणि उत्तरेस काराकोरम खिंडीच्या पश्चिमेस झिनजियांगच्या नैऋत्य बाजूची सीमा आहे.
+लडाख व तिबेट पठार यांच्यातील ऐतिहासिक पण अवाढव्य पहाड उत्तर दिशेने रुडोकच्या पूर्वेकडील अलिंग कांगरी आणि मावांग कांगरी यांच्या जटिल चक्रव्यूहापासून सुरू होते आणि ते नैऋत्य दिशेने वायव्य नेपाळच्या दिशेने सुरू आहे. फाळणीपूर्वी बाल्टिस्तान हा आता पाकिस्तानच्या ताब्यात होता, तो लडाखमधील जिल्हा होता. स्कार्डो ही लडाखची हिवाळी राजधानी होती तर लेह ग्रीष्मकालीन राजधानी होती.
+
+या प्रदेशातील पर्वतरांगाची निर्मिती 45 दशलक्ष वर्षांहून अधिक काळ भारतीय प्लेटला अधिक स्थिर युरेशियन प्लेटमध्ये केल्यामुळे झाली. हा बहाव कायम राहतो, ज्यामुळे हिमालयी भागात वारंवार भूकंप होतात.लडाख रेंजमधील शिखरे झोजी-ला (५०००-५५०० मीटर किंवा १६०००-१८००५० फूट) च्या जवळच्या मध्यम उंचीवर आहेत आणि दक्षिणपूर्व दिशेने वाढतात. नून-कुन (७००० मीटर किंवा २३००० फूट) च्या जुळ्या शिखरावर पोहोचते.हिमालय व झांस्कर रेंजने वेढलेल्या सुरू व झेंस्कर खो-यात मोठा कुंड आहे. रंगदुम हे सुरू खो-यात सर्वाधिक वस्ती असलेला प्रदेश आहे, त्यानंतर दरी पेन्सी-ला येथे ४४०० मीटर (१४४०० फूट) पर्यंत जाते आणि झांस्करचे प्रवेशद्वार आहे. कारगिल, सूरू खो-यातील एकमेव शहर, लडाखमधील दुसरे सर्वात महत्वाचे शहर आहे. श्रीनगर, लेह, स्कार्डू आणि पदमपासून सुमारे २३०किलोमीटरवर कमीतकमी समतुल्य असणा-या १९४७ च्या, १९४७ पूर्वीच्या व्यापार कारवांंच्या मार्गांवर ही महत्त्वाची स्टेजिंग पोस्ट होती.झांगस्कर खोरे स्टॉड व लुंगनाक नद्यांच्या कुंडात आहे. प्रदेशात जोरदार हिमवृष्टी झाली आहे; पेन्सी-ला केवळ जून ते मध्य ऑक्टोबर दरम्यानच खुली आहे. द्रास आणि मुश्कोह व्हॅली ही लडाखची पश्चिम सीमा बनवते.
+सिंधू नदी ही लडाखचा आधार आहे. शे, लेह, बास्को आणि टिंगमोस्गांग (परंतु कारगिल नाही) ही बरीच मोठी ऐतिहासिक आणि सद्यस्थितीत शहरे सिंधू नदीच्या जवळ आहेत. १९४७ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर, लडाखमधून वाहणा-या सिंधूचा विस्तार हा हिंदू धर्म आणि संस्कृतीत मोठ्या प्रमाणावर पूजनीय असलेल्या नदीचा एकमेव भाग बनला, जो अजूनही भारतातून वाहतो.
+सियाचीन ग्लेशियर हा विवादित भारत-पाकिस्तान सीमेसह हिमालय पर्वतात पूर्व कारकोराम रेंजमध्ये आहे. काराकोरम परिसरामध्ये एक मोठा पाण्याचा तलाव आहे जो चीनला भारतीय उपखंडापासून विभक्त करतो आणि कधीकधी "तिसरा ध्रुव" म्हणून ओळखला जातो. हिमनगा पश्चिमेस ताबडतोब साल्टेरो रिज आणि पूर्वेस मुख्य काराकोरम रेंज दरम्यान आहे.
+
+काराकोरममधील ७६ कि.मी. लांबीवर हा सर्वात लांब हिमनदी आहे आणि जगातील सर्वाधिक ध्रुवीय प्रदेशातील दुसरी लांब हिमनदी आहे. चीनच्या सीमेवर इंदिरा कर्नलच्या उगमापासून समुद्रसपाटीपासून ते ५७५३ मीटर (१८८७५ फूट) उंचीवरून खाली घसरून ३६२० मीटर (११८८० फूट) पर्यंत खाली येते. ससेर कांगरी हे ससेर मुजताघ मधील सर्वात उंच शिखर आहे.भारतातील कारकोराम रेंजच्या पूर्वेकडील सबरेज, ससेर कांगरीची उंची 7,672 मीटर (25,171 फूट) आहे.लडाख रेंजला कोणतीही प्रमुख शिखरे नाहीत; त्याची सरासरी उंची 6000 मीटर (20,000 फूट) पेक्षा थोडीशी कमी आहे आणि त्यापैकी काही पास 5,000 मीटर (16,000 फूट) पेक्षा कमी आहेत. पॅनगोंग रेंज पांगोंग तलावाच्या दक्षिण किना-यासह चुशुलपासून सुमारे 100 किमी वायव्येस लडाख रेंजच्या समांतर आहे. त्याचा सर्वोच्च बिंदू सुमारे 6,700 मी (22,000 फूट) आहे आणि उत्तरेकडील उतार जोरात ग्लेशिएटेड आहेत. शायोक आणि नुब्रा नद्यांचा खोरे असलेला हा प्रदेश नुब्रा म्हणून ओळखला जातो.लडाखमधील काराकोरम रेंज बाल्टिस्तानसारखी सामर्थ्यवान नाही. नुब्रा – सियाचीन लाइनच्या उत्तर व पूर्वेस असलेल्या मासिसमध्ये अप्सरासस ग्रुप (सर्वोच्च बिंदू 7,245 मी; 23,770 फूट) रिमो मुझताघ (सर्वोच्च बिंदू 7,385 मीटर; 24,229 फूट) आणि तेरम कांगरी गट (सर्वोच्च बिंदू 7,464 मीटर; 24,488) यांचा समावेश आहे फूट) एकत्र मॅमोस्टाँग कांगरी (7,526 मी; 24,692 फूट) आणि सिंघी कांगड़ी (7,202 मी; 23,629 फूट) काराकोरमच्या उत्तरेस कुन्नलुन आहे.अशाप्रकारे, लेह आणि पूर्व मध्य आशिया दरम्यान तिहेरी अडथळा आहे - लडाख रेंज, काराकोरम रेंज आणि कुन्नलुन. तथापि, लेह आणि यरकंद दरम्यान एक मोठा व्यापार मार्ग स्थापित झाला. लडाख हा उंच उंच वाळवंट आहे. कारण हिमालयात पावसाची सावली तयार होते आणि पावसाळ्याच्या ढगात प्रवेश करण्यास नकार दिला जातो. पाण्याचे मुख्य स्रोत म्हणजे डोंगरावर हिवाळ्यातील हिमवर्षाव. या प्रदेशात नुकत्याच झालेल्या पुराचे (उदा. २०१० चा पूर) असाधारण पाऊस पडण्याचे प्रमाण आणि हिमनदी माघार घेणे या दोन्ही गोष्टी जागतिक हवामान बदलांशी निगडित असल्याचे दिसून आले आहे. चेव्हांग नॉरफेल यांच्या नेतृत्वात लेह न्यूट्रिशन प्रोजेक्ट, ज्याला "ग्लेशियर मॅन" म्हणून देखील ओळखले जाते, हिमनदी मागे घेण्याच्या एक उपाय म्हणून कृत्रिम हिमनदी तयार करते.
+झांस्कर ही त्याच्या उपनद्यांबरोबरच या प्रदेशातील मुख्य नदी आहे. हिवाळ्यामध्ये झांस्कर गोठलेला असतो आणि प्रसिद्ध चादर ट्रेक या भव्य गोठलेल्या नदीवर होते.
+उंच उतार आणि सिंचनाच्या ठिकाणी, स्ट्रॅम्बेड्स आणि ओलांडलेल्या जमीन वगळता लडाखमध्ये नैसर्गिक वनस्पती अत्यंत विरळ आहे. लडाखमधून सुमारे 1250 वनस्पती प्रजाती, पिकांसहित आढळून आल्या. [61] 6150 मीटर ए.एस. पर्यंत वाढणाऱ्या लाडकीएला क्लीमिसी या वनस्पतीचे प्रथम वर्णन येथे केले गेले आणि त्या प्रदेशाचे नाव दिले गेले . 1850 मध्ये,या प्रांताच्या वन्यजीवांचा अभ्यास करणारा पहिला युरोपियन म्हणजे विल्यम मुरक्रॉफ्ट होय. त्यानंतर 1870 च्या दशकात ऑस्ट्रेलियन-झेक पॅलेओन्टोलॉजिस्ट, फर्डिनांड स्टोलिक्स्का, ज्यांनी तेथे प्रचंड मोहीम राबविली.भारळ किंवा निळे मेंढी लडाख प्रदेशातील सर्वात विपुल पर्वत आहे, जरी झांगस्कर आणि शाम भागात काही प्रमाणात आढळली नाही. एशियाटिक आयबॅक्स एक अतिशय मोहक पर्वतीय शेळी आहे जो लडाखच्या पश्चिमेस वितरीत केला जातो. सुमारे 6000 लोकसंख्या असलेल्या प्रदेशातील हा दुसरा सर्वात विपुल पर्वत आहे. हे खडकाळ भागात रूपांतर केले जाते .
+लडाखी उरियल ही आणखी एक खास पर्वतीय मेंढी आहे जी लडाखच्या पर्वतावर वास्तव्य करते. लोकसंख्या कमी होत आहे, परंतु लडाखमध्ये 3000 हून अधिक लोक शिल्लक नाहीत. युरीयल लडाखसाठी स्थानिक आहे, जिथे ते सिंधू आणि शाओक या दोन मुख्य नदी खोऱ्यातच वितरित केले जाते. ज्यांच्या पिकामुळे त्याचे नुकसान झाले आहे असा कित्येकदा शेतकऱ्यांद्वारे जनावरांचा छळ केला जात आहे. गेल्या शतकात लेह-श्रीनगर महामार्गावर शिकारींनी केलेल्या अंदाधुंद गोळीमुळे तेथील मेंढ्यांची लोकसंख्या बरीच घटली.
+तिबेटी अर्गली किंवा न्यान हे जगातील सर्वात मोठ्या रानटी मेंढ्या आहेत आणि त्यांची उंची 3.5. ते 10 फूट आहे. तिबेटी पठारावर आणि त्याच्या सीमांत पर्वतांवर एकूण 2.5 दशलक्ष किमी क्षेत्रफळ आहे. लडाखमध्ये सुमारे 400 लहान प्राण्यांची लोकसंख्या आहे.श िकारीपासून बचाव करण्यासाठी, ते धावतात म्हणून प्राणी उघड्या व गुंडाळणारा भूप्रदेश पसंत करतो. धोकादायक तिबेटियन मृग, ज्याला भारतीय इंग्रजीमध्ये चिरू किंवा लडाखी या नावाने ओळखले जाते, पारंपारिकपणे त्याच्या लोकर (शहतोश) साठी शिकार केली गेली आहे जी उत्कृष्ट गुणवत्तेचा एक नैसर्गिक फायबर आहे आणि म्हणूनच त्याचे वजन आणि उबदारपणा आणि एक प्रतीक म्हणून ओळखले जाते.
+कमी पर्जन्यवृष्टी असलेल्या लडाखला बहुतेक भागात अत्यंत दुर्मिळ झाडासह एक उंच वाळवंट बनवते. नैसर्गिक वनस्पती मुख्यतः पाण्याच्या स्तोत व उच्च उंची असलेल्या भागात आढळतात. ज्यांना जास्त बर्फ आणि थंड उन्हाळा तापमान मिळतो. मानवी वस्ती, सिंचनामुळे विपुल प्रमाणात वनस्पती आहेत. सामान्यत: पाण्याच्या स्तोत बाजूने पाहिल्या जाणाऱ्या नैसर्गिक वनस्पतींमध्ये सीबकथॉर्न (हिप्पोफे एसपीपी.), गुलाबी किंवा पिवळ्या जातीचे वन्य गुलाब, चिंचेचे (मायरिकेरिया एसपीपी.), कॅरवे, स्टिंगिंग नेटटल्स, पुदीना, फिसोक्लेना प्राईलिटा आणि विविध गवत यांचा समावेश आहे.
+जम्मू-काश्मीर पुनर्गठन कायद्याच्या अटींनुसार, लडाख विधानसभेचे किंवा निवडलेले सरकारविना केंद्र शासित प्रदेश म्हणून चालविला जातो. सरकारचे प्रमुख हे एक लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. जे भारताच्या राष्ट्रपतींनी नियुक्त केले आहे. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत लडाख आहे. लद्दाखच्या केंद्र शासित प्रदेशात स्वतः चे पोलिस दल आहे त्याचे प्रमुख पोलिस महासंचालक आहेत.
+लडाखचा प्रत्येक जिल्हा स्वायत्त जिल्हा परिषदेद्वारे प्रशासित केला जातो, ते खालीलप्रमाणे:
+दोन स्वायत्त जिल्हा परिषद मुख्य विकास कार्यकारी, नगरसेवक आणि कार्यकारी नगरसेवकांच्या उपस्थितीत ब्लॉक मुख्यालयात पुढील आर्थिक पुनरावलोकन, आरोग्य विकास, आरोग्य, शिक्षण, जमीन वापर, कर आकारणी आणि स्थानिक प्रशासन याविषयी निर्णय घेण्यासाठी ग्रामपंचायतींसह काम करतात. जम्मू-काश्मीर सरकार कायदा व सुव्यवस्था, न्यायालयीन व्यवस्था, दळणवळण आणि या प्रदेशातील उच्च शिक्षणाचे निरीक्षण करते. 1 ऑक्टोबर 2019 रोजी लद्दाख केंद्रशासित प्रदेश स्थापनेनंतर दोन स्वायत्त जिल्हा परिषद अस्तित्त्वात आहेत.
+लडाख यांनी एका खासदाराला (खासदार) भारतीय लोकसभेच्या खालच्या सभागृहात पाठविले. सध्याच्या लोकसभेतील लडाख मतदारसंघाचे खासदार जामयांग तसेरिंग नामग्याल हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) उमेदवार आहेत.
+पर्वतांच्या बर्फ आणि बर्फातून पाणी वाहिन्या मिळणाऱ्या वाहिन्यांद्वारे जमीन सिंचनाखाली आहे. मुख्य पीक बार्ली व गहू आहेत. तांदूळ पूर्वी लडाखी आहारामध्ये मुख्य होते.परंतु, सरकारकडून अनुदान देण्यात आलया हे स्वस्त अन्नधान्य बनले आहे.
+लडाखमध्ये सुमारे 1800 किमी (1,100 मैल) रस्ते असून त्यापैकी 800 किमी ( 500 मैल) रस्ते आहेत. लडाखमधील बहुतेक रस्त्यांची देखभाल सीमा रस्ते संघटना करीत आहे.
+लेह येथे एक विमानतळ असून त्याचे नाव कुशोक बकुला रिंपोची हे आहे. येथून दिल्लीला दररोज जाणारी उड्डाणे आहेत आणि श्रीनगर आणि जम्मूला येथे जाण्यासाठी साप्ताहिक उड्डाणे आहेत. सैन्य वाहतुकीसाठी दौलत बेग ओल्डी आणि फुक्ये येथे दोन हवाई पट्ट्या आहेत.
+कारगिल विमानतळ हे नागरी उड्डाणांसाठी होते. परंतु, सध्या त्याचा उपयोग भारतीय सैन्याने केला आहे. विमानतळ हा मूळ उद्देश आहे. म्हणजेच नागरी उड्डाणांसाठी खुला व्हावा, असा युक्तिवाद करणारे स्थानिकांसाठी विमानतळ हा एक राजकीय मुद्दा आहे.
+गेल्या काही वर्षांपासून, भारतीय हवाई दल हे जम्मू, श्रीनगर आणि चंदीगड येथे हिवाळ्याच्या काळात स्थानिकांना वाहतूक करण्यासाठी एएन -२२ हवाई कुरिअर सेवा पुरवत आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत हवाई मंत्र्याने खासगी विमान कंपनीला विमानतळावर 17 सीटर विमानाने उड्डाण केले. कारगिल विमानतळावर नागरी विमान कंपनीने सर्वप्रथम लँडिंग केले होते.
+रास व धा-हनु याभागात डार्द वंशाच्या लोकांचे वर्चस्व आहे. ब्रोकपा म्हणून ओळखले जाणारे धा-हनु भागातील रहिवासी तिबेट बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत आणि त्यांनी त्यांच्या मूळ दार्डीक परंपरा व प्रथा बरेच जतन केल्या आहेत. दड्स ऑफ द्रास यांनी मात्र इस्लाम धर्म स्वीकारला आहे आणि त्यांच्या काश्मिरी शेजाऱ्यांवर त्याचा मोठा प्रभाव पडला आहे.[८] मोन्स यांना लडाखमधील पूर्वीच्या स्थायिक वंशाचे वंशज समजले जाते आणि ते पारंपारिकपणे संगीतकार, लोहार आणि सुतार म्हणून काम करतात. प्रदेशाची लोकसंख्या लेह आणि कारगिल या जिल्ह्यांमध्ये साधारणत: अर्ध्या भागात विभागली गेली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, कारगीलची ७६.८७% ही लोकसंख्या मुस्लिम (बहुतेक शिया) असून त्यांची एकूण लोकसंख्या १,४०,८०२ आहे. लेहची लोकसंख्या ६६.४०% बौद्ध असून एकूण लोकसंख्या १,३३,४८७ आहे.[९][१०][१०][११][१२]
+लडाखची मुख्य भाषा म्हणजे लडाखी असून ती तिबेटी भाषा आहे.[१३] सुशिक्षित लडाखी लोक बऱ्याचदा हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषा बोलतात. लद्दाखमध्ये बोलीभाषांची एक वेगळी पद्धत आहे. चांग-पा लोकांची भाषा ही कारगिलमधील पुरिग-पा किंवा झांगस्कर्यांपेक्षा थोडीशी वेगळी असू शकेल, परंतु त्या सर्व परस्पर समजण्यायोग्य आहेत. लडाख चे महत्त्वपूर्ण व्यापारी मार्गांवरील स्थान असल्यामुळे, लेहची भाषा ही परदेशी शब्दाने समृद्ध होते. पारंपारिकपणे, लडाखीचे शास्त्रीय तिबेटीपेक्षा कोणतेही लेखी रूप वेगळे नव्हते, परंतु ब-याच लडाखी लेखकांनी बोलक्या भाषेसाठी तिबेटी लिपी वापरण्यास सुरुवात केली आहे. प्रशासकीय काम आणि शिक्षण हे इंग्रजीत केले जाते. पूर्वी उर्दूचा वापर बऱ्यायाच प्रमाणात केला जात असला तरी, आता उर्दू भाषेत फक्त जमीन नोंद आणि काही पोलिस नोंदी ठेवल्या जातात.[१३]
+२००१ च्या जनगणनेनुसार, लडाख मध्ये एकूण जन्म दर हा २२.४४ होता, हा एकूण जन्म दर मुस्लिमांसाठी २१.४४ आणि बौद्धांसाठी २४.४६ होता. ब्रोकसमध्ये सर्वाधिक एकूण जन्म दर हा २७.१७ होता आणि अर्घुनस हा दर सर्वात कमी १४.२५ होता. हाच एकूण जन्म दर सर्वसाधारण २.६९ होता आणि लेहमध्ये १.३ आणि कारगिलमध्ये ३.४ असा होता. बौद्धांसाठी हा दर २.७९ होते आणि मुस्लिमांसाठी ते२.६६ होते. बाल्टिसकडे ३.१२ चा होता तर अर्घुनसचा १.६६ चा एकूण जन्म दर होता. एकूण मृत्यूचे प्रमाण १.६६ होते, मुस्लिमांमध्ये १६.३७ आणि बौद्धांचे १४.३२ होते. सर्वाधिक ब्रोकससाठी २१.७४ आणि सर्वात कमी बोधसाठी १४.३२ अशी होती.
