diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10038.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8cfc31d3b3ab0f2ca362741056eac785bc51423 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10038.txt @@ -0,0 +1 @@ +केनेथ डेव्हिड कौंडा (इंग्लिश: Kenneth David Kaunda; २८ एप्रिल १९२४) हा अफ्रिकेतील झांबिया देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. तो १९६४ ते १९९१ दरम्यान ह्या पदावर होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10040.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b87313ae8a5b8965a4267630df046aa796849f34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10040.txt @@ -0,0 +1,26 @@ +केनेथ गेडीज विल्सन हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10041.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7c9b70fd93cc56faaa095db1919585ce553b4dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10041.txt @@ -0,0 +1 @@ +केनेथ चार्ली ग्रिफिथ केनी बेंजामिन (८ एप्रिल, १९६७:अँटिगा - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९९२ ते १९९८ दरम्यान २६ कसोटी आणि २६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10045.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a0be82f917c05a345a80333f713efe64267e083 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10045.txt @@ -0,0 +1 @@ +केन टेलर तथा केनेथ टेलर (२१ ऑगस्ट, १९३५:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९५९ ते १९६४ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करायचा. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10086.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efd024101a42345826d93a79722e2a3dc9e9e17a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10086.txt @@ -0,0 +1,6 @@ +हा लेख केओन्झार जिल्ह्याविषयी आहे. केओन्झार शहराविषयीचा लेख येथे आहे. + + +केओन्झार जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र केओन्झार येथे आहे. +http://www.kendujhar.nic.in/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10138.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d659a0dc209dff45dadbf904c9c554e4b4c30b64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10138.txt @@ -0,0 +1,25 @@ +गुणक: 33°55′31″S 18°27′26″E / 33.92528°S 18.45722°E / -33.92528; 18.45722 + +केपटाऊन (आफ्रिकान्स व डच: Kaapstad कापस्टाड; खोसा: iKapa इ’कापा) हे दक्षिण आफ्रिका देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व देशाच्या तीन राजधानीच्या शहरांपैकी एक आहे. +केप टाऊन देशाची वैधानिक राजधानी आहे. वेस्टर्न केप राज्यातील हे शहर राज्याच्या ६४% लोकांचे वसतिस्थान आहे. ६ एप्रिल, १६५२ रोजी येथे यान व्हान रीबेक या पहिल्या युरोपीय रहिवाशाने कायम वस्ती केली होती. डच ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या भारत, पूर्व आफ्रिका आणि आशियाकडे जाणाऱ्या नौकांसाठीचे रसदकेंद्र येथे उभारले. +हे शहर टेबल बे या अाखाताच्या किनारी वसलेले आहे. येथील बंदर आणि अआत तसेच टेबल माउंटन आणि केप ऑफ गुड होप ही ठिकाणे आंतरराष्ट्रीय ख्यातीची आहेत. +सध्याच्या केप टाऊनच्या आसपासचे सगळ्यात जुने मानवावशेष १५-१२,००० वर्षांपूर्वीचे आहेत.[१] फिशहोक परिसरातील पियर्स केव्ह येथे सापडलेल्या या अवशेषांबद्दल लिखित माहिती सापडत नाही. पोर्तुगीज खलाशी बार्तोलोम्यू दियासने १४८६मध्ये या प्रदेशाबद्दल नोंद केलेली आढळते. दियास केप टाऊन प्रदेशात पोचणारा पहिला युरोपीय होता. त्याने या भागास काबो सान तोर्मेंतास (वादळांचे भूशिर) असे नाव दिले. नंतर पोर्तुगालचा राजा होआव दुसऱ्याने याचे काबो दा बोआ एस्पेरान्सा (केप ऑफ गुड होप किंवा चांगल्या आशेचे भूशिर) असे नामकरण केले. यात युरोपातून भारत आणि आशियाकडे जाणारी समुद्री वाट मिळण्याच्या आशेचा उल्लेख होता. वास्को द गामाने १४९७ साली केप ऑफ गुड होपला वळसा घातल्याचा उल्लेख केला आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि इंग्लिश जहाजे आपल्या सफरींदरम्यान येथे थांबत असत. येथील खोइखोइ जमातींना ते ताज्या मांसाच्या बदल्यात तंबाखू, लोखंड आणि तांबे देत असत. +१६५२मध्ये व्हेरेनिग्ड ऊस्ट-इंडिश कंपनीने (व्हीओसी, डच ईस्ट इंडिया कंपनी) यान व्हान रीबेक आणि इतर लोकांना या प्रदेशात वसाहत करण्यास पाठविले. तेथे जाऊन कंपनीच्या जहाजांसाठीचे ठाणे उभारण्याचे काम त्यांना दिले गेले होते. त्यांनी येथे फोर्ट द गुड होप ही गढी उभारली. त्यानंतर काम करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने येथील विकास हळू होता. या ठाण्याचा विकास करण्यासाठी व्हीओसीने इंडोनेशिया आणि मादागास्कर येथून गुलाम पकडून आणले. हे गुलाम केप टाऊनमधील कृष्णवर्णी समाजाचे आदिपुरुष/स्त्रिया होत.[२] रीबेक आणि त्याच्यानंतरच्या गव्हर्नरांनी युरोपातील अनेक प्रकारची उपयोगी झाडेझुडुपे आणून येथे लावली. याने येथील स्थानिक पर्यावरण कायमचेच बदलले. द्राक्षे, सफरचंद, शेंगदाणे, नारंगीसह अनेक प्रकारच्या झाडांनी येथील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम केला.[३] +अठराव्या शतकाअखेर नेदरलँड्समधील शासन कोलमडून पडले व नेदरलँड्स फ्रांसचे मांडलिक राज्य बनले. ही संधी साधून इंग्लंडने नेदरलँड्सच्या वसाहतींवर घाला घातला. १७९५मध्ये इंग्लंडने केप टाऊन जिंकले. १८०३ च्या तहानुसार त्यांनी ते नेदरलँड्सला परत केले परंतु १८०६मध्ये ब्लाउवबर्गच्या लढाईनंतर पुन्हा एकदा या प्रदेशाचा ताबा घेतला. १८१४ च्या तहानुसार केप टाऊन कायमचे इंग्लंडच्या आधिपत्यात आले. या शहरास नव्याने रचलेल्या केप वसाहतीची राजधानी करण्यात आले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस या वसाहतीचा पूर्वेस मोठ्या प्रमाणात विस्तार झाला व स्थानिक (युरोपातून स्थलांतरित) लोकांनी इंग्लंडपासून स्वांतंत्र्याची मागणी करण्यास सुरुवात केली. १८५४ साली केप वसाहतीची स्वतःची संसद स्थापन झाली आणि १८७२मध्ये केप वसाहतीसाठी स्वतंत्र पंतप्रधानपदाची रचना झाली. सांसदांच्या निवडणुकीसाठी केप क्वालिफाइड फ्रॅंचाइझ या नियमानुसार वर्णांध परंतु फक्त पुरुषांना मताधिकार देण्यात आला होता.[४][५] +१८६७मध्ये ग्रिकालॅंड वेस्टमध्ये हिरे सापडले तसेच १८८६मध्ये विटवॉटर्सरॅंडमध्ये मोठ्या प्रमाणात सोने सापडले. याने दक्षिण आफ्रिकेला युरोप व जगातील इतर प्रदेशांतून स्थलांतर करणाऱ्या लोकांचा ओघ लागला.[६] दक्षिण आफ्रिकेच्या आतल्या भागात राहणाऱ्या या लोकांनी ब्रिटिश आधिपत्य धुडकावून लावले. याचे पर्यवसान दुसऱ्या बोअर युद्धात (१८९९-१९०२) झाले. युद्ध जिंकल्यावर ब्रिटिशांनी १९१०मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाची स्थापना केली. यात केप वसाहत, नाताळ वसाहत आणि दोन बोअर वसाहतींचा समावेश होता. केप टाऊन या संघाची आणि कालांतराने दक्षिण आफ्रिकेच्या प्रजासत्ताकाची राजधानी झाले. +१९४८ च्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये नॅशनल पार्टीने वर्णभेदाचा पुरस्कार करीत बहुमत मिळविले. स्वार्ट गेव्हार (काळा धोका) या घोषणेसह या पक्षाने अपार्थाइडची (वर्णानुसार विभक्तीकरण) योजना केली. याने केप टाऊनमधील अनेकवर्णीय वसाहतींची वाताहत झाली. ग्रुप एरियाझ ॲक्ट या कायद्यातहत दक्षिण आफ्रिकेतली सरकारने केप टाऊनमधील सगळे भाग विशिष्ट वर्ण आणि वंशांच्या लोकांसाठी राखून ठेवल्याचे जाहीर केले व लाखो लोकांची उचलबांगडी केली. अश्वेतवर्णीय लोकांना शहरातील उच्चभ्रू भागांतून हाकलून दिले गेले व त्यांचे केप फ्लॅट्स आणि लॅव्हेंडर हिल येथे जबरदस्तीने पुनर्वसन केले गेले. यानंतरही केप टाऊनमध्ये मूळ आफ्रिकन लोकांना प्रवेश करण्यासही मनाई होती. +वर्णभेदाविरुद्ध लढणाऱ्या नेत्यांपैकी अनेकांना केप टाऊनजवळच्या रॉबेन द्वीपावरील तुरुंगात वर्षानुवर्षे डांबून ठेवलेले होते. यांपैकी सगळ्यात प्रसिद्ध असलेल्या नेल्सन मंडेलानी वर्णभेद संपुष्टात येत असताना सुटका झाल्यावर केप टाऊनच्या नगरगृहाच्या छज्ज्यावरून आपले पहिले सार्वजनिक भाषण दिले होते. +गेल्या दोन दशकांत केप टाऊनमध्ये मादक पदार्थ, तत्सबंधी गुन्हे आणि टोळीयुद्ध सोकावले आहेत. तरीही पर्यटन आणि स्थावर मिळकतींच्या धंद्यांना बरकत आल्याने येथील अर्थव्यवस्था तगडी झाली आहे. +केप टाउन आफ्रिकेच्या नैऋत्य टोकाजवळ आहे. अटलांटिक महासागरावर वसलेले हे शहर आफ्रिकेचे दक्षिणेचे टोक नसले तरी शहरापासून जवळ असलेल्या केप ऑफ गुड होप या भूशिरापासून पूर्वेकडे जाणारे जलमार्ग सुरू होतात. केप टाउनचा अक्षांश साधारण सिडनी आणि बॉयनोस एर्सइतका आहे. +शहराच्या दक्षिणेस टेबल माउंटन हा १,००० मी पेक्षा जास्त उंचीचा सरळसोट कडे असलेला डोंगर आहे. याचा माथा म्हणजे विस्तृत पठार आहे. याच्या दोन बाजूस डेव्हिल्स पीक आणि लायन्स हेड हे दोन छोटे डोंगर आहेत. शहराच्या पश्चिमेस सिग्नल हिल नावाची टेकडी असून या डोंगरांच्या मधील खोलगट भागात केप टाउन वसलेले आहे. +केप टाउनचे हवामान कोप्पेन वर्गवारीनुसार उष्ण-भूमध्य समुद्रीय आहे. +[७][८][९] +येथील हिवाळे जून ते ऑगस्ट दरम्यान असून फार थंड नसतात. त्या काळात येथील तपमान ८.५ ते १८ अंश सेल्शियस मध्ये असते. येथील बव्हंश पाउस हिवाळ्यात पडतो. येथील उन्हाळे समशीतोष्ण असतात. तेव्हाचे तपमान २६ ते १६ अंश सेल्शियस असते. +[१०] +अटलांटिक आणि हिंदी महासागरांवरून वाहत येणाऱ्या वाफाळलेल्या वाऱ्यामुळे केपटाउनजवळच्या टेबल माउंटनवर वर्षभर धुके व ढगांची पातळ अशी दुलई तयार होते. याला टेबलक्लॉथ म्हणतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीस आग्नेयेकडून केप डॉक्टर नावाने ओळखले जाणारे वारे वाहते. यामुळे शहरावरील प्रदूषणाचे सावट निघून अटलांटिक समुद्राकडे जाते. उन्हाळ्याच्या मध्यात काही आठवड्यांकरता टेबल माउंटनच्या पलीकडून बर्ग वारे वाहतात. अतिशय गरम असलेल्या या वाऱ्यांमुळे केप टाउनमधील हवा अतिउष्ण होते. +येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५१५ मिमी आहे. केप टाउन शहरात वर्षातून ३,१०० तास सूर्यप्रकाश असतो.[११] +शहराजवळील समुद्रातील पाण्याच्या तपमानात ठिकाणानुसार मोठा फरक असतो. अटलांटिक समुद्रातील पाणी १० अंश सेल्शियस इतके गार तर पलीकडील हिंदी महासागराचा भाग असलेल्या फॉल्स बे या आखातातील पाण्याचे तपमान २२ अंश सेल्शियस इतके असते. हे तपमान कॅलिफोर्नियातील सान फ्रांसिस्को किंवा बिग सुर येथील (अटलांटिक) आणि नीस किंवा मॉंटे कार्लो येथील (फॉल्स बे) सारखे असते. +साधारणपणे २०१५पासून केप टाउन व आसपासच्या प्रदेशात मोठा दुष्काळ पडलेला आहे. शंभर वर्षांतील महाकठीण अशा या दुष्काळामुळे केप टाउनमध्ये पाण्याची कमतरता आहे.[१२][१३] ५ मार्च, २०१८ रोजी महानगरपालिकेने जाहीर केले होते की १५ जुलै रोजी शहरातील पाणीपुरवठा संपेल. त्यानंतर झालेल्या पावसामुळे हा डे झीरो आता २०१९ च्या सुरुवातीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.[१४] +२०११ च्या जनगणनेनुसार केप टाउन महानगराची लोकसंख्या ३७,४०,०२६ होती. येथील लिंग-गुणोत्तर ९६ आहे म्हणजे एकूण पुरुषांपेक्षा स्त्रीयांची संख्या अधिक आहे. एकूण लोकसंख्येतील ४२.४% लोक स्वतःला अश्वेतवर्णीय, १५.७% गोरे, ३८.६% कृष्णवर्णीय आफ्रिकन तर १.४% लोक भारतीय-आशियाई म्हणवून घेतात. १९४४मध्ये ही आकडेवारी अनुक्रमे ४६%, ४७%, ६% आणि १% होती. +सिटी ऑफ केप टाउन नावाने ओळखली जाणारी नगरपालिका शहराचे प्रशासन सांभाळते. येथील सभामंडळात २२१ सदस्य असतात. यांपैकी १११ वॉर्डांतून थेट निवडलेले प्रत्येकी एक सदस्य आणि ११० सदस्य पक्षनिहाय मतविभागणी सदस्य असतात. ही नगरसभा महापौर आणि उपमहापौर निवडतात. +केप टाऊन आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील एकमेव प्रवासी विमानतळ आहे. हा विमानतळ दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या तर आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1014.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..633b61d62644fc60e244f482b6b61c5576171051 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1014.txt @@ -0,0 +1,26 @@ +ऑट्टो स्टर्न हे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन तथा जर्मन शास्त्रज्ञ होते. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10144.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7614d092d4a20a0e0035efa5667b8e529033cf82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10144.txt @@ -0,0 +1,2 @@ +केप मे काउंटी, न्यू जर्सी ही अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील न्यू जर्सीमधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10165.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3321f9c565b591654b04ff614bd71103b94ec24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10165.txt @@ -0,0 +1,3 @@ +केपेक्स हा एक नियमित ऑनलाईन ट्रेडिंग ब्रोकर आहे जो केडब्ल्यू इन्व्हेस्टमेंट लिमिटेड द्वारे चालविला जातो.[१] संपूर्ण युरोप आणि दक्षिण आफ्रिकेत याची कार्यालये आहेत.[२][३] हे कॉन्ट्रॅक्ट्स फॉर डिफेन्सन्स प्रदाता आहे, सीएफडी व्यापार करण्यासाठी शेअर्स, फॉरेक्स, कमोडिटीज, इंडेक्स आणि बॉन्ड्सवर व्यापार करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान ऑफर करते.[४] +कॅपेक्सची स्थापना २०१ in मध्ये झाली आणि त्याने स्वतःचे नाव आधीच बनवले आहे. हे संपूर्ण युरोपमध्ये नोंदणीकृत आहे आणि सायएसईसीद्वारे नियमित केले जाते.[५] त्याची स्थापना झाल्यापासून या सीएपीएक्स फॉरेक्स ब्रोकरच्या पुनरावलोकनात असे दिसून आले आहे की कंपनीने आतापर्यंत काही पुरस्कार मिळवले आहेत.[६][७] फॉरेक्स अवॉर्ड्स 2018 मध्ये, बेस्ट डीलिंग रूम आणि मोस्ट ट्रान्सपेरेंट ब्रोकर या पदव्यांचा उपविजेता होता. +ब्रोकरने २55,००० खात्यांमधून १88 अब्ज डॉलर्सच्या व्यापारासह १ million दशलक्षाहून अधिक व्यवहार हाताळले आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10199.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02125062cf42418dff910dec8e96c1bb2e132296 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10199.txt @@ -0,0 +1 @@ +मुस्तफा कमाल अतातुर्क किंवा केमाल पाशा (जन्म : (मान्यतेनुसार) १९ मे १८८१, - १० नोव्हेंबर १९३८) हे ओस्मानी व तुर्कस्तानी लष्करातील अधिकारी, लेखक व तुर्कस्तानचे पहिले राष्ट्रपती होते. केमाल पाशा हा जरी हुकुमशहा असला, तरी त्याचे धोरण लोकशाही, राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षतेवर आधारलेले होते. त्याने तुर्कस्तानचे आधुनिकीकरण घडवून आणले. तुर्कस्तानची जनता प्रेमाने त्याला ‘अतातुर्क’ म्हणजे ‘तुर्कांचा पिता’ असे संबोधू लागली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_102.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e889299d30ef4ffa71e91a21cd757f6a6880c50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_102.txt @@ -0,0 +1,214 @@ +न्यू झीलंड देश १९०८ सालापासून सर्व उन्हाळी व १९५२ सालापासून सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा (१९५६ व १९६४चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर ८७ पदके जिंकली आहेत. १९०८ व १९१२ च्या उन्हाळी स्पर्धांमध्ये न्यू झीलंड ऑस्ट्रेलियासोबत ऑस्ट्रेलेशिया ह्या संघाचा भाग होता. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10201.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6064a794996cbcd8138a040ebf0a9c28b286cd13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10201.txt @@ -0,0 +1 @@ +केमिकल लूपिंग ज्वलन हा एक जागतिक तापमानवाढ रोखण्यास सुचवण्यात आलेला पर्याय आहे. हा वीजनिर्मितीसाठीच्या इंधनाच्या ज्वलनाचा पर्याय असून सध्या हा प्रायोगिक स्तरावर आहे. यात मुख्यत्वे इंधनाचे ज्वलन हे विविध प्रकारच्या धातूच्या ऑक्साईडने केले (Metal oxide) जाते. इंधनाच्या ज्वलनात धातूच्या ऑक्साईड मधील ऑक्सिजन इंधनाला दिला जातो व रूपांतर धातू मध्ये होते. या धातूला वेगळ्या रिऍक्टर मध्ये हवेने जाळून पुन्हा धातूचे ऑक्साईड बनवले जाते व पुन्हा इंधनाच्या ज्वलनासाठी तयार केले जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10207.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d85717b97057b13b7a8d2e059f69e095c9a46f5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10207.txt @@ -0,0 +1,59 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +केमन द्वीपसमूह हा कॅरिबियनमधील युनायटेड किंग्डमचा एक स्वायत्त प्रांत आहे. केमन द्वीपसमूह क्युबाच्या दक्षिणेला व जमैकाच्या वायव्येला तीन बेटांवर वसला आहे. +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10226.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acfd1852a728805a19a8ba3cf78031b0f207d808 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10226.txt @@ -0,0 +1,2 @@ +केया पेहा काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10234.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..820f23c2028e8408fce23b7a166ce5549a918d4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10234.txt @@ -0,0 +1,2 @@ +केरनावे लिथुआनियाच्या ग्रँड डचीची मध्ययुगीन राजधानी [१] होती आणि आज एक पर्यटक आकर्षण आणि पुरातत्व स्थळ आहे. हे आग्नेय लिथुआनिया मध्ये स्थित सिर्वीन्टोस जिल्हा नगरपालिका मध्ये स्थित आहे. सन् २००४ मध्ये केरनावे पुरातत्व स्थळाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला.[२] +केरनावे भोवतालचा प्रदेश ९व्या किंवा ८व्या सहस्राब्दी BCE पासून सतत वस्तीत राहिला आहे आणि विविध कालखंडातील पुरातत्व शोधांचे अनेक स्तर इथे आहेत. सर्वात प्रमुख अवशेष मध्ययुगातील आहेत, तेराव्या शतकातील, जेव्हा केरनावे हे एक महत्त्वाचे सरंजामी शहर होते. त्यात एक विस्तृत तटबंदी व्यवस्था होती, त्यातील काही भाग आजही दिसतात. १४व्या शतकाच्या उत्तरार्धात ट्युटोनिक ऑर्डरद्वारे हे शहर उद्ध्वस्त केले गेले, परंतु आधुनिक काळापर्यंत या भागावर मानवी व्यवसाय चालू राहिला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10242.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30ea0a6ce39807305721ad8e350c9663905f26ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10242.txt @@ -0,0 +1,13 @@ +केरळ राज्य आपल्या अमर्याद निसर्गसौंदर्य, किनारे, बैकवाटर, लहान-मोठे तलाव, कॉफीच्या बागा, हत्तींचे कळप, थंड हवेची ठिकाणे या व अशा बऱ्याच वैशिष्ठ्यांमुळे दरवर्षी लाखो पर्यटकांना आपल्याकडे आकर्षून घेते. +केरळ राज्याची निर्मिती १ नोव्हेंबर १९६१ रोजी झाली.थिरूवनंतपुरम ही केरळची राजधानी असून थिरूवनंतपुरम,कोची,कोझिकोड,कोल्लम,थ्रिसूर,कन्नूर,अल्लेप्पी,कोटायम,पल्लकड,मल्लपुरम ही काही महत्त्वाची शहरे आहेत. +‘Kerala- Gods own Country’  या शीर्ष ओळीसह केरळ ने पर्यटन क्षेत्रात मोठी प्रगती केली असून देशाच्या पर्यटन उद्योगामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. +केरळ हे देशांतर्गत तसेच परदेशी पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. शहरे व खेड्यांना जोडणाऱ्या नदी, किनारे, तलाव व कालवे यांच्या बैकवाटर मधील पर्यटनासाठी,मुन्नार,थेकडी येथील  कॉफी मसाल्याच्या बागा, आयुर्वेदिक केरळी मसाज साठी दरवर्षी असंख्य पर्यटक केरळला भेट देतात. +‘देवभूमी’ अशी ओळख असलेल्या केरळ मध्ये आपल्याला समृद्ध जैव-विविधते बरोबरच सांस्कृतिक ठेवा जपलेला पाहायला मिळतो. +हनिमून ट्रीप असुद्या अगर कौटुंबिक,सुट्टीमध्ये फिरण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे केरळ मध्ये आहेत.निसर्गरम्य वातावरणाबरोबरच मनःशांतीचा अनुभव केरळ मध्ये नक्कीच मिळतो.[१] +त्रिवेन्दम/तिरुवनंतपुरम, अल्लेप्पी,मुन्नार, कोची, वर्कला, पेरियार नेशनल पार्क, पलक्कड, कोझिकोड, कुमारकोम, पूवर, कोवलम, आणि त्रिशूर. +दक्षिण भारतातील केरळ हे राज्य पर्यटनामध्ये अग्रेसर असल्याने वाहतूक व दळणवळणाच्या चांगल्या सोयी मिळतात.विमानमार्ग, लोहमार्ग व रस्तामार्ग तिन्ही प्रकारे केरळला जाता येते. +१)विमानमार्ग: (By flight): केरळ मधील कोची(cok),थिरूवनंतपुरम(trv)व कोझिकोड(ccj) हे तीन प्रमुख विमानतळ असून कोची व थिरूवनंतपुरम या दोन्ही विमानतळा वरून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा नियमित सुरू असते,तर कोझिकोड या विमानतळावरून देशांतर्गत व आखाती देशांसाठी विमानसेवा उपलब्ध असते. +२)लोहमार्ग: (By Railway): केरळ मधील थिरूवनंतपुरम(TVC),एर्नाकुलम(ERS),कोल्लम(QLN),कोझिकोड(CLT) ही प्रमुख रेल्वे स्थानक असून देशातील मुंबई,दिल्ली,कोलकाता,चेन्नई या प्रमुख शहरांशी लोहमार्गाने जोडले गेले आहेत. +राजधानी,दुरोन्तो,मेल एक्सप्रेस अशा जलद व आरामदायी रेल्वे केरळला जाण्यासाठी उपलब्ध असतात.केरळ मध्ये इतर २०० रेल्वे स्थानक असून राज्यांतर्गत रेल्वे प्रवास सहजतेने करता येतो. +३)रस्ता मार्गाने (By road): केरळ मध्ये रस्त्यांचे जाळे उत्तम असून मोटारीने अथवा बस ने पर्यटन करणे पर्यटक पसंत करतात.कधी समुद्राकडेने तर कधी गर्द हिरव्या वनराईतून,कधी बै क वाटरच्या कडेने तर कधी कॉफीच्या मळ्यातून प्रवास करणे हा सुखद अनुभव असतो. +निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी व कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी वेळोवेळी मोटार थांबवावी लागते.शेजारच्या कर्नाटक,तामिळनाडू व गोवा या राज्यातून केरळ साठी राज्य परिवहन मंडळाच्या आरामबस व खासगी वोल्वो बस नियमित सुटतात.[२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10243.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cd8bc00a85e52b182433c18484eed3161f36b1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10243.txt @@ -0,0 +1 @@ +केरळ पूर २०१८ हे जुलै २०१८ च्या सुरुवातीपासून, दक्षिण भारतातील केरळ राज्यात महापूराचा लोट आला आहे. [१] महापुरामुळे केरळमध्ये हाह:कार माजला असून, त्यात आतापर्यंत 324 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. हवामान विभागाने केरळमधील 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे. [२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10262.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec5ca5813f2eb828f492f8a9c617726985a103af --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10262.txt @@ -0,0 +1 @@ +केरळ मधील लाल पाऊस[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1028.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d70b82fb6946a9b3d56eefb437e01207e035ed70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1028.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओट्सेगो काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1031.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a78ac450360ab1976463519c356c213790382de5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1031.txt @@ -0,0 +1 @@ +मानवांच्या व अन्य अनेक प्राण्यांच्या नाक आणि हनुवटी यांमधील मऊ, चल भागास ओठ (अनेकवचन: ओठ ; इंग्लिश: Lip, लिप) असे म्हणतात. अन्नाचा घास तोंडी घेण्यासाठी, आवाज (ध्वनी) काढण्यासाठी व शब्दध्वनी उच्चारण्यासाठी ओठांचा उपयोग होतो. मानवी ओठ संवेदनशील अवयव असून चुंबन किंवा प्रणयाच्या अन्य क्रियांमध्ये कामोद्भवक अवयव म्हणूनही भूमिका बजावतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10362.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df1043a9fabc61f43e9d62b7a2a2f89dfc355871 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10362.txt @@ -0,0 +1,18 @@ +केळठण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे डाकीवळीफाट्याने गेल्यावर जिल्हा परिषदेच्या डाकीवळी शाळेनंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३६१ कुटुंबे राहतात. एकूण १७०२ लोकसंख्येपैकी ८६६ पुरुष तर ८३६ महिला आहेत. गावाची साक्षरता ७३.५७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८०.८८ आहे तर स्त्री साक्षरता ६६.१२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २११ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १२.४० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +काटी, नांदणीगायगोठा, अंबरभुई, निंबावळी, गोराड, लोहापे, मुसर्णे, वाडवळीतर्फेपोळबार, सापरोंदे,मांगाठाणे, उसर ही जवळपासची गावे आहेत.केळठण ग्रामपंचायतीमध्ये केळठण, लोहापे, निंबावळी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10384.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d24baf2ad4d16d127191480c0db2aa1e8bef857 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10384.txt @@ -0,0 +1,8 @@ + +केळवे किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला पालघर जिल्ह्यात आहे. +कसे जाल : कसे जाल: पालघर रेल्वे स्थानकावरून केळवे/माहीम गाव, बीच करता येण्याकरता बस, रिक्षा किंवा टमटम उपलब्ध आहेत. + +हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता. पोर्तुगीजांनी सांगितले की 1727 मध्ये किल्ल्यावर साठ माणसांची चौकी होती त्यापैकी सात पांढरे होते. दोन ते दहा पाउंड आकाराच्या १५ तोफा होत्या पण तोफखाना नव्हता. बहुतेक तोफा अकार्यक्षम होत्या. [१] चिमाजी अप्पांनी वसई किल्ल्याला वेढा घातल्यानंतर १० जानेवारी १७३९ रोजी मराठा सैन्याने हा किल्ला ताब्यात घेतला. १८१८ मध्ये ब्रिटिश सैन्याने हा किल्ला ताब्यात घेतला. वालुकामय मातीत गाडलेला अर्धा किल्ला २००८-०९ मध्ये उघडकीस आला. +सांगाती सह्याद्रीचा +डोंगरयात्रा - आनंद पाळंदे + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10404.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12c9bd8515ce0ad8f83ba836ba53de369bd0fb18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10404.txt @@ -0,0 +1,2 @@ + केळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1041.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8a900d9fea990587bae3ae3cacb689036886870 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1041.txt @@ -0,0 +1,2 @@ +उडिया विकिपीडिया ( उडिया: ଓଡ଼ିଆ ଉଇକିପିଡ଼ିଆ ) (किंवा ओडिया विकिपीडिया) ही विकिपीडियाची उडिया भाषेतील आवृत्ती आहे. हा एक निःशुल्क, वेब-आधारित, सहयोगी ज्ञानकोश प्रकल्प आहे ज्याचे समर्थन ना-नफा संस्था विकिमीडिया फाउंडेशन करीत आहे. जून २००२ मध्ये हा प्रकल्प सुनीत समेथा यांनी सुरू केला होता[१][२] आणि मे २०११ मध्ये हे ज्ञानकोश १००० लेखांवर पोहोचले. [३] २००२ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या चार भारतीय विकिपीडियापैकी हे ज्ञानकोश आहे. आता २० पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये विकीपीडिया उपलब्ध आहे.[४] [५] उडिया विकिपीडियावर प्रथम संपादन ३ जून २००२ रोजी झाले.[६] +जून २००२ मध्ये प्रारंभ झालेले हे विकिपीडिया, मे २०११ मध्ये एक हजार लेखांपर्यंत पोचली. [७] [८] [९] जानेवारी २०१३ पर्यंत, यात ३,१८४ लेख आहेत, जे लेखसंख्येनुसार विकिपेडियाच्या यादीत १६१ व्या क्रमांकावर होते. [१०] ओडिया विकीपीडियन्सनी भुवनेश्वर, कटक, अंगुल, बालेश्वर, बेंगळूर आणि नवी दिल्ली [११] सारख्या सात वेगवेगळ्या शहरांमध्ये बैठक आणि कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. [१२] मागील सहा महिन्यांत वाचकांची संख्या ३००% पेक्षा जास्त वाढली आहे. दरमहा पृष्ठ दृश्ये ४३.८ लाख आहेत. २३ ऑगस्ट २०१५ पर्यंत जागतिक भाषांमधल्या २८९ आवृत्तींमध्ये हे विकिपीडिया १३४ व्या क्रमांकावर होते. [१३] [१४] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10412.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39ac57bcc36fe536f17b2ad364c03f4df6a78f27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10412.txt @@ -0,0 +1,32 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२९८७० असलेले केळीवेळी हे गाव, आकोला या जिल्ह्यातील १३४४.४८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ७७७ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३४४१ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर आकोला (एम कॉर्प.) हे २५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-५. प्राथमिक शाळा-४. कनिष्ठ माध्यमिक शाळा-२. माध्यमिक शाळा-१. उच्च माध्यमिक शाळा -१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय आकोला (एम कॉर्प.) येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय आकोट (एम क्ल) येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय , व्यावसायिक प्रशिक्षण शाळा , अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र , अपंगांसाठी खास शाळा आकोला (एम कॉर्प.) येथे आहे. +असलेल्या सुविधा- +प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१दवाखाने, -१गुरांचे दवाखाने, -१ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- +बाह्य रोगी विभाग, -१ इतर पदवीधर डॉक्टर, -१ औषधाची दुकाने, -१ +नसलेल्या सुविधा - +बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +पोस्ट ऑफिस, उपपोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, खाजगी बस सेवा, ऑटो व टमटम, टॅक्सी, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - व्यापारी बँका, शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, आठवड्याचा बाजार, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), क्रीडांगण, खेळ / करमणूक क्लब, सिनेमा/ व्हिडियो थियेटर, सार्वजनिक ग्रंथालय, सार्वजनिक वाचनालय, वृत्तपत्र पुरवठा, विधानसभा मतदान केन्द्र, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10420.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..150a18c439fb222f4ba4334c1dd943cd037789d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10420.txt @@ -0,0 +1,8 @@ +केवडा रोग वनस्पतींची पाने, शिरा व शिरांमधील भाग पिवळा, हिरवट पिवळा अगर केवड्यासारखा पिवळा आढळल्यास त्यांवर केवडा रोग पडला असे म्हणतात. हा रोग कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे होणारा), व्हायरसजन्य (अतिसूक्ष्म जीवांमुळे होणारा) वा अजीवोपजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणाऱ्या जीवांव्यतिरिक्त इतर) कारणांमुळे होतो. +कवकजन्य केवडा रोगामध्ये (डाउनी मिल्ड्यू) पानांच्या वरील बाजूवर पिवळसरपणा आणि त्या जागी खालील बाजूंवर कवकाची किंचित फिकट राखी व फिकट जांभळी लवयुक्त वाढ आढळते. त्यामुळे तो भुरी रोगासारखा भासतो. केवडा रोगामध्ये कवकाची वाढ पानांच्या खालील बाजूवर असते, तर भुरी रोगामध्ये ती पानांच्या दोन्ही बाजूंवर आढळते. कवकाच्या वाढीत बीजाणू (लाक्षणिक प्रजोत्पादक अंग) व बीजाणुधर (बीजाणुधारक भाग) आढळतात. कवक पानाच्या आतील भागातच वाढते. दूषित पानावरील रंग पिवळा अथवा तपकिरी असतो. या रोगामुळे पाने सुकतात आणि निर्जीव बनतात. हा रोग विशेषतः पावसाळ्यात प्रकर्षाने आढळतो. हवेत अथवा मृदेत (जमिनीत) भरपूर आर्द्रता असल्यास या रोगाचा फैलाव त्वरित होतो. शैवल कवक (फायकोमायसीटीज) उपवर्गाच्या पेरोनोस्पोरॅलीझ या गणातील कवकांमुळे हा रोग होतो. प्रमुख पिकांवरील कवकांची नावे पुढील प्रमाणे आहेत. +ज्वारी –स्क्लेरोस्पोरा सोरघाय; बाजरी, राळा –स्क्ले. ग्रॅमिनीकोला; मका –स्क्ले फिलिपीनेन्सिस; नाचणी –स्क्ले. मॅक्रोस्पोरा; ऊस –स्क्ले. सॅकराय; द्राक्ष –प्लॅस्मोपॅरा व्हिटीकोला; काकडी –स्युडोपेरोनोस्पोरा क्युबेन्सिस; कांदा –पेरोनोस्पोरा डिस्ट्रक्टर; चुका –पे. रूमिसीस; कोबी –पे. ब्रासिकी; सालीट –ब्रिमीया लॅक्टसी. +या रोगामुळे पाने सामान्यतः पिवळी पडत असली, तरी काही वेळा रोगामुळे ज्वारी व राळा या पिकांची पाने फाटतात व तंतुमय बनतात. बाजरीची व नाचणीची पाने विटकरी रंगाची दिसतात. बाजरी, राळा व क्वचित ज्वारी यांची कणसे हिरव्या कळ्या फुटल्यासारखी आणि दाणेरहित आढळतात. द्राक्षाची पाने तांबूस बनतात. +मोहोर व देठ कवकाच्या प्रादुर्भावाने जळतात व फळे सुरकुततात. तृणधान्याच्या रोगट पानात कवकाचे संयुक्त बीजाणू (फलन झालेल्या स्त्री-जनन पेशींपासून तयार झालेले बीजाणू) आढळतात. पाने फाटल्याने ते मृदेत पडतात अथवा मळणीच्या वेळी बियांना चिकटतात. त्यामुळे बीजलेपन म्हणून वापरलेल्या एक टक्का पारायुक्त कवकनाशकाचा अत्यल्प उपयोग होतो. म्हणून तृणधान्याचे रोगप्रतिकारक वाण लावतात. द्राक्षे, कांदा आणि काकडीच्या केवडा रोगासाठी झायनेब किंवा ताम्रयुक्त कवकनाशके वापरतात. +व्हायरसजन्य केवडा रोगात पाने संपूर्णपणे अथवा बहुतांशी फिकी वा पूर्ण पिवळी पडतात. घेवडा वर्गातील वनस्पतींवर असे रोग आढळतात. भेंडीवरील केवड्यात फक्त शिरा पिवळ्या व क्वचित इतर भाग पिवळा दिसतो. पपई, टोमॅटो, बटाटा, तंबाखू इ. पिकांच्या पानांवर गर्द व फिकट हिरवा रंग आढळतो. प्रकाशात रोगग्रस्त पाने धरल्यास रंगमिश्रिती व विभिन्नता स्पष्ट दिसते. व्हायरसजन्य केवडा रोग पांढरी माशी, मावा, तुडतुडे या कीटकांमुळे फैलावतो. या रोगावर उपाय म्हणजे रोगट वनस्पती उपटून नष्ट करतात, शेतातील तण काढून स्वच्छता ठेवतात व निरोगी वनस्पतींवर कीटकांमार्फत रोग पसरू नये याकरिता कीटकनाशके फवारतात. +अजीवोपजीवी कारणांपैकी काही मूलद्रव्यांच्या उणिवेमुळे केवडा रोग होतो. मोसंबीवर जस्ताच्या आणि उसावर लोहाच्या उणिवेमुळे हा रोग आढळतो. याकरिता कोणते मूलद्रव्य कमी पडले आहे हे शोधून उपाययोजना करतात. पिकांना नायट्रोजन कमी पडल्यानेही पाने पिवळी पडतात. पाणी जरूरीपेक्षा जास्त वा कमी देण्यानेही अशीच लक्षणे आढळतात. +सारांश, केवडा रोग कशामुळे झाला आहे हे शोधून त्यानुसार उपाययोजना केल्यास या रोगाचे निवारण होऊ शकते.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10440.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d294cde5fe1e72e01d61c45ad8588fc7c46144a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10440.txt @@ -0,0 +1,2 @@ +केव्हिन तातेंदा कसुझा (२० जून, १९९३:मुटारे, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] +हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10453.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4be0f75aa0b0efe5787818c6ba3ad67f9e8556b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10453.txt @@ -0,0 +1,34 @@ +६ एप्रिल, इ.स. २०१२ +दुवा: क्रिकइंफो (इंग्लिश मजकूर) +१९ द्रविड • +१ मनेरीया • +३ रहाणे • +७ हॉज • +२४ फझल • +२९ अस्नोडकर • +९९ शहा • +-- साळूंके • +५ कॉलिंगवूड • +११ चंदिला • +२२ बोथा • +२८ चव्हान • +३३ वॉटसन • +८४ बिन्नी • +९० कूपर • +१७ चांदिमल • +२५ पौनिकर • +६३ गोस्वामी • +७७ याग्निक • +८ नरवाल • +२० सिंग • +२१ चाहर • +३१ हॉग • +३२ टेट • +३६ श्रीसंत  • +३७ त्रिवेदी • +४२ दोशी • +४४ फल्लाह • +६१ सिंग • +७२ डोळे • +९१ सिंग • +प्रशिक्षक देसाई diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10459.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..860833c1484f23d7d28a68b93d1bdc1fa9aa0e18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10459.txt @@ -0,0 +1,5 @@ +केव्हिन जॉन आर्नॉट (मार्च ८, इ.स. १९६१:सॅलिसबरी (हरारे), झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून ४ कसोटी आणि १३ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. +आर्नॉटने कसोटी सामन्यात झिम्बाब्वे संघाला टाकण्यात आलेल्या पहिल्या चेंडूचा सामना केला. + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10461.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34aab51da735ea7700d378531f51f92f76bcd0a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10461.txt @@ -0,0 +1,8 @@ +२ मार्च, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +केव्हिन जोसेफ ओ'ब्रायन (४ मार्च, १९८४ - ) हा  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा १८ जून, २०२१ रोजी क्रिकेटमधून निवृत्त झाला.[१][२] + + + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10482.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10482.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10489.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09084e5c44b6843d06712d2436cee2859fb8f477 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10489.txt @@ -0,0 +1,4 @@ +पहिले दोन-दिवसीय केशर स्त्री साहित्य संमेलन २०१२ सालच्या डिसेंबरमध्ये पांढरकवडा (यवतमाळ जिल्हा) येथे झाले. संमेलनाध्यक्षा डॉ. प्रतिमा इंगोले होत्या. शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दहा वर्षे लक्षणीय कार्य +करणारया केशरबाई चाहल स्मृती प्रतिष्ठानाने, श्री शारदा ज्ञानपीठ शालेय संकुलाच्या दशकपूर्तीचे निमित्त साधून हे संमेलन आयोजित केले होते.. + +पहा : साहित्य संमेलने‎ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10526.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30995f1fc1b5029561bb59fb58d075b4a028d9cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10526.txt @@ -0,0 +1,2 @@ +श्री केशवनाथ स्वामी ऊर्फ श्रीमत् अनिऋद्धेंद्र सरस्वतींंचा जन्म तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यातील माहीम तालुक्यातील वैतरणेच्या मुखाजवळील डोंगरकिनारी असलेल्या डोंगरेगावात श्रावण शुद्ध अष्टमी शके १७१५ मध्ये झाला. +[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10529.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..673dee3e06814384ae5439344796351425d7bd6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10529.txt @@ -0,0 +1,2 @@ +केशवराव आंधळे (६ एप्रील १९५३) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. केशव आंधळेच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बीड जिल्ह्यातील चौसाळामधून झाली. २००४ सालच्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करून ऊसतोड मजुरांचे नेते केशवराव आंधळे यांना विजय मिळाला होता. +[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10545.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e44c20c9c433c71139620337965966b2ee6c7220 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10545.txt @@ -0,0 +1,2 @@ +केशवानंद भारती (९ डिसेंबर १९४० - ६ सप्टेंबर २०२०) हे एक भारतीय हिंदू साधू होते ज्यांनी १९६१ ते मृत्यूपर्यंत भारतातील कासारगोड जिल्ह्यातील एडनीर मठ या हिंदू मठाचे शंकराचार्य (प्रमुख) म्हणून काम केले होते. ते केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य सरकार या खटल्याचे याचिकाकर्ते होते. हा एक ऐतिहासिक खटला आहे, ज्याने भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेच्या सिद्धांताची स्थापना करण्यात मदत केली, जो हमी देतो की भारतीय राज्यघटनेची मूलभूत किंवा 'मूलभूत रचना' संसदीय घटनादुरुस्तीद्वारे बदलली जाऊ शकत नाही.[१] +ते स्मार्त भागवत परंपरेचे आणि हिंदू तत्त्वज्ञानाच्या अद्वैत वेदांत विद्यालयाचे अनुयायी होते.[२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10547.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6ca9668485399e9a16ddfb7a72a44c6560fc7cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10547.txt @@ -0,0 +1,6 @@ +केशिराज बास यांना केसोबास नावानेही ओळखले जाते. हे महानुभव पंथातील ज्येष्ठ ग्रंथकार, व संस्कृत पंडित होत. +महानुभाव पंथाचे दुसरे आचार्य नागदेवाचार्य यांचे हे पट्टशिष्य. यांच्या सूचनेवरून केशीराज बास यांनी मराठी भाषेत ग्रंथ रचना केली. +महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी रचलेल्या लीळाचरित्र या ग्रंथातील उपदेश केशीराज बास यांनी इ.स. १२८५च्या सुमारास संकलीत केला. याचा प्रथम सूत्र, दृष्टांत व दार्ष्टांतिक असा रचनाक्रम आहे. +दृष्टांत पाठात अनेक लोककथा गुंफल्या आहेत. प्रकार1अंशग्राह्य 2 समग्रांश 3 अन्वय 4 अप्रत्यान्वय 5 योगज 6 वास्तव + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10552.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a091fa4f82a15c0c625885894d5ad7297dac72d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10552.txt @@ -0,0 +1,3 @@ +केशेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. +शिंदेवाडी, बामणी, वाडी बामणी, धारूर, बावी, खामसवाडी, अन्सुर्डा, गौडगाव, आंबेवाडी, बेंबळी, विठ्ठलवाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10575.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2836c27391b6a8bb364b274f41fcd035f40c194 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10575.txt @@ -0,0 +1,3 @@ +केसरीया स्तूप हा बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात, पाटण्यापासून ११० किमी (६८ मैल) अंतरावर असलेल्या केसरीया येथील बौद्ध स्तूप आहे. हा स्तूप ३० एकर परिसरामध्ये पसरलेला आहे. जवळजवळ १,४०० फूट (४३० मीटर) वर्तुळाकार आणि १०४ फूट (३२ मीटर) उंची असलेला हा जगातील सर्वात उंच स्तूप आहे.[१][२] +भारतीय पुरातत्त्वशास्त्रज्ञ के.के. मोहम्मद यांच्या नेतृत्वाखालील केलेल्या उत्खननादरम्यान इ.स. १९५८ मध्ये हा स्तूप सापडला होता. हा स्तूप इ.स. २०० ते इ.स. ७५० या दरम्यान निर्माण झाला असून चौथ्या शतकातील राजा चक्रवर्ती यांच्याशी संबंधित असण्याची शक्यता आहे.[३] स्थानिक लोक या स्तूपाला "देवळा" म्हणतात, म्हणजे "ईश्वराचे घर". या उत्खननापूर्वी, त्यांचा असा विश्वास होता की त्याखाली राजा भिमानेे बांधलेले शिवमंदिर आहे. +भारतीय सर्वेक्षण संस्थेने स्तूपाला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. पण एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण असूनही, केसरीया अद्याप विकसित झालेले नाही आणि स्तूपाचा मोठा भाग अद्याप झाडीमध्येच आहे[४] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1058.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1058.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e72bc53236e6969bbfa2c697fdfd5d441806238 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1058.txt @@ -0,0 +1,3 @@ +ओडिसियस तथा युलिसिस हा होमरच्या ओडिसी या महाकाव्याचा नायक आहे. हा इलियड या होमरच्या दुसऱ्या महाकाव्यातीलही एक पात्र आहे. +लॅर्टेस आणि ॲंटिक्लियाचा मुलगा ओडिसियस इथाकाचा राजा होता. त्याच्या पत्नीचे नाव पेनेलोपी तर मुलाचे नाव टेलेमाकस होते. +ओडिसियस कुशाग्र बुद्धीचा आणि चलाख होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10619.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06dd2b8ae8bcfc27a4bb503989366bedfaf3fc92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10619.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९३३ असलेले केहकावाहीमाल हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील २६.६८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १० कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ४६ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ६८ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - काही नाहीस्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : पूर्व-प्राथमिक शाळा उमरपाल येथे आहे. प्राथमिक शाळा उमरपाल येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय मुरुमगाव येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट मुरुमगाव येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र मुरुमगाव येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा मुरुमगाव येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. +गावात असणाऱ्या सुविधा - +इतर पौष्टिक आहार केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. आशा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10645.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8b0e6d25e82f1bafd71a6b75324547fe8fe0a1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10645.txt @@ -0,0 +1 @@ +किजी तमदा हा जपानचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10660.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63f2ac9477c9acc7ae0394c923caffd9a4ef1332 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10660.txt @@ -0,0 +1 @@ +कैया अरुआ (२७ ऑक्टोबर, १९९०:पापुआ न्यू गिनी - ) ही  पापुआ न्यू गिनीच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10699.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9251cd06bba2de87183b2b63e9bf9b7df438e159 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10699.txt @@ -0,0 +1 @@ +कैलास घाडगे पाटील मराठी राजकारणी आहेत. हे उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10739.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85c496a71fbe465caab2b8d1f134ec9fa0b96553 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10739.txt @@ -0,0 +1 @@ +कोन्स्तांतिनोस सिमिटिस (ग्रीक: Κωνσταντίνος Σημίτης; जन्मः २३ जून १९३६) हा एक ग्रीक राजकारणी व देशाचा माजी पंतप्रधान आहे. तो १९९६ ते २००४ दरम्यान ह्या पदावर होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1074.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5cf0baa53d88a6b0b275d1e0c91a1189fa5e746 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1074.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओढा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10745.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bdd33e940de491f69536e09838bcf930d4d4ede --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10745.txt @@ -0,0 +1,11 @@ +पावो क्रिस्टॅटस (भारतीय मोर) +पावो म्युटिकस (हिरवा मोर) +आफ्रोपावो काँगेंसिस (आफ्रिकन मोर) +आफ्रिकन मोर किंवा काँगो मोर (वैज्ञानिक नाव:Afropavo congensis), ही आफ्रिकेच्या कांगो खोऱ्यातील मूळ मोराची एक प्रजाती आहे.[२] ही जगातील तीन मोर प्रजातींपैकी एक आहे आणि आफ्रिकेतील मूळ पाव्होनिना उपकुटुंबातील एकमेव सदस्य आहे.[३] या जातीची आय.यू.सी.एन. लाल यादी मधील असुरक्षित प्रजाती वर्गात नोंद करण्यात आली आहे.[१] +डॉ. चॅपिन यांच्या निरीक्षणानुसार मूळ कॉंगोलीज लोक आपल्या डोक्यावर लांब लाल-तपकिरी पिसे लावत असत जी चॅपिन यांना माहीत असलेल्या पक्ष्यांच्या कोणत्याही प्रजातीत दिसून येत नव्हती. नंतर, चॅपिन यांनी मध्य आफ्रिकेच्या रॉयल म्युझियमला भेट दिली आणि 'भारतीय मोर' असे लेबल असलेले समान पिसे असलेले दोन नमुने पाहिले. यावरून त्यांनी काँगो मोर, पूर्णपणे भिन्न प्रजाती असल्याचे नोंदवले. इ.स. १९५५ मध्ये चॅपिन यांना या प्रजातींचे सात नमुने शोधण्यात यश मिळाले. काँगो मोरात मोर आणि गिनीफॉल या पक्षांची शारीरिक वैशिष्ट्ये दिसून येतात. त्यामुळे ही प्रजाती दोन कुटुंबांमधील दुवा असल्याचे मानण्यात येते.[४] +या प्रजातीच्या नराची लांबी ६४–७० सेंमी (२५–२८ इंच) पर्यंत मोठी आढळते. ही लांबी त्याच्या भारतीय मोर या चुलत भावांपेक्षा खूपच कमी आहे. यातील नराचे पंख धातूच्या हिरव्या आणि जांभळ्या छटासह गडद निळे आहेत. त्याला उघड लाल मानेची त्वचा, राखाडी पाय आणि चौदा शेपटीची पिसे असलेली काळी शेपटी आहे. त्याचा मुकुट उभ्या पांढऱ्या लांबलचक केसांसारख्या पंखांनी सजलेला आहे. मादी (लांडोर) ची लांबी ६०–६३ सेंटीमीटर (२४–२५ इंच) पर्यंत आढळून येते आणि सामान्यत: काळ्या उदर, धातूचा हिरवा पाठ आणि एक लहान चेस्टनट तपकिरी शिखा असलेला तांबूस पिंगट तपकिरी पक्षी आहे. ही प्रजाती अपरिपक्व आशियाई मोर असल्या सारखे दिसतात.[५] +आफ्रिकन मोर किंवा काँगो मोर हा काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकच्या मध्य काँगोलियन सखल जंगलातील स्थानिक जीव आहे, जिथे त्याला राष्ट्रीय पक्षी देखील नियुक्त केले गेले आहे. हा पक्षी सालोंगा राष्ट्रीय उद्यानातील प्राथमिक आणि दुय्यम जंगलात आढळतो. मोराची विष्ठा आणि पिसे यांसारख्या त्याच्या उपस्थितीची दुय्यम चिन्हांवरून त्याच्या उपस्थितीची नोंद घेतली असता असे निदर्शनास आले की, मुख्य जंगलापेक्षा दुय्यम विरळ जंगलात हे पक्षी अधिक वेळा आढळतात. दुय्यम जंगलात, त्यांची विष्ठा पानवट्याच्या जवळ आढळली, जिथे लहान मोठी झाडे होती आणि वनस्पतींची विविधता देखील प्राथमिक जंगलापेक्षा कमीच होती.[३] +काँगो मोर हा एक सर्वभक्षी पक्षी आहे ज्याचे मुख्य भक्ष्य फळे आणि कीटक असतात. सालोंगा नॅशनल पार्कमध्ये नोंदवल्या नुसार त्यांच्या आहारात अ‍ॅलनब्लॅकिया फ्लोरिबुंडा, कॅनेरियम श्वेनफुर्थी, ऑइल पाम, क्लेनेडोक्सा गॅबोनेन्सिस, आफ्रिकन ब्रेडफ्रूट, आणि झायलोपिया एथिओपिका ची फळे व बिया तसेच अनेक कीटक, कोळी आणि मॉक्सस इत्यादीचा समावेश दिसून आला.[६] +सालोंगा नॅशनल पार्कमध्ये, मुख्य जंगलापेक्षा दुय्यम जंगलात त्याच्या आहाराची यादी वरील नोंदीपेक्षा कमीच आहे. नराचे मिलनाच्या वेळचे पिसारा फुलवून नाचण्याचे प्रदर्शन मोराच्या इतर प्रजातींसारखेच असते. काँगो मोरात प्रत्यक्षात त्याच्या शेपटीला जोडून त्याचा पिसारा असतो, तर इतर मोरात त्यांच्या पाठीवरून शेपटीच्या गुप्त पंखांना पिसारा असतो. काँगो मोर एकपत्नी आहे असे दिसून आले आहे. या प्रजातीचे मोर उंच आवाजात "गोवे" अशा अशी साद घालतात, तर लांडोर कमी उंचीत "गोवा" अशी प्रतिसाद देते. या जातीत दोन्ही लिंगांचे रो-हो-हो-ओआ असे सूर असलेले मोठे द्वंद्वगीते प्रसिद्ध आहेत.  +खाणकाम, स्थलांतरित लागवड आणि वृक्षतोड यामुळे काँगो मोरांचा अधिवास नष्ट होण्याचा धोका आहे. यामुळेच ही प्रजाती धोकादायक वर्गवारीत नोंदवला गेला. [७] +IUCN रेड लिस्टमध्ये काँगो मोर असुरक्षित म्हणून सूचीबद्ध आहे. इस २९१३ पर्यंत, या मोराची नैसर्गिक जंगलातील उपलब्ध प्रौढांची संख्या २,५०० ते ९,००० पर्यंत होती. [१] सालोंगा नॅशनल पार्कमध्ये पुनरुत्पादित जंगलाचा वापर लक्षात घेता, संवर्धन धोरणामध्ये समाविष्ट करण्यासाठी दुय्यम जंगले एक महत्त्वपूर्ण अधिवास असू शकतात. [३][८] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10771.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58b7eb7d489254e4bcbabc790325401ccad9a847 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10771.txt @@ -0,0 +1,4 @@ +काॅकेशस (तुर्की: Kafkas; अझरबैजानी: Qafqaz; आर्मेनियन: Կովկասյան լեռներ; जॉर्जियन: კავკასიონი; चेचन: Kavkazan lämnaš; रशियन: Кавказские горы) ही युरेशिया खंडाच्या काॅकेशस प्रदेशातील एक पर्वतरांग आहे. कॅस्पियन समुद्र व काळा समुद्र ह्यांच्या मधल्या भागात असलेली ही पर्वतरांग १,१०० किलोमीटर (६८० मैल) लांब आहे व बरेचदा युरोप व आशिया ह्यांच्यातील सीमा ठरवण्यासाठी वापरली जाते. +रशियाच्या काबार्डिनो-बाल्कारिया प्रजासत्ताक व काराचाय-चेर्केस प्रजासत्ताक येथील माउंट एल्ब्रुस (उंची: ५,६४२ मी (१८,५१० फूट)) हे काॅकेशस पर्वतरांगेतील व युरोपातील सर्वात उंच शिखर आहे. + +गुणक: 42°30′N 45°00′E / 42.500°N 45.000°E / 42.500; 45.000 diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10773.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b263d81b8e041143b3d09ad56c881e8400f9782 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10773.txt @@ -0,0 +1,3 @@ +कॉकासस (आर्मेनियन: Կովկաս, अझरबैजानी: Qafqaz, जॉर्जियन: კავკასია, रशियन: Кавка́з, ओसेटिक: Кавказ, चेचन: Кавказ) हा युरोप व आशिया खंडांच्या सीमेवरील एक भौगोलिक प्रदेश आहे. कॉकासस पर्वतरांग ह्याच प्रदेशामध्ये आहे. + +कॉकाससचे उत्तर कॉकासस व दक्षिण कॉकासस हे दोन विभाग मानले जातात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10780.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fed98cdbfb192677f2d89708310f3d488a00a2c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10780.txt @@ -0,0 +1 @@ +कॉग्निझंट टेक्नोलॉजी सोल्युशन्स कॉर्पोरेशन ही एक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. पूर्वी भारतातील चेन्नई शहरात मुख्यालय असलेल्या या कंपनीने ते अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील टीनेक या शहरात हलविले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10816.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c9ad1f9e44b6ac5acf658ff62637d8289f9da96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10816.txt @@ -0,0 +1 @@ +कॉन्टिनेन्टल एरलाइन्स अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी होती. ऑक्टोबर २०१० मध्ये ही कंपनी युनायटेड एरलाइन्समध्ये विलीन झाली.[२]. या विलीनीकरणाआधी कॉन्टिनेन्टल एरलाइन्स अमेरिकेतील प्रवासी-मैलानुसार चौथ्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी होती. तेव्हा व आताही कॉन्टिनेन्टल अमेरिकेच्या ५० राज्यात, लॅटिन अमेरिका, कॅनडा, युरोप आणि आशिया-पॅसिफिक भागात विमानसेवा पुरवत असत. ही विमानसेवा मुख्यत्वे नुआर्क, क्लीव्हलॅंड, ह्युस्टन तसेच गुआमच्या ॲंतोनियो बी. वोन पॅट आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कार्यरत होती. यातील बव्हंश सेवा आता युनायटेड एरलाइन्स पुरवते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10829.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38f94ebc5df7eb8f7f7df004eae0e7e8dcfa8b4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10829.txt @@ -0,0 +1,2 @@ +सर कॉन्राड क्लिओफास हंट (मे ९, इ.स. १९३२ - डिसेंबर ३, इ.स. १९९९) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. +हंट वेस्ट इंडीजकडून सलामीचा फलंदाज म्हणून ४४ कसोटी सामने खेळला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10835.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04302ec889c3a789d3a6e46621ff63fd2b1d084b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10835.txt @@ -0,0 +1 @@ +कॉन्व्हियासा (स्पॅनिश: Consorcio Venezolano de Industrias Aeronáuticas y Servicios Aéreos) ही दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेझुएला देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. २००४ साली स्थापन झालेल्या कॉन्व्हियासाचे मुख्यालय काराकास येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ सिमोन बॉलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10841.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86776301ac31ca2bb3acdd855ae76f5acbdfe11b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10841.txt @@ -0,0 +1,5 @@ +इस्तंबूल (तुर्की: İstanbul) हे तुर्कस्तानातील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर तुर्कस्तानाचे आर्थिक तसेच सांस्कृतिक केंद्र आहे. मार्माराचा समुद्र व काळा समुद्र ह्यांना जोडणाऱ्या बॉस्फरसाच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही तीरांवर वसलेले हे शहर आशिया तसेच युरोप या दोन्ही खंडात आहे. जगातील मोठ्या शहरांपैकी हे एकमेव शहरे असे दोन खंडांत आहे. +या शहराला प्राचीन काळात बायझेंटियम तसेच कॉन्स्टॅंटिनोपल या नावांनीही ओळखण्यात येत असे. इ.स. ३३० पासून इ.स. १९२२ पर्यंत सुमारे १,६०० वर्षांच्या कालखंडात हे शहर कोणत्या न कोणत्या साम्राज्याची राजधानी होते. इ.स. ३३० - इ.स. ३९५ दरम्यान इस्तंबूल रोमन साम्राज्याची, इ.स. ३९५ - इ.स. १२०४ व इ.स. १२६१ - इ.स. १४५३ दरम्यान बायझेंटाईन साम्राज्याची, इ.स. १२०४ - इ.स. १२६१ दरम्यान लॅटिन साम्राज्याची तर इ.स. १४५३ - इ.स. १९५३ दरम्यान ओस्मानी साम्राज्याची राजधानी होते. +सध्या इस्तंबूल जगातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. २०१२ साली येथे सुमारे १.१६ कोटी विदेशी पर्यटकांनी भेट दिली. २०१० मध्ये इस्तंबूल युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते. येथील ऐतिहासिक वास्तूंसाठी १९८५ साली इस्तंबूलचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला. +इस्तंबूल अतातुर्क विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून तुर्की एरलाइन्स ह्या तुर्कस्तानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ इस्तंबूलमध्ये आहे. +फुटबॉल हा इस्तंबूलमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. गालातसराय एस.के., बेसिक्टास जे.के. आणि फेनर्बाचे एस.के. हे तीन प्रमुख फुटबॉल क्लब येथेच स्थित आहेत. येथील इस्तंबूल पार्कमध्ये २००५ ते २०११ दरम्यान तुर्की ग्रांप्री ही फॉर्म्युला वन शर्यत भरवली गेली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10864.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66e3b4f1b1022bcbfa4bdf7bf9424e84f50f15cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10864.txt @@ -0,0 +1,3 @@ +कॉफमन काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +कॉफमन काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10886.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aea996c066584ddd7a4d8d576d3f71e73f26d79b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10886.txt @@ -0,0 +1,8 @@ +राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल परिषदेमधील सभासद राष्ट्रांची एक क्रीडा स्पर्धा आहे. इ.स. १९३० सालापासून राष्ट्रकुल खेळ स्पर्धा दर चार वर्षांनी भरवले जातात. सुरुवातीस ब्रिटिश एम्पायर खेळ, नंतर इ.स. १९५४ पासून ब्रिटिश एम्पायर व राष्ट्रकुल खेळ व इ.स. १९७० पासून ब्रिटिश राष्ट्रकुल खेळ ह्या नावंनी ही स्पर्धा ओळखली जात असे. १९७८ साली राष्ट्रकुल खेळ हे नाव ह्या स्पर्धेला दिले गेले. +कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन ही लंडन येथे मुख्यालय असलेली संस्था ह्या खेळांचे आयोजन करण्यास जबाबदार आहे. राष्ट्रकुल खेळांत अनेक ऑलिंपिक खेळ तसेच इतर काही विशेष खेळ घेतले जातात. +राष्ट्रकुल परिषदेचे ५४ सदस्य असले तरीही राष्ट्रकुल खेळांमध्ये ७१ देश भाग घेतात. अनेक ब्रिटिश परकीय प्रदेश तसेच युनायटेड किंग्डममधील इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड व वेल्स हे घटक देश वेगवेगळे संघ पाठवतात. + +2022= बर्मिंगहॅम इंग्लड +१० १९५८–१९६२ +टीपा: + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10913.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1740b6ffa05e2f1aec888f2a9fe500cdf071f894 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10913.txt @@ -0,0 +1,36 @@ +नेटवर्किंग संबंधित काही संज्ञांचे अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. +सामान्य नेटवर्किंग टर्म +नेटवर्क मधील प्रत्येक उपकरणाला नोड म्हणतात. हे नोड एखादा कॉप्यूटर, लॅपटॉप, प्रिंटर किंवा कोणताही इनपुट अथवा आऊटपुट उपकरण असू शकते. +नेटवर्क इंटरफेस कार्ड कॉम्प्युटर मध्ये इन्स्टॉल केलेले एक सर्किट बोर्ड किंवा कार्ड असते. +लोकल एरिया नेटवर्क (लॅन) हे कॉम्प्युटर नेटवर्क मीडिया वापरून, घर, शाळा, संगणक प्रयोगशाळा, किंवा एक इमारतीतील कार्यालय अश्या मर्यादित परिसरातील कॉम्प्युटरला इंटरकनेक्ट करते. +वाइड एरिया नेटवर्क (वॅन) मध्ये व्यापक क्षेत्र समाविष्टीत केलेले असते जसे महानगर प्रदेश, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणारे कोणतेही दूरसंचार नेटवर्क जे भाड्याच्या दूरसंचार लाइन्सचा वापर करतात. +प्रोटोकॉल हा नेटवर्क मधील उपकरणे एकमेकांशी ज्या प्रकारे संवाद साधतील त्याचे नियम व मानदंड यांचा संच आहे. +इंटरनेट प्रोटोकॉल हा इंटरनेट प्रोटोकॉल सुट मधील एक प्रमुख प्रोटोकॉल आहे जो नेटवर्कच्या सीमा ओलांडून डाटा रिले करण्यासाठी वापरला जातो. याचे राऊटींग फंक्शन इंटरनेटवर्किंगला सक्षम करते आणि इंटरनेटची स्थापना करते. +| +फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल (FTP) हा स्टॅंडर्ड नेटवर्क प्रोटोकॉल आहे जो कॉम्प्युटरमधील फाइल टिसीपी बेस्ड नेटवर्क जसे इंटरनेटमध्ये एका होस्ट कडून दुस-या होस्ट कडे पाठवतो. +]] +]] +कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे संसाधने शेअरिंग करण्याच्या हेतूने एकत्र जोडलेले कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटरसंबंधीत उपकरणे यांचा संच.कॉम्पुयटर नेटवर्क मधील मिडिया हे वायर किंवा वायरलेस असु शकते. +साधारणपणे नेटवर्कचे वर्गीकरण त्यांच्या भौगोलिक आकारावरून होते - +लोकल एरिया नेटवर्क (लॅन) नेटवर्कमधील संगणक मर्यादित क्षेत्रात विखुरलेले असतात. जसे एकाच बिल्डींगमध्ये, एकाच ऑफीसमध्ये किंवा अगदी जवळजवळ असणाच्या काही इमारतीत. मात्र, लॅनमधील प्रत्येक संगणकात सीपीयु असतो. हा सीपीयु संगणकाला प्रोग्राम्स् सुरू करायला मदत करतो, त्याचप्रमाणे लॅनमधील इतर कोणत्याही संगणकातील डेटा किंवा इतर साधनांचा वापर करून घेण्यात मदत करतो. त्यामुळे अनेक लोक एकच डेटा किंवा उपकरण वापरू शकतात. युजर्स एकमेकांशी ईमेल किंवा चॅटद्वारे संवादही साधू शकतात. लॅनमध्ये डेटाची ने-आण वेगाने होते. पण लॅनमधील संगणक जवळजवळ असल्याने दूरवर असणा-या संगणकांपर्यंत डेटा पाठवता येत नाही. लॅन दोन प्रकारचे असते. Client/Server LAN मध्ये Server वर सर्व डेटा व प्रोग्राम्स् ठेवलेले असतात। व प्रत्येक क्लाएंटच्या आवश्यकतेनुसार डेटा किंवा प्रोग्राम्स पुरवले जातात. +मेट्रोपॉलीटन एरिया नेटवर्क (मॅन) मध्ये दोन शहरे किंवा गावे नेटवर्कने एकमेकांना जोडलेली असतात, मेट्रोपॉलीटन एरिया नेटवर्क (मॅन)चे अगदी रोजच्या परिचयाचे उदाहरण म्हणजे सेल्युलर फोन +वाइड एरिया नेटवर्क दोन किंवा दोनपेक्षा अधिक लॅन चाही समावेश होऊ शकतो. वाइड एरिया नेटवर्क मधील संगणक बहुतेक वेग परस्परांना टेलिफोन केजलने जोडलेले असतात. त्याशिवाय सॅटेलाईट किंवा Leased line ने सुद्धा ते जोडलेले असू शकतात. इंटरनेट हा वाइड एरिया नेटवर्कचा सगळ्यात मोठा प्रकार होय. भारतातील वाइड एरिया नेटवर्कचे उदाहरण आहे ERNET (Education Research Network) खूप दूरदरचे संगणक एकमेकांना जोडलेले असल्याने वाइड एरिया नेटवर्क मध्ये डेटा वाहन नेण्याची गती कमी असते. तसेच अंतरामुळे त्यात ब-याच त्रुटी असतात. +1) पॉइंट-टू-पॉईंट (Point-to-point): +बस टोपॉलॉजी हे लहान ऑर्गनायझेशनद्वारा वापरले जाणारे सर्वात स्वस्त नेटवर्क आहे. बस टोपॉलॉजीमध्ये प्रत्येक नोड हा थेट केबलने जोडलेला असतो. +फायदे (Advantages)- +तोटे (Disadvantages)- +फायदे (Advantages)- +तोटे (Disadvantages)- +फायदे (Advantages)- +सेंट्रल होस्टचा वापर केल्याने खर्च कमी होतो. +तोटे (Disadvantages)- +फायदे (Advantages)- +मेश टोपॉलॉजीच मुख्य फायदा म्हणजे जरी एखादी केबल जरी ब्रेक झाली तरी यातील ट्रॅफिक दुसऱ्या मार्गाने केला जाऊ शकतो.. +तोटे (Disadvantages)- +यालाच हायरार्किकल असे म्हणतात. + +फायदे (Advantages)- +तोटे (Disadvantages)- +फायदे (Advantages)- +तोटे (Disadvantages)- + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1092.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1092.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12ad0d9c7c5ebaba260f38b18870f6f273bd017a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1092.txt @@ -0,0 +1 @@ +ओतोंपान (नाहुआतल अर्थ: "ओतोमींची जागा") किंवा ओतुंबा (स्पॅनिश अपभ्रंश) हे एक कोलंबस-पूर्व अल्तेपेत्ल किंवा नगरराज्य होते आणि ते उच्च तेओतिवाकानच्या दरीत वसले होते. वसाहतीयुगात (१६वे-१७वे शतक) लिहिलेल्या ऐतिहासिक स्त्रोतांप्रमाणे, तेझोझोमोकच्या नेतृत्वाखाली तेपानेकांनी हाल्तोकानवर विजय मिळवला तेव्हा ओतोमी जीव वाचवून पळून गेले. तेकोत्लालात्झिन, तेक्सकोकोच्या राजाने ओतोमी निर्वासितांसाठी ओतोंपान अल्तेपेतल (शहर) १३९५ला वसविले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10935.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fc5f21f539465e98e0fd657d3137a78d67ae75f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10935.txt @@ -0,0 +1,6 @@ +कॉर्निंग काचवस्तू संग्रहालय हे ३,५०० वर्षांपूर्वीचा इतिहास आणि ४५,००० पेक्षा जास्त काचेच्या वस्तू एका ठिकाणी पाहायचे एकमेव ठिकाण आहे. +१९५० साली सुरू झालेल्या या वस्तू संग्रहालयात सुरुवातीला फक्त २००० काचेच्या वस्तू होत्या. हे वस्तू संग्रहालय कॉर्निंग फाक्टोरीच्या मालकीचे असले तरी त्यांच्या मालाची जाहिरात करायचे ठिकाण नाही. कॉर्निंग काचवस्तू संग्रहालय हे आता एक स्वतंत्र "ना नफाना तोटा" या तत्त्वावर चालणारी एक संस्था आहे. हा केवळ काचेच्या प्लेट बनवायची कारखाना नसून एक मोठी कार्यशाळाच आहे. आपल्याला काचेच्या वस्तू म्हणजे कप, बशी, झुंबर, तावदाने, पेपर वेट फार तर फार प्लेट्स, रसायन शास्त्रातील उपकरणे या पुढे आपली गाडी जात नाही. काचेच्या वस्तूंचे 'वस्तू संग्रहालय' असू शकते यावरच काही आपला विश्वास बसत नाही. पण तेथील एकेक विभाग पाहिले की थक्क होते. २-२ इंचाच्या पेपरवेट पासून १५-२० फुटाच्या काचेच्या दरवाज्यांचा संग्रह इथे आहे. मग, बाउल, प्लेट्स, खिडक्या, दरवाजे, प्रदर्शनीय वस्तू अशा अनंत गोष्टी तेथे आहेत. जगाचा काचेचा इतिहास, त्यातील कला, कलेचे बदललेले विचार आणि संदर्भ हे सारे अतिशय विस्ताराने तेथे विषद करण्यात आलेले आहे. येथील वाचनालय ही जगातील काचेच्या संदर्भात माहिती देणारे वाचनालय येथे असून तेथे जगातील ४० पेक्षा जास्त भाषांमध्ये काचेची जगात असेल नसेल ती माहिती मिळते. ३ लाखापेक्षा जास्त संदर्भ आणि १२ व्या शतकापासूनची माहिती असे याचे स्वरूप आहे. +१९७२ साली या परिसरात खूप प्रमाणात पाऊस झाला आणि हे सारे वस्तू संग्रहालय पाण्याखाली गेले होते. सगळ्या काचेच्या वस्तू चिखलात जमा होऊन खराब झाल्या. सगळी पुस्तके आणि संदर्भ पाण्यावर अनेक दिवस तरंगत होते. साधारण ४०% मालमत्तेचे आणि वस्तूंचे नुकसान यात झाले. आता पर्यंतच्या जगातील इतिहासातील सर्वात मोठे नुकसान झालेले वस्तू संग्रहालय असे याचे वर्णन करत येईल. आता या साऱ्या वस्तू आणि माहिती होती तशी बनवायला काय प्रयास पडले असतील? वस्तू संग्रहालयाच्या कर्मचारी वर्गाने दिवस-रात्र एक करून एक एक काचेची वस्तू चिखलातून शोधून स्वस्छ करून होती तशी बनवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पुस्तके आणि संदर्भाचे एकेक पान उन्हात वाळवून त्याची परत डागडुजी करण्यात आली. वस्तू संग्रहालयाला मिळालेल्या वाढीव जागेसह परत एकदा वस्तू संग्रहालय १९८० साली उभे राहिले ते नव्या उत्साहाने आणि अजून मोठा काचेचा संग्रह घेऊन. आज वर्षाला ३ लाखापेक्षा जास्त पर्यटक या वस्तू संग्रहालयाला भेट देतात. त्यांना आवडेल असे एक काचेचे Shopping Market हा तर प्रत्येकाचा आवडीचा विषय असतो. +कॉर्निंग मुझीयम ऑफ ग्लास मधील सगळ्यात प्रेक्षणीय प्रकार म्हणजे तेथील 'हॉट ग्लास शो'. दर दोन तासांनी हा शो करतात आणि त्यात काचेची वस्तू आपल्यासमोर करू दाखवतात. एक जण काचेची वस्तू करतो तर दुसरा त्याला मदत करतो आणि निवेदन करतो. आपल्या नजरेसमोर एखादी काचेची सुंदर वस्तू होताना पाहण्याचा अनुभव फारच मस्त आहे. काचेचे विविध उपयोग सांगण्यासाठी इथे एक वेगळा विभाग केला आहे. दुर्बीण बनवण्यापासून आरश्या पर्यंत अनेक गोष्टी तेथे ठेवण्यात आल्या आहेत. कमीत कमी एक दिवस पूर्ण काढला तर हे वस्तू संग्रहालय पूर्ण पाहून होऊ शकते. + विकिमिडिया कॉमन्सवर Corning Museum of Glass शी संबंधित संचिका आहेत. +42°08′59″N 77°03′15″W / 42.149813°N 77.054297°W / 42.149813; -77.054297गुणक: 42°08′59″N 77°03′15″W / 42.149813°N 77.054297°W / 42.149813; -77.054297 diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10936.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc20b71526e57c731d9b3267f196c7226b6a9a49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10936.txt @@ -0,0 +1 @@ +कॉर्निश ही सेल्टिक भाषासमूहामधील एक भाषा युनायटेड किंग्डम देशाच्या कॉर्नवॉल भागामध्ये वापरली जाते. ही भाषा वेल्श व ब्रेतॉन ह्या इतर सेल्टिक भाषांसोबत मिळतीजुळती आहे. कॉर्निशला ब्रिटनमध्ये अल्पसंख्य राजकीय दर्जा असून येथील केवळ २,००० लोक कॉर्निश बोलू शकतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10937.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5896cbb6e872157e98719638f1e1e07b80554671 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10937.txt @@ -0,0 +1 @@ +कॉर्नेल विद्यापीठ अमेरिकेतील मोठी शिक्षणसंस्था आहे. न्यू यॉर्क राज्याच्या इथाका शहरात मुख्यालय असेलेले हे विद्यापीठ आयव्ही लीग विद्यापीठांपैकी एक मानले जाते. याची स्थापना इ.स. १८५६मध्ये एझ्रा कॉर्नेल आणि अँड्रु डिक्सन व्हाइट यांनी केली. इथाका येथे प्रत्येकी सात स्नातक आणि अनुस्नातक विभाग असलेल्या या विद्यापीठाचे न्यू यॉर्क शहर आणि कतार येथेही कॅम्पस आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10940.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6452dcd03a273c4d24ca1f2704c8197f0ec7b82c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10940.txt @@ -0,0 +1 @@ +कॉर्नेलियस योहान्स पेट्रस गेर्थर्डस कोरी व्हॅन झिल (१ ऑक्टोबर, १९६१:ब्लूमफाँटेन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९९२ २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10944.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6095d97fd6c9955849a9d54e6bcddf1d05afb2a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10944.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोर्नेलियस सिप्रियान हेन्री (१६ सप्टेंबर, १९५६:सेंट लुसिया - हयात) हा  कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा कॅनडाकडून १९७९ क्रिकेट विश्वचषक खेळला. यात  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने दोन बळी घेतले. +याशिवाय हा १९८० च्या दशकात कॅनडासाठी रग्बी खेळला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10953.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32c644146cb04550f5e463c1889556f7c75001c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10953.txt @@ -0,0 +1 @@ +कॉर्पोरेटशाही म्हणजे कंपन्यांद्वारे किंवा कंपन्यांच्या हितसंबंधांद्वारे नियंत्रित आर्थिक आणि राजकीय व्यवस्था. सामान्यतः ही संज्ञा टीकाकारांद्वारे एखाद्या देशातील (वेशेषतः अमेरिका) सध्याच्या परिस्थितीसाठी तिरस्कारव्यंजका म्हणून वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10974.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10974.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10983.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e89794258e4d465313e95262e3376bb4e9b44754 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_10983.txt @@ -0,0 +1,2 @@ +२५ जानेवारी, इ.स. २००६ +दुवा: CricInfo (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11005.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af97b0688bbf0e1ba4f6f97f24f59ee4f2dc1d30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11005.txt @@ -0,0 +1,3 @@ +मे ४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) +१७ नोव्हेंबर, १९२८:ऑस्ट्रेलिया - ८ जानेवारी, २०२१:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11015.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd236002018969ab6af255cfd78079aeb09a2ece --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11015.txt @@ -0,0 +1,14 @@ +२४ ऑक्टोबर, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +कॉलिन्स ओबुया (रोमन लिपी: Collins Omondi Obuya) (जुलै २७, इ.स. १९८१ - हयात) हा केनियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि प्रसंगी उजव्या हाताने लेग स्पिन गोलंदाजी करू शकतो. २००३ च्या क्रिकेट विश्वचषकात तो प्रसिद्ध झाला जिथे तो उपांत्य फेरीत पोहोचला, तेव्हा तो केन्याच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक होता.[१][२] ओबुयाची प्रथम श्रेणीतील सर्वोच्च धावसंख्या १०३ आहे.[३] तो २००१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून केन्या क्रिकेट संघाचा एक प्रमुख सदस्य आहे.[४] == +त्याचे भाऊ केनेडी ओबुया आणि डेव्हिड ओबुया हे देखील व्यावसायिक क्रिकेट खेळाडू होते जे आंतरराष्ट्रीय स्तरावर केन्याचे प्रतिनिधित्व करत होते. +उपजीविका करण्यासाठी ओबुया आपल्या आईच्या बाजारात टोमॅटो विकत असे आणि २००३ च्या विश्वचषकापूर्वी तो या मार्गाने बहुतांश उत्पन्न मिळवत असे.[५] त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात सुरुवातीला मध्यमगती गोलंदाज म्हणून केली परंतु १९९६ क्रिकेट विश्वचषकादरम्यान माजी दिग्गज पाकिस्तानी फिरकी गोलंदाज मुश्ताक अहमदची गोलंदाजी पाहिल्यानंतर फिरकी गोलंदाजीकडे वळला.[६] 2003 मध्ये बीबीसी स्पोर्टने त्याला उद्धृत केले तेव्हा सुरुवातीला डॉक्टर बनण्याचा त्याचा मानस होता.[७] +स्पर्धेतील त्याचे यश पाहून 2003 च्या विश्वचषक स्पर्धेतील त्याच्या चित्तथरारक कामगिरीनंतर वॉर्विकशायरने त्याच्यासोबत 2003 च्या हंगामात इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी एक वर्षाचा करार केला. चॅम्पियनशिपच्या पदार्पणात त्याने ५० धावा केल्या आणि अर्धा डझन ट्वेंटी२० क्रिकेट खेळांमध्ये भाग घेतला असला तरी तो एकंदरीत अयशस्वी ठरला. त्याने १३ जून २००४ रोजी सॉमरसेट विरुद्ध टी-२० पदार्पण केले. +ओबुयाच्या कारकिर्दीत वॉर्विकशायरसोबतचा हंगाम उतरणीच्या आधी होता.[८] गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर त्याचा काउंटीचा कार्यकाळ फार काळ टिकला नाही. त्याला ॲपेन्डिसाइटिसचाही त्रास झाला ज्यामुळे २००४ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला तो मुकला.[९] त्यानंतर लवकरच तो खेळाडूंच्या संपात सामील झाला आणि दक्षिण आफ्रिकेला जाण्यासाठी त्याने इंग्लंड सोडले. मुख्यतः सामन्याच्या सरावाच्या अभावामुळे ओबुयाला त्याच्या गोलंदाजीशी संघर्ष करायला लागला आणि नोव्हेंबर २००५ मध्ये, तो फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक टेरी जेनर यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला.[१०] पाच आठवड्यांचा प्रवास यशस्वी झाला नाही आणि परिणामी, ओबुयाने आपली फलंदाजी विकसित करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून तो एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळू शकेल. २००५ मध्ये तो वेमाउथ क्लबमध्ये डोरसेट प्रीमियर विभागासाठी सामील झाला व २००७ मध्ये पुन्हा वेमाउथ क्लबमध्ये सामील झाला.[११] +ओबुयाने १९ वर्षांखालील केन्या क्रिकेट स्तरावर केन्याचे प्रतिनिधित्व केले. तसेच तो १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, १९९८ आणि १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २००० मध्ये केन्याकडून खेळला.[१२] यू१९ विश्वचषक स्पर्धेदरम्यान केन्या १९ वर्षांखालील संघाचे तत्कालीन मुख्य प्रशिक्षक बलविंदर संधू यांनी त्याला फिरकी गोलंदाजीही शिकवली होती.[१३] नंतर त्याची केन्याच्या वरिष्ठ संघात निवड झाली. +त्याने १५ ऑगस्ट २००१ रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००३ च्या क्रिकेट विश्वचषकासाठी केन्याच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला होता तर केन्याने स्पर्धेदरम्यान काही सामने आयोजित केले होते. त्यानंतर त्याने या स्पर्धेदरम्यान विश्वचषकात पदार्पण केले. २००३ च्या विश्वचषकात त्याने २८.७६ च्या सभ्य सरासरीने १३ बळी घेतले आणि नैरोबी येथे केन्याने श्रीलंकेवर मिळवलेल्या विजयात २४ धावांत ५ बळी मिळवून कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट बळी घेतल्या, हा त्यांचा एकदिवसीय सामन्यातील श्रीलंकेवरील पहिला विजय होता.[१४][१५] केन्याच्या श्रीलंकेवरील नाट्यमय विजयाने जागतिक क्रिकेटला उलटून टाकले व त्यानंतर केन्याने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.[१६] त्याची ५/२४ ही केन्यासाठी विश्वचषकातील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी राहिली आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.[१७] २००३ विश्वचषक मोहिमेदरम्यान, त्याला ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्नकडून सल्ला आणि गोलंदाजी टिप्स मिळाल्या.[१८] परंतु २००३ च्या यशस्वी विश्वचषकानंतर केन्याचा क्रिकेट संघ झपाट्याने लुप्त झाला.[१९] +त्याच्या विसंगत कामगिरीमुळे त्याला नंतर संघातून काढून टाकण्यात आले आणि त्याने गोलंदाजी कौशल्यावर काम करण्यासाठी २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. २००६ मध्ये बांगलादेश विरुद्ध बांगलादेशमध्ये झालेल्या चार सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याला संघात परत बोलावण्यात आले होते. त्याने व त्याचा भाऊ डेव्हिडने २००७ क्रिकेट विश्वचषकापूर्वी केन्या-आधारित कार्यालयीन उपकरणे पुरवठादार कॉपीकॅट सोबत प्रायोजकत्व करार केला, तोही अशा वेळी जेव्हा राष्ट्रीय संघाला अधिकृत प्रायोजक नव्हते.[२०] त्याने १ सप्टेंबर २००७ रोजी बांगलादेश विरुद्ध केन्या टी-२० चौरंगी मालिका, २००७ स्पर्धेदरम्यान टी२०आ मध्ये पदार्पण केले.[२१] २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटनासाठीही त्याची निवड करण्यात आली होती. +२००१ च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ९८ धावा ही त्याची आजपर्यंतची सर्वोत्तम एकदिवसीय खेळी आहे.[२२] त्यांचा एका आघाडीच्या क्रिकेट खेळणाऱ्या राष्ट्राविरुद्ध केन्याच्या सर्वोत्तम एकदिवसीय डावांपैकी एक डाव म्हणून उल्लेख केला गेला.[२३] २०११ च्या विश्वचषकात तो केन्यासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता कारण त्याने सहा सामन्यांत ४८.६० च्या सरासरीने २४३ धावा केल्या होत्या, त्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. जुलै २०११ मध्ये, केन्यासाठी २०११ च्या विश्वचषकातील निराशाजनक मोहिमेनंतर जिमी कामांडेच्या जागी केन्या क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली.[२४] त्याच्या सहकारी इरफान करीमशी झालेल्या वादानंतर क्रिकेट केन्याने त्याला २०१३ च्या आयसीसी विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेपूर्वी दोन सराव सामन्यांसाठी निलंबित केले.[२५] केन्या डिसेंबर २०१३ मध्ये २०१४ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२० साठी पात्र ठरू शकला नाही, म्हणून त्याने केन्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला.[२६] +जानेवारी २०१८ मध्ये त्याला आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ स्पर्धेसाठी केन्याच्या संघात स्थान देण्यात आले.[२७] सप्टेंबर २०१८ मध्ये २०१८ आफ्रिका टी-२० कपसाठी केन्याच्या संघात त्याची निवड करण्यात आली.[२८] ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याला ओमानमध्ये २०१८ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन स्पर्धेसाठी केन्याच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. स्पर्धेपूर्वी ओबुयाला वैयक्तिक कारणामुळे केन्याच्या संघातून वगळण्यात आले. त्याच्या जागी नरेंद्र कल्याणची नियुक्ती करण्यात आली आणि शेम एनगोचेला संघाचे कर्णधारपद देण्यात आले.[२९][३०] +मे 2019 मध्ये, युगांडा येथील २०१८-१९ आयसीसी ट्वेंटी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक अंतिम सामन्यासाठी केन्याच्या संघात त्याची निवड करण्यात आली.[३१][३२] सप्टेंबर २०१९ मध्ये त्याला संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०१९ आयसीसी विश्व ट्वेन्टी२० पात्रता स्पर्धेसाठी केन्याच्या संघात स्थान देण्यात आले.[३३][३४] स्पर्धेपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्याला केन्याच्या संघातील प्रमुख खेळाडू म्हणून नियुक्त केले.[३५] सहा सामन्यांत अकरा बादांसह तो या स्पर्धेत केन्यासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.[३६] नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याला ओमानमधील क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब स्पर्धेसाठी केन्याच्या संघात स्थान देण्यात आले.[३७] +ऑक्टोबर २०२१ मध्ये रवांडा येथील २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक अंतिम फेरीसाठी केन्याच्या संघात त्याची निवड करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11029.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0a595bddae905f17d64f0dd8aa154f5f22e554d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11029.txt @@ -0,0 +1,137 @@ +लातूर शहर-विकिपीडिया +१८° २४′ ००″ N, ७६° ३५′ ००″ E +लातूर हे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. २०११ च्या जनगणनेनुसार लातूर शहराची लोकसंख्या ३,८२,९४० इतकी आहे. +लातूर शहराला राष्ट्रकुटांच्या काळापासूनचा इतिहास आहे. होते. लातूरचे पूर्वीचे नाव लत्तलूर असे होते. राष्ट्रकूटचा पहिला राजा दन्तिदुर्ग हा याच शहरात रहात असे. लातूरचे दुसरे नाव "रत्नापूर" असेही सांगितले जाते.शतकानुशतके सातवाहन,शक, चालुक्य,देवगिरीचे यादव, दिल्लीचे सुलतान , दक्षिण भारताच्या बहामनी शासक,आदिलशाही आणि मुघल मुघल यांच्याद्वारे शासन केले. +हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यन्त लातूर शहर हैदराबाद संस्थानाच्या अंमलाखाली होते.[१] पुढे ते राज्यपुनर्रचनेनंतर मुम्बई राज्यात आणि १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आले. त्याच्या नंतर १६ ऑगस्ट १९८२ साली जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. +लातूर समुद्र सपाटीपासुन ६३६ मिटर उंचीवर महाराष्ट्र कर्नाटक राज्य सिमेवर, बालाघाट पठारावर स्थित आहे.लातूरला मांजरा नदीतुन पिण्याचे पाणी मिळते, जिचे पर्यावरणीय विघटन व धुप २० व्या आणि २१ व्या शतकात झाले. त्यामुळे व जल व्यवस्थापन नियोजनाच्या अभावामुळे खूप वेळा दुष्काळ उद्भवला. +अ) तापमान: +लातूरचे तापमान १३°से ते ४१°से (५५ ते १०६°फॅ) दरम्यान असते, पैकी प्रवासासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा हिवाळ्याचा काळ उत्तम आहे.आत्तापर्यन्त नोन्दवलेले सर्वोच्च तापमान ४५.६°से होते. उत्तर भारतातिल पश्चिम व्यत्ययाच्या पुर्व प्रवाहासोबत थण्ड लाटांमुळे हिवाळ्यात काहीवेळेस क्षेत्र प्रभावित होते, जेव्हा न्युनतम तापमान २° ते ४°से (३६ ते ३९°फॅ) पर्यन्त कमी होते. +आ) वर्षा: +जुन ते सप्टेम्बरच्या पावसाळ्यात बहुतांश पाऊस पडतो.पावसात ९ ते ६९३ मिलि प्रति महिना इतकी विविधता आहे. सरासरी वार्षिक पाऊस ७२५ म़ली (२८.५ इंच) पडतो. +इ) नदी, तळे व धरणे +तालुका गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. नगरात बहुतांश पाणी मांजरा नदीतुन येते, जिने २० व २१ व्या शतकात प्रदुषणाचा सामना केला. रेणा, मनार, तावरजा, तिरु व घरणी या इतर प्रमुख नद्या आहेत. सिंचन व पिण्यासाठी या नद्यांवर धरणे बान्धली आहेत. देनरगण, घरणी, मसलगा, सोलवरील साकोळ, तावरजा व तिरु यांचा मोठ्या धरणांत समावेश होतो. मन्याड, लेण्डी व तिरु या उत्तर पठारावरील ३ प्रमुख नद्या आहेत. +बहुतांश रहिवासी मराठी बोलतात. +लातूर धार्मिक +इतरमध्ये ०.२% शिख व ०.१% निधर्मींचा समावेश होतो. +लोकसंख्या वाढ +अ) स्थानिक प्रशासन +लातूरला पुर्वी नगर परिषद होती, जिची स्थापना १९५२ला झाली. लातूर महानगर पालिका ही स्थानिक नागरी संस्था आहे. ती ५ क्षेत्रात विभागली आहे. ११७.७८ चौरस किमी (४५.४८ चौरस मैल) इतके महानगर पालिका क्षेत्र आहे. २०११ मध्ये राज्य शासनाद्वारे ही महानगर पालिका स्थापली गेली. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने ३०/१०/२००६ च्या पत्रात अविकसित लातूर क्षेत्राला अधिसुचित करण्याची व सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणुन नियुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली. १६,६९६ हेक्टर नगर क्षेत्रासहित २६,५४१ हेक्टर अविकसित क्षेत्रास अधिसुचित करण्याचा प्रस्ताव सिडकोने पाठवला आहे. अधिसुचित क्षेत्रात ४० गावांचा समावेश आहे. प्रकल्पात स्थापत्य विकास व प्रगती कार्यासाठी १००% भुमी हस्तगत न करण्याचे पण न्युनतम भुमी हस्तगत पद्धत स्विकारण्याचे नियोजन आहे. महानगर ७० निर्वाचन क्षेत्रात विभाजित आहे ज्यांना प्रभाग म्हणतात व प्रत्येक प्रभागातिल जनतेद्वारे निर्वाचित नगरसेवक प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात. महानगर पालिका पिण्याचे पाणी, स्वच्छता, मार्ग, पथदिवे, आरोग्य, प्राथमिक शिक्षण इत्यादी मुलभुत सुविधांसाठी उत्तरदायी आहे. नागरिकांवर लावलेल्या नगर करातुन महानगर पालिका महसुल मिळवते. प्रशासनाचे विविध विभागांतिल इतर अधिकाऱ्यांद्वारे सहाय्यित भारतीय प्रशासन सेवेतिल मुख्य कार्यकारी अधिकारी नेतृत्व करतो. +आ) राज्य व केन्द्र प्रशासन +लातूर लोकसभा क्षेत्रात व शहर आणि ग्रामिण या २ विधानसभा क्षेत्राअन्तर्गत येतो. +इ) प्रसिद्ध राजकारणी +केशवराव सोनवणे लातूर क्षेत्रातील पहिले मन्त्री होते, जे मुख्यमन्त्री यशवन्तराव चव्हाण मन्त्रीमण्डळात व नन्तर वसन्तराव नाईक मन्त्रीमण्डळात १९६२ ते १९६७ दरम्यान सहकार मन्त्री होते. लातूर दिलीपराव देशमुख यांचे जन्मस्थान आहे. विलासराव देशमुख यांचा जन्म बाभळगाव, लातूरला झाला होता. त्यांनी २ वेळेस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमन्त्री व केन्द्रिय मन्त्री म्हणुन सेवा केली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाशी सम्बन्धित घटनेची तपासणी करत असलेले केन्द्रिय तपास आयोगाचे न्यायाधिश ब्रिजगोपाल हरकृष्ण लोया यांची १ डिसेंबर २०१४ रोजी झालेली हत्या राष्ट्रीय राजकारणात वादाचा विषय आहे व ज्याचे प्रेतदहन गातेगावला झाले. विक्रान्त विक्रम गोजमगुण्डे २०१९ला महापौर झाले. +धार्मिक +मुख्य नगरापासुन २ किमी अन्तरावर स्थित आहे. हे सम्राट 'ताम्रध्वजा'द्वारे निर्मित व सोलापुरच्या सिद्धरामेश्वर स्वामीला समर्पित आहे, जे की लातूरचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी इथे १५ दिवसांची जत्रा असते. +हे शिव नगरमध्ये स्थित आहे. १९८९ मध्ये निर्मित हे नवीन मन्दिर त्याच्या सौन्दर्यासाठी प्रसिद्ध आहे, कारण तिथे देवालयाच्या दोन्ही बाजुस उद्यान आहे, तसेच समोर काही कृत्रिम फवारे आहेत. उद्यानात ८ ते ९ फुट उंचीची शिव मुर्ती स्थित आहे. +गोलाई तालुक्याच्या केन्द्रात आहे. नगर रचनाकार फैजुद्दीनने गोलाई चौकाची रचना केली. १९१७ला निर्मित मोठी २ मजली रचना ही गोलाईची मुख्य वास्तु आहे. वर्तुळाकार रचनेच्या केन्द्रात अम्बा देवीचे मन्दिर आहे. या गोलाईस जोडणारे १९ मार्ग आहेत व या मार्गांच्या बाजुस सर्व प्रकारच्या पारम्पारिक स्थानिक दागिने, पादत्राणे ‌व मिरची ते गुळापर्यन्त अन्नपदार्थांची मण्डई आहे. अशाप्रकारे, गोलाई तालुक्याचे मुख्य वाणिज्य व व्यापार केन्द्र बनले आहे. +हे परिवार गृह संस्था, औसा मार्ग, लातूर इथे स्थित आहे. देवालयाची रचना इतरांपेक्षा बरीच वेगळी आहे. उत्तम उद्यानाने मन्दिर आच्छादित आहे. मुर्ती २८ फुट उंच व सेंदुरी रंगाची आहे. + + + + +लातूर मधील ऐतिहासिक स्थळ आणि एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ असलेली गंजगोलाई महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. येथे प्रामुख्याने हिंदू आणि मुस्लिम धर्मियांची संस्कृती अस्तित्वात आहे. येथे राष्ट्र कुटांची संस्कृती त्या काळात प्रसिद्ध होती. या शहराला प्राचीन संस्कृतीचा इतिहास लाभला आहे. +सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर, लातूर हे लातूर पासून २ किमी अंतरावर आहे, सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर हे लातूरचे ग्रामदैवत आहे, हे मंदिर पुराणकाळात राजा ताम्रध्वज यांनी बांधले आहे असे सांगितले जाते. +दयानंद कला महाविद्यालय हे लातूरमधील कलाशाखेचे स्वतंत्र महाविद्यालय आहे. या महाविद्यालयास नॅकच्यावतीने २०१४ अ दर्जा मिळालेला आहे.[२] + +अ) 'लातूर आकृतीबन्ध +' +लातूर आकृतिबन्ध हे विशेष प्रशिक्षण व सातत्यपूर्ण शिकवणीचे मिश्रण आहे. विद्यार्थी परिक्षेच्या तयारीसाठी प्रश्नपत्रिका श्रृंखला सोडवतात व शिकवणी सत्रास उपस्थित राहतात. लातूर आकृतिबन्ध ही परिक्षेत अपेक्षित प्रश्नांची उत्तरे पुरवण्यात विद्यार्थ्यांना सहायता करण्यासाठी बनवलेली सातत्यपूर्ण अभ्यासाची यान्त्रिक पद्धत आहे. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापिठ शिक्षणासाठी ती प्रमाण बनली. प्रमाणित सामाईक प्रवेश परिक्षेतील महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या यशामुळे राज्याच्या इतर भागांत हे शैक्षणिक तन्त्र स्विकारले जात आहे. भारताच्या अनेक शिक्षण तज्ञांनी या पद्धतीवर टिका केली आहे, जे यास तात्पुरता नफा मिळवण्याचे साधन मानतात, जे त्यांना प्रगत शिकण्यासाठी तयार करत नाही. +लातूर माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापिठ शिक्षणासाठी केन्द्र म्हणुन विकसित झाले आहे. सातत्यपूर्ण प्रशिक्षणाचा समावेश असलेल्या लातूर आकृतिबन्धासाठी महाराष्ट्रात विख्यात आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभियान्त्रिकी व वैद्यकिय प्रवेश परिक्षेत चांगले प्रदर्शन आहे. +आ) मुलभुत, प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण +इथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाद्वारे संचालित संलग्न १२१ प्राथमिक शाळा व ४६ खासगी शाळा आहेत. या शाळांमध्ये शिकवण्याचे प्राथमिक माध्यम बहुतांशी मराठी आहे. तरी अनेक शाळांमध्ये इंग्रजी व अर्ध इंग्रजी माध्यमसुद्धा दिसतात. लातूर त्याच्या आकृतिबन्धासाठी प्रसिद्ध आहे, ज्याने म.रा.मा.उ.मा.शि.म.च्या परिक्षेत अनेक वर्षांपासुन गुणवन्त दिले आहेत. जिल्हा परिषद व महानगर पालिकेद्वारे सार्वजनिक विद्यालय चालवले जातात व ते म.रा.मा.उ.मा.शि.म. शी संलग्न आहेत.व्यक्ती व शिक्षण संस्थेद्वारे खासगी शाळा संचालित होतात. ते राज्य मण्डळ किंवा राष्ट्रीय शिक्षण मण्डळ जसे की के.मा.शि.म. किंवा भारतीय माध्यमिक शिक्षण परिषदेशी संलग्न असतात. महात्मा बस्वेश्वेर द्वारे संचालीत देशिकेन्द्र विद्यालय प्रथम क्रमांकावर आहे इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल (CBSE) ही सर्वात जुन्या शाळांपैकी एक आहे. +इ) विद्यापिठ शिक्षण +मागील काही वर्षांपासुन, लातूर उच्च शिक्षणाचे केन्द्र म्हणुन उदयास आले आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था इथे आहेत. बहुतांश प्रस्थापित व्या‌वसायिक पदवी महाविद्यालय लातूर नगरात स्थित आहेत, अलिकडे उपनगरीय क्षेत्रातही बरेच उभारले आहेत. उज्वल निकालाने मानांकित असल्याने, राज्याच्या विविध भागांतुन अनेक विद्यार्थ्यांना लातूर आकर्षित करते. महाविद्यालयांमुळे मराठवाड्यात शिक्षण केन्द्र म्हणुन प्रख्यात आहे. बरेच विद्यार्थी शेजारील जिल्ह्यांतील आहेत. बहुतांश महाविद्यालय स्वा.रा.ति.म. विद्यापिठ नान्देडशी संलग्न आहेत. १९८३ला स्थापलेले बिडवे महाविद्यालय मराठवाड्यातील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी एक आहे. १९८८ला समाजसेवक विश्वनाथ कराड यांनी 'महाराष्ट्र वैद्यकिय विज्ञान व संशोधन संस्था लातूर'ची स्थापना केली. २००८ मध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली. +ई) व्यावसायिक शिक्षण +लातूर हे भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम भारत क्षेत्रिय परिषदेचे माहिती तन्त्रज्ञान प्रशिक्षण प्रयोगशाळा, अभ्यासिका व ग्रन्थालयासहित परिक्षा केन्द्र आहे. +तालुक्यातिल शिक्षण संस्था +१) स्वा.रा.ति.म. विद्यापिठ उपकेन्द्र, पेेठ, लातूर +२) राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर +३) दयानंद महाविद्यालय, लातूर +४) महात्मा बस्वेश्वर महाविद्यालय, लातूर +५) कै.व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभलगांव,लातूर +६) त्रिपुर महाविद्यालय, लातूर +७) काॅक्सिट महाविद्यालय, लातूर +८) सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, लातूर +९) राजमाता जिजामाता महाविद्यालय, लातूर +१०) जयक्रांती महाविद्यालय,लातूर +11) कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालय लातूर +वैद्यकिय +१) विलासराव देशमुख शासकिय महाविद्यालय, लातूर +२) मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालय, लातूर +३) वसन्तराव काळे होमिओपॅथी महाविद्यालय, लातूर +४) यशवन्तराव चव्हाण महाविद्यालय, लातूर +५) शासकिय रुग्णसेवक महाविद्यालय, बाभळगाव, लातूर +अभियान्त्रिकी +१) एम.एस. बिडवे महाविद्यालय, वसवाडी, लातूर +कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, लातूर हे लातूर शहरातील एक महाविद्यालय असून येथे बायोटेक्नॉलॉजी आणि संगणक शास्त्रातील पदवी चा अभ्यासक्रम शिकवला जातो. हे महाविद्यालय अंबाजोगाई रोडला आहे. + +तन्त्रनिकेतन +१) पुरणमल लाहोटी शासकिय तन्त्रनिकेतन, लातूर +२) वि.दे.फा. तन्त्रनिकेतन, लातूर +३) सन्दिपानी तन्त्रनिकेतन, कोळपा, लातूर +४) विवेकानन्द तन्त्रनिकेतन, लातूर +५) मुक्तेश्वर तन्त्रनिकेतन, बाभळगाव, लातूर +शाळा +अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ +१) सरस्वती विद्यालय, लातूर +२) देशिकेन्द्र विद्यालय, लातूर +३) केशवराज विद्यालय, लातूर +४) शिवाजी विद्यालय, लातूर +५) यशवन्त विद्यालय, लातूर +६) राजस्थान विद्यालय, लातूर +७) बस्वनप्पा वाले विद्यालय, लातूर +८) श्रीमानयोगी विद्यालय, लातूर +९) लाल बहादुर शास्त्री विद्यालय, लातूर +१०) कृपासदन विद्यालय, लातूर +ब) केन्द्रिय माध्यमिक शिक्षण मण्डळ +१) सन्त तुकाराम, लातूर +२)श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल लातूर +३) पोदार, लातूर +पतसंस्था +लातूर शहरात अनेक राष्ट्रीय, खाजगी तसेच सहकारी बँका आहेत. त्यातील काही प्रमुख बँका +हैद्राबादच्या निजाम काळात लातूर प्रमुख व्यापार केन्द्र बनले. ही कृषी आधारित अर्थव्यवस्था व औद्योगिक केन्द्रसुद्धा आहे. लातूर मराठवाड्याचे उदयोन्मुख केन्द्र बनले आहे. लातूर पूर्ण भारतात कडधान्य व विशेषतः तुर दाळीसाठी प्रसिद्ध आहे. लातूर हे उडद, मुग, हरबरा व तुरसाठी प्रमुख व्यापार केन्द्र आहे. इथे मांजरा व विकास हे साखर कारखाने आहेत. तसेच हे तेलबिया मुख्यतः सुर्यफुल व सोयाबिन, करडई, कुलुप, ब्रास, दुध चुर्ण व सुत व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. तालुका ऊस, तेलबिया, सोयाबिन, द्राक्ष व आम्बा यांचे प्रमुख उत्पादन केन्द्र आहे. स्थानिक आम्ब्यांसह आम्ब्याची प्रजात केशर आम्बा म्हणुन विकसित झालेली आहे. तेलबिया लातूर भागाचे प्रमुख उत्पादन आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केशवराव सोनवणेंनी डालडा कारखाना स्थापन केला जो सहकारी तत्त्वावर स्थापलेला आशियातील पहिला कारखाना आहे. +१९९० पर्यन्त लातूर तालुका औद्योगिक मागास राहिले. १९६० मध्ये मराठवाडा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला. मागास क्षेत्रास पुढे नेत, मराठवाडा क्षेत्राची औद्योगिक प्रगती सुरू झाली. सहकार मन्त्री केशवराव सोनवणेंच्या कार्यकाळात लातूरला पहिले औद्योगिक क्षेत्र मिळाले. तेव्हाच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामण्डळाने भुमी हस्तगत करण्याची व औद्योगिक क्षेत्र स्थापन करून वाढवण्याची सुरुवात केली. शेती प्रक्रिया, खाद्य तेल, जैव तन्त्रज्ञान, टिकाऊ वस्तु, प्लास्टिक व ॲल्युमिनिअम प्रक्रियेतील अनेक कम्पन्यांचे निर्माण प्रकल्प लातूरात आहेत, पण बहुतांश हे लहान व मध्यम प्रमाणाचे आहेत. +भारताच्या सर्वात मोठे सोयाबिनचे व्यापार केन्द्र लातूर आहे. या नगरास महाराष्ट्राचा साखर पट्टा म्हटलं जाते. तालुक्यात २ साखर कारखाने आहेत, जे त्यास भारताच्या सर्वाधिक साखर उत्पादक तालुक्यांपैकी एक बनवतात. इथे तेलबिया, विक्रेय वस्तु व फळ मण्डईसुद्धा आहे. +लातूर उच्च दर्जाच्या द्राक्षासाठी विख्यात आहे व अनेक खासगी शित साठवण सुविधेची सोय करतो. अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात अत्यन्त नवे २ वर्ग किमीमध्ये ( ३०० एकर ) पसरलेले लातूर अन्न उद्यान निर्माणाधिन आहे. दक्षिण भारताकडील परिवहनासाठी लातूर हे प्रमुख केन्द्र आहे. +लातूर साखर पट्टा +लातूर भाग भारताचा साखर पट्टा म्हणुन प्रसिद्ध आहे. तालुक्यात २ साखर कारखाने आहेत. लातूरचे बहुतांश कारखाने सहकारी तत्त्वावर कार्य करतात. सहकारी राजकीय नेते केशवराव सोनवणेंमुळे लातूरला "भारताचा साखर पट्टा" ही पदवी मिळाली, जे लातूर, उस्मानाबाद व महाराष्ट्रात इतर ठिकाणी अनेक सहकारी संस्था स्थापण्यात अग्रणी होते. +लातूरचे औद्योगिक क्षेत्र +१) लातूर औद्योगिक क्षेत्र अतिरिक्त भाग १ +२) लातूर अतिरिक्त भाग २ +३) लातूर सहकारी औद्योगिक क्षेत्र + +४) उदयगिरी सहकारी औद्योगिक क्षेत्र +लातूरातील विशेष औद्योगिक क्षेत्र व निर्यात क्षेत्र +१)लातूर अन्न उद्यान +२)लातूर माहिती तन्त्रज्ञान उद्यान +३)लातूर एकात्मिक कापड उद्यान +४)मुम्बई रेयॉन फॅशन लातूर +वाणिज्य व औद्योगिक संघटना +१)लातूर वाणिज्य संघटना +२)निर्माता संघटना लातूर +३)अभियन्ता व गृहशिल्पी संघटना लातूर +४)विकसक संघटना लातूर +५)संगणक व माध्यम संघटना लातूर +६)भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम भारत क्षेत्रिय परिषदेची शाखा +अ) मार्ग +महाराष्ट्र व इतर राज्यांच्या विविध प्रमुख नगरांशी लातूर जोडलेले आहे. मार्ग जोडणी उत्तम आहे व मुम्बई, पुणे, नागपूर, नांदेड, सातारा, कोल्हापुर, सांगली व औरंगाबादशी जोडणारे मार्ग चार मार्गिका महामार्गात परीवर्तित होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग ३६१ लातूरातुन जातो. +१)तुळजापुर-औसा-लातूर-अहमदपुर-नांदेड-यवतमाळ-वर्धा-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ +२) मण्ठा-देवगाव फाटा-शेलु-पाथरी-परळी वैद्यनाथ-अम्बाजोगाई-रेणापुर-लातूर ३६१ +३)बार्शी-येडशी-ढोकी-मुरुड-लातूर-रेणापुर-नळेगाव-दिघोळ-उदगिर-देगलुर-अदमपुर-खतगाव-सग्रोळी-निजामाबाद-मेतपल्ली-मंचेरल-चिन्नुर-सिरोंच-विजापुर-जगदलपुर-कोटपद-बोरगम +४)नांदेड-कंधार-जळकोट-उदगिर-बिदर-लातूर-निटुर-निलंगा-औराद-जहिराबाद +आ) अन्तर्नगरीय +मुख्यालयाचे वाहन मार्ग ९६% गावांना जोडतात. प्रथम रेल्वे व नन्तर विविध शासन विभागासह, हैद्राबाद राज्याद्वारे १९३२ला प्रवासी परिवहन सेवांच्या राष्ट्रीयीकरणाची योजना सुरू झाली, जी सार्वजनिक मार्ग परिवहन क्षेत्रातील अग्रणी होती. भारतीय राज्यांच्या पुनर्रचनेनन्तर व १ जुलै १९६१ला मराठवाडा राज्य परिवहनाचा व मुम्बई राज्य परिवहन महामण्डळाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामण्डळात विलय झाला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामण्डळ व इतर काही खासगी संचालक राज्याच्या सर्व भागात व गावांना वाहन सेवा पुरवतात. महाराष्ट्र व इतर राज्यांच्या सर्व प्रमुख नगरांना जोडणारे प्रस्थापित जाळे खासगी वाहनांकडे आहे. +इ) स्थानिक +"लातूर महानगरीय परिवहन" ही खासगी वाहन सेवा आहे, जी नगराच्या सर्व भागांना व दुरवरील औद्योगिक उपनगरांना जोडते. लातूर महानगरीय परि‌वहन स्थानिक वाहने दुर्गम भागांसह नगरात धावतात व नगराचे विविध भाग व उपनगरांना जोडतात. +ई) वायु +तालुक्याच्या वायव्येस १२ किमी अन्तरावर, चिंचोली राववाडीमध्ये,लातूरात विमानतळ आहे. विमान इन्धन, दिशादर्शनासह रात्रीचे अवतरण, वाहनतळ, विमानतळ अग्निशामक व संरक्षक सेवांचा विमानतळ सुविधेत समावेश होतो. उत्तम सुविधांनी युक्त इमारतीत अति महत्त्वाचे व्यक्ती कक्ष, प्रस्थान व आगमन कक्ष, निवासी कक्ष, प्रतिक्षा क्षेत्र व उपहारगृह आहे. सार्वजनिक कार्य विभागाद्वारे १९९१ला ‌विमानतळ निर्मित झाले व पुन्हा म.औ.वि.म.ला हस्तान्तरित झाले. ₹ १४ कोटी खर्चुन त्याची सुधारणा केली व रिलायंस विमानतळ विकसकाकडुन ९९ वर्ष कन्त्राटावर चालवले जात आहे. विमानतळाहुन सध्या नियोजित वायु सेवा नाही, पण महिन्यात १४ ते १६ विमान उड्डाणे दिसतात. +उ) रेल्वे +भारतीय भुभाग रेल्वेच्या दक्षिण पश्चिम भागावरील लातूरपासुन मिरजपर्यन्त वायव्येस लातूर मिरज रेल्वे ३९१ मैल (६२९ किमी) धावते व १९२९ ते १९३१ला बान्धलेले आहे. लातूरातील सर्व रेल्वे या रुन्द आहेत. या मध्य रेल्वेत येतात. जेव्हा बार्शी मार्गाचे अरुन्दपासुन रुन्दमध्ये रूपान्तर झाले, तेव्हा लातूर स्थानक पुन्हा बान्धले गेले. सप्टेम्बर २००७ मध्ये लातूर ते उस्मानाबाद व ऑक्टोबर २००८ मध्ये उस्मानाबाद ते कुर्डुवाडीत मार्गाचे रूपान्तर झाले. लातूर आता कुर्डुवाडी मार्गी रेल्वेने थेट जोडलेला आहे. उस्मानाबादात सुरू झालेल्या रेल्वेद्वारे हे हैद्राबादशी जोडलेले आहे. ऑक्टोबर २००८ मधिल कुर्डुवाडी मार्गावरील रेल्वेच्या आगमनाने, लातूर, लातूर मार्ग, परभणी व औरंगाबादचे पुर्वीचे वाहन स्थगित झाले. तालुक्यात ७५ किमी लाम्बीचा रेल्वे मार्ग आहे. लातूर कुर्डुवाडी मिरज हा अरुन्द मार्ग होता. २००२ मध्ये कुर्डुवाडी पण्ढरपुर भाग रुन्द झाला. सप्टेम्बर २००७ मध्ये लातूर उस्मानाबाद भागाचे रुन्दिकरण झाले. (उस्मानाबाद अरुन्द मार्गावर नव्हते व नवीन रुन्द मार्ग उस्मानाबादहुन जाण्यासाठी मार्ग बदलला. ऑक्टोबर २००८ मध्ये उस्मानाबाद कुर्डुवाडी भाग वापरायोग्य बनला.) पण्ढरपुर मिरज भागसुद्धा पुर्वी अरुन्द होता व प्राथमिकतेने रुन्दिकरण चालु आहे. हा महत्त्वाचा मार्ग आहे. रेल्वेच्या सहाय्याने ते कोकण बाजारपेठ गाठतील व येथील अर्थव्यवस्था सुधरेल. +मध्य रेल्वे विभागाच्या सोलापुर मण्डलाच्या लातूर मिरज मार्गावर लातूर स्थानक (संकेताक्षर: एल यु आर) स्थित आहे. लातूर मार्गावरील विकाराबाद-लातूर मार्ग-परळी मार्गावर सुरू झालेली मनमाड-काचेगुड रुन्द रेल्वे मार्ग ही लातूरच्या वाहतुकीची प्रमुख धमणी आहे. हा औरंगाबाद व हैद्राबाद दरम्यान मध्यस्थीचे कार्य करतो. लातूर हे बंगळुर, मुम्बई, पुणे, नागपूर, मनमाड, औरंगाबाद, नांदेड, परभणी, परळी वैद्यनाथ, उस्मानाबाद, मुदखेड, आदिलाबाद, बासर, निजामाबाद, नाशिक व काचेगुड या नगरांशी जोडलेले आहे. शहरात लातूर, हरंगुळ व औसा मार्ग ही ३ स्थानके आहेत. +चतुःसिमा +पुर्व- चाकुर +पश्चिम-हरंगुळ गाव +उत्तर- रेणापुर +दक्षिण- औसा +लातूर जिल्हा +लातूर तालुका diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11039.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ee1f1150a41ebc1f22063608697a53d364f861f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11039.txt @@ -0,0 +1,3 @@ +कॉलेज रोमान्स ही एक भारतीय, हिंदी वेब मालिका आहे, जी द व्हायरल फिव्हरने तयार केली आणि अरुणाभ कुमार यांनी विकसित केली आहे. यात केशव साधना, अपूर्व अरोरा, मनजोत सिंग, गगन अरोरा आणि श्रेया मेहता यांच्या मुख्य भूमिका आहेत. करण, नायरा आणि ट्रिप्पी या तीन जिवलग मित्रांचे प्रेम, विनोद आणि महाविद्यालयीन जीवनात एकत्र असतानाच्या आठवणींचा कथेवर आधारित ही मालिका आहे. [१] +सिमरप्रीत सिंग दिग्दर्शित कॉलेज रोमान्स सीझन १, कंपनीचा माध्यम स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म टीव्हीएफ प्ले वर आणि यूट्यूब वर ७ ऑगस्ट २०१८ रोजी एकाच वेळी प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. [२] पहिल्या सीझनच्या यशानंतर, निर्मात्यांनी अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित दुसऱ्या सीझनचे नूतनीकरण केले, जे २९ जानेवारी २०२१ रोजी सोनी लिव्हद्वारे प्रसारित झाले. +पारिजात जोशी दिग्दर्शित तिसरा सीझन १६ सप्टेंबर २०२२ रोजी सोनी लिव्हद्वारे प्रदर्शित झाला. मालिकेचा चौथा आणि शेवटचा सीझन १४ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित झाला. [३] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11049.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4964fc0bda872e90135de215a393a51ded05f8b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11049.txt @@ -0,0 +1 @@ +कॉलोनियल कझिन्स (Colonial Cousins) हे भारतामधील हरिहरन व लेस्ली लुईस ह्या गायकांचे एकत्रित नाव आहे. १९९२ साली हरिहरन व लेस्ली लुईसनी ह्या नावाची निर्मिती केली व पॉप गाणी बनवण्यास सुरुवात केली. १९९६ साली त्यांनी कॉलोनियल कझिन्स ह्याच नावाचा आल्बम प्रदर्शित केला ज्याने भारतामधील विक्रीचे मागील सर्व विक्रम तोडले. भारतीय पॉप संगीतामध्ये हा आल्बम एक मोठा स्तंभ मानला जातो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11070.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbafa72894e1eab5b9c571727b63931282d7695c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11070.txt @@ -0,0 +1,14 @@ +कॉलोराडोमधील अमेरिकेचे सेनेटर दुसऱ्या आणि तिसऱ्या गटांत निवडून जातात. सध्या मायकेल बेनेट आणि जॉन हिकेनलूपर हे अमेरिकेच्या सेनेटमध्ये कॉलोराडोचे प्रतिनिधित्व करतात. +हेन्री एम. टेलर हे सर्वाधिक काळ (१८७६-१८८२: १८८५-१९०९) या पदावर होते +हा लेख 5 महिन्यां पूर्वी सदस्य:Khirid Harshad (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा) +कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती. + + गट २ +दुसऱ्या गटातील सेनेटर दर सहा वर्षांनी निवडले जातात. यासाठीची पुढील निवडणूक २०२६मध्ये असेल. + गट २ +तिसऱ्या गटातील सेनेटर दर सहा वर्षांनी निवडले जातात. यासाठीची पुढील निवडणूक २०२८मध्ये असेल. +साचा:United States senators from Colorado +साचा:CO-FedRep +साचा:US Congress by State +साचा:Colorado +साचा:People from Colorado diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11073.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af8372d85cc9e3f4a81deb5084ff91e2bddf81ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11073.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॉलोराडोमधील फॉर्टीनर्स ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात असलेली १४,००० फूटांपेक्षा (४,२६७.२ मीटर) जास्त उंचीची शिखरे आहेत. फॉर्टीनर्स हे विशेषण आसपासच्या प्रदेशापेक्षा कमीतकमी ३०० फूट उंच असलेल्या आणि १४,००फूटांपेक्षा जास्त उंची असलेल्या अमेरिकेतील पर्वतशिखरांना दिले जाते. +याशिवाय खालील पाच शिखरांची उंची १४,०० फूट पेक्षा जास्त आहे पण त्यांची भौगोलिक दूरता ३०० फूट पेक्षा कमी आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11085.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d7093b2959cddffa91e790363cb86d672f55956 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11085.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॉसवर्थ उच्च कार्यप्रदर्शन अभियांत्रिकी कंपनी आहे जीचे १९५८ मध्ये लंडन येथे स्थापना झाली. ऑटोमोबाईल रेसिंग आणि ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी इंजिन आणि इलेक्ट्रॉनिक्स बनवायचे विशेष तंत्रज्ञान ह्या कंपनीकडे आहे. कॉसवर्थ ही कंपनी नॉर्तॅंप्टन, इंग्लंड येथे स्थापीत आहे, व Torrance, इनडियनॅपलिस आणि मुरेसविले, नॉर्थ कॅरोलिना +साठी येथे बाकी दोन शाखा आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1109.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad8be087cfbafebd5fa0f82ed2738e1fb2fe087c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1109.txt @@ -0,0 +1,4 @@ +ओनाइडा काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र युटिका येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३२,१५ इतकी होती.[२] +ओनाइडा काउंटीची रचना १७९८ मध्ये झाली. या काउंटीला येथील स्थानिक ओनाइडा जमातीचे नाव दिलेले आहे. +ओनाइडा काउंटी युटिका-रोम महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11095.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2d6facd2f4bf74f8a6f47945400b82fbd589b9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11095.txt @@ -0,0 +1,62 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +कोस्ता रिकाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. कोस्टा रिकाच्या उत्तरेला निकाराग्वा, आग्नेयेला पनामा, पूर्वेला कॅरिबियन समुद्र तर पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. सान होजे ही कोस्टा रिकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. + +अधिकृतपणे लष्कर बरखास्त करणारा कोस्टा रिका हा जगातील पहिला देश होता. मानवी विकास सूचक, स्वच्छ पर्यावरण, प्रदूषणबंदी इत्यादी बाबींमध्ये कोस्टा रिका लॅटिन अमेरिकेतील व जगातील सर्वोत्कृष्ट देशांपैकी एक आहे. तसेच कोस्टा रिका जगातील सर्वांत आनंदी देशांपैकी एक आहे. + +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1111.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f187e3f0861101eaadd556afceb31fda9cfb64c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1111.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओनाइस बासकम (२५ मे, १९९५:बर्म्युडा - हयात) हा  बर्म्युडाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11129.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..991d5fc7679e3752102260014924e45076e2ba55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11129.txt @@ -0,0 +1,4 @@ +कोंगु नाडू हा भारताच्या तामिळ नाडू राज्याचा पश्चिम भाग आहे. प्राचीन तामिळ नाडू मध्ये, या भागाच्या पूर्व सीमेवर तोंडई नाडू, आग्नेय दिशेस चोळ नाडू आणि दक्षिणेस पंड्या नडू होते. [२] कोइंबतूर येथील सगळ्यात मोठे शहर आहे. +मध्य संगम काळात या प्रदेशात चेर साम्राज्याचे राज्य होते. दुसऱ्या शतकात उल्लेख असलेल्या कोसार समुदायाच्या, तामिळ पुराणकथांमधील सिलापतीकरम आणि संगम साहित्यातील इतर कविता कोइंबतूर प्रदेशाशी संबंधित आहेत. हे प्रदेश प्राचीन रोमन व्यापार मार्गावर आहे, जो मुझिरिस ते अरिकमेदू पर्यंत पसरलेला आहे. दहाव्या शतकात मध्ययुगीन चोळांनी हे प्रदेश जिंकले होते आणि १५व्या शतकात हे प्रांत विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली आले. १७ व्या शतकात विजयनगर साम्राज्याचा नाश झाल्यानंतर, विजयनगर साम्राज्याचे सैन्य राज्यपाल मदुराई नायकांनी स्वतंत्र राज्य म्हणून त्यांचे राज्य स्थापन केले. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात, अनेक युद्धानंतर हा प्रदेश म्हैसूर नायक राजवटीखाली आला. आंग्ल-म्हैसूर युद्धात टीपू सुलतानचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोंगु नाडूला १७९९ मध्ये मद्रास प्रांताशी जोडले.१८७६-७८ च्या तीव्र दुष्काळात या क्षेत्रावर वाईट परिणाम झाले. येथे सुमारे २,००,००० दुष्काळी मृत्यू झाल्या. २० व्या शतकाच्या पहिल्या तीन दशकात जवळजवळ २०,००० कीटक-संबंधित मृत्यू आणि पाण्याची तीव्र कमतरता दिसून आली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत या भागाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. [३] +तामिळनाडूच्या पश्चिम जिल्ह्यातील प्रदेशांचा समावेश करून कोंगु नाडूचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची मागणी होत आहे.[४][५] असे अनेक दावे झाले आहेत की राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात मोठे योगदान असूनही कोंगु नाडु प्रदेशाला बऱ्याचदा सलग सरकारांकडून दुर्लक्ष केले जाते. १० जिल्ह्यांचा समावेश असलेला संपूर्ण प्रदेशच्या महसूलात ४० टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे. काही राजकीय पक्षांचा असा आरोप आहे की केंद्र व राज्य सरकारने देशाच्या या भागाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे, आणि कोइंबतूर सारखे तमिळ नाडूमधील दुसरे मोठे शहर येथे असून आणि येथे खाजगी उद्युक्तपणाचे वातावरण असूनही सार्वजनिक क्षेत्रातील एक कंपनी देखील नाही, यावरून हे चांगले दिसून येते. कोंगुनाडू मक्कल कच्ची, कोंगुनाडू मक्कल देसिया कच्ची, कोंगुनाडू मुन्नेत्र कळगम, कोंगू वेल्लाला गौंडरगल पेरावई, तमिळनाडू कोंगू इलेग्नार पेरावई , कोंगू देसा मक्कल कच्ची, प्रदेशाच्या हक्कांसाठी लढा देण्याचा दावाकरणारे पक्ष प्रदेशात सक्रिय आहेत. [६][७][८][९][१०] + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11157.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78d98a049a4c8a601776bf9d8ab48570935b0d8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11157.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोंडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1116.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1133970b73ef47b6df33c65cdbe5aad4b2491a73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1116.txt @@ -0,0 +1,4 @@ +ओनोन्डागा काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सिरॅक्यूझ येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,७६,५१६ इतकी होती.[२] +ओनोन्डागा काउंटीची रचना १७९४ मध्ये झाली. या काउंटीला येथील स्थानिक ओनोन्डागा जमातीचे नाव दिलेले आहे. +ओनोन्डागा काउंटी सिरॅक्यूझ महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11175.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4bde453c8b7f979f3eb0ed4c476aca27274cf69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11175.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोंडवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11202.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01fc858793f7c2a8652390a9b9246d7c3362e654 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11202.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२७५४५ असलेले कोंडावळ हे गाव,जळगाव जिल्ह्यातील ५०५.७१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात १७१ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ७६४ आहे. या गावाच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ७२ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-२. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा नवलनगर येथे आहे. पदवी महाविद्यालय नवलनगर येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय नवलनगर येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा नवलनगर येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा वसंत नगर येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र धुळे येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा धुळे येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11228.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2c3584c3df10023b28ee1571fbe0c5446b38565 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11228.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोंढवळी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11237.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96623f780d6e761d57c4d1ccbb5e9e6dca57efee --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11237.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोंढापुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1125.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..057979a1acfb01221652bbaf432b9794cafff594 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1125.txt @@ -0,0 +1 @@ +ओन्ली टाइम विल टेल हे जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली कांदबरी आहे. क्लिफ्टन क्रॉनिकल्स या मालिकेतील ही पहिली कांदबरी आहे. याचे प्रकाशन आर्चर यांनी मार्च २०११मध्ये बंगळूर येथे केले.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11292.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3bc53514b182fead47e7f5e79e6d742f70fecb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11292.txt @@ -0,0 +1 @@ +कोइंबतूर जंक्शन हे तमिळनाडूच्या कोइंबतूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे तमिळनाडूच्या पश्चिम भागातील एक मोठे स्थानक असून ते चेन्नई सेंट्रलच्या खालोखाल दक्षिण रेल्वे क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे स्थानक आहे. केरळ राज्यामधून उत्तरेकडे धावणाऱ्या अनेक गाड्या कोइंबतूरमार्गेच जातात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11322.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b0ea31d3daeed8a26024b6b2572e3f5271caa1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11322.txt @@ -0,0 +1 @@ +कोयना मित्रा (बंगाली: কোয়েনা মিত্র; ७ जानेवारी १९८४) ही भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11343.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba427c0741dbdf3bcb941fa16eaa384f92975fb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11343.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोकणगाव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11345.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02f226ba4610e28fd1b5d8ccb8df1911ef17d961 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11345.txt @@ -0,0 +1 @@ +कोकणचा मानबिंदू (पुस्तक) हे मराठीतील एक पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11346.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dc5ccc73794274e8a96f2597012c840dae3260d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11346.txt @@ -0,0 +1 @@ +कोकणचा मानबिंदू – सिंधुदुर्ग (पुस्तक) हे मराठीतील एक पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11348.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d28cb7bf00809f3a496c2c3b6c1c89109ae4589d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11348.txt @@ -0,0 +1,72 @@ +चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण (चित्पावन ब्राह्मण किंवा कोकणस्थ ब्राह्मण अर्थात, "कोकणातील रहिवासी ब्राह्मण") हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी प्रदेश कोकणमधील एक हिंदू ब्राह्मण समाज आहे. +एन्थोवेन या ब्रिटिश समाजशास्त्रज्ञाने 'मुंबई इलाख्यातील जाती' या ग्रंथात १३६ ब्राह्मण पोटजातींची नोंद केली आहे. तर "ज्ञानकोशा'त डॉ. केतकरांनी भारतात ब्राह्मणांच्या ८०० पोटजाती असल्याची नोंद केली आहे. त्यापैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण ही एक पोटजात आहे.[ संदर्भ हवा ] +बऱ्याचदा चित्पावन/चित्तपावन या शब्दाचा अर्थ चितेतून पावन झाले आहेत ते असा घेतला जातो. कारण, चित्पावनांना भगवान परशुरामांनी कोकणात आश्रय दिला असे मानले जाते. समुद्रात १४ प्रेते तरंगत होती, परशुरामांनी त्यांना जिवंत केले आणि दीक्षा दिली. तेच चित्पावन ब्राह्मण असे समजले जाते. मात्र इतिहासाचार्य राजवाडे यांनी चित्पावनांचे मूळपुरुष हे अग्नी चयन करत व अग्नि (चित्य) चयनाने जे पावन झाले ते चित्पावन असे वर्णन केले आहे.[१] +परशुरामाने १४ व्यक्तींना कोकणात आणून वसविले व त्यांना ब्राह्मण करून घेतले, या दंतकथेची संगती लावली जाते. चित्पावन हे नाव का पडले, याचे ऐतिहासिक दाखले दिले आहेत. ३०८८ वर्षांपूर्वी चित्पावन वसतीसाठी कोकणात आले, असे वि. का. राजवाडे यांचे म्हणणे आहे. क्षितिपावन या शब्दापासून चित्पावन हा शब्द आला आहे असे गो.कृ.मोडक यांनी नोंदविलेले आहे. क्षिती म्हणजे जमीन. ती खणून साफ करणारे असा त्याचा अर्थ आहे. कोकणातील जमीन पूर्वी खाजणी होती.चित्पावन लोकांची वस्ती पूर्वी मुख्यत: खाडीच्या काठी होती. त्या लोकांनी तिथे बांध घालून,पाणी काढून,तिथल्या जमिनी शेतीयोग्य केल्या. त्यांना मळेजमिनी म्हणतात.समुद्र मागे हटवून त्या मिळवलेल्या आहेत हे परशुराम कथेचे तात्पर्य म्हणून सांगता येईल.[२] +अरुण क. घोष यांच्या मतानुसार चित्पावन पोटजात सातवाहनाच्या काळात निर्माण झाली.[३] +अद्यापि संशोधनाने सिद्ध/शास्त्रीय आधार नसलेल्या काही मतांनुसार चित्पावन ब्राह्मणांच्या प्रथा चाली-रीती पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारी भूमिहार ब्राह्मण पंजाबचे मोहियाल ब्राह्मण, केरळातील नंबुद्री ब्राह्मण, आंध्र प्रदेशातील हव्यक, गुजरातेतील अान्विक, उत्तराखंडाचे कुमाऊं ब्राह्मण आदींशी मिळत्याजुळत्या आहेत आणि या सर्व समुदायांत परशुरामास विशेष सन्मान आहे.[ संदर्भ हवा ] +चित्पावन कुटुंबांचे सर्वसाधारणत: गोरा वर्ण, सडपातळ बांधा, निळे/हिरवे/घारे डोळे, तरतरीत नासिका असे शरीरवर्णन असते. काही चित्पावन कुटुंबांत क्वचित काळा तसेच सावळा वर्णही आढळून येतो.[ संदर्भ हवा ] +(साहू आणि इतर २००६) यांच्या मते चित्पावनांच्या वडिलांच्या बाजूस बऱ्याचदा आढळणारा (Y-DNA), R1a (Y-DNA) हा हेप्लोग्रुप उत्तरी भारतीयांतसुद्धा सामान्यत: आढळतो. याचा अर्थ त्यांच्या प्राचीन पूर्वजांचे एक-समान असणे हे अजूनतरी न उलगडलेले कोडे आहे.[ संदर्भ हवा ] +मिडल ईस्टर्न ओरिजिनचा समजला जाणारा J2 (Y-DNA) बऱ्याच उच्चजातीय भारतीयांत आढळतो. (साहू आणि इतर २००६). यांच्या मतानुसार R2 (Y-DNA), L (Y-DNA), आणि H1 (Y-DNA) हेप्लोग्रुपांचे अस्तित्व प्राबल्याने मूळचे भारतीय समजल्या जाणाऱ्या आणि पश्चिम व दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांत आढळते. +उत्तरांचल राज्याच्या गढवाल प्रभागातील सुमारे १६४९९ फुटावरील रूपकुंड नावाच्या तलावात वादळात सापडलेले अनेक जुने (सुमारे नवव्या शतकातील) मानवी सांगाडे एकत्र सापडले होते त्या सांगाड्यांच्या the Centre for Cellular and Molecular Biology (CCMB), Hyderabad, येथे केल्या गेलेल्या DNA संशोधनानुसार त्यातील तीन नमुन्यांचे DNA चित्पावन ब्राह्मणांशी साधर्म्य असणारे आढळून आले.[४][५]. +चित्पावनांची १४ गोत्रे आहेत. गोत्रांची नावे ही त्या गोत्रांचा मूळपुरुष असलेल्या ऋषींची नावे आहेत. प्रत्येक गोत्रात अनेक उपनामांचा समावेश आहे. काही उपनामे ही एकापेक्षा जास्त गोत्रांत आढळतात.[६] +चित्पावनांत १४ गोत्रे आहेत, व मूळ कुळे (आडनावे) ६० समजली जातात. स्थलांतर आणि व्यवसायादी कारणांमुळे मूळ आडनावांत अठराव्या शतकानंतर बदल होत जाऊन टिळक पंचांगाधारे सुमारे ३५० आडनावे दिसून येतात.[१] +१. अत्री : आठवले, चितळे, फडके. (एकूण तीन) +२. कपि : खांबेटे, जाईल, माईल, लिमये, साने, मराठे (एकूण सहा) +३. कश्यप : गानू, गोखले, जोग, लेले, भोपटराव , जोशी (हर्णे मुरुड) (एकूण सहा) +४. कौंडिण्य : पटवर्धन, फणसे (फणशे). (एकूण दोन) +५. कौशिक : बरवे (बर्वे), आपटे, गद्रे, खरे, भावे(भाव्ये), वाड +६. गार्ग्य : कर्वे, गाडगीळ, दाबके, माटे, लोंढे (एकूण पाच) +७. भारद्वाज : आचवल, गांधार, घांघुरडे, टेणे, दर्वे, रानडे (रानड्ये), हापसे . (एकूण सात) +८. जमदग्नि : कुंटे,मुळे, मुळीक,मुळेकर, पेंडसे.(एकूण पाच) +९. नित्युंदन : भाडभोके, वैशंपायन, भिडे . (एकूण तीन) +१०. बाभ्रव्य : बाळ, बेहेरे. (एकूण दोन) +११. वत्स : मालशे. गोरे (वत्स पंचप्रवर) (एकूण दोन) +१२. वसिष्ठ : ओक, गोगटे, गोवंड्ये, धारू, पोंगशे, बागल. बापट, बोडस, दाते (दात्ये), भाभे, विंझे, साठे (साठये, साठ्ये). (एकूण बारा) +१३. विष्णूवर्धन : किडमिडे, नेने, परांजपे (परांजप्ये), मेहेंदळे. (एकूण चार) +१४. शांडिल्य : सोमण ,गणपुले, गांगल, डोंगरे, जोशी, दामले, परचुरे, पाटणकर, भाटे, ताम्हनकर. (एकूण आठ)< +चित्पावनांची आडनावे यज्ञविषयक कार्यावरून बनली असा सारवर्तरीक सिद्धांत आहे । 'खांडल विप्र महासभा का इतिहास' या ग्रंथातील सूचीत प्रथम संस्कृत अधिकारनामे व नंतर त्यांचे राजस्थानी व मराठी अपभ्रंश दिले आहेत. +सन १९५० च्या पूर्वी असलेल्या पिढ्यांत पुरुषांचा पोषाख मुख्यत्वे उपरणे व धोतर आणि स्त्रियांचा नऊवारी लुगडे असा असे. १९७० नंतरच्या दशकांत त्यांची जागा पुरुषांचा पायजमा किंवा पॅन्ट आणि स्त्रियांची सहावारी साडी यांनी घेतली. +चित्पावन समाज महाराष्ट्रातील सामाजिक पुनरुत्थानाच्या विविध चळवळीचे लक्ष्य ठरत आला. सुरुवातीस सौम्य विरोध झाला तरी हा समाज नव्या आधुनिक विचारसरणीला धरून सामाजिक सुधारणा सकारात्मकतेने अमलात आणत गेला. याचा मुख्य परिणाम असा झाला की आज कोकणस्थ स्त्रियाही पुरुषांच्या बरोबरीने जीवनातील सर्व क्षेत्रांत कार्यरत दिसतात.[ संदर्भ हवा ] +कुलाबा गॅझेटियरनुसार पेशव्यांच्या काळात अनेक कोकणस्थ कुलाबा जिल्ह्यात स्थायिक झाले. यांच्या स्त्रिया या दिसायला सुंदर असल्याचे जाणवते. हे मध्यम बांध्याचे असतात. हया व्यक्ती मराठी भाषिक आहेत. यांपैकी काही व्यापारी आहेत तर काही सरकारी कर्मचारी, भिक्षुकी करणारे, तर काही धनिक आहेत. यांची घरे माती आणि दगडाची असून घराभोवती बाग दिसते. त्यांचे दैनंदिन अन्न भात, पोळी, भाजी, लोणी, कडधान्ये, दही असे प्रामुख्याने आहे. ते दिवसातून दोनदा भोजन करतात.[७] +गुहागर येथील श्री व्याडेश्वर हा कुुलस्वामी तर अंबेजोगाई येथील योगेश्वरी भवानी, महालक्ष्मी, वज्राई या कोकणस्थांच्या कुलदेवता आहेत. काळभैरव, हरिहरेश्वर, व्याघ्रेश्वर, वेळणेश्वर, लक्ष्मीनृृसिंह, +केशवराज, परशुराम, लक्ष्मीकेशव, कोळेश्वर इ. देवताही चित्पावनांच्या कुलदेव व कुलदेवता आहेत.[८] +चैत्र पाडवा,नागपंचमी ,नारळी पौर्णिमा,दसरा,दिवाळी,आषाढी कार्तिकी एकादशी ,मकरसंक्रांत,होळी, रंगपंचमी हे कोकणस्थांचे सर्वसामान्य सण होत.रंगपंचमीचे महत्त्व पेशवाईपासून वाढले आहे,होळीचा सन केवळ एक धार्मिक कार्यक्रम म्हणून केला जाई.[९] +आश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रातील अष्टमीला कोकणस्थ ब्राह्मणांत घागरी फुंकल्या जातात. सकाळी सोवळ्यात सुवासिनी महालक्ष्मीची पूजा करतात. नवविवाहित स्रिया पाच वर्षपर्यंत खडे आणि दोरक यांची पूजा करतात. तो दोरक नंतर मनगटाला बांधतात. तिन्हीसांजेला महालक्ष्मीचा तांदळाच्या उकडीचा मुखवटा तयार करून देवी उभी करतात. नंतर तिची पूजा करण्यात येते. त्यावेळी देवीची ओटी भरून हा दोरक देवीला अर्पण करतात. धूपाच्या धुराने भरलेल्या घागरी फुंकण्याला संध्याकाळी सुरुवात होते. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा अष्टमीचा खेळ चालतो.[ संदर्भ हवा ] +संक्रांतीचे वाण पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात. त्याला सुगडे असेही म्हणतात. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात. ही वाणे सवाष्णीला दिली जातात. एक देवाजवळ व एक तुळशीजवळ ठेवले जाते. व मग तीन सवाष्णींना आपल्या घरी बोलावून वाण दिले जाते. काही बायका छोटी बोळकी देतात. काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात. त्याला 'सुगडे' म्हणतात. बहुतेक कोकणस्थ ब्राह्मणांकडे सुगडे देण्याची प्रथा आहे.[ संदर्भ हवा ] +लग्नानंतरची पहिली पाच वर्षे महिला 'पाटावरची वाणे' देतात. म्हणजे संक्रांतीच्या दिवशी सुगडी, तिळगूळ व हळदकुंकू घेतात आणि तीन किंवा पाच सवाष्णींच्या घरी जाऊन त्यांच्या घरांतील देवासमोर पाट मांडून त्यावर या वस्तु ठेवतात. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बायका आपापल्या घरी हळदीकुंकवाचे कार्यक्रम करतात. त्यावेळी आलेल्या स्त्रियांना वस्तु दिल्या जातात. या वस्तु 'लुटल्या' गेल्या असे म्हणायची पद्धत आहे.. पूर्वी काही ठिकाणी 'सोरट' करत असत. 'सोरट'मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तु मांडून ठेवतात व समोरच्या वाडग्यातील चिठ्ठयांमधून एक चिठ्ठी निवडून त्यात असलेली वस्तु त्या सवाष्णीला कुंकू लावून देतात.[ संदर्भ हवा ] +गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात. तर काही ठिकाणी हात असलेल्या तर काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात.[ संदर्भ हवा ] +कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी अथवा विहिरीपाशी जाते. पाच किंवा सात खडे ताम्हणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने किंवा कुमारिकेने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने (न बोलता) चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी, ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर कोमट पाणी घालून, हळदकुंकू लावून, मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदुळ पसरून खडे ठेवतात. उभ्या गौरींसाठी खास पातळे व दागिने असतात. गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवाष्णी गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील व मागील दारांपासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी 'गौरी कशाच्या पाऊली आली ग सोन्यामोत्याच्या पाऊली आली' असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पद्धत आहे. उंबरठ्यावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठ्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.[ संदर्भ हवा ] +गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात. खोबऱ्याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे ठेवतात. काही बायका गौरींपुढे लाडू, करंज्या, चकल्या इ. ताजे पदार्थ करून ठेवतात. गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळदकुंकू, गंध, फूल, अक्षता, दूर्वा, आघाडा, गेजवस्त्र यांनी गौरींची पूजा करतात. त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळदकुंकू, साखर देतात. दुसऱ्या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात. दुसऱ्या दिवशी मुख्यतः घावन-घाटले किंवा पुरणपोळी करतात. तळण, खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात. +तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात. +तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी 'उतरवतात' म्हणजे त्यांचे विसर्जन करतात.[ संदर्भ हवा ] +अनंत चतुर्दशी हे व्रत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली तरच, मागून घेतात. ओळीने चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे. सर्व व्रतांमध्ये अनंताचे व्रत कडक आहे. या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने ताम्रकलश चौरंगावर मांडून त्यास दोन छोटे रूमाल गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेज तयार करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. समंत्रक चौदा गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याचीपण पूजा करतात. पूजा झाल्यावर तो दोरा उजव्या हातात बांधतात. त्यानंतर अनंताची कथा भक्तिभावाने ऐकतात. रात्री मंत्रजागर, गाणी इ. कार्यक्रम करतात. अशा प्रकारे चौदा वर्षे अनंताचे व्रत करतात. त्याने फल प्राप्त होते असा समज आहे. कित्येक ठिकाणी पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते.[ संदर्भ हवा ] +बोडण हे धार्मिक कार्य चित्पावन समाजात केले जाते. लग्न, मुंज यांसारखे मंगलकार्य पूर्ण झाल्यानंतर हे व्रत केले जाते. बोडण हा एक हिंदू चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणातील कुलधर्म, कुलाचार आहे. आपल्या कुळातील चालीप्रमाणे म्हणजेच परंपरेप्रमाणे वार्षिक, त्रैवार्षिक अगर शुभकार्य झाल्यावर बोडण भरतात. बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी किंवा रविवारी भरतात. चातुर्मास, पौष किंवा चैत्र महिना सोडून हा देवीचा धार्मिक कार्यक्रम एरवी कधीही करता येतो.[ संदर्भ हवा ] +तीन किंवा पाच सुवासिनी व एक कुमारिका यांना तेल शिकेकाई देऊन, सुस्नात होऊन सोवळ्याने म्हणजेच रेशमी वस्त्र नेसून सर्व सौभाग्य अलंकार लेऊन येण्यास सांगितले जाते. सर्वांचे पाट गोलाकार मांडून मधोमध एक पाट अगर चौरंग ठेवून ठरावीक पद्धतीचीच रांगोळी काढायची असते. बोडण भरण्यास पितळी परातच लागते. ती चौरंगावर ठेवतात. आल्याबरोबर सुवासिनींची व कुमारिकेची तुळशीपुढे पूजा होते. प्रथम तुळशीची पूजा व नंतर आलेल्या महिलांची व कुमारिकेची गरम पाणी व दूध पायावर घालून ओटी भरतात. त्यानंतर लगेच त्या बोडण भरण्यास बसतात.[ संदर्भ हवा ] +आपल्या देवघरातील अन्नपूर्णा काढून ती बोडणाच्या परातीत ठेवतात तिची पूजा करण्याआधी, प्रथम सुपारीचा गणपती करून त्याची पंचामृताने पूजा करतात. कणीक साखर घातलेल्या दुधात भिजवून तिचे देवीकरिता छोटे छोटे दागिने करतात. त्या कणकेचेच सिंहासन व दुधासाठी हराडेरा करतात. आरतीसाठी कणकेचे पाच छोटे छोटे दिवेही करतात.[ संदर्भ हवा ] +देवीची पूजा घरच्या मुख्य स्त्रीने पंचामृत वापरून करायची असते. देवीभोवती पुरणपोळीवर सर्व पदार्थ वाढून पाच नैवेद्य मांडले जातात. यावेळी नैवेद्यासाठी पुरण घातलेच पाहिजे असा संकेत आहे. नैवेद्य दाखवून कणकेच्या दिव्यांनी दुर्गादेवीची आरती म्हणतात. नंतर ते पाच दिवे परातीत प्रत्येक नैवेद्याजवळ ठेवतात. घरातील दुसरी बाई चांदीच्या संध्येच्या पळीस साखळी गुंडाळून त्याने दुधाची धार सोडून ते दिवे शांत करते. या पूजेसाठी जसे पुरण हवे तसे एक ते दोन भांडी पंचामृतही (दूध, दही, तूप, मध, साखर)आवश्यक मानले जाते. दिवे शांत झाल्यावर देवीवर प्रत्येकी पाच पळ्या दूध व दही घालतात. नंतर घरातील मुख्य स्री सर्वांना बोडणाच्या परातीला हात लावण्यास सांगते. याला बोडण कळवणे म्हणतात. नंतर इतर लोक बोडण कळवण्यास सुरुवात करतात. आधी कुमारिका देवी, पैसा व सुपारी त्या बोडणातून काढते, व नंतर देवीच्या तोंडास पुरण किंवा साखर लावून देवी देवघरात ठेवते. बोडणातले पुरण सवाष्णीच्या हातास लावून त्यांचे हात ’थांबवते’. परातीतील बोडण चमचाभर काढून घेऊन सर्व माणसांना अंगारा म्हणून लावतात. ते बोडण नंतर डब्यात, पातेल्यात घालून गाईस खायला घालतात. ते इतर कोणत्याही जनावरास घालायचे नसते, तसेच टाकून द्यायचे नसते.[ संदर्भ हवा ] +कोकणातील रहिवासी असल्याने यांचे मुख्य अन्न तांदूळ, कुळीथ, नाचणी हे आहे. यापासून तयार केलेले अन्नपदार्थ आणि त्यामधे नारळाचा मुबलक वापर हे प्रांतीय उपलब्धतेचे द्योतक आहेत. +[१०] +चित्पावनांची स्वतःची चित्पावनी बोलीभाषा ही कोकणी भाषेची उपबोली होती.