+लेह जिल्ह्यासाठीचे लिंग प्रमाण हे १९५१ मध्ये, प्रति १००० पुरुषांपैकी १०११ महिलांवरून घटून ते २००१ मध्ये हा ८०५ पर्यंत घटला आहे. कारगिल जिल्ह्यात हे प्रमाण ९७० वरून ९०१ पर्यंत घटले आहे.[१४]
+दोन्ही जिल्ह्यातील शहरी लिंग प्रमाण हे ६४० आहे. प्रौढ लोकांचे प्रमाण मोठ्या संख्येने पुरुष हंगामी आणि स्थलांतरित कामगार आणि व्यापारी यांचे प्रतिनिधित्व करते. सुमारे ८४% लोकसंख्या ही खेड्यांमध्ये राहते.[१५] १९८१ ते २००१ या कालावधीत सरासरी वार्षिक लोकसंख्या वाढ लेह जिल्ह्यात २.७५% आणि कारगिल जिल्ह्यात २.८३% होती.[१४]
+लडाखी संस्कृती तिबेटियन संस्कृतीसारखेच आहे.[१६]
+लडाखी जेवणाची तिबेटी खाद्यपदार्थांमध्ये बरीच साम्यता असते. लडाखमध्ये एनजीएम्पे (भाजलेले बार्ली पीठ) म्हणून ओळखले जाणारे प्रमुख पदार्थ थुक्पा (नूडल सूप) आणि त्संबा आहे. त्सम्पा हा पदार्थ उपयुक्त ट्रेकिंगसाठी अन्न आहे. लडाखी असलेली एक डिश म्हणजे स्कायू, मूळ भाज्यांसह एक चांगली पास्ता डिश आहे.[१७] लडाख हा रोख-आधारित अर्थव्यवस्थेकडे जाताना दिसत आहे. भारताच्या उत्तर मैदानावरील पदार्थ हे लडाखमध्ये अधिक प्रमाणात वापरले होत आहेत. मध्य आशियातील इतर भागांप्रमाणे लडाखमधील चहा पारंपारिकपणे कडक ग्रीन टी, लोणी आणि मीठाने बनविला जातो.[१८] हे मिश्रण एका मोठ्या भांड्यात एकत्रितपणे मिसळले जाते आणि मिसळल्यावर त्याचा आवाज त्याला गुरगुर चा असे म्हणतात. गोड चहा याला सामान्यपणे (चा नागरोमो) असे नाव आहे. या प्रकारच्या चहा हा भारतीय शैलीप्रमाणे दूध आणि साखरसह बनविला जातो. विशेषतः उत्सवाच्या प्रसंगी मद्यपान केले जाणारे पेयामध्ये बार्लीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो.[१९]
+
+तिब्बती संगीताप्रमाणे लडाखी बौद्ध मठातील उत्सवांच्या संगीतामध्ये अनेकदा तिबेटमध्ये धर्माचा अविभाज्य भाग म्हणून धार्मिक जप केला जातो. या जप कठीण असतात. बहुतेक वेळा, या भागातील लोक पवित्र ग्रंथांचे पठण करतात किंवा विविध उत्सव साजरे करतात.यांग जप, ठराविक वेळेशिवाय केले जाते. यामध्ये विविध प्रकारचे ड्रम आणि सुमधुर वाद्यानचा वापर केला जातो. धार्मिक मुखवटा नृत्य ही लडाखच्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. बौद्ध धर्माच्या द्रुकपा परंपरेचे प्रमुख केंद्र हेमिस मठ असून यामार्फत इतर सर्व प्रमुख लडाखी मठांप्रमाणेच वार्षिक मुखवटा घातलेला नृत्य महोत्सव आयोजित केला जातो. या नृत्त्या मध्ये सर्वसाधारणपणे चांगल्या आणि वाईटाच्या संघर्षाची कहाणी सांगीतली जाते आणि त्याचा पूर्वीच्या विजयासह समाप्त होते.[२०] पूर्वेकडील लडाखमधील विणकाम पारंपारिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघेही वेगवेगळ्याचे प्रकार विणतात.[२१]
+लडाखमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे आइस हॉकी हा होय.[२२] साधारणतः डिसेंबरच्या आणि फेब्रुवारीच्या मध्यात हा खेळ नैसर्गिक बर्फावर खेळला जातो. क्रिकेटही खूप खेळ लोकप्रिय आहे.लढाखमधील तिरंदाजी हा पारंपारिक खेळ आहे आणि बऱ्याच गावात तिरंदाजी महोत्सव होतात, जे पारंपारिक नृत्य, मद्यपान आणि जुगार खेळण्यासारखेच असतात.पूर्ण आणि दमण (शहनाई आणि ढोल) यांच्या संगीताच्या अनुषंगाने हा खेळ कठोर शिष्टाचाराने आयोजित केला जातो.[२३] लडाखचा दुसरा पारंपारिक खेळ पोलो हा असून बाल्टिस्तान आणि गिलगिटचा मूळ खेळ आहे आणि बहुधा, १७ व्या शतकाच्या मध्यास राजा सिंगगे नामग्याल यांनी, ज्याची आई बाल्ती राजकन्या होती, यांनी लद्दाखमध्ये प्रवेश केला होता. आणखी एक प्रथा खांग-बु किंवा 'लहान घर' म्हणून ओळखली जाते, ज्यात कुटुंबातील वडीलजन, मोठा मुलगा परिपक्व झाल्यावर, त्या प्रकरणात सहभाग घेण्यापासून निवृत्त होईल, आणि त्याच्याकडे कुटुंबाचे प्रमुखपद स्वीकारतील आणि फक्त त्यांच्या स्वतः च्या कुटुंबासाठी आवश्यक असलेली संपत्ती.[२४][२५][२६][२७]
+उर्वरित राज्यापेक्षा वेगळे असलेले लडाखी समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील ग्रामीण भागातील तुलनेत महिलांनी मिळवलेला उच्च दर्जा आणि मुक्त स्वत्रेन्त्या होय .१९४० च्या दशकाच्या सुरुवातीस जम्मू-काश्मीर सरकारने बेकायदेशीरपणे बनवले तेव्हापर्यंत लद्दाखमध्ये बंधुत्व आणि बहुतेक मूळचा वारसा सामान्य होता. तथापि, ही पद्धत १९९० च्या दशकात विशेषतः वृद्ध आणि अधिक विलग ग्रामीण लोकांमध्ये अस्तित्वात आहे.[२८] आणखी एक प्रथा खांग-बु किंवा 'लहान घर' म्हणून ओळखली जाते, ज्यात कुटुंबातील वडीलजन, मोठा मुलगा परिपक्व झाल्यावर त्या वेळी सहभाग घेण्यापासून निवृत्त होईल, आणि त्याच्याकडे कुटुंबाचे प्रमुखपद स्वीकारतील आणि फक्त त्यांच्या स्वतः च्या कुटुंबासाठी आवश्यक असलेली संपत्ती. १९४० च्या दशकाच्या सुरुवातीस जम्मू-काश्मीर सरकारने बेकायदेशीरपणे बनवले तेव्हापर्यंत लद्दाखमध्ये बंधुत्व आणि बहुतेक मूळचा वारसा सामान्य होता. तथापि, ही पद्धत १९९० च्या दशकात विशेषतः वृद्ध आणि अधिक विलग ग्रामीण लोकांमध्ये अस्तित्वात आहे.[२९]
+तिबेटी औषध एक हजार वर्षांपासून लडाखची पारंपारिक आरोग्य प्रणाली आहे. पारंपारिक उपचारांच्या या शाळेमध्ये तिबेट बौद्ध धर्माचे तत्वज्ञान आणि विश्वविज्ञान एकत्रित आयुर्वेद आणि चिनी औषधाचे घटक आहेत. शतकानुशतके, लोकांमध्ये प्रवेश करण्यायोग्य एकमात्र वैद्यकीय प्रणाली ही आमची आहे, तिबेटी वैद्यकीय परंपरेचे पालन करणारे पारंपारिक डॉक्टर. आमची औषध सार्वजनिक आरोग्याचा एक घटक आहे, विशेषतः दुर्गम भागात.[३०] सरकार, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांचे कार्यक्रम या पारंपारिक उपचार प्रणालीचा विकास आणि कायाकल्प करण्याचे काम करत आहेत.[३०][३१] लडाखच्या लोकांसाठी अम्ची औषधाचे बौद्धिक मालमत्ता अधिकार जपण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्यूस आणि जामच्या रूपात समुद्रातील बकथॉर्नला प्रोत्साहन देण्यासाठीही सरकार प्रयत्न करीत आहे, कारण काहीजणांच्या म्हणण्यानुसार औषधी गुणधर्म आहेत.
+२००१ च्या जनगणनेनुसार, लेह जिल्ह्यात एकूण साक्षरता दर ६२% (पुरुषांसाठी ७२% आणि महिलांसाठी ५०%) आणि कारगिल जिल्ह्यात ५८% (पुरुषांसाठी ७४% आणि महिलांसाठी ४१%) आहे. पारंपारिकपणे मठांशिवाय औपचारिक शिक्षणाद्वारे थोडे किंवा काहीच नव्हते. सामान्यत: प्रत्येक कुटूंबाचा एक मुलगा पवित्र पुस्तके वाचण्यासाठी तिबेटी लिपीमध्ये प्रभुत्व ठेवण्यास बांधील होता. ऑक्टोबर १८८९ मध्ये मोरावीयन मिशनने लेह येथे एक शाळा उघडली आणि बाल्टिस्तान आणि लडाखच्या वजीर-ए-वझरत (ब्रिटिश अधिका-यासह सहआयुक्त) वडिला-इ-वझरत यांनी आदेश दिले की एकापेक्षा जास्त मुलं असणा-या प्रत्येक कुटुंबाने त्यातील एक शाळेत शाळेत पाठवावे. या आदेशामुळे स्थानिक लोकांकडून मोठ्या प्रतिकारांची पूर्तता केली गेली ज्यांना अशी भीती होती की मुलांना ख्रिश्चन धर्मात रुपांतर करण्यास भाग पाडले जाईल. शाळेत तिबेटी, उर्दू, इंग्रजी, भूगोल, विज्ञान, निसर्ग अभ्यास, अंकगणित, भूमिती आणि बायबल अभ्यास शिकवले जात असे.ते आजही अस्तित्वात आहे. पाश्चात्य शिक्षण देणारी पहिली स्थानिक शाळा १९७३मध्ये "लेमडॉन सोशल वेलफेयर सोसायटी" नावाच्या स्थानिक सोसायटीने सुरू केली.लडाखमध्ये शाळा चांगल्या प्रकारे वितरीत केल्या जातात परंतु त्यातील ७५% केवळ प्राथमिक शिक्षण देतात. ६५% मुले शाळेत जातात, परंतु विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांची गैरहजेरी जास्त आहे. दोन्ही जिल्ह्यांत शाळा सोडण्याच्या पातळीवर (इयत्ता दहावी) अयशस्वी होण्याचे प्रमाण बऱ्याच वर्षांपासून ८५% -९५% इतके होते, तर त्यापैकी निम्म्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन प्रवेशासाठी (बारावी) पात्रता मिळविण्यात यश मिळवले. १९९९पूर्वी, विद्यार्थ्यांना 1 वर्ष होईपर्यंत उर्दू भाषेत शिकवले जात असे त्यानंतर शिक्षणाचे माध्यम इंग्रजीत गेले.
+1999 मध्ये लडाखच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीने (एसईसीएमओएल) "सांस्कृतिकदृष्ट्या योग्य आणि स्थानिक पातळीवर संबंधित शिक्षण" प्रदान करण्यासाठी आणि सरकारी शाळांना अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनविण्याची मोहीम ऑपरेशन न्यू होप (ओएनएच) सुरू केली. एलिझर जोल्डन मेमोरियल कॉलेज, एक शासकीय पदवी महाविद्यालय, विद्यार्थ्यांना लडाख न सोडता उच्च शिक्षण घेण्यास सक्षम करते.
+डिसेंबर 2019 मध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. किशन रेड्डी यांनी संसदेत लेखी उत्तरात म्हटले आहे की, भारत सरकारने लेह जिल्ह्यात मेडिकल कॉलेज स्थापित करण्यास मान्यता दिली आहे.
+सरकारी रेडिओ ब्रॉडकास्टर ऑल इंडिया रेडिओ (एआयआर) आणि सरकारी दूरदर्शन स्टेशन दूरदर्शनमध्ये लेहमध्ये स्टेशन आहेत.[३२] and government television station Doordarshan[३३] जे स्थानिक मजकूर दिवसाचे काही तास प्रसारित करतात. त्या पलीकडे, लडाखीस वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती करतात जे प्रेक्षागृह आणि कम्युनिटी हॉलमध्ये प्रदर्शित केले जातात. ते बऱ्याचदा बऱ्यापैकी विनम्र बजेटवर बनविलेले असतात.[३४]
+येथे मुठभर खासगी वृत्तपत्र आहेत.
+संपूर्ण जम्मू-काश्मीरला व्यापणारी काही प्रकाशने लडाखला वृत्तव्याप्ति देतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7965.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7965.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9a31120189612bd213ef27558ace6bb21b792e96
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7965.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लमॉइल काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हाइड पार्क येथे आहे.[१]
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २५,९४५ इतकी होती.[२]
+लमॉइल काउंटीची रचना १८३५ मध्ये झाली.[३] या काउंटीला येथून वाहणाऱ्या लमॉइल नदीचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7981.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7981.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f544f8b4f5199be566024b9d7e46e892193dbf5d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7981.txt
@@ -0,0 +1,4 @@
+स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी
+
+लर्निंग कर्व्ह हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील पहिल्या पर्वाचा, सोळावा व शेवटचा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील सोळावा भाग आहे. पुढच्या भागापासून दुसऱ्या पर्वाची सुरुवात होते.
+पाहुणे_कलकार = Armand Schultz as Kenneth DalbyDerek McGrath as ChellKenny Morrison as GerronCatherine MacNeal as Mariah HenleyThomas Alexander Dekker as Henry BurleighLindsey Haun as Beatrice Burleigh
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7984.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7984.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..840415f09a84b81260c70386af4bd816a8386075
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7984.txt
@@ -0,0 +1 @@
+ललन सिंह हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7987.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7987.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9e68d01d1ec1377443e79af7a67c8a9d6403fcf1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7987.txt
@@ -0,0 +1 @@
+ललित हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7988.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7988.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..f01e1b15f1e712cc3747d3a8b229a51f1ef85114
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7988.txt
@@ -0,0 +1 @@
+ललित कुमार उपाध्याय (१ डिसेंबर, १९९३:वाराणसी, उत्तर प्रदेश, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7990.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7990.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b6b6808d530e28e3cf01f4e1af611322b90913ea
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_7990.txt
@@ -0,0 +1,6 @@
+
+
+साचा:Infobox Indian Awards
+The Lalit Kala Akademi Fellowship, also, Lalit Kala Akademi Ratna (Sanskrit ratna, "gem") is an honour for the fine arts in India, given to eminent artists for their life time achievements in the field of visual arts. It is awarded by the Lalit Kala Akademi, India's National Academy of Art, it is the highest honour in the fine arts conferred by the Government of India.
+The ‘Fellow,’ carries a purse money of Rs.25,000/-, a citation and a plaque. The Fellow is honoured with a portfolio of his/her art works. The first elected fellow, in 1955, was the artist Jamini Roy.
+क्र. नाव वर्ष
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8000.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8000.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..95e4a2956d842b2d7dabcf15073ef81bcc5b42a1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8000.txt
@@ -0,0 +1,4 @@
+ललित प्रभाकर हा एक मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटक यांतील अभिनेता आहे. आदित्य देसाई हा लोकप्रिय मालिका जुळून येती रेशीमगाठी आणि मुख्य अभिनेता चि. व चि.सौ.कां. या त्याच्या पदार्पण चित्रपटातील प्रमुख भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे.
+ललित हा मुळात नाटकातील कलाकार आहे. ललितने आपल्या पहिल्या कार्यक्रमात झी मराठी वर कुंकूमध्ये मोहितची भूमिका देखील बजावली होती. गंध फुलांचा गेला सांगून या मालिकेत देखील त्याने भूमिका भूषविली होती. त्याचे नाव जुळून येती रेशीमगाठीच्या आदित्य देसाई यानंतर प्रसिद्ध झाले. २०१४ मध्ये झी मराठी अवॉर्ड्समध्ये ललित प्रभाकरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. कल्चर मिनिस्ट्री ऑफ सेंट्रल सरकारद्वारे त्याने यंग आर्टिस्ट्स शिष्यवृत्ती प्राप्त केली होती. त्याने दिल दोस्ती दुनियादारी मध्ये आवडती भूमिका कबीर म्हणून केली होती. त्यांने झी टॉकीजवर नेहा महाजन सोबत 'टॉकीज लाइट हाऊस' होस्ट केले आहे. त्याने 'राजवाडे आणि सन्स' या मराठी चित्रपटातील एका कथानकालाही डब केले आहे. झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०१७ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला आहे. त्याची आनंदी गोपाळ, चि. व चि.सौ.कां. या चित्रपटांतील भूमिका देखील वाखाणण्याजोगी होती.ललितचे आगामी चित्रपट 'कलरफुल', 'झोंबिवली' आणि 'मिडियम स्पाइसी' आहेत.
+
+ललितचा जन्म १२ सप्टेंबर १९८७ रोजी कल्याणमध्ये मराठा समाजात झाला. त्याचे मूळ गाव सामोडे, धुळे येथील असून त्यांचे पूर्ण नाव ललित प्रभाकर भदाणे आहे. त्यांनी जवाहर नवोदय विद्यालय, पालघर येथे शिक्षण घेतले आणि संगणक शास्त्रात बीएस्सी केले. त्यांनी किशोरवयातच "मिती-चार कल्याण" या थिएटर ग्रुपमध्ये प्रवेश केला आणि या गटासह अनेक प्रायोगिक नाटके केली.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_801.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_801.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bf2712258b3d2fcad0d9c34d04ed052d6b18aee6
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_801.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रवणगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8022.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8022.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d1ede45ffce1df34f31f3a0fc4493dee20b842ba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8022.txt
@@ -0,0 +1 @@
+प्रा.ललिता गादगे या मराठवाड्यातील कथा लेखिका आहेत. त्यांचा जन्म कर्नाटकमधील बिदर या महाराष्ट्र सीमेवरच्या जिल्ह्यात, औराद तालुक्यातील रक्षाळ या गावी झाला. नोकरीच्या निमित्ताने त्यांचे अहमदपूर जि.लातूर येथे वास्तव्य असते.त्या महात्मा गांधी महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक आहेत. लघुकथांखेरीज त्यांनी कविता, ललितगद्य, अनुवाद, समीक्षा असे वाड्मयीन प्रकार हाताळले आहेत.त्यांचे लेखन लोकसत्ता मधून प्रसिद्ध झाले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8038.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8038.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b9a695f75d36b0f7b6f4e366b5a2644519d35553
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8038.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ललिताम्बिक अन्तर्जनम (३० मार्च १९०९ - ६ फेब्रुवारी १९८७) या एक भारतीय लेखिका आणि स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. त्यांच्या मल्याळम भाषेतील साहित्यकृतींसाठी त्या प्रसिद्ध होत्या. व्ही.टी. भट्टाथिरीपाटू[१] यांच्या नेतृत्वाखालील नंबुथिरी जातीतील महात्मा गांधी आणि सामाजिक सुधारणांच्या चळवळींचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांचे लिखाण समाजात, कुटुंबात आणि एक व्यक्ती म्हणून महिलांच्या भूमिकेबद्दल संवेदनशीलता दर्शवते. त्यांच्या प्रकाशित लेखात लघुकथांचे नऊ खंड, सहा कवितासंग्रह, मुलांसाठी दोन पुस्तके आणि एक कादंबरी, अग्निसाक्षी (१९७६) आहे. ज्याला १९७७ मध्ये केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार आणि केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे आत्मचरित्र आत्मकधक्कोरु आममुखम (आत्मचरित्राचा परिचय) हे मल्याळम साहित्यातील महत्त्वपूर्ण कार्य मानले जाते.
+ललिताम्बिक अन्तर्जनम यांचा जन्म ३० मार्च १९०९ रोजी दक्षिण भारतातील केरळ राज्यातील पुनालूर, कोल्लम जिल्ह्यातील कोट्टावट्टोम येथे एका सनातनी कुटुंबात झाला. . त्यांचे पालक कोट्टावट्टाथु इल्लाथु दामोदरन नंबूथिरी आणि चंगारप्पिल्ली मनयक्कल अरविक्कल अरविक्कल होते.[२] त्यांचे औपचारिक शिक्षण थोडेच होते. तथापि, त्यांच्या वडिलांनी एका खाजगी शिक्षकाची नियुक्ती करून त्यांना शिकवले. त्या वेळेस अशी पद्धत फारशी रुढ नव्हती.[३]
+त्या केरळमधील सर्वात शक्तिशाली भूधारक ब्राह्मण जातीचा भाग होत्या. तरी ललिताम्बिकांचे जीवन-कार्य म्हणजे नंबुदिरी समाजात स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या ढोंगीपणा, हिंसाचार आणि अन्यायाचा पर्दाफाश आणि नाश करणे हे होते. त्यांना शाळेत शिकण्याची परवानगी नव्हती. त्यांना चालू घडामोडींबद्दल त्यांच्या कुटुंबातील प्रेमळ पुरुष नातेवाईकांवर अवल्ंबून रहावे लागत होते. त्यांना चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दल फारच थोडेसे माहित होते. त्यांना त्यात भाग घेण्याची इच्छा होती. १९२६ मध्ये, शेतकरी नारायणन नंबुदिरी यांच्याशी विहित पद्धतीने त्यांचा विवाह झाला.[४] एक पत्नी झाल्यानंतर त्यांचा बाह्य जगाशी सर्व संपर्क तुटला होता. त्यांचा दिवस धुरकट स्वयंपाकघर आणि ओलसर बंद अंगणांमध्ये कठोर शारीरिक श्रम करण्यात जात होता. क्लॉस्ट्रोफोबिक दिनचर्या, क्षुल्लक घरगुती राजकारण आणि अशाच कैदेत असलेल्या इतर स्त्रियांच्या भीती आणि मत्सराचा समावेश होता. पण त्यांनी त्यांच्या जीवनातील अनैसर्गिक परिस्थिती असूनही त्यांचे धैर्य आणि मानव बनण्याचा त्यांचा निर्धार देखील पाहिला. त्या वेळेस त्यांचे लेखन त्यांच्या मदतीला आले.ते त्यांनी गुप्तपणे सुरू ठेवले होते. पहाटेच्या आधी सुरू झालेल्या कामाच्या दिवसाच्या शेवटी, त्या आपल्या मुलांना झोपवायच्या, दार लावायच्या आणि एका लहान दिव्याच्या प्रकाशात लिहायच्या. धुराचा सतत संपर्क आणि अपुरी प्रकाश यामुळे त्यांचे डोळे खराब होऊ लागले. वेदना खूप वाढल्या की त्या डोळे मिटून लिहायच्या. त्यांच्या जातीच्या इतर बहिणींची निराशा आणि अधःपतन यामुळे ललितांबिका यांना त्यांच्या प्रसिद्ध मल्याळम कादंबरी अग्निसाक्षी (फायर बीइंग द विटनेस) मध्ये त्यांची दुर्दशा लिहिण्यास प्रवृत्त केले.[५] या कादंबरीवर नंतर १९९७ मध्ये त्याच नावाने एक चित्रपट बनवण्यात आला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8073.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8073.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0bc8514625ede87143c088ded1f80c6b734d4941
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8073.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लवासा एक सुनियोजित खाजगी[१][२] शहर असून ते पुणे शहराजवळ बनवले जात आहे.[३][४]
+पंचवीस हजार एकर जागेतील ही परियोजना[५][६][४] हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारा विकसित केली जात आहे.[७]सध्या अपूर्ण स्थितीत असलेले हे शहर भूमी अधिग्रहण, पर्यावरणाचे नुकसान[५] व राजकीय भ्रष्टाचार यांसहित अनेक कारणांमुळे विवादास्पद बनले आहे.[४]
+सन २०१० च्या अखेरीस भारतीय पर्यावरण व वन मंत्रालय यांच्या आदेशावरून पुढील विकासकाम थांबवण्यात आले आहे. अतिशय निसर्गरम्य असे वातावरण येथे पाहायला मिळते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8079.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8079.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..04c152bb4ee0f90292494bc7d36c4199186447ed
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8079.txt
@@ -0,0 +1 @@
+लव्ह बर्ड लहान आकाराचा पोपट आहे. याच्या नऊ प्रजाती आहेत. हा पक्षी प्रेमाच प्रतीक म्हणून ओळखल्या जाते. आगापार्निसचा सामान्य नाव आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8081.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8081.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a192c617e6ba70b326f4346bb4de06edd2b3a39c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8081.txt
@@ -0,0 +1 @@
+लव्हली आनंद या भारतीय राजकारणी आहेत.त्या समता पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९९४ मध्ये पोटनिवडणुकांमधून बिहार राज्यातील वैशाली लोकसभा मतदारसंघातून दहाव्या लोकसभेवर निवडून गेल्या.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8085.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8085.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2a7c018f9c5369c1e82828c34cf718a14fbe92fa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8085.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लव्हाळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8121.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8121.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9b636b82568983b70b72db75edd5cfa40305f041
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8121.txt
@@ -0,0 +1,4 @@
+प्रत्येक लस म्हणजे खुद्द त्या त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतू असतात, किंवा त्या जंतूंचा अंश असतो. ही लस शरीरात गेली तर जणू काही त्या रोगाची रंगीत तालीमच होते. लसींत सबळ जंतू नसल्याने रोग तर होत नाही पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या लसीचे शरीरात देणे म्हणजे लसीकरण होय. लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा काही आजार टाळले जातात.[ संदर्भ हवा ]
+जगात पोलिओ निर्मूलनासाठी दोन महत्त्वाच्या लसीकरण पद्धती वापरल्या जातात. पहिली पद्धत जोन्स साल्क यांनी १९५२ साली यशस्वीरित्या शोधून काढली. या पद्धतीत लस म्हणजे मेलेल्या जीवाणूंचा संच वापरला गेला. हे जीवाणू शरीरात स्नायूमार्फत टोचून दिले जात. नंतर अल्बर्ट सबिन यांनी मुखामार्गे लसीकरणाची पद्धत शोधून काढली.
+पोलिओचे जीवाणू कोणत्याही प्राण्याच्या शरीरामध्ये फार वेळ राहू शकत नाहीत कारण त्या प्राण्याची रोग प्रतिकार शक्ती त्या पोलिओ विशानुना पळवून लावते व त्यामुळे पोलिओचे कायम स्वरूपी निश्चित असे वाहक निसर्गात नाहीत. या गोष्टीमुळे आपल्या हे लक्षात आले कि मनुष्यांतर्गत पोलिओ विषाणूंचा होणारा प्रसार रोखणे ही जागतिक पोलिओ निर्मुलनातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. असे केल्यामुळे व या दोन लसीकरण पद्धतींचा अवलंब केल्यामुळे आज जगातील सगळ्या देशांमध्ये पोलिओ रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. याचा पुरावा हा कि गेल्या २० वर्षांमध्ये ३,५०,००० पासून १५०० रुग्णांपर्यंत पोलिओमध्ये घट झालेली आहे.[ संदर्भ हवा ]
+चीक घट्ट दुधासारखा असतो. त्याचा रंग लिंबाच्या रंगासारखा पिवळसर हिरवा असतो. दुधामध्ये पहिले तीन ते सहा दिवस हा चीक असतो. चीकातील रोगप्रतिबंधक शक्तीमुळे बाळाचे अनेक रोगांपासून संरक्षण होते. उदा. जुलाब, सर्दी, खोकला, कान फुटणे, पोलियो, दमा इत्यादी आजारांपासून बाळाचा बचाव होतो. हा चीक पोटात गेल्यामुळे बाळाला शौचास साफ होते आणि पोटातील काळी घाण शौचावाटे आपोआपच बाहेत पडते. चीक जरी घट्ट असला तरी पचायला तो हलका असतो. या चीकामुळे आतड्यात पाचकरस तयार होण्यास मदत होते. चीक व दुधातील अन्न घटक बाळाला पोषक ठरतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8186.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8186.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..44222088b43f205b4a834c1fb36aa554650d7220
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8186.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ला मांगा क्लब मैदान हे स्पेनच्या मुर्सिया प्रांतातील कार्ताहेना या शहरात असलेले एक मैदान आहे. ला मांगला स्पोर्ट्स क्लबच्या मालकीचे हे मैदान असून या क्लब कडे दोन क्रिकेट मैदाने आहेत. दोन्ही मैदानांवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहे.
+पहिल्या क्रमांकाच्या मैदानावर २९ मार्च २०१९ रोजी स्पेन आणि माल्टा या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला. तसेच २६ ऑगस्ट २०२१ जर्मनी आणि आयर्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
+२६ जून २०१९ जर्मनी आणि स्कॉटलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8190.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8190.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b483aaaa7f70905e9db4ae53a5c38ef32d23ee82
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8190.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ला रियोहा हा स्पेन देशामधील १७ स्वायत्त संघांपैकी एक संघ व प्रांत आहे. आहे. हा संघ क्षेत्रफळानुसार स्पेनमधील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान आहे. लोग्रोन्यो हे येथील राजधानीचे व प्रमुख शहर आहे.
+
+साचा:स्पेनचे प्रांत
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8219.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8219.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8140b01d46bad610ae40c3e96aa5fc249a5489ce
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8219.txt
@@ -0,0 +1,7 @@
+गुणक: 36°03′38″N 103°50′0″E / 36.06056°N 103.83333°E / 36.06056; 103.83333
+
+लानचौ (देवनागरी लेखनभेद : लानझोऊ चिनी: 兰州市) ही चीन देशातील वायव्य भागातील कान्सू प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर गोबी वाळवंटाच्या दक्षिण टोकाजवळ पिवळ्या नदीच्याच्या काठावर वसले असून ते मध्य आशियाचे प्रवेशद्वार मानले जाते. २०२० साली लानचौ शहराची लोकसंख्या सुमारे ४३ लाख होती.
+प्राचीन इतिहास असलेले लानचौ रेशीम मार्गावरील एक प्रमुख व्यापार केंद्र व हान राजवंशाच्या प्रमुख शहरांपैकी एक होते. इ.स. पाचव्या ते ११व्या शतकांदरम्यान लानचौ बौद्ध धर्मारील अभ्यासाचे एक महत्त्वाचे केंद्र होते. इ.स. १२३५ मध्ये हे शहर मंगोल साम्राज्याच्या अधिपत्याखाली आले. छिंग राजवंशकाळात इ.स. १६५६ साली लानचौ हे शहराचे नाव रूढ झाले. १९३८ सालच्या दुसऱ्या चीन-जपान युद्धादरम्यान जपानी साम्राज्य व चीनच्या प्रजासत्ताकादरम्यान अनेक हवाई चकमकी लानचौ परिसरात घडल्या होत्या ज्यामध्ये सोव्हिएत संघाने चीनला हवाई मदत पुरवली.
+१९४९ नंतर उद्योगीकरण करणारे लांगचौ हे चीनमधील सर्वात पहिले शहर होते. आजच्या घडीला लानचौ ह्या परिसरामधील सर्वात महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून येथे अनेक पेट्रोलियम तसेच अवजड उद्योग एकवटले आहेत.
+चीनला मध्य आशियासोबत जोडणारे लांगचौ हे एक महत्ताचे प्रादेशिक वाहतूककेंद्र आहे. येथून बीजिंग-ल्हासा महामार्ग, ज्यांग्सू-शिंच्यांग महामार्ग असे अनेक देशव्यापी महामार्ग धावतात. शुचौ-झेंगचौ-शीआन-लानचौ-उरुम्छी ह्या ३,४२२ किमी लांबीचा द्रुतगती रेल्वेमार्गामुळे लांगचौ येथून चीनमधील अनेक प्रमुख शहरांसाठी जलद रेल्वेसेवा उपलब्ध आहे. लानचौ झोंगच्वान आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.
+ विकिव्हॉयेज वरील लानचौ पर्यटन गाईड (इंग्रजी)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8231.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8231.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ccfbb7c0179eda617bf0b8aeb7624b72f684b8e2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8231.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लांडगेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8236.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8236.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..03d5263221dfce9b7d2464b4b85c3b25e16f1796
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8236.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लांपुंग, किंवा आग्नेय सुमात्रा (बहासा इंडोनेशिया: Lampung) हा सुमात्रा बेटावर वसलेला इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे.
+लांपुंग प्रांत सुमात्रा बेटाच्या दक्षिण टोकाजवळ भौगोलिक दृष्ट्या अस्थिर भूभागावर वसला आहे. येथे आजवर अनेक भूकंप व ज्वालामुखी घडले आहेत.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8242.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8242.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5aad4a89febb09214851f069334490a198daf75a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8242.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लांबोटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8254.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8254.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..78cb52916f51e3ca5d9cc1c4832a4cdd05f34b16
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8254.txt
@@ -0,0 +1,7 @@
+गुणक: 51°20′N 12°23′E / 51.333°N 12.383°E / 51.333; 12.383
+
+लाइपझिश (जर्मन: Leipzig) हे जर्मनी देशाच्या जाक्सन ह्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (ड्रेस्डेन खालोखाल) आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात बर्लिनच्या २०० किमी दक्षिणेस वसले आहे.
+पवित्र रोमन साम्राज्य काळात एक मोठे व्यापार केंद्र असणारे लाइपझिश दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर लाइपझिशमधील ऐतिहासिक इमारती दुरुस्त केल्या गेल्या व येथील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर सुधारल्या गेल्या. २०१० साली लाइपझिश हे जगातील ६८वे उत्तम निवासयोग्य शहर होते.
+
+फुटबॉल हा लाइपझिशमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. २००६ मधील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी लाइपझिश हे एक यजमान शहर होते. रेड बुल अरेना हे येथील सर्वात मोठे स्टेडियम आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8262.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8262.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..639a6172a34c07a146e15648d3da5a8deae47389
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8262.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लाइफलाईन एक्सप्रेस तथा जीवनरेखा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेवरील विशेष गाडी पोचण्यास कठीण अशा अनागरी वस्त्यांमध्ये स्वास्थ्यसेवा पुरवते. फिरता दवाखाना या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या गाडीचा एक डबा शल्यचिकित्सा खोलीच असतो. याशिवाय दोन डब्यांतून रुग्णांना राहण्याची सोय असते. एका स्थानकात दीड-दोन महिने थांबत ही गाडी देशभर प्रवास करीत राहते.
+1991 पासून सुरुवात झाली
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8264.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8264.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1c693bd93e8d9ae7257e7cb5a4ebd6e90a42f0d8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8264.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+लाइफ इन अ... मेट्रो हा एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8270.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8270.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..502eef4ca4b119580411902d400bd270baa9a1c1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8270.txt
@@ -0,0 +1,5 @@
+
+एक भौमितीय आकार. अगणित बिंदू एकत्र येऊन एक रेषा तयार होते. रेषा वक्र वा सरळ असु शकते.
+रेषेला लांबी असते (एकमितीय आकार).
+रेषा ही गणितशास्त्रातील एक अमूर्त संकल्पना आहे. कागदावर पेन्सिलीने काढलेली रेषा ही या अमूर्त संकल्पनेचे जवळजवळ प्रतिरूप आहे. यूक्लिड यांनी रेषेची व्याख्या ‘जाडी नसलेली लांबी’ अशी केली आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, रेषेची मर्यादा म्हणजे बिंदू, रेषा म्हणजे पृष्ठाची मर्यादा व पृष्ठ म्हणजे अवकाशाची मर्यादा. रेषेविषयीची दुसरी एक रूढ व्याख्या म्हणजे रेषा बिंदूच्या गतीने तयार होते म्हणजेच रेषा हा एक बिंदुपथ आहे, तसेच रेषेच्या गतीने पृष्ठ निष्पन्न होते. रेषा ही सर्वसाधारणपणे सरळरेषा म्हणूनच मानली जाते. सरळ नसल्यास तिला वक्र म्हणतात. रेषा ही दोन्ही दिशांना अनंतापर्यंत जाते असे मानतात. जर एका बाजूने बिंदूने मर्यादित असेल, तर तिला अर्ध रेषा किंवा किरण म्हणतात. दोन्ही बाजूंनी बिंदूंनी मर्यादित असेल, तर तिला रेषाखंड म्हणतात. आर्किमिडीज यांच्या मते सरळरेषा म्हणजे दोन बिंदूंमधील सर्वांत लहान लांबीचे अंतर. रेषेची आणखी लक्षणीय व्याख्या हीरो यांनी दिली आहे. रेषा तिच्या दोन टोकांभोवती फिरविली असता एकाच स्थितीमध्ये रहाते. भूमितिविज्ञांच्या दृष्टीने रेषेचे महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे (१) दोन बिंदू रेषेने जोडता येतात आणि (२) दोन रेषांना एकच बिंदू समान असू शकतो. संचसिद्धांतातील संकल्पनांचा वापर करून आधुनिक मांडणीमध्ये रेषा म्हणजे एक बिंदुसंच मानतात. वैश्लेषिक भूमितीमध्ये रेषा प्रतलीय भूमितीत एकघाती समीकरणाने मिळते आणि त्रिमितीय भूमितीमध्ये रेषा दोन स्वतंत्र एकघाती समीकरणांनी मिळते.
+ ओक, स. ज.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8309.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8309.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8d5ca3c7312c899d8984b97a656bbc35015e0084
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8309.txt
@@ -0,0 +1 @@
+लाकूड हे सच्छिद्र आणि तंतुमय संरचनात्मक ऊतक आहे जे झाडे आणि इतर वृक्षाच्छादित वनस्पतींच्या देठ आणि मुळांमध्ये आढळते . ही एक सेंद्रिय सामग्री आहे - सेल्युलोज तंतूंचे नैसर्गिक संमिश्र जे तणावात मजबूत असतात आणि लिग्निनच्या मॅट्रिक्समध्ये अंतर्भूत असतात जे कॉम्प्रेशनला प्रतिकार करतात. लाकडाची व्याख्या काहीवेळा झाडांच्या देठांमधील दुय्यम झायलेम म्हणून केली जाते, किंवा झाडे किंवा झुडुपांच्या मुळांमध्ये समान प्रकारचे ऊतक समाविष्ट करण्यासाठी अधिक व्यापकपणे परिभाषित केले जाते. [ उद्धरण आवश्यक ]जिवंत झाडामध्ये ते सपोर्ट फंक्शन करते, ज्यामुळे वृक्षाच्छादित झाडे मोठी होऊ शकतात किंवा स्वतः उभी राहतात. ते पाने , इतर वाढणाऱ्या उती आणि मुळांमध्ये पाणी आणि पोषक द्रव्ये देखील पोहोचवते. लाकूड तुलनात्मक गुणधर्मांसह इतर वनस्पती सामग्रीचा आणि लाकूड, किंवा वुडचिप किंवा फायबरपासून तयार केलेल्या सामग्रीचा संदर्भ घेऊ शकते .
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8310.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8310.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8d5ca3c7312c899d8984b97a656bbc35015e0084
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8310.txt
@@ -0,0 +1 @@
+लाकूड हे सच्छिद्र आणि तंतुमय संरचनात्मक ऊतक आहे जे झाडे आणि इतर वृक्षाच्छादित वनस्पतींच्या देठ आणि मुळांमध्ये आढळते . ही एक सेंद्रिय सामग्री आहे - सेल्युलोज तंतूंचे नैसर्गिक संमिश्र जे तणावात मजबूत असतात आणि लिग्निनच्या मॅट्रिक्समध्ये अंतर्भूत असतात जे कॉम्प्रेशनला प्रतिकार करतात. लाकडाची व्याख्या काहीवेळा झाडांच्या देठांमधील दुय्यम झायलेम म्हणून केली जाते, किंवा झाडे किंवा झुडुपांच्या मुळांमध्ये समान प्रकारचे ऊतक समाविष्ट करण्यासाठी अधिक व्यापकपणे परिभाषित केले जाते. [ उद्धरण आवश्यक ]जिवंत झाडामध्ये ते सपोर्ट फंक्शन करते, ज्यामुळे वृक्षाच्छादित झाडे मोठी होऊ शकतात किंवा स्वतः उभी राहतात. ते पाने , इतर वाढणाऱ्या उती आणि मुळांमध्ये पाणी आणि पोषक द्रव्ये देखील पोहोचवते. लाकूड तुलनात्मक गुणधर्मांसह इतर वनस्पती सामग्रीचा आणि लाकूड, किंवा वुडचिप किंवा फायबरपासून तयार केलेल्या सामग्रीचा संदर्भ घेऊ शकते .
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8311.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8311.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e53612bf935c0ed26bc6ea12d7b921c43a6614c5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8311.txt
@@ -0,0 +1 @@
+चुलीमध्ये जी लाकडे घातली जातात त्याला फाटा असे म्हणतात. लाकूड-फाटा असा शब्द जास्त प्रचलित आहे. यास सरपण असेही म्हणतात. उन्हाळ्यात चुलीसाठीचे जळण गोळा करण्याच्या क्रियेलाही 'बाई फाट्याला गेली आहे' असे संबोधण्याची पद्धत आहे. मोठी लाकडे आणून चुलीच्या मापाची कुऱ्हाडीने घरीच उभी चिरली (लाकुड घेऱ्यात कमी केले) तरी त्यास फाटा केला असे म्हणायाची गावाकडे पद्धत आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8332.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8332.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c8e56e5d64c6656906f04e8a4f6d2127332e1032
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8332.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लाखवड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
+हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8342.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8342.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..624443e0038445ea2f1b038c329801b53fe44abe
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8342.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लाखी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8363.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8363.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..116a58e587c3cb85b31d19a7c09005158df2f232
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8363.txt
@@ -0,0 +1,2 @@
+आपले (सहसा बेकायदेशीर) काम तत्परतेने करून देण्यासाठी राजाला, अधिकाऱ्याला किंवा अन्य कर्मचाऱ्याला कामापूर्वी दिलेल्या बक्षिसीस लाच म्हणतात. ही लाच अनेकदा पैशाच्या स्वरूपात असते. लाच देणे-घेणे हा गुन्हा समजला जातो आणि अशा कृत्याला भ्रष्टाचार म्हणतात.