[११]. १९५० च्या दशकानंतर ह्या भाषेत बोलणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली असली तरी, आजही गोवा आणि कर्नाटकाच्या दक्षिण कानडा जिल्ह्यातील चित्पावन आपल्या कुटुंबांमध्ये ही बोली टिकवून आहेत. +देशावरील बहुतेक चित्पावन ब्राह्मणांनी चित्पावनी आणि कोकणीचा उपयोग सोडून मराठी भाषेचा अवलंब सुरू केला. एके काळी चित्पावन ब्राह्मणांचे संस्कृत भाषेवरसुद्धा प्रभुत्व असे. चित्पावनी भाषेतील मूळ सानुनासिक उच्चारांचा प्रभाव चित्पावनांच्या मराठी बोलण्यावर आढळतो. अर्थात हा मुद्दा वगळल्यास चित्पावन बोलत असलेली मराठी ही जवळपास प्रमाण मराठी भाषेसारखीच असते. +विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मात्र चित्पावनांनी स्वतःच्या शालेय शिक्षणाकरिता प्राथमिक स्तरापासूनच्या इंग्रजी शिक्षणाचा वापर प्रामुख्याने चालू केला.[ संदर्भ हवा ] +पेशवाईपूर्व काळात कोकण विभागात चित्पावन समाज हा मुख्यत्वे स्थानिक समुदाय शेती व भिक्षुकीवर अवलंबून होता. त्यांत अगदी तुरळक प्रमाणात प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा समावेश असे. पेशवाईच्या काळात थोडा बदल होऊन सरदारकी तसेच सैन्यातील कामे वाढली, प्रशासनातील कारकुनी कामातही वाढ झाली व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या भिक्षुकांची स्थिती सुधारली. असे असले तरी, सुधारलेल्या स्थितीचा उपयोग करून अपवादात्मक उद्योग व्यवसाय करण्याचे जे प्रयत्‍न झाले ते तात्कालिक स्वरूपाचे ठरले. +आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेला हा चित्पावन समाज पेशवाईनंतर आलेल्या इंग्रजी प्रशासनात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून शासकीय क्षेत्रात रमला. इंग्रजांनीसुद्धा सुरुवातीला थोडा संशय बाळगला तरी लौकरच त्यांना प्रशासनात सामील करून घेतले. +चित्पावन समुदायाचे बरेच लोक अर्थक्षेत्रे, विपणन, शिक्षण, स्वयंउद्योग, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय तसेच मनोरंजनाच्या क्षेत्रांत आढळतात.[ संदर्भ हवा ] +कोकणात १८०० वर्षांपासून राहात असूनही या गटातील लोकांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. कोकणस्थांत वेदाध्ययन करून स्नानसंध्येत काल घालवणारे व चरितार्थाकारिता शेती करणारेच पुष्कळ होते.[१२] या संदर्भात वि. का. राजवाडे लिहितात, +चित्पावनांचे मूळपुरुष साधारण ३००० वर्षांपूर्वी कोकणात स्थायिक झाले असावेत. उत्तरेतून ६२ कुळे यज्ञाच्या निमित्ताने पैठण, कर्नाटक व अखेर कोकणात आली. बाळाजी विश्वनाथाच्या इतिहासापासून चित्पावनांच्या इतिहासाची ठळक नोंद मिळते. +पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्री मंडळात स्थान मिळवणारे विठ्ठलराव गाडगीळ. पांडुरंग सदाशिव साने हे ज्येष्ठ गांधीवादी. + + +बहुसंख्य नागरिकांप्रमाणे चित्पावन हेही हिंदुत्वाचे अभिमानी व राष्ट्रीय मनोवृत्तीचे असतात असे मानले जाते. या गटातील काही व्यक्ती पुरोगामी असल्याचेही दिसून येते. गांधीवादी, समाजवादी आणि साम्यवादी अशा विविध विचारसरणी अनुसरणाऱ्या गटांमधे या वर्णातील लोकही सहभागी आहेत,' चित्पावनांमध्ये हिंदुत्ववादी जास्त आहेत असा समज रूढ असल्याचे दिसते.[ संदर्भ हवा ] +अमरावतीजवळ तपोवन येथे प्रख्यात समाजसेवी डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी एक आश्रम काढला होता.[१३] महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळीला पुण्यातील चित्पावन भिडेशास्त्री यांनी सर्वतोपरी मदत केली. पुढे लोकमान्य टिळकांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला त्यांनी आंतरशाखीय विवाहाचे समर्थन केले. +स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केलेले अस्पृश्यता निवारण कार्य उल्लेखनीय होते. +सहभोजन (सर्व जातीय एक पंगत), रत्‍नागिरीत त्यांच्या प्रेरणेने उभे राहिलेले पतित पावन मंदिर सर्व जातीय हिंदूंसाठी खुले असे मंदिर होते. +शाळेत सर्व जातीय मुलांना सरमिसळ बसवण्यासाठी सावरकरांनी प्रयत्न केले आणि ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. +भूदान चळवळ करून शेत जमिनीच्या समान वाटपाचा आग्रह धरणारे विनोबा भावे हे एक श्रेष्ठ गांधीवादी नेते होते. +सेनापती बापट या नावाने प्रसिद्ध असणारे पांडुरंगराव महदेवराव बापट हे सामजिक चळवळीत अग्रेसर असणार मोठं नाव होत +अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात मोठं योगदान देणारे श्री. यशवंतराव केळकर हे ही कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण. +विवेकानंद शीला स्मारक, कन्याकुमारीच्या उभारणीचं अशक्यप्राय वाटणार काम उभ करणारे एकनाथराव रानडे हे ही कोकणस्थ चित्पावन! कसबा पेठ मतदार संघाचे माजी आमदार माजी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र शासन तसेच पुण्याचे विद्यमान खासदार गिरिश बापट,देवगड कणकवली मतदार संघाचे माजी आमदार अप्पासाहेब गोगटे तसेच त्यांचे पुतणे माजी आमदार अजितराव गोगटे. +भारतातील विविध राज्यात तसेच भारताबाहेरही या संस्था कार्यरत आहेत, +पेशवा, इरावती कर्वे, माधुरी दीक्षित, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, अजित भालचंद्र आगरकर, वासुदेव बळवंत फडके, विठ्ठल नरहर गाडगीळ माधव आपटे, प्रशांत दामले, गोपाळ गणेश आगरकर, विक्रम गोखले, मोहन गोखले, महादेव गोविंद रानडे, रमाबाई रानडे, आनंदीबाई गोपाळराव जोशी, चाफेकर बंधू, विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर, गोपाळ कृष्ण गोखले, सेनापती बापट, नाना फडणवीस, बापू गोखले, धोंडो केशव कर्वे, विमलबाई गायकवाड (पूर्वीचे रानडे), बी. जी. चितळे, कॅम्लिनचे दांडेकर, परांजपे स्कीमस् चे परांजपे, संस्कृती कोशकर्ते पं. महादेवशास्त्री जोशी, ज्ञानकोशकार केतकर, शरद पोंग्शे, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, चितळे, वामन हरी पेठे, पु.ना.गाडगीळ, चितळे उद्योग समूह, परांजपे बिल्डर, पेठे लोणचीवाले, कॅम्लिनचे दांडेकर, अल आदिल सुपर स्टोअर दुबईचे महादेव दातार +[१८८० च्या गॅझेटियर चा दुवा १] +चुका उधृत करा: "१८८० च्या गॅझेटियर चा दुवा" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11355.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c37667abdec8f3456d19ccf5740ad6493de71ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11355.txt @@ -0,0 +1 @@ +कोकणातील पर्यटन (पुस्तक) हे मराठीतील कोकणातील पर्यटन विषयक माहिती देणारे पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11366.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d2cec187a506d6918c125bd616a5f57bc0e0edc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11366.txt @@ -0,0 +1,8 @@ +कोकम किंवा रातांबा (गार्सिनिया इंडिका) हा मँगोस्टीन कुलातील वृक्ष आहे. [१] याला भिरंड असेही म्हणतात. या वृक्षाची फळे आहारात, औषधांमध्ये तसेच उद्योगांमध्ये वापरली जातात. कोकम भारतीय भाषांमध्ये खालील वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते - +हा एक सुमारे १८ मीटरपर्यंत उंच होणारा व झुकलेल्या फांद्यांचा वृक्ष असतो. याची पाने २.५ ते ३.५ इंच लांब व गडद हिरव्या रंगाची असतात. कोकमाची फुले लहान असतात. एकाच झाडावर नर आणि मादी फुले तयार होतात. उन्हाळ्यात या वृक्षाला फळधारणा होते. कच्ची फळे हिरव्या रंगाची असतात. एप्रिल-मे महिन्यात फळे पिकतात. ती पिकल्यावर गडद लाल रंगाची होतात. फळाच्या आत पांढरट, गुलाबी बिया आणि मऊ, गोड गर असतो.[२] +लाल तोंडाची माकड, वानरे, खारी, वाटवाघळे कोकमाच्या फळांवर ताव मारतात. फळे लिंबापेक्षा थोड्या मोठ्या आकाराची असतात. फळाची ताजी साल रसदार आणि आम्लधर्मी असते.[३] +कोकम वृक्ष भारतातील पश्चिम घाटातील स्थानिक वृक्ष आहे. हा वृक्ष भारतात महाराष्ट्रातील कोकण, गोवा, कर्नाटक येथे आढळतो.[३] भारतात याच्या ३५ जाती आढळतात, त्यापैकी १७ जाती प्रदेशनिष्ठ आहेत. रत्‍नागिरी जिल्ह्यातील कोकमाला जीआय मानांकन मिळाले आहे. [४] +आयुर्वेदानुसार - कोकम पित्तनाशक आहे. अर्श, शूल, उदरकृमी, अरुची, पित्त इ. रोगांत. त्याचा वापर करतात. कोकमाच्या बियांपासून तेलही निघते. ते व्रणरोपक व तळपायांच्या भेगांवर उपयोगी आहे. +कोकमापासून केले जाणारे पदार्थ - कोकमाची साल मिठाच्या पाण्यात बुडवून उन्हात वाळवली जाते. त्यानंतर त्याला आमसूल असे म्हणतात. आमसुलाचा वापर स्वयंपाकात आंबटपणासाठी केला जातो. आमटी, माशाचे कालवण इत्यादी पदार्थात ते वापरले जाते. +कोकमाच्या सालीत साखर भरून ठेवली जाते. त्यामुळे सुटणाऱ्या रसापासून कोकम सरबत तयार करतात. कोकमाच्या सालीमध्ये मीठ भरून ठेवल्यास सुटलेल्या रसाला आगळ असे म्हणतात, त्याचा वापर सोलकढी करण्यासाठी केला जातो. कोकमच्या बियामध्ये 23-26% कोकम लोणी असते, जे खोलीच्या तापमानावर घनरूप राहते. हे चॉकलेट तयार करण्यासाठी वापरले जाते.[५] +कोकमावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनवणे हा कोकणातील एक मोठा उद्योग आहे.[६] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11374.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba6d6527eb3ac44a6ea3e9517ea667356c36252d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11374.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोकरे तर्फे गोवेळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11375.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..545fc5e0e2655f7a735eabb11c7edc794d8c8e48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11375.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोकरे तर्फे नाटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1138.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..289ffa088f7d7c2a0bb73bdd3df6e02b8f72ab29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1138.txt @@ -0,0 +1,3 @@ +ओपेनहाइमर हा ख्रिस्तोफर नोलन लिखित आणि दिग्दर्शित २०२३ चा चरित्रात्मक थरारपट आहे. काई बर्ड आणि मार्टिन जे. शेरविन यांच्या २००५ च्या अमेरिकन प्रोमिथियस नावाच्या चरित्रावर आधारित, हा चित्रपट जे. रॉबर्ट ओपेनहायमर या अमेरिकन सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञाच्या जीवनावर आहे, ज्यांनी मॅनहॅटन प्रकल्पाचा एक भाग म्हणून प्रथम आण्विक शस्त्रे विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शीर्षक भूमिकेत सिलियन मर्फी, ओपेनहाइमरची पत्नी कॅथरीन ओपेनहाइमरच्या भूमिकेत एमिली ब्लंट, मॅनहॅटन प्रकल्पाचे संचालक जनरल लेस्ली ग्रोव्ह्सच्या भूमिकेत मॅट डॅमन आणि युनायटेड स्टेट्स अॅटोमिक एनर कमिशनचे वरिष्ठ सदस्य लुईस स्ट्रॉसच्या भूमिकेत रॉबर्ट डाउनी ज्युनियर आहे. फ्लॉरेन्स पग, जोश हार्टनेट, केसी ऍफ्लेक, रामी मालेक आणि केनेथ ब्रानाघ यांचा इतर कलाकारांमध्ये समावेश आहे. +युनिव्हर्सल पिक्चर्सने नोलनच्या पटकथेसाठी बोली जिंकल्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली. जानेवारी २०२२ पर्यंत पूर्व-निर्मिती (प्री-प्रॉडक्शन) सुरू होती तर चित्रीकरण फेब्रुवारी ते मे दरम्यान होते. ओपेनहायमरचे चित्रीकरण आयमॅक्स ६५ च्या संयोजनात करण्यात आले होते. त्याच्या मागील कामांप्रमाणे, नोलनने व्यापक व्यावहारिक प्रभाव आणि किमान संगणक-व्युत्पन्न प्रतिमा वापरली. +११ जुलै २०२३ रोजी पॅरिसमधील ले ग्रँड रेक्स येथे ओपेनहायमरचा प्रीमियर झाला आणि युनिव्हर्सल पिक्चर्सद्वारे २१ जुलै २०२३ रोजी युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडममध्ये प्रदर्शित झाला. ग्रेटा गेर्विगच्या बार्बीसह एकाचवेळी प्रदर्शित झाल्यामुळे समाजमाध्यमावर "बार्बेनहाइमर" घटना घडली, ज्यामुळे प्रेक्षकांना दोन्ही चित्रपट दुहेरी वैशिष्ट्य म्हणून पाहण्यास प्रोत्साहन मिळाले. चित्रपटाने जगभरात आतापर्यंत $२४१ दशलक्ष पेक्षा जास्त कमाई केली आहे आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवली आहे; विशेषतः कलाकार, पटकथा आणि दृश्यांसाठी चित्रपटाचे कौतुक झाले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1140.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..289ffa088f7d7c2a0bb73bdd3df6e02b8f72ab29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1140.txt @@ -0,0 +1,3 @@ +ओपेनहाइमर हा ख्रिस्तोफर नोलन लिखित आणि दिग्दर्शित २०२३ चा चरित्रात्मक थरारपट आहे. काई बर्ड आणि मार्टिन जे. शेरविन यांच्या २००५ च्या अमेरिकन प्रोमिथियस नावाच्या चरित्रावर आधारित, हा चित्रपट जे. रॉबर्ट ओपेनहायमर या अमेरिकन सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञाच्या जीवनावर आहे, ज्यांनी मॅनहॅटन प्रकल्पाचा एक भाग म्हणून प्रथम आण्विक शस्त्रे विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शीर्षक भूमिकेत सिलियन मर्फी, ओपेनहाइमरची पत्नी कॅथरीन ओपेनहाइमरच्या भूमिकेत एमिली ब्लंट, मॅनहॅटन प्रकल्पाचे संचालक जनरल लेस्ली ग्रोव्ह्सच्या भूमिकेत मॅट डॅमन आणि युनायटेड स्टेट्स अॅटोमिक एनर कमिशनचे वरिष्ठ सदस्य लुईस स्ट्रॉसच्या भूमिकेत रॉबर्ट डाउनी ज्युनियर आहे. फ्लॉरेन्स पग, जोश हार्टनेट, केसी ऍफ्लेक, रामी मालेक आणि केनेथ ब्रानाघ यांचा इतर कलाकारांमध्ये समावेश आहे. +युनिव्हर्सल पिक्चर्सने नोलनच्या पटकथेसाठी बोली जिंकल्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये या प्रकल्पाची घोषणा केली. जानेवारी २०२२ पर्यंत पूर्व-निर्मिती (प्री-प्रॉडक्शन) सुरू होती तर चित्रीकरण फेब्रुवारी ते मे दरम्यान होते. ओपेनहायमरचे चित्रीकरण आयमॅक्स ६५ च्या संयोजनात करण्यात आले होते. त्याच्या मागील कामांप्रमाणे, नोलनने व्यापक व्यावहारिक प्रभाव आणि किमान संगणक-व्युत्पन्न प्रतिमा वापरली. +११ जुलै २०२३ रोजी पॅरिसमधील ले ग्रँड रेक्स येथे ओपेनहायमरचा प्रीमियर झाला आणि युनिव्हर्सल पिक्चर्सद्वारे २१ जुलै २०२३ रोजी युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडममध्ये प्रदर्शित झाला. ग्रेटा गेर्विगच्या बार्बीसह एकाचवेळी प्रदर्शित झाल्यामुळे समाजमाध्यमावर "बार्बेनहाइमर" घटना घडली, ज्यामुळे प्रेक्षकांना दोन्ही चित्रपट दुहेरी वैशिष्ट्य म्हणून पाहण्यास प्रोत्साहन मिळाले. चित्रपटाने जगभरात आतापर्यंत $२४१ दशलक्ष पेक्षा जास्त कमाई केली आहे आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवली आहे; विशेषतः कलाकार, पटकथा आणि दृश्यांसाठी चित्रपटाचे कौतुक झाले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11421.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8942c320b19e2d7773fd194ec60be9d4093a34ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11421.txt @@ -0,0 +1,6 @@ +कोगाजाजिमा (小臥蛇島?) जपानमधील कागोशिमा प्रांताचा भाग असलेल्या तोकारा बेटांमध्ये स्थित एक निर्जन ज्वालामुखी बेट आहे. +कोगाजाजिमा गजाजीमा पासून पूर्व-आग्नेय दिशेला ५.६ किलोमीटर (३.० nmi) अंतरावर आहे. हा समुद्राच्या तळापासून निर्माण झालेला स्ट्रॅटोव्होल्कॅनो प्रकारचा लावा घुमटाच्या आकाराचा भाग आहे. याची कमाल उंची ३०१ मीटर (९८८ फूट) ) आहे. ऐतिहासिक काळात कोणत्याही ज्वालामुखीच्या क्रियाकलापांची नोंद झालेली नाही. +स्थानिक हवामानाचे वर्गीकरण उपोष्णकटिबंधीय म्हणून केले जाते, मे ते सप्टेंबर दरम्यान पावसाळी हंगाम असतो. +कोगजाजिमामध्ये कायमस्वरूपी मानवी वस्ती असल्याचे दिसून येत नाही. +र्युक्यु राज्याच्या काळात, राज्याचा प्रदेश कोगाजाजिमा बेटापर्यंत पोहोचला होता.[१] +इडो काळात, कोगाजाजिमा सत्सुमा डोमेनचा भाग होता. हा कवाबे जिल्ह्याचा भाग म्हणून प्रशासित होता. स.न १८९६ मध्ये, हे बेट ओशिमा जिल्हा, कागोशिमाच्या प्रशासकीय नियंत्रणाकडे हस्तांतरित करण्यात आले आणि १९११ पासून तोशिमा, कागोशिमा गावाचा एक भाग म्हणून प्रशासित करण्यात आले. १९४६ ते १९५२ पर्यंत, उत्तर र्युक्यु बेटांच्या तात्पुरत्या सरकारचा भाग म्हणून हे बेट युनायटेड स्टेट्सद्वारे प्रशासित होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11423.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a14e30ffb6a428c7232fdc6d69e3a58f9ca9a61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11423.txt @@ -0,0 +1,9 @@ +कोगानी हे टोकियो शहराच्या पश्चिम भागातील एक उपनगर आहे, ते जपानमधील ते केंटो प्रदेशात आहे. १ फेब्रुवारी २०१६ पर्यंत शहराची लोकसंख्या १,२१,५१६ होती आणि लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला १०,७५० व्यक्ती इतकी होती. या शहराचे एकूण क्षेत्रफळ ११ चौरस किलोमीटर (४.३६ चौरस मी ????) आहे. +भौगोलिकदृष्ट्या हे उपनगर टोकियोच्या मध्यभागी असून, टोकियो मेट्रोपॉलिटन सरकारचे मुख्यालय असलेल्या शिंजुकूच्या पश्चिमेस सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. हे शहरच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन बाजूंस दोन मोठी उद्याने आहेत. उत्तर बाजूच्या उद्यानास कोगोनी पार्क म्हणतात. ह्या उद्यानात रिओगोकुमधील इंडो-टोकियो संग्रहालयाची एक शाखा असलेले 'इंडो-टोकियो ओपन एर आर्किटेक्चरल म्युझियमचा आहे. दक्षिण बाजूच्या उद्यानास नोगावा पार्क म्हणतात. या उद्यानात टामा स्मशानभूमी आहे. +सध्याचे कोगानी हे प्राचीन मुसाशी प्रांतचा एक भाग होते. २२ जुलै, १८७८ रोजी मीजी पुनर्संचयित केलेल्या कॅडम्यर्थ्रल सुधारणा नंतर, हे क्षेत्र कनागावा प्रीफेक्चरीत कितातामा जिल्ह्याचे भाग बनले. १ एप्रिल १८८९ रोजी नगरपालिकेच्या कायदा अंमलात आल्यावर कोगानी गावात म्युनिसिपालिटी आली. १ एप्रिल १८९३ रोजी किटकॅमा जिल्हा टोकियो महानगर प्रशासकीय नियंत्रणाकडे हस्तांतरित करण्यात आले. १९३८मध्ये कोगानीला नगराचा दर्जा मिळाला आणि १९५८मध्ये शहराचा. +केंद्रीय टोकियोसाठी कोगानी हे मुख्यत्वे शयनकौअरचा समुदाय आहे. गैनॅक्स आणि स्टुडिओ घिबली या कंपन्यांची मुख्यालये कोगानीमध्ये आहेत.[१][२] +या शहरात टोकियो गाकुजी विद्यापीठ नावाचे राष्ट्रीय विद्यापीठ आहे. या विद्यापीठात शालेय आणि अल्पकालीन अभ्यासक्रम शिकवले जातात. शिवाय चांगले व्यावसायिक शिक्षक तयार व्हावेत म्हणून विद्यापीठाने बरेच कार्यक्रम विकसित केले आहेत. विद्यापीठात शिक्षणविषयक क्षेत्रांतील अनेक राष्ट्रीय संशोधन केंद्रेदेखील आहेत. शैक्षणिक धोरणाचा विकास, आणि शिक्षणाशी निगडित नवीन उपक्रम ह्या क्षेत्रांत या विद्यापीठाला एक विशेष प्रतिष्ठा आहे. +टोकियो मेट्रोपॉलिटन सरकार शिक्षण मंडळ कोगानी नॉर्थ हायस्कूल व कोगानी टेक्निकल हायस्कूल हे दोन सार्वजनिक उच्च शाळा चालवते. +कोगानीमध्ये चिओ युनिव्हर्सिटी हायस्कूल, आंतरराष्ट्रीय ख्रिश्चन विद्यापीठ हायस्कूल, आणि टोकियो डेन्की विद्यापीठ हायस्कूल अशा तीन खासगी उच्च शाळादेखील आहेत. +कोगानी म्युनिसिपल बोर्ड ऑफ एज्युकेशन सरकारी प्राथमिक शाळा चालवत नाही, परंतु एक खाजगी कनिष्ठ उच्च शाळा, एक खाजगी प्राथमिक शाळा व सहा सरकारी कनिष्ठ हायस्कूल्स चालवते. +कोगानी शहर हे कुठल्याही राष्ट्रीय महामार्गावर किंवा गतिमार्गावर नाही. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11424.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a14e30ffb6a428c7232fdc6d69e3a58f9ca9a61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11424.txt @@ -0,0 +1,9 @@ +कोगानी हे टोकियो शहराच्या पश्चिम भागातील एक उपनगर आहे, ते जपानमधील ते केंटो प्रदेशात आहे. १ फेब्रुवारी २०१६ पर्यंत शहराची लोकसंख्या १,२१,५१६ होती आणि लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला १०,७५० व्यक्ती इतकी होती. या शहराचे एकूण क्षेत्रफळ ११ चौरस किलोमीटर (४.३६ चौरस मी ????) आहे. +भौगोलिकदृष्ट्या हे उपनगर टोकियोच्या मध्यभागी असून, टोकियो मेट्रोपॉलिटन सरकारचे मुख्यालय असलेल्या शिंजुकूच्या पश्चिमेस सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. हे शहरच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन बाजूंस दोन मोठी उद्याने आहेत. उत्तर बाजूच्या उद्यानास कोगोनी पार्क म्हणतात. ह्या उद्यानात रिओगोकुमधील इंडो-टोकियो संग्रहालयाची एक शाखा असलेले 'इंडो-टोकियो ओपन एर आर्किटेक्चरल म्युझियमचा आहे. दक्षिण बाजूच्या उद्यानास नोगावा पार्क म्हणतात. या उद्यानात टामा स्मशानभूमी आहे. +सध्याचे कोगानी हे प्राचीन मुसाशी प्रांतचा एक भाग होते. २२ जुलै, १८७८ रोजी मीजी पुनर्संचयित केलेल्या कॅडम्यर्थ्रल सुधारणा नंतर, हे क्षेत्र कनागावा प्रीफेक्चरीत कितातामा जिल्ह्याचे भाग बनले. १ एप्रिल १८८९ रोजी नगरपालिकेच्या कायदा अंमलात आल्यावर कोगानी गावात म्युनिसिपालिटी आली. १ एप्रिल १८९३ रोजी किटकॅमा जिल्हा टोकियो महानगर प्रशासकीय नियंत्रणाकडे हस्तांतरित करण्यात आले. १९३८मध्ये कोगानीला नगराचा दर्जा मिळाला आणि १९५८मध्ये शहराचा. +केंद्रीय टोकियोसाठी कोगानी हे मुख्यत्वे शयनकौअरचा समुदाय आहे. गैनॅक्स आणि स्टुडिओ घिबली या कंपन्यांची मुख्यालये कोगानीमध्ये आहेत.[१][२] +या शहरात टोकियो गाकुजी विद्यापीठ नावाचे राष्ट्रीय विद्यापीठ आहे. या विद्यापीठात शालेय आणि अल्पकालीन अभ्यासक्रम शिकवले जातात. शिवाय चांगले व्यावसायिक शिक्षक तयार व्हावेत म्हणून विद्यापीठाने बरेच कार्यक्रम विकसित केले आहेत. विद्यापीठात शिक्षणविषयक क्षेत्रांतील अनेक राष्ट्रीय संशोधन केंद्रेदेखील आहेत. शैक्षणिक धोरणाचा विकास, आणि शिक्षणाशी निगडित नवीन उपक्रम ह्या क्षेत्रांत या विद्यापीठाला एक विशेष प्रतिष्ठा आहे. +टोकियो मेट्रोपॉलिटन सरकार शिक्षण मंडळ कोगानी नॉर्थ हायस्कूल व कोगानी टेक्निकल हायस्कूल हे दोन सार्वजनिक उच्च शाळा चालवते. +कोगानीमध्ये चिओ युनिव्हर्सिटी हायस्कूल, आंतरराष्ट्रीय ख्रिश्चन विद्यापीठ हायस्कूल, आणि टोकियो डेन्की विद्यापीठ हायस्कूल अशा तीन खासगी उच्च शाळादेखील आहेत. +कोगानी म्युनिसिपल बोर्ड ऑफ एज्युकेशन सरकारी प्राथमिक शाळा चालवत नाही, परंतु एक खाजगी कनिष्ठ उच्च शाळा, एक खाजगी प्राथमिक शाळा व सहा सरकारी कनिष्ठ हायस्कूल्स चालवते. +कोगानी शहर हे कुठल्याही राष्ट्रीय महामार्गावर किंवा गतिमार्गावर नाही. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11440.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03b18f38e4eaada15bd4d52df8fe1c2a44e0819d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11440.txt @@ -0,0 +1,5 @@ +कोचि किल्ला (高 知 ō Kōchi-jō) जपानच्या कोचि प्रांताच्या कोचि येथे आहे. +इ.स. १६०० मधील सेकीगहाराच्या लढाईनंतर कोचि किल्ल्याचे बांधकाम टोसा प्रांतात केले होते. याचे बांधकाम यामानोची काझुतोयो यांनी केले. त्यांनी टोकुगावा विजयानंतर या प्रांताचा ताबा घेतला.उराडो यांचा हा किल्ला बांधण्यामागचा हेतू ओटाकासा प्रांताचा बचाव अजून भक्कम करण्याचा होता. [१] याचे बांधकाम इ.स. १६०१ मध्ये सुरू झाले आणि १६११ मध्ये पूर्ण झाले. इ.स. १७२७ मध्ये मोठ्या प्रमाणात मूळ किल्ल्याचा नाश झाला. इ.स. १७२९ ते १७५३ च्या दरम्यान हा किल्ला त्याच्या मूळ शैलीमध्ये परत बांधण्यात आला. १९४८ ते १९५९ च्या दरम्यान किल्ल्याचा मोठा जीर्णोद्धार झाला. या किल्ल्यावर कोणत्याही लढाया लढल्या गेल्या नाहीत त्यामुळे या किल्ल्याची सध्याची रचना ही मूळ रचनेसारखीच आहे. जपानमधील एकमेव किल्ला आहे जेथे मूळ टेंशू, बालेकिल्ला, तेथील राजवाडा, स्थानिक सुभेदार (डेम्यो) यांचे निवासस्थान जशेच्या तसेच आहे. [२] वस्तुतः 'होन्मरू' किंवा मूळ संरक्षणाची भिंत अजूनही उभी असलेला हा एकमेव किल्ला आहे. +ओटाकासा टेकडीवर दोनदा किल्ला बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु ते दोन्ही प्रयत्न फसले. पहिला प्रयत्न ओटाकास मत्सुममारूने हियन कालावधीच्या उत्तरार्धात किंवा कामकुरा कालावधीत केला होता. दुसरा प्रयत्न इ.स्. १५८८ मध्ये शिकोकूचा विजेता चोसोकाबे मोटोचिका याने केला होता. कागामी नदीच्या काठावरील गाळामुळे या टेकडीच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत दलदलीय होता. परिणामी, पूर्वी ज्यांनी येथे किल्ला बांधण्याचे प्रयत्न केले ते सारे फसले आणि आज ज्या ठिकाणी कोचि किल्ला उभे आहेत तेथे कायम स्वरुपी किल्ला स्थापित करण्यात यश आले नाही. [३] +कोचि किल्ला जपानमधील फक्त बारा अखंड किल्ल्यांपैकी एक म्हणून लोकप्रिय आहे आणि त्याचमुळे याला राष्ट्रीय ऐतिहासिक वारस्याचे (国宝) महत्त्व दिले होते. हे १९५०चा राष्ट्रीय कोषागार संरक्षण कायदा (文化 財 保護 法 施) लागू करण्यापूर्वी झाले होते. कायदा संमत झाल्यानंतर त्याला महत्त्वपूर्ण सांस्कृतिक मालमत्तेच्या (文化 財) मानाने खालचा दर्जा दिला गेला. [४] +क्लासी रीयूनियन सीन दरम्यान स्टुडिओ गिबली यांनी लिहिलेले ओशन वेव्हज (मी कॅन हियर द सी) या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर कोची किल्ला दिसतो. 'द हरिमाया ब्रिज' या चित्रपटात हा किल्ला प्रामुख्याने दिसतो. चित्रपटातील मुख्य देखावे ओटेमन गेटच्या अगदी आतच अंगणात, किल्ल्याच्या वरच्या स्तरावर आणि ओटेमन गेटच्या अगदी बाहेर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ चित्रित केलेले आढळतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11474.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a23c1780111aa68b145a227b5b92903ebfcb0d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11474.txt @@ -0,0 +1,7 @@ +९° ५८′ ००″ N, ७६° १७′ ००″ E +कोची (जुने नाव: कोचीन) हे भारताच्या केरळ राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. याचे मुळातले कोचीन हे नाव बदलून कोच्चि असे करण्यात आले आहे. अर्नाकुलम आणि कोची ही जोडशहरे आहेत. +कोची(कोचिन) +कोची हे बऱ्याच शतकांपासून भारतीय मसाल्यांच्या व्यापाराचे केंद्र होते, आणि ते प्राचीन काळापासून यवन (ग्रीक आणि रोम) तसेच यहूदी, अरामी, अरब आणि चिनी लोकांना माहीत होते. + +अनेक इतिहासकारांच्या मते, १२ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात कोचीनचे राज्य अस्तित्वात आले. हे राज्य आनुवंशिक होते, आणि या प्रांतावर राज्य करणारे कुटुंब स्थानिक भाषेतील पेरुंपडप्पू स्वरूपम म्हणून ओळखले जाई.कोचीनला केरळची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी म्हणतात. भारतातील चौथ्या क्रमांकाची खासगी क्षेत्रातील फेडरल बँक, कोचीन उपनगरातील अलुवा येथे आहे. +राष्ट्रीय महामार्ग ६६ हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून धावणारा प्रमुख महामार्ग कोचीला कर्नाटक, गोवा व महारष्ट्रासोबत जोडतो. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केरळमधील एक प्रमुख विमानतळ आहे. नागरी परिवहनासाठी कोची मेट्रो २०१७ सालापासून कार्यरत आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेली एर्नाकुलम जंक्शन रेल्वे स्थानक व एर्नाकुलम टाउन रेल्वे स्थानक ही दोन कोचीमधील प्रमुख रेल्वे स्थानके लांब पल्ल्याची रेल्वेसेवा पुरवतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11488.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..160b70167df911414cf17b2a0d742ba72fef9a4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11488.txt @@ -0,0 +1,3 @@ + +कोळिकोड भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. +हे शहर कोळिकोड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11496.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f2ccc60453487d1163ca1f43905e3f85a34557b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11496.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोझुमेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CZM, आप्रविको: MMCZ) हा मेक्सिकोच्या कोझुमेल बेटावरील विमानतळ आहे. बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या या विमानतळाचा उपयोग मुख्यत्वे पर्यटक करतात. येथे दोन धावपट्ट्या व सहा बोर्डिंग गेट आहेत. +येथून मेक्सिको आणि उत्तर अमेरिकेतील मोठ्या शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11518.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f994e93eeb9be63f244975d5d70940c6159daf54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11518.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोटग्याळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11523.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faa49e053b2cc591da6a43f9a2d34a3ec919e661 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11523.txt @@ -0,0 +1 @@ +कोटपुतली विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11548.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d40762dea4a5b19f641413a97444859fcfbeee10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11548.txt @@ -0,0 +1 @@ +कोटा उत्तर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ कोटा जिल्ह्यात असून कोटा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11567.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a81e12e4b5101de87a7a332047bce65538b0898 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11567.txt @@ -0,0 +1,6 @@ +कोटा हरिनारायण हे एक शास्त्रज्ञ आहेत. +श्री. कोटा हरिनारायण यांचा जन्म १९४३ मध्ये ओडिशातल्या बेहरामपूर येथे झाला. +कोटा यांनी बनारस विश्व हिंदू विद्यापीठातून मॅकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी आणि बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एरो इंजिनियरिंगमधील पदव्युत्तर पदवी मिळवली. +मुंबईच्या आयआयटीमधून डॉक्टरेट मिळवल्यावर, बंगळूरच्या हिंदुस्थान एरोनॉटिकल्स लि., मध्ये ते दाखल झाले. इ.स. १९८५ मध्ये त्यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित करून एक हलके लढाऊ विमान निर्माण केले. संपूर्ण स्वदेशी बनावटीचे विमानांचे उत्पादन करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रमही घेतले. या प्रकल्पाच्या संचालकपदाची धुरा त्यांच्याकडे होती. याच संस्थेच्या "एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट' या विभागाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला. भारतीय संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) त्यांचा १९९५ मध्ये "उत्कृष्ट वैमानिक' म्हणून सन्मान केला होता. +स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या या शास्त्रज्ञाने देशात संरक्षण विभागाशी संबंधित असलेल्या क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने व शस्त्रांचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. बंगळूरच्या विमान संस्थेत सेवा करीत असतानाच त्यांनी लष्कराला, विमान दलाला आणि नौदलाला प्रहार करणारी नवी शस्त्रे उत्पादित करून दिली. पहिल्या चालकरहित विमानांच्या उत्पादन प्रकल्पांचा प्रारंभही त्यांच्याच कारकिर्दीत झाला. येत्या पाच वर्षात भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पूर्णपणे स्वावलंबी होईल, जगाला तंत्रज्ञानाची निर्यात करेल, असा आत्मविश्वास त्यांना आहे. संशोधन आणि प्रकल्पांची अंमलबजावणी करताना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही, नव्या तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी सतत प्रोत्साहन दिले आहे. अनेक संस्थांनी जीवन गौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. ते हैद्राबाद विद्यापीठाचे कुलगुरूही होते. सरकारने "पद्मश्री' सन्मानाने त्यांना गौरवले आहे. सध्या चेन्नईच्या "सेंटर फॉर विंड एनर्जी टॅक्नॉलॉजी आणि आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस संस्थेचे ते अध्यक्ष आणि मानद प्राध्यापक आहेत. +संरक्षण विभागासह आधुनिक तंत्रज्ञान देशातच विकसित व्हायला हवे, यासाठी गेली तीस वर्षे तंत्रज्ञ घडवणाऱ्या डॉ. कोटा हरिनारायण यांना नुकतेच लोकमान्य टिळक सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11569.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67eac6a0f0a94fb0af44797baa1797e3914cc7da --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11569.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोटांबा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11579.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cf7ea20d1d4a0cb3bf3c9951dc13d00952d7f87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11579.txt @@ -0,0 +1 @@ +कोटेवाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11583.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bd09de6ec0a318bbd274150d3005c6164dcd3ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11583.txt @@ -0,0 +1,6 @@ + +कोट्टा सच्चिदानंद मूर्ती (२५ सप्टेंबर, इ.स. १९२४:संगम जगरला मुडी, गुंटूर जिल्हा, आंध्र प्रदेश - २४ जानेवारी, इ.स. २०११) हे भारतीय तत्त्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती, धर्म आणि विशेषतः वेदांतावरील त्यांचे लेखन हे रचनात्मक आणि अत्यंत लक्ष्यवेधी मानले जाते. ते बौद्ध तत्त्वज्ञानाचे विशेष अभ्यासक होते. महायान बौद्ध संप्रदायासाठी विस्तृत लेखन नागर्जुनावरील त्यांचे लेखन गाजले. मूर्ती तत्त्वचिंतक म्हणून मूर्तिभंजक होते. प्रा. सुरेंद्र शिवदास बारलिंगे त्यांचे वर्णन "विसाव्या शतकातील तात्त्विक जगतातील मूर्तींचे स्थान एकमेवाद्वितीय आहे" असे करतात. मूर्ती तत्त्वज्ञानात प्रकारभेद मानीत नाहीत. त्यांच्या मते, "तत्त्वज्ञान भारतीय अथवा पाश्चात्य असे काही नसते, ते केवळ तत्त्वज्ञान असते" +आंध्र विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि श्री वेंकटेश्वर विद्यापीठाचे कुलगुरू (१९७५-७८),जर्मनीतील विटेनबर्ग युनिवर्सिटी, बल्गेरियातील सोफिया युनिवर्सिटी, चीनमधील पीपल्स युनिवर्सिटीत अभ्यागत प्राध्यापक. +पद्म भूषण (१९८४), पद्मविभूषण (२००१). +इंग्लिशमध्ये २५, तेलगूत ११ आणि हिंदीत एक अशी पुस्तके प्रसिद्ध झाली. +कार्ल जास्पर्स आणि बर्ट्रांड रसल् यांनी मूर्ती यांच्याशी आवर्जून अनेक विषयावर चर्चा केली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11602.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9c3745c7875478d48bde70c960cc5686ee7b592 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11602.txt @@ -0,0 +1 @@ +कोठाजित सिंग खडांगबाम (१७ ऑगस्ट, इ.स. १९९२:इंफाळ, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. हा भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11606.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bab5ee8adff17bc02dee032426be0061bcfdc95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11606.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोठारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11607.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbd09e739ce49ed48b3d7915270876469a58d63a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11607.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रामपंचायत कोठारीKOTHARI,ता.मूलचेरा, जि. गडचिरोली. +तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत आहे.सहा (6)महसुली गावे आणि दोन टोले ( टोला म्हणजे कमी लोक वस्ती असलेले ठिकाण) आहेत.2011च्या जनगणने नुसार 3275 लोकसंख्य आहे. +2017 पासून महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन अभियान या गावात राबवण्यास सुरुवात झाली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11633.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b6b1cd45eacf91b363ff5f7a30004b5df7fa783 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11633.txt @@ -0,0 +1 @@ +कोडंगल्लूर किल्ला तथा क्रॅंगनोर किल्ला भारताच्या केरळ राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला १५०३मध्ये पोर्तुगीजांनी बांधला होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11636.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ee163e2198ea2c0ea58ed5da70888f48b3a8fda --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11636.txt @@ -0,0 +1 @@ +कोडर्मा हा भारताच्या झारखंड राज्यातील १४ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. ह्या मतदारसंघात कोडर्मासह कोडर्मा जिल्ह्यातील एक, हजारीबाग जिल्ह्यातील एक तर गिरिडीह जिल्ह्यातील ४ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11646.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4aa9793785d59c25dd53c6295534401c5102b299 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11646.txt @@ -0,0 +1 @@ +फील्ड मार्शल कोदंडेरा मदप्पा तथा के.एम्. करिअप्पा (२८ जानेवारी, १८९९:कूर्ग, कर्नाटक, भारत - १५ मे, १९९३:बेंगलुरु, कर्नाटक) हे स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11662.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0824de9201a73f9a0b0d22cc2c584ecf44da77c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11662.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोडीनार हे भारताच्या गुजरात राज्यातील गीर सोमनाथ जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. २०११ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ७५,००० होती. +कोडीनार तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर गीर राष्ट्रीय उद्यान आणि मूळ द्वारकापासून जवळ आहे. येथून जवळच ११व्या शतकातील कृष्णाचे मंदिर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11668.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81c27d4852377962547003026288210d66391028 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11668.txt @@ -0,0 +1,10 @@ +कोडीत खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. +कोटेश्वर महादेव मंदिर कोडीत खुर्द +आचार्य अत्रे वाडा अवशेष +चांबळी +गराडे +नारायणपुर +सासवड +भिवडी +पोखर diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1168.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76aabec7861d16398de3a2e9218dbadf538a5f50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1168.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +ओबेड मकॉय (४ जानेवारी, १९९७:वेस्ट इंडीज - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11700.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b931e64589f0c3ab21750f06a670a21552153cc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11700.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोणांबे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11706.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20e646bd0b9606e34108478c99455bb2932daf2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11706.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोणाल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11711.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ed729e69b51a2b51b11a31807bcc6fa9bfcdd1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11711.txt @@ -0,0 +1,104 @@ +कोत-द'ओर (फ्रेंच: Côte-d'Or) हा फ्रान्स देशाच्या बूर्गान्य प्रदेशातील एक विभाग आहे. + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11739.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f536f93cff626485346b72a405e8b7ab3c0a7a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11739.txt @@ -0,0 +1,3 @@ +लेफ्टनंट जनरल कोतोकू सातो (जपानी:佐藤 幸徳; ५ मार्च, इ.स. १८९३:यामागाता प्रभाग, जपान - २६ फेब्रुवारी, इ.स. १९५९) हा जपानी सैन्याधिकारी होता. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान सातो म्यानमारमधून भारतावर आक्रमण करणाऱ्या जपानी सैन्याचा सेनापती होता. कोहिमाच्या लढाईनंतर माघार घेतल्यावर हा बेत फसला. ही माघार त्याने सर्वोच्च सेनापतीकडून आदेश न येताच घेतली होती. जपानच्या या नामुष्कीला सातो स्वतः जबाबदार असल्याचा आरोप करून इतर जपानी सेनापतींनी त्याला सेप्पुकु (आत्महत्या) करण्यास सांगितले परंतु सातोने ते फेटाळून लावत स्वतःवर लश्करी खटला चालविण्याचे आवाहन केले. त्याद्वारे त्याने आपली वैयक्तिक जबाबदारी नसल्याचे दाखविले. +युद्ध संपल्यावर सातोने आपल्या जु्न्या सहकाऱ्यांना मदत करण्यात आपले लक्ष गुंतविले. आपल्या अधिकाराखाली धारातीर्थी पडलेल्या सैनिकांसाठी त्याने मात्सुयामा, एहिमे आणि शोनाइ, यामागाता येथे स्मारके उभारली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11752.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5782e638e18035e30530964ca0aeb54c048265a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11752.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोथळा हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गाव आहे. हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आहे. गडावर जाणाऱ्या मार्गापैकी तोलार खिंड मार्गावर अकोलेहून जाण्याकरिता कोथळा गावात जावे लागते. गावाला हे नाव येथील 'कोथळा' नावाच्या टेकडीवरून पडले आहे. +गावाजवळील देवराईमध्ये शेकरू नावाची नामशेष होण्याच्या मार्गावर असणारी खार सापडते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11763.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccf225677bb4cb4bea9791705e505a3ed837904c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11763.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोथिंबीर (इंग्रजी नाव Coriander, हिंदी नाव: धनिया), शास्त्रीय नाव: कोरिअँड्रम सॅटिव्हम. कोथिंबीर अन्नाचा स्वाद वाढवण्यासाठी कच्ची अथवा क्वचित शिजवून खाल्ली जाते. उदाहरणार्थ, मिसळ अथवा पोहे यावरती कच्ची कोथिंबीर चिरून घातली जाते. फोडणी करताना उकळत्या तेलात कोथिंबीर टाकतात. क्वचित कोथिंबिरीची शिजवून भाजीही केली जाते. कोथिंबिरीच्या वड्या करताना कोथिंबीर वाफवून घ्यावी लागते. + विदर्भात कोथिंबिरीला सांबार असे म्हणतात. (गुजराथमध्ये जेवताना पानात चिरून वाढलेल्या कांदा, किसलेले गाजर वा हिरवी पपई आदींना सांबारो म्हणतात. दक्षिणी भारतातल्या आमटीला सांबार म्हणतात.) +[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11768.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca803f86cce03d896999a787b994032869e361d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11768.txt @@ -0,0 +1,2 @@ + कोथुर्ला हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11821.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cc2dbb2db12d7ad1562736798260572319a6ddf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11821.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोन्राड आडेनाउअर (५ जानेवारी, इ.स. १८७६ - १९ एप्रिल, इ.स. १९७६) हा दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीच्या पराभवानंतर निर्माण झालेल्या पश्चिम जर्मनी देशाचा पहिला चान्सेलर होता. १९४९ ते १९६३ ह्या दरम्यान चान्सेलरपदावर असणाऱ्या आडेनाउअरने महायुद्धामध्ये बेचिराख झालेल्या जर्मनीला विकास व समृद्धीच्या वाटेवर आणले. त्याने फ्रान्स, अमेरिका इत्यादी पश्चिमी देशांसोबत अत्यंत सलोख्याचे संबंध निर्माण केले व युरोप व जगात पश्चिम जर्मनीला पुन्हा एकदा मान मिळवून दिला. +वयाच्या ७३व्या वर्षी चान्सेलरपदावर निवडून आलेला आडेनाउअर त्याच्या मेहनती जीवनशैलीसाठी प्रसिद्ध होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11823.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1824e3c379864fa8703a3991740cd9357ddf4354 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11823.txt @@ -0,0 +1,8 @@ + ऑस्ट्रिया + स्वित्झर्लंड +कोन्स्टान्स सरोवर किंवा बोडनसे (जर्मन: Bodensee) हे युरोपातील एक मोठे सरोवर आहे. आल्प्स पर्वतरांगेच्या उत्तर पायथ्याशी ऱ्हाईन नदीवर असलेल्या ह्या सरोवराचा जगातील महत्त्वाच्या गोड्या पाण्याच्या सरोवरांमध्ये समावेश होतो. सरोवराच्या भोवताली जर्मनीची बाडेन-व्युर्टेंबर्ग व बायर्न ही राज्ये, ऑस्ट्रियाचे फोरार्लबर्ग हे राज्य तर स्वित्झर्लंडची थुर्गाउ व सांक्ट गालेन ही राज्ये वसलेली आहेत. +हे सरोवर समुद्रसपाटीपासून ३९५ मी उंचीवर स्थित आहे. याची लांबी ६३ किमी असून रुंदी साधारणपणे १४ किमी आहे. याचे आकारमान ५७१ किमी-वर्ग असून युरोपातील तिसरे सर्वात मोठे सरोवर आहे. हे सरोवर मुख्यत्वे ऱ्हाइन नदीचाच एक भाग असून हिमयुगात त्याची उत्पत्ती झाली. +सरोवराचे चार मुख्य भाग आहेत. +सरोवराच्या दक्षिणेला स्वित्झर्लंड असून उत्तरेला व पश्चिमेला जर्मनी आहे व पूर्वेचा काही भाग ऑस्ट्रियामध्ये येतो. तिन्ही देशांच्या मते तिन्ही देशांची सीमा सरोवराच्या मध्यभागी स्थित आहे. +दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात औद्योगिक प्रगतीमुळे सरोवराच्या प्रदूषण पातळीमध्ये खूप वाढ झाली. १९७० च्या दशकामध्ये साधारणपणे १९७६-७७ मध्ये याच्या प्रदूषणाने उच्च पातळी गाठली. याच्या प्रदूषणाचा मुख्य परिणाम सरोवरातिल मच्छिमारीवर झाला. अनेक माशांच्या प्रजाती ज्या एकेकाळी मोठ्या प्रमाणावर सरोवरात होत्या त्याची संख्या लक्षणीयरित्या रोडावली. तसेच या काळात जर्मनीतील अनेक नद्यादेखील अतिप्रदूषणामुळे ग्रासलेल्या होत्या. यानंतरच्या काळात नद्या, तळी व सरोवरे शुद्धीकरणासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सरोवराकाठच्या सर्व शहरे व गांवामधील सांडपाणी सरोवरात तसेच सरोवरात येउन मिळणाऱ्या लहान नदी नाल्यांमध्ये सोडण्यावर अंत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले. या निर्बंधात ऱ्हाइन नदीच्या वरच्या भागातील शहरे व गावे सुद्धा समाविष्ट करण्यात आली. या साठी ऑस्ट्रिया, इटली व स्विझर्लंड याचे आंतराष्ट्रिय सहकार्य घेण्यात आले. सरोवरात पोहण्यावर बंदी घालण्यात आली. सरोवराकाठच्या रस्त्यांची पुनर्रचना करण्यात आली. सरोवरकाठाला काही ठिकाणी संरक्षित अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. सरोवरच्या जवळील क्षेत्रातील शेतीवर देखील रासायनिक खते वापरण्यावर निर्बंध आहेत. यासाठी येथील सरकार शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई देते. +परिणामी हळूहळू प्रदूषण पातळी कमी होऊ लागली. अनेक माशांच्या दुर्मिळ प्रजाती पुन्हा मोठ्या संख्येने सरोवरात मिळू लागल्या. साधारणपणे १९९० नंतर प्रदूषण पातळी ही स्थिर आहे. आज हे सरोवर पूर्णतः प्रदूषणमुक्त नसले तरी पातळी प्रदूषण न जाणवण्या इतपत कमी करण्यात यश आलेले आहे. या सरोवराचे प्रदूषण मुक्तिकरण मोहिम ही आज जगातील इतर देशातील सरोवर व तळ्यांसाठी मापदंड ठरली आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11862.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9032549d4bb52ed463980d7d372b87cb65ea40c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11862.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोपरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11877.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef1060db2c21e84ba45a4055f25704a778bf04a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11877.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोपरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11880.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2608b39d9cff216390fef9319df9ac12fea50072 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11880.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोपर्डे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11884.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c254e81abee31401cb5ebf0239b9ed15b1374d88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11884.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोपर्ली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11897.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61f7720a292ddfa9bd9b05f98aa798f3c413354b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11897.txt @@ -0,0 +1,2 @@ + कोपारा२ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11946.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..196efeee4e8d1bc7954ad15526a6b029c327199e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11946.txt @@ -0,0 +1,5 @@ +संघ = भारतीय क्रिकेट +कसोट्या = -- +--, इ.स. source = +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11951.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afedce3c435f17b80cef7e32d1dca6da2ab6695b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11951.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोमलवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1196.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfabcaf4bd49fe53ddcff77639e6fc7399f685bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1196.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओम बिर्ला भारतीय राजकारणी असून सध्या ते १७व्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत.[१] राजस्थानातील कोटा-बूंदी मतदारसंघातून ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले आहेत.[२] संसदेपूर्वी ते राजस्थान विधानसभेवर तीन वेळा निवडून गेले होते. ते भारतीय जनता पक्षाचे आहेत.[३] +ओम बिर्ला यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९६२ रोजी श्रीकृष्ण बिर्ला आणि शकुंतला देवी यांच्या मारवाडी माहेश्वरी कुटुंबात झाला. कोटा येथील महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर व शासकीय वाणिज्य महाविद्यालयातून वाणिज्य विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11971.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccec17045fd66066d47f9f4fc1beff5ff499f3d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11971.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +कोमायागुआ या नावाचे दोन उपयोग आहेत - diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11990.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e976dab71ba72278d2bfca5c20842cef3aa3efc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11990.txt @@ -0,0 +1,10 @@ +कोमोडो ड्रॅगन किंवा कोमोडो मॉनिटर असेही म्हणतात, कोमोडो, रिंका, फ्लोरेस, गिली मोटांग आणि गिली दसामी या इंडोनेशियन बेटांवर आढळणाऱ्या मोठ्या सरड्याची एक प्रजाती आहे. [१] ही एक मॉनिटर सरडे ( गिरगट ) प्रजाती आहे. कोमोडो ड्रॅगन[permanent dead link]  आकारात, ते सरडेच्या प्रजातींमध्ये सर्वात मोठे आहेत. त्याची लांबी 3 मीटर आणि वजन 70 किलो पर्यंत वाढू शकते. त्यांचा मोठा आकार हे बेटाच्या विशालतेचे कारण मानले जाते कारण त्या बेटावर त्यांच्याशिवाय दुसरा मांसाहारी प्राणी राहत नाही. +सध्याचे संशोधन असे सूचित करते की कोमोडो ड्रॅगनचा मोठा आकार इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकेकाळी राहणाऱ्या सरड्यांचा प्रतिनिधी असल्याचे मानले जाते. त्यापैकी बहुतेक इतर मेगाफौनासह मानवी कृतीमुळे मारले गेले. त्याचे अवशेष वि. कोमोडियन सारखेच. ते 3.8 दशलक्ष वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात सापडले होते आणि फ्लोरेस बेटावर ९०,००० वर्षांपासून समान आकाराचे राहिले आहेत. त्यांच्या आकारामुळे ते परिसंस्थेवर परिणाम करतात कोमोडो ड्रॅगन हल्ला करून शिकार करतात ते अपृष्ठवंशी पक्षी आणि इतर सस्तन प्राण्यांची शिकार करतात असा दावा केला गेला आहे की त्यांना विषारी दात आहे त्यांच्या खालच्या जबड्यात दोन ग्रंथी आहेत ज्या विषाच्या अनेक विषारी प्रथिने स्राव करतात; त्यांचे जैविक महत्त्व विवादित आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जगात, कोमोडो ड्रॅगनचे गट विलक्षण शिकारीमध्ये येतात. एक मोठा कोमोडो ड्रॅगन तिमोर हरण खातो. ते क्वचितच कुजलेले अन्न खातात, ते क्वचितच मानवांवर हल्ला करतात. +मे ते ऑगस्ट महिन्यात प्रजनन सुरू होते. ते सप्टेंबरमध्ये अंडी घालतात, ते एका वेळी 20 अंडी घालतात. 1 मेगापॉड मोलस्क स्वतःच्या खोदलेल्या खड्ड्यात अंडी घालतो, 7 ते 8 महिने त्याच्या अंड्याची काळजी घेतो. एप्रिलमध्ये अंडी उबतात आणि तरुण कोमोडो ड्रॅगन झाडाखाली लपतात. स्वतःचे रक्षण करण्यासाठी, ते मांसाहारी प्राणी टाळण्यासाठी लपतात. ते 8 ते 9 वर्षांच्या दरम्यान तरुण होतात. त्यांचे सरासरी वय 30 वर्षे असताना, ते १९१० मध्ये पाश्चात्य तज्ञांनी पहिल्यांदा पाहिले होते. त्यांच्या मोठ्या आकारातील मानवी क्रियाकलापांमुळे, १९८० मध्ये त्यांच्या कायद्याद्वारे राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती झाली. +ते पहिल्यांदा १९१० मध्ये युरोपियन लोकांनी पाहिले होते. 1912 मध्ये जेव्हा जमिनीवरील मगरीची बातमी न्यूटन पेन स्टँडवर पोहोचली आणि बरीच बदनामी झाली. बायोलॉजिकल म्युझियमचे संचालक पीटर ओवेन्स यांनी वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली तेव्हा लिटिन एंडमधून त्यांचा फोटो आणि कातडी आणि आणखी दोन नमुने कलेक्टरकडून मिळाले, तेव्हा पहिले दोन जिवंत कोमोडो ड्रॅगन लंडनच्या प्राणीसंग्रहालयात सरपटणाऱ्या घरात ठेवण्यात आले. युरोप मध्ये. 1927 मध्ये जेव्हा ते आले तेव्हा जोन वियुचॅम्प नावाच्या इन्स्पेक्टरने बंदिवासात पडलेल्या या प्राण्यांवर नोट्स लिहून बायोलॉजिकल सोसायटी, लंडनमध्ये प्रदर्शित केल्या. कोमोडो ड्रॅगन 1928 मध्ये कोमोडो बेटावरील मोहिमेसाठी 1926 मध्ये डॉग्लस बार्डनने 12 संरक्षित नमुने आणि दोन जिवंत कोमोडो ड्रॅगनसह वर्णन केले होते, या मोहिमेच्या चित्रपटाने किंग काँगला प्रेरणा दिली, ज्याने त्याला कोमोडो ड्रॅगन असे नाव दिले. याचे तीन नमुने अमेरिकेच्या नॅचरल म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहेत. डच लोकांना त्यांच्या मर्यादित संख्येचा अनुभव येऊ लागला, दुसऱ्या महायुद्धामुळे ते 1950 ते 1960 पर्यंत टिकले नाही हे लक्षात येताच त्यांनी शिकारीवर बंदी घातली, जेव्हा त्यांच्या आहाराचे वर्तन, पुनरुत्पादन, शरीराचे तापमान याविषयी अभ्यास केला असता यावेळी एक नवीन कोमोडो ड्रॅगन 1959 मध्ये कोमोडो बेटावर 11 महिने राहिलेल्या ऑफेनबर्ग कुटुंबाला अभ्यास मोहीम देण्यात आली. +कोमोडो ड्रॅगनचे वजन 70 किलो पर्यंत असते. आणि प्रौढ व्यक्तीचे वजन सरासरी 80 ते 90 किलो पर्यंत असते. त्याची लांबी 2.59 मीटर आहे आणि मादी कोमोडोचे वजन 70 ते 72 किलो पर्यंत आहे. त्याची लांबी 2.29 मीटर आहे, यामध्ये 166 किलो वजनाचा आतापर्यंतचा सर्वात जड 10 फूट लांब आहे. त्याची शेपटी शरीरानुसार लांब असते, जी 60 वेळा काढली जाते. त्यांना दाणेदार दात आहेत, त्यांची लांबी सुमारे 1 इंच आहे. त्याच्या लाळेमध्ये रक्त अनेकदा आढळते कारण त्याचे दात हिरड्याच्या ऊतींनी झाकलेले असतात, जेवताना ते लुंग बनते. यात लांब पिवळ्या काटे असलेली जीभ असते. त्याची त्वचा कठिण आहे, त्यात लहान हाडे आहेत. त्यांना ऑस्टियोडर्म्स म्हणतात. +ते मालिकेच्या स्वरूपात व्यवस्थित केले जातात, वयानुसार त्यांची संख्या आणि लांबी वाढते. नवजात आणि पौगंडावस्थेतील ही अस्थिपेशी हाडे आढळत नाहीत. जेव्हा ते अन्नासाठी एकमेकांशी भांडत राहतात आणि जेव्हा ते स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांचे नैसर्गिक चिलखत वय आणि गरजेनुसार चांगले आणि चांगले होते. +ते त्यांच्या जीभेचा वापर हवा अनुभवण्यासाठी करतात. त्यांच्याकडे फक्त एक कानाचे हाड असते जे टायम्पेनिक झिल्ली (स्टेप्स) पासून कॉक्लियामध्ये कंपन प्रसारित करते. ते 400 ते २०००० Hz पर्यंत आवाज ऐकू शकतात. तर माणूस फक्त 20 ते 20000 वर्षांचा आवाज ऐकतो. 300 मीटर अंतरावरूनही ती वस्तू पाहू शकते. परंतु ते रात्री चांगले पाहू शकत नाहीत आणि रंगांमध्ये ओळखू शकतात. पण चांगल्या मार्गाने नाही आणि इतरांप्रमाणेच वस्तू ओळखण्यासाठी त्याची जीभ वापरतो. +ते गरम आणि कोरड्या ठिकाणी राहतात. त्यांपैकी बहुतेक फक्त कोरड्या जागी राहतात. ते बहुतेक ब्रह्मा थर्मल ठिकाणी जसे की मोकळे गवत, सवाना, रेन फॉरेस्टमध्ये राहतात. तो दिवसा अधिक सतर्क असतो, जरी तो निशाचर क्रियाकलाप प्रदर्शित करतो. कोमोडो एकटे राहतात. ते फक्त खाण्यासाठी आणि पुनरुत्पादनासाठी एकत्र येतात. ते २० किलोमीटर वेगाने धावू शकतात आणि 15 फुटांपर्यंत पोहू शकतात. आपल्या भक्कम पंजाच्या साहाय्याने तो आपली शिकार पकडण्यासाठी झाडांवरही चढू शकतो. हे त्याचे परिपक्व नखे शस्त्र म्हणून वापरते. तो जिवंत राहण्यासाठी हातात मजबूत पंजे वापरून खोल खड्डे खणतो.हा खड्डा एक ते तीन मीटरपर्यंत असतो. कारण त्याचा आकार आणि झोपण्याची सवय. ते दिवसाप्रमाणे रात्री त्यांच्या शरीराचे तापमान संतुलित करतात. ते दिवसा शिकारीला जातात. पण उन्हाच्या दिवसात शिकारीला जात नाही. जगण्यासाठी ते झाडांभोवती घरटे बांधतात. अशा ठिकाणी ते घरटे किंवा खड्डा खोदतात. त्यांना हरीण शोधणे कुठे सोपे आहे. +कोमोडो ड्रॅगन हे मांसाहारी प्राणी आहेत. जरी तो नेहमी कुजलेला खातो. तो पुन्हा पुन्हा आपल्या शिकारीला हात घालतो. एक बळी त्यांच्या खास ठिकाणी येताच. ते त्यांच्या सर्व शक्तीने आणि वेगाने त्याच्यावर हल्ला करतात. आणि ते त्यांच्या घशातून औषध घेतात, जास्त जखमी झालेल्या सरकारला ते जाऊ देत नाहीत आणि रक्ताअभावी त्याला इजा करून मारण्याचा प्रयत्न करतात. ते काही क्षणात रानडुकरांना मारताना दिसले आहेत. ते जखमी डुक्कर आणि हरणांना मारण्यासाठी त्यांच्या मजबूत नखांचा वापर करतात. ते 9 किलोमीटर दूरवरून प्राण्यांचे मृतदेह शोधण्यातही सक्षम आहेत. ते त्यांची शिकार फाडून खातात, ते बकरीच्या पिल्लाप्रमाणे लहान शिकारचे काही पुरावे सोडतात. लवचिक कवटीत त्याची जाणीवपूर्वक होणारी स्वराची झुळूक आणि मोठा डेंट त्याला संपूर्ण शिकार काढण्यास मदत करतो. ते त्यांचे अन्न गुळगुळीत करण्यासाठी लाल पावडर वापरतात, परंतु ते बाहेर येण्यासाठी 15 ते 20 मिनिटे लागतात. त्याच्या विजयाच्या आत एक पातळ ट्यूब आहे. जे फुफ्फुसांशी जोडलेले असते. जे त्यांना बाहेर पडताना श्वास घेण्यास मदत करते. असे टक्के अन्न खाल्ल्यानंतर ते स्वतःला उन्हात घेतात. त्यामुळे अन्न पचण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते. अन्न कुजले तर ते पचायला वेळ लागतो. त्याच्या मृत्यूचे कारण म्हणजे एक मोठा अजगर एका वर्षात फक्त 12 शिकारांवरच जगतो. अन्न पचल्यानंतर हे दात केस बाहेर फेकून देतात. जो दुर्गंधीयुक्त श्लेष्मासारखा असतो. स्वयंपाक केल्यावर ते तोंड धुळीत ठेवतात. श्लेष्मा काढून टाकण्यासाठी, तो स्वतःचा सुगंध ओळखत नाही सर्वात मोठा कोमोरो प्रथम खातो. आणि धाकटा त्याच्या वळणाची वाट पाहतो. मोठे आणि लहान कोमोडो त्यांच्या शरीराद्वारे त्यांचा प्रभाव प्रतिबिंबित करतात. जे एकमेकांशी भांडतात, जो हरतो त्याला माघार घ्यावी लागते. जो जिंकेल तो पहले खाईल कॉमेडी छोटे कचोरी की और सही सर अब आप चिडिया, माकड, बकरी, हरीण, घोडा, म्हशी खा. तरुण कोमोडो इतर तीनही लहान सस्तन प्राण्यांची अंडी खातात. +संगम मे ते ऑगस्ट दरम्यान होतो. हे सप्टेंबर महिन्यात दिले जाते, यावेळी ते एकमेकांशी भांडतात. जेव्हा ते लढतात, जिंकतात तेव्हा ते त्यांच्या मागच्या पायांनी एकमेकांना पकडतात. हरणारा जमिनीवर पडतो. लढाईची तयारी करण्यापूर्वी त्याला उलट्या होतात. विजेता त्याच्या जिभेने मादीला चाटून संभाषण सुरू करतो. ही मादी लग्नाआधी तिच्या पंजेला दातांनी विरोध करते, नर मादीला कसा आपल्या ताब्यात घेतो, मादीच्या पाठीवर आपला थोबाड घासतो. संभोगासाठी नर त्याचे अर्धे लिंग मादीला देतो. कोमोडो ड्रॅगन मातृसत्ताक जोडीच्या स्वरूपात आहे. हे सरडेचे दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. मादी कोमोडो ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये अंडी घालते. अंडी मेगापोडमध्ये घालतात. या पृथ्वीवर आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी डोंगराळ भागात 20 टक्के अंडी घातली जातात.अनेक शब्द खड्ड्यात शिकवले जातात की सध्या बहुतेक 20 अंडी घालतात, त्यांना 7 ते 8 महिने घालवावे लागतात. नवजात मुलांसाठी बाहेर पडणे खूप कठीण काम आहे. ते आपल्या अंड्यांचा थर दाताने फोडून बाहेर पडतात. बाहेर पडण्याच्या वेळेपासून ते खूप कमकुवत आहेत. त्यामुळे त्यांना इतर मांसाहारी प्राण्यांकडून खाण्याचा धोका असतो. ती त्याची सुरुवातीची काही वर्षे झाडांमध्येच सांगते. जेथे ते भक्षकांपासून सुरक्षित आहेत, तेथे मध्यम शिकार क्वचितच दिसून येते. ते 9 वर्षात तरुण होतात, त्यांचे कमाल वय ३० वर्षे आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11995.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c67755c7aa2b0776201429ed3bf6bfab79f13d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_11995.txt @@ -0,0 +1 @@ +कोमोरिअन ही कोमोरोस ह्या देशात वापरली जाणारी एक भाषा आहे. स्वहिली ह्या भाषेपासुनच कोमोरियनचा उगम झाला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12061.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..890bf819978e5884667b5290df99b0eae0d99ae7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12061.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोरबा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे. +हे शहर कोर्बा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. नॅशनल थर्मल पावर प्लांट कोरबा येथे आहे. तसेच कोरबा येथे कोळशाच्या खाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12080.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..009669904c7e2840748408f9983ea644b4225851 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12080.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोरांटी अथवा कोरांडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. +फुले पिवळी, निळी अथवा जांभळी असतात. फुलांच्या तुऱ्याच्या तसेच तसेच संपूर्ण वनस्पतीवरती लहान काटे असतात. ह्या फुलांना खास सुगंध नसतो. पण फार सुंदर दिसतात. लांब देठांमुळे ह्यांचे गजरे, हार तसेच वेण्या करता येतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12083.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e94391af1c04d92a01197012f8ae2a887d5efc44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12083.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोराकु-एन (जपानी:後楽園) ही जपानच्या ओकायामा शहरातील एक बाग आहे. ही बाग जपानच्या तीन महान पारंपरिक बागांपैकी एक मानली जाते. हिची रचना इ.स. १६८७ ते इ.स. १७००च्या दरम्यान ओकायामाचे अधिपती इकेदा त्सुनामासाने केली. इ.स. १८६३च्या सुमारास या बागेला आत्ताचे रूप आले. सुरुवातीस यास कोएन असे नाव होते. ही बाग आशी नदीच्या काठी असून हिचा विस्तार १,३३,००० चौरस मीटर, तर हिच्यातील हिरवळीचा भाग अंदाजे १८,५०० चौरस मीटर इतका आहे. बागेच्या मध्यात असलेल्या तळ्यात क्योटोजवळील बिवा सरोवरातील दृश्ये निर्माण करण्यात आली आहेत. +इ.स. १८८४मध्ये ही बाग तत्कालीन मालकांनी ओकायामा प्रभागाच्या हवाली केली व सामान्य जनांना तेथे प्रवेश दिला. इ.स. १९३४मध्ये आलेल्या महापुरात तसेच दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बफेकीमध्ये या बागेचे मोठे नुकसान झाले होते. जुन्या नकाशा व चित्रांवरून हिची पुनर्उभारणी करण्यात आली. +भारताच्या पुणे शहरातील पु.ल. देशपांडे उद्यानाची रचना या बागेवर आधारित आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12098.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b1be75fe99b2ac087ffbdb3d5aa67b2ef7496b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12098.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोरापुट भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. +हे शहर कोरापुट जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12100.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c0ab66528e2e86034a0ab1ab3bd0fa5474fc744 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12100.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोरावळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12107.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6481552245383a49fc224243acc6642c63fbf53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12107.txt @@ -0,0 +1,2 @@ + +कोरियन ग्रांप्री (कोरियन: 코리아 그랑프리) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत २०१० ते २०१३ दरम्यान दक्षिण कोरिया देशाच्या यॉंग्नम शहरात ४ वेळा खेळवली गेली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1211.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ecd5b568b0108cff19c9d8d3b342b8a659169bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1211.txt @@ -0,0 +1,3 @@ + +ओम शांती ओम हा २००७ भारतीय हिंदी-भाषेतील चित्रपट आहे. फराह खान ने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, दीपिका पडुकोण, अर्जुन रामपाल, श्रेयस तळपदे व किरण खेर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शाहरुख खान व दीपिका पडुकोण ह्यांनी नंतर चेन्नई एक्सप्रेस (२०१३) व हॅपी न्यू इयर (२०१४) चित्रपटांमध्ये ही एकत्र काम केलं आहे. +ओम मखीजा (शाहरुख खान) एक गरीब ज्युनिअर आर्टिस्ट असतो जो गुप्तपणे लग्न झालेली लोकप्रिय अभिनेत्री शांती कश्यप (दीपिका पदुकोण) हिच्या प्रेमात पडतो. तथापि, तिच्या नवरा मुकेश मेहरा (अर्जुन रामपाल) जो एक निर्माता असतो, तिच्या विश्वासघात करतो व तिला आगीत संपवतो. ओम तिला वाचण्याचा प्रयत्न करताना खुप जखमी होतो व तो ही प्राण सोडतो. तीस वर्षांनंतर, तो सुपरस्टार ओम कपूर म्हणुन पुनर्जन्म घेतो व शांती सारखी दिसणारी मुलगी सॅडी बंसल हिच्यासोबत मुकेश कडुन बदला घ्यायचा ठरवतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12118.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd352dbaf9e2e6eaa983b46474fd48b315190ff7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12118.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख भारतातील छत्तीसगड राज्यातील कोरिया शहराविषयी आहे. कोरियाच्या इतर उपयोगांसाठी पहा - कोरिया (निःसंदिग्धीकरण). +कोरिया भारताच्या छत्तीसगड राज्यातील एक शहर आहे. +हे शहर कोरिया जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12151.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..398b4adbcf7dd080ef1da6a976ab5a4faf3a79cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12151.txt @@ -0,0 +1,6 @@ +१८° ३८′ ४४″ N, ७४° ०३′ ३३″ E +कोरेगाव किंवा कोरेगाव भिमा (अन्य नावे व लेखनभेद भिमा कोरेगाव, कोरेगाव भीमा, कोरेगांव) हे भीमा नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारताच्या एक पंचायत गाव आहे. प्रशासकीयदृष्टया, हे गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. हे गाव महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ६०वरील शिक्रापूर गावाच्या नैर्ऋत्येकडे आणि पुणे शहराच्या ईशान्येला २८ किमी अंतरावर आहे. गावात ग्रामपंचायत आहे. कोरेगांव भिमा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 440 मिमी पर्यंत असते. +१ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमामध्ये ब्रिटिश(महार बटालियन)व पेशव्यांचे सैन्य लढाई झाली होती. ब्रिटिशांचे ८३४ त्यापैकी (५००महार) , काही मराठा, अरबी मुस्लिम सैनिक, ब्रिटिश व पेशव्यांचे २८००० हजार सैनिक ज्यामध्ये महारांचा,मराठ्यांचा, मुस्लिम सैनिकांचा समावेश होता.यांच्यामध्ये लढाई झाली होती, ही लढाई २४ तास लढली गेली व ही लढाई अनिर्णित राहिली.[१][२][३][४] +इ.स. २०११च्या जनगणनेनुसार, कोरेगाव भिमाची लोकसंख्या १३,११६ आहे, यांपैकी १,७५२ पुरुष तर स्त्रियांची संख्या ५,८९६ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या १,९५४ (१४.९०%) आहे.[५] गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या ११.५४% तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या २.०३% आहे.[६] +गावातील १३,११६ लोकसंख्येत ९१.८४% हिंदू, ५.२५% मुसलमान, १.९६% बौद्ध, ०.४२ ख्रिस्ती, ०.४० जैन, ०.०५% शीख, ०.०५% इतर धर्मीय आणि ०.०२ निधर्मी आहेत.[६] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12159.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cb8712179739b3e4f936c0e0f92edc3a6850d44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12159.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोरेगाव खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12182.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2ed608de8da003953b9eb1abf83406f24be52cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12182.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोरोझाल टाउन बेलीझच्या कोरोझाल जिल्ह्यातील शहर व प्रशासकीय केन्द्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,८७१ इतकी होती. येथील बहुसंख्य वस्ती एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या युकातान संघर्षातील निर्वासितांचे वंशज आहेत. १९५५ साली आलेल्या हरिकेन जॅनेटने या शहराचे अतोनात नुकसान केले होते. कोरोझाल टाउनची त्यानंतर मोठ्या प्रमाणात पुनर्बांधणी करण्यात आली आहे. +हे शहर प्राचीन माया संस्कृतीतील शहरावर बांधले गेले आहे. पूर्वी चेतुमाल नावाने ओळखले जाणारे शहर हेच असावे असा अंदाज आहे. आता चेतुमाल नावाचे वेगळेच शहर मेक्सिकोमध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1221.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de12ec5a9523697a786c6138da149541267af36b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1221.txt @@ -0,0 +1,2 @@ +उमर अब्दुल्ला ( जन्म : १० मार्च १९७०]]) हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जम्मू-काश्मीर राज्यातील श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. +उमर अब्दुल्ला ह्यांचे वडील फारुख अब्दुल्ला व दिवंगत आजोबा शेख अब्दुल्ला हे दोघेही जम्मू काश्मीरचे कधीकाळी मुख्यमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12234.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5dc6b28772f852bae853d29ae62a01302f3dec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12234.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोर्दोबा (स्पॅनिश: Córdoba) हे स्पेन देशाच्या आंदालुसिया स्वायत्त संघामधील एक ऐतिहासिक शहर आहे. कोर्दोबा शहर स्पेनच्या दक्षिण भागात ग्वादालक्विव्हिर नदीच्या काठावर वसले आहे. २०१४ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.२८ लाख होती. +कोर्दोबा शहराला अनेक शतकांचा इतिहास लाभला आहे. हे शहर रोमन प्रजासत्ताक व रोमन साम्राज्यातील प्रांतांच्या राजधानीचे शहर होते. आठव्या शतकामध्ये आयबेरियन द्वीपकल्प मुस्लिमांच्या अधिपत्याखाली आल्यानंतर कोर्दोबा कोर्दोबाची अमिरात व कोर्दोबाची खिलाफत ह्या राज्यांची राजधानी होती. दहाव्या शतकामध्ये कोर्दोबा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर होते असा अंदाज व्यक्त केल गेला आहे[१]. ह्या काळात कोर्दोबा इस्लामिक संस्कृतीचे शैक्षणिक केंद्र होते. सध्या कोर्दोबा युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12251.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4506bc37b1b64f6ecfe884d4909fbd38b23f12bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12251.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॉमन ऑब्जेक्ट रिक्वेस्ट ब्रोकर आर्किटेक्चर किंवा कोर्बा (इंग्लिश:Corba) हे दोन संगणकांना वेगवेगळ्या भाषा वापरूनही एकमेकांशी माहिती व संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठीचे प्रमाण आहे. +हे प्रमाण ऑब्जेक्ट मॅनेजमेंट ग्रुप (ओ.एम.जी.) या संस्थेने व्याख्यित केलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12252.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..890bf819978e5884667b5290df99b0eae0d99ae7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12252.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोरबा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे. +हे शहर कोर्बा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. नॅशनल थर्मल पावर प्लांट कोरबा येथे आहे. तसेच कोरबा येथे कोळशाच्या खाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12274.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3c549ef0925b04ebe5189464103ea9a25a8a8e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12274.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोल काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +कोल काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12281.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae6b1dcc9a024cb3dda598db568ceb6386f83003 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12281.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +कोलंबस ह्या नावाचे खालील लेख मराठी विकिपीडियावर आहेत: diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12303.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8aa3c79e3fc68b12b83b059ee574f59e1e6f87e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12303.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोलंबिया काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हडसन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६१,५७० इतकी होती.[२] +कोलंबिया काउंटीची रचना १७८६मध्ये झाली. या काउंटीला क्रिस्टोफर कोलंबस नाव दिलेले आहे. कोलंबिया काउंटी आल्बनी महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12330.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3e1702f7c29537c7026badaa5ef90303b1850e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12330.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोलकाता उत्तर हा भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यामधील ४२ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. केवळ अनुसुचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आला. ह्यामधील सर्व ७ विधानसभा मतदारसंघ कोलकाता जिल्ह्यामध्ये आहेत. +२००८ साली वायव्य कोलकाता व ईशान्य कोलकाता हे दोन लोकसभा मतदारसंघ बरखास्त करण्यात आले व कोलकाता उत्तर हा नवा मतदारसंघ तयार केला गेला. +साचा:पश्चिम बंगालमधील लोकसभा मतदारसंघ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12352.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0413e9fd8732c3e8a3a744291736b5f5fd17b8e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12352.txt @@ -0,0 +1 @@ +कुलगाम तथा, कोलगोम [१] हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील शहर आहे. हे कुलगाम जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. येथील लोकसंख्या २३,५८४ असून पैकी १२,६०५ पुरुष तर १०,९७९ स्त्रीया आहेत. [२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12358.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7eb91842a96fa21095708d219bd23fc8765a521 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12358.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोलफॅक्स काउंटी, न्यू मेक्सिको ही अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील ३३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +कोलफॅक्स काउंटी, न्यू मेक्सिकोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12376.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f3c686dbf78293d5d75d59e772a7c3ce3e0d057 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12376.txt @@ -0,0 +1 @@ +कोलार विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कोलार मतदारसंघात असून कोलार जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12408.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d4e1133d829a1450b6ec4ba77c76876b137051f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12408.txt @@ -0,0 +1,18 @@ +कोळीमसरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन तिळसा मार्गाने गेल्यावर जिल्हा परिषदेच्या घाटलपाडा शाळेनंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४५ कुटुंबे राहतात. एकूण २५० लोकसंख्येपैकी १११ पुरुष तर १३९ महिला आहेत. गावाची साक्षरता ५२.६८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६५.२२ आहे तर स्त्री साक्षरता ४२.४८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ४५ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १८.०० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +ओगाडा,फणसगाव, खोदाडे, तिळमाळ,धाधरे, शेळे, धापड, कळंभोळी, बाळीवळी, कासघर, शिरसाड ही जवळपासची गावे आहेत.शेळे ग्रामपंचायतीमध्ये धाधरे, धापड, कोळीमसरोवर, शेळे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12431.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..055978b627874a7f508f70e43179feafcdd3ff6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12431.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोल्क्विट काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12448.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de7f5a4a8cb294d499f4eea2e6bcd188d90a55f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12448.txt @@ -0,0 +1 @@ +कोल्हटकर हे मराठी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12469.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51aa681501c4b23a72dfddf4f4a74d457a3c6a47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12469.txt @@ -0,0 +1 @@ +फेटा हे महाराष्ट्रातील, महाराष्ट्रातल्या पारंपरिक पगडीसाठी मराठी नाव आहे. [१] कोल्हापुरी फेटा हा त्यातीलच एक प्रसिद्ध असा फेटा आहे. हा फेटा विविध आनंदाच्या  कार्यक्रमात ( विवाह सोहळा , उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम , धार्मिक कार्यक्रम)  सर्रास वापरला जातो.  कोल्हापुरात  येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत हे कोल्हापुरी फेटा देऊन केले जाते. कोल्हापुरी फेट्याकडे सामाजिक प्रतिष्ठा म्हणून पहिले जाते. कोल्हापुरी फेटा हा विविध  रंगामध्ये उपलब्ध असतो. विशेषतः गुलाबी व भगव्या रंगाचा फेटा वापरण्याकडे लोकांचा कल असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12477.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98e452729034df1d47610cdc873561326df27cd2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12477.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ - २७६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील कोल्हापूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.१ ते १४, १७ ते २२, २४ ते ४२, ४७ ते ५०, ५२ ते ५६, ५९, ६०, ६२, ६३, ६५ यांचा समावेश होतो. कोल्हापूर उत्तर हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव ह्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३] +उमेदवार diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12488.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef428e2a3853c6cee23fdfc87f1899c1089a243c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12488.txt @@ -0,0 +1 @@ +कोल्हापूर शहराचे काम कोल्हापूर महानगरपालिका तर्फे चालते. याचे मुख्यालय कोल्हापूर येथे आहे. १२ ऑक्टोबर १८५४ साली नगरपालिका म्हणून स्थापना झाली. नगरपालिकेची स्थापना झाली त्यावर्षी वार्षिक खर्च ३०० रुपये होता आणि कोल्हापूर शहराची लोकसंख्या ४० हजार होती. त्यानंतर, १५ नोव्हेंबर १९७२ रोजी महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12503.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c3bcd93ad29143f0fa0e4513750d37530e4a852 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12503.txt @@ -0,0 +1,4 @@ +कोल्हावाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +कोल्हावाडी तलाव +यशवाडी, आंबेगाव, बोरगांव, मानवतरोड, मानवत, कोल्हा, देवलगाव, कोठला diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12515.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f733aa8dbcaa2bc0bdca76af4884f8e4467b29e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12515.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोल्हेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12518.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..409618a9b9ecfcf5dc29d95167814131b06f4d9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12518.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोल्हेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12527.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..120eb31c882011fbf8cfa72dc7c9620f97bed289 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12527.txt @@ -0,0 +1,45 @@ +कोळंबे हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या रत्‍नागिरी तालुक्यातील गाव आहे. +कोळंबे हे १६३१.५२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून, २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावाची लोकसंख्या २५३६ असून एकूण कुटुंबे ५८५ कुटुंबे आहेत. यामध्ये १२६७ पुरुष आणि १२६९ स्त्रिया आहेत व अनुसूचित जातीची नऊ माणसे आहेत. कोळंबेच्या सर्वात जवळचे शहर रत्‍नागिरी १४ किलोमीटर अंतरावर आहे. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६५६०० [१] आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +गावात तीन शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा,पाच शासकीय प्राथमिक शाळा व एक शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा फणसोप येथे ४३ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा, पदवी महाविद्यालय,अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा, अनौपचारिक प्रशिक्षण केंद्र व अपंगांसाठी खास शाळा रत्‍नागिरी येथे ३५ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय व व्यवस्थापन संस्था कोल्हापूर येथे ११८ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे.सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे.गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा,झऱ्याच्या पाण्याचा आणि नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे.गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.गावात उपपोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. +गावाचा पिन कोड ४१५६१२ आहे.गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +सर्वात जवळील इंटरनेट सुविधा ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील खाजगी कूरियर ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. सर्वात जवळील खाजगी बस सेवा ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा,टॅक्सी व व्हॅन उपलब्ध आहे. +सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील राज्य महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. सर्वात जवळील डांबरी रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात मंडया / कायमचे बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील मंडया / कायमचे बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे.गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. गावात समाज भवन (टीव्ही सह/शिवाय) उपलब्ध आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खेळ / करमणूक केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील खेळ / करमणूक केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +प्रतिदिवस १८ तासांचा वीजपुरवठा घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +कोळंबे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +ह्या गावात कातळ खोदशिल्पे आढळली आहेत. +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +कोळंबे या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या क्रमाने): भात, आंबा, काजू, गणेशमूर्ती, आमरस प्रक्रिया diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12565.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c0bb59365f76ed9dd4e9fd74516c3b870096a27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12565.txt @@ -0,0 +1,8 @@ + कोळबांद्रे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12575.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..414d43a399d577294d2f56406e591f5a627f2d9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12575.txt @@ -0,0 +1,2 @@ + कोळवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12601.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46e26828599b5c9e43130a44ff141efc56c9e84a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12601.txt @@ -0,0 +1 @@ +कोळसून किंवा भारतीय रानकुत्रा हा दक्षिण व आग्नेय आशियात आढळणारा एक रानकुत्रा आहे. रानकुत्रा असे जरी नाव असले तरी यांचा पाळीव कुत्र्याशी संबंध नसतो. पाळीव कुत्रा ही लांडग्याची उपप्रजाती आहे तर रानकुत्रा ही श्वान कुळातील वेगळी प्रजाती आहे. इतर रानकुत्र्यांप्रमाणेच हे कळपात राहतात व शिकार करतात, फक्त या कुत्र्यांचे वैशिष्ट्य असे की यांचा कळपांची प्रमुख एक मादी असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12617.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20019b97bdc8dbb4274fd22741a37c4b7a300d29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12617.txt @@ -0,0 +1,13 @@ + +कोळी हा आठ पायांचा कीटकवर्गातील प्राणी आहे. यास अष्टपदी जीव असेही म्हंटले जाते. +घरातले कोळी हे सर्वसाधारणपणे कीटक खाऊन आपले घर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असतात. +कोळ्यांचे विविध प्रकार आहेत. कोळ्यांची वर्गवारी त्यांच्या जाळे विणण्याच्या पद्धतीवरून केली जाते. तंबूसारखे जाळे विणणारा कोळी (Tent Spider), नरसाळ्यासारखे जाळे विणणारा कोळी (Funnel Web spiden), जंगलातील झाडांच्या खोडातील पोकळीमध्ये जाळे विणणारा कोळी (Giant Wood Spider), आपल्या जाळ्यावर स्वाक्षरी करणारा कोळी (Signature Spider) असे विविध प्रकारचे कोळी आढळतात. +सर्वच कोळी जाळे विणत नाहीत +काही कोळी न चालता उड्या मारतात म्हणून त्यांना उड्या मारणारे कोळी (Zebra Jumper) म्हणतात. तसेच जाळे न विणणारे काही कोळी शिकारी असल्याने त्यांना लांडगा कोळी (Wolf spider) म्हंटले जाते. जाळे नसल्याने शिकारी कोळ्याची मादी आपली अंडी आपल्याच पाठीवर वाहत असते. + +कोळी बरेच दिवस अन्न-पाण्याव्यतिरिक्त राहू शकतात. अन्न पचवण्याची त्यांची वेगळी पद्धत आहे, ज्यात कोळी आपले पाचक रस आपल्या भक्ष्यात सोडतात आणि मग विघटित झालेले द्रव रूपातील अन्न शोषून घेतात. +कोळ्यांना चार ते आठ डोळे असतात. बरेच कोळी आपल्या जवळच्या गोष्टीच पाहू शकतात, पण त्यांच्या अंगावरील संवेदनशील केस त्यांना सतर्क राहण्यास मदत करतात.[१] +सर्व केसाळ कोळी विषारी नसतात. मात्र त्यातला टॅरेंटुला (Tarantula) हा कोळी जगभरात प्रसिद्ध आहे. याचा आकार जवळजवळ आपल्या पंजा इतका मोठा असतो. कोळ्यामध्ये मादी ही नराहून मोठी असते. +जगाच्या निरनिराळ्या भागात वेगवेगळे कोळी सापडतात. ऑस्ट्रेलियात सापडणारे पाठीवर लाल ठिपका अथवा पांढरा पट्टा असलेले कोळी विषारी असतात. त्यांच्या चावण्याने मानवी शरीराची चावलेली जागा लाल होते व आग होते. अशावेळी त्वरेने वैद्यकीय उपचार घ्यावेत. मात्र हे चावणे जीवघेणे नसते. +काही कोळी मात्र अतिशय विषारी असू शकतात. उदा० चित्रात दिसत असलेला पाठीवर लाल खूण असलेला लॅट्रोडेक्टस कोळी. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12631.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..160b70167df911414cf17b2a0d742ba72fef9a4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12631.txt @@ -0,0 +1,3 @@ + +कोळिकोड भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. +हे शहर कोळिकोड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1268.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16815108c5643827f8bae0b319ef6bf80e4db000 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1268.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 41°15′N 96°0′W / 41.250°N 96.000°W / 41.250; -96.000 + +ओमाहा (इंग्लिश: Omaha) हे अमेरिका देशाच्या नेब्रास्का राज्यामधील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर राज्याच्या पूर्व भागात मिसूरी नदीच्या काठावर आयोवा राज्याच्या सीमेजवळ वसले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने ओमाहा हे अमेरिकेमधील ४२व्या क्रमांकाचे शहर आहे. +अब्जाधीश वॉरन बफे ह्यांच्या बर्कशायर हॅथवे ह्या कंपनीचे मुख्यालय ओमाहा येथेच आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12690.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f6bffa93de1b97cbc60b513b543015aaa8ad908 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12690.txt @@ -0,0 +1 @@ +कोविड-१९ साथीच्या रोगाने जगभरातील क्रिकेटमध्ये व्यत्यय आणला आहे, त्याचा परिणाम सर्व खेळांवर दिसून येत आहे. जगभरात आणि वेगवेगळ्या प्रमाणात, लीग आणि स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12726.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..380189e68375180de58aaab43c0f4990320b6eba --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12726.txt @@ -0,0 +1 @@ +कोसंबा जंक्शन हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील कोसंबाशहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. येथून उमरपाडा येथे जाण्यासाठी रेल्वेमार्ग आहे. २०२३ च्या सुमारास हा नॅरोगेज मधून ब्रॉडगेजमध्ये रुपांतरित होत आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12730.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd0da2ab9fac0054dd12fd18b18133978f962ef4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12730.txt @@ -0,0 +1,12 @@ +कोसबाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३९८ कुटुंबे राहतात. एकूण २१६६ लोकसंख्येपैकी १०८६ पुरुष तर १०८० महिला आहेत. गावाची साक्षरता ४६.७७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५७.६३ आहे तर स्त्री साक्षरता ३६.०५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३८५ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.७७ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात. ते अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालनसुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. +पोळे, खुताळ, दामखिंड, कोंढण, आवधण, नांदगाव तर्फे मनोर, आंभण, बांधण, लोवारे, काटाळे,वासरोळी ही जवळपासची गावे आहेत.कोसबाड गाव कैनाड ग्रामपंचायतीमध्ये येते. +ताराबाई मोडक यांनी स्थापन केलेली नूतन बाल शिक्षण संघाची शाळा. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12782.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2fd720a777cb518a7683d2076c4701e3202a556 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12782.txt @@ -0,0 +1 @@ +कोस्टा रिका देशाचे सात प्रांत आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12791.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..558d731b06dbfd98b6f64f1dfae3304e5a0b1e72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12791.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोह चोक थोंग (देवनागरी लेखनभेद: गोह चोक थोंग, गोह चोक तोंग; सोपी चिनी लिपी: 吴作栋 ; पारंपरिक चिनी लिपी: 吳作棟 ; फीन्यिन: Wú Zuòdòng ; पेवेजी: Gô Chok-tòng ; रोमन लिपी: Goh Chok Tong ;) (मे २०, इ.स. १९४१ - हयात) हा सिंगापुराच्या प्रजासत्ताकातील राजकारणी असून इ.स. १९९० ते इ.स. २००४ या कालखंडात प्रजासत्ताकाचा दुसरा पंतप्रधान होता. तो सध्या सिंगापूर मंत्रिमंडळात वरिष्ठ मंत्री असून सिंगापुराच्या केंद्रीय बँकेचे संचालकपदही सांभाळत आहे. + + ली क्वान यू · कोह चोक थोंग · ली श्येन लूंग diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1280.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40ecf95425ec5430dc5b5dca9a1de3da00be178e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1280.txt @@ -0,0 +1 @@ +ओमेर युसूफ (जन्म २७ डिसेंबर १९९८) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12827.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03c0fe8c0ae8ecde579c7c7c1ef655c9ce020205 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12827.txt @@ -0,0 +1,21 @@ +कोहोजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. +मुंबईच्या उत्तरेस गुजरातकडे जातांना ठाणे जिल्ह्याचा पालघर हा विभाग लागतो. या परिसरात अनेक लहान मोठे गडकिल्ले अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. यापैकी वाडा पालघर रस्त्यावरचा 'कोहोज ' हा प्रमुख किल्ला. वाडापासून अवघ्या १० -११ किमी वर वसलेला हा किल्ला आहे. +या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड बऱ्यापपैकी जुना, भोजकालीन असावा असे वाटते. पण यास पुरावा नाही. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला +व या गडावर तट - बुरूज चढवले. पुढे पेशव्यांनी १८ व्या शतकात (१७३७) काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला. शेवटी तो इंग्रजांकडे गेला. +यापैकी एका टाक्याचे पाणी अतिशय सुंदर आहे. दोन टाकी खराब झाली असून बाकी बुजलेली आहेत.मंदिराच्या उजवीकडे काही +उद्ध्वस्त अवशेष आढळतात. +जाणारी वाट दिसते. इथून वर चढताना उजव्या बाजूला पाण्याची ३ प्रशस्त टाकी लागतात. यापैकी १ बुजलेले असून बाकी पाणी +शेवाळयुक्त असले तरी पिण्यायोग्य आहे. इथेच कोपऱ्याीत मारुतीची एक उघडी मूर्ती आहे. इथून तीच वाट घेऊन पुढे निघालं की +आपण पडक्या बुरुजाजवळ येतो. डावीकडे छोटे मारुती मंदिर आहे. पायऱ्यांनी वर गडमाथ्यावर जायचं. इतकी चाल सुमारे १५ +मिनिटांत आटोपते. +निसर्गाची केवळ अवर्णनीय कलाकृती. ही कोहोजवरची सर्वात प्रेक्षणीय गोष्ट. विविध दिशांतून विविध आकार व भास दाखवणारी ही +कृती पाहून आपण अचंबित होतो.या ठिकाणी उभे राहून हवेचा पुरेपूर आनंद घेता येतो, तसेच पावसाळ्याच्या दिवसांत थंडगार हवेच्या +झोताने अंगावर शहारे उभे राहतात. +रस्ता छान दिसतो.याच्याच पुढे थोडं खाली उतरले कि समोरच भल्या मोठ्या शीळांचा थर आहे, ते असे वाटते की कोणीतरी आपल्या हातांनी या प्रशस्त शीळा एकमेकांवर ठेवल्या आहेत.यात एक गोष्ट मात्र मनाला खंतावून जाते, मिळेल त्या ठिकाणी मंदिरांवर, प्रस्तरांवर, इतकेच काय पण +पुतळ्यावरही लोकांनी आपली नावे बदनाम करून ठेवलेली आहेत. +किल्ल्यावर नागनाथ लिंगी नावाचा सुळका आहे +==गडावर जाण्याच्या वाटा == गोऱ्हे गावातून पुढे गेल्यावर समोरच डोंगर चढून वर कोहजकिल्यावर जाण्यासाठी पाऊल वाट आहे. +गडावर निवारा असा नाही. शंकराच्या मंदिरात केवळ २ माणसे राहू शकतात. +खाण्याची सोय आपणच करावी, पिण्याचे पाणी गडावर आहे. +बारमाही पाण्याची सोय आहे. +२ तास diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12838.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2e9c70a8a7d5e69688b0b8114b49f8cecde3dfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12838.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 41°15′13″N 95°51′45″W / 41.25361°N 95.86250°W / 41.25361; -95.86250 + +काउन्सिल ब्लफ्स (इंग्लिश: Council Bluffs) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या आयोवा राज्यातील एक शहर आहे. काउन्सिल ब्लफ्सची लोकसंख्या सुमारे ६२ हजार आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12841.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcc99a6c30b3852853026d8e45e129b06e5aa5fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12841.txt @@ -0,0 +1,4 @@ +कौटिलीय अर्थशास्त्र हा चाणक्याने इ.स.च्या दुसऱ्या शतकात लिहिलेला संस्कृत ग्रंथ आहे. २५ खंड व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला व आजही मार्गदर्शक समजला जाणारा ग्रंथ आहे. +या ग्रंथाचा लेखक कौटिल्य असल्याचे त्यातच नमूद आहे.[१] यात लेखकाचे नाव विष्णूगुप्तही असल्याचे लिहिलेले आहे.[२] ही दोन्ही नावे चाणक्याशी निगडीत आहेत.[३] चाणक्य तक्षशिला विद्यापीठात शिक्षक होता. नंतर हा चंद्रगुप्त मौर्याचा अमात्य व सल्लागार झाला. कौटिल्यने राज्यसंस्थे बद्द्ल आपले विचार अर्थशास्त्र या ग्रंथात मांडले.या ग्रंथात त्याने राजकारण ,तत्त्वज्ञान ,अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1286.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fa056256f3bf643932412c510f4834252620644 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1286.txt @@ -0,0 +1,3 @@ +ओम्स्क ओब्लास्त (रशियन: О́мская о́бласть) हे रशियाच्या संघातील सदस्य असलेले एक ओब्लास्त आहे. सैबेरियाच्या नैऋत्येस वसलेल्या या ओब्लास्ताची प्रशासकीय राजधानी ओम्स्क येथे आहे. + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12886.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4d8f61af2d3bf84792410bef0d6df83e8a61d54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12886.txt @@ -0,0 +1,4 @@ +कोपनेश्वर मंदिर तथा कौपिनेश्वर मंदिर महाराष्ट्राच्या ठाणे शहरातील एक मंदिर आहे. +हे मंदिर मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात उतरल्यानंतर पश्चिमेला टेंभीनाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मासुंदा तलावाच्या विरुद्ध दिशेला आहे. +या मंदिराला ठाण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. इसवी सन १६६३ मध्ये पोर्तुगीजांनी ठाण्यावर ताबा मिळवल्यानंतर मासुंदा तलावाकाठी शिलाहारांनी बांधलेली बारा मंदिरे नष्ट केली. त्यावेळी पोर्तुगीजांनी मासुंदाचे नाव बदलून लेक आॅफ सेंट अॅन्थनी असे ठेवले होते. मासुंदा तलाव ३४ एकरांवर पसरलेला होता. इसवी सन १८८१ मध्ये मासुंदा तलाव साफ केला होता तेव्हा तलावात भग्न मूर्ती आणि मंदिरांचे अवशेष सापडले.इसवी सन १७६० मध्ये मराठ्यांनी ठाणे जिंकल्यावर सुभेदार रामजी बिवलकर यांनी कौपिनेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केला आणि एक भव्य दगडी मंदिर बांधले.कौपिनेश्वराच्या गाभाऱ्यात ४ फूट इंच उंचीचे आणि बारा फूटांचा घेर असलेले शिवलिंग आहे. मंदिराच्या आवारात शिवलिंगाला शोभेल असा भव्य नंदी आहे. मंदिराच्या परिसरात शितलादेवी, कालिकामाता, दत्तात्रेय , हनुमान , श्रीराम यांची मंदिरेही आहेत. इसवी सन १८९७ मध्ये ठाणेकरांनी आठ हजार रुपये लोकवर्गणी जमवून मंदिराची डागडुजी केली. इसवी सन १९१७ मध्ये मंदिराच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या उपस्थितीत गोभक्त संमेलन भरले होते. +इसवी सन १९३९ पासून मंदिराचा कारभार ट्रस्टच्या मार्फत पाहिला जात आहे. इसवी सन १९७३ मध्ये योगाचार्य का.बा.सहस्त्रबुद्धे यांनी ठाण्यातील पहिला योगासनांचा वर्ग कौपिनेश्वर मंदिराच्या आवारात सुरू केला. इसवी सन १९७७ मध्ये मंदिराच्या ट्रस्ट मार्फत अध्यात्म, तत्त्वज्ञान, धर्म या विषयावरील पुस्तकांचे ज्ञानकेंद्र वाचनालय सुरू केले. कौपिनेश्वर मंदिरातर्फे ठाण्यात नववर्षदिन स्वागतयात्रेपासून ते महाशिवरात्री उत्सवापर्यत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12893.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7a67b678a20a0acb8978ada4bbac049f8c0dbd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12893.txt @@ -0,0 +1,4 @@ +भारताच्या प्राचीन इतिहासातील प्रसिद्ध कुरू कुलातील व्यक्तींना कौरव असे म्हटले जाते. महर्षी व्यास रचित महाभारत या महाकाव्यामुळे ढोबळमानाने दुर्योधन व त्याच्या बंधूंना कौरव असे म्हणण्याची प्रथा पडली आहे. +१०० कौरवांची नावे जन्माच्या क्रमाने खालीलप्रमाणे +दुर्योधनला चार पत्नी होती - +दुःशासनला पाच पत्नी होती ज्यातात चंद्रमुखी, श्वेता, लता, निर्जरा आणि दिविजा होत्या. चंद्रमुखी सोबत त्याला ध्रुमसेन नावाचा मुलगा झाला.दुस्सलला दोन पत्नी होती- सुजाता आणि नीला. सोमकीर्तिला हेमाप्रभा नावाची पत्नी होती. चित्रायुधला पद्मांजलि नावाची पत्नी होती आणि त्यांना दोन मुले होती- दक्षेस आणि मुली शकीला. चारुचित्रला संजुक्ता नावाची पत्नी होती. दीर्घबाहुला आयुष्मती नावाची पत्नी होती. आणि कौरव चा पत्नीचा नाव स्त्री पर्व मध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12898.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dabff67e5b2780391d3cdebf116e800e400ed9dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12898.txt @@ -0,0 +1 @@ +कौलखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12917.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af90a83039eae1e963c82d1b6cbcdbfa99ed7ce4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12917.txt @@ -0,0 +1 @@ +कौशल किशोर ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12943.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e6b1b3827abe210a09babaa67241054eedda55e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12943.txt @@ -0,0 +1 @@ +कौसल्या तथा नंदिनी ही (३० डिसेंबर, १९७९:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) ही कन्नड, तमिळ आणि मल्याळी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12964.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad193756ff9bed8dcbe08282d9c765652189c71f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12964.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्यामबोगो क्रिकेट ओव्हल हे युगांडाच्या कम्पाला शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. + +२८ ऑगस्ट २०२० रोजी केन्या आणि नायजेरिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12967.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58a54faf96b38e712d78ab8a8c1e3da1260be530 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12967.txt @@ -0,0 +1 @@ +क्यास अहमद (१५ ऑगस्ट, २०००:अफगाणिस्तान - हयात) हा  अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12969.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e089705d93f929d5c1198b023acb252ec3f66e43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12969.txt @@ -0,0 +1 @@ +क्यीव आंतरराष्ट्रीय विमानतळ (युक्रेनियन: Міжнародний аеропорт "Бориспіль") (आहसंवि: KBP, आप्रविको: UAAA) हा युक्रेन देशाच्या क्यीव शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. क्यीवच्या ४२ किमी पूर्वेस स्थित असलेला क्यीव विमानतळ युक्रेनमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. युक्रेनची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी युक्रेन आंतरराष्ट्रीय एरलाइन्सचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे. येथून युरोपातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे. युक्रेनमधील एकूण हवाई वाहतूकीच्या ६५% वाहतूकीसाठी हा विमानतळ जबाबदार आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12970.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e089705d93f929d5c1198b023acb252ec3f66e43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_12970.txt @@ -0,0 +1 @@ +क्यीव आंतरराष्ट्रीय विमानतळ (युक्रेनियन: Міжнародний аеропорт "Бориспіль") (आहसंवि: KBP, आप्रविको: UAAA) हा युक्रेन देशाच्या क्यीव शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. क्यीवच्या ४२ किमी पूर्वेस स्थित असलेला क्यीव विमानतळ युक्रेनमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. युक्रेनची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी युक्रेन आंतरराष्ट्रीय एरलाइन्सचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे. येथून युरोपातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे. युक्रेनमधील एकूण हवाई वाहतूकीच्या ६५% वाहतूकीसाठी हा विमानतळ जबाबदार आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13002.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec238f14e41dd7ada9c846d7dce053d4d497bcc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13002.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्युशू (जपानी: 九州, नऊ प्रभाग) हे जपान देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात नैऋत्येकडील बेट व एक भौगोलिक प्रदेश आहे. हे बेट होन्शू बेटाच्या नैऋत्येला व शिकोकू बेटाच्या पश्चिमेला वसले आहे. +फुकुओका हे क्युशू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. क्युशू प्रदेश एकूण ८ प्रभागांचा बनला आहे ज्यांपैकी फुकुओका, सागा, कुमामोतो, नागासाकी, ओइता, कागोशिमा व मियाझाकी हे ७ प्रभाग क्युशू बेटावर तर ओकिनावा प्रभाग हा रूकू द्वीपसमूहामधील एका बेटावर वसला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13012.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ac6dc3727c7d7bee6b37eae5da4601fd73db151 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13012.txt @@ -0,0 +1,2 @@ + +क्यूं! हो गया ना... हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या राय ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13043.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0074cbaa07cd09035182a42a34fdd8e4bd90cc1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13043.txt @@ -0,0 +1,824 @@ +गणितामध्ये कोणत्याही ऋण नसलेल्या पूर्णांकाचा nचा क्रमगुणित (factorial- फॅक्टोरियल) हा n! ने दर्शवतात.क्रमगुणित म्हणजे ती संख्या व तिच्यापेक्षा लहान धन पूर्णांकाचा गुणाकार होय. +उदाहरणार्थ, +याचा उपयोग बीजगणित, मांडणी व जुळवणी मध्ये केला जातो. +०!चे मूल्य! १ आहे. +कारण, +डावी बाजू = उजवी बाजू असले पाहिजे, +हा नियम पूर्ण होण्यासाठी, ०! = १ असणे हे गरजेचे आहे. +गैर-ऋण (ऋण नसलेला) पूर्णांकाशिवाय अपूर्णांकांचा सुद्धा क्रमगुणित काढला जाऊ शकतो, परंतु यासाठी गणितीय विश्लेषणातील अधिक प्रगत साधने (क्रिया) आवश्यक आहेत. +गॅमा फल हे फॅक्टोरियलचे विस्तारित रूप आहे. आणि हे Γ(z) ने दर्शवतात. गॅमा फलाचे उत्तर हे क्रमगुणित मूल्यांमध्ये येते फक्त गॅमा फलातील चलाची किंमत ही १ ने बदलल्यास म्हणजे Γ(2) = 1!,Γ(3) = 2!, नॉन-पॉझिटिव्ह पूर्णांक वगळता सर्व संमिश्र संख्यांसाठी ते परिभाषित केले जाते, आणि जर वास्तविक भाग हा धन असेल तर, + + + +Γ +( +z +) += + +∫ + +0 + + +∞ + + + +t + +z +− +1 + + + +e + +− +t + + + +d +t +. + + +{\displaystyle \Gamma (z)=\int _{0}^{\infty }t^{z-1}e^{-t}\,dt.} + +प्रत्येक गैर-ऋण पूर्णांक संख्या n साठी क्रमगुणित आणि गॅमा फल यांमधील संबंध हा n! = Γ(n + 1) असा असतो. + +यूलरचे गॅमा फलाचे मूळचे सूत्र + + + +Γ +( +z +) += + +lim + +n +→ +∞ + + + + + + +n + +z + + +n +! + + + +∏ + +k += +0 + + +n + + +( +z ++ +k +) + + + +. + + +{\displaystyle \Gamma (z)=\lim _{n\to \infty }{\frac {n^{z}n!}{\displaystyle \prod _{k=0}^{n}(z+k)}}.} + + + +कार्ल फ्रेडरिक गॉस यांनी समान हेच दर्शविण्यासाठी Π(z) चिन्ह वापरले, परंतु चलाची किंमत ही १ ने बदलली आहे, जेणेकरून ते गैर-ऋणात्मक पूर्णांकांच्या क्रमगुणितांसाठी बरोबर ठरेन. पाय फलाची व्याख्या + + + +Π +( +z +) += + +∫ + +0 + + +∞ + + + +t + +z + + + +e + +− +t + + + +d +t +. + + +{\displaystyle \Pi (z)=\int _{0}^{\infty }t^{z}e^{-t}\,dt.} + +तच + +पाय आणि गॅमा फलामधील संबंधाचे सूत्र Π(z) = Γ(z + 1). +अशाप्रकारे प्रत्येक गैर-ऋण पूर्णांक संख्या n साठी, Π(n) = n! . +या व्यतिरिक्त , पाय फल हे क्रमगुणिताप्रमाणे परिभाषित केलेल्या प्रत्येक z (परिभाषित केलेली संमिश्र संख्यां) ला पुनरावृत्ती दर्शविते. + + + +Π +( +z +) += +z +Π +( +z +− +1 +) + +. + + +{\displaystyle \Pi (z)=z\Pi (z-1)\,.} + + + +हे पुनरावृत्ती संबंध आहे. याला गॅमा फलात लिहील्यास, हे पुनरावृत्त राहत नाही. + + + +Γ +( +n ++ +1 +) += +n +Γ +( +n +) + +. + + +{\displaystyle \Gamma (n+1)=n\Gamma (n)\,.} + + + +अर्ध-पूर्णांक संख्यांना या फलांची किंमत ही त्यांच्यापैकी एकाद्वारे निर्धारित केली जाते: + + + +Γ + +( + + +1 +2 + + +) + += + +( + +− + + +1 +2 + + + +) + +! += +Π + +( + +− + + +1 +2 + + + +) + += + + +π + + + +, + + +{\displaystyle \Gamma \left({\frac {1}{2}}\right)=\left(-{\frac {1}{2}}\right)!=\Pi \left(-{\frac {1}{2}}\right)={\sqrt {\pi }}\,,} + + +हे n ∈ N साठी, + + + + + + + + +Γ + +( + + + +1 +2 + + ++ +n + +) + += + +( + +− + + +1 +2 + + ++ +n + +) + +! += +Π + +( + +− + + +1 +2 + + ++ +n + +) + + + + + += + + + + + + +π + + + +∏ + +k += +1 + + +n + + + + + +2 +k +− +1 + +2 + + += + + + +( +2 +n +) +! + + + +4 + +n + + +n +! + + + + + +π + + += + + + +( +2 +n +− +1 +) +! + + + +2 + +2 +n +− +1 + + +( +n +− +1 +) +! + + + + + +π + + + +. + + + + + + +{\displaystyle {\begin{aligned}&\Gamma \left({\frac {1}{2}}+n\right)=\left(-{\frac {1}{2}}+n\right)!=\Pi \left(-{\frac {1}{2}}+n\right)\\[5pt]={}&{\sqrt {\pi }}\prod _{k=1}^{n}{\frac {2k-1}{2}}={\frac {(2n)!}{4^{n}n!}}{\sqrt {\pi }}={\frac {(2n-1)!}{2^{2n-1}(n-1)!}}{\sqrt {\pi }}\,.\end{aligned}}} + +उदाहरणार्थ, + + + + +Γ + +( + + +9 +2 + + +) + += + + +7 +2 + + +! += +Π + +( + + +7 +2 + + +) + += + + +1 +2 + + +⋅ + + +3 +2 + + +⋅ + + +5 +2 + + +⋅ + + +7 +2 + + + + +π + + += + + + +8 +! + + + +4 + +4 + + +4 +! + + + + + +π + + += + + + +7 +! + + + +2 + +7 + + +3 +! + + + + + +π + + += + + +105 +16 + + + + +π + + +≈ +11.631 + +728 +… + + +{\displaystyle \Gamma \left({\frac {9}{2}}\right)={\frac {7}{2}}!=\Pi \left({\frac {7}{2}}\right)={\frac {1}{2}}\cdot {\frac {3}{2}}\cdot {\frac {5}{2}}\cdot {\frac {7}{2}}{\sqrt {\pi }}={\frac {8!}{4^{4}4!}}{\sqrt {\pi }}={\frac {7!}{2^{7}3!}}{\sqrt {\pi }}={\frac {105}{16}}{\sqrt {\pi }}\approx 11.631\,728\ldots } + + +सर्व n ∈ N साठी, + + + + +Γ + +( + + + +1 +2 + + +− +n + +) + += + +( + +− + + +1 +2 + + +− +n + +) + +! += +Π + +( + +− + + +1 +2 + + +− +n + +) + += + + +π + + + +∏ + +k += +1 + + +n + + + + +2 + +1 +− +2 +k + + + += + + + + + +( + +− +4 + +) + + +n + + +n +! + + +( +2 +n +) +! + + + + + +π + + + +. + + +{\displaystyle \Gamma \left({\frac {1}{2}}-n\right)=\left(-{\frac {1}{2}}-n\right)!=\Pi \left(-{\frac {1}{2}}-n\right)={\sqrt {\pi }}\prod _{k=1}^{n}{\frac {2}{1-2k}}={\frac {\left(-4\right)^{n}n!}{(2n)!}}{\sqrt {\pi }}\,.} + + +उदाहरणार्थ, + + + + +Γ + +( + +− + + +5 +2 + + + +) + += + +( + +− + + +7 +2 + + + +) + +! += +Π + +( + +− + + +7 +2 + + + +) + += + + +2 + +− +1 + + + +⋅ + + +2 + +− +3 + + + +⋅ + + +2 + +− +5 + + + + + +π + + += + + + + + +( + +− +4 + +) + + +3 + + +3 +! + + +6 +! + + + + + +π + + += +− + + +8 +15 + + + + +π + + +≈ +− +0.945 + +308 +… + + +{\displaystyle \Gamma \left(-{\frac {5}{2}}\right)=\left(-{\frac {7}{2}}\right)!=\Pi \left(-{\frac {7}{2}}\right)={\frac {2}{-1}}\cdot {\frac {2}{-3}}\cdot {\frac {2}{-5}}{\sqrt {\pi }}={\frac {\left(-4\right)^{3}3!}{6!}}{\sqrt {\pi }}=-{\frac {8}{15}}{\sqrt {\pi }}\approx -0.945\,308\ldots } + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13045.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21b4ff35a63a20330951bddbe24b266208b2cbf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13045.txt @@ -0,0 +1 @@ +आण्विक बळ सूक्ष्मदर्शक यंत्र (इंग्लिश: Atomic force microscope, अटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप ; इंग्लिश लघुरूप: AFM, एएफएम), अर्थात क्रमवीक्षण बळ सूक्ष्मदर्शक यंत्र (इंग्लिश: Scanning force microscope, स्कॅनिंग फोर्स मायक्रोस्कोप ; इंग्लिश लघुरूप: SFM, एसएफएम), हे नॅनोमीटरपेक्षाही सूक्ष्म स्तर दाखवू शकणारे एक अति-विभेदनशील सूक्ष्मदर्शक आहे. प्रकाशिक सूक्ष्मदर्शकांच्या तुलनेने याची क्षमता १००० पट अधिक आहे. गेर्ड बिनिश आणि हाइनरिख रोहरर यांनी बनवलेल्या अवलोकन टनेलिंग सूक्ष्मदर्शी यंत्रापासून [१] आण्विक बळ सूक्ष्मदर्शक बनवला. त्यासाठी त्यांना इ.स. १९८६ साली नोबेल पुरस्कार मिळाला. बिनिश, कॅल्विन केट व क्रिस्तोफ गेर्बर यांनी इ.स. १९८६ साली पहिल्यांदा आण्विक बल सूक्ष्मदर्शक बनवले. आज नॅनोस्तरावर प्रतिबिंबन, मापन व दक्षप्रयोग यांत हे यंत्र महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. खरे पाहता या यंत्राला सूक्ष्मदर्शक म्हणणे चपखल ठरत नाही, कारण हे यंत्र एका यांत्रिक अन्वेषिकेद्वारे [२] प्रतिबिंब बनवते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13046.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3617058cb06323672ffbd980da43750c8769428 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13046.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रयशक्तीची समानता ही कल्पना दोन भिन्न चलनांच्या क्रयशक्तीची तुलना करण्यासाठी वापरतात. या सिद्धांतामध्ये दोन चलनांच्या दीर्घ मुदतीमधील समतोलावरून त्यांच्या तुलनात्मक क्रयशक्तीचे अनुमान करतात. +क्रयशक्तीच्या समानतेच्या दरात आणि चलनांच्या विनिमय दरात बराच फरक असू शकतो. उदाहरणार्थ, १ अमेरिकन डॉलर बरोबर ७.३९ चिनी युआन असा विनिमय दर आहे (नोव्हेंबर २००७). पण एका डॉलरची क्रयशक्ती मात्र १.८ युआनच्या समान आहे. म्हणजे, अमेरिकेत एका डॉलरमध्ये सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी विकत मिळतील, त्या विकत घ्यायला चीनमध्ये १.८ युआन लागतील. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13057.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba27aa09ff32c51bc09c06f82f8ff70b54e0f394 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13057.txt @@ -0,0 +1,6 @@ +वसंतराव नाईक यांचा जन्म नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील श्रीमंत कुटुंबात १३ डिसेंबर १९१२ला झाला. +स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला.सायमन कमिशनला विरोध करीत- म.गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. प्रसंगी तुरुंगवास भोगला. भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. मनमाड नगरपालिकेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून राहण्याचा त्यांना बहुमान मिळाला. बिहार येथे झालेल्या भूकंपात डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपले स्वतंत्र पथक तयार करून भूकंपग्रस्तांना मदत केली.  १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला.[१] सरकारकडून वसंतरावांना पकडण्यासाठी दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले गेले. मात्र जनतेत विलक्षण लोकप्रिय असलेल्या वसंतरावांना या काळात अनेक कुटुंबांनी आश्रय देऊन पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले. वसंतराव भूमिगत असतांना सरकारकडून त्यांच्या कुटुंबियांचा अतोनात छळ करण्यात आला. त्यांची मालमत्ता जप्तकेली गेली. मात्र वसंतरावांचे देशप्रेम व समर्पण यामुळे लिलावात कुणीही भाग घेतला नाही. +याच काळात भूमिगत असतानाचा आईचे दुःखद निधन झाले. घराभोवती असलेला पोलीस पहारा चुकवीत स्रीच्या वेषात वसंतरावांनी आईचे अंत्यदर्शन घेतले. +देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत ते  विजयी झाले. पुढे  १९६२ व १९६७ असे दोन वेळेस ते  नाशिक मधून निवडणूक लढवून विजयी झाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ते तह्यात सदस्य होते. +१४ डिसेंबर १९६८ रोजी भुसावळ येथे वीज कामगारांच्या मेळाव्यात भाषण करीत असतांना ह्दय विकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे दुःखद निधन झाले. नाशिक मध्ये गोदाकाठी साश्रू नयनांनी त्यांच्यावर अपार प्रेम करणाऱ्या त्यांच्या जनतेने या लोकनायकास अखेरचा निरोप दिला. +आपल्या लाडक्या नेत्याच्या वियोगाचे दुःख हलके करण्यासाठी व क्रांतिवीरांच्या कार्याची चिरंतन स्मृती राहावी हा उद्दात्त हेतू बाळगून नाशिक जिल्ह्यातील वंजारी समाजाच्या जेष्ठ धुरिणांनी त्यांच्या नावाने १९६९ मध्ये क्रांतिवीर वसंतराव  नारायणराव नाईक एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13079.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d06a740bdd0e7595f60da3ee3f20c8d6f227ba15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13079.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 43°31′48″S 172°37′13″E / 43.53000°S 172.62028°E / -43.53000; 172.62028 + +क्राइस्टचर्च हे न्यू झीलंड देशाच्या दक्षिण बेटावरील सर्वात मोठे शहर आहे आणि कॅंटरबरी क्षेत्रात येते. क्राइस्टचर्चचे शहरी क्षेत्र दक्षिण बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर आहे आणि पेनिन्सुलाच्या उत्तर दिशेला. याची लोकसंख्या ४,००,५०० इतकी आहे [१]. +१५ मार्च, २०१९ रोजी ऑस्ट्रेलियाच्या एका व्यक्तीने दोन मशीदींवर अंदाधुंद गोळीबार करून ५० व्यक्तींचा जीव घेतला होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13086.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82dad44a4ce433c0b799827e600a8608d3463e5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13086.txt @@ -0,0 +1,4 @@ +क्राउनी प्लाझा अड्यार पार्क हे भारताच्या चेन्नई शहरातील पंचतारांकित होटेल आहे. मूळ शॅरेटन पार्क होटेल अँड टॉवर्स नाव असलेले हे होटेल अड्यार पार्क भागातील टीटीके रोड या रस्त्यावर आहे. +हे हॉटेल अडयार गेट हॉटेल्स ली. कंपनीने बांधले. या कंपनीची विजग मध्ये वेलकम हॉटेल ग्रँड बे हे 104 खोल्यांचे आणि उटी मध्ये फोरचून हॉटेल सुल्लीवान कोर्ट हे 67 खोल्यांचे असी आणखी दोन हॉटेल्स आहेत. या कंपनीची नोंदणी 1970 मध्ये खाजगी कंपनी म्हणून झाली. मुळात हिची ओळख टी.टी.वासू यांनी केली. हे टी.टी. कृष्णम्माचारी ग्रुपचे सदश्य आणि दुसरे के. आर. विराप्पन होते. सन 1975 मध्ये ही सार्वजनिक कंपनी झाली. सन 1979 पर्यन्त ही कंपनी चालू न्हवती. सन 1981 मध्ये NRI ग्रुप ने यांचे नियंत्रण करण्यात रस घेतला आणि हॉटेलचे बांधकाम चालू केले. ती या कंपनीची निशानधारी मालमत्ता झाली. हॉटेल इन बरोबर संघटन करून तिने व्यवसायाची सुरुवात केली. अडयार पार्क होंटेल AGHLनी बांधले. फेब्रुवरी 1985 मध्ये ते वेलकम ग्रुप ने घेतले. तेव्हा त्याचे सर्व नियंत्रण गोयल कुटुंबाकडे आले. तेच सध्याचे 30 मिल्लीयनचे धनी आहेत. [१] नंतर या ग्रुपचे नाव शेरेटोण पार्क हॉटेल & टावर्स असे बदलले. शेरेटोण ब्रॅंड वापरण्यासाठी स्टारवूड बरोबर संघटना केली. AGHLच्या या तिन्ही मालमत्तेचे व्यवस्थापन ITC हॉटेल करते.[२] मध्यवर्ती हॉटेल ग्रुप ने ही हॉटेल कंपनी ताब्यात घेतल्यानंतर 1-5-2015 रोजी याचे नाव Crowne Plaza Chennai Adyar पार्क असे ठेवले. [३] +हे हॉटेल 6 मजल्याचे आहे. या वास्तूला लागूनच 8 मजल्याची दुसरी वास्तु आहे आणि सेजारीच संघटित 2 मजल्याची अथितिना सुविधा देणारी वस्तु आहे. 38 विश्रामग्रह आणि 5 उपहारग्रहासह या हॉटेलच्या 283 खोल्या आहेत. यापैकी 140 खोल्या टावर विंग मध्ये आहेत. [४] उपहारग्रहे आणि बार्सचा समावेश दी रेसिडन्सी कप्पुस्सिंनो मध्ये आहे. याच्या व्हरांड्यात अंतरराष्ट्रीय कॉफी 24 तास मिळते. वेष्टमीनिस्टर बार, ऑन द रॉक्स, दक्षिण,गटस्बी2000, कोंनेकशन्स या विभागात वेगवेगळ्या सोई आहेत. +या हॉटेल मध्ये 8 सभेसाठी जागा आहेत. 3 बकेट हॉल, 9000 sq.ft. मोकळी जागा की जी 500 अतिथि सामाऊन घेऊ शकते. 20-30 व्यक्ति सामाऊन घेणारी मध्यवर्ती जागा, 3 सभाग्रह,20 ते 50 व्यक्ति सामाऊन घेणारी. 1200 व्यक्ति सामाऊन घेणारी 12000sq.ft. 4 बकेट हॉल, आणि 3 बोर्ड रूम 10-20 व्यक्ति सामाऊन घेणारी. तळमजल्यात 200 ते 250 वाहने ठेवण्याची व्यवस्था आहे. [५] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13107.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ea88109963ef7171b240234d5b95c66627912d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13107.txt @@ -0,0 +1 @@ +क्रि-झेल्डा ब्रिट्स तथा क्रिझेल्डा ब्रिट्स (२० नोव्हेंबर, इ.स. १९८३ - ) ही  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13147.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..700ee50353c6134cd376603c7c109d2e7bbc1701 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13147.txt @@ -0,0 +1,21 @@ +१९७९ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव प्रुडंशियल चषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे दुसरे आयोजन होते. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये ९ जून ते २३ जून १९७९ च्या दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा प्रुडंशियल ऍश्युरन्स कंपनी ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज तसेच श्रीलंका व कॅनडा या ८ संघांनी सहभाग घेतला. साखळी सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ बाद फेरीत गेले. +प्रुडेंशियल चषक वेस्ट इंडीज ने अंतिम सामन्यात इंग्लंडला हारवून जिंकला. +वेस्ट इंडीजच्या गॉर्डन ग्रीनिज याने सर्वाधिक धावा केल्या तर इंग्लंडच्या माइक हेंड्रिक्स याने सर्वाधिक गडी बाद केले. +साखळी सामन्या साठी ४ संघांचा १ गट बनवण्यात आला ज्यात प्रत्येक संघ एकमेकाशी सामने खेळेल व गटातील मुख्य दोन संघ दुसऱ्या गटातील प्रमुख दोन संघासोबत बाद फेरीतील सामने खेळेल +या स्पर्धेच्या पात्रता फेरी साठी पहा : १९७९ आय.सी.सी. चषक +     बाद फेरीसाठी पात्र +     स्पर्धेतून बाद + +     बाद फेरीसाठी पात्र +     स्पर्धेतून बाद + + +उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यू झीलंडमध्ये अटीतटीचा सामना झाला. पहिल्यांदा फलंदाजी करत इंग्लंडने ६० षटकात ८ गडी गमावून २२१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यू झीलंडने कडवी झुंज दिली परंतु न्यू झीलंडला ६० षटकात ९ गडी गमावून २१२ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यू झीलंडचा ९ धावांनी पराभव करत इंग्लंडने पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. +वेस्ट इंडीजने दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत अधिपत्य गाजवत पाकिस्तानचा ४३ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. + +लॉर्ड्सवर २३ जून १९७९ रोजी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात अंतिम सामना झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेस्ट इंडीजच्या डावाची सुरुवात म्हणावी तसी सुलभ झाली नाही. गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेन्स, अल्विन कालिचरण आणि कर्णधार क्लाइव्ह लॉईड हे लवकर बाद झाल्यामुळे वेस्ट इंडीजची सुरुवातीची स्थिती ९९/४ अशी होऊन बसली. परंतु त्यानंतर व्हिव्ह रिचर्ड्स याच्या १३८ धावांच्या शतकी खेळीमुळे वेस्ट इंडीजने ६० षटकांमध्ये २८६ धावांपर्यंत मजल मारली. +वेस्ट इंडीजच्या २८६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर माइक ब्रेअर्ली आणि जॉफ्री बॉयकॉट यांनी संथगतीने फलंदाजीला सुरुवात केली. ३८ षटकांपर्यंत इंग्लंड फक्त १२९ धावांपर्यंत पोहोचू शकला. सलामीवीर बाद झाल्यानंतर इंग्लंड १८३/२ वर असताना क्रिकेट इतिहासात केवळ ११ धावात उर्वरीत ८ गडी बाद झाले. इंग्लंडचा डाव १९४ धावात संपुष्टात आला. वेस्ट इंडीजने सलग दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला. + +सर्वात जास्त धावा +सर्वात जास्त बळी +अधिक माहिती .. Archived 2006-09-24 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13157.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5350fea7cc8cd0635b229523691140f83ad4211b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13157.txt @@ -0,0 +1,17 @@ +१९७५ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव प्रुडेंशियल चषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे पहिले आयोजन होते. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये ७ जून ते २१ जून १९७५ च्या दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा प्रुडंशियल ऍश्युरन्स कंपनी ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले. सहभागी संघातील ६ संघ कसोटी खेळणारे (ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान व वेस्ट इंडीज) तसेच श्रीलंका व पूर्व आफ्रिका. साखळी सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ बाद फेरीत गेले. +सामने पाढऱ्या कपड्यात खेळवण्यात आले व प्रत्येक डाव ६० षटकांचा होता. सर्व सामने दिवसा खेळवण्यात आले. स्पर्धेच्या इतिहासातील एक विचत्र विक्रम भारतीय फलंदाज सुनिल गावस्करने केला. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करत ६० षटकात ४ गडी गमावून ३३४ धावा केल्या. सुनिल गावस्करने ६० षटके फलंदाजी केली व १७४ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने नाबाद ३६ धावा केल्या. +प्रुडेंशियल चषक वेस्ट इंडीजने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हारवून जिंकला. न्यू झीलंडच्या ग्लेन टर्नर याने सर्वाधिक धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाच्या गॅरी गिलमोर याने सर्वाधिक गडी बाद केले. +     बाद फेरीसाठी पात्र +     स्पर्धेतून बाद + +     बाद फेरीसाठी पात्र +     स्पर्धेतून बाद + + + +अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज संघाने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. वेस्ट ईंडीझसंघासाठी क्लाईव लॉईडने उत्तम फलंदाजी करत ८५ चेंडूत १२ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज धावबाद झाले त्यातील तीन फलंदाजांना व्हिव्हियन रिचर्ड्सने धावबाद केले. ह्या स्पर्धेसाठी मालिकावीर पुरस्कार ठेवण्यात आलेला नव्हता. + +८ संघाना स्पर्धेत खेळलेल्या सामन्यातील विजयी सामन्यानुसार मानांकन देण्यात आले. +सर्वात जास्त धावा +सर्वात जास्त बळी +अधिक माहिती .. Archived 2006-09-26 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13168.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fe3a7b119d60e88784356feba7fabd8b336ea3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13168.txt @@ -0,0 +1,16 @@ +१९९२ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव १९९२ बेन्सन आणि हेजेस विश्वचषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे हे पाचवे आयोजन होते. ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन देशात २२ फेब्रुवारी ते २५ मार्च १९९२ दरम्यान खेळवली गेली. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात प्रथमच विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या देशांमध्ये विश्वचषक स्पर्धा प्रथमच भरविण्यात आली. ही स्पर्धा बेन्सन आणि हेजेस ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे या ९ संघांनी सहभाग घेतला. या आधीची स्पर्धा भारत आणि पाकिस्तान मध्ये पाच वर्षांपूर्वी १९८७ साली झाली. मागील विजेते ऑस्ट्रेलिया संघ होता. +१९९२ च्या विश्वचषकात सर्वप्रथम खेळाडूंनी रंगीत कपडे घातले, सामने श्वेतवर्णाच्या क्रिकेट चेंडूनी खेळविण्यात आले आणि ब्लॅक साईडस्क्रिन होते ज्यात प्रकाशझोतात अनेक सामने खेळले गेले. १९९२ च्या जानेवारीत दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने बहिष्कार उठवत पुन्हा कसोटी दर्जा देत सदस्य केले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा हा पहिला वहिला विश्वचषक होता. +इंग्लंड, न्यू झीलंड, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले. २५ मार्च १९९२ रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला २२ धावांनी हरवत विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला. न्यू झीलंडच्या मार्टिन क्रोव ने स्पर्धेत सर्वाधिक ४५६ धावा केल्या तर पाकिस्तानच्या वसिम अक्रम सर्वाधिक बळी (१८) घेणारा खेळाडू ठरला. विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने झिम्बाब्वेला संपूर्ण सदस्य नियुक्त करत कसोटी दर्जा बहाल केला. +या विश्वचषकात फक्त एकच गट बनवला गेला. प्रत्येक संघाने इतर सर्व संघांशी एक सामना खेळला. गट फेरीच्या समाप्तीनंतर गुणफलकातील अव्वल चार संघ बाद फेरी साठी पात्र ठरले. +या स्पर्धेच्या पात्रता फेरी साठी पहा : १९९० आय.सी.सी. चषक +     बाद फेरीसाठी पात्र +     स्पर्धेतून बाद + +पहिल्या उपांत्य फेरीत, पाकिस्तानने स्पर्धेतील अपेक्षित विजेत्या न्यू झीलंडचा पराभव करून चार प्रयत्नांत पहिला उपांत्य फेरी सामना जिंकत प्रथमच विश्वचषक अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. न्यू झीलंडने प्रथम फलंदाजी करत २६२ धावा केल्या. त्यांचा कर्णधार मार्टिन क्रोव ९१ धावांवर असताना जखमी झाला, आणि दुखापत वाढवण्याचा धोका पत्करण्याऐवजी त्याने जॉन राइटला पाकिस्तानच्या डावात कर्णधारपद देण्याची निवड केली, जी घोडचूक ठरली. इंझमाम उल-हक फलंदाजीला आला तेव्हा पाकिस्तानला १५ षटकांत १२३ धावा हव्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने ३७ चेंडूत ६० धावा करून आणि एक षटक शिल्लक असताना त्याने सामनावीराचा पुरस्कार जिंकत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. +दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीत, सामना वादग्रस्त परिस्थितीत संपला जेव्हा, १० मिनिटांच्या पावसाच्या विलंबानंतर, सर्वाधिक उत्पादक षटकांची पद्धतीने दक्षिण आफ्रिकेचे लक्ष्य १३ चेंडूत २२ धावांवरून एक चेंडूत २२ धावा अश्या अशक्य स्थितीत बदलून देण्यात आले. या घटनेमुळे विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी हा नियम बदलण्यात आला, आणि अखेरीस १९९९ क्रिकेट विश्वचषकपासून डकवर्थ-लुईस पद्धत वापरण्यास सुरुवात झाली. दिवंगत बिल फ्रिंडल यांच्या मते, पावसाच्या व्यत्ययावर जर डकवर्थ-लुईस पद्धत लागू केली असती, तर सुधारित लक्ष्य टाय होण्यासाठी चार किंवा अंतिम चेंडूवर विजयासाठी पाच धावा असे असते. डकवर्थ-लुईस पद्धतीमुळे दिवसाच्या आदल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे लक्ष्य देखील बदलले असते. + +मेलबर्न मधील मेलबर्न क्रिकेट मैदान येथे झालेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा २२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार इम्रान खान याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. + +सर्वात जास्त धावा +सर्वात जास्त बळी +अधिक माहिती .. Archived 2006-03-16 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13174.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9705af739ba7bcb9bd5caa793c6bf25c67bf65a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13174.txt @@ -0,0 +1,310 @@ +१९९६ च्या क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना  श्रीलंका आणि  ऑस्ट्रेलिया संघांत खेळला गेला. +श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्क टेलर (७४ - ८३ चेंडू) व रिकी पॉंटिंग (४५ - ७३ चेंडू) यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०१ धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी केली. हे दोन्ही गडी बाद झाल्यानंतर ऑस्टेलियाची घसरगुंडी झाली व संघ १/१३७ वरून ५/१७० ह्या स्थितित आला. श्रीलंकेच्या फिरकी माऱ्या समोर ऑस्ट्रेलियन फलंदाज हतबल झाल्यासारखे वाटत होते. +श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करणारे सनथ जयसुर्या ९(७) व रोमेश कालुवितरणा ६(१३) धावा काढून लवकरच तंबूत परतले, तेव्हा संघाची धावसंख्या होती २३/२. असंका गुरुसिन्हा ६५ (९९) व अरविंद डि सिल्व्हा १०७(१२४) यांच्या ११५ धावांच्या भागीदारीच्या जोरावर श्रीलंकी संघाने अंतिम सामना २२ चेंडू व ७ गडी राखून आरामात जिंकला. +अरविंद डि सिल्व्हाला त्याच्या गोलंदाजीत (३/४२) व फलंदाजीत १०७(१२४) अशा उत्तम कामगिरीसाठी सामनावीर घोषित करण्यात आले. +साचा:क्रिकेट धावफलक सुरुवात +|- +| style="width: 200px" | मार्क टेलर +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | झे जयसूर्या गो. डि सिल्व्हा +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ७४ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ८३ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ८ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ८९.