+लाच देण्यासाठी तयार ठेवलेल्या खुणा केलेल्या नोटांना पावडर लावून नोटांवर लाचखोर माणसाचे ठसे उमटवतात, आणि त्याआधारे त्याला पकडतात. हल्ली लाच देतानाचे छुपे चित्रण करून गुन्हेगाराला पकडण्याचे तंत्र विकसित झाले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8364.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8364.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cf90c7c23fbf824a33430625b025f684752c7e2a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8364.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+लाचर सी (साचा:IPA-de), लाच तलाव म्हणून देखील ओळखले जाते, साचा:Cvt व्यासाचे ज्वालामुखी कॅल्डेरा तलाव आहे ऱ्हाइनलांड-फाल्त्स, जर्मनीमध्ये सुमारे साचा:Cvt कोब्लेंझच्या वायव्येस, साचा:Cvt बॉनच्या दक्षिणेस आणि साचा:Cvt अँडरनाचच्या पश्चिमेला. हे आयफेल पर्वत रांगेत आहे आणि मोठ्या ज्वालामुखीय आयफेलमधील पूर्व आयफेल ज्वालामुखी क्षेत्राचा भाग आहे. १९९१ च्या पिनाटुबो स्फोटाप्रमाणेच ६ च्या ज्वालामुखीय स्फोटकता निर्देशांक (VEI) सह सुमारे १३,००० वर्षांच्या BP च्या प्लिनियन स्फोटाने तलावाची निर्मिती झाली.[१][२][३][४] सरोवराच्या आग्नेय किनाऱ्यावर मोफेटास म्हणून ज्वालामुखी स्राव हे सुप्त ज्वालामुखीचे लक्षण आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8369.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8369.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6a7a7a61d9afa98cad77f154ec019a39e641dca9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8369.txt
@@ -0,0 +1,4 @@
+श्रीमती लाजवंती रविंदर (एप्रिल १३, इ.स. १९५३:पंजाब, भारत - ) ही भारतीय हातमाग कलाकार आहे. फुलकारी योगदानासाठी तिला भारत सरकारकडून २०२० चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.[१]
+श्रीमती. लाजवंती रविंदर मुलतान मधून पंजाब मध्ये स्थलांतरित झालेल्या कारागिरांच्या पारंपारिक कुटुंबातून येतात. त्यांचा जन्म १३ एप्रिल १९५३ रोजी पंजाबमधील एका दुर्गम खेड्यात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंत झाले आहे. फुलकरीची आवड तिने लहान वयात तिच्या आजी आणि आईकडून शिकली आहे. श्रीमती. लाजवंती, पतियाळा येथील एक प्रतिष्ठित हातमाग कलाकार आहे जी चार दशकांहून अधिक काळ फुलकरी भरतकामाला प्रोत्साहन देत आहे. श्रीमती. लाजवंतीचा लहानपणापासूनच कामाकडे ओढा होता. तिने स्वतःचे उत्पादन युनिट सुरू केले ज्यामध्ये ४०० हून अधिक लोकांना गुरू शिष्य परंपरा योजनेअंतर्गत शासनाच्या पाठिंब्याने आणि स्वतःच्या पुढाकाराने प्रशिक्षण दिले गेले आहे.[२]
+
+श्रीमती. लाजवंती यांना १९९४ मध्ये राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत; १९९३ मध्ये राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र; एमएसएमई पुरस्कार; २०१९ मध्ये खादी प्रोत्साहन पुरस्कार; २०२० मध्ये इंडिया एसएमई फोरम अवॉर्ड, तिला ताज मोहत्सव, आग्रा आणि दिल्ली टूरिझममधून अनेक सहभाग प्रमाणपत्रे मिळाली. तिने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिचे काम दाखवून अनेक सहभाग प्रमाणपत्रे देखील मिळवली आहेत, तिला विविध शाळा, महाविद्यालये जसे NIFT, मुंबई येथे अनेक प्रशिक्षण प्रशंसा प्रमाणपत्रे मिळाली आहेत. तिला क्राफ्ट कौन्सिल ऑफ इंडिया (२००५ मध्ये SUI DHAGAJ आणि २०१७ मध्ये सिल्क मार्क ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया) कडून सन्मान देखील मिळाला आहे.[३]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_839.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_839.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1e773902df0b53e70227e884f0c32de89a84a788
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_839.txt
@@ -0,0 +1,3 @@
+१२ डिसेंबर, इ.स. २००९
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8401.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8401.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..52dcd377614e3d6ae14cca2c20d3424b90e39769
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8401.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लाडगा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8402.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8402.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2ac1b0298d0d1357fc33ccfd159a1ea9e033d271
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8402.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लाडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8421.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8421.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fd69fce8909ad158f2feb9d17f8f4107d046cc30
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8421.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लाडेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8428.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8428.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7d835a18372a8cdfa4b89c60416a1777f1084774
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8428.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - २३४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, लातूर ग्रामीण मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील १. रेणापूर तालुका २. लातूर तालुक्यातील मुरुड, तांदुळजा, गाटेगांव, कासार खेडा ही महसूल मंडळे आणि ३. औसा तालुक्यातील भादा महसूल मंडळाचा समावेश होतो. लातूर ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] २००८ पर्यंत मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. २००८ मध्ये लातूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम विभाजनानंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला.
+भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे धिरज विलासराव देशमुख हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
+[५]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_843.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_843.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0af064bd4ccdac36b9a45f2d271c2f86b20775f2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_843.txt
@@ -0,0 +1,5 @@
+९ फेब्रुवारी, इ.स. २०११
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
+रविंदर सिंग (रवी) बोपारा (मे ४, इ.स. १९८५:फॉरेस्ट गेट, न्यूहॅम, लंडन - ) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे.
+बोपारा काउंटी क्रिकेटमध्ये एसेक्सकडून खेळतो.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8442.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8442.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1a916d63f31e9ea3b7173c7c8538b424a6032956
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8442.txt
@@ -0,0 +1 @@
+लातूरकर हे मराठीतील एक आडनाव आहे व लातूर हे मूळ गाव असणाऱ्या व्यक्ती सामान्यत: हे आडनाव लावतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8457.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8457.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8457.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_850.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_850.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ade168fe045c72399752ba05cdd73c02fa69f275
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_850.txt
@@ -0,0 +1 @@
+रविंद्र कुमार राय ( २ मे १९५८) हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे सदस्य असलेल्या राय ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये झारखंड राज्यातील कोडर्मा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आले. ह्यापूर्वी ते झारखंड विधानसभेमध्ये आमदार होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8500.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8500.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2569d8b80c76fbcdb63ae8e425e10f04bba56159
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8500.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लापोर्ट काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_852.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_852.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cb45cd0de4160b84a98f8a4d93576e832c11f3d1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_852.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रविंद्र चव्हाण (२० सप्टेंबर, १९७०:कल्याण, महाराष्ट्र, भारत - ) हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे डोंबिवली मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. [१] ते महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्यांचे राज्यमंत्री होते.
+२०२२ साली स्थापन झालेल्या, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री आहेत. सध्या त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण ही खाती देण्यात आलेली आहेत. [२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8551.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8551.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9abfe8e44c338dac3ade6cd03d3753f25d8a0d81
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8551.txt
@@ -0,0 +1 @@
+लाया फ्रान्सिस (२२ मार्च, १९६३:मुंबई, भारत - हयात) ही भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते १९९५ दरम्यान ४ महिला कसोटी आणि ११ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_856.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_856.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ea20248c0a89f982f54a5c07b747f0d79e782c99
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_856.txt
@@ -0,0 +1 @@
+रवींद्र दगडू पाटील मराठी राजकारणी आहेत. हे पेण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8569.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8569.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..210e5b6c6f4c3d8c418a6dd24c1f4a3cdc355a11
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8569.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लायोनेल सियॉने बेकर (६ सप्टेंबर, १९८४:माँतसेरात - ) हा वेस्ट इंडीजकडून आतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
+बेकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला माँतसेरातचा पहिला खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8589.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8589.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..952b3404670ec8d87e7e4196ab44b3ee4890e9aa
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8589.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लार्ज हॅड्रॉन कोलायडर बिग बँग यंत्र या नावाने प्रसिद्ध असलेल्या या वैज्ञानिक प्रयोगाने संपूर्ण जगाचे लक्ष बऱ्यावाईट कारणांनी वेधून घेतले आहे. सर्वात महत्त्वाकांक्षी वैज्ञानिक प्रयोग इथपासून त्सुनामी, भूकंप, कृष्णविवर, मानवजातीचा शेवट अश्या अफवांपर्यंत हा प्रयोग चर्चेत राहिला आहे.
+हा प्रयोग फ्रान्स व स्वित्झर्लॅडच्या सीमेवर जमिनी खाली १७५ मीटरवर होत आहे. प्रयोगासाठी लागणारी प्रयोगशाळा २७ किमी लांबीची आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8603.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8603.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2ee5cdeb63f1643b4b479e9e77edb8021a2da703
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8603.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लालकृष्ण अडवाणी ( नोव्हेंबर ८, इ.स. १९२७) हे भाजपाचे नेते आहेत. ते सुरुवातीच्या काळात भारतीय जनसंघाचे नेते होते आणि इ.स. १९७४ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले.त्यांना आणीबाणीच्या दरम्यान कारावास घडला. इ.स. १९७७ मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले तर इ.स. १९८० मध्ये पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केल्यानंतर ते त्या पक्षात सामील झाले. ते इ.स. १९८९ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.
+ते इ.स. १९७७ ते इ.स. १९७९ या काळात भारताचे माहिती आणि प्रसारणमंत्री तर इ.स. १९९८ ते इ.स. २००४ या काळात भारताचे गृहमंत्री होते. तसेच ते इ.स. २००२ ते इ.स. २००४ या काळात भारताचे उपपंतप्रधान होते.ते इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकींमध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. इ.स. १९९१च्या निवडणुकींमध्ये त्यांनी गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातूनही विजय मिळवला होता.त्यामुळे त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघाच्या खासदारपदाचा राजीनामा दिला. जैन हवाला प्रकरणात त्यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल झाल्यामुळे त्यांनी इ.स. १९९६ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. त्यानंतर ते इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या निवडणुकींमध्ये गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.ते इ.स. १९९० ते इ.स. १९९३ दरम्यान आणि इ.स. २००४ पासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.
+ते इ.स. १९८६ ते इ.स. १९९०, इ.स. १९९३ ते इ.स. १९९८ आणि इ.स. २००४ ते इ.स. २००५ या काळात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते.
+साचा:१५व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8604.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8604.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2ee5cdeb63f1643b4b479e9e77edb8021a2da703
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8604.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लालकृष्ण अडवाणी ( नोव्हेंबर ८, इ.स. १९२७) हे भाजपाचे नेते आहेत. ते सुरुवातीच्या काळात भारतीय जनसंघाचे नेते होते आणि इ.स. १९७४ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले.त्यांना आणीबाणीच्या दरम्यान कारावास घडला. इ.स. १९७७ मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले तर इ.स. १९८० मध्ये पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केल्यानंतर ते त्या पक्षात सामील झाले. ते इ.स. १९८९ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.
+ते इ.स. १९७७ ते इ.स. १९७९ या काळात भारताचे माहिती आणि प्रसारणमंत्री तर इ.स. १९९८ ते इ.स. २००४ या काळात भारताचे गृहमंत्री होते. तसेच ते इ.स. २००२ ते इ.स. २००४ या काळात भारताचे उपपंतप्रधान होते.ते इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकींमध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. इ.स. १९९१च्या निवडणुकींमध्ये त्यांनी गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातूनही विजय मिळवला होता.त्यामुळे त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघाच्या खासदारपदाचा राजीनामा दिला. जैन हवाला प्रकरणात त्यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल झाल्यामुळे त्यांनी इ.स. १९९६ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. त्यानंतर ते इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या निवडणुकींमध्ये गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.ते इ.स. १९९० ते इ.स. १९९३ दरम्यान आणि इ.स. २००४ पासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.
+ते इ.स. १९८६ ते इ.स. १९९०, इ.स. १९९३ ते इ.स. १९९८ आणि इ.स. २००४ ते इ.स. २००५ या काळात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते.
+साचा:१५व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8607.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8607.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..b26a46765325105ef575137f04f2665060f7587b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8607.txt
@@ -0,0 +1,6 @@
+लाल चकोत्री, भेरकी कोंबडी, कोकतर, कस्तूर, कोकोत्रा, छोटी रानकोंबडी किंवा कोकतर (इंग्लिश: Red Spurfowl; हिंदी:चकोतरी, छोटी जंगली मुर्गी) हा एक पक्षी आहे.
+हा पक्षी आकाराने लहान कोंबडीएवढा असतो. मादी रंगाने नरापेक्षा वेगळी.नर वरून तांबूस उदी. त्यावर बारीक काळ्या काड्या व तिळाएवढे ठिपके.छाती पिवळट तांबूस रंगाची. त्यावर काळे ठिपके. नराच्या प्रत्येक पायाला २ ते ४ तीक्ष्ण आरी असतात. नर आणि मादीच्या डोळ्यांभोवती विटकरी लाल रंगाचा डाग. जोडीने किंवा थव्याने आढळून येतात.
+निवासी. भारतात ईशान्येकडील भाग, तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश, नेपाळ तराई आणि बिहार. दक्षिणेकडे तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर केरळ. गुजरातचा पश्चिम भाग आणि पालनपुर. ओरिसा, महाराष्ट्र आणि आंध्र.
+जानेवारी ते जून या काळात वीण.
+शुष्क आणि दमट पानगळीची झुडपी जंगले.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8645.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8645.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1f7b325b9690bf3e1634ad1278a3dc78b288b860
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8645.txt
@@ -0,0 +1,7 @@
+मराठी : लाल मुनिया किंवा लाल मनोली, हिंदी : लाल मुनिया, सं : लटवाका, इं : Red Munia, Avadavat, Strawberry Finch, शास्त्रीय नाव : Amandava amandava (जुने Estrilda amandava)
+साधारण १० सें. मी. आकाराचा चिमणीपेक्षा लहान असलेल्या नर लाल मुनियाचा मुख्य रंग लाल-गुलाबी व त्यावर पांढरे ठिपके असतात आणि पोटाचा व शेपटीचा काही भाग काळपट असतो. तर मादीच्या चोच, डोळे, शेपटीवरील भागाचा रंग लाल, पाठीचा रंग तपकिरी व त्यावर पांढरे ठिपके असतात.
+मुनिया पक्षी उंच गवत असलेल्या दलदली प्रदेशात आणि त्या भोवतालच्या झुडपी जंगलात भारतभर आढळतो. याचा वीणीचा हंगाम जून ते ऑगस्ट असून हा गवताचे छोटे घरटे बांधतो. घरटे जमिनीपासून साधारणपणे १ मी. उंच असलेल्या गवतात, झुडपात असते. मादी एकावेळी ४ ते ६ पांढरी शुभ्र अंडी देते. अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे, स्वच्छता ठेवणे, देखरेख करणे आदी सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
+सुंदर रंगामुळे हे पक्षी मोठ्या प्रमाणात पाळले जातात.
+भारत,बांगला देश,पाकिस्तान,ब्रह्मदेश.
+जून ते ऑगस्ट या काळात वीण.
+मनोली देवनळ व उंच गवत असलेल्या दलदली आणि झिलानी,तसेच गवताळ बोरीची वने या भगत दिसून येते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8661.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8661.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2ee5cdeb63f1643b4b479e9e77edb8021a2da703
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8661.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लालकृष्ण अडवाणी ( नोव्हेंबर ८, इ.स. १९२७) हे भाजपाचे नेते आहेत. ते सुरुवातीच्या काळात भारतीय जनसंघाचे नेते होते आणि इ.स. १९७४ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले.त्यांना आणीबाणीच्या दरम्यान कारावास घडला. इ.स. १९७७ मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले तर इ.स. १९८० मध्ये पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केल्यानंतर ते त्या पक्षात सामील झाले. ते इ.स. १९८९ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.
+ते इ.स. १९७७ ते इ.स. १९७९ या काळात भारताचे माहिती आणि प्रसारणमंत्री तर इ.स. १९९८ ते इ.स. २००४ या काळात भारताचे गृहमंत्री होते. तसेच ते इ.स. २००२ ते इ.स. २००४ या काळात भारताचे उपपंतप्रधान होते.ते इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकींमध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. इ.स. १९९१च्या निवडणुकींमध्ये त्यांनी गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातूनही विजय मिळवला होता.त्यामुळे त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघाच्या खासदारपदाचा राजीनामा दिला. जैन हवाला प्रकरणात त्यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल झाल्यामुळे त्यांनी इ.स. १९९६ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. त्यानंतर ते इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या निवडणुकींमध्ये गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.ते इ.स. १९९० ते इ.स. १९९३ दरम्यान आणि इ.स. २००४ पासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.
+ते इ.स. १९८६ ते इ.स. १९९०, इ.स. १९९३ ते इ.स. १९९८ आणि इ.स. २००४ ते इ.स. २००५ या काळात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते.
+साचा:१५व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8664.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8664.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0982edd2062fee4b2bf58d050be014be79263881
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8664.txt
@@ -0,0 +1 @@
+लालगंज हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8667.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8667.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c155a6f05a3ec5e6dc94fbff2dbff99085ed6d38
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8667.txt
@@ -0,0 +1 @@
+लालगुडी गोपाल ऐयर जयरामन (१७ सप्टेंबर, १९३० - २२ एप्रिल, २०१३) हे भारतीय गायक आणि संगीतकार होते. कर्नाटक शैलीत गाणारे व व्हायोलिन वाजविणारे जयरामन यांना २००१मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8695.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8695.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..10a28fd44af280c23be12f4a041f55af9425d4e8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8695.txt
@@ -0,0 +1 @@
+पुणे महानगरपालिकेच्या वतीने गेली चार वर्षांपासून लालमहाल महोत्सव होत असून, त्यामध्ये शिवाजीच्या चरित्रावर व्याख्याने, प्रबोधन कविसंमेलने, नाटके आदी कार्यक्रम होतात. याशिवाय, ’रात्र शाहिरांची’ हा कार्यक्रम आणि मुलांच्या सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातात. शिवमहोत्सव समितीचे अध्य़क्ष रवींद्र माळवदकर व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या आग्रहाने हा लालमहाल महोत्सव सुरू झाला आहे. त्यासाठी सुरुवातीला संतोष शिंदे, मुकुंद काकडे, ज्ञानेश्वर मोळक, भाई कात्रे, दशरथ यादव, किशोर ढमाले, संजय शिरोळे, अजय पवार, प्रवीण गायकवाड, शिवाजी हुळवळे, अनिल पाटील, शिवाजी दुगे, विठ्ठल गायकवाड आदी सुमारे शंभर जणांनी प्रामुख्याने प्रयत्न केले आणि त्यांच्यामुळेच हा लालमहाल महोत्सव सु्रू झाला.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8697.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8697.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dcc7f2052f9e0a64a65e9b8cf917d5402585afaf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8697.txt
@@ -0,0 +1 @@
+लालरेमसियामी ह्मारझोटे (३० मार्च, २०००:कोलासिब, मिझोरम, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्येमध्ये खेळली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8702.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8702.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..99f11c9c2baf19a8dc05b32840db189ac430a69a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8702.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लालवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे.
+नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8722.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8722.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8722.txt
@@ -0,0 +1 @@
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8724.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8724.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0f5e92179f034bdc670c88506755e05cfe37df18
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8724.txt
@@ -0,0 +1 @@
+लालुभाई पटेल हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8725.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8725.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5442a17571f369c07cbdb1d60d86e3efaf23bf5b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8725.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लालूभाई बाबूभाई पटेल (३१ ऑगस्ट, १९५५ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे दमण आणि दीव मतदारसंघातून भाजपतर्फे १५व्या आणि १६व्या लोकसभेवर निवडून गेले.[१][२][३][४]
+पटेल यांच्या वडिलांचे नाव बाबूभाई जी. पटेल, आईचे नाव चंदनबेन पटेल आणि पत्नीचे नाव तरुणा पटेल आहे. त्यांना १ मुलगा व २ मुली आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8735.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8735.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..43caff64e513fdc41348b6ef061f5f993cf66aba
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8735.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लावंगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे.
+येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8736.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8736.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ea144a98058aaba1b3fc1260461df5b47f3c16d0
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8736.txt
@@ -0,0 +1,10 @@
+ लावगण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
+ह्या गावात कातळ खोदशिल्पे आढळली आहेत.