१५ +|- +|- +| style="width: 200px" | मार्क वॉ +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | झे जयसूर्या गो. वास +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १२ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १५ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ८० +|- +|- +| style="width: 200px" | रिकी पॉंटिंग +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | गो डि सिल्व्हा +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ४५ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ७३ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | २ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ६१.६४ +|- +|- +| style="width: 200px" | स्टीव वॉ* +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | झे डि सिल्व्हा गो. धर्मसेना +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १३ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | २५ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ५२ +|- +|- +| style="width: 200px" | शेन वॉर्न +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | य †कालुवितरना गो. मुरलीधरन +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | २ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ५ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ४० +|- +|- +| style="width: 200px" | स्टुअर्ट लॉ +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | झे. डि सिल्व्हा गो. जयसूर्या +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | २२ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ३० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ७३.३३ +|- +|- +| style="width: 200px" | मायकेल बेव्हन +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | नाबाद +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ३६ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ४९ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | २ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ७३.४६ +|- +|- +| style="width: 200px" | इयान हीली† +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | गो. डि सिल्व्हा +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | २ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ३ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ६६.६६ +|- +|- +| style="width: 200px" | पॉल रायफेल +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | नाबाद +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १३ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १८ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ७२.२२ +|- +|- +| style="width: 200px" | इतर धावा +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | (बा ०, ले.बा. १०, वा. ११, नो. १) +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | २२ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +|- +|- +| style="width: 200px" | एकूण +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | (७ गडी ५० षटके) +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | २४१ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +|- + +|} +गडी बाद होण्याचा क्रम: १-३६ (मार्क वॉ), २-१३७ (मार्क टेलर), ३-१५२ (रिकी पॉंटिंग), ४-१५६ (शेन वॉर्न), ५-१७० (स्टीव वॉ), ६-२०२ (लॉ), ७-२०५ (हीली) +फलंदाजी केली नाही: डेमियन फ्लेमिंग, ग्लेन मॅक्ग्राथ +साचा:क्रिकेट धावफलक गोलंदाज माहिती सुरुवात +|- +| style="width: 200px" | प्रमोद्य विक्रमसिंगे +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ७ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ३८ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ५.४२ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{वाईड}}} +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{नो}}} +|- +|- +| style="width: 200px" | चमिंडा वास +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ६ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ३० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ५ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{वाईड}}} +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{नो}}} +|- +|- +| style="width: 200px" | मुथिया मुरलीधरन +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ३१ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ३.१ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{वाईड}}} +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{नो}}} +|- +|- +| style="width: 200px" | कुमार धर्मसेना +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ४७ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ४.७ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{वाईड}}} +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{नो}}} +|- +|- +| style="width: 200px" | सनत जयसूर्या +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ८ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ४३ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ५.३७ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{वाईड}}} +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{नो}}} +|- +|- +| style="width: 200px" | अरविंद डि सिल्व्हा +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ९ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ४२ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ३ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ४.६६ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{वाईड}}} +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{नो}}} +|- +|} +साचा:क्रिकेट धावफलक सुरुवात +|- +| style="width: 200px" | सनत जयसूर्या +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | धावबाद +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ९ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ७ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १२८.५७ +|- +|- +| style="width: 200px" | रोमेश कालुवितरणा† +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | झे. बेव्हन गो. फ्लेमिंग +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ६ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १३ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ४६.१५ +|- +|- +| style="width: 200px" | असंका गुरूसिन्हा +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | गो रायफेल +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ६५ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ९९ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ६ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ६५.६५ +|- +|- +| style="width: 200px" | अरविंद डि सिल्व्हा +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | नाबाद +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १०७ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १२४ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १३ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ८६.२९ +|- +|- +| style="width: 200px" | अर्जुन रणतुंगा* +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | नाबाद +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ४७ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ३७ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ४ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १२७.०२ +|- +|- +| style="width: 200px" | इतर धावा +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | (बा १, ले.बा. ४, वा. ५, नो. १) +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ११ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +|- +|- +| style="width: 200px" | एकूण +| style="text-align: left; margin-right: 0.5em" | (३ गडी ४६.२ षटके) +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | २४५ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | +|- + +|} +गडी बाद होण्याचा क्रम: १-१२ (जयसूर्या), २-२३ (कालुवितरणा), ३-१४८ (गुरुसिन्हा) +फलंदाजी केली नाही: तिलकरत्ने, महानामा, धर्मसेना, वास, विक्रमसिंगे, मुरलीधरन +साचा:क्रिकेट धावफलक गोलंदाज माहिती सुरुवात +|- +| style="width: 200px" | ग्लेन मॅकग्रा +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ८.२ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | २८ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ३.३६ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{वाईड}}} +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{नो}}} +|- +|- +| style="width: 200px" | डेमियन फ्लेमिंग +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ६ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ४३ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ७.१६ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{वाईड}}} +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{नो}}} +|- +|- +| style="width: 200px" | शेन वॉर्न +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ५८ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ५.८ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{वाईड}}} +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{नो}}} +|- +|- +| style="width: 200px" | पॉल रायफेल +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ४९ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ४.९ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{वाईड}}} +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{नो}}} +|- +|- +| style="width: 200px" | मार्क वॉ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ६ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ३५ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ५.८३ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{वाईड}}} +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{नो}}} +|- +|- +| style="width: 200px" | स्टीव वॉ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ३ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १५ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ५ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{वाईड}}} +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{नो}}} +|- +|- +| style="width: 200px" | मायकेल बेव्हन +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ३ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | १२ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ० +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | ४ +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{वाईड}}} +| style="text-align: right; margin-right: 0.5em" | {{{नो}}} +|- +|} diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1318.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b97b889ada6c8a6042382c7500e2217a2c4b07b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1318.txt @@ -0,0 +1 @@ +ओरिएन्टल सिनरी हे एकोणिसाव्या शतकातले हाताने रंगविलेले भारतातीत सुंदर चित्रे आणि दृष्यांचा समावेश असलेले एक पुस्तक आहे. थॉमन आणि विल्यम डॅनियल या काका-पुतण्याने १७८६ ते १७९३ दरम्यान सात वर्ष भारताचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पाहिलेला भारत चित्रे आणि दृष्यांच्या माध्यमातून या पुस्तकात उतरवला होता. २०१३ साली लंडनमध्ये या पुस्तकाचा लिलाव करण्यात आला. या लिलावात या पुस्तका'ला तीन कोटी रुपयांची किंमत मिळाली.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13187.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85235367133211ff97734e86790e81ce23aedefd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13187.txt @@ -0,0 +1,25 @@ + +सा – सामने +अव - ऍवरेज +नि – निर्धाव +Wkts – Wickets +४ ब – ४ बळी/डाव +५ ब – ५ बळी/डाव +सर्वो– सर्वोत्तम प्रदर्शन +इको – इकोनॉमी +स्ट्रा – स्ट्राइक रेट + + +सा -सामने +डा- डाव +ना- नाबाद +ऍव- ऍवरेज +स्ट्रा/रे- स्ट्राईक रेट ( प्रत्येक १०० चेंडू मागे काढलेल्या धावा) + +संघ  · +पात्रता  · +विक्रम  · +पंच · +सराव सामने + +उपांत्य सामने  · अंतिम सामना diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13188.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84b888bff0f7f7111e3c8fb544bebeae128f6128 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13188.txt @@ -0,0 +1,9 @@ +क्रिकेट विश्वचषक, २००७, सराव सामने २००७ विश्वचषकाच्या आधी मार्च ५ व मार्च ९, २००७ च्या दरम्यान खेळवण्यात आले. सर्व १६ संघानी या सराव सामन्यात भाग घेतला. ह्या सामन्यांन साठी एका संघात १३ खेळाडू घेण्यास परवानगी देण्यात आली होती. + ऑस्ट्रेलिया,  बांगलादेश,  भारत आणि पाकिस्तान ह्या संघानी आपले दोन्ही सामने जिंकले तर बर्म्युडा, कॅनडा, नेदरलँड्स, स्कॉटलंड एकही सामना जिंकू शकले नाही. +संघ  · +पात्रता  · +विक्रम  · +पंच · +सराव सामने + +उपांत्य सामने  · अंतिम सामना diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1320.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58b8f018a8472fd423a6d8f347a84e4510701184 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1320.txt @@ -0,0 +1,6 @@ +ओरिगामी ही एक पारंपरिक कला आहे. ओरि म्हणजे घड्या घालणे आणि गामी म्हणजे कागद. ओरिगामी या कलेचा उगम चीन मध्ये झाला व या कलेचा विस्तार व कलेची जोपासना जपानमध्ये झाली. +ओरिगामी ही कला १९४० सालानंतर सर्वत्र पसरू लागली. ओरिगामी या कलेमध्ये पातळ चौकोनी कागद घेऊन तो कुठेहू न कापता त्याच्या घड्या घातल्या जातात व त्यापासून पक्षी, प्राणी, मासे, फुले असे आकार तयार केले जातात. अशा एकूण शंभर आकृत्या पारंपारिक पद्धतीत बनवल्या जातात. रंगबिरंगी कागदापासून केलेली कलाकृती हे ओरीगामिचे वैशिष्ट्य आहे. स्वतःच्या कौशल्याने नवीन आकृत्या घडवण्याचा शोध घेतला जातो. +ओरिझुरु (折鶴), किंवा पेपर क्रेन , ही एक रचना आहे जी सर्व जपानी ओरिगामीमध्ये सर्वात क्लासिक मानली जाते . जपानी संस्कृतीत, असे मानले जाते की त्याचे पंख आत्म्यांना स्वर्गात घेऊन जातात, आणि ते जपानी लाल-मुकुट असलेल्या क्रेनचे प्रतिनिधित्व करते , ज्याला जपानी संस्कृतीत "ऑनरेबल लॉर्ड क्रेन" असे संबोधले जाते. . हे सहसा औपचारिक आवरण किंवा रेस्टॉरंट टेबल सजावट म्हणून वापरले जाते. एक हजार ओरिझुरु एकत्र जोडलेले असतात त्याला सेनबाझुरु म्हणतात(千羽鶴), म्हणजे "हजार क्रेन" आणि असे म्हटले जाते की जर कोणी हजार क्रेन दुमडले तर त्यांना एक इच्छा दिली जाते.  +एक हजार ओरिगामी क्रेन मूळतः दुस -या महायुद्धादरम्यान हिरोशिमावर झालेल्या अणुबॉम्बच्या किरणोत्सर्गामुळे दोन वर्षांची असताना सदाको सासाकी या जपानी मुलीच्या कथेतून लोकप्रिय झाली होती . सासाकीला लवकरच ल्युकेमिया झाला आणि वयाच्या 12 व्या वर्षी हॉस्पिटलमध्ये बराच वेळ घालवल्यानंतर, सेनबाझुरु दंतकथेपासून प्रेरित होऊन एक हजार बनवण्याच्या ध्येयाने ओरिगामी क्रेन बनवण्यास सुरुवात केली. सदको आणि हजार पेपर क्रेन या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे कथेच्या काल्पनिक आवृत्तीत, ती दुमडणे फारच कमकुवत होण्यापूर्वी ती फक्त 644 दुमडली आणि 25 ऑक्टोबर 1955 रोजी तिचा मृत्यू झाला. तिच्या स्मृतीचा आदर करण्यासाठी, तिच्या वर्गमित्रांनी तिच्यासाठी उर्वरित 356 क्रेन फोल्ड करण्यास सहमती दर्शविली. तिच्या कुटुंबीयांनी आणि वर्गमित्रांनी सांगितलेल्या कथेच्या आवृत्तीमध्ये, हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियममध्ये असे म्हटले आहे की तिने 1,000 क्रेन पूर्ण केल्या आणि तिची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही तेव्हा ती पुढे चालू ठेवली. हिरोशिमा पीस मेमोरियल पार्कमध्ये क्रेन धरून ठेवलेला सदकोचा पुतळा आहे आणि दरवर्षी ओबोनच्या दिवशी लोक त्यांच्या पूर्वजांच्या दिवंगत आत्म्यांच्या स्मरणार्थ पुतळ्यावर क्रेन सोडतात. +ओरिगामीसाठी पंधरा बाय तेवीस सेंटीमीटरचा कागद घेतला जातो. ओरिगामीसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदाला ओशो असे म्हणतात. +सृष्टीविज्ञान गाथा, राजहंस प्रकाशन, लेखक- डॉ. श्रीराम गीत diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13212.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0070796fc99491605f83cfd7e686932b0149cab --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13212.txt @@ -0,0 +1,2 @@ + +क्रिकेट विश्वचषक, २०१९, ह्या एकदिवसीय स्पर्धेचा अंतिम सामना लंडन, इंग्लंड मधील लॉर्ड्स ह्या मैदानावर १४ जुलै २०१९ रोजी खेळवला जाईल.[१][२][३][४][५][६] लॉर्ड्सवरती खेळवला जाणारा हा विश्वचषकाचा एकूण पाचवा सामना आहे. न्यू झीलंड आणि इंग्लंड मध्ये अंतिम सामना होणार आहे. न्यू झीलंडने २०१५ नंतर सलग दुसऱ्यांदा आणि इंग्लंडने १९९२ नंतर प्रथमच अंतिम सामना गाठला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13242.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9d59cce1e5bcf26b58eb0481bc6954056c07e49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13242.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिकेट हाँगकाँग, चीन (中國武術), पूर्वी हाँग काँग क्रिकेट असोसिएशन आणि क्रिकेट हाँगकाँग (中國武術), म्हणून ओळखले जाणारे, ही हाँग काँगमधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे. त्याचे सध्याचे मुख्यालय सो कोन पो, कॉजवे बे येथे आहे. १९६८ मध्ये हाँगकाँग क्रिकेट असोसिएशन म्हणून स्थापित, सीएचके हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत हाँगकाँगचा प्रतिनिधी आहे आणि त्या मंडळाचा सदस्य म्हणून प्रवेश घेतलेला सहयोगी सदस्य आहे. तसेच आशियाई क्रिकेट परिषदेचा सदस्य आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13259.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..538214175c2cb76aa1e309d281120e3b0a3d4472 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13259.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिपल क्रीक अमेरिकेच्या कॉलोराडो शहरातील एक छोटे गाव आहे. जवळ सोन्याच्या खाणी असलेल्या या गावात द्यूतशाला आहेत. हे गाव टेलर काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१८९ होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1326.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b566647f4f626505c13324bce1cc4a91f4dd7c65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1326.txt @@ -0,0 +1 @@ +ओरिबे पेराल्ता मोरोनेस (१२ जानेवारी, इ.स. १९८४ - ) हा मेक्सिकोचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13264.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1d7964aa503a0fb8f2d1552d1177027840d7d36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13264.txt @@ -0,0 +1,5 @@ +क्रिप्टोकरन्सी, क्रिप्टो-चलन, ​​किंवा क्रिप्टो हे एक डिजिटल चलन आहे जे संगणक नेटवर्कद्वारे व्यवहाराचे माध्यम म्हणून काम करण्यासाठी तयार केलेले आहे. हे चलन टिकवून ठेवण्यासाठी किंवा राखण्यासाठी सरकार किंवा बँकेसारख्या कोणत्याही केंद्रीय प्राधिकरणावर अवलंबून नाही.[१][२][३] +वैयक्तिक नाण्यांच्या मालकीच्या नोंदी डिजिटल लेजरमध्ये संग्रहित केल्या जातात. हा लेजर व्यवहाराच्या नोंदी सुरक्षित करण्यासाठी, अतिरिक्त नाण्यांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नाण्यांच्या मालकीच्या हस्तांतरणाची पडताळणी करण्यासाठी मजबूत क्रिप्टोग्राफी वापरलेला संगणकीकृत डेटाबेस आहे. क्रिप्टोकरन्सी ही पारंपारिक अर्थाने चलन मानली जात नाही[४][५] आणि त्यांना विविध श्रेणीत्मक उपचार लागू केले गेले आहेत, ज्यामध्ये वस्तू, ठेवी, तसेच चलने म्हणून वर्गीकरण समाविष्ट आहे. क्रिप्टोकरन्सी सामान्यतः व्यवहारात एक वेगळा मालमत्ता वर्ग म्हणून पाहिली जाते.[६][७] +क्रिप्टोकरन्सीला अंतरजालीय चलन असेही म्हणतात. बिटकॉईन हे एक क्रिप्टोकरन्सीचे उत्तम उदाहरण आहे. क्रिप्टो चलनांमध्ये क्रिप्टोग्राफी वापरली जाते. ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. ही एक पीअर टू पीअर इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, ज्याद्वारे आपण इंटरनेटवरून नियमित चलनांऐवजी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरू शकतो. +आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी, अतिरिक्त समूहांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मालमत्तेचे हस्तांतरण सत्यापित करण्यासाठी सशक्त क्रिप्टोग्राफी वापरते. केंद्रीकृत डिजिटल चलन आणि मध्यवर्ती बँकिंग प्रणालीला विरोध म्हणून  क्रिप्टोग्राफी विकेंद्रीकृत नियंत्रणाचा वापर करतात. +हे चलन संगणकीय अल्गोरिदमच्या साह्याने निर्माण करण्यात आलेले चलन आहे. हे चलन भौतिक नसते. क्रिप्टोकरन्सी द्वारे केलेले व्यवहार गोपनीय असतात त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. या चलनावर कोणत्याही देशाची किवा कंपनीची मक्तेदारी नाही. या चलनद्वारे केलेले सर्व व्यवहार ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे( blockchain technology)  केले जातात. ब्लॉकचैन म्हणजे काय आपण पुढे पाहुयाच. ब्लॉकचैन (blockchain technology) मध्ये जे जे घटक आहेत त्या सर्वाना इतरांचे सर्व व्यवहार पाहता येऊ शकतात याचे कारण व्यवहाराबाबत तक्रार किवा काही घोटाळा सहज पाहता येऊ शकते. १९८३ मध्ये, अमेरिकन क्रिप्टोग्राफर डेव्हिड चाम यांनी ecash नावाच्या अनामिक क्रिप्टोग्राफिक इलेक्ट्रॉनिक पैशाची कल्पना केली. नंतर, १९९५ मध्ये, त्यांनी डिजीकॅशद्वारे ते लागू केले. १९९८ मध्ये, वेई दाईने "बी-मनी"चे वर्णन प्रकाशित केले, एक अनामित, वितरित इलेक्ट्रॉनिक रोख प्रणाली म्हणून वैशिष्ट्यीकृत. त्यानंतर लवकरच, निक साबोने बिट गोल्ड वर्णन केले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13287.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e2ba3247c1f69adc33af2fdec1ffc1939e67ddc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13287.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिशन निरंजन तथा के.एन. सिंग (१ सप्टेंबर, १९०८ - ३१ जानेवारी, २०००) हे हिंदी चित्रपट अभिनेते होते. यांनी १९३६ आणि १९८० दरम्यान २००पेक्षा अधिक चित्रपटांत कामे केली. हे सहसा खलनायक किंवा सहनायकाची भूमिका करीत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13299.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f542452214eeca4d1aeb8bd6683d5e1a1670f083 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13299.txt @@ -0,0 +1,3 @@ +ऑक्टोबर ७, इ.स. २००९ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13305.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a97a77444250bbf1af50de2135f0779eb655e25c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13305.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +क्रिश्मार सांटोकी (२० डिसेंबर, इ.स. १९८४:क्लॅरेंडन, जमैका - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13327.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faaf860ef3b02d4586ce591af31148d6c18ddf1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13327.txt @@ -0,0 +1 @@ +वॉरन क्रिस्टोफर (इंग्लिश: Warren Minor Christopher ;) (२७ ऑक्टोबर, इ.स. १९३५ - १८ मार्च, इ.स. २०११) हा अमेरिकेचा मुत्सद्दी, वकील, व अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन याच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेचा परराष्ट्रसचिव होता. त्याआधी लिंडन जॉन्सन प्रशासनात तो डेप्युटी अ‍ॅटर्नी जनरल, तर जिमी कार्टर प्रशासनात परराष्ट्र उपसचिव होता. त्याने कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस अँजेलिस येथे प्राध्यपक म्हणून अध्यापनही केले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13357.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6110c0adcd7f98db1de1dc0cad5eb88541968392 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13357.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस मिलर (जन्म दिनांक अज्ञात:न्यू झीलंड - हयात) ही १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे १० महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13367.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13367.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13377.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6eceea92deb6aa82da1c44d127839e9ad8f9eb35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13377.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्रिस्टोफर हेम्सवर्थ (११ ऑगस्ट १९८३) हा एक ऑस्ट्रेलियन अभिनेता आहे. हॉलीवूडमध्ये चित्रपट कारकीर्द सुरू करण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन दूरदर्शन मालिका होम अँड अवे (२००४-२००७) मध्ये किम हाइडची भूमिका साकारून तो प्रसिद्ध झाला. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) मध्ये त्याने थॉर (२०११) चित्रपटात शीर्षक भूमिका साकारली. अलीकडेच थॉर: लव्ह अँड थंडर (२०२२) चित्रपटात भूमिकेची पुनरावृत्ती केली, ज्याने त्याला जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये स्थापित केले. [१] [२] +त्याच्या इतर चित्रपटांत स्टार ट्रेक (२००९), स्नो व्हाइट अँड द हंट्समन (२०१२) आणि त्याचा उत्तरभाग द हंट्समन: विंटर्स वॉर (२०१६), रेड डॉन (२०१२), ब्लॅकहॅट (२०१५), मेन इन ब्लॅक: इंटरनॅशनल (२०१९), एक्सट्रॅक्शन (२०२०) हेअॅक्शन चित्रपट, थरारपट अ परफेक्ट गेटवे (२००९) आणि विनोदी चित्रपट घोस्टबस्टर्स (२०१६) यांचा समावेश आहे. समीक्षकांनी सर्वात जास्त प्रशंसित केलेल्या ख्रिसच्या चित्रपटांमध्ये विनोदी भयपट द केबिन इन द वुड्स (२०१२) आणि चरित्रात्मक क्रीडापट रश (२०१३) यांचा समावेश आहे, ज्यामध्ये त्याने जेम्स हंटची भूमिका केली होती. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13382.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..065f50d4652c4d3d535985a5862b35a78eaadeb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13382.txt @@ -0,0 +1 @@ +क्रेसेंट एर कार्गो ही भारतातीलत चेन्नाई येथील एक मालवाहतूक करणारी विमानकंपनी होती. जानेवारी २००२ मध्ये नोंदणी झालेल्या या कंपनीने २००४मध्ये सामानवाहतूक करण्यास सुरुवात केली. २००६मध्ये ही कंपनी बंद पडली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13394.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88ab56d41f4237cf8024907bb748942bc49ee09d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13394.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रिस्चियन मॅथियास थियोडोर मोम्सेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८१७ - नोव्हेंबर १, इ.स. १९०३) हा जर्मन विद्वान, इतिहासकार, न्यायाधीश, पत्रकार, राजकारणी, पुरातत्त्वशास्त्रज्ञ व लेखक होता. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13396.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..990fb9bf5cdbefb3a095b3b3d648f4b32a07a57c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13396.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13404.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8db6aa3469e97e59ed18e63c00babc8c3c2ec65c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13404.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रिस्टन स्टुअर्ट (इंग्लिश: Kristen Stewart) ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. ती द ट्वायलाईट सागा ह्या चित्रपट शृंखलेमधील बेला स्वान ह्या पात्राच्या भुमिकेसाठी प्रसिद्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13412.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34e0b92a226199be90ce9587016be080de74787f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13412.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्रिस्टीना ॲपलगेट (२५ नोव्हेंबर, १९७१:हॉलिवूड, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही अमेरिकेची चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. हिला एक एमी पुरस्कार मिळाला आहे आणि गोल्डन ग्लोब आणि टोनी पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे. +ॲपलगेटने १९८७-९७ दरम्यान मॅरीड... विथ चिल्ड्रन या मालिकेत केली बंडीची भूमिका केली होती. हिने बॅड मॉम्स आणि ॲंकरमॅन चित्रपटशृंखलांसह अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे. ॲपलगेटने ॲल्विन अँड द चिपमंक्स चित्रपटशृंखलेत ब्रिटनीच्या पात्राला आवाज दिला. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1342.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11395b367673231ac215d9e70515bd99e335e62d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1342.txt @@ -0,0 +1,8 @@ + ओरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13430.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a85b9429490cbc43bc80444b8a782b974aeecf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13430.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस्टीन जॅकबसन (जन्म दिनांक अज्ञात:त्रिनिदाद - हयात) ही  त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13460.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..496efbddfe59db122078acef901ecfc9ae433842 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13460.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +क्रिस्टोफर डियॉन बार्नवेल (६ जानेवारी, इ.स. १९८७:गयाना - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13467.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14c827f1997fc04362008776a7e59036887ceb03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13467.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस्टोफर क्रिस प्रिंगल (जानेवारी २६, इ.स. १९६८ - ) हा  न्यूझीलंडकडून १९९० ते १९९५ च्या दरम्यान १४ कसोटी आणि ६४ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13473.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0c41c2b93639a4010bb3955ca9bcb35cfc454cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13473.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस्टोफर ब्लेर गॅफने (३० नोव्हेंबर, इ.स. १९७५:ड्युनेडिन, न्यू झीलँड - ) हे न्यू झीलँडचे क्रिकेट पंच आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13513.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57c73c922fc80a4334eeb30ce3b8f54a6b3f051b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13513.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्रीक काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +क्रीक काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13545.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..246dd691f6147e85693ff252af80cfae8f318eff --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13545.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रेग हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. मोफॅट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे गाव असलेल्या क्रेगची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ९,०६० होती.[२] +क्रेग याम्पा नदीकाठी वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1355.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b344e1c6ef51f34ea2ab7da863819a203034e56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1355.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओरेनबर्ग ओब्लास्त (रशियन: Оренбургская область) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13580.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04739ccc7ff5617a24a4a1e8563b4a7db2347655 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13580.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्रेग यांचा पुत्र बेन मॅक्डरमॉटसुद्धा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13613.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed550075df7b431668071e3d3174d3cadd7f880e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13613.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्रेन काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +क्रेन काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13619.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08fd9eec0ec7de76df7a571dd53571df811135e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13619.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रेमोना उत्तर इटलीतील शहर आहे. +हे शहर लोंबार्दिया राज्यात पो नदीच्या डाव्या काठावर वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13633.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c69b0d98c06e42c3ed2ed7fa22f95f722afc12f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13633.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रॉफर्ड काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13635.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b276e8f5844fba0b4b186c134af16704344de3a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13635.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रॉफर्ड काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13640.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2d2067b8881a69d90ded9d73c496d4a26ea969f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13640.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्रॉफर्ड काउंटी, पेनसिल्व्हेनिया ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +क्रॉफर्ड काउंटी, पेनसिल्व्हेनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13649.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61d43b491fbffa5002dbb41bfcc5660393196910 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13649.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्रॉस काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र विन येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,८७० इतकी होती.[१] +क्रॉस काउंटीची रचना १५ नोव्हेंबर, १८६२ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकन यादवी दरम्यान दक्षिणेकडून लढलेल्या डेव्हिड सी. क्रॉसचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13659.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efc1ab01032b02c607b6f1038c9be0cc63973fe5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13659.txt @@ -0,0 +1,4 @@ +क्रोएशियन ही चार सर्बो-क्रोएशियन भाषांपैकी एक व क्रोएशिया ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. तसेच बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, मॉंटेनिग्रो ह्या देशांमध्ये क्रोएशियन भाषा अधिकृत स्तरावर वापरली जाते. + + +बल्गेरियन •  क्रोएशियन •  चेक •  डॅनिश •  डच •  इंग्लिश •  एस्टोनियन •  फिनिश •  फ्रेंच •  जर्मन •  ग्रीक •  हंगेरियनआयरिश •  इटालियन •  लात्व्हियन •  लिथुएनियन •  माल्टी •  पोलिश •  पोर्तुगीज •  रोमेनियन •  स्लोव्हाक •  स्लोव्हेन •  स्पॅनिश •  स्वीडिश diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13675.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4193f4464ab94579d082f6721d0f5dae71954646 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13675.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रोधी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13678.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a10d099d2e6d616bcf82973a9d90d93085ec509 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13678.txt @@ -0,0 +1 @@ +क्रोमा ही ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि टिकाऊ वस्तूंसाठी भारतीय रिटेल साखळी आहे. टाटा समूहाची कंपनी इन्फिनिटी रिटेल भारतात क्रोमा स्टोअर चालवते. [१] [२] सध्या भारतात ४२ क्रोमा आणि ५ क्रोमा झिप स्टोर्स कार्यरत आहेत. [३]ही क्रोमाची दुकाने महाराष्ट्र ( मुंबई, पुणे, औरंगाबाद ), गुजरात ( अहमदाबाद, भावनगर, सुरत, वडोदरा, राजकोट ), दिल्ली एनसीआर, कर्नाटक ( बंगलोर ), तामिळनाडू ( चेन्नई ) आणि आंध्र प्रदेश ( हैदराबाद ) या राज्यांमध्ये पसरलेली आहेत. .क्रोमा जीप स्टोर हे पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी आहे आणि ते मोबाईल ग्राहकांसाठी आहे.पहिले जिप स्टोअर २२ जून २००७ रोजी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उघडण्यात आले. [४]क्रोमा ८ श्रेणींमध्ये ६००० उत्पादने ऑफर करते. [५] [६] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13680.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20f207c7e2540bfae119fc58e176f97af73af9bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13680.txt @@ -0,0 +1 @@ +(Cr) (अणुक्रमांक २४) रासायनिक पदार्थ. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13689.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3701ccb1269caf022d5a63ea8ae9441272e86c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13689.txt @@ -0,0 +1 @@ +क्रोएशिया फुटबॉल संघ हा फुटबॉल खेळात क्रोएशिया देशाचे प्रतिनिधित्व करतो. झाग्रेब व स्प्लिट येथून आपले यजमान सामने खेळणाऱ्या क्रोएशियाने आजवर ३ फिफा विश्वचषक व ४ युरोपियन अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13690.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35f8506c639a337c6598532eb36845ff77fdde63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13690.txt @@ -0,0 +1,4 @@ +पाणथळी पक्ष्यामध्ये कदाचित सर्वात रुबाबदार पक्षी कुठले तर क्रौंच पक्ष्यांकडे बोट दाखवावे लागेल. क्रौंच पक्ष्यांच्या अनेक जाती आहेत अत्यंत लांबवर उड्डाणांसाठी प्रसिद्ध असलेले हे क्रौंच पक्षी इतर पाणथळी पक्ष्यांपेक्षा बरेच दुर्मिळ आहे. दुर्मिळ असण्याचे मुख्य कारण त्यांची होणारी शिकार तसेच प्रजननाचे कमी प्रमाण व इतर मानवी हस्तक्षेप इत्यादी आहेत. इतर पाणथळी पक्ष्याचे म्हणजे सारंग किंवा सारस, क्रौंच हे भाउबंद आहेत. लांब वरून हे सारखेच दिसतात परंतु क्रौंच पक्षी जेव्हा उडतात तेव्हा त्यांची मान लांब करून उडतात तर इतर बगळे व करकोचे हे मान इंग्रजी एस आकारात दुमडुन उडतात. तसेच इतरांपेक्षा क्रौंच पक्षी हे भारतात उन्हाळा सुरू झाला की ते कुठे परत जातात.लांबवर उड्डाणे भरतात. काही आंतरखंडीय स्थलांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते कधी कधी मोठे मोठे कळप करून राहातात तर कधी कधी एकटे अथवा फक्त जोडिदाराबरोबर असतात. +क्रौंच भारतीय संस्कृती मध्ये प्रेमाचे प्रतिक मानले जाते. त्याचे कारण म्हणजे क्रौंचामध्ये बहुतकरून नर- मादि जोडी असते जी आयुष्यभर बरोबर राहाते, क्रौंचाच्या प्रणयक्रिडा व नृत्य ज्यांनी पाहिले असेल त्यांना वरचे प्रतिक मनोमन पटेल. +या क्रौंच पक्षावरूनच महर्षी वाल्मिकिंना काव्य स्फुरले असे मानतात.'मा निषाद सुखं तव आप्ससि, हत्वा मिथुनादेकं क्रौंच युगलं । ( अरे व्याधा ! क्रौंच पक्षाच्या मैथुन करणाऱ्या जोडप्यापैकी एकाची हत्या करून तुला सुख मिळणार नाही.) +भारतात सारस क्रौंच, सायबेरियन क्रौंच, कांड्या करकोचा (क्रौंच) व साधा क्रौंच हे मुख्यत्वे आढळून येतात. सायबेरियन क्रौंच हा हिवाळ्यात सायबेरिया येथुन राजस्थानमधील भरतपुर येथे स्थलांतर करतो. हा पक्षी आता अत्यंत दुर्मिळ झाला असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13692.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6c5ec9eb303daa7d59c31f51461cd77050e782c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13692.txt @@ -0,0 +1,12 @@ +सारस क्रौंच अथवा नुसताच सारस (शास्त्रिय नाव :Grus antigone) भारतात मोठ्या प्रमाणावर नसला तरी विपुल प्रमाणात हा क्रौंच आढळून येतो व भारतातील स्थानिक क्रौंच आहे. हा क्रौंच नेहमी त्याच्या जोडीदाराबरोबर असतो व आयुष्यभर बहुतांशी एकच जोडीदार पसंत करतो. याची मुख्य खुण म्हणजे उंच मान, उंच पाय व डोके व चेहरा डोक्यावरील लाल व पांढरा पट्टा बाकी शरीर हलक्या करड्या रंगाचे असते. उंची साधारणपणे ५ फुटाच्या आसपास असते. इतर क्रौंचाप्रमाणे याचे वसतिस्थान पाणथळी जागा, तळी, सरोवरकाठ व नदीकाठ आहे तसेच भातशेतीचे प्रदेश याचे आवडते स्थान आहे. +जगभरात आढळणाऱ्या १५ क्रोच प्रजातींपैकी सहा प्रजाती भारतात आढळून येतात. सारस हा यापैकीच एक. +सारस पक्षी पाऊस आणि अवर्णन यावर अवलंबून हा पक्षी आपल्या मूळ अधिवासाचे जवळपासच स्थलांतर करतो. सारस हा क्रौन्च कुळातला सर्वात मोठा क्रौन्च सुमारे दीड मीटर उंचीचा. जगातील सर्वात मोठा उडणारा पक्षी असेही त्याचे वर्णन करतात. लांबसडक, शिडशिडीत, जिलबी पाय, उंच मान आणि मस्तकाच्या मागील भागावर, गळ्याच्या वरच्या भागावर असलेल्या लालभडक पिसांमुळे हा पक्षी अधिकच सौंदर्यपूर्ण दिसतो. पाठ, पोट आणि पंखांवर राखाडी निळसर (खापराच्या पाटीसारखी) पिसे असतात. मात्र शेपटीकडे पिसे पांढरी असतात. शरीराच्या मानाने चोच लहानशी असून करड्या रंगाची दिसते. इतर क्रोचांसारखेच सारसही उडताना ताट मान सरळ पुढे करून आणि पाय एका रेषेत मागे ठवून उडतात. तुतारीसारखा, उछस्तरातील आवाज हे क्रोच पक्ष्यांचे वैशिष्टय. हा आवाज असताना, जमिनीवर फिरताना अथवा प्रणयक्रीडेच्या वेळीही काढतात. +दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात हा जास्त प्रमाणात आढळून येतो. उत्तर प्रदेशचा राज्यपक्षी म्ह्णून मान्यता प्राप्त असलेला सारस महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि ईशान्य भारतातही आढळून येतो. सर्वाधिक वावर राजस्थान व उत्तर प्रदेशातील गंगेच्या खोऱ्यात आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात सारस आढळून आले होते आणि सरसाणा मोठ्या प्रमाणात धोका असल्याचा अहवाल देखील नोंद केला होता. अगदी अलीकदे जुने २०२१ दरम्यान भंडारा, गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यात नवयाने सारस पक्ष्यांची गणना करण्यात आलेली असली तरी त्यांचे अस्तित्व धोक्यात असल्याचेही नमूद केले आहे. +उत्तर भारत, मध्य भारत आणि नेपाळ हा मुख्य अधिवास असलेला सारस पाकिस्तान आणि बांगलादेशामध्येही तुरळक प्रमाणावर दिसतो. हिमालयातील धर्मशाळा आणि काश्मीरमधील ३५०० फूट उंचीवरदेखील सारस आढळून येतो. त्याचप्रमाणे थारचे वाळवंट आणि कच्छच्या राणातही याचे वास्तव दिसून आले आहे. राजस्थानातील जोधपूर, गुजरातमधील सुरत आणि वलसाड, हरियाणातील हिस्सार, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, मध्य प्रदेशातील रेवा, छत्रपूर, ग्वाल्हेर आणि महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यात सारस पक्ष्यांची आजवर नोंद घेण्यात आली आहे. मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्राच्या जंगलात (फारच कमी) पण थोड्याफार प्रमाणात व विदर्भात तसा बऱ्यापैकी दिसतो. भंडारा जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान तसेच नागझिरा अभयारण्यात, मेळघाटमधील जंगलांच्या पाणथळी जागांमध्ये/भातशेतीमध्ये दिसण्याची शक्यता असते. अन्नाच्या उपलब्धतेनुसार हे पक्षी स्थलांतर करतात. भरतपुरच्या केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यानात हा पक्षी हमखास दिसतो. महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणात फारच दुर्मिळ आहे. +उथळ पाणथळींमधे आणि शेतामध्ये/गवताळ रानात सारस दिसून येतो. मिश्रहारी असेलला हा पक्षी नाकतोडे, इतर कीटक, लहान जलचर आणि वनस्पतीवर ताव मारतो. इतर पक्ष्यांची अंडी, कासवांची अंडी, साप, कासव यांचाही सारसाच्या भक्ष्यात समावेश आहे. तांदळाच्या/धनाच्या उभ्या शेतातील धान्य/दाणे सारस खात नाही तर कापणीनंतर शिल्लक राहिलेले, खाली पडलेले तांदळाचे दाणे ते खातात. याच कारणांमुळे शेतकरी सारस पक्ष्यांना 'पिकांचा शत्रू' समजत नाही. +मुळातच स्वभावाने धीट आणि कणखर असलेला हा पक्षी मानवी वस्त्यांच्या जवळपासच शेतजमिनी, गवताळ रानांमध्ये हमखास दिसतो. शेतांमध्ये काम करणाऱ्या माणसांच्या अवतीभवती, वाहतूक असणाऱ्या रस्त्याच्या कडेही हे पक्षी फिरताना, खाद्य शोधताना दिसून येतात. +सारस क्रोच हा नेहमीच जोडीने वावरताण दिसतो. काही वेळेस तर चांगली मोठी झालेली एक-दोन पिल्लेही त्याच्यासोबत असतात. +जोडी जमल्यावर प्रणयराधना करणारे नार-मादी आपल्या घरट्यासाठी सीमाक्षेत्र ठरवितात. याक्षेत्रात दुसरा सारस अतिक्रमण करताना लक्षात आल्यास स्वतःचे लांब-रुंद पंख पसरवत आणि तीव्र कर्कश्य आवाज करत हे युगल नवीन पक्ष्याला हुसकावून लावते. +सारासांचे प्रियाराधन हा नेत्रदीपक सोहळाच असतो. प्रियाराधना करणारी जोडी आकाशाकडे मान उंचावत गळ्यातून तीव्र स्वर काढत आपले विशाल पंख पसरवत लक्ष वेधून घेतात. जुलै ते ऑक्टोबर (म्हणजे पावसाळा) हा त्यांचा भारतातील विणीचा काळ. भात खाचरांमध्ये अथवा दलदलीमध्ये सारस मोठ्या आकाराचे घरटे बांधतो. यासाठी ते पाणवनस्पतीच्या आणि इतर वनस्पतीच्या काटक्या वापरतात. सुमारे मीटरभर उंचीचे आणि रुंदीचे हे घरटे तराफ्याप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागावर आल्याने स्पष्टपणे दिसून येते. एक जोडी हेच घरटे दुरुस्ती करून अनेक वर्ष वापरताना दिसून आले आहे. सारस मादी एक किंवा दोन(क्वचित प्रसंगी तीन किंवा चार) अंडी घालतात (वा दोन अंड्यांमध्ये ४८ तासांचे अंतर असते.) आणि त्यांना उबविण्याचा कालावधी हा ३४ दिवसांचा असतो. नार आणि मादी दोघेही अंडी उबविण्याचे काम चार ते पाच आठवड्यापर्यंत करतात. मातकट दुधाळ रंगाची अंडी चार इंच लांब, अडीच इंच रुंद आणि सुमारे २४० ग्राम वजनाची असतात. अंड्यातून पिल्लू बाहेर आल्यानंतर त्यांचे कवच दार नेऊन टाकले जाते अथवा प्रौढ पकडही ते खाऊन टाकतात. सुरुवातीचे काही दिवस आई-बाबा पिल्लं भरवतात. परंतु त्यानंतर माता पिल्ले स्वतः खायला लागतात. धोक्याचा इशारा मिळताच पिल्ले स्वतःला लपवून घेतात. सुमारे तीन महिन्याचे होईपर्यंत पिल्ले आपल्या जन्मदात्यासमेतच राहतात. +सारसाच्या घरट्याला, अंड्याला पिल्लाना अनेक क्षत्रू असल्याने त्यांच्या संख्येवर बंधने येतात. शेतात वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमुळेही विषबाधेने सारसांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. याचबरोबर उच्चदाबाच्या वीज वाहक तारांना धडकुनही हे पक्षी दगावल्याची नोंदी आहेत. भारतामध्ये सारसांची संख्या १५,००० च्या आसपास असून नेसर्गीक पाणथळीच्या ठिकाणी त्यांची संख्या अधिक असल्याचेही नोंदवण्यात आले आहे. 'आययूसीएन, रेड डेटा बूक' नुसार सारस पक्षांची नोंद 'संवेदनशील प्रजाती' म्ह्णून करण्यात आली असली तरी जागतिक पातळीवर ही प्रजात 'संकटग्रस्त' म्ह्णून घोषित कार्नाय्त आली आहे. शिवाय भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ नुसार शेड्युल चार अंतर्गत यांचा समावेश करण्यात आला आहे. +भारतीय संस्कृतीमध्ये या पक्ष्याला मानाचे स्थान आहे. असे मानले जाते की वाल्मिकी ऋषींना सारस क्रौंचाच्या जोडीकडे पाहून पहिले काव्य सुचले व रामायणाची निर्मिती झाली. हे पक्षी आयुष्य एकाच जोडीदारबरोबर व्यतीत करीत असल्याने तसेच विणीच्या हंगामात जोडी अत्यंत मोहक असा प्रणयनृत्य करतात. त्यामुळे या पक्ष्यांना प्रेमाचे प्रतिक मानतात. राजस्थानमध्ये या पक्ष्याचे स्थान अतिशय मानाचे असल्याने याची शिकार करत नाही. असे मानतात की या पक्ष्याची शिकार केली तर त्याचा अथवा तिचा जोडीदार झुरून प्राण त्यागतो त्यामुळे याच्या शिकारीचे पाप अत्यंत मोठे आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1370.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a6ff68d583d47345cf173002654aadf5cec9aaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1370.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओर्मियु क्रिकेट स्टेडियम हे उत्तर आयर्लंडच्या बेलफास्ट शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +२८ जून १९८७ रोजी आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13718.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47afef733cb4d9d7654ee23b57448be186b5473b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13718.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्लाइव्ह रोझ (१३ ऑक्टोबर, १९८९ - ) हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे. हा २००८ च्या १९ वर्षा खालील विश्वचषक खेळला. +हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13733.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..101f776cc55b114331bf0ea2c4b4e2b5bfa16031 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13733.txt @@ -0,0 +1 @@ +क्लाइव्ह बेरांजे फान रायनफेल्ड (११ मार्च, १९२८:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - २९ जानेवारी, २०१८:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९५१ ते १९५८ दरम्यान १९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13738.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..297d3b36c9e733c4f702807886fe53b3a9dc303b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13738.txt @@ -0,0 +1 @@ +क्लाइड टॉमबॉ (Clyde Tombaugh; ४ फेब्रुवारी १९०६ - १७ जानेवारी १९९७) हा एक अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ होता. १९३० साली प्लूटो ह्या बटुग्रहाचा शोध लावण्यासाठी तो ओळखला जातो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13763.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7e6af1cc1c5c0d9f1c7e3efbffa9ef9b21fb6b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13763.txt @@ -0,0 +1,5 @@ +क्लायनोव्हिया हा एक वृक्ष आहे. +मध्यम आकाराचा, ओबडधोबड खोड व फांद्या असणारा ४० ते ५० फुट उंचीचा सदाबहार असा हा क्लायनोव्हिया. यांच्या बुंध्याशी भरपूर फुटवा दिसतो, तसेच वर आलेल्या फांद्यासुद्धा भरपूर नवीन पालवी दिसते. बऱ्याच ठिकाणी असलेल्या गाठींमुळे व पसरलेल्या फांद्यांमुळे, वृक्षछाटणीनंतर वाढलेल्या सरळसोट खोडांमुळे, वृक्षाचे वेगवेगळे आघात सोसून उभे राहण्याची धडपड लक्षात येते. खोडाचा बराचसा भाग मऊ, सफेद व हलका असतो. त्यापासून अतिशय टिकाऊ असा दोरखंड बनवतात. काही ठिकाणी जुन्या खोडापासून सूऱ्या व टिकावाच्या मुठी बनवतात. +याची पाने हृदयाकृती, थोडे भेंडीच्या पानासारखे असते. दोन्ही बाजू गुळगुळीत असतात. छोट्या गुलाबी फुलांचे गुच्छ झाडावर सगळीकडे दिसतात. पाच पाकळ्यांचे छोटे गुलाबी फुल गव्हाच्या दोन दाण्यांएवढे असते. याचे फळ पाच फुगीर बाजूंनी बनवलेले पोकळ, चक्राकार असते. दोन्ही हातांनी फळ फोडले तर फट् असा आवाज येतो. फुले बारा महिने येतात पण खरा बहर जुलै ते ऑगस्टपासून जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत असतो. +याला क्लायनोव्हिया हे लॅटिन नाव क्लाईनहॉफ नावाच्या डच डॉक्टरवरून मिळाले, कारण हा डॉक्टर उदार व आतिथ्यशील होता, तसेच हे झाडही वेगवेगळ्या नेच्यांच्या, हिरवळीच्या जाती, साप, सरडे, पाली, मुंग्या व पोपट यांना आसरा देत असल्यामुळे हे विशेषनाम याला मिळाले असणार. +मेकॉंग नदीकिनारी, मलाया बेट, जावा, सुमात्रा, श्रीलंका, पूर्व आफ्रिका व ऑस्ट्रेलियामध्ये याचे बरेच वृक्ष आहेत. साल व पाने यांचा काढा त्या देशांत उवा मारण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कोवळी पाने फिलिपाईन्समध्ये भाजीसाठी वापरली जातात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13770.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbd76273e8799e1fb28d2d7c51c8889d0292b893 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13770.txt @@ -0,0 +1,2 @@ + +क्लारा झाकोपालोव्हा (चेक: Klára Zakopalová; २४ फेब्रुवारी १९८२) ही एक चेक टेनिसपटू आहे. सध्या डब्ल्यू.टी.ए.च्या एकेरीच्या क्रमवारीत विसाव्या क्रमांकावर असलेली झाकोपालोव्हा पेट्रा क्वितोवाखालोखाल चेकमधील दुसऱ्या क्रमांकाची महिला टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13775.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..675d6e311eaba31c4fe65beff6d6c3b6890ece0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13775.txt @@ -0,0 +1,3 @@ + +क्लार्क काउंटी, आयडाहो ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1379.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cca60681b9f5b473ad484635b53d5b74c0c116cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1379.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 47°54′9″N 1°54′32″E / 47.90250°N 1.90889°E / 47.90250; 1.90889 + +ओर्लेयों (फ्रेंच: Orléans) हे उत्तर-मध्य फ्रान्समधील सॉंत्र ह्या प्रदेशाची व लुआरे विभागाची राजधानी आहे. ओर्लेयों शहर पॅरिसच्या नैऋत्येला १३० किमी अंतरावर स्थित आहे. +अमेरिका देशाच्या लुईझियाना राज्यामधील न्यू ऑर्लिन्स ह्या शहराचे नाव ओर्लेयोंवरूनच देण्यात आले आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_138.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb171e1a474e411565927b3ef6b87d21245d18ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_138.txt @@ -0,0 +1,216 @@ +भूतानने १९८४पासूनच्या सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. भूतानने हिवाळी स्पर्धांमध्ये कधीही भाग घेतलेला नाही. +२००८पर्यंत भूतान फक्त तिरंदाजीचा संघ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पाठवित असे. +आत्तापर्यंत भूतानला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकही पदके मिळाले नाही. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13816.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba1450a5e3e347d3e4e0be1f6a2d0b761ef64271 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13816.txt @@ -0,0 +1 @@ +क्लिंटन ड्रू क्लिंट डेम्प्सी (मार्च ९, इ.स. १९८३ - ) हा  अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा मेजर लीग सॉकरमध्ये सिॲटल साउंडर्स या संघाकडून खेळतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13828.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a51d1bfe61d19ff62d9c288de9b6bbf560c7956f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13828.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्लिंटन काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1384.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c92508e6224a73664eb46c803ac432ddf019dca --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1384.txt @@ -0,0 +1,2 @@ + ओलमन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13855.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0631fa8fafb448da7da0b6dd163a6fb7d9dc9b33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13855.txt @@ -0,0 +1,7 @@ + +ज्या प्रक्रियेत नवीन औषधांवर संशोधन केले जाते त्या प्रक्रियेस क्लिनिकल रिसर्च असे म्हणतात. या प्रक्रियेत दोन घटक मुख्यत्वे तपासले जातात. एक म्हणजे सुरक्षितता आणि दुसरी म्हणजे (औषधांची) काम करण्याची क्षमता. एखाद्या नवीन औषधाची निर्मिती करण्यासाठी लागणारा कालावधी हा साधारणतः १२ वर्षे असतो आणि त्यासाठी ५०० मिलियन (५०० दशलक्ष म्हणजे ५० कोटी) ते १ बिलियन (१०० कोटी) अमेरिकी डॉलर खर्च येतो.[ संदर्भ हवा ] इतका खर्च येण्याचे कारण यात मानवप्राण्यावर प्रयोग केले जातात. आणि थोडीशी चूकही ज्याच्यावर प्रयोग केला जातो अशा रुग्णाच्या(प्रयुक्त्याच्या) जीवावर बेतू शकते वा त्याच्या आरोग्याची मोठी हानी करू शकते. क्लिनिकल रिसर्चमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काम केले जाते. +मुख्यत्वे यात ४ टप्पे असतात . +यात एखाद्या विशिष्ट औषधाचा प्रयोग धडधाकट व्यक्तीवर केला जातो. जे औषध नवे असते, म्हणजे ज्याचा वापर मानवजातीत कोणावरही केला गेलेला नसतो, असेच औषध या प्रयोगात वापरण्यात येते. या टप्प्याचा मुख्य उद्देश औषधाची सुरक्षितता बघणे हा असतो. पहिल्या टप्प्याच्या प्रयोगात मोठ्या प्रमाणात धोका असतो. प्रयुक्ताचे काहीही बरेवाईट यात होऊ शकते. याच कारणासाठी या टप्प्यात ९-१० धडधाकट व्यक्तींची निवड केली जाते. म्हणजे जेणेकरून एखादा धोका आलाच तर तो पचवता यावा. रोगी माणसाचे शरीर मुळातच कमजोर झाले असल्याने त्यावर हा प्रयोग करण्यात येत नाही. भारतात या पहिल्या टप्प्याच्या प्रयोगाची परवानगी देण्यात येत नाही. या प्रयोगादरम्यान प्रयुक्ताचे काटेकोर निरीक्षण केले जाते आणि कुठल्याही अपघाताची शक्यता वाटल्यास हा प्रयोग त्वरित थांबवण्यात येतो. +या टप्प्यात साधारणतः १० ते ३०० व्यक्तींवर प्रयोग केले जातात. प्रयोग ज्यांच्यावर केले जातात ते प्रयुक्त रुग्ण असतात. या टप्प्याचा मुख्य उद्देश औषधाची परिणामकारकता बघणे हा असतो. या टप्प्यातही सुरक्षितता देखील बघितली जाते. इथे औषध परिणामकारक वाटले तर ते तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचते. +या टप्प्याला प्री-मार्केटिंग टप्पा असेही म्हणतात. हा टप्प्याचा प्रयोग उचितरीत्या पार पडल्यास आणि सरकारला त्याचे निकाल योग्य वाटल्यास सरकार त्या औषध कंपनीला ते विशिष्ट औषध विकण्याची परवानगी देते. या टप्प्यात प्रयोगासाठी साधारणतः ३०० ते ३००० प्रयुक्त असतात. त्यामुळेच त्या विशिष्ट औषधाचे अनावश्यक परिणामसुद्धा या प्रयोगात नीट कळतात. या टप्प्याचा मुख्य उद्देश आधीच्या टप्प्यात मिळालेल्या माहितीवर शिक्कामोर्तब करणे हा असतो. यामध्ये केलेले अभ्यासाचे जवळ जवळ २ ट्रक भरतील इतके कागद तयार होतात. ही कागदपत्रे सरकारला पाठवण्यात येतात. +आज बाजारात मिळणारी सर्व औषधे या टप्प्यातली असतात. या टप्प्यात औषधांवर, व ते ज्या रुग्णांना दिले त्यांवर लक्ष ठेवले जाते. एखादे औषध गडबड तर करीत नाही ना, हे यामध्ये बघितले जाते. आणि जर एखाद्या औषधाने फार मोठी गडबड केलीच तर ते औषध बाजारातून काढून घेतले जाते. भारत सरकारने काही औषधांवर अश्या कारवाया २०१०-२०११मध्ये केल्या होत्या. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13860.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98d490e277a288a2fe80f42774a858cf75ad7e0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13860.txt @@ -0,0 +1 @@ +क्लिफर्ड आर्चिबाल्ड रोच (१३ मार्च, १९०४:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद व टोबॅगो - १६ एप्रिल, १९८८:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद व टोबॅगो) हा  वेस्ट इंडीजकडून १९२८ ते १९३५ दरम्यान १६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा वेस्ट इंडीजच्या पहिल्या कसोटी खेळणाऱ्या संघात होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13861.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c69424d679285a2de19ecdfb5b0475d9a034521 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13861.txt @@ -0,0 +1 @@ +क्लिफर्ड ऑब्रे मॅकवॉट (१ फेब्रुवारी, १९२२:जॉर्जटाउन, गयाना - २० जुलै, १९९७:ऑटावा, ऑन्टॅरियो, कॅनडा) हा  वेस्ट इंडीजकडून १९५४-५५ दरम्यान सहा कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13906.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..095c0a261a09e644bd7b3782f39a41f7e5218a54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13906.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्लीव्हलंड हॉप्किन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CLE, आप्रविको: KCLE, एफ.ए.ए. स्थळसूचक: CLE) हा अमेरिकेच्या क्लीव्हलंड शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या नैऋत्य टोकाला शहरमध्यापासून १४ किमी अंतरावर आहे. याचे नामकरण क्लीव्हलंडच्या नगरव्यवस्थापक विल्यम आर. हॉपकिन्सच्या नावे करण्यात आले. +याची रचना १९२५मध्ये झाली. अमेरिकेतील सार्वजनिक मालकीचा हा सर्वप्रथम विमानतळ आहे.[३] एर ट्राफिक कंट्रोल टॉवर असलेला तसेच धावपट्टीवर दिवे लावून अंधारात विमानांना उतरणे सुलभ करणारा हा अमेरिकेतील पहिला विमानतळ होय. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13969.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fae27e9f5c3395b5e52f37c875fa758aa6623649 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13969.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्लेटन अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील छोटे गाव आहे. युनियन काउंटीतील या गावाची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,९८० होती. कॉलोराडोपासून टेक्सास तसेच कॅन्सस, ओक्लाहोमाकडून ताओस तसेच सांता फे कडे जाणारे रस्ते क्लेटनमध्ये एकमेकांना छेदतात. +या गावाची स्थापना इ.स. १८८७ मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13979.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86528f0923c1f1c7b80f230675842bded995572b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13979.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्लेबर्न काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हेफलिन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,०५६ इतकी होती.[२] +क्लेबर्न काउंटीला यादवी युद्धात दक्षिणेकडून अमेरिकेविरुद्ध लढलेल्या पॅट्रिक क्लेबर्नचे नाव दिले आहे.[३] या काउंटीची रचना ६ डिसेंबर, १८६६ रोजी झाली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13981.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..646b93812c3413be3b7a42f6a787278c6a7d327d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13981.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्लेबोर्न काउंटी, टेनेसी ही अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील ९५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +क्लेबोर्न काउंटी, टेनेसीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13990.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22ef2b6eefd46a43f7083dcf0998d6ecc081bf2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13990.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्लेमेंट ॲटली (इंग्लिश: Clement Attlee; ३ जानेवारी १८८३ - ८ ऑक्टोबर १९६७) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. दुसऱ्या महायुद्धकाळात चर्चिलच्या सरकारात उप-पंतप्रधानपदी असलेल्या ॲटलीच्या मजूर पक्षाने १९४५ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भक्कम बहुमत मिळवले व ॲटली पंतप्रधान बनला. +महायुद्धानंतरच्या पुनर्बांधणीमध्ये ॲटली सरकारने ब्रिटनमधील अनेक पायाभुत सुविधा बळकट केल्या. तसेच ॲटलीच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने भारत, पाकिस्तान, सिलोन, बर्मा, जॉर्डन इत्यादी वसाहतींना स्वातंत्र्य मंजूर केले. तसेच पॅलेस्टाईनमधील ब्रिटिश राजवटीचा अंत झाल्यामुळे स्वतंत्र इस्रायल देशाचा मार्ग खुला झाला. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13991.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22ef2b6eefd46a43f7083dcf0998d6ecc081bf2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13991.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्लेमेंट ॲटली (इंग्लिश: Clement Attlee; ३ जानेवारी १८८३ - ८ ऑक्टोबर १९६७) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. दुसऱ्या महायुद्धकाळात चर्चिलच्या सरकारात उप-पंतप्रधानपदी असलेल्या ॲटलीच्या मजूर पक्षाने १९४५ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भक्कम बहुमत मिळवले व ॲटली पंतप्रधान बनला. +महायुद्धानंतरच्या पुनर्बांधणीमध्ये ॲटली सरकारने ब्रिटनमधील अनेक पायाभुत सुविधा बळकट केल्या. तसेच ॲटलीच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने भारत, पाकिस्तान, सिलोन, बर्मा, जॉर्डन इत्यादी वसाहतींना स्वातंत्र्य मंजूर केले. तसेच पॅलेस्टाईनमधील ब्रिटिश राजवटीचा अंत झाल्यामुळे स्वतंत्र इस्रायल देशाचा मार्ग खुला झाला. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13995.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f684249b091d7efef913bbd114f5bd71e084b894 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13995.txt @@ -0,0 +1 @@ +क्लेमेंट एव्हर्टन नेब्लेट (१० मार्च, १९५०:गयाना - मार्च, २०१२:सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स) हा  कॅनडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू होता. १९८६च्या आयसीसी चषकांमध्ये त्याने कॅनडाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13997.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22ef2b6eefd46a43f7083dcf0998d6ecc081bf2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_13997.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्लेमेंट ॲटली (इंग्लिश: Clement Attlee; ३ जानेवारी १८८३ - ८ ऑक्टोबर १९६७) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. दुसऱ्या महायुद्धकाळात चर्चिलच्या सरकारात उप-पंतप्रधानपदी असलेल्या ॲटलीच्या मजूर पक्षाने १९४५ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भक्कम बहुमत मिळवले व ॲटली पंतप्रधान बनला. +महायुद्धानंतरच्या पुनर्बांधणीमध्ये ॲटली सरकारने ब्रिटनमधील अनेक पायाभुत सुविधा बळकट केल्या. तसेच ॲटलीच्या नेतृत्वाखाली ब्रिटनने भारत, पाकिस्तान, सिलोन, बर्मा, जॉर्डन इत्यादी वसाहतींना स्वातंत्र्य मंजूर केले. तसेच पॅलेस्टाईनमधील ब्रिटिश राजवटीचा अंत झाल्यामुळे स्वतंत्र इस्रायल देशाचा मार्ग खुला झाला. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14004.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9020d865594d041c69ad7434a8f980f5adcbfeda --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14004.txt @@ -0,0 +1 @@ +क्लेमेन्स फ्रिट्झ (जर्मन: Clemens Fritz; ७ डिसेंबर १९८०, एरफुर्ट, पूर्व जर्मनी) हा एक जर्मन फुटबॉलपटू आहे. यूरो २००८ स्पर्धेमध्ये जर्मनी संघाकडून खेळलेला फ्रिट्झ २००६ सालापासून फुसबॉल-बुंडेसलीगामधील वेर्डर ब्रेमन ह्या क्लबसाठी खेळतो. त्यापूर्वी २००१-२००३ दरम्यान तो कार्ल्सरुहेर एस.से. व २००३-२००६ दरम्यान बायर लेफेरकुसन ह्या क्लबांसाठी खेळला होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14014.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..076a11146d33da802f2ad961f84131b5fa8a9986 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14014.txt @@ -0,0 +1 @@ +समांथा क्लेर टेलर (सप्टेंबर २५, इ.स. १९७५ - ) ही  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते तसेच क्वचित यष्टिरक्षणही करते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14015.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..958bc3cdf43192ce969245d87191fefc9054ae71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14015.txt @@ -0,0 +1,2 @@ +१९७५ साली जन्मलेल्या याच नावाच्या क्रिकेट खेळाडूसाठी बघा : क्लेर टेलर +क्लेर एलिझाबेथ टेलर (२२ मे, १९६५:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते २००५ दरम्यान १६ महिला कसोटी आणि १०५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14120.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10a803b82ad1966404f11cd4c4d0df399229dc02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14120.txt @@ -0,0 +1 @@ +क्वांग्शी (देवनागरी लेखनभेद: ग्वांग्शी) हा चीन देशाच्या दक्षिणेकडील स्वायत्त प्रदेश आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14123.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2377bb18f31fb066662dc37f8d9850f411def891 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14123.txt @@ -0,0 +1,5 @@ +क्वांटास एअरवेज लिमिटेड ही ऑस्ट्रेलिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. हवाई वाहतूक सेवा पुरवणारी क्वांटास ही ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठी व जगातील दुसरी सर्वात जुनी कंपनी आहे.[१][२] क्वांटासचे मुख्यालय व मुख्य वाहतूक केंद्र सिडनीच्या मॅस्कॉट उपनगरात आहे. एका अहवालानुसार २०१० साली क्वांटास ही जगातील सातवी सर्वोत्तम हवाई कंपनी होती. सध्या क्वांटासमार्फत ऑस्ट्रेलियामधील २२ तर इतर १४ देशांमधील एकूण २१ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. +२९ सप्टेंबर २०१४ पासून एअरबसचे ए३८० विमान वापरून सिडनी ते डॅलस ही जगातील सर्वात लांब पल्ल्याची विनाथांबा विमानसेवा चालू करण्याचा मान क्वांटासला मिळाला आहे. +क्वांटासची स्थापना १६ नोव्हेंबर, इ.स. १९२० रोजी क्वीन्सलॅंडच्या विन्टन शहरात क्वीन्सलॅंड ॲन्ड नॉर्दर्न टेरिटोरी एरियल सर्व्हिसेस लिमिटेड या नावाने झाली.[३] या कंपनीचे पहिले विमान ॲव्हरो ५०४के प्रकारचे होते. मे, इ.स. १९३५ मध्ये डार्विन ते सिंगापूर हे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण होते. जून, इ.स. १९५९मध्ये क्वांटासने बोईंग ७०७-१३८ प्रकारच्या जेट विमानाचा आपल्या ताफ्यात समावेश केला.[४] +क्वांटासचे क्वान्टास सेंटर या नावाचे मुख्यालय बॉटनी बेजवळ आहे.[५] सन १९२० मध्ये क्वीन्सलॅंड ॲन्ड नॉर्दर्न टेरिटरी एरियल सर्व्हिसेसचे लिमिटेडचे मुख्यालय क्वीन्सलॅंडमध्ये होते. सन १९२१ मध्ये लोंगरिच क्वीन्सलॅंडचे मुख्यालय सन १९३० मध्ये ब्रिस्बेन येथे स्थानांतरित झाले. सन १९५७ मध्ये सिडनीच्या हंटर स्ट्रीटवर कोन्ट्रास हाऊस उघडले. क्वांटासने ऑस्ट्रेलियाचे मूळचे आदिवासी तसेच टॉरस राज्याच्या बेटावरील रहिवासी यांच्याशी नेहमीच सुसंवाद साधलेला आहे. क्वान्टास एअरवेजने सन २००७ पासून जवळजवळ १० वर्षे या समाजातील १ ते २ % जनतेला एअरवेजच्या कामासाठी सामावून घेतलेले आहे. त्यासाठी एक त्रयस्थ व्यक्ती नियुक्त केली आहे आणि त्याच्यावर ही संपूर्ण जबाबदारी टाकली आहे. क्वान्टास एअरवेजने आदिवासींचे कलागुण जोपासले आहेत. तसेच त्यासाठी मदतही केली आहे. सन १९९३ मध्ये क्वान्टास एअरवेजने 'हनी, ॲन्ट ॲन्ड ग्रासहॉपर' नावाचे पेंटिंग मध्य ऑस्ट्रेलियाच्या जंगलात खरेदी केले. क्वान्टास एअरवेजने हे पेंटिंग न्यू साऊथ वेल्सच्या आर्ट गॅलरीला थोड्या दिवसासाठी दिले आहे. क्वान्टास एअरवेजने सन १९९६ मध्ये या आर्ट गॅलरीला आणखी ५ पेंटिगे दिली. क्वान्टास एअरवेजने या पूर्वीही या आदिवासी कलावंतांना प्रोत्साहित करून समर्थनही दिले आहे. क्वान्टास एअरवेजने फार पूर्वी म्हणजे सन १९६७ मध्ये अमेरिकेच्या प्रेक्षकांसाठी दूरचित्रवाणीनवर एक जाहिरातवाजा कार्यक्रम चालू केला होता, तो अनेक दशके चालला. त्यात एका कावळ्याला दाखविले होते. अनेक अमेरिकन ऑस्ट्रेलियात येतात पण ते क्वान्टास एअरवेजची घृणा करतात असे तक्रारीचे सूर या जाहिरातीत उमटले होते.[६][७][८][९]. क्वान्टास एअरवेज ही ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय रग्बी टीमची मुख्य प्रायोजक आहे. क्वान्टास एअरवेज ऑस्ट्रेलियाच्या ससेक्स फुटबॉल टीमलाही प्रायोजित करते. दि. 26-12-2011 रोजी क्वान्टास एअरवेज ने आस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडूंच्या प्रवासी वाहतुकीसाठीचा ४ वर्षाचा करार केलेला आहे. +पॅरिसमध्ये राहणाऱ्या मार्टिन ग्रॅंट या ऑस्ट्रेलियन डिझाईनरने क्वान्टास एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पोषाख तयार केला होता. क्वान्टासने हा जनतेला दाखविला असता, पोषाख शरीरावर अतिशय घट्ट बसत असल्या कारणाने कर्मचारी नाराज झाले. अंगावर असे घट्ट कपडे असले तर काम करताना त्रास होतो हा त्यांचा मुद्दा होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14129.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2f6cb13b079af3c7857460f5ab7479e4954f9a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14129.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्वाझुलू-नाताल हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. क्वाझुलू-नातालच्या पूर्वेस हिंदी महासागर, उत्तरेस स्वाझीलँड व मोझांबिक तर पूर्वेस लेसोथो हे देश आहेत. पीटरमारित्झबर्ग ही क्वाझुलू-नातालची राजधानी तर डर्बन हे सर्वात मोठे शहर आहे. १९९४ सालापर्यंत हा प्रांत नाताल ह्या नावाने ओळखला जात असे. येथे झुलू वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. +१९व्या शतकाच्या पूर्वार्धादरम्यान हा भूभाग झुलू राजतंत्राच्या अधिपत्याखाली होता. १९९४ साली दक्षिण आफ्रिकन सरकारने वर्णभेद काळात तयार केलेल्या क्वाझुलू भूभागाला नाताल प्रांतामध्ये विलीन करून क्वाझुलू-नाताल प्रांताची निर्मिती केली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14131.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c86f7f2bcf565cafb870eac3800f729e3c4e8013 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14131.txt @@ -0,0 +1 @@ +क्वाड्वो असामोआह (डिसेंबर ९, इ.स. १९८८:आक्रा, घाना[१] - ) हा घानाचा फुटबॉल खेळाडू आहे. हा सध्या सेरी आ स्पर्धेत युव्हेन्टसकडून खेळतो.[२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14135.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2377bb18f31fb066662dc37f8d9850f411def891 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14135.txt @@ -0,0 +1,5 @@ +क्वांटास एअरवेज लिमिटेड ही ऑस्ट्रेलिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. हवाई वाहतूक सेवा पुरवणारी क्वांटास ही ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठी व जगातील दुसरी सर्वात जुनी कंपनी आहे.[१][२] क्वांटासचे मुख्यालय व मुख्य वाहतूक केंद्र सिडनीच्या मॅस्कॉट उपनगरात आहे. एका अहवालानुसार २०१० साली क्वांटास ही जगातील सातवी सर्वोत्तम हवाई कंपनी होती. सध्या क्वांटासमार्फत ऑस्ट्रेलियामधील २२ तर इतर १४ देशांमधील एकूण २१ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. +२९ सप्टेंबर २०१४ पासून एअरबसचे ए३८० विमान वापरून सिडनी ते डॅलस ही जगातील सर्वात लांब पल्ल्याची विनाथांबा विमानसेवा चालू करण्याचा मान क्वांटासला मिळाला आहे. +क्वांटासची स्थापना १६ नोव्हेंबर, इ.स. १९२० रोजी क्वीन्सलॅंडच्या विन्टन शहरात क्वीन्सलॅंड ॲन्ड नॉर्दर्न टेरिटोरी एरियल सर्व्हिसेस लिमिटेड या नावाने झाली.[३] या कंपनीचे पहिले विमान ॲव्हरो ५०४के प्रकारचे होते. मे, इ.स. १९३५ मध्ये डार्विन ते सिंगापूर हे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण होते. जून, इ.स. १९५९मध्ये क्वांटासने बोईंग ७०७-१३८ प्रकारच्या जेट विमानाचा आपल्या ताफ्यात समावेश केला.[४] +क्वांटासचे क्वान्टास सेंटर या नावाचे मुख्यालय बॉटनी बेजवळ आहे.[५] सन १९२० मध्ये क्वीन्सलॅंड ॲन्ड नॉर्दर्न टेरिटरी एरियल सर्व्हिसेसचे लिमिटेडचे मुख्यालय क्वीन्सलॅंडमध्ये होते. सन १९२१ मध्ये लोंगरिच क्वीन्सलॅंडचे मुख्यालय सन १९३० मध्ये ब्रिस्बेन येथे स्थानांतरित झाले. सन १९५७ मध्ये सिडनीच्या हंटर स्ट्रीटवर कोन्ट्रास हाऊस उघडले. क्वांटासने ऑस्ट्रेलियाचे मूळचे आदिवासी तसेच टॉरस राज्याच्या बेटावरील रहिवासी यांच्याशी नेहमीच सुसंवाद साधलेला आहे. क्वान्टास एअरवेजने सन २००७ पासून जवळजवळ १० वर्षे या समाजातील १ ते २ % जनतेला एअरवेजच्या कामासाठी सामावून घेतलेले आहे. त्यासाठी एक त्रयस्थ व्यक्ती नियुक्त केली आहे आणि त्याच्यावर ही संपूर्ण जबाबदारी टाकली आहे. क्वान्टास एअरवेजने आदिवासींचे कलागुण जोपासले आहेत. तसेच त्यासाठी मदतही केली आहे. सन १९९३ मध्ये क्वान्टास एअरवेजने 'हनी, ॲन्ट ॲन्ड ग्रासहॉपर' नावाचे पेंटिंग मध्य ऑस्ट्रेलियाच्या जंगलात खरेदी केले. क्वान्टास एअरवेजने हे पेंटिंग न्यू साऊथ वेल्सच्या आर्ट गॅलरीला थोड्या दिवसासाठी दिले आहे. क्वान्टास एअरवेजने सन १९९६ मध्ये या आर्ट गॅलरीला आणखी ५ पेंटिगे दिली. क्वान्टास एअरवेजने या पूर्वीही या आदिवासी कलावंतांना प्रोत्साहित करून समर्थनही दिले आहे. क्वान्टास एअरवेजने फार पूर्वी म्हणजे सन १९६७ मध्ये अमेरिकेच्या प्रेक्षकांसाठी दूरचित्रवाणीनवर एक जाहिरातवाजा कार्यक्रम चालू केला होता, तो अनेक दशके चालला. त्यात एका कावळ्याला दाखविले होते. अनेक अमेरिकन ऑस्ट्रेलियात येतात पण ते क्वान्टास एअरवेजची घृणा करतात असे तक्रारीचे सूर या जाहिरातीत उमटले होते.[६][७][८][९]. क्वान्टास एअरवेज ही ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय रग्बी टीमची मुख्य प्रायोजक आहे. क्वान्टास एअरवेज ऑस्ट्रेलियाच्या ससेक्स फुटबॉल टीमलाही प्रायोजित करते. दि. 26-12-2011 रोजी क्वान्टास एअरवेज ने आस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडूंच्या प्रवासी वाहतुकीसाठीचा ४ वर्षाचा करार केलेला आहे. +पॅरिसमध्ये राहणाऱ्या मार्टिन ग्रॅंट या ऑस्ट्रेलियन डिझाईनरने क्वान्टास एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पोषाख तयार केला होता. क्वान्टासने हा जनतेला दाखविला असता, पोषाख शरीरावर अतिशय घट्ट बसत असल्या कारणाने कर्मचारी नाराज झाले. अंगावर असे घट्ट कपडे असले तर काम करताना त्रास होतो हा त्यांचा मुद्दा होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14139.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57a9b54eee472b76a45c179b8e0fcd8afd0687f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14139.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. क्वामे एन्क्रुमा (२१ सप्टेंबर, १९०९ - २७ एप्रिल, १९७२) हा घाना देशाचा पहिला पंतप्रधान व पहिला राष्ट्राध्यक्ष होता. इ.स. १९५७ मध्ये ब्रिटिश सत्तेपासून घानाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्याचे महत्त्वाचे योगदान होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14160.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c423e982d61b6e64f9b86e8e0ee2066f232aae6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14160.txt @@ -0,0 +1 @@ +क्विंटिन मॅकमिलन (२३ जून, १९०४:दक्षिण आफ्रिका - ३ जुलै, १९४८:दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९२९ ते १९३२ दरम्यान १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14166.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..876b0924aa0d752a127792594e6de2dcaa1d4d29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14166.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 00°15′S 78°35′W / 0.250°S 78.583°W / -0.250; -78.583 + +क्वितो ही दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर देशाची राजधानी आहे. क्वितो शहर विषुववृत्तावर वसलेले आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14192.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19950f1708040c0d4c3b8725b1814d4d8fc70327 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14192.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्वीन हा २०१४मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. यात कंगना राणावतने मुख्य भूमिका केलेली असून लिसा हेडन आणि राजकुमार राव यांच्या सहाय्यक भूमिका आहेत.[१] १२ कोटी खर्चून तयार केलेल्या या चित्रपटाने जगभरात १ अब्ज ८ कोटी रुपये मिळवले.[२] +रानी नावाच्या पंजाबी मुलीच्या लग्नाची ही कथा आहे. होणाऱ्या नवऱ्याने लग्नास नकार दिल्यावर आत्मविश्वास गमावलेली रानी एकटीच मधुचंद्र साजरा करण्यासाठी पॅरिस आणि ॲम्स्टरडॅमला जाते आणि जगातील विविध अनुभव घेउन आत्मविश्वास परत मिळवून येते.[३][४] +बुसान चित्रपट महोत्सवात पहिल्यांदा प्रदर्शित झालेला हा चित्रपट २०१४मधील सर्वोत्तम चित्रपटांतील एक समजला जातो.[५][६][७][८] या चित्रपटाला २०१४चा फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळाला. याशिवाय राणावतला सर्वोत्तम अभिनेत्री, विकास बहलला सर्वोत्तम दिग्दर्शक सह एकूण सहा फिल्मफेर पुरस्कार मिळाले. ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात क्वीनला सर्वोत्तम चित्रपट आणि राणावतला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.दुसरया देशात शूटिंग झाली diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14205.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad3fc009bc7510260ad1743cb81a8da022c869df --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14205.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्वीन्स पार्क, ग्रेनेडा हे ग्रेनेडा मधील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +७ एप्रिल १९८३ रोजी वेस्ट इंडीज आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14217.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..019fc510e96882212933b8e8217ff4df09362a16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14217.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्वीन्सलंड हे ऑस्ट्रेलिया देशातील एक राज्य आहे. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य भागातील क्वीन्सलंडच्या पश्चिमेस नॉर्दर्न टेरिटोरी, आग्नेयेस साउथ ऑस्ट्रेलिया, दक्षिणेस न्यू साउथ वेल्स ही राज्ये तर पूर्वेस प्रशांत महासागराचा कॉरल समुद्र आहेत. उत्तरेस टोरेस सामुद्रधुनी क्वीन्सलंडच्या केप यॉर्क द्वीपकल्पाला न्यू गिनी ह्या बेटापासून अलग करते. क्वीन्सलंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियातील दुसरे तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसरे सर्वांत मोठे राज्य आहे. ब्रिस्बेन ही क्वीन्सलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. गोल्ड कोस्ट हे देखील क्वीन्सलंडमधील एक मोठे शहर आहे. +१८व्या शतकादरम्यान वसवल्या गेलेल्या क्वीन्सलंडचे नाव व्हिक्टोरिया राणीवरून देण्यात आले आहे. १ जानेवारी १९०१ रोजी क्वीन्सलंडला राज्याचा दर्जा मिळाला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14242.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..530c3a706015ec7e16f3652ff47b2c607190c91e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14242.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 46°49′N 71°13′W / 46.817°N 71.217°W / 46.817; -71.217 + +क्युबेक ही कॅनडा देशातील क्वेबेक ह्या प्रांताची राजधानी आहे. मॉंत्रियाल ह्या शहराच्या ईशान्य दिशेवर २३३ कि. मी. अंतरावर असलेल्या ह्या शहराची लोकसंख्या २००६ च्या जनगणनेनुसार ४,९१,१४२ इतकी आहे. +पर्यायी मॉन्ट्रिऑल नंतरचे, क्युबेक प्रांतातील, हे सगळ्यात मोठे शहर आहे. सभोवतालच्या उपनगरांची लोकसंख्या धरल्यास क्युबेक शहराची लोकसंख्या सुमारे ७,१५,५१५ इतकी आहे. +अल्गॉन्किन भाषेत "जिथे नदी निमुळती होते" (ते शहर) असा क्युबेक ह्या शब्दाचा अर्थ आहे. खरोखरीच, क्युबेक आणि लेव्ही ह्या दोन शहरांच्या दरम्यान सेंट लॉरेन्स ही नदी निमुळती होते. उत्तर अमेरिकेतील जुन्या शहरांपैकी क्युबेक हे एक शहर असून त्याची स्थापना १६०८ साली सॅम्युएल द शांप्लेन ह्याने केली. शहारातील प्राचीन भागांमधील तटबंदीच्या भिंती अजूनही शाबूत असून युनेस्कोने १९८५ साली त्या भागाला "प्राचीन क्युबेक" असे नवीन जागतिक वारसा स्थान जाहीर केले आहे. +क्युबेक शहर तिथल्या उन्हाळ्यातील आणि हिवाळ्यातील उत्सवांबद्दल प्रसिद्ध आहे. "कार्निव्हल" नावाचा मोठा उत्सव इथे हिवाळ्यात साजरा केला जातो. "शातो फ्रोंतनाक" नावाचे अतिसुन्दर हॉटेल, "म्युझे दला सिव्हिलिझास्यॉं", "म्युझे दे बोझार" ही इथली प्रसिद्ध ठिकाणे आहेत. ह्याशिवाय, "मॉन्टमोरेन्सी" नावाचा धबधबा आणि "सेन्ट ऍन द बोप्रे" हे रमणीय चर्च ही येथील ठिकाणे पहाण्यासारखी आहेत. +येथे फ्रेंच भाषकांचे बहुमत असून त्यांची स्वतंत्र राष्ट्राची मागणी आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14243.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d4d02f81c3fffec83cb982f2ec511a89cb8ea42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14243.txt @@ -0,0 +1,36 @@ +केरेतारो (स्पॅनिश: Querétaro) हे मेक्सिकोच्या ३२ पैकी एक राज्य आहे. सान्तियागो दे केरेतारो ही केरेतारो राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे राज्य मेक्सिकोच्या मध्य-उत्तर भागात वसले असून क्षेत्रफळानुसार त्याचा मेक्सिकोमध्ये २७वा तर लोकसंख्येच्या दृष्टीने २२वा क्रमांक आहे. + + + +अग्वासकाल्येंतेस · +इदाल्गो · +कांपेचे · +किंताना रो · +कोआविला · +कोलिमा · +केरेतारो · +ग्वानाह्वातो · +गेरेरो · +च्यापास · +चिवावा · +ताबास्को · +तामौलिपास · +त्लास्काला · +दुरांगो · +नायारित · +नुएव्हो लेओन · +बेराक्रुथ · +पेब्ला · +बाहा कालिफोर्निया · +बाहा कालिफोर्निया सुर · +मिचोआकान · +मेहिको · +मोरेलोस · +युकातान · +वाशाका · +हालिस्को · +साकातेकास · +सान लुइस पोतोसी · +सिनालोआ · +सोनोरा + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14244.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..868b3c72bc8bfb3b97b3a6be83ad78a8418b30c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14244.txt @@ -0,0 +1,2 @@ + केरेतारो एफ.सी. (स्पॅनिश: Querétaro Fútbol Club) हा मेक्सिकोच्या केरेतारो ह्या शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे . इ.स. १९५० साली स्थापन झालेला हा क्लब मेक्सिकोच्या प्रिमेरा ह्या सर्वोत्तम श्रेणीमधून फुटबॉल खेळतो. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14247.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c7b12494641e794fb601797795a1b5ce61497e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14247.txt @@ -0,0 +1 @@ +क्वॉरंटीन म्हणजे रोग किंवा कीटकांचा प्रसार रोखण्यासाठी लोक आणि वस्तूंच्या हालचालींवर प्रतिबंध लावणे.[१] क्वॉरंटीन पद्धती सहसा रोग आणि आजारपणाच्या बाबतीत वापरली जाते, यामध्ये ज्यांना संसर्गजन्य रोगाचा धोका आहे पण ज्यांच्या वैद्यकीय निदानाची पुष्टी झालेली नाही,अशा लोकांच्या हालचाली प्रतिबंधित केल्या जातात. हा शब्द बऱ्याचदा वैद्यकीय विलगीकरणाला पर्याय म्हणून वापरला जातो. यात ज्या लोकांना संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याची पुष्टी झालेली आहे ते लोक निरोगी लोकांपासून वेगळे केले जातात.[२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14250.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb0cbed1cf1d7632e215037704edc95170f03442 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14250.txt @@ -0,0 +1,12 @@ +(इंग्लिश भाषा:X-Rays) शास्त्रज्ञ विल्यम रॉंटजेन यांनी शाधलेली किरणे. +ही एक प्रकारची विद्युतचंबकीय विकीरणे असतात. यांची तरंगलांबी ०.०१ ते १० नॅनोमीटरपर्यंत असते व वारंवारिता ३० पेंटाहर्ट्‌झ ते ३० एक्झाहर्ट्‌झ इतकी असते. क्ष-किरणांची तरंगलांबी ही गॅमा किरणांपेक्षा कमी व अतिनील किरणांपेक्षा जास्त असते. +विल्यम रॉंटजेनने क्ष-किरणांचा शोध लावला असे मानले जाते, परंतु क्ष-किरणांवर संशोधन आधीपासून चालू होते. फक्त विल्यम रॉंटजेनने त्याची माहिती व्यवस्थितपणे प्रसारित केली. विल्यम रॉंटजेनच्या आधी जॉन हित्रॉफ, इव्हान Pulyui, निकोला टेस्ला, फरनॅंडो सॅनफोर्ड, फिलिप लेनार्ड यांनी यावर संशोधन केले होते. १८९५ मध्ये विल्यम रॉंटजेन याने प्रयोगशाळेत अल्फा किरणांचा अभ्यास करताना असे आढळून आले की, काही न वापरलेल्या फोटोग्राफिक प्लेट्स काहीही न करता खराब झाल्या होत्या. त्यावेळी असे अनुमान निघाले, की काही किरणे दिसत नाहीत, परंतु असतात व ती वस्तूंच्या आरपार जातात. या किरणांना 'क्ष' किरण असे नाव ठेवले गेले. +वैद्यकीय व्यवसायात हाडांचे प्रतिमा (फोटो) घेण्यास याचा उपयोग होतो. आधुनिक निदान पद्धतीमध्ये वापरले जाणारे क्ष-किरण यंत्रणांमध्ये किरणोत्साराचा वापर होतो. शरीर न फाडता आतल्या हाडाला झालेली इजा क्ष-किरण प्रतिमेने तपासता येते. +सीटी स्कॅनच्या साहाय्याने क्ष-किरणांचा वापर करून शरीराच्या आतील अवयवांची प्रतिमा मिळवली जाऊ शकते. जिथे नेहमीची क्ष-किरण प्रतिमा मिळू शकत नाही,(उदा. मेंदू) तिथे हाडांना भेदून अवयवांचे त्रिमिती प्रतिमा सीटी स्कॅनच्या साहाय्याने मिळू शकते. +ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये क्ष-किरणांद्वारे दिसणारे रंग सोडून रक्तवाहिन्यांची भरण क्षमता तपासली जाते. याद्वारे रक्त वाहिन्यांतील अडथळे दिसून येतात. +विमानतळावर किंवा इतर संवेदनशील ठिकाणी सामानाच्या अंतर्भागात असलेल्या संभाव्य स्फोटकांच्या तपासणीकरता क्ष-किरणांचा वापर केला जातो. +चंद्रा दुर्बिणीमध्ये अंतराळात क्ष-किरण प्रतिमा प्राप्त करून संशोधन केले जाते. +औद्योगिक वापर - मुख्यतः धातूंच्या जोडांतील छिद्रे शोधण्याकरिता क्ष-किरणांचा वापर केला जातो. +क्ष-किरणाचा शोध लागून शंभराहून अधिक वर्षे झाली त्यांच्या किरणोत्साराची हानी कमी करण्याचे तंत्र विकसित झाले. पण तरीही त्याचा धोका गर्भवतीला किवा वाढत्या वयाच्या बालकांना अजूनही आहेच. +क्ष-किरणांचा शोध Archived 2010-09-10 at the Wayback Machine. +क्षकिरणांचा इतिहास Archived 2020-01-22 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14274.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30fba6d7474db7afa7765207cb6cc845dde7cc51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14274.txt @@ -0,0 +1,3 @@ +१ जानेवारी, १९८३ (1983-01-01) (वय: ४१) + +क्षिती जोग[२] (जन्म १ जानेवारी १९८३) एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे जी तिच्या भूमिकेसाठी सरस्वती[३] (मोठी मुलगी) म्हणून ओळखली जाते आणि झी टीव्ही मालिका घर की लक्ष्मी बेटियांमधील मुख्य पात्रांपैकी एक आहे.[४][५][६] सोनी टीव्हीच्या मान रहे तेरा पिता या मालिकेत तिने भूमिका साकारली होती. शितल ठक्करची जागा घेईपर्यंत ती कॉमेडी सिटकॉम साराभाई वर्सेस साराभाई भाग होती. तिने २९ जून २०१२ रोजी संपलेल्या नव्या मालिकेतही काम केले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14277.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30fba6d7474db7afa7765207cb6cc845dde7cc51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14277.txt @@ -0,0 +1,3 @@ +१ जानेवारी, १९८३ (1983-01-01) (वय: ४१) + +क्षिती जोग[२] (जन्म १ जानेवारी १९८३) एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे जी तिच्या भूमिकेसाठी सरस्वती[३] (मोठी मुलगी) म्हणून ओळखली जाते आणि झी टीव्ही मालिका घर की लक्ष्मी बेटियांमधील मुख्य पात्रांपैकी एक आहे.[४][५][६] सोनी टीव्हीच्या मान रहे तेरा पिता या मालिकेत तिने भूमिका साकारली होती. शितल ठक्करची जागा घेईपर्यंत ती कॉमेडी सिटकॉम साराभाई वर्सेस साराभाई भाग होती. तिने २९ जून २०१२ रोजी संपलेल्या नव्या मालिकेतही काम केले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14304.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2e4f856b2d18ed9ccc93ac6cbb4adbe7f44f3e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14304.txt @@ -0,0 +1,10 @@ + +४३,९८,०५३ (सन् २०११ नेपाळ जनगणना) +लक्षणीय लोकसंख्या + +क्षेत्री प्रादेशिक खसांना जातीचे क्षत्रिय समाज असे म्हटले जाते. खस कुरा ही त्यांची मातृभाषा असून, ती इंडो-आर्यन उत्तर विभाग समूहातील एक प्रमुख भाषा आहे. साधारणपणे, पार्वती / पहाड़ी क्षत्रियांना अक्षरभूमी क्षेत्री असे म्हटले जाते. अनेक इतिहासकारांनी क्षेत्रीला खस राजपूत असे नाव दिले आहे. क्षेत्रीस यांनी शासक, प्रशासक, राज्यपाल आणि योद्ध्यांची सेवा केली. +क्षेत्री संस्कृत शब्द क्षत्रियचे प्रत्यक्ष व्युत्पन्न केले जाते.[१][२] सन् १८५४ नेपाळी मुलुकी ऐन, क्षेत्री द्विज एवं तागाधारी (यज्ञोपवीत) हिंदू जातिचे लोक वर्गीकृत करण्यात आला. [३] सन् 1951 पर्यंत सरकारने आणि सैन्याला मक्तेदारी मिळवून बहुतेक नेपाळी इतिहासावर ते वर्चस्व गाजवले. नेपाळमध्ये लोकशाही नंतर, केसरी अजूनही नेपाळी सरकारमध्ये वर्चस्व राखत असून विशेषतः पंचायती सरकारवर वर्चस्व राखून सैनिक अधिकार एकाधिकार करते. +क्षेत्री शब्दाचे उत्पत्ती संस्कृत शब्द क्षत्रिय आले होते.[१][२] +क्षेत्री नेपाळचे हिंदू योद्धा रणवीर जाति आहेत. खस साम्राज्यचे उत्तम योद्धा असे म्हटले जाते. नंतर, गोरखा साम्राज्याचे सेनापती, प्रशासक आणि मंत्री यांच्यामधील प्रादेशिक जातींचे वर्चस्व होते. +क्षेत्री जाति हिंदू क्षत्रिय परंपरेचे अनुकरण करतात. दसरा (नेपाळी:दशैं) मध्ये काळ्या आईने शेळ्या व नर म्हशींचे बलिदान केले. +ऐर, अधिकारी, बगाले, बानियॉं, बरुवाल, बोहरा, बस्न्यात / बस्नेत, भंडारी, विष्ट/बिष्ट, बोगटी, बुढा, बुढथापा, बुढाथोकी, चौहान/चुहान, छेत्री, चिलुवाल, डॉंगी, धामी, देउजा, दुलाल, गोदार, कालिकोटे, कार्की, कटवाळ, कडायत, कठायत, खड्का, खाती, खत्री / खत्री छेत्री (के.सी.), खुलाल, क्षत्री/क्षेत्री, कुंवर, महत, महतारा, मरहठ्ठा, पहाडी, पांडे/पाण्डे, पुंवर, राणा, रानाभाट, राठोर, राउत / रावत, रावळ, राय, रायमाझी, रोकाया / रोक्का, साउद, सिलवाल, श्रीपाली, सुयाल, टंडन, थापा[४] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14325.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14c8b5cf873b22f5d50eab928dfb91c74da91b1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14325.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख खांडवा जिल्ह्याविषयी आहे. खांडवा शहराविषयीचा लेख येथे आहे. +खांडवा जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा पूर्वी निमाड जिल्ह्याचा पूर्व भाग होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14338.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ea016295374fba8c3a3dafbfdc96be09a993fa6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14338.txt @@ -0,0 +1 @@ +खंडाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14378.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1309ffcd58d2865fa0d069bfc36da7c4b6a734d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14378.txt @@ -0,0 +1 @@ +खंडेला विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ सिकर जिल्ह्यात असून सिकर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14387.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14387.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03d9c79e91c112fd73115a0971665380d774344d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14387.txt @@ -0,0 +1,7 @@ +खंडोबाची वाडी महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +या गावामध्ये गुंड, इंगळे, मुळे, शिंदे, कदम या आडनावाचे लोक राहतात. यापैकी गुंड आडनाव असणाऱ्यांचे प्रमाण जास्त म्हणजेच सुमारे ६० ते ७०% आहे. +गावाचे ग्रामदैवत खंडोबा आहे. ते अतिशय जागृत असल्याचे आख्यायिका गावातले जुने लोक सांगतात. या ग्राम देवतेवरूनच या गावाचे नाव 'खंडोबाचीवाडी' असे पडले आहे. +दर वर्षी चैत्र पौर्णिमेला खंडोबाची मोठी यात्रा भरते. +याच नावाचे एक गाव पुणे जिल्ह्यात आहे. +खंडोबाची वाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14412.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff3e31ddfbb47c86eda8408d2f7b01477e2084c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14412.txt @@ -0,0 +1,55 @@ +खंबावाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. हे २४४.३९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १४९ कुटुंबे व एकूण ७१३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५५ किलोमीटर अंतरावर आहे. खांबवडीमध्ये ३६५ पुरुष आणि ३४८ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक २ असून अनुसूचित जमातीचे ८ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६४१ आहे. +गावात १ शासकीय पूर्व प्राथमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे. +सर्वात जवळील कनिष्ठ माध्यमिक शाळा (मार्गासनी) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील उच्च शिक्षण (विंझर ) ५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय वेल्हे गावात १० किलोमीटरवर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे शहरात ५५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय पुणे शहरात ५५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था पुणे शहरात १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक भोर या १० किलोमीटरहून जास्त अंतरावरच्या गावी आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा वेल्हे या १० किलोमीटरहून जास्त अंतरावरच्या गावी आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र पुणे शहरात ५५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरअंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १३ किलोमीटर करंजावणे येथे आहे. +सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध आहे. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे. +गावात न्हाणीघराशिवाय वेयक्तिक स्वच्छता गृह आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध सर्वातआहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम २५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात सहकारी संस्थासहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी संस्थासहकारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात आरोग्यआशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +१६ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी आणि शेतीसाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठीआणि शेतीसाठी उपलब्ध आहे. +१६ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +खंबावाडी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14423.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14423.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1446.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c251a5345c8a11af7038f76347217f88ec6c975 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1446.txt @@ -0,0 +1 @@ +ओळख किल्ल्यांची - भाग २ (पुस्तक) हे मराठीतील काही किल्ल्यांची ओळख करून देणारे पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14467.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1d9afe96115f4f93b84b560c69c9a0f74c83a6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14467.txt @@ -0,0 +1,2 @@ + +खट्याळ सासू नाठाळ सून हा १९८७ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14477.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86c5112d6c0c91c2e7dc14ed81fe5ae894746e03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14477.txt @@ -0,0 +1,21 @@ +खडकदेवळा हे जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील गाव आहे. +खडकदेवळा हे १६३१.५२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून, २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावाची लोकसंख्या ७००० असून एकूण कुटुंबे ४४१ कुटुंबे आहेत. यामध्ये १०५२ पुरुष आणि ९६१ स्त्रिया आहेत. खडकदेवळ्यांच्या सर्वात जवळचे शहर पाचोरा सहा किलोमीटर अंतरावर आहे.[१] आहे. +गावात एक शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, एक शासकीय प्राथमिक शाळा व एक कनिष्ठ माध्यमिक विद्यालय आहे. +खडकदेवळा येथे एक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. +गावात 2 बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे.गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा,झऱ्याच्या पाण्याचा आणि नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे.गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +खडकदेवळा येथे पोस्ट ऑफिसची सुविधा उपलब्ध असून त्याचा पिन कोड ४२४२०१ आहे. गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. सर्वात जवळील खाजगी बस सेवा ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात ऑटोरिक्षा, टॅक्सी व व्हॅन उपलब्ध आहे. +पाचोरा हे रेल्वेचे जंक्शन असल्याने सहा किमी अंतरावरच रेल्वे स्थानक आहे. +सहकारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही. सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे.गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. गावात समाज भवन (टीव्ही सह/शिवाय) उपलब्ध आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खेळ / करमणूक केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील खेळ / करमणूक केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +प्रतिदिवस १८ तासांचा वीजपुरवठा घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +खडकदेवळा या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या क्रमाने): कापूस, केळी, गहू, बाजरी, ज्वारी, मका, भुईमूग, तूर, मूग diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14491.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a776c3a6d7d2139f66f7257f7ef3908c9e0ad33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14491.txt @@ -0,0 +1,18 @@ +खडकवासला धरण हे भारतातील महाराष्ट्रातील पुणे शहराच्या मध्यभागी 21 किमी (13 मैल) मुठा नदीवरील धरण आहे. धरणामुळे खडकवासला तलाव म्हणून ओळखला जाणारा एक जलाशय निर्माण झाला जो पुणे आणि त्याच्या उपनगरांसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणा पैकी एक प्रमुख धरण आहे. +बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकामास मातीचा आधार +उंची  : ३२.९० मी (सर्वोच्च) +लांबी  : १५३९ मी +प्रकार : S - आकार, अर्धवर्तुळाकृती रचना +लांबी : २७७५ मी. +सर्वोच्च विसर्ग : १७७८ घनमीटर / सेकंद +संख्या व आकार : ११, (१२ X ५ मी) +क्षेत्रफळ  : १४.९० वर्ग कि.मी. +क्षमता  : ८६ दशलक्ष घनमीटर +वापरण्यायोग्य क्षमता  : ५६ दशलक्ष घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र  : १४८० हेक्टर +लांबी  : २८ कि.मी. +क्षमता  : १.१० घनमीटर / सेकंद +लांबी  : २४३ कि.मी. +क्षमता  : ५८ घनमीटर / सेकंद +ओलिताखालील क्षेत्र  : ११६८३७ हेक्टर +ओलिताखालील शेतजमीन  : १०१६८८ हेक्टर diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14529.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e3ec06083be04848983073692f59c62eabeda63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14529.txt @@ -0,0 +1,5 @@ +खडकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. +शेती हा प्रमुख व्यवसाय असून पशू पालन आणि दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. इथे वेंकीस् कंपनी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. +गावातून पुणे - सोलापूर हायवे गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात हॉटेल्स उपलब्ध आहेत. जवळपास ३० पेक्षा जास्त हॉटेल असल्यामुळे एकप्रकारे चालकांसाठी गावाची ओळख ही तशीच आहे. +तसेच गावातून दुसऱ्या द्रुतगती मार्गाचे काम चालू असून २०२३ मध्ये ते पूर्ण होईल. हा मार्ग फलटण पासून अहमदनगर पर्यंत असेल. ज्यामुळे गावाला मोठ्या प्रमाणात दळणवळणाची सोय उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14591.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6417f148db6c933d901ad8949853f109d82fd3f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14591.txt @@ -0,0 +1,2 @@ +साडी, चोळी, परकर इत्यादींवर ठशांच्या साहाय्याने केलेले नक्षीकाम. खडीकामाने त्या त्या वस्त्राची आकर्षकता वाढते. महाराष्ट्र व गुजरात या राज्यांत खडीकामाची परंपरा असून पंढरपूर, सोलापूर, पुणे, मुंबई, नासिक व सातारा इ. ठिकाणचे खडीकाम उत्कृष्ट व उच्च प्रकारचे मानले जाते. विशेषतः खडीकाम केलेली काळी चंद्रकळा महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. वस्त्रावर खडी उठविण्यासाठी फारसा खर्च येत नाही, तसेच त्याची प्रक्रियाही बरीच साधी व सोपी आहे. त्यामुळे खडीकाम कोणालाही सहज करता येते. ही खडी बहुधा काळ्या अथवा रंगीत वस्त्रांवर काढण्यात येत असून त्यासाठी जवसाचे तेल, राळ व सफेदा यांचा उपयोग करण्यात येतो. +प्रथम जवसाच्या तेलात राळ मिसळून मिश्रण तयार करतात व ते शिजवितात. नंतर त्यात सफेदा कालवून रोगण तयार करतात. हे रोगण पाचसहा दिवस तसेच झाकून ठेवतात. नंतर त्याचा उपयोग खडी काढण्यासाठी करण्यात येतो. प्रत्यक्ष खडी उठविण्यासाठी विविध आकारांच्या व नक्षीकाम असलेल्या लाकडी ठशांचा उपयोग करतात. त्यांमध्ये वरील प्रकारचे रोगण घालून व त्यावर ठशातील लाकडी दांड्याच्या साह्याने दाब देऊन खडीचे विविध छाप वस्त्रावर उठविण्यात येतात. खडीच्या या नक्षीवर कधीकधी पांढऱ्या शुभ्र अभ्रकाची वस्त्रगाळ पूड किंवा सोनेरी वर्ख पसरून वस्त्र झटकून ते वाळवितात. त्यामुळे खडीकामावर रुपेरी किंवा सोनेरी रंगाची चमक येते व ते शोभिवंत दिसू लागते. शिवाय ते उठून दिसते. वर्ख किंवा पूड यांऐवजी भिंगाच्या लहानलहान टिकल्या चिटकवूनही वस्त्राची शोभा वाढविण्यात येते. तेल व राळ यांच्या मिश्रणाऐवजी कधीकधी साखर व सरस यांच्या मिश्रणात सफेदा कालवून त्याच्या साहाय्यानेही खडीकाम करण्यात येते . diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14592.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17cb206289398089d6040f6ffb15d7c104331ddc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14592.txt @@ -0,0 +1,2 @@ +खडीकोळवण हे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिह्ल्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +खडीकोळवण गाव हे सहयाद्रीच्या पायथ्याशी असलेले सन १९७० पुर्वी २००० लोकवस्तीचे गाव आहे. गावातील सर्वात जुने ग्रामदैवत देऊळ २०१३ पूर्वीचे आहे. गावाला लागूनच बामणोली, ओझरे, निनावे, निवे या गावांच्या प्रमुख सीमा आहेत. गावाच्या उत्तरेला मुक्काम मारल गावात शंकराचे मार्लेश्वर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे तेथे जाण्यासाठी पर्यटक खडीकोळवण गावातून जाणारा जवळचा मार्ग म्हणून निवडतात. सह्याद्रीच्या अगदी पायथ्यशी बसलेले हे गाव मुंबईपासून ३५० किमी तसेच कोल्हापूर पासून १९० किमी. या गावाला कोकण रेल्वेने येण्यासाठी संगमेश्वर येथे उतरावे लागते व संगमेश्वर वरून देवरुख एसटीने साखरपा येते उतरून पुन्हा साखरपा येथून एसटीने खडीकोळवणात यावे लागते. कोल्हापूर येथून येताना कोकणात जाणाऱ्या सर्व एसटी कलकदारा येथे थांबतात. १९८५पूर्वी कलकदारा यथे उतरून ग्रामस्थ गावात येण्यासाठी तासभर पायी प्रवास करीत होते. या गावाची मुख्य बाजारपेठ साखरपा ही असून गावापासून एसटीने एक तास अंतरावर आहे. सरकारी कार्यालये देवरुख येथे असल्याने ग्रामस्थांना सरकारी कामकाजासाठी जाण्यासाठी गावापासून दोन तासाचा प्रवास आहे. गावात ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, ग्रामदेवता मंदिर, अत्रल देवता, ठोगल सान असून, गावाच्या वेशीवर अत्रल देवीचे लहानसे देऊळ आहे. गावाच्या चारीबाजूनी डोंगर असून विशाल डोंगरांच्या मध्यभागी खोऱ्यात गाव आहे. नाविरल्याचे पुर्वीचे भयाण जंगल आता जंगल तोडीमुळे पुर्वीसारखे घनदाट आरण्य राहिले नाही. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14593.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4419d836d394b9e3224c820b28fd1caa723ddc62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14593.txt @@ -0,0 +1,3 @@ + +खडीगंमत हे विदर्भातील अतिशय पुरातन लोकनाटय असून त्याचे नाते चक्रधरांचे चरित्र असलेल्या बाराव्या शतकातील लीळाचरित्र या मराठीच्या आघ गघ ग्रंथाशी असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. +संत साहित्यात उल्लेखिलेल्या पण आज नामशेष झालेल्या डफगाण या पुरातन लोकनाट्याशी त्याचा संबंध जोडून खरीगंमत ते खडीगंमत असा नामांतराचा प्रवास झाला. त्यानंतर मोगलांच्या काळात हीच खडीगंमत पश्चिम महाराष्ट्रात तमाशा या नवीन नावाने प्रचारात आली, असा खडीगंमत अभ्यासक डाॅ. हरिश्चंन्द्र बोरकर यांचा दावा आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1460.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82268c1be6363c2782b44f0140015c70b0675a8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1460.txt @@ -0,0 +1,5 @@ +ओवा (शास्त्रीय नाव: Trachyspermum copticum , ट्रॅकिस्पर्मम कॉप्टिकम ; ) ही पश्चिम आशिया व दक्षिण आशियात उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. याच्या बिया घरगुती वापरात असतात. +पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक मसाल्याचा पदार्थ आहे.[१] ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, वीर्याने उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा (?) असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी, तसेच जंत होणे तक्रारींत हितकर असतो. मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी करतो. +पराठे, खारी शंकरपाळे, पुरी इत्यादींमध्ये याचा वापर करतात. +. +भारतात ओव्याचे पीक प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश व काही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये घेतले जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14607.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbc7129452cfb71d6973f70730b8a8fc1b638f25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14607.txt @@ -0,0 +1,8 @@ + खण्याळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14608.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c16d6161dc503b7b875d37e00f978cc5b0d3a20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14608.txt @@ -0,0 +1 @@ +खत म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सूक्ष्म अन्नद्रव्य[१] पुरविणारे मिश्रण होय. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14611.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ac688c817a4046d92fd7d1b5654b88b14c9be6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14611.txt @@ -0,0 +1,2 @@ +खतरों के खिलाड़ी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14615.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57e33dd92148bf4d327f91d91f27ff696ba99af7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14615.txt @@ -0,0 +1 @@ +खादिजा तुल कुब्रा (बांग्ला: খাদিজা তুল কুবরা) (३० जानेवारी, इ.स. १९९५:बोगरा, बांगलादेश - ) ही  बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14617.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57e33dd92148bf4d327f91d91f27ff696ba99af7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14617.txt @@ -0,0 +1 @@ +खादिजा तुल कुब्रा (बांग्ला: খাদিজা তুল কুবরা) (३० जानेवारी, इ.स. १९९५:बोगरा, बांगलादेश - ) ही  बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14639.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c8bcb904318cc72caa55676ba9164bf847403ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14639.txt @@ -0,0 +1,6 @@ +राग खमाज हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.विष्णू नारायण भातखंडे यांच्या संगीतशास्त्रीय विचारानुसार खमाज या थाटात मुख्यत्वेकरून पुढील सोळा राग येतात : (१) झिंझोटी, (२) खमाज, (३) तिलंग, (४) खंबायती, (५) बडहंस, (६) नारायणी, (७) प्रतापवराळी, (८) नागस्वरावली, (९) सोरटी, (१०) जयजयवंती, (११) देस, (१२) तिलककामोद, (१३) गौडमल्हार, (१४) दुर्गा, (१५) रागेश्वरी, (१६) गारा.  +निषाद कोमल व बाकीचे स्वर शुद्ध असे या थाटाचे स्वरूप असून प्राचीन ग्रंथांत याला ‘कांभोजी’ म्हणून उल्लेखलेले आढळते. या थाटाचा आश्रय राग झिंझोटी असूनही खमाज या रागाचे नाव थाटाला देण्याचा प्रघात आहे.  +या थाटातील रागांचे स्थूलमानाने दोन वर्ग पडतात : गंधार स्वरास वादी मानणाऱ्या रागांचा पहिला व तसे नसणाऱ्या रागांचा दुसरा. पहिल्यात खमाज, झिंझोटी, रागेश्वरी, खंबायती, तिलंग इ. राग आणि दुसऱ्यात सोरटी, देस, तिलककामोद, जयजयवंती, नारायणी, प्रतापवराळी इ. राग अंतर्भूत होतात.  +खमाज थाटातील खमाज, तिलंग, देस, तिलककामोद या रागांत ⇨ठुमरीसारख्या सुगम संगीतप्रकाराचे गायनवादनही बरेच होते.      + +  \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14641.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3b740ae60daeab274e273728a695273d02e882b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14641.txt @@ -0,0 +1 @@ +खम्मम हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. काँग्रेसची वरिष्ठ नेता व प्रवक्ता रेणुका चौधरी येथून दोनवेळा लोकसभेवर निवडून आली होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1466.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2b49aae61be3c1b946fe15e0bff6580276267b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1466.txt @@ -0,0 +1,2 @@ + ओवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14663.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0105751d04e9cdab2720270f144f81401087eec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14663.txt @@ -0,0 +1 @@ +खरगपूर जंक्शन हे पश्चिम बंगाल राज्याच्या खरगपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागाचे मुख्यालय आहे. १,०७२.५ मीटर (३,५१९ फूट) लांबीचा खरगपूर येथील फलाट भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या लांबीचा फलाट आहे. पश्चिम व दक्षिण भारतातून कोलकाताकडे जाणाऱ्या व उत्तरेकडून ओडिशाकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा येथे थांबा आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14666.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3fad3f23111a5a9202bba47aa6760fe25324bf8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14666.txt @@ -0,0 +1,2 @@ +खरगोन हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर खरगोन जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14667.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f75cf711a360ede6691585e5725c1c8bb3e0954e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14667.txt @@ -0,0 +1 @@ +खरगोन लोकसभा मतदारसंघ भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14671.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f75cf711a360ede6691585e5725c1c8bb3e0954e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14671.txt @@ -0,0 +1 @@ +खरगोन लोकसभा मतदारसंघ भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14672.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c16366b9993029540c089feaeba887b89552b69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14672.txt @@ -0,0 +1,6 @@ +हा लेख खरगोन जिल्ह्याविषयी आहे. खरगोन शहराविषयीचा लेख येथे आहे. +खरगोन जिल्हा, जो पूर्वी पश्चिम निमाड जिल्हा म्हणून ओळखला जात होता, हा मध्य भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील जिल्हा आहे. हा जिल्हा निमाड प्रदेशात आहे आणि तो इंदूर विभागाचा भाग आहे. खरगोन शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे जे इंदूर या महानगराच्या दक्षिणेस आहे. + + +जिल्ह्याचे क्षेत्रफळ ८,०३० चौकिमी (३,१०० चौ. मील) आहे. जिल्हा २१°२२' आणि २२°३५' उत्तर अक्षांश व ७४°२५' आणि ७६°१४' पूर्व रेखांश दरम्यान वसलेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेला धार, इंदूर आणि देवास, दक्षिणेला महाराष्ट्र राज्याचा जळगाव जिल्हा, पूर्वेला खंडवा, बुरहानपूर आणि पश्चिमेला बडवानी या जिल्ह्यांनी वेढलेले आहे. +जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. प्राचीन काळात, महिष्मती (सध्याचे महेश्वर) येथील हैहय या प्रदेशावर राज्य करत होते. सुरुवातीच्या मध्ययुगीन काळात, हे क्षेत्र माळव्याच्या परमार आणि असिरगडच्या अहिरांच्या अधिपत्याखाली होते. मध्ययुगीन उत्तरार्धात, हे क्षेत्र माण्डूच्या माळवा साम्राज्याच्या अंतर्गत होते. १५३१ मध्ये, गुजरातचा सुलतान बहादूर शाहने हा भाग आपल्या ताब्यात घेतला. १५६२ मध्ये अकबराने संपूर्ण माळव्यासह हा प्रदेश मुघल साम्राज्याला जोडला. १७४० मध्ये पेशव्यांच्या अधिपत्याखाली मराठ्यांनी हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. १७७८ मध्ये, पेशव्यांनी हा प्रदेश मराठा शासक, इंदूरचे होळकर, ग्वाल्हेरचे सिंधीया आणि धारच्या पोनवारांना वाटून दिले. १८२३ साली ग्वाल्हेरच्या सिंधीया (शिंदे) राज्यकर्त्यांशी संबंधित असलेले संस्थान ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. १८६१ मध्ये त्याचे संपूर्ण सार्वभौमत्व इंग्रजांना देण्यात आले, १८६७ मध्ये ते इंदूरच्या होळकर शासकांकडे गेले. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, इंदूर संस्थानातील निमाड जिल्हा हा मध्य भारत या नवीन राज्याचा निमाड जिल्हा बनला, त्याची प्रशासकीय जागा खरगोन येथे आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी जेव्हा मध्य भारत मध्य प्रदेशात विलीन झाला तेव्हा हा जिल्हा मध्य प्रदेशातील पश्चिम निमाड जिल्हा बनला. पश्चिम निमाड जिल्ह्याचे २४ मे १९९८ रोजी बडवानी आणि खरगोन जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14673.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f75cf711a360ede6691585e5725c1c8bb3e0954e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14673.txt @@ -0,0 +1 @@ +खरगोन लोकसभा मतदारसंघ भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14692.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b46ead0beead6031c4ad9a909a73e1790e0d57eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14692.txt @@ -0,0 +1,2 @@ +खरपुडीबुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14715.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b2fa047a49f91493a29894c1821dd7594ef5a86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14715.txt @@ -0,0 +1 @@ +खरसोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14726.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..938b275c3bd8c6c9ede2c3fe12d230c10dfe1d28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14726.txt @@ -0,0 +1,2 @@ +खरातवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14735.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6244447ea917ab0825598bd5f36b697662d5ef2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14735.txt @@ -0,0 +1 @@ +खराशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1475.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d0b5d613077c0057e9b87e1a16d2751b9b18913 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1475.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओवेन डनेल (१५ जुलै, १८५६:पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका - २१ ऑक्टोबर, १९२९:ल्यों, फ्रान्स) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १८८९मध्ये दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या वहिल्या कसोटीत संघाचे नेतृत्व केले होते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14778.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07acb77d9012dd93926620d676e4e2e62f28e73f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14778.txt @@ -0,0 +1,5 @@ + +खलील जिब्रान (Kahlil[१]/Khalil Gibran; अरबी : جبران خليل جبران‎ / ALA-LC: Jubrān Khalīl Jubrān or Jibrān Khalīl Jibrān; [[जन्म : सीरिया, ६ जानेवारी १८८३; - १० एप्रिल १९३१]) हा लेबनॉनी-अमेरिकी कलावंत, अरबी भाषेतला कवी व लेखक होता. तत्कालीन ऑटोमन माऊंट लेबनॉनचा भाग असलेल्या बशरी शहरात त्याचा जन्म झाला. १८९५ ते १८९७ या काळात तो आई-वडिलांबरोबर बेल्जियम, फ्रान्स, अमेरिका येथे राहत होता. १८९७ ते १९०३ मध्ये पुन्हा सीरियात पुन्हा राहून त्यामे बैरूटच्या अल् हिकमत पाठशाळेत अध्ययन केले. . १९०३ ते १९०८ तो अमेरिकेत आला. १९०८ ते १९१२ या काळात त्याने पॅरिसमध्ये चित्रकलेचा अभ्यास केला. १९१२ ते १९३१ या कालावधीत, म्हणजे मृत्यूपर्यंत त्याचे वास्तव्य न्यू यॉर्कमध्ये होते. +खलील जिब्रानने १९१८ पासून इंग्रजीत ग्रंथरचनेस प्रारंभ करून एकंदर नऊ इंग्रजी ग्रंथ लिहिले. त्यांच्या ग्रंथांची वीस भाषांत भाषांतरे झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या लेखनाची तुलना रवींद्रनाथ टागोरांशी (गीतांजली) केली गेली. +अरब जगतात जिब्रानला साहित्यिक व राजकीय बंडखोर मानले जाते. परंपरागत संप्रदायापासून फारकत घेणारी त्याची रोमांचक लेखन शैली, विशेषतः त्याच्या गद्यात्मक कविता आधुनिक अरब साहित्यातील प्रबोधनाच्या केंद्रस्थानी होत्या. लेबनॉनमध्ये आजही त्याला साहित्यिक हिरो मानले जाते.[२] इंग्रजी-भाषिक जगतात तो मुख्यतः १९२३ मधील ’द प्रॉफेट’ या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहे. काव्यात्म इंग्लिश गद्यात तात्त्विक निबंध असे अनोखे मिश्रण या छोटेखानी पुस्तकात आढळते. समीक्षकांच्या थंड्या स्वीकारानंतरही या पुस्तकाने विक्रीचा उच्चांक गाठला. शेक्सपिअर आणि लाओ-त्झूनंतर खलील जिब्रान हा सार्वकालिक सर्वाधिक खप असणारा तिसरा कवी आहे.[३] + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14782.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09ff020045445e36aa7e31b4ad888b5c2ce7c1fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14782.txt @@ -0,0 +1,7 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +खलील अहमद (५ डिसेंबर, १९९७) हा भारताचा क्रिकेटपटु आहे. त्याने २०१८ आशिया चषकात हॉंग कॉंगविरूद्ध १८ सप्टेंबर २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. +खलील १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६च्या भारतीय संघात खेळला. त्याने ५ फेब्रुवारी २०१७ रोजी राजस्थानकडून २०१६-१७ आंतरप्रांतीय ट्वेंटी स्पर्धाेत टी२० पदार्पण केले. तर त्याने प्रथम श्रेणी पदार्पण ६ ऑक्टोबर २०१७ रोजी राजस्थानकडून केले. +जानेवारी २०१८ मध्ये खलीलला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले. +त्याने लिस्ट-अ पदार्पण २०१७-१८ विजय हजारे चषकात ५ फेब्रुवारी २०१८ रोजी केले. +सप्टेंबर २०१८ मध्ये २०१८ आशिया चषकासाठी खलीलची निवड भारताच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघात झाली. त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण हॉंग कॉंगविरूद्ध १८ सप्टेंबर २०१८ रोजी केले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14785.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..325a26af8fa5a89f7a392429bdbf6208fa8b6ba8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14785.txt @@ -0,0 +1 @@ +खलिल मोमिन हे नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड शहराचे रहिवासी असुन ते मराठी साहित्यिक आहेत. त्यांचा अक्षराई हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. या काव्यसंग्रहातील 'जे उरात उरते काही' ही कविता लोकप्रिय आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1480.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2a3bd04732c309c7136f03a8fe44fe0577dc298 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1480.txt @@ -0,0 +1,26 @@ +ओवेन विलान्स रिचर्डसन ( २६ एप्रिल, इ.स. १८७९ डेव्सबरी, इंग्लंड - मृत्यू: १५ फेब्रुवारी, इ.स. १९५९ आल्टन, इंग्लंड) हे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश शास्त्रज्ञ होते. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14807.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74cbae275c60204e7b8743f170f76dfd851d95dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14807.txt @@ -0,0 +1,2 @@ +खवसपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14810.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb973cac872301e508d0797c299bc2ed88090087 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14810.txt @@ -0,0 +1,2 @@ +खवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14815.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0511e5ccc032a6bee702d055dd2ed94beb288268 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14815.txt @@ -0,0 +1,6 @@ +अनुमानित १ करोड +लक्षणीय लोकसंख्या + +खस लोक खस भाषा भाषेचे मूळ भाषिक इंडो-आर्यन आहेत (सध्याचे नेपाळी, गढ़वाली, कुमाऊनी भाषा) सध्याच्या नेपाळ तसेच कुमाऊं आणि गढवाल उत्तराखंड, भारतच्या भागातील विभाग. +खास लोक ईशान्य ईराणी लोकांच्या वंशज मानले जातात. ते शेतीवादी आणि भटक्या लोक होते. उत्तर सीमावर्ती योद्धा म्हणून त्यांचे महाभारतमध्ये उल्लेख करण्यात आले होते. +भारत नाट्यशास्त्रानुसार खशाची मातृभाषा बाहलिकी भाषा होती. काश्मीरच्या क्षत्रिय शासकांच्या सहकार्यांसह राजपुरीच्या खस्यांचे सरदार व लोशेराचे खस प्रमुख यांनी काबुल शाही घराणाकी मुलीशी विवाह केला.[१] बाह्लिकी गान्धारदेशचे भाषा आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14840.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b6ea2e2d685adefcf5dab4336f2062412cd03cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14840.txt @@ -0,0 +1 @@ +खांडवा लोकसभा मतदारसंघ भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14843.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14c8b5cf873b22f5d50eab928dfb91c74da91b1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14843.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख खांडवा जिल्ह्याविषयी आहे. खांडवा शहराविषयीचा लेख येथे आहे. +खांडवा जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा पूर्वी निमाड जिल्ह्याचा पूर्व भाग होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14847.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0091a7ca2147c7542775e846ce6c0d54862006d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14847.txt @@ -0,0 +1,2 @@ +खांडशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14860.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af315b4b82de5e37ef3daa3ef9f3644040da39ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14860.txt @@ -0,0 +1,2 @@ + खांदार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14878.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff3e31ddfbb47c86eda8408d2f7b01477e2084c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14878.txt @@ -0,0 +1,55 @@ +खंबावाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. हे २४४.३९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १४९ कुटुंबे व एकूण ७१३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५५ किलोमीटर अंतरावर आहे. खांबवडीमध्ये ३६५ पुरुष आणि ३४८ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक २ असून अनुसूचित जमातीचे ८ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६४१ आहे. +गावात १ शासकीय पूर्व प्राथमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे. +सर्वात जवळील कनिष्ठ माध्यमिक शाळा (मार्गासनी) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील उच्च शिक्षण (विंझर ) ५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय वेल्हे गावात १० किलोमीटरवर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे शहरात ५५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय पुणे शहरात ५५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था पुणे शहरात १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक भोर या १० किलोमीटरहून जास्त अंतरावरच्या गावी आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा वेल्हे या १० किलोमीटरहून जास्त अंतरावरच्या गावी आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र पुणे शहरात ५५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरअंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १३ किलोमीटर करंजावणे येथे आहे. +सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध आहे. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे. +गावात न्हाणीघराशिवाय वेयक्तिक स्वच्छता गृह आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध सर्वातआहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम २५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात सहकारी संस्थासहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी संस्थासहकारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात आरोग्यआशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +१६ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी आणि शेतीसाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठीआणि शेतीसाठी उपलब्ध आहे. +१६ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +खंबावाडी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14886.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1b95d6f8abf0e1bad1dcf7fe47cf4c4a8a64eca --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14886.txt @@ -0,0 +1,2 @@ +खांबेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14897.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15effc00bc3e2fd23fe9046ae9a2a6b545551088 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14897.txt @@ -0,0 +1,2 @@ +खाकाशिया किंवा खाकाशिया प्रजासत्ताक (रशियन:Респу́блика Хака́сия, खाकास: Хакас Республиказы) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या दक्षिण भागात सायबेरिया प्रदेशामध्ये स्थित आहे. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14901.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27a9638d6af5415c21160e6119c0de7d3bc056e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14901.txt @@ -0,0 +1,2 @@ +खाकुर्डी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14935.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1e7d9012a6a6218aff0ca4c58565c8b9752da96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14935.txt @@ -0,0 +1,2 @@ +खाटेघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14971.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6794415880800eac0c8e39f19fe0dccceb0c8df7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14971.txt @@ -0,0 +1,8 @@ + खाणाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14982.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79f65fe5d66ec676db16885f23a745349eafd073 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14982.txt @@ -0,0 +1,13 @@ +खातेवही म्हणजे एखादी व्यक्ती, संपत्ती, उत्पन्न किंवा खर्च या संबंधातील व्यवहारांचा एकत्रित गोषवारा देणारे पुस्तक होय[१]. खातेवहीत प्रत्येक व्यक्ती, संपत्ती किंवा उत्पन्न खर्च या साठी एकेक खाते बनवले जाते. या खात्यांमध्ये नोंदी करण्यासाठी रोजकीर्द तसेच इतर सहाय्यक पुस्तकावरून नोंद केली जाते. म्हणजेच खातेवही हे त्या मानाने दुय्यम पुस्तक आहे. माझे बँकेत खाते आहे असे माणूस जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ माणसाचे आणि बँकेचे काय आर्थिक व्यवहार आहेत याची नोंद बँक माणसाच्या नावाच्या व्यक्तिगत खात्यामध्ये करते असा होतो. +खातेवहीची गरज खालील कारणामुळे भासते.[२] +१. वर्गीकृत माहितीची गरज भागवणे. म्हणजे खर्च किती झाला याचा एकाच आकडा कळण्यापेक्षा तो कुठल्या कुठल्या कारणासाठी झाला हे समजणे व्यवस्थापनासाठी आवश्यक असते. किंवा एकूण येणे रक्कम किती आहे या पेक्षा आपले सर्वात मोठे पाच ऋणको कोण आहेत हे समजणे अधिक उपयुक्त आहे. ही माहिती खातेवही मुळे मिळू शकते. +२. व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी खातेवही उपयुक्त ठरते. कुठले खातेदार फायदेशीर आहेत किंवा वारंवार व्यवहार करतात, खर्च कुठल्या कालावधी मध्ये कसा केला जातो इत्यादी माहिती मिळताच व्यवस्थापन अनेक प्रकारचे निर्णय घेऊ शकते. +३. महत्त्वाची आर्थिक विवरणे बनवणे. तेरीज पत्रक ( English : Trial Balance) , नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद तयार करताना खातेवही वापरली जाते +४. लेखाकर्म करण्यासाठी आवश्यक. पुस्तपालन म्हणजे व्यवहारांची प्राथमिक नोंद पण तिला लेखाकर्माचे स्वरूप देण्यासाठी खातेवही आवश्यक ठरते. हो डरते सोवरूप नही है फाई से को ही आय है पुस्तपालक असे मानतात +आधुनिक काळात खातेवही संगणकावर विविध आज्ञावलीच्या सहायाने राखली जाते. अजूनही काही व्यापारी बांधीव पुस्तकांची खातेवही वापरतात. अशा वहीत अनेक पाने असतात व प्रत्येक पानावर एक खाते उघडले जाते. प्रत्येक पानास एक पृष्ठांक दिला जातो. यालाच खाते पान क्रमांक (English:- Ledger Folio) असेही संबोधले जाते. खातेवहीच्या प्रारंभीच्या पानावर खात्यांच्या आद्याक्षरानुसार बनवलेली अनुक्रमणिका असते. प्रत्येक खात्यासमोर खाते पान क्रमांक लिहिलेला असतो. +खातेवही मध्ये खाती दोन प्रकारे ठेवली जातात. +संगणकावर आधारित लेखांकनात मध्ये विवरण पत्रानुसार खाते लिहिले जाते. +व्यवहाराची प्राथमिक नोंद रोजकीर्द किंवा सहाय्यक पुस्तकात झाल्यावर संबंधित खात्याच्या पानावर खातेवही मध्ये नोंद करणे म्हणजे खतावणी अथवा खातेनोंद होय. +आर्थिक वर्षाच्या शेवटी खातेवाहीतील खात्यांचे संतुलन करण्यात येते[३]. द्विनोंदी पद्धतीनुसार प्रत्येक व्यवहाराचे दोन परिणाम असतात. म्हणजेच विविध खात्यावर जमा रक्कम ही इतर खात्यावरील नावे रकमे इतकीच हवी. हे अंक गणितीय शोधण्यासाठी खात्याच्या दोन्ही बाजूच्या बेरजा करतात. +जर खात्यावरील नावे रक्कम जास्ती असेल तर फरकाला नावे शिल्लक असे म्हणतात. फरकाची ही रक्कम जमा बाजूच्या तपशिलात 'शिल्लक पुढे नेली ' असा शेरा देऊन पुढील वर्षी नावे बाजूस लिहिली जाते. +जर खात्यावरील जमा रक्कम जास्ती असेल तर फरकाला जमा शिल्लक असे म्हणतात . फरकाची ही रक्कम नावे बाजूच्या तपशीलात 'शिल्लक पुढे नेली ' असा शेरा मारून पुढील वर्षी जमा बाजूस दाखवली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14989.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7979e6fe6ca0a1246d5a0906956c8ef2fca1b0c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_14989.txt @@ -0,0 +1,2 @@ +खादी आणि ग्रामोद्योग आयोग ( KVIC ) ही एक वैधानिक संस्था आहे जी एप्रिल 1957 मध्ये भारत सरकारने संसदेच्या अधिनियम, 'खादी आणि ग्रामोद्योग आयोग अधिनियम 1956' अंतर्गत स्थापन केली होती. ही भारतातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या संदर्भात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत एक सर्वोच्च संस्था आहे, जी - "खादी आणि ग्रामोद्योगांची स्थापना आणि विकासासाठी योजना, प्रोत्साहन, सुविधा, संघटित आणि सहाय्य करण्याचा प्रयत्न करते. ग्रामीण भागात आवश्यक तेथे ग्रामीण विकासात गुंतलेल्या इतर एजन्सींच्या समन्वयाने.". [१] +एप्रिल 1957 मध्ये, त्यांनी पूर्वीच्या अखिल भारतीय खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे काम हाती घेतले. [२] त्याचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे, तर दिल्ली, भोपाळ, बेंगळुरू, कोलकाता, मुंबई आणि गुवाहाटी येथे सहा विभागीय कार्यालये आहेत . झोनल कार्यालयांव्यतिरिक्त, त्याच्या विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी 28 राज्यांमध्ये कार्यालये आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15022.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fee4b90555c77befd86e4efc8e636cbaddd7bbc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15022.txt @@ -0,0 +1 @@ +खानापूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर कन्नड मतदारसंघात असून बेळगावी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15058.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15058.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a83395180f2c18526330af192c7cdca50db716bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15058.txt @@ -0,0 +1,2 @@ +खानोटे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15062.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed051b701104fbd3208eec59ae717406e4eae79b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15062.txt @@ -0,0 +1,23 @@ +खान्देश (इंग्रजी : Khandesh) भौगोलिक प्रदेशात महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्याचा समावेश व्हायचा, तसेच नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही खान्देशात समावेश होतो. हा प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश आहे. आता खान्देशमध्ये जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचा समावेश होतो. +इंग्रजांच्या काळात खान्देश हा जिल्हा होता, त्यात आताच्या जळगाव, नंदुरबार, नाशिकचा जिल्ह्याचा उत्तर भाग आणि धुळे जिल्ह्याचा समावेश व्हायचा. १९०५ ला खान्देश जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि पश्चिम खान्देश आणि पूर्व खान्देश हे दोन जिल्हे तयार करण्यात आले. पश्चिम खान्देशमध्ये नंदुरबार-धुळे जिल्ह्यांचा समावेश व्हायचा, तर पूर्व खान्देशमध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश व्हायचा. प. आणि पु. खान्देशचे मुख्यालय अनुक्रमे धुळे आणि जळगाव होते. खान्देशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे. +या प्रदेशाचे प्राचीन नाव ऋषीक होते. हे पूर्वेला बेरार (प्राचीन विदर्भ), उत्तरेस निमाड़ जिल्हा (प्राचीन अनुपा) आणि दक्षिणेस औरंगाबाद (प्राचीन मुलका) आणि भीर (प्राचीन अश्मक) जिल्ह्यांनी व्यापलेले होते.[१] +खान्देश राज्याच्या स्थापनेपूर्वी या प्रदेशावर मोर्य, सातवाहन, पश्चिमी क्षत्रप (शक), अभिर, वाकाटक, कलचुरी, विष्णूकुंडिन, चालुक्य, राष्ट्रकूट, पश्चिमी चालुक्य, कल्याणी कलचुरी आणि देवगिरी यादव इ. साम्राज्यांनी राज्य केले. +अभिर साम्राज्य +पश्चिम दख्खनमध्ये सातवाहनांच्या पतनानंतर, अभिर इ.स. २०३ मध्ये सत्तेत आले आणि १० अभिर राजांनी सुमारे ७० वर्षे राज्य केले. या काळात हा प्रदेश अभिरांच्या अधिपत्याखाली आला. पण त्यांचा इतिहास अजूनही अस्पष्ट आहे. त्यांनी राज्य केलेला एकूण कालावधीही अस्पष्ट आहे. वायु पुराणानुसार अभिर राजवंशाने १६७ वर्षे राज्य केले. सध्या, अभिरांना अहिर म्हणून ओळखले जाते. अभिर सामान्यतः अहिराणी आणि संस्कृत या भाषांचा वापर करत असत. ईश्वरसेनचे बहुतेक शिलालेख संस्कृतमध्ये आहेत. +या प्रदेशात दिल्ली सल्तनत सत्तेवर आल्यानंतर, मलिक राजाने खानदेशचे स्वतंत्र राज्य निर्माण केले.  +दिल्ली सल्तनत  +१२९६ मध्ये जेव्हा दिल्लीच्या अलाउद्दीन खिलजीने खान्देशवर चाल केली तेव्हा खानदेश असिरगडच्या चौहान शासकाच्या ताब्यात होता. +फारूकी राजवंश (खानदेश सल्तनत) +१३८२ ते १६०१ पर्यंत फारूकी राजघराण्याने खानदेशावर राज्य केले. फिरोज शाह तुघलक (१३०९ - २० सप्टेंबर १३८८) ने इ.स. १३७० मध्ये मलिक राजाला थाळनेर आणि करंदा(करवंद) चा जहागीरदार म्हणून नियुक्त केले होते, परंतु इ.स. १३८२ मध्ये मलिक राजा येथील स्वतंत्र शासक बनला आणि त्याने थाळनेरला राजधानी बनविले. त्यानंतरच्या शासक नासिर खानने असिरगडच्या राजा आशा अहिरची हत्या करून असिरगडवर नियंत्रण मिळवले आणि असिरगडला राजधानी बनविले तद्नंतर इ.स. १३९९ मध्ये नवीन राजधानी म्हणून बुरहानपूर वसवले. +६ जानेवारी १६०१ मध्ये जेव्हा मुघल राजा अकबराच्या सैन्याने खानदेशावर कब्जा केला आणि असीरगढ काबीज केले तेव्हा अकबराचा मुलगा दानियालच्या नावावरून काही काळासाठी खानदेशचे नाव दानदेश असे ठेवले गेले होते. १६४० मध्ये शहाजहानने तोदर मलची महसूल प्रणाली खानदेशात सुरू केली (ही महसूल प्रणाली १८१८ मध्ये ब्रिटिश राजवट येण्यापूर्वी पर्यंत वापरली जात होती). १७ वे शतक हे खान्देशचा सगळ्यात समृद्ध काळ मानला गेला आहे. या काळात कापूस, तांदूळ, नीळ, ऊस आणि कापडाचा व्यापार खान्देशात मोठ्या प्रमाणावर होत असे. मराठ्यांनी १७६० मध्ये असीरगड काबीज करेपर्यंत मुघल शासन टिकले.  +खान्देशात मराठ्यांचे छापे १६७० मध्ये सुरू झाले आणि पुढील शतकात मुघल आणि मराठ्यांनी नियंत्रणासाठी संघर्ष केला. १७६० मध्ये पेशव्यांनी मुघल शासकाला हरवून खानदेशावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर होळकर आणि शिंदे राज्यकर्त्यांना वाटण्यात आले. बाजीराव IIला जून १८१८ मध्ये ब्रिटिशांना शरण जावे लागले, परंतु तद्नंतरसुद्धा खानदेशात तुरळक युद्ध चालू राहिले हे पेशव्यांच्या पूर्वीच्या प्रदेशांवर ब्रिटिशांनी संपूर्ण ताबा मिळवलेल्या शेवटच्या प्रदेशांपैकी एक होते. +ब्रिटिश काळात बुरहानपुर जिल्ह्याचा मध्य प्रांत (central provinces) मध्ये सामाविष्ट करण्यात आला, तर उर्वरित खान्देशचा मुंबई प्रांत (Bombay Presidency) मध्ये सामाविष्ट केला गेला. खान्देश हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील एक जिल्हा होता. खानदेश जिल्ह्याचे मुख्यालय धुळे शहर होते. +१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १९५६ मध्ये मराठी-गुजराती द्विभाषिक मुंबई (Bombay State) राज्याची निर्मिती करण्यात आली. हे राज्य सन १९६० मध्ये भाषिक आधारावर महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांत विभागले गेले.  त्यानंतर खान्देश हा महाराष्ट्र राज्याचा भाग बनला. पुढे पूर्व खान्देश आणि पश्चिम खान्देश यांची नावे बदलून ती अनुक्रमे जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने १ जुलै १९९८ मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला. वर्तमान काळात केवळ याच प्रदेशाला (जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांना) खान्देश म्हणून ओळखले जाते. +खान्देश हा मध्य भारतात दख्खनच्या पठाराच्या वायव्य कोपऱ्यावर, तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. हा उत्तरेस सातपुडा पर्वतरांगांनी, पूर्वेला बेरार (वऱ्हाड) प्रदेशाने, दक्षिणेस अजिंठ्याच्या डोंगररांगांनी (महाराष्ट्रातील मराठवाडा क्षेत्राशी) आणि पश्चिमेकडे पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील पर्वतरांगांनी वेढलेला आहे. +भारतातील हा प्रदेश वर्तमान काळात महाराष्ट्र राज्यातील उत्तरेकडील नाशिक विभागामध्ये आहे. ज्यात नंदुरबार, धुळे, जळगाव इत्यादी तीन जिल्हे येतात. +खान्देशचे मुख्य नैसर्गिक वैशिष्ट्य म्हणजे तापी नदी. उर्वरित दख्खनमधील नद्या पश्चिम घाटात उगम पावतात आणि पूर्व दिशेने बंगालच्या उपसागराकडे वाहतात, या विपरीत तापी नदी दक्षिण मध्य प्रदेशातील डोंगररांगेत उगम पावून पश्चिमेकडे वाहत जात खंबातच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन भेटते. तापीला खान्देशातून तेरा मुख्य उपनद्या जाऊन मिळतात. यापैकी कोणतीही नदी जलवाहतूक करण्यायोग्य नाही. तापी एका खोल खोऱ्यात वाहते ज्यामुळे भौगोलिकदृष्ट्या तिला सिंचनासाठी वापरणे कठीण झाले आहे. खान्देशचा बहुतांश भाग तापीच्या दक्षिणेला आहे येथे तापीच्या गिरणा, बोरी आणि पांझरा या तीन विशाल उपनद्या वाहतात. तसेच अति पूर्वेकडील मुक्ताईनगर तालुक्यात पूर्णा ही सुद्धा प्रमुख उपनदी तापीस येऊन भेटते. तापीच्या उत्तरेस असलेल्या जलोदर मैदानामध्ये खानदेशातील काही समृद्ध भूभाग आहेत. ही जमीन सातपुडा टेकड्यांच्या दिशेने उंचावत जाते. मध्य आणि पूर्वेला काही कमी उंचीच्या टेकड्यांव्यतिरीक्त उर्वरीत भूमी समतल आहे, उत्तर आणि पश्चिमेकडील भूभाग हा हळूहळू खडकाळ डोंगरांमध्ये आणि दाट वनक्षेत्रात परिवर्तीत होत जातो. +खान्देश हा विविध भाषा व बोल्यांनी समृद्ध असलेला प्रदेश असून खान्देशातील प्रत्येक बोलीवर अहिराणीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. कारणास्तव, अहिराणी ही खान्देशातील प्रमुख भाषा मानली जाते. १९७१ च्या जनगणनेनुसार अहिराणी बोलणाऱ्यांची संख्या ३,६३,७८० होती. ती २०११ साली १८.६० लाख झाली. +खान्देशात मुख्यतः अहिराणी, लेवा गणबोली, तावडी या बोल्या बोलल्या जातात. यांखेरीज विविध जाती समूहांच्याही बोलीही त्या त्या जाती समूहात बोलल्या जातात. लेवा बोली, गुजर बोली, भिलांची बोली, वंजाऱ्यांची बोली, परदेशी बोली, पावरी बोली इत्यादी बोली ह्या अहिराणी आणि तावडी बोली परिघातल्या आहेत. लेवा गण बोली ही जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात रावेर, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर आणि मलकापूर तालुक्यात बोलली जाते. तापी, पूर्णा, वाघूर आणि गिरणा या नद्यांच्या प्रदेशात शेती व्यवसाय असलेल्या लेवा पाटील समाजाची वस्ती आहे. या व्यवसायात असलेल्या बलुतेदारांची ही बोली संपर्क भाषा आहे. +खानदेशातील सकस काळी माती, कोरडे हवामाननी त्याला अनुरूप पिके म्हणजे प्रामुख्याने ज्वारी, तूर, विविध भाज्या, केळी आणि कपाशी. केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे घरी पाहुणे आले, की पंगती केळीच्या पानावरच होतात. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खानदेशी जेवण पाव्हण्यांना मिळते. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात. +जळगाव येथील वांग्याचे भरीत प्रसिद्ध आहे. येथली भरताची वांगीही पोपटी, पांढरट रंगाची असून इतर वांग्यांपेक्षा चौपट मोठी असतात. त्यात बियाही कमी असतात. ही वांगी भाजून घ्यायची पद्धतही निराळी असते. वांग्यांना तेल लावून, तूर किंवा कपाशीच्या काट्यांवर वांगी भाजली जातात. निखाऱ्यावर भाजलेली वांगी बडगीत ठेचून घेतली जातात. हिरवी मिरचीनी शेंगदाणा, खोबरे यांचा सढळ वापर करून बनवलेले भरीत, कळणाची भाकरी, पुरी, आमसुलाचे सार, कांद्याची पात असे सगळे साग्रसंगीत जेवण केळीच्या पानावर भारतीय बैठकीत आग्रहाने वाढले जाते. ही भरीत पार्टी वाढणाऱ्याचानी खाणाऱ्याचा दोघांचाही आनंद द्विगुणित करते. +तसेच खान्देश मध्ये खापरची पुरी (मांडा) सुद्धा प्रसिद्ध आहे त्यालाच पुरण पोळी किंवा रस पुरी असे सुद्धा म्हणतात अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी या पदार्थांला खूप महत्त्व असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15085.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3bde700a4165cc17db310dda052029c51419958 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15085.txt @@ -0,0 +1,2 @@ + खापरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15092.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15092.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d0226007da1e96975c86296127e4a1722c4532b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15092.txt @@ -0,0 +1 @@ +खापरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15109.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d6db2b8c10d8c10df5e8f1a8f0455c41d079c7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15109.txt @@ -0,0 +1 @@ +खापानिपाणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15116.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da02f7f3c5845a6addee09d7e2a6e19c4f06004f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15116.txt @@ -0,0 +1,2 @@ +खाम नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. +सातारा पर्वतरांगा आणि लेकनंवारा टेकड्यांच्यामध्ये दुधना नदीच्या खोऱ्यात खाम नदीचा उगम होतो. आणि पैठणमध्ये गोदावरी नदीत नाथसागारात ती जाऊन मिळते. यादरम्यान सध्याच्या औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागातून ७२ किमीच्या पट्ट्यातून ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहताना दिसते. औरंगाबाद आज जेथे वसलेले आहे त्या खाम नदीच्या तीरावर याच जागी खडकी नावाचे प्राचीन गाव वसलेले होते. पानचक्कीच्या जलाशयातुन बाहेर पडणारे पाणी खाम नदीत जाते. औरंगाबाद शहरातील बेगमपुरा, जयसिंगपुरा, भावसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, औरंगपुरा, नागेश्वरवाडी, हर्सूल, छावणी, फाजालपुरा, कर्णपुरा, नवाबपुरा, बायजीपुरा हे उपविभाग खाम नदीच्या काठी आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15117.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da02f7f3c5845a6addee09d7e2a6e19c4f06004f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15117.txt @@ -0,0 +1,2 @@ +खाम नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. +सातारा पर्वतरांगा आणि लेकनंवारा टेकड्यांच्यामध्ये दुधना नदीच्या खोऱ्यात खाम नदीचा उगम होतो. आणि पैठणमध्ये गोदावरी नदीत नाथसागारात ती जाऊन मिळते. यादरम्यान सध्याच्या औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागातून ७२ किमीच्या पट्ट्यातून ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहताना दिसते. औरंगाबाद आज जेथे वसलेले आहे त्या खाम नदीच्या तीरावर याच जागी खडकी नावाचे प्राचीन गाव वसलेले होते. पानचक्कीच्या जलाशयातुन बाहेर पडणारे पाणी खाम नदीत जाते. औरंगाबाद शहरातील बेगमपुरा, जयसिंगपुरा, भावसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, औरंगपुरा, नागेश्वरवाडी, हर्सूल, छावणी, फाजालपुरा, कर्णपुरा, नवाबपुरा, बायजीपुरा हे उपविभाग खाम नदीच्या काठी आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15135.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48bfda631adaf5a4489ea5301a9e90ebfc5b73ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15135.txt @@ -0,0 +1,2 @@ +खामगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15153.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2db7d7d6deb75b3c93350020312c346e5ef5dec9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15153.txt @@ -0,0 +1,2 @@ +खामशेत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15166.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78cd95e3e8e2fa75063333e5a467bf62fc4bfaf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15166.txt @@ -0,0 +1,3 @@ +खार जमीन विकास मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या खार जमीन विकास मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.[१][२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1517.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62d56347092eba5aacec5fb08211fcd8d89fda4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1517.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओशादि रणसिंघे (१६ मार्च, इ.स. १९८६:कोलंबो, श्रीलंका - ) ही  श्रीलंकाकडून १२ एकदिवसीय आणि १८ आंतरराष्ट्रीय टीट्वेंटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] +रणसिंघे डाव्या हाताने फलंदाजी करते आणि उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15181.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f458613d01aacbc4058e3fdc12c23876574e0e5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15181.txt @@ -0,0 +1 @@ +खारकडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15195.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c9ea82a50da1f18f41d3e016bc3786d1c40c82f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15195.txt @@ -0,0 +1,3 @@ +खारघर हे महाराष्ट्र्मधे पनवेल मधील एक उपनगर आहे. हे शहर सिडकोने विकसित केले आहे. खारघर शीव-पनवेल महामार्गावर स्थित आहे. शहराची 1995 मध्ये विकासाला सुरुवात केली. खारघर वाशी आणि नेरूळ नंतर नवी मुंबईतील तिस-या क्रमांकाचे विकसित उपनगर असल्याचे म्हटले आहे. +खारघर हे मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गच्या बाजूला आहे. खारघरमध्ये एकूण २९ सेक्टर आहेत. त्यांत कोपरा, मुर्बी, बेलपाडा, ओवे, पेठ अशी अनेक गावे आहेत. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15242.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7dad37a4cb41daeace78bc44382b5df2918026a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15242.txt @@ -0,0 +1,2 @@ +खारसोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15253.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e96760a35a21ed08ac477e10e10d61eea9abb6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15253.txt @@ -0,0 +1,8 @@ + खारिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1526.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2348d8ba6f473cb340160cd262f8f4a44a162a43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1526.txt @@ -0,0 +1,51 @@ +चंद्र मोहन जैन हे जन्मनाव असणारे, १९६० पासून आचार्य रजनीश म्हणून, १९७० व १९८० च्या दशकांमध्ये भगवान श्री रजनीश म्हणून, आणि १९८९ पासून ओशो म्हणून ओळखले जाणारे ओशो (११ डिसेंबर १९३१ - १९ जानेवारी १९९०) हे आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवणारे भारतीय गूढवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक होते. +तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असणाऱ्या ओशोंनी १९६० च्या दशकात सार्वजनिक वक्ते म्हणून भारतभर प्रवास केला. समाजवाद, महात्मा गांधी आणि संस्थात्मक धर्मांवर उघड टीका केल्याने ते वादग्रस्त ठरले. लैंगिकतेसंबंधी अधिक उदार वृत्ती स्वीकारण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे त्यांना भारतीय (आणि नंतर आंतरराष्ट्रीय) माध्यमांमध्ये 'सेक्स गुरू' अशी उपाधी मिळाली. सन १९७० मध्ये काही काळासाठी ते मुंबईत थांबले. शिष्य जमविण्यास आणि (नवसंन्यासी) आणि आध्यात्मिक शिक्षक म्हणून भूमिका बजाविण्यास सुरुवात केली. आपल्या व्याख्यानांमध्ये त्यांनी धार्मिक परंपरांमधील लिखाणे, गूढवाद्यांचे लेखन आणि जगभरातील तत्त्वज्ञांच्या लिखाणाचे पुनरार्थबोधन केले. पुण्यात जाऊन १९७४ मध्ये त्यांनी आश्रम स्थापला. अनेक पाश्चात्त्य या आश्रमामध्ये येऊ लागले. या आश्रमात ह्युमन पोटेन्शियल मूव्हमेन्टवर आधारलेल्या उपचारपद्धती पाश्चात्त्त्य पाहुण्यांना दिल्या जाऊ लागल्या. मुख्यतः मुक्त वातावरण व ओशोंच्या सडेतोड व्याख्यानांमुळे देश-परदेशांत हा आश्रम गाजू लागला. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस भारत सरकार, सभोवतालचा समाज आणि हा आश्रम यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाले होते. +१९८१ मध्ये ओशो अमेरिकेत स्थलांतरित झाले. ऑरेगाॅन राज्यात त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेला सहेतुक समाज पुढे रजनीशपुरम म्हणून नावारूपाला आला. वर्षभरात या कम्यूनचा स्थानिक रहिवाशांशी जमिनीवरून कटू वाद उभा राहिला. अनुयायांनी ओशोंना वापरासाठी खरेदी करून दिलेल्या रोल्स-रॉयसही कुप्रसिद्ध ठरल्या. १९८५ मध्ये कम्यूनच्या नेतृत्वाने जैवदहशतवादी हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे केल्याचे ओशोंनी उघड केल्यावर ऑरेगाॅन कम्यून कोसळले. लवकरच ओशोंना अटक झाली आणि देशागमनादरम्यान केलेल्या नियमभंगाचा आरोप त्यांच्यावर लागला. युक्तिवादादरम्यानच्या तडजोडीनुसार ओशोंना अमेरिका सोडावी लागली. एकवीस देशांनी त्यांना प्रवेश नाकारला आणि जगभ्रमंतीनंतर ते पुण्यात आले. १९९० मध्ये त्यांचे पुण्यात निधन झाले. आज त्यांचा आश्रम ओशो आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र म्हणून ओळखला जातो. ओशोंच्या बहुमिश्र शिकवणीमध्ये ध्यान, जागृतता, प्रेम, उत्सव, धैर्य, सृजनशीलता आणि विनोद यांना महत्त्व आहे. स्थितिशील श्रद्धा, धार्मिक परंपरा आणि समाजीकरणामुळे या बाबी दबल्या जातात असे त्यांचे मत होते. पाश्चात्त्य नवयुग विचारांवर ओशोंच्या विचारांचा पगडा दिसतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांची लोकप्रियता वाढलेलीच दिसते आहे. +मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यात असलेल्या कुचवाडा नावाच्या खेड्यात (आईच्या आजोळी) तारणपंथी जैन कुटुंबात चंद्र मोहन जैन ऊर्फ ओशो यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बाबुलाल जैन हे कापडाचे व्यापारी होते. ओशोंनंतर त्यांना आणखी दहा अपत्ये झाली. ओशोंच्या आईचे नाव सरस्वती होते. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत ओशो आजोळीच राहिले. खुद्द ओशोंच्या म्हणण्यानुसार आजीने दिलेल्या मोकळिकीचा त्यांच्या जडणघडणीवर परिणाम झाला. सातव्या वर्षी आजोबांचे निधन झाल्यानंतर ओशो गदरवारा येथे आपल्या आईवडिलांसोबत राहावयास गेले. आपल्या आजोबांच्या निधनाचा ओशोंच्या मनावर खोल परिणाम झाला होता. ओशो १५ वर्षांचे असताना त्यांची बालपणातील मैत्रीण आणि चुलतबहीण शशी हिचा विषमज्वर होऊन मृत्यू झाला. मृत्यूच्या या दर्शनाने ते बालपणात आणि तारुण्यावस्थेत मृत्यूविषयी अधिक चिंतन करू लागले.[१] शाळेत असताना ते बंडखोरपणे वागत असले तरी त्यांच्यातील प्रतिभा आणि दर्जेदार वाद-प्रतिवाद करण्याची त्यांची क्षमता लपून राहिली नाही. +इ.स. १९५१ मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी जबलपूरमधील हितकारिणी कॉलेजमध्ये ओशो महाविद्यालयीन शिक्षणासाठी दाखल झाले. निदेशकाशी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर ओशोंना कॉलेज सोडावे लागले आणि जबलपूरमध्येच डी. एन. जैन कॉलेजात ते स्थलांतरित झाले. अध्यापकांशी निरंतर वाद घालण्याच्या सवयीमुळे कॉलेजमधील उपस्थितीतून त्यांना सूट मिळाली. केवळ परीक्षेसाठीच कॉलेजमध्ये यावे अशा सूचना मिळाल्याने रिकाम्या वेळात ओशो एका स्थानिक वृत्तपत्रात सहायक संपादक म्हणून काम पाहू लागले. जबलपूरमध्ये दरवर्षी तारणपंथी जैन समुदायाचे सर्व धर्म संमेलन आयोजिले जाते. या संमेलनात भाषणे करण्यास ओशोंनी सुरुवात केली. इ.स. १९५१ ते १९६८ या काळातील संमेलनांमध्ये ते सहभागी झाले. विवाहासाठी माता-पित्यांनी टाकलेल्या दबावास ते बळी पडले नाहीत. नंतरच्या काळात ओशोंनी दिलेल्या माहितीनुसार २१ मार्च १९५३ रोजी वयाच्या एकविसाव्या वर्षी जबलपूरमधील भंवरताल गार्डनमध्ये एका वृक्षाखाली बसले असताना त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. +डी. एन. जैन कॉलेजात सन १९५५ मध्ये ओशो बी. ए. (तत्त्वज्ञान) झाले. सागर विद्यापीठातून सन १९५७ मध्ये ते विशेष प्रावीण्यासह एम. ए. (तत्त्वज्ञान) झाले. रायपूर संस्कृत कॉलेजमध्ये लागलीच त्यांना अध्यापकाचे पद मिळाले पण विद्यार्थ्यांच्या नैतिकतेला, चारित्र्याला आणि धर्माला ओशोंमुळे धोका आहे असे वाटल्याने उपकुलगुरूंनी ओशोंना बदली करवून घेण्याचा सल्ला दिला. सन १९५८ पासून ओशो जबलपूर विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून काम करू लागले, १९६० मध्ये त्यांना प्राध्यापक म्हणून बढती मिळाली. +विद्यापीठातील कर्तव्ये सांभाळून ओशोंनी समांतरपणे आचार्य रजनीश (आचार्य म्हणजे गुरू, रजनीश हे त्यांचे बालपणातील टोपणनाव होते) म्हणून भारतभर प्रवास करून समाजवाद आणि महात्मा गांधी यांचे परीक्षण करणारी व्याख्याने दिली. समाजवादाने केवळ दारिद्ऱ्याचेच समाजीकरण होईल आणि गांधी हे दारिद्ऱ्याची पूजा करणारे आत्मपीडक प्रतिक्रियावादी आहेत, असे मत ओशो मांडू लागले. मागासलेपणातून बाहेर पडण्यासाठी भारताला भांडवलवाद, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसंख्या नियंत्रणाची गरज आहे, असे ओशोंचे मत होते. पारंपरिक भारतीय धर्म मृतवत् आहेत, त्यांच्यात पोकळ धर्मकांडे आहेत, अनुयायांचे ते शोषण करतात अशी जहरी टीका ओशो करू लागले. अशा वक्तव्यांमुळे ते वादग्रस्त ठरले, मात्र ओशोंना काही निष्ठावान अनुयायीही मिळाले. अशा अनुयायांमध्ये बरेच श्रीमंत व्यापारी आणि उद्योगपती होते. अशा अनुयायांनी देणग्या देऊन ओशोंकडून आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि दैनंदिन जीवनासाठी सल्ले घेण्यास सुरुवात केली आणि हळूहळू हे लोण देशभर पसरले. इ.स. १९६२ पासून ओशोंनी ३ ते १० दिवसांची ध्यान शिबिरे घेण्यास प्रारंभ केला आणि नंतर जीवन जागृती आंदोलन म्हणून विख्यात झालेली ध्यानकेंद्रे उदयास येऊ लागली. सन १९६६ मधील एका वादग्रस्त व्याख्यानसत्रानंतर विद्यापीठाच्या विनंतीनुसार त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. +अठ्ठावीस ऑगस्ट १९६८ मध्ये मुंबईच्या भारतीय विद्या भवन सभागृहात 'प्रेम' या विषयावरील पाच व्याख्यानांच्या मालिकेतील पहिले व्याख्यान ओशोंनी दिले. लैंगिक ऊर्जेच्या रूपांतरणातूनच प्रेम आणि ध्यान निर्माण होतात, असे त्यांनी म्हटले. लोकांमधून या मतावर संतप्त प्रतिक्रिया आल्या. आयोजकांनी व्याख्यानमाला रद्द केली. बरोबर एका महिन्यानंतर मुंबईतच गवालिया टॅॅंक मैदानावर प्रचंड श्रोतृसमुदायासमोर ओशोंनी व्याख्याने देऊन मालिका पूर्ण केली.[२] नंतर संभोगातून समाधीकडे या नावाने प्रकाशित झालेल्या या व्याख्यानमालेमुळे भारतीय माध्यमांनी ओशोंना "सेक्स गुरू" अशी उपाधी दिली. +सन १९६९ मध्ये झालेल्या दुसऱ्या जागतिक हिंदू परिषदेत त्यांनी धर्मगुरूंवर स्वार्थीपणाचा आरोप केला आणि 'धर्म म्हणजे जीवनाचा आस्वाद कसा लुटावा हे शिकवणारी कला आहे' असे मत मांडले. त्यांच्या भाषणादरम्यान संतप्त झालेल्या पुरीच्या शंकराचार्यांनी भाषण थांबविण्याचा असफल प्रयत्न केला. +सन १९७० मधील एका वसंतकालीन ध्यान शिबिरात ओशोंनी डायनॅमिक मेडिटेशन पद्धत प्रथम सादर केली. जूनच्या अखेरीस मुंबई सोडून ते जबलपूरला निघाले. सव्वीस सप्टेंबर १९७० रोजी त्यांनी नवसंन्यासींचा पहिला गट स्थापन केला. +ओशोंचे शिष्य अर्थात्‌ नवसंन्यासी होणे याचा अर्थ नवे नाव स्वीकारणे, विरागी हिंदू साधूंप्रमाणे नारिंगी वस्त्रे परिधान करणे असा होता. वैराग्यापेक्षा उत्सवपूर्ण जीवनशैली स्वीकारण्यास या नवसंन्यासींना प्रोत्साहन दिले जाई. स्वतः संन्याशाची पूजा होणे अभिप्रेत नव्हते, तर "फुलाला उमलण्यास उत्तेजन देणारा सूर्य" अशी भूमिका त्याने बजवावयाची होती. +इथवरच्या काळात ओशोंच्या सचिव म्हणून कार्य करणाऱ्या लक्ष्मी ठाकरसी कुरुवा त्यांच्या पहिल्या शिष्या ठरल्या आणि त्यांनी मा योग लक्ष्मी हे नाव घेतले. लक्ष्मींचे वडील धनवान होते आणि ओशोंचे अनुयायी होते. लक्ष्मींनीच पैसे उभे करून ओशोंचे प्रवास थांबविले. डिसेंबर १९७० मध्ये ओशो मुंबईतील वुडलॅंड्स अपार्टमेंटमध्ये निवासास गेले आणि व्याख्याने देत अभ्यागतांना भेटू लागले. इथेच त्यांना प्रथम पाश्चात्त्य श्रोते लाभले. यानंतर ओशोंचा प्रवास आणि सार्वजनिक सभांमधील व्याख्याने जवळजवळ बंद झाली. सन १९७१ मध्ये त्यांनी "भगवान श्री रजनीश" ही उपाधी स्वीकारली. "श्री" हा सन्मानसूचक शब्द आहे तर भारतीय परंपरेमध्ये ज्या व्यक्तीमधील देवत्व लपून राहिलेले नाही, स्पष्ट दिसू लागलेले आहे अशी व्यक्ती म्हणजे "भगवान" ठरते. +मुंबईच्या दमट जलवायुमानामुळे ओशोंना मधुमेह, दमा आणि विविध प्रतिक्रियात्मक आजार अशा व्याधी जडल्या. सन १९७४ मध्ये ओशो पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये निवासास आले. मा योग मुक्ता (कॅथरीन व्हेनिझिलोस) हिच्या मदतीने त्यांनी ही जागा विकत घेतली होती. इथे सन १९८१ पर्यंत ओशो शिकवीत राहिले. ही जागा आजच्या ओशो आंतरराष्ट्रीय ध्यानकेंद्राच्या मध्यभागी आहे. या जागेवरच ध्वनिमुद्रण आणि नंतर ध्वनिचित्रमुद्रण सुरू झाले. ओशोंच्या व्याख्यानांचे मुद्रणही इथे सुरू झाले आणि त्यांच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार वाढला. पाश्चिमात्य अभ्यागतांची संख्या खूप वाढली. या जागेवर नंतर कपडे, दागदागिने, मृत्तिकाशिल्पे व सेंद्रिय सौंदर्यप्रसाधने बनविणारे केंद्र उभे राहिले; रंगमंच, संगीत व मूकाभिनयाचे कार्यक्रम इथे होऊ लागले. सन १९७५ नंतर पुण्यात ह्युमन पोटेन्शिअल मूव्हमेंटमधील मानसोपचारक आले आणि ध्यानासोबतच अशा उपचारपद्धती हा आश्रमाच्या मिळकतीचा मोठा स्रोत ठरला. +ओशोंचा पुण्यातील आश्रम ही एक गजबजलेली जागा होती. सकाळी ध्यान, मग 'बुद्ध हॉल'मध्ये एक ते दीड तासांची ओशोंची विविध विषयांवरील व्याख्याने आणि प्रश्नोत्तरे; दिवसभर विविध उपचार आणि रात्री ओशोंचा शिष्यांशी आणि श्रोत्यांशी वैयक्तिक संवाद, नव्या शिष्यांना दीक्षा देणे असा दिवसभराचा कार्यक्रम असे. +कोणत्या मानसोपचारांमध्ये सहभागी व्हावे याबाबत लोक ओशोंचा सल्ला घेत किंवा स्वतःच निवड करीत. आश्रमातील प्रारंभीचे काही उपचारगट हे प्रयोगात्म होते. काही गटांमध्ये शारीरिक आक्रमकतेला तसेच लैंगिक आक्रमकतेलाही थोडीफार मुभा होती. अशा काही गटांच्या उपचारांदरम्यान झालेल्या जखमांचे उलटसुलट तपशील वृत्तपत्रांमध्ये येऊ लागले. जानेवारी १९७९ मध्ये उपचारगटांमधील हिंसा संपुष्टात आली. +नंतरच्या काळातही आश्रमातील रहिवाशांकडून मादक द्रव्यांचा वापर, वेश्याव्यवसायासारखे प्रकार यांमुळे हा आश्रम वादग्रस्तच राहिला. +सत्तरीच्या दशकाच्या अखेरीस हा आश्रम ओशोंना अपुरा वाटू लागला आणि पर्यायी जागेसाठी चाचपणी सुरू झाली. आश्रम हलविण्याचे त्यांचा मानस कधीच प्रत्यक्षात उतरू शकला नाही. मोरारजी देसाई यांचे जनता पक्ष सरकार आणि आश्रमातील तणावाचे संबंध त्यासाठी कारणीभूत ठरले. भूमी-वापराची मान्यता रद्द केली गेली आणि पूना आश्रम हे मुख्य गंतव्यस्थान दाखविणाऱ्या परदेशी अभ्यागतांना प्रवेशपत्र देणे सरकारने बंद केले. देसाई सरकारने पूर्वलक्ष्यी प्रभावाने आश्रमाची कर-सवलत रद्द केली आणि अंदाजे पन्नास लाख रुपयांचा बोजा आश्रमावर पडला. विविध धार्मिक नेत्यांशी ओशोंचे असलेले मतभेदही आश्रम-स्थलांतराच्या आड आले. बावीस मे १९८० रोजी सकाळच्या व्याख्यानादरम्यान विलास तुपे नावाच्या हिंदू मूलतत्त्ववाद्याने ओशोंच्या दिशेने चाकू फेकला. स्थानिक पोलिसांना आधीच सुगावा लागलेला असल्याने ते सभागृहात हजर होते. पोलिसांनी तुपेला ताब्यात घेतल्यानंतर ओशोंनी व्याख्यान सुरूच ठेवले.[३] +सन १९८१ पर्यंत ओशो आश्रमास दरवर्षी सुमारे ३०,००० पाहुणे भेट देत होते. रोजच्या व्याख्यानांमध्ये तेव्हा मोठ्या संख्येने युरोपीय आणि अमेरिकी असत. सत्तरीच्या अखेरीस ओशोंची व्याख्यानशैलीही बदलल्याचे निरीक्षण अनेकांनी मांडले आहे. बौद्धिक बाबींवर कमी भर आणि श्रोत्यांना धक्का देण्यासाठी किंवा त्यांच्या रंजनासाठी अनौपचारिक विनोद जास्त भर असे व्याख्यानांचे स्वरूप झाले होते. सुमारे १५ वर्षांच्या व्याख्यानांनंतर १० एप्रिल १९८१ रोजी ओशोंनी सार्वजनिक मौन स्वीकारले. ते सुमारे साडेतीन वर्षे कायम राहिले. व्याख्यानांची जागा सत्संगाने घेतली. त्यात संगीतमय वातावरणात शांतपणे बसणे आणि खलिल जिब्रानचे द प्रॉफेट किंवा ईशोपनिषद वाचणे अशा बाबींचा समावेश होता. याच काळात मा आनंद शीला (शीला सिल्व्हरमन) ह्या ओशोंच्या सचिव बनल्या. +इ.स. १९८१ मध्ये पूना आश्रम त्याच्या कार्यविधींमुळे संशयास्पद झाला होता. भारतीय अधिकाऱ्यांनी कारवाईचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर आश्रम अमेरिकेला हलविण्याचा विचार पुढे आला. जून १९८१ मध्ये वैद्यकीय हेतू दाखवीत ओशो पर्यटकाच्या प्रवेशपत्रावर अमेरिकेत दाखल झाले. न्यू जर्सीमधील रजनीशी रिट्रीट सेंटरमध्ये (नवसंन्यासींना रजनीशी अशीही संज्ञा आहे) काही महिने ते राहिले. सन १९८१ च्या वसंतात ओशोंना चक्रभ्रंश (पाठीच्या कण्याचा एक आजार) झाल्याचे निदान करण्यात आले होते. अनेक नामांकित डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. परिस्थिती कथितरीत्या गंभीर असूनही कोणताही बाह्य उपचार करवून घेण्याचा प्रयत्न या काळात ओशोंनी केला नाही. त्यामुळे अमेरिकेच्या आप्रवास व नैसर्गिकरण सेवेला याच देशात राहण्याचा ओशोंचा हेतू आहे, अशी शंका आली. नंतर ओशोंनी आपल्या प्रारंभीच्या प्रवेशपत्र अर्जावर खोटी विधाने केल्याची कबुली दिली. +जून १९८१ मध्येच मा शीलाचे पती स्वामी प्रेम चिन्मय यांनी ऑरेगाॅन राज्यात एक रॅंच (मुख्यत: कुरण म्हणून वापरले जाणारे विस्तीर्ण क्षेत्र) विकत घेतले. त्याचे "रॅंचो रजनीश" असे नामकरण झाले आणि ऑगस्ट अखेरीस ओशो तिथे निवासास आले. वर्षभरातच या जमिनीच्या वापरावरून कायदेशीर खटले सुरू झाले. स्थानिक रहिवाशांशीही या कम्यूनचे संबंध सलोख्याचे नव्हते. रजनीशपूरम या नावाने शहराला अधिकृत मान्यता मिळावी अशा रजनिशींचा मानसही प्रत्यक्षात आला नाही. या घडामोडींदरम्यान नोव्हेंबर १९८४ पर्यंत हे सार्वजनिक मौन टिकले. या काळात रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या शिष्यांना ओशो कारमधून दर्शन देत. तब्बल ९३ रोल्स-रॉयस त्यांच्याकडे जमा झाल्या. सन १९८३ मध्ये ओशो फक्त आपल्याशीच बोलतील अशी घोषणा शीलाने केली. अनेक संन्याशांच्या मनात शीला ही ओशोंची अधिकृत प्रतिनिधी असण्याबद्दल संदेह निर्माण झाला. या काळात शीलाच्या नेतृत्वाचा निषेध म्हणून अनेक संन्याशांनी आश्रम सोडला. +नोव्हेंबर १९८१ मध्ये धर्मसेवक म्हणून आणि रजनीशवाद या धर्माचे प्रणेते म्हणून ओशोंनी रहिवासासाठी अर्ज दाखल केला. आजारी असणारा आणि मौन बाळगणारा माणूस धार्मिक नेता असू शकत नाही, असे कारण दाखवून हा अर्ज फेटाळण्यात आला. तीन वर्षांनंतर मात्र हा अर्ज स्वीकारण्यात आला आणि धार्मिक नेता म्हणून राहण्यास ओशोंना परवानगी देण्यात आली. +ऑरेगाॅनमधील वास्तव्यात ओशो आण्विक युद्धाबद्दल भविष्यवाणी करीत होते. सन १९६४ पूर्वीच त्यांनी "तिसरे आणि अंतिम युद्ध येते आहे" असे म्हटले होते. जागतिक संहार टाळण्यासाठी "नवमानवतेची" गरज ते प्रतिपादित करीत होते. मार्च १९८४ मध्ये शीलाने अशी घोषणा केली, की दोन-तृतीयांशाहून अधिक लोक एड्सने मरण पावतील असे ओशोंचे भाकित आहे. संन्याशींना संभोगादरम्यान रबराचे मोजे व निरोध वापरण्याची आणि चुंबनापासून दूर राहण्याची सूचना करण्यात आली. त्या काळात एड्सच्या प्रतिबंधासाठी निरोधचा वापर सार्वत्रिक नसल्याने माध्यमांनी याकडे अतिरंजितता म्हणून पाहिले. +या काळात खाजगी दंतवैद्याने दिलेल्या नायट्रस ऑक्साईडच्या प्रभावाखाली ओशोंनी तीन पुस्तके सांगून लिहविली : ग्लिम्प्सेस ऑफ अ गोल्डन चाईल्डहूड (सोनेरी बालपणाच्या दृष्टिभेटी), नोट्स ऑफ अ मॅडमॅन (वेड्या मनुष्याची टिपणे) आणि बुक्स आय हॅव लव्ह्ड (मला आवडलेली पुस्तके). +तीस ऑक्टोबर १९८४ रोजी ओशोंनी सार्वजनिक वक्तव्ये देणे सुरू केले. त्यांच्या सार्वजनिक मौनाच्या काळात शीला आणि तिच्या गटाच्या व्यवस्थानपनाविरुद्ध अनेक वाद झाले होते. एका बैठकीत सर्वांदेखत ओशोंनी शीलाला ताकीद दिली होती. शीलाच्या इच्छेविरुद्ध जाऊन जुलै १९८५ मध्ये त्यांनी दैनिक व्याख्याने सुरू केली. शीला व तिच्या संपूर्ण व्यवस्थापन चमूने अचानक कम्यून सोडून युरोपचा रस्ता धरला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ओशोंनी शीला व तिच्या सहकाऱ्यांना 'हुकूमशहांचे टोळके' म्हटले. या टोळक्याने अनेक गंभीर गुन्हे केल्याचे सांगून ओशोंनी प्राधिकारी संस्थांना चौकशीसाठी आमंत्रित केले. आपल्या डॉक्टरचा जीव घेण्याचा प्रयत्न, अधिकाऱ्यांना विषबाधा करविण्याचा प्रयत्न, दूरध्वनी संभाषणांवर नजर ठेवणे, छुप्या पद्धतीने कम्यूनमधील व ओशोंच्या निवासातील माहिती मिळविणे असे अनेक प्रकार शीला व तिच्या सहकाऱ्यांनी आपल्या संमतीशिवाय किंवा माहितीशिवाय केल्याचे ओशोंनी म्हटले. साल्मोनेला नावाच्या जिवाणूचा वापर करून ऑरेगाॅनमध्ये जैवदहशत पसरविण्याचा गंभीर प्रकारही शीलाने केल्याचे त्यांनी म्हटले. चौकशीनंतर शीला व तिचे सहकारी दोषी आढळले आणि त्यांना शिक्षाही झाल्या. +तीस सप्टेंबर १९८५ रोजी "आपण धार्मिक शिक्षक नाही" असे ओशोंनी म्हटले. बुक ऑफ रजनीशिझम ह्या पुस्तिकेच्या ५,००० प्रती त्यांच्या अनुयायांनी जाळल्या. या पुस्तिकेत रजनीशवादाचे "धर्मरहित धर्म" असे वर्णन केले होते. शीलाचा आपल्या अनुयायांवरील अखेरचा प्रभाव दूर करण्यासाठी आपण पुस्तिका जाळण्याचा आदेश दिला, असे त्यांनी म्हटले. शीलाचे पोशाखही जाळण्यात आले. +तेवीस ऑक्टोबर १९८५ रोजी अमेरिकेच्या संघ न्यायालयाने ओशो व त्यांच्या काही शिष्यांवर आप्रवासाचे नियम टाळण्याचा कट रचल्याबद्दल कायदेशीर आरोप लावला. अधिपत्र निघण्याची वेळ आल्यास पोर्टलॅंडमधील प्राधिकाऱ्यांसमोर ओशोंना शरण जाण्याची परवानगी मागणाऱ्या ओशोंच्या वकिलांच्या वाटाघाटी फिसकटल्या. अठ्ठावीस ऑक्टोबरला नॉर्थ कॅरोलिना धावपट्टीवरील एका भाड्याच्या विमानात ओशो व काही संन्याशांना अटक करण्यात आले. खटला टाळण्यासाठी हा गट बर्म्युडाकडे निघाला होता, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. जाहीर दोषारोपणानंतर आपण निर्दोष असल्याचे ओशोंनी प्रारंभी सांगितले. नंतर मात्र जामीन मिळाल्यानंतर वकिलांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी काही आरोप कबूल केले. मूळ प्रवेशपत्राच्या अर्जात अमेरिकेत कायम राहण्याचा हेतू आपण उघड केला नव्हता हे त्यांनी कबूल केले. या खटल्याच्या सोडवणुकीसाठी झालेल्या तडजोडीनुसार ओशोंनी अमेरिका सोडून जावे आणि किमान पाच वर्षे अमेरिकेच्या महाधिवक्त्याच्या परवानगीशिवाय परत येऊ नये असे सुनावण्यात आले. +सतरा नोव्हेंबर १९८५ रोजी ओशो दिल्लीत दाखल झाले. भारतीय अनुयायांनी त्यांचे स्वागत केले. सहा आठवड्यांसाठी ते हिमाचल प्रदेशात राहिले. त्यांच्या पथकातील अ-भारतीयांची प्रवेशपत्रे काढून घेण्यात आल्यावर ते नेपाळमधील काठमांडूला गेले. काही आठवड्यांनी ते क्रीटला गेले. ग्रीसच्या गुप्तहेर संघटनेच्या अटकेत काही काळ राहिल्यानंतर ते जिनिव्हाला पळाले, तिथून स्टॉकहोम आणि मग हिथ्रोला; पण प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. आयर्लंड, स्पेन, सेनेगल, उरुग्वे, जमैका अशा भ्रमंतीनंतर ३० जुलै १९८६ रोजी ते मुंबईत परतले. +जानेवारी १९८७ मध्ये ते पुण्यातील आश्रमात परतले. आजारपण सांभाळून संध्याकाळची व्याख्याने त्यांनी सुरू केली. प्रकाशन आणि उपचारपद्धती पुन्हा सुरू झाल्या. सन १९८८ च्या प्रारंभापासून झेन मतावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. डिसेंबरमध्ये त्यांनी आपल्याला "भगवान" असे संबोधू नये अशी इच्छा व्यक्त केली आणि "ओशो रजनीश" हे नाव घेतले. सप्टेंबर १९८९ मध्ये "ओशो" असे ते सुटसुटीत करण्यात आले. +एकोणीस जानेवारी १९९० रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची रक्षा आश्रमातील त्यांच्या नव्याने बांधलेल्या शयनकक्षात ठेवण्यात आली. तेथील समाधिलेख असा आहे : "ओशो. कधीही जन्मले नाहीत, कधीही मेले नाहीत. फक्त ११ डिसेंबर १९३१ ते १९ जानेवारी १९९० या काळात त्यांनी या पृथ्वीग्रहाला भेट दिली."[४] +ओशोंच्या शिकवणी एखाद्या शैक्षणिक संस्थेत नव्हे तर अनेकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या व्याख्यानांमध्ये आहेत. ह्या व्याख्यानांमध्ये विनोदही असत. एखाद्या गोष्टीवर त्यांनी दिलेला भर कायम तसाच राहिला असे नाही; विरोधाभास आणि विसंगत्यांमध्ये रमणाऱ्या ओशोंचा उपदेश त्यामुळेच सारांशित करण्यास अवघड आहे. बुद्धत्व पावलेल्या व्यक्तींच्या पारंपरिक वर्तनापेक्षा ओशोंचे वर्तन अतिशय वेगळे होते. त्यांची सुरुवातीची व्याख्याने तर विनोदासाठी आणि काहीही गंभीरपणे न घेण्यासाठी लोकप्रिय झाली. असे सर्व वर्तन, मग ते लहरी आणि पचण्यास अवघड असले तरी लोकांना मनापलीकडे नेऊन रूपांतरित करण्यासाठीचे एक तंत्र समजले गेले. +ओशो यांनी अनेक बुद्ध पुरूषांवर प्रवचन दिले गौतम बुद्ध,लाओत्से,कबीर, रामकृष्ण परमहंस, अष्टावक्र, महावीर , मीराबाई, कृष्ण हे प्रमुख होते. +त्यांची भाषा शैली आणि तर्क करण्याची पद्धत प्रभावशाली होती.त्यांचे प्रवचन ऐकणारे व्यक्ति त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होत होते. एका प्रमुख पत्रकाने भारताला प्रभावित करणारे दहा महान पुरुषांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला आहे. +जैन धर्म, हिंदू धर्म, हसिदी मत, तंत्र मार्ग, ताओ मत, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म अशा प्रमुख आध्यात्मिक परंपरांवर; विविध पौर्वात्य आणि पाश्चिमात्य रहस्यवाद्यांवर आणि उपनिषदांसारख्या धार्मिक पवित्र ग्रंथांवर तसेच गुरू ग्रंथ साहिबवर ओशोंनी भाष्य केले. लुईस कार्टर या समाजशास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार हिंदू अद्वैत सिद्धांतात ओशोंच्या कल्पनांचा उगम आहे. ओशोंचे समकालीन असणाऱ्या जिद्दू कृष्णमूर्तींनी ओशोमताशी सहमती दर्शविलेली नसली तरी दोहोंच्या उपदेशांमध्ये स्पष्ट साम्य आहे. +अनेक पाश्चात्त्य कल्पनांचाही ओशोंनी वापर केला. विरोधांचे ऐक्य ही त्यांची कल्पना हेराक्लिटसची आठवण करून देते, तर मानवाचे यंत्र म्हणून त्यांनी केलेले वर्णन सिग्मंड फ्राईड आणि गुर्जेफ यांच्यासारखे आहे. पारंपरिक संकेतांच्या पलीकडे जाणाऱ्या "नवमानवा"ची त्यांची कल्पना नित्शेच्या बियॉंड गुड अन्ड ईव्हिलची आठवण जागवते. लैंगिक मुक्ततेवरील त्यांचे विचार डी. एच. लॉरेन्ससशी तुलना करण्याजोगे आहेत तर गतिशील ध्यानपद्धती विल्हेल्म राइखच्या पद्धतीवर आधारलेली आहे. +ओशोंच्या म्हणण्यानुसार प्रत्येक मनुष्य हा उद्बोधनाची क्षमता असणारा, बिनशर्त प्रेमाची क्षमता असणारा, आयुष्याला प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद देऊ शकणारा बुद्ध आहे. अहंकारामुळे मनुष्याची क्षमता प्रत्यक्षात उतरत नाही. सामाजिक बंधनांमुळे मनुष्य जखडलेला राहतो. अन्यथा मनुष्य त्याच्या आंतरिक सामर्थ्याने एका झटक्यात परिघातून निघून केंद्रात शिरू शकतो आणि फुलाप्रमाणे फुलू शकतो. +आचार्य रजनीश म्हणून वावरत असताना एका संवाददात्याने ख्रिश्चन धर्मातील "टेन कमांडमेंट्स"च्या धर्तीवर ओशोंना त्यांच्या आज्ञा विचारल्या होत्या. प्रतिसादादाखल ओशोंनी आपण कसल्याही प्रकारच्या आज्ञेच्या विरोधात असल्याचे सांगितले. "फक्त गमतीसाठी" त्यांनी पुढील दहा आज्ञा सांगितल्या : +क्रमांक ३, ७, ९ व १० या आज्ञा ओशोंनी अधोरेखित केल्या. ओशोंच्या चळवळीत ह्या आज्ञा निरंतर मार्गदर्शक ठरल्या आहेत. +येशूच्या शिकवणीवर +ताओ मतावर +गौतम बुद्धावर +झेन मतावर +बाऊल फकिरांवर +सुफींवर +हसिडी मतावर +उपनिषदांवर +हिराक्लिटसवर +कबीरावर +तंत्रावर +पतंजली व योगावर +ध्यानावर +दर्शन मुलाखती diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15271.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..330b47399f26c2087e8cea3bed9ca2358786226d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15271.txt @@ -0,0 +1,18 @@ +खारीवळीतर्फेपौळबार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे पळसईफाटा-खानिवळी मार्गाने गेल्यावर समर्थ एअरकॉन खाजगी कंपनीनंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १८८ कुटुंबे राहतात. एकूण ८५५ लोकसंख्येपैकी ४३८ पुरुष तर ४१७ महिला आहेत. गावाची साक्षरता ७२.४४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८१.५० आहे तर स्त्री साक्षरता ६२.७५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १३३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १५.५६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +आसनास, कळमभाई, देवघर, बिळोशी, वासुरीखुर्द, पाली, सापणेखुर्द, सापणेबुद्रुक, करंजे, काडिवळी, हारोसाळे ही जवळपासची गावे आहेत.बिळवळी ग्रामपंचायतीमध्ये बिळवळी आणि खारीवळीतर्फेपौळबार ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1533.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8153b08b9f6d7a98e3e0cb85b49d8f444b90d19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1533.txt @@ -0,0 +1 @@ +ओसियान विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जोधपूर जिल्ह्यात असून पाली लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15339.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b68ea8e4760dfcd80c93b7b861d137b8f53cd722 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15339.txt @@ -0,0 +1,2 @@ +खालेद मशूद (बंगाली: খালেদ মাসুদ) (फेब्रुवारी ८, इ.स. १९७६:राजशाही, बांगलादेश - ) हा  बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15349.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7afee02df5f3b2b95009331ef91740bd04c93fb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15349.txt @@ -0,0 +1,2 @@ +सुरेश भटांनंतर मराठी गझलकारांमध्ये जी नावे पुढे आली त्यांयात बदुज्जमां खावर यांचे नाव अग्रेसर आहे. मूलत: कोकणचा मराठीभाषी असलेला हा शायर आयुष्याच्या अंतिम टप्प्यात मराठी गझललेखनाकडे वळला आणि मराठी गझल समृद्ध करण्यात मोलाचा हातभार लावून गेला. +बदुज्जमां खावर यांनी एकूण ११३ गझला लिहिल्या. त्यांच्या गझलांचे संकलन डॉ.राम पंडित यांनी केले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1536.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43aec7c40f633ee1efa50c7312d7bd8e6dacbe93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1536.txt @@ -0,0 +1,18 @@ +ओसाडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून डहाणू-चिंचणी सागरी महामार्गाने गेल्यावर पुढे मासळी बाजार गेल्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २६७ कुटुंबे राहतात. एकूण १११२ लोकसंख्येपैकी ५४७ पुरुष तर ५६५ महिला आहेत. गावाची साक्षरता ७१.०२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८०.२९ आहे तर स्त्री साक्षरता ६२.०५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १३२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ११.८७ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +वाढवण, वरोर, वासगाव, मोठगाव, वादाडे, तणाशी, देदाळे, बावडे, आसनगाव बुद्रुक,आसनगाव, कापशी ही जवळपासची गावे आहेत.तणाशी ग्रामपंचायतीमध्ये ओसाडवाडी आणि तणाशी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15369.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bfc40849a9a6a149b3e2c4fdc30916667e94724 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15369.txt @@ -0,0 +1 @@ +खासार चंगीझ खानाचा सख्खा धाकटा भाऊ होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15384.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b32403cd13b1f66210cecf68308b327df32121f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15384.txt @@ -0,0 +1 @@ +खिडकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15388.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dc303bb362291dba3337dbded76cae5ca512dde --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15388.txt @@ -0,0 +1,3 @@ +खिद्रापूर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातले एक गाव आहे. हे गाव कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ते कोल्हापूरपासून अंदाजे ८० किलोमीटर दूर व नरसोबाच्या वाडीपासून अदाजे २४ किलोमीटरवर आहे. जयसिंगपूर हे येथून जवळचे रेल्वे स्थानक आहे. खिद्रापूर गावासाठी कुरुंदवाड बस आगरामधून बसगाड्या सुटतात. +खिद्रापूरचे प्राचीन नाव कोप्पम असे असून प्राचीन काळातील ही एक प्रसिद्ध युद्धभूमी असल्याचे संदर्भ आढळतात.[१] +येथे कृष्णा नदीच्या काठी कोप्पेश्वर महादेवाचे मंदिर आहे. कोल्हापूरपासून ६० कि.मी. वर असलेले असे शिल्पसमृद्ध मंदिर पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्वचितच पाहायला मिळते. शिलाहार राजवटीमधील स्थापत्याचे हे एक उदाहरण आहे. शिलाहारांचे स्थापत्य हे उत्तर चालुक्य आणि होयसळ स्थापत्याशी मिळतेजुळते आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर आणि खिद्रापूरचे कोपेश्वर महादेव मंदिर ही त्याची उदाहरणे होत. या मंदिराला स्वर्गमंडप आहे. १३ फूट व्यासाच्या या स्वर्गमंडपात त्याच मापाची त्याखालची रंगशिळा आहे. मंदिरावर विविध देवदेवता, सुरसुंदरी, अष्टदिक्पाल यांच्या मूर्ती, गजधर आहेत. मंदिराचे खांब शिल्पजडित खांब असून देवळास अनेक गवाक्षे आहेत. हे देउळ बऱ्याचअंशी दुर्लक्षित आहे. याच मंदिरापासून जेमतेम २०० फुटावर अगदी याच शैलीमधील जैन मंदिर आहे. मंदिर स्थापत्य शैली आणि मंदिरावरील मूर्ती एकाच शिलाहार काळात केल्याचे जाणवते. [२] [३] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15396.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f740b9a94c3995e47520763cede4b938d8a2e542 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15396.txt @@ -0,0 +1,2 @@ +खिरडीसाठे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_154.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13d5031196a05c6fb0380a1f18c6fcd615ceb7e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_154.txt @@ -0,0 +1,214 @@ +ऑलिंपिक खेळात रोमेनियाने १९००मध्ये एकमेव स्पर्धक पाठवून पहिल्यांदा भाग घेतला. त्यानंतर १९२४ पासून १९३२ आणि १९४८ वगळता रोमेनियाने प्रत्येक ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेतलेला आहे. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15424.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..386d08a0fecc1614fae59e794fc8d137e61d0b97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15424.txt @@ -0,0 +1,2 @@ +खिळणा हे विशाळगडाचेच एक जुने नाव आहे. विशाळगड किल्ला हा कोल्हापूरचा शिलाहार राजा मारसिंह याने सन १०५८ मध्ये बांधला व त्याचे नाव खिलीगल असे ठेवले. त्याचाच अपभ्रंश होऊन पुढे खिळणा किंवा खेळणा असे झाले. +हा किल्ला शिवपूर्व काळात विजापूरच्या आदिलशहानेकडे होता. आदिलशहाने सन १५०० च्या सुमारास या किल्ल्याच्या खर्चाकरीता कोकणातील देवळे महाल, हरचेरी महाल, हातखंबा महाल व अर्धा देवरुख महाल अशा एकूण साडेतीन महालांचा मिळून नवीन मामला म्हणजेच तालुका तयार करण्यात आला. खिळणा तालुक्यात एकूण ९० गावे होती. खिळणा तालुक्याच्या कारभारासाठी सरदेसाई, सरदेशपांडे, सरपोतदार असे स्वतंत्र जमेदार नेमण्यात आले. देवळ्याचे सरदेसाई हे खिळणा तालुक्याचे सरदेशमुख होते. तसेच साखरप्याचे सरदेशपांडे हे खिळणा तालुक्याचे सरदेशकुलकर्णी होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15430.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bb1223b17f784f3a38d21dd73d08ae9f3797cb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_15430.txt @@ -0,0 +1,2 @@ +खुंटाविहीर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1558.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e09483324a33d123fea0622ac0009033d63e0c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1558.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओसेज काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1609.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..635946e715f0df13ffe25b1b166e956ddcab2159 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1609.txt @@ -0,0 +1,107 @@ +१९° ३२′ ०४.३९″ N, ७७° ०२′ २२.४४″ E +औंढा नागनाथ तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक तालुका आहे. येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी औंढा-नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली. 'आमर्दक सन्तान' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागांतही झाला होता.[१] +भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात एकेकाळी आमर्दक सरोवर होते. हे मंदिर एका विस्तीर्ण २९०X१९० फुटी आवारात असून त्याभोवती एक मोठा परकोट आहे. परकोटाला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तेच मुख्य प्रवेशद्वार होय. आवारातच एक पायविहीर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला जातो. सासू-सुनेची बारव असेही तिला म्हणतात. मुख्य मंदिराची लांबी १२६ फूट, रुंदी ११८ फूट आणि उंची ९६ फूट आहे. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरू विसोबा खेचर यांचेही गाव आहे. त्यांची समाधी या परिसरातच आहे. +येथे नागनाथ या नावाने महाविद्यालय आहे. +औंढा नागनाथ तालुक्यातील काहीं गांवे +अंजनवाडा +अंजनवाडी +अनखळी +असोंदा +असोला +असोला +आजरसोंडा +आमदरी +उंडेगाव +उखळी +उमरा +औंढा नागनाथ +कंजारा +काकडदाभा +काठोडा तांडा +कुंडकर पिंपरी +केळी +कोंडशी बुद्रूक +गढाळा +गांगलवाडी +गोजेगाव +गोळेगाव +चिंचोली +चिमेगाव +चोंडी शहापूर +जडगाव +जलालदाभा +जलालपूर +जवळा +जामगव्हाण +जोडपिंपरी +टाकळगाव +ढेगज +तपोवन +दुघाळा +तामटी तांडा +दरेगाव +दुरचुना +देवाळा +देवाळा +दौडगाव +धार +नांदखेडा +नांदगाव +नागझरी +नागेशवाडी +नालेगाव +निशाणा +पांगरा +पार्डी सावळी +पिंपळदरी +पिंपळा +पुरजळ +पूर +पोटा +पोटा खुर्द +फुलदाभा +बेरुळा +बोरजा +ब्राह्मणवाडा +भोसी +माथा +मार्डी +मूर्तीजापूर सावंगी +मेथा +येडूत +येळी +येहळेगाव +रांजाळा +राजदरी +राजापूर +रामेश्वर [रामेश्वर १] +रूपूर +लक्ष्मणनाईक तांडा +लांडाळा +लाख +लोहरा खुर्द +लोहरा बुद्रूक +वगरवाडी +वगरवाडी तांडा +वडचुना +वडद +वसई +वाळकी +शिरड शहापूर +शिरला +संमगानाईक तांडा +सारंगवाडी +साळणा +सावरखेडा +सावळी खूर्द +सावळी बुद्रूक +सिद्धेश्‍वर +सुकापूर +सुरेगाव +सूरवाडी +सेंदूरसना +सोनवाडी +हिवरखेडा +हिवराजाटू +........ई. +चुका उधृत करा: "रामेश्वर" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1618.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..624ae32a68cd928119ae935de4196020b7c93a00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1618.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे, भारत +औंध चेस्ट हॉस्पिटल (पुणे) भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील मोठे रुग्णालय आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1632.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e76b4e1696bb8b44aa8f56fe2b0f72c68cb0146 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1632.txt @@ -0,0 +1,2 @@ +औताडवाडी हांडेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1677.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0dae78da3b642c37d367ddcaaef60bbe777c272c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1677.txt @@ -0,0 +1,15 @@ + +छत्रपती संभाजीनगर जिल्हा (पूर्वीचा औरंगाबाद जिल्हा) हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील मुख्य शहर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आहे. येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. +जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय याच जिल्ह्यात आहेत. हा भारताचा एकमेव असा जिल्हा आहे, की ज्यात २ जगप्रसिद्ध जागतिक वारसास्थळ (अजिंठा लेणी व वेरूळ लेणी) आहेत. जिल्ह्यातील पैठण हे शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुहम्मद तुघलकांनी दौलताबाद येथे आपली राजधानी वसवली होती तसेच औरंगजेबाचे वास्तव्य तिथे अधिक काळ होते.[१] +छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०१०० चौ.कि.मी. असून लोकसंख्या २७,०१,२८२ (२०११ जनगणना) इतकी आहे. शहरी भागात छावणी तर ग्रामीण भागात लासूर ही मोठी बाजारपेठ आहे. +जिल्ह्यातील प्रमुख पीके - कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही आहेत. जिल्ह्यातील प्रमुख नद्या - गोदावरी, तापी, पूर्णा ह्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ८ टेकड्या - म्हैसमाळ, शुलीभंजन, भेंडाळा, सीतापुरी, सारोळा, गौताळा, अजिंठा, गोगाबाबा टेकडी ह्या आहेत. +२०२२ मध्ये, महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा करण्याचे घोषित केले. परंतु २४ एप्रिल २०२३ मध्ये औरंगाबादच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका निकाली निघेपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगरचा अधिकृत संपर्क आणि रेकॉर्डमध्ये वापर करण्यास मनाई केली. ७ जून रोजी होणाऱ्या सुनावणीपर्यंत राज्याला नवीन नाव वापरण्यापासून परावृत्त करण्यास सांगण्यात आले होते.[२] +पुढे, महाराष्ट्र राज्य शासनाने १५ सप्टेंबर २०२३ रोजी राजपत्र प्रकाशित करुन औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा असे अधिकृतपणे बदलले आहे. या जिल्ह्याच्या नावासोबतच औरंगाबाद उपविभाग, औरंगाबाद तालुका, आणि औरंगाबाद गाव/शहर ही नावे देखील बदलण्यात आली आहेत.[३][४] +बीबी का मकबरा हे मोगल सम्राट औरंगजेब यांचे अपत्ये, आजम शहा यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगज़ेबयांची पत्नी राबिया दुर्रानी, यांची कबर आहे. बीबी का मकबरा यास सन्मानाने डेक्कनचा ताजमहाल, पश्चिमचा ताजमहल म्हणतात. +अजिंठा लेणी ह्या तालुका सोयगाव औरंगाबाद जिल्ह्यातील इ.स. पूर्व २रे शतक ते इ.स. ४थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत. औरंगाबाद शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. ह्या लेणी नदीपात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधील कातळांवर कोरल्या आहेत. +'एलोरा लेणी हे एक रॉक-कट हिंदू मंदिर लेणी संकुल आहे, ज्यात 600-1000 CE च्या काळातील कलाकृती आहेत, औरंगाबाद जिल्हा]] महाराष्ट्र]], भारत.[५] एलोरा ही युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे.[६] +सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे औरंगाबाद मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे उद्यान १९८५ मध्ये छोट्या स्वरूपात सुरू करण्यात आले होते. हे उद्यान शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला आहे. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात विविध प्रकारचे २०० पेक्षा जास्त प्राणी व पक्षी आहेत. हे एक राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील एक प्रमुख प्रेक्षणिय स्थळ असून विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे गौतम बुद्धांच्या नावावरून ठेवण्यात आले आलेले असून उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आहे.[७] +दौलताबाद किल्ला, ज्याला देवगिरी किल्ला असेही म्हणतात, हा भारतातील महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळील दौलताबाद गावात स्थित एक ऐतिहासिक तटबंदी असलेला किल्ला आहे. ही यादव घराण्याची राजधानी होती (9वे शतक-14वे शतक CE), काही काळासाठी दिल्ली सल्तनतची राजधानी (1327-1334), आणि नंतर अहमदनगर सल्तनतची दुय्यम राजधानी (1499-1636) +घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. +पाणचक्की म्हणून ओळखली जाणारी पाणचक्की. हे स्मारक महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे आहे, मध्ययुगीन भारतीय वास्तुकलेतील वैज्ञानिक विचार प्रक्रिया प्रदर्शित करते. डोंगरावरील झऱ्यातून खाली आणलेल्या पाण्याद्वारे ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्याची रचना करण्यात आली होती. सुफी संत बाबा शाह मुसाफिर यांच्या दर्ग्याला जोडलेली ही इमारत महमूद दरवाज्याजवळील बागेत आहे आणि त्यात मशीद, मदरसा, कचेरी, मंत्र्याचे घर, सराई आणि झानानांसाठी घरे आहेत. +जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. आशिया खंडातील मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण (Jayakwadi dam). ६० किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे. जायकवाडी धरणाची तब्बल १०२ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि ४ वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1693.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6186e6b7b72ae7e07508e74a14c8ba35f001a6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1693.txt @@ -0,0 +1,45 @@ + +१९° ५२′ ४८″ N, ७५° १९′ १२″ E +छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे आणि मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. हे एक महत्त्वाचे मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र आहे. या शहराला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुद्धा येथे आहे. हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्यौगिक शहर आहे. हे मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे.[२] फेब्रुवारी २०२३ मध्ये भारत सरकारने शहराचे नाव "औरंगाबाद" बदलून "छत्रपती संभाजीनगर" असे केले.[३] +पैठण ही सातवाहन राजघराण्याची शाही राजधानी, तसेच दौलताबाद किंवा देवगिरी ही यादव घराण्याची राजधानी, आधुनिक छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीत स्थित आहेत. इ.स. १३०८ मध्ये इस्लामिक आक्रमक सुलतान अलाउद्दीन खलजीच्या कारकिर्दीत हा प्रदेश दिल्ली सल्तनतला जोडला गेला होता. १३२७ मध्ये, दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीहून दौलताबाद (सध्याच्या संभाजीनगरमध्ये) येथे वेडा महंमद उर्फ सुलतान मुहम्मद बिन तुगलकांच्या कारकिर्दीत स्थानांतरित झाली, ज्याने दिल्लीच्या लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर दौलताबाद येथे स्थलांतर करण्याचे आदेश दिले. तथापि, मुहम्मद बिन तुघलक यांनी १33४ मध्ये आपला निर्णय बदलला आणि राजधानी दिल्लीला परत नेली. १४९९ मध्ये, दौलताबाद अहमदनगर सल्तनतचा एक भाग बनला. इथिओपियाचे लष्करी नेते मलिक अंबर यांनी अहमदनगर सल्तनतची राजधानी म्हणून सेवा बजावण्यासाठी आधुनिक संभाजीनगरच्या ठिकाणी १६१० मध्ये खडकी नावाचे नवीन शहर स्थापन केले. अहमदनगर सल्तनतचे मलिक अंबर याच्यानंतर त्याचा मुलगा फतेह खान यांनी नाव बदलून फतेहनगर केले. १६३६ मध्ये औरंगजेब, जो त्यावेळी दख्खन प्रांताचा मोगल वाइसरॉय होता, त्यांनी या शहराला मोगल साम्राज्यात जोडले. १६५३ मध्ये औरंगजेबाने शहराचे नाव बदलून "औरंगाबाद" केले आणि त्यास मुगल साम्राज्याच्या दख्खन प्रदेशाची राजधानी बनविली. १७२४ मध्ये दख्खनचा मोगल गव्हर्नर निजाम असफ प्रथम, पहिला मोगल साम्राज्यातून निघाला आणि त्याने स्वतःच्या असफ जाही राजवंशाची स्थापना केली. १७६३ मध्ये हैदराबाद शहराकडे त्यांची राजधानी हस्तांतरित होईपर्यंत संभाजीनगरला हैदराबादची राजधानी बनवले होते. ब्रिटिश राजवटीत हैदराबाद राज्य एक राजसत्ता बनले आणि १५० वर्षे ते तसे राहिले. १९५५ पर्यंत छत्रपती संभाजीनगर हे हैदराबाद राज्याचा भाग राहिले. १९६० मध्ये छत्रपती संभाजीनगर व मराठी भाषिक मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनला.[४] + +औरंगाबाद हे शहर ज्या परिसरात वसलेले आहे, त्याचा इतिहास सातवाहन या काळापर्यंत आढळून येतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहनाच्या काळात खाम नदीकिनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे छत्रपती संभाजीनगर मानले जाते आहे. सातव्या शतकात या गावाच्या उत्तरेस बुद्धलेणी व विहार खोदण्यात आले. नंतरच्या शतकामध्ये या गावाचा राजतलक किंवा राजतडाग म्हणूनही उल्लेख आढळतो. चौदाव्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीच्या महान हिंदू साम्राज्याचे सम्राट राजे कृष्णदेव राया यांच्या वंशजांचे यादवांचे राज्य होते. त्या काळात येथे फार मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. देवगिरी या प्रदेशाचा सुवर्णकाळ होता. +इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने औरंगाबाद हे शहर वसवले आहे. परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून फतेहपूर ठेवले होते. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी/फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आले. १६४४ मध्ये तो आग्ऱ्याला परत गेला. त्यानंतर १६८१ मराठा साम्राज्याचा बिमोड् करण्यासाठी मध्ये औरंगजेब पुन्हा ह्या शहरात आला. १७०७ मध्ये औरंगजेब याचे अहमद नगर येथे निधन झाले. औरंगाबाद शहराजवळ असणाऱ्या खुलताबाद तालुक्यात औरंगजेब यांची कबर आहे. +इ.स. १७०७ नंतर औरंगाबादचा ताबा हैदराबादच्या निझाम राजवटीकडे आला. +इ.स. १८८९ मध्ये औरंगाबाद मध्ये पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली, त्यात सातशे जणांना रोजगार मिळाला. +निझाम राज्यात हैदराबाद-गोदावरी व्हॅली रेल्वेची सुरुवात झाल्यानंतर इ.स. १९०० च्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनिंग कारखाने सुरू झाले. औरंगाबादला महाविद्यालय सुरू झाले आणि उच्च शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली गेली. शहरात पदवीशिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढली. उद्योगव्यवसायाला प्रारंभ झाला. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हैदराबाद संस्थांनातही देशाच्या अन्य भागाप्रमाणेच स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरू झाली होती. हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा उभारला गेला. औरंगाबाद हे या लढ्याचे एक केंद्र बनले. +हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणानंतर मराठवाड्यासह औरंगाबाद शहर ही भाषिक आधारावर महाराष्ट्राशी जोडण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना १ मे, १९६०ला झाली. त्या दिवशीपासून औरंगाबाद महाराष्ट्राचा भाग बनले. +या शहराला "औरंगाबाद" हे नाव औरंगजेब ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले होते. त्यापूर्वी या शहराचे जुने नाव "खडकी" होते.[५] शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे अशी अनेकदा मागणी केली होती.[६][७] +२९ जून २०२२ रोजी औरंगाबाद शहराचे नाव बदलून 'संभाजीनगर' करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंजूर झाला. त्यानंतर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी १७ जुलै २०२२ रोजी "संभाजीनगर" नावाचा विस्तार करून "छत्रपती संभाजीनगर" असे शहराचे नामांतर केले. पुढे २४ फेब्रुवारी २०२३ ला नरेंद्र मोदी सरकार कडून सुद्धा औरंगाबाद या शहराला 'छत्रपती संभाजीनगर' करण्याचा निर्णयास मंजूरी देण्यात आली.[८] तथापि, यावेळी औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद तालुका यांचे नामकरण झाले नव्हते. +भौगोलिकदृष्ट्या छत्रपती संभाजीनगर उत्तर अक्षांश १९°५३'४७" - पूर्व रेखांश ७५°२३'५४" याठिकाणी वसलेले आहे. हे शहर चारही बाजूनीं टेकड्या आणि डोंगरांनी वेढलेले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे असा जमिनीचा उतार आढळून येतो. अनेक लहानलहान टेकड्यांवर शहर वसलेले आहे. त्यामुळे शहरातून अनेक नाले वाहतात. ते दक्षिण- नैर्ऋत्येस वाहात जातात. शहराच्या उत्तरेस डोंगररांग आहे. दक्षिणेसही डोंगर आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपाची काळी मृदा आहे जिच्या मध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण अधिक आढळून येते. +तापमान : छत्रपती संभाजीनगरचे वार्षिक तापमान ९ ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते. शहराला भेट देण्याचा आल्हाददायक काळ हा हिवाळ्यात, ऑक्टोबर ते मार्च दरम्यान आहे.[९] +पर्जन्यमान : पडत असलेल्या पावसापैकी सर्वाधिक पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो साधारणपणे ९.० ते ६९३ मिलीमीटर/महिना हे पावसाचे प्रमाण असते. सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ७२५ मिलीमीटर असते. +साचा:Infobox Weather +औरंगाबाद हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. शहरातील ५२ दरवाजे व खिडक्या प्रसिद्ध आहेत. सद्यस्थितीतील यातील अनेक दरवाजे हे शेवटची घटका मोजत आहेत. औरंगाबादला जागतिक महत्त्व आहे. औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. औरंगाबादला राजतडाग, खडकी , फतेहपूर म्हणून सुद्धा ओळखले जाते. +औरंगाबाद शहरातील दरवाजे पुढील प्रमाणे आहेत. भडकल गेट, मकई गेट, दिल्ली गेट, रोशन गेट, पैठण गेट, रंगीन दरवाजा, कटकट गेट, जाफर गेट, बारापुला गेट, नौबत गेट, हाथी गेट, नूर गेट इ. आहेत. सध्या काही दरवाजे हे इतिहास जमा झाले आहेत. एकूण ५२ पैकी २१ दरवाजे व १ खिडकी उभी आहेत. औरंगाबादचे विशेष असे की या शहराला ५२ दरवाजे, ५२ खिडक्या आणि ५२ पुरे (बेगमपुरा, उस्मानपुरा इ.) होते. +छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही छत्रपती संभाजीनगर शहराचा कारभार पाहणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. एकूण आठ झोन मध्ये ११८ वॉर्डात महानगरपालिका क्षेत्राची विभागणी झाली आहे. शहरालगतच्या लष्कराच्या ताब्यातील परिसराचा कारभार पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर छावणी मंडळ (कॅन्टोन्मेंट बोर्ड) ही संस्था अस्तित्वात आहे. +औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात संपूर्ण औरंगाबाद शहराचा समावेश होतो. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या तीन जागा क्षेत्रात प्रामुख्याने आहेत.औरंगाबाद (पूर्व) औरंगाबाद (मध्य) आणि औरंगाबाद (पश्चिम) अशी या तीनही विधानसभा मतदारसंघांची नावे आहेत +गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारताच्या व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबाद जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. शहरात गुजराती व्यापारी समाजाचे वास्तव्य ऐतिहासिक काळापासून आहे. कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय इथे ऐतिहासिक काळापासून चालतो +कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही छत्रपती संभाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात होई. पैठण या औरंगाबाद जवळच्या गावाच्या नावावरूनच या प्रकाराचे नाव पडले. हिमरू शाली आणि पैठण्यांच्या व्यवसायाची कालौघात बरीच पडझड झाली असली तर औरंगाबाद सिल्क मिल्स आणि स्टॅंडर्ड सिल्क मिल्स सारख्या उद्योगांमध्ये आजही रेशमी आणि हिमरू वस्त्रांचे उत्पादन चालते. औरंगाबादमध्ये औद्यौगिक वसाहती १९७० च्या दशकात सुरू झाल्या. +येथील एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) बरीच मोठी असून येथे स्वयंचलित वाहने आणि वाहनांचे सुटे भाग, घरातील वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, बिअर आणि व्हिस्की, चामडे, औषधनिर्मिती, रबर, बी-बियाणे आणि कीटकनाशके ही औरंगाबादतील प्रमुख उत्पादने होत. निर्लेप, लुपिन लॅबोरेटरी, ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेड, गरवारे पॉलिस्टर्स, औरंगाबाद सिल्क मिल्स, केविल सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रकल्प आहेत. शिवाय अनेक भारतीय आणि परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योगसमूहांचे कारखाने औरंगाबादमध्ये आहेत. अनेक नवीन उद्योग उभे राहत आहेत. ही एमआयडीसी पुणे रस्त्यावर आहे. +प्रोझॉन मॉल येथील मोठा बाजार आहे. +जेष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे, साहित्यिक प्र . ई. सोनकांबळे, कवी वीरा राठोड, कविवर्य प्रा.दासू वैद्य, बालकवी गणेश घुले आदी अनेक नावे उल्लेखनीय आहेत. +ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यान पर्यटनाच्या दृष्टीतून अनेकांच्या भुवया उंचावल्या त्याच औरंगाबादने कितेक वर्षांपासून नाट्य व सिने क्षेत्रात आपलं वर्चस्व कायम अव्वल स्थानी राखून आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक अजित दळवी द्वारा लिखित अनेक नाटकांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या मनावर कोरलीत. अलिकडे त्यांनी "कायद्याचे बोला" या चित्रपटाची पटकथा लिहीली. शिवाय प्रतिक्षा लोणकर, चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, चला हवा फेम योगेश सिरसाठ, बाळू मामांच्या नावाने चांगभल, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रोहित देशमुख, राजा राणीची ग जोडी फेम शैलेश कोरडे, मंजिरी पवार, दिपक अंभुरे, प्रविण डाळिंबीकर, रमाकांत भालेराव, प्राजक्ता सुपेकर, सुनील कांबळे, आदी दिग्गज कलावंतानी आपल्या करीयरची सुरुवात छत्रपती संभाजीनगरपासून केली आणि मग ते मुंबईला चमकले. त्याआधी, कुमार देशमुख, आलोक चौधरी, विजय दिवाण, त्र्यंबक महाजन अशा अनेक नामवंत कलाकारांनी राज्य नाट्य स्पर्धा, कामगार राज्य नाट्य स्पर्धा गाजवलेल्या व अनेकदा जिंकल्यातही. 'व-हाड निघालंय लंडनला' या विश्वविक्रमी नाटकाचे सर्वेसर्वा लक्ष्मणराव देशपांडे हेही औरंगाबादचे रहिवासी होते. +नामांकित असे यशराज मुखाटे उत्कृष्ट संगीत करणारे हे देखील संभाजीनगर चे आहेत . +छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चिकलठाणा येथे स्थित आहे. येथून हैदराबाद, दिल्ली, उदैपूर, मुंबई, जयपूर, पुणे आणि नागपूर साठी विमान सेवा उपलब्ध आहे. २००८ पासून हज्ज यात्रा साठी विमान सेवा उपलब्ध झाली आहे. सद्यस्थितीत विमानतळाच्या इमारतीचे नवीनीकरण करण्यात आले आहे. विमानतळ औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून १० कि.मी. अंतरावर आहे. +औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) (स्टेशन कोड:AWB) हे दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या सिकंदराबाद-मनमाड ब्रॉ़डगेज लोहमार्गावर असलेले एक रेल्वे-स्थानक आहे. छत्रपती संभाजीनगर पासून नांदेड, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, शिर्डी, नागपूर, नाशिक, पुणे, अमृतसर, अंबाला, निझामाबाद, कुर्नुल, रेनिगुंटा, विशाखापट्टनम्, इरोडे, मदुराई, भोपाळ, ग्वालियर, वडोदरा, चेन्नई, तिरुपती, रामेश्वरम , अहमदाबाद आणि राजकोटपर्यंत रेल्वे-सेवा उपलब्ध आहे. +छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र आणि इतर राज्यांत विविध प्रमुख शहरे रस्त्यांनी जोडले आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ हा शहरातूनच जातो.जालना, पुणे, अहिल्यानगर, नांदेड, नागपूर, बीड आणि मुंबई ही शहरे रस्त्याने जोडलेली आहेत आणि हा मार्ग सध्या राष्ट्रीय महामार्ग मानक चार लेन रोड मध्ये बदलविल्या जात आहे. नवीन नागपूर-छत्रपती संभाजीनगर-मुंबई एक्सप्रेस हायवे देखील विकसित केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डी येथे जाता येते, रस्ताने हे अंतर ८५ कि.मी. एवढे आहे. +छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन विद्यापीठे आहेत — डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे विद्यापीठ मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त संस्थांचा कारभार पाहाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ-अजिंठ्यालगतच छत्रपती संभाजीनगर परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या भागाचे नागसेनवन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. पुढे नामांतराच्या लढ्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाने "मराठवाडा विद्यापीठ" याचे नाव बदलून "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ" असे केले. या विद्यापीठाच्या परिसरामध्ये १६व्या शतकातील पहाडसिंग याने बांधलेला सोनेरी महाल आहे. त्यासोबत फुटा मकबरा व काही जुन्या वस्तू आहेत. +महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ हे छत्रपती संभाजीनगर एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारद्वारे २०१७ मध्ये स्थापण करण्यात आले. हे मुंबई व नागपूर नंतर राज्यातील तिसरे आणि अंतिम राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. हे भारताच्या २१व्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. +बुऱ्हानी नॅशनल हायस्कूल ही महाराष्ट्राच्या औरंगाबाद शहरातील शाळा आहे. ही शाळा १९७६मध्ये सुरू झाली. हिचा परिसर प्रगती कॉलोनी भागात आहे. या शाळेत सुमारे ४५० विद्यार्थी ८वी ते १०वीचे शिक्षण घेतात. + +इथे अंदाजे १५०० सुफी संतांना दफनविण्यात आलेले आहे.[ संदर्भ हवा ] +देवगड - दत्ताचे देवस्थान. मुघल शासनकाळात औरंगाबादला ४ मुख्य व ९ इतर दरवाजे होते. यातील पैठण गेट आणि रोशन गेट प्रसिद्ध आहेत + +हॉस्पिटल +घाटी - मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रूग्णालय. याठिकाणी विदर्भ, खानदेशातील रूग्णही उपचारासाठी येतात. तसेच अद्यावत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार पद्धती केली जाते. +भारतात इतर अनेक मध्ययुगीन शहरांपासून औरंगाबादला उभे राहिलेल्या गोष्टींपैकी 52 गोष्टी "गेट्स" आहेत, त्यापैकी प्रत्येक स्थानिक इतिहासाचा किंवा त्याच्याशी संबंध असलेल्या व्यक्ती होत्या. औरंगाबादला "सिटी ऑफ गेट्स" म्हणून मोठ्या प्रमाणात ओळखले जाते. +52 पैकी केवळ 4 मुख्य आणि 9 इतर गेट टिकून आहेत, सर्वात प्रसिद्ध, सर्वात जुने आणि सर्वात मोठ्या निजाम पॅलेस (पॅलेस ऑफ निजाम) जवळ भडकल गेट आहे. +वाडीचा किल्ला. +सोयगाव शहारा पासून 4 किमी अंतरावर वडीचा किल्ला आहे येथील निसर्गरम्य वातावरण प्रेक्षणीय आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1698.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97b6ffe5f0b013dbc643c0c33c6f84902d1f312b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1698.txt @@ -0,0 +1,2 @@ +औरळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1729.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0f30d9b2180a06d12e6d698c9eb2c36dbeb917a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1729.txt @@ -0,0 +1,12 @@ +औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प (इंग्रजी: Thermal power plant) या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये मुख्यत्वे उष्णतेचा वापर करून पाण्याची उच्च दाबावर वाफ बनवली जाते. व या उच्च दाबाच्या वाफेचा उपयोग जनित्र फिरवायला होतो. जनित्र फिरले की वीज निर्मिती होते. +औष्णिक वीजनिर्मितीचे प्रकल्पाचे मुख्य तत्त्व उष्मागतिकी शास्त्रातील रॅंकाइन चक्र हे आहे. या चक्रानुसार वाफ उच्च दाबावरून कमी दाबावर आणल्यास वाफेतील ऊर्जेचे उपयुक्त कार्यात रूपांतर होते. इथे वाफेचा उपयोग जनित्राचे चक्र फिरवण्यासाठी होतो. कमी दाबावरची वाफ उष्ण असली तरी तिची ऊर्जा कमी झालेली असते. ही थंड वाफ पुन्हा उच्च दाबावर न्यावयाची झाल्यास तिला प्रथम थंड करून तिचे पाणी करावे लागते व ह्या पाण्याला पुन्हा उष्णता देऊन उच्च दाबाची वाफ करावी लागते. हे रॅन्काइनच्या चक्राचे तत्त्व आहे. +रॅंकाइनच्या चक्रावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्पांची कार्यक्षमता साधारणपणे ३० ते ५० टक्यांपर्यंत असते. म्हणजे वीजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण झालेल्या झालेली ऊर्जा-इंधन जाळून तयार होणाऱ्या ऊर्जेच्या ३० ते ५० टक्के असते. ही कार्यक्षमता वाढवणे हे आधुनिक विज्ञानाला असलेले आव्हान आहे. +कार्यक्षमता = उत्पादित ऊर्जा / इंधन जाळण्यामुळे मिळणारी ऊर्जा +ही कार्यक्षमता किती प्रमाणात इंधन जाळले गेले यावर मोजतात. साधारणपणे ९५ ते १०० टक्के ज्वलन कार्यक्षमता ही चांगली मानली जाते. +कार्यक्षमता ही उष्मागतिकीच्या तत्त्वांप्रमाणे ठरवली जाते त्यामुळे एका ठरावीक प्रमाणाच्यावर ही कार्यक्षमता वाढवता येत नाही. वाफेला जितक्या जास्त दाबावर व तापमानावर तापवू तितकी जास्त कार्यक्षमता वाढते. परंतु वाढता दाब व वाढते तापमान नेणे सहज शक्य नसते. त्यामुळे कार्यक्षमता वाढवणे हे एक आव्हान आहे. युरोप व इतर थंड प्रदेशातील देशात ही वाया जाणारी ऊर्जा वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सभोवतालच्या प्रदेशात गरम पाण्याच्या स्वरूपात वाटतात. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील घरे गरम ठेवण्यास लागणारी विजेची गरज कमी होते व अप्रत्यक्षरीत्या कार्यक्षमता वाढते. +जर वीजनिर्मिती संचात नैसर्गिक वायू अथवा वायूंवर आधारित इंधन वापरत असतील तर ते दोन टप्यात वीजनिर्मिती करतात. यामुळे एकूण कार्यक्षमता वाढण्यात चांगलीच मदत होते. पहिल्या टप्यात वायू इंधनाचे अतिउच्च तापमानावर ज्वलन ( साधारणपणे १२०० ते १४०० अंश सें.) करून त्याचा उपयोग पहिले जनित्र फिरवायला करतात, यातून बाहेर पडणाऱ्या वायूंचे तापमान अजूनही बरेच असते त्यामुळे त्या उष्णतेने पाण्याची वाफ बनवून दुसऱ्या टप्यात दुसरे जनित्र फिरवून अजून वीज निर्मिती करता येते. याला 'एकत्रित उष्णता व ऊर्जेचे चक्र' (इंग्रजी: combined heat and power cycle) असे म्हणतात. अशा प्रकारच्या वीजनिर्मिती प्रकल्पांची कार्यक्षमता ५० टक्यांपेक्षाही जास्त असते. +उष्णता तयार करण्यासाठी खालील प्रकारच्या इंधनांचे ज्वलन करण्यात येते. +वीजनिर्मिती संचात कोणते इंधन वापरायचे हे वीजनिर्मिती प्रकल्पात कोणत्या प्रकारचे इंधन सहजगत्या व अल्प किंमतीत उपलब्ध होईल त्यावर ठरते. भारतात तसेच चीनमध्ये कोळसा मुबलक असल्याने भारतातील बहुतेक वीजनिर्मिती प्रकल्प हे कोळशावर आधारित आहेत. तर अरब देशात कच्च्या खनिज तेलाचे साठे मोठ्या प्रमाणावर असल्याने तिथे खनिज तेलावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प आहेत, तर, युरोपातील वीजप्रकल्प मुख्यत्वेकरून कोळसा व नैसर्गिक वायूंवर आधारित आहेत. +महाराष्ट्र राज्याच्या मोठ्या भागामध्ये वीज गेल्यास असे वाचण्यात येते की, अमुक अमुक वीजनिर्मिती प्रकल्पातील वीजनिर्मिती संच बिघडला. परंतु सामान्य माणसांस वीजनिर्मिती संच हा काय प्रकार आहे त्याची माहिती नसते. एका वीजनिर्मिती संचाचे अनेक भाग असतात इंधन प्रक्रिया संच, दहनक (किंवा प्रज्वलक) ज्वलन चेंबर, बॉयलर, उत्सर्जन वायूंचे शुद्धीकरण करणारी यंत्रणा व जनित्र असे अनेक भाग असतात. ज्वलन चेंबर हा वीजनिर्मिती संचातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. याची ज्वलन क्षमता व ज्वलनाचा प्रकार वीजनिर्मितीची क्षमता ठरवतात. वीजनिर्मिती संच हे विविध क्षमतेत बांधता येतात. जास्तीतजास्त एखाद्या वीजनिर्मितीची संचाची क्षमता आजवर १५०० मेगावॅट इतकी आहे. भारतातील बहुतेक वीजनिर्मिती संच हे ५० ते २५० मेगावॅटचे आहेत. महाराष्ट्रात नुकतीच धुळे जिल्ह्याच्या दोंडाईचा येथे ६६० मेगावॅटच्या संचाची उभारणी प्रस्तावित आहे. +पहा : जल विद्युत ऊर्जा +==संदर्भ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1739.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c432cde13bda759539a94bc0994849d15c0c5d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1739.txt @@ -0,0 +1,5 @@ + +औसा किल्ला हा औसा शहराच्या दक्षिणेस ५.५२ हेक्टर क्षेत्रात उभा असलेला भुईकोट किल्ला आहे. बहामनी राजवटीत इ.स.१४६६ मध्ये महमूद गवान याची बहामनीचा मुख्य वजिर म्हणुन नियुक्ती झाली. आपल्या वजिरीच्या काळातच त्याने औसा किल्ला बांधला. खोलगट भागात असलेल्या या किल्याचा मुख्य भाग लपलेला दिसतो. अगदी जवळ गेल्याशिवाय हा किल्ला दिसत नाही. किल्यातील काही वास्तु व तटबंदीच्या काही भागावर तुर्क व युरोपियन स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतो. [१] +औसा शहराला ऐतिहासिक, धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. औसा या शहराचे हिजरी १०१४ मध्ये मलीक अंबरच्या काळामध्ये अमरापूर असे नाव होते. औसा नगराची प्राचीन नोंद बदामीचा चालुक्य राजा विजयादित्य याच्या काळातील ताम्रपटात उच्छीव त्वरीशत असे आहे. उच्छीव त्वरीशत हा शब्द संस्कृत शब्द असून त्याचा श्रेष्ठ अथवा प्रमुख असा अर्थ होतो. जिनसेन या आठव्या शतकातील जैन लेखकाने "औच्छ" असा उल्लेख केलेला आहे. सुप्रसिद्ध कवी जैनमुखी कनकामर हा औसाचा रहिवासी होता. त्याने "करकंड चरयू" हा काव्यग्रंथ लिहिला आहे. या कव्याग्रंथात त्याने औसा या नगराची "असई" असा उल्लेख केला आहे. प्राचीन काळापासून उच्छीव, औच्छ, असई, औसा अशी नवे रूढ झाली असावीत. यादव कालीन खोलेश्वराच्या काळातील अंबाजोगाई शिलालेख (शके ११५०) यात उदगीर बरोबर औसाचीही नोंद आहे. यादव काळात औसा हे प्रशासकीय विभागाचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होते.[२] +औसा येथे भुईकोट किल्ला असून, त्याचे क्षेत्रफळ २४ एकर ३० गुंठे आहे. किल्ल्याभोवती खंदक असून, ते सध्याही चांगल्या स्थितीत आहे. खंदकात अनेक विहिरी आहेत. खंदकाला लागून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी पहिला मोठा दरवाजा लागतो त्यास "लोह्बंदी" दरवाजा म्हणतात. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर प्रत्येक्ष किल्ल्याच्या पहिल्या तटास "अह्शमा" नावाचा दरवाजा आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी हा एकमेव दरवाजा आहे. लोह्बंदी दरवाजा हे पूर्वाभिमुख आहे. किल्ल्यात एकूण दोन तट आहेत. आत राणीमहाल, लालमहाल, पाणीमहाल इत्यादी अनेक इमारती आहेत. किल्ल्यात परिबावडी, कटोराबावडी व चांद बावडी या तीन महत्त्वाच्या विहिरी आहेत. बिदरच्या बहमनी राज्याच्या मुख्य वजीर महंमद गवान यांच्याकाळात औसा किल्ला बांधण्यात आला. +शहरातील किल्ल्याला ऐतेहासिक काळात राजकीय महत्त्व होते. हा शहराला यादवपूर्ण काळापासून महत्त्व होते. इ.स. १३५७ मध्ये बहामनी सुलतानने येथे आपली सत्ता स्थापन केली. या किल्ल्यावर पुढे पहिला बुऱ्हाण निजामशहा याने ताबा मिळविला होता. निजामशाही विरुद्ध आदिलशाही आणि मोगल यांच्यात इ.स. १६३५ मध्ये झालेल्या तहाच्या फर्मानात औश्याची नोंद आहे. मोगल बादशहा शाहजहान याच्या खास आदेशाप्रमाणे हा किल्ला जिंकून घेतला होता. मराठ्याच्या स्वातंत्र्य युद्धात धनाजी जाधव आणि मोगल सेनापती झुल्फिकार खान यांच्यात या भागात अनेक चकमकी झाल्या होत्या. हैद्राबादच्या निजामी संस्थानकडून १८५२ मध्ये इंग्रजांनी हा भाग गहाण म्हणून घेतला होता. त्यांचा ताबा ह्या भागावर १८५७-५८ पर्यंत होता. त्यावेळी कर्नल मेडीज टेलर हा ब्रिटिश कमिशनर म्हणून नळदुर्ग जिल्ह्याचा प्रमुख होता. इथली मठपरंपराही जुनी आहे. औसेकर महाराज, पडद्याप्पा मठ, कौकाडी बाबांचा मठ, गोसायाचा मठ, नंगेबाबांची समाधी, अशा अनेक ऐतिहासिक वास्तुंनी संपन्न असे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1751.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..759dbeb4acf346a7c2668297e128c651a0239435 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1751.txt @@ -0,0 +1,2 @@ +कंतार ग्रुप ही लंडन, इंग्लंड येथे स्थित डेटा विश्लेषण आणि ब्रँड सल्लागार कंपनी आहे. याची स्थापना १९९२ मध्ये झाली होती आणि १०० देशांमधील अंदाजे ३०,००० कर्मचारी सोशल मीडिया मॉनिटरिंग, जाहिरात परिणामकारकता, ग्राहक आणि खरेदीदार वर्तन आणि जनमत यासह विविध संशोधन शाखांमध्ये कार्यरत आहेत. +जुलै २०१९ पासून कंटारची बहुसंख्य मालकी बेन कॅपिटल प्रायव्हेट इक्विटीकडे आहे, जेव्हा WPP ने कंपनीचा ६०% हिस्सा $३.१ बिलियनला विकला, ज्याचे मूल्य $४.० अब्ज आहे. [१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1761.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88467bf7303b05941db1f58a1b3ef7628e2dbe08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1761.txt @@ -0,0 +1 @@ +कँडी श्रीलंकेतील एक प्रमुख शहर आहे. हे श्रीलंकेतील मध्य प्रांत भागातील प्राचीन शहर आहे. सन १९८८ मध्ये या शहराला जागतिक वारसा स्थान घोशीत केले गेले.[१][२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1769.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..582eb8b5efc77c5575104ab67d1a415d845b26ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1769.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 52°12′18″N 0°7′8″E / 52.20500°N 0.11889°E / 52.20500; 0.11889 + +केंब्रिज (इंग्लिश: Cambridge) हे इंग्लंडच्या केंब्रिजशायर ह्या काउंटीचे मुख्यालय व ऐतिहासिक शहर आहे. हे शहर लंडनच्या ६० मैल (९७ किमी) उत्तरेस वसले आहे. आठव्या शतकामध्ये स्थापन झालेले हे शहर येथील १२०९ साली स्थापन झालेल्या केंब्रिज विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1792.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32696c55bbd3cd672eddceab3bc0aa0762026d71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1792.txt @@ -0,0 +1,2 @@ +कंकोळी (Cuncolim) हे गोवा राज्याच्या दक्षिण गोवा जिल्ह्यातील एक गाव आहे. +या गावात पूर्वी कुंकू तयार होत असे. त्यावरून गावाचे नाव कंकोळी पडले.[१] पोर्तुगीजांनी या नावाचे पोर्तुगिजीकरण कंकोलिम असे केले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1828.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ab02d441f3b7d2e952965428b3152da83292138 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1828.txt @@ -0,0 +1,69 @@ +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (इंग्लिश नाव: Container Corporation of India Ltd, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड; कॉनकॉर) ही भारत देशामधील रेल्वे मंत्रालयाधीन एक कंपनी आहे. १९८८ साली स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे मुख्य काम रेल्वेने, मालवाहतुकीच्या कंटेनर्सची हाताळणी व वाहतूक करणे हे आहे. ह्याच बरोबर कॉनकॉर अनेक बंदरे देखील चालवते. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1831.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e64cc3b53663f669649599ad21e1a91349fcf439 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1831.txt @@ -0,0 +1,24 @@ +नाव - समीर सिताराम भालेकर +गावचे नाव = आंबेड खुर्द गवळीवाडी +सद्या राहण्याचे ठिकाण = दिवा , ठाणे +पत्ता - NILKAMAL SOCIETY, +B, -WING :- 4TH FLOOR +ROOM NUMBER :-405 +BUILDING NUMBER :-3 +VIKAS MHATRE GATE +MATOSHRI NAGAR +NEAR DEW DROP SCHOOL +DIVA - AGASAN ROAD +DIVA ESTE, +THANE:- 4000612 +जन्म तारीख - २२/०२/१९९० +राशी - कुंभ +उंची = ५ फूट.८ इंच +राज्य_नाव = महाराष्ट्र +जवळचे शहर= दिवा +जिल्हा = ठाणे जिल्हा +भाषा = मराठी +व्यवसाय - बिजनेस ( air-conditioning ) +पिन_कोड= ४००६१२ +आरटीओ_कोड = ०४ +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1833.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1418b66af1f96ccf616c90e6b1f687318b6c316a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1833.txt @@ -0,0 +1,4 @@ +कंठी पंकोळी (इंग्लिश:Eastern Collared Martin) हा एक पक्षी आहे. +हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो.खालील भागाचा रंग पांढरा असून ,छातीवर पिंगट पट्टा व वरील भाग पिंगट रंगाचा असतो. +कंठी पंकोळी आसाम आणि संलग्न राज्यात हिवाळ्यात पाहायला मिळतो. तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर, तसेच मार्च आणि एप्रिल या महिन्यात तो स्थलांतर करतो. +दरडी असलेले ओढे आणि नद्या. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1864.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88d0929dda8b4e04d0f54c2b22a71f06e752b24d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1864.txt @@ -0,0 +1 @@ +कंधमाल लोकसभा मतदारसंघ हा ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1889.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32267845449841785bbe079d6f1eacbc7c7d981d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1889.txt @@ -0,0 +1,49 @@ + +संगणक विज्ञान ही एक इलेक्ट्राॅनिक शाखा आहे. गुंतागुंतीच्या विश्लेषणांचा (complexity analysis) अभ्यास हे ह्या शाखेचे वैशिष्ट्य आहे. शिवाय नवीननवीन तर्कशुद्ध रिती (algorithms) शोधून काढणे हे ह्या शाखेचे दुसरे एक वैशिष्ट्य आहे. आजकाल विदा (डेटाबेसेस) , क्रिप्टोग्राफी (Cryptograpy), जाल (नेट्वर्किंग), प्रतिमा विश्लेषण (इमेज प्रोसेसिंग) इत्यादी क्षेत्रात बरेच संगणकशास्त्रज्ञ काम करत असतात. +प्रथम संगणक प्रामुख्याने संख्यात्मक गणनेसाठी वापरले गेले. तथापि, कोणतीही माहिती संख्यात्मकपणे एन्कोड केली जाऊ शकते, लोकांना लवकरच समजले की संगणक सामान्य उद्देशाने माहिती प्रक्रिया करण्यास सक्षम आहेत. मोठ्या प्रमाणात डेटा हाताळण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे हवामान अंदाज वर्तवण्याची श्रेणी आणि अचूकता वाढली आहे. त्यांच्या गतीमुळे त्यांना नेटवर्कद्वारे टेलिफोन कनेक्शनचे रूटिंग आणि ऑटोमोबाईल, आण्विक अणुभट्ट्या आणि रोबोटिक सर्जिकल साधने यांत्रिक यंत्रणा नियंत्रित करण्याबाबत निर्णय घेण्याची परवानगी मिळाली आहे. ते दैनंदिन उपकरणांमध्ये एम्बेड करण्यासाठी आणि कपडे ड्रायर आणि राईस कुकर "स्मार्ट" बनविण्यासाठी देखील स्वस्त आहेत. संगणकांनी आम्हाला असे प्रश्न मांडण्याची आणि उत्तरे देण्याची परवानगी दिली आहे ज्यांचा आधी पाठपुरावा केला नाही. हे प्रश्न जीन्समधील डीएनए अनुक्रम, ग्राहक बाजारातील क्रियाकलापांचे नमुने, किंवा डेटाबेसमध्ये संग्रहित केलेल्या मजकूरातील शब्दाच्या सर्व वापराबद्दल असू शकतात. वाढत्या प्रमाणात, संगणक ते काम करत असताना शिकू आणि जुळवून घेऊ शकतात. +संगणक (काँप्युटर) हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती विश्लेषण, माहिती प्रक्रिया, सांखिकी आकडेमोड करणारे एक उपकरण आहे. बहुतांश आधुनिक संगणक हे डिजिटल (Digital) स्वरूपातील माहिती हाताळतात. +स्मृती, तर्कशुद्ध विचारशक्ती, आणि तर्कशुद्धतानधिष्ठित कल्पनाशक्ती ही माणसाच्या बुद्धीची तीन अचाट अंगे आहेत. पण स्मृती हे माणसाच्या बुद्धीचे अंग तीन तऱ्हांनी बरेच मर्यादित आहे: माणूस एकदा शिकलेली/अनुभवलेली कोणतीही लहानमोठी गोष्ट आयुष्यात कधीही विसरत नाही आणि त्यांपैकी काही गोष्टी त्याच्या बुद्धीच्या निदान "मागच्या कप्प्यात"—सुप्त मनात-- संचित रहातात असे काही बुद्धिशास्त्रज्ञ/मानसशास्त्रज्ञ म्हणतात. तरीही पूर्वायुष्यात शिकलेल्या/अनुभवलेल्या काही काही गोष्टी माणसाच्या "जाणत्या" मनाला त्याच्या पुढच्या आयुष्यात आठवत नाहीत हा आपणा माणसांचा सर्वसामान्य अनुभव आहे. शिवाय आयुष्यकालात किती गोष्टी माणूस शिकू/अनुभवू शकेल ह्यालाही साहजिक मर्यादा आहेत. तिसरे म्हणजे ज्या गोष्टी माणसाला आठवल्यासारख्या भासतात त्या एकूण एक त्याला अचूकपणे आठवतीलच ह्याची शाश्वती नसते. +"अमुक वस्तुस्थिती असली तर अमुक गोष्ट घडते/घडणार, एरवी दुसऱ्या काही गोष्टी संभवतात" हा तर्कशुद्ध विचारशक्तीचा/तर्कशुद्धताधिष्ठित कल्पनाशक्तीचा गाभा आहे. ही तर्कशुद्ध विचारसरणी साधीसरळ असून सगळी माणसे ती नेहमी अर्थात सहजपणे वापरत असतात अशी बऱ्याच माणसांची एक अगदी चुकीची कल्पना असते. वास्तविक बरीच माणसे फक्त माफक प्रमाणात तर्कशुद्ध विचार करू शकतात. त्यात महत्त्वाची भर अशी की संबंधित वस्तुस्थितीचे ज्ञान माणसाला बऱ्याचदा अपुरे असते; (आणि खोल विचार करू शकणारी माणसे पुष्कळदा फक्त काही प्रांतांमधेच खोल विचार करू शकतात!) +जी माणसे खोल तर्कशुद्ध विचार करू शकतात त्यांच्याही तर्कशुद्ध विचारसरणीला मुख्यत्वे स्मृतीच्या अपुरेपणाने बरीच मर्यादा रहाते. एक उघड उदाहरण म्हणजे आकडेमोड. आकडेमोडींमागे तर्कशुद्धता असते, आणि आकडेमोडींकरता स्मृतीचीह गरज असते. पण स्मृतीच्या मर्यादिततेमुळे आपण माणसे मनातल्या मनात फक्त मोजक्या आकडेमोडी करू शकतो. इतकेच नव्हे तर कागदपेन्सिल वापरूनही खूप आकडेमोडी करायला आपल्याला बराच वेळ तर लागतोच, शिवाय रटाळपणामुळे कंटाळाही चट्कन येतो. आता एक अगदी खूप आश्चर्य वाटण्याजोगी बाब अशी की कोणतीही माहिती आकड्यांच्या रूपात प्रकट करता येते आणि कोणत्याही प्रांतातल्या "अमुक वस्तुस्थिती असली तर अमुक गोष्ट घडते/घडणार, एरवी दुसऱ्या काही गोष्टी संभवतात" ह्या विचारसरणीचे "आकडेमोडीं"मधे रूपांतर करता येते ही अचाट कल्पना गेल्या शतकात माणसाच्या लक्षात आली. अर्थात गुंतागुंतीच्या तर्कशुद्ध विचारसरणी "आकडेमोडीं"च्या रूपात करण्याकरता लाखो "रटाळ" आकडेमोडींची गरज असते. संगणक विज्ञान ही आज काळाची गरज आहे +आपल्या निसर्गदत्त बुद्धीचा व्यावहारिक दृष्ट्या अफाट विस्तार करायला प्रचंड मदत करू शकणाऱ्या "संगणक" ह्या चीजेचा शोध माणसाच्या तीक्ष्ण बुद्धीने सुमारे साठसत्तर वर्षांपूर्वी लावला. ती चीज अविश्वसनीय रीत्या अधिकाधिक प्रभावी करण्याचा माणसाचा उद्योग तेव्हापासून अविरतपणे चालू आहे. येत्या पन्नास, शंभर, पाचशे, हजार,...वर्षात माणसाने संगणक किती प्रभावी केलेला असेल आणि त्यायोगे माणसाचे आयुष्य भविष्यकाळात कोणत्या प्रकारचे असेल ते पाहू शकणारा द्रष्टा ह्या पृथ्वीतलावर असणे अशक्य आहे. केवळ गेल्या पन्नास वर्षांच्या कालावधीत "संगणक" ह्या चीजेने माणसाचे आयुष्य पार बदलून टाकले आहे. (त्यापूर्वी पंधराव्या शतकातल्या सुकर छ्पाईच्या शोधाने आणि अठराव्या शतकातल्या वाफेवर चालणाऱ्या यंत्रांच्या शोधाने माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल केले होते). +माणसाच्या निसर्गदत्त बुद्धीचा व्यावहारिक दृष्ट्या अफाट विस्तार करायला संगणक प्रचंड मदत करू शकतात ह्यामागे संगणकाची दोन वैशिष्ट्ये आहेत ती अशी : (त्यांपैकी समजा हेना ते फक्त एकच वैशिष्ट्य संगणकात असते तर संगणक ही चीज माणसाला निरुपयोगी ठरली असती). वर लिहिलेल्या माणसाच्या स्मृतीच्या कोणत्याच मर्यादा निदान प्रभावी संगणकांना "जवळजवळ" लागू नाहीत हे हल्लीच्या संगणकांचे पहिले वैशिष्ट्य आहे. संगणक चालू ठेवणारी विद्युत ऊर्जा बंद पडली तर पूर्वी संगणक त्यांच्या स्मॄतीत माणसाने "कोंबलेल्या" सगळ्या गोष्टी एखाद्या अतिवृद्ध माणसाप्रमाणे तत्काळ कायमच्या विसरून जात असत. पण तो प्रकार शास्त्रज्ञांनी/तंत्रज्ञांनी भिन्न रीतींनी झटपट जवळजवळ संपुष्टात आणला आहे. किती गोष्टी संगणक लक्षात ठेवू शकतील ह्याची मर्यादाही शास्त्रज्ञ/तंत्रज्ञ दिवसेंदिवस वाढवत आहेत. आणि संगणकांच्या स्मॄतीत माणसाने "कोंबलेल्या" सगळ्या गोष्टी ते सर्वकाळ, शेंडी तुटो की पारंबी तुटो, अगदी अचूकपणॆ आठवत राहतील ह्या तिसऱ्या गोष्टीबाबतही शास्त्रज्ञांनी/तंत्रज्ञांनी एव्हाना खूप प्रगती केली आहे. +संणकांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गुंतागुंतीच्या तर्कशुद्ध विचारसरणी "आकडेमोडीं"च्या रूपात करण्याकरता ज्या लाखो "रटाळ" आकडेमोडींची गरज असते त्या रटाळ, कंटाळवाण्या न मानता काही सेकंदांमध्ये त्यांचा फडशा पाडणे हा संगणकांच्या "हातचा मळ" झाला आहे! आणि कमीकमी वेळात आकडेमोडी करण्याचे संगणकांचे कसब शास्त्रज्ञ/तंत्रज्ञ दिवसेंदिवस वाढवत आहेत. संगणकांना गरज असते ती फक्त माणसाकडून गुंतागुंतीच्या तर्कशुद्ध विचारसरणीबद्दल अचूक आणि निःसंदिग्ध सूचना मिळण्याची. त्या सूचना संगणकांना विशद करायला जे बरेच कौशल्य लागते ते कौशल्य म्हणजे संगणकसंचालनविज्ञान. तर्कशुद्धतानधिष्ठित कल्पनाशक्ती (आणि गूढवादात्मक "अंतर्ज्ञान") ही माणसाच्या बुद्धीची वैशिष्ट्ये मात्र त्याच्या बुद्धीचे अपत्य असलेल्या संगणकाच्या (निदान सध्यातरी) पार आवाक्याबाहेरची आहेत. गोविंदाग्रजांच्या "अरुण" कवितेतल्यासारख्या कल्पनाशक्तीच्या भराऱ्या असलेली एखादी कविता लिहू शकणारा संगणक कोणी शास्त्रज्ञ/तंत्रज्ञ निदान येत्या पन्नासएक वर्षात निर्माण करू शकतील असे दिसत नाही. पण माणसाच्या बुद्धीची झेप ती मर्यादा कधीच ओलांडणार नाही हे आज कोण निश्चितीने सांगू शकेल? +वाढत्या संगणक वापरामुळे जगातील सर्व माहिती ही क्षणार्धात उपलब्ध होते. त्यामुळे सर्वांच्या समस्यांचे जलद निराकरण होते... +संगणकाचा शास्त्रीय संशोधनामध्ये वापर केला जातो.भ ारतात संगणक आणण्यासाठी राजीव गांधीनी खूप प्रयत्न केले. +भारतात कॉम्प्युटर आला होता सन 1952 मध्ये, ज्याला Dr. Dwijish Dutta यांनी कोलकत्ता मध्ये भारतीय सांख्यिकी संस्था येथे स्थापन केला होता. परंतु हा संगणक बाहेरून मागवला होता. सिद्धार्थ हा पहिला कॉम्प्युटर होता जो भारतामध्ये बनला होता आणि Param 8000 हा पहिला सुपर कॉम्प्युटर होता जो भारतात बनला होता. या सुपर कॉम्प्युटरला 1991 मध्ये विजय भटकर यांनी बनवलं होत. +प्रत्येक महिन्याला जवळजवळ 6000 नवीन कॉम्प्युटर व्हायरस तयार केले जातात.पहिला कॉम्प्युटर माऊस हा लाकडाचा बनवला गेला होता. ज्याला 1964 मध्ये Doug Engelbart Carl यांनी बनवलं होत.एक साधारण माणूस 1 मिनिटात 20 वेळा आपल्या पापण्या झाकतो परंतु जेव्हा तो कॉम्प्युटर समोर बसतो तेव्हा तो फक्त 7 वेळा पापण्या झाकतो.कोणत्याही टायपिंग करणाऱ्या माणसाची बोटे जवळजवळ दररोज 20 किलोमीटर अंतर पार करतात. +संगणक वेगवेगळ्या कामांसाठी वापरण्यात येतो.संगणकांना पुरवलेली माहिती आकडे, चित्रे, आवाज, ध्वनी अशी बहुरूपी असू शकते, पण संगणकसंचालकांनी रचलेल्या तर्कशुद्ध प्रोग्रॅमनुसार (सूचनांच्या यादीनुसार) व पुरवलेल्या माहितीनुसार "आकडेमोडी" करणे हे सामान्य लोकांना अगदी अजब भासणारे संगणकांचे एक वैशिष्ट्य आहे. +चर्च-टयूरिंग युतीच्या सिद्धांतानुसार वेळेचे बंधन नसेल तर कमीतकमी क्षमतेचा संगणकसुद्धा कोणत्याही उच्च क्षमतेच्या संगणकाइतकेच काम करू शकतो. त्यामुळे सगळ्या तऱ्हांच्या संगणकांची रचना मूलतः सारखीच असते. पूर्वी अगदी माफक क्षमतेचे संगणक एक मोठी खोली व्यापत असत. आता फक्त अतिकूट आकडेमोडी करू शकणारे अतिप्रभावी संगणक (महासंगणक) तसे मोठे असतात. त्यांना इंग्रजीत "मेनफ्रेम" अशी संज्ञा आहे. नित्याच्या वैयक्तिक वापरासाठी लागणाऱ्या लहान संगणकांना "पर्सनल कंम्प्यूटर" अशी इंग्रजी संज्ञा आहे, तर कुठेही सहज नेता येणाऱ्या छोट्या संगणकंना "नोटबुक कम्प्यूटर" अशी संज्ञा आहे. आज सर्वांत अधिक वापरले जाणारे संगणक म्हणजे "एम्बेडेड कंम्प्यूटर". लष्करी विमानांपासून डिजिटल कॅमेरापर्यंत अनंत गोष्टो नियंत्रित करण्यासाठी ते वापरण्यात येतात. +संगणकात सर्वप्रथम माहिती किंवा डेटा भरावा लागतो. या माहितीवर प्रक्रिया होऊन ही व्यवस्थित माहिती तुम्हाला हव्या त्या स्वरूपात मिळवता येते. माहिती भरण्याच्या क्रियेला इनपुट असे म्हणतात. त्यावर प्रक्रिया होऊन आवश्यक आउटपुट मिळवले जाते. म्हणजेच, +कच्चे इनपुट -> प्रोसेस -> आउटपुट +माहिती भरण्यासाठी जी साधने वापरली जातात त्याना इनपुट डिव्हाइसेस असे म्हणतात. कोणत्याही यंत्रणेचे इनपुट डिव्हाइसेस म्हणजे ज्या भागाद्वारे माहिती आत घेतली जाते तो भाग होय. उदा. आपण आपल्या पाच इंद्रियाद्वारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती जमा करतो. म्हणजेच नाक, कान, डोळे व जीभ इ. आपले इनपुट डिव्हाइसेस आहेत, माहितीवर प्रक्रिया करणाऱ्या भागाला सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट अस म्हणतात. थोडक्यात सीपीयू हा संगणकाचा मेंदू होय. तर अंतिम उत्तरे किंवा माहिती ज्या साधनांद्वारे मिळवली जाते त्यांना आऊटपुट डिव्हाइसेस असे म्हणतात, अशा प्रकारे संगणकाच्या वेगवेगळ्या भागांचे एकत्रितरित्या काम सुरू असते व ते अतिशय वेगाने होऊन आपणास आपल्याला हवी ती उत्तरे मिळवता येतात. संगणकात भरलेल्या माहितीवर प्रक्रिया होऊन आवश्यकतेनुसार ती साठवून ठेवली जाते. मात्र टाईप करताना आपण जरी डेटा आपल्या नेहमीच्या भाषेत (मराठी, इंगजी किंवा इतर कोणतीही भाषा) लिहीत असलो तरी ही भाषा संगणकाला कळत नसते. संगणकाला कळतात त्या फक्त दोन स्थिती - ० व १। किवा ० ०) या दोन स्थितींच्या सहाय्याने प्रत्येक अक्षरास किंवा अंकास किंवा चिन्हास एक सांकेतिक कोड़ बहाल केले जाते. प्रत्येक अक्षर / अंक 03च्या संचाने बनलेला असतो. +म्हणजे या संकेतानुसार अक्षरे खालीलप्रमाणे लिहिली जातात +अशा प्रकारे ० व १ च्या संचाने एक अक्षर / अंक बनते. यास बायनरी सिस्टिम (Binary System) असे म्हणतात. प्रत्येक 0 व 1ला बिट (Bit) असे म्हणतात. आठ बिटसच्या संचास एक बाईट (Bite) असे म्हणतात. +म्हणजेच +अक्षर / अंक = ८ बिटस् =१ बाईट. +बायनरी सिस्टिममधील इतर एकके खालीलप्रमाणे आहेत - +१०२४ बाईट = १ किलो बाईट (KB) +१०२४ किलो बाईट = १ मेगा बाईट (MB) +१०२४ मेगा बाईट = १ गिगा बाईट (GB) +१०२४ गिगा बाईट = १ टेरा बाईट (TB) +अशाप्रकारे ० व 1च्या सहाय्याने संगणकात सर्व माहिती साठविली जाते. संगणकावर काम करताना मात्र ही भाषा लक्षात ठेवण्याची आवश्यकता नसते. टाईप करताना आपण आपल्याच भाषेत टाईप करतो व मॉनिटर किंवा प्रिंटरवरील आऊटपुट हाही आपल्याच भाषेत असतो. संगणकाच्या आत मात्र बायनरी सिस्टिम वापरली जाते. +जेव्हा आपण कधीही संगणक या शब्दाचा वापर ऐकतो तेव्हा केवळ वैयक्तिक संगणकाचे चित्र आपल्या मनात येते. मी तुम्हाला सांगतो की संगणकावर बरेच प्रकार आहेत. ते विविध आकार आणि साईजमध्ये येतात. आम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम, बारकोड स्कॅन करण्यासाठी स्कॅनर, मोठी बेरीज करण्यासाठी कॅल्क्युलेटर यासारख्या आवश्यकतेनुसार त्यांचा वापर करतो. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे संगणक आहेत. +बरेच लोक घरी, शाळा आणि त्यांच्या वैयक्तिक कामासाठी डेस्कटॉप संगणक वापरतात. ते अशा प्रकारे डिझाइन केलेले आहेत की आम्ही त्यांना आमच्या डेस्कवर ठेवू शकू. त्यांच्याकडे मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, कॉम्प्यूटर केस(case) सारखे बरेच भाग आहेत. +लॅपटॉपविषयी आपल्याला बरीच माहिती असेल. हे बॅटरी पॉवर वर चालतात, ते खूप पोर्टेबल आहेत जेणेकरून ते कोठेही आणि कधीही नेता येऊ शकतात. +आता आपण टॅब्लेटबद्दल बोलू ज्यास आम्ही हँडहेल्ड संगणक देखील म्हणतो कारण ते सहजपणे हातामध्ये पकडले जाऊ शकते. +यात कीबोर्ड आणि माऊस नाही, फक्त एक टच सेन्सिटिव्ह स्क्रीन आहे जी टाइपिंग आणि नेव्हिगेशनसाठी वापरली जाते. उदाहरण- आयपॅड. +सर्व्हर हा एक प्रकारचा संगणक असतो जो आपण माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी वापरतो. उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा आम्ही इंटरनेटमध्ये काहीतरी शोधतो, त्या सर्व गोष्टी सर्व्हरमध्ये संग्रहित केल्या जातात. +आता इतर प्रकारचे संगणक म्हणजे काय ते समजू घेऊया. +जेव्हा इंटरनेट एखाद्या नॉर्मल सेल फोनमध्ये सक्षम असते, आपण ते वापरून बऱ्याच गोष्टी करू शकतो, मग अशा सेल फोनला स्मार्टफोन म्हणतात. +फिटनेस ट्रॅकर्स आणि स्मार्टवॉचसह - इतर डिव्हाईस घालण्यायोग्य असतात. हे संपूर्ण दिवसभर परिधान करता येईल असे डिझाइन केलेलले असतात. या उपकरणांना सहसा वेअरेबल्स म्हटले जाते. +हा गेम कन्सोल हा एक विशिष्ट प्रकारचा संगणक आहे जो आपल्या टीव्हीवर व्हिडिओ गेम खेळण्यासाठी वापरला जातो. +टीव्ही हा देखील संगणकाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये आता असे बरेच अप्लिकेशन किंवा ॲप्स आहेत की जे त्यास स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करतात. आपण इंटरनेटवरून व्हिडिओ थेट आपल्या टीव्हीवर प्रवाहित करू शकतो.संगणकाचे फायदे व तोटे आणि वैशिष्ट्ये कोणती? +संगणकविज्ञान आणि संगणक अभियांत्रिकी ह्या शाखा भिन्न आहेत. संगणकाची रचना आणि संगणकनिर्मिती/विकासांचा अभ्यास हे संगणक अभियांत्रिकीचे वैशिष्ट्य आहे. +संगणक कार्यप्रणाली (operating system) संगणकाचे मूलभूत नियंत्रण करते. सिस्टिम सॉफ्टवेर' ह्या वर्गात संगणक कार्यप्रणालीचे वर्गीकरण होते. संगणकाच्या हार्डवेअरचे आणि संगणकावर चालणाऱ्या वेब ब्राऊझर, ईमेल प्रोग्रॅम, वर्ड प्रोसेसर इ. सगळ्या सॉफ्टवेर्सचे नियंत्रण संगणक कार्यप्रणाली करते. इतर सॉफ्टवेरना लागणाऱ्या काही मूलभूत सॉफ्टवेर सर्व्हिसेससुद्धा संगणक कार्यप्रणाली पुरवते. संगणकाचा शास्त्रीय संशोधनामध्ये वापर केला जातो. +उदाहरणार्थ : +पहा: संचालन प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम) +संगणकात डेटा भरण्यासाठी म्हणजेच इनपुटसाठी व आऊटपटसाठी जी साधने वापरली जातात त्यांना टर्मिनल असे म्हणले जाते. * टर्मिनल्स तीन प्रकारचे असतात. +पहा : प्रोग्रॅमिंग भाषा (प्रोग्रॅमिंग लँग्वेज) +संगणकाने करावयाच्या कामासाठी सूचना देण्यासाठी विविध प्रकारच्या संगणक 'संगणक प्रणाली' अर्थात प्रोग्रॅमिंग लँग्वेज अस्तित्वात आहेत. संगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी , प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. ह्या यादीला 'प्रोग्रॅम' म्हटले जाते. संगणक ह्या यादीनुसार ठरावीक क्रमाने, ठरावीक क्रिया करून इच्छित काम पार पाडतो. संगणक हा विविध प्रकारची कामे एकाचवेळी करत असते. +प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचे अनेक वेगवेगळ्या दृष्टीने वर्गीकरण केले जाते . +या संगणक भाषा शिकणे खूप जरुरी आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_19.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_19.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f350d062fc8afa1b7d1dbb3364cae74397ef661 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_19.txt @@ -0,0 +1,214 @@ +अझरबैजान देशाने सोव्हिएत संघापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९९६ सालापासून सर्व उन्हाळी व १९९८ सालापासून सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर १७ पदके जिंकली आहेत. १९५२ ते १९८८ दरम्यान अझरबैजान सोव्हिएत संघाचा तर १९९२ मध्ये एकत्रित संघाचा भाग होता. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1904.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..827e17f46c46238a956f23caffd6688ffe2f233e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1904.txt @@ -0,0 +1,3 @@ +कंबरलँड काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +कंबरलँड काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1909.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f04feab7147ac92b0759976117acff4f63b87e53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1909.txt @@ -0,0 +1,2 @@ +कंबरलॅंड नदी अमेरिकेच्या केंटकी आणि टेनेसी राज्यांतील मोठी नदी आहे. ही नदी ॲपेलेशियन पर्वतरांगेत उगम पावते व पाडुका शहराजवळ ओहायो नदीला मिळते. कंबरलॅंड नदीचा प्रवाह १,१०७ किमीचा असून पाणलोट क्षेत्र सुमारे ४७,००० किमी२ आहे. या नदीवर अनेक बंधारे आहेत. यांचा उपयोग सिंचनाशिवाय पूरनियंत्रणासाठी होतो. +नॅशव्हिल आणि क्लार्क्सव्हिल शहरे या नदीकाठी आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1934.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c09fe30803456ef460e72cc56a4d3e7f5495e4b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1934.txt @@ -0,0 +1 @@ +ही कंबोडियामध्ये सध्या कार्यरत असलेल्या विमान कंपन्यांची यादी आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1951.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26f67899c711f29b48b47720443fdd2b03038331 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1951.txt @@ -0,0 +1,5 @@ +लेफ्टनंट जनरल कंवल जीत सिंग धिल्लन, PVSM, UYSM, YSM, VSM हे भारतीय लष्कराचे निवृत्त जनरल ऑफिसर आहेत . त्यांनी ९ मार्च २०२० ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) अंतर्गत डिफेन्स इंटेलिजेंस एजन्सीचे महासंचालक आणि इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (गुप्तचर) उपप्रमुख म्हणून काम केले. [१] +लेफ्टनंट जनरल अनिल कुमार भट्ट यांच्याकडून हे पद स्वीकारून जनरल [२] यांनी भारतीय लष्कराच्या XV कॉर्प्सचे ४८ वे कमांडर म्हणून शेवटचे काम केले. [३] +ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज, दिल्ली येथून पदवी प्राप्त केली. [३] +लेफ्टनंट जनरल ढिल्लॉन यांना डिसेंबर १९८३ मध्ये राजपुताना रायफल्समध्ये नियुक्त करण्यात आले होते आणि ३९ वर्षांची चमकदार लष्करी कारकीर्द त्यांना लष्कराच्या मुख्यालयात महत्त्वाच्या नियुक्त्या आणि इन्फंट्री स्कूल, महू आणि परदेशात भारतीय सैन्य प्रशिक्षण संघात शिकवण्याच्या नियुक्त्या दिल्या जातात. राष्ट्रीय रायफल्सचे सेक्टर कमांडर आणि चिनार कॉर्प्सचे ब्रिगेडियर जनरल स्टाफ म्हणून 1988 पासून पाच कार्यकाळ त्यांनी तेथे काम केल्यामुळे त्यांना जम्मू आणि काश्मीरची तीव्र समज आहे. [३] चिनार कॉर्प्स कमांडर म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, जनरल ऑफिसर डायरेक्टर जनरल पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंगची नियुक्ती भाडेकरू करत होते. [४] 21 सप्टेंबर २०१९ रोजी राजपुताना रायफल्सच्या रेजिमेंटचे कर्नल म्हणून त्यांची नियुक्ती झाली, जेव्हा त्यांनी लेफ्टनंट जनरल अभय कृष्णा यांच्याकडून पदभार स्वीकारला. [५] ३१ जानेवारी २०२२ रोजी ते सेवेतून निवृत्त झाले आणि त्यांचे उत्तराधिकारी लेफ्टनंट जनरल यांच्याकडे कारकीर्द सोपवली. राजपुताना रायफल्सच्या रेजिमेंटचे कर्नल म्हणून सीपी करिअप्पा. +त्यांच्या ३९ वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. [६] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1971.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..266b92e66b169206385c6817ce8c58f9039e8ce8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1971.txt @@ -0,0 +1,2 @@ +कचनूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1983.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e8fdde11c9464f3a327064fc75fac600e65a2f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1983.txt @@ -0,0 +1,2 @@ +कचरेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1984.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b4d92b8fbd899199777f6ba94f1a0d30c8e0c6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1984.txt @@ -0,0 +1,2 @@ +कचोरा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी व सुगंधी वनस्पती आहे. या वनस्पतीला गवला कचरा किंवा कचूर सुगंधी असे देखील म्हटले जाते. हळद किंवा आल्याप्रमाणे या वनस्पतीच्या मुळ्या वापरल्या जातात. ही वनस्पती सुगंधी असल्याने या मुळ्या वाळवून त्यांची पूड करून उटण्याप्रमाणे वापरता येते. कचोरा उष्णता निर्माण करणारी वनस्पती आहे. +विकिपीडिया:वनस्पती/यादी diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1985.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6408cda8b8d5d7ea4e290ccf390be14fad723781 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1985.txt @@ -0,0 +1,7 @@ +रवी जाधव +सचिन खेडेकर + + +कच्चा लिंबू हा प्रसाद ओक दिग्दर्शित २०१७ मधील मराठी नाट्यपट आहे. चित्रपट एका जोडप्याविषयी आणि त्यांच्या अक्षम झालेल्या १५ वर्षांच्या मुलाबद्दल आहे[१]. या चित्रपटात रवी जाधव, सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता[२]. +शैला आणि मोहन बौद्धिक अपंगत्व असलेल्या आपल्या मुलासह राहतात. त्यांच्या त्यागांमुळे या जोडप्याला एकमेकाबरोबर फारच वेळ घालवायला मिळतो ज्यामुळे त्यांचे आयुष्य खडतर होते[३]. +कच्चा लिंबू आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1988.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95fa739263136d328a5982399f4f0be48a01b78e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_1988.txt @@ -0,0 +1,5 @@ +क्रूड तेल हे जमीनीच्या पोटातून काढले जाणारे खनिज तेल आहे. याच्या शुद्धीकरणा नंतर पेट्रोल, डीझेल व इतर उत्पादने मिळतात. +जमिनीखालच्या गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या विघटन क्रियेतून तयार झालेले द्रवरूप इंधन म्हणजे खनिज तेल होय. लाखो वर्षांपूर्वी समुद्री जीव मृत झाल्यावर ते समुद्राच्या तळाशी गेले. त्याच्यावर माती व वाळूचा थर तयार झाले, जास्त दाब व उष्णता यामुळे या मृत जीवांच्या अवशेषांचे खनिज तेलात रूपांतरण झाले. खनिज तेल हे भूगर्भातील विहिरीद्वारे काढले जाते. खनिज तेल हे प्रामुख्याने पंकाश्म, शेल, वाळुकाश्म व चुन खडक यामध्ये भूभागामध्ये सुमारे १००० ते ३००० मीटर खोलीवर सापडते. खनिज तेल हे पेट्रोलियम किंवा कच्चे तेल म्हणून ओळखले जाते ते हिरवट, तपकिरी रंगाचे असते. पेट्रोलियम हे प्रामुख्याने हायड्रोकार्बन या प्रकारच्या अनेक संयुगाने मिश्रण असून त्यामध्ये आँक्सीजन, नायट्रोजन तसेच अनेक गंधकाची संयुगेही असतात. तेल विहिरीच्या माध्यमातून पेट्रोलियमचे उत्खनन करून, प्रभाजी उर्ध्वपतनाने त्यातील अन्य घटक वेगळे केले जातात. पेट्रोलियम पासून विमानाचे पेट्रोल, डिझेल, केरोसीन, नॅफ्था, वंगण, डांबर हे घटक बनवले जातात, त्यांचा उपयोग इंधन म्हणून तसेच रंग, जंतुनाशके, सुगंधी द्रव्य आणि कृत्रिम धागे तयार करण्यासाठी देखील केला जातो. +खडकात आढळणाऱ्या नैसर्गिक तेलाला खनिज तेल म्हणतात.त्यामध्ये मृत्तिका, काही खनिजे, धातू इ. पदार्थही अल्प प्रमाणात असतात. अशा तेलाचे ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून द्रव पदार्थ मिळविण्याच्या क्रियेने) परिष्करण (शुद्धीकरण) करून त्यापासून गॅसोलीन (पेट्रोल), केरोसीन (रॉकेल), जळणासाठी वापरण्यात येणारा वायू इ. पदार्थ मिळवितात. म्हणून नैसर्गिक खनिज तेलाला कच्चे तेल(क्रूड ऑइल) असेही म्हणतात. पेट्रोल हा शब्द भारतात व इतर काही देशांत सामान्यपणे मोटारगाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसोलिनासाठी वापरतात. हे पेट्रोल खनिज तेलाचा केवळ एक भाग असते. पेट्रोलियम ही संज्ञा लॅटिन भाषेतील ‘पेट्रा’ म्हणजे खडक आणि ‘ओलियम’ म्हणजे तेल या शब्दांपासून तयार झालेली आहे. म्हणजे पेट्रोलियमाचा शब्दशः अर्थ शिला–तेल असा आहे. +निरनिराळ्या तेलक्षेत्रांतील खनिज तेलांचे रासायनिक संघटन अगदी सारखेच नसते, पण ती मुख्यतः हायड्रोकार्बनी संयुगांच्या मिश्रणांची बनलेली असतात. खडकात आढळणारी हायड्रोकार्बने कधीकधी वायूच्या, तर कधी अतिशय श्यान (दाट) द्रवाच्या किंवा कधीकधी घन स्वरूपात असतात. हायड्रोकार्बनांची घनस्थिती म्हणजे बिट्युमेन व अस्फाल्ट, द्रवस्थिती म्हणजे तेल व वायुस्थिती म्हणजे नैसर्गिक वायू होय. कित्येक ठिकाणी तेलाबरोबर वायुरूप वा घनरूप हायड्रोकार्बने कमीअधिक प्रमाणात आढळतात. म्हणून कधीकधी त्यांचाही समावेश खनिज तेल या संज्ञेत केला जातो. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79c4bd046612f32ae4b2bcbafb6f85d37e75a33e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2.txt @@ -0,0 +1,60 @@ +शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग हा स्केटिंग खेळाचा एक प्रकार १९९२ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. +तिरंदाजी  • +अ‍ॅथलेटिक्स • +बॅडमिंटन • +बेसबॉल • +बास्केटबॉल • +बीच व्हॉलीबॉल • +बॉक्सिंग • +कनूइंग • +सायकलिंग • +डायव्हिंग • +इकेस्ट्रियन • +हॉकी  • +तलवारबाजी  • +फुटबॉल • +जिम्नॅस्टिक्स • +हँडबॉल • +ज्युदो • +मॉडर्न पेंटॅथलॉन • +रोइंग  • +सेलिंग • +नेमबाजी  • +सॉफ्टबॉल  • +जलतरण • +तालबद्ध जलतरण • +टेबल टेनिस  • +ताईक्वांदो  • +टेनिस  • +ट्रायथलॉन  • +व्हॉलीबॉल  • +वॉटर पोलो • +वेटलिफ्टिंग  • +कुस्ती +आल्पाइन स्कीइंग • +बायॅथलॉन  • +बॉबस्ले • +क्रॉस कंट्री स्कीइंग • +कर्लिंग  • +फिगर स्केटिंग  • +फ्रीस्टाईल स्कीइंग • +आइस हॉकी  • +लुज • +नॉर्डिक सामायिक • +शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग  • +स्केलेटन  • +स्की जंपिंग  • +स्नोबोर्डिंग • +स्पीड स्केटिंग +बास्क पेलोटा • +क्रिकेट  • +क्रोके  • +गोल्फ  • +जु दे पौमे  • +लॅक्रॉस  • +पोलो  • +रॅकेट्स  • +रोक • +रग्बी युनियन • +रस्सीखेच • +वॉटर मोटोस्पोर्ट्स diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2021.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7ade930caadfe951d3b06cd04f9f589f72b40d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2021.txt @@ -0,0 +1,2 @@ +एके बार्स अरेना तथा कझान अरेना रशियाच्या कझान शहरातील फुटबॉलचे मैदान आहे. हे मैदान एफसी रुबिन कझान या क्लबचे घरचे मैदान आहे. याची प्रेक्षकक्षमता ४५,०९३ आहे.[१] या मैदानात जगातील सगळ्यात मोठा उघड्यावर असलेला इलेक्ट्रॉनिक फलक आहे. +२०१३मध्ये बांधलेल्या या मैदानात २०१८ फिफा विश्वचषकातील काही सामने खेळले गेले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2043.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c42aec2ff8844d1ff96117e05dae0c36fb56fa03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2043.txt @@ -0,0 +1,2 @@ +कटफळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2096.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f417be1e2237c3ca17b737c41aa1ab74476c1644 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2096.txt @@ -0,0 +1,2 @@ +कडजाना हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_21.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_21.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34101cf9cc4c2addf91ddc157c35dbba4ba130d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_21.txt @@ -0,0 +1,215 @@ +अमेरिकन सामोआने सर्वप्रथम १९८८ च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर अमेरिकन सामोआने सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला. अमेरिकन सामोआने फक्त १९८४ च्या हिवाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. +आत्तापर्यंत अमेरिकन सामोआला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकही पदक मिळालेले नाही. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2117.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90ccc661f2d6c208226e7c0ed5e518fc1d8b48b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2117.txt @@ -0,0 +1,5 @@ +‘कडवंची पाणलोट क्षेत्र विकासाच्या उपक्रमामध्ये सुरुवातीपासूनच ‘माथा ते पायथा’ उपचार प्रणाली राबवली गेली. या पद्धतीमध्ये डोंगरमाथ्यावरून पाणलोटाच्या पायथ्याकडे कामे केली गेली. या प्रकल्पांमध्ये ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या प्रचलित तत्त्वावर भर न देता, ‘माती अडवा-पाणी जिरवा’ या पद्धतीने कामे झाली आहेत. +‘इंडो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमा‘अंतर्गत १९९४-२००० सालांदरम्यान ‘मराठवाडा शेती साहाय्य मंडळा’च्या ‘कृषी विज्ञान केंद्रा‘द्वारे जालना जिल्ह्यतील कडवंची (ता.जालना) येथे पाणलोट क्षेत्र विकासाचा प्रकल्प हाती घेतला गेला. कडवंची पाणलोट क्षेत्र हे पाणलोट विकासातील एक मॉडेल ठरले आहे. पाणलोट क्षेत्रात २५० हेक्टर क्षेत्रावर ४ फूट रुंद व १ फूट खोल चर घेण्यात आले. सलग समतल चरांसोबत ४ फूट रुंद व दोन ते अडीच फूट खोल समतल जलशोषक चर (खंदक)सुद्धा घेतले. चरांवर रोपांएेवजी बियांची लागवड करून वनीकरण करण्यात आले. +खाजगी वाहितीखालील क्षेत्रांवर जमिनीच्या मशागतीमुळे मातीची उलथापालथ मोठ्या प्रमाणावर होत असते व त्यामुळे जमिनीची धूप जास्त होते. सरासरी ३०० मीटर प्रतिहेक्टर शेत बांधबंदिस्ती करण्यात आली. जास्तीचे पाणी सुरक्षितपणे वाहून जाण्यासाठी प्रत्येक बांधाला पाइपांचे व दगडांचे सांडवे केले. बांध पक्का ठेवण्यासाठी आणि मृद्संधारणासाठीसुद्धा त्यांचा खूप चांगला उपयोग होतो. अशा प्रकारची शेत बांधबंदिस्ती संपूर्ण १ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली. त्याचबरोबर लहान दगडी बांध बांधण्यापासून ते मोठे सिमेंट बांध बंधण्यापर्यंतची अनेक जलसंधनाची कामेही परिस्थितीअनुरूप करण्यात आली. जलसंधारणाच्या या विविध कामांमुळे अपधावेचा वेग कमी होऊन जवळपास १९ कि. मी. लांबीच्या नाल्यांमुळे जागोजागी पाणीसाठा निर्माण झाला. साठवलेले पाणी भूगर्भात मुरण्यासाठी अधिक जागा व वेळ मिळाल्यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी २ ते ६ मीटर्सनी वाढली. पाणलोट विकासाचा हा पहिला दृश्य परिणाम. +ऊस, केळी, मोसंबी अशा प्रकारच्या पिंकांमध्ये शेतकऱ्यांचे शेतीचे दिवस वाढतात. कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन ऊस, केळी, मोसंबी यांसारख्या प्रचलित पिकांएवजी द्राक्ष, डाळिंब, बोर, आवळा अशी फळपिके घेणे, शेडनेटमधील आधुनिक शेती करणे, तसेच भुसार धान्याएवजी डाळवर्गीय पिके घेणे, ठिबक सिंचनावर आधारित भाजीपाला व कापसाची लागवड करणे अशा अनेक बाबतीत प्रबोधन करण्यात आले. प्रकल्प सुरू होण्यापूर्वी फक्त ३ हेक्टर क्षेत्रावर असलेले द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र पाणलोट विकासानंतर ४८० हेक्टरांपर्यंत वाढले. ४८ शेतकऱ्यांनी ४५० हेक्टरवर द्राक्षाची लागवड केली. २००३-४ या वर्षापासून कडवंची पाणलोट क्षेत्रामध्ये शेततळ्याची संकल्पना अंमलात आणण्यास सुरुवात झाली. चार वर्षे राज्यात सातत्याने दुष्काळ असला तरी कडवंची पाणलोट क्षेत्रांत करण्यात आलेल्या शेततळ्यांत मात्र याच वर्षांमध्ये भरपूर पाणीसाठा झाला. पाणलोट मिळणाऱ्या शेतांतील उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे. पानलोट क्षेत्रामध्ये एकूण कृषी उत्पन्नाच्या २० टक्क्यांपर्यंत म्हणजे साधारणपणे आठ कोटी रुपयांपर्यंत रोजगार उपलब्ध झाला आहे. +पुस्तकाचे नाव:- जलयोजन आणि व्यवस्थापन; लेखकाचे नाव:- विजय बोराडे (ज्येष्ठ जलतज्ज्ञ) diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_212.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4ac82ed6df50167d9596b05e1e64e4ed2c34a81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_212.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑलिंपियास्टेडियोन (जर्मन: Olympiastadion) हे जर्मनी देशाच्या म्युनिक शहरामधील एक स्टेडियम आहे. इ.स. १९७२ मध्ये बांधले गेलेले हे स्टेडियम १९७२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी वापरले गेले. १९७४ फिफा विश्वचषक व युएफा यूरो १९८८ स्पर्धांमधील अनेक महत्त्वाचे सामने येथे खेळवले गेले. तसेच युएफा चॅंपियन्स लीगमधील १९७९, १९९३ व १९९७ सालांमधील अंतिम फेरीचे सामने सामने येथे खेळवण्यात आले होते. +२००६ साली अलायंझ अरेना उघडण्यापूर्वी एफ.से. बायर्न म्युन्शन व टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन ह्या दोन फुटबॉल क्लबांचे ऑलिंपियास्टेडियोन हे यजमान मैदान होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2132.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f91dc8f472d79ff8311b383b25357b993ffbb783 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2132.txt @@ -0,0 +1,2 @@ +हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील +एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2145.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71340dc13a4c3eb62a3ff0dc9b22b15f3f2d7953 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2145.txt @@ -0,0 +1,2 @@ +कडावे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2171.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fa30b68c76ae354bfb61bd97a04e18498713c46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2171.txt @@ -0,0 +1,7 @@ +१७° १८′ ००″ N, ७४° २१′ ००″ E +कडेगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण आहे. +कडेगाव तालुक्याचे रहिवासी असलेल्या राजकारणाती प्रमुख व्यक्ती : आमदार विश्वजीत कदम, स्व. संपतराव देशमुख (माजी आमदार), स्व. पतंगराव कदम (माजी मंत्री), मोहनराव कदम (आमदार, वि.प.), पृथ्वीराज देशमुख (माजी आमदार), संग्रामसिंह देशमुख (अध्यक्ष, जि.प. सांगली), +कडेगाव तालुक्यातील काही प्रसिद्ध ठिकाणे : डोंगराई देवी, अंबाबाई मंदिर (तोंडोली), सागरेश्वर घाट आणि अभयारण्य, सुर्ली घाट, कडेगांव(एम.आय.ङी.सी), वांगी (कडेगाव), सागरेश्वर अभयारण्य, चौरंगीनाथ देवस्थान, डोंगराई देवस्थान, सोनसळ शेनोली घाट +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +कडेगाव तालुक्यातील काही काही प्रमुख गावेः ढाणेवाडी,अंबक, अमरापूर, अपशिंगे, कडेपूर, कोथावडे, खबाळपाटी, चिंचणी,आसद, तडसर, शिवाजीनगर, तोंडोली, नेर्ली, मोहिते वडगांव,वांगी, विहापूर, निमसोड, रायगांव, बोंबाळेवाडी, रेणुशेवाडी, सासपडे, बेलवडे, सोहोली, देवराष्ट्रे, रामापुर, हणमंतवडिये, नेवरी, खेराडे-वांगी, खेराडे-विटा, येडे, उपाळे-मायणी, उपाळे-वांगी, करांडेवाडी, चिखली, शाळगांव, शिवणी, शिवाजी नगर(न्हावी), शेळकबाव,सोनकीरे, सोनसळ, हिंगणगांव खुर्द, +सोहोली, कडेपूर, निमसोड, तडसर, हिंगणगाव खुर्द diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2182.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cfbdb27e360404e01b43380caad6021daeaae78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2182.txt @@ -0,0 +1,3 @@ +कड्डलोर हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या मतदारसंघात ६१६१७५ पुरुष मतदार, ६१०७४० स्त्री मतदार व ३८ अन्य मतदार असे मिळून एकूण १२२६९५३ मतदार आहेत.[१] + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2197.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95243c0d1281fc8949779e23fdc128c8d53da82b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2197.txt @@ -0,0 +1,46 @@ +कण भौतिकी, भौतिकशास्त्राची एक शाखा आहे ज्यामध्ये कणांच्या अस्तित्वाचा आणि परस्परातील अन्योन्य क्रियेचा अभ्यास केला जातो, ज्यात पदार्थ किंवा विकिरणनिर्मित आहेत. आपल्या आतापर्यंतच्या मतानुसार परमाणू हे विशिष्ट भागांचे उद्दीपनाचे आणि त्यांच्या परस्परातील चलनशक्तीविषयीचे कारण आहेत. ह्या क्षेत्रात खरे कुतूहल हे मूलभूत भागाचे आहे, ज्यातील प्रत्येक भाग हे अन्य भागांशी बंधनात आहेत असे वर्णन करता येणार नाही. +मूलकणांचा आताचा संच आणि त्यांची चलनशक्ती याचा सारांश असलेला सिद्धांत म्हणजेच एक प्रमाणभूत नमुना होय, म्हणून भौमेतिक कणांचा अभ्यास हा प्रमाणभूत नमुन्याच्या कणांचा सहभाग आणि त्याचा संभवनीय विस्तार याचा जास्तीत जास्त अभ्यास आहे. +आधुनिक कणभौतिकी संशोधन हे अणुपेक्षा लहान असलेल्या कणाबरोबरच अणुचे घटक जसे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन (प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांना एकत्रित ब्रायन असे संबोधतात जे क्वार्कस पासून बनविले आहेत)अत्यंत लहान लहान किरणोत्सारी क्रियेने बनलेल्या जसे प्रोटॉन्स, न्युट्रॉन्स आणि म्युऑन्स त्याचप्रमाणे विलक्षणप्रकारच्या विस्तीर्णश्रेणीच्या कणांवर प्रकाश टाकते. परमाणूची चलनशक्ती विशिष्ट यांत्रिकीक्रियेने नियंत्रित केल्यामुळे पारंपारिक भौतिकशास्त्रापेक्षा परमाणू ह्या संज्ञेचा चुकीचा वापर केला जातो हे निश्‍चित.