+निवोशी, बापेरे, रावरी, इसवली, खानवली, भडे, पनोरे, रुण, गोळवशी, इंदवटी, वनगुळे ही जवळपासची गावे आहेत.खानवली ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_875.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_875.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..441203fcbeb7a1f19e84fa59e852c3fcac6a589c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_875.txt
@@ -0,0 +1,12 @@
+१९२० च्या दशकांत पुण्यातील काही समविचारी कवींनी एकत्र येऊन रविकिरण मंडळ स्थापन केले होते. रविकिरण मंडळात सात कवी व एक कवयित्री एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने काव्यलेखन करण्याचा प्रयोगही झाले. त्यांच्या या कवी मंडळाला 'सन टी क्लब' असे नामाभिधानही देण्यात आलेले होते.[१]
+मराठी कवितेला प्रसिद्धी मिळवून देण्यात रविकिरण मंडळाचा मोठा वाटा आहे. रविकिरण मंडळाच्या माध्यमातून कविता सर्वसामान्य रसिकांपर्यंत जाउन पोहोचली.[२]
+मंडळा कडून कविता वाचन, चर्चासत्र इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे.
+हे मंडळ १९३५ पर्यंत कार्यरत होते.[३]
+मराठी कवितेतील सौंदर्यवादी धारा दृढमूल करण्यात आणि ती समाजाभिमुख करण्यात रविकिरण मंडळाचे श्रेय फार मोठे आहे. या कवींनी काव्यगायनाची प्रथा सुरू केली. कवी यशवंतांनी तर बुलंद स्वरात कविता गाऊन ती लोकप्रिय केली.[४]
+लोकमान्यांचे सुपुत्र श्रीधरपंत टिळक यांच्या प्रोत्साहनाने आणि आधारामुळे रविकिरण मंडळाच्या काव्यमैफली टिळकांच्या गायकवाड्यातच व्हायच्या.
+१९२१ च्या बडोदे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलना नंतर पेंढरकर, पटवर्धन व रानडे ह्या पुण्याच्या कवींनी दर रविवारी नियमित भेटून आपापल्या कविता व तत्कालीन साहित्याबद्दल चर्चा करण्याचे ठरविले. तद्नंतर मंडळ कविता-वाचनाचे जाहीर कार्यक्रम करू लागले. मंडळाने केलेल्या कविता वाचनाच्या कार्यक्रमांना त्या काळी खूप प्रसिद्धी मिळाली होती.
+त्या काळात काही सुधारणावादी कवीं आणि रविकिरण मंडळातील कवींनी मराठी कवितेला पंतकाव्याच्या बांधणीतून मुक्त करून. गजल्, सुनीत यासारखे परके काव्यप्रकार मराठीत रूढ व्हावेत म्हणून ते प्रयत्न केले.पण ते त्यांच्या सर्व ज्येष्ठांना आणि समकालीन काव्य रसिकांना भावलेच असे नाही. रविकिरण मंडळातील कवींच्या काव्यप्रवृत्तींना अनंततनय, बा. अ. भिडे इत्यादींचा विरोध असे.[५]
+जुन्यावर प्रेम करणाऱ्या आणि परंपरेचा अभिमान असणाऱ्या प्र.के.अत्र्यांना या नवकाव्य प्रकारात मोडणाऱ्या कवितांबद्दल आक्षेप असे. म्हणून ते त्या कवितांचे विडंबन करीत असत. खूप लोकप्रिय आणि त्या काळी गाजलेल्या कवितांची अत्र्यांनी केलेली विडंबनेही (राजहंस माझा निजला/चिंचेवर चंदू चढला, पाखरा येशिल का परतून/परिटा येशील कधी परतून) तेवढीच लोकप्रिय झाली.[६]
+रविकिरण मंडळाची निवडक कविता अनुराधा पोतदार आणि वसंत कानेटकर द्वारा संकलीत/संपादित (साहित्य अकादमी प्रकाशन)
+नंतरच्या काळात रविकिरण मंडळाचे चार सदस्य, माधव ज्युलियन, यशवंत, ग.त्र्यं. माडखोलकर आणिवि.द. घाटे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष झाले.[७]
+कविवर्य माधव ज्युलियन आणि रविकिरण मंडळ यांच्या कवितांचा फार मोठा प्रभाव शांताबाईंवर त्यांच्या संवेदनक्षम वयात पडलेला होता. ‘या मंडळीभोवती एक सोनेरी गुलाबी धूसर वलय असल्यासारखं वाटे’, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. काव्य लोकाभिमुख करण्याची मंडळाची धडपड त्यांना पटली होती. शांताबाईंनी मंडळाची काव्यगायनाची पद्धत स्वीकारली नाही, पण मूळची काव्यपठण पंरपरा आणि त्या माध्यमातून कवितेचा लोकांशी जुळणारा संवाद त्यांना महत्त्वाचा वाटत राहिला. रविकिरण मंडळाची एक ठळक खूण म्हणजे मंडळाने लेखनात अनुस्वाराऐवजी केलेला परसवर्णाचा वापर! शांताबाई आपले नाव कधीही ‘शांता’ असे लिहीत नसत. त्या आपले नाव ‘शान्ता’ असेच लिहीत. रविकिरण मंडळाच्या प्रभावाची ही खूण त्यांच्या नावात जणू एकरूप झाली होती.[८]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8758.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8758.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..41f87574c28d74c389b8f5b5fc1b1c58958aa683
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8758.txt
@@ -0,0 +1,50 @@
+लव्ही बु. हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील १८३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८५ कुटुंबे व एकूण ४७१ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर Pune ६५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २४९ पुरुष आणि २२२ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ० असून अनुसूचित जमातीचे २ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६४७ [१] आहे.
+गावात २ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहेत.
+गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे.
+सर्वात जवळील कनिष्ठ माध्यमिक शाळा (Meravane) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
+सर्वात जवळील माध्यमिक शाळा(वाजेघर) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
+सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (Vinzer) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.
+सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
+सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे.
+गावात गटारव्यवस्था उपलब्ध नाही. सांडपाणी थेट जलनिस्सारण केंद्रात सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही.
+गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही. सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.
+गावात दूरध्वनी उपलब्ध नाही. सर्वात जवळील दूरध्वनी ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
+गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
+गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध नाही. सर्वात जवळील मोबाईल फोन सुविधा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
+गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही. सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे.
+गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही. सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही. सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.
+गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
+गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध नाही.सर्वात जवळील स्वयंसहाय्य गट ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
+गावात रेशन दुकान उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेशन दुकान ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
+गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे.
+गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे.
+गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे.
+गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
+गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
+गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
+गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
+गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध नाही.सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
+गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.
+गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
+
+प्रतिदिवस १६ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे
+लव्ही बु. ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
+
+सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत :
+विहिरी / कूप नलिका:
+लव्ही बु. ह्या गावात भाताचे मुख्य उत्पादन होते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8765.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8765.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8a071aeb4da78bed6fd297c52e23eb12692bc51e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8765.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लास क्रुसेस अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील मोठे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ०७,६१८ तर महानगराची लोकसंख्या २,१३,६७६ असून त्यानुसार हे शहर न्यू मेक्सिकोतील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.
+व्हाइट सँड्स प्रक्षेपण केन्द्र आणि व्हाइट सँड्स चाचणी केन्द्र येथून जवळ असून शहरातील उद्योगाचे मोठे पुरस्कर्ते आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8775.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8775.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..02cf3b20618cf21b7ecfb7fe7b702294e2b5e3d4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8775.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लास ॲनिमास हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक वस्तीवजा गाव आहे. हे गाव बेंट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठी लोकवस्ती आहे.[१] २०१० च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या २,४१० होती.[२] हे शहर आर्कान्सा नदीवर वसलेले आहे. बेंट्स फोर्ट ही ऐतिहासिक गढी येथून जवळ आहे.
+लास ॲनिमास काउंटी कॉलोराडोमधील वेगळी काउंटी असून ती लास ॲनिमास शहरापासून लांब आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8781.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8781.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c41b2859c984aec52b6d3efa6306e5e924755017
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8781.txt
@@ -0,0 +1,7 @@
+गुणक: 20°9′0″N 74°14′20″E / 20.15000°N 74.23889°E / 20.15000; 74.23889
+
+लासलगाव हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे.
+निफाड तालुक्यातील लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपली कन्या सरकार मुक्ताबाई फणसे यांना लासलगाव, मडकी जाम, निफाड, जुन्नरचा काही भाग आदंन दिला होता सरकार मुक्ताबाई फणसे यांचा लासलगावच्या मध्यभागी भुईकोट असुन त्यास 9 बुरुज तीन प्रवेश द्वार आहेत.
+लासलगाव नाशिक शहराच्या ६० किमी ईशान्येस व मनमाडच्या २८ किमी नैऋत्येस स्थित आहे. लासलगाव मुंबई-नागपूर ह्या प्रमुख रेल्वेमार्गावर असून येथे देवगिरी एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस इत्यादी अनेक दैनंदिन गाड्या थांबतात.
+शिवनदी किनारी लासलगाव वसलेले आहे श्रीदत्त मंदिर हे पंचक्रोशीत खुप प्रसिद्ध आहे. येथे दर गुरुवारी तसेच दर पौर्णिमा अमावस्येला दुपारी माध्यान्य आरतीसाठी दुर दुर वरून शेकडो भाविक येत असतात.
+येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8787.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8787.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9d2f077827a0e41baa0c724657fc21df13c9ff42
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8787.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लासोना हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8814.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8814.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6ed53c257e526b74f88469512f3de2992a54f0dd
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8814.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लाही हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे.
+येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8820.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8820.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ad07a162182ff793033ebc79b828cc40208d4856
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8820.txt
@@ -0,0 +1 @@
+लाहोर ईगल्स हा पाकिस्तानातील २०-२० सामने खेळणारा संघ, लाहोर शहरातील आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8821.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8821.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1349c6ee3481ec4309550cd4e1d00ed0db1c9c35
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8821.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लाहोर ठराव किंवा लाहोर प्रस्ताव,(उर्दू:قرارداد لاہور, क़रारदाद-ए-लाहौर; बंगाली: লাহোর প্রস্তাব, लाहोर प्रोश्ताब) याला स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव असे सुद्धा म्हटले जाते. २२ ते २४ मार्च १९४० मध्ये तत्कालीन भारतातील लाहोर येथे मुस्लिम लीगच्या भरलेल्या तीन दिवसीय अधिवेशनात हा ठराव मांडण्यात आला. या ठरावात स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करण्यात आली होती.[१]
+या ठरावाचे लिखाण मोहम्मद जफरुल्लाह खान यांनी केले होते. या ठरावानुसार भारताच्या पूर्व आणि पश्चिम मुस्लिम बहुल प्रांताला स्वतंत्र पाकिस्तानचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. नवीन देशाचे पाकिस्तान हे नाव फार पूर्वीच चौधरी रहमत अली यांनी ठरवले होते. परंतु बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि इतर मुस्लिम नेते जवळपास १९३९ पर्यंत हिंदू मुस्लिम ऐक्यावर ठाम होते. परंतु इंग्रजांनी अवलंबलेल्या फोडा आणि राज्य करा या कुटणीती मुळे शेवटी हा ठराव पास करण्यात आला. [२][३]
+स्वतंत्र्यानंतर दर वर्षी २३ मार्चला पाकिस्तान मशे यौम-ए-पाकिस्तान म्हणजेच पाकिस्तान दिवस साजरा करण्यात येतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_885.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_885.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..2d1d4d40e0b7c07daabb5688956807ae8e9c34f2
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_885.txt
@@ -0,0 +1,6 @@
+रवींद्र लक्ष्मण थत्ते, (रविन थत्ते, रवीन थत्ते, रविन मायदेव थत्ते) (जन्म : १९३९) हे एक जागतिक कीर्तीचे प्लॅस्टिक सर्जन असून मराठी लेखक आहेत. त्यांच्या आईचे आडनाव मायदेव. म्हणून ते कधीकधी मायदेव हे नाव मधले म्हणून लावतात.
+डॉ. रविन थत्ते, हे FRCS, MS, MCh असून प्लॅस्टिक सर्जरी विषयाचे इ.स. १९९७ साली निवृत्त झालेले माजी प्राध्यापक आहेत. डॉ. ए.डी. डायस आणि डॉ.रविन थत्ते यांनी मुंबईच्या परळ भागात असलेल्या जी.एस. मेडिकल कॉलेजात आणि लोकमान्य टिळक ऊर्फ सायन हॉस्पिटलात इ.स. १९७९ साली प्लॅस्टिक सर्जरीचा विभाग उघडला. ए..डी. डायस यांच्या निवृत्तीनंतर रविन थत्ते त्या विभागाचे प्रमुख झाले. थत्ते यांचे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वैद्यकीय नियतकालिकांमध्ये असंख्य संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत. इतके लेख आजवर कोणाही भारतीय प्लॅस्टिक सर्जनला लिहिता आलेले नाहीत, असे समजते..
+डॉ. थत्ते यांनी ज्ञानेश्वरीवर सहा पुस्तके लिहून, त्या पुस्तकांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. मात्र, ‘ज्ञानेश्वरी’च्या ध्यासाने ते विरागी अथवा अध्यात्ममार्गी झाले व त्यामुळे त्यांची सुघटन शल्यक्रियेशी (प्लॅस्टिक सर्जरीशी) असलेली नाळ तुटली असे घडले नाही. त्यांची बुद्धी तेथेही अद्यावत व तत्पर आहे. त्यासाठी ते Shortnotesinplasticsurgery.wordpress.com हा इंग्रजी ब्लॉग लिहितात. निवृत्तीनंतरही आणि त्यांची खासगी प्रॅक्टिस चालू असताना ते अनेक सामाजिक उपक्रमांत सक्रिय आहेत. माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा वापर करून त्यांनी अनेक सरकारी आणि अन्य अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांबाबत दाखविलेली अनास्था उघडकीस आणली आहे.
+
+
+(अपूर्ण)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8857.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8857.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..64296b960e8f94dfebbc3ccfffb5dec07d4532f1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8857.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लिंकन काउंटी, मेन ही अमेरिकेच्या मेन राज्यातील १६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8877.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8877.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6db18ec23253b4182ea796c1aa08edfd95bbd880
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8877.txt
@@ -0,0 +1 @@
+पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेद्रियें, पंच प्राण, मन आणि बुद्धि हीं सत्रा मिळून एक सूक्ष्म शरीर झालें आहे. यालाच वेदांती लिंगशरीर असें म्हणतात. ॥२३॥
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_892.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_892.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7ab7daa0b126c2dad31e11f3f22e56f2e3e61b92
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_892.txt
@@ -0,0 +1 @@
+'अर्कप्रदोष' हे आयुरारोग्यवृद्धीसाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत आहे.रविवारी त्रयोदशी तिथी आली असता अर्कप्रदोष होतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8925.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8925.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..968ea83d47ab90e7a8342ebefec20ca4cc0d003f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8925.txt
@@ -0,0 +1,8 @@
+ लिंगेश्वर नगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे.
+पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
+१.https://villageinfo.in/
+२.https://www.census2011.co.in/
+३.http://tourism.gov.in/
+४.https://www.incredibleindia.org/
+५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
+६.https://www.mapsofindia.com/
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8927.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8927.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0b46de7d0daf9ddcecdcad0e4250c0a7dfd44cc4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8927.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लिंडन बेन्स जॉन्सन (इंग्लिश: Lyndon Baines Johnson), लघुनाम एलबीजे (रोमन लिपी: LBJ) (२७ ऑगस्ट, इ.स. १९०८ - २२ जानेवारी, इ.स. १९७३) हा अमेरिकेचा ३६वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ ते २० जानेवारी, इ.स. १९६९ या कालखंडादरम्यान राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. जॉन एफ. केनेडी याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत हा अमेरिकेचा ३७वा उपराष्ट्राध्यक्ष होता. नोव्हेंबर, इ.स. १९६३मध्ये केनेडीची हत्या झाल्यावर याने राष्ट्राध्यक्षपदाची धुरा वाहिली. केनेडी प्रशासनाची मुदत पुरी झाल्यानंतर इ.स. १९६४ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत विजयी होऊन हा पुन्हा अध्यक्षपदावर बसला. जॉन्सन डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता.
+उपाध्यक्षीय व अध्यक्षीय कारकिर्दींपूर्वी जॉन्सन इ.स. १९३७ ते इ.स. १९४९ या कालखंडात अमेरिकी प्रतिनिधिगृहात टेक्सास संस्थानाचा प्रतिनिधी होता. इ.स. १९४९ ते इ.स. १९६१ या काळात अमेरिकेची सेनेट सभागृहात त्याने टेक्सासाचे प्रतिनिधित्व केले.
+त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत नागरी हक्क, सार्वजनिक प्रसारण, वैद्यकीयसेवा (मेडिकेअर), वैद्यकीयसाह्य (मेडिएड) इत्यादी सुविधा व शिक्षणसाह्य इत्यादी क्षेत्रांसाठी उदार कायदे संमत झाले. मात्र परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर जॉन्सन प्रशासनाने व्हियेतनाम युद्धात अमेरिकेचा प्रत्यक्ष सहभाग वाढवण्याचा निर्णय घेतला. व्हियेतनाम युद्ध निर्णायक रित्या न संपता दीर्घ काळ लांबण्याची लक्षणे दिसू लागली, तसतसे त्याला वाढत्या पक्षांतर्गत, तसेच लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर पुढ्यात ठाकलेल्या इ.स. १९६८ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींसाठी पुन्हा उभे राहण्याची संधी न घेता त्याने माघार घेतली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_894.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_894.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e33147a191e7ae814fda506e506d327d672b2dd3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_894.txt
@@ -0,0 +1,3 @@
+
+रविराज गंधे हे एक माध्यमतज्ज्ञ, दूरदर्शन कार्यक्रम अधिकारी आणि लेखक-पत्रकार आहेत. ते कथा आणि माध्यम, पर्यावरण विषयक लेखन करतात. गंधे यांनी सत्यकथा आणि अन्य मासिकांतून कथालेखन तर महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, दिव्य मराठी आदी वृत्तपपत्रामध्ये त्यांचे माध्यम आणि पर्यावरण विषयक लिखाण प्रसिद्ध झाले आहे. या विषयावरील, प्रतिष्टित संस्थांनी आयोजित केलेल्या अनेक परिसंवादात त्यांचा सहभाग असतो. अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांची व्याख्याने झाली आहेत. त्यांनी रेडिओ, दूरचित्रवाणीआणि वृत्तपत्रे यांतून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या मुलाखती व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. ’ग्रंथाक्षर’ ह्या दिवाळी अंकाचे आणि ‘जागर पर्यावरणाचा’ या पर्यावरणतज्ञांच्या मुलाखतींच्या पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. पुण्या–मुंबईच्या महाविद्यालयांमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक जर्नालिझम’ ह्या विषयांवरील व्याख्याता म्हणून ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र् शासनाच्या राज्य चित्रपट पुरस्कार स्पर्धेसाठी तसेच MIFF मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, पर्यावरण लघुपट वसुंधरा अवॉर्ड आदी विविध स्पर्धांसाठी त्यांनी परीक्षक म्हणुन काम केले आहे.
+गंधे यांनी मुंबई दूरदर्शनसाठी पुस्तक–परिचय करून देणाऱ्या ‘अमृतवेल’ या कार्यक्रमाची निर्मिती केली. या कार्यक्रमाला ‘सह्याद्री माणिक सन्मान’ आणि ‘गदिमा चैत्रबन’ पुरस्कार, मटा सन्मान पुरस्कार प्राप्त झाले.मुंबई साहित्य संघाचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ प्रसारक हा प्रतिष्टेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी लिहिलेल्या माध्यमरंग ह्या माध्यमाविषयक पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि सार्वजनिक वाचनालय नाशिक ह्या संस्थेचे उत्कृष्ठ ललितेतर साहित्यकृती म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. 2020 साली ग्रंथाली ने त्यांचे माध्यम यात्रेतील माणसं हे पुस्तक प्रसिद्ध केले.सदर पुस्तकात रविराज गंधे यांनी वृत्तपत्रे आणि दुरदर्शन साठी घेतलेल्या अनेकविध दिग्गज साहित्यिक, कलावंत, गायक आदींच्या बहारदार मुलाखतींचा समावेश आहे. 2022 साली नवचैतन्य प्रकाशन ने गंधे यांचे कथा, कविता, लेख, मुलाखती पत्रव्यवहार आदी विविध साहित्य कृतींचा अंतर्भाव असलेले भिरभिरं हे पुस्तक प्रसिद्ध केले.डिंपल प्रकाशन ने त्यांचे पर्यावरण तज्ञांच्या मुलाखतींचे वेध पर्यावरणाचा हे पुस्तक 2017 साली प्रकाशित केले.आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी वरून त्यांनी जागर पर्यावरणाचा ही पर्यावरण विषयक 52 भागांची मालिका सादर केली होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8940.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8940.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0761c9303d0fd1e87cb67909f4d42a8b3905fc76
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8940.txt
@@ -0,0 +1 @@
+लिंडसे रिचर्ड लेन टकेट (१९ एप्रिल, १८८५:डर्बन, नताल वसाहत - ८ एप्रिल, १९६३:ब्लूमफाँटेन, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९१४ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8941.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8941.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..470e01d5e15e57cf5ded44acf8defd1b022481d5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8941.txt
@@ -0,0 +1 @@
+लिंडसे ॲन रीलर (१८ मार्च, १९६१:उत्तर ऱ्होडेशिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९८८ दरम्यान १० महिला कसोटी आणि २३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8947.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8947.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0c16c9769471b959aff9ca94a274af20a3635562
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8947.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लिंडा कॅरोल हॅमिल्टन (२६ सप्टेंबर, १९५६:सॅलिसबरी, मेरीलँड, अमेरिका - ) ही अमेरिकन दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेत्री आहे. हिने टर्मिनेटर चित्रपट शृंखलेमध्ये सॅराह कॉनरची भूमिका केली होती.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8966.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8966.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1fa7a6091bb92841420d7c8b4d817dafcefb93f3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8966.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लिंब हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे.
+हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8986.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8986.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9ac624529ef962482f0fd3089bc0195c9a0784d1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_8986.txt
@@ -0,0 +1,6 @@
+
+लिअँडर एड्रीयन पेस ( जून १७, १९७३) एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. लिअँडर सध्या ए.टी.पी. टूरमधील दुहेरी तसेच डेव्हिस करंडक स्पर्धांमध्ये टेनिस खेळतो. आजवर पुरुष दुहेरीमध्ये ८ तर मिश्र दुहेरीमध्ये १० ग्रँड स्लॅम स्पर्धांची अजिंक्यपदे मिळवणारा पेस हा जगातील सर्वोत्तम दुहेरी टेनिस खेळाडूंपैकी एक मानला जातो. सर्वाधिक वयामध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा मान त्याच्याकडेच जातो. भारतामधील आजतागायतचा सर्वात यशस्वी टेनिस खेळाडू असलेल्या पेसला १९९६-९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न, १९९० मध्ये अर्जुन पुरस्कार तर २००१ साली पद्मश्री हे भारतामधील अनेक उच्च पुरस्कार मिळाले आहेत.
+१५ ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवण्यासोबतच पेस त्याच्या १९९६ अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेमधील पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक मिळवण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. १९९२ ते २०१२ दरम्यान सलग सहा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला पेस हा एकमेव भारतीय खेळाडू तर जगातील एकमेव टेनिस खेळाडू आहे. इतर स्पर्धांमध्ये त्याने भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. डेव्हिस करंडकासाठीच्या भारतीय संघाचा तो अनेक वर्षे कर्णधार होता. २०१० सालच्या विंबल्डन स्पर्धेमध्ये विजय मिळवून पेस रॉड लेव्हरखालोखाल तीन वेगवेगळ्या दशकांमध्ये विंबल्डन विजेतेपदे मिळवणारा दुसराच टेनिस खेळाडू ठरला. २०१० साली पेसने ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट ह्या गीत सेठी व प्रकाश पडुकोण ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये प्रवेश केला. भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण देणे व अधिकाधिक जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे.
+लिअँडरचा जन्म १७ जून १९७३ रोजी गोव्यामध्ये झाला. लिअँडरचे दोघे पालक माजी खेळाडू आहेत. त्याचे वडील व्हेस पेस हे निवृत्त हॉकी खेळाडू असून ते १९७२ म्युनिक ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघामध्ये होते. लिअँडरची आई जेनिफर पेस ही माजी बास्केटबॉल खेळाडू असून १९८२ साली तिने भारतीय बास्केटबॉल संघाचे नेतृत्व केले होते. १९व्या शतकामधील प्रसिद्ध बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त हे जेनिफर पेसचे आजोबा होते. लिअँडरचे बालपण कलकत्त्यामध्ये गेले. कलकत्त्यामधील ला मार्तिनिये ह्या प्रसिद्ध शाळेमध्ये तसेच कोलकाता विद्यापीठातील सेंट झेव्हियर्स कॉलेज येथे त्याने शिक्षण घेतले. १९८५ साली लिअँडरने मद्रासमधील ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकॅडमीमध्ये दाखला घेतला जेथे त्याचे टेनिस जीवन घडण्यास सुरुवात झाली. १९९० साली विंबल्डन स्पर्धेमधील ज्युनियर स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवून लिअँडर प्रसिद्धीझोतात आला.
+बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिच्यासोबत काही काळ व्यतीत केल्यानंतर लिअँडरने मॉडेल रिया पिल्लई हिच्यासोबत विवाह केला. त्याला आयना पेस ही एक मुलगी आहे.
+२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून पेसने पुरुष दुहेरीमधील ग्रँड स्लॅम पूर्ण केले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9004.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9004.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..21a37af3b87a79b4d563a69d6a4784386aef18d1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9004.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लिऑन काउंटी, फ्लोरिडा ही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+साचा:PAGEGAME काउंटीची रचना रोजी झाली. याला काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9031.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9031.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..df7b1e94cd516f1e9cd758f5adaacd570aab91dc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9031.txt
@@ -0,0 +1,12 @@
+लिओनार्ड ऑयलर (जर्मन: Leonhard Euler, १५ एप्रिल १७०७ - ७ सप्टेंबर १७८३) हे स्विस गणिती जगाच्या इतिहासातले एक सर्वोच्च गणितज्ञ मानण्यात येतात. त्यांनी लिहिलेल्या गणितातल्या संशोधनपर लेखांनी ७५ जाडजूड ग्रंथ व्यापलेले आहेत. ते ७६ वर्षे जगले, पण त्यांच्या तरुणवयापासूनच त्यांची दृष्टी काही व्याधीने मंदावली होती. अविश्वसनीय पण सत्यस्थिती अशी की आपल्या वयाच्या ५९व्या वर्षी त्यांची दृष्टी अजिबात गेल्यानंतर त्यानी आपले गणितातले अर्ध्याहून अधिक संशोधनपर लेख रचले.
+त्यांची बुद्धिमत्ता इतकी अलौकिक होती की गणितातल्या कूट समस्या ते मनातल्या मनात सोडवू शकत, आणि गरज पडली तर ते ५० दशांश अंकांपर्यन्तची आकडेमोड अचूक करू शकत.
+ त्यांचा जन्म बाझेल येथे झाला व शिक्षण बाझेल विद्यापीठात झां बेर्नुली या प्रसिद्ध गणितज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झाले व वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी पदवी संपादन केली. १७२७ मध्ये ते रशियातील सेंट पिट्सबर्गच्या सायन्स अ
+कॅडमीचे सदस्य झाले व तेथेच ते भौतिकीचे (१७३०) व गणिताचे (१७३३) प्राध्यापक झाले.
+ कामाच्या ताणामुळे १७३५ मध्ये त्यांना एका डोळ्याने दिसेनासे झाले, परंतु त्यांचे कार्य चालूच होते. १७४१ मध्ये ते बर्लिनच्या अकॅडेमीचे सदस्य झाले व तेथील पंचवीस वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी अनेक संशोधनपर निबंध लिहिले. १७६६ मध्ये ते बर्लिनहून सेंट पिट्सबर्गला परत आले. त्यानंतर लवकरच दुसऱ्या डोळ्यात मोतीबिंदू पडून ते पूर्णपणे अंध झाले. परंतु अंधत्व व इतर आपत्तींना न जुमानता केवळ अद्वितीय स्मरणशक्तीच्या जोरावर त्यांनी आपले कार्य पुढील १५ वर्षे पूर्वीच्याच उत्साहाने चालू ठेवले.
+त्या काळी गणिताच्या निरनिराळ्या शाखांतील कार्य काहीसे अर्धवट व असंबंधित स्वरूपाचे होते. ऑयलर यांनी त्यांत एकसूत्रता आणून त्याला पद्धतशीर स्वरूप दिले. आजच्या महाविद्यालयीन गणितातील बराचसा भाग, ऑयलर यांनी २०० वर्षांपूर्वी लिहिला होता, तो तशाच स्वरूपात अद्यापही आहे.
+प्राथमिक भूमितीपासून तो उच्च विश्लेषणापर्यंत अनेक चिन्हे, पदावल्या व प्रमेये ऑयलर यांच्या नावाने ओळखली जातात. e, ∏ व I (=√-1) ही चिन्हे त्यांनीच प्रचारात आणली व त्यांना जोडणारे e∏I + 1 = 0 व हे समीकरणही शोधून काढले. त्रिकोणमितीय फलनांचे सध्या वापरात असलेली संक्षिप्त चिन्हे वापरण्यास व या फलनांचे विश्लेषणात्मक विवरण करून त्यांचा संख्यात्मक गुणोत्तरे म्हणून उपयोग करण्यास त्यांनी प्रारंभ केला. तसेच एकरूप समीकरणांच्या साहाय्याने त्रिकोणमितीय फलनांचे असत् घातांकांशी (ज्यात i या संख्येचा समावेश आहे) असणारे संबंध दाखविण्याचे कार्यही त्यांनी केले. घातीय स्वरूपात मांडून लॉगरिथमांची मूल्ये सुलभपणे काढता येतात व प्रत्येक संख्येला असंख्य स्वाभाविक लॉगरिथम असतात, असे त्यांनी सिद्ध केले.
+कलनशास्त्रावरील त्यांच्या ग्रंथांमुळे गणितीय विश्लेषणात बहुमोल प्रगती झाली. त्यांपैकी एका ग्रंथात त्यांनी कलनशास्त्राचा अवकल समीकरणांपर्यंत विकास केलेला असून त्यांनी शोधून काढलेल्या बीटा व गॅमा फलनांचेही त्यात विवेचन केलेले आहे. विवृत्तीय समाकलांच्या [→ अवकलन व समाकलन] बेरजेचा नियम, पूर्णांकांच्या व्यस्तांकांची बेरीज. कलनशास्त्रातील प्रश्नांसंबंधीचे त्यांचे कार्य महत्त्वाचे ठरले आहे.
+संख्या सिद्धांतामध्ये त्यांनी द्विघातीय व्युत्क्रमतेच्या नियमाचा शोध लावला. वक्रतारेषांसंबंधीच्या त्यांच्या विवरणामुळे अवकल भूमितीला चालना मिळाली.
+ चलनकलनशास्त्रातील त्यांचे कार्य महत्त्वाचे असून निश्चित समाकलांच्या लघुकरणासंबंधीचे प्रसिद्ध अवकल समीकरण त्यांनी शोधून काढले.
+
+बीजगणित, तसेच ज्योतिषशास्त्र व भौतिकी या विषयांवरील त्यांचे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या सर्व कार्यांचे संकलन करण्याचे काम १९११ पासून लायपझीग येथे व १९४२ नंतर लोझॅन येथे चालू आहे. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो होते. पॅरिस व सेंट पिट्सबर्ग येथील अकॅडेमींतर्फे त्यांना अनेक सन्मान देण्यात आले. ते सेंट पिट्सबर्ग येथे मृत्यू पावले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9034.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9034.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..8b77f577c1c378951f300c52255c1f4f2b69cb41
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9034.txt
@@ -0,0 +1,2 @@
+सेकंड लेफ्टनंट लिओनार्ड जेम्स मून (फेब्रुवारी ९, इ.स. १८७८:केन्सिंग्टन, लंडन, इंग्लंड - नोव्हेंबर २३, इ.स. १९१६:सालोनिका, ग्रीस) हा इंग्लंडकडून चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9047.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9047.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..667af339e288ab6bd30f39c541cde796ff06c832
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9047.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ (इटालियन: Fiumicino – Aeroporto Internazionale Leonardo da Vinci) (आहसंवि: FCO, आप्रविको: LIRF) हा इटली देशाच्या रोम शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. रोम शहराच्या ३५ किमी नैऋत्येस स्थित असलेला हा विमानतळ २०११ साली युरोपमधील नवव्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील ४६व्या क्रमांकाचा विमानतळ होता. २०२३ साली ४ कोटी प्रवाशांनी येथून ये-जा केली.[१]
+प्रसिद्ध मध्य युगीन गणितज्ञ, चित्रकार, शिल्पकार लिओनार्दो दा विंची ह्याचे नाव रोम विमानतळाला दिले गेले आहे. आयटीए एरवेझ ह्या प्रमुख इटालियन कंपनीचा वाहतूकतळ येथेच आहे. याशिवाय निऑस, एरोइटालिया, रायनएर, व्हुएलिंग आणि विझ्झ एर या विमानकंपन्यांची सुद्धे येथे ठाणी आहेत.
+रोम फ्युमिचिनो विमानतळावरुन खालील विमानकंपन्या नियमित, मोसमी आणि भाड्याने विमानसेवा पुरवतात.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9088.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9088.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..77619d100857404a864408cd76101e43ca8636fc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9088.txt
@@ -0,0 +1 @@
+लियोपोल्ड सेदार सेंघोर (फ्रेंच: Léopold Sédar Senghor; ९ ऑक्टोबर १९०६ - २० डिसेंबर २००१) हा पश्चिम अफ्रिकेतील सेनेगाल देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9120.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9120.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3ba21d949a51681a85528289776f0563d26dce69
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9120.txt
@@ -0,0 +1 @@
+लिझाद बायरन विल्यम्स (१ ऑक्टोबर, १९९३:दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9140.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9140.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e7839cb3023a1d6e9f374f5082855102fa00ec2e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9140.txt
@@ -0,0 +1,2 @@
+छोटी जलपरी डॅनिश लेखक हान्स ख्रिश्चन अँडरसन यांनी लिहिलेली डॅनिश साहित्यिक परीकथा आहे. ही कथा एका तरुण मत्स्यांगनाच्या प्रवासाचे अनुसरण करते जी मानवी आत्मा मिळविण्यासाठी जलपरी म्हणून समुद्रात आपला जीव देण्यास तयार आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9161.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9161.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..659c4dfe82f25727e9de2d272d9b9b1ab8572bb8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9161.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लिडिया सोफी ग्रीनवे (ऑगस्ट ६, इ.स. १९८५:फार्नबोरो, केंट, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून सात कसोटी व ३२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेली खेळाडू आहे.
+ग्रीनवे डाव्या हाताने फलंदाजी करते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9164.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9164.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0be8f72f182e1aa64bc9f92f33da1d6bd349884e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9164.txt
@@ -0,0 +1,4 @@
+९ फेब्रुवारी, इ.स. २०१७
+दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
+लिटन दास (१३ ऑक्टोबर, इ.स. १९९४:दिनाजपूर, बांगलादेश - ) हा बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9168.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9168.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cd81000812da43f0cc7bddb3438bfe102de0990d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9168.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लिथुएनियन ही लिथुएनिया ह्या बाल्टिक देशाची राष्ट्रभाषा आहे. बाल्टिक भाषासमूहाच्या पूर्व बाल्टिक ह्या गटामधील ही भाषा लात्व्हियन ह्या भाषेसोबत पुष्कळ अंशी मिळतीजुळती आहे.
+बल्गेरियन • क्रोएशियन • चेक • डॅनिश • डच • इंग्लिश • एस्टोनियन • फिनिश • फ्रेंच • जर्मन • ग्रीक • हंगेरियनआयरिश • इटालियन • लात्व्हियन • लिथुएनियन • माल्टी • पोलिश • पोर्तुगीज • रोमेनियन • स्लोव्हाक • स्लोव्हेन • स्पॅनिश • स्वीडिश
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9190.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9190.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c8b2d09335d3cf3ce3e390a9bb53221c0b786a84
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9190.txt
@@ -0,0 +1 @@
+लिन झ्हु (चिनी: 朱琳; २८ जानेवारी, १९९४:वुशी, चीन - ) ही चिनी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9196.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9196.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1c2b1cb6eae5c2d785f8bfa1f2209013bda61683
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9196.txt
@@ -0,0 +1 @@
+लिन रीड (जन्म दिनांक अज्ञात:इंग्लंड - हयात) ही यंग इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ मध्ये १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9212.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9212.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fc2feb602815d13054e1ad5380d1576f4a12cac5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9212.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लीनस बेनेडिक्ट तोरवाल्ड्स (फिनिश: Linus Benedict Torvalds; उच्चार (सहाय्य·माहिती)) (डिसेंबर २८, इ.स. १९६९ : हेलसिंकी, फिनलंड - हयात) हे लिनक्स गाभ्याचा मूळ विकसक म्हणून ख्यातनाम झालेले संगणक अभियंते आहेत. लिनक्स गाभ्याच्या विकासासाठीच्या वाटचालीची धोरणात्मक दिशा ठरवण्यामध्ये आजही त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो.
+तोरवाल्ड्स यांना ॲन्ड्ऱ्यू टॅननबॉम यांनी विकसित केलेल्या मिनिक्स संगणकप्रणालीपासून प्रेरणा मिळाली. युनिक्ससारखी पण व्यक्तिगत संगणकावर चालणारी संगणकप्रणाली तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी आरंभला. त्या प्रयत्नांतून साकारलेली लिनक्स प्रणाली विविध संगणकांवर चालू शकते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9217.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9217.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3bfe4ef4ac047ed502f3007ed50caaca765a287c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9217.txt
@@ -0,0 +1 @@
+लिनेट गै कूक (४ मे, १९५९:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ मध्ये २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9244.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9244.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dd73b4a21c790f711d52f274336cb2d676fab6ec
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9244.txt
@@ -0,0 +1,7 @@
+न्यू यॉर्क येथील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रीय स्मारक. खरे तर अमेरिका कशी वसली, याचे हे ऐतिहासिक स्मारक आहे. या ठिकाणी एका मोठ्या हॉलमध्ये जगातील किती लोक, कोणत्या वर्षी आले हे एका नकाशाद्वारे, निरनिगळ्या रंगाचे स्तंभ रंगवून दाखवले आहे. तसेच पृथ्वीच्या गोलार्धावर हे लोक कोणत्या देशातून आले हेसुद्धा रंगाद्वारे दाखवले आहे.
+एलिस आयलंडचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. हे बेट १८०८ साली वसले गेले. अमेरिकेच्या संरक्षणासाठी तेथे सैनिकी तळ उभारण्यात आला. नंतर १८३० पासून आर्यलड, ब्रिटन, जर्मनीतून लोक येऊ लागले. हे प्रमाण हळूहळू वाढत जाऊन रशिया, हंगेरी, इटली, इस्रायल, ऑस्ट्रेलिया अशा जगाच्या विविध भागांतून लोकांचे लोंढे त्या बेटावर समुद्राच्या मार्गाने पोहोचले आणि तेथून पुढे अमेरिकेत प्रवेश करू लागले. त्यामुळे अमेरिकेने ‘इमिग्रंट कोटा’ ठरवण्यासाठी कायदा केला. तेथे येणा-या लोकांचे लिंग, वय, उद्योग व आरोग्य याची नोंद करून, त्यांची वैद्यकीय तपासणी करून नंतरच त्यांना अमेरिकेत प्रवेश मिळत असे. या मार्गाने २५२ दशलक्ष लोक येथे पोहोचले. त्यावेळी आलेल्या लोकांचे कपडे, सामान, पेटय़ा, दागिने, पादत्राणे अजूनही व्यवस्थित मांडलेल्या आहेत. त्यांचे फोटोही तेथे लावलेले आहेत. धार्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा निरनिराळ्या कारणास्तव जगातल्या अनेक देशांतील लोक आपली मातृभूमी सोडून अमेरिकेत आले. पुढे अमेरिका हीच त्यांची कर्मभूमी व मातृभूमी झाली.
+अमेरिका कशी वसली याचे हे ऐतिहासिक स्मारक आहे. या ठिकाणी एका मोठ्या हॉलमध्ये जगातील किती लोक, कोणत्या वर्षी आले हे एका नकाशाद्वारे त्यात निरनिगळ्या रंगाचे स्तंभ रंगवून दाखवले आहे. तसेच पृथ्वीच्या गोलार्धावर हे लोक कोणत्या देशातून आले हेसुद्धा रंगाद्वारे दाखवले आहे. त्यावरून भारतीय लोक १९५०-६० या दशकात प्रथम आले व पुढे त्यांचे प्रमाण वाढत गेले असे दिसते. १९८०-९० च्या दशकात हे प्रमाण सर्वात जास्त होते. इतर देशातून किती लोक, केव्हा आले हेसुद्धा आपल्याला तुलना करून पाहता येते. अमेरिकेला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे येथे वेगवेगळ्या देशातील निरनिराळ्या दिशांनी लोकांनी स्थलांतर केले. या स्थलांतरीत लोकांनी अमेरिका वसवली, वाढवली व समृद्धही केली. आजची अमेरिका ही अनेक देशातील, वंशातील, भाषांतील व धर्मातील लोकांची बनली आहे. या सा-या लोकांना या देशाने सामावून घेतले आहे. त्यात भारतीयांचाही मोठा सहभाग आहे.