त्याचप्रमाणे ते तरंग - मुलकण दुहेरी अवस्था प्रदर्शित करतात.एका प्रायोगिक अवस्थेत ते मुलकण दिसतात तर अन्य अवस्थेत ते तरंगासारखी वर्तवणूक करतात. आणखी तांत्रिक संज्ञामध्ये.त्यांचे वर्णन हिलबर्ट स्पेसमध्ये प्रमाणित राशी अवस्था असे केले जाते. ज्याला प्रमाणित भागांचा सिद्धांत मानतात.पुढे निर्देशीत केले आहे की, परमाणू पदार्थविज्ञानाच्या अभ्यासकांच्या परिषदेनुसार वस्तूंच्या प्राथमिक स्वरूपाचे मुलकण जसे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन आहे,कारण हे सर्वमान्य आहे की, या प्रकारचे मुलकण तरंगासारखी प्रमाणबद्धता दर्शवतात. +सर्व परमाणू आणि त्यांच्यातील परस्पर अन्योन्यक्रिया बारकाईने आतापर्यंत बघितल्यावर प्रमाणित भागांचा सिद्धांत संपुर्णपणे वर्णन केला गेला ज्याला प्रमाणित नमुना (स्टॅन्डर्ड मॉडल) म्हणतात. प्रमाणित नमुन्यात 61 प्राथमिक मुलकण समाविष्ट आहेत.ही सर्व प्राथमिक मुलकण मिळून संयुक्त परमाणू केला जाऊ शकतो.1960 पासूनच्या अन्य प्रकारच्या शेकडो मुलकणांचा हिशोब ठेवण्यासाठी सर्व प्राथमिक मुलकणांचा शोध लावला गेला.आत्तापर्यंतच्या सर्व प्रायोगिक चाचण्यांशी प्रमाणित नमुना (स्टॅन्डर्ड मॉडल) सहमत असल्याचे सापडले आहे. परंतु परमाणू (कण) भौतिकशास्त्राचे अभ्यासक विश्वास ठेवतात की,हे निसर्गाचे अपूर्ण वर्णन आहे आणि अजून ह्यात नवीन शोध लागतील.(सर्व वस्तुंचा सिद्धांत पहा). अलिकडच्या वर्षात अतिलघुकणाच्या वस्तुमानाचे मोजमाप प्रमाणित नमुन्यापासून पहिल्या प्रायोगिक अवस्थेपासून दुर जाते. +सहाव्या शतकापासून तर आतापर्यंत अशी कल्पना केली जात होती की, समस्त पदार्थ हे प्राथमिक कणांपासून तयार होतात.आण्विक कणाचे तत्त्वज्ञानविषयक तत्त्वप्रणाली आणि प्राथमिक कणांचे गुणधर्म यांचा अभ्यास प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानी जसे ल्युसिपुस (Leucippus), डेमोक्रेटीक्स आणि इपिक्युरस (Epicurus), प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानी जसे कानडा (Kanada), डिगनगा (Dignaga) आणि धर्मकिर्ती, मुस्लिम शास्त्रज्ञ जसे इल-अल-हायथम (Ibn-Al-Haytham), इब्नसिना (Ibn-Sina), मुहम्मद-अल-गझली आणि आधुनिक काळातील युरोपियन भौतिकशास्त्रज्ञ जसे पायरी गॅसेंडी (Pieree Gassendi), रॉबर्ट बॉयले (Robert Boyle) आणि आयझॅक न्युटन (Isaac Newton) यांच्याकडून केला गेला. +प्रकाशाच्या मुळकणांचा सिद्धांत सुद्धा अल हदम (Ibn - Haytham) अल्बसिना (Ibn Sina), गॅसेंडी (Gassendi) आणि न्युटन यांच्याकडून मांडण्यात आला होता. या आधीच्या सर्व कल्पना प्रयोग आणि निरीक्षणपेक्षा काहीसे गुढ तत्त्वज्ञानविषयक युक्तिवादात सापडल्या होत्या. एकोणिसाव्या शतकात जॉन डाल्टनने त्याच्या स्टाईचिओमेट्रा (Stoichiometry) वरील कार्यावरून असा निष्कर्ष काढला की, निसर्गाचा प्रत्येक घटक एकाच प्रकारच्या कणांनी बनला आहे. डॉल्टन आणि त्याचे समकालीन विश्वास ठेवत होते की, ते निसर्गाचे मुलभूत कण होते आणि अशाप्रकारे ग्रीक शब्द अ‍ॅटोमस ज्याचा अर्थ अदृश्य, वरून त्या कणांना अणु असे नामकरण केले परंतु शतकाच्या शेवटी भौतिक शास्त्रज्ञांनी शोधुन काढले की, अणु हा काही निसर्गाचा मुलभूत कण नाही. याहीपेक्षा लहान लहान कणांनी निसर्गाचे घटक बनलेले आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अणुंच्या विविध कणांचे 1939 मध्ये लिसेमॅटरने (Lise Meitnar) (ऑटो हॅनच्या (Otto Hahn) प्रयोगावर आधारीत) केलेले संशोधन आणि हंसबेथने (Hansbethe) त्याचवर्षात अणुच्या एकत्रीकरणावर केलेले संशोधन हे पुरावा म्हणून आण्विक भौतिकशास्त्र आणि परिपुर्ण भौतिकशास्त्र (Quantum Physics)च्या संशोधनास कळस ठरले. शिशाचे सोन्यात रूपांतर करणे सोपे असूनही (जरी फायदेशीर नव्हते) ह्या संशोधनांनी एका अणुपासून दुसरा अणु तयार करण्याच्या सक्रिय उद्योगाला भरभराटीला आणले, त्यांनी आण्विक शस्त्रे विकसित करण्याला मार्ग दाखविला.1950 आणि 1960च्या दहा वर्षभरात नानाप्रकारचे मतीगुंग करणारे कण विखुरलेल्या प्रयोगांमध्ये सापडले.त्यांना परमाणू संग्रहालय संबोधण्यात आले ह्या विशेष शब्दाला प्रमाणित नमुना (स्टॅन्डर्ड मॉडल)1970 मध्ये अस्तित्वात आल्यानंतर नापसंती दर्शवण्यात आली होती ह्या प्रमाणित नमुन्यात मोठ्या प्रमाणावर परमाणू हे लहान लहान मुलकणांचे बनलेले असतता असे स्पष्ट करण्यात आले होते. +प्राथमिक मुलकणांच्या वर्गीकरणांच्या प्रचलित स्थितीला प्रमाणित नमुना म्हणतात.ते भक्कम नाजुक आणि परस्परातील विद्युत चुंबकीय क्रियांनी त्यांचे वर्णन अप्रत्यक्ष बोसोन परिमाण वापरून केले आहे. ग्लोओन्स (Gluons), W-, W+ आणि Z बोसोन आणि फोटॉनस बोसॉन परिमाणांचे स्वतंत्र वर्ग आहेत.प्रमाणित नमुन्यात अजून 24 मुलभूत कणांचा (12 कण आणि त्यांच्या विरोधीकण) समावेश आहे. जे भौतिक वस्तुंचे घटक आहेत. शेवटी ते असे भाकित वर्तवतात की, बोसोनच्या प्रकारांचे अस्तित्व म्हणजेच हिग्स बोसोन होय. +कणभौतिकीमध्ये महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा पुढीलप्रमाणे आहेत- +Brookhaven National Laboratory (Long Island United State) याकडील महत्त्वाची सुविधा म्हणजे विद्युतभारीत कणांचे तीव्रतेने टक्कर घडवून आणता येते. ज्यात तीव्र विद्युतभारीत कण जसे सोन्याचा विद्युतभारीत कण आणि विरुद्ध भार असलेले प्रोटॉन्स् यांची टक्कर घडवून आणली जाते हे जगातील पहिले तीव्र विद्युत भारीत कणांचे टक्कर घडवून आणण्याचे साधन आहे आणि जगातील परस्परविरोधी भार असलेल्या प्रोटॉन्सची टक्कर घडवून आणणारे साधन आहे. +Budker Institute of Neuclier Physics (Novosibirsk Russia) यात सध्याचा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे इलेक्ट्रॉन - पॉझीट्रॉन यांची टक्कर घडवून आणणारे साधन VEPP-2000 जे 2006 पासून कार्यरत आहे अणि VEPP-4 जे 1964 पासून 1968 पर्यंत प्रयोग संचलित करत होते. इलेक्ट्रॉन - पॉझिट्रॉन कोलाईडर VEPP-2 जे 1965 पासून 1974 पर्यंत कार्यान्वित होते आणि त्याची जागा घेणारा VEPP-2M जो 2000 मध्ये प्रयोग करीत होते. +CERN (Franco - Swiss border, near Geneva) याचा महत्त्वाचा आताचा प्रकल्प आहे Large Hardon Collider (LHC) ज्यात त्याचे पहिल्या प्रकाशकिरणांचे प्रसारण 10 सप्टेंबर 2008 रोजी झाले आणि आता हे जगातील सगळ्यात तीव्र प्रोटॉनचे टक्कर देणारे यंत्र होय. ते तीव्र आथनचे सगळ्यात प्रखर कोलाईडर सुद्धा आहे, जेव्हा त्या शिसेच्या आयनांची टक्करीची सुरुवात केली गेली अलिकडे Large Electron - Position Collider (LEP)ची सुविधा समाविष्ट केली आहे. जी 2 नोव्हेंबर 2000 रोजी बंद केली गेली आणि त्यांनतर त्याचे LHCला पुढे आणण्याकरीता सुट्ट्या भागांमध्ये विभाजन केले गेले आणि LHC करिता प्रीअ‍ॅक्सीलेटर म्हणून Super Proton Synchrotronचा परत उपयोग केला गेला. +DESY (Hamburg, जर्मनी) याच मुख्य सुविधा म्हणजे Hadron Electron Ring Anlage (HERA) ज्यात आणि पॉझिट्रॉनची प्रोटॉन्जशी टक्कर केली जाते. +Fermilab (batabia, United State) टेव्हॉट्रॉन (Tevatron) ही याची मुख्य सुविधा 2011 पर्यंत होती, ज्यात प्रोटॉन्स् आणि प्रोटॉनविरोधी कणांची टक्कर केली गेली आणि 29 नोव्हेंबर 2009ला LHC वरचढ ठरेपर्यंत ते जगातील उच्चतम ताकदवर कोलाईडर होते. +kek (Tsukuba, Japan) ते पुष्कळशा प्रयोगांचे आगार आहे जसे Kzk प्रयोग अतिलघुतम कणाचे आंदोलन प्रयोग आणि Belle, B Meson Mo CP Vilation मोजण्याचे प्रयोग. +कणांची गती वाढवणारे अजूनही यंत्रे आहेत.कणभौतिष्ठीचे आधुनिक प्रयोग करण्यासाठी लागणारी तंत्रे ह्या क्षेत्राच्या सैद्धांतिक बाजुपासून अगदी वेगळी आणि किचकट अर्धवट प्रसिद्धीनेयुक्त असलेली जवळजवळ पुर्णपणे भिन्न आहेत. + आणखी महत्त्वाचा प्रयत्न प्रतिकृती तयार करण्यात केला ज्यात प्रमाणित प्रतिकृतीच्या पाठीमागे कुठलेही भौतिक शास्त्र असु शकते याकरीता प्रतिकृती तयार करणाऱ्यांनी कल्पना विकसित केल्या आहेत (जास्तीत जास्त शक्ती किंवा कमीत कमी अंतरावर) ह्या कामाला स्तरीय समस्येने सतत प्रेरणा दिली आहे आणि अस्तित्वातील प्रायोगिक गृहीत गोष्टींनी मर्यादा घातल्या आहेत. + हे काम सर्वाधिक प्रमाणबद्धतेला समाविष्ट करु शकते, Higgs यंत्रणेला पर्याय ठरु शकते, अधिक स्थानिक मोजमापे घेऊ शकते (जसे रॅडल - सन्ड्रम प्रतिकृतीसारखे), प्रेऑन सिद्धांत जो सर्वांच्या एकत्रीकरणारने बनलेला आहे किंवा अन्य कल्पना असु शकतात. + String theory तज्ञांनी विशिष्ट रचना आणि काहीसे कणांपेक्षा बारीक कण आणि छोट्या मार्गावर आधारीत सिद्धांत तयार करून सामान्य सापेक्षता वाद यांचे एकत्रित वर्णन करण्याचा प्रयत्न केला जर सिद्धांत सफल झाला तर सर्व गोष्टींचा सिद्धांत म्हणून मानला जाईल. कणविध उत्पत्ती शास्त्रापासून ते विशिष्ट गुरुत्वापर्यंतच्या श्रेणीचे अजुनही दुसरे कार्यक्षेचे सैद्धांतिक कणभौतिकीत आहेत. + प्रयत्नांचा हा विभाग कणभौतिकीत विविध नावांच्या वर्गीकरणावर म्हणजे arxiv, a preprint archive, hep-th (theory), hep-ph (phenomenology), hep-ex (प्रयोगे) hept-lat (Lattice guage theory) प्रतिबिंबीत झालं आहे. +भवितव्य + प्रमाणित प्रतिकृतीच्याही पलिकडे काय भौतिकशास्त्र असू शकते हे शोधेणे आणि समजण्याचे नानाप्रकारचे वेगवेगळे मार्ग जे अभुतपूर्व साध्य करण्याकरता अनुसरले गेले.जड भौतिक वस्तु आणि अति लघुकणाचे वस्तुमानासहित नवीन भौतिकशास्त्र ह्या पुष्कळशा प्रायोगिक कारणांमुळे अपेक्षले जात आहेत. अशा सैद्धांतिक इशारावजा सुचना सुद्धा आहेत की हे नवीन भौतिकशास्त्र शक्तीच्या सुसाध्य परिमाणांवर सापडु शकते.ह्याशिवाय आणखी नवल म्हणजे ही गोष्ट आपणास निसर्गाविषयी शिकण्याची संधी देईल. + ही नवीन भौतिकी शोधण्यासाठी जे भरपुर प्रयत्न होतील ते नवीन टक्करीच्या प्रयोगांवर प्रकाश टाकत आहेत. Large Hadron Collider (LHC) सन 2008 मध्ये पुर्णत्वास नेण्यात आले होते जे Higgs bosen,अधिक प्रमाणयुक्त कण आणि दुसरे नवीन भौतिकशास्त्र यांच्यासाठीच्या संशोधनास सतत हातभार लावेल.International Linear Colliderच्या बांधणीचे मध्यंतराचे लक्ष आहे जे नवीन सापडलेल्या कणांच्या अंगीभुत गुणांचे अगदी तंतोतंत मोजमापे घेऊन LHCला पुर्णत्वास नेईल. ऑगस्ट 2004 मध्ये ILCच्या तंत्रज्ञानावर एक निर्णय घेण्यात आला होता. परंतु ह्या मंचाने यावर अजुन सहमती दर्शवली नाही यात आणखी महत्त्वाचे टक्कर विरोधी प्रयोग आहेत जे प्रमाणित प्राकृतीच्या पलिकडील भौतिकीशास्त्र शोधावयास आणि समजण्यास प्रयत्न करीत आहेत.एक महत्त्वाचा टक्करविरोधी प्रयत्न म्हणजे अतिलघुकणांचे नेमके वस्तुमान ठरविणे,ज्याअर्थी ही वस्तुमान अतिलघुकणांच्या अतिशय मोठ्या कणांच्या मिश्रणाने उत्पन्न झाले आहेत. याबरोबर जरी भौतिकी वस्तुंचे तंतोतंत गुणधर्म कोलाईडर शिवाय ठरविणे अशक्य आहे तरी विश्वउत्पत्ती शास्त्रीय निरीक्षणांनी जड भौतिकी वस्तुवरील असंख्य उपयोगी मर्यादा आखुन दिल्यात. शेवटी सांगायचे म्हणजे प्रोटॉन्सच्या अतिशय दीर्घ जीवित कालवधीच्या लहानात लहान परिकक्षेने Grand Unified Theory वर मर्यादा घातल्या आहेत की, ते कोणत्याही क्षणी सिद्ध करून दाखवतील की शक्तीची परिमाणं ही टक्करींच्या प्रयोगांपेक्षा उच्चतम आहेत. +1. "Particle Physics and Astrophysics Research". The Henryk Niewodniczanski Institute of Nuclear Physics. ३१ मे २०१२ रोजी पाहिले. +2. S. Braibant, G. Giacomelli, M. Spurio (2009). Particles and Fundamental Interactions: An Introduction to Particle Physics. Springer. pp. 313–314. ISBN 978-94-007-2463-1. +3. "Fundamentals of Physics and Nuclear Physics" (PDF). 2012-07-21 रोजी पाहिले . +4. "Scientific Explorer: Quasiparticles". Sciexplorer.blogspot.com. 2012-05-22. 2012-07-21 रोजी पाहिले . +5. Nakamura, K (१ जुलै २०१० ). "Review of Particle Physics". Journal of Physics G: Nuclear and Particle Physics ३७ (७A): ०७५०२१ +Frank Close (2004) Particle Physics: A Very Short Introduction. Oxford University Press. ISBN 0-19-280434-0. +Close, Frank; Marten, Michael; Sutton, Christine (2004). The particle odyssey: a journey to the heart of the matter. Oxford University Press. ISBN 9780198609438. +Ford, Kenneth W. (2005) The Quantum World. Harvard Univ. Press. +Oerter, Robert (2006) The Theory of Almost Everything: The Standard Model, the Unsung Triumph of Modern Physics. Plume. +Schumm, Bruce A. (2004) Deep Down Things: The Breathtaking Beauty of Particle Physics. Johns Hopkins Univ. Press. ISBN 0-8018-7971-X. +Riazuddin, PhD. "An Overview of Particle Physics and Cosmology". NCP Journal of Physics (Dr. Professor Riazuddin, High Energy Theory Group, and senior scientist at the National Center for Nuclear Physics) . +Frank Close (2006) The New Cosmic Onion. Taylor & Francis. ISBN 1-58488-798-2. +Robinson, Matthew B., Gerald Cleaver, and J. R. Dittmann (2008) "A Simple Introduction to Particle Physics" - Part 1, 135pp. and Part 2, nnnpp. Baylor University Dept. of Physics. +Griffiths, David J. (1987). Introduction to Elementary Particles. Wiley, John & Sons, Inc. ISBN 0-471-60386-4. +Kane, Gordon L. (1987). Modern Elementary Particle Physics. Perseus Books. ISBN 0-201-11749-5. +Perkins, Donald H. (1999). Introduction to High Energy Physics. Cambridge University Press. ISBN 0-521-62196-8. +Povh, Bogdan (1995). Particles and Nuclei: An Introduction to the Physical Concepts. Springer-Verlag. ISBN 0-387-59439-6. +Boyarkin, Oleg (2011). Advanced Particle Physics Two-Volume Set. CRC Press. ISBN 978-1-4398-0412-4. +symmetry magazine +Fermilab +Particle physics – it matters - the Institute of Physics +Nobes, Matthew (2002) "Introduction to the Standard Model of Particle Physics" on Kuro5hin: Part 1, Part 2, Part 3a, Part 3b. +CERN - European Organization for Nuclear Research +The Particle Adventure - educational project, the Particle Data Group of the Lawrence Berkeley National Laboratory (LBNL) यांनी पुरस्कृत केलेलं. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2202.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8102f70d5332e7528d1709274fb9635d2c253a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2202.txt @@ -0,0 +1,2 @@ +कणकाटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2208.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bc11906bb13736cd365539472ace9c4eca62fb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2208.txt @@ -0,0 +1,2 @@ +कणदुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_221.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c03b360df79a5eea28ff0771fc02d323b588404 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_221.txt @@ -0,0 +1,51 @@ +ऑलिंपिया हे अमेरिका देशातील वॉशिंग्टन राज्याचे राजधानीचे शहर आहे. थर्स्टन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुार ४६,४७८ होती. + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2215.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01b57d58f264d47069822e85439912f91e9d229c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2215.txt @@ -0,0 +1 @@ +कणिका कपूर ( 21 ऑगस्ट 1978) ही एक भारतीय गायिका आहे. २०१४ सालच्या रागिणी एमएमएस २ ह्या बॉलिवुडच्या चित्रपटामधील बेबी डॉल ह्या सनी लिऑनवर चित्रित झालेल्या गाण्यासाठी कणिका प्रसिद्धीच्या झोतात आली. ह्या गाण्यासाठी तिला सर्वोत्तम महिला पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ह्याच वर्षी हॅपी न्यू इयर सिनेमामधील तिने गायलेले लव्हली हे गाणेदेखील गाजले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2221.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5772a3e5c6a00815db69a2ddef69b0b367e9d232 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2221.txt @@ -0,0 +1,4 @@ +कण्णियार कली (मल्याळम: കണ്യാർകളി) हा केरळ राज्यातील मंदिर प्रांगणात सादर केला जाणारा नृत्यप्रकार आहे. पल्लकड जिल्ह्यातील अलाथुर आणि चित्तूर गावांमधील मंदिरात हे धार्मिक लोकनृत्य सादर केले जाते.[१] +एप्रिल आणि मे महिन्यात गावातील विष्णू देवतेच्या पूजनाच्या निमित्ताने हे नृत्य सादर केले जाते.[२] नायर समूहाच्या कृषी उत्सवाशी निगडीत अशी ही संकल्पना आहे.[३] +हे नृत्य सादर करण्याची सुरुवात रात्री केली जाते आणि पहाटेपर्यंत हे नृत्य सुरू राहते. काही गावांमध्ये तीन रात्री हा उत्सव चालू राहतो. वतकल्ली म्हणजे समूहाने गोल नृत्य करणे. पहिल्या रात्री कनियार समूहाचे पुरुष मंदिरात एकत्र जमतात आणि वाद्यांच्या तालावर या नृत्याची सुरुवात करतात.[४] प्रत्येक जमातीच्या पद्धतीनुसार नृत्यामध्ये वैविध्य आढळते. शौर्य दाखविणारी काही नृत्य काही आदिवासी जमाती सादर करतात. काही नृत्य मंद लयीत आणि संथ हालचालीत सादर केली जातात. काही सादरीकरणात विनोद निर्मिती केली जाते. या सादरीकरण प्रकाराला पूरत्तू संबोधले जाते. +या नृत्यासाठी लाकडी व्यासपीठ तयार केले जाते त्याला पंडाल असे म्हणतात. मंदिराच्या प्रांगणात मध्यभागी हे व्यासपीठ मांडले जाते. याला नऊ खांब जोडले असतात. व्यासपीठाच्या मध्यभागी नंदादीप लावलेला असतो. व्यासपीठाच्या मध्यभागी गायक आणि वादक बसतात आणि नृत्य करणारे कलाकार भोवती गोलाकार नृत्य सादर करतात. यासाठी गायली जाणारी गीते मल्याळी भाषेत असतात आणि काहीवेळा त्यावर तमिळ भाषेचा प्रभाव जाणवतो. पुरुषांच्या जोडीने महिलाही नृत्यात सहभाग घेतात.[५] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_223.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d11b6900c15bbb36a8e400d9be63fe6c5fd169f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_223.txt @@ -0,0 +1,8 @@ +ऑलिम्पियाड या घोड्याचा जन्म ५ फेब्रुवारी २०१८ रोजी झाला. तो एक थ्रोब्रेड रेसहॉर्स जिंकणारा अमेरिकन मल्टिपल ग्रेडेड स्टेक घोडा आहे. त्याच्या श्रेणीबद्ध स्टेकच्या विजयांमध्ये साराटोगा रेस कोर्स येथील ग्रेड १ जॉकी क्लब गोल्ड कप, फेअर ग्राउंड्स येथे ग्रेड २ न्यू ऑर्लीन्स क्लासिक स्टेक्स आणि चर्चिल डाउन्स येथे ग्रेड २ स्टीफन फॉस्टर स्टेक्स यांचा समावेश होतो. +ऑलिम्पियाड हा बे (दिसण्याचा प्रकार) घोडा आहे. याचा ब्रीडर एमोरी ए. हॅमिल्टन आहे. याचा जन्म स्पीटस्टाउन आणि मिडाग्लिया यांच्या पासून केंटकीमध्ये झाला. एमोरी ए. हॅमिल्टन हा २००४ च्या ब्रीडर्स कप स्प्रिंटचा विजेता होता. तो मिडाग्लिया डोरो मरे हिचा तिसरा मुलगा (घोडा) आहे. तसेच तिचा पहिल्या दर्जाचा स्टेक विजेता आहे. ऑलिम्पियाड मालकी गटाच्या वतीने सप्टेंबर २०१९ मध्ये कीनलँड इयरलिंग सेल दरम्यान $७,००,००० मध्ये विकत घेतला गेला.[२] स.न २०२२ मध्ये त्याचे वडील स्पीटस्टाउन ला अमेरिकन $७५,००० विकायला आहे.[२] +त्याची डॅम (आई) टोकियो टाईम आहे. ती श्रेणीबद्ध स्टेक्स विजेते हंग्री आयलंड, फ्लाइंग डिक्सी आणि सोअरिंग एम्पायरची सावत्र बहीण आहे. फ्लाइंग डिक्सी २०१९ ची ग्रेड १ वुडवर्ड स्टेक्सचा विजेता आणि सायर प्रिझर्वेशनिस्ट आहे.[३] +ऑलिम्पियाडचे प्रशिक्षण यूएस रेसिंग हॉल ऑफ फेम ट्रेनर विल्यम आय. मोट यांनी दिले आहे.[२] +त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या श्रेणीतील स्टेक विजयाने ऑलिम्पियाडचा ट्रॅक रेकॉर्ड मोडला1+1⁄16 मैल अंतर फेअर ग्राउंड्स रेस कोर्स येथे ग्रेड III माइनशाफ्ट स्टेक्स द्वारे1⁄100एका सेकंदाचे.[३] +ऑलिम्पियाडने साराटोगा रेसकोर्स येथील जॉकी क्लब गोल्ड कपमध्ये 17/10 फेव्हरेट म्हणून सुरुवात करून पहिला ग्रेड I जिंकला आणि 2:02.11 च्या वेळेत दोन लांबीने जिंकला.1+1⁄4 मैल अंतर.[२] +  +जॅक क्रिस्टोफर हे मिस्टर प्रॉस्पेक्टरला ३एस × ४डी मध्ये जन्माला आले आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2234.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f207e41887728236969ca861bacd8beec0f017e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2234.txt @@ -0,0 +1,9 @@ +कण्व घराणे (इ.स.पू. ७३ ते इ.स.पू. २८) याची स्थापना वसुदेव याने इ.स.पू. ७३ मध्ये केली होती. +शुंग घराण्यातील शेवटचा राजा देवभूती हा केवळ नावाचा राजा होता. सर्व कारभार त्याचा मुख्य प्रधान वसुदेव याच्याच हातात होता. या वसुदेवानेच देवभूतीला ठार करून मगधाचे राज्य बळकावले व तेथून पुढे मगधावरील शुंगांची सत्ता जाऊन तेथे कण्व घराण्याची सत्ता चालू झाली. +वसुदेव धरून कण्व घराण्यात एकूण चार राजे झाले. +१. वासुदेव +२. भुमीमित्र +३. नारायण +४. सुसामन (सुशर्मा) +या चारही राजांनी मिळून फक्त पंचेचाळीस वर्षे राज्य केले. +इ.स.पू. २८ मध्ये या घराण्यातील शेवटचा राजा सुशर्मा याला सातवाहन घराण्यातील एका राजाने ठार मारून मगधावर आपली सत्ता प्रस्थापित करून कण्व घराण्याचा शेवट केला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_224.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e913f3779b576481786d2d913d72fc74a35e659b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_224.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑलिंपियातील झ्यूसचा पुतळा हा एक प्राचीन ग्रीक धर्मातील आकाश आणि मेघगर्जनेचा देव झ्यूसचा विशाल बसलेल्या स्थितीतील पुतळा होता. हा सुमारे १२.४ मी (४१ फूट) उंच होता जो ग्रीक शिल्पकार फिडियासने सुमारे ४३५ ईसापूर्व ऑलिम्पिया, ग्रीसच्या अभयारण्यात बनवला होता.[१] +हा पुतळा लाकडी चौकटीवर हस्तिदंत आणि सोन्याचे फलकाने बनवला होता. हा प्राचीन जगाच्या सात आश्चर्यांपैकी एक होते.[२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2242.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e634a79ffb348bfbd6e0dda2ba71ca1cc13fcf04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2242.txt @@ -0,0 +1,2 @@ +कतरणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2265.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db5b235921b6849813bf579fed3435620b074e77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2265.txt @@ -0,0 +1,2 @@ +कतारचा ध्वज ९ नोव्हेंबर १९७१ रोजी स्वीकारला गेला. +कतारच्या ध्वजातील पांढऱ्या रंगाचा अर्थ आंतरराष्ट्रीय शांती असा होतो. तसेच काळसर लाल रंगाचा अर्थ रक्त असा होतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2275.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc8547e19d8d8e0f046d6a322fe12f6dc0653dd2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2275.txt @@ -0,0 +1,4 @@ +कथकली किंवा कथकळि ही केरळ राज्यातील नृत्यशैली आहे.[१] कथा याचा अर्थ आहे गोष्ट आणि कलीचा अर्थ आहे खेळ. +अभिनय, नृत्य आणि नाट्य अशा तीन कलांच्या समन्वयातून हा कलाप्रकार सादर केला जातो. कलाकाराने वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे धारण करून संगीताच्या अभिव्यक्तीच्या आधारे गोष्ट सादर करणे असे याचे स्वरूप आहे. यामधे आपले भाव अणि मुद्रा यांच्या समन्वयाने पौराणिक कथेचे सादरीकरण तांडव प्रधान नृत्यशैलीच्या आधारे केले जाते.प्रामुख्याने रामायण, महाभारत आणि विविध पुराणे यातील कथा या नृत्याच्या माध्यमातून सादर करण्याची परंपरा आहे.[१] +सतराव्या शतकात दक्षिणेतील नर्तक केरल वर्मा यांनी आज प्रचलित असलेल्या या नृत्याचा विचार मांडला. महाकवी वल्लथोल यांना या कलाप्रकाराच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय दिले जाते.मूक अभिनयातून सादर होणारे व्याख्यानात्मक संगीत नाटक असे याचै स्वरूप प्रचलित दिसते.[२] +शंकरन् नंबुद्रीपाद,गोपीनाथ, कनक रेळे, कृष्णनकुट्टी हे या शैलीचे प्रसिद्ध कलाकार आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2278.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3797f2ca6e6bd51a6321552d13ffcf0814bac04b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2278.txt @@ -0,0 +1,2 @@ + +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2280.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..110a8db5b419eb7d4f9bbadff7a8151b4a77f56b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2280.txt @@ -0,0 +1,2 @@ +वेगवेगळ्या कथांचा एकत्रित संग्रह असणाऱ्या पुस्तकास कथासंग्रह म्हणतात. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_230.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e88d0a782739471e67f0dd4a732daee486caf38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_230.txt @@ -0,0 +1,3 @@ +ऑलिंपिक खेळांचा इतिहास (ग्रीसमधील) ३००० वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरुवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली. ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड ,भारत सह १४ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले. +ऑलिंपिक वर्तुळाचा गोफ:उंच अशा स्तंभावर एक भलामोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. ऑलिंपिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. ध्वजावरील पांढऱ्याशुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली होती. जणू पाच मित्रच हातांत हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते! ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड आणि त्यांची शुभ्रधवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. या ध्वजावर ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे- 'सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस.' म्हणजे गतिमानता, उच्चता, तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे; अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत, असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2303.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9fc7c52d8269df5683d1f4be8a8a3fae88a467b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2303.txt @@ -0,0 +1,2 @@ +कदमवाकवस्ती हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2327.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6134d3b90de01cefb2e22a2e50a0f742206ca7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2327.txt @@ -0,0 +1 @@ +कनकपुरा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर ग्रामीण मतदारसंघात असून बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_233.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e54fc56bf968cbf618834285b921bca9cc7f5e79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_233.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑलिम्पस मॉन्स तथा ऑलिम्पस पर्वत हा मंगळ ग्रहावरील एक मोठा ज्वालामुखी आहे. याची उंची अंदाजे २२,००० मीटर असून याला सूर्यमालेतील सगळ्यात उंच शिखर मानले जाते.[१] मंगळाच्या ॲमेझोनियन कालखंडात तयार झालेला हा ज्वालामुखी तेथील सगळ्यात कमी वयाचा ज्वालामुखी आहे. याला पूर्वी आल्बेडो फीचर, निक्स ऑलिम्पिका या नावांने ओळखले जायचे. +मंगळाच्या पश्चिम गोलार्धात असलेला हा ज्वालामुखी थार्सिस फुगवट्याच्या वायव्य कोपऱ्यात असून याचा पश्चिम भाग ॲमेझोनिस चौकोनात तर मध्य आणि पूर्वेकडील भाग थार्सिस चौकोनात आहे. या ज्वालामुखीवर कार्झोक क्रेटर आणि पांगबोचे क्रेटर हे उल्कापाताने तयार झालेले दोन खड्डे आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2335.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40a830daa3fd4dfcdb4191e18ce94be44e8e8705 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2335.txt @@ -0,0 +1,2 @@ +कनका महालक्ष्मी (१४ जुलै, इ.स. १९७३:चेन्नई, तमिळनाडू, भारत - ) ही मल्याळी चित्रपटांतून काम करणारी अभिनेत्री आहे. +हिची आई देविका देखील चित्रपट अभिनेत्री होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2339.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96596bb24c42081992924ade3bc0c0e542e9e64f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2339.txt @@ -0,0 +1,33 @@ +श्री कनकादित्य मंदिर हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी या गावातील प्रसिद्ध सूर्य मंदिर आहे. कशेळी हे गाव रत्‍नागिरी शहरापासून दक्षिणेस ४० किलोमीटर, पावस पासून दक्षिणेस २४ किलोमीटर आणि राजापूर शहरापासून पश्चिमेस ३२ किलोमीटर अंतरावर कशेळी गाव वसले आहे.[१] +आदित्य म्हणजे सूर्य. संपूर्ण भारतात फारच थोडी सूर्यमंदिरे आहेत. ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. प्रभासपट्टण म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे वसतिस्थान होय. (प्रभासपट्टण जवळच बारा ज्योतिरलिंग पैकी एक सोरटी सोमनाथचे प्रसिद्ध मंदिर आहे.) +१२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या +सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सुचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. +ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले. +कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिका राहत होती. तिच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्य मूर्ती आली आणि भगवान सूर्य नारायनाने कनकेला म्हनाले कि तू मला येथून ने आणि तुझ्या गावात मंदिर बांध त्यात माझी स्थापना कर. +कनकाबाईने ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली मग ग्रामस्थांनाच्या मदतीने ती सूर्य मूर्ती गावात आणली गेली व स्थापना केली. त्या कनकाबाई मुळे घडले त्यामुळे कनकेचा आदित्य म्हनून कनकादित्य असे या मंदिराला नाव पडले. +किनाऱ्यावर ज्या गुहेत कनकादित्याची मूर्ती सापडली त्यास 'देवाची खोली' म्हणतात. गावातील कोणी माहितगार बरोबर असेल तर येथे न चुकता पोहचता येते. +समुद्रापासून साधारण १५ फूट उंचीवर काळ्या पाषाणात ही नैसर्गिक गुहा आहे जवळजवळ ३०० माणसानं पेक्षा जास्त माणसे यात बसू शकतील एवढी मोठी ही गुहा आहे. +याठिकाणी आल्यावर याची भव्यता लक्षात येते. पण नाहक धाडस करू नये. कारण येथे जाणे आणि परत येणे अत्यंत अवघड आहे. +अलिकडे येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने सनसेट पॉइंट (सूर्यास्त) पहाण्याची उत्तम व्यवस्था केली आहे. +मंदिर साधारण ९०० वर्षे प्राचीन आहे. पूर्णतः अस्सल कोकणी कौलारू स्थापत्य शैली येथे पहायला मिळते. +मंदिराचे अंतरंग खूपच सुंदर असून लाकडी खांबावर नक्षी व वेलबुट्टी केलेली आहे. मंदिराच्या भिंतीवर आणि छतावर विविध देव-देवता लाकडावर कोरलेल्या आढळतात. यामध्ये प्रामुख्याने कार्तिक, वरुण, श्रीकृष्ण, वायू, अग्निनारायण, शेषशायी विष्णू तसेच समुद्रमंथन आणि दशावतार या पौराणिक कथा प्रसंग चित्रीत केले आहे. +रथसप्तमी उत्सव हे कनकादित्य मंदिरात माघ शु.सप्तमी ते माघ शु.एकादशी असा पाच दिवस असतो. कशेळी आणि आसपासच्या गावातील सर्वात महत्त्वाचा उत्सवाचा हा काळ आहे. +या रथसप्तमी उत्सवात सर्वात आकर्षण म्हणजे कनकादित्य आणि कालिकादेवी यांचा लग्नसोहळा अगदी आवर्जून बघण्यासारखा हा सोहळा असतो. +कालिकादेवी ही कशेळी गावापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या काळीकावाडीची. कालिकादेवीला धरून सहा बहिणी. कालिकादेवी, महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, भगवतीदेवी आणि जाखादेवी. या सर्व देवी कशेळी गावाच्या आसपासच्याच आहेत. यात सर्वात प्रसिद्ध महाकाली मंदिर (अडिवरे) अगदी आवर्जून पाहण्यासारखे मंदिर आहे. +कालिकादेवी ही या सर्व बहिणीत धाकटी +महालक्ष्मी,महाकाली,महासरस्वती आणि भगवतीदेवी ह्या कालिकादेवीला जाखादेवी साठी वर संशोधन करायला पाठवतात. पण कनकादित्यला पाहताचक्षणी कालिकादेवी कनकादित्याच्या प्रेमात पडते आणि कनकादित्यही कालिकादेवीच्या प्रेमात पडतो. +मग पुढे त्यांचं लग्न ठरतं. जाखादेवीला आपल्या धाकट्या बहिणीचा खूप राग येतो आणि ती तिचं तोंड न बघण्याची प्रतिज्ञा करते. आणि लग्नालाही उपस्थित राहत नाही. +रथसप्तमी उत्सवात लग्नसोहळावेळी मोठी बहिण महाकालीला मानाचे सरंजाम पाठवले जाते.भगवतीदेवी पाठराखन म्हणून येते. कालिकादेवीची पालखी ज्यावेळी कशेळीकडे कनकादित्य मंदिराकडे जात असते त्यावेळी वाटेत जाखादेवीचे मंदिर लागते. मंदिरासमोरून पालखी जात असताना जाखादेवी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. (कारण जाखादेवीने आयुष्यभर कालिकादेवीचे तोंड न बघण्याची प्रतिज्ञा केली होतीना म्हणून.) यामुळे ही प्रथा आजही पाळली जाते. +ह्या लग्न सोहळ्याचं अजून एक खास वैशिष्ट म्हणजे हुंडा पद्धत सर्व साधारणपणे सगळीकडे मुलीकडील मंडळीनी मुलाकडच्या मंडळींना हुंडा देतात. +पण येथे उलटे आहे. मुलाकडच्या म्हणजे कनकादित्याकडच्या मंडळींना वधुकडच्या म्हणजे कालिकादेवीच्या मंडळींना हुंडा म्हणून शिधा द्यावा लागतो. +१) मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या शेजारील विहरीवर हात-पाय धुऊन आत जाण्याची प्रथा आहे. या विहरीवर पाणी काढण्याची जुनी कोकणी पद्धत पहायला मिळते. +२) मंदिरात कमालीची स्वच्छता असून मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी विश्वस्तापैकी उपस्थित हसत तुमचे स्वागत करतात. जे इतरत्र सहसा पहायला मिळत नाही. +३) देवासाठी चांदीचा रथ असून तो अत्यंत देखना आहे.पण तो फक्त उत्सवाच्या वेळीच पहायला मिळतो. +४) मंदिराचे सभामंडप आणि मंदिरावरील कळसावर तांब्याचा पत्रा मुंबईचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखतात ते नाना शंकरशेठ यांनी त्यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून बांधून दिले. +५) कनकादित्य मंदिराच्या छतावर ज्या विविध देव-देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत त्यात अग्निनारायणाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मूर्तीला सात हात, तीन पाय आणि दोन मुखे आहेत. अग्निनारायण म्हणजे अग्नी. घरातील अग्नीचे स्थान म्हणजे स्वयंपाकघरातील चूल. चूल मांडायची ती तीन दगडांवर म्हणजे पायावर म्हणून तीन पाय. चुलीची अग्निमूखे दोन एक चुलीचे दुसरे वेलाचे म्हणून दोन मुखे. आणि दोन्ही मुखांवर भांडे ठेवण्यासाठी जे छोटे छोटे खूर (उंचवटे) असतात. त्यांमध्ये वैलाचे चार व चुलीचे तीन असे मिळून सात म्हणून सात हात आहेत. संपूर्ण चुलीची जी रचना व तिचे प्रतीकात्मक रूप या अग्निनारायणाच्या मूर्तीत सामावले आहे. (अशा प्रकारची मोठी अग्नीनारायणाची मूर्ती रत्‍नागिरी शहरातील सत्यनारायण मंदिरात पहायला मिळते.) +६) कनकादित्य मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याआगोदर दरवाजाच्या वर शेषशायी विष्णूची लाकडात कोरलेली मूर्ती पहायला मिळते एवढी मोठी आणि तीही लाकडात अन्यत्र पाहयला मिळत नाही. या मूर्तीजवळ गरूड आणि लक्ष्मी आहे. तसेच या मूर्तीच्या वरील बाजूस दशावतार कोरलेले आहेत. +७) प्रत्यक्ष कनकादित्याची मूर्ती काळ्या पाषाणातील मूर्ती अत्यंत सुभक आणि देखणी आहे. या मूर्तीचे पूर्णरूप पहायचे असेल तर पहाटेच्या पूजेच्या (काकड आरतीवेळी) पहायला मिळते. आवर्जून पहाण्यासारखे आहे. +८) कनकादित्य मंदिरात सुमारे ८५० वर्षापूर्वीचा ताम्रपट आहे. सध्या सुरक्षितेच्या कारणामुळे बॕकेच्या लाॕकरमध्ये ठेवण्यात आला आहे. तीन जाड पत्रे एका कडीत ओवलेली ही ताम्रपट आहेत. +पहिल्या पत्यावर गाय,वासरू,तलवार आणि चंद्र-सूर्य कोरलेल्या आहेत.या दानपत्रात द्वितीय भोजराजाचा ४४ ओळीचा संस्कृत लेख कोरलेला आहे. तसेच शिलाहार राजांची वंशावळ दिली आहे. तिसऱ्या पत्राच्या मागील बाजूस मराठीत एक लेख आहे पण तो अस्पष्ट आहे जाणकार म्हणतात हा लेख बनावट आहे. +या ताम्रपटात शिलाहार वंशीय द्वितीय भोजराजाने अट्टविर (अत्ताचे आडिवरे) भागातील कशेळी गाव बारा ब्राम्हणांच्या प्रतिदिन भोजनासाठी दान दिले असा उल्लेख आढळतो. +९) कशेळी गावाने महाराष्ट्राला अनेक रत्ने दिली आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2367.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b1033843738289b95a10213cb4678718a248820 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2367.txt @@ -0,0 +1,2 @@ +कनिहा वेंकटसुब्रमण्यम तथा कनिहा ही तमिळ चित्रपट अभिनेत्री आहे.[१][२] +हिने २००२मधील फाइव स्टार या चित्रपटापासून अभिनयाची कारकीर्द सुरू केली.[३] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2379.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c08b67f7f2ddd251292a0ec40f8c0fb90c5a296 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2379.txt @@ -0,0 +1 @@ +एम.के कनिमोळी ही कोट्यवधी रूपयांच्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी अटक झालेली डीएमकेची खासदार आहे. यांना २० मे २०११ रोजी अटक झाली. पतियाळा हाऊस येथील विशेष सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला व त्यानंतर त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली.[१] या २G स्पेक्ट्रम घोटाळ्यासंदर्भात एकूण तीन खटले सुरू आहेत. त्यापैकी दोन सीबीआयच्या कोर्टात, तर तिसरा अंमलबजावणी संचलनालयाकडे आहे. या प्रकरणातील पहिल्या खटल्याचा निकाल २० डिसेंबर २०१७ रोजी आला व सर्व आरोपी निर्दोष सुटले. दिल्लीतील सीबीआय कोर्टाने यासंदर्भात निर्णय दिला.[२] या निकाला नंतर “माझी मैत्रीण कन्नीसाठी मला खूप आनंद झालाय. अखेर न्याय मिळाला.”, अशा शब्दात भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी कनिमोळींसोबतचा फोटोही ट्वीट केला.[३] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2397.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..722b03dd6b104b0daaaa024637cd3fe75851948a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2397.txt @@ -0,0 +1 @@ +कन्नौज हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2443.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04024428a5cbba575bf4bbe3c689678785da696a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2443.txt @@ -0,0 +1,4 @@ + +हा लेख कन्याकुमारी जिल्ह्याविषयी आहे. कन्याकुमारी स्थळाच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +कन्याकुमारी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र नागरकोइल येथे आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2458.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd907f7a1ef439e418f8b252e1b9a91122cee638 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2458.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 36°49′41″S 73°3′5″W / 36.82806°S 73.05139°W / -36.82806; -73.05139 + +कन्सेप्सियान (संपूर्ण नाव स्पॅनिश: La Concepción de María Purísima del Nuevo Extremo) हे चिली देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. चिलीच्या मध्य-पश्चिम भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या कन्सेप्सियानची लोकसंख्या २,२२,५८९ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १३,२२,५८१ इतकी आहे. +कन्सेप्सियान शहराची स्थापना १५५० साली पेद्रो दे व्हाल्दिव्हिया ह्या चिलीच्या पहिल्या शाही राज्यपालाने केली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_247.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c781152dc85974a17568237a753fd133a44da9f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_247.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑलिव्ह गार्डन(Olive Garden) हे मुख्यत्वे अमेरिकेत धंदा करणारी रेस्टॉरंटची साखळी आहे. येथे इटालियन प्रकारचे खाणे मिळते. +डार्डेन रेस्टॉरंट्स, इंकची उप कंपनी असलेल्या या कंपनीचे मुख्यालय फ्लोरिडातील ऑरेंज काउंटीमध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_250.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75d26aa38e5a96a602811a2840b3d8f42f6c4f1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_250.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑलिव्ह रिडले कासव (इंग्लिश:Olive Ridley Turtle; शास्त्रीय नाव:Lepidochelys olivacea) हा एक भूपृष्ठवंशीय प्राणी आहे. +या प्राण्याचा अधिवास पाण्यात असला तरी तो श्वाशोच्छवास नाकानेच करतो. त्यासाठी त्याला वरचेवर जलपृष्ठावर यावे लागतो. फुप्फुसांची हवा साठवणूकक्षमता अधिक असल्यामुळे दोन श्वासातील अंतर अधिक असते. त्यामुळे तो उभयचर वर्गात मोडत नाही. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2503.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89af59e718027c465ee70d89742ee5bbe03dc3de --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2503.txt @@ -0,0 +1,26 @@ +२४ जानेवारी, इ.स. २००८ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. +== क्रिकेट क्षेत्रातील योगदान ==कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेतृत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. +भारताचा सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू कपिल देव आज त्रेपन्नाव्या वर्षात पदार्पण करतो आहे (जन्म १९५९, चंडीगढ) . रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य. रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला. +नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी खेळला आणि सहा बळी मिळवले. त्या हंगामात ३ सामन्यांमधून १२ बळी त्याने मिळवले. १९७६-७७ च्या हंगामात जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात त्याने एकूण ३६ धावा देत ८ बळी घेतले. हा सामना हरयाणाने जिंकला. नंतरच्या साखळी सामन्यांमधून कपिलची कामगिरी यथातथाच राहिली असली तरी उप-उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात बंगालविरुद्ध त्याने दुसऱ्या डावात केवळ नऊ षटके गोलंदाजी करताना २० धावा देत तब्बल ७ गडी बाद केले. उप-उपांत्या सामन्यात हरयाणाची गाठ मुंबईशी पडली आणि हरयाणाने लढत गमावली असली तरी कपिलदेवने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. +१९७८-७९ च्या हंगामात इराणी चषकाच्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन कपिलने ६२ धावा काढल्या. दुलीप चषकाच्या अंतिम सामन्यातील सात बळीनी त्याला उत्तर विभागाच्या संघात प्रवेश मिळवून दिला आणि याच हंगामात कपिल पहिली कसोटी खेळला – पाकिस्तानविरुद्ध. +१९७९-८० च्या हंगामात दिल्लीविरुद्ध १९३ धावांची खेळी हे त्याचे पहिले प्रथमश्रेणी शतक. या हंगामात तो हरयाणाचा कर्णधार होता आणि त्याच्या संघाने अतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. १९९०-९१ च्या रणजी करंडकाचा अंतिम सामना कपिलने (आणि हरयाणानेही) गाजवला. संजय मांजरेकर, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, सलील अंकोला, अ‍ॅबी कुरुविला अशा दिग्गजांचा समावेश असलेल्या मुंबई संघाला हरयाणाने पराभूत केले. हरयाणाच्या संघातील काही खेळाडू होते : दीपक शर्मा, अजय जडेजा, चेतन शर्मा, विजय यादव. मिळालेल्या शिकारींकडे पाहिल्यास कपिल त्याच्या पहिल्यावहिल्या कसोटी मालिकेत फारसा यशस्वी ठरला असा निष्कर्ष काढता येणार नाही पण त्याच्या बाऊन्सर्सची दहशत पाक फलंदाजांनी घेतली होती आणि त्याचा फायदा इतर गोलंदाजांना नक्कीच मिळाला होता. सादिक मोहम्मदला त्याने एका बहिर्डुल्यावर टिपले होते. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात कराचीच्या नॅशनल स्टेडिअमवर त्याने अवघ्या ३३ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते. भारतीयाचे कसोट्यांमधील हे पहिले अर्धशतक. +मग कपिलने एक पंचांकडे फलंदाज बाद असल्याचा आग्रह धरण्यासाठीचा अपवाद वगळता, कारकिर्दीत केव्हाही मागे वळून पाहिले नाही. दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर त्याचे पहिले कसोटी शतक आले, अवघ्या १३० चेंडूंमध्ये. १९८२-८३ च्या हंगामात गावसकरला विश्रांती देण्यात आल्याने कपिलवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. वेस्ट इंडीज दौऱ्यापासून तो नियमित कर्णधार बनला आणि त्या दौऱ्यावर त्याच्या संघाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे वेस्ट इंडीजला एका एकदिवसीय सामन्यात हरविणे! गावसकरने या सामन्यात ९० तर कपिलने ७२ धावा केल्या होत्या आणि ४७ षटकांमध्ये २८२ धावा करून भारतीयांनी त्या राखल्या होत्या. १९८३ च्या विश्वचषकातील अजिंक्यपद हा कपिलच्या कारकिर्दीचा कळसाध्याय होता. +अविस्मरणीय! कपिल देव : – +क्लाइव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीजने पहिल्या दोन वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्या होत्या आणि पुडेन्शियल वर्ल्डकप तिसऱ्यांदा पटकावून हॅटट्रिक करण्यासाठी लॉईडचे कॅरेबियन सहकारी उत्सुक होते. पण माझ्या मनात मात्र वेगळेच आडाखे होते. तिसऱ्या वर्ल्डकपमधील सलामीच्या लढतीत मॅंचेस्टरच्या ओल्ड टॅफर्डवर भारताने विंडीजला ३४ धावांनी हरवण्याचा चमत्कार केला. विंडीजचा वर्ल्डकपमधला हा पहिलाच पराभव आणि या विजयाने भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला. यशपाल शर्माच्या दमदार खेळीने भारताला विजय मिळवून दिला. परंतु भारत वि. झिम्बाब्वे हा टर्नब्रिज वेल्स मैदानातील सामना मात्र अविस्मरणीय ठरला. या सामन्यातील माझ्या झुंजार शतकी खेळीने नाट्यपूर्ण कलाटणी दिली. +झिम्बाब्वेसारख्या नवशिक्या संघाने भारताची अवस्था ४ बाद ९ अशी करून टाकल्यावर मी मैदानात उतरलो अन् बघता बघता सामन्याचा रंग पालटला. भारताने ९ बाद २६६ अशी मजल मारली. यष्टीरक्षक किरमाणीच्या साथीने मी नवव्या विकेटसाठी नाबाद १२६धावांची भागी रचली अन् त्यात किरीचा वाटा होता फक्त २४ धावांचा. पूल, कट, ड्राईव्ह मनमुरादपणे वापर करत मी नाबाद १७५ धावांच्या खेळीत ६ षटकार, १६ चौकार लगावले.[१] बीबीसीच्या कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे या सामन्याचं चित्रीकरण झालं नाही. एका उत्साही क्रिकेट खेळाडूसिकाने मात्र याचं व्हिडिओ शूटिंग केल्याचं सांगण्यात येतं. पण मला मात्र ही खेळी बघायला मिळालेली नाही. +झिम्बाब्वेला हरवल्यामुळे भारताचाउपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला. उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडला हरवण्याचा पराक्रम केला अन् चार वर्षापूवीर् अंतिम फेरी गाठणारा इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीतच गारद झाला. तमाम इंग्लिश पाठिराख्यांची निराशा झाली. २५ जून १९८३ रोजी भारताची गाठ पडली ती विंडीजशी. इंग्लंडमधील प्रसारमाध्यमांनी भारतीय संघाला कमी लेखलं होतं. ‘बस ड्रायव्हर्स व्हसेर्स कंडक्टर्स’ असे मथळे ब्रिटिश टॅबलॉइडस्मध्ये झळकले. लॉर्डसवर प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव १८३ धावातच आटोपला.श्ाीकांतने गुडघ्यात वाकून मारलेला स्क्वेअर ड्राईव्ह अप्रतिम होता. शॉट ऑफ द मॅच असं याचं वर्णन करणं उचित ठरेल. श्ाीकांतने बेडर फलंदाजी करत ३८ धावा केल्या अन् हीच सामन्यातील सवोर्च्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. +१८३ धावांचं माफक आव्हान विंडीजने स्वीकारलं, पण बल्लू संधूच्या इनस्विंगरने गॉर्डन ग्रिनीजला चकवलं. रिचर्डसने मात्र आक्रमक खेळ करत भारतीय गोलंदाजीची पिटाई करायला सुरुवात केली तेव्हा सामना झटपट संपणार अशी अटकळ लॉर्डसवरील प्रेक्षकांनी बांधली असावी. मदनलाल, बिन्नी यांच्या मिलिटरी मिडियम पेसवर हल्ला चढवत रिचर्डसने चौकारांची आतषबाजी सुरू केली. पण मदनलालने जिद्द सोडली नाही अन् रंगात आलेल्या रिचर्डसने मदनला उंच फटका लगावला तेव्हा मीच मागे पळत ‘माईन, माईन’ असे ओरडत सहकाऱ्यांना सावध करत रिचर्डसचा तो झेल टिपला. सहकाऱ्यांनी माझी पाठ थोपटली. आलिंगन दिलं. मोहिंदरने होल्डिंगला पायचीत पकडून विंडीजचा डाव १४० धावातच संपुष्टात आणून भारताच्या विजयावर शिक्क मोर्तब केलं. लॉर्डसच्या बाल्कनीत मी जेव्हा प्रुडेन्शियल र्वल्डकप स्वीकारला तेव्हा जल्लोष झाला. लंडनमधील भारतीय संघाच्या पाठिराख्यांनी दिवाळी साजरी केली. र्वल्डकप हिरोजना रेड कापेर्ट वेलकम मिळालं. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिल्लीत भारतीय संघासाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता. आम्ही सारेजण भारावून गेलो. +र्वल्डकप पटकावल्यामुळे भारतात क्रिकेटला अधिकच उधाण आलं. बघता बघता क्रिकेटचं एका इंडस्ट्रीत रूपांतर झालं. १९८७ च्या र्वल्डकपचं यजमानपद भारत-पाकिस्तानला लाभलं. ब्रिटिशांच्या मक्तेदारीला शह बसला अन् प्रथमच र्वल्डकप स्पधेर्च्या यजमानपदाचा मान ब्रिटिशेतर देशांना लाभला. क्रिकेटमध्ये पैसा आला, अवघा भारत क्रिकेटमय झाला. क्रिकेटचे सूर सारेजण आळवू लागले. +कसोटी मालिकावीर +सामनावीर पुरस्कार +Man of the Series Awards +Man of the Match Awards +साचा:Indian Test Cricket Captains +साचा:India ODI Cricket Captains +साचा:Bowlers who took 300 wickets in Test cricket +साचा:All-rounders +साचा:India Squad 1983 Cricket World Cup +साचा:India Squad 1987 Cricket World Cup diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2508.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..215333642732d6fb62beb742bf2731c68b26c34f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2508.txt @@ -0,0 +1 @@ +कपिल मोहन हे ओल्ड मंक ह्या भारतीत बनत असलेला विदेशी मद्यातील रम या प्रकारच्या ब्रॅन्डचे निर्माते होते. लष्करातून निवृत्त झालेले कपिल मोहन यांना २०१० साली 'पद्मश्री'ने गौरवण्यात आलं होत. जगात सर्वाधिक विकली जाणारी रम म्हणून 'ओल्ड मंक'ची ख्याती होती. ते 'मोहन मीकिन लिमिटेड' या कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकही होते.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2514.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89af59e718027c465ee70d89742ee5bbe03dc3de --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2514.txt @@ -0,0 +1,26 @@ +२४ जानेवारी, इ.स. २००८ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. +== क्रिकेट क्षेत्रातील योगदान ==कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेतृत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. +भारताचा सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू कपिल देव आज त्रेपन्नाव्या वर्षात पदार्पण करतो आहे (जन्म १९५९, चंडीगढ) . रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य. रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला. +नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी खेळला आणि सहा बळी मिळवले. त्या हंगामात ३ सामन्यांमधून १२ बळी त्याने मिळवले. १९७६-७७ च्या हंगामात जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात त्याने एकूण ३६ धावा देत ८ बळी घेतले. हा सामना हरयाणाने जिंकला. नंतरच्या साखळी सामन्यांमधून कपिलची कामगिरी यथातथाच राहिली असली तरी उप-उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात बंगालविरुद्ध त्याने दुसऱ्या डावात केवळ नऊ षटके गोलंदाजी करताना २० धावा देत तब्बल ७ गडी बाद केले. उप-उपांत्या सामन्यात हरयाणाची गाठ मुंबईशी पडली आणि हरयाणाने लढत गमावली असली तरी कपिलदेवने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. +१९७८-७९ च्या हंगामात इराणी चषकाच्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन कपिलने ६२ धावा काढल्या. दुलीप चषकाच्या अंतिम सामन्यातील सात बळीनी त्याला उत्तर विभागाच्या संघात प्रवेश मिळवून दिला आणि याच हंगामात कपिल पहिली कसोटी खेळला – पाकिस्तानविरुद्ध. +१९७९-८० च्या हंगामात दिल्लीविरुद्ध १९३ धावांची खेळी हे त्याचे पहिले प्रथमश्रेणी शतक. या हंगामात तो हरयाणाचा कर्णधार होता आणि त्याच्या संघाने अतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. १९९०-९१ च्या रणजी करंडकाचा अंतिम सामना कपिलने (आणि हरयाणानेही) गाजवला. संजय मांजरेकर, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, सलील अंकोला, अ‍ॅबी कुरुविला अशा दिग्गजांचा समावेश असलेल्या मुंबई संघाला हरयाणाने पराभूत केले. हरयाणाच्या संघातील काही खेळाडू होते : दीपक शर्मा, अजय जडेजा, चेतन शर्मा, विजय यादव. मिळालेल्या शिकारींकडे पाहिल्यास कपिल त्याच्या पहिल्यावहिल्या कसोटी मालिकेत फारसा यशस्वी ठरला असा निष्कर्ष काढता येणार नाही पण त्याच्या बाऊन्सर्सची दहशत पाक फलंदाजांनी घेतली होती आणि त्याचा फायदा इतर गोलंदाजांना नक्कीच मिळाला होता. सादिक मोहम्मदला त्याने एका बहिर्डुल्यावर टिपले होते. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात कराचीच्या नॅशनल स्टेडिअमवर त्याने अवघ्या ३३ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते. भारतीयाचे कसोट्यांमधील हे पहिले अर्धशतक. +मग कपिलने एक पंचांकडे फलंदाज बाद असल्याचा आग्रह धरण्यासाठीचा अपवाद वगळता, कारकिर्दीत केव्हाही मागे वळून पाहिले नाही. दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर त्याचे पहिले कसोटी शतक आले, अवघ्या १३० चेंडूंमध्ये. १९८२-८३ च्या हंगामात गावसकरला विश्रांती देण्यात आल्याने कपिलवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. वेस्ट इंडीज दौऱ्यापासून तो नियमित कर्णधार बनला आणि त्या दौऱ्यावर त्याच्या संघाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे वेस्ट इंडीजला एका एकदिवसीय सामन्यात हरविणे! गावसकरने या सामन्यात ९० तर कपिलने ७२ धावा केल्या होत्या आणि ४७ षटकांमध्ये २८२ धावा करून भारतीयांनी त्या राखल्या होत्या. १९८३ च्या विश्वचषकातील अजिंक्यपद हा कपिलच्या कारकिर्दीचा कळसाध्याय होता. +अविस्मरणीय! कपिल देव : – +क्लाइव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीजने पहिल्या दोन वर्ल्डकप स्पर्धा जिंकल्या होत्या आणि पुडेन्शियल वर्ल्डकप तिसऱ्यांदा पटकावून हॅटट्रिक करण्यासाठी लॉईडचे कॅरेबियन सहकारी उत्सुक होते. पण माझ्या मनात मात्र वेगळेच आडाखे होते. तिसऱ्या वर्ल्डकपमधील सलामीच्या लढतीत मॅंचेस्टरच्या ओल्ड टॅफर्डवर भारताने विंडीजला ३४ धावांनी हरवण्याचा चमत्कार केला. विंडीजचा वर्ल्डकपमधला हा पहिलाच पराभव आणि या विजयाने भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला. यशपाल शर्माच्या दमदार खेळीने भारताला विजय मिळवून दिला. परंतु भारत वि. झिम्बाब्वे हा टर्नब्रिज वेल्स मैदानातील सामना मात्र अविस्मरणीय ठरला. या सामन्यातील माझ्या झुंजार शतकी खेळीने नाट्यपूर्ण कलाटणी दिली. +झिम्बाब्वेसारख्या नवशिक्या संघाने भारताची अवस्था ४ बाद ९ अशी करून टाकल्यावर मी मैदानात उतरलो अन् बघता बघता सामन्याचा रंग पालटला. भारताने ९ बाद २६६ अशी मजल मारली. यष्टीरक्षक किरमाणीच्या साथीने मी नवव्या विकेटसाठी नाबाद १२६धावांची भागी रचली अन् त्यात किरीचा वाटा होता फक्त २४ धावांचा. पूल, कट, ड्राईव्ह मनमुरादपणे वापर करत मी नाबाद १७५ धावांच्या खेळीत ६ षटकार, १६ चौकार लगावले.[१] बीबीसीच्या कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे या सामन्याचं चित्रीकरण झालं नाही. एका उत्साही क्रिकेट खेळाडूसिकाने मात्र याचं व्हिडिओ शूटिंग केल्याचं सांगण्यात येतं. पण मला मात्र ही खेळी बघायला मिळालेली नाही. +झिम्बाब्वेला हरवल्यामुळे भारताचाउपांत्य फेरीचा मार्ग सुकर झाला. उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडला हरवण्याचा पराक्रम केला अन् चार वर्षापूवीर् अंतिम फेरी गाठणारा इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीतच गारद झाला. तमाम इंग्लिश पाठिराख्यांची निराशा झाली. २५ जून १९८३ रोजी भारताची गाठ पडली ती विंडीजशी. इंग्लंडमधील प्रसारमाध्यमांनी भारतीय संघाला कमी लेखलं होतं. ‘बस ड्रायव्हर्स व्हसेर्स कंडक्टर्स’ असे मथळे ब्रिटिश टॅबलॉइडस्मध्ये झळकले. लॉर्डसवर प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव १८३ धावातच आटोपला.श्ाीकांतने गुडघ्यात वाकून मारलेला स्क्वेअर ड्राईव्ह अप्रतिम होता. शॉट ऑफ द मॅच असं याचं वर्णन करणं उचित ठरेल. श्ाीकांतने बेडर फलंदाजी करत ३८ धावा केल्या अन् हीच सामन्यातील सवोर्च्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. +१८३ धावांचं माफक आव्हान विंडीजने स्वीकारलं, पण बल्लू संधूच्या इनस्विंगरने गॉर्डन ग्रिनीजला चकवलं. रिचर्डसने मात्र आक्रमक खेळ करत भारतीय गोलंदाजीची पिटाई करायला सुरुवात केली तेव्हा सामना झटपट संपणार अशी अटकळ लॉर्डसवरील प्रेक्षकांनी बांधली असावी. मदनलाल, बिन्नी यांच्या मिलिटरी मिडियम पेसवर हल्ला चढवत रिचर्डसने चौकारांची आतषबाजी सुरू केली. पण मदनलालने जिद्द सोडली नाही अन् रंगात आलेल्या रिचर्डसने मदनला उंच फटका लगावला तेव्हा मीच मागे पळत ‘माईन, माईन’ असे ओरडत सहकाऱ्यांना सावध करत रिचर्डसचा तो झेल टिपला. सहकाऱ्यांनी माझी पाठ थोपटली. आलिंगन दिलं. मोहिंदरने होल्डिंगला पायचीत पकडून विंडीजचा डाव १४० धावातच संपुष्टात आणून भारताच्या विजयावर शिक्क मोर्तब केलं. लॉर्डसच्या बाल्कनीत मी जेव्हा प्रुडेन्शियल र्वल्डकप स्वीकारला तेव्हा जल्लोष झाला. लंडनमधील भारतीय संघाच्या पाठिराख्यांनी दिवाळी साजरी केली. र्वल्डकप हिरोजना रेड कापेर्ट वेलकम मिळालं. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिल्लीत भारतीय संघासाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता. आम्ही सारेजण भारावून गेलो. +र्वल्डकप पटकावल्यामुळे भारतात क्रिकेटला अधिकच उधाण आलं. बघता बघता क्रिकेटचं एका इंडस्ट्रीत रूपांतर झालं. १९८७ च्या र्वल्डकपचं यजमानपद भारत-पाकिस्तानला लाभलं. ब्रिटिशांच्या मक्तेदारीला शह बसला अन् प्रथमच र्वल्डकप स्पधेर्च्या यजमानपदाचा मान ब्रिटिशेतर देशांना लाभला. क्रिकेटमध्ये पैसा आला, अवघा भारत क्रिकेटमय झाला. क्रिकेटचे सूर सारेजण आळवू लागले. +कसोटी मालिकावीर +सामनावीर पुरस्कार +Man of the Series Awards +Man of the Match Awards +साचा:Indian Test Cricket Captains +साचा:India ODI Cricket Captains +साचा:Bowlers who took 300 wickets in Test cricket +साचा:All-rounders +साचा:India Squad 1983 Cricket World Cup +साचा:India Squad 1987 Cricket World Cup diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2560.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ad6fab9da0a6116cbd55b8e842d36e8c5e2cb7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2560.txt @@ -0,0 +1,2 @@ +कबीर पंथ किंवा सतगुरू कबीर पंथ भारताच्या भक्तीकाळातील कवी संत कबीर यांच्या शिकवणींवर आधारित एक संप्रदाय आहे.[१] कबीरांचे शिष्य धर्मदास यांनी त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे शंभर वर्षांनंतर या पंथाची सुरुवात केली होता. सुरुवातीला वैचारिक आणि नैतिक शिक्षणांवर आधारित हा पंथ कालांतराने धार्मिक संप्रदायात बदलला.[२] कबीर पंथाच्या अनुयायांमध्ये हिंदू, मुसलमान, बौद्ध आणि जैन अशा सर्व धर्मांचे लोक समाविष्ट आहेत.[३] कबीरांच्या रचनांचा संग्रह बीजक या ग्रंथाच्या वैचारिक आणि आध्यात्मिक विचारांचा आधार आहे.[४] +भारतातील कबीर पंथाच्या मुख्यतः तीन शाखा मानल्या जातात. काशीची (कबीरचौरा) शाखा, धनौतीची भगताही शाखा आणि छत्तीसगडची शाखा. या शाखांचे संस्थापक अनुक्रमे: श्रृती गोपाल साहेब, भगवान गोसाई आणि मुक्तामनी नाम साहेब यांना मानले जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2561.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34ccbb9a57f661519b917180df4b44b1e3030106 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2561.txt @@ -0,0 +1 @@ +कबीर सन्मान हा दीड लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह अशा स्वरूपाचा हा सन्मान मध्यप्रदेश शासनाकडून दिला जातो. १.५ लाख रुपये आणि मान चिन्ह असे याचे स्वरूप आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2585.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d667b7e01879c4d59318bf0f65104ddfd344ab11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2585.txt @@ -0,0 +1,2 @@ + +कभी हाँ कभी ना हा १९९४ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. कुंदन शाहने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटामध्ये शाहरूख खान आणि दीपक तिजोरीच्या प्रमुख भूमिका होत्या. सुचित्रा कृष्णमूर्तीने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2595.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28e73389d8f255ec8687a561ddf5f290d7636bdf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2595.txt @@ -0,0 +1,4 @@ + +कमल दिगिया (जन्म १४ ऑगस्ट १९८६ राजस्थान, भारत) हा एक भारतीय अभिनेता आणि संगीत निर्माता आहे जो पंगत आणि राम माफ या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. २०१९ मध्ये त्याला संगीत राष्ट्र पुरस्कार आणि २०२१ मध्ये संगीत व्हिडिओमधील उत्कृष्ट अभिनयासाठी बझ मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१][२] +दिगियाने २०१९ मध्ये एक गायक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, जिथे तो सुरुवातीला लाइव्ह शोमध्ये परफॉर्म करत असे. बालिका वधू, ड्रीम गर्ल आणि शादी मुबारक यांसारख्या टेलिव्हिजन शोमध्ये तो सहायक भूमिकांमध्ये होता. २०२१ मध्ये त्याने बागडो , मेहंदी यासारखी गाणी निर्मित केली जी हरजीत दिवाना यांनी गायली होती.[३] २०२१-२०२२ मध्ये त्याने पंगत, असर, राम माफ आणि नॉटी सैयान[४] हे गाणी निर्मित केली.त्यांनी कुसुम डोला या मालिकेत गोपू आणि दिया और बाती हम या टेलिव्हिजन मालिकेत रघुची भूमिका साकारली होती.[५] +कमल दिगियाआयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2615.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6da47fee80f798ca56d2cb0f1920e064cc25a1b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2615.txt @@ -0,0 +1 @@ +कमलपूर विमानतळ हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील कमलपूर येथे असलेला विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2648.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc711adf30e7441554f2e57b93ce567c81b40d44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2648.txt @@ -0,0 +1,3 @@ + +कमलादेवी ह्या एक सुप्रसिद्ध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्या होत्या .  त्यांच्या जन्म मंगलोर इथे झाला . त्या बाल विधवा होत्या. त्यानी हरींद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याबरोबर त्यांनी पुनर्विवाह केला. त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये ‘बेडफर्ड कॉलेज’ आणि ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ येथे झाले. त्याच सुमारास म.गांधींच्या नेतृत्वाखालील असहकारितेच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्या भारतात परत आल्या.त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक वेळा धडाडीने भाग घेतला व तुरुंगवासही भोगला. युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. +शेतीविषयक प्रश्नांसंबंधीही त्यांना विशेष आस्था होती. त्या काँग्रेस पक्षाच्या सदस्या होत्या; पण त्या पक्षाचे कृषि सुधारणाविषयक धोरण त्यांना पसंत न पडल्याने १९४८ मध्ये पक्षत्याग करून त्यांनी काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. कामगारविषयक चळवळींमध्येही त्यांनी भाग घेतला होता.त्यानी ‘ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स’ ही स्त्रियांची संघटना त्यांच्या प्रयत्नांतून साकार झाली. त्यांची भारतीय रंगभूमीच्या संदर्भातील कामगिरीही लक्षणीय आहे. त्यांनी यूरोपमध्ये अनेक कलावंतांच्या भेटी घेतल्या आणि नाट्यनिर्मिती व रंगभूमी यांसंबंधी अभ्यास केला आहे . त्यांनी भारतीय नाट्यकलेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी  अनेक नवनवीन प्रयोग केले होते . त्या  भारतीय रंगभूमीवर काम करणाऱ्या पहिल्या सुशिक्षित व प्रतिष्ठित महिला होत्या . भारतीय कलाकुसरीच्या व हस्तकौशल्याच्या अवनत स्थितीतील कलांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी बरचे परिश्रम घेतले. हॅंडिक्रॅफ्ट्‌स ऑफ इंडिया (१९७५) हा त्यांचा तद्‌विषयक ग्रंथ महत्त्व पूर्ण आहे. त्यांच्या अन्य ग्रंथांत अवेकनिंग ऑफ इंडियन वुमनहुड (१९३९), सोसायटी अँड सोशॅलिझम (१९४८), इंडिया अ‍ॅट द क्रॉसरोड्‌स (१९४९) इ. उल्लेखनीय आहेत. सार्वजनिक जीवनात अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषविली : काँग्रेस पक्षाच्या सदस्या व पदाधिकारी ; ‘ऑल इंडिया हॅंडिक्रॅफ्ट्‌स बोर्ड’, ‘भारतीय नाट्यसंघ’, ‘ऑल इंडिया डिझाइन सेंटर’ आदी संस्थांच्या तया अध्यक्षा इत्यादी. सार्वजनिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना वाटुमल पारितोषिक (१९६२), मॅगेसेस पुरस्कार (१९६६) यांसारखे मानसन्मानही लाभले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2658.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b695a3c92aea7c0da838c0a2043ccaf38918aca4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2658.txt @@ -0,0 +1 @@ +कमलाबाई बडोदेकर या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. प्रख्यात गायिका हिराबाई बडोदेकर यांच्या त्या भगिनी होत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2668.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..457d5f48a5f2ea1d2d97922fd2a51c4f6eb53878 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2668.txt @@ -0,0 +1,2 @@ +कमलेश्वर प्रसाद सक्सेना (६ जानेवारी १९३२ - २७ जानेवारी २००७), जे कमलेश्वर या नावाने ओळखले जातात ते २०व्या शतकातील भारतीय लेखक होते ज्यांनी प्रामुख्याने हिंदी भाषेमध्ये लेखन केले. त्यांनी भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगासाठी पटकथा लेखक म्हणूनही काम केले. आंधी (१९७५) मौसम (१९७५), छोटी सी बात (१९७६) आणि रंग बिरंगी (१९८३) हे चित्रपट त्यांच्या प्रसिद्ध कामांपैकी आहेत. त्यांना त्यांच्या हिंदी कादंबरीकितने पाकिस्तानसाठी २००३ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. २००५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१] +ते मोहन राकेश, निर्मल वर्मा, राजेंद्र यादव आणि भीष्म साहनी यांसारख्या हिंदी लेखकांच्या गटाचा एक भाग मानला जातात, ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील जुने साहित्यिक व्यवस्‍था सोडली आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील नवीन संवेदनशीलता सादर केल्या व १९५० च्या दशकात हिंदी साहित्याची नई कहानी ("नवी कहानी") चळवळ सुरू केली. [२][३] [४][५] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2694.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d380f0c138feca5342e3d47755949274a78e515 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2694.txt @@ -0,0 +1,2 @@ +कमारगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2707.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f24d36d17fbb94b6bc802c208fad4b311966807 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2707.txt @@ -0,0 +1,2 @@ +कमिला जॉर्जी (३१ डिसेंबर, १९९१:मसेराता, इटली - ) ही इटलीची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2734.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d90d1100fe6e9b5c147473b236df25a0e378b79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2734.txt @@ -0,0 +1,5 @@ +कर म्हणजे शासनाला सेवा पुरवल्याबद्दल देण्याचा एक मोबदला होय. कराच्या मोबदल्यात शासनाकडून त्या प्रमाणात सेवा किंवा वस्तू मिळतीलच, अशी आशा किंवा इच्छा न ठेवता शासनाला कायदेशीरदृष्ट्या दिली जाणारी रक्कम म्हणजेच कर होय[१]. कर हे शासनालाचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. कर दोन प्रकारचे असतात - अप्रत्यक्ष कर व प्रत्यक्ष कर. करांचे वेगवेगळे प्रकार आहेत. वैयक्तिक प्राप्तीकर (आयकर), महामंडळकर, भांडवली नफाकर, भांडवलावरील आणि मालमत्तेवरील कर, खर्चावरील कर, वस्तूंवरील कर, उत्पादनावरील कर, आयातीवरील व निर्यातीवरील कर, विक्रीकर असे वेगवेगळे करांचे प्रकार आहेत. करवसुलीसाठी शासनाकडे यंत्रणा असते. करविषयक सल्लागारही असतात. कर भरण्यासाठी विविध योजना असतात. १ जुलै २०१७ पासून 'एक देश एक कर' प्रणाली सुरू करण्यात आली. कोणताही नवीन कर प्रारंभी फक्त काही ठराविक लोकांच्या ठराविक उत्पन्नावर लावला जातो व नंतर हळूहळू त्याची व्याप्ती वाढवून सर्व लोकांचे त्या प्रकारचे सर्व उत्पन्न करपात्र करण्यात येते. +प्रत्यक्ष्य कर- +अप्रतक्ष्य कर- + +करिदिन  : मकर संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस. या दिवसाला किंक्रांत असेही म्हंणतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2783.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b170083a1afcca97003e0b0ee980bf5eb0104d30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2783.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +हा शब्द खालील लेखांशी संबंधित आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_281.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ff77607f6c09bb020c8cb3c03eb98b00031dee7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_281.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओलिव्हर एडवर्ड ऑली रॉबिन्सन (१ डिसेंबर, १९९३:मार्गेट, इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. +ऑली ने न्यू झीलंडविरुद्ध २ जून २०२१ रोजी कसोटी सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2816.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b78ad26a42a3a1d6d77f18eba629ddd12b0df3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2816.txt @@ -0,0 +1,2 @@ +करंडी तर्फे कुडाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2826.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ff8d3e265f336f88b67760d719558c8e914fa33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2826.txt @@ -0,0 +1,2 @@ +करंदी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_285.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6f2ffe6cc5a755646cf404515d434e1e148fef5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_285.txt @@ -0,0 +1,4 @@ +ऑव्हेर्न्य-रोन-आल्प प्रदेशाचे नकाशावरील स्थान +ऑव्हेर्न्य-रोन-आल्प (फ्रेंच: Auvergne-Rhône-Alpes उच्चार ; आर्पितान: Ôvèrgne-Rôno-Ârpes; ऑक्सितान: Auvèrnhe Ròse Aups; इटालियन: Alvernia-Rodano-Alpi) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या मध्य दक्षिणपूर्व भागात असून त्याच्या पूर्वेस इटली तर ईशान्येस स्वित्झर्लंड देश आहेत. २०१६ साली ऑव्हेर्न्य व रोन-आल्प हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑव्हेर्न्य-रोन-आल्प प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. क्षेत्रफळानुसार व लोकसंख्येनुसार ह्या प्रदेशाचा फ्रान्समध्ये अनुक्रमे तिसरा व दुसरा क्रमांक लागतो. +ऑव्हेर्न्य-रोन-आल्प प्रशासकीय प्रदेश खालील बारा विभागांमध्ये विभागला गेला आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2851.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b652d0854672d225aac3f3e46a9bee4d935774df --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2851.txt @@ -0,0 +1,4 @@ +कौच्च, बांडी, कार्कुंग, करकोचा, पोषा, करकरा, कुंज (इंग्लिश:Demoiseiie Crane; हिंदी:करकरा, कुंज) हा एक पाणपक्षी आहे. +या पक्ष्याचा आकार बदकापेक्षा मोठा असतो व अंदाजे तीन फुट उंच . सुबक ,सुंदर , लहानखोरा दिसणारा करकोचा . राखी रंग , डोके व मान काळी आणि डोक्यावर पिसे असतात . कानाच्या छीद्रानावरची पिसे पांढरी व नर आणि मादी दिसायला सारखेच असतात . हे पक्षी थव्याने आढळतात . +पाकिस्तान मध्ये हिवाळी पाहुणे म्हणून असतात . उत्तर भारत ते बांगला देश , आसाम , महाराष्ट्र , दक्षिणेकडे कर्नाटक येथे ही आढळतात . युरोप मध्य आशिया , मंगोलिया येथे मे ते जुलै या काळात स्थायिक असतात. +हे पक्षी निवासाला नदीकाठ , झिलानी , आणि भातशेतीचा ,तसेच करडी , गहू ,आणि हरभर्याच्या शितीचा प्रदेश अश्या टिकाणी असतात . diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2857.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb7b83123e3fcb43cd21262449eabde7122cf0a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2857.txt @@ -0,0 +1,3 @@ +करकोचा हा पाणथळ जागेत रहाणाऱ्या पक्ष्यांचा गट असून ते दिसावयास बगळ्यासारखे असतात. परंतु बगळ्यांपेक्षा यांची चोच बरीच लांब असते. करकोच्याला इंग्रजीत स्टॉर्क असे म्हणतात. +करकोच्याचे विविध प्रकार खालीलप्रमाणे- + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2893.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69c539ab43e65b21f3da1cdc06b8ff8b1b0197a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2893.txt @@ -0,0 +1,2 @@ +कराडखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2897.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c752777437c39c5098c7c5ebf6d0f3e899695742 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2897.txt @@ -0,0 +1,2 @@ +करडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2921.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4aeff2e9676345e9af88112b7b116b76d0fa284f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2921.txt @@ -0,0 +1 @@ +करण थापर (नोव्हेंबर ५, इ.स. १९५५ - हयात) हा दूरचित्रवाणीवरील भारतीय मुलाखतकार, पत्रकार, उद्योजक आहे. त्याने द टाइम्स या इंग्लिश वृत्तपत्रातून पत्रकारितेतील कारकिर्दीस आरंभ केला. पुढे इ.स. १९८२ ते इ.स. १९९३ सालांदरम्यान अकरा वर्षे तो लंडन वीकेंड टेलिव्हिजन या दूरचित्रवाणी वाहिनीमध्ये टीव्ही-पत्रकारिता केली. त्यानंतर त्याने द हिंदुस्तान टाइम्स टेलिव्हिजन ग्रुप, होम टीव्ही, युनायटेड टेलिव्हिजन या कंपन्यांतून कामे केल्यावर इ.स. २००१ साली इन्फोटेन्मेंट टेलिव्हिजन ही स्वतःची चित्रवार्तानिर्मिती कंपनी स्थापली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_293.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55498379ef2dcb6b5d6fbfc1af677c529c69d67f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_293.txt @@ -0,0 +1,6 @@ +आउश्वित्झ छळछावणी (मराठी लेखनभेद: ऑश्विझ छळछावणी) पोलंडमधील ओश्फिन्चिम ह्या शहराजवळ नाझी जर्मनीने उभारलेली एक मोठी छळछावणी होती. अजूनही येथे तत्कालीन छळछावणीचे अवशेष जतन केले आहेत व छळछावणीत हौतात्म्य पत्करलेल्यांचे स्मारक आहे. या ठिकाणी शेकडो ज्यू, युद्धबंदी, पकडलेले हेर, राजकीय विरोधक यांना बंदी करून ठेवण्यात आले होते. त्यांचा मुख्य उपयोग युद्धकालात सामग्री उत्पादनासाठी लागणारे कामगार म्हणून केला गेला. जे श्रम करण्यास सक्षम होते, अश्यांनाच जिवंत ठेवले जाई. इतर लोकांना विविध प्रकारे ठार मारले जाई. विषारी वायूंच्या कोठडीमध्ये कोंडून ठार मारण्याची जागा अवशेषात जतन केली आहे.येथे ११ लाख व्यक्तींना ठार मारले गेले.[१] +नाझी डॉक्टरनी युद्धकैदी असलेल्या ज्यूंवर अनेक प्रयोग केले. हे प्रयोग अतिशय भयानक होते.हे प्रयोग माणुसकीला काळिमा फासणारे होते. काहीकाही प्रयोग तर कां केले असा प्रश्न निर्माण होतो. +नाझीना हे बघायचे होते की, समुद्राचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते का? +यासाठी त्यानी कैद्यांना समुद्राचे पाणी बळजबरीने पाजले. त्यानी या कैद्याना समुद्राचे पाणीच पिण्यासाठी भाग पाडले. त्यानी ह्याची काळजी घेतली की कैद्याना ताजे पाणी कुठल्याही स्त्रोतातून मिळू शकणार नाही. कैद्याना अतिशय त्रास आणि वेदना सहन कराव्या लागल्या. सर्वच कैद्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले. कैदी इतके तहानलेले होते की ते ताजे पाणी मिळण्याच्या आशेने नुकत्याच पुसलेल्या फरश्या चाटत होते. १०० ज्यू कैद्यांना या प्रयोगात सामील करण्यात आले होते. हे सर्व कैदी मरण पावले +माणूस किती कमी तापमानापर्यंत जिवंत राहू शकतो ह्या प्रश्नाचे उत्तर नाझी डॉक्टरांना हवे होते. हे शोधून काढण्यासाठी त्यांच्याकडे जू कैदी होते. त्यानी अनेक कैद्यांना थंड पाण्याच्या टबात ठेवले आणि हळू हळू तापमान कमी करत गेले. ज्या तापमानाला माणूस मरतो ते तापमान त्यानी लिहून ठेवले. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2938.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa90c210a184495d7bac7d04f229492c9d32c728 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2938.txt @@ -0,0 +1,12 @@ +कराग्रे वसते लक्ष्मीः करमूले सरस्वती । +करमध्ये तू गोविंदः प्रभाते करदर्शनम् ॥ + +उपरोक्त श्लोक समजून म्हटला तर तो मानवाच्या जीवनात प्रेरणादायक ठरेल. लक्ष्मी, विद्या किंवा भगवान प्राप्त करणे ही मानवाच्या हातातील गोष्ट आहे, असा उत्साही अर्थ ह्या श्लोकात लपलेला आहे. + +हाताच्या अग्रभागी लक्ष्मी आहे असे सांगितले आहे. माणसाचे जवळ जवळ सर्वच उद्योग बोटांच्या अग्रभागाने होतात म्हणून तेथे लक्ष्मीचा वास आहे असे सांगितले आहे. + +हाताच्या मूळ भागात सरस्वती म्हणजे विद्या आहे. सरस्वती मूळात आहे ह्याचा अर्थ कोणत्याही कार्याच्या पायात ज्ञान असले पाहिजे. खऱ्या ज्ञानाशिवाय संपत्ती किंवा परमेश्वर काहीच मिळत नाही. + +मानवाला वित्त किंवा विद्या ह्यांची नशा चढते. तो उन्मत्त बनतो. हाताच्या मध्यभागात गोविंद वसतो असे सांगून लक्ष्मी आणि सरस्वती मध्ये आपल्या शास्त्रकारांनी समन्वय साधला आहे. भगवंताच्या उपस्थितीमुळे माणसाला वित्तमद किंवा विद्यामद चढत नाही. रावणाच्या जीवनात भगवान नसल्यामुळे लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही असूनही त्याचे जीवन दैवी न बनता राक्षसी बनले. आपल्या हाताची सर्व बोटे असमान आहेत, पण त्यांना जर हाताच्या मध्यभागी आणले तर समान भासतात. त्याचप्रमाणे समाजात असमानता निर्माण करणाऱ्या लक्ष्मीला आणि सरस्वतीला जर प्रभु बरोबर जोडण्यात आले तर त्या समानता निर्माण करतात. +शिवाय हातात भगवंताचा वास असल्यामुळे भगवंताला आवडणार नाही असे एकही कार्य न करता, रोज मी केवळ सत्कर्मच करीन असा विचार सकाळी केला पाहिजे. +वैदिक प्रतीक-दर्शन diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2961.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ee67bfadaaf6a088459102c31d1ac94adfebe60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2961.txt @@ -0,0 +1,4 @@ +करमचंद उत्तमचंद गांधी (१८२२ - १६ नोव्हेंबर १८८५) [१] हे महात्मा गांधींचे वडील होते. त्यांनी पोरबंदर संस्थानात पंतप्रधानांचे उच्चपद, राजस्थानी न्यायालयाचे नगरसेवक, राजकोटचे दिवाण आणि काही काळ वांकानेरचे दिवाण हे पद भूषवले. त्यांना काबा गांधी म्हणूनही ओळखले जात असे. +महात्मा गांधींच्या आईचे नाव पुतलीबाई होते. त्यांच्या वडिलांचे नाव उत्तमचंद गांधी आणि आईचे नाव लक्ष्मी गांधी होते. + +त्या काळात कोणत्याही संस्थानाचे वेड हे शांततेचे काम नव्हते. पोरबंदर हे पश्चिम भारतातील तीनशे संस्थानांपैकी एक राज्य होते, ज्यावर राजघराण्यातील जन्म आणि ब्रिटिशांच्या मदतीने सिंहासनावर बसलेल्या राजांनी राज्य केले होते. जुलमी राजा, सर्वोच्च ब्रिटिश सत्तेचे निरंकुश प्रतिनिधी 'राजकीय प्रतिनिधी' आणि युगानुयुगे अत्याचारित प्रजेची कर्तव्ये पार पाडण्यासाठी खूप संयम, मुत्सद्दी कौशल्य आणि व्यावहारिक बुद्धिमत्ता आवश्यक होती. वडील उत्तमचंद आणि करमचंद हे दोघेही कार्यक्षम प्रशासक तसेच खरे आणि प्रतिष्ठित व्यक्ती होते. तो एकनिष्ठ होता परंतु अप्रिय आणि फायदेशीर सल्ला देण्यास मागेपुढे पाहत नाही. या विश्वासावर धैर्याने ठाम राहिल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला. राज्यकर्त्यांच्या सैन्याने उत्तमचंद गांधींच्या घराला वेढा घातला आणि त्यांच्यावर गोळीबार केला. त्याला संस्थानातून पळून जावे लागले. त्याचा मुलगा करमचंदही आपल्या तत्त्वांवर ठाम राहिला आणि त्याने पोरबंदरपासून दूर जाणे पसंत केले. [२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2980.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e413e93db6f85f0adaaf97e056a1b31728ef480a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_2980.txt @@ -0,0 +1,2 @@ +करवंजी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५२५ मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3016.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc92ff66b1c19bf71a8b7d98b32305e1e933bf56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3016.txt @@ -0,0 +1,2 @@ +करैकल हे भारताच्या पुडुचेरी राज्यातील शहर आहे. +हे शहर करैकल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3050.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3d216b057ab60983ea4093fb545bddf10e9536d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3050.txt @@ -0,0 +1 @@ +करामान (तुर्की: Karaman ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २.३ लाख आहे. करामान ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3060.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8529498d11c1b2609cac14effeac677fae9f1955 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3060.txt @@ -0,0 +1,2 @@ +करिना विटॉफ्ट (१६ फेब्रुवारी, १९९५:वेन्टोर्फ बेइ हांबुर्ग, जर्मनी - ) ही जर्मन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3097.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb36f3075622257f6ac3e53431b04ed0ad13cf9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3097.txt @@ -0,0 +1 @@ +करीम मतमूर (अरबी: كريم مطمور‎‎; २५ जून, १९८५:स्त्रासबूर्ग, फ्रांस - ) हा  अल्जीरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा सहसा उजव्या किंवा डाव्या बाजूने खेळत असे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3146.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..435a911c9caaf569ba6fedab3bf613707c52f9c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3146.txt @@ -0,0 +1,8 @@ + करूळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3166.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6083ed4aab9910770b4bd3a085fda368417e2eb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3166.txt @@ -0,0 +1,17 @@ +कारोळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २१४ कुटुंबे राहतात. एकूण ९४५ लोकसंख्येपैकी ४७६ पुरुष तर ४६९ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात. +किणीस्ते, कोचळे, कडूचीवाडी, कारेगाव, पाचघर, खुटाळ, आमगाव, आंभई, कुंडळ, रायसळगाव, ब्राह्मणगाव ही जवळपासची गावे आहेत.कारोळ ग्रामपंचायतीमध्ये कारोळ, आणि पाचघर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3182.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da370ab6d7eb90a0c09cb81dd3bc08d0f68989a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3182.txt @@ -0,0 +1,10 @@ +कर्क ही मेेष राशीपासून आरंभ होणाऱ्या राशीचक्रातील १२ राशींपैकी चौथी रास आहे. पुनर्वसू नक्षत्राचा एक चरण आणि पुष्य व आश्लेषा ही नक्षत्रे मिळून ही रास बनते. सूर्य १५ जुलैच्या आसपास कर्क राशीत प्रवेश करतो आणि १५ ऑगस्टच्या आसपास ही रास सोडून सिंह राशीच्या मघा नक्षत्रात प्रवेश करतो. +आकाशात दिसणाऱ्या कर्क राशीत चार प्रमुख तारे आहेत, आणि त्यांपैकी फक्त दोन ठळक. कर्क राशीच्या पूर्वेला सिंह व पश्चिमेला मिथुन या राशी आणि उत्तरेला काकुली, ईशान्येला लघुसिंह व नैर्ऋत्येला लघुलुब्धक नावाचे तारकापुंज येतात. + +कर्क (♋︎) ( इंग्रजी: Cancer ,ग्रीक: Καρκίνος, रोमनीकृत: Karkínos, "क्रॅब" साठी लॅटिन) हे कर्क राशीपासून उद्भवणारे चौथे ज्योतिषशास्त्रीय चिन्ह आहे. हे ९०° ते १२०° आकाशीय रेखांशापर्यंत पसरलेले आहे. उष्णकटिबंधीय राशी अंतर्गत, सूर्य अंदाजे २२ जून ते २२ जुलै दरम्यान या क्षेत्रातून भ्रमण करतो. +ज्योतिषशास्त्रात, कर्क हे जल त्रिकोणाचे मुख्य चिन्ह आहे, जे कर्क, मीन आणि वृश्चिक राशीपासून बनलेले आहे. हे सहा नकारात्मक चिन्हांपैकी एक आहे आणि त्याचा शासक ग्रह चंद्र आहे. जरी कर्कच्या काही चित्रणांमध्ये लॉबस्टर किंवा क्रेफिशचा समावेश आहे, चिन्ह बहुतेक वेळा कार्किनोसवर आधारित खेकड्याद्वारे दर्शविले जाते. कर्क राशीचे विरुद्ध चिन्ह मकर आहे.[१] +कर्क राशीवर चंद्र ग्रहाची मालकी आहे. ही राशी ४ आकड्याने दर्शवतात. कर्क राशीचा जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्रकिनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो. कर्क रास पृष्ठोदयी आहे. उत्तर दिशेकडे विशेष बलवान असते. +साधारणपणे कर्क रास चंचल, कोमल, सौम्य पण अस्थिर स्वभावाची दिसून येते. ही रास रजोगुणी, जलतत्त्वयुक्त आहे. तसेच रात्री बलवान असणारी, कफ प्रकृतीची, स्त्री प्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे. या राशीचे गुण म्हणजे चिवटपणा, लज्जा आणि विवेक. +कर्क राशी घेऊन जन्मलेल्या मुलाच्या नावाचे आद्याक्षर ही, हू, हे, दा, दि, दे किंवा दो असावे असा संकेत आहे. + लग्न · मंगळ · रवि · शनि · गुरू · शुक्र · चंद्र · राहू · केतू · बुध · नेपच्यून · हर्षल · प्लुटो + मेष रास · वृषभ रास · मिथुन रास · कर्क रास · सिंह रास · कन्या रास · तूळ रास · वृश्चिक रास · धनु रास · मकर रास · कुंभ रास · मीन रास diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3194.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..518ec4b3def2b58315cf5cb05c1904b491a86069 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3194.txt @@ -0,0 +1,3 @@ +कर्जत (अहमदनगर) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील एक शहर +आलिकडील काळामध्ये कर्जत ऐका वेगळ्या कारणाने जगाच्या पटलावर येऊ पाहत आहे. आणि ते म्हणजे सर्व सामाजिक संघटना कर्जत हे गेली १००० दिवस श्रमदान करत आहेत. संघटनेने ८००००+ वृक्ष लागवड केली आहे त्याचबरोबर संवर्धन पण करत आहेत. त्यामधे चार मियावाकीचा पण सामावेश आहे. महाराष्ट्र शासनाकडून स्वच्छ्ता बद्दल २०२१ मध्ये दुसरा तसेच २०२२ मधे पहिला क्रमांक नगरपंचायतला मिळाला आहे. यात सर्व सामाजिक संघटनेचा सिंहाचा वाटा आहे. +राशिन हे तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे संपूर्ण तालुक्यात राशिन हे महत्वाचे ठिकाण आहे . diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3209.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0294331bf575a79f82de56439610ec6c239eee3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3209.txt @@ -0,0 +1,2 @@ +कर्जळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3210.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa3f10ff7c7da57532ddbe963b8dfdbf049a9e01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3210.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२६६४१ असलेले कर्जाने हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील १०३५.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ७० कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३८६ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ७२ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा चोपडा येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा चोपडा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा चोपडा येथे आहे. पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय चोपडा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय चोपडा येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा चोपडा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र चोपडा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा चोपडा येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, टॅक्सी, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - ५ ते १० किमी अंतरावर. क्रीडांगण, - ५ ते १० किमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ ते १० किमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ ते १० किमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ ते १० किमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3219.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dba72fa93a0e56ff94a4a7711bca2f8d8e6c0454 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3219.txt @@ -0,0 +1,2 @@ +कर्ट वाल्डहाइम (जर्मन: Kurt Waldheim) हा एक ऑस्ट्रियन राजकारणी होता. तो १९७२ ते १९८१ दरम्यान संयुक्त राष्ट्रांचा चौथा सरचिटणीस तर १९८६ ते १९९२ दरम्यान ऑस्ट्रियाचा नववा राष्ट्राध्यक्ष होता. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान वाल्डहाइम नाझी जर्मनीच्या सैन्यातील एक गुप्तहेर होता. ह्या कारणामुळे त्याचे राष्ट्राध्यक्षपद वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अमेरिकेने त्याला आपल्या देशात पाउल ठेवायला बंदी घातली होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_322.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63e7f68ec1cc23db822d3060046efbe04babb794 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_322.txt @@ -0,0 +1,10 @@ +ऑस्कर साला (१८ जुलै १९१० - २६ फेब्रुवारी २००२) हे २० व्या शतकातील जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, संगीतकार आणि इलेक्ट्रॉनिक संगीताचे प्रणेते होते. [१] त्याने ट्राउटोनियम नावाचे एक वाद्य वाजवले, जे सिंथेसायझरचे अग्रदूत होते. [२] +सालाचा जन्म ग्रीझ, थुरिंगिया, जर्मनी येथे झाला. [१] त्याने तरुणपणी पियानो आणि ऑर्गनचा अभ्यास केला, किशोरवयात शास्त्रीय पियानो मैफिली केली. १९२९ मध्ये, ते बर्लिन कंझर्व्हेटरीमध्ये संगीतकार आणि व्हायोलिस्ट पॉल हिंदमिथ यांच्यासोबत पियानो आणि रचनेचा अभ्यास करण्यासाठी बर्लिनला गेले. त्यांनी शाळेच्या प्रयोगशाळेत डॉ. फ्रेडरिक ट्राउटवेन यांच्या प्रयोगांचे पालन केले, ट्रॉटवेनच्या पायनियर इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट, ट्राउटोनियमसह खेळायला शिकले. [१] +२० जून १९३० रोजी साला आणि पॉल हिंदमिथ यांनी बर्लिनर मुसिखोचस्चुले हॉलमध्ये "न्यू म्युझिक बर्लिन 1930" नावाचा सार्वजनिक कार्यक्रम सादर केला. नंतर सालाने ट्राउटोनियमसह जर्मनीचा दौरा केला; १९३१ मध्ये स्ट्रिंग क्वार्टेटसह ट्राउटोनियमसाठी हिंदमिथच्या कॉन्सर्टमध्ये ते एकल वादक होते. [१] त्याने हिंदमिथचा विद्यार्थी हॅराल्ड गेन्झमेरच्या "कॉन्सर्ट फॉर ट्राउटोनियम आणि ऑर्केस्ट्रा" च्या पदार्पणातही एकल गायन केले. [३] +साला यांनी १९३२ ते १९३५ दरम्यान बर्लिन विद्यापीठात भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. त्यांनी "व्होल्क्स्ट्राटोनियम" विकसित करण्यास मदत केली, [४] एक ट्राउटोनियम ज्याला टेलीफंकन लोकप्रिय बनवण्याची आशा बाळगत होते. १९३५ मध्ये त्यांनी "रेडिओ-ट्रॉटोनियम" तयार केले आणि १९३८ मध्ये पोर्टेबल मॉडेल, "कॉन्झेर्टट्राउटोनियम" तयार केले. [१] [५] +१९४८ मध्ये, सालाने पुढे ट्राउटोनियमचा विकास मिक्स्चर-ट्रॉटोनियममध्ये केला. सालाच्या आविष्काराने सबहार्मोनिक्सचे क्षेत्र उघडले, ओव्हरटोन्सचे सममितीय समकक्ष, जेणेकरून एक पूर्णपणे वेगळे ट्यूनिंग विकसित झाले. [६] +सालाने १९५२ मध्ये आपले नवीन वाद्य लोकांसमोर सादर केले आणि लवकरच त्याच्या सर्किट्ससाठी आंतरराष्ट्रीय परवाने मिळतील. त्याच वर्षी, हॅराल्ड गेन्झमेरने मिक्स्चर-ट्रॉटोनियम आणि ग्रँड ऑर्केस्ट्राच्या पहिल्या कॉन्सर्टमध्ये स्कोअर दिला. [७] +१९५० च्या दशकात सालाने क्वार्टेट-ट्रॉटोनियम देखील बांधले. +१९४० आणि १९५० च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. १९५८ मध्ये, त्यांनी बर्लिनमधील मार्स फिल्म GmbH (चौथा अवतार) येथे स्वतःचा स्टुडिओ स्थापन केला. तिथेच त्यांनी व्हेट हार्लनच्या डिफरंट फ्रॉम यू अँड मी (१९५७), रॉल्फ थीलच्या रोझमेरी (१९५९), आणि फ्रिट्झ लँगच्या दास इंडिशे ग्रॅबमल (१९५९) सारख्या चित्रपटांसाठी इलेक्ट्रॉनिक साउंडट्रॅक तयार केले. [१] +अल्फ्रेड हिचकॉकच्या द बर्ड्स चित्रपटासाठी त्यांनी संगीत नसलेला साउंडट्रॅक तयार केला. [८] त्याच्या चित्रपटाच्या स्कोअरसाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले, पण त्याने कधीही ऑस्कर जिंकला नाही. त्याने जर्मन जाहिरातींवरही बरेच काम केले, विशेष म्हणजे ज्याला एचबीचा छोटा माणूस म्हणून संबोधले जाते. +ते बर्लिनचे मानद सिनेटर होते . diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3228.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..090cad5e24c6ab8238789c4476bae93332b395a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3228.txt @@ -0,0 +1,3 @@ +सप्टेंबर १, इ.स. २००७ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_323.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34778c9622098904f3284ac84069acede480a32b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_323.txt @@ -0,0 +1 @@ +ॲडमिरल ऑस्कर स्टॅन्ले डॉसन (जन्म - १३ नोव्हेंबर, इ.स. १९२३ मृत्यू - २३ ऑक्टोबर, इ.स. २०११) हे २८ फेब्रुवारी, इ.स. १९८२ ते ३० नोव्हेंबर, इ.स. १९८४ पर्यंत भारतीय नौसेनेचे प्रमुख होते.[१] इ.स. १९७१च्या भारत-पाकिस्तान तिसऱ्या युद्धात त्यांचा सहभाग होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3232.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9880d865c43ad320db0d8442c4965d507761ad38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3232.txt @@ -0,0 +1 @@ +कर्टिस कॅम्फर (२० एप्रिल, १९९९ - ) हा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला  आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3249.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a4d026bd301c1ce0fbd1c01e3096056f123f664 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3249.txt @@ -0,0 +1,2 @@ +कर्णावड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3291.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfbb545c75470b087bb031111c4b3de27b1db2ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3291.txt @@ -0,0 +1,2 @@ +कर्नाटक प्रज्ञावंत जनता पक्ष हा भारताच्या कर्नाटक राज्यातील राजकीय पक्ष आहे. याची स्थापना जानेवारी, २०१५ मध्ये पुतुरिना मुतू डी. महेश गौडा यांनी केली.[१][२] या पक्षाचे चिह्न ऑटोरिक्षा आहे. +२०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे आर. शंकर राणेबेण्णुर मतदारसंघातून निवडून आले. हे भारतीय जनता पक्षाच्या आघाडीकडून मतदान करतील.[३] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3296.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69a7e1d0442b9f5205c087488c0f91ec3d27ef7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3296.txt @@ -0,0 +1,8 @@ +कर्नाटक रक्षणा वेदिके +(कन्नड: ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ) कन्नड भाषा, लोक आणि कर्नाटक यांच्या हक्कांसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व संवर्धनासाठी लढणारी एक संस्था. अध्यक्ष: नारायण गौडा. ३६८४ शाखा व ४.६ लाख सभासद. +१. महाराष्ट्रात समाविष्ट होण्याचा ठराव केल्याबद्दल ११ नोव्हेंबर २००५ साली बेळगावचे महापौर विजय मोरे यांच्या तोंडाला काळे फासले. तसेच कर्नाटक बंद घडवून आणला. +२. कावेरी पाणी प्रश्नाबाबत तामिळनाडूला केंद्राने झुकते माप दिल्याच्या निषेधार्थ १२ फे २००७ रोजी कर्नाटक बंद घडवून आणला. ४ मे २००७ रोजी २०,००० कन्नडिगांनी नवी दिल्लीत निदर्शने केली +३. कर्नाटकात स्थानिक कन्नड लोकांना खासगी, सरकारी नोकऱ्यांमध्ये, रेल्वेमध्ये प्राधान्य मिळवून देण्यासाठी कार्यरत. +४. राज्यात सर्वत्र कन्नड भाषेचा वापर होण्यासाठी कार्यरत. फक्त हिंदी किंवा इतर भाषेतील फलकांवर काळे फासण्यात पुढाकार. +५. केंद्र सरकारच्या शिक्षण, प्रसारमाध्यमे, मनोरंजन, राज्यकारभार इ. मधील हिंदी भाषाच्या सक्तीमुळे, ’भारतीय असण्यासाठी हिंदी बोलता आलेच पाहिजे’ ही भावना वाढीस लागते आणि हे भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध असल्याने ही संस्था १४ सप्टें हा दिवस "हिंदी सक्ती विरोधी दिन" म्हणून साजरा करते. +http://www.karnatakarakshanavedike.org/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3339.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13645e04273b91354bc00ba5b734a7703d83ec93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3339.txt @@ -0,0 +1,5 @@ +पनवेल शहराजवळील कर्नाळा किल्याआसपासचा भूभाग पक्ष्यांच्या वैविध्यतेसाठी प्रसिद्ध आहे. हा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून सरंक्षित आहे. +कर्नाळयाला एका वर्षात सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. सुमारे १२ चौरस कि.मी. परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. हे अभयारण्य पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर, पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे-कल्हाया व रानसई -चिंचवण गावांच्या पंचक्रोशीत वसलेले आहे. या ठिकाणी केव्हाही गेले तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी पहायला मिळतात. मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर,भोरडया, तांबट, कोतवाल,पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीनससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी आढळतात. अभयारण्यात तीन थरांचे जंगल आढळते. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, तामण, यांचे प्रमाण जास्त आहे तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भोकरे, रानमांजर, माकडे,ससे इत्यादी प्राणीही आढळतात. +हे अभयारण्य रायगड जिल्हयात पनवेल तालुक्यात असून ते मुंबईपासून ६२ कि.मी. अंतरावर आहे. हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.[ संदर्भ हवा ] कर्नाळा येथे निरनिराळया प्रकारचे वृक्ष असून येथे १५० जातींचे पक्षी आढळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात. +पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला. किल्ल्याकडे जाणारी निसर्गवाट कठीण व खडकाळ जागेतून असल्याने ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी हा किल्ला मोठे आकर्षण आहे. राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील भागात असणाऱ्या हरियाल व मोरटाका या निसर्गवाटा (नेचर ट्रेल) पक्षीनिरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटा आहेत. अभयारण्याच्या राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडील आणखी एक निसर्गवाट म्हणजे गारमाळ, या वाटेवर अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती आहेत. +कर्नाळा किल्ला समुद्रसपाटीपासून ४४५ मीटर उंचीवर आहे. दाट जंगलाची सावली आणि पक्ष्यांच्या मधुस्वरांचा मागोवा घेत डोंगररांगांवरून चढताना तटबंदी लागते. त्यातून आत प्रवेश केला की खालून अंगठय़ासारखा दिसणाऱ्या सुळक्याची भव्यता जाणवते. सुळक्यांच्या पोटात असलेली पाण्याची खोदीव टाकी आश्चर्यचकित करतात. नजरेच्या टप्प्यातील प्रबळगड, माथेरान, राजमाची, मलंगगड, माणिकगड न्याहाळीत आजही कर्नाळा किल्ला पक्ष्यांचेच नाही तर पर्यटकांचेही आकर्षणाचे केंद्र बनून उभा आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3345.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2249333c94d62bd3817fdee984f2e3f2e57ec52f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3345.txt @@ -0,0 +1 @@ +कर्नूल विधानसभा मतदारसंघ - १३७ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. कर्नूल हा विधानसभा मतदारसंघ कर्नूल लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3427.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8abee05185f03d7cf71b632c1a1ecb62d0196a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3427.txt @@ -0,0 +1,33 @@ + +कऱ्हाडे ब्राह्मण किंवा कऱ्हाडा ब्राह्मण ही मराठी ब्राह्मणांतील सात प्रमुख पोटजातींपैकी एक पोटजात आहे. महाराष्ट्रीय ब्राह्मण जातीतील इतर ३ पोटजाती देशस्थ, चित्पावन व कऱ्हाडे ब्राह्मण ह्या आहेत. +आगटे, सांड्ये , आठल्ये, आंबेकर, ओळकर,करकरे, करंबेळकर, कशाळकर, कामतेकर, काजरेकर,वायंगणकर, काकिर्डे, कानडे, किर्लोस्कर, किराणे, कुलकर्णी, केंगार , नानिवडेकर, कोनकर, खांडेकर, खेर, गर्दे, गुर्जर, गुण्ये, गोडे, गोविळकर, गोळवलकर, घाटे, घुगरे, चांदोरकर, जठार, जांभेकर, जेमिनीस, जोशी, टिकेकर, ठाकूर, ठाकूरदेसाई, ढवळे, ताटके, तांबे, दत्ते, धाक्रस, धुपकर, दीक्षित, देऊस्कर, देव, देवस्थळी, देसाई, नवरे, नवाथे, पंडित, पंत, पराडकर, पळसुले, पाध्ये (गुर्जर पाध्ये, मोघे पाध्ये), पारसे , पाळेकर, पुराणिक, पुरोहित, प्रभुघाटे, प्रभुदेसाई, फणसळकर, फळणीकर, बेर्डे, बेलवलकर, बोंद्रे, भागवत, भाट्ये, भांडारी, मावळणकार, मोघे, मुठये, मंडपे, रायकर, लळीत, लागवणकर, वळामे, शेवडे, शेंबेकर, श्रीखंडे, सप्रे, सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरवटे, सातवळेकर, हर्डीकर, हर्षे, हळदे, हळबे, हिर्लेकर,मुळे, जठार,नाटेकर, कानेटकर, नाखरे, नाफडे, लघाटे, पोतदार, लुकतुके, माईणकर, खानविलकर, तळवलकर, कारखानीस, कुवळेकर, पित्रे इ.[ संदर्भ हवा ]शेजवलकर. +कऱ्हाडे हे प्रादेशिक नाव आहे व ते करहाटक प्रांत व त्यातील करहाटक या शहर यांवरून पडलेले आहे. तसेच दक्षिणी ब्राह्मणांतला तो एक पोटभेद आहे. कऱ्हाडे ब्राह्मण हे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गोवा, आदि भागात सर्वत्र पसरलेले आहेत. कऱ्हाडातील ५४५ उपनामांपैकी २०२ उपनामे, गावांच्या नावांपुढे ‘कर’ असा प्रत्यय लावून बनवलेली आहेत. त्यांची एकूण २४ गोत्रे आहेत. सर्व कऱ्हाडे ब्राह्मण एकवेदी (ऋग्वेदी), एक सूत्री (आश्वलायन सूत्री) व एक शाखी (शाकल शाखी आहेत). बहुतेक कऱ्हाडे स्मार्त असून अद्वैत मतानुयायी आहेत. काही कऱ्हाडे वैष्णवही आहेत; पण ते त्या मानाने फारच थोडे आहेत. बहुतेक कऱ्हाड्यांची देवता कोल्हापूरची महालक्ष्मीच आहे. तथापि गोमन्तकातील कऱ्हाड्यांच्या कुलदेवता म्हाळसा,आर्यादुर्गा, महालक्ष्मी आदि आहेत. अनंत चतुर्दशीची पूजा, ललिता पंचमी, दुर्गाष्टमी व नवरात्रात सप्तशतीचे पाठ आपल्या कऱ्हाडे ज्ञातीत विशेषत्वाने आढळतात.[ संदर्भ हवा ] +  +महाराष्ट्रातील आजवर प्रसिद्ध झालेले निरनिराळ्या घराण्यांचे इतिहास पाहिले तर हे चटकन लक्षात येते की, करहाटक किंवा कऱ्हाड प्रांतातून ही ब्राह्मण घराणी प्रथम कोकणात गेली; व तेथूनच नंतर ती अन्यत्र गेली. असे दिसते की, दक्षिण कोकणची भूमी वसाहतीस योग्य झाल्यावर, शिलाहार राजे यांचे प्रोत्साहनमुळे, ती वसाहत करण्याकरिता निरनिराळ्या प्रदेशातून लोक आले व तेथे स्थाईक झाले. त्यापैकी आपली कऱ्हाडे ज्ञाती  ही एक होय.[ संदर्भ हवा ] +उदाहरणार्थ, मावळंकर (सरदेसाई, लळीत, गोविळकर) घराण्यांचे मूळपुरुष नृसिंहभट्ट सत्यवादी हे मुळचे पैठणचे. ते इ.स. ११५० चे सुमारास, संगमेश्वर तालुक्यातील मावळंगे येथील जागृत नरसिंहाची उपासना करण्यासठी येथे आले व त्यांनी कडक तपश्चर्या केली. त्यायोगे त्यांना पुत्रलाभ झाला. त्यांचे नातवाला शिलाहार राजे विजयार्क यांचेकडून, इ.स. ११८५ चे सुमारास, संगमेश्वर गाव इनाम मिळाला.[ संदर्भ हवा ] +इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात की, नृसिंहभट्ट यांचे कऱ्हाड घराणे हे कोकणातील पहिले व महत्त्वाचे होय; व करहाटक ब्राह्मणांचे राजापूर-संगमेश्वर टापूंत आगमन यांचेबरोबर झाले. +तसेच, मराठवाड्यातील आंबेजोगाईतील खेर घराणे आले, ते कोंकणात नेवरे येथे स्थायिक झाले. +सातारा जिल्यातील पाटण तालुक्यातील ‘आटोलि’ गावाहून इ. स.च्या अकराव्या शतकाच्या सुमारास आठल्ये आले व ते कोंकणात देवळे महालाचे ‘धर्माधिकारी’ बनले. +गुलबर्ग्याहून इ. स. १४२५ मध्ये पंडित (सरदेशपांडे, जेमिनीस, कुलकर्णी) हे देवळे, लांजे, हरचेरी, हातखंबा व पावस महालांच्या कुलकर्णी वतनाच्या सनदा घेऊन कोंकणात आले.[ संदर्भ हवा ] +ओरपे, सरपोतदार, कारखानीस, सबनीस आदी घराणी करहाटक प्रांतातून कोंकणात आली. +गुजराथेतून गुर्जर आले व ते राजापूरला स्थायिक झाले. +कदंबराजांनी (कमलादेवी व माधव मंत्री यांनी) कित्येक ब्राह्मण घराणी गोमंतकात नेली; व तेथे त्यांना इनामे दिली. त्यामुळे ते गोमंतकातच स्थायिक झाले. पुढे मुसलमान व पोर्तुगीज यांच्या आक्रमणामुळे त्यापैकी काही घराणी निर्वासित झाली व रत्‍नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात स्थायिक झाली. *ठाकूर देसाई, प्रभूदेसाई, अधिकारी देसाई* या घराण्यांची कुलदैवते गोमंतकातील आहेत; यावरून वरील विधानाला पुष्टीच मिळते. गोमंतकात अद्यापही कऱ्हाडे ब्राह्मणांची २०० कुटुंबे आहेत. म्हार्दोळ व शांतादुर्गा देवस्थानचे *महाजन पाध्ये* हे मुळचे पाध्ये होत. सध्या कऱ्हाडे हे सर्व भारतभर व बाहेरही पसरलेले आहेत. इतकेच नव्हे तर, काशी-रामेश्वर-नाशिक व नेपाळातील पशुपतेश्वर या देवस्थानातील क्षेत्रोपाध्याय कऱ्हाडेच आहेत. तथापि ते मुळात करहाटक प्रांतातून कोंकणात आले व कऱ्हाडे झाले हे खरे.[ संदर्भ हवा ] +कऱ्हाड्यांचे व्यवसाय : इतिहासकाळात बहुतेक कऱ्हाडे, हे खोत, इनामदार, सरदेसाई, देसाई, सरदेशपांडे, पोतदार, सरपोतदार, सरमुकादम, सबनीस, कारखानीस इत्यादी हुद्देदार होते. त्यामुळे त्या काळात त्या गावचे किंवा विभागाचे प्रमुखपद यांच्याकडे असे. सांप्रत कऱ्हाडे ब्राह्मण भारताच्या सर्व भागांत आढळतात व निरनिराळे व्यवसाय करतात.[ संदर्भ हवा ] +असामान्य बुद्धिमत्तेच्या व कर्तृत्वाच्या जोरावर कऱ्हाड्यांनी जीवनातील अनेक क्षेत्रे पादाक्रांत करून आपल्या पेशास विविधता आणली आहे. साहित्य, काव्य, राजकारण, नाटक, संगीत, इतिहास, शास्त्र, गणित शल्याचिकित्सा, चित्रकला, उद्योग, कारखानदारी वगैरे एकही क्षेत्र असे नाही की, जेथे कऱ्हाडा चमकला नाही.[ संदर्भ हवा ] +अद्वितीय रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई भारतातील राजकारणपटुत्व असलेली पहिली स्त्री ठरते. मुंबई प्रांतातील पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर स्वतंत्र भारताचे पहिले सभापती दादासाहेब मावळंकर , भारताचे पोलादी गृहमंत्री गोविंदवल्लभ पंत, आणि अनेकांनी भारतीय राजकारणात बहुमोल कार्य करून आपली नावे चिरस्मरणीय केली आहेत. +नव्या युगाची नांदी करणारे ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर, ‘आर्या मयूरपंताची’ यथार्थत्वाने सार्थ करणारे मोरोपंत पराडकर, धर्मसिंधुकार पाध्ये, कादंबऱ्यानी रसिक महाराष्ट्रास डोलावणारे विठ्ठल सीताराम गुर्जर, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते भाऊसाहेब खांडेकर, शंकरराव किर्लोस्कर, धनुर्धारी टिकेकर, महाकवी यशवंत, राजकवी भास्करराव तांबे,  महाराष्ट्र टाईम्सचे गोविंद तळवलकर, साहित्य संमेलनाध्यक्षा दुर्गा भागवत, नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष भालचंद्र पेंढारकर, माडखोलकर, प्रभाकर पाध्ये, श्री. रा. टिकेकर, काटदरे इ. अनेक नावे वानगीदाखल देता येतील.[ संदर्भ हवा ] +पं. भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, पेंढारकर, जगन्नाथबुवा पुरोहित, पं. जितेंद्र अभिषेकी यांनी आप कर्तृत्वाने संगीतक्षेत्र झळाळून टाकले. इतिहास संशोधनात रियासतकार सरदेसाई, शेजवलकर, प. कृ. गोडे यांनी केलेले कार्य अनन्यसाधारण आहे. आजही आधुनिक महाराष्ट्राचे भीष्माचार्य (??) दादासाहेब पोतदार ते कार्य, या वयातही, नेटाने चालवीत आहेत. मराठी नाटकाच्या इतिहासात तर किर्लोस्कर, वसंत कानेटकर, शं. ना. नवरे यांनी नाटकांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. अभिनयात पेंढारकर पती-पत्नी, प्रभाकर पणशीकर, दाजी भाटवडेकर, शरद तळवलकर हे लाजबाब आहेत. +आयुर्वेद म्हटला की धूतपापेश्वरचे पुराणिक, सांडू, गुण्ये हीच नावे डोळ्यासमोर येतात. स्वस्तिक रबरचे वैद्य, सप्रे, किर्लोस्कर प्रभृतीनी औद्योगिक महाराष्ट्र जगाच्या नकाशात नेऊन बसविला आहे. चित्रकलेत देऊसकर, सातवळेकर पितापुत्र, गुर्जर हे बिनीचे मानकरी ठरले आहेत. न्यायखात्यात न्या. ढवळे, न्या. तांबे, न्या. सप्रे ही नावे सर्वांच्या परिचयाची आहेत. नुसते तळवलकर हे आडनाव व्यायाम, डॉक्टरी, उद्योग वा अभिनय सुचविते. सुप्रसिद्ध गणिती जयंत नारळीकर यांनी अत्यंत तरुण वयात शास्त्रज्ञ म्हणून जगन्मान्यता मिळवली आहे.   +वि. वा. आठल्ये यांनी लिहिलेले ‘ कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास ’ हे पुस्तक. प्रथमतः त्यांनी तो आठल्या घराण्यांचा इतिहास, द्वितीय खंड, प्रकरण ३ म्हणून छापला व त्यानंतर इ. १९४७ साली त्यांनी त्यांचे स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध केले. ते पुस्तक तूर्त दुर्मिळ आहे. सबब रत्‍नागिरी येथील कऱ्हाडे ब्राह्मण संघ त्याची द्वितीय आवृत्ती काढण्याच्या विचारात आहे. +प. कृ. गोडे क्यूरेटर, भांडारकर प्राच्यविज्ञा संशोधन मंदिर, पुणे यांचा “कऱ्हाडे ब्राह्मण ज्ञातींचे मूळ व पुरातनत्व” हा निबंध. तो गुण्या घराण्याचा इतिहासात, परिशिष्ट नं ३ म्हणून छापलेला आहे. +The Tribes and Castes of Bombay by Enthoven(Vol. 1), +Castes Today by Taya Zinkin +The Bombay Gazetteer Vol. IX, Part I +त्रिंबक नारायण अत्रे यांचा ‘गांव-गाडा’ स्कंदपुराणातील ‘सह्याद्री खंड’ +मो. वि. पटवर्धन यांचे ‘वर्ण व जाती’ +महादेवशास्त्री दिवेकर यांचे ‘पोत-जातीचे एकीकरण’ +वसंत सबनीस यांचे ‘पान-दान’ +पं. महादेवशास्त्री जोशी संपादित ‘भारतीय संस्कृती कोश, खंड २’ +प्राचीन ग्रंथातील उल्लेखांनुसार तुंगभद्रा नदीपासून ते नर्मदा वा गोदावरी नद्यांपर्यत करहाटक प्रांत पसरला होता. +कऱ्हाडे ब्राह्मणांतील गोत्रे खालीलप्रमाणे आहेत (कंसात आडनावे) +काही उल्लेखनीय कऱ्हाडे ब्राह्मण व्यक्ती[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3440.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4118dc803868daf04cbe15de76d57b800629718 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3440.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +कल होना हो हा २००३ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. करण जोहरने निर्माण व निखिल अडवाणीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, सैफ अली खान व प्रिती झिंटा ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटाचे संपूर्ण चित्रण अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात झाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_346.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b80c8139101904424ce0858bc33a459f5ecc51e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_346.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्टिन डेव्हिड जॉर्ज मॅथ्यूस (३ मे, १९०४:वेल्स - २९ जुलै, १९७७:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९३७ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3463.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4297e130af3ffeeae5d78010d5779f65e92f1951 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3463.txt @@ -0,0 +1,31 @@ + + +साचा:Global +कलणारा ट्रक (टिपर/डंपर) हा माती, वाळू ,केरकचरा वाहून नेण्याच्या कामी येतो. या प्रकारच्या ट्रकमध्ये चालकाच्या मागे असलेला सामान भरण्याचा डबा हा तरलशास्त्राच्या धर्तीवर चालणाऱ्या दट्ट्यास जोडला असून त्याच्या मागील भागास बिजागऱ्या लावलेल्या असतात. समोरील भाग उचलला जातो व त्यातील सामग्री ही जमिनीवर पडते. जेथे बांधकाम सुरू असते त्या ठिकाणी जे कलणारे ट्रक वापरले जातात त्यास इंग्लंड व ऑस्ट्रेलियात डंपर ट्रक म्हणतात, तर रस्त्यावर चालणाऱ्या या प्रकारच्या वाहनास टिपर म्हणतात. मूलतः हे दोन्ही त्याच्या कार्याचे दृष्टीने एकच आहेत. +कलणारा ट्रकचा जनक रॉबर्ट .टी. मॉवहिने हा होय. सेंट जॉन ब्रुन्सविक या ठिकाणी, सन १९२० मध्ये साध्या ट्रकच्या मागे एक डबा जोडला. या ट्रकमध्ये उचलण्याचे उपकरण हे एका केबलला जोडलेले चक्र व रहाटयंत्र (Winch) असून, ही सर्व व्यवस्था चालकाच्या मागे एका खांबावर बसविण्यात आली होती. हा तारदोर (Cable) डब्याच्या समोरील भागास खाली जोडला होता आणि ट्रकच्या मागील भागास एका केंद्रकीले (Pivot)ला जोडला होता. चालक हा एका तरफेच्या साहाय्याने तो डबा उचलू वा ठेवू शकत असे.[१][२] आजकाल बहुतक सर्व ट्रक हे तरलशास्त्रावरील उपकरणे वापरून चालतात. यामध्ये बांधकामांच्या सामानपुरवठ्याच्या साखळीशी संबंधित विशिष्ट कामे करण्यासाठी, अनेकविध प्रकारांची सरमिसळ करण्यात आलेली असते. +प्रमाणबद्ध कलणारा ट्रक म्हणजे यात ट्रकच्या चासीला (Chassis) डबा लावण्यात आलेला असतो. तो तरलशास्त्रीय धारकाने (Ram) ट्रकच्या समोरील भागास जोडलेला असून त्याचा पाठीमागील भाग बिजागऱ्यांनी एका धातूच्या चौकटीस जोडला असतो. पाठीमागचे दार असल्यास त्याच्या वरील भागास ते बिजागऱ्यांनी जोडून झुलत्या अवस्थेत ठेवता येते. त्याला वर उचलण्याची ट्रकांच्या काही प्रकारात वेगळी व्यवस्था असते. +अमेरिकेत अशा प्रकारच्या ट्रकला समोर एक आस (Axle) असतो आणि मागे एक वा अनेक आस असतात, त्या आंसास जोडचाके बसविलेली असतात. सामान्य वापराच्या ट्रकला सहा चाकी म्हणतात. दहा चाकीस मागे दोन आस असतात. सर्वात अजस्र ट्रकला मागील बाजूस सात आस असतात. सर्वात पुढील आस वळवण्याच्या कामासाठी असतो तर सर्वात मागील आसास इंजिनाची ताकद पुरवली जाते. सर्वात पुढील व सर्वात मागील आसादरम्यान असलेले सर्व आस हे ट्रकच्या चौकटीवरील वजनाचे वितरण समान व योग्य तऱ्हेने व्हावे यासाठी मदत करतात. यात वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे प्रकार आहेत.[notes १]या ट्रकांचे संयुक्त वजन ३२ टन राहु शकते.[३] +युरोपीय देशांमध्ये कलणाऱ्या ट्रकांना पुढे एक आस असतो तर मागील बाजूस अनेक आस असतात. मागच्या प्रत्येक ॲक्सलला दोन्हीकडे दोन-दोन चाके असतात. सहाचाकी, दहाचाकी आणि सोळाचाकी ट्रकांना मागे एक, दोन आणि तीन ॲक्सल असतात.[notes २] युरोपियन देशांमध्ये या ट्रकांचे संयुक्त वजन हे ३२ टनांपर्यंत मर्यादित केलेले असते.[४] +तोकडा चाकतळवा असलेले ट्रक हे अधिक क्षमतेच्या ट्रकपेक्षा जास्त हाताळण्यायोग्य असतात. +राशिपातक (Dumper) हे अवजड मालाची वाहतूक करणारे एक यंत्र आहे. बांधकाम जगतात 'आर्टिक्यूलेटेड डंप ट्रक' ज्यास "युक" असेही म्हणतात, यात केबिन व डंप बॉक्स यामध्ये एक बिजागरी असते. पण तो सेमी ट्रेलर ट्रकपेक्षा वेगळा असतो. त्यात केबिन ही वेगळी करता येण्याजोगी नसून ती एकसंध असते. सुकाणू (Steering) हे तरलशास्त्रीय धारकाद्वारे संपूर्ण केबिनला तोलते. अवघड मार्गात याचा जास्त वापर करण्यात येतो. पण यास देखभालीचा खर्च बराच असतो.[५] +A transfer dump is a standard dump truck which pulls a separate trailer which can also be loaded with aggregate (gravel, sand, asphalt, klinker, snow, wood chips, triple mix, etc.) +The second aggregate container, (B box)[६] on the trailer, is powered by either an electric, pneumatic motor or hydraulic line,. It rolls on small wheels, riding on rails from the trailer's frame, into the empty main dump (A) box. This maximizes payload capacity without sacrificing the maneuverability of the standard dump truck. Transfer dumps are typically seen in the western United States because of the peculiar weight restrictions on western highways. +Another configuration seen is called a Triple Transfer Train, which consists of a B and C box. These are common on Nevada and Utah Highways but not in California. Depending on the axle arrangement, a Triple Transfer can haul up to 129,000 grams with a special permit in certain US states. The Triple Transfer usually costs a contactor about $105 an hour while a A/B config usually runs about $85 per hour (2007 stats). +Transfer dump trucks typically haul between 26 and 27 tons of aggregate per load, each truck is capable of 3-5 loads per day, generally speaking. +A truck and pup is very similar to a transfer dump. It consists of a standard dump truck pulling a dump trailer. The pup trailer, unlike the transfer, has its own hydraulic ram and is capable of self-unloading. +A Superdump is a straight dump truck equipped with a trailing axle, a liftable, load-bearing axle rated as high as 13,000 pounds. Trailing 11 to १३ फूट (४.० मी) behind the rear tandem, the trailing axle stretches the outer "bridge" measurement—the distance between the first and last axles—to the maximum overall length allowed. This increases the gross weight allowed under the federal bridge formula, which sets standards for truck size and weight. Depending on the vehicle length and axle configuration, Superdumps can be rated as high as 80,000 pounds GVW and carry 26 tons of payload or more. When the truck is empty or ready to offload, the trailing axle toggles up off the road surface on two hydraulic arms to clear the rear of the vehicle. Truck owners call their trailing axle-equipped trucks Superdumps because they far exceed the payload, productivity, and return on investment of a conventional dump truck. The Superdump and trailing axle concept was developed by Strong Industries of Houston, Texas. +A semi end dump is a tractor-trailer combination wherein the trailer itself contains the hydraulic hoist. A typical semi end dump has a 3-axle tractor pulling a 2-axle semi-trailer. The key advantage of a semi end dump is rapid unloading. +A key disadvantage is that they are very unstable when raised in the dumping position limiting their use in many applications where the dumping location is uneven or off level. +A semi bottom dump (or "belly dump") is a 3-axle tractor pulling a 2-axle trailer with a clam shell type dump gate in the belly of the trailer. The key advantage of a semi bottom dump is its ability to lay material in a wind row (a linear heap). In addition, a semi bottom dump is maneuverable in reverse, unlike the double and triple trailer configurations described below. These trailers may be found either of the windrow type shown in the photo, or may be of the 'cross spread' type with the gates opening front to rear instead of left and right. The cross spread gates will actually spread gravel fairly evenly the width of the trailer. by comparison, the windrow gates leave a pile in the middle. The cross spreads jam and do not work well with larger materials. Likewise they are not suitable for use where spreading is not desired such as when hot asphalt paving material is being dumped in front of a paving machine. +Double and triple bottom dumps consist of a 2-axle tractor pulling one single-axle semi-trailer and an additional full trailer (or two full trailers in the case of triples). These dump trucks allow the driver to lay material in windrows without leaving the cab or stopping the truck. The main disadvantage is the difficulty in backing double and triple units. +The specific type of dump truck used in any specific country is likely to be closely keyed to the weight and axle limitations of that jurisdiction. Rock, dirt and other types of materials commonly hauled in trucks of this type are quite heavy, and almost any style of truck can be easily overloaded. Because of this, this type of truck is frequently configured to take advantage of local weight limitations to maximize the cargo. For example, within the United States, the maximum weight limit of 40 tons throughout the country, except for specific bridges with lower limits. Individual states, in some instances, are allowed to authorize trucks up to 52.5 tons. Most states that do so require that the trucks be very long, to spread the weight over more distance. It is in this context that double and triple bottoms are found within the US. +A side dump truck consists of a 3-axle tractor pulling a 2-axle semi-trailer. It has hydraulic rams which tilt the dump body onto its side, spilling the material to either the left or right side of the trailer. The key advantages of the side dump are that it allows rapid unloading and can carry more weight in western United States. In addition, it is almost immune to upset (tipping over) while dumping unlike the semi end dumps which are very prone to tipping over. It is, however, highly likely that a side dump trailer will tip over if dumping is stopped prematurely. Also, when dumping lose materials or cobble sized stone, the side dump can become stuck if the pile becomes wide enough to cover too much of the trailer's wheels. Trailers that dump at the appropriate angle (50° for example) avoid the problem of the dumped load fouling the path of the trailer wheels by dumping their loads further to the side of the truck, in some cases leaving sufficient clearance to walk between the dumped load and the trailer. +Off-road dump trucks [७] more closely resemble heavy construction equipment or engineering vehicles than they do highway dump trucks. They are used strictly off-road for mining and heavy dirt hauling jobs. +The term ‘Dump’ Truck is not generally used by the mining industry, or by the manufacturers that build these machines. The more appropriate US term for this strictly off road vehicle is, ‘Haul’ truck and the equivalent European term is 'Dumper'. The classification bottom and side for example, describes how the loaded material is discharged once loaded. In the case of the Haul truck illustrated, a Liebherr T 282B the load is discharged to the rear, designating this particular vehicle as an end dump. +Bottom dump normally describes a trailer that discharges its load by opening two clam shell doors under the load space, in some examples several trailers (road train) are pulled by one truck mainly these are on road machines. The only remaining example of what is described as a unitized bottom dump coal hauler is manufactured by Kress Corporation. This large capacity truck is used for the transportation of coal from a loading device (shovel) directly to a power station or bulk storage area. +The current largest off road haul trucks are the Liebherr T282B and the Caterpillar 797F, which both have payloads of 400 short tons. Even though these trucks are similar in capacity the Caterpillar is referred to as a mechanical truck since it uses a C175-20 20 cylinder diesel and big transmissions to power the rear wheels. The Liebherr is referred to as a Diesel-Electric Truck since it uses a diesel engine linked to an alternator that generates electricity which is converted to AC used to power two giant electric motors found on the rear wheel assemblies, similar to a locomotive (it is a series plug-in hybrid). Besides Liebherr and Caterpillar, Hitachi, Terex, Komatsu and others also fabricate such off road haul trucks in different capacities. +हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे सेवा देणाऱ्या वाहनांची रचना ही डंप ट्रकांसारखीच असते. बर्फावर पसरविण्यासाठीची रसायने याद्वारे वाहून नेली जातात. +Dump trucks are normally built for some amount of off-road or construction site driving; as the driver is protected by the chassis and height of the driver's seat, bumpers are either placed high or omitted for added ground clearance. The disadvantage is that in a collision with a standard car, the entire motor section or luggage compartment goes under the truck. Thus, passengers in the car could be more severely injured than would be common in a collision with another car. Several countries have made rules that new trucks should have bumpers approximately ४० सेंमी (२० इंच) above ground in order to protect other drivers better. There are also rules about how long the load or construction of the truck can go beyond the rear bumper to prevent cars that rear-end the truck from going under it.[८] +यात लक्षात घेण्याजोगा सुरक्षेचा मुद्दा असा की रिता करण्यापूर्वी ट्रकला योग्य समपातळीवर राखले गेले पाहिजे. ट्रक रिकामा करतांना एकाचवेळी अचानकपणे होणारा वजनातील बदल व त्याचा मागचा भाग उचलला गेल्याने आवश्यक असा तोल न सांभाळता न आल्याने कधीकधी ट्रक घसरतात किंवा पलटतात. +त्यांच्या आकारामुळे व पायी कामगार त्यांच्या चालकाला (ट्रकच्या उंचीमुळे) दिसू न शकल्याने, विषेशतः मागे घेतांना ते अशा कामगारांना धोकादायक ठरू शकतात.[९]मागचे दृष्य दाखविणारे आरसे (Rear View Mirrors) व वाहन मागे घेतेवेळी वाजणारा भोंगा (Alarm) याद्वारे हे धोके कमी होतात. चालकासमवेत एक कामगार असल्यासही हे धोके बरेच कमी होतात.[१०] +अशा प्रकारचे ट्रक चालविण्याच्या प्रशिक्षणाची व्यवस्था एकतर कंपनीतर्फे किंवा प्रशिक्षण संस्थेतर्फे करण्यात येते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_349.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b80c8139101904424ce0858bc33a459f5ecc51e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_349.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्टिन डेव्हिड जॉर्ज मॅथ्यूस (३ मे, १९०४:वेल्स - २९ जुलै, १९७७:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९३७ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3490.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2939800daca2cb3990c0bdf9b4d11316205970df --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3490.txt @@ -0,0 +1,18 @@ +कळमखांड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे इंदगाव मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १३ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २५८ कुटुंबे राहतात. एकूण ११६४ लोकसंख्येपैकी ५८२ पुरुष तर ५८२ महिला आहेत. गावाची साक्षरता ७१.१० टक्के आहे.पुरुष साक्षरता ७८.८५ आहे तर स्त्री साक्षरता ६३.६२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १३३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ११.४३ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +आंभई, कुंडल, रायसळगाव, ब्राह्मणगाव, सुपोंदे, पोशेरी, मांडे, वावेघर, कंचाड, वाघोटे, हमरापूर ही जवळपासची गावे आहेत.कळमखांड गावची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3499.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81a7a0e2ed5c3b02aaa103d10d3ee5f187be97f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3499.txt @@ -0,0 +1,19 @@ +कलमविहिरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने जाऊन पुढे डहाणू रस्त्याने गेल्यावर कासटवाडी जिल्हा परिषद शाळेनंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १० किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ९८ कुटुंबे राहतात. एकूण ३८३ लोकसंख्येपैकी १९८ पुरुष तर १८५ महिला आहेत. गावाची साक्षरता ५४.३५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७३.५३ आहे तर स्त्री साक्षरता ३४.३६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५० आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.०५ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +अधखडक, हडे, करधण, तुळजपूर, देंगाचीमेट, कासटवाडी, जयेश्वर, रामनगर, गराडवाडी, ग्रामीण जव्हार, गणेशनगर ही जवळपासची गावे आहेत.शिरोशी ग्रामपंचायतीमध्ये कलमविहिरा आणि शिरोशी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3508.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..731092948acaeb7f5774dce2640beb2d52719de7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3508.txt @@ -0,0 +1,2 @@ +कळरीपयट्ट (इंग्रजी Kalarippayattu, मल्याळम കളരിപയറ്റ് ) ही एक युद्धकला आहे. +या युद्धपद्धतीचा उगम केरळ मध्ये झाला. यात तलवारीचा वापर प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी चपळाईने केला जातो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_352.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25beb730d433e9d5391c3becc0d32cc216adaa55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_352.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रियन एरलाइन्स (Austrian Airlines) ही ऑस्ट्रिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. व्हियेनाजवळील व्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली ऑस्ट्रियन एरलाइन्स १९५७ साली स्थापन करण्यात आली. सप्टेंबर २००९ मध्ये ऑस्ट्रियन एरलाइन्सला जर्मनीच्या लुफ्तान्सा समूहाने विकत घेतले. ऑस्ट्रियन एरलाइन्स स्टार अलायन्सचा सदस्य आहे. सध्या ऑस्ट्रियन एरलाइन्सद्वारे देशांतर्गत ६ शहरांना तर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह जगातील ५० देशांच्या ८२ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3528.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3a3eb0a1c33a63e8a6ca02af0e566cee6548307 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3528.txt @@ -0,0 +1,6 @@ +कलहंस (इंग्लिश:Eastern greylag goose) हा एक पक्षी आहे. +हा पक्षी मध्यम आकाराच्या पाळीव हंसाएवडा पाळीव हंसाचे कूल मुळात कलहंसापासून हिवाळी पाहुणा व रंग रूपाने व आकाराने धूसर रंगाच्या पाळीव हंसाप्रमाणे दिसतो .शेपटीकडील भाग करडा चोच मांसल गुलाबी असते . +ते हिवाळी पाहुणा असतो. (कुठे?) पाकिस्तान ते मणिपूर ,चिलका सरोवर ,ओरिसा या भागात विपुल प्रमाणात आढळतात .मध्य प्रदेशात व महाराष्ट्रात दुर्मिळ .पुढे दक्षिण कडे आढळून येत नाहीत . +नद्या, सरोवरे,धनाची शेती आणि गवती कुरणे + +पक्षिकोश लेखकाचे नाव -मारुती चित्तमपल्ली diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3529.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..975027b34d6e56f0ea5058889943e788cfe681d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3529.txt @@ -0,0 +1,2 @@ +कलहट्टी धबधबा किंवा कलहस्ती धबध बा हा चिकमगलूर जिल्ह्याच्या कल्लट्टीपूरा येथे आहे.केम्मनगुंडी या थंड हवेच्या ठिकाणापासून तो फक्त १० कि.मी. दूर आहे.१२२ मीटर (४०० फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा हा उत्तम दिसतो.हा विरभद्रेश्वर या देवळाचे समोर स्थित आहे. +असा समज आहे कि, अगस्त्य यांनी येथे बरीच वर्षे तप केले.विजयनगर साम्राज्याचे वेळेस हे विरभद्राचे मंदिर बांधल्या गेले.या मंदिराचे प्रवेशाचे ठिकाणी दगडात कोरलेले तीन हत्ती आहेत.पाणी या तीन हत्तींवरून पडते. भक्तांत अशी समजूत आहे कि या पाण्याने रोग दूर होतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3544.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2f6a4955f62e5ef1c6e11f5c8552dca61c44318 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3544.txt @@ -0,0 +1,8 @@ + +कलाडगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.[ चित्र हवे ] +अकोले हा तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेला चिकटून असलेला अकोले तालुका, हा डोंगरदऱ्यांमुळे निसर्गसंपन्न आहे. या डोंगरदऱ्यांमधे अनेक दुर्गम असे गिरिदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत. +याच दुर्गांच्या साखळीमध्ये साधले घाटाच्या माथ्यावर कलाडगड नावाचा काहीसा दुर्लक्षित दुर्ग उभा आहे. मुळा नदीच्या खोऱ्यावर आपली करडी नजर ठेवणारा कलाडगड समुद्रसपाटीपासून ११०० मीटर उंच आहे. +कलाडगडवर पोहोचण्यासाठी दोन-तीन मार्ग आहेत. +पाचनई येथून तास दीडतासात चालत कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचता येते. गडाच्या पूर्वेकडून गडावर जाणारा मार्ग आहे. पायथ्यापासून जवळच एक लहानशी वस्ती आहे. तेथून पुढे अर्ध्या तासावर पेठेची वाडी म्हणून छोटे गाव आहे. +ठाणे जिह्ल्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या बेलपाडा हया गावातून देखील कलाड गडावर जाता येते. बेलपाडा गावातून साधले घाट चढून येण्यास ७-८ तासांच्या पायपिटीचा रस्ता आहे, काही ठिकाणी कठीण चढाईचा रस्ता आहे. बेलपाडा गावातून साधले घाट चढून वर गेल्यावर घाटमाथ्यावारच आपल्याला डाव्याबाजूस डोंगर्रांगेपासून थोडा वेगळा असलेला पूर्व पश्चिम पसरलेला छोटेखानी हा गड दिसतो. आपल्याला ह्याची पश्चिम बाजू दिसते. घाट चढून आल्यावर पायवाट आपल्याला पाचनई - पेठेचीवाडी रस्त्याला येऊन मिळते. डावीकडे १५-२0 मिनिटे चालल्यावर आपण गडाच्या पूर्व सोडेकडून जाणारा मार्ग आहे तिथे पोहचतो. रस्त्याला उजवीकडे वळून १५-२0 मिनिटे चालल्यावर आपण हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याच्या पाचनई गावात पोहचतो. +कलाडगडाचा डोंगर एकांडा डोंगर आहे. मुळा नदी आणि हरिश्चंद्रगडावरून येणाऱ्या मंगळगंगा या नद्यांच्या बेचक्यात कलाडगड उभा आहे. गडावर चढणारी पूर्व अंगाच्या वाटेशिवाय दुसरी वाट नाही. गडाच्या पायथ्याशी पाण्याचे लहानसे कुंड आहे. उन्हाळ्यामध्ये मात्र पाण्याचा तुटवडा जाणवतो. गडावर जाणारी वाट बऱ्यापैकी मळलेली आहे. गडावरच्या भैरोबाला नमन करण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांची गडावर अधूनमधून हजेरी असते. काहीशी घसाऱ्याची वाट आहे. या वाटेवर काही कातळात कोरलेल्या खोबणीही आहेत. काही पायऱ्या चढून गडामध्ये प्रवेश होतो. पायथ्यापासून साधारण ४० ते ५० मिनिटांचे अंतर आहे. गडाचा आकार लांबुळका आहे. तो पूर्व-पश्चिम असा पसरलेला आहे. पूर्वेकडील भागातील कातळात एक गुहा आहे. या गुहेमधे भैरोबा आहे. डावीकडे कडा व उजवीकडे गडमाथा ठेवून गडाच्या पश्चिम अंगाला जाता येते. डावीकडील कड्यावर एक तटबंदी आहे. वाटेत पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत. गडाच्या पश्चिम बाजूला एक अंगठ्यासारखा सुळका आहे. गडावर गडपणाचे काही तुरळक अवशेष दिसतात. कलाडगडाच्या माथ्यावरून हरिश्चंद्रगड, माळशेज घाट, मोरोशीचा भैरवगड, नानाचा अंगठा, साधले घाटाजवळचा नकटा डोंगर, कोंबडा डोंगर, आजोबाचा भव्य डोंगर, कुमशेतची लिंगी, घनचक्करचे पठार, घनचक्कर, भैरवगड, कुंजरगड तसेच कोथळ्याचा भैरवगड असा विस्तृत प्रदेश दिसतो. कलाडगड समुद्रसपाटीपासून ११०० मी. उंच आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3571.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f73f9b9b484cd0c2c265778f4c5293b68d65f926 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3571.txt @@ -0,0 +1 @@ +कालाहारी वाळवंट हे दक्षिण आफ्रिका खंडातील एक मोठे वाळवंट आहे. ९ लाख वर्ग किमी पसरलेल्या ह्या वाळवंटाने बोत्स्वाना देशाचा बराचसा, तर नामिबिया व दक्षिण आफ्रिका देशांचा काही भाग व्यापला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3573.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd8e76a37f55a882c54f4b08c065fed9085ebd53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3573.txt @@ -0,0 +1,7 @@ +हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ हा चार युगांत विभागलेला आहे. त्यातील चौथा भाग म्हणजे कलि युग. भाद्रपद वद्य त्रयोदशी, प्रमादी नाम संवत्सर, मंगळवार दि. १६ जुलै इ.स.पु. +-३१०१ ला कलियुगाला सुरुवात झाली. +वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. पहिल्या महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरूष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदापैकी ८ व्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे कृत, त्रेता, द्वापार आणि कली. या युगात अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलीयुगात आहोत आणि याचा प्रारंभ इ.स.पू. ३१०२ मध्ये झाला असे मानले जाते.[१] +नारद म्हणाले पृथ्वी सर्वोत्तम आहे, असे समजून मी येथे आलो. पृथ्वीवरील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वरम (सेतुबंध) इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री मी संचार केला. परंतु मला कोठेही मनःशांती प्राप्ती झाली नाही. सध्या अधर्माला साहाय्य करणाऱ्या कलियुगाने सर्व पृथ्वी दुःखित झाली आहे. येथे आता सत्य, तप, पावित्र्य, दया, दान राहिलेले नाही. मनुष्यप्राणी केवळ उपजीविकेत व्यग्र आहेत. ते असत्य भाषण करणारे, आळशी, मंदबुद्धी, भाग्यहीन आणि उपद्रवग्रस्त झालेले आहेत. संत म्हणविणारे दांभिक आहेत, वरकरणी विरक्त दिसणारे संचय करीत आहेत. घराघरात स्त्रियांची सत्ता चालते. पत्‍नीचा भाऊ सल्लागार झाला आहे. लोक धनलोभाने कन्याविक्रय करू लागले आहेत आणि नवरा-बायकोमध्ये कलह होत आहे. महात्मा पुरुषांचे आश्रम, तीर्थक्षेत्रे, नद्या इत्यादींवर परधर्मीयांचा अधिकार आहे. येथे दुष्टांनी बरीचशी देवालये नष्ट केली आहेत. यावेळी इथे कोणी योगी नाही, सिद्धपुरुष नाही, ज्ञानी नाही की सत्कर्म करणारा नाही. सर्व पुण्य साधने यावेळी कलिरूपी वणव्याने भस्मसात करून टाकली आहेत. या कलियुगात बहुतेक देशवासी बाजारात अन्न विकू लागले आहेत. ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवीत आहेत आणि स्त्रिया सदाचारहीन झाल्या आहेत. (२८-३६) +संदर्भ +श्रीमद् भागवत महापुराण +श्रीमद्भागवत महात्म्य (पहिले )प्रारंभ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3577.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94dc677413545f9f767a625dc4547e02727f9cc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3577.txt @@ -0,0 +1,5 @@ +कलिंगचे युद्ध सम्राट अशोकांनी इ.स.पू. २६१ मध्ये केलेले एक प्रमुख युद्ध होते.[१] कलिंगचे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. सुरुवातीला अशोक हे युद्धखोर झाले होते. सर्वत्र त्यांची ओळख चंड अशोक म्हणून होऊ लागली होती. अखंड भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आला तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओडिशा तसेच छत्तीसगड व झारखंड मधील काही भाग येतात. +कलिंग युद्धाची कारणे अजून स्पष्ट होत नाहीत. सामाजिक तसेच आर्थिक कारणे ही मुख्य मानली जातात. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कलिंग हे प्रबळ राज्य होते. मौर्यांच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभले नव्हते. तसेच बाह्य जगाशी व्यावसायवृद्धीसाठी अशोकाला समुद्र किनाऱ्यावर सत्ता हवी होती, जी कलिंगाकडे होती. तिसरे कारण अजूनही स्पष्ट नाही ते म्हणजे कलिंग हे खनिज समृद्ध देश होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकाने युद्ध केले असावे. कारणे असली तरी युद्ध होण्यासाठी सबळ कारणाची गरज होती. युद्ध साधारणपणे इस पूर्व २६१ सुमारास सुरू झाले. सुशीमचा एक भावाने कलिंगामध्ये मदत घेतली होती. अशोक ने हे कारण मानले व कलिंगला शरण येण्यास सांगितले. +सुरुवातीच्या लढायांमध्ये कलिंगाच्या सेनापतींनी चांगलीच झुंज दिली व अशोकाच्या सैन्याला मात दिली. या पराभवाने अजून अशोकाने चवताळून जाउन अजून मोठ्या सैन्यासह कलिंगावर आक्रमण केले. कलिंगाच्या सैन्याने मोठ्या धैर्याने युद्ध लढले परंतु अशोकाच्या सैन्य ताकद व सैनिकी डावपेचापुढे काही चालले नाही. अशोकाने पुढे सैन्याला संपूर्ण कलिंग मध्ये दहशत माजवला मोठ्या प्रमाणावर लोकांचे शिरकाण करण्यात आले. या युद्दाच्या शिलालेखावरील नोंदींनुसार साधारणपणे १ लाखाहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते. मोठ्या प्रमाणावर नागरिकांना हद्दपार करण्यात आले. +कलिंगच्या युद्धाचे अशोकाच्या विचार आणि जीवनक्रमावर दूरगामी परिणाम झाले. युद्धामध्ये मिळालेल्या विजयाचा आनंद न होता निरर्थक संघर्षाने तो दुःखी झाला. केलेल्या कृत्याचा त्याला पश्चात्ताप झाला. पश्चात्तापदग्ध अशोकाने परत कधीही युद्ध न करण्याचा निश्चय केला. या युद्धानंतर कोणत्याही प्रकारचे दुःख त्याला सहन होईनासे झाले. मनुष्य आणि इतर प्राणी किंवा वनस्पतींचीही केलेली हिंसा त्याला आवडत नसे. अहिंसेच्या सिद्धांताने तो विलक्षण प्रभावित झाला. या युद्धानंतर लवकरच अशोकाने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली आणि देशविदेशात त्याचा प्रसार करण्यासाठी आपली सर्व शक्ती आणि साम्राज्याची साधनसंपत्ती पणाला लावली. या लढाईनंतर अशोकाने दिग्विजयाच्या धोरणाचा त्याग करून धर्मविजयाच्या धोरणाचा अवलंब केला. त्याच्या परराष्ट्रीय धोरणातही अमूलाग्र बदल झाला. सैन्यबळावर विसंबून राहण्याऐवजी त्याने शांतता, मैत्री या सिद्धांतावर अधिक भर दिला; म्हणूनच कलिंगचे युद्ध ही मानवी संस्कृतीमधील एक महत्त्वाची घटना मानली जाते. +कलिंग युद्धावर आधारीत संतोष सिवन यांनी दिग्दर्शित केलेला असोका नावाचा एक हिंदी चित्रपट इ.स. २००१ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरूख खान व करीना कपूर या अभिनेत्यांच्या मुख्य भूमिका आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3579.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f9f36813b890db463cc81a0825ca19f6a9a2be4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3579.txt @@ -0,0 +1 @@ +कलिंग शैली ही भारतातील ओडिशा राज्य व आसपासच्या प्रदेशातील वास्तूशैली आहे. ही शैली पूर्वीच्या कलिंग देशात प्रचलित होती. यास नागर शैलीची एक उपशैली समजले जाते. ७व्या ते १३ व्या शतकात ती वाढली असे मानले जाते. या शिलीचा परिपोष प्रामुख्याने भुवनेश्वर येथे झाला. पुरीचे जगन्नाथ मंदिर आणि कोणार्कचे सूर्य मंदिर ही याची प्रसिद्ध उदाहरणे होत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_358.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cf300e88524a7b18ff1dddaf0ca69e180a240bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_358.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑस्ट्रिया-हंगेरी हे मध्य युरोपातील एक दुहेरी राजतंत्र होते. १८६७ साली ऑस्ट्रिया व हंगेरीच्या नरेशांनी ह्या संयुक्त देशाची स्थापना केली. ५१ वर्षांनंतर पहिल्या महायुद्धानंतर ह्या देशाचे विघटन करण्यात आले. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3607.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ba62ebeda2034aafbfc3a267662892dc46af690 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3607.txt @@ -0,0 +1 @@ +कल्की केकला (१० जानेवारी,१९८४ - हयात) ही फ्रेंच वंशीय भारतीय अभिनेत्री आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित देव डी या चित्रपटातून अभिनयाची कारकीर्द सुरू केली. तिला २००९ मध्ये जिंदगीना मिलेगी दोबारा या चित्रपटासाठी उत्कृष्ट सहाय्यक आभिनेत्रीसाठीचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3637.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a226bc717da229b5bd29a59f4d5c6e7b55fbb75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3637.txt @@ -0,0 +1 @@ +कल्पेन सुरेश मोदी तथा कॅल पेन (एप्रिल २३, इ.स. १९७७:मॉंटक्लेर, न्यू जर्सी, अमेरिका - )हा अमेरिकन अभिनेता आणि प्रशासकीय अधिकारी आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3647.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cfb43b36ed55953aaf77f29ea8e1267ebedbfab --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3647.txt @@ -0,0 +1,3 @@ +कल्याण कर्नाटक किंवा हैद्राबाद कर्नाटक [१],हा भारतातील कर्नाटक राज्यातील एक प्रदेश आहे. हा प्रदेश पूर्वीच्या हैदराबाद राज्याचा एक भाग होता, आणि त्यायावर निजामाचे राज्य आणि ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रांताचे नियंत्रण होते. या प्रदेशात हैद्राबाद राज्यातील बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पळ आणि गुलबर्गा आणि सध्याच्या कर्नाटक राज्यातील मद्रासची बेल्लारी होते. ईशान्य-कर्नाटक प्रदेश हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रखरखीत प्रदेश आहे .[१][२][३][४][५] या प्रदेशातील सर्वात मोठे शहर म्हणजे गुलबर्गा . +१७ सप्टेंबर १९४८ या दिवशी हा हैदराबादचे निजामशाही राज्य मुख्य भारतात विलीन झाले. +हैदराबाद-कर्नाटक प्रदेशाचे अधिकृत नाव सप्टेंबर २०१९मध्ये कल्याण-कर्नाटक असे केले गेले.[६][७] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3648.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8a7bb21b9964728283836980b98a39724e4eea6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3648.txt @@ -0,0 +1,25 @@ +कल्याण हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील ८५४.६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३२० कुटुंबे व एकूण १५२१ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे २८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ७८१ पुरुष आणि ७४० स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ९३ असून अनुसूचित जमातीचे ० लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६२८१ [१] आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. +गावात सरकारतर्फे एक पूर्व-प्राथमिक शाळा,दोन प्राथमिक शाळा, एक कनिष्ठ माध्यमिक शाळा, एक माध्यमिक शाळा व एक उच्च माध्यमिक शाळा चालवल्या जातात. +गावापासून सर्वात जवळचे पदवी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय,वैद्यकीय महाविद्यालय, व्यवस्थापन संस्था, पॉलिटेक्निक, व्यवसाय प्रशिक्षण शाळा आणि अपंगांसाठी खास शाळा ही सर्व पुण्यात असून १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहेत. +कल्याण गावापासून सर्वात जवळ असलेले सर्वरोगोपचार आरोग्य केंद्र खेड शिवापूर येथे गावापासून ६ किलोमीटर अंतरावर असून, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रसूति व बालकल्याण केंद्र, क्षयरोग उपचार केंद्र, ॲलोपॅथी रुग्णालय व कुटुंब कल्याण केंद्र ही सर्व ६ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहेत. +गावाच्या सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गावापासून ४ किलोमीटर अंतरावर, तर सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १२ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +कल्याण हे गाव सिंहगडाच्या पायथ्याशी आहे. या गावावरून सिंहगडाच्या एका दरवाज्याला 'कल्याण दरवाजा' असे नाव पडले आहे. कल्याणमध्ये इ.स. १९४० साली अप्पासाहेब भागवत यांनी दूध डेअरी सुरू केली. १९५०मध्ये प्राथमिक शाळा निघाली ती १९५२ साली मारुती मंदिरात भरू लागली. गावकरी श्रमदान करून १९५७ साली शाळाेची इमारत बांधू शकले. अप्पा पेंडसे यांनी गावाची विकास योजना ज्ञान प्रबोधिनीच्या द्वारे १९६६ साली सुरू केली. गावचा कोंढाणपूर कल्याण रस्ता बारमाही केला. गावासाठी शिवगंगा नदीवर धरण बांधून बारमाही पाणीसाठा केला. पेठेच्या विहिरीची खोली वाढवली. गावात बायोगॅस प्लांट्स बांधले. गावच्या आंबेमोहोर तांदळाची पुण्यात विक्री सुरू केली. खोऱ्यातील पहिल्या दुधाची पुण्यात पिशवीबंद विक्री या गावाने सुरू केली. +या गावात डिंबळे सरपाटील व गोंडेकर आडनावाचे लोक रहातात. +गावात नळाने मिळणारे पाणी शुद्धीकरण न केलेले असते. गावातल्या काही विहिरी बिनझाकणाच्या आहेत. गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात नदीचे व कालव्याचे पाणी मिळते. +गावातली गटारे उघडी असतात. सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +सर्वात जवळील पोस्ट ऑफिस १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावाचा पिन कोड४१२२०५ आहे. +गावात दूरध्वनी,सार्वजनिक दूरध्वनी केंद्र व मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. सर्वात जवळील इंटरनेट सुविधा ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील खाजगी कूरियर ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील राज्य महामार्ग ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.. +सर्वात जवळील व्यापारी बँक,एटीएम व सहकारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था,स्वयंसहाय्य गट व रेशन दुकान उपलब्ध आहे.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +कल्याण गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) व अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) आहेत. गावात आशा स्वयंसेविकेची नेमणूक झालेली आहे. +सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात वृत्तपत्रे मिळतात. +गावात विधानसभा मतदान केंद्र व जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र आहेत. +कल्याण गावात घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व व्यापारी वापरासाठी उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवशी ८ तास वीज मिळते, तर याच सर् वप्रकारांसाठी हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) १० तासांचा वीजपुरवठा असतो. +कल्याण ह्या गावातील जमिनीचा वापर खालीलप्रमाणे झालेला आहे.(हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +कल्याण या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): +दूध,आंबेमोहोर आणि इंद्रायणी तांदूळ, आंबे, कोंबड्या diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3693.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb1f5f26d4e648ecc1ffcb867a2df14597f3ec07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3693.txt @@ -0,0 +1,3 @@ +कल्याणीनगर पुणे शहराचा पूर्वेकडील एक भाग आहे.. +उद्योगपती नीळकंठ कल्याणी या शहरातील जुने आणि प्रसिद्ध रहिवाशी असल्याने या नगराला कल्याणीनगर असे नाव पडले. काही दशकांपूर्वी असलेल्या वडगांव शेरीतील या भागाला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. एचएसबीसी या एका प्रसिद्ध बँकेच्या सॉफ्टवेयर शाखेच्या मोठ्या इमारती या भागाच्या आधुनिकतेचे उदाहरण आहेत. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3696.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f61d792704f72f53049ac18589f13b76fbeed53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3696.txt @@ -0,0 +1 @@ +कल्याण जंक्शन हे कल्याण शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. कल्याण येथे मुंबई उपनगरी रेल्वेचा मध्य मार्ग दोन शाखांमध्ये विभागतो. ईशान्य शाखा कसाऱ्यामार्गे मनमाडकडे तर आग्नेय शाखा कर्जतमार्गे पुण्याकडे धावते. मुंबई उपनगरी सेवेमधील कल्याण तिसरे सर्वात वर्दळीचे स्थानक आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3720.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a1da279541f720c3cc6963ba58d6051288da1e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3720.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +या नावाशी साधर्म्य असलेले खालील लेख येथे आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3721.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19eda44560c4d9b99ab4bad0c080b39de4c8e4c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3721.txt @@ -0,0 +1,4 @@ +कळंब तालुका, यवतमाळ हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे. याच नावाचा एक तालुका उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.हे गाव नागपूर-बुटीबोरी- तुळजापूर या प्रमुख राज्य महामार्ग क्र. ३वर नागपूरपासून १२३ कि.मी. तर वर्ध्याहून ४६ कि.मी. अंतरावर आहे. येथे श्री चिंतामणीचे प्राचीन मंदिर आहे.या मंदिरात जाण्यास पायऱ्या उतरून खाली जावे लागते. हे मंदिर चक्रावती नदीच्या किनाऱ्यावर आहे. +दर बारा वर्षांनी येथे गंगा अवतरते[ संदर्भ हवा ] त्यावेळेस येथे मोठा उत्सव असतो. +[१] + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3736.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fbd26f062ac25eb1c649bdc67cb2d0caa6d1c7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3736.txt @@ -0,0 +1,8 @@ + कळंबनी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_374.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39d611010d8668d4f61188fbbc9972480ff43619 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_374.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रान्झ फर्डिनांड (जर्मन: Franz Ferdinand von Österreich-Este; १८ डिसेंबर १८६३ (1863-12-18):ग्रात्स, ऑस्ट्रियन साम्राज्य - +२८ जून, १९१४:सारायेव्हो, ऑस्ट्रिया-हंगेरी) हा ऑस्ट्रियन साम्राज्यामधील एक आर्चड्युक, हंगेरी व बोहेमियाचा युवराज तसेच ऑस्ट्रिया-हंगेरीच्या राज्यगादीचा प्रमुख वारस होता. २८ जून १९१४ रोजी त्याची बोस्नियाची राजधानी सारायेव्हो येथे जहाल सर्बियन व्यक्तीने हत्या केली , हे पहिल्य महायुद्धाचे प्रमुख कारण मानले जाते. फ्रान्झ फर्डिनांडच्या मृत्यूनंतर जर्मन साम्राज्याच्या चिथावणीवरून ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियासोबत युद्धाची घोषणा केली. जुलै १९१४ मध्ये बाल्कन भागात सुरू झालेले हे युद्ध झपाट्याने पूर्ण युरोपभर पसरले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3751.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98b6a8b79bcfa31aaa3c8a184a31f196dcb5e983 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3751.txt @@ -0,0 +1,9 @@ +१५° ५८′ ५२.३७″ N, ७३° ५५′ ४३.०२″ E + कळंबिस्त हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +==प्रेक्षणीय स्थळे==पास्तेवस कूलदैवत +5)रिकषा सुविघा +6)सूसज्ज व्यवसथा मार्ग + +इ +-वेरले ,शिरसिंगे,ओवले,सावरवाड,उपवडे,पूलास, diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3812.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..024d95eac146626ff10904bcdc4a42ef70eb19e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3812.txt @@ -0,0 +1 @@ +कळमना हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले कळमना रेल्वे स्थानक नागपूर स्थानकाआधीचे एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.हे नागपूर स्थानकापासून सुमारे ६ किमी अंतरावर आहे. येथे ३ फलाट आहेत.या स्थानकावर सुमारे १८ गाड्या थांबतात.येथून कोणत्याही गाड्यांची सुरुवात होत नाही व कोणत्याही गाड्या येथे टर्मिनेट होत नाही.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3814.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5c6ed4fb6d50e9197e75abf3ff29a15c9c8e569 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3814.txt @@ -0,0 +1,2 @@ + +कळमनुरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्याचा एक तालुका व एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3830.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a23e9d3af05c567db4bdebd3eb06712bdcd03bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3830.txt @@ -0,0 +1,6 @@ +२१° १३′ ५५.५७″ N, ७८° ५५′ ०४.६६″ E +कळमेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक शहर व तालुक्याचे मुख्यालय आहे.येथे नगर परिषद असून हे नागपूर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे. +==जवळपासचे तालुके==सावनेर काटोल नरखेडे हिंगणा पारशिवनी +२००१ च्या जनगणने अनुसार कळमेश्वरची लोकसंख्या १७२४१ एवढी होती ज्यात ५२ % पुरुषामागे ४८% स्त्रिया होत्या. +२००११ च्या जनगणने अनुसार कळमेश्वरची लोकसंख्या ७०००० एवढी होती. +कळमेश्वर हे नाव कडम्बेश्वर (महादेव) यांच्या नवा मागे पडले आहे. एक महत्त्वपूर्ण औद्योगिक शहर असल्या कारणाने इथे सर्व धर्माचे आणि देशातील विविध क्षेत्रातील लोक इथे राहतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3846.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48a7fe420a034ebe61bde56ed27cda70fe2f016c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3846.txt @@ -0,0 +1,2 @@ +कळशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3871.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7608039dcf37815ad058f84b179cd6e644082e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3871.txt @@ -0,0 +1,2 @@ +कवच ही एक स्वयंचलित स्वदेशी ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणाली आहे, जी भारतीय रेल्वेने रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) द्वारे विकसित केली आहे. [१] कवचचा प्रारंभिक विकास २०१२ मध्ये Train Collision Avoidance System (TCAS) नावाने सुरू झाला आणि २०२२ मध्ये हे काम पूर्ण झाले. +कवचला सेफ्टी इंटिग्रिटी लेव्हल ४ (SIL-4) ऑपरेशन्सच्या अनुपालनासाठी प्रमाणित करण्यात आले आहे. [१] [२] [३] जगभरात उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त ATP प्रणाली म्हणून प्रसिद्धी देण्यात आली आहे, ज्याची किंमत जगभरातील सुमारे दोन कोटी रुपयांच्या तुलनेत ५० लाख रुपये प्रति किलोमीटर आहे. [२] आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पात २,००० किमीच्या ट्रॅकमध्ये कवचच्या जलद अंमलबजावणीसाठी तसेच २०२७ पर्यंत लागू होणाऱ्या सुवर्ण चतुर्भुज रेल्वे मार्गाच्या ३४,००० किमी ट्रॅकसह त्याच्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. [४] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3874.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..715fa3dbaef1969a1df86f16ffd5e5aadf200ad8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3874.txt @@ -0,0 +1,4 @@ +कवठ - शास्त्रीय नाव फेरोनिया एलेफंटम् व लिमोनीया अॅसीडिस्सीमा, रुटेसी कुळ. इंग्रजी शब्द - वूड एप्पल, कर्ड फ्रूट, मंकी फ्रुट, संस्कृत - कपित्थ, दधिफल, कपिप्रिय, मराठी - कपित्थ, कवंठ, कवंठी, कवठ इ. कवठ हा वृक्ष मूळचा दक्षिण भारतातला आहे. कवठ हा काटेरी व पानझडी प्रकारचे वृक्ष आहे. भारतासहित पाकिस्तान, श्रीलंका, जावा, ब्रह्मदेश, बांगला देश इ. प्रदेशांत कवठाचे वृक्ष आढळतात. या झाडाची उंची ६-९ मी. असते. याची पाने संयुक्त, विषमदली, पिसासारखी एकआड एक, चकचकीत व गुळगुळीत असतात. दले ३-९, समोरासमोर, बिनदेठांची, अखंड व गोल टोकाची असून उन्हाळ्यात गळून पडतात. या झाडाच्या खोडाची साल पांढरट-हिरवी किंवा काळी, खरबरीत, जाड व भेगाळलेली असते. +फेब्रुवारी ते एप्रिल या काळात या झाडांच्या फांद्यांच्या टोकास विरळ परिमंजरीवर लहान आकाराची फिकट लाल व आखूड देठांची फुले येतात. मोहर आल्यानंतर साधारणत: २-३ महिन्यांनी फळे तयार होतात. या फळांची साल कठीण असते. या फळांचा रंग हा करडा असतो आत मध्ये मृदू गर व लांबट बिया असतात. कवठाचे पिकलेले फळ चवीला आंबट-गोड व तुरट असते. +या फळांच्या गरापासून खाण्यासाठी चटणी, मुरंबा, जेली, बर्फी बनवतात. हे फळ पित्ताचे शमन करण्यास मदत करते व यामुळे भूक वाढते. कवठ कंठाची शुद्धी करते, दमा, क्षयरोग, रक्‍तविकार, उलटी, वातदोष, श्रम, उचकी, विष, तृष्णा, ग्लानी वगैरे तक्रारीत हितकर असते.[१] तिन्ही दोषांचे संतुलन करते. शौचासह आव, मूळव्याध वगैरे त्रासावर कवठाचा बिया व धागे काढलेला गर ताकासह घेण्याचा उपयोग होतो. फळाची साल पित्तावर उपयुक्त असते; तसेच ती कातडी कमाविण्यासाठी व रंगविण्यासाठी वापरतात. वाळलेली फुले उकळून त्यांपासून रंग मिळतो. बियांतील तेल खाजेवर लावतात. पाने सुवासिक, वायुनाशी व अंगावर पित्त उठल्यास त्यांचा रस लावतात. +या झाडापासून डिंक ही मिळतो हा डिंक अर्धपारदर्शक, तांबूस भुरा असतो. बाभळीच्या डिंकास पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या झाडापासून मिळणारे लाकूड मजबूत आणि टिकाऊ स्वरूपाचे असल्यामुळे घरबांधणीसाठी व शेतीचे अवजारे बनवण्यासाठी उपयोग केला जातो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3916.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50d510222d49e0cbc566b542ca3d793097f9d739 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_3916.txt @@ -0,0 +1 @@ +कवडास हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4001.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00539f8d73a2ef6960dacc4fd1fe9dd0307147dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4001.txt @@ -0,0 +1,9 @@ +निसर्गांत नसलेल्या पण प्राचीन कवींनीं कल्पिलेल्या कविकल्पना किंवा काव्यसंकेत : +उदा० चक्रवाक आणि चक्रवाकी यांच्यामध्ये फक्त एक कमळाचे पान असते. पण ती दोघे एकमेकांस दिसत नाहीत. सारी रात्र दोघांना विरहावस्थेत कंठावी लागते. सूर्योदयीं त्यांची भेट होते. +स्त्रीच्या विविध हावभावांनीं पुढील वृक्ष बहरतात असा कविसंकेत आहे. (अशा बहरण्याला वृक्ष-दोहद% म्हणतात) : +भर्तुराज्ञां न कुर्वन्ति येच विश्वासघातकाः । +तेषां नामापि न ग्राह्मं काव्यस्यादौ विशेषतः ॥ (सुभाषित). +% "पादाघाताद् अशोकः, तिलकवुरबकौ वीक्षणाऽलिंनभ्याम्, +(स्त्रीणां) स्पर्शात् प्रियंगुः, विकसित बकुलः सीधुगण्डूषसेकात्, +मन्दारो नर्मवाक्यात्, पटुमृदुहासनात् चम्पको, वक्त्रवातात् +चूतो, गीताद् नमेरुर्, विकसतिच पुरो नर्तनात् कर्णिकारः॥" diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4017.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16558ae0f1da01c212934982b44a540803120a24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4017.txt @@ -0,0 +1,2 @@ +नर्मदाशंकर लालशंकर दवे तथा कवी नर्मद (२४ ऑगस्ट, १८३३:सुरत, गुजरात - २६ फेब्रुवारी, १८८६:मुंबई, महाराष्ट्र) हे गुजराती कवी, नाटककार आणि समाजसुधारक होते. +त्यांनी लिहिलेली जय जय गरवी गुजरात ही कविता गुजरात राज्याचे राज्यगीत आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4018.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26638e88405b46c9552879a6c38afb1e32231863 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4018.txt @@ -0,0 +1 @@ +नारायण कुलकर्णी-कवठेकर (जन्मदिनांक ३० सप्टेंबर १९५१ - हयात) हे मराठी भाषेतील एक कवी व संपादक आहेत. हे विदर्भातले आघाडीचे कवी म्हणून ओळखले जातात. कविता दशकाची या काव्यसंग्रहात त्यांच्या दहा कवितांचा समावेश करण्यात आला आहे. युगवाणी नियतकालिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम बघितले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4021.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0ad7d36affbc253924b76606a20a861016b0938 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4021.txt @@ -0,0 +1 @@ +कवी ही इंडोनेशियातील जावा बेटावरील प्राचीन भाषा आहे. या देशातले काव्य याच भाषेत लिहिले गेले. कवी व संस्कृत भाषेचा जवळचा संबंध आहे असे दिसून येते. काही मत प्रवाह असेही मानतात की, या कावी भाषेचे नावही संस्कृतमधील 'काव्य' या शब्दावरूनच आले आहे. या भाषेची स्वतःची लिपी होती. ही लिपी पल्लव या भाषेवरून तयार झाली होती. आता कवी ही एक मृत भाषा आहे असे मानले तरी बाली बेटावर मात्र ती वापरात आहे. लोंबक या संस्कृतीतही हीच भाषा वापरात होती. सुसिला बुधी धर्म हा एक या भाषेतील ग्रंथ आहे. या ग्रंथात अध्यात्मासंबंधी माहिती आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4042.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01b593883732452646a6889c30e430336ae1b187 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4042.txt @@ -0,0 +1 @@ +काशिमा फुटबॉल स्टेडियम (जपानी: カシマサッカー スタジアム , काशिमा साक्का सुताज्यामू ; रोमन लिपी: Kashima Sakkā Sutajiamu ;) हे जपानच्या काशिमा शहरातील फुटबॉल स्टेडियम आहे. जपानातील अव्वल साखळी स्पर्धेतल्या बलाढ्य संघांपैकी एक असलेल्या काशिमा ॲंटलर्स संघाचे हे घरचे मैदान आहे. मैदानाची आसनक्षमता ४०,७२८ आहे. इ.स. २००२ सालातील फिफा विश्वचषक स्पर्धेतील ३ सामने ह्या मैदानावर खेळले गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4047.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb4f5e5b00d91573edc0c35254753e3b198c0162 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4047.txt @@ -0,0 +1,7 @@ + कशेळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4049.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56069afcf935d9b26e964aa4ca4299fc167fe3dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4049.txt @@ -0,0 +1,2 @@ +कशेळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4068.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a96662055b8c98e724241a946e1b8f631c3d1757 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4068.txt @@ -0,0 +1,3 @@ +कसबा गणपती हा पुणे शहरातील मानाचा पहिला गणपती मानला जातो.[१] पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपती ओळखला जातो.[२] +कर्नाटकतील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. जिजाबाई म्हणजेच शिवाजी महाराजांची आई यांनी हे देऊळ बांधले.[३] हा गणपती एका दगडी गाभाऱ्यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे. राजमाता जिजाबाई आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे. गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणून या गणपतीला ’जयति गणपति’ असे म्हणतात. आजही घरात होणाऱ्या मंगल कार्याची पहिली अर्पणपत्रिका या गणपतीपुढे ठेवण्यात येते, आणि लग्नकार्य पार पडल्यावर वधूवरांना लगेचच या गणपतीच्या दर्शनाला आणतात. या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे. पुणेला गणपतीच शहर म्हंटल जात. जुन्या काळी गणपतीचे कार्यक्रम शनिवारवाड्यात होत असे. मंदिरास लाकडी सभामंडप असून उजव्या बाजूस ओवऱ्या दिसतात. १८व्या शतकानंतर पेठेची विशेष वाढ झाली. कस्ब या फारसी शब्दापासून कसबा शब्द आला. +कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे. हा गणपती विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी असतो.[४] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4069.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a96662055b8c98e724241a946e1b8f631c3d1757 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4069.txt @@ -0,0 +1,3 @@ +कसबा गणपती हा पुणे शहरातील मानाचा पहिला गणपती मानला जातो.[१] पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपती ओळखला जातो.[२] +कर्नाटकतील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. जिजाबाई म्हणजेच शिवाजी महाराजांची आई यांनी हे देऊळ बांधले.[३] हा गणपती एका दगडी गाभाऱ्यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे. राजमाता जिजाबाई आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे. गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणून या गणपतीला ’जयति गणपति’ असे म्हणतात. आजही घरात होणाऱ्या मंगल कार्याची पहिली अर्पणपत्रिका या गणपतीपुढे ठेवण्यात येते, आणि लग्नकार्य पार पडल्यावर वधूवरांना लगेचच या गणपतीच्या दर्शनाला आणतात. या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे. पुणेला गणपतीच शहर म्हंटल जात. जुन्या काळी गणपतीचे कार्यक्रम शनिवारवाड्यात होत असे. मंदिरास लाकडी सभामंडप असून उजव्या बाजूस ओवऱ्या दिसतात. १८व्या शतकानंतर पेठेची विशेष वाढ झाली. कस्ब या फारसी शब्दापासून कसबा शब्द आला. +कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे. हा गणपती विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी असतो.[४] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4095.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..249424942de801ef7233e6f0d9e04c2916f39b96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4095.txt @@ -0,0 +1,2 @@ +कसारा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_410.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad359843f4987497ecad2e9480b8963f95705819 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_410.txt @@ -0,0 +1,14 @@ +ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने ७ एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑक्टोबर २५ इ.स. २००९ ते नोव्हेंबर ११ इ.स. २००९ असा भारताचा दौरा केला. रिकी पॉंटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ही मालिका ४-२ अशी जिंकली. +ऑस्ट्रेलियाने वडोदरा येथील पहिला सामना जिंकुन मालिकेचा चांगला शुभारंभ केला, पण पुढिल दोन सामने भारताने मोठ्या फरकाने जिंकुन आपली चुणुक दाखवून दिली. विष्व विजेत्या ऑस्ट्रेलियाने मग पुढील तीन सामने जिंकुन मालिका ४-२ अशी खिशात घातली. नवी मुंबई येथील शेवटचा सामना जिंकुन मालिकेत बरोबरीत सोडवण्याचे मनसुबे पावसामुळे पूर्ण होऊ शकले नाहीत.[१] + + + + + + + +सा - सामने, पा - पाळी, ना - नाबाद, धा - धावा, स - सर्वोच्य, सरा - सरासरी, चे - चेंडू, धाग - धावगती +संदर्भ - क्रिकइंन्फो +सा - सामने, ष - षटके, नि - निर्धाव षटके, ब - बळी, स - सर्वोत्तम, सरा - सरासरी (धावा/बळी), कि - किफायती दर (धावा/षटके), ग - बळीगती (ब/चेंडू) +संदर्भ - क्रिकइंन्फो + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4105.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cd9e4af1101c85f5087ecb213f6669e6cdda7c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4105.txt @@ -0,0 +1,31 @@ +आयसीसी पुरुषांची कसोटी संघ क्रमवारी (पूर्वी आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप म्हणून ओळखली जाणारी) ही कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या १२ संघांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची एक आंतरराष्ट्रीय क्रमवारी प्रणाली आहे. रँकिंग आंतरराष्ट्रीय सामन्यांवर आधारित आहे जे अन्यथा नियमित कसोटी क्रिकेट वेळापत्रकाचा एक भाग म्हणून खेळले जातात, घरातील किंवा दूरच्या स्थितीचा विचार न करता. +प्रत्येक कसोटी मालिकेनंतर, दोन्ही संघांचे मागील रेटिंग आणि मालिकेचा निकाल यांचा समावेश असलेल्या गणितीय सूत्रावर आधारित दोन्ही संघांना गुण मिळतात. प्रत्येक संघाचे गेल्या ३-४ वर्षांतील सामन्यांतील एकूण गुणांना "रेटिंग" देण्यासाठी त्यांच्या एकूण सामने आणि खेळलेल्या मालिकांच्या संख्येवर आधारित आकृतीने भागले जाते. +उच्च आणि कमी रेट केलेल्या संघांमधील सामना अनिर्णित राहिल्यास उच्च-रेट केलेल्या संघाच्या खर्चावर कमी-रेट केलेल्या संघाला फायदा होईल. एक "सरासरी" संघ जो जितक्या वेळा हरतो तितक्या वेळा जिंकतो, मजबूत आणि कमकुवत संघांचे मिश्रण खेळताना, त्याचे रेटिंग १०० असेल. +अव्वल क्रमांकावर असलेल्या कसोटी संघाला यापूर्वी आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या उद्घाटनापर्यंत आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप गदा देण्यात आली होती. २००२ ते २०१९ पर्यंत, जेव्हा जेव्हा नवीन संघ रेटिंग सूचीच्या शीर्षस्थानी गेला तेव्हा गदा हस्तांतरित केली गेली.[१] प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी रेटिंग टेबलमध्ये अव्वल असलेल्या संघाला रोख पारितोषिक देखील मिळाले.[२] +मार्च २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या अपडेटनुसार, भारत सध्या क्रमवारीत सर्वोच्च स्थान असलेला संघ आहे.[१] +आयसीसी प्रत्येक महिन्याच्या शेवटी जून २००३ पर्यंत रेटिंग प्रदान करते. संपूर्ण महिन्याच्या कालावधीनुसार, त्या तारखेपासून क्रमाने सर्वोच्च रेटिंग धारण केलेले संघ आहेत: + भारत +संपूर्ण महिन्याच्या कालावधीत जून २००३ पासून आतापर्यंत सर्वोच्च रेटिंग धारण केलेल्या संघांचा सारांश आहे: +२००३ मध्ये आयसीसीने अधिकृतपणे संघांची क्रमवारी सुरू केल्यापासून, ऑस्ट्रेलियाने क्रमवारीत वर्चस्व राखले होते. तथापि, २००९ पासून, अनेक संघांनी (ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत, इंग्लंड, न्यू झीलंड आणि पाकिस्तान) शीर्ष स्थानासाठी स्पर्धा केली आहे. +आयसीसी ने १९५२ पासून निकालांवर वर्तमान रेटिंग प्रणाली पूर्वलक्षीपणे लागू केली (तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या शेवटी रेटिंग प्रदान करणे). टेबल तेव्हाच सुरू होते, कारण १९५२ पूर्वीचे सामने आणि या आधीच्या कालावधीत प्रतिस्पर्धी संघांची संख्या कमी असल्यामुळे पुरेसा डेटा उपलब्ध नव्हता.[३] +जानेवारी १९५२ ते मे २००३ पर्यंत, संपूर्ण महिन्याच्या कालावधीनुसार ज्या संघांनी क्रमशः सर्वोच्च रेटिंग धारण केली आहे ते आहेत: +संपूर्ण महिन्याच्या कालावधीत १९५२ पासून आतापर्यंत सर्वोच्च रेटिंग धारण केलेल्या संघांचा सारांश आहे: +२०१९ मध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे उद्घाटन होईपर्यंत रँकिंग सिस्टमला आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप असे म्हणतात. २००९ ते २०१९ पर्यंत, अव्वल क्रमांकावर असलेल्या कसोटी संघाला आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप गदा देण्यात आली आणि प्रत्येक १ एप्रिल कट ऑफ (२०१९ पर्यंत) वरच्या संघाला रोख पारितोषिक देखील देण्यात आले, ज्यातील विजेते खाली सूचीबद्ध आहेत.[४][५] ही गदा आता आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्यांना दिली जाते.[६] +किमान दोन कसोटींचा समावेश असलेल्या मालिकेचा भाग म्हणून खेळले जाणारे सामने पात्र ठरतात. +प्रत्येक संघ मागील ३-४ वर्षांतील त्यांच्या सामन्यांच्या निकालांवर आधारित गुण मिळवतो - गेल्या मे महिन्यापासून १२-२४ महिन्यांत खेळलेले सामने, तसेच त्यापूर्वी २४ महिन्यांत खेळलेले सामने, ज्यासाठी सामने खेळले गेले आणि दोन्ही मिळविलेले गुण अर्धे मोजले. उदाहरणार्थ: +प्रत्येक मे, ३ आणि ४ वर्षांपूर्वी मिळवलेले सामने आणि गुण काढून टाकले जातात आणि १ ते २ वर्षांपूर्वी मिळवलेले सामने आणि गुण १००% वेटिंगवरून ५०% वेटिंगवर स्विच केले जातात. उदाहरणार्थ, १ मे २०१४ रोजी, मे २०१० ते एप्रिल २०११ दरम्यान खेळले गेलेले सामने काढून टाकण्यात आले आणि मे २०१२ ते एप्रिल २०१३ दरम्यान खेळले गेलेले सामने ५०% वेटिंगवर स्विच केले गेले (मे २०११ ते एप्रिल २०१२ पर्यंतचे सामने आधीच ५०% वर गेले असतील मागील रीरेटिंगचे अनुसरण करून). हे रात्रभर घडते, त्यामुळे कोणीही खेळत नसतानाही संघ क्रमवारीत स्थान बदलू शकतात. + +प्रत्येक वेळी दोन संघांनी दुसरी मालिका पूर्ण केल्यावर, ते खेळण्यापूर्वी लगेचच संघांच्या रेटिंगवर आधारित, खाली वर्णन केल्याप्रमाणे क्रमवारी सारणी अपडेट केली जाते.[९][१०] +मालिकेपूर्वी दोन्ही संघांच्या रेटिंगमधील अंतर ४० गुणांपेक्षा कमी असल्यास +प्रत्येक संघाचे रेटिंग गुण समान आहेत: +प्रत्येक सामना जिंकल्याने संघाला १ मालिका गुण मिळतो आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला ०, हरल्याने त्यांना ० मालिका गुण आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला १ मिळतो आणि ड्रॉ केल्याने दोन्ही संघांना ½ मालिका गुण मिळतात, म्हणून खेळलेल्या प्रत्येक सामन्यामुळे संघांना खालीलप्रमाणे रेटिंग गुण मिळतात: +हे सूत्र केवळ तेव्हाच लागू होते जेव्हा मालिकेच्या सुरुवातीला दोन्ही संघांच्या रेटिंगमधील अंतर ४० गुणांपेक्षा कमी होते, एक सामना जिंकल्यास संघाला नेहमी मिळालेल्या रेटिंगपेक्षा अधिक रेटिंग गुण मिळतील आणि सामना गमावल्यास नेहमी संघाला मिळालेल्या रेटिंगपेक्षा कमी रेटिंग गुण मिळतील. सामना अनिर्णित केल्याने कमकुवत संघाला आधीपासून मिळालेल्या रेटिंगपेक्षा अधिक रेटिंग गुण मिळतील आणि बलवान संघाला कमी गुण मिळतील. +त्यामुळे एकच सामना जिंकणे आणि हरणे यात १०० गुणांचा फरक आहे. तसेच, सामन्याचा निकाल विजय-पराजय किंवा अनिर्णित असला तरी, त्या सामन्यातून दोन संघांनी मिळवलेले एकूण रेटिंग गुण ही मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या रेटिंगची बेरीज असेल. त्यामुळे मालिकेतून मिळविलेले एकूण रेटिंग गुण ही मालिका सुरू होण्यापूर्वी दोन संघांच्या रेटिंगच्या बेरजेशी (सामन्यांची संख्या + १) गुणाकार होईल. +मालिकेपूर्वी दोन्ही संघांच्या रेटिंगमधील अंतर किमान ४० गुणांचे होते +मजबूत संघासाठी रेटिंग गुण समान आहेत: +आणि कमकुवत संघासाठी रेटिंग गुण समान आहेत: +वरीलप्रमाणे, खेळल्या गेलेल्या प्रत्येक सामन्यामुळे संघांना खालीलप्रमाणे रेटिंग गुण मिळतात: +त्यामुळे, पुन्हा, एखादा सामना जिंकल्याने संघाला नेहमी मिळालेल्या रेटिंगपेक्षा अधिक रेटिंग गुण मिळतील आणि सामना गमावल्यास संघाला नेहमी मिळालेल्या रेटिंगपेक्षा कमी रेटिंग गुण मिळतील. सामना अनिर्णित केल्याने कमकुवत संघाला आधीपासून मिळालेल्या रेटिंगपेक्षा अधिक गुण मिळतील आणि बलवान संघाला कमी गुण मिळतील. +दोन्ही संघांसाठी, एकही सामना जिंकणे आणि हरणे यामधील फरक अजूनही १०० गुणांचा आहे. तसेच, तीनपैकी जे काही निकाल लागतील, त्या सामन्यातून दोन्ही संघांनी मिळवलेले एकूण रेटिंग गुण ही मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या रेटिंगची बेरीज असेल. +प्रत्येक संघासाठी: +समजा दोन संघ, सुरुवातीला १२० आणि ९० च्या रेटिंगसह, ३ सामन्यांची मालिका खेळतात आणि उच्च प्रारंभिक रेटिंग असलेला संघ २-१ ने जिंकतो: diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4125.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90c8858d2f4a81c380c776696d7240c767aae4d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4125.txt @@ -0,0 +1,2 @@ +कस्टर काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण कॉलोराडो मधील काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४,२५५ होती.[१] वेस्टक्लिफ शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२] +कस्टर काउंटीची रचना ९ मार्च, १८७७ रोजी फ्रीमाँट काउंटीच्या दक्षिण भागातील प्रदेशातून झाली. या काउंटीला जनरल जॉर्ज आर्मस्ट्राँग कस्टरचे नाव दिलेले आहे. या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र सुरुवातीस युला येथे, नंतर रोसिता आणि सिल्व्हर क्लिफ येथे होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4128.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af84dae1bc2fd3abacc7726ab9225b4072f0985b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4128.txt @@ -0,0 +1,3 @@ +कस्टर काउंटी, साउथ डकोटा ही अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यातील ६६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +कस्टर काउंटी, साउथ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4130.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4130.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4132.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..414352c97b6d04ca8fc95b1b3b3c669d2f1f885e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4132.txt @@ -0,0 +1,5 @@ +कस्तुरबा मोहनदास गांधी (जन्म : ११ एप्रिल १८६९; - २२ फेब्रुवारी १९४४, पुणे) या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रेमाने बा असे संबोधले जायचे. +गोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या [१]कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहावाचायला शिकवले. त्यावेळच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती. १८८८ साली जेव्हा गांधीजी विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले, तेव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरिलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या. त्यांना आणखी तीन मुले होती- मणिलाल (जन्म :)इ.स. १८९२, रामदास (जन्म : इ.स. १८९७) आणि देवदास (जन्म : इ.स. १९००). +१९०६ साली गांधीजींनी ब्रम्हचर्य पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. एखादी कल्पना त्यांच्या गळी उतरवण्यासाठी गांधीजींना बरेच परिश्रम पडत. असे असूनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहिल्या. त्या खूप धार्मिक होत्या. असे असूनही, आपल्या पतीप्रमाणेच त्यांनी जातिभेदाचा त्याग केला व सर्व जातिधर्मांच्या लोकांबरोबर त्या आश्रमात राहिल्या. +कस्तुरबा गांधींनी पतीच्या राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला.[२] १८९७ साली त्या महात्माजींबरोबर राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेस गेल्या. १९०४-१९१२ दरम्यान त्या दरबान शहराजवळील फिनिक्स वसाहतीमध्ये समाजकार्यात मग्न होत्या. १९१३ मधील भारतीय मजुरांच्या शोषणाविरोधातील चळवळीत त्यांना ३ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्या महात्माजींच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांनी भारतामध्ये चळवळीचे कार्य सांभाळले. १९१५ मध्ये गांधीजी निळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहासाठी जेव्हा परतले, तेव्हा कस्तुरबाही त्यांच्याबरोबर भारतात आल्या. त्यांनी या शेतकऱ्यांच्या बायका आणि मुलांना साक्षरता आणि स्वच्छतेचे धडे दिले. +कस्तुरबा गांधी यांची अनेक चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यांतली ही काही :- diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4133.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..414352c97b6d04ca8fc95b1b3b3c669d2f1f885e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4133.txt @@ -0,0 +1,5 @@ +कस्तुरबा मोहनदास गांधी (जन्म : ११ एप्रिल १८६९; - २२ फेब्रुवारी १९४४, पुणे) या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रेमाने बा असे संबोधले जायचे. +गोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या [१]कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहावाचायला शिकवले. त्यावेळच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती. १८८८ साली जेव्हा गांधीजी विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले, तेव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरिलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या. त्यांना आणखी तीन मुले होती- मणिलाल (जन्म :)इ.स. १८९२, रामदास (जन्म : इ.स. १८९७) आणि देवदास (जन्म : इ.स. १९००). +१९०६ साली गांधीजींनी ब्रम्हचर्य पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. एखादी कल्पना त्यांच्या गळी उतरवण्यासाठी गांधीजींना बरेच परिश्रम पडत. असे असूनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहिल्या. त्या खूप धार्मिक होत्या. असे असूनही, आपल्या पतीप्रमाणेच त्यांनी जातिभेदाचा त्याग केला व सर्व जातिधर्मांच्या लोकांबरोबर त्या आश्रमात राहिल्या. +कस्तुरबा गांधींनी पतीच्या राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला.[२] १८९७ साली त्या महात्माजींबरोबर राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेस गेल्या. १९०४-१९१२ दरम्यान त्या दरबान शहराजवळील फिनिक्स वसाहतीमध्ये समाजकार्यात मग्न होत्या. १९१३ मधील भारतीय मजुरांच्या शोषणाविरोधातील चळवळीत त्यांना ३ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्या महात्माजींच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांनी भारतामध्ये चळवळीचे कार्य सांभाळले. १९१५ मध्ये गांधीजी निळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहासाठी जेव्हा परतले, तेव्हा कस्तुरबाही त्यांच्याबरोबर भारतात आल्या. त्यांनी या शेतकऱ्यांच्या बायका आणि मुलांना साक्षरता आणि स्वच्छतेचे धडे दिले. +कस्तुरबा गांधी यांची अनेक चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यांतली ही काही :- diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4177.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df903d0c8fcbb0326e04d8431161b6d22c49a076 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4177.txt @@ -0,0 +1,3 @@ +उंच ठिकाणी होणाऱ्या बांधकामासाठी पाईपलाईनद्वारे सिमेंट कॉंक्रिट पुरविणाऱ्या यंत्रास काँक्रिट पंप किंवा 'कॉंक्रिट बुम प्लेसर' असे म्हणतात. यास आखुड किंवा लांब करता येण्याजोगा एक हात असतो.त्याचे योगाने कॉंक्रिट सुमारे २० मीटर उंचीपर्यंत टाकता येऊ शकते.त्याचे शेवटचे टोकास मोडता/वळविता येण्याजोगा रबरी किंवा पॉलीप्रोपेलीनचा पाईप असतो. त्याने कॉंक्रिट नेमके ठिकाणी टाकता येते. +हे यंत्र एका ट्रकवर बसविलेले असते.त्या ट्रकमध्ये 'कोंक्रिट बॅचिंग प्लॅंट' मधुन 'मिलर' द्वारे सिमेंट कॉंक्रिट वाहुन आणुन ते त्याच्या हॉपरमध्ये टाकण्यात येते.तेथुन ते आवश्यक ठिकाणी पंप केल्या जाते.बुम प्लेसरचे वाहन व प्रत्यक्षात बुमचे शेवटचे टोक यात बरेच अंतर असल्यामुळे यंत्रचालक व शेवटच्या टोकादरम्यान संवाद साधण्यासाठी बिनतारी यंत्राची सोय असते.त्याजोगे यंत्रचालकास हवे ते आदेश देता येउ शकतात. +यंत्राचा हात बराच उंच जात असल्यामुळे, संतुलन साधण्यासाठी वाहनास चार आधार देण्याची सोय असते.काम झाल्यावर हे आधार काढुन टाकण्यात येतात.त्यामुळे,ते वाहन आवश्यक असलेल्या दुसऱ्या ठिकाणी नेणे सोईचे होते.यंत्राचा हात लांब करणे, हवा तितका व हव्या त्या दिशेस मोडणे,त्याचे अंतर कमी जास्त करणे, हाताची घडी करणे ही सर्व कामे त्यात उभारलेली 'हायड्रॉलिक्स प्रणाली' वापरून सोईस्कररित्या करण्यात येतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4178.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df903d0c8fcbb0326e04d8431161b6d22c49a076 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4178.txt @@ -0,0 +1,3 @@ +उंच ठिकाणी होणाऱ्या बांधकामासाठी पाईपलाईनद्वारे सिमेंट कॉंक्रिट पुरविणाऱ्या यंत्रास काँक्रिट पंप किंवा 'कॉंक्रिट बुम प्लेसर' असे म्हणतात. यास आखुड किंवा लांब करता येण्याजोगा एक हात असतो.त्याचे योगाने कॉंक्रिट सुमारे २० मीटर उंचीपर्यंत टाकता येऊ शकते.त्याचे शेवटचे टोकास मोडता/वळविता येण्याजोगा रबरी किंवा पॉलीप्रोपेलीनचा पाईप असतो. त्याने कॉंक्रिट नेमके ठिकाणी टाकता येते. +हे यंत्र एका ट्रकवर बसविलेले असते.त्या ट्रकमध्ये 'कोंक्रिट बॅचिंग प्लॅंट' मधुन 'मिलर' द्वारे सिमेंट कॉंक्रिट वाहुन आणुन ते त्याच्या हॉपरमध्ये टाकण्यात येते.तेथुन ते आवश्यक ठिकाणी पंप केल्या जाते.बुम प्लेसरचे वाहन व प्रत्यक्षात बुमचे शेवटचे टोक यात बरेच अंतर असल्यामुळे यंत्रचालक व शेवटच्या टोकादरम्यान संवाद साधण्यासाठी बिनतारी यंत्राची सोय असते.त्याजोगे यंत्रचालकास हवे ते आदेश देता येउ शकतात. +यंत्राचा हात बराच उंच जात असल्यामुळे, संतुलन साधण्यासाठी वाहनास चार आधार देण्याची सोय असते.काम झाल्यावर हे आधार काढुन टाकण्यात येतात.त्यामुळे,ते वाहन आवश्यक असलेल्या दुसऱ्या ठिकाणी नेणे सोईचे होते.यंत्राचा हात लांब करणे, हवा तितका व हव्या त्या दिशेस मोडणे,त्याचे अंतर कमी जास्त करणे, हाताची घडी करणे ही सर्व कामे त्यात उभारलेली 'हायड्रॉलिक्स प्रणाली' वापरून सोईस्कररित्या करण्यात येतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4182.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..473f92d4f1befc558f4398696ec2878f032c1460 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4182.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्रॅंक हे कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताकाचे अधिकृत चलन आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4191.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cafd42dca0bc7bf13bf93e990858919e1afdfc04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4191.txt @@ -0,0 +1,17 @@ +भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंग्लिश: Indian National Congress) (INC), किंवा निव्वळ काँग्रेस ( उच्चारण ऐका (सहाय्य·माहिती)) हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे.[१] काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर, १८८५ रोजी एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र येऊन २८ डिसेंबर १८८५ रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. पूर्वनियोजित राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन २२ डिसेंबर १८८५ पुणे या ठिकाणी घेतले जाणार होते. मात्र पुण्यात कॉलराची साथ सुरू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेतले गेले. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी हे होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सरकार व जनता यांच्यामध्ये एक संवादात्मक स्वरूपाची वाटचाल सुरू झाली. काँग्रेस याचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचे नेतृत्व हे मवाळ गटाकडे होतं. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत काँग्रेसचे नेतृत्व जहाल गटाकडे होतं (लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, गोपाळ गणेश आगरकर). त्यानंतर मात्र १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे नेतृत्व हे महात्मा गांधींनी केलं. 'महात्मा गांधी म्हणजे एका माणसाचे सैन्य' असे गौरवोद्गार त्यांच्यासंदर्भात माऊटबॅटन यांनी काढले होते. १९व्या शतकाच्याच्या शेवटी आणि २०व्या शतकाच्या मध्यपर्यंत, काँग्रेस भारताचा स्वातंत्र्यलढ्यात, आपल्या १.५ कोटी पासून जास्त सदस्य आणि ७ कोटी पासून जास्त सहभागींसोबत, ब्रिटिश वसाहती शासनाच्या विरोधात एक केंद्रीय भागीदार बनली. आजही काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह भारतामध्ये आहे. गांधी आणि नेहरू घराण्याची परंपरा लाभलेल्या काँग्रेस पक्षाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर देखील देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये काँग्रेस पक्षाचे स्थान कायम आहे. मधल्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अनेक स्थित्यंतरातून जावे लागले. देशातील अंतर्गत घडामोडी, स्थित्यंतरे, पक्ष राजकारण या समस्यांना तोंड देत भ्रष्टाचार बेरोजगारी अशा अनेक समस्या सरकार समोर होत्या. आर्थिक मंदी यासारख्या समस्यांना तोंड देत सत्तेवर असताना काँग्रेस पक्षाने देशाच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान अनुयायी होते. महात्मा गांधींच्या समवेत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. पंचशील करार, अलिप्ततावाद यासारख्या महत्त्वपूर्ण धोरणाचे ते समर्थक होते. अवजड उद्योग उभारणाऱ्या यंत्रणा देशामध्ये उभ्या राहिल्या पाहिजेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्या काळामध्ये रशियन राज्यक्रांतीने जी प्रगती घडून आली, आपल्याही देशांमध्ये अशाच प्रकारे प्रगती झाली पाहिजे यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजनाचा स्वीकार केला. याचबरोबर कृषीक्षेत्र औद्योगिकक्षेत्र, संशोधन यासारख्या घटकांना त्यांनी प्राधान्यक्रम दिला. काँग्रेस संघटनाच्या माध्यमातून पक्षाचे सर्व ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केलं. धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या आधारे संपूर्ण देशाच्या विकासाचा आराखडा काँग्रेस सरकारने तयार केला. काँग्रेसच्या पक्षीय राजकारणामध्ये नेहरू आणि गांधी घराण्याचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेला आहे.[२] +भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या घटनेनुसार[३], एक संसदीय लोकशाही असलेले समाजवादी राष्ट्र जिथे संधी तसेच राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हक्कांत समानता व जागतिक शांततेचे उद्दीष्ट आहे, अशा भारतीय नागरिकांचे आणि भारतीय प्रशासनाची शांततापूर्वक आणि घटनात्मक मार्गाने प्रगती व कल्याण करणे हा सदर पक्षाचा उद्देश आहे. +श्री सुरेन्द्र्नाथ बॅनजी॔ यांनी अखिल भारतीय पातळीवर एका संघटनेची स्थापना करता यावी म्हणून अत्त्यंत जोमाने तयारी चालविली होती. त्या उद्देशानेच १८८३ च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी ' इंडियन नॅशनल कॉन्फरन्स 'चे पहिले अधिवेशन बोलाविले होते. राष्ट्रभर दाैरे करून सरकारच्या धोरणावर प्रखर टीका केली . सर्वत्र त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मात्र त्यांचा कसून विरोध केला व ती प्रतिगामी चळवळ असल्याची घोषणा केली. +ए. ओ. ह्यूम व लाॅड॔ डफरिनने मिळून बॅनजी॔ची चळवळ हाणून पाडण्यासाठी योजनाबद्ध कार्यवाहिला सुरुवात केली. भारतातील सौम्य विचारांच्या सर्व राजकीय नेत्यांना आवाहन करून त्या सर्वाना एकत्रित आणून ब्रिटिश सत्तेला अनुकूल अशा राष्ट्रीय पातळीवरील एका संघटनेची स्थापना करण्यासाठी अतोनात धडपड केली. इ. स. १८८४ मध्ये ' इंडियन नॅशनल युनियन 'ची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे एक अखिल भारतीय संमेलन मार्च १८८५ मध्ये पुणे येथे भरवण्याचे ठरले परंतु पुण्यात यावेळी cholera प्प्दुर्भाव झाल्याने , २७ डिसेंबर १८८५ रोजी ते मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत काॅलेजच्या प्रशस्त सभाग्रहात भरविण्यात आले. या संमेलनाला भारताच्या निरनिराळ्या भागातून ७२ प्रतिनिधी आले होते. अशा प्रकारे प्रथमच देशाच्या निरनिराळ्या भागातून प्रतिनिधीनी एकत्रित येण्याची ही घटना अपूर्व मानली जाते. या संमेलनाचे अध्यक्षपद बंगालचे श्री उमेशचंद्र बॅनजी॔ यांनी भूषविले. फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी , के. टी. तेलंग , दिनशाॅ वाछा इत्यादी सुप्रसिद्ध व्यक्तीहि उपस्थित होत्या. काँग्रेसचा जनक समजला जाणारा ह्यूम पण या अधिवेशनाला खास उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडहून परत आला होता. याशिवाय स्थानिक पत्रकार व नेतेही उपस्थित होते. +इ.स. १९३६ च्या फैजपूर येथील अधिवेशनात काँग्रेसने सर्व संस्थानातील प्रजेस स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळावा अशी मागणी करून त्याबाबतचा संघर्ष त्या त्या संस्थानातील जनतेने चालू करावा असे मत व्यक्त केले. पुढच्याच वर्षी इ.स. १९३७ च्या अधिवेशनात या आशयाचा ठराव मंजूर करून संस्थानी प्रजेच्या लोकशाही हक्कांच्या चळवळीचे व स्वतंत्र नागरिक म्हणून त्यांच्या अधिकारांचे काँग्रेसने समर्थन केले होते. +या पक्षात 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. आवश्यकता वाटल्यास उपाध्यक्ष पदाची नेमणूक अध्यक्ष करू शकतो. अध्यक्षपदाची निवडणूक दरवर्षी होणे गरजेचे आहे. मात्र एकाच व्यक्तीने सलग किती वेळा अध्यक्ष व्हावे यावर बंधन नाही. पंडित नेहरू असेपर्यंतच्या काळात ते फार क्वचित अध्यक्ष होते मात्र श्रीमती इंदिरा गांधींनी ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीने भूषावयाची प्रथा सुरू केली जी पी.व्ही.नरसिंह राव यांच्यापर्यंत चालत आली. त्यानंतर श्रीमती सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवून पुन्हा सत्ताकेंद्रांची विभागणी केली. +अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर तो उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरीज्, कोशाध्यक्ष, प्रभारी आणि सेक्रेटरीजची निवड करतो. या पदांवर किती व्यक्तींची निवड करावी यावर कोणतेही बंधन नाही. सध्या १ उपाध्यक्ष (श्री. राहुल गांधी), १ कोशाध्यक्ष (श्री.मोतीलाल व्होरा), १ पॉलिटिकल सेक्रेटरी (श्री.अहमद पटेल), ९ जनरल सेक्रेटरी, ८ स्वतंत्र प्रभारी, आणि ३५ सेक्रेटरीज् आहेत +काँग्रेस वर्किंग कमिटी +काँग्रेस पक्षामध्ये "काँग्रेस वर्किंग कमिटी" (ज्याला 'हाय कमांड' म्हटले जाते) अश्या नावाचा एक अधिकारी गट आहे. या एका गटाला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष व उपाध्यक्ष या गटाचे पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यक्ष असतात. या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचे बंधन नसले तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष सोडून साधारणतः १५ ते २० व्यक्ती या गटात असतात. सध्या या गटाचे १९ सदस्य आहेत. ज्यात श्रीमती सोनिया गांधी अध्यक्षा आणि श्री राहुल गांधी हे उपाध्यक्ष आहेत, तर याव्यतिरिक्त सर्वश्री डॉ.मनमोहन सिंग, ए.के.ॲंटनी, मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, दिग्विजय सिंग, जनार्दन द्विवेदी, ऑस्कर फर्नांडिस, मुकुल वासनिक, बी.के.प्रसाद, बिरेंदर सिंग, डॉ.कर्नल डी.आर.शांडिल, मधुसूदन मिस्त्री, अहमद पटेल, अंबिका सोनी, हेमो प्रोवा सैकिया, सिशीला तिरीया आणि विलास मुत्तेमवार यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त १८ व्यक्ती पर्मनंट इन्व्हायटीज आणि ६ स्पेशल इन्व्हायटीज आहेत. +याचबरोबर ६ अधिकृत पक्षप्रवक्ते आहेत. शिवाय विविध विषयांवरच्या अनेक समित्या आहेत (ज्यात चार सदस्यांची डिसिप्लनरी समितीही आहे) +राज्यस्तरावर प्रदेश काँग्रेस कमिटी (PCC) नावाची स्थानिक समिती असते जिचे स्वरूप केंद्रीय समितीप्रमाणेच, फक्त राज्यस्तरावर, असते. अध्यक्षपदाच्या निवडणूकीत राष्ट्रीय ऑफिस बेअरर्स तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांना मताधिकार असतो. +केंद्रीय निवडणूक विभाग +केवळ काँग्रेस असा एकच पक्ष आहे ज्यात "केंद्रीय निवडणूक विभाग" नावाचा स्वायत्त विभाग आहे. सदर विभाग ,पक्षांतर्गत निवडणुका झाल्यास त्या निष्पक्ष होतील याची खबरदारी घेतो. +हल्लीच्या भारतामध्ये काँग्रेस हा शब्द नावात असलेले अनेक राजकीय पक्ष किंवा गोष्टी आहेत किंवा होते. त्यांची नावे अशी :- +नोंद - खालील यादीतील व्यक्ती आरोपी असल्याची नोंद आहे, गुन्हेगार किंवा दोषी नव्हे. +पूर्वी सुरुवातीला या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह गाय आणि वासरू होते.नंतर ते हाताचा पंजा असे झाले आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4198.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ade23f62e0dfdb8acb61c4702428d6017d6b5e24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4198.txt @@ -0,0 +1 @@ +भारतीय राजकीय पक्षाच्या नावात ‘काँग्रेस’ हा शब्द असलेले अनेक पक्ष आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेस हा पक्ष यातील सर्वाच जुना व मोठा आहे. याशिवाय अनेक प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस हे नाव आपल्या नावात अंतर्भूत केले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4226.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b112da74f21df2acbdb625ad661139040bd4a402 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4226.txt @@ -0,0 +1 @@ +कॉंस्तान्तिन गेयॉर्गियेविच झिर्यानोव्ह (रशियन: Константин Георгиевич Зырянов; ५ ऑक्टोबर १९७७ (1977-10-05), पर्म, सोव्हिएत संघ) हा एक रशियन फुटबॉल खेळाडू आहे. २००६-२०१२ दरम्यान रशिया राष्ट्रीय संघाचा भाग राहिलेला झिर्यानोव्ह युएफा यूरो २००८ व युएफा यूरो २०१२ ह्या स्पर्धांमध्ये रशियासाठी खेळला आहे. क्लब पातळीवर झिर्यानोव्ह १९९४-२००० दरम्यान रशियन प्रीमियर लीगमधील एफ.सी. अम्कार पर्म, २००२-०७ दरम्यान एफ.सी. तोर्पेदो मॉस्को तर २००७ पासून एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग ह्या क्लबांसाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_424.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f4cde5f051216bcb1b9755510e5849e4733ffbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_424.txt @@ -0,0 +1,10 @@ +इंडीजियन्स प्रोटेक्टेड एरिया ( आयपीए ) हा ऑस्ट्रेलियामध्ये वापरल्या जाणाऱ्या संरक्षित क्षेत्राचा एक वर्ग आहे. प्रत्येकजण स्वदेशी ऑस्ट्रेलियन करारानुसार बनविला जातो आणि स्वदेशी ऑस्ट्रेलियन घोषित करतो. ऑस्ट्रेलियन सरकारने औपचारिकरित्या त्याच्या राष्ट्रीय राखीव व्यवस्थेचा भाग म्हणून मान्यता प्राप्त केली आहे,[१][२] राष्ट्रीय राखीव भूमीच्या 44% पेक्षा जास्त असणाऱ्या 75 आयपीए सह सुमारे67,000,000 हेक्टर (170,000,000 एकर).[३] +स्वदेशी संरक्षित क्षेत्रे स्थापन करण्याच्या सहमतीने, आदिवासी ऑस्ट्रेलियन आणि टॉरेस स्ट्रॅट आयलँडर्स यांनी १९९७-२००७ च्या दशकात ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय राखीव व्यवस्थेत दोन-तृतियांश योगदान दिले.[४] +स्वदेशी रेंजर्स, आयपीए तसेच ऑस्ट्रेलियाच्या इतर दुर्गम भागात, जमीन व्यवस्थापन आणि संबंधित प्रकल्पांवर काम करण्यासाठी कार्यरत आहेत.[५] +1990च्या दशकात, ऑस्ट्रेलियातील ऑस्ट्रेलियन सरकार आपल्या पिढ्यांसाठी विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि इको-सिस्टमचे प्रतिनिधी नमुना संरक्षित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय राखीव यंत्रणा तयार करण्यासाठी राज्य व प्रांतातील सरकारांच्या सहकार्याने कार्य करीत होते.[४] +या प्रयत्नाचा एक भाग म्हणून, आदिवासी ऑस्ट्रेलियन आणि टॉरेस स्ट्रॅट आयलँडरच्या जमीन आणि समुद्र मालकांना विचारण्यात आले आणि प्रभावी स्वदेशी जमीन व्यवस्थापनाची पुन्हा स्थापना करण्यास इच्छुक असलेल्या अनेकांनी या प्रयत्नात भाग घेण्यास सहमती दर्शविली.[४] + +1997 साली झालेल्या आदिवासी ऑस्ट्रेलियन आणि टॉरेस स्ट्रॅट आयलँडर्सच्या राष्ट्रीय परिषदेत उपस्थित नागरिकांनी “देशी” संरक्षित क्षेत्राचा नवीन वर्ग खालीलप्रमाणे बनविला जावा यावर सहमती दर्शविली व त्याचे निराकरण केले:[६] "एक देशी संरक्षित क्षेत्र सध्याच्या आणि भावी पिढ्यांसाठी जमीन आणि पाण्याची देखभाल आणि संरक्षण करण्यासाठी आदिवासी आणि टॉरेस स्ट्रॅट आयलँडर लोकांच्या सतत जबाबदाऱ्याद्वारे संचालित केले जाणे आवश्यक आहे." "स्वदेशी संरक्षित क्षेत्रांमध्ये जमीनी व पाण्याचे असे क्षेत्र समाविष्ट होऊ शकतात ज्यावर आदिवासी आणि टॉरेस स्ट्रॅट आयलँडर्स संरक्षक आहेत आणि जे सांस्कृतिक जैवविविधता आणि संवर्धनासाठी व्यवस्थापित केले जातील, परंपरागत शाश्वत संसाधनांचा वापर करण्यास आणि लाभ सामायिक करण्यास परवानगी देतील." ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय अभयारण्य प्रणाली संरक्षित क्षेत्र नवीन वर्ग जोडून उद्देश या नवीन पर्यावरण भागीदारी पहिल्या , होता लोक ऑस्ट्रेलियातील आदिवासी समाज स्वयंसेवक खडकाळ चुनखडी टेकड्या, फ्लॅट, स्प्रिंग्स आणि दरम्यान 580 चौरस किलोमीटर फ्लिंडरस परदेशी व संरक्षित क्षेत्र म्हणून व्यवस्थापित करण्यासाठी परिक्षेत्र आणि गॅमन श्रेणी राष्ट्रीय उद्याने.[४][७] +पहिल्या प्रस्तावित स्वदेशी संरक्षित क्षेत्रासाठी निवडलेली जमीन दक्षिण ऑस्ट्रेलियन एबोरिजिनल लँड्स ट्रस्टने ठेवली होती आणि २ ऑगस्ट 1998पर्यंत नेपाबुन्ना आदिवासी समुदायामधील अज्ञेमथाने लोकांना गुंतविण्याचा आणि काहींना लँडस्केप पुनर्संचयित करण्यासाठी पाहण्याचा करार झाला होता. त्याचे पूर्वीचे नैसर्गिक आणि सांस्कृतिक मूल्य आणि ऑस्ट्रेलियाचे प्रथम स्वदेशी संरक्षित क्षेत्र, नँटावरिना स्वदेशी संरक्षित क्षेत्र घोषित केले गेले.[७] +२००७ पर्यंत नांटावरिना स्वदेशी संरक्षित क्षेत्रासह भागीदारीच्या प्रकाराने सहमती दर्शविली आणि त्यात घोषित स्वदेशी संरक्षित क्षेत्रांचा समावेश झाला जो १ 170०,००० चौरस किलोमीटर किंवा राष्ट्रीय राखीव व्यवस्थेच्या २ per टक्के क्षेत्राचा समावेश आहे.[४] +जुलै २०१२ मध्ये, आयपीए बरोबरच 'नेचर कॉन्झर्व्हन्सी' ने केंद्रीय भूमि परिषद आणि ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय राखीव यंत्रणेच्या सरकारी प्रतिनिधींसोबत, दक्षिणी तनामी स्वदेशी संरक्षित क्षेत्राच्या प्रक्षेपणची घोषणा करण्यास मदत केली. हे स्वदेशी संरक्षित क्षेत्र हे ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठे जमीन राखीव क्षेत्र आहे, हे १०.१5 दशलक्ष हेक्टर क्षेत्र आहे.[८] हे उत्तर प्रदेशाच्या नैसर्गिक वारशाच्या महत्त्वपूर्ण तुकड्यांपासून संरक्षण करते. दक्षिणी तनामी जलाशयात माके लेक -ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तलाव आहे आणि तानामी वाळवंटातील एक प्रचंड जलचर आहे. हा आयपीए विविध वाड्यांशी जोडतो ज्यामध्ये वाळवंट आणि सवाना यांचा समावेश आहे, वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींना वन्य अग्नि आणि हवामान बदलासारख्या धोक्यांभोवती युक्तीने आवश्यक जागा प्रदान करते.[९] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4264.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1fc12500ea3b8d02d7f03191d6926ca0d9c8e37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4264.txt @@ -0,0 +1,5 @@ +कांग्रयोंग हे उत्तर कोरियातील हवांघाई प्रांतातील काउंटी आहे.[१] +कांग्रयोंग या काउंटीची स्थापना यी घराण्याच्या काळात झाली.इ.स.१८९५ साली नव्याने स्थापन झालेल्या हवांघाई प्रांतात याचे विलीनकरण करण्यात आले.इ.स.१८९६ व १९०९ साली ही काउंटी सीमावादात अडकली होती.इ.स.१९५२ या काऊंटीचा पुनश्च एकदा स्वतंत्र रीतीने हवांघाई प्रांतात समावेश करण्यात आला. +ह्या काउंटीच्या उत्तरेला पयोकसोंग काउंटी आहे व पश्चिमेला ओंगजिन काउंटी आहे.पूर्वेला हेयजुचा उपसागर आहे व दक्षिणेला कोरियाचा समुद्र आहे.या काउंटीचे एकूण क्षेत्रफळ ५२२.७ कि.मी.वर्ग एवढे आहे.हे ओंगजिनच्या द्वीपकल्पामध्ये अवस्थित आहे.माउंट चामनामु (२८६ मी.) हे या काउंटीतील उच्च स्थान आहे.[२] +इ.स.२००८ नुसार या काउंटीची एकूण लोकसंख्या १,०६,८२७ आहे आणि लोकसंख्येचे एकूण घनत्व एकूण २०० कि.मी.वर्ग एवढे आहे. +येथील वाहतूक व्यवस्था ही ओंगजिन काउंटीच्या अंतर्गत चालते.या काउंटीत कोरियन रेल्वेची रेल्वे व्यवस्था आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4271.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08fd9d8e25e212aae5faff1083e4a8d8b1051acb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4271.txt @@ -0,0 +1,13 @@ +कांचन सोनटक्के तथा कांचन कीर्तिकर या अंध, अपंग, मूक-बधिर आणि मानसिक वाढ न झालेल्या मुलांना नृत्य शिकविणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. +कांचन सोनटक्के या मूळच्या मुंबईच्या आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सेंट कोलंबा शाळेत झाले. मॅट्रिकनंतर त्या आधी एलफिन्स्टन कॉलेजात दाखल झाल्या. पुढे विल्सन कॉलेजमधून त्यांनी बी.एस्‌सी.पदवी प्राप्त केली. +कथ्थक नृत्याचे धडे त्यांनी सीता जव्हेरी ह्यांच्याकडे घेतले, भरतनाट्यमचा अभ्यास रमेश पुरव व पार्वतीकुमार ह्यांच्याकडे केला. त्यांचा लोकनृत्याचा अभ्यासही रमेश पुरव ह्यांच्याकडेच झाला. +कांचन सोनटक्के यांनी नाट्यकलेचा ‘अमृतनाट्य भारती’चा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तेथील गुरुवर्यांशी (कमलाकर सोनटक्के यांच्याशी) त्या विवाहबद्ध झाल्या. +कमलाकर सोनटक्के हे औरंगाबाद येथे विद्यापीठात प्राध्यापक असताना कांचन यांनी औरंगाबादमध्ये काही वर्षे ‘नृत्यभारती’ ही नृत्यशाळा चालवली आणि मग सोनटक्क्यांचे कुटुंब मुंबईला आले, म्हणून त्या मुंबईत परतल्या. मुंबईत त्यांच्याच सेंट कोलंबा शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती परेरा ह्यांच्या आग्रहावरून त्या शाळेत, सृजनशील नाट्य (Creative Dramatics) हा विषय, अर्धवेळ शिक्षिका म्हणून शिकवू लागल्या. +त्या ‘सेंट कोलंबा’बरोबर आणखी दोन शाळांत शिकवू लागल्या. शाळांमध्ये शिकवत असतानाच त्यांचे शिक्षणविषयक व कलाविषयक विचार विकसित झाले व त्यांनी ते कृतीत आणले. त्यातून त्यांची उपचारपद्धत आकार घेऊ लागली. सेंट कोलंबो शाळेत सर्वसामान्य मुलांबरोबर, कर्णबधिर मुलेही त्यांच्या वर्गात होती. तेथे त्यांनी स्वतःच्या कल्पना व क्षमता आणि मुलांचा उत्साह व उत्स्फूर्तता ह्यांचा मेळ घालत नवनवीन कलाकृती सादर केल्या. पारंपरिक भारतीय नाट्यकलेची मूलभूत तत्त्वे आणि पाश्चात्त्यकलेची आधुनिक तंत्रे ह्यांची सांगड घालून त्यांनी 'नाट्यकला- एक उपचारपद्धत' ही नवीन संज्ञा जन्माला घातली. +अपंगांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी व पुनर्वसनासाठी कांचन सोनटक्के यांनी अरुण व डॉ. रूपा मडकईकर ह्यांना सोबत घेऊन १९८१ मध्ये 'नाट्यशाला' ही संस्था स्थापन केली. 'नाट्यशाले'ने पंचाहत्तरहून अधिक प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आणि आठ हजारांवर शिक्षक प्रशिक्षित केले. कार्यशाळांत साडेसात हजारांच्यावर मुलांनी भाग घेतला. 'नाट्यशाले'ने प्रशिक्षित केलेल्या शिक्षकांकडून शिकणाऱ्या मुलांची संख्या लाखाच्या आसपास जाईल. 'नाट्यशाले'तर्फे महाराष्ट्रात बालनाट्य शिबिरेही होतात. +’विशेष‘ मुलांमधील जाणिवा अधिकाधिक विकसित करण्यासाठी कांचनताईंनी ’थिएटर आर्टस‘चा उपयोग करून घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण प्रशिक्षण केंद्रात त्यांनी वाद्यसंगीत, गायन, नृत्य, नाट्य, हस्तकला आणि मल्लखांबासारख्या कलाप्रकारांचे शिक्षण सुरू केले. ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातील मुलांमधील कलाकौशल्य वाढविण्यासाठी त्या तळमळीने कार्यरत राहून त्यांनी संपूर्ण देशात कला प्रशिक्षण शिबिरे घेतली. या मुलांनी सादर केलेल्या नाटकांना नाट्यगृहे गर्दीने ओसंडून वाहत असल्याचा अनुभव अनेकदा आला आहे. या शिबिरांसाठी कांचन सोनटक्की यांनी प्रशिक्षण देणाऱ्या कलावंतांचे पथक तयार केले. केवळ मुलेच नव्हे, तर शिक्षकांनाही त्यांनी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे मुलांची कलाजाणीव वाढते, त्यांचा आत्मविश्‍वास वाढतो, शैक्षणिक गुणवत्ता सुधारते, असे पालक आणि शिक्षकांचे निरीक्षण आहे. इतकेच नव्हे तर ’विशेष‘ मुलांचा सामाजिक वर्तन व्यवहारही सुधारत असल्याचे निदर्शनास आले आहे. सुमारे आठ हजार शिक्षकांनी आजवर हे प्रशिक्षण घेतले आहे. पाच हजार मुलेही त्यांत सामील झाली आहेत. हा उपक्रम अव्याहत सुरू आहे. +कांचन सोनटक्के यांनी फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर "विशेष‘ मुलांसाठी नाट्यशिबिरे घेतली आहेत. या मुलांनी सादर केलेल्या नाटकांना नाट्यगृहे गर्दीने ओसंडून वाहत असल्याचा अनुभव अनेकदा आला आहे. ’विशेष‘ मुलांमधील आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी आणि त्यांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे व्यवहार करण्यासाठी कांचनताईंनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर घेतलेल्या कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरांचा खूप उपयोग झाला आहे. +कांचन सोनटक्की यांनी आपल्या ’नाट्यशाला‘ या संस्थेशिवाय `एनसीपीए' (National Centre for the Performing Arts, मुंबई), "इंडियन असोसिएशन फॉर प्री-प्रायमरी एज्युकेशन,‘ महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक खाते, गोवा कला अकादमी, दक्षिण-मध्य आणि पश्‍चिम सांस्कृतिक केंद्र अशा अनेक संस्थांसाठी त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले, शिबिरे घेतली. +कांचनताईंनी २०१५ सालापर्यंत वीस हिंदी-मराठी नाटकांमधून भूमिका केल्या’. पंधरा नाटकांची वेशभूषा, प्रकाशयोजना केली.. "विशेष‘ मुलांसाठी ५० बालनाट्ये बसवली. त्यांचे रंगमंचीय, टीव्ही आणि रेडिओ या माध्यमांसाठी प्रयोग केले. ‘गोल गोल राणी,‘ ‘चू चू चू‘, ‘फुलराणी‘, ‘मजेत भूगोल शिकू या‘, ‘मंतरलेली मूर्ती‘, ‘मस्ती की पाठशाला‘, ‘रंगपांचालिक‘, ‘स्वामी विवेकानंद‘, ‘हाताची घडी तोंडावर बोट‘, ही त्यांची बालनाट्ये गाजली. ‘उमंग‘, ‘उडान‘ ‘जल्लोष‘, ‘संकल्प‘, या नावांनी त्यांनी उदयपूर, नागपूर, मुंबई, नवी मुंबई, सोलापूर येथ्ये घेतलेले बालनाट्य महोत्सव खूपच गाजले. या कार्यक्रमांतून केवळ नाटक नव्हे, तर अन्य कलाप्रकारांचीही जोपासना करण्यासाठी कांचनताईंनी प्रशिक्षण दिले. +महाराष्ट्रातल्या बालरंगभूमीला इ.स. २०१० नंतर मरगळ आली आहे. प्रेक्षक वर्गाने पाठ फिरवली आहे. ’विशेष‘ मुलांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी, उत्साह बालरंगभूमीकडे खेचून आणण्यासाठी कोणते उपाय योजावेत, याचा कांचन सोनटक्क्यांनी बराच विचार केला आहे. +सोनटक्क्यांच्या मते, बालरंगभूमीसाठी बाल आणि मोठा प्रेक्षक खेचण्यासाठी त्या पद्धतीचे ’कल्चर‘ विकसित करावे लागणार आह. नाट्य परिषदेने बालनाट्य संमेलन घेऊन त्याची सुरुवात केली आहे. बालनाट्यांच्या प्रयोगासाठी सभागृहाचे भाडे किंवा जाहिराती यावर मोठा खर्च होतो. त्या तुलनेत प्रेक्षकवर्ग तुटपुंजा असतो. शाळाशाळांमधून बालनाट्यांचे प्रयोग करता येतील काय, याचाही विचार व्हायला पाहिजे, अस कांचन सोनटक्के यांना वाटते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4298.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e777a9caac9caba85ec8fe22e53d05a526e6a52c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4298.txt @@ -0,0 +1 @@ +कांचीपुरम हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या कांचीपुरम मतदारसंघामध्ये कांचीपुरमसह कांचीपुरम जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4302.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1656d38338e5b3424ea67abb5c543e5d732669a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4302.txt @@ -0,0 +1,2 @@ +कांजणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4339.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a53984f4cbefd35b99ed7cf4148f191d6c85463d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4339.txt @@ -0,0 +1,2 @@ + कांती हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4341.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3fb0fbebb41bef4a4f159c749aa63d64203edd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4341.txt @@ -0,0 +1,10 @@ + +पहिला कांतीरव नरसराज वोडेयार (१६१५ - ३१ जुलै, १६५९) हा मैसुरुचा १२वा राजा होता. हा १६३८ ते १६५९ या काळात सिंहासनावर होता. +कांतीरवच्या आधी दुसरा राज वोडेयार दोनच वर्षे सत्तेवर होता. दुसऱ्या राजच्या राज्याभिषेकाला दोन वर्षे होण्याआधीच त्याच्या सेनापती विक्रमरायाने त्याच्यावर विषप्रयोग करविला. [१] त्यानंतर २३ वर्षीय कांतीरव सिंहासनावर आला. हा पहिल्या राज वोडेयारचा दत्तक मुलगा होता. पहिल्या राजच्या विधवेने त्याच्या मृत्यूनंतर हे दत्तकविधान केले होते. याधी हा सध्याच्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलपेटजवळ तेरकानांबी येथे राहत असे. [१] +त्याच्या राज्यारोहणानंतर लगेचच राज्यावर चालून आलेल्या विजापूरच्या आदिल शाही फौजांविरुद्ध लढण्यास गेला. श्रीरंगपट्टणचा बचाव करताना त्याने शत्रूची मोठी खानाखराबी केली. [२] आपल्या आधीच्या शासकांप्रमाणेच त्याने आपल्या राज्याचा विस्तार करणे सुरू ठेवले. [१] यासाठी त्याने दक्षिणेकडील मदुराईच्या नायकांकडून सत्यमंगलम प्रदेश जिंकून घेतला तर पश्चिमेकडील पिरियापटना येथील चिंगल्वांना त्यांच्याच ठाण्यांपासून हाकलून लावले. त्याने उत्तरेकडील (सेलेमजवळचे) होसूर शहर ताब्यात घेतले आणि केम्पेगौडाच्या उरलेल्या राजवटीला खिळखिळे करून टाकले. याने बेंगलुरुजवळील येलहंका येथील मागदी लोकांकडून मोठी खंडणी वसूल केली. [१] +कांतीरवाने मैसुरुच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या राज्यतंत्राचे ठसे उमटवले. त्यात शाही टाकसाळ सुरू करणे आणि आपल्या नावाची कांतिराय (कँटेरॉय) अशी नाणी चलनात आणणे, वडियार घराण्याचे मानचिह्न तयार करणे इ. चा समावेश होता.[१] कांतीरवाचे कांतिराय हे चलन शतकाहून अधिक काळ मैसुरुचे अधिकृत चलन होते. [१] +कांतीरवाच्या आधीच बहमनी आणि दख्खन सल्तनतींनी विजयनगर साम्राज्याची वाताहत केली होती परंतु तिसरा श्रीरंग अजूनही तेथील नाममात्र सम्राट होता आणि मैसुरुचे संस्थान त्याला मांडलिक होते. कांतीरवाने हे नाममात्र मांडलिकत्व कायर ठेवले असले तरी तोपर्यंत श्रीरंग आणि विजयनगरला कोणीही दाद देत नव्हते +कांतीरव नरसराजाला दहा बायका होत्या. +३१ जुलै, १६५९ रोजी वयाच्या ४४व्या वर्षी त्यांचे निधन झाले. +कॅथोलिक मिशनरी दक्षिण भारताच्या किनारपट्टीच्या भागात — मलबार किनारा, कन्नड किनारा आणि कोरोमंडल किनारा — सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस आले होते तरीही सतराव्या शतका उत्तरार्धापर्यंत त्यांचा मैसुरुमध्ये शिरकाव झाला नव्हता. [३] १६४९मध्ये गोव्यातील इटालियन जेसुइट धर्मगुरू लिओनार्डो सिन्नामी यांनी म्हैसूर मिशनची स्थापना श्रीरंगपट्टण येथे केली. [३] काही वर्षांनंतर कांतीरवाच्या दरबारातील विरोधामुळे सिन्नमीला म्हैसूरमधून तडीपार केले गेले. तरीही कांतीरवाच्या राजवटीच्या शेवटी सिन्नमी अर्धा डझन ठिकाणी मिशन स्थापन करण्यासाठी परतला. [३] त्याच्या दुसऱ्या मुक्कामादरम्यान सिन्नमीने कांतीरवाच्या प्रजेचे ख्रिस्ती धर्मात रुपांतर करण्याची परवानगी मिळवली. सुरुवातीस त्याने राज्याच्या पूर्वेकडील प्रदेशांमधील प्रजेचे धर्मांतर करून घेतले. हा प्रदेश नंतर ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रेसीडेंसीचा भाग झाला. [३] [३] +१९६०चा कन्नड चित्रपट रणधीर कांतीरवा हा चित्रपट कांतीरव नरसराजाच्या जीवनावर आधारित आहे. [४] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4343.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..938d66e9ac8960bcf29169c104bd6004e2b263d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4343.txt @@ -0,0 +1 @@ +कांतीलाल भुरीया (जून १, इ.स. १९५०- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील रतलाम (पूर्वाश्रमीच्या झाबुआ) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4369.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b8e3f9bc9318e9ec9175008caa76af0e2445631 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4369.txt @@ -0,0 +1,2 @@ +कांदळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4376.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a4e5a2ae6d246acb414f0c58530808ab998d0ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4376.txt @@ -0,0 +1,2 @@ + कांदळेपाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4405.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8b2bafb2cd868f0ed39545286f065f2c432cb60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4405.txt @@ -0,0 +1,2 @@ +कांधाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4408.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c81f425559ed614a96f1b068ed71210893a6a333 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4408.txt @@ -0,0 +1,2 @@ +कांपानिया हा इटलीच्या दक्षिण भागातील एक प्रांत आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने कांपानिया हा इटलीतील दुसऱ्या क्रमांकाचा प्रांत आहे. +प्राचीन ग्रीकांनी येथे वसाहती केलेल्या होत्या व या भागास ते मॅग्ना ग्रेसियाचा (बृहद् ग्रीस) भाग मानीत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4409.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ef0e6e6b7b423f8354739d5be509c9013c96440 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4409.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 22°54′3″S 47°3′26″W / 22.90083°S 47.05722°W / -22.90083; -47.05722 + +कांपिनास (पोर्तुगीज: Campinas) हे ब्राझील देशाच्या साओ पाउलो राज्यामधील एक मोठे शहर आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात साओ पाउलोच्या १०० किमी उत्तरेस वसलेल्या कांपिनासची लोकसंख्या २१२ साली १०.८ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार ते ब्राझीलमधील १४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. येथील कांपिनास विद्यापीठ लॅटिन अमेरिकेमधील सर्वात प्रतिष्ठेच्या शिक्षण संस्थांपैकी एक मानले जाते. +ब्राझीलचा ४था राष्ट्राध्यक्ष मनोएल फेरेझ दि काम्पोस सॅलेस ह्याचा जन्म येथे झाला होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4424.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e422f7babb78616691b0b2b4532413a82b135f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4424.txt @@ -0,0 +1,10 @@ +कांबळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +बोईसर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस बेटेगाव मार्गाने गेल्यावर बेटेगाव गावानंतर हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव ४.५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +हे एक फार छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २४ कुटुंबे राहतात. एकूण १०१ लोकसंख्येपैकी ५३ पुरुष तर ४८ महिला आहेत. गावाची साक्षरता ६४.२९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६८.१८ आहे तर स्त्री साक्षरता ६०.०० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.८३ टक्के आहे. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा बोईसरवरून उपलब्ध असतात. +बोरशेती, लालोंडे, किराट, गुंदाळे, महागाव, बेटेगाव, माण, वारांगडे, नागझरी, निहे, कल्लाळे ही जवळपासची गावे आहेत.कांबळगाव हे कल्लाळे, माण आणि वारांगडे गावासह माण ग्रामपंचायतीमध्ये येते. +1. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +2. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4435.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4435.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fc969edc9cc42a14c090f81ccdee598da2f7e24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4435.txt @@ -0,0 +1,2 @@ +कांबेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4451.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56c2067ab0d46ec67ce88db6a7496dff1296e5bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4451.txt @@ -0,0 +1,12 @@ +काइटसर्फिंग हा काइटबोर्डिंगचा एक विशिष्ट प्रकार आहे ज्यामध्ये नियमित सर्फबोर्ड्स किंवा ह्यासाठी विशिष्ट आकार दिलेले बोर्ड्स वापरण्यात येतात. +काइटबोर्डिंग ह्या साहसी खेळाच्या विविध शैली आहेत ज्यामध्ये फ्री-स्टाईल, फ्री-राईड, डाऊन विंडर्स, स्पीड, कोर्स रेसिंग, वेक स्टाईल, जम्पिंग आणि समुद्रातील लाटांमध्ये काइटसर्फिंग यांचा समावेश होतो. २०१२ मध्ये ISAF आणि IKAच्या आकडेवारीनुसार जगभरात १.५ मिलियन काईटसर्फर्स होते. काईटसर्फिंगशी संबंधित वस्तूंची जागतिक बाजारपेठ २५० मिलियन अमेरिकन डॉलर्सची आहे. +फ्रेंच काईटसर्फर सेबॅस्टियन कॅटेलॅन हा पहिला व्यक्ती होता ज्याने ५० कनॉटसचा वेग पार करून ५०.२६ कनॉटसचा वेग ३ ऑक्टोबर २००८ रोजी लुडेरिट्झ स्पीड चॅलेंज, नामिबिया येथे गाठला. +ऑक्टोबर २०१० मध्ये, रॉब डोग्लस याने ५०० मीटर्सचे अंतर ५५.६५ कनॉटस या वेगाने पार करून नवीन विक्रम घडविला. +लुईस टॅपर याने जुलै/ऑगस्ट २०१० मध्ये साल्वाडोर ते साओ लुईस, ब्राझील हे २००० कि.मी.चे अंतर सलग २४ दिवस काईटसर्फिंग करून पार केले. हा असा एक प्रवास आहे जो कुठलाही सपोर्ट क्रू सोबतना घेता, फक्त एकच काईटचा वापर करून आणि ३५ लिटर्स पाणी सोबत घेऊन केला गेला आहे. +आंतरराष्ट्रीय काईटबोर्डिंग असोसिएशन ही आंतरराष्ट्रीय नौकानयन संस्थेची एक जागतिक स्तरावरील संस्था आहे. तिची जबाबदारी खेळाचे जागतिक स्तरीय प्रशासन सांभाळणे आणि जगातील विविध इव्हेंट्स एकाच रॅंकिंगशी जोडणे आहे. अनेक देशांमध्ये काईटसर्फिंगच्या राष्ट्रीय आणि विभागीय असोसिएशन्स आहेत. +काईटबोर्डिंग सर्फर्स, किनाऱ्याजवळ उभे असलेले लोक तसेच बीचवर असलेल्या इतर लोकांना धोका उत्पन्न करू शकते. प्रशिक्षण केंद्रात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन काईटिंग शिकण्याचा धोका तसेच इतर समस्या कमी केल्या जाऊ शकतात. काईटसर्फिंग प्रशिक्षण केंद्रात काईट लौंच करणे, उडविणे, उतरविणे, बारचा उपयोग, लाईन्स आणि सुरक्षा साधनांचा वापर या गोष्टी शिकविल्या जातात. +शिकाऊ लोक थांबून किंवा मागच्या बाजूला पाण्यात झुकून काईट वळवू शकतात. आणि नंतर काईट विरुद्ध दिशेला वळवून पुन्हा सुरुवात करू शकतात. ‘हिल टर्न जिब’ हे एक जलद आणि कुशल वळण आहे ज्यामध्ये गती कमी करून, बोर्ड सपाट करून, नंतर मागील पाय हवेच्या दिशेने घेऊन त्याला पुढचा पाय म्हणून वापरून बोर्ड उलट फिरवून परत पाण्यावर सरळ केला जातो. जर हे वळण व्यवस्थित नाही घेतले तर सर्फर हवेत उडू शकतो आणि त्यानंतर जर बोर्ड एका विशिष्टकोनात नाही ठेवला गेला तर सर्फर हेलकाऊ खाऊ शकतो. +नियंत्रण ठेवून उडणे या खेळात शक्य आहे आणि ते या खेळातील एक महत्त्वाचे आकर्षण आहे. उडी मारण्यापूर्वी सर्फर बोर्डच्या कडेवर उभा राहून लाईन्समध्ये तणाव निर्माण करतो. तेव्हा काईट अचानक डोक्यावर येतो. जसा काईट वर उठू लागतो तसा बोर्डच्या कडेवरून पाय उचलले जातात आणि सर्फर हवेत उडतो. नंतर काईट डोक्यावरून आपण जात असलेल्या दिशेला वळविला जातो. उडी मारतांना विवध प्रकारचे स्टंट्स करून दाखविता येतात. उडी मारणे काही परिस्थितींमध्ये धोकादायक असू शकते. +पॉवर काईटसमध्ये तो वापरणाऱ्याला हवेत उंचावर ओढण्याची तसेच पाण्यात ओढत नेण्याची क्षमता असते. आणि जर त्याच्यावरील नियंत्रण सुटले तर गंभीर प्रसंग ओढवण्याची शक्यता असते. अश्या प्रसंगांमध्ये सर्फर पाण्यात ओढला गेल्याने, उंचावरून वेगाने पाण्यात आपटल्याने, पाण्याच्या आत इखाद्कावर आदळून, रेतीमध्ये ओढला जाऊन, किंवा इमारत, घरांवर आदळून जखमी होण्याची दाट शक्यता असते. +नीट शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन, हळूहळू अनुभव घेऊन, व्यवस्थित अंदाज घेऊन तसेच सुरक्षा साधनांचा वापर करून हानी कमी करता येऊ शकते. +२००५ पासून पुढे काईटच्या डिझाईनमध्ये विशिष्ट बदल करून, कंट्रोल बार आणि क्विक रिलीज यंत्रणेमध्ये सुधारणा करून हा खेळ अजून सुरक्षित करण्यात आला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4456.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff0dc45e25d5cb19b53bbac8e562d296106f5676 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4456.txt @@ -0,0 +1 @@ +काइल क्लेन (जन्म ३ जुलै २००१) एक डच क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4462.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c9aedc4acf87c778c4c24144e813cc9c8128b86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4462.txt @@ -0,0 +1 @@ +काइल व्हेरेइन (१२ मे, १९९७:प्रिटोरिया, गॉटेंग, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा २०२०मध्ये ३ एकदिवसीय सामने खेळला. हा यष्टीरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4464.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..477747e982ce34338a13df03887c9b409e2dcf15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4464.txt @@ -0,0 +1,4 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +काईल ॲंटोनियो होप (२० नोव्हेंबर, १९८८:सेंट मायकेल पॅरिश बार्बाडोस - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +याचा भाऊ शई होपसुद्धा वेस्ट इंडीजकडून क्रिकेट खेळतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_448.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f270e74457f8b25062e282895d89cde759e7b403 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_448.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९७७ दरम्यान द ॲशेस अंतर्गत पाच कसोटी सामने आणि तीन एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4488.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4488.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4509.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e17adb894aa0062fff33aec5ea95d1463f1c9be1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4509.txt @@ -0,0 +1,2 @@ +काउंटी क्रिकेट मैदान, नॉर्थम्पटन हे इंग्लंडच्या नॉर्थम्पटनशायर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील नॉर्थम्पटनशायर काउंटी क्रिकेट क्लबचे हे घरचे मैदान आहे. +१९९९ क्रिकेट विश्वचषकात १९ मे १९९९ रोजी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. याआधी १२ जून १९३७ रोजी इंग्लंड महिला आणि ऑस्ट्रेलिया महिलांमध्ये या मैदानावर पहिला महिला कसोटी सामना खेळविण्यात आला. तर १३ ऑगस्ट २००४ मध्ये इंग्लंड महिला आणि न्यू झीलंड महिलांनी या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. या मैदानावरचा पहिला महिला ट्वेंटी२० सामना हा २२ ऑगस्ट २००८ रोजी इंग्लंड महिला आणि दक्षिण आफ्रिका महिलांमध्ये झाला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4522.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1b890656afe54211a15e8c917dd8b538737fdab --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4522.txt @@ -0,0 +1 @@ +टॉंटन काउंटी मैदान हे इंग्लंडमधील सॉमरसेट काउंटीतील टॉंटन शहरातील एक क्रिकेट स्टेडियम आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4533.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1b890656afe54211a15e8c917dd8b538737fdab --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4533.txt @@ -0,0 +1 @@ +टॉंटन काउंटी मैदान हे इंग्लंडमधील सॉमरसेट काउंटीतील टॉंटन शहरातील एक क्रिकेट स्टेडियम आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4557.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d5ec5fdb878c8221e1833ba65f5e312978572c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4557.txt @@ -0,0 +1 @@ +काकडदरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4571.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b49e676cad2c1d727c575d1589f132a38b14a86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4571.txt @@ -0,0 +1,2 @@ +काकडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4574.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62299d59d54ad0a043f04ff67c19d0a80dd12d2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4574.txt @@ -0,0 +1,7 @@ +काकडी हे एक पित्तशामक फळ आहे. काकडी स्वादिष्ट आणि उष्णतेचा त्रास कमी करते आणि तहान भागवते जेवणात बरेच लोक याचा उपयोग करतात.दारू दारू पिणारे पण दारु पिताना दारु पिता पिता मीठ लागलेली काकडी कधी कधी खातात. काकडीची वेल, पुष्प आणि फळ सलादच्या रूपात सम्पूर्ण विश्व मध्ये काकडीला विशेष महत्त्व आहे. काकडीला सलादच्या व्यतिरिक्त उपवासात फराळात उपयोग करतात. याच्या द्वारे मिठाई तयार केली जाते तसेच पोटातील तक्रार आणि बद्धकोष्ठता मध्ये काकडी औषधिच्या रूपात उपयोगी पडते. यात मोठ्या प्रमाणात फाइबर असतात. कावीळ, तहान, ज्वर, शरीर दाह, गर्मीचे सगळे दोष, चर्म रोगात काकडी लाभदायक आहे. याचा रस किडनी स्टोन मध्ये लाभदायक आहे. लघवीत होणारी जळजळ, थांबुन होणे, मधुमेह मध्ये पण लाभदायक आहे.काकडीच्या चकत्या डोळ्यांवर व चेहऱ्यावर ठेवल्यास थंडावा मिळतो. गुडघे दुखीला दूर करण्यासाठी, जेवनात काकडीचे सेवन जास्त प्रमाणात करायला हवे. +काकडीला इतर भाषांतील शब्द : +प्रमुख कीट आणि व्याधियॉं +1. लाल कीडा: हा पत्ती आणि फूलांना खाते. याला थांबवण्यासाठी इण्डोसल्फान 4% चूर्ण 20-25 किग्रा./हे. टाकायला हवे. +2. फल कीडा: हा कीडा फूलांना खाउन टाकतो आणि फळांमध्ये छेद करून त्यात घुसतो. याच्या उपचारासाठी इण्डोसल्फान ४% चूर्ण 20-25 किग्रा./हे. टाकावे. +3. एन्थ्रेकनोज: या रोगात पानावर आणि फळांवर लाल, धब्बे होतात.बीयांना लावण्याच्या पहिले एग्रोसेन जी. एन. ने उपचारित करून घ्यायला हवे. +4. फ्यूजेरियम रूट हाट:या रोगांच्या प्रकोप ने तनेचा आधार काळा होताे नंतर रोप वाळतो बी वर गर्म पाणीचे उपचार (55 अंश सेल्सियस से 15 मिनट) करून मरक्यूरिक क्लोराइडचे 0.1 % सॉल्यूशन मध्ये टाकायला पाहिजे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4587.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bd5e89f74971a821a7142274d31da52cb86e467 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4587.txt @@ -0,0 +1,6 @@ +काकर्डे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +==भौगोलिक स्थान== तापी खोरे +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. +==लोकजीवन==ग्रामीण शेती व शेती आधारित उद्योग +विठल रुख्मिणी मंदिर, खंडेराव मंदिर +ग्रामपंचायत काकरदे diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4594.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffb94a86b535968ba41dc5a07b230dc862ed350e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4594.txt @@ -0,0 +1,3 @@ + +काकस्पर्श हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. महेश मांजरेकरांनी दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर व प्रिया बापट ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. +काकस्पर्शमध्ये विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामधील काळात कोकणात राहणाऱ्या एका कर्मठ चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये घडणाऱ्या घटना कथा रंगवल्या आहेत. काकस्पर्शला टीकाकारांनी पसंदी दाखवली व तिकिट ख्डकीवर देखील तो यशस्वी ठरला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4619.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..163493ba1bd7e18f7909a3df9343206bb5e8c87f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4619.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 16°57′58″N 82°15′18″E / 16.96611°N 82.25500°E / 16.96611; 82.25500 + +काकीनाडा हे भारत देशातील आंध्र प्रदेश राज्याच्या पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख बंदर आहे. काकीनाडा शहर बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर विशाखापट्टणमच्या १५० किमी नैऋत्येस वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ३.१२ लाख होती. +काकीनाडा शहरात काकीनाडा पोर्ट आणि काकीनाडा टाउन ही दोन मोठी रेल्वे स्थानके आहेत. गौतमी एक्सप्रेस ही अतिजलद गाडी काकीनाडा बंदरापासून सिकंदराबाद पर्यंत धावते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4623.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faa97c33b6c5c7b29775b5a483a554bfc1e3d156 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4623.txt @@ -0,0 +1 @@ +काकीनाडा शहर विधानसभा मतदारसंघ - ४१ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. काकीनाडा शहर हा विधानसभा मतदारसंघ काकीनाडा लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4639.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77a42bcd0ae8a5afd543ec92ec2c940ad9009e52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4639.txt @@ -0,0 +1 @@ +भारतात वर्तमानापत्रांसाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना १९५५ मध्ये नेपानगर (मध्यप्रदेश) येथे स्थापन झाला . सोनगढ (गुजरात) येथेही कागद तयार होतो. महाराष्ट्रात चंद्रपूरजवळ बल्लारपूर येथे कागद कारखाना आहे.गवत,लाकूड,चिंध्या तसेच रद्दी कागद अशा पदा diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4649.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc9c892d92e49e04c502b8215b903cb6af99df54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4649.txt @@ -0,0 +1,2 @@ +कागावा (जपानी: 香川県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत शिकोकू बेटाच्या उत्तर भागात वसला आहे. +गुणक: 34°16′N 133°57′E / 34.267°N 133.950°E / 34.267; 133.950 diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4679.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f16fd9e52a538e3fc4c7235f747e94ffc2347cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4679.txt @@ -0,0 +1,2 @@ + काजणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4692.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c9b7bc6dc36fb102a829c449430401d5276fb9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4692.txt @@ -0,0 +1,8 @@ +काजळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील +बीड जिल्ह्यातील व गेवराई तालुक्यातील गाव आहे. +पाडळसिंगी खरवंडी रोडवरून काजळा फाट्यावर उतरून काजळा गावी जाता येते. +मादळमोही, फुलसांगवी, सुशी, मातोरी +पाडळसिंगी - खरवंडी मार्गे जाणाऱ्या बसेस काजळा फाटा येथे थांबतात. +या गावाची इ.स. २०११च्या जनगणनेनुसार २२९ कुटुंबे असून लोकसंख्या १०१३ आहे. पैकी पुरूष लोकसंख्या ५३२ तर स्त्रीयांची संख्या ४८१ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या १३५ असून ते एकूण लोकसंख्येच्या १३.३३ % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या ९८ (९.६७%) असून त्यात ५८ पुरूष व ४० स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे 0 लोक (0%) असून त्यात 0 पुरूष व 0स्त्रिया आहेत.[१] + +या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4714.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3bb2948f02d96b7602f901e95bf2a9fd2f7741a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4714.txt @@ -0,0 +1,26 @@ +काजू हे एक फळझाड आहे. या फळाला 'विलायती मॅंगो' म्हणून सुद्धा संबोधले जाते. +हिज्जली बदाम (हिंदी), गेरू (कन्नड), कचुमाक (मल्याळम), जीडिमा मिडि (तेलुगू) अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या काजूच्या बोंडांपासून कोकण, मलबार, तामिळनाडू यासारख्या प्रदेशात विविध तऱ्हेचे मद्य तयार केले जाते. गोव्यातही काजूचे भरपूर प्रमाणात पीक घेतले जाते. गोव्यातील काजूची फेणी खूप प्रसिद्ध आहे. +अधिक काजूबिया खाल्ल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. शरीरातून पुरेसा घाम बाहेर येतो. ओल्या काजूच्या वरची फिकट तपकिरी साल काढून ते खाण्याचा आनंद कोकणातील सर्वच लहानथोर घेतात. काजूबर्फी, काजू कतली ही मिष्टान्ने आणि खारे काजू लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात मेजवानीसाठी नारळीभात, शाही पुलाव, शिरा तयार केला जातो. या पदार्थांतही काजूचा वापर केला जातो. काजू हा आवडीने खाला जाणारा पदार्थ आहे . +काजूच्या फळाला बोंडू अथवा जांबू असे म्हणतात. बोंडूमध्ये फायबर असते. बोंडूमुळे पोट साफ होण्यास मदत होते. हे पाचक, उत्तेजक व सारक आहे.स्निग्ध पदार्थाचा प्रमुख स्रोत म्हणून काजू कडे पहिले जाते. +काजूची बी ही फळाच्या बाहेरील भागात असते. या बीवर प्रक्रिया करून ती फोडतात व तिच्यातील गर काढला जातो. काजूगर हा एक सुका मेवा आहे. ओल्या काजूगराची उसळ केली जाते. काजूच्या बिया ‘सुक्या मेव्या’त गणल्या जातात. +काजूचे झाड मध्यम आकाराचे असते. हिवाळ्यामध्ये त्यला मोहोर यायला सुरुवात होते. फेब्रुवारी ते मे या काळात काजूचे पीक येते. +महाराष्ट्रातील कोकणात काजूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. +भारतामध्ये केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू व पश्चिम बंगाल ही प्रमुख काजू उत्पादक राज्ये आहेत. देशातील काजूचे सर्वात जास्त उत्पन्न महाराष्ट्र राज्यात होते. येथे सुमारे १.६०हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली आहे. यातून १.७५ लाख टन एवढे काजूचे उत्त्पन्न मिळते. राज्यातील काजूला परदेशात मोठी मागणी आहे. यातून देशाला परकीय चलन मिळते. +गेल्या तीन दशकांत भारतातील काजूचे लागवड क्षेत्र तिपटीने वाढले आहे. साठाव्या दशकांच्या मध्यात २.४ लाख हेक्टर असणारे लागवड क्षेत्र अलीकडे सुमारे सात लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे. काजूची लागवड भारताच्या किनारपट्टीच्या आठ राज्यांत परंपरने होते, अलीकडे काजूची लागवड मध्य प्रदेश व उत्तर पूर्वेकडील राज्यांत नव्याने होऊ लागली आहे. कच्च्या काजूबियांचे प्रति हेक्टर सरासरी उत्पादन सुमारे ८४० किलोग्रॅम आहे व वार्षिक उत्पादन जवळपास चार लाख टन आहे. +भारतात काजूबियांवर प्रक्रिया करणारे छोटे कारखाने आहेत. सध्या त्यांची संख्या १०५० च्या आसपास आहे व त्यापैकी अंदाजे ४५० कारखाने केरळमध्ये आहेत. +महारा्ष्ट्रात उपलब्ध असणाऱ्या कच्च्या मालाच्या फक्त २५ टक्के एवढ्याच काजू-बीवर राज्यांतल्या ३००० केंद्रांत प्रक्रिया होते. तर ७५ टक्के काजू बी इतर प्रांतांत विक्री करून तिथे प्रोसेसिंग केले जाते. काजू प्रक्रिया उद्योगाची थोडक्यात पद्धती अशी: झाडावरून पडलेले काजू गोळा कतात, किंवा काजू बिया विकत आणतात. त्या स्वच्छ पाण्यात धुऊन चार दिवस उन्हात सुकवतात. नंतर बिया ९० ते १०० अंश सें., तापमानात ४५ मिनिटे उकळून घेतात. (बॉयलर वापरून हे करता येते.). बिया तशाच १२ तास सावलीत वाळवतात (यासाठी ड्रायर वापरता येतो.). दुसऱ्या दिवशी बिया (काजू बी कटर) मशीनद्वारे फोडतात. बियांची टरफले काढून, त्या सुमारे आठ तास ड्रायरमध्ये ठेवतात आणि नंतर, काजूगरांच्या आकारमानानुसार वर्गीकरण करून हाताने पॉलिश केल्यानंतर त्यांचे पॅकिंग करतात. +काजू टिन फिलिग मशीन, टिन पॅकिंग मशीन, कॅश्यू साइझिंग मशीन अशा प्रकारच्या मशिनरीसुद्धा पॅकिंगसाठी उपलब्ध असतात. शक्यतो पाव किलो, अर्धा किलो व एक किलोचे पॅकिंग ठेवणे किफायतशीर असते. काजू गराची प्रतवारी म्हणजेच ग्रेडिंग काळजीपूर्वक करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रतवारीमध्ये मोठे अखंड चांगले काजू, मध्यम आकाराचे काजूगर, दुभंगलेले काजूगर, तुकडा काजूगर असतात. काजूगराचा आकार, रंग यावर काजूचा दर अवलंबून असतो. +काजूची निर्यात पूर्वी लाकडी खोक्यांत वर्तमानपत्राचे कागदाचे अस्तर लावून होत असे त्यामुळे काजूला कीड लागण्याचा संभव असे. पण आता १८ लिटर क्षमतेच्या पत्र्याच्या डब्यात १० ते ११ किलो काजू भरून, डब्यातील हवा काढून त्याऐवजी कार्बन डाय ऑक्साईड वायू भरून तो डबा हवाबंद केला जातो. +काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागणारी मशिनरी : +१. ओव्हन/ ड्रायर +(सिंगल फेज क्षमता ३० किलोग्रॅम काजूगर): +यामध्ये ब्लोअर व फॅनचा वापर करून ओव्हनमध्ये गरम हवा सर्वत्र सारखी खेळवली जाते. त्यामुळे काजूगर व्यवस्थित भाजले जातात. काजूव्यतिरिक्त इतर बऱ्याच प्रक्रियांसाठी या ओव्हनचा उपयोग होतो. उदा. बेदाणे, आंबापोळी, फणसपोळी इत्यादी. +२. बाष्पक (बॉयलर) - यामध्ये स्टीमच्या विशिष्ट आकारामुळे स्टीम पाईपमुळे वाफ लवकर तयार होते व तयार झालेली वाफ काजू ठेवलेल्या भांड्यामध्ये सर्वत्र सारखी खेळवली जाते. त्यामुळे सर्व काजू बिया लवकर एकसारखे शिजून होतात. सदर मशीनसाठी इलेक्ट्रिक, लाकूड, केरोसीन, गॅस, काजूचे टरफल यांपैकी कोणतेही इंधन वापरता येऊ शकते. +३. काजू बी कटर मशीन- काजूगर अखंडपणे साधारणत: ९५ टक्के मिळते. हाताचा व पायाचा असा दोन्ही पद्धतीने मशिनरीचा उपयोग बी फोडण्यासाठी होतो. सदर मशीनवर उभे राहून अथवा बसून काजू बी फोडता येऊ शकतात. कुशल कामगार दिवसाला ३५ ते ४० किलो काजू बी फोडू शकतो. +४. स्टीम सेपरेटर- स्टीम सेपरेटर या उपकरणाच्या साहाय्याने वाफ वेगळी होऊन काजूगराचा रंग स्वच्छ, पांढरा होतो. +५. ह्युमिडिटी चेंबर- काजू प्रक्रियेमध्ये अखंड काजूगराचा तुकडा होऊ नये म्हणून ग्रेडिंग व पॅकिंगच्या आधी पाण्याच्या वाफेची मात्रा देण्याचे हे संयंत्र आहे. काजू प्रक्रियेच्या छोट्या उद्योगाचा विचार केला आणि रोज ५० किलो काजू बियांवर प्रक्रिया केली तर, एक किलो काजू बियांपासून २५० ते ३०० काजूगर मिळत असल्याने ५० किलो काजूबियांपासून दररोज १५ किलो काजूगर मिळतो. रु. १९० प्रति किलो दराने २८५० एवढे उत्पन्न मिळते. कामगारांचे वेतन, इतर खर्च असे काही गृहीत धरून वर्षांला अडीच ते तीन लाख निव्वळ नफा होऊ शकतो. +काजू बोंडापासून रस तयार करता येतो. काजू बी मोठय़ा प्रमाणावर विक्री होते, मात्र काजू बोंडांचा तितकासा वापर होताना दिसत नाही. +काजू हे निर्यातक्षम फळ आहे. काजूच्या जागतिक व्यापारात भारताला अग्रस्थान आहे. भारताचा हिस्सा काजू निर्यातीत ६० टक्के आहे तर ब्राझीलचा हिस्सा ३० टक्के आहे. एकूण निर्यातमूल्याच्या १.५ टक्के परकीय चलन काजू निर्यातीपासून मिळते. भावी काळात काजूची निर्यात वाढविणे आवश्यक आहे. +काजू सरबत बनविण्याची थोडक्यात कृती:- +काजू सरबत बनविताना फळांचा रस काढण्याआधी पूर्ण पिकलेली ताजी टणक फळे एक लिटर पाण्यात २० ग्रॅम साधे मीठ घातलेल्या उकळत्या द्रावणात पाच ते १० मिनिटे उकडून घेतात.. त्यामुळे फळातील टॅनिन निघून जाते. उकळलेली फळे तीन वेळा थंड पाण्यात बुडवून गार करून घेतात. थंड झालेली फळे पुसून त्यांचे देठ काढणे, देठ काढलेली (उरलेसुरले टॅनिन काढल्यावर) फळांचा मशीनमध्ये रस काढणे. रस गाळून घेणे, गाळलेला रस ९५ अंश सें.ग्रे.पर्यंत तापवणे वगैरे क्रिया करतात. या गरम रसात १:१३/४ (?) या प्रमाणात साखर मिसळतात. सोडियम बेन्झॉइट, रंग, सुगंध आदी मिसळले की सरबत बनते. सरबताची आम्लता (पी एच व्हॅल्यू) दोन तर त्यातले साखरेचे प्रमाण ६७ टक्के असावे अशी अपेक्षा असते. गार झाल्यावर सरबताचे पॅकिंग करतात.. +एक प्रकारचे मादक द्रव्य राहते. छान लागते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4722.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf4e8b82725b8b8341cd5ae8c02c28515d346a71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4722.txt @@ -0,0 +1 @@ +काझी जलील अब्बासी (फेब्रुवारी २६, इ.स. १९१२) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.ते इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील दोमरायगंज लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4741.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db745ef754ee101ba5ec5598fa3deca6d3e83dd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4741.txt @@ -0,0 +1 @@ +काटंगधरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4748.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3f52700b5c365e5447f0e406d01f7da39e14ea2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4748.txt @@ -0,0 +1,10 @@ + काटखेडा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +==भौगोलिक स्थान== काटखेडा खुर्द हे पुसद माहूर रस्त्यावर पुसद पासून 8 किलोमिटर अंतरावर वसलेले पुसद तालक्यातील एक गाव आहे.KATKHEDA हे गाव तीन वस्त्या मध्ये वसलेले आहे -1काटखेडा खुर्द,2 काटखेडा बुद्रुक,3 काटखेडा देवितांडा. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +==लोकजीवन +गोर बंजारा,बौद्ध, आदिवासी,गवळी, मातंग,धनगर आदी समुदाय आहे. +अर्णव ऑनलाईन सेवा, अर्णव शेळी संगोपन सुविधा उपलब्ध. तसेच इतरही संगोपन केंद्र आहे. +पूर्वेला -कासोला +उत्तरेला - कातरवाडी +पश्चिमेला - पालोदी व आरेगाव +दक्षिणेला - हुडी व हेगडी तांडा diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4755.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4276d620a3d9a66baf5a88113c73cf2e716c5213 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4755.txt @@ -0,0 +1 @@ +काटरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_48.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_48.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d9d1a4b47b4a4b7baa95eb0065ec30e719ca297 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_48.txt @@ -0,0 +1,214 @@ +कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक (डी.आर. कॉंगो) देश १९६८ सालच्या व १९८४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4803.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d48d25278f9ae3c09589e5b13955db43477a0dee --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4803.txt @@ -0,0 +1,4 @@ +२१° १६′ १२″ N, ७८° ३४′ ४८″ E +काटोल हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. काटोल शहर हे त्याचे मुख्यालय आहे. शहरात एक चंडिकेचे व एक सरस्वतीचे अशी दोन पुरातन मंदिरे आहेत. +त्याचप्रमाणे येथे हनुमान मंदिर तळ्याची पार येथील हनुमान मंदिर अतिशय पुरातन असून त्यालगतच असलेले शिवमंदिर अतिशय पुरातन आहे,शिवमंदिराचे बांधकाम अतिशय पुरातन शिल्पकलेने बनलेले असून प्राचीन काळापासून या मंदिरात गं.भा.नर्मदाबाई वैष्णव आणि त्यांचे वंशज सेवादान करीत आहेत.दरवर्षी येथे नवरात्री महोत्सव साजरा केला जातो,आणि हजारांच्या संख्येत भक्तजन दर्शनाला येतात आणि भव्य जत्रेचे आयोजन केले जाते,या शहराजवळ ८ मैल अंतरावर पारडसिंगा हे गाव वसलेले आहे, ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या या गावाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. येथे श्री.अनुसया माता देवस्थान अतिशय दर्शनीय स्थळ असून शेकडो भाविकभक्त नित्यनियमाने दररोज दर्शनाला येतात देवस्थानासमोर एक उंच टेकडी असून याची उंची ३८९ फूट आहे,टेकडीवर पंचमुखी हनुमानाचे सुंदर मंदिर असून उंच जागी प्राचीन शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे,या टेकडीवर जाण्यासाठी मार्ग सुलभ व्हावा म्हणून संस्थानाने वाटेच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावली आहेत, जागोजागी पाण्याचे हौद आहेत,त्याचप्रमाणे टेकडीच्या मागच्या बाजूला जड वाहने ये-जा करण्यासाठी २२६ मीटर लांबीच्या मार्गाचे निर्माण करण्यात आले आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4808.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..177e7b692cf0af33d87b4c1a55eea166305fe36e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4808.txt @@ -0,0 +1,27 @@ +गुणक: 27°42′N 85°20′E / 27.700°N 85.333°E / 27.700; 85.333 + +काठमांडू (नेपाळी भाषा: काठमाडौँ, नेपाळ भाषा: येॅं) ही नेपाळ देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. या शहरात १.५ दशलक्ष लोकसंख्या आणि ३० लाख काठमांडू खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर शहरी लोकसंख्येमध्ये ललितपुर, किर्तीपूर, मध्यापूर थिमी, भक्तपूर या शहरांचा समावेश आहे. हिमालयी पर्वतीय क्षेत्रात काठमांडू हे सर्वात मोठे महानगर आहे. या शहरात नेपाली बोलीभाषा आहे, पण इंग्रजी अधिक प्रमाणात समजली जाते. काठमांडू घाटीमध्ये समुद्रसपाटीपासून अंदाजे १,४०० मीटर (४,६०० फूट) उंचीचे शहर उभे आहे. घाटी ऐतिहासिकदृष्ट्या "नेपाळ मंडला" म्हणून ओळखली जाते आणि हिमालयी तळमजलांमधील नागार संस्कृती, एक महानगरीय सभ्यता आहे. +काठमांडू बऱ्याच वर्षांपासून नेपाळच्या इतिहास, कला, संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचे केंद्रस्थान आहे. काठमांडूमध्ये राहणा-या लोकांच्या जीवनातील धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव हा मुख्य भाग आहे. +अर्थव्यवस्थेत पर्यटन महत्त्वाचा भाग आहे; २०१३ मध्ये, त्रिपॅडविव्हरने जगातील दहा प्रमुख प्रवासी गंतव्यांमध्ये काठमांडू तिसरे स्थान मिळविले आणि आशियामध्ये प्रथम स्थान मिळविले. काठमांडू शहर हिमालयाचे प्रवेशद्वार आहे आणि सात जागतिक वारसा स्थळांचे घर आहे. हनुमान धोक, पाटन, भक्तापूरचे दरबार, स्वयंभूनाथ व बौद्धनाथ यांच्या स्तूप, पशुपती आणि चंगू नारायण यांचे मंदिर या शहरामध्ये आहेत. +२५ एप्रिल २०१५ रोजी ७.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे काठमांडूच्या ऐतिहासिक भागांचा नाश झाला आणि पुनर्निर्माण प्रक्रियेत आहेत. +राष्ट्रवादी काँग्रेसचे बिद्य सुंदर शाक्य काठमांडू महानगरपालिकेचे महापौर आणि नेपाली काँग्रेसचे हरि प्रभा खडगी हे उप महापौर आहेत. +येई हे शास्त्रीय नेपाळी नाव आहे. पहारीचे नाव काठमांडू कस्तमंडंद मंदिरातून येते, जे दरबार स्क्वेअरमध्ये उभे होते. संस्कृतमध्ये, कन्हा (काष्ठ) म्हणजे "लाकूड" आणि मांप (मंडप) म्हणजे "संरक्षित आश्रय". नारार भाषेतील हा सार्वजनिक मंडप, मारू सट्टा म्हणूनही ओळखला जातो, १५९६ मध्ये राजा लक्ष्मी नरसिंह मल्लाच्या काळात बिसेथने पुन्हा बांधले होते. तीन-मजल्याची रचना लाकडापासून बनवलेली होती आणि लोखंडी नाखून वापरली जात नव्हती. पौराणिक कथेनुसार, पगोड तयार करण्यासाठी वापरलेले सर्व लाकूड एका झाडापासून मिळविले होते.[१] २५ एप्रिल २०१५ रोजी झालेल्या मोठ्या भूकंपाच्या वेळी ती इमारत ढासळली. +२० व्या शताब्दीच्या उत्तरार्धात प्राचीन हस्तलिखित शिलालेख काठमांडूला नेपाळ मंडळातील कंध्मण महानगर असे संबोधतात. महागण म्हणजे "महान शहर". मध्ययुगीन काळात या शहराला कधीकधी कांतिपुर (कन्तीपुर) असे म्हटले जाते. हे नाव दोन संस्कृत शब्दांकडून प्राप्त झाले आहे - कांती आणि पुरा. +स्वदेशी नार लोकांमध्ये काठमांडूला यवत देषा (ये देश), पाटन व भक्तापूरला यला देषा (यल देश) आणि ख्वपो देषा (ख्वप देश) म्हणून ओळखले जाते.[२] "येन" हा यंबूचा लहान आकार आहे (यमबू), ज्याचा मूळतः काठमांडूच्या उत्तरेस उल्लेख केला जातो.[३] +काठमांडूच्या काही भागांमध्ये पुरातत्त्वीय उत्खननात प्राचीन संस्कृतींचा पुरावा आढळला आहे. यापैकी सर्वात जुने शोध हे मलिगांव येथे सापडलेलला एक पुतळा आहे, जे १८५ ए.डी. येथे समजले होते. पुरातत्त्वशास्त्रज्ञांचा विश्वास आहे की ते दोन हजार वर्षां पूर्वीचे आहे.[४] पाषाण शिलालेख हे वारसा स्थानांवर सर्वव्यापी तत्त्व आहे आणि नेपाळच्या इतिहासात महत्त्वाचे स्रोत आहे. +काठमांडूचा सर्वात जुना संदर्भ जेसुइट फादर्स जोहान ग्रुबर आणि अल्बर्ट डी ऑरव्हिल यांच्या खात्यात आढळतो. १६६१ मध्ये ते तिबेटवरून भारतात परत गेले आणि त्यांनी कळविले की नेपाळ साम्राज्याची राजधानी "कॅडमेंडू" गाठली.[५] +प्राचीन इतिहास +काठमांडूचा पुरातन इतिहास त्याच्या परंपरागत पौराणिक कथा व कल्पनेत वर्णन केला आहे. स्वयंभू पुराणानुसार वर्तमान काळात काठमांडू एकदा नागपूर नावाचा एक प्रचंड आणि खोल तलाव होता, कारण तो सर्पांनी भरलेला होता. बोधिसवत मांजुसरी यांनी तलावाची हद्द आपल्या तलवारीने काढून टाकली आणि तेथून पाणी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी मांजपट्टन नावाचे एक शहर स्थापन केले आणि धर्माकरांना जमीन दिली. काही काळानंतर, बनसुर नावाच्या एका व्यक्तीने आउटलेट बंद केला आणि घाटी पुन्हा झीलमध्ये वळवली. मग भगवान कृष्ण नेपाळला आले, बानसुरला ठार केले आणि पुन्हा पाणी काढून टाकले. त्यानंतर ते  नेपाळचे राजा बनले.[६][७] +शिवपुराणाची कोटिद्र संहिता, अध्याय ११, श्लोक १८ असे स्थान आहे ज्याला नयपाल शहर असे संबोधले जाते जे आपल्या पशुपती शिवलिंगासाठी प्रसिद्ध होते. नेपाळ हे नाव कदाचित नायपाला या शहरापासून उद्भवले. +इंडो-गंगाटिक लीकावतींनी उत्तरेकडे प्रवास केला आणि किराटास पराभूत केले, सुमारे ४०० ए. या कालखंडात, विरुधाच्या लुंबिनीतील शाक्यांच्या नरसंहारानंतर, उत्तर प्रदेश स्थलांतरित झाले. सांखमधून त्यांनी यंबू आणि येंगल (लांजगवळ आणि मांजपट्टण) येथे स्थलांतर केले आणि काठमांडूच्या पहिल्या बौद्ध मठांची स्थापना केली. यामुळे नेवर बौद्ध धर्माचा आधार बनला, जो जगातील संस्कृत-आधारित बौद्ध परंपरा आहे. +लिच्छवी शासक गुनाकामादेव यांनी काठमांडू शहराचे संस्थापक कोलिग्राम आणि दक्षिणे कोलिग्राम विलीन केले.[८] शहराला मनोजश्री तलवारश्र्राच्या आकाराचे डिझाइन करण्यात आले होते. शहराला अजिमासाने संरक्षित आठ बॅरकेंनी घसरले होते. यापैकी एक बॅरके अजूनही भद्रकाली (सिंघ दर्बरच्या समोर) येथे वापरली जात आहे. +भारत आणि तिबेट दरम्यानच्या व्यापारात या शहराने महत्त्वपूर्ण ट्रान्झिट पॉईंट म्हणून काम केले, ज्यामुळे वास्तुकलामध्ये प्रचंड वाढ झाली. मनग्रिहा, कैलासस्कट भवन, आणि भद्रवादीवा भवन या इमारतींचे वर्णन प्रवाशांच्या व भिक्षुकांच्या जिवंत पत्रांमध्ये आढळून आले आहे. उदाहरणार्थ, 7 व्या शतकातील चीनी लिच्छवी राजा एम्सुवेर्माच्या महल कैलास्कुट भवनचे वर्णन केले. व्यापाराच्या मार्गाने सांस्कृतिक देवाणघेवाण देखील झाले. अरणिकोने तिबेट व चीनमधून आपल्या सहकारी कलाकारांचे एक गट नेतृत्व केले. +मुसलमानांनी हल्ला केल्यावर तिरहुतच्या शासकांनी उत्तरेकडे काठमांडू खोऱ्यात पळ काढला. मल्ला युगाच्या सुरुवातीच्या वर्षांत खस आणि तुर्क मुस्लिमांमुळे हल्ले झाले होते. या आपत्तीमुळे लीकावी युगाच्या वास्तुशिल्ल्यांचा नाश झाला आणि शहरातील विविध मठांमधील साहित्याचे नुकसान झाले. कष्टांच्या पार्श्वभूमीवर काठमांडू पुन्हा प्रमुख झाला आणि बहुतेक मल्ल युगाच्या काळात भारत आणि तिबेट यांच्यातील व्यापार व्यापला. हिमालयी व्यवसायात नेपाळी चलन प्रमाणित बनले. +मल्ल युगाच्या उत्तरार्धात काठमांडू व्हॅलीमध्ये कांतीपुर, ललितपुर, भक्तपुर, आणि किर्तपुर हे चार मजबूत शहर होती. हे नेपाळच्या मल्ल संघटनेच्या राजधान्यांसारखे होते. या राज्यांमध्ये कला, वास्तुकला, सौंदर्यशास्त्र आणि व्यापारात एकमेकांशी स्पर्धा झाली, त्यामुळे प्रचंड विकास झाला. सार्वजनिक इमारती, मंदिराचे बांधकाम, तसेच जलप्रसाधनांचा विकास, ट्रस्टचे संस्थाकरण, कायद्याचे संहिताकरण, नाटके लिहिणे, आणि शहर स्क्वेअर मध्ये नाटकांची कामगिरी या कालखंडातील राजांनी निर्माण केले. +भारत, तिबेट, चीन, पर्शिया आणि युरोपमधील इतर ठिकाणांच्या कल्पनांचा पुरावा राजा प्रताप मल्ल्याच्या काळातील शिलालेखात आढळून येतो. या कालखंडातील पुस्तके त्यांच्या तांत्रिक परंपरा (तांत्रख्या), औषध (हरमीखला), धर्म (मुळदेवशाशिदेव), कायदा, नैतिकता आणि इतिहास यांचे वर्णन करतात. काठमांडू दरबार स्क्वेअर, पाटन दरबार स्क्वेअर, भक्तपुर दरबार स्क्वेअर, किर्तीपूरचे पूर्वीचे दरबार, न्यातापोला, कुंभेश्वर, कृष्णा मंदिर आणि इतर या काळातील वास्तुशिल्पीय उल्लेखनीय इमारतींचा समावेश होतो. +अर्ली शाह शासन +१७६८ मध्ये काठमांडूच्या लढाईनंतर गोरखा साम्राज्याने मल्लयुद्ध संपवले. काठमांडू गोर्की साम्राज्याची राजधानी म्हणून स्वीकारली गेली आणि साम्राज्य नेपाळ म्हणून संबोधले गेले. या युगाच्या सुरुवातीच्या काळात काठमांडूने आपली विशिष्ट संस्कृती कायम राखली. भिमसेन थापा यांनी ग्रेट ब्रिटन विरुद्ध फ्रान्सला पाठिंबा दिला; यामुळे काठमांडूमधील आधुनिक बॅरकेसारख्या आधुनिक सैन्य संरचनांचा विकास झाला. या कालखंडात मूळत: ९ मजला टॉवर बांधण्यात आला. +राणाचा नियम +हनुमान धोक दरबार जवळच्या कोट्ट हत्याकांडने नेपाळवर राणा शासन सुरू झाले. राणाच्या काळात, काठमांडूची युती इंग्रजांपासून ब्रिटिशांकडे वळली; यामुळे पश्चिम युरोपियन वास्तुकला शैलीत प्रथम इमारती बांधण्यात आले. या इमारतीत सर्वात प्रसिद्ध असलेल्या सिंघ दर्बर, स्वप्न गार्डन, शितल निवास आणि जुन्या नारायणिती महल आहेत. त्रिचंद्र कॉलेज (नेपाळचे पहिले महाविद्यालय), दरबार स्कूल (नेपाळचे पहिली आधुनिक शाळा), आणि बीर हॉस्पिटल (नेपाळचे पहिले हॉस्पिटल) या कालखंडात काठमांडू येथे बांधले गेले. राणा शासन निर्विवाद, आर्थिक शोषण आणि धार्मिक छळाद्वारे चिन्हांकित करण्यात आले.[९][१०] + +काठमांडू बागामती नदीच्या उत्तरेस काठमांडू व्हॅलीच्या उत्तर-पश्चिम भागात आहे आणि ५०.७ किमी २(१९.६ वर्ग मील) क्षेत्र व्यापले आहे. समुद्र पातळीपेक्षा सरासरी उंची १,४०० मीटर (४,६०० फूट) आहे.[११] शहराला काठमांडू व्हॅलीच्या इतर अनेक नगरपालिकेने बांधले आहे, बागामती येथील दक्षिणेला ललितपुर उप-महानगर शहर (पाटण) आहे, उत्तरेकडे शहरी क्षेत्र अनेक ग्राम विकास समित्यांमध्ये विस्तारित आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4811.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..951cb76fadd4055c0dd63e9fadc4593d98b4e8cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4811.txt @@ -0,0 +1,2 @@ +काठागड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_484.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08001390ac18dc7d11415b2210192bf8fa631b33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_484.txt @@ -0,0 +1,11 @@ +ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघ ४ कसोटी सामने खेळतील. दक्षिण आफ्रिकेवरची बंदी उठविल्यानंतर या दोन्ही संघांमधील ४ कसोटी सामन्यांची ही मालिका प्रथमच खेळविण्यात येत आहे. +कसोटी मालिकेआधी तीनदिवसीय सराव सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. +कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त होण्याची घोषणा दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केल याने केली. +दौरा सुरू होण्याआधी दुखापतीमुळे जॅक्सन बर्ड संघातून बाहेर पडला. त्याच्या जागी चॅड सेयर्सला संघात सामील केले गेले.[१]. टेंबा बावुमाला दुखापत झाल्यामुळे तो पहिल्या कसोटी सामना खेळू शकला नाही. + + + + +तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेरॉन बँक्रॉफ्टला दूरचित्रवाणीवर चेंडूवर काहीतरी वस्तू घासत असताना टिपले गेले. अधिक चौकशीनंतर संघनायक स्टीव स्मिथने कबूल केले की स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि संघनेतृत्वाने बँक्रॉफ्टला असे करण्यास सांगितले होते. सामनाधिकाऱ्याने स्मिथ आणि वॉर्नरवर एक कसोटी सामन्याची बंदी घातली. ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नर यांना अर्ध्या सामन्यात संघनायक आणि उपनायकपदावरून काढून टाकले व यष्टीरक्षक टिम पेनला काळजीवाहू संघनायक म्हणून नेमले.[२] +या कृतीची जगभर निर्भत्सना झाली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष जेम्स सदरलॅंड आणि इतर ऑस्ट्रेलियन खेळाडू व अधिकाऱ्यांनी ही घटना ऑस्ट्रेलियातील क्रिकेटला लाजिरवाणी असल्याचे म्हणले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना १ वर्ष व प्रत्यक्ष कृती करणारा सहखेळाडू कॅमेरॉन बँक्रॉफ्टला ९ महिन्यांची बंदी घातली. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4842.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfa854859fec2a5899cedfaa703d7f7e8b038e82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4842.txt @@ -0,0 +1 @@ +काणी रोग (en:Sugarcane smut) हा उसावरील रोग आहे. याला 'चाबूककाणी' असेही म्हणतात. याचे कारण म्हणजे या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या उसातून काळ्या रंगाचा चाबकासारखा शेंडा बाहेर आलेला दिसतो. हा काळा रंग बुरशीमुळे आलेला असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4873.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..377955658deec2d7d621f7e473621a6f10a3d314 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4873.txt @@ -0,0 +1,9 @@ + कातळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +कातळगाव, रामगाव, वेरवली बुद्रुक, वेरवली खुर्द, पडवण, जावडे, खावडी, पुरगाव, आनंदगाव, पन्हाळे, कुवे ही जवळपासची गावे आहेत.जावडे ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4920.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84a0ef696e7bb53992f7f0c662cd967f58acf1f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4920.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजपुत्र कात्सुरा तारो (४ जानेवारी १८४८ - म्रुत्यू:१० ऑक्टोबर १९१३) हे जपानच्या शाही सेनेत जनरल या पदावर होते. ते एक राजकारणीही होते.नंतर त्यांनी सर्वाधिक काळ म्हणजे ३ सत्रात पंतप्रधान म्हणून जपानमध्ये आपली सेवा दिली. +त्यांचा जन्म हगी येथील एका समुराई कुटुंबात झाला.तरुण असतांनाच त्यांनी विविध चळवळीत तसेच विविध युद्धात भाग घेतला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4923.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a101b15ea3b84adff3dbff3c115126ed17078fe0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4923.txt @@ -0,0 +1,7 @@ + + +काथळ - द कोर २०२३ चा भारतीय मल्याळम-भाषेतील ड्रामा चित्रपट आहे.[१] जिओ बेबी दिग्दर्शित आणि आदर्श सुकुमारन आणि पॉलसन स्कारिया यांनी लिहिलेला. मामट्टी कंपनी निर्मित, या चित्रपटात मामूट्टी आणि ज्योतिका यांच्या प्रमुख भूमिका आहेत. +ऑक्टोबर २०२२ मध्ये या चित्रपटाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आणि त्याच महिन्यात मुख्य फोटोग्राफी सुरू झाली, नोव्हेंबर २०२२ मध्ये ती पूर्ण झाली. संगीत मॅथ्यूज पुलिकन यांनी दिले होते. फ्रान्सिस लुईस यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली तर छायाचित्रण सालू के. थॉमस यांनी केले. हे ५४ व्या IFFI भारतीय पॅनोरमा विभागात प्रदर्शित करण्यात आले होते.[२] +मॅथ्यू देवासीचे त्याची पत्नी (ओमाना), मुलगी (फेनी) आणि वडील (देवासी) असे चार जणांचे कुटुंब असते. त्यांच्या कुटुंबास गावात योग्य असा मान-सन्मान आहे. पीआरपी पक्षासाठी त्यांच्या वडिलांच्या योगदानाबद्दल पक्षातर्फे मॅथ्यू यांना स्थानिक ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे. एका संध्याकाळी त्याला कळले की ओमानाने त्याच्याविरुद्ध घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. त्याच्या निवडणुकीच्या उमेदवारीमध्ये अडथळा येऊ शकतो असे मॅथ्यू देवासी यांना कळल्यानंतर पत्नीस सामोरे जावे लागते, त्यावर ओमाना म्हणते की तिने दोन महिन्यांपूर्वीच अर्ज केला होता. ते केरळ उच्च न्यायालयात जलद खटला चालवतात, जिथे ओमानाने तिच्या वैवाहिक आणि लैंगिक इच्छा पूर्ण केल्या नसल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली होती, परंतु याउलट तिने कुटुंब परिपूर्णपणे वाढविले. प्रतिवादी वकील तिला विचारते की त्यांनी त्यांच्या संपूर्ण वीस वर्षांच्या वैवाहिक जीवनात किती वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले, ज्यावर तिने चार उत्तर दिले. +मॅथ्यूचे लग्न झाले तेव्हा त्या वेळच्या कायद्यानुसार ३७७ या कलमांतर्गत समलैंगिकता हा गुन्हा होता त्यामुळे मॅथ्यूच्या पत्नीला गुन्हेगारशी संबंध ठेवण्यास काहीही रस नाही त्यामुळे तिला मॅथ्यूशी मेथी पासून घटस्फोट घ्यायचा आहे असा युक्तिवाद मेथीची पत्नी पत्नीच्या वकिलाने केला. या युक्तीवादावर मॅथ्यूने अशी साक्ष दिली की त्याला थँकन समलैंगिक असल्याची कोणतीही कल्पना नव्हती आणि तो स्वतःही समलैंगिक नाही. जे नंतरच्या चौकशीमध्ये खोटे सिद्ध झाले. शिवाय थँकनने स्वतःही तशी कबुली दिली ज्यामध्ये तो स्वतः ड्रायव्हिंग स्कूल चालवत असल्याचे त्याने सांगितले ज्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये स्त्रिया मोठ्या संख्येने येतात याचे कारणच तो समलिंगी आहे आणि त्यामुळे त्या स्त्रियांना कडून शिकताना सुरक्षित वाटते. +केस पुढे जात असताना, देवासीला प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून बोलावले जाते आणि त्याचा मुलगा लहानपणापासून समलैंगिक होता आणि समाजाकडून लग्नाचा दबाव होता हे स्वीकारले. त्या रात्री, देवासी रडला आणि त्याच्या मुलाच्या आयुष्यातील दुर्घटनेसाठी तो जबाबदार होता हे मान्य करतो. मॅथ्यूने त्याच्या ओमानाची माफी मागितली आणि विनवणी केली की तो जगासमोर समलैंगिक म्हणून समोर येण्यास घाबरत होता. त्यावर ओमाना म्हणते त्या दोघांची सुटका करण्यासाठी तिला घटस्फोट हवा होता, ते दोघे अश्रू ढाळू लागतात. दुसऱ्या दिवशी, घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करत असताना, मॅथ्यू एक समलिंगी माणूस म्हणून कबुली देतो आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी पुढे जातो. निवडणुकीत विजयानंतर, मॅथ्यू ओमानासाठी तिच्या एक संभाव्य वरास भेटण्यासाठी त्याच्या जोडीदारासोबत थँकनासोबत जातो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4928.