+अमेरिकन इंग्रजीत स्पॅनिश, डच, चिनी, फ्रेंच असे अनेक भाषांतील शब्द येऊन बसले आहेत. जसे ‘टायफून, यांकी’ वगैरे. विविध देशांतून आलेल्या या लोकांनी अमेरिकेला आपलं मानलं. आज त्यांची दुसरी, तिसरी तर कधी चौथी पिढीही तेथे सुखाने नांदते आहे. येथे तुम्हाला ‘रेझिम’ दिसणार नाही. सर्वाना शिक्षणाच्या, नोकरीच्या, प्रगतीच्या समान संधी प्राप्त होतील, असे अधोरेखित करण्यात आले आहे. अनेक देशातील, वंशातील, धर्मातील इथे आलेल्या लोकांची मिळून एक निराळी अमेरिकन संस्कृती तयार झाली आहे; जी व्यक्तिस्वातंत्र्याचा सदैव पुरस्कार करते. म्हणूनच अमेरिकेत स्थलांतरीत झालेले भारतीय हाच आपला देश मानत असावेत. अमेरिकेची जडणघडण समजून घेण्यासाठी एलिस आयलंडची सहल खूप उपयोगी ठरली.
+http://www.touropia.com/tourist-attractions-in-the-usa/
+http://traveltips.usatoday.com/famous-places-united-states-34852.html Archived 2017-05-06 at the Wayback Machine.
+http://prahaar.in
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9257.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9257.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..dd9f13718ea65ac1064c12db87521ddfb3107d05
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9257.txt
@@ -0,0 +1 @@
+लिबियाचा ध्वज लाल, काळ्या व हिरव्या रंगांच्या आडव्या पट्ट्यांनी बनला आहे व त्याच्या मधोमध चंद्र व तारा आहेत. ऑगस्ट २०११ मध्ये मुअम्मर अल-गद्दाफीला सत्तेवरून हाकलल्यानंतर हा ध्वज पुन्हा अंगिकारण्यात आला.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9267.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9267.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5dc397df235596bdf439a4ca8e4e301874332c3f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9267.txt
@@ -0,0 +1 @@
+लिमखेडा विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दाहोद जिल्ह्यात आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_928.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_928.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..5b22a03653f5be2df3631a136b12e072bcbcaa56
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_928.txt
@@ -0,0 +1,7 @@
+
+डॉ. रवींद्र दिनकर बापट, अर्थात रवी बापट (२ जून, इ.स. १९४२ - हयात) हे एक मराठी डॉक्टर आणि लेखक आहेत. ते मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये चार दशके प्राध्यापक आहेत (इ.स. २०१२पर्यंत) आणि कॉलेजशी संलग्न असलेल्या केईएम रुग्णालयात जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात डॉक्टर आहेत.[ संदर्भ हवा ]
+रवी बापटांचे वडील बालाघाटला सिव्हिल सर्जन होते. भाषावार प्रांतरचनेनंतर ते चांद्याला आले आणि सहा वर्षे राहिले. जेव्हा त्यांची मुंबईला बदली झाली तेव्हा वर्तमानपत्रात ’चांद्याचा देव चालला’[ संदर्भ हवा ] अशा मथळ्याचा अग्रलेख छापून आला होता. मुंबईत ते कामगार विमा योजनेचे प्रमुख होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ४०० विमा डॉक्टरांना गैरवर्तणुकीसाठी काढून टाकले[ संदर्भ हवा ] आणि दोघांवर फौजदारी खटला भरला. पैकी एक वशिल्याने सुटला आणि दुसरा तुरुंगात गेला.[ संदर्भ हवा ]
+साहजिकच, रवी बापट यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणच्या सात शाळांत झाले. पाथ्रीकर गुरुजींनी त्यांचा पहिली-दुसरीचा अभ्यास मध्य प्रांतातील बालाघाट येथे घरीच करवून घेतला. नंतर तिसरीमध्ये ते पुण्यातील बाल शिक्षण मंडळाच्या शाळेत होते. ५वीत भावे स्कूल, ६वीत अमरावतीला, ७वीत वाशीमला बक्षी सरांच्या शाळेत, आणि ८वीत हिंदी माध्यमात ते छिंदवाडा येथील शाळेत शिकले. आठवी सरतासरता ते जगदलपूरला आले. शेवटी दहावी-अकरावीसाठी ते परत बालाघाटला आले. म्हणजे ८वी ते ११वीचे त्यांचे शिक्षण मध्य प्रांतात हिंदी माध्यमातून झाले. बालाघाटला असताना त्यांनी अकरावीची (मॅट्रिकची) परीक्षा चार विषयांत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली व ते जिल्ह्यामध्ये पहिले आले. अकरावीनंतर मात्र रवी बापट मुंबईत मावशीकडे रहायला आले.[ संदर्भ हवा ]
+शाळा कॉलेजमध्ये असताना त्यांना अभ्यासाव्यतिरित खेळांमध्ये रस होता. माटुंग्याच्या रुईया कॉलेजमधील पहिले वर्ष, रवी बापट यांनी एअरफोर्समध्ये प्रवेश मिळवण्यात खर्ची घातले. भाषांच्या परीक्षांत सूट मिळावी म्हणून ते एन.सी.सी.(नॅशनल कॅडेट कोअर)मध्ये दाखल झाले. रुईयातर्फे ते हॉकी खेळले. त्यांना इंटरला(कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला) परीक्षेत ६६ टक्के गुण मिळाले आणि त्यांनी इ.स. १९५९मध्ये जी.एस.मेडिकल कॉलेजला विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला.[ संदर्भ हवा ]
+डॉक्टरीचा अभ्यास चालू असताना रवी बापट यांचे मैदानावर खेळणे चालूच राहिले. एम.बी.बी.एस.च्या दुसऱ्या वर्षी ते कॉलेजतर्फे हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, टेबलटेनिस, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलिबॉल हे खेळ तर खेळलेच, शिवाय त्यांचे त्यांदरम्यान ॲथलेटिक्सही चालू होते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी नाटकांतून कामेही केली.[ संदर्भ हवा ]
+त्यांनी जठरांत्र शल्यचिकित्सेसाठी ‘कॉमनवेल्थ मेडिकल फेलोशिप(१९७५)’ मिळवून ग्लासगो रॉयल इन्फर्मरीमध्ये प्रा. एल.एच. ब्लुमगार्ट यांच्या हाताखाली शिक्षण घेतले आहे.[ संदर्भ हवा ]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9287.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9287.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ee46254f9e36f3720221e82c86fe9788c0f7273e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9287.txt
@@ -0,0 +1 @@
+लिम्पोपो हा दक्षिण आफ्रिका देशाचा सर्वात उत्तरेकडील प्रांत आहे. पोलोक्वाने ही लिम्पोपोची राजधानी आहे. हा प्रांत पूर्वी नॉर्दर्न ट्रान्सवाल व नॉर्दर्न प्रॉव्हिन्स ह्या नावांनी देखील ओळखला जात असे. लिम्पोपो ह्या दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे व बोत्स्वाना ह्या देशांच्या सीमेजवळून वाहणाऱ्या नदीवरून ह्या प्रांताला लिम्पोपो हे नाव देण्यात आले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9293.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9293.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bba12609475871bf20b7bf8c1a7392cf30ffdecc
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9293.txt
@@ -0,0 +1,8 @@
+लिंबू सरबत
+साहित्य :-
+लिंबू : २
+पाणी : १ लिटर
+साखर :२०० ग्राम
+मीठ :चवीनुसार
+कृती :
+प्रथम १ लिटर थंड स्वच्छ पाणी एका भांड्यात घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये २०० ग्राम साखर टाकून ती विरघळून घ्यावी. नंतर लिंबाचे दोन भाग करून त्यातील बीया काढून पाण्यात लिंबू पिळून घ्यावे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून पिण्यासाठी सरबत तयार.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9299.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9299.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..980aff1d2dc3664c2e51e8ea86ec4f4a23dc5ff3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9299.txt
@@ -0,0 +1 @@
+लिरी कॉन्स्टँटिन (२१ सप्टेंबर, १९०१:त्रिनिदाद - १ जुलै, १९७१:लंडन, इंग्लंड) हा वेस्ट इंडीजकडून १९२८ ते १९३९ दरम्यान १८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा वेस्ट इंडीजच्या पहिल्या वहिल्या कसोटी खेळणाऱ्या संघात होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9300.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9300.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9cfb1f4f31dcbdeef06e2761a88b797c205809cf
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9300.txt
@@ -0,0 +1 @@
+लिया-मरी मॉरीन लिया ताहुहु (२३ सप्टेंबर, इ.स. १९९०:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9303.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9303.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d311f25d65738da173b922e76cd0fed927d239bb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9303.txt
@@ -0,0 +1 @@
+लियाकत अली (२१ मे, १९५५:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९७५ ते १९७८ मध्ये दरम्यान ५ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9314.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9314.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cda42594a5b5b5d27e2c0243f3313b5a248fe7d5
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9314.txt
@@ -0,0 +1 @@
+लियाम स्टीवन लिविंगस्टोन (४ ऑगस्ट, १९९३:इंग्लंड - हयात) ही इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०१७ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक तसेच लेग-ब्रेक गोलंदाजी करतो.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9322.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9322.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..19a9ff72d5472fc66e6b0e3e01e770a322c0c01a
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9322.txt
@@ -0,0 +1,26 @@
+लियॉन एम. लेडरमान हे शास्त्रज्ञ आहेत.
+आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·
+ॲ · एडवर्ड ॲपलटन
+ए · लियो एसाकी
+ऑ · फ्रँक ऑपनहाइमर
+ओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम
+क · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग
+ग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक
+च · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह
+ज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की
+झ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके
+ट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर
+ड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर
+त · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ
+थ · जॉर्ज पेजेट थॉमसन
+न · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन
+प · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक
+फ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग
+ब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक
+म · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर
+य · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू
+र · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन
+ल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स
+व · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा
+श · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर
+स · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9334.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9334.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..bce8595272bb4b6e09933612be8894e84717ffe8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9334.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लिओनार्ड चार्ल्स लेन ब्राँड (१८ ऑक्टोबर, इ.स. १८७५:क्ल्युअर, बर्कशायर, इंग्लंड - २३ डिसेंबर, इ.स. १९५५:पटनी कॉमन, लंडन, इंग्लंड) हा इंग्लंडकडून २३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. सरे आणि सॉमरसेट कडून काउंटी क्रिकेट खेळला.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_936.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_936.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e6b4e0f578c5c17479e7fcd1978eed30714cd9b1
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_936.txt
@@ -0,0 +1,2 @@
+रवी रे ( २६ नोव्हेंबर १९२६) हे जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे ओडिशामधील वरिष्ठ नेते, ९वे लोकसभा सभापती व माजी राज्यसभा सदस्य आहेत.
+१९६७ साली प्रथम लोकसभेवर निवडून आलेले रे १९७४ ते १९८० दरम्यान राज्यसभा सदस्य् होते. १९८९ साली केंद्रापरा मतदारसंघामधून निवडून आलेल्या रे ह्यांना नवव्या लोकसभेच्या सभापतीपदावर निवडण्यात आले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9399.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9399.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a6f9141484a65b16d5b42601358e6c600136d889
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9399.txt
@@ -0,0 +1,11 @@
+पंडित म्हाइंभट सराळेकर हे लीळाचरित्राचे कर्ते आहे. लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ आद्यग्रंथ आणि चरित्रग्रंथ आहे. अनलंकृत शैलीमुळे तो तत्कालीन महाराष्ट्राच्या जीवनाचा अभिलेखही आहे. सर्व महानुभाव वाङ्मयाचे बीज या ग्रंथात आहे. रचना इ. स. १२००.हा काळ लीळाचरित्र रचनेचा आहे याचा संदर्भ कोलते लीळाचरित्र वरून
+एकांक-पूर्वार्ध-उत्तरार्ध असे या ग्रंथाचे तीन विभाग आहेत. एकांकात ७४, पूर्वार्धात ३५८, उत्तरार्धात ४८८ अशा साधारणपणेअ ९५० लीळांचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ चरित्रात्मक असून, श्रीचक्रधरांच्या जीवनाचा सर्वांगी रेखाटलेला आलेखच होय. त्यांचे उद्गार, वचने ही सांप्रदायिक सूत्रेच होय. 'लीळाचरित्र' म्हणजे तत्कालीन महाराष्ट्राचे सामजिक, सांस्कृतिक, धार्मिक, तात्त्विक, वाङ्मयीन चित्ररूप दर्शन होय. [१] श्रीचक्रधरांचे चरित्र हा या ग्रंथाचा विषय आहे. लीळाचरित्राच्या यशाचे निम्मेअधिक श्रेय श्रीचक्रधरांच्या व्यक्तिमत्त्वाला जाते. तत्कालीन महाराष्ट्रातील जीवनाचे चित्र लीळाचरित्रात उमटलेले आहे. त्यावेळचा समाज, चालीरीती, व्रतवैकल्ये, सणवार, वस्त्रेप्रावरणे, खाणीपिणी, नाणीगाणी, व्यापारटापार इत्यादी विविध अंगांचे दर्शन व स्थितिगती याची चांगली कल्पना लीळाचरित्रातून येते. नागदेव, बाइसे, आउसे, सारंगपंडित, जानोपाध्ये इ. अनेक व्यक्तींची स्वभावचित्रे या ग्रंथात आहेत. चरित्रकार म्हाइंभट चतुरस्र, साक्षेपी, कष्टाळू, प्रामाणिक, भावनिष्ठ शैलीकार आहे. लीळाचरित्राची प्रेरणा नागदेवाचार्य - म्हाइंभट संवादात आहे. भाषा, इतिहास, साहित्य, समाजदर्शन, तत्त्वज्ञान या सर्वच दृष्टींनी या ग्रंथाचे महत्त्व जाणवते.
+
+लीळाचरित्र
+महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर यांनी लिहिलेले काही वाङ्मय उपलब्ध नाही. परंतु त्यांच्याविषयीच्या आख्यायिका वेळोवेळी उतरून ठेवल्या गेल्या आहेत. या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळाचरित्र असे नाव आहे. मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ म्हणून त्या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. महींद्रबास ऊर्फ म्हाईंभट यांनी हा चरित्रग्रंथ संकलित केला आहे. चक्रधरांच्या उत्तरापंथे गमनानंतर त्यांचे सर्व शिष्य ऋद्धिपूर येथे जमले आणि स्वामींच्या आठवणी-स्मृती-लीळांचे स्मरण करू लागले. यातूनच म्हाईंभटास लीळाचरित्राची प्रेरणा मिळाली. पुढे मग त्याने नागदेवाचार्यांच्या मदतीने चक्रधरांच्या लीळा संकलित केल्या. रचनाकाल ११७८ च्या आसपास. लीळाचरित्राच्या विविध उपलब्घ प्रतींमधील लीळांची संख्या कमीजास्त आहे. ९०० पासून
+1837 पर्यंत ही संख्या आढळते. एकांक, पूर्वाध व उत्तरार्ध असे लीळाचरित्राचे तीन विभाग करण्यात आले. लीळाचरित्राच्या पूर्वार्धातील व उत्तरार्धातील लीळा अनेक शिष्यांकडून मिळाल्या पण त्यांच्या एकाकी अवस्थेतील लीळा कोणालाच ज्ञात नव्हत्या. महदाईसा या जिज्ञासू शिष्येकडून चक्रधरांच्या पूर्वायुष्यातील लीळा मग म्हाईंभटाने मिळवल्या. चक्रधरस्वामी आणि महानुभाव संप्रदाय यांची वैविध्यपूर्ण माहिती या चरित्रग्रंथातून व्यक्त झाली आहे. चक्रधरस्वामी हे लीळाचरित्राचे नायक आहेत. त्यांचे बहुगुणी व्यक्तिमत्त्व यातून साकार झाले आहे. चक्रधर हे एकांतातून लोकांतात कसे कसे आले याची माहिती म्हणजे लीळाचरित्र होय. तत्कालीन राजकीय, सामाजिक व धार्मिक जीवनाचे मार्मिक चित्रण लीळाचरित्रातून सहजच आले आहे. महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान, चक्रधरांची वचने इत्यादी अनेक बाबी लीळाचरित्रातून साकार झाल्या आहेत. लीळाचरित्राची भाषा म्हणजे यादवकालीन मराठी गद्याच्या समृद्धतेचा नमुनाच होय. छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये, अलंकृत साधेपणा हे तिचे विशेष होत. लीळाचरित्र हे चक्रधरांचे चरित्र असले तरी त्यातील अनेक लीळांमघून तेव्हाच्या समाजजीवनाच्या विविध अंगांचे आपोआपच दर्शन घडते. त्यावेळचे भोजनपदार्थ, वस्त्रविशेष, चालीरिती, करमणुकीचे प्रकार,कायदे, सामाजिक सुरक्षितता, सण, उत्सव इत्यादी सामाजिक जीवनाच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक उल्लेख या चरित्रग्रंथातून आले असल्यामुळे तत्कालीन समाजजीवनाच्या व धार्मिक जीवनाच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. लीळाचरित्रात चक्रधरांचे व्यक्तिचित्र व त्या अनुषंगाने गोंविदप्रभू, महदंबा, नागदेव इत्यादींची रेखाटलेली स्वभावचित्रे लक्षणीय वाटतात. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी आलेले संवाद, वर्णने यामुळे ही चरित्रे एखाद्या कादंबरीप्रमाणे वेधक वाटतात. चक्रधरांच्या काळातील वाक्प्रचार, म्हणी यांचा उपयोग करून भाषेला सजविण्याचा प्रयत्न म्हाईंभटाने केला आहे. साधी, सरळ, सोपी पण आलंकारिक भाषा ही वाङ्मयीन वैशिष्ट्ये या चरित्रग्रंथात पहावयास मिळतात.
+डॉ. वि.भि. कोलते यांनी संपादित केलेले लीळाचरित्र महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने इ.स. १९७८मध्ये प्रकाशित केले. या लीळाचरित्रात हिंदू देवी-देवतांची विटंबना करण्यात आली असून स्त्रियांची बदनामी करण्यात आल्याचे कोलते विरोधकांचे म्हणणे होते. वारकरी संप्रदायाचा विठ्ठल हा देव चोर, दरोडेखोर असून स्त्रियांचा भोग घेणारा होता, किंवा संत ज्ञानेश्वर यांना झोटिंग म्हणजे भूत प्रसन्न होते म्हणून ते चमत्कार दाखवायचे, अशा लिखाणाबरोबरच महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींची विकृत प्रतिमा ग्रंथात रचली होती. अशा आक्षेपार्ह लिखाणामुळे वारकरी, महानुभाव पंथीयांच्या भावना दुखावल्या गेल्या. हे सर्व सवंग लिखाण डॉ. कोलते यांनी स्वतःच्या मताने काही प्रक्षिप्त पोथ्यांच्या आधारे केले होते.
+त्या लिखाणाचा संदर्भ देऊन १९८०मध्ये दर्यापूरकरबाबा आणि इतर चार जणांनी महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि डॉ. वि.भि. कोलते यांच्या विरोधात अमरावतीच्या सत्र न्यायालयात दावा दाखल केला. दाव्याचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्र सरकारने ग्रंथाच्या मुद्रण-प्रकाशनावर बंदी घातली. दाव्याच्या तब्बल १७ वर्षांनी १९९७ला सत्र न्यायालयाचे न्या. कुळकर्णी यांनी निकाल घोषित करून कोलते यांना २५ हजार रुपये व त्यावर १२ टक्के व्याज असा दंड करण्यात आला होता. तसेच कोलते संपादित लीळाचरित्राच्या सर्वच्या सर्व प्रती जप्त करण्यात याव्यात आणि वादींचा व शासनाचा सर्व खर्च कोलते यांनी द्यावा, असा निकाल न्या. कुळकर्णी त्यांनी दिला होता. शासनाने उपरोक्त निर्णय मान्य करून निर्णयाविरुद्ध अपिलात जाणार नाही, असा निर्णय विधानसभेत जाहीर करून ग्रंथाच्या सर्व प्रती जप्त करण्यात याव्यात, असे आदेश सर्व महाविद्यालये, विद्यापीठे आणि ग्रंथालयांना दिले होते.