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5d862d3786fb1e2c8a7e04a71528bfab3b7b6c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4928.txt @@ -0,0 +1,2 @@ +काथार्डेखुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4942.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5a67e754e01c2c70803ad487b1ef4c60668692e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4942.txt @@ -0,0 +1,7 @@ +कादर खान (जन्म : बलुचिस्तान, १८ डिसेंबर १९३७; - कॅनडा, ३१ डिसेंबर २०१८) हे हिंदी-उर्दू चित्रपटांचे पटकथा लेखक आणि त्यांत अभिनय करणारे नट होते. +कादर खान यांच्या जन्माआधी त्यांच्या आईला ३ मुलगे झाले होते, पण ते लहानपणीच वारले. त्यामुळे कादरचेही तसे काही होऊ नये, असे आईला वाटे. कादर जेव्हा एक वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या आईला तलाक मिळाला. म्हणून तिने कादरला घेऊन मुंबईला यायचे ठरवले. मुंबईत ते दोघे धारावी झोपडपट्टीत राहात. डोंगरीला जाऊन कादर एका मशिदीसमोर भीक मागत. दिवसभरात दोन रुपये मिळाले की ते आईला आणून देत. थोडे मोठे झाल्यावर 'मला कुठल्यातरी कामाला जाऊ दे' असे ते आईला सांगू लागले. पण आईने त्यांना शिक्षण घ्यायला लावले व बाकीच्या सर्व अडचणी स्वतः झेलल्या. +आईने नमाजासाठी मशिदीत पाठवले की ते नमाजाला दांडी मारून कबरस्तानात जात व दोन कबरींच्यामध्ये बसून स्वतःशीच संवाद करीत फिल्मी डायलाॅग्ज बोलत. एकदा असे करताना त्यांना अशरफ खान यांनी पाहिले. त्यांच्या नाटकात काम करण्यासाठी त्यांना एका आठ वर्षाच्या मुलाची जरूर होती. अशरफ खान यांनी कादरला आपल्या नाटकात काम दिले. +कादर एकदा शाळेच्या वर्गात बसले असताना शाळेच्या मुख्याध्यापकांना दिलीपकुमार यांचा फोन आला आणि त्यांनी कादरचे नाटक पहायची इच्छा व्यक्त केली. एवढ्याशा कादरने त्यांना दोन अटी घातल्या, पहिली दिलीपकुमार यांनी नाटक सुरू व्हायच्या आधी वीस मिनिटे नाट्यगृहात हजर रहावे, आणि दुसरी, नाटक संपेपर्यंत थिएटर सोडून जाऊ नये. दिलीपकुमारांनी अटी मान्य केल्या, नाटक पाहिले आणि कादर खान यांना दोन चित्रपटांसाठी साईन करवून घेतले. अशा रीतीने कादर खान यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली. +ज्या चित्रपटाची कथा कादर खान लिहीत, किंवा ज्या चित्रपटात ते अभिनय करीत त्या चित्रपटांत ते स्वतःला पूर्णपणे झोकून देत. चित्रपटाचा ते कणा असत. त्यांच्या कथेत त्यांना मोडतोड होताना दिसली तर ते दिग्दर्शक-निर्मात्याशी भांडत, आणि कथेत का बदल केला हे दिग्दर्शकाने पटवून दिले की शांत होत. नंतर मात्र त्यांचे दिग्दर्शकाला पूर्ण सहकार्य असे. +दक्षिणी भारतीय चित्रपटांच्या संवादांचे ते सुरेखपणे हिंदीत भाषांतर करीत. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4945.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..479d0c749c960815455a089a725b04ef380513eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4945.txt @@ -0,0 +1 @@ +कादल कोट्टै (तमिळ: காதல் கோட்டை इंग्रजी:Kadhal/Kaathal Kottai) हा एक भारतीय तमिळ भाषेतील चित्रपट आहे. प्रमूख भूमिकेत अजितकुमार (अभिनेता) व देवयानी आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4957.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..008172a8599156044dd44749f24685499b392119 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4957.txt @@ -0,0 +1,9 @@ +सामवेदी बोली ही महाराष्ट्राच्या वसई उत्तर भागात,[१] साधारण सहाव्या [२] शतकापासून बोलली जाते. सामवेदी ब्राह्मण, पाचकळशे व सामवेदी ख्रिस्ती लोकांमध्ये ही भाषा बोलली जाते. ही भाषा मुख्यत्वे मराठी कोकणी आणि गुजराती भाषेशी मेळ खाते.[ संदर्भ हवा ][ दुजोरा हवा] या बोलीस कादोडी[ दुजोरा हवा] बोली असेही म्हणतात. आजमितीला साधारण पन्नास हजार लोक ही बोलीभाषा बोलतात. + +वसई जिल्ह्यातील मुख्यत्वे १)भुईगाव, २)वाघोली, ३)कोफराड, ४ गास, ५) उमराळे, ६) बोळींज, ७)गावधनी, ८)वटार, ९)वाळून्जे, १०)वंडा( मर्देस ) ११)पढाई १२)करमाळे, १३) नावळे, १४) सोमाडी, १५) बानकर, १६) मांडपे, या गावांमध्ये सामवेदी बोली बोलली जाते. [३] +नंदाखाल गावातील एक शिक्षक पॉल रुमाव यांनी "सामवेदी लोकगीते', "मधाच्या घागरी', "सामवेदी ख्रिस्ती समाज', 'वसई परिसरातील म्हणी' इत्यादी सामवेदी बोली संदर्भातील ग्रंथांचे संपादन केले आहे. [४] [ दुजोरा हवा] + + + + +आलो, जेवलो ही क्रियापदे सामवेदीत 'आलॉ','जिवलॉ' अशी होतात. 'च'चा 'स' होतो. जेवणं उरकायची असतील तर जेवलात का या प्रश्नाचं उत्तर सामवेदीत 'जिव्यासा हाय' असं येतं.[५]'स' ने सुरू होणारे शब्द काही ठिकाणी 'ह' ने सुरू होतात. उदा. सुकेळी(हुकेळी), शेणी(हेनी). diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4961.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44b589ca293e6d044c1caf1fa77ccf5866c3e5f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4961.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +कान या शब्दाचे अनेक उपयोग आहेत - diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4964.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10ef2f2931c4ec1eaa2daf5e6ff7319f159e7944 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4964.txt @@ -0,0 +1,2 @@ +कान चित्रपट उत्सव (फ्रेंच: le Festival international du film de Cannes). हा उत्सव फ्रांस येथील कान (इंग्रजी: Cannes) नावाच्या शहरात भरतो. +या उत्सवाचा प्रारंभ इ.स. १९३९ मध्ये झाला. हा जगातला एक महत्त्वाचा चित्रपट महोत्सव आहे. येथे चित्रपट दाखला जाणे हे सन्माननीय आहे. तसेच येथे मिळणारा कान उत्सव पुरस्कार (फ्रेंच:Palme d'Or इंग्रजी: Golden Palm मराठी: सोनेरी झावळी) हा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. प्रख्यात दिग्ददर्शक सत्यजित राय यांना येथे पुरस्कार मिळाला होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4977.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46710f16d45870690a8fcf944abd5eafe3562a07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4977.txt @@ -0,0 +1,2 @@ +कानडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4980.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3757ee459003530489c7b7f2f8fdb355c0d73786 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4980.txt @@ -0,0 +1,2 @@ +कन्नड (किंवा कानडी) ही भारतातील कर्नाटक राज्यामधील प्रमुख व अधिकृत भाषा आहे. ही भाषा सुमारे ३.८ कोटी लोक बोलतात. भाषिक संख्येच्या बाबतीत कन्नडचा जगातील ४० आघाडीच्या भाषांमध्ये क्रमांक लागतो. +कन्‍नड किंवा कानडी भाषा (ಕನ್ನಡ) ही कर्नाटक राज्याची राजभाषा आहे ही एक द्रविड भाषाकुळातील भाषा आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4988.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1af96ac088452d0ae42c0637a01b5c7c1e69b5ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_4988.txt @@ -0,0 +1,4 @@ +कानदानी नदी ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. +कानदानी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d1b91e30a369b50c0d0037be8a5f7620980fa21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5.txt @@ -0,0 +1,63 @@ + +सेलिंग अथवा होडी शर्यत हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील १८९६ व १९०४चा वगळता सर्व आवृत्त्यांमध्ये खेळवला गेला आहे. + + +तिरंदाजी  • +अ‍ॅथलेटिक्स • +बॅडमिंटन • +बेसबॉल • +बास्केटबॉल • +बीच व्हॉलीबॉल • +बॉक्सिंग • +कनूइंग • +सायकलिंग • +डायव्हिंग • +इकेस्ट्रियन • +हॉकी  • +तलवारबाजी  • +फुटबॉल • +जिम्नॅस्टिक्स • +हँडबॉल • +ज्युदो • +मॉडर्न पेंटॅथलॉन • +रोइंग  • +सेलिंग • +नेमबाजी  • +सॉफ्टबॉल  • +जलतरण • +तालबद्ध जलतरण • +टेबल टेनिस  • +ताईक्वांदो  • +टेनिस  • +ट्रायथलॉन  • +व्हॉलीबॉल  • +वॉटर पोलो • +वेटलिफ्टिंग  • +कुस्ती +आल्पाइन स्कीइंग • +बायॅथलॉन  • +बॉबस्ले • +क्रॉस कंट्री स्कीइंग • +कर्लिंग  • +फिगर स्केटिंग  • +फ्रीस्टाईल स्कीइंग • +आइस हॉकी  • +लुज • +नॉर्डिक सामायिक • +शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग  • +स्केलेटन  • +स्की जंपिंग  • +स्नोबोर्डिंग • +स्पीड स्केटिंग +बास्क पेलोटा • +क्रिकेट  • +क्रोके  • +गोल्फ  • +जु दे पौमे  • +लॅक्रॉस  • +पोलो  • +रॅकेट्स  • +रोक • +रग्बी युनियन • +रस्सीखेच • +वॉटर मोटोस्पोर्ट्स diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5039.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fedf7f52deccf1fc7ca5aa933daba200c3ec326c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5039.txt @@ -0,0 +1,3 @@ +कानोराडो हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शेर्मन काउंटीमध्ये असलेले एक छोटे शहर आहे. हे शहर कॉलोराडो आणि कॅन्सस राज्यांच्या सीमेवर असून या राज्यांच्या नावांची तोड-जोड करून याशहराला नाव दिलेले आहे[४] २०२० च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या १५३ होती [३] +येथील पहिले टपाल कार्यालय १८८९ मध्ये स्थापन करण्यात आले होते. १९०३पर्यंत याला लॅम्बोर्न असे नाव होते.[५] +शहराच्या दक्षिण सीमेवरून काइल रेल्वेमार्ग जातो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_504.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fccfdef67f9afd2e5754852c1857e7766c85e87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_504.txt @@ -0,0 +1,7 @@ +ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च २०२१ दरम्यान पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. वेळापत्रकानुसार हा दौरा इ.स. २०२० च्या मार्च महिन्यातच होणार होता आणि ३ ट्वेंटी२० सामने आयोजित होते. परंतु मार्च २०२० मध्ये न्यू झीलंडमध्ये कोरोनाव्हायरस हा साथीचा रोग झपाट्याने फैलावत गेल्याने न्यू झीलंड सरकारने देशांच्या सागरी आणि वायुसिमा बंद केल्या त्यानंतर न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने हा दौरा वाढत्या कोरोनाव्हायरस संक्रमणामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. +ऑगस्ट २०२० मध्ये न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने मार्च २०२१ मध्ये हा दौरा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली. तदनंतर दोन्ही देशांच्या सरकारची परवानगी मिळाल्यानंतर २९ सप्टेंबर २०२० रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियन संघ पाच ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी फेब्रुवारी-मार्च २०२१ला न्यू झीलंडमध्ये दाखल होईल अशी घोषणा केली. दुसऱ्या दिवशी सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणे प्रसिद्ध करण्यात आली. शेवटचे तीन सामने हे न्यू झीलंड महिलांच्या इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी२० सामन्यांबरोबरच त्याच मैदानात काही तासांच्या अंतराने होणार आहेत. +२७ फेब्रुवारी २०२१ रोजी ऑकलंड शहरात टाळेबंदी जाहीर केल्यामुळे मालिकेतील ४था सामना हा वेलिंग्टनला हलविण्यात आला. तसेच अन्य काही अडचणी आल्यामुळे माऊंट माउंगानुईचा ५वा सामना देखील वेलिंग्टनला हलविण्यात आला. न्यू झीलंडने मालिका ३-२ अशी जिंकली. + + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5044.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be1e7329b96e56ff5075b7672da4b38eb6724e94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5044.txt @@ -0,0 +1,10 @@ +कांद्रेभुरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला माकणे मार्गाने गेल्यावर सरावळी गावानंतर हे गाव लागते. सफाळे रेल्वे स्थानकापासून हे गाव ६.७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २५५ कुटुंबे राहतात. एकूण १०७७ लोकसंख्येपैकी ५५२ पुरुष तर ५२५ महिला आहेत. गावाची साक्षरता ८५.४० टक्के आहे.पुरुष साक्षरता ८६.४८ आहे तर स्त्री साक्षरता ८४.२३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १११ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.३१ टक्के आहे.काही प्रमाणात आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा सफाळे रेल्वे स्थानकावरून दिवसभर उपलब्ध असतात. +विराथन बुद्रुक,दारशेत, दहिवले,घाटीम,कांदरवन, मिठागर,बंदर,कोरे, खर्डी,जलसार,टेंभीखोडावे ही जवळपासची गावे आहेत. +1. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +2. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5060.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c2bf920409627ee69ae9c09b68fa7e0be2b082f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5060.txt @@ -0,0 +1,2 @@ +काञ्ञङ्ङाट्[उच्चारणटीप १] (मल्याळम:കാഞ്ഞങ്ങാട്) हा भारताच्या केरळ राज्यातील कासरगोड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5064.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06180815f6aa48e54e7a6dfd857a5bab4e3359aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5064.txt @@ -0,0 +1,2 @@ +कान्हापुरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5073.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a862869d0843cf3431ec02537677dfcc3d5d2908 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5073.txt @@ -0,0 +1,8 @@ + कान्हे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_511.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4972f5ec301107808759695074423ca121eb58a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_511.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्च १९९० मध्ये एक कसोटी सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका न्यू झीलंडने १-० ने जिंकली. कसोटी सामन्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंड आणि भारतासोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेतला. ऑस्ट्रेलियाने तिरंगी मालिका जिंकली. +याआधी नोव्हेंबर १९८९ मध्येच या दोन देशांनी ऑस्ट्रेलियात एक कसोटी खेळली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा दौरा केला. तिरंगी मालिकेनंतर हा कसोटी सामना खेळविण्यात आला. वेलिंग्टन मधील बेसिन रिझर्व या स्थळावर सामना झाला. न्यू झीलंडने एकमेव कसोटी सामना ९ गडी राखून जिंकत ट्रान्स-टास्मन चषक पुन्हा मिळवला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5116.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65d15d43d3e49406cfb4d28cfee405c63da372df --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5116.txt @@ -0,0 +1,2 @@ +कान्होर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5129.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c3ca4c9fda28af87e50ebf47cf52f1b467433ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5129.txt @@ -0,0 +1,2 @@ + कापडे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5131.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbb80529ad05339bcb8243cf3915ccef00d5f985 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5131.txt @@ -0,0 +1,2 @@ + कापरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5133.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19f1231f57cb6919a40819dcdb5eff45b69729de --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5133.txt @@ -0,0 +1,2 @@ +कापरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5140.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85a079f3a999284054db39a1d5c82529a326af47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5140.txt @@ -0,0 +1,2 @@ + कापशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5157.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d819612589b7b03bca0f24dc48a5fa3121cf9ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5157.txt @@ -0,0 +1,9 @@ +कापालिक हा पंथ शैव (पाशुपत) संप्रदायापैकी आहे. माणसाची कवटी ते जवळ बाळगतात व तीतूनच अन्न, मद्य-मांस इत्यादींचे सेवन करतात म्हणून ते कापालिक. शिवाच्या पौराणिक वर्णनाप्रमाणे ते स्मशानवास, चिताभस्माचे लेपन, खट्‌वांगधारण इ. गोष्टी करत असल्याचे कूर्मादी पुराणांत सांगितले आहे. कापालिकांत पंचमकारात्मक तंत्रसाधना, नरबळी इत्यादींचे प्रस्थ खूप माजल्यामुळे तो पंथ घृणास्पद ठरला. ह्या पंथाचे आकारग्रंथ किंवा प्रकरणग्रंथ फारसे उपलब्ध नाहीत; तथापि बृहत्संहिता, कथासरित्सागर, गाथासप्तशती, शांकरदिग्विजय व पुराणग्रंथ तसेच मालतीमाधव, प्रबोधचंद्रोदय इ. नाटके यांतून त्यांच्याबद्दल विस्तृत माहिती मिळते. +महाभैरव, चामुंडा इ. उग्र देवतांचे ते उपासाक असल्यामुळे त्यांच्या देवतांना मद्य-मांसाचाच नैवेद्य लागतो. [१] +अघोरी +काश्मीर शैवपंथ +कौलाचार +महासिद्धा +मत्तविलास प्रहसन +पाशुपत शैवपंथ +वज्रयान diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5172.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56ca93391b2cd35faf4ed68833ce854902bca166 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5172.txt @@ -0,0 +1,2 @@ +काफ्का ऑन द शोअर हे २००२ साली आलेले हारुकी मुराकामी याने लिहिलेले जपानी भाषेतील पुस्तक आहे. +या पुस्तकात दोन कथा एका-आड-एक धड्यात मांडलेल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5173.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcb70791da4e6ad2f14b2a0696a1a11b8d8961a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5173.txt @@ -0,0 +1,5 @@ +इस्लाम धर्मातील मक्का या सर्वाधिक पवित्र क्षेत्राच्या मुख्य मशिदीच्या मध्यभागी असलेल्या घरवजा इमारतीस काबा असे संबोधतात. +काबा हे इस्लामपूर्व काळापासून अरबांसाठी पवित्र स्थळ आहे. +काबा हे अल्लह्चे घर् आहे. सर्व जगातील् मुस्लिम् येथे हज् यत्रा करण्या साठी येतात +आयुष्यातून् एकदा येथे भेट दे्णे अनिवार्य आहे. +येथे येउन काबाला प्रदक्षिणा घालतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5174.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcb70791da4e6ad2f14b2a0696a1a11b8d8961a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5174.txt @@ -0,0 +1,5 @@ +इस्लाम धर्मातील मक्का या सर्वाधिक पवित्र क्षेत्राच्या मुख्य मशिदीच्या मध्यभागी असलेल्या घरवजा इमारतीस काबा असे संबोधतात. +काबा हे इस्लामपूर्व काळापासून अरबांसाठी पवित्र स्थळ आहे. +काबा हे अल्लह्चे घर् आहे. सर्व जगातील् मुस्लिम् येथे हज् यत्रा करण्या साठी येतात +आयुष्यातून् एकदा येथे भेट दे्णे अनिवार्य आहे. +येथे येउन काबाला प्रदक्षिणा घालतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5177.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b37fdf738d451c294b1396ce3c30c0c55af812c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5177.txt @@ -0,0 +1,3 @@ +काबार्दिनो-बाल्कार प्रजासत्ताक (रशियन: Кабарди́но-Балка́рская Респу́блика; काबार्दियन: Къэбэрдей-Балъкъэр Республикэ; काराचाय-बाल्कर: Къабарты-Малкъар Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या नैऋत्य भागात कॉकेशस प्रदेशात जॉर्जिया देशाच्या सीमेजवळ वसले आहे. कॉकासस पर्वतरांगेमध्ये असलेल्या ह्या प्रदेशाचा मोठा भाग डोंगराळ आहे. +एल्ब्रुस पर्वत हा युरोपामधील सर्वात उंच पर्वत (शिखर उंची: १८,५१० फूट) काराचाय-चेर्केशिया व काबार्दिनो-बाल्कारियाच्या सीमेवर स्थित आहे. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5182.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20c7053e05c72b24bd71e0402592f251fec397b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5182.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +काबुल एक्सप्रेस हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. कबीर खानने दिग्दर्शित केलेल्या व अफगाणिस्तानात संपूर्ण चित्रण झालेल्या ह्या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम, अर्शद वारसी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ह्या चित्रपटात अफगाणिस्तानातील हजारा लोकां वाईट भूमिकांमध्ये दाखवल्यामुळे तेथे काबुल एक्सप्रेस विरुद्ध प्रक्षोभ उठला होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_519.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b027fac26c3aed8d93c8f4edd67cf6dce9e6ad3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_519.txt @@ -0,0 +1,3 @@ +ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने ३ ते २४ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत न्यू झीलंडचा दौरा केला. मुळात या दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांचा समावेश होता.[१] जून २०१५ मध्ये, न्यू झीलंड क्रिकेटने दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा (वनडे) समावेश असलेला दौरा करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चर्चा केली होती.[१] ऑगस्‍ट २०१५ मध्‍ये, फिक्‍स्चरची घोषणा करण्‍यात आली ज्यामध्‍ये कसोटी तीन वरून दोन केली गेली आणि तीन एकदिवसीय सामने जोडले गेले.[२] +डिसेंबर २०१५ मध्ये न्यू झीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅककुलमने मालिकेच्या समाप्तीनंतर सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.[३] न्यू झीलंडने चॅपल-हॅडली ट्रॉफी राखण्यासाठी एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. मॅक्युलमने दहा किंवा त्याहून अधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलेल्या न्यू झीलंडच्या सर्वोत्कृष्ट विजय-पराजयाच्या गुणोत्तरासह त्याची एकदिवसीय कारकीर्द पूर्ण केली.[४] त्याच्या अंतिम सामन्यात, मॅक्युलमने कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम मोडला.[५] ट्रान्स-टास्मान ट्रॉफी कायम ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० ने जिंकली आणि आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा पहिले स्थान मिळवले.[६] +विजयी धावा फटकावणाऱ्या अॅडम व्होजेसने ९५.५० च्या फलंदाजीच्या सरासरीने कसोटी मालिका पूर्ण केली.[७] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5198.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e01f6db09368557825f3d9de48368c69a015960 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5198.txt @@ -0,0 +1 @@ +टी.ए.सी.व्ही. काबो व्हर्दे एरलाइन्स (पोर्तुगीज: Transportes Aéreos de Cabo Verde) ही पश्चिम आफ्रिकेमधील केप व्हर्दे ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. प्राइया येथे मुख्यालय असलेल्या टी.ए.सी.व्ही.चा प्रमुख वाहतूकतळ साल ह्या बेटावरील आमिल्कार काब्राल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. युरोपियन संघाने आफ्रिका खंडामधील बव्हंशी विमान कंपन्यांवर बंदी घातली असल्यामुळे आफ्रिकेतून युरोपाला सेवा पुरवणारी टी.ए.सी.व्ही. ही मोजक्या आफ्रिकन कंपन्यांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5208.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dc2b83b310d3e0f9c051df7768805d044b2985c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5208.txt @@ -0,0 +1,208 @@ +भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.[१] +आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. +इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[२] इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत. +बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती.[३] मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते.[३] मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.[३] शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲन्ड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षांचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. रामजी हे इंग्लिश बोलू शकत. ते नॉर्मल स्कूल (मॅट्रिक) उत्तीर्ण होते.[४] पुढे रामजींनी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार आणि सैनिकी शिक्षक म्हणून काम केले.[५] रामजी व भीमाबाई या दांपत्याला सन १८९१ पर्यंत चौदा अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले हयात होती. भीमराव हा सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[६] +रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[६] या काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.[६] रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)[७][८][९] अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला.[१०] इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली. इ.स. १८९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[६] या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत इ.स. १८९६ मधे मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.[११] त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. +साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी इ.स. १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. इ.स. १८९८ साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[१२] कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील रामजी यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल)मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव नोंदवले.[१३]) साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे 'आंबेडकर' असे झाले.[१४] नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले.[१५] +डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळ (बदक चाळ) नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.[१५] मुंबईमधे आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.[१६] कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती.[१७] जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे काम बहुधा शिपाई करीत. शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे.[१७] शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झाले.[१८] एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत.[१९] आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.[२०] इ.स. १९०७ साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.[२१] ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले.[२२][२३] आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु.२५ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी, इ.स. १९०८ रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.[२४] पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी १९१२ रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.[२५] +आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.[२६] त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.[२७][२८] आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.[२९] +केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर निर्णयसागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी १९०८पासून दरमहा रु. २५ची शिष्यवृत्ती देऊ केली. त्यानंतर ३ जानेवारी इ.स. १९०८ रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.[२४] भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-परळ) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.[२४] महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक के.बी. इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. आंबेडकर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन जानेवारी १९१३मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते.[३०] महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार करून आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी मिळवली व २३ जानेवारी १९१३ रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर ३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचे निधन झाले.[३१] यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली.[३२] +बी.ए. उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांसमोर नोकरी करून व घरची आर्थिक स्थिती सुधारणे, किंवा तर पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे, असे पर्याय होते.[३१] महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी आंबेडकर महाराजांना भेटले व बडोदा येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला; त्यावर महाराजांनी काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत पाठविणे पसंत केल्याचे सांगितले.[३२] ४ एप्रिल, १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी १८ एप्रिल, १९१३ रोजी सह्या केल्या.[३२] या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करून २१ जुलै, १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे पोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.[३३] त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.[३४] +दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांशी ओळख करून घेतली.[३५] भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या आधी हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लजपतराय व आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडविन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले.[३५] प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जानून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत." असे म्हणले.[३५] +एम.ए.च्या पदवीसाठी भीमरावांनी एन्शंट इंडियन कॉमर्स (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे, १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून, १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए.ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर अ‍ॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी नावाचे प्रकाशित करण्यात आला.[३६] +त्यानंतर आंबेडकरांनी पीएच.डी. पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले.[३७] १९१७ मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी)ची पदवी देण्याचे मान्य केले मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल.[३८] मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे १९१७ मध्येच विद्यापीठाने आंबेडकरांनाना त्यांच्या नावापुढे 'डॉक्टर' (डॉ.) हा शब्द लावण्याची अनुमती दिली.[३९] आंबेडकरांनी आपल्या पीएच.डी. प्रबंधामध्ये, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश संसदेमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर आठ वर्षांनी (इ.स. १९२५ मध्ये) आंबेडकरांचा पीएच.डी.चा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या, त्यानंतर ८ जून १९२७ रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली.[३९] आंबेडकरांचे पीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक प्रा. सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.[४०] डॉ. आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला.[३९][४१] +९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला.[३९] शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे १९१७ इंडियन अँटीक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.[३९] +कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्युई यांचेही मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्त्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी १९१६ मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली, मग मे १९१६ मध्ये ते लंडनला गेले.[४०][४२][४३] +आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपल्या अभ्यासक्रम संपल्यावर पुढील शिक्षण लंडन मध्ये करण्याचे ठरवले. इ.स. १९१६ च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहोचले.[४३] कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. "डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे" असे त्या परिचयपत्रात सीगर यांनी लिहिले होते.[४३] तसेच प्रा. सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात आंबेडकरांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली.[४४] अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने इ.स. १९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी.ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी प्रा. कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली.[४५] हा अभ्यास सुरू असतानाच समांतर बॅरिस्टर होण्यासाठी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला.[४६] एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स (भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरू केले.[४७] परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर १९१७ ते सप्टेंबर १९२१ पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवानगी मिळवली होती.[४८] +जुलै इ.स. १९१७ मध्ये आंबेडकर मुंबईला परत आले. बडोदा संस्थानच्या करारान्वये त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरी घेतली. आंबेडकरांना महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आले. येथे आंबडकर अस्पृश्य असल्याने आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी त्यांचा सतत अपमान करीत असत.[४९] आंबेडकरांनी गायकवाडांना याबाबतचे निवेदन दिले होते परंतु यावर कार्यवाही झाली नाही.[४९] अस्पृश्य असल्यामुळे बडोद्यात राहण्यासाठी आंबेडकरांना जागा मिळाली नाही त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व १९१७ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले.[५०] त्यांना दोन पारशी विद्यार्थांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याची दरमहा ₹१०० मिळणारी शिकवणी त्यांनी घेतली.[५१] जोडीला त्यांनी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देणारी स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स नावाची कंपनी सुरू केली. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली.[५१] दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यापारविषय शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले.[५२] दरमहा दीडशे रुपयांची ही आवक घरखर्च व शिक्षण पूर्ण करण्यासाठी साठवणूकीसाठी तोकडी होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत यातून त्यांना थोडी आर्थिक मदत होई. याखेरीज आंबेडकरांनी कास्ट्स इन इंडिया व स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज हे आपले दोन प्रबंध पुस्तकस्वरूपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थ प्राप्ती झाली नाही. या दरम्यान ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करत व टिपणे काढत.[५३] पुढे सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची जागा दोन वर्षांकरीता रिकामी झालेल्या जागेवर शासनाने १० नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा ४५० रुपये मिळत असे.[५४] याचदरम्यान इ.स. १९१८ मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्चाची जबाबदारी एकट्या भीमरावांवर आली. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत.[५५] आंबेडकर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असत व टिपणे काढत असत. आंबेडकर घरखर्चासाठी शंभर रुपये देउन बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करून ठेवत असत. ११ मार्च १९२० रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली.[५५] सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले.[५६] ५ जुलै १९२० रोजी 'सिटी ऑफ एक्टिटर' या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले.[५७] +३० सप्टेंबर १९२० रोजी आंबेडकरांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज-इन मध्ये पुन्हा प्रवेश घेतला.[५७] ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात, ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई.[५८] दिवसभर पुरेल इतके साहित्य घेउन ते एकाबैठकी अखंड अखंड अभ्यास करीत. दुपारच्या वेळी खाण्यासाठीच ते जागेवरून थोडा वेळ आपल्या जागेवरून उठत असत. ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत.[५८] राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळे देणे; हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून सतत अभ्यास करणे, हे त्यांचे ध्येय होते.[५९] वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून १९२१ मध्ये एम.एस्सी.च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून २० जून १९२१ रोजी त्यांना अर्थशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी प्रदान केली.[६०] २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर-ॲट-लॉ (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली.[६१] त्यानंतर 'द प्रोब्लम ऑफ रुपी' (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.)च्या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. त्यांनतर, अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करून जर्मनीच्या बॉन विद्यापीठाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करून ते जर्मनीला गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. ते जर्मन भाषाही शिकलेले होते.[६१] तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. त्याचवेळी शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवल्यामुळे ते लगेच लंडनला परतले.[६१] प्रबंधात आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केलेली असल्यामुळे मार्च १९२३ मध्ये परीक्षकांनी स्वतःच्या प्रबंधाचे त्यांच्या धोरणानुसार पुनर्लेखन करण्याचे सांगितले. यासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. यादरम्यान त्यांच्याजवळील पैसे संपत चालले होते म्हणून त्यांनी भारतात जाऊन तेथे प्रबंध पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी बॉन विद्यापीठाचा प्रबंध सोडून दिला. आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईला पोहोचले. ऑगस्ट १९२३ मध्ये आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखाणाची पद्धत बदलून प्रबंध लंडन विद्यापीठाला पुन्हा एकदा पाठवला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना डी.एस्सी.ची पदवी प्रदान केली.[६२] लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनी प्रकाशन संस्थेने द प्रोब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध इ.स. १९२३ च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्यांचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आई-वडिलांस अर्पण केला होता.[६३] या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित म्हणून आंबेडकर ओळखले जाऊ लागले.[६४] इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.[६५] +अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये १९१६ साली डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी मानववंशशास्त्र विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. त्यांनी भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता या विषयावर व्याख्यान दिले. तेव्हा आंबेडकर हे केवळ २५ वर्षांचे होते.[६६] आंबेडकरांनी या आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालील सिद्धांत मांडले. +वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.[६६][६७] +जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.'[६८] +४ जानेवारी १९२८ रोजी द टाइम्स ऑफ इंडियाच्या इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलच्या वृत्तांताची तुलना आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाईतील रिजनाच्या स्थितीशी केली.[६९][७०] + +आंबेडकरांनी जात या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जात ही श्रमविभागणी वरही अवलंबून नाही आणि नैसर्गिक कल वा योग्यतेवरही अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कूळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडिलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते.[७१] +आंबेडकर १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेउन ३ एप्रिल, १९२३ रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्चन्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै, १९२३ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले. वकिली सुरू झाल्यावर आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकीलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले.[७२] +आंबेडकरांना पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वीही झाली. केसची फी म्हणून आंबेडकरांना सहाशे रुपये मिळाले.[७२] वकिलीतून घरखर्च भागत नसल्यामुळे त्यांनी बॉटलीबॉईज अकौंटसी इन्स्टिट्युटमध्ये मर्कंटाइल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याचे त्यांना महिन्याला दोनशे रुपये वेतन मिळे. ही प्राध्यापक पदाची नोकरी त्यांनी १० जून, १९२५ ते ३१ मार्च, १९२८ पर्यंत केली.[७३] +आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर "देशाचे दुश्मन" हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी. भोपटकर होते.[७४] +इंडिया अँड चायना या पुस्तकाचे लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या वकिलीनिशी २८ नोव्हेंबर, १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.[७५] +शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३० च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगितले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारून डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घतेले होते.[७६] सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले आंबेडकर यांनी चालवले. वाशिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.[७६] +२०२३ मध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली कारकीर्दीस १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर आंबेडकरांविषयी एक विशेष विभाग जोडण्यात आला. ज्यामध्ये त्यांच्या जीवनाचे तपशील, त्यांनी युक्तिवाद केलेले खटले, त्यांच्या महत्त्वाच्या भाषणांच्या लिंक्स (त्याच्या CAD भाषणाच्या ऑडिओसह), फोटो इत्यादी बाबी आहेत. +भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.[७७] जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात.[७७] सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.[७८] आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.[७९] इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.[१७][८०] हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात 'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.[१७][८१] +राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी आंबेडकरांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. आंबेडकर भारतातील ब्रिटिश सत्तेचे सुद्धा विरोधक होते. +इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरूपाचे हक्क इ.स. १९१९ पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साउथबरो अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा मुंबई प्रांतात आली, तेव्हा सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना आंबेडकरांनी २७ जानेवारी, १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९ बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेच, यासारख्या मागण्या केल्या होत्या.[८२] त्यांच्या प्रभावाखाली अस्पृश्यवर्गीय समाजसेवक व पुढारी सभा घेऊन आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रज सरकारकडे पाठवू लागले. समाजप्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरू ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले.[८३] +आंबेडकरांचे समाजकार्य सुरू असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे शाहू महाराज हे आपण होऊन आंबेडकरांना त्यांच्या घरी येऊन भेटले.[८४] त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.[८४] आंबेडकरांनी इ.स. १९२० साली मुंबईत मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी, १९२० रोजी प्रकाशित करण्यात आला. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व हा अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.[८५] आंबेडकर ५ जुलै, १९२० मध्ये आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.[८६] +आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी व अस्पृश्य लोक ठिकठिकाणी सभा घेऊन व आंदोलन करून आपल्या राजकीय हक्कांच्या मागण्या इंग्रज सरकारकडे करु लागले. त्यांचाच भाग म्हणून १९२० मध्ये कोल्हापूर जवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या दोन परिषदा पार पडल्या. कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात २१ मार्च व २२ मार्च १९२० रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबेडकर होते तर शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या सामाजिक हक्कांचे व राजकीय हक्कांचे समर्थन केले. अस्पृश्यांच्या उद्धाराचे व समाजसुधारणेचे कार्य करीत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचाही गौरव आंबेडकरांनी केला. तर शाहू महाराजांनी आपल्या भाषणात आंबेडकरांविषयी वक्तव्य केले की डॉ. आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि आपल्या देशाचाही उद्धार करतील. ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने अवश्य आपला उद्धार करून घ्यावा. तसे घडले तर सर्वांचेच कल्याण होईल.[८७][८८] +३० मे ते १ जून, इ.स. १९२० दरम्यान नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली. आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेत सहभागी झाले. आंबेडकरांनी या परिषदेमध्ये समाजसेवक विठ्ठल रामजी शिंदे यांचा निषेध करणारा ठराव पास करून घेतला. अस्पृश्यांना इंग्रज सरकारकडून राजकीय व सामाजिक हक्क कशा स्वरूपात मिळावेत, याविषयी आंबेडकर व शिंदे यांच्यात मतभेद होते. इंग्रज सरकारने अस्पृश्यांना स्पृश्यांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे शिंदेंचे मत होते तर त्याच्या उलट इंग्रज सरकारने अस्पृश्यांना अगदी थेट राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे आंबेडकरांचे मत होते. अस्पृश्यांचे राजकीय व सामाजिक हक्क स्पृश्यांच्या किंवा अन्य कोणाच्याही मर्जीवर अवलंबून असू नयेत, असा आंबेडकरांचा दृष्टीकोन होता.[८९] +इ.स. १९२६ च्या मे महिन्यात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुर येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले.[९०] +आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी ९ मार्च १९२४ रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन 'बहिष्कृत हितकारिणी सभा' नावाची संस्था स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी २० जुलै १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' संस्था स्थापना केली व स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" हे क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले.[९१] भारतीय समाजातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात असलेल्यांना इतरांच्या बरोबरीस आणणे, हे या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना नसलेल्या नागरी, धार्मिक वा राजकीय हक्कांबद्दल त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.[९२][९३] या संस्थेमधील पदाधिकाऱ्यांत अस्पृश्य व स्पृश्य समाजांच्या व्यक्ती होत्या. स्पृश्य समाजाचे जे लोक जातीयतेचे व अस्पृश्यतेचे अच्चाटन करु इच्छितात त्यांचे सहकार्य अवश्य घ्यावे, असा आंबेडकरांचा विचार होता. बहिष्कृत हितकारणी सभेने अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार करणे, वाचनालये सुरू करणे, विद्यार्थी वसतीगृहे काढले इत्यादी कर्तव्ये स्वीकारली. या संस्थेमार्फत सोलापूर (१९२५ मध्ये), जळगाव, पनवेल, अहमदाबाद, ठाणे अशा अनेक ठिकाणी वसतीगृहे सुरू करण्यात आली.[९४][९५] १० व ११ एप्रिल १९२५ रोजी बहिष्कृत हितकाकारणी सभेच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावी मुंबई इलाखा प्रांतीय बहिष्कृत परिषद या संस्थेने आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले. आंबेडकरांनी सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा असा संदेश देणारे भाषण केले. त्यावर प्रभावित होऊन अस्पृश्यांनी बेळगाव येथे मुलांचे वसतीगृह सुरू केले. पुढे इ.स. १९२९ मध्ये हे वसतीगृह धारवाडला हलवण्यात आले.[९६] आंबेडकरांनी बहिष्कृत हितकाकारणी सभेतर्फे मुंबई राज्य सरकारकडे मागणी केली होती, की मुंबई राज्य सरकारकतर्फे मुंबई राज्य कायदेमंडळावर (विधिमंडळावर) सदस्य म्हणून अस्पृश्य समाजाचे दोन प्रतिनिधी नेमण्यात यावेत. त्यांची ही मागणी मान्य करून १९२६ च्या डिसेंबर मध्ये मुंबई कायदेमंडळावर आंबेडकर व पुरुषोत्तम सोलंकी यांना नेमण्यात आले.[७५] +१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे महार सैनिक लढले होते. १ जानेवारी १९२७ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी त्यांनी महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक केले. आंबेडकरांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. महार लोक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून पेशव्यांच्या ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले.[९७] त्यांच्या व त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभिमानाचे प्रतीक बनवले.[९८] +२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की तूम्ही शूर वीरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात.[९७][९८][९९][१००] +डॉ. आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य असताना इ.स. १९२७च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.[१०१] संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. ४ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते व मुंबई कायदेमंडळाचे सभासद असलेले समाजसुधारक रावबहादुर सीताराम केशव बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात "सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी असावी." असा ठराव मंजूर करून घेतला.[१०२][१०३] रावबहादुर बोले यांनी ५ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात "ज्या नगरपालिका आणि जिल्हामंडळे पहिल्या ठरावाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सरकारतर्फे दिले जाणारे वार्षिक अनुदान बंद करण्यात यावे." असा दुसरा ठराव मांडला[१०२] या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु सनातनी स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही.[१०२] अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी १९ मार्च व २० मार्च १९२७ रोजी येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले अशा नावाखाली परिषद भरवली आणि २० मार्च १९२७ रोजी महाड येथे आंदोलन सुरू करण्याचे निश्चित केले. या कुलाबा परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते सुद्धा उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्याचा संदेश दिला.[१०३][१०४] +२० मार्च १९२७ रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेतील सर्वांनी चवदार तळ्याकडे कूच केली. आंबेडकरांनी सर्वप्रथम चवदार तळ्यातील पाणी आपल्या हातांच्या ओंजळीत घेतले व तो पाणी प्राशन केले. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी आंबेडकरांचे अनुसरण करत तळ्यातील पाणी प्राशन केले. ही घटना महाडमधील रूढीवादी स्पृश्य हिंदुंना सहन झाली नाही. त्यांनी दलितांसाठींच्या भोजनामध्ये माती मिसळली व नंतर झुंडीने येत दलितांवर लाठया-काठ्यांनी हल्ले केले. आंबेडकरांनी आंदोलनकारी अस्पृश्यांना प्रतिहल्ला करु नका असे अवाहन केले. अस्पृश्यांना जबर मारहाण करण्यात आली, खूप लोक जखमी झाले होते. अस्पृश्यांनी तळे बाटवले असे म्हणून चवदार चळ्यात गोमूत्र टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. सरकारच्या प्रतिनिधींनी हल्लेखोर स्पृश्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालू केला.[१०५] या आंदोलनाद्वारे आंबेडकरांनी आपला कायदेशीर, नागरी व मानवी हक्क अमलात अस्पृश्यांबरोबर सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी केले. यामध्ये त्यांना संभाजी गायकवाड, विश्राम सवादकर, रामचंद्र मोरे, शिवराम जाधव, केशवराव व गोविंद आड्रेकर इत्यादी अस्पृश्य कार्यकत्यांचे तसेच अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे इत्यादी स्पृश्य समाजसेवकांचेही महत्त्वाचे सहकार्य मिळाले होते. स्पृश्यास्पृश्य भेद संपवून सामाजिक समता प्रस्तावित करणे, हे आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या आंदोलनाचे प्रमुख ध्येय होते.[१०६] +३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारतच्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची पालखी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.[१०७] +दादर बी.बी.सी.आय. रेल्वे स्थानकाजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने इ.स. १९२७च्या गणेशोत्सवात आंबेडकरांचे भाषण आयोजित केले. आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत सांगितले की, "हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल."[१०८] +"ते (मनुस्मृती दहन) एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदुंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ एक मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!" +आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत.[९२] काही हिंदुंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे.[९२] हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदुंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो.[९२] मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.[९२] आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे.[९२][११०] स्मृतिकाराने अस्पृश्यांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचा उल्लेख केला जातो.[१११] +आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बहिष्कृत हितकारणी सभेने महाड येथे २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांचे अधिवेशन भरवले. त्यात अधिवेशनात प्रामुख्याने दोन कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.[११२] +पहिल्या दिवशी २५ डिसेंबर रोजी आंबेडकर यांचे उपदेशपर भाषण झाले. 'अस्पृश्योद्धार झाला पाहिजे. त्यासाठी आपण जागरुकपणे सामाजिक क्रांतीचे आंदोलन यश मिळेपर्यंत चालू ठेवले पाहिजे. अस्पृश्यांचा उद्धार होण्यात आपल्या राष्ट्राचेही हीत आहे.' अशा आशयाचे त्यांचे भाषण झाले. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर, नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अस्पृश्य सहकारी पां.न. राजभोज यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला. दहनभूमीवर (सरणावर) म्हणजे वेदीवर मनुस्मृती ठेवून तिचे दहन करण्यात आले आणि हे काम आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच पाच-सहा अस्पृश्य साधू या सहकाऱ्यांनी पूर्ण केले.[११३] मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन ही घटना म्हणजे सनातनी हिंदू धर्माला बसलेला मोठा धक्का होता. मनुस्मृती दहनाचे परिणाम इतके दुरगामी होते की, त्या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चन धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केली गेली.[१०९] तेव्हापासून दरवर्षी २५ डिसेंबर रोजी अनेक लोक 'मनुस्मृती दहन दिन' आयोजित करतात.[११४] +दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी ८ ते १० हजार अस्पृश्य लोक चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या सत्याग्रहासाठी सहभागी झाले होते. अस्पृश्य स्त्रिया देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मात्र आपण पाणी पिण्यासाठी चवदार तळ्यावर जाऊ नये असा तात्पुरता मनाई हुकूम महाडच्या दिवाणी न्यायालयाने १२ डिसेंबर १९२७ रोजी काढला होता. सनातन्यांशी लढताना सरकारचे वैर घेण्यापेक्षा सरकारचे सहकार्य घेणे हितकारण असल्याचे आंबेडकरांनी सत्याग्रहींना समजावले. सर्वजण सामूहिकपणे चवदार तळ्याला एक प्रदक्षिणा घालून परत आले.[११५] +बॅरीस्टर आंबेडकरांनी तीन न्यायालयांमधून महाडच्या चवदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवण्यात यश प्राप्त केले. 'महाडच्या चवदार तळ्याची जमीन सरकारी मालकीची आहे, म्हणजेच त्या जमिनीवरील चवदार तळे सार्वजनिक आहे; आणि त्यामुळे अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा व पाणी वापराचा कायदेशीर हक्क आहे.' हे सत्य महाडच्या न्यायालयाच्या निकालाने ८ जून १९३१ रोजी, ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निकालाने ३० जानेवारी १९३३ रोजी, व मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निकालाने १७ मार्च १९३७ रोजी मान्य केले. महाड न्यायालयाचा १२ डिसेंबर १९२७चा तात्पुरता मनाई हुकूम १७ मार्च १९३७ रोजी पूर्णपणे निकालात निघाला.[११६] +४ सप्टेंबर, १९२७ रोजी आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत अस्पृश्यांसह स्पृश्यही होते. या संस्थेतर्फे त्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्याकरिता काम करण्याचे ठरविले. या संघात भिन्न जातींचे पदाधिकारी व सभासद होते, त्या प्रत्येकांनी आळीपाळीने एकामेकांची घरी सहभोजनाचे कार्यक्रम केले. पहिला सहभोजनाचा कार्यक्रम आंबेडकरांच्या घरी १५ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. मात्र बेटीबंदी तोडण्याच्या दृष्टीने समाज समता संघाकडून एकही आंतरजातीय विवाह होऊ शकला नाही.[११७] +आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी पासून समाज समता संघासाठी समता नावाचे पाक्षिक सुरू केले पण आर्थिक अडचणीमुळे इ.स. १९२९ मध्ये ते बंद पडले.[११८] +या काळात आंबेडकरांचे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्योद्धाराचे कार्य व इतर समाजकार्य व्यापक सुरू होते. सभेचे 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुद्धा चालू होते, जे इ.स. १९२७ च्या नोव्हेंबर पासून 'बुद्ध भूषण प्रिटिंग प्रेस' मधून छापण्यात येई.[११८] +सार्वजनिक जीवनात पदार्पण केल्यानंतर पहिली दहा वर्षे आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.[११९] पण सवर्ण हिंदुंचा दृष्टिकोन बदलणे अशक्य आहे याची खात्री त्यांना झाली, तसेच हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.[११९][११९][११९] त्यांनी असा विचार मांडला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] +सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ‘अस्पृश्यतेवर उपाय- देशांतर, नामांतर की धर्मातर’ या विषयावर विवेचन करताना आंबेडकर म्हणाले की, "कोणत्याही धर्माकडे आपण तात्त्विक तसेच व्यावहारिकदृष्ट्याही पाहिले पाहिजे. तात्त्विकदृष्ट्या हिंदुधर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे. नव्हे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल. ‘सर्वाभूती एक आत्मा’ या मूलतत्त्वाप्रमाणे समाज घटना न झाल्याने हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किळसवाणे झाले आहे. ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा? आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील. आपण आज आहोत तसे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आपण उन्नती करून घेऊ."[१२१][१२२] त्यानंतर आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली की, +मी अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही![१२१] त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी घेण्यात आलेल्या मुंबई इलाखा महार परिषदेत धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परिषदेपुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, ‘‘अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘ ‘दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू’ असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.’’ इ.स. १९३५ च्यापूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. ३० मे १९३६ रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले.[१२३][१२४] +महात्मा गांधी अस्पृश्यांसाठी 'हरिजन' ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ 'ईश्वराची लेकरे' असा होतो.[१२५] तसेच गांधी इ.स. १९३३ मध्ये 'हरिजन' नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. आंबेडकरांनी "अस्पृश्य हे 'हरिजन' असतील तर उरलेले लोक 'दैत्यजन' आहेत काय?", असा सवाल करत 'हरिजन' हा शब्दाला विरोध केला. या मुद्यावरून त्यांनी मुंबई विधिमंडळात २२ जानेवारी १९३८ रोजी सभात्यागसुद्धा केला होता.[१२५] पुढे १९८२ सालात भारतीय केंद्र सरकारने 'हरिजन' शब्दावर बंदी घालत तो शब्द जातप्रमाणपत्रातूनही हद्दपार केला. आता 'हरिजन'च नव्हे तर 'दलित' या शब्दाचाही सरकार दरबारी वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, व त्याऐवजी 'अनुसूचित जाती' (इंग्रजीत: 'शेड्युल्ड कास्ट्स') हा शब्द स्वीकारण्यात आला आहे.[१२५] +आंबेडकर हे एक सत्याग्रही सुद्धा होते, त्यांनी अनेक सत्याग्रह व आंदोलने केली होती. +अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी अस्पृश्यांनी इ.स. १९२५ मध्ये माधोराव गोविंदराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास आंबेडकर, दादासाहेब पाटील, पंजाबराव देशमुख या ब्राह्मणेतर आंदोलनाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.[१२६] २६ जुलै, इ.स. १९२७ रोजी अमरावती येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पंधरा दिवसाच्या आत अंबादेवीच्या पंचसमितीने अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशास संमती दिली नाही, तर अस्पृश्य लोक मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह सुरू करतील अशा आशयाचा ठराव समंत करण्यात आला. या ठरावाचा पंचकमिटीवर काहीही परिणाम झाला नाही. अस्पृश्यांच्या या सत्याग्रहाच्या निर्धाराचे अभिनंदन करताना आंबेडकरांनी बहिष्कृत भारताच्या २ सप्टेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांना वीरवृत्ती धारण करून अंबादेवी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी यशस्वी सत्याग्रह करीत राहण्याचा संदेश दिला.[१२६] १३ नोव्हेंबर, १९२७ रोजी अमरावतीच्या इंद्रभुवन थिएटरमध्ये आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य परिषदेचे दुसरे अधिवेशन सुरू झाले. या सुमारास आंबेडकरांचे बंधू बाळाराम यांचे १२ नोव्हेंबर १९२७ रोजी निधन झाल्याची तार त्यांना मिळाली. १५ फेब्रुवारी, १९२८ पासून अंबादेवी मंद्रिरप्रवेशाचा सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला. आंबेडकरांनी या सत्याग्रहाच्या संदर्भात सत्याग्रहासंबंधीचे आपले विचार बहिष्कृत भारतच्या २१ नोव्हेंबर, १८२७ च्या अंकात व्यक्त केले. '...सत्कार्यासाठी केलेला आग्रह म्हणजे सत्याग्रह...' अशी सत्याग्रह व्याख्या करत, ही विचारसरणी भगवद्गीतेवर आधारित असल्याचे मत आंबेडकरांनी मांडले.[१२७] केवळ देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता. या मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन दिले.[१२८] +पुण्यातील पर्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले नव्हते. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून त्यांना प्रवेश देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार आहे या कारणास्तव हा अर्ज फेटाळला गेला. यानंतर सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. यांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पर्वती सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह आंबेडकरांच्या प्रेरणेने करण्यात आला.[१२९] सत्याग्रहात शिवराम जानबा कांबळे, एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित अनेक स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. या दरम्यान पर्वती मंदिराचे दरवाजे कायम बंद ठेवण्यात आले होते, त्यामुळे पर्वती मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळू शकला नाही. अखेर २० जानेवारी १९३० रोजी सत्याग्रह बंद करण्यात आला.[१२९] +आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा २ मार्च १९३०ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस लढत होती तर हिंदू धर्ममार्तंडशाहीविरोधात आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता. नाशिकामधील काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ. आंबेडकर यांनी केला होता. त्याबद्दल आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात, "महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार आंबेडकरांनी केला. डॉ. आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता."[१३०][१३१] +काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी स्पृश्य व सवर्णांना केलेले एक आवाहन होते. +"आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."इ.स. १९२९च्या ऑक्टोबर मध्ये आंबेडकर यांच्याशी विचारविनिमय करून नाशिक जिल्ह्यातील अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांनी प्रवेश करावा व गरज वाटल्यास सत्याग्रह करावा, असे निश्चित करण्यात आले. अस्पृश्य पुढाऱ्यांनी नाशिक येथे सत्याग्रह समिती स्थापन केली आणि नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांना त्या सत्याग्रह समितीचे चिटणीस तर अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर यांना केले तर शंकरराव गायकवाड हे सभासद होते. या समितीने काळाराम मंदिराच्या पंचाना अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत नोटीस पाठवली मात्र तिची पंचांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ३ मार्च १९३० रोजी प्रत्यक्ष सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले.[१३३] २ मार्च १९३० रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये एक परिषद भरली. २ मार्च १९३० रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सभा आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, तसेच ३ मार्च १९३० रोजीही सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा उपदेश केला.[१३४] त्या परिषदेत ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजी नाशिक शहरात अस्पृश्यांची मोठी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक अंदाजे एक मैल लांबीची होती व त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली. काळाराम मंदिराला पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही बाजूंनी दरवाजे होते, व मंदिराचे ते सर्व दरवाजे बंद होते म्हणून मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेली. तिथे एक भव्य सभा झाली. दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय सभेत झाला. सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत १२५ पुरुष आणि २५ स्त्रिया जातील, असे ठरले. सत्याग्रही चार गटांत विभागून दरवाजांवर धरणे धरून बसले होते. पतितपावनदास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार अन् रामाचे दर्शन घेणार, असे ठरले.[१३५] मंदिराभोवती हजारांच्यावर बंदुकधारी सैनिक तैनात करण्यात आले होते. त्या दिवशी स्पृश्यांनाही मंदिर प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता. पुढे महिनाभर हा सत्याग्रह सुरूच होता. मग ९ एप्रिल १९३० रोजी रामनवमीचा दिवस होता. सनातनी हिंदू आणि सत्याग्रहाचे नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असे ठरले की स्पृश्य-अस्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढावा. कार्यकर्त्यांसह आंबेडकर मंदिराजवळ आले. पण आंबेडकरांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच सनातनी हिंदूंनी सत्याग्रहींना हुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडे पळवला. त्या रथाचा पाठलाग आंबेडकरांच्या अनुयायांनी केला व चरण पादुकाजवळ थांबलेल्या सत्याग्रहींच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला तेव्हा मारामारी व आंबेडकरांच्या अनुयायांवर दगडांचा वर्षाव झाला. तोवर आंबेडकर प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले. दगडांचा वर्षाव चालू होता. इतक्यात पोलिसांचा कडा फोडून भास्कर कद्रे नावाचा सत्याग्रही भीमसैनिक मंदिरात घुसला आणि रक्ताने माखून बेशुद्ध पडला.[१३५] डॉ. आंबेडकरांवर दगडे पडू नये म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर छत्री होती. उपस्थित सर्व सत्याग्रह्यांना व स्वतः आंबेडकरांनाही लहान-सहान इजा झाल्या होत्या. या घटनेत एक तरुण रक्तबंबाळ झाला होता नंतर त्याचा मृत्यू झाला. डॉ. आंबेडकरांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरिक साइक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत कळवला होता. "सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांना अतोनात छळ सोसावे लागले. त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या. रस्ते बंद झाले, इतकंच काय तर त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेनाशा झाल्या. सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले. तुम्ही माजले आहात अशा शब्दांत अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती. ही दुःखं भोगूनही आंबेडकरांनी सत्याग्रह सुरूच ठेवला," असे धनंजय कीर यांनी लिहितात. दरम्यान, आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनलाही जावे लागले. पण त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाड यांनी हा लढा सुरूच ठेवला. पाच वर्षं हा लढा चालला. पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही. एका सत्याग्रही तरुणाने रामकुंडात उडी घेतली होती. सर्व सत्याग्रह, सभा, आंदोलने अहिंसेच्याच मार्गाने व्हावीत, यावर आंबेडकरांचा जोर असायचा. कुठलाही कायदा मोडायचा नाही, असे ते म्हणायचे. नाशिकमध्ये तत्कालीन कलेक्टरने जमावबंदी लागू केली. मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंबेडकरांनी गव्हर्नरकडे पाठपुरावा केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आंबेडकरांनी ३ मार्च १९३४ रोजी गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी, म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा, असे कळवले. त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला, व तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही.[१३६] काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.[१३७][१३८] मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.[१३१][१३९] +जर तुमची रामावर खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा असा प्रश्न तेव्हा विचारला जात होता. या प्रश्नाचे उत्तर आंबेडकरांनी अमरावतीत घेतलेल्या सभेत दिले आहे. त्यात आंबेडकर म्हणतात, "उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही. किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही." पुढे आंबेडकर म्हणतात, "हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे. तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या, तुकारामासारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी, रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. मंदिरे जितकी स्पृश्यांचीच तितकीच अस्पृश्यांचीच आहेत."[१३०][१३१] +शोषितांचा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. इ.स. १९३३ मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची येरवडा तुरुंगात भेट झाली होती त्यावेळी गांधींनी डॉ. सुब्बारायान यांच्या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती आंबेडकरांना केली होती. आंबेडकरांनी नकार दिला. या विधेयकात मंदिर प्रवेशाबाबत लिहिलं आहे, पण अस्पृश्यांच्या पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.[१४०] आपल्या मंदिर प्रवेशाबाबतच्या भूमिकेबाबत आंबेडकरांनी गांधींना सांगितले होते की, "शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही. या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जातीव्यवस्थेचे निर्दालन होणे आवश्यक आहे. जातीव्यवस्थेेेचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही."[१३०][१३१] +"सामाजिक बदलाची प्रक्रिया हळुहळू होत असते, याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही होती. शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांनी लढत राहिले आणि मंदिर प्रवेशही त्याच लढ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे", असे मत 'साप्ताहिक विवेक'चे सह-कार्यकारी संपादक रवी गोळे यांनी मांडले. आंबेडकरांच्या या लढ्याने काय साध्य केले याबद्दल अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड सांगतात की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा प्रतीकात्मक होता. जो समाज जातीयवादाचा, बळी पडला आहे, त्याला या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि सत्ताधारी इंग्रजांना जाग यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते."[१३०] +आंबेडकर यांनी कृषी क्षेत्रात सुद्धा काम केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या.[१४१][१४२] +शेती व्यवसायाचा संबंध त्यांनी समाजव्यवस्थेशी जोडला होता. ग्रामीण भागातील जातीवर आधारित समाज व्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण आर्थिक व्यवस्थेमध्ये शोधलं होतं. त्यामुळेच जातीवर आधारित समाजव्यवस्था बदलायची, तर त्यासाठी शेतीमध्ये परिवर्तन घडवावे लागेल. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. हे बदल सामाजिक परिवर्तनासाठी पोषक ठरतील. आर्थिक विषमता ही जातीय व्यवस्थेला पूरक व पोषक ठरते. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे त्यांना वाटत होते.[१४३][१४४] +शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्‍वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला शाश्‍वत पाणी पुरविण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावेत. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोऱ्यांची विभागणी केली. यावरून आंबेडकरांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते.[१४५][१४६] +आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकऱ्यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. आजही शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. या पार्श्‍वभूमीवर आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.[१४७][१४६] +आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले. यामागे आंबडकरांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. आंबडकरांचे शेतीबाबतचे विचार राज्यकर्ते नियोजनकार व शेती तज्ज्ञांनी अभ्यासले पाहिजेत.[१४४][१४१][१४२] +आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप इ.स. १९२८-१९३४ या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप ७ वर्ष सुरू होता. आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला.[१४८][१४९] +१४ एप्रिल १९२९ रोजी रत्‍नागिरी येथे आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत त्यांनी कोकणातील खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले. या संबंधी १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक आंबडकरांनी मुंबई विधिमंडळात मांडले. १० जानेवारी १९३८ रोजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.[१४८][१४९] +सप्टेंबर १९१८ मध्ये शेतजमिनीच्या समस्येवर शोधनिबंध एका प्रसिद्ध मासिकात प्रकाशित केला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी पीक विमा योजना सुचवली. श्रमिकांची श्रमशक्ती उद्योग क्षेत्रात वळवायला हवी; तसेच शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला.[१४८][१४९] +इ.स. १९२७-३० मधील सायमन कमिशनने अस्पृश्यांच्या राजकीय हितांना फारसे महत्त्व दिले नाही. ब्रिटिश सरकार भारताला काही राजकीय हक्क राज्यघटनेच्या माध्यमातून देण्याच्या तयारीत होते तेव्हा भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण करणारे राजकीय हक्क असावेत असे आंबेडकरांना वाटत होते.[१५०] अस्पृश्यांच्या ठिकठिकाणी सभा व अधिवेशन भरवून आंबेडकरांनी अस्पृश्यांना त्यांच्या राजकीय हक्कांचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याच स्वतःच्या अधिकारांविषयी जागृती करु लागले. अस्पृश्यांनी काँग्रेस पक्षापासून दूर राहिले पाहिजे. कारण काँग्रेसच्या हाती सत्ता गेली तर ती काँग्रेस अस्पृश्यांना राजकीय हक्क देईल, यात विश्वास नाही. म्हणून अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवण्यासाठी इंग्रजी सरकारशीही व काँग्रेसशीही लढत राहणे महत्त्वाचे आहे, असा आंबेडकरांचा विचार होता.[१५१] इ.स. १९३०, १९३१ व १९३२ मध्ये इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा झाल्या. आंबेडकर शोषित व अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून या तिन्हींही गोलमेज परिषदांमध्ये हजर राहिले. अस्पृश्यांना राजकीय हक्क असावेत आणि ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र मिळावे अशा मागण्या त्यांनी गोलमेज परिषदांमध्ये केल्या.[१५२] त्यांनी ब्रिटिश शासनाच्या सत्ताधाऱ्यांना सांगितले की, 'जसे कोणत्याही संप्रदायाला दुसऱ्या संप्रदायावर दबाव टाकून गुलाम बनविण्याचा अधिकार नाही. तसेच कोणत्याही देशाला दुसऱ्या देशावर आपली सत्ता गाजवून गुलाम ठेवण्याचा अधिकार नाही' म्हणून ब्रिटिश सत्तेला भारतात हे कारण पुढे करून की भारत 'अजून स्वराज्य प्राप्तीसाठी सक्षम नाही' हे निमित्त आता चालणार नाही. बालकाला कडेवर घेऊन फिरल्याने तो आपल्या पायावर कसा चालू शकेल? म्हणून त्याला कडेवरून उतरवून स्वतंत्रपणे चालायचा अधिकार दिला गेला पाहिजे.[१५३][१५४] +ब्रिटिश सरकारने भारताला देऊ केलेल्या वसाहतींचे स्वराज्य व भावी राज्यघटना यावर चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी भारतातील नेत्यांसह इंग्लंड येथे गोलमेज परिषद भरवली. यात अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकर व रावबहादूर श्रीनिवासन या दोघांचा समावेश होता. काँग्रेसने गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.[१५५] गोलमेज परिषदेच्या निमंत्रणानंतर २ ऑक्टोबर १९३० रोजी मुंबई प्रांतातील अस्पृश्यांनी दामोदर हॉलच्या मैदानावर सभा घेऊन आंबेडकरांचा सत्कार केला. त्यांना मानपत्र व रु. ३७००ची शैलीही देण्यात आली.[१५६] या परिषदेसाठी आंबेडकर, श्रीनिवास व अन्य सर्व प्रतिनिधी ४ ऑक्टोबर, १९३० रोजी एस.एस. व्हाइसरॉय ऑफ इंडिया या बोटीने मुंबईहून इंग्लंडकडे निघाले. १८ ऑक्टोबर १९३० रोजी हे इंग्लंडला पोहचले. ही परिषद एक दिवस आधी म्हणजे १७ ऑक्टोबर, १९३० रोजी सुरू झाली होता. याचे अधिकृत उद्घाटन १२ नोव्हेंबर, १९३० रोजी पंचम जॉर्ज यांच्या हस्ते व ब्रिटनचे पंतप्रधान रामसे मॅकडॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली हाउस ऑफ लॉर्ड्सच्या रॉयल गॅलरीत होणार होते.[१५७] त्यामुळे आंबेडकरांनी १८ ऑक्टोबर १९३० ते ११ नोव्हेंबर १९३० या कालावधीत भारतमंत्री, उपभारतमंत्री, मजूर पक्षाचे नेते जॉर्ज लान्सबेरी, भारताचे नवे सरसेनापती सर फिलिप चेटवूड, लंडनचे खासदार, मजूर, उदारमतवादी व हुजूर पक्षांचे सभासद या सर्वांशी भेटी घेतल्या व अस्पृश्योद्धाराच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केल्या.[१५८] पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली १२ नोव्हेंबर १९३० ते १९ जानेवारी १९३१ पर्यंत गोलमेज परिषदेच्या बैठका होत राहिल्या. या परिषेदला आंबेडकर व श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलिता या परिषदेत सादर केला. डिसेंबर १९३० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलित्याच्या दोन हजार प्रती छापल्या व त्यापैकी काही प्रती ब्रिटिश संसदेच्या सदस्यांना, गोलमेज परिषदेच्या सभासदांना तसेच काही प्रती मुंबईला पाठवून दिल्या.[१५९] भविष्यात भारत स्वतंत्र होऊन ज्या राज्यघटनेच्या आधारे राज्यकारभार करतील त्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या आठ राजकीय हक्कांचा समावेश असावा, असे मत आंबेडकर व श्रीनिवास यांनी मांडले. अस्पृश्य वर्गासाठी समान नागरिकत्व, समान हक्क, जातिद्वेषरहित वागणूक, कायदेमंडळात भरपूर प्रतिनिधित्व, सरकारी नोकरीत अस्पृश्यांची भरती करण्यात यावी, सरकारची पूर्वग्रहरहित वर्तवणूक, अस्पृश्यता निर्मूलन सरकारी खाते, व गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, असे ते राजकीय हक्क होते.[१६०] या परिषदेदरम्यान आंबेडकरांना कळाले की त्यांचे मुंबई कायदेमंडळाचे सदस्यत्व आणखी तीन वर्षांनी वाढवले आहे. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये तसेच मजूर पक्ष, उदारमतवादी पक्ष, हुजूर पक्ष या तिन्ही पक्षांच्या सभासदांपुढे भाषणे दिली आणि भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची तरतुद करून ठेवण्याबाबत पाठपुरावा केला. आंबेडकरांच्या भाषणांची दखल ब्रिटिश वर्तमानपत्रांनीही घेतली, आंबेडकरांच्या छायाचित्रासह त्यांच्या भाषणांचे वृत्त वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होऊ लागली. अस्पृश्यांच्या स्थितीबाबतची माहिती सर्वांना कळू लागली. वर्तमानपत्रे आंबेडकरांना "अस्पृश्यांचा महान नेता" संबोधू लागले.[१६१] लंडन मधीन काही संस्थानी आंबेडकरांची भाषणे आयोजित केली होती.[१६१] ब्रिटिश संसदेत हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांपुढे आंबेडकरांनी भाषण केले आणि अस्पृश्यांचा उद्धार करणे अत्यंत निकडीचे असल्याचे सांगितले.[१६२] बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड हेही परिषदेचे सभासद होते, त्यांनी आंबेडकरांचे कौतुक केले.[१६३] परिषद संपल्यावर जानेवारी १९३१ मध्ये मुंबईला परतले. १९ एप्रिल, १९३१ रोजी त्यांनी परळ येथील गोखले शिक्षण संस्थेच्या शाळेत अखिल भारतीय अस्पृश्य पुढारी परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांविषयी सर्व प्रदेशातील अस्पृश्य पुढाऱ्यांचे मत जाणून घेतले.[१५२][१६३] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत १९३१ च्या ऑगस्टमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी यांची निवड करण्यात आली. तत्पूर्वी ते तुरुंगात बंद होते आणि काँग्रेसनेही पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. आंबेडकरांनाही दुसऱ्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण मिळाले.[१६४] १४ ऑगस्ट १९३१ रोजी मुंबई येथे गांधींनी अस्पृश्योद्धाराच्या प्रशांवर चर्चा करण्यासाठी आंबेडकरांना बोलावले. या पहिल्या भेटीत गांधींना आंबेडकर हे अस्पृश्य असल्याचे माहिती नव्हते तर ते त्यांना अस्पृश्यांविषयी कळवळा असलेले एक पुरोगामी ब्राह्मण समजत होते. या भेटीत गांधी यांनी आंबेडकरांना देशभक्त म्हटले होते. अस्पृश्योद्धाराच्या मार्गाबाबत आंबेडकर व गांधी यांच्यामध्ये एकमत न होऊ शकल्याने ही भेट अयशस्वी झाली.[१६५] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी आंबेडकर २९ ऑगस्ट १९३१ रोजी लंडनला पोहोचले. गांधी १२ सप्टेंबर १९३१ रोजी लंडनला पोहोचले. दुसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज ७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ पर्यंत चालू होते.[१६६] ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी भारताच्या भावी संविधानात अल्पसंख्य अस्पृश्यांना काही राजकीय हक्क असावेत याची मागणी केली व ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी आपल्या मागण्या लिखित स्वरूपात गोलमेज परिषदेपुढे सादर केल्या. यामध्ये दोन प्रमुख मागण्या होत्या - स्वतंत्र्य मतदार संघ, ज्याद्वारे अस्पृश्यांना त्यांचे प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडून देण्याचा हक्क असावा. दुसरी मागणी ही की अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा समजण्यात यावे. मुसलमान, शीख, अँग्लो इंडियन इत्यादी अल्पसंख्यांना राजकीय हक्क देण्यासाठी गांधी तयार होते, मात्र त्यांनी अस्पृश्यांना राजकीय हक्क देण्याच्या मागणीचा विरोध केला. संपूर्ण परिषदेत आंबेडकर व गांधी यांचे एकमत होऊ शकले नाही.[१६७] परिषदेत म. गांधींनी असे म्हटले की, 'अस्पृश्यांचे प्रतिनिधीत्व काँग्रेसच्या वतीने मी स्वतः करत असल्याने डॉ. आंबेडकर किंवा श्रीनिवासन हे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नाहीत'. गांधींच्या या भूमिकेचा अनिष्टपणा मि मॅक्डोनाल्ड यांच्या नजरेस आंबेडकरांनी आणून देताना गांधींच्या विधानाला गैरजबाबदार व्यक्तीचे विधान म्हणले. आंबेडकरांनी या परिषदेसमोर अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांची मागणी केली. त्यात, 'अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र राजकीय हक्क मिळाले पाहिजे आणि अस्पृश्य मतदारसंघातून अस्पृश्यांनी आपले उमेदवार निवडले पाहिजेत, तसेच त्यांना नोकऱ्यांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, प्रांतिक व मध्यवर्ती कायदेमंडळात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळाव्यात' अशा प्रकारचा खलिता परिषदेला सादर केला.[१६८] +१० नोव्हेंबर १९३१ रोजी लंडन येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स' या संस्थेच्या सभागृहात आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले. भाषणात त्यांनी भारतातील अस्पृश्यांची दुःस्थिती कथन केली आणि त्यांच्या उत्कर्षाकरिता त्यांना स्वतंत्र राजकीय हक्क मिळणे किती आवश्यक आहे, तेही पटवून दिले. यावेळीही आंबेडकरांना अस्पृश्यांचे सर्वोच्च नेते म्हणून ओळख मिळाली. आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले.[१६९] +भारताला संघराज्यात्मक राज्यघटना देण्यात यावी, असा विचार पहिल्या गोलमेज परिषदेत झाला होता. म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारताला भावी राज्यघटनेचे स्वरूप कसे असावे यावर विचारविनिमय झाला आणि 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' म्हणजेच एक प्रकारची संविधान समिती नेमण्यात आली, व तिच्यावर भारताच्या भावी संविधानाविषयी विचारविनिमय करण्याची जबाबदारी सोपण्यात आली. ३८ विद्वानांना या समितीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले गेले, ज्यात काही ब्रिटिश प्रतिनिधी आणि काही भारतीय प्रतिनिधी होते. या भारतीय प्रतिनिधींमध्ये आंबेडकरांनाही स्थान मिळाले, व सोबतच सयाजीराव गायकवाड, इतर संस्थानिक, म. गांधी, बॅ. जयकर, सर तेजबहादूर सप्रू इत्यादी भारतीयही समितीचे प्रतिनिधी होते. 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' या घटना समितीचे अध्यक्ष लॉर्ड सँकी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ७ सप्टेंबर १९३१ ते ४ नोव्हेंबर १९३१ या कालावधीत बंकिंगहॅम पॅलेसमध्ये घटना समितीच्या बैठका घेण्यात आल्या. बैठकांत आंबेडकरांनी विद्वतेने युक्त विचार मांडले ज्यामुळे अध्यक्षांसह सर्व सभासद आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेवर प्रभावित झाले. चर्चेत आंबेडकर विविध देशांतील राज्यघटनांच्या कलमांचा आधार देऊन बिनतोड उत्तरे देत.[१७०] १६ सप्टेंबर १९३१ रोजी झालेल्या बैठकीत आंबेडकरांनी राज्यघटनेविषयी आपले विचार सविस्तरपणे व्यक्त केले. कायदेमंडळ एकच असावे, जर दोन कायदेमंडळ असावीत असे वाटत असल्यास कनिष्ठ कायदेमंडळात लोकांनी निवडून दिलेले (निर्वाचित) सदस्य असावेत व वरिष्ठ कायदेमंडळात प्रांतिक कायदेमंडळांनी निवडून दिलेले सदस्य असावेत. संस्थानिकांनी स्वतंत्र राहण्यापेक्षा संघराज्यात्मक भारतात सामील होण्यातच त्यांचे हित आहे. कायदेमंडळावर अस्पृश्यांचे प्रतिनिधी सरकारने नियुक्त केलेले नसावे, तर ते देखील लोकांनी निवडून दिलेले असावे. अस्पृश्यांचे प्रतिनिधी स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य मतदारांद्वारे निवडून दिलेले असावे. मागासवर्गीयांचे हित करणे, राज्यकारभाराचे प्रमुख ध्येय असावे. अंदाजपत्रकात अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी भरपूर निधीची तरतूद असावी, असेही आंबेडकरांनी सुचवले.[१७१] +आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले. या दिवशी सायंकाळी डॉ. सोळुंकी यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरांना ११४ संस्थांच्यावतीने मानपत्र देण्याचा समारंभ दामोदर हॉलच्या मैदानात साजरा करण्यात आला. या सत्कारात आंबेडकर म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले, माझ्या भुमिकांना पाठिंबा दिला, म्हणूनच मी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी यशस्वीपणे संघर्ष करु शकलो. माझा संघर्ष केवळ महार जातीच्या उद्धारासाठी नव्हे नसून भारतातील संपूर्ण अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी आहे म्हणजेच आपल्या देशाच्या उद्धारासाठी आहे."[१७२] आंबेडकरांनी पुणे व कोल्हापूर भागात दौरे केले. पुणे येथील अहिल्याश्रमात पुणे जिल्हा बहिष्कृत समाजातर्फे व अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारण संघातर्फे २१ मे १९३२ रोजी आंबेडकरांना रौप्य करंडकातून मानपत्रे प्रदान करण्यात आली. कोल्हापूर येथेही कर्नाटकच्या जनेतेद्वारे २३ मे १९३२ रोजी आंबेडकरांना समारंभापूर्वक मानपत्र देण्यात आले. दुसऱ्या दिवशी २४ मे रोजी त्यांना लंडनहून गोलमेज परिषदेच्या चिटणीसाची तार मिळाली, ज्यात राजकीय प्रश्नांच्या कामकाजासाठी त्यांना ताबडतोब लंडनला येण्याचे सुचवले होते. २६ मे रोजी आंबेडकर मुंबईहून लंडनकडे रवाना झाले आणि जून १९३२ मध्ये लंडनला पोहोचले. तेथील कामकाज आटोपवून ते १७ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईस परत आले.[१७३] +भारतीय जनतेला मतदानाचे अधिकार कोणत्या पात्रतेवर द्यावेत, याचा विचार करण्यासाठी 'इंडियन फ्रंचाईज कमिटी' नेमण्यात आली होती आणि तिच्या १७ सभासदांमध्ये आंबेडकरांचाही समावेश करण्यात आला होता.[१७४] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत ठरल्यानुसार इंग्रज सरकारने १७ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा जाहीर करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची तरतूद मान्य केली. आंबेडकरांच्या अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीला यश मिळाले. मात्र याला महात्मा गांधींनी विरोध करून २२ सप्टेंबर १९३२ रोजी येरवाडा तुरूंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले व अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीस विरोध केला. त्यामुळे नाईलाजास्तव आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९३२ पुणे करारावर साक्षरी करून स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली व अस्पृश्यांसाठी संयुक्त राखीव मतदारसंघ मान्य केला.[१७५] +ब्रिटिश सरकारने आंबेडकरांना तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताच्या भावी राज्यघटनेविषयी महत्त्वाचे काम केले होते. ब्रिटिश सरकार भारताला वताहतीचे स्वराज्य देणार होते व त्याच्याबरोबरच राज्यकारभारासाठी स्वतंत्र राज्यघटना सुद्धा देणार होते. त्यामुळे त्यांनी तिसरी गोलमेज परिषद बोलावली होती.[१७६] परिषदेत सहभागी होण्यासाठी आंबेडकर ७ नोव्हेंबर १९३२ रोजी एम.एन. व्हिक्टोरीया बोटीने इंग्लंडकडे रवाना झाले. लंडनला पोहोचल्यावर आंबेडकरांनी असे उद्गार काढले की, "ब्रिटिश सरकारने भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करावा." त्यावेळी मुंबईतील बाँबे क्रॉनियल या काँग्रेस पक्षीय वृत्तपत्राने २२ नोव्हेंबर १९३२ च्या अंकात आंबेडकरांच्या विधानाची नोंद घेतली आणि "डॉ. आंबेडकरांचे राष्ट्रप्रेम कोणाही राष्ट्रभक्तापेक्षा कधीच कमी नव्हते" असे म्हटले.[१७७] परिषदेत आंबेडकरांनी अशीही मागणी केली होती की, भारताची मध्यवर्ती सत्ता व प्रांतिय सत्ता या दोन्ही सत्ता एकाच वेळी भारतीयांच्या हातांत आल्या पाहिजेत. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज २१ नोव्हेंबर १९३२ रोजी सुरू झाले आणि २४ डिसेंबर १९३२ पर्यंत चालले.[१७८] यावेळी भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीवर सभासद म्हणून आंबेडकरांचा समावेश करण्यात आला. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज संपल्यानंतर आंबेडकर २३ जानेवारी १९३३ रोजी बोटीने मुंबईस परत आले.[१७९] +भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या (जॉईंट कमिटी ऑन इंडियन कोन्स्टिट्युशनल रिफोर्म) बैठकांमध्ये सहभागी घेण्यासाठी आंबेडकर पुन्हा मुंबईहून बोटीने २४ एप्रिल १९३३ रोजी लंडनकडे निघाले आणि ६ मे १९३३ रोजी लंडनला पोहोचले. घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या बैठका दोन टप्प्यात झाल्या. पहिला टप्पा ११ ते २८ जुलै १९३३ आणि दुसरा ३ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर १९३३ या कालावधीत झाल्या.[१७९] या बैठकांमध्ये आंबेडकरांनी गव्हर्नरचे सर्व जातींच्या हितसंरक्षासाठी अधिकार, कनिष्ठ व वरिष्ठ तसेच प्रांतिय कायदेमंडळ, मध्यवर्ती व प्रांतिय सरकार यांचे अधिकार अशा विविध घटनात्मक प्रश्नांवर चर्चा केली. त्यांनी भारतीय १९१९ च्या कायद्यातील बऱ्याच उणिवा निदर्शनास आणून दिल्या. सरकारने नेमलेला सभासद मंत्री होऊ शकतो का?, असा एक नवीन मुद्दा आंबेडकरांनी चर्चेत उपस्थित केला होता. घटनापंडित आंबेडकरांना सखोल घटनात्मक ज्ञान होते. नोव्हेंबर १९३३ मध्ये समितीचे कामकाज संपले आणि ८ जानेवारी १९३४ रोजी आंबेडकर मुंबईला परत आले.[१८०] +गोलमेज परिषदांच्या निमित्ताने आंबेडकरांचे पाच वेळा लंडनला जाणे-येणे झाले. गोलमेज परिषदांतील सहभागामुळे त्यांना 'अस्पृश्यांचा महान नेता', 'कायदेपंडित' व 'बुद्धिमान व्यक्ती' म्हणून जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले.[१८१] + +"युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडतात असे जर गांधींना वाटत नसेल, तर केवळ बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळेल असे त्यांना वाटण्याचे काय कारण? त्याचबरोबर गांधी अमर नाहीत किंवा काँग्रेसही अमर नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी हिंदुस्तानात अनेक महात्म्यांनी आजपर्यंत प्रयत्न केले. पण प्रत्येकाला अपयश आले. महात्मे आले आणि गेले पण अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले." +१९१० च्या दशकाच्या अखेरीस डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांचे राजकीय नेतृत्व करायला सुरुवात केली. त्यांनी अस्पृश्यांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी व जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांवर आणि ब्रिटिश सरकारवर टीका केली. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर अस्पृश्यांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. ८ ऑगस्ट, १९३० रोजी मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, आणि मागासवर्गीयांनी काँग्रेस पक्ष व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहावर सुद्धा टीका केली.[१८३] +पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेच्या आधारे ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी १७ ऑगस्ट, १९३२ रोजी जातीय निवाडा (कम्युनल अवॉर्ड) जाहीर केला. यानुसार भारतातील अस्पृश्यांना युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख यांच्याप्रमाणे राजकीय हक्क देण्याची तरतूद करण्यात आली होती. यामुळे अस्पृश्यांना दुहेरी राजकीय लाभ मिळणार होता. पहिला लाभ असा की, कायदेमंडळावर निवडून येण्याकरिता अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ मान्य करण्यात आले होते. त्या स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य उमेदवार निवडून येऊन प्रांतिक कायदेमंडळाचे सभासद बनू शकत होते. यावेळी अस्पृश्य उमेदवारांनी स्वतंत्र निवडून येण्यासाठी फक्त अस्पृश्य मतदारांवरच विसंबून राहता येत होते, त्यांना स्पृश्य मतदार मतदान करु शकत नव्हते. अस्पृश्यांसाठी विकास करण्यासाठी केवळ अस्पृश्य मतदारांमार्फतच अस्पृश्य प्रतिनिधी निवडण्यात येणार होता.[१७४] दुसरा लाभ असा की, अस्पृश्यांना दोन मतांचा अधिकार मान्य करण्यात आला होता. अस्पृश्यांचे मतदार संघ सामान्य मतदारसंघाच्या अंतर्गत होते. अस्पृश्य मतदार आपल्या दोन मतांपैकी एक मत अस्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते व दुसरे मत सामान्य स्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते. सामान्य (स्पृश्य) उमेदवाराला निवडणुकीत निवडून येण्यासाठी अस्पृश्य मतदारांवरही अवलंबून राहावे लागणार होते. अस्पृश्य उमेदवाराला निवडून येण्यासाठी स्पृश्य मतदारांवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. भारतातील स्पृश्यास्पृश्यभेद नष्ट होण्यासाठी आणि सामाजिक समता स्थापन होण्यासाठी ब्रिटिश सरकारने हे राजकीय हक्क मान्य केले होते.[१८४] अस्पृश्यांचा हा राजकीय हक्क महात्मा गांधींना मान्य झाला नाही. त्यांनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या हक्कास विरोध केला आणि तो बदलण्यासाठी पुण्याच्या येरवडा तुरूंगात २० सप्टेंबर, १९३२ रोजी प्राणांतिक उपोषण सुरू केले. आंबेडकर अस्पृश्यांना मिळालेले हे राजकीय हक्क कोणत्याही स्थितीत सोडून देण्यास किंवा बदलण्यास तयार नव्हते.[१८५] प्राण गेला तरी बेहेत्तर, पण अस्पृश्यांना स्वतंत्र असे काही मिळू देणार नाही असे गांधी म्हटले.[१८६] सर्वसाधारण मतदारसंघातून मुसलमानांना वगळल्यानंतर जे मतदारसंघ शिल्लक राहतात त्यांच्यामध्ये स्पृश्य हिंदूंची संख्या फार मोठी असल्यामुळे अस्पृश्यांना केवळ स्वतःच्या सामर्थ्यावर कायदेमंडळात आपले प्रतिनिधी निवडून आणता येणार नाहीत. अस्पृश्य हे मुसलमानांसारखेच अल्पसंख्याक आणि त्यांच्याहूनही अधिक दुबळे व असंघटित आहेत म्हणून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत असा युक्तिवाद आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत केलेला होता. अस्पृश्य हे हिंदू धर्माचेच घटक आहेत असे गांधींच्या मतावर आंबेडकरांनी स्पष्ट केले की, स्पृश्य हिंदूप्रमाणे अस्पृश्यांना मंदिरात जाता येत नाही, हिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श करता येत नाही, हिंदू ग्रंथांचे वाचन करता येत नाही तसेच स्पृश्य हिंदू अस्पृश्यांना आपले धर्मबांधव मानत नाही व त्यांनी कोणताही धार्मिक अधिकार देत नाही. त्यामुळे अस्पृश्यांना हिंदू म्हणणे योग्य नाही. युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना मिळालेल्या स्वंतत्र मतदारसंघास गांधींचा विरोध नव्हता, मात्र अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदारसंघ दिल्यास हिंदू समाज दुभंगेल तसेच राष्ट्राचे तुकडे पडतील असे गांधींना वाटत होते. त्यावर आंबेडकरांचे मत होते की युरोपीय, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडत नाही त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळणार नाही किंवा राष्ट्राचे तुकडे पडणार नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदार संघ आवश्यक आहेत. अस्पृश्यता निर्मूलन हे अस्पृश्यांच्या सशक्तीकरणामुळेच होऊ शकते असा आंबेडकरांचा विचार होता तर स्पृश्य हिंदूंच्या हृदयपरिवर्तनाने अस्पृश्यता निर्मूलन होईल असे गांधींना वाटे.[१८७] आंबेडकरांना काँग्रेसचे नेते भेटू लागले आणि गांधींचे प्राण वाचविण्यास विनवू लागले. या कालावधीत देशात अशांतता निर्माण झाली होती. अखेर डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तडजोड होऊन २४ सप्टेंबर, १८३२ रोजी पुणे करार करण्यात आला, त्याद्वारे आंबेडकरांनी राखीव मतदारसंघाची मागणी मान्य करत स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली. मात्र या कराराबाबत आंबेडकर असमाधानी होते. ब्रिटिश सरकारने २६ सप्टेंबर, १९३२ रोजी पुणे करार मान्य केला, त्यानंतर गांधींनी २७ सप्टेंबर, १९३२ रोजी आपले प्राणांतिक उपोषण समाप्त केले. गांधींच्या उपोषणाचे वर्णन आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधींनी खेळलेली राजकीय चाल होय असे नंतर केले. अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीस विरोध व पुणे करार या घटनांमुळे गांधी अस्पृश्य लोकांत अप्रिय बनले.[१८८] इ.स. १९४२ मध्ये आंबेडकरांनी स्वतः या कराराचा धिक्कार केला. आंबेडकरांनी आपल्या 'स्टेट ऑफ मायनॉरिटी' या ग्रंथातसुद्धा पुणे कराराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फेही अनेक धिक्कार सभा घेण्यात आल्या आहेत.[१८९] +आंबेडकर हे राजनितीज्ञ होते, त्यांना भारतीय इतिहासातील एक आघाडीचे राजकारणी म्हणूनही ओळखले जाते. आंबेडकरांनी इ.स. १९१९ पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये काम करायला सुरू केले होते. इ.स. १९५६ पर्यंत त्यांना अनेक राजकीय पदांवर नियुक्त केले गेले. +डिसेंबर १९२६ मध्ये मुंबईचे गव्हर्नर हेनरी स्टॅव्हले लॉरेन्स यांनी त्यांना मुंबई विधानपरिषदेचे (बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल) सदस्य म्हणून नेमले. तेथे त्यांनी अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते १९३६ पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.[१९२][१९३][१९४][१९५] +अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्याना इ.स. १९३० मध्ये लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेस अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण दिले गेले. या परिषदेत त्यांनी भारतातील अस्पृश्यांच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. हा जाहिरनामा ब्रिटिश सरकारने मान्य केला. परंतु महात्मा गांधी यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या संकल्पनेस प्रखर विरोध केला व पुणे येथील येरवडा कारागृहात त्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले. याचे पर्यवसान पुणे करारात झाला.[१९६] +'कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे आंबेडकरांनी जाणले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार, जमिनदार व ब्राह्मणवर्ग यांच्या हातात असल्याने, राजकीय सत्ता त्यांच्याच हाती जाईल व येथील दलित कष्टकरी समाज गुलामासारखा राबविला जाईल,' असे आंबेडकरांना वाटत होते. असे होऊ नये यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा 'स्वतंत्र मजूर पक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.[१९७] अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र्य राजकीय ओळख प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरांनी इ.स. १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची (इंडिपेन्डन्ट लेबर पार्टी) स्थापना केली.[१९६] १७ फेब्रुवारी १९३७ मध्ये मुंबई इलाख्याच्या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नांमुळे या पक्षाचे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले. १५ विजयी उमेदवारांपैकी १३ स्वतंत्र मजूर पक्षाचे तर २ हे स्वतंत्र मजूर पक्षाने पाठिंबा दिलेले उमेदवार होते. पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.[१९८][१९९] यावेळी आंबेडकरांची सुद्धा मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवड झाली. सन १९४२ पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.[१९६][२००][२०१] १९३७मध्ये झालेल्या मुंबई विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने पहिले दलित क्रिकेट खेळाडू बाळू पालवणकरांना मैदानात उतरले होते. बाळूंनी निवडणूक लढवावी हा वल्लभभाई पटेलांचा आग्रह होता. या चुरशीच्या निवडणुकीत डॉ. आंबेडकरांना १३,२४५ तर बाळू यांना ११,२२५ मते मिळाली. या निवडणुकीत पा.ना. राजभोज सुद्धा उभे राहिले होते. पुणे करार घडवून आणण्यात दाक्षिणात्य सामाजिक नेते एम.सी. राजा आणि बाळू पालवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.[२०२] +ऑक्टोबर १९३९ मध्ये आंबेडकरांची जवाहरलाल नेहरू यांचेशी पहिल्यांदा भेट झाली, तर २२ जुलै १९४० रोजी मुंबईत त्यांची सुभाषचंद्र बोस यांचेशी भेट झाली होती.[२०३] +आपल्या राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन'ची (अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघाची) इ.स. १९४२ मध्ये स्थापना केली.[१९६] शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ही एक सामाजिक-राजकीय संघटना होती, या संस्थेचा प्रमुख उद्देश दलित-शोषित समाजाच्या हक्कांच्या मोहिमांसाठी होता. इ.स. १९४२ ते १९४६ या कालावधीत आंबेडकरांनी तत्कालीन भारताचे मध्यवर्ती सरकार असलेल्या संरक्षण सल्लागार समिती व व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीमध्ये कामगारमंत्री किंवा मजूरमंत्री म्हणून काम केले.[२०४][२०५][२०६] आंबेडकर हे १९४२ ते १९४६ दरम्यान व्हाइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये (कार्यकारी मंडळामध्ये) अर्थात ब्रिटिश भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे कामगार खाते, ऊर्जा खाते आणि पाटबंधारे खाते होते. कामगार मंत्री, ऊर्जामंत्री व पाटबंधारे मंत्री म्हणून आंबडकरांनी केलेले काम आधुनिक भारताच्या उभारणीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. कामगार, पाणी व वीज संबंधात आंबेडकरांनी अनेक उपाय योजना राबवल्या. ऊर्जा साक्षरता व जल साक्षरता यावरही त्यांनी लेखन व मार्गदर्शन केलेले आहे.[२०५][२०६][२०७] +आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे भाग घेतला होता.[२०८] पाकिस्तानची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगच्या लाहोर ठरावाच्या (१९४०) अनुसरणानंतर आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान (पाकिस्तानवरील विचार) या नावाने ४०० पानांचे पुस्तक लिहिले व त्यात त्यांनी "पाकिस्तान" या संकल्पनेचे विश्लेषण केले. त्यांनी मुस्लिम लीगच्या मुसलमानांसाठी वेगळा देश पाकिस्तानच्या मागणीवर टीका करीत हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे असा युक्तिवादही केला.[२०९][२१०] +आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन' (अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ) १९४६ मध्ये भारतीय संविधान सभेसाठीच्या झालेल्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करु शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगाल प्रांताच्या (आजचा बांगलादेश) मतदार संघातून संविधान सभेत निवडून गेले. ऑगस्ट १९४७ मध्ये आंबेडकरांची राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठे योगदान दिल्यामुळे आंबेडकरांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार" म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांना भारताचे कायदा व न्यायमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांनी संसदेत मांडलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने ते नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले.[२११][२१२] +ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केल्यानंतर ३ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली. त्यात डॉ. आंबेडकरांची कायदे व न्यायमंत्री म्हणून नियुक्ती होती. यानंतर आंबेडकर संविधान समितीचे अध्यक्ष आणि कायदा व न्याय मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत होते. १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी पदाची शपथ घेतली.[२१३] आंबेडकरांनी सप्टेंबर १९४७ ते ऑक्टोबर १९५१ दरम्यान या पदावर कार्य केले. मुंबईतील वकिलांच्या संस्थेने ६ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून त्यांचा सत्कार केला. +डॉ. आंबेडकरांनी २७ सप्टेंबर, १९५१ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नेहरूंकडे पाठविला. नेहरुंनी तो त्याच दिवशी स्वीकारला पण १ ऑक्टोबर, १९५१ रोजी आंबेडकरांनी नेहरूंना पत्र पाठवून अशी विनंती केली की ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी लोकसभेत आपल्या राजीनाम्याविषयी निवेदन करेपर्यंत हा राजीनामा तहकूब समजावा. ४ ऑक्टोबर, १९५१ रोजी नेहरूंनी आंबेडकरांना त्यांची विनंती मान्य केल्याचे कळवले. ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान लोकसभेत आंबेडकर आपले राजीनाम्याचे निवेदन वाचून दाखविणार होते. परंतु लोकसभेचे उपसभापती अनंतशयनम अय्यंगार यांनी सायंकाळी ६ वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला. वेळेतील हा बदल आंबेडकरांना अन्यायकारक वाटल्यामुळे ते रागातच लोकसभेतून बाहेर पडले.[२१४] लोकसभेबाहेर त्यांनी आपले राजीनाम्यासंबंधीचे लिखित निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना दिले. त्या निवेदनात आंबेडकरांनी आपल्या राजीनाम्यामागची कारणे दिली होती.[२१५][२१६] +आंबेडकरांनी १९५२ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक बॉम्बे उत्तरमधून लढविली. त्यात ते त्यांचे माजी सहाय्यक आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार नारायण सदोबा काजरोळकर यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर १९५२ मध्ये आंबेडकर राज्यसभेचे सदस्य झाले. सन १९५४ मध्ये भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले. यातही काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला. सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते. +आंबेडकरांनी दोन मुदतींसाठी भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ ३ एप्रिल १९५६ ते २ एप्रिल १९६२ दरम्यान होता. दुसऱ्या कार्यकाळाच्या मुदतीतच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.[२१७] +आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती. हा पक्ष स्थापन होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.[२१८] १९५७ साली दुसऱ्या लोकसभेत या पक्षाचे नऊ सदस्य निवडले गेले. आंबेडकरांचा या पक्षाला मिळालेले हे सर्वाधिक यश होय.[१९८] +आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." असे त्यांनी लिहिलेले आहे.[२१९][२२०][२२१] प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमांनुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल असा विचार करून आंबेडकरांनी शैक्षणिक कामे केली.[२२२][२२३] +आंबेडकरांच्या मते हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांचे उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतः न करता कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव आंबेडकरांनी करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" असा संदेश दिला.[२२२] +कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे ४ जानेवारी, इ.स. १९२५ रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. ४००००/–चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने सरस्वती विलास नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.[२२४][२२५] +१४ जून १९२८ रोजी आंबेडकरांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नसल्याने दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन आंबेडकरांनी केले. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने ८ ऑक्टोबर, १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५ वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. ९०००/–चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी मुस्लिम व पारशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.[२२४] +अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी आंबेडकर यांनी ८ जुलै, १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.[२२६] आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने सन १९४६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, सन १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर सन १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले.[२२४] सध्या देशभरात या संस्थेची ३० पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत.[२२७] +आंबेडकर स्त्रीमुक्तीचे समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. आंबेडकरांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याचे आद्य पुरस्कर्ते होत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अभ्यासक डॉक्टर रूपा कुलकर्णी-बोधी यांच्या मते, ‘भारतीय स्त्रीमुक्तीची खरी वैचारिक बैठक भगवान बुद्धांच्या भक्कम अशा समतावादी तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहे, बाहेरून आयात केलेल्या एखाद्या जेंडर बेस्ड विचारावर नाही! आणि कायद्याएवढेच आंबेडकरांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी दिलेली ही शुद्ध भारतीय बैठक!’[२२८][२२९][२३०][२३१][२३२][२३३] +आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे, तर स्त्रियांची देखील होणे गरजेचे आहे, हे भान त्यांना विद्यार्थिदशेतच आले होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. औरंगाबादला त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली इथे मुलींनाही प्रवेश दिला.[२३४][२३५] +खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि २० वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्तिवेतनाची तरतूद यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करायला हवा. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत.[२३६][२३७] +आंबेडकरांनी १९४७ मध्ये कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसाहक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्त्वांचा यात समावेश होता.[२३६][२३७] आंबेडकरांच्या मते सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जाती व्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधांची पायाभरणी करणे आवश्यक होते. या विधेयकाला प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरूंचा पाठिंबा होता; पण काँग्रेसमधल्या सनातनी मंडळींचा टोकाचा विरोध आणि येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे नेहरूंना प्रतिगामी शक्तींसमोर हार पत्करावी लागली. हिंदू कोड बिलाच्या विरोधात वल्लभभाई पटेल व राजेंद्र प्रसाद हे नेते प्रमुख होते.[२३८][२३९] +संविधानात आर्थिक प्रश्नांवर समान अधिकाराची तत्त्वे समाविष्ट करून अपेक्षित परिणाम होणार नाही, तर त्यासाठी हिंदू संहितेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असे त्यांचे मत होते. जातीय अन्याय आणि स्त्रियांवर होणारे अन्याय यांमागची मूळ कारणे एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत, याविषयी आंबेडकर ठाम होते. घटनेला समांतर अशी परिपूर्ण हिंदू संहिता असावी, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे होऊ शकले नाही. ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच आंबेडकरांनी  दिला. त्यांनी कुटुंबाचे योग्य नियोजन स्त्रियांशीच निगडित असल्याची स्पष्ट भूमिका घेतलेली दिसते.[२३०][२३१] +आंबेडकरांनी आपल्या चळवळीत स्त्रियांना आवर्जून सहभागी करून घेतले. १९२७चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, १९३०चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह व १९४२ च्या नागपूरातल्या महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लग्न ही मुलीच्या प्रगतीमधली अडचण असून मुलीवर ते लादले जाऊ नये, “लग्नानंतर पत्नी ही नवऱ्याची मैत्रीण व समान अधिकार असलेली सहचारिणी असायला हवी. ती नवऱ्याची गुलाम व्हायला नको.” असे ते म्हणत. बायको कशी असावी, याबाबत पुरुषाचे मत घेतले जाते, तद्वतच स्त्रीचेही नवऱ्याविषयीचे मत, आवडी-निवडी विचारत घेतल्या पाहिजेत.[२३२][२३३][२४०] +स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतःही पुढे यायला हवे, हा विचार आंबेडकरांनी मांडला. आंबेडकरांचे भारतीय स्त्रियांसाठी अनेक कार्य आहेत. पण अनेक उच्चभ्रू आणि बहुजन समाजातल्या स्त्रिया आंबेडकरांच्या या कार्याविषयी अनभिज्ञ आहेत किंवा याबाबत जाणून घ्यायला तयार नाहीत. काही अभ्यासक व चळवळीतल्या उच्चवर्णीय आणि दलित स्त्रियांनीच आंबेडकरांच्या योगदानाची दखल घेतली असल्याचे दिसून येते. आंबेडकरांनी केवळ दलित स्त्रियांचा विचार केलेला नसून समस्त स्त्रीवर्गाचे प्रश्न ऐरणीवर आणले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सधन, उच्चभ्रू स्त्रियांचेच कल्याण होणार होते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या, त्याचा लाभ दलित-बहुजन स्त्रियांपेक्षा उच्चवर्णीय स्त्रियांनाच अधिक प्रमाणात झाला.[२४१][२४२] +भारतात प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती रूढ होती व समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. हिंदू कोड बिल (हिंदू सहिंता विधेयक) हे स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते.[२४३] +भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हिंदू समाजात पुरुष आणि महिलांना घटस्पोटाचा अधिकार नव्हता. पुरूषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याचे स्वतंत्र होते परंतु विधवांना दुसरे लग्न करु शकत नव्हती. विधवांना संपत्तीपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले होते.[२४४][२४५] हिंदू कोड बील प्रथमतः १ ऑगस्ट १९४६ रोजी संसदेत मांडले गेले परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नाही. नंतर ११ एप्रिल १९४७ रोजी संविधान सभेत आंबेडकर यांनी ते पुन्हा मांडले. या बिलाने हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या कुप्रथांना दूर केले त्या प्रथांचे वर्णन पुढील प्रमाणे, हिंदू धर्मातील "मिताक्षरा" (दायभाग आणि मिताक्षरा या संस्कृत ग्रंथात वारसा हक्काबद्दल मांडणी आहे.) नुसार वारसा हक्काने संपत्ती मुलांकडेच हस्तांतरण होत असे. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलात सर्वसामान्य महिलांसोबतच विधवा व तिच्या मुलींना देखील समाविष्ट केले. याचाच अर्थ हिंदू कोडबीलातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरीचा वारसा हक्कात दर्जा देवू केला. हिंदू दायभाग कायद्यानुसार महिलांना तिच्या पतीची संपत्ती विकता येत नसे. अर्थात ती पुढे पतीच्या भावांकडे अथवा मुलांकडे हक्काने जात असे. यावर हिंदू कोड बीलात महिलांना तीच्या पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या आणखी एका कुप्रथेनुसार दत्तक घेतलेल्या मुलाला संपत्तीचा अधिकार नसे. तो अधिकार प्रदान करण्याचा हिंदू कोडबीलात मांडला. हिंदू कोड बिलात बहुपत्नीत्व प्रथेला मज्जाव करून एक पत्नीत्वाचा पुरस्कार केला.[२४६] संसदेच्या आत व बाहेर विद्रोहाचे वातावरण तयार झाले. सनातनी अनुयायांसह आर्य समाजी पर्यंत आंबेडकरांचे विरोधी झाले.[२४७] भारतीय स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी कायदेमंत्री डॉ. आंबेडकरांवर हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. डॉ. आंबेडकरांनी स्वतः एक समिती स्थापन केली. ज्यात ते समितीचे अध्यक्ष होते तर सदस्य के.के. भंडारकर, के.वाय. भांडारकर, कायामंत्री जी.आर. राजगोपाल आणि बॉम्बे बारचे एस.व्ही. गुप्ते होते. इ.स. १९४७ स्वातंत्र्यपूर्व काळात विधानसभेला सादर केलेल्या मसुद्यामध्ये समितीने केवळ किरकोळ बदल केले. पण विधेयक संविधान सभेसमोर ठेवण्यापूर्वी सनातनी हिंदू नेत्यांनी 'हिंदू धर्म धोक्यात आहे' अशी ओरड सुरू केली.[२४७][२४८] +आंबेडकरांनी इ.स. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस काम करून हिंदू कोड बिल तयार केले होते. हे बिल संसदेत ५ फेब्रुवारी १९५१ रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. ज्यांनी मंत्री मंडळात हिंदू कोड बिलास मंजूरी दिली होती ते तीन सदस्य बी.एन. राव, महामहोपाध्याय आणि गंगानाथ झा हे होत मुलतः या मसुदा समीतीचे अध्यक्ष देखील आंबेडकर असल्यामुळे हिंदू कोड बीलासाठी गठीत केलेल्या समितीची सदस्य संख्या ही डॉ. आंबेडकरांसह ३+१ अशी चार होती. आधीचे हिंदू कोड बीलास त्यांची सहमती होती परंतु डॉ. आंबेडकरांनी त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून नव्याने मांडलेल्या बीलाला त्या तीन सदस्यांनी देखील विरोध केला.[२४९] भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, भारताचे गृहमंत्री व उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल, उद्योगमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी, हिंदू महासभेचे सदस्य मदन मोहन मालवीय आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला विरोध केला.[२५०] बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केला होता. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे : +या स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर संविधान सभेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदभाव करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल अशी घोषणा केली. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला.[२५१] +या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी तीव्र विरोध केला. हे बील तीन+एक सदस्यांनी आधी तयार केले परंतु उर्वरित तीन सदस्यांनी पुढे त्याला विरोध केला व या बिलासाठी डॉ. आंबेडकरांनी पुढे राजीनामा दिला. इतर तीन सदस्य किंवा संविधान सभेतील अन्य सदस्यांनी त्यांना साथ दिली नाही. मात्र हे बिल आंबेडकर मंत्रीपदी असताना मंजूर होऊ शकले नाही.[२५२] त्यामुळे दुःखीकष्टी होऊन आंबेडकरांनी २७ सप्टेंबर इ.स. १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि नेहरूंनी तो मंजूर केला. राजीनामा दिल्यानंतर त्यावर लोकसभेमध्ये निवेदन करण्याची संधी उपसभापतींनी नाकारली. तत्कालीन नवशक्ती वृत्तपत्रात हिंदू कोड बिलाचा खून झाला अशी बातमी आली होती.[२१६][२४८][२५३][२५४] +पुढे ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. इ.स. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे खालीलप्रमाणे: +हे कायदे लोकसभेत मंजूर होत असताना त्याच्यांशी बाबासाहेबांचा थेट संबंध येत नव्हता, तेव्हा ते राज्यसभेत होते. हे कायदे मंजूर होणे म्हणजे भारतीय न्याय व कायदा व्यवस्थेच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होती असे मानले जाते. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली. बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाविषयी असे म्हटले होते की, “समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय.”[२४७][२४८] +आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या.[२५५][२५६][२५७] अर्थशास्त्रामध्ये परदेशात डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.[२५८] त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही शिकवणी केली होती. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी असा युक्तिवाद केला की, औद्योगिकीकरण आणि कृषीवाढ भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ करू शकतात. त्यांनी भारतातील प्राथमिक उद्योग म्हणून शेतीमधील गुंतवणूकीवर भर दिला. शरद पवार यांच्या मते, आंबेडकरांच्या दृष्टीकोनाने सरकारला अन्न सुरक्षा उद्दीष्ट साध्य करण्यास मदत केली.[२५९] आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन केले. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर दिला.[२६०] त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणना केली.[२६१] +त्यांनी अर्थशास्त्रावर तीन पुस्तके लिहिली: 'ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण', 'ब्रिटिश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती' आणि 'द प्रॉब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन'[२६२][२६३][२६४] या पुस्तकांत त्यांचे भारताच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे मूलगामी चिंतन अंतर्भूत आहे. १९२१ नंतर आंबेडकरांनी अर्थशास्त्रज्ञ सोडून राजकारण पत्करले. +आपल्या ‘‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’‘ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत.[२६५][२६६] स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या हिल्टन यंग आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.[२६६][२६७][२६८] +लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ प्रबंधावरून प्रा. जॉन केन्स यांच्याशी मतभेद झाले होते. चलन आणि संबंधित विषयावर त्यावेळी प्रा. केन्स हे जागतिक पातळीवरील अंतिम अधिकारी समजले जात. प्रा. केन्स हे चलनाच्या मूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंब करावयास हवा, या मताचे होते. सुवर्ण विनिमय पद्धतीत देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्याशी घातली जाते. या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचे रूपांतर निश्चित दराने सोन्यामध्ये करून ठेवतात. तसेच अशा देशांत सोन्याची किंमत सरकार निर्धारित करते. परंतु सुवर्ण प्रमाण पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोने वापरले जाते. पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकार आणि प्रा. केन्स व इतरांचे मत होते. आंबेडकरांचे म्हणणे होते की, सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत चलनस्थैर्य येऊ शकत नाही. प्रा. केन्स आणि त्यांच्या मताचा पुरस्कार करणाऱ्या इतरांना वाटत होते की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत रुपयाची किंमत आपोआपच स्थिर होऊ शकेल. आंबेडकरांना ते अमान्य होते. आपले मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकरांनी इ. स. १८०० ते १८९३ या काळातील चलनमूल्यांचा धांडोळा घेतला. त्यातून मिळालेल्या दाखल्यांच्या आधारे त्यांनी साधार दाखवून दिले की, भारतासारख्या अविकसित देशात सुवर्ण विनिमय पद्धती अयोग्य आहे. शिवाय या पद्धतीत चलनवाढीचाही धोका असतो असा युक्तिवाद त्यांनी केला आणि ब्रिटिश सरकारवर थेट आरोप केला. आंबेडकरांच्या मते सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंब करून ब्रिटिश सरकार रुपयाची किंमत कृत्रिमरीत्या चढी ठेवत असून, त्यामागे ब्रिटनमधून भारतात निर्यात करणाऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल हाच विचार आहे.[२६६] आंबेडकरांनी रुपयाच्या अवमूल्यनाची मागणी केली. रुपयाची सर्वसाधारण क्रयशक्ती जोपर्यंत आपण स्थिर करीत नाही तोपर्यंत रुपयाची किंमत अन्य कोणत्याही मार्गाने स्थिर होऊ शकत नाही. विनिमय पद्धतीत चलनाच्या दुखण्याची लक्षणे तेवढी कळू शकतात, तीत उपचार होऊ शकत नाहीत.’' ब्रिटिश सरकारने चलनाचा तिढा सोडवण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना केली. या कमिशनसमोर आंबेडकरांनी दिलेल्या साक्षीत आपल्याला दोनच गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. एक म्हणजे आपला विनिमयाचा दर आपण निश्चित करावा का? आणि केला तर अन्यांच्या तुलनेत त्याचे गुणोत्तर काय असावे? हे दोन प्रश्न मांडले. या वादात आंबेडकरांनी विनिमय दरनिश्चितीपेक्षा भाववाढ नियंत्रणास महत्त्व दिले. आंबेडकरांनी त्यावेळी यासंदर्भात जे काही लिखाण केले, प्रश्न उपस्थित केले, त्यातूनच अर्थव्यवस्थेच्या अत्यंत केंद्रस्थानी असलेली 'रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया' ही एक संस्था जन्माला आली.[२६६] भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आंबेडकरांच्या विचारांवर झालेली आहे.[२६९] +ब्रिटिश सरकारने सर हेन्री फाउलर यांच्या नेतृत्वाखाली फाउलर समिती नावाने भारतीय चलन समिती नेमली होती. आंबेडकरांनी यावर टीका केली होती.[२६६] +आंबेडकरांनी चलन व्यवस्थापन या विषयावर तसेच कररचनेपासून शेती ते स्वदेशी-परदेशी वादापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेले आहे. + +“स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल अशी प्रवचने सांगणाऱ्या तारवठलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घ्यायला हवे की, परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किमतीत मिळतो. तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही. याचे कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारात परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्याचा टिकाव लागावा म्हणून परदेशी मालास अटकाव करा, या महामंत्राचा जप चालला आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकांस अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार करावा कोणी? असे केल्याने देशाचे कल्याण होईल, असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल. कारण अनियंत्रित व्यापार पद्धतीत मिळत असलेला स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरीबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. यात त्यांची होणारी नागवण ‘स्वदेशी’ या लाडक्या शब्दाने भरून निघेल असे मानून ते समाधान पावतील असे संभवत नाही. सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोवेल.” +कायदेमंत्री असताना आंबेडकरांनी इ.स. १९५१ मध्ये तात्त्विक आधार त्यांच्या इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाचा आधार घेउन भारतीय वित्त आयोगाची स्थापना केली. याला नंतर वित्तच्या ऊर्ध्व आणि क्षैतिज संतुलन समस्येच्या समाधानासाठी संविधानाच्या कलम २८० मध्ये घालण्यात आले.[२७०][२७१][२७२][२७३][२७४][२७५][२७६][२७७][२७८][२७९][२८०] +ब्रिटिश राजवटीतील सरकार आणि प्रांतीय सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप या विषयावर आंबेडकरांनी पीएच.डी शोधप्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला होता. त्या प्रबंधात त्यांनी कर उत्पन्न वाटपात कशी सुधारणा करता येईल त्यावर विचार मांडले होते. त्यांच्या या संशोधनाच्या आधारावरच भारतीय करनिर्धारण आणि कर उत्पन्नांचे केंद्र आणि राज्यातील वाटपाचे सूत्र तयार करण्यात आले आहे.[२८१] १३व्या योजना आयोगाने सुद्धा आंबेडकरांच्या कर उत्पन्न वाटपाच्या तत्त्वावर धोरणे आखली आहेत.[२८२] +भारतीय जनता पक्षाचे सदस्य सांगतात की आंबेडकरांनी भारतीय संविधानाची कलम ३७०चा विरोध केला होता, ज्याद्वारे जम्मू आणि काश्मिर राज्याला विशेष दर्जा दिला होता आणि याला त्यांच्या इच्छेविरुद्ध संविधानात सामील केले गेले.[२८३][२८४][२८५] डॉ. पी.जी. ज्योतिकर यांच्या 'व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या इंग्रजी पुस्तकानुसार, जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध होता.[२८६] आरएसएसचे माजी प्रचारक बलराज मधोक यांच्यानुसार, जम्मू व काश्मिरच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी काश्मिरी नेता शेख अब्दुल्ला यांना सांगितले होते की, "भारताने काश्मीरच्या सीमेचे रक्षण करावे, तेथील रस्ते तयार करावे, काश्मीरला अन्नपुरवठा पुरवठा करावा तसेच भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी जर तुमची इच्छा असेल तर माझा कलम ३७०ला विरोध आहे. तसेच भारत सरकारकडे काश्मीरबद्दल मर्यादीत अधिकार असावे आणि भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये कोणतेच अधिकार नसावे. जर तुम्ही अशा प्रस्तावावर माझी मंजुरी घेत असाल तर मी भारताचा कायदा मंत्री म्हणून या प्रस्तावाला कधीच मान्यता देणार नाही."[२८७][२८८][२८९] आंबेडकरांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले शेख अब्दुल्ला जवाहरलाल नेहरूंकडे गेले. नेहरूंनी गोपाळस्वामी अय्यंगार यांना कलम ३७०चा मसुदा तयार करायला सांगितले. अय्यंगार बिनखात्याचे मंत्री होते. ते तत्कालीन संविधान सभेचे सदस्य होते. तसेच काश्मीरचे माजी दिवाणही होते.[२८६][२९०] जनसंघाचे माजी अध्यक्ष व आरआरएसचे कार्यकर्ता बलराज मधोक यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 'विभाजित काश्मीर आणि राष्ट्रवादी डॉ. आंबेडकर' या नावाने एक लिहिलेल्या प्रकरणात "ते (आंबेडकर) इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी होते आणि इतर बुद्धिजिवींपेक्षा जास्त सुशिक्षित होते, असे मला वाटते." असे लिहिले आहे.[२८६] आंबेडकरवादी प्रतीक टेंभुर्णे यांच्या मते आंबेडकरांच्या निधनाच्या चार दशकानंतर इ.