+पुन्हा १९९८ला अमरावती सत्र न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात डॉ. कोलतेंनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले व त्यावेळेस त्यांना समर्थन म्हणून काही महंतांनी त्यांच्या बाजूने रदबदली केली. त्यानंतर १९९९ला पुन्हा अमरावती सत्र न्यायालयाचा निकाल कोलतेंच्या विरुद्ध गेला. कोलते मरण पावल्यामुळे त्यांच्या मुलांनी व समर्थक महंतांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली. या मंडळींनी हा खटला पुनर्विचारार्थ अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात पाठवण्याची विनंती केली. यावर न्या. श्रीमती अंजू शेंडे यांनी दिलेल्या निकालात कोलते व कोलतेसमर्थक महंताचे अपील फेटाळून अमरावतीच्या सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यात २५ हजार रुपये दंड आणि १९८०पासूनचे त्यावरील १२ टक्क्याने व्याजाचा दंड शासनाकडे जमा करून त्याचा उपयोग महानुभाव पंथाच्या संशोधन व अभ्यासासाठी खर्च करण्यात यावा, अशी सुधारणा न्यायाधीश शेंडे यांनी केली आहे.
+Mahanubhvache yogdhan : Dr. Shridhar Akashkar, Shehvardhan publishing house, pune
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9403.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9403.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..9788ffa06ed872026a959486b608db8f20884bce
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9403.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लिव्हिंग मीडिया इंडिया लिमिटेड (व्यवसायिक नाव: इंडिया टुडे ग्रुप) भारतातील नवी दिल्ली येथे स्थित एक भारतीय मीडिया समूह आहे. मासिके, वर्तमानपत्रे, पुस्तके, रेडिओ, दूरदर्शन, छपाई आणि इंटरनेट हे त्यांचे व्यवसायक्षेत्र आहे.[१]
+इंडिया टुडे ग्रुपची स्थापना 1975 मध्ये झाली आणि त्याचे पहिले प्रकाशन इंडिया टुडे हे पाक्षिक वृत्तपत्र होते. अरुण पुरी हे सध्याचे चेरमन आणि एडिटर-इन-चीफ आहेत. तर दिनेश भाटिया हे इंडिया टुडे ग्रुपचे वर्तमान सीईओ आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9411.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9411.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ca78a1eed0f23597383219ea303ec1c98284741e
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9411.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लिविंग्स्टन काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+लिविंग्स्टन काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9425.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9425.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9425.txt
@@ -0,0 +1,2 @@
+हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9442.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9442.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6eb5966c22a4a3c1c2660ce9b4f6ad26902f18d3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9442.txt
@@ -0,0 +1 @@
+लिसा रामजीत (१ ऑक्टोबर, २००४:अमेरिका - ) ही अमेरिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9492.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9492.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..183650e5044723af7dc010f02136eb2f26272bc9
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9492.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ली काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+ली काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9494.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9494.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7d7ce3f5b5842c6237ea33c267b53478feabe632
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9494.txt
@@ -0,0 +1,3 @@
+ली काउंटी, फ्लोरिडा ही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+साचा:PAGEGAME काउंटीची रचना रोजी झाली. याला काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9526.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9526.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..858a74d32ecafcb8f2a8ef6d6ce116a1e23aedb3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9526.txt
@@ -0,0 +1,4 @@
+लीक काउंटी, मिसिसिपी ही अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील ८२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
+२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
+लीक काउंटी, मिसिसिपी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9527.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9527.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..d0c54a67c5ff5c4c2bb2a2808f82c3bd40bd2677
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9527.txt
@@ -0,0 +1 @@
+लीग ऑफ नेशन्स ही एक आंतरराष्ट्रीय संघटना होती. ही पहिल्या महायुद्धानंतर अस्तित्वात होती.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9530.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9530.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..0320df1fe70a91ec0480b53c03b351bd18384357
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9530.txt
@@ -0,0 +1,4 @@
+गुणक: 50°38′0″N 5°34′0″E / 50.63333°N 5.56667°E / 50.63333; 5.56667
+
+लीज (फ्रेंच: Liège; डच: Luik; जर्मन: Lüttich; लॅटिन: Leodium; लक्झेंबर्गिश: Léck) ही बेल्जियम देशामधील लीज ह्याच नावाच्या प्रांताची राजधानी आहे. हे शहर बेल्जियमच्या पूर्व भागात ब्रसेल्सपासून १०० किमी अंतरावर तर जर्मनीच्या क्योल्नपासून १२० किमी अंतरावर स्थित आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9531.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9531.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a173af572f3698811a7138cf0ae0afbe8f30908b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9531.txt
@@ -0,0 +1,3 @@
+लीज (फ्रेंच: Liège; डच: Luik; जर्मन: Lüttich) हा बेल्जियम देशाचा सर्वात पूर्वेकडील प्रांत आहे. हा प्रांत बेल्जियमच्या फ्रेंच भाषिक वालोनी ह्या प्रदेशात वसला आहे.
+
+गुणक: 50°38′N 05°34′E / 50.633°N 5.567°E / 50.633; 5.567
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9565.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9565.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..051edbf1eea127843a4bc857bba38cfe11c7c5b4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9565.txt
@@ -0,0 +1 @@
+लीना मोहन माटे (माहेच्या वीरकर) या एक मराठी कवयित्री आणि लेखिका आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव मुकुंद आत्माराम वीरकर आणि आईचे नाव शालिनी वीरकर आहे. या मुंबईतील पार्ल्याला असून २०१५-१६ या वर्षांत अमेरिकेत राहत होत्या. |पार्ल्यात वास्तव्य असलेल्या लेखिका चारुशीला ओक आणि माधवी कुंटे यांच्या प्रोत्साहनामुळे लीना माटे कथा लिहू लागल्या. या दोघींनी एक साहित्य चळचळ म्हणून |पार्ल्यात सुरू केलेल्या कथाक्लबच्या त्या सदस्य झाल्या. त्यांव्या कथा व लेख वृत्तपत्रांतून आणि दिवाळी अंकांतून छापून येऊ लागल्या. कथास्पर्धांसाठी पाठविलेल्या काही कथांना बक्षिसे मिळाली. लीना माटे यांना त्यांचे काही लेख आकाशवाणीवरील 'अस्मिता वाहिनी'च्या 'ऐसी अक्षरे' या कार्यक्रमात वाचून दाखवायची संधी मिळाली.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9577.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9577.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..22fb0aa79ce0e5a356c54e4c5bceece306ee1d20
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9577.txt
@@ -0,0 +1,4 @@
+गुणक: 56°30′42″N 21°00′50″E / 56.51167°N 21.01389°E / 56.51167; 21.01389
+
+लीपाया (लात्व्हियन: Liepāja, जर्मन: Libau, पोलिश: Lipawa) हे लात्व्हिया देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे व बाल्टिक समुद्रावरील महत्त्वाचे बंदर आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9624.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9624.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..907cc5628cc567560061a4c93f2b030fac7c219d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9624.txt
@@ -0,0 +1,6 @@
+लिवरपूल फुटबॉल क्लब हा प्रिमियर लीग फुटबॉल मधील लिवरपूल, इंग्लंड स्थित क्लब आहे. हा क्लब इंग्लंडमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब असून त्यांनी इतर कोणत्याही क्लब पेक्षा जास्त युरोपियन कप जिंकलेले आहेत. आजवर सहा युरोपियन कप, तीन युरोप लीग आणि तीन युएफा सुपर कप जिंकलेले आहेत. तसेच त्यांनी १८ सर्वसाधारण लीग विजेतेपद, सात एफए कप , आठ लीग कप, आणि १५ एफए कम्युनिटी शील्ड्स जिंकलेले आहेत. असे जरी असले तरी प्रिमियर लीगला १९९२ साली सुरुवात झाल्यापासून त्यांना ती जिंकता आली नव्हती. २०२० मध्ये करोना महामारीमध्ये झालेल्या या लीगमध्ये तब्बल 30 वर्षांनी त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली. [१]
+संघाची स्थापना १८९२ साली झाली आणि पुढच्याच वर्षी त्यांचा फुटबॉल लीग मध्ये समावेश झाला. स्थापना झाल्यापासूनच त्यानी एन्फिल्ड वर सामन्यांचे आयोजन केले आहे. लिवरपूल संघाने इंग्लंड आणि युरोपमधील एक अत्यंत बलशाली फुटबॉल संघ म्हणून स्वतःला १९७०-८० च्या दरम्यान प्रस्थापित केले. या काळात बिल शांकली आणि बॉब पेस्ली यांच्या नेतृत्वाखाली संघाने ११ लीग करंडक आणि सात युरोपियन ट्रोफिज जिंकल्या. राफा बेनिटेज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्णधार स्टीवन जेरार्ड याच्या नेतृत्वाखाली मध्यंतराला ३-० ने पिछाडीवर असतानाही २००५ साली एसी मिलान संघाविरुद्ध सामना जिंकून लिवरपूल पुन्हा एकदा युरोपियन विजेते बनले.
+२०१३-१४ साली लिवरपूल हा जगातील नववा सर्वाधिक मिळकत असेलला फुटबॉल क्लब होता, आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न हे €३०६ मिलियन इतके होते ,[२] आणि २०१५ साली ९८२ मिलियन डॉलर्स इतक्या मुल्ल्यासह जगातील आठवा सर्वात श्रीमंत फुटबॉल संघ होता. [३]
+या संघाचे समर्थक हे दोन अतिशय दुःखद अशा घटनांचे साक्षीदार राहिलेले आहेत. या पैकी पहिली म्हणजे १८९५ साले घडलेली हेसेल स्टेडियम दुर्घटना जिथे स्टेडियममधील एक भिंत कोसळून त्याखाली ३९ समर्थक मारले गेले होते . यामध्ये बहुतांशी समर्थक हे इटालियन आणि जूवेंटस या संघाचे समर्थक होते. या घटनेनंतर सर्व इंग्लिश संघांना सर्व प्रकारच्या युरोपियन स्पर्धांमधून पाच वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. दुसरी घटना म्हणजे १९८९ सालची हिल्सबोरो दुर्घटना ज्यामध्ये मैदानात चेंगराचेंगरी होऊन लिवरपूलचे ९६ समर्थक प्राणास मुकले होते. १९६४ साली संघाने आपला लाल शर्ट आणि पांढरी चड्डी हा पोशाख बदलून सर्व लाल केला,जो आजतागायत तसाच आहे. "यू विल नेवर वॉक अलोन" हे या संघाचे स्फूर्तीगीत आहे
+लिवरपूल फुटबॉल संघाची स्थापना ही एव्हर्टन फुटबॉल संघाचे प्रशासक आणि क्लबचे अध्यक्ष व एन्फिल्ड या जमिनीचे मालक जॉन हुल्डींग यांच्यातील वादामुळे झाली. स्टेडीयममध्ये आठ वर्षे घालवल्यानंतर १८९२ साली एव्हर्टन संघाचे गूडीसन पार्क येथे स्थलांतर झाले आणि हुल्डींग यांनी एन्फिल्ड मैदानावर खेळण्यासाठी लिवरपूल फुटबॉल क्लब या संघाची स्थापना केली. [४] संघाचे मूळ नाव जे "एव्हर्टन फुटबॉल क्लब आणि एथलेटिक्स ग्राउंड " असे होते ते मार्च १८९२ मध्ये लिवरपूल फुटबॉल क्लब असे करण्यात आले. फुटबॉल असोसिएशन ने एव्हर्टन या नावास नकार दिल्यानंतर साधारण तीन महिन्यानंतर लिवरपूल फुटबॉल क्लब या नावासस औपचारिक मान्यता मिळाली. संघाने पदार्पणाच्या हंगामातच लँकेशायार लीग ही स्पर्धा जिंकली आणि १८९३-९४ च्या फुटबॉल लीगच्या द्वितीय श्रेणीत प्रेवेश केला. यामध्ये देखील प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर संघाने प्रथम गटात प्रवेश केला आणि १९०१ साली तसेच पुन्हा १९०६ साली ती लीग जिंकली.
+लिवरपूल फुटबॉल संघ २०२० मध्ये इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळविले. करोना संकटकाळात सर्व स्पर्धांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र २०२० मध्ये काही देशांत फुटबॉल स्पर्धा सुरू झाल्या. त्या वेळी लिवरपूलने इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळविले होते. १९९० नंतर तीस वर्षांनी लिवरपूलने हे विजेतेपद मिळविले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9630.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9630.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3d573bab6c03e8d81bd72e7259b2668e249c2469
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9630.txt
@@ -0,0 +1 @@
+साचा:इंग्लंडचे प्रथम वर्गीय क्रिकेट संघ
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9686.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9686.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..6f96343e36a579ef2e3771fbfe4789a8d4e4822b
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9686.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लुईस कॅरोल तथा चार्ल्स लुटविज डॉजसन (जानेवारी २७, इ.स. १८३२ - जानेवारी १४, इ.स. १८९८) हा इंग्लिश साहित्यिक होता.
+ॲलिसेस ॲडव्हेंचर्स इन वंडरलँड ही त्याची कृती सगळ्यात प्रसिद्ध आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9724.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9724.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..c7a06147829fa265adcdaf8ca0251648e9321d1d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9724.txt
@@ -0,0 +1 @@
+अठरावा लुई (फ्रेंच: Louis Stanislas Xavier; १७ नोव्हेंबर १७५५ - १६ सप्टेंबर १८२४) हा इ.स. १८१४ ते इ.स. १८२४ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9740.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9740.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..676c30ab0ead9b2ebc369eb9435a04005a1c407f
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9740.txt
@@ -0,0 +1 @@
+चौदावा लुई (५ सप्टेंबर १६३८ - १ सप्टेंबर १७१५) हा इ.स. १६४३ ते इ.स. १७१५ दरम्यान फ्रान्सचा राजा होता. वयाच्या चौथ्या वर्षी राजा बनलेला चौदावा लुई हा युरोपाच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ राज्य करणारा (७२ वर्षे ११० दिवस) राजा आहे. त्याच्या कारकिर्दीत फ्रान्स ही जगामधील एक महासत्ता बनली. इ.स. १७१५ साली चौदाव्या लुईच्या मृत्यूनंतर त्याचा पाच वर्षीय पणतू लुई १५ ह्यास राजा बनवण्यात आले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9771.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9771.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..728a7a470de154fa60bca935abfebaa9362b61ff
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9771.txt
@@ -0,0 +1,26 @@
+लुई यूजेन फेलिक्स नेईल हे शास्त्रज्ञ आहेत.
+आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·
+ॲ · एडवर्ड ॲपलटन
+ए · लियो एसाकी
+ऑ · फ्रँक ऑपनहाइमर
+ओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम
+क · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग
+ग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक
+च · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह
+ज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की
+झ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके
+ट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर
+ड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर
+त · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ
+थ · जॉर्ज पेजेट थॉमसन
+न · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन
+प · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक
+फ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग
+ब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक
+म · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर
+य · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू
+र · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन
+ल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स
+व · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा
+श · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर
+स · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9777.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9777.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..3b1b6ad9111da9f1686fddc0645850f4a22a5ed8
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9777.txt
@@ -0,0 +1 @@
+सतरावा लुई (२७ मार्च, १७८५ - ८ जून, १७९५) हा फ्रांसचा राजा होता. हा सोळावा लुई आणि त्याची पत्नी मरी आँत्वानेत यांचा मुलगा होता.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9814.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9814.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..4b23c56702a9a75d474b58aecea9f269de54bdbb
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9814.txt
@@ -0,0 +1,5 @@
+लुइस गॉर्डन प्यूग (इंग्लिश: Lewis Gordon Pugh) (५ डिसेंबर, इ.स. १९६९ - हयात) हा ब्रिटिश पर्यावरणविषयक कार्यकर्ता, सामुद्रिकी विषयातील वकील [श १] आणि लांब पल्ल्याचा जलतरणपटू[श २] आहे.
+तो सर्व महासागरांमध्ये लांब पल्ल्याचे जलतरण (यामध्ये वेगापेक्षा अंतर अधिक महत्त्वाचे असते.) करणारा पहिला जलरणपटू आहे.
+[१] पर्यावरणाच्या दृष्टीने नाजूक असणाऱ्या ठिकाणी पोहून त्या प्रदेशातील पर्यावरणविषयक समस्यांकडे लक्ष्य वेधण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आर्क्टिक प्रदेशातील वितळणाऱ्या बर्फाच्या प्रश्नाकडे जगाचे लक्ष्य वेधण्यासाठी तो इ.स. २००७ मध्ये उत्तर ध्रूवावर १ कि.मी. अंतर पोहून गेला. तसेच इ.स. २०१० मध्ये हिमालयातील वितळणाऱ्या हिमनद्या (glaciers) व त्यातून भविष्यात होणाऱ्या पिण्याचा पाण्याचा तुटवड्यामुळे जागतिक शांततेवर होणारा परिणाम याकडे प्रसारमाध्यमांचे तसेच देशांचे लक्ष्य वेधण्यासाठी तो हिमालयातील हिमनदी वितळून बनलेल्या तळ्यातून पोहून गेला.
+इ.स. २०१० मध्ये जागतिक आर्थिक मंचाने यंग ग्लोबल लिडर म्हणून त्याचा गौरव केला.
+[२]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9830.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9830.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..130712837afd56ef8f0ab2bd7c36421c0dace648
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9830.txt
@@ -0,0 +1,2 @@
+१९ मे, इ.स. २०१२
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9851.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9851.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..a3ac3e42a8fe9854e3b9316175d80700b78be188
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9851.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लुकास ओलुओच न्डान्डासन (७ ऑगस्ट, १९९१ - ) हा केन्याचा क्रिकेट खेळाडू आहे. देशांतर्गत, त्याने यापूर्वी नैरोबी जिमखाना क्लबचे प्रतिनिधित्व केले होते, परंतु २०११ च्या हंगामापासून, तो पूर्व आफ्रिकन स्पर्धांमध्ये कोस्ट पेकीकडून खेळत आहे.
+ओलुओचचा मोठा भाऊ, निक ओलुओच हा एक यष्टिरक्षक आहे जो पूर्व आफ्रिकन टूर्नामेंटमध्ये कोंगोनिसकडून खेळतो.[१]
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9857.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9857.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9857.txt
@@ -0,0 +1 @@
+† खेळलेले सामने (गोल).
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9883.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9883.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fe6a410d0f93d40f3247c9339d5c6f5b63be488c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9883.txt
@@ -0,0 +1,2 @@
+(Lu) (अणुक्रमांक ७१) रासायनिक पदार्थ.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9885.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9885.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..fe6a410d0f93d40f3247c9339d5c6f5b63be488c
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9885.txt
@@ -0,0 +1,2 @@
+(Lu) (अणुक्रमांक ७१) रासायनिक पदार्थ.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9934.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9934.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ccbbc3c1d4ef697e136700e4f8c1c08c2a3a689d
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9934.txt
@@ -0,0 +1 @@
+लुफ्तवाफे ही दुसऱ्या महायुद्धापर्यंतची जर्मनीची वायु सेना आहे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9972.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9972.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..cffd561fc5dd65586945c4c66764a4d245701cd3
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9972.txt
@@ -0,0 +1 @@
+ल्युसी रोझ डूलन (११ डिसेंबर, इ.स. १९८७ - ) ही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9975.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9975.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7c6fb19cebcd0322b07056693c1c06851e0a8cab
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9975.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+लुसी साफारोव्हा (चेक: Lucie Šafářová; जन्मः ४ फेब्रुवारी १९८७, ब्रनो, चेकोस्लोव्हाकिया) ही एक चेक टेनिसपटू आहे. २००२ साली व्यावसायिक बनलेल्या साफारोव्हाने आजवर ६ एकेरी व ६ दुहेरी विजेतेपदे जिंकली आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9976.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9976.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..7c6fb19cebcd0322b07056693c1c06851e0a8cab
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9976.txt
@@ -0,0 +1,2 @@
+
+लुसी साफारोव्हा (चेक: Lucie Šafářová; जन्मः ४ फेब्रुवारी १९८७, ब्रनो, चेकोस्लोव्हाकिया) ही एक चेक टेनिसपटू आहे. २००२ साली व्यावसायिक बनलेल्या साफारोव्हाने आजवर ६ एकेरी व ६ दुहेरी विजेतेपदे जिंकली आहेत.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_998.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_998.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..ea20248c0a89f982f54a5c07b747f0d79e782c99
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_998.txt
@@ -0,0 +1 @@
+रवींद्र दगडू पाटील मराठी राजकारणी आहेत. हे पेण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9983.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9983.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..76a9a088f12a6975b58a8f0b3ff366b283229de7
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9983.txt
@@ -0,0 +1,2 @@
+लुहान्स्क ओब्लास्त (युक्रेनियन: Луганська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या पूर्व भागात वसले आहे. लुहान्स्क ओब्लास्तचा पूर्व, दक्षिण व उत्तर दिशेला रशिया देश आहे.
+
diff --git a/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9988.txt b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9988.txt
new file mode 100644
index 0000000000000000000000000000000000000000..130712837afd56ef8f0ab2bd7c36421c0dace648
--- /dev/null
+++ b/dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_9988.txt
@@ -0,0 +1,2 @@
+१९ मे, इ.स. २०१२
+दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
]