स. १९९१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तरुण भारत या प्रकाशनामध्ये ही अभिरुचि पहिल्यांदा समोर आली. याच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.[२९१][२९२] आंबेडकरचरित्रकार धनंजय कीर यांच्यानुसार, जेव्हा एका संवाददाता संमेलनामध्ये आंबेडकरांना विचारले गेले की, कलम ३७० ने काश्मिर समस्येचे निरसन करण्यास मदत केली आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की काश्मीरकडून भारताला सैन्य आणि अन्य आवश्यक सेवा प्रदान करण्याची अपेक्षा करणे अनुचित होते परंतु यासोबत विलय झालेला नाही.[२९३] +आंबेडकर नेहरूंच्या परराष्ट्रनीतीवर असमाधानी होते.[२९४] स्वातंत्र्यानंतरच्या लगेचच्या काळात भारताच्या ३५० कोटी रुपये वार्षिक उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये केवळ सैन्यावर खर्च होत होता. सैन्यावरील प्रचंड खर्च कमी करायचा असेल तर आंबेडकरांच्या मतानुसार काश्मीरची फाळणी करणे, हा एक उपाय आहे. आंबेडकरांनी असा विचार मांडला की, ज्याप्रमाणे भारताची फाळणी करताना हिंदू बहुसंख्य भाग भारताकडे ठेवला आणि मुस्लिम बहुसंख्य भाग पाकिस्तानला दिला, त्याप्रमाणे हिंदू बहुसंख्य व बौद्ध बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग भारताला घ्यावा आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग पाकिस्तानला द्यावा. वाटल्यास युद्धबंदी भाग, काश्मिर खोरे आणि जम्मू-लडाख असे काश्मिरचे तीन भाग करावेत व त्या तिन्ही भागांत स्वतंत्रपणे सार्वत्रिक मतदान घेऊन घेऊन निर्णय करण्यात यावा. काश्मिरचे तीन भाग करून तीन भागात स्वतंत्रपणे सार्वमत घेण्याऐवजी जर संपूर्ण काश्मिरमध्ये सार्वमत घेण्यात आले तर काश्मिरमधील हिंदूंना व बौद्धांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिमांबरोबर पाकिस्तानात जावे लागेल आणि त्यांना पूर्व बंगालमधील हिंदूंप्रमाणे असह्य त्रास सहन करावा लागेल.[२९४] +“डॉ. आंबेडकरांनी आपल्या सोबत विद्वता, कल्पनाशक्ती, तर्कनिष्ठा व वक्तृत्व आणि अनुभव पणास लावले, अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्नांवर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि अशावेळी अतिशय प्रभावीपणे तिकतेच सुलभपणे ते मते मांडीत. जगातल्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. तसेच १९३५च्या कायद्याचे बारकावेही त्यांना माहित होते, घटनेचा मसुदा चर्चिला जात असताना उद्भवलेल्या कोणत्याही टीकेला ते स्पष्ट आणि सुटसुटीतपणे स्पष्टीकरण देत. त्यांनी उत्तरे दिल्यानंतर सदस्यांच्या मनातील संदेश, गोंधळ, असंदिग्धपणा यांचे ढग नाहीसे होत. तर्कस्पष्ट युक्तिवाद, प्रभावी आणि सर्वांना समजणारे स्पष्टीकरण, कोणत्याही मुद्याला तात्काळ प्रतिवाद करून वाद संपुष्टात आणण्याची हातोटी त्यांच्याशिवाय [संविधान सभेच्या] अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती. हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता. म्हणूनच त्यांना आधुनिक मनू अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात, ते साजेसेच आहे.” +आंबेडकर जातिव्यवस्थेच्या विरोधात लढत होते, यासोबतच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचा सहभाग होता. ते सर्व भारतीय समाजांच्या विकासासाठी कार्यरत होते. इ.स. १९३० ते १९३२ दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांची आणि भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती. पहिल्या गोलमेज परिषदेतील आंबेडकरांचे भाषण ऐकल्यानंतर महात्मा गांधींनी त्यांना "उच्च दर्जाचे देशभक्त" म्हटले आहे. आपल्या पी.एचडी. व डीएससी प्रबंधांतूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विस्तृत विश्लेषण केलेले आहे. +आंबेडकरांवर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली गेली होती. याशिवाय संविधान सभेच्या मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्यांक उपसमिती, सल्लागार समिती, ध्वज समिती, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती व प्रांतिक घटना समिती अशा अनेक समित्यांवर सदस्य म्हणूनही आंबेडकरांनी काम केले.[२९६][२९७] भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठा सहभाग असल्यामुळे आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा भारतीय संविधानाचे निर्माते म्हटले जाते.[२९८][२९९] +एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारने भारताचा स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र भारताचा राज्यकारभार संविधानानुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून संविधान समिती तयार करावी आणि त्या समितीने भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे सुचवले होते. त्याचप्रमाणे मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी संविधान समितीचे प्रतिनिधी निवडण्याचे काम केले.[३००] १६ मे, १९४६ रोजी भारतमंत्री पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर या ब्रिटनच्या मंत्रिमंडळाने भारतातील घटना परिषदेच्या (संविधान समितीच्या) निवडणूक प्रक्रियेचा तपशील जाहीर केला. त्यानुसार घटना परिषदेची निवडणूक प्रांतीय विधानसभांच्या सदस्यांनी केलेल्या मतदानानुसार जुलै १९४६मध्ये पार पडली. घटना परिषदेच्या एकूण २९६ सदस्यांपैकी १७५ सदस्य काँग्रेस पक्षाचे तर ३० काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. मुस्लिम लीगतर्फे निवडून आलेल्या ७३ सदस्यांनी घटनापरिषदेवर बहिष्कार घातल्यामुळे उरलेल्या २२३ सदस्यांमध्ये काँग्रेस पुरस्कृत सदस्य एकूण २०५ होते. त्यामुळे घटना परिषदेवर काँग्रेसचे प्रभुत्व होते.[३०१] मुंबई कायदेमंडळात आंबेडकरांच्या शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे आंबेडकर काँग्रेसच्या सहकार्याशिवाय मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. मुंबई कायदेमंडळाच्या काँग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून बॅ. मुकुंद जयकर आणि क.मा. मुन्शी या दोघांची निवड केली. त्यामुळे आंबेडकरांना बंगाल प्रांताच्या कायदेमंडळातील सभासदांचे सहकार्य घ्यावे लागले. आंबेडकरांनी बंगालमधून निवडून येण्याचा प्रयत्न केला. तेथे सर्व हिंदूंसाठी १८ जागा, मुसलमानांसाठी ३३ जागा, अँग्लो-इंडियन १, भारतीय ख्रिश्चनांसाठी प्रत्येकी १ जागा आणि अनुसूचित जातीसाठी ७ जागा अशा एकूण ६० जागा होत्या. घटना परिषदेतील सदस्यांची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार घेण्यात आली. बंगालमधून घटना परिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या क्रमांकाची पसंतीची चार मते असा 'कोटा' ठरविण्यात आला. आंबेडकरांना पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची पाच मते मिळाल्यामुळे ते विजयी झाले. भारतमंत्री पेथिक लॉरेन्स यांनी पंतप्रधान क्लेमंट ॲटलींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "बंगालमधील दलितवर्गीयांवर डॉ. आंबेडकरांचा प्रभाव आहे. ते कोणीही नाकारणार नाही. बंगाल विधानसभेत अनुसूचित जातीचे २५ सदस्य आहेत. या सर्व उमेदवारांनी डॉ. आंबेडकरांना मते दिली, त्याच सोबत काही अँग्लो-इंडियन सदस्यांनीही त्यांना मते दिली आहेत. डॉ. आंबेडकर बंगालमधून घटना परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले." या निवडणूकीत काँग्रेस सदस्यांनी आंबेडकरांना सहकार्य केले नव्हते.[३०२] बॅ. जोगेंद्रनाथ मंडल व काही मुस्लिम लीगच्या सभासदांनी सुद्धा आंबेडकरांना मते दिली व ते घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यात यशस्वी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव केला होता.[३०३] एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. +भारतात येऊन आपले कार्य करून इंग्लंडला परत गेलेल्या क्रिप्स मिशन आणि कॅबिनेट मिशन यांची स्वातंत्र्य होऊ घातलेल्या भारतात अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय हक्कांकडे दुर्लक्ष केले असे वाटल्यामुळे अस्पृश्यांच्या राजकीय भवितव्याबाबत आंबेडकरांना चिंता वाटू लागली. याविषयी आंबेडकरांनी ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली यांना तार पाठवली आणि अस्पृश्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी न्याय्य मागण्या मान्य करण्याची विनंती केली. अस्पृश्यांना मताधिकार मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांना राजकीय अस्तित्व असावे या आशयाचे एक सविस्तर निवेडन तयार करून पंतप्रधान ॲटली, मजूर पक्षाच्या इतर नेत्यांना व हुजूर पक्षाचे नेते विन्स्टन चर्चिल यांना पाठवले. मात्र याचे उत्तर आले नाही. आंबेडकर दुसरे निवेदन घेउन इ.स. १९४६ मध्ये विमानाने दिल्लीहून कराचीला आणि कराचीहून लंडन गेले. लंडनमध्ये ते पंतप्रधान ॲटली, भारतमंत्री लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, विरोधी पक्षनेते चर्चिल, आणि मजूर, हुजूर व उदारमतवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटले. त्या सर्वांना छापील निवेदन दिले, आणि अस्पृश्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय स्थिती सुधारण्यासाठी स्वतंत्र भारतात अस्पृश्यांना विशेष राजकीय हक्क ब्रिटिश सरकारकडून मिळणे आवश्यक असल्याचे सांगत राहिले. आंबेडकरांची विन्स्टन चर्चिल यांच्याशी भेट त्यांच्या केंटमधील वेस्टर्नहॅम येथील राहण्याच्या ठिकाणी झाली होती. त्यांनी चर्चिल बरोबर अस्पृश्योद्धाराच्या प्रश्नांवर चर्चा केली व चर्चिल यांनी आपला हुजूर पक्ष शक्य तितके सहकार्य करील, असे आश्वासन दिले.[३०४] आंबेडकर १५ नोव्हेंबर, १९४६ रोजी मुंबईला पोहोचले. तोपर्यंत भारतात २० ऑक्टोबर, १९४६ रोजी मध्यवर्ती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. घटना समितीचे कामकाज सुरू झाल्यावर आंबेडकरांनी त्यात भाग घेतला. घटना समितीच्या १० डिसेंबर १९४६ च्या बैठकीत डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ११ डिसेंबर पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या.[३०५] +१३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीच्या बैठकीत घटना समितीच्या कार्याचे ध्येय आणि साध्य स्पष्ट करणारा ठराव भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडला.[३०६] २० जानेवारी १९४७ रोजी नेहरूंचा ठराव मान्य करण्यात आला. भारताला स्वतंत्र देण्याचे काम तत्परतेने व्हावे म्हणून ब्रिटिश सरकारने २४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड वेव्हेलच्या जागी लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांना भारताचा व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले. ब्रिटिश सरकार जून १९४७ च्या सुमारास (अखंड किंवा विभाजित) भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या विचारात होते.[३०७] सुरुवातीला भारतातील बरीच संस्थान स्वतंत्र राहू इच्छित होती. कारण ब्रिटिश सरकार व कॅबिनेट मिशनने भारतातील संस्थानिकांना आपल्या इच्छेप्रमाणे स्वतंत्र राहावे किंवा भारतीय संघराज्यात विलीन व्हावे या मताचे होते. आंबेडकरांनी १८ जून १९४७ रोजी एक पत्रक काढून अखंड भारतातील संस्थानिकांना सुचवले की, संस्थानिकांना आपली संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन करावीत आणि तसे करणेच त्यांच्या हिताचे आहे. अशा आशयाचे आंबेडकरांचे पत्रक 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या १८ जून १९४७ च्या अंकातही प्रसिद्ध झाले होते.[३०८] माऊंटबॅटनने एक समिती स्थापन केली ज्यात काँग्रेसतर्फे जवाहलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, आचार्य जे.बी. कृपलानी; मुस्लिम लीगतर्फे मोहम्मद अली जिना, लियाकत अली खान, सरदार अबदूर रीव निस्तार आणि शीख समाजातर्फे सरदार बलदेवसिंग या सात जणांना सभासद म्हणून नेमले. समितीने ४ जून ते ७ जून १९४७ दरम्यान विचारविनिमय करून भारताच्या पाळणीचे तत्त्व मान्य केले. १२ जून १९४७ रोजी फाळणी समितीने आपला खलिता तयार केला व ब्रिटिश सरकारला पाठवला. १४ जून १९४७ रोजी मुंबईत गांधींच्या उपस्थित काँग्रेसची बैठक झाली व त्या बैठकीत काँग्रेसने फाळणी स्वीकारली.[३०९] ब्रिटिश सरकारने फाळणीचा खलिता ४ जुलै १९४७ रोजी हाउस ऑफ कॉमन्समध्ये 'दि इंडिया इनडिपेडन्स बील' मांडले. १० जुलैला मोहंमद अली जीना यांना पाकिस्तानचे गव्हर्नर म्हणून इंग्लंडमध्ये स्वीकारण्यात आले. २६ जुलै रोजी हे बील मंजूर झाले व त्यावर इंग्लंडच्या महाराजाने १८ जुलै १९४७ रोजी शिक्कामोर्तब केले. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे स्वातंत्र्य झाले.[३१०] या फाळणीच्या घडामोडीत आंबेडकर नव्हते, ते अखंड भारताचे समर्थक होते. फाळणी झाली तेव्हा दंगली उसळल्या. फाळणीमुळे बराच अस्पृश्य समाज नव्या पाकिस्तान गेला, त्यांना परत आणण्यासाठी आंबेडकरांना प्रयत्न केले पण तितकेसे यश मिळाले नाही.[३११] फाळणीमुळे बंगाल प्रांताचा पूर्व भाग सुद्धा पाकिस्तानात गेला त्यामुळे आंबेडकरांचे भारतीय घटना समितीचे संपुष्टात येऊन ते पाकिस्तानच्या घटना समितीचे सदस्य बनले.[३१०] त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व विभाजित भारताचा भाग असलेल्या पश्चिम बंगालच्या कायदेमंडळातर्फे घटना समितीचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न करु लागले. मात्र त्यावेळी काँग्रेस पक्षाने आंबेडकरांना घटना समितीचे सभासद म्हणून निवडून देण्याचा निर्णय घेतला. पूर्वी घटना समितीच्या बैठकांमध्ये आंबेडकरांनी जी भाषणे केली त्यावरून त्यांचे कायदा व संविधान या विषयांवरील प्रभुत्व, बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, देशप्रेम, व विविध विषयांमधील सखोल ज्ञान या सर्वांची जाणीव नेहरू, पटेल, प्रसाद यांच्यासह संविधान सभेतील सर्व सदस्यांना झाली होती. त्यामुळे भारताचे संविधान तयार करण्यासाठी आंबेडकरांचे सहकार्य घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटले.[३१२] बंगालच्या फाळणीमुळे आंबेडकरांचे सदस्यत्व संपणार होते. त्यामुळे मुंबई प्रांतातून १९४७ च्या जुलैमध्ये आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून येतील अशी व्यवस्था काँग्रेसने केली होती. आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बंगालमधून निवडून आल्यानंतर ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना परिषदेची पहिली सभा भरण्यापूर्वीच काँग्रेस नेते आंबेडकरांनी घटना परिषदेत पूर्ण सहकार्य करावे यासाठी प्रयत्न करु लागले होते.[३१३] यासाठी बॅ. जयकरांनी राजीनामा देऊन मुंबई प्रांतांतून रिकाम्या केलेल्या जागेवर डॉ. आंबेडकरांना निवडून आणावे असे डॉ. राजेंद्र प्रसादांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी ३० जून १९४७ रोजी पत्र पाठवून कळवले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले की, "अन्य कोणतेही कारण विचारात घेतले तरी तरी घटना परिषदेतील आणि तिच्या विविध समित्यांतील डॉ. आंबेडकरांची कामगिरी इतकी उच्च प्रतीची आहे की; त्यांच्या सेवेला आपण मूकू नये असे वाटते. १४ जुलै १९४७ पासून घटना परिषदेचे नवे सत्र सुरू होत आहे. त्या सत्रात डॉ. आंबेडकर उपस्थित रहावेत अशी माझी तीव्र इच्छा आहे. म्हणून मुंबई प्रांतातून तुम्ही डॉ. आंबेडकरांना निवडून द्यावे."[३१४] +घटना समितीवर निवडून आल्यानंतर तीचे सभासद म्हणून समितीच्या नोंदवहीत १४ जुलै १९४७ रोजी आंबेडकरांनी स्वाक्षरी केली.[२९४] यासोबतच पंतप्रधान नेहरू व उपपंतप्रधान पटेल यांनी भारताच्या मंत्रिमंडळात आंबेडकर यांना स्थान दिले व त्यांच्याकडे कायदा व न्याय खात्याची जबाबदारी सोपवली. आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री झाले.[३११] २० ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधित सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली. डॉ. बी.आर. आंबेडकर, जी.व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार, बिधनचंद्र लाल मित्र, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि हुसेन इमाम अशी या समितीच्या सभासदांची नावे होती.[३११] भारतीय घटना समितीने एकूण २२ समित्या स्थापन केल्या होत्या. त्यातील १२ समित्या या विशेष कामकाजासाठी (राज्यघटना कामकाज समित्या) होत्या तर १० समित्या या कार्यपद्धतीशी निगडित होत्या. +२९ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेने एक ठराव पास करून भारतीय संविधानाचा मुसदा तयार करण्यासाठी मुसदा समिती तयार केली. २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली, आणि त्यात ७ सदस्यांचा समावेश करण्यात आला, त्यांपैकी एक सदस्य आंबेडकर होते. दुसऱ्या दिवशी ३० ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीच्या सदस्यांनी आंबेडकरांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. घटना समित्यांमध्ये मुसदा समिती ही सर्वात महत्त्वाची होती, आणि राज्यघटनेची निर्मिती करणे ही या समितीची महत्त्वाची जबाबदारी होती. विधिमंत्री डॉ. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते व इतर सहा जण सदस्य होते. मसुदा समितीचे सदस्य म्हणून अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉ. कन्हैयालाल मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहंमद सादुल्ला, टी.टी. कृष्णमचारी (डी.पी. खैतान यांच्या मृत्युनंतर नियुक्ती), एन. माधव राऊ (बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर नियुक्ती) यांनी काम केले.[३१५] आंबेडकरांना कायद्याचे व राज्यघटनेचे सखोल ज्ञान होते. त्यांनी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड यासारख्या सुमारे ६० देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास केला होता.[३१६][३१७] तसेच त्यांनी कायदाविषयक महत्त्वपूर्ण ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला होता. संविधान निर्मितीच्या कामासाठी आंबेडकरांना सुरुवातीच्या बौद्ध संघाच्या पद्धतींचे आणि अन्य बौद्ध ग्रंथांचे अध्ययन सुद्धा कामी आले.[३१८][३१९] + +३० ऑगस्ट १९४७ पासून आंबेडकरांनी सहकाऱ्यांची मिळेल तशी साथ घेत संविधान मसुदा लिहून पूर्ण केला आणि तो मसुदा संविधान समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना २१ फेब्रुवारी १९४८ रोजी सादर केला. आंबेडकरांनी अवघ्या १४५ दिवसांत मसुदारुपी राज्यघटना तयार केली होती. मसुदारुपी ती घटना स्वतंत्र भारताच्या लोकांचे मत अजमावण्याच्या उद्देशाने देशासमोर ठेवण्यात आली. या मसुदारूपातील घटनेचे १८ भाग होते, त्या १८ भागांत ३१५ कलमे व ९ परिशिष्टे होती.[३२०] मसुदा समितीच्या बैठकीतील निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतले गेले होते. मसुदा तयार करताना मसुदा समितीने, घटना समितीद्वारा घेतलेल्या निर्णयाचे किंवा घटना समितीद्वारा कार्यान्वित केलेल्या विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयांचे अनुसरण केले होते. घटना समितीत झालेल्या चर्चेनंतर घटनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यात ३०५ कलमे होती व ६ परिशिष्टे होती. आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२०] या काळात आंबेडकरांना मधुमेहाचा आजार होता आणि त्यांचा त्यांना त्रास होता असे. त्यामुळे त्यांना रोजच उपचार घ्यावे लागत होते. मुंबईल्या मुक्कामात ते डॉ. मालवणकर यांच्या दवाखान्यात औषधोपचार घेण्यासाठी येत, तेव्हा तेथे डॉ. शारदा कबीर (लग्नानंतरच्या डॉ. सविता आंबेडकर) यांच्याशी त्यांची ओळख झाली. मालवणरांनी आंबेडकरांवर उपचार करण्याचे काम डॉ. शारदा कबीर यांचेवर सोपवले होते. दोघांचा परिचय वाढत गेला व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा आंजरजातीय विवाह होता, कबीर या ब्राह्मण समाजातील होत्या. १५ एप्रिल १९४८ रोजी आंबेडकर यांच्या दिल्ली येथील हार्डिंग ॲव्हिन्यू या निवासस्थानी आंबेडकर व डॉ. शारदा कबीर यांचा विवाह झाला.[३२१] आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२२] २१ फेब्रुवारी १९४८ पासून जवळपास आठ महिने मुसदारुपी घटना चर्चेसाठी खुली ठेवली होती. त्यानंतर ४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटना समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राजेंद्र प्रसादांनी जाहिर केले की, आंबेडकर आज घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर करतील. घटना समितीचे सभासद दोन दिवस मुसदारूप घटनेवर आपले विचार व्यक्त करतील आणि दुरुत्याही सुचवतील. त्यानंतर आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला आणि मसुद्यावर विवेचनात्मक विचार मांडले आणि भारताच्या राज्यघटनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली.[३२३] "घटना समितीने वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या होत्या. त्या सर्व समितीच्या घटना समितीला आपले अहवाल सादर करीत होत्या. घटना समिती त्या अहवालांच्या आधारे कीही निर्णय घेत होती आणि ते निर्णय मसुदा समितीला कळवत होती. मसुदा समिती ते निर्णय आणि भारत सरकारचा १९३५चा कायदा विचारात घेऊन राज्यघटना तयार करण्याचे कार्य करीत होती, असे आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आंबेडकरांनी सांगितले.[३२४] मसुदारूप घटना ३१५ कलमांची आणि ८ परिशिष्टांची आहे. मसुदारुपी घटनेत भारतीय संघराज्याचा मुख्य अधिकारी म्हणून एक पद आहे, ज्या भारतीय संघराज्याचा अध्यक्ष (राष्ट्रपती) असे म्हटले आहे. असे असले तरी या घटनेत अमेरिकेसारखे अध्यक्षीय पद्धतीचे सरकार स्वीकारलेले नाही तर संसदीय पद्धतीचे सरकार घटनेत स्वीकारले आहे. म्हणून राष्ट्रपती भारत देशावर राज्य करणार नाही. तो केंद्रिय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कार्य करणार आहे. संसदेत बहुमताचे प्रभुत्व आहे. मंत्री संसदेचे सदस्य आहेत. मसुदारूप घटना संघराज्यात्मक आहे आणि एकात्मही आहे. तीमध्ये लोकशाही पद्धतीला प्राध्यान्य आहे."[३२४] संविधान सभेत भाषणाचा समारोप करताना आंबेडकर म्हणले की, "राज्यघटना कितीही चांगली असली तरी ती अमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या राज्यघटनेचे मातेरे होते. मात्र राज्यघटना कितीही वाईट असली तरी ती राबविणारे लोक चांगले असतील तर ती राज्यघटना निःसंशय चांगली ठरते." संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हेसुद्धा नागरी सेवेचे महत्त्व विशद करताना म्हणाले की, "राज्यघटनेत काही असेल अथवा नसेल, राज्यघटना काही सांगो अथवा न सांगो, देशाचे कल्याण या देशाचे शासन-प्रशासन कोणत्या प्रकारे केले जाते यावर अवलंबून राहील आणि शाळा-प्रशासन चालविणारे लोक कोण वा कसे आहेत त्यावर अधिक अवलंबून राहील."[३२५] ४ नोव्हेंबर १९४८ रोजी आंबेडकरांनी आपल्या भाषणात घटनेची देशहिताची, राज्यहिताची व जनहिताची जी वैशिष्ट्ये सांगितली त्यावर प्रभावित होऊन घटना समितीच्या अनेक सभासदांनी ५ नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनाकार आंबेडकर यांची प्रशंसा करणारी मते व्यक्त केली.[३२६] संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे सदस्य टी.टी. कृष्णमचारी यांनी सांगितले की, "संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक सदस्य अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बरेच लांब होते आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की, संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी. डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पडले, यात मला तीळमात्रही शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत."[३२७][३२८][३२९] +एस. नागप्पा म्हणाले की, "या घटनेचा मुसदा तयार करण्याचे कष्ट घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी डॉ. आंबेडकर यांचे आभार मानतो. हे काम गुंतागुंतीचे आहे, याविषयी शंकाच नाही, तरी सुद्धा त्यांनी ते अतिशय यशस्वीपणे व कमी वेळेत केले."[३३०] ७ नोव्हेंबर १९४८ नंतर घटना समितीच्या बैठका लागोपाठ होत राहिल्या. घटनेच्या प्रत्येक कलमावर चर्चा करून एक-एक कलम स्वीकारण्यात आले. २० नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनेचे अकरावे कलम स्वीकारण्यात आले आणि भारतातील अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्यात आली.[३३०] १४ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीचे शेवटचे चर्चासत्र सुरू झाले. यात आंबेडकरांनी घटनेच्या सुचनांविषयी, दुरुस्त्याविषषी भाषण केले आणि परिवर्तनीय मसुदारुपी राज्यघटना तिसऱ्या वाचनासाठी आणि मंजूर होण्यासाठी घटना समितीपुढे सादर केली.[३३१] सभासदांनी परिवर्तित मसुदारुपी घटनेवर १७ नोव्हेंबर १९४९ रोजीच्या बैठकीत भाषणे केली. यावेळीही बऱ्याच सभासदांनी घटना तयार करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे आंबेडकरांची प्रशंसा केली. सेठ गोविंददास यांनी आंबेडकरांना 'आधुनिक युगाचा मनू' म्हटले जात असल्याचे संविधान सभेत सांगितले. खंडुभाई के. देसाई यांनी आंबेडकरांनी दिलेल्या अत्यंत विद्वतापूर्ण भाषणांना अविस्मरणीय म्हटले.[३३२] तर के.एम. जेधे यांनी आंबेडकरांना थोर वकील व प्रचंड बुद्धी व क्षमता असलेले मानव म्हटले.[३३३] २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर यांनी संविधान सभेत आपले उद्बोधक व ऐतिहासिक भाषण दिले. त्यांनी प्रारंभी घटनेच्यासंबंधीची तांत्रिक माहिती दिली. काही कलमांची व वैशिष्ट्यांची माहिती दिल्यानंतर ते आपल्या भाषणाच्या शेवटाकडे आले आणि थोडेसे गंभीर झाले. त्यावेळी त्यांनी देशाच्या भवितव्याविषयी आपल्या भावना व आपले विचार व्यक्त केले. स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी आंबेडकर म्हणतात की, "जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे." नंतर देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आंबेडकर म्हणतात की, "भारताचे स्वातंत्र्य आपल्याच लोकांच्या विश्वासघाताने अनेकदा गेले आहे. आपल्याच लोकांनी देशद्रोह केला आणि भारत देश दुसऱ्यांच्या हाती दिला. मुहम्मद बिन कासिमने जेव्हा सिंधवर स्वारी केली तेव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने लाच घेतली आणि तो आपल्या राजाच्या मदतीला धावला नाही. यामुळे राजा दाहीरचा पराभव झाला. महंमद घोरीला भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण राजा जयचंदने दिले. शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा इतर मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुद्ध लढत राहिले. आता पुन्हा तसेच होणार नाही ना? अशी मला चिंता वाटते. जर राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्र हितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. असे झाले तर पुन्हा स्वातंत्र्य मिळविणे अशक्यच होऊन बसेल. यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन, मी शिख, मी जैन-बौद्ध यांना दुय्यमत्व देऊन, मी प्रथम भारतीय व अंतिमतः ही भारतीयच आहे, असे आपण मानलेच पाहिजे".[३३४] २६ नोव्हेंबर १९४९ च्या घटना समितीच्या बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या भाषण म्हणाले की, "स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली, तिचे सभासद आणि प्रामुख्याने तिचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीची निर्णय अगदी अचूक होता. आणि डॉ. आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे." आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व जगातले एक श्रेष्ठ घटनाकार म्हणून ओळखले जाऊ लागले.[३३५] + +"देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजामाच्या जोखडाखाली अडकलेल्या हैदराबाद संस्थानातील लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नतिक पाठबळ मिळाले होते. त्यातूनच मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट झाली. धर्मसत्ता व राजसत्ता कधीच एकत्र नांदू शकत नाहीत, या शब्दांत बाबासाहेबांनी निजामाच्या धार्मिक सत्तेला विरोध केला होता." +"हैदराबाद संस्थानात भाषण, लेखन, शिक्षण व सभा स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत नागरी स्वातंत्र्य येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून हैदराबाद संस्थानामध्येही दलितांना स्वातंत्र्याचा विचार बाबासाहेबांनी दिला होता", असेही भगवानराव देशपांडे म्हणले.[३३६] +१९४० च्या दशकामध्ये ब्रिटिशांनी हिंदुस्थानातील संस्थानिकांना आपले स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याची परवानगी दिली होती. मोहम्मद अली जिन्ना यांनी आपली पाकिस्तानाची मागणी यशस्वी केली, त्यानंतर हैदराबाद संस्थानाच्या निजामाने हे १७ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांचे संस्थान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. निजामाचे हैदराबाद संस्थान धर्मांध रजाकारांचे राज्य होते, जिथे न्याय हक्कांसारख्या मूलभूत अधिकारांवरच बंदी होती. इ.स. १९३८ ते १९४८ या कालखंडात आंबेडकर यांनासुद्धा हैदराबाद संस्थानात सभा, परिषद, मेळावे वा संमेलने घेण्यास मज्जाव घातला गेला होता. अशा या निजामांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याचे निवारण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन कायदामंत्री आंबेडकर यांनी प्रयत्न केले.[३३७] +भारत सरकारने जेव्हा हैदराबाद संस्थानावर पोलीस कारवाई केली तेव्हा आंबेडकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना पाठिंबा दिला होता. पोलीस कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी पटेल यांनी आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. हैदराबादचा इतिहास आणि भूगोल पाहता निजाम स्वतंत्र राहणे शक्यच नाही, असे स्पष्टीकरण त्यावेळी आंबेडकरांनी पटेल यांना दिले होते. "आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेणार असाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैदराबाद संस्थानावर आक्रमण केले, असे अनेक अर्थ निघू शकतील", असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे आंबेडकरांनी असे सुचवले की आपण हैदराबाद संस्थानावर भारतीय सैन्यच पाठवू परंतु या कृतीला 'पोलीस ॲक्शन' हे नाव देऊ. पटेल यांनी आंबेडकरांच्या सूचनेचा स्वीकार केला आणि पुढे तेथे भारतीय सैन्य पाठवून कारवाई झाली व त्याला पोलीस ॲक्शन हा शब्द वापरला गेला. शेवटी भारतीय सैनिकांसमोर निजामाच्या सैनिकांचा पराभव झाला आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचे राज्य भारतात सामील झाले.[३३८][३३९][३४०] +आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली होती. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारंभास अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खू संघ व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता.[३४१] +इ.स. १९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. इ.स. १९५६ला आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. आंबेडकरांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस इ.स. १९५३ पासून सुरुवात केली. इ.स. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात आंबेडकरांनी केली, म्हणून त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते समजले जाते.[३४१] +इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या. अशी आग्रही मागणी डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख आंबेडकरांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.[३४१] +मी बुद्धांचा धम्म (बौद्ध धर्म) सर्वोत्तम मानतो. त्याची कोणत्याही धर्माशी तुलना केली जाऊ शकत नाही. विज्ञान मानणाऱ्या आधुनिक माणसाला जर कोणता धर्म आवश्यक वाटत असेल, तर तो फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. मी गेली तीस वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास करून या निष्कर्षाप्रत आलो आहे की बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे. +आंबेडकरांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.[११९] पण हिंदुंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली.[११९] तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले.[११९] त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले.[११९] त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबेडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी-बोधी म्हणतात की, "बाबासाहेबांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस. एम. जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती.[३४२] +आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी भरलेल्या परिषदेत हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी आंबेडकरांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी इस्लाम स्वीकारावा, पाकिस्तानाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या निझामाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते.[३४३] परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्ये जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले.[३४४] ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याती विनंती केली आणि धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली होती. महाबोधी सोसायटीकडून बौद्ध भिक्खूंनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म आशिया खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांची उद्दिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते. +आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला.[३४५] धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यावय स्थापन केले.तसेच औरंगाबाद येथे इ.स. १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू करून त्याच्या परिसरास नागसेनवन असे नाव दिले. त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानाला राजगृह असे नाव दिले. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.[३४६][३४७] + +बाबासाहब करे पुकार +बुद्ध धम्म का करो स्वीकार... +आकाश पाताल एक करो +बुद्ध धम्म का स्वीकार करो...अशा घोषणा देत आंबेडकरवाद्यांनी नागपूरात प्रवेश केला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले तेव्हा नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली होती. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा याच दिवशी स्वीकार केला होता. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थविर चंद्रमणी यांचेकडून आंबेडकर व सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्यांनंतर नवदीक्षित बौद्ध आंबेडकरांनी स्वतः आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.[३४८][३४९] आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा ३ लक्ष अनुयायांना दीक्षा दिली, तर चंद्रपूर येथे १६ ऑक्टोबर रोजी ३ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तसेच अकोला येथे ५०० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीन दिवसांतच आंबेडकरांनी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली.[३५०] मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.[३५१] आंबेडकरांनी धम्मदीक्षेसाठी अजब बंगला वस्तुसंग्रहालयातील बुद्धमूर्ती मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते रविशंकर शुक्ला यांच्याकडून मागिवली होती.[३५२] लक्षावधी अनुयायांसह आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर देशात बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना बौद्ध धर्माचे प्रवर्तक तसेच बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक म्हटले जाऊ लागले.[३५३] महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही.[३५४] +आंबेडकरांनी बौद्धांना स्वतःच्या २२ प्रतिज्ञा वदवून घेतल्या. या बौद्ध धर्माचे सार आहेत. यांत बौद्ध धर्मात असलेला हिंदू देवी-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्याच्या आहेत. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकीद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. या २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्त्वाच्या आहेत.[३५५] +अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव म्हणतात की, "बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. १४ ऑक्टोबर नंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते. मात्र त्यात डॉ. आंबेडकरांना सहभागी होता आले नाही. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरण्यात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही. ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीने. अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचे आचरण करण्यात येते पण त्याबद्दल प्रत्येकाची थिअरी असते. हे पद्धतशीरपणे व्हायला हवे होते, ते झाले नाही हे मान्य करावं लागेल."[३४२] +आंबेडकरांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी दिल्लीला नेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भाग आग्रा सहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिकठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर येथील सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या काळात मुंबई, आग्रा, दिल्ली यांसह देशातील वीस पेक्षा अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांद्वारे दीक्षित नवबौद्धांची संख्या ४०,००,००० झाली.[३५६] +१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी महाराष्ट्रात २,४८७, पंजाबात १,५५०, उत्तर प्रदेशात ३,२२१, मध्य प्रदेशात २,९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतात होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील बौद्धांची अधिकृत संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १,६७१ टक्क्यांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती. धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ७०% इतके होते. धर्मांतरामुळे त्यांची विभागणी ३५% बौद्ध, व ३५% हिंदू महार अशी झाली.[३५०][३५१][३५७] ही सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती.[३५६] मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती, जी भारतातील ४.५% लोकसंख्या होती.[३५६] २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% पेक्षा जास्त लोक हे आंबेडकरवादी बौद्ध आहेत, ज्यांचे पूर्वज १९५६ मध्ये बौद्ध धर्मात परिवर्तित झाले होते.[३५८][३५९][३६०][३६१] +नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे झाल्यावर आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट‘’च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी ‘‘बुद्ध की कार्ल मार्क्स‘’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या ‘‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’‘ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन (महापरिनिर्वाण) झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले. +आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतरच्या सात आठवड्यांत त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी मोठे कार्य केले. +आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादर येथून दुपारी १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. चार मैल लांबीच्या या त्यांच्या अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. मुंबई शहरातील ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी आंबेडकरांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौसल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली. एकाच वेळी दहा लक्षांवरील लोकांचे धर्मांतर हे जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.[३५१] +आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक निर्माण केले आहे. याला 'महापरिनिर्वाण स्थळ' म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.[३६२][३६३] +रमाबाईंना आंबेडकरांच्या पत्नी होत. त्यांनी रमाबाईंना लिहायला वाचायला शिकवले होते.[३६४] रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण पाच अपत्य झाली – यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न. यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. यशवंत (१९१२–१९७७) हा एकमेव त्यांचा वंशज होता.[३६५] +इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.[३६६][३६७] १९४० च्या दशकात भारतीय संविधानाचा मसुद्याचे काम पूर्ण करतावेळी डॉ. आंबेडकर खूप आजारी होते. त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक[मराठी शब्द सुचवा] वेदना होत होत्या, त्यांना रात्री झोप येत नसे. ते इन्सुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते.[३६८] यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कृष्णराव कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर या पुण्याच्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होत्या.[३६९] डॉ. कबीर यांची आंबेडकरांची वैद्यकीय काळजी घेतली. पुढे आंबेडकरांनी कबीरांशी १५ एप्रिल, १९४८ रोजी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहसमयी आंबेडकरांचे वय ५७ वर्ष तर शारदा कबीर यांचे वय ३९ वर्ष होते.[३७०] विवाहानंतर शारदा कबीरांनी 'सविता' हे नाव स्वीकारले.[३७१] सविता आंबेडकरांना अपत्य नव्हते. आंबेडकरानुयायी लोक सविता आंबेडकरांना आदराने 'माई' किंवा 'माईसाहेब' म्हणत असत. मुंबईमध्ये २९ मे, २००३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी सविताबाईंचे त्यांचे निधन झाले.[३७२][३७३][३७४][३७५][३७६] +यशवंत आंबेडकरांचा विवाह मीरा यांचेशी झाला. त्यांना एकूण चार अपत्ये झाली, ती पुढील प्रमाणे : प्रकाश (बाळासाहेब), रमाबाई, भीमराव व आंनदराज. प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांचेशी झाले असून त्यांना सुजात हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक आनंद तेलतुबंडे यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत. आंबेडकरांचा पुतण्या आनंदराव यांचे नातू राजरत्न आहेत, जे सध्या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आंबेडकर कुटुंबातील हे सदस्य मात्र राजकारण, समाजकारण व आंबेडकरवादी चळवळीशी, तसेच बौद्ध चळवळींमध्ये काम करतात. +आंबेडकर हे बहुभाषी होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते. यापैकी इंग्रजी, हिंदी, गुजराती, व मराठीसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.[३७८][३७९] जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.[३७७] +आंबेडकर नास्तिक होते. त्यांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता. पण ते निधर्मी किंवा धर्मविरोधी नव्हते, तर समाजासाठी धर्म आवश्यक आहे, हे त्यांनी मान्य केले. त्यांच्यासाठी धर्म हा नैतिक संहिता, समानता, प्रेम, न्याय यासारख्या मूल्यांचा संच म्हणून वैध होता.[३८०] त्यांनी धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी संविधानामार्फत भारतीय राजकीय-सामाजिक समाज जीवनामध्ये हे तत्त्व रुजवले.[३८१] स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म मला आवडतो, हे त्यांचे प्रचलित कथन आहे. मानव आणि धर्म या दोघांत तुलना करताना त्यांनी मानवास अधिक महत्त्वाचे ठरवले, तर धर्माला दुय्यम ठरवले. ते असे म्हणाले की, मानव हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे. आधुनिक जगामध्ये विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारा धर्म त्यांना अपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी बुद्ध धम्माला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी मूल्य असणारा जगासाठी सर्वात उपयुक्त धर्म म्हटले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचा कल बौद्ध धम्म अनुसरण्याकडे झुकला, आणि आयुष्याच्या अगदी अंतिम महिन्यांत त्यांनी अधिकृतपणे बौद्ध धम्म स्वीकारला. +२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार आंबेडकर प्रभावी पत्रकार व संपादक होते,[३८२] वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती करण्यासाठी त्यांनी एकूण ५ वृत्तपत्रे सुरू केली.[३८३][३८४][३८५][३८६][३८७][३८८][३८९][३९०] ते त्यांच्या मते कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते. त्यांनी आपल्या चळवळीत वेगवेगळ्या कालावधीत पाच वर्तमानपत्रे वापरली.[३८५][३९१][३९२] +३१ जानेवारी १९२० रोजी, आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्याय दाखविण्यासाठी मूकनायक हे पहिले पाक्षिक सुरू केले.[३९३] यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. ३ एप्रिल, इ.स. १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी २९ जून १९२८ रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी जनता तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये आंबेडकरांनी "आम्ही शासनकर्ती जमात बनणार" या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची प्रत्रकारिता प्रभावी होती.[३९४] आंबेडकर हे इंग्रजी भाषेचे विद्वान होते, परंतु त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता केवळ मराठी वाचत असे.[३९५] त्यामुळे त्यांनी ही सर्व पाक्षिके व साप्ताहिके मराठी भाषेमध्ये प्रकाशित केली. +गंगाधर पानतावणे यांच्या १९८७मधील आंबेडकरांया पत्रकारितेवरील पी.एच.डी. शोध प्रबंधानुसार"या मुकनायकाने (आंबेडकर) बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकार होते."[३९०] +भारतीय बौद्ध विशेषतः नवयानी अनुयायी आंबेडकरांना 'बोधिसत्त्व' व 'मैत्रेय' मानतात.[४०२][४०३][४०४] इ.स. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना 'बोधिसत्व' ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता दलाई लामांनी सुद्धा त्यांना 'बोधिसत्व' संबोधले होते. +भारतीय टपालने इ.स. १९६६, १९७३, १९९१, २००१ आणि २०१३ मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची टपाल तिकिटे काढली होती. याशिवाय इ.स. २००९, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये त्यांना अन्य टपाल तिकिटांवर चित्रित केले गेले आहे.[४०५][४०६] +सन २००४ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांचा सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून सन्मान केला. इ.स. २००४ मध्ये आपल्या स्थापनेला २५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा शंभर सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची 'द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम' नावाने एक यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात 'भीमराव आंबेडकर' हे नाव पहिल्या स्थानावर होते. यावेळी विद्यापीठाने आंबेडकरांचा उल्लेख "आधुनिक भारताचा निर्माता" असा केला होता.[४१२][४१३] "विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठाच्या ४५० वर्षांच्या इतिसाहात डॉ. आंबेडकर यांच्यासारखा अत्यंत विद्वान विद्यार्थी एकही नव्हता", असे खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला प्रत्यक्ष सांगितल्याचे भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले.[४१४] +गुगलने १४ एप्रिल २०१५ रोजी आपले मुख्यपृष्ठ डुडलच्या माध्यमातून आंबेडकरांचा १२४वा जन्मदिवस साजरा केला होता.[४१५][४१६] हे डुडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम या देशांमध्ये चित्रित करण्यात आले होते.[४१७][४१८][४१९] +इ.स. २०१७ मध्ये, १२६व्या आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.[४२०][४२१] + +डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कर्तृत्त्वाचे मूल्यांकन करताना जगातील अनेक विद्वानांनी त्यांना या शतकातील युगप्रवर्तक म्हणून संबोधले आहे.[४४३][४४४] त्याच काळातील बंगालचा गव्हर्नर रिचर्ड कॅसे म्हणतो की, डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा मूळ झरा आहे.[४४३][४४४] तर त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देणारे महास्थवीर भदन्त चंद्रमणी त्यांना या युगातील भगवान बुद्ध म्हणतात.[४४३][४४४] डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणतात, की "विसाव्या शतकावर महात्मा गांधींचा निर्विवाद प्रभाव होता, तर प्रचंड विद्वत्ता, ताकद व विचारप्रवर्तक योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकविसावे शतक गाजवले."[४१४] नरेंद्र जाधव म्हणतात की, "महात्मा गांधी हे 'भारताचे राष्ट्रपिता' होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता' होते!"[४४५] महात्मा गांधींऐवजी आंबेडकर "प्रतिकार आणि सामाजिक प्रबोधनाचे नवे प्रतीक" ठरले आहेत.[४४६] +आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून आधुनिक भारतावर मोठा प्रभाव पडला आहे.[४४७][४४८] स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक-आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. स्वतंत्र भारताचे प्रथम कायदामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्याऱ्या मसूदा समितीचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजाचा पुरस्कार केला. जातिव्यवस्थेवर केलेल्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. तथापि, दलित व दलितेतर हिंदू समाजावरही त्यांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव पडला आहे.[४४९][४५०] त्यांच्या बौद्ध धर्मात केलेल्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभिव्यक्तीमध्ये पुनरुज्जीवन घडून आले.[४५१] आंबेडकर हे भारतातील निदर्शकांचे प्रतीक बनले आहेत. भारतातील राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या निदर्शनांमधील किंवा आंदोलनांमधील निदर्शनकर्ते आंबेडकरांची प्रतिमा हाती घेऊन त्याच्या नावाचा जयघोष करून आपल्या मागण्या सादर करीत असतात.[४५२] प्रामुख्याने दलितांचे प्रतीक समजले जाणारे आंबेडकर इतर मागासवर्गीयांचेही (ओबीसींचे) प्रतीक बनले आहेत. दलित व आदिवासीखेरीज इतर मागासवर्गीय, अल्पसंख्य, तसेच सवर्ण समाज सुद्धा आंबेडकरांना आपले प्रेरणास्रोत मानतो.[४५३][४५४] + महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.[४५५][४५६][४५७] भारतात आणि इतरत्र अनेकदा त्यांना बाबासाहेब म्हटले जाते, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय" किंवा "आदरणीय पिता" असा होय. कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.[४५८][४५९] आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा, बाबासाहेब यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर भीम जन्मभूमी, भीम जयंती, जय भीम, भीम स्तंभ, भीम गीत, भीम ध्वज, भीम आर्मी, भीम नगर, भीम ॲप, भीम सैनिक, भीम गर्जना सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.[४६०] आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.[४६१] आंबेडकरवादी लोक एकमेकांना नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी "जय भीम" शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरुवात एल.एन. हरदास यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम २० डिसेंबर १९४१ पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.[४६२][४६३][४६४][४६५] निळा रंग आंबेडकरांच्या विचारधारा आणि आंबेडकरी चळवळीचे प्रतीक मानला जातो. आंबेडकरांच्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षांचा निळा रंग होता. 'तारे असलेला निळा झेंडा' हा समता सैनिक दलाचा ध्वज आहे. 'या ध्वजाचा अर्थ आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करणे,' असे समता सैनिक दलाच्या घटनेत लिहिले आहे. शेड्युल कास्ट फेडरेशनचा ध्वज निळा होता. १९५७ मध्ये आंबेडकरांच्या सहकाऱ्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी दिलेला निळा रंग कायम ठेवण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या काळातच निळा रंग हा क्रांतीचे प्रतीक ठरला होता. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे निळा झेंडा असे समीकरण होते.[४६६] +अनेक सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, आंबेडकर विद्यापीठ दिल्ली, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय संसद भवनाच्या मध्यवर्ती कक्षात आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र लावण्यात आले आहे.[४६७][४६८] +भारतातील गावात, शहरात, चौकात, रेल्वे स्थानक, उद्याने, स्मारके या ठिकाणी आंबेडकरांचे पुतळे मोठ्या संख्येने स्थापित केलेले आहेत.[४६९] भारताबाहेर सुद्धा त्यांचे काही पुतळे उभारण्यात आले आहेत. [४७०][४७१][४७२] १४ एप्रिल २०२३ रोजी १३२व्या आंबेडकर जयंतीदिनी “१२५ फुट डॉ. बी.आर. आंबेडकरांचा पुतळा” तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे उभारण्यात आला आहे.[४७३] या पुतळ्याची एकूण उंची १७५ फूट असून तो ५० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे.[४७४][४७५] +लखनौमधील आंबेडकर स्मारक पार्क त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील चैत्यामध्ये त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत. या स्मारकातील बसलेल्या स्थितीतील आंबेडकरांचा कांस्य पुतळा हा वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये असलेल्या लिंकन स्मारकातील अब्राहम लिंकन यांच्या पुतळ्याप्रमाणे बनवण्यात आला आहे.[४७६][४७७] +१९२० च्या दशकात आंबेडकर विद्यार्थी म्हणून लंडनमध्ये ज्या इमारतीत राहिले, ती तीन मजली वास्तू महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्याचे संग्रहालयात रूपांतर केले. इ.स. २०१५ मध्ये त्यांचे हे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक झाले.[४७८] +२०१२ मध्ये, सीएनएन आयबीएन, हिस्ट्री टिव्ही१८ व आऊटलुक इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे घेण्यात आलेल्या द ग्रेटेस्ट इंडियन सर्वेक्षणात नेहरू व पटेल यांना मागे टाकत आंबेडकर पहिल्या क्रमांकावर आले. या सर्वेक्षणात २८ परीक्षक होते आणि देश-विदेशातील २० कोटीपेक्षा अधिक लोकांनी यात मते दिली होती.[४७९][४८०] तत्पूर्वी, इ.स. २००७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ६० सर्वश्रेष्ठ भारतीयांमध्ये आंबेडकरांचा सुद्धा समावेश होता.[४८१] +आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने, कामगार संघटनांचा आणि विविध संस्थांचा उगम झाला आहे, हे संपूर्ण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात जास्त सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल रूची वाढली आहे. सन १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात.[४८२] भारतीय बौद्ध अनुयायी विशेषतः नवयानी आंबेडकरांना "बोधिसत्त्व" व "मैत्रेय" असे संबोधतात.[४८३][४८४][४८५] +राजर्षी शाहू महाराजांनी आंबेडकरांच्या कार्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांना लिहिलेल्या एका पत्रात रा. लोकमान्य आंबेडकर असा मायना महाराजांनी लिहिला होता.[४८६] +आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये सुद्धा दिसतो.[४८७] तसेच आंबेडकरांचे तत्त्वज्ञान आंबेडकरवाद हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातून इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळाली आहे. जपानमध्ये बुराकू नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व त्यापासून प्रभावित झाले. ते नेते आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानते.[४८८][४८९] नेपाळमधील दलितही आंबेडकरांपासून प्रभावित झाले आहेत. ते आंबेडकरांकडे आपला मुक्तिदाता म्हणून पाहतात आणि नेपाळी आंबेडकरवादी चळवळही चालवतात. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचे पालन करणे: "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा जातीनिष्ठ भेदभाव आणि अस्पृश्यता दूर करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांचे मत आहे.[४९०] युरोपमधील हंगेरी देशातील जिप्सी लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावरही आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी आंबेडकरांचे विचार जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.[४९१] १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांना स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत साम्यता आढळून आली; त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतरापासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली. हंगेरीयन लोकांनी सन २००७ मध्ये साजोकाझा गावात डॉ. आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. हंगेरीत आंबेडकरांच्या नावाने तीन विद्यालये सुरू करण्यात आली आहेत.[४९२] येथे विद्यार्थ्यांना आंबेडकरांचे धडे शिकवले जातात. त्यामध्ये आंबेडकरांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मितीतील योगदान या बाबी शिकवल्या जातात. या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी आंबेडकरांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील जयभीम नेटवर्कने शाळेस भेट दिला होता.[४९३][४९४] +२५ डिसेंबर १९५४ रोजी आंबेडकरांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या दिनाच्या निमित्ताने २५ डिसेंबर, २०१९ रोजी सुमारे एक लाख आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बुद्धवंदना म्हणली.[४९५] +डॉ. आंबेडकरांचा भारतीय समाज जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव पडलेला आहे. +आंबेडकरांच्या कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या जातिव्यवस्थेत बदल सुरू झाले. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.[२२४] तसेच विवाह, धर्म, अर्थ, शिक्षण राज्य या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. नवबौद्धांनी हिंदूविवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी बलुता पद्धतीचा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सर्वत्रीकरण घडून आले. आरक्षणाच्या धोरणामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.[४९६] +डॉ. आंबेडकरांच्या कार्यामुळे अस्पृश्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची जाणीव झाली. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच अस्पृश्यांना शिक्षणसंस्था, कायदेमंडळ, पंचायत राज्यव्यवस्था, सरकारी नोकऱ्या इत्यादींमध्ये आरक्षण मिळाले. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.[४९७] +इसवी सन पूर्व ३ऱ्या शतकात सम्राट अशोकांच्या काळात भारताचा राज्यधर्म असलेल्या बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात झाला. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात व इतरही काही राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, इतरही उच्चशिक्षित लोकही बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञान, साहित्य व पाली भाषा यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले.[४९६] १९५६ नंतर दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. २००१ ते २०११ च्या जनगणनेवरून भारतातील अनुसूचित जातीमध्ये अत्यंत वेगाने वाढणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण भारतीय बौद्धांत सुमारे १३% पूर्वीपासूनचे म्हणजेच पारंपारिक बौद्ध आहेत तर ८७% नवयानी बौद्ध किंवा नवबौद्ध आहेत. आणि देशातील जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.[४९८][४९९] +आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे दलित चळवळीचा उदय झाला. सुरुवातीस केवळ महार लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळीला आज प्रामुख्याने आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी चळवळ म्हटले जाते.[४९६] +आंबेडकरांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक पुस्तके, गीते (भीमगीते), स्मारके अशा अनेक गोष्टींची निर्मिती झालेली आहे.[५००] आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत.[५०१] आंबेडकरांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित असतात.[५०१] विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष मागणी असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो.[५०१] दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर तर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेल्या समाजात आंबेडकरांमुळे ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली.[५०१] आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.[५०२] +आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.[४९१][५०१] आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रांत आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत.[५०१] महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मोठी मागणी आहे.[५०१] तैवान देशातील एक बौद्ध संस्था आंबेडकरांच्या धार्मिक ग्रंथांच्या जगातील विविध भाषेत लाखो प्रती प्रकाशित करून त्यांना मोफत वाटत असते.[५०१][५०३] +भीमायन : एक्सपीरियन्सेस ऑफ अनटचेबिलिटी (भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव) हे आंबेडकरांचे एक ग्राफिक चरित्र आहे, ज्याला परधन-गोंड कलाकार, दुर्गाबाई व्याम, सुभाष व्याम, आणि लेखक श्रीविज्ञान नटराजन आणि एस. आनंद यांनी बनवले आहे. या पुस्तकात आंबेडकरांच्या लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या अस्पृश्यतेच्या अनुभवांना दर्शवण्यात आले आहे. सीएनएनने त्यास शीर्ष ५ प्रसिद्ध कॉमिक पुस्तकांपैकी एक म्हटले आहे.[५०४] +आंबेडकरांचा अशोकचक्रांकित भीम ध्वज हा बौद्ध व दलित आंदोलनात आंबेडकरवाद्यांद्वारे वापण्यात येत असतो.[७७][५०५] या ध्वजाचा रंग निळा असून तो समतेचे व त्यागाचे प्रतिक मानला जातो. हा ध्वज भारतीय बौद्धांचा प्रतिकध्वज सुद्धा मानला जातो. अनेकदा या ध्वजावर 'जय भीम' शब्द लिहिलेले असतात.[७७] नवयान ही बौद्ध धर्माची एक संकल्पना आंबेडकरांनी तयार केली.[७७] +आंबेडकरांचा जन्मदिन हा आंबेडकर जयंती एक उत्सव म्हणून हा संपूर्ण भारतभर साजरा जातो, तर देशातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुटी असते. जगातील अनेक देशांत सुद्धा दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी होती.[५०६] आंबेडकरांची पहिली सार्वजनिक जयंती आंबेडकरानुयायी सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली होते.[५०७][५०८] महाराष्ट्रात आंबेडकर जन्मदिन "ज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो.[५०९] अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सन २०१६, २०१७ व २०१८ या वर्षांमध्ये आंबेडकर जयंती साजरी झालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आंबेडकरांचा 'वैश्विक प्रणेता" म्हणून गौरव केला आहे.[५१०][५११][५१२][५१३] +आंबेडकर यांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक चित्रपटांची, दूरचित्रवाणी मालिकांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. इसवी सन २००० मध्ये जब्बार पटेल यांनी इंग्लिश भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात अभिनेता मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते.[५१४] हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रायोजित केला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.[५१५] श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका संविधान मध्ये आंबेडकरांची प्रमुख भूमिका सचिन खेडेकर यांनी साकारली होती.[५१६] अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या आंबेडकर आणि गांधी नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला गेला.[५१७] +आंबेडकर यांच्यावर विविध भाषेत असंख्य नाटके तयार केलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5236.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7a1abee86ac4bb78f01a2e9208fe87a2e313683 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5236.txt @@ -0,0 +1,2 @@ +कामठा खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5239.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dc7e2f62226a85373f50a070665740838406401 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5239.txt @@ -0,0 +1,3 @@ +कामठी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. +हे गांव नागपूर-मनसर-वाराणसी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७ वर आहे व नागपूर या शहरापासुन सुमारे १७ कि.मि. अंतरावर आहे.तसेच नागपूर - कोलकाता(पुर्वीचे -कलकत्ता)रेल्वे मार्गावरील नागपूरपासुनचे तिसरे स्थानक आहे.येथे जवळच ड्रॅगन पॅलेस हे प्रेक्षणीय स्थळ आहे.येथे विडी कामगार(बिड्या वळणारे कामगार) बरेच आहेत.पुर्वी, या गावाजवळच, ईग्रजांच्या राजवटीत त्यांची छावणी(cantonment)होती. +सध्या, येथील लस्सी व रबडी प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5260.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55106666b2837ee545eb33bf56fcf15cbc9ce566 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5260.txt @@ -0,0 +1,2 @@ +कामणगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5273.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..810b93d7828157494ee354549a7e07a2c0057095 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5273.txt @@ -0,0 +1,3 @@ +कामची देवता - इत्यादींची अधिपती देवता +कामदेव (Sanskrit: कामदेवIAST: Kāmadeva इंग्रजी : Kamadeva Deity hindu gods of love) हा हिंदू धर्मातील 'प्रेम व कामाची' हिंदू देवता आहे. +कामदेवाची पत्नी रति आहे. हरिवंश पुराण महाभारतानुसार कामदेव आणि रति यांना हर्ष व यश अशी दोन मुले आहेत.[१]भागवत पुराणानुसार,कामदेव हा श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा मुलगा आहे.[२]श्रीकृष्ण व रुक्मिणी यांचा पुत्र प्रद्युम्नचा अवतार आहे.[३][४];वैष्णव सिद्धांतानुसार कामदेवाचे श्रीकृष्णाचे आध्यात्मिक रूप मानतात. हिंदू शास्त्रात कामाची देवता मानली जाते. कामदेवाचा जन्म माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमीला नळगीर येथे झाला असे मानले जाते. कामदेवाचे स्वरूप तरुण आणि आकर्षक आहे. कामदेव हे एवढे शक्तिशाली आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारच्या संरक्षण कवचाची कल्पना केली गेली नाही. त्यांचे अन्य नावे रागवृंत, अनंग, कंदर्प, मन्मथ, मनसिजा, मदन, रतिदेव, रतिकांत, पुष्पवान, पुष्पधंव इत्यादी प्रसिद्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5290.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e94da1c0a15bf56d70bd80404971d1a23bed64c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5290.txt @@ -0,0 +1 @@ +कॅमेरोन युस्टेस कफी (फेब्रुवारी ८, इ.स. १९७०:सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स - ) हा वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5334.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08442907cdd86ecd6fcd2c0abadeaa9f6dbd0a4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5334.txt @@ -0,0 +1,3 @@ +कामियो बेन्सो दि कावूर (इटालियन: Camillo Benso, conte di Cavour) (ऑगस्ट १०, इ.स. १८१० - जून ६, इ.स. १८६१) हा इटलीचा राजकारणी व पहिला पंतप्रधान होता. इटलीच्या एकीकरणात बेन्सो दि कावुराचा महत्त्वाचा हात होता. तो मूळच्या इटालियन लिबरल पक्षाचा संस्थापक, तसेच दुसऱ्या इटालियन स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात व गारीबाल्डीच्या एकीकरणाच्या मोहिमेच्या कालखंडात प्यिमॉंत-सार्दिनियाच्या राज्याचा पंतप्रधानदेखील होता. हा २३ मार्च, इ.स. १८६१ ते ६ जून, इ.स. १८६१ असे जेमतेम अडीच महिने या पदावर होता. + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5367.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9e23f736f1551814f5184a3f1d8b8fc1365cac8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5367.txt @@ -0,0 +1,2 @@ +कामोद बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5372.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a50797d82a9e4396a9d859535c5e1da648304e60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5372.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 20°26′37″S 54°38′52″W / 20.44361°S 54.64778°W / -20.44361; -54.64778 + +कांपो ग्रांदे (पोर्तुगीज: Campo Grande) ही ब्राझील देशाच्या मातो ग्रोसो दो सुल राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागात वसलेल्या कांपो ग्रांदेची लोकसंख्या २०१४ साली ८.४५ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार ते ब्राझीलमधील २३व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_54.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_54.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff4991539d0386b2584715494f315cd20b93dd87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_54.txt @@ -0,0 +1,215 @@ +कोस्टा रिकाने १९३६ च्या उन्हाळी स्पर्धेत आणि १९६४पासूनच्या सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. कोस्टा रिकाने सहा हिवाळी स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. +आत्तापर्यंत कोस्टा रिकाला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एक सुवर्ण, एक रजत आणि दोन कांस्य पदके मिळाली आहेत. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5402.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..368a9f94f6787fba255f7aec93554de01d35d134 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5402.txt @@ -0,0 +1,6 @@ +कायपरचा पट्टा किंवा एजवर्थ-कायपर पट्टा हा नेपच्यूनच्या कक्षेपासून पुढे (सूर्यापासून सुमारे ३० खगोलशास्त्रीय एकक (A.U.)) ते ५० खगोलशास्त्रीय एकक यामध्ये पसरला आहे. हा पट्टा लघुग्रहांच्या पट्ट्यासारखाच आहे, मात्र त्यापेक्षा बराच मोठा, म्हणजे जवळपास २० पट रुंद व २०-२०० पट अधिक वस्तुमान असलेला असा आहे.[१][२] +लघुग्रहांच्या पट्ट्याप्रमाणेच हा पट्ट्यातसुद्धा मुख्यत्वेकरून सूर्यमालेतील छोट्या वस्तू आहेत. जवळपास सर्व लघुग्रह हे पाषाण रूपात असले तरी कायपर पट्ट्यातील जवळपास सर्व वस्तू ह्या गोठलेला मिथेन, अमोनिया व पाण्याचा बर्फ ह्यांच्या बनलेल्या आहेत. प्लूटो, हौमिआ व माकीमाकी हे तीन बटु ग्रह या पट्ट्यात आहेत. सूर्यमालेतील काही ग्रहांचे उपग्रह (उ.दा. नेपच्यूनचा ट्रायटन व शनीचा फीबी) हे याच पट्ट्यात बनले आणि नंतर त्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे या पट्ट्यात अडकले आहेत.[३][४] +१९९२च्या सुरुवातीपासून खगोलशास्त्रज्ञांना नेपच्यूनच्या पुढे अनेक छोट्या बर्फाळ वस्तू सापडू लागल्या. यांची केवळ कक्षाच नव्हे तर आकार व संरचना पण प्लूटोसारखी होती. या पट्ट्याला जेरार्ड कायपर यांच्या नावावरून कायपरचा पट्टा असे नाव देण्यात आले. कायपर हे नेपच्यूनपलीकडील वस्तूंच्या गुणधर्माबद्दल भाकीत करण्याच्या पहिल्या काही खगोलशास्त्रज्ञांपैकी एक होते. हा पट्टा अनेक (short-period)(अल्पायुषी)[मराठी शब्द सुचवा] धूमकेतूंचे उगमस्थान मानला जातो. खगोलशास्त्रज्ञ आता प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी वस्तू म्हणून गणतात.[५] कायपरच्या पट्ट्यातील वस्तूंमध्ये व धूमकेतूंमध्ये अनेक समानता आहेत. उदाहरणार्थ, सौरवाऱ्यामुळे धूमकेतूंप्रमाणे प्लूटोचाही पृष्ठभाग अंतराळात भिरकावला जात आहे.[६] जर प्लूटोला सूर्यापासून पृथ्वीइतक्या अंतरावर ठेवले तर त्याचीसुद्धा शेपटी तयार होईल.[७] +जरी प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी वस्तू मानण्यात येत असले तरी, प्लूटोपेक्षा थोडा मोठा असलेल्या ट्रायटनचे वातावरण, तसेच त्यावरची भूरचना, यांबाबतीतील अनेक गुणधर्म प्लूटोसारखेच आहेत. यामुळे अनेक शास्त्रज्ञांची अशी समजूत आहे की ट्रायटन आधी कायपरच्या पट्ट्यात होता व नंतर तो नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवतीच्या कक्षेत अडकला.[८] + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5423.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e414568cb1f66fe0b54e92eab63b9fff8be38c68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5423.txt @@ -0,0 +1,2 @@ + कायार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5432.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edad330c51e41b39a034e91941826e73885fed9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5432.txt @@ -0,0 +1,3 @@ +कायोवा काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +कायोवा काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5456.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcb760197dcd6c0264ba7a7869c4bb25a4fb7466 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5456.txt @@ -0,0 +1,2 @@ +कारंजा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5472.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23bb095d9fae81e206ec44a7bf7c97c353d589b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5472.txt @@ -0,0 +1,2 @@ +कारकाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5478.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..073ac123e11088e7a854d11b1b69d72f99f8c415 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5478.txt @@ -0,0 +1,2 @@ +कारखाना कायदा, १९४८ हा भारतातील कारखान्यांमधील कामगारांच्या सुरक्षेचे नियमन करणारा कायदा आहे. याची सुधारित आवृत्ती १९८७मध्ये पारित झाली. +हा कायदा कारखान्यांमधील कामगारांची सुरक्षा आणि संबंधित विषयांचे नियमन करतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5480.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adde006bfbe9cbc1c1ca5bf1690e3870274b7636 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5480.txt @@ -0,0 +1,2 @@ + कारखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5481.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce3342e77f8308d94369cf31338d6375ea1502f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5481.txt @@ -0,0 +1,2 @@ +कारखेल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5559.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ade9fc209269329656e2b8c19106ae9e371fc76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5559.txt @@ -0,0 +1,4 @@ +काराकोरम पर्वतरांग ही हिमालयाचा एक भाग आहे. सिंधू नदीच्या उत्तरेस नंगा पर्वतापासून अफगाणिस्तानपर्यंत काराकोरम रांग पसरली आहे. जगातील उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे शिखर के२८६११मी. हे जगातील दुसरे उंच शिखर आहे. हे काराकोरम पर्वतरांगेत आहे. +काराकोरम पर्वतरांगांमध्ये जगातील इतर कोठूनही पाच मैलांपेक्षा जास्त शिखरे (60 पेक्षा जास्त) आहेत, ज्यात जगातील दुसरे सर्वोच्च शिखर K2, (8611 मी / 28251 फूट) आहे. K2 ची उंची जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (८८४८ मी/२९०२९ फूट) पेक्षा फक्त २३७ मीटर (७७८ फूट) कमी आहे. +काराकोरम रेंज 500 किमी (311 मैल) पर्यंत पसरलेली आहे आणि ध्रुवीय प्रदेश वगळता जगातील सर्वात जास्त हिमनद्या आहेत. ध्रुवीय प्रदेशांच्या बाहेर, सियाचीन ग्लेशियर ज्याची लांबी 70 किमी आहे आणि बियाफो ग्लेशियर 63 किमी हे जगातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात लांब हिमनदी आहेत. +काराकोरमला ईशान्येला तिबेट पठार आणि उत्तरेला पामीर पर्वत आहे. काराकोरमची दक्षिण सीमा, पश्चिमेकडून पूर्वेकडे, गिलगिट, सिंधू आणि श्योक नद्यांनी तयार केली आहे, जी हिमालयाच्या वायव्येकडील टोकापासून वेगळी करते आणि नैऋत्येकडे पाकिस्तानच्या मैदानी प्रदेशाकडे वाहते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5563.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a2ef6c94fc973b0ed7cc9c7a8e7905317f7d1bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5563.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 49°50′0″N 73°10′0″E / 49.83333°N 73.16667°E / 49.83333; 73.16667 + +कारागंडा (कझाक: Қарағанды) ही कझाकस्तान देशाच्या कारागंडी प्रांताची राजधानी व कझाकस्तानमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. १९४० च्या दशकामध्ये कारागंडामधील ७० टक्के रहिवासी जर्मन वंशाचे होते. दुसरे महायुद्ध चालू झाल्यानंतर स्टॅलिनने बव्हंशी जर्मन वंशीय नागरिकांना सायबेरियामधील छावण्यांमध्ये हलवले जेथे त्यांच्याकडून जुलुमाने कष्ट करून घेण्यात आले. एकेकाळी अल्माटीखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या कारागंडाची लोकसंख्या कमी होत गेली. +सध्या कारागंडा कझाकस्तानमधील एक औद्योगिक स्थान आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5568.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2d56611e71fd35ff77da21e613595f2f7ebf854 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5568.txt @@ -0,0 +1,3 @@ +काराचाय-चेर्केशिया प्रजासत्ताक (रशियन: Карачаево-Черкесская Республика; काबार्दियन: Къэрэшей-Шэрджэс Республикэ; काराचाय-बाल्कर: Къарачай-Черкес Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या नैऋत्य भागात कॉकेशस प्रदेशात जॉर्जिया देशाच्या सीमेजवळील अबखाझिया ह्या वादग्रस्त प्रदेशाजवळ वसले आहे. कॉकासस पर्वतरांगेमध्ये असलेल्या ह्या प्रदेशाचा मोठा भाग डोंगराळ आहे. +एल्ब्रुस पर्वत हा युरोपामधील सर्वात उंच पर्वत (शिखर उंची: १८,५१० फूट) काराचाय-चेर्केशिया व काबार्दिनो-बाल्कारियाच्या सीमेवर स्थित आहे. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5577.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd4d5a4ec9fee502f99bca1254e0c0aaddf428ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5577.txt @@ -0,0 +1 @@ +तुरुंगवास या शब्दासाठी वापरला जाणारा हा जुना मराठी शब्द आहे. कारागृह या शब्दापासून तो तयार झाला आहे. आरोपीने गुन्हा कबुल केल्यावर त्यास कारावासाची शिक्षा दिल्यावर त्यास कारावासात म्हणजे तुरूंगात रहावे लागते diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5586.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..875ee8947195f18b0517a5cf19615cf10f37e25a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5586.txt @@ -0,0 +1,2 @@ + कारिवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5602.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9421efbd129afbe310c89f452419fa97101735c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5602.txt @@ -0,0 +1,2 @@ +कारेगांव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5627.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..516b55c27f3a2519a1fab4ceaa9df54146facee5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5627.txt @@ -0,0 +1,2 @@ +कारोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_565.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cfdfca34e38059dbaa9640cedcef92578ed042d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_565.txt @@ -0,0 +1,9 @@ +महिलांच्या दौऱ्यासाठी पहा : ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (मलेशियामध्ये), २०१८-१९ +ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर-ऑक्टोबर २०१८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी व ३ ट्वेंटी सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर सध्या आहे.[१] कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ पाकिस्तान अ विरुद्ध एक प्रथम-श्रेणी सराव सामना खेळेल. +ऑस्ट्रेलियाने संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाबरोबर एकमेव ट्वेंटी२० सामना खेळला ज्यात ऑस्ट्रेलियाने ७ गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तानने कसोटी मालिका १-० तर ट्वेंटी२० मालिका ३-० अशी जिंकली. + + + + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_567.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..078b09e60b19c0a6af30c9438bbe9dcb4addcfb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_567.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने एप्रिल २००६ मध्ये बांगलादेशचा दौरा करून २००५-०६ हंगाम संपवला. या मालिकेला सीझन संपवण्याचा एक अनोळखी मार्ग म्हणून पाहिले जात होते कारण ऑस्ट्रेलिया, जो आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या स्थानापासून वीस गुणांनी दूर होता, बांगलादेशी संघ खेळला ज्याने त्यांच्या क्रिकेट इतिहासात एक कसोटी सामना जिंकला होता आणि खालच्या क्रमांकावर होता, ऑस्ट्रेलिया १०० पेक्षा जास्त गुणांनी मागे आहे. बांगलादेशला मात्र पर्यटकांचा कर्णधार, रिकी पाँटिंग यांनी केलेल्या टिप्पण्यांचे खंडन करायचे होते, ज्याने फेब्रुवारीमध्ये लंडनच्या द डेली टेलिग्राफला सांगितले होते ""माझ्याकडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधील लहान राष्ट्रे आहेत आणि माझ्याकडे नसेल. बांगलादेश आणि झिम्बाब्वे सध्या कसोटी खेळत आहेत. आगमन झाल्यावर, पाँटिंगने घरच्या संघाच्या समर्थनार्थ निदर्शनास आणले की "कदाचित कसोटी दर्जा असलेला बांगलादेश खेळ पुढे नेईल". दक्षिण आफ्रिकेच्या तीन कसोटी सामन्यांच्या व्हाईटवॉश दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, परंतु एकदिवसीय सामन्यांमध्ये ३-२ पराभव (प्रसिद्ध पाचव्या वनडेसह, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ४/४३४ असा विश्वविक्रम केला, फक्त दक्षिण आफ्रिकेने त्याचा पाठलाग केला. ९/४३८ च्या जागतिक विक्रमासह), ऑस्ट्रेलिया बांगलादेशमध्ये दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी आले होते, कोणतेही सराव दौरे सामने न खेळता. +ऑस्ट्रेलियाने दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. बांगलादेशने जवळपास मोठी नाराजी ओढवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी तीन विकेट्सने जिंकली; त्यानंतर, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी, सामान्यत: नंबर टेनचा फलंदाज, नाईटवॉचमन म्हणून पाठवल्यानंतर दुहेरी शतक झळकावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात एका डावाने आरामात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका ३-० ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5692.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9797bf002e89d0e4120f383c6c144fcae6193cdf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5692.txt @@ -0,0 +1,2 @@ +कार्तिक कृष्ण सप्तमी ही कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5723.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b1dfddeae1c43066fb75d1bf7881e9daf763a79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5723.txt @@ -0,0 +1,3 @@ +कार्न काउंटी' ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बेकर्सफील्ड येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,०९,२३५ इतकी होती.[२] +कार्न काउंटी बेकर्सफील्ड महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १९६६मध्ये झाली. कार्न काउंटीला येथून वाहणाऱ्या कार्न नदीचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5737.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2911945a0dbe1dd7a0c65112e3cea71d1de33f5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5737.txt @@ -0,0 +1,2 @@ +कार्पिनेतो रोमानो हे इटलीमधील छोटे शहर आहे. २००८ च्या अंदाजानुसार ४,७९९ व्यक्ती येथे रहात होत्या. +रोमपासून ६० किमी आग्नेयेस असलेले हे शहर रोम महानगराचा भाग समजले जाते. कार्पिनेतो रोमानो हे पोप लिओ तेराव्याचे जन्मगाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5750.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cf9159f651805cfc8a64ddeaf84cb1a2e16258c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5750.txt @@ -0,0 +1,2 @@ +कार्बनिक आम्ल वायूअजलीय कार्बनिक आम्लकार्बनिक ऑक्साइडकार्बन ऑक्साइडकार्बन(IV) ऑक्साइडशुष्क बर्फ (Dry ice) (स्थायू अवस्था)O=C=OC(=O)=OInChI=1S/CO2/c2-1-3 YKey: CURLTUGMZLYLDI-UHFFFAOYSA-N YInChI=1/CO2/c2-1-3Key: CURLTUGMZLYLDI-UHFFFAOYAO +कार्बन डायॉक्साईड (CO2) हा एक वायू आहे. याला मराठीत कर्ब द्वी प्राणीद असे नाव आहे. हा मुख्य हरितवायू असून पृथ्वीच्या सध्याच्या जागतिक तापमानवाढीस जबाबदार वायूंपैकी एक समजला जातो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5769.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f1019f2e2eb08219bba7469920942405ca1c648 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5769.txt @@ -0,0 +1,5 @@ +कार्मेन मार्गारिटा झपाटा (१५ जुलै, १९२७:न्यू यॉर्क शहर, अमेरिका - ५ जानेवारी, २०१४:लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिका) ही अमेरिकन नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेत्री होती. +झपाटाने १९४६मध्ये ब्रॉडवेवरील ओक्लाहोमा! या संगीतनाटकात पहिल्यांदा काम केले. तिने १००पेक्षा अधिक चित्रपटांतून आणि डझनावारी दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला. +झपाटा स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड या अभिनेत्यांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या संस्थेत कार्यरत होती. +कार्मेन झपाटाचे वडील हुलियो झपाटा हे मेक्सिकोतून तर आई रमोना रोका ही आर्जेन्टिनातून स्थलांतरित झालेले अमेरिकन नागरिक होते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5772.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e45cef1208f78c84c397a832f0a6ba3d5a7a6d33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5772.txt @@ -0,0 +1,5 @@ +कार्मेल बर्कसन (इ.स. १९२४:न्यू यॉर्क, अमेरिका) या अमेरिकन शिल्पकार आहेत. यांनी भारतीय शिल्पकला आणि स्थापत्यकलेवर संशोधन करून अनेक पुस्तके लिहिली आहेत. +बर्कसन यांनी ड्यूक युनिव्हर्सिटीतून इतिहास विषयात पदवी मिळवली व नंतर त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये मिल्टन हेबाल्ड यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकला शिकल्या. बावीस वर्षे शिल्पे निर्माण केल्यावर बर्कसन १९७०मध्ये भारतात पर्यटनासाठी आल्या. त्यावेळी त्या एलिफंटा, वेरुळ आणि महाबलिपुरम येथील शिल्पकृती पाहण्यासाठी गेल्या. प्राचीन भारतीय शिल्पकलेने त्या प्रभावित झाल्या. त्यानंतर त्यांनी भारतास वारंवार भेटी दिल्या व तेथील शिल्पकला आणि स्थापत्यकलेच्या स्थळांना गेल्या. १९७७मध्ये त्या भारतात वास्तव्यास आल्या व भारतीय शिल्पकलेच्या अनुषंगाने भारतीय तत्त्वज्ञान, पुराणे आणि कलाशास्त्राचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांनी काढलेल्या भारतीय शिल्पांच्या छायाचित्रांचा एक संग्रह न्यू यॉर्कच्या मेट्रोपॉलिटन संग्रहालयात आहे. २००१मध्ये त्यांनी पुन्हा एकदा शिल्पे निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यांची यानंतरची शिल्पे मुख्यतः भारतीय पुराणांतील व्यक्तिरेखांवर आधारित आहेत. याशिवाय त्यांनी बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मग्रंथातील व्यक्तिरेखांचीही शिल्पे साकारली आहेत. +बर्कसन यांनी भारतीय कलेवर अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. +भारतीय शासनाने बर्कसन यांना २०१०मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला. त्यानंतर त्यांनी आपली ३८ शिल्पे मुंबईतील नॅशनल गॅलेरी ऑफ मॉडर्न आर्टला भेट दिल्या व आपण निवृत्त होउन अमेरिकेस परतत असल्याचे जाहीर केले. +बर्कसननी त्यांचा कॉलेजमधील वर्गमित्र मार्टिन फ्लाइशर यांच्याशी लग्न केले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5773.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b96c95c87bdf7b71cc223d2b3469b5985f40088d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5773.txt @@ -0,0 +1,6 @@ + +कार्मेल मूर अथवा नसरिन कार्मेल मूर (जन्म १९ जून १९८५, इस्ट्बॉर्न, इस्ट सस्सेक्स, इंग्लंड) ही पूर्वाश्रमीची[३] ब्रिटिश रति अभिनेत्री आहे.[१] +कार्मेल इराणी वंशाची असून तिने वयाच्या १८व्या वर्षी आकर्षक मॉडेलिंग सुरू केले आणि नंतर कॅलिफोर्नियामधे अमेरिकन रति उद्योगात प्रवेश मिळविला.[४] +हग अ हूडी मधल्या तिच्या भूमिकेसाठी तिला यूके ॲडल्ट फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन पुरस्कार २००६ला बेस्ट फीमेल ऍक्ट्रेस म्ह्णून नामांकन मिळाले.[५] + +साचा:Persondata diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5797.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cbe98d940582451be77508df267de33202ef1e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5797.txt @@ -0,0 +1,26 @@ +कार्ल जान्स्की (२२ ऑक्टोबर, इ.स. १९०५ - १४ फेब्रुवारी, इ.स. १९५०) हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व रेडिओ खगोलशास्त्राचे आद्य प्रणेते होते. १९३१ च्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी आकाशगंगेच्या केंद्राकडून येणाऱ्या रेडिओलहरींचा शोध लावला.[१] +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5805.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..616e68d64d241d24e49ae436e2d2315e89262b62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5805.txt @@ -0,0 +1,2 @@ +अँडरसन, कार्ल डेव्हिड : (३ सप्टेंबर १९०५ — ११ जानेवारी, १९९१). अमेरिकन भौतिकी विज्ञ. १९३६ च्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म न्यू यॉर्क येथे झाला. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये अध्ययन करून १९२७ मध्ये बी. एस्. आणि १९३० मध्ये पीएच्. डी. या पदव्या त्यांनी मिळविल्या. १९३० नंतर आजपावेतो ते कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सदस्य आहेत. १९३९ मध्ये त्यांची प्राध्यापकपदावर नेमणूक झाली. +१९३० मध्ये त्यांनी विश्वकिरणांमुळे (बाह्य अवकाशातून पृथ्वीकडे येणाऱ्या अतिशय भेदक किरणांमुळे) वातावरणात निर्माण होणाऱ्या आयनीकारक (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट निर्माण करणाऱ्या) कणांचा तीव्र चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या बाष्पकोठीच्या [ →कण अभिज्ञातक] साहाय्याने अभ्यास करण्यास सुरुवात केली. आयनकारक कणांमुळे बाष्पकोठीत तयार झालेल्या मार्गांचे चुंबकीय क्षेत्रामुळे होणाऱ्या विचलनाच्या (बदलाच्या) दिशेचे निरीक्षण करून अँडरसन यांना त्या कणावरील विद्युत् भाराचे चिन्ह ठरविणे शक्य झाले. १९३२ च्या सुमारास त्यांना विश्व किरणांमध्ये नेहमीच्या (ऋण विद्युत् भारित) इलेक्ट्रॉनाशिवाय धन विद्युत् भारित इलेक्ट्रॉन असतात, याचा निर्णायक पुरावा मिळाला. या नवीन कणाला ‘पॉझिट्रॉन’ असे नाव देण्यात आले. डिरॅक यांनी आपल्या इलेक्ट्रॉन-सिद्धांतामध्ये या प्रकारच्या कणाचे भाकीत केलेले होते, परंतु प्रत्यक्षात यापूर्वी या कणांचे निरीक्षण झालेले नव्हते. या शोधाकरिता अँडरसन यांना १९३६ मध्ये व्हिक्टर हेस या विश्वकिरणांसंबंधी मूलभूत संशोधन केलेल्या दुसऱ्या शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. १९३७ मध्ये विश्वकिरणांसंबंधी संशोधन करीत असताना त्यांनी व नेडरमेयर यांनी मेसॉन या मूलकणाचा शोध लावण्यात यश मिळविले [→ मूलकण]. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5830.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c5024502946f2b02d6af9cfe3d67756bb7252ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5830.txt @@ -0,0 +1,3 @@ +कार्ल फ्रीडरिश बेंत्स (जर्मन: Karl Friedrich Benz) (नोव्हेंबर २५, इ.स. १८४४ - एप्रिल ४, इ.स. १९२९) हा एक जर्मन अभियंता होता. सर्वमान्यपणे बेंत्स याला जगातील पहिली इंधनावर चालणाऱ्या स्वयंचलित मोटारवाहनाच्या संशोधनाचे श्रेय दिले जाते. १८८६ साली त्याला त्याच्या संशोधनाचे पेटंट दिले गेले. तसेच बेंत्स हा मर्सिडिज-बेंझ ह्या विख्यात वाहन उत्पादक कंपनीचा संस्थापक आहे. + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5840.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37fa340d0711215d3a9bce006dbf11d6df57b2c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5840.txt @@ -0,0 +1,27 @@ +कार्ल रुडॉल्फ कोनिग (नोव्हेंबर २६, इ.स. १८३२ - ऑक्टोबर २, इ.स. १९०१) हा जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता. +कोनिगने मुख्यत्वे ध्वनिशास्त्रात काम केले +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5854.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bfbfc6577120481529f24e837012eaa5bfe14b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5854.txt @@ -0,0 +1 @@ +कार्ल श्लेक्टर (२ मार्च, इ.स. १८७४:व्हियेना, ऑस्ट्रिया - २७ डिसेंबर, इ.स. १९१८) हा एक ऑस्ट्रियन बुद्धिबळपटू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_590.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07ac17274cf02a342b6f06bf362105235d41ca9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_590.txt @@ -0,0 +1,11 @@ +१० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१३ दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ १ ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामना व ७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय दौयावर आला. पाठीच्या दुखण्यामुळे मायकेल क्लार्क ऐवजी कॅलम फर्ग्युसनची तर जॉर्ज बेली याची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. +दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या पाच फलंदाजांनी अर्धशतक झळकाविले. असे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच घडले. याच सामन्यात भारतीय संघाने ३६० धावांचा यशस्वी पाठलाग केला. एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील हा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी पाठलाग होता. यानंतर सहाव्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या ३५० धावांचा पाठलाग केला. हा एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील हा तिसऱ्या क्रमांकाचा यशस्वी पाठलाग होता. सातव्या व शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा या भारतीय फलंदाजाने द्विशतक झळकाविले. असे करणारा तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला. त्याने १५८ चेंडूंत २०९ धावा केल्या. त्याने ह्या डावात १६ षट्कार खेचून ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचा एका डावातील १५ षट्कारांचा विक्रम मोडीत काढला.[१] + + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5901.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84dce5eb9f6f786bef2bcf92d0fdfb16b9ca3294 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5901.txt @@ -0,0 +1,8 @@ + कार्ले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5918.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdc9b2e5fb435f9e80d76361e3e96476de3b06e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5918.txt @@ -0,0 +1 @@ +कार्लोस उरिएल आँतुना रोमेरो (२१ ऑगस्ट, इ.स. १९९७ - ) हा  मेक्सिकोचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5946.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37ca57e8c9de6d7364855ed2772a22ba9e9613ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5946.txt @@ -0,0 +1,2 @@ + +हा एक स्पेनचा टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5957.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd2cca137b0481668f496fd12938fca9e8c6aaf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5957.txt @@ -0,0 +1 @@ +कार्लोस साउल मेनेम (२ जुलै, इ.स. १९३० - ) हा आर्जेन्टिनाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5960.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5960.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8a7af219b1b7782a95662b5fef74b5ddfd50774 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5960.txt @@ -0,0 +1,3 @@ +कार्ल्टन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कार्ल्टन येथे आहे.[१] फाँड डु लॅक आरक्षण या काउंटीमध्ये आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३६,२०७ इतकी होती.[२] +या काउंटीची रचना १८५७मध्ये झाली diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5965.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2b4637949b2fc3564846b5357551bb4a5f0d111 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5965.txt @@ -0,0 +1,2 @@ +कार्ल्सरूह हे जर्मनीच्या बाडेन व्युर्टेनबर्ग राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर स्टुटगार्टपासुन ७० किमी पश्चिमेस फ्रान्सच्या सीमेजवळ आहे. येथील विद्यापीठ प्रसिद्ध असून जर्मनीच्या सर्वोत्तम विद्यापीठात त्याची गणना होते. हे शहर विविध प्रकारच्या संशोधन संस्थांकरता प्रसिद्ध आहे. +गुणक: 49°00′N 8°24′E / 49.000°N 8.400°E / 49.000; 8.400 diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5973.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..077ed9008a5a9a7baec42f84ea96b119f51b2a81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5973.txt @@ -0,0 +1,54 @@ +गुणक: 39°9′39″N 119°45′14″W / 39.16083°N 119.75389°W / 39.16083; -119.75389 + +कार्सन सिटी ही अमेरिका देशातील नेव्हाडा राज्याची राजधानी आहे. हे शहर नेव्हाडाच्या पश्चिम भागात कॅलिफोर्निया राज्याच्या सीमेवरील लेक टाहोवर वसले आहे. + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5984.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5984.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5987.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95af73a36a1ed2b8271bbad6712a44fb40b2a5f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5987.txt @@ -0,0 +1,35 @@ +कालका−सिमला रेल्वे ही भारतीय रेल्वेची एक विशेष सेवा आहे. नॅरो गेजवर धावणारी ही छोटी रेल्वे हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलाला हरियाणामधील कालकासोबत जोडते. उत्तर रेल्वेच्या दिल्ली-कालका मार्गाचा शेवट असलेल्या कालका स्थानकापासून कालका−सिमला रेल्वेची सुरुवात होते. हिमालय पर्वतरांगेमधून वाट काढत ही रेल्वे कालका ते सिमला दरम्यानचे ९६ किमी अंतर सुमारे ५ तासांमध्ये पार करते. +इ.स. १८९१ साली दिल्ली कालका रेल्वे मार्ग चालू झाल्यानंतर १८९८ साली कालका−सिमला मर्गाचे बांधकाल सुरू करण्यात आले. सिमला हे ब्रिटिश राजवटीचे उन्हाळी राजधानीचे शहर होते. १९०३ साली लॉर्ड कर्झनच्या हस्ते कालका−सिमला रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. १९७१ साली ह्या रेल्वेवरील सर्व वाफेची इंजिने बंद करून त्याऐवजी डिझेल इंजिने वापरली जाऊ लागली. २००८ साली युनेस्कोने दार्जीलिंग हिमालयन रेल्वे व निलगिरी पर्वतीय रेल्वेसह कालका−सिमला रेल्वेचा जागतिक वारसा स्थान यादीत समावेश केला. + आग्रा किल्ला •  + अजिंठा लेणी •  + सांचीचा स्तूप •  + चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान •  + छत्रपती शिवाजी टर्मिनस •  + वेल्हा गोवा •  + घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) •  + वेरूळची लेणी •  + फत्तेपूर सिक्री •  + चोल राजांची मंदिरे •  + हंपी •  + महाबलिपुरम •  + पट्टदकल •  + हुमायूनची कबर •  + काझीरंगा राष्ट्रीय उद्यान •  + केवलदेव राष्ट्रीय उद्यान •  + खजुराहो •  + महाबोधी विहार •  + मानस राष्ट्रीय उद्यान •  + भारतामधील पर्वतीय रेल्वे ( •  + दार्जीलिंग हिमालयन रेल्वे •  + निलगिरी पर्वतीय रेल्वे •  + कालका−सिमला रेल्वे) •  + नंदादेवी राष्ट्रीय उद्यान •  + व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने •  + सह्याद्री पर्वतरांग •  + कुतुब मिनार •  + लाल किल्ला •  + भीमबेटका •  + कोणार्क सूर्य मंदीर •  + सुंदरबन राष्ट्रीय उद्यान •  + ताजमहाल •  + जंतर मंतर diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5995.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95af73a36a1ed2b8271bbad6712a44fb40b2a5f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5995.txt @@ -0,0 +1,35 @@ +कालका−सिमला रेल्वे ही भारतीय रेल्वेची एक विशेष सेवा आहे. नॅरो गेजवर धावणारी ही छोटी रेल्वे हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलाला हरियाणामधील कालकासोबत जोडते. उत्तर रेल्वेच्या दिल्ली-कालका मार्गाचा शेवट असलेल्या कालका स्थानकापासून कालका−सिमला रेल्वेची सुरुवात होते. हिमालय पर्वतरांगेमधून वाट काढत ही रेल्वे कालका ते सिमला दरम्यानचे ९६ किमी अंतर सुमारे ५ तासांमध्ये पार करते. +इ.स. १८९१ साली दिल्ली कालका रेल्वे मार्ग चालू झाल्यानंतर १८९८ साली कालका−सिमला मर्गाचे बांधकाल सुरू करण्यात आले. सिमला हे ब्रिटिश राजवटीचे उन्हाळी राजधानीचे शहर होते. १९०३ साली लॉर्ड कर्झनच्या हस्ते कालका−सिमला रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. १९७१ साली ह्या रेल्वेवरील सर्व वाफेची इंजिने बंद करून त्याऐवजी डिझेल इंजिने वापरली जाऊ लागली. २००८ साली युनेस्कोने दार्जीलिंग हिमालयन रेल्वे व निलगिरी पर्वतीय रेल्वेसह कालका−सिमला रेल्वेचा जागतिक वारसा स्थान यादीत समावेश केला. + आग्रा किल्ला •  + अजिंठा लेणी •  + सांचीचा स्तूप •  + चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान •  + छत्रपती शिवाजी टर्मिनस •  + वेल्हा गोवा •  + घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) •  + वेरूळची लेणी •  + फत्तेपूर सिक्री •  + चोल राजांची मंदिरे •  + हंपी •  + महाबलिपुरम •  + पट्टदकल •  + हुमायूनची कबर •  + काझीरंगा राष्ट्रीय उद्यान •  + केवलदेव राष्ट्रीय उद्यान •  + खजुराहो •  + महाबोधी विहार •  + मानस राष्ट्रीय उद्यान •  + भारतामधील पर्वतीय रेल्वे ( •  + दार्जीलिंग हिमालयन रेल्वे •  + निलगिरी पर्वतीय रेल्वे •  + कालका−सिमला रेल्वे) •  + नंदादेवी राष्ट्रीय उद्यान •  + व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने •  + सह्याद्री पर्वतरांग •  + कुतुब मिनार •  + लाल किल्ला •  + भीमबेटका •  + कोणार्क सूर्य मंदीर •  + सुंदरबन राष्ट्रीय उद्यान •  + ताजमहाल •  + जंतर मंतर diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5996.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95af73a36a1ed2b8271bbad6712a44fb40b2a5f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5996.txt @@ -0,0 +1,35 @@ +कालका−सिमला रेल्वे ही भारतीय रेल्वेची एक विशेष सेवा आहे. नॅरो गेजवर धावणारी ही छोटी रेल्वे हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलाला हरियाणामधील कालकासोबत जोडते. उत्तर रेल्वेच्या दिल्ली-कालका मार्गाचा शेवट असलेल्या कालका स्थानकापासून कालका−सिमला रेल्वेची सुरुवात होते. हिमालय पर्वतरांगेमधून वाट काढत ही रेल्वे कालका ते सिमला दरम्यानचे ९६ किमी अंतर सुमारे ५ तासांमध्ये पार करते. +इ.स. १८९१ साली दिल्ली कालका रेल्वे मार्ग चालू झाल्यानंतर १८९८ साली कालका−सिमला मर्गाचे बांधकाल सुरू करण्यात आले. सिमला हे ब्रिटिश राजवटीचे उन्हाळी राजधानीचे शहर होते. १९०३ साली लॉर्ड कर्झनच्या हस्ते कालका−सिमला रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. १९७१ साली ह्या रेल्वेवरील सर्व वाफेची इंजिने बंद करून त्याऐवजी डिझेल इंजिने वापरली जाऊ लागली. २००८ साली युनेस्कोने दार्जीलिंग हिमालयन रेल्वे व निलगिरी पर्वतीय रेल्वेसह कालका−सिमला रेल्वेचा जागतिक वारसा स्थान यादीत समावेश केला. + आग्रा किल्ला •  + अजिंठा लेणी •  + सांचीचा स्तूप •  + चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान •  + छत्रपती शिवाजी टर्मिनस •  + वेल्हा गोवा •  + घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) •  + वेरूळची लेणी •  + फत्तेपूर सिक्री •  + चोल राजांची मंदिरे •  + हंपी •  + महाबलिपुरम •  + पट्टदकल •  + हुमायूनची कबर •  + काझीरंगा राष्ट्रीय उद्यान •  + केवलदेव राष्ट्रीय उद्यान •  + खजुराहो •  + महाबोधी विहार •  + मानस राष्ट्रीय उद्यान •  + भारतामधील पर्वतीय रेल्वे ( •  + दार्जीलिंग हिमालयन रेल्वे •  + निलगिरी पर्वतीय रेल्वे •  + कालका−सिमला रेल्वे) •  + नंदादेवी राष्ट्रीय उद्यान •  + व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने •  + सह्याद्री पर्वतरांग •  + कुतुब मिनार •  + लाल किल्ला •  + भीमबेटका •  + कोणार्क सूर्य मंदीर •  + सुंदरबन राष्ट्रीय उद्यान •  + ताजमहाल •  + जंतर मंतर diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5999.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cb6528671a0f12e47733c6b3d3f757835ae5566 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_5999.txt @@ -0,0 +1,4 @@ +कालमापनासाठी संदर्भादाखल नियमित अशी एकादी गती आवश्यक असते. गेली हजारो वर्षे कालमापनासाठी ग्रहभ्रमणाचा --विशेषतः पृथ्वीच्या परिभ्रमणाचा-- उपयोग माणसांनी केला आहे. प्राचीन काळी माणसांनी "दिवस" आणि "रात्र" ह्यांच्या जोडलेल्या कालव्याप्तीचे २४ समान भाग केले, आणि प्रत्येक भागाला "तास" (लॅटिन/संस्कृत : होरा) अशी संज्ञा दिली; तासाचे ६० समान भाग करून प्रत्येक ६०व्या भागाला "मिनिट" (लॅटिन: मिन्युता) ही संज्ञा दिली. पुन्हा प्रत्येक मिनिटाच्या ६०व्या भागाला "सेकंद" (लॅटिन: सेकुंदा) ही संज्ञा दिली. २४ आणि ६० ह्या अंकांचे २, ३, ४, ५(?), आणि ६ ह्या अंकांनी सहज पुनर्विभाजन होऊ शकते म्हणून प्राचीन बाबिलोनी संस्कृतीत २४ आणि ६० ह्या अंकांचा वापर लोकांनी बुद्धीची चमक दाखवून कालमापनासाठी केला. +पृथ्वीच्या परिभ्रमणाखेरीज लंबकांदोलनांसारख्या इतर काही नियमित गतींचाही उपयोग लोकांनी कालमापनासाठी केला. +नव्या जमान्यात जास्तीत जास्त अचूकतेसाठी किरणोत्सर्जक सेझिअमच्या अणुकेंद्रक आणि सर्वात आतल्या इलेक्ट्रॉन कक्षेमधल्या चुंबकीय आंतर्क्रियेतील कंपनाचा उपयोग करण्यात येतो. बाहेरच्या इलेक्ट्रॉनकक्षांच्या आवरणामुळे रासायनिक, प्रकाशीय, किंवा विद्युत ह्यांसारख्या बाह्य गोष्टींचा ह्या आंतर्क्रियेवर काहीएक प्रभाव नसतो हे तिचे वैशिष्ट्य आहे. शिवाय अणूच्या मानाने ही आंतर्क्रिया प्रदीर्घ कालावधीची असल्याने ती प्रत्येक कंपनाचे मापन कमालीच्या अचूकपणेही देते. अशा ९,१९,२६,३१,७७० कंपनांचा कालावधी तो एक "सेकंद" अशी व्याख्या १९६४ साली तज्‍ज्ञांनी मुक्रर केली. +पहा: काळ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6019.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..673bb68d5ac889fefdcc88c0337ba19d88312044 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6019.txt @@ -0,0 +1,2 @@ +कालवडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6035.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ef5b1bfef4f5e2444e950800a702c897f530e74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6035.txt @@ -0,0 +1,9 @@ +कलानमक हा नेपाळ आणि भारतात लागवड केला जाणारा एक सुगंधित तांदूळ आहे. या तांदळाचा भुसा काळ्या रंगाचा असल्याने याचे नाव कालानमक चावल असे पडले आहे. बौद्ध काळापासून (600 ईसापूर्व) या जातीची लागवड केली जात आहे. हे नेपाळच्या हिमालयी तराईमध्ये म्हणजे कपिलवस्तु आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये लोकप्रिय आहे. उत्तर प्रदेश मध्ये हा सुगंधित काळा मोती चावल म्हणून ओळखले जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या स्पेशॅलिटी राईस ऑफ द वर्ल्ड या पुस्तकात हे वैशिष्ट्यीकृत करण्यात आले आहे. +या वाणाखालील क्षेत्रामध्ये झपाट्याने घट झाली असून, हे वाण पुढील काही कारणाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे: +सिद्धार्थ नगर, संत कबीर नगर, महाराजगंज, बस्ती, गोंडा आणि गोरखपूर या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कपिलवस्तु आणि यूपीच्या तराई पट्ट्यात कालानमक चे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते. इ.स. १९९० पर्यंत, सिद्धार्थनगरमधील एकूण भात लागवडी च्या क्षेत्रफळाच्या १०% पेक्षा जास्त प्रांतात या जातीचा समावेश होता. तथापि, २००२ मध्ये या जिल्ह्यात या जातीचे एकरी क्षेत्र एकूण भात लागवडीच्या 0.5% पेक्षा कमी पर्यंत घसरले. +कालानमक तांदळाची लागवड बौद्ध काळापासून (600 ईसापूर्व) केली जात आहे. [१] कपिलवस्तुच्या उत्खननात कालानमकच्या साळी आणि दाणे सापडले. अलिगढवाच्या उत्खननादरम्यान कालानमकसारखे कार्बनयुक्त तांदळाचे धान्य सापडले. +कलानमक तांदळाला भारत सरकारने २०१२ मध्ये भौगोलिक संकेत (GI) टॅग प्रदान केला होता. कालानमक तांदूळ जेथे उत्पादित केले जाऊ शकते ते भौगोलिक क्षेत्र परिभाषित केले गेले. जो कालानमक तांदूळ या परिभाषित क्षेत्रात पिकवलेला आहे केवळ त्यालाच कालानमक तांदूळ असे लेबल केले जाऊ शकते. [२] GI टॅग कृषी, नैसर्गिक आणि उत्पादित वस्तूंसाठी वापरला जातो. +कालानामक भाताचे भौगोलिक क्षेत्र युपी मध्ये 26° 42′ उत्तर ते 27° 75′ उत्तर अक्षांश आणि 81° 42′ ते 83° 88′ पूर्व रेखांश दरम्यान आहे. +कालानमक तांदूळ यूपीच्या झोन 7 मधील 11 जिल्ह्यांसाठी मंजूर आहे. हे 11 जिल्हे गोरखपूर (देवरिया, गोरखपूर, महराजगंज, सिद्धार्थ नगर जिल्हे), बस्ती (बस्ती, संत कबीर नगर, सिद्धार्थ नगर जिल्हे) आणि देवीपाटन (बहराइच, बलरामपूर, गोंडा, श्रावस्ती जिल्हे) या विभागात आहेत. +कालानमक तांदूळ हा एक नॉन-बासमती तांदूळ आहे ज्याची लांबी मध्यम असून याचा दाणा पातळ आहे. केएन 3, बाउना कालानमक 101, बाउना कलानामक 102 आणि कालानमक किरण या कालानमकच्या चार जाती डॉ. आर.सी. चौधरी यांनी विकसित केल्या आहेत. कालानामक तांदळाचा सुगंध बुद्धाची देण असल्याचे म्हटले जाते. ही बासमती जातींपेक्षा मजबूत प्रजाती आहे. शिजल्या नंतर याच्या शिताची कमी वाढते, हे याचे गुणवत्तेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे. [३] शिजवलेले कालानमक तांदळाच्या इतर जातींपेक्षा मऊ आणि फुगीर असते. बासमतीमध्ये 24% च्या तुलनेत अमायलोजचे प्रमाण 20% च्या जवळपास आणि जास्त आहे. अमायलोजच्या उच्च पातळीमुळे तांदूळ कडक आणि कोरडा होतो. 16% आणि 22% च्या दरम्यान मध्यम अमायलोज सामग्री असलेले तांदूळ सामान्यतः मऊ शिजवतात आणि धान्य अधिक सहजपणे चिकटतात. +कालानमक तांदूळ लोह आणि झिंक सारख्या सूक्ष्म पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यामुळे हा तांदूळ पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करतो असे म्हटले जाते. कालनामक तांदळाचे नियमित सेवन केल्याने अल्झायमर रोग टाळता येतो. त्यात ११% प्रथिने आहेत, जे सामान्य तांदूळ जातींपेक्षा जवळजवळ दुप्पट आहेत. त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स (49% ते 52%) आहे ज्यामुळे ते तुलनेने साखर मुक्त आणि मधुमेहासाठी योग्य आहे. भारत सरकारने २०१३ मध्ये आपली पोषण-शेती योजना घोषित केली, ज्याचा उद्देश समाजातील असुरक्षित वर्गाची पोषण स्थिती सुधारण्यासाठी गंभीर सूक्ष्म पोषक घटक देणाऱ्या अन्न पिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आहे. या योजनेसाठी निवडलेल्या पोषक पिकांपैकी कालानमक तांदूळ हे एक होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6067.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55686055dab4b60022ae1f449a31ecdb8a762711 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6067.txt @@ -0,0 +1,3 @@ +कालिदास रंगालय हे बिहारच्या सुप्रसिद्ध थिएटरपैकी एक आहे. ते पाटणा, भारतातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे केंद्र आहे.[१] हे गांधी मैदानाच्या आग्नेय कोपऱ्यात आहे.[२] ते बिहार आर्ट थिएटरद्वारे चालवले जाते. तसेच आंतरराष्ट्रीय थिएटर इन्स्टिट्यूट, युनेस्को, पॅरिसचे प्रादेशिक केंद्र आहे. +कालिदासाच्या नावावरून, याची स्थापना ९ ऑक्टोबर १९७४ रोजी अनिल कुमार मुखर्जी यांनी केली.[३] राज्याच्या राजधानीत नाट्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी बिहार सरकारने बिहार आर्ट थिएटरला दिलेल्या जमिनीवर हे बांधले गेले आहे. +आज कालिदास रंगालयात एक रंगमंच, सभागृह, बिहार इन्स्टिट्यूट ऑफ ड्रामाटिक्स ऑफिस आणि 'अन्नपूर्णा' म्हणून ओळखले जाणारे उपहारगृह आहे. या कॉम्प्लेक्समध्ये शकुंतला जनता थिएटर, प्रियंबदा चिल्ड्रन थिएटर, अनसूया आर्ट गॅलरी आणि कलाकारांसाठी अभ्यथना गेस्ट हाऊस आहे. संकुलात नृत्य आणि संगीत, चित्रकला आणि छायाचित्रणाचे वर्ग दिले जातात.[४] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6069.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0ac3161f5b938021289feca9be6fce86ed76d96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6069.txt @@ -0,0 +1,2 @@ +कालिदास सन्मान पुरस्कार हा भारताच्या मध्य प्रदेश राज्य शासनातर्फे कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी देण्यात येणारा मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्काराचे नाव संस्कृत भाषेमधील अभिजात महाकवी कालिदास याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हा पुरस्कार १९८० सालापासून देण्यात येऊ लागला. आरंभी हा पुरस्कार अभिजात संगीत, अभिजात नृत्य, नाटक व मूर्तिकला या क्षेत्रांसाठी दर दोन वर्षांतून एकदा जाहीर करण्यात येत असे. परंतु इ.स. १९८६-८७ सालापासून दर वर्षी चारी क्षेत्रांमध्ये हे पुरस्कार देण्यात येऊ लागले. +याशिवाय, संस्कृत दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे ’कविकुलगुरू कालिदास संस्कृत पुरस्कार’ दरवर्षी देण्यात येतो. २०११ साली हा पुरस्कार मराठवाड्यातील औरंगाबाद येथील विनायक हरिभाऊ मुरकुटे यांना देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6070.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2aaac8b9754a148f657666d50bbc81dec16fe48f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6070.txt @@ -0,0 +1,2 @@ +कालिदास हे दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राजदरबारात इ.स. ४०० चे सुमारास असलेले राजकवी होते. अलकेचा अधिपती कुबेर याने त्याच्या एक यक्ष सेवकास हद्दपार केल्यामुळे तो रामगिरी (सध्याचे रामटेक) पर्वतावर येऊन राहू लागला अशी आख्यायिका आहे. या मधवर्ती कल्पनेस धरून महाकवी कालीदासाने मेघदूत हे काव्य रचले. त्याच रामटेकच्या डोंगरावर महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे कालिदासाच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक स्मारक बांधण्यात आले आहे. त्यात रेखीव व कोरीव असे नक्षीकाम केले आहे. या स्मारकाचे उदघाटन १२ डिसेंबर १९७३ साली करण्यात आले. या स्मारकात कालिदासाच्या मेघदूत, रघुवंश या साहित्यकृतीतील तसेच मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, कुमारसंभव तसेच शाकुंतल यांतील विविध प्रसंगावर आधारित तैलचित्रे, देशातील नामवंत चित्रकारांनी काढलेली आहेत. +पहा : कालिदास : कालिदास सन्मान पुरस्कार : कालिदास महोत्सव diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6084.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d58e23e6a7f046aaa9dcafbee1599eec52d42c31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6084.txt @@ -0,0 +1,2 @@ +पूर्व कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Timur) हा इंडोनेशिया देशाचा आकाराने दुसऱ्या क्रमांकाचा प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या पूर्व भागात वसला आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6088.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11cbdd49432943c0bf2a953fe70251489c22a5b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6088.txt @@ -0,0 +1,2 @@ + +कालिया (इंग्लिश: Kaalia ;)हा इ.स. १९८१ साली पडद्यांवर झळकलेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6104.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c3e04074f7742461dfe97cc932ae910e3d93e69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6104.txt @@ -0,0 +1,4 @@ +कारीमाता सामुद्रधुनी, कारिमाता सामुद्रधुनी, कॅरिमाटा सामुद्रधुनी, [१] कॅरामाटा सामुद्रधुनी [२] तथा सेलात कारीमाता (इंडोनेशियन: Selat Karimata ) ही जावा समुद्र आणि दक्षिण चिनी समुद्रांना जोडणारी सामुद्रधुनी आहे. या दोन समुद्रांधील ती सामुद्रधुन्यांपैकी सगळ्यात रुंद असून उथळ आहे. याच्या पश्चिमेला इंडोनेशियाचा बेलितुंग द्वीपसमूह आणि पूर्वेला बोर्निओ (कालीमंतन) आहेत. ही सामुद्रधुनी रुंद असली तरीही त्यातील असंख्य बेटे प्रवाळी खडकांमुळ यातून वाहतूक करणे अवघड आहे. +रॉयल नेव्हीने डच ईस्ट इंडीजमध्ये केलेल्या १८११ च्या जावावरील आक्रमणासाठी या सामुद्रधुनीचा वापर केला होता. २०१४मध्ये इंडोनेशिया एरएशिया फ्लाइट ८५०१ येथे कोसळली होती.. +सामुद्रधुनीमधून वाहणाऱ्या पाण्याची दिशा, वेग आणि प्रमाण मान्सूनच्या वाऱ्यावर अवलंबून असते. याचा वेग भरमान्सूनमध्ये ताशी ६ किमी (३ समुद्रीमैल) इतका होऊ शकतो आणि मान्सून रोडावलेला असताना प्रवाह जवळजवळ थांबलेला असतो. अशा वेळी प्रवाहाची दिशा भरतीच्या प्रवाहाच्या अधीन असू शकते. [१] +ही सामुद्रधुनी उथळ (५० मी किंवा कमी खोलीची) असल्याने यातून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण मोठे नाही.[३][३] इंडोनेशियन आणि चिनी संशोधकांनी केलेल्या २००७-८ च्या अभ्यासात असे आढळून आले की निव्वळ दक्षिणेकडे (म्हणजे जावा समुद्रापर्यंत) वाहतुकीचे प्रमाण सरासरी ५,००,००० मी 3 /सेकंद (किंवा ०.५ Sv) आहे. [४] हिवाळ्यात वायव्य मान्सून वाहत असताना या सामुद्रधुनीतील पाणी सरासरी २.७ Sv ने दक्षिणेकडे वाहते [४] तर नैऋत्य पावसाळ्यात हा प्रवाह १.२ Sv घनतेने उलट्या दिशेला वाहतो. [४] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6108.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b53c9037c59b2bec1953a3a2a4eed4c47d815a2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6108.txt @@ -0,0 +1 @@ +हा महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांचा संयुक्त आंतरराज्य प्रकल्प आहे.या प्रकल्पाचा लाभ गोंदिया जिल्ह्यास होतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_614.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ec800d11143cf0494e8b459c5ba608b2d55924b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_614.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मे १९७८ दरम्यान पाच कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6152.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e854249b472a7e721754cc5aa85ea4e5978ac2a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6152.txt @@ -0,0 +1,2 @@ +काळखैरेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6167.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..493c9995ea66b696206173b013c1efdb25c28261 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6167.txt @@ -0,0 +1,8 @@ + काळबादेवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6176.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aecea15fd4e4a4294b65452320de5f4d2a89a828 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6176.txt @@ -0,0 +1,2 @@ +काळभोंडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6213.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c80202a20f16214e1e451990f5aa324e66bf9c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6213.txt @@ -0,0 +1,2 @@ +काळा हा एक रंग आहे +Hex triplet: #000000. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6219.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3cee1c66f22895c815910af959b22fe9cc93348 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6219.txt @@ -0,0 +1 @@ +काळाच्या उदरात हे मराठीतील एक पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_622.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf984a1a7fe26033b5fcdd6c62e587cf91e5f3b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_622.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने एप्रिल १९८३ मध्ये एकमेव कसोटी सामना आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाचा हा श्रीलंकेचा पहिला अधिकृत दौरा होता. या आधी अनेकवेळा ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेत प्रथम-श्रेणी सामने खेळण्यासाठी दौरे केले होते. एकमेव कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर एकदिवसीय मालिका श्रीलंकेने २-० ने जिंकत पहिला वहिला एकदिवसीय मालिका विजय नोंदविला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6239.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbff59c525d1863b14d6211d06f89c7831ad8d99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6239.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिरवेल ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याला आयुर्वेदात "मरीच" असे म्हणतात. याचे फळ काळे मिरे (इंग्रजीत Black pepper; शास्त्रीय नाव : Piper nigrum.) म्हणून प्रसिद्ध आहे. हा मसाल्याचा एक प्रकार आहे. काळे मिरे अतिशय तिखट असतात. हे अग्निदीपनाचे कार्य करते. +काळी मिरी (मिरवेल) हे मसाल्याचे वेलवर्गीय पीक आहे. हा वेल नारळ, सुपारी, आंबा, फणस, पांगिरा, भेंड, सिल्व्हर ओक यांसारख्या झाडांचा आधार घेऊन वाढतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6241.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4055246203dbf1f80114ea2541a71dc5f46de1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6241.txt @@ -0,0 +1 @@ +काळी जादू किंवा गडद जादू ही एक अलौकिक शक्ती किंवा जादू असते जी दुष्ट आणि स्वार्थी हेतूंसाठी वापरली जाते; किंवा ही भूत किंवा इतर वाईट आत्म्यांशी संबंधित जादू मानली जाते. [१] याला काहीवेळा " डाव्या हाताचा मार्ग " असेही संबोधले जाते. (उजव्या हाताचा मार्ग म्हणजे शुभ्र जादू असते). आधुनिक काळात काहींना असे आढळून आले आहे की, काळ्या जादूची व्याख्या अशा लोकांद्वारे गोंधळलेली आहे जी जादूची किंवा कर्मकांडाची व्याख्या एकच करतात. कर्मकांडाला ते काळी जादू म्हणून नाकारतात. [२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6243.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50f629125b18d80572a7935a952f04e2afff2a82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6243.txt @@ -0,0 +1,4 @@ +काळी हळद (शास्त्रीय नाव:Curcuma caesia) हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. +या वनस्पतीची लागवड बंगालमध्ये होते. याचे ताजे गठ्ठे फिक्कट पिवळे असतात. मुख्य गठ्ठ्याचे बाजूचे गठ्ठे आल्यासारखे दिसतात. बाजारांत मिळणारे गठ्ठे काळसर करडे असून त्यांवर गोल कडीं असतात. आंतून करडा काळा रंग, फारच कठीण व शिंगासारखे, ह्याच्या पातळ चकत्या करड्या नारिंगी रंगाच्या; वास व रुची कापरासारखी. बंगालमधे ताजे गठ्ठे हळदीसारखे वापरतात. +याचे गुणधर्म कचोऱ्यासारखे असतात. +बंगालमध्ये याचे उटणे करतात. अंगाला येणाऱ्या घामावर उपाय म्हणून हे उटणे वापरतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6248.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c076846765987f03448751bde999e76a002a389f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6248.txt @@ -0,0 +1,2 @@ +काळुंद्रे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6251.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92d994223dd2176d8ed96c9821b28823333d7de6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6251.txt @@ -0,0 +1,2 @@ +काळुबाळूवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6255.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a33d3320005a00f7cc0d71c910079af6bf56d830 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6255.txt @@ -0,0 +1,8 @@ + काळुस्ते हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6261.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5ca45936e865f2e9c12afd52b36aa148608dc23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6261.txt @@ -0,0 +1,6 @@ +अलका कुबल +मकरंद अनासपुरे +प्रसाद ओक + + +काळूबाईच्या नावानं चांगभलं हा २००४चा मराठी चित्रपट आहे.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_629.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe002a0c9030547d8c0ccd16f9d771bc497f97aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_629.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने स्कॉटलंडला ३ सप्टेंबर २०१३ रोजी ग्रॅंज क्रिकेट क्लब ग्राउंड, रायबर्न प्लेस, एडिनबर्ग येथे स्कॉटलंड क्रिकेट संघाविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भेट दिली.[१] महिन्याच्या उत्तरार्धात इंग्लंडविरुद्धच्या त्यांच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी हा सामना ऑस्ट्रेलियासाठी सराव म्हणून होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना २०० धावांनी जिंकला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6299.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ef4c28ec1a5421921cb77df557599df5c472ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6299.txt @@ -0,0 +1,5 @@ +काळ्या डोक्याचा खंड्या (शास्त्रीय नाव: Halcyon pileata, हॅल्सायन पायलीटा ; इंग्लिश: Black-capped Kingfisher, ब्लॅक-कॅप्ड किंगफिशर ;) ही धीवराद्य पक्षिकुळातील दक्षिण आशिया, पूर्व आशिया व आग्नेय आशिया या भूप्रदेशांत आढळणारी एक प्रजाती आहे. हे साधारणपणे २८ ते ३० सें. मी. लांबीचे पक्षी असून यांचा रंग पाठीकडून गडद निळा असतो. यांचा पोटाकडून छातीचा भाग पांढरा, तर खालील भाग लालसर पिवळा असतो. यांच्या डोक्यावर मखमली काळी टोपी आणि गळ्यापासून मानेपर्यंत पांढरी पट्टी असते, तर चोच लाल रंगाची असते. या पक्ष्यांमध्ये नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.हा पक्षी कमी प्रमाणात दिसतो. +काळ्या डोक्याचा खंड्या हा पक्षी अंदमान आणि निकोबारसह भारताच्या समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशात सर्वत्र आढळतो. तसेच बांगलादेश, श्रीलंका, थायलंड आदी देशांतही याचे वास्तव्य आहे. समुद्र किनाऱ्यालगत कांदळवनात (मॅंग्रोव्हच्या जंगलात), खाडी-नदी-नाल्यांच्या काठावर, बहुधा एकट्यानेच राहणारा हा पक्षी आहे. विदर्भात त्याच्या अस्तित्वाच्या काही अपवादात्मक नोंदी आढळल्या आहेत. +खेकडे, मासोळ्या, सरडे, कीटक हे या पक्ष्यांचे खाद्य आहे. +एप्रिल-मे ते जुलै हा काळ यांचा प्रजनन काळ आहे. हे खाडी किंवा नदीच्या काठावरील तटाला लागून जमिनीत खोल बोगद्यासारखे घरटे तयार करतात. मादी एकावेळी ४ ते ५ पांढऱ्या रंगाची अंडी देते. नर-मादी मिळून पिलांची देखभाल व संगोपन करतात. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6306.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1afe98dae97c3bdd1be53b8527867c43ae5e0153 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6306.txt @@ -0,0 +1,4 @@ +राखी चिखल्या किंवा काळ्या पोटाची टिटवी (इंग्लिश:Blackbellied, Grey Plover; हिंदी:बडा बटन; संस्कृत:धूसर अतिजागर; गुजराती:बटण टिटोडी) हा एक पक्षी आहे. +हा पक्षी आकाराने गाव-तित्तिराएवढा असतो. ते हिवाळी पाहुणे असतात. त्यांची चोच मोठी असते. वरील भाग तपकिरी करडा, खालील भाग पंढुरका असतो. वसंत ऋतूत खालच्या भागावर काळ्या-पांढऱ्या रंगाची चिन्हे उमटतात. पोट आणि शेपटीखालून पांढरा रंग असतो. +हे पक्षी भारताचे समुद्रकिनारे, श्रीलंका, लक्षद्वीप, मालदीव आणि निकोबार बेटे या ठिकाणी हिवाळ्यात आढळून येतात. होलार्क्टिक भागात त्यांची वीण होते. +ते दलदली, शेती, चिखलाणी आणि राने या ठिकाणी राहतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6325.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..670c8659935d12684d01da6647f235713e8e343f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6325.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२७५४० असलेले कावपिंप्री हे गाव,जळगाव जिल्ह्यातील २७७.२६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात २२० कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ९६४ आहे. या गावाच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ६५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. माध्यमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. पदवी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा धुळे येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र अमळनेर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा अमळनेर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - पोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6330.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f8b0a3feedcadd56d3a8856ece467e31069ab8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6330.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख कवर्धा जिल्ह्याविषयी आहे. कवर्धा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +कवर्धा हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कवर्धा येथे आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6335.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..607bf62473aa9186f9616cb18a1fc6902644a2da --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6335.txt @@ -0,0 +1 @@ +हे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6340.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f7a50e9be4f43598b3b13d493c50d195c806edb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6340.txt @@ -0,0 +1,2 @@ +कावळेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6359.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4bafc077357caba89059c845af9dc8bcdf2d1d8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6359.txt @@ -0,0 +1,8 @@ + काविळकाटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6361.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b313b392389c33a5c6dd142f4f31d18b0608d7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6361.txt @@ -0,0 +1,2 @@ +कावी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6387.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6387.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd6478d6ad8d590fae8df50c8eca7bac14a728db --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6387.txt @@ -0,0 +1 @@ +कावेम अजोएल राकेम हॉज (जन्म २१ फेब्रुवारी १९९३) हा एक डॉमिनिकन क्रिकेट खेळाडू आहे जो विंडवर्ड आयलंड्स आणि वेस्ट इंडियन देशांतर्गत क्रिकेटमधील संयुक्त कॅम्पस आणि कॉलेज या दोन्हीसाठी खेळला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6400.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82bd53ff95f38a4ea6b03f10694b7f2c45cdc8bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6400.txt @@ -0,0 +1,2 @@ +काशिमपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6413.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fa633526cf4fe779a159e044b7962a4af1f91b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6413.txt @@ -0,0 +1,19 @@ +काशिवळी तर्फे देंगाचीमेट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर कासटवाडी गावानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ११ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २४१ कुटुंबे राहतात. एकूण ९२८ लोकसंख्येपैकी ४७३ पुरुष तर ४५५ महिला आहेत. गावाची साक्षरता ५९.२४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६९.९२ आहे तर स्त्री साक्षरता ४८.८४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १६० आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.२४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +आपटाळे, चंद्रपूर, गंगापूर, धानोशी, जुनी जव्हार, शिरोशी, विजयनगर, वाळवंडे, कडाचीमेट, साकुर, आखर ही जवळपासची गावे आहेत.जुनी जव्हार ग्रामपंचायतीमध्ये जुनी जव्हार आणि काशिवळी तर्फे देंगाचीमेट गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6437.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32085242ff508bb37a720ec7ea0b58f9626f3a40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6437.txt @@ -0,0 +1 @@ +काशीनाथशास्त्री उपाध्याय हे धर्मसिंधु या ग्रंथाचे लेखक आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6442.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..944772fc14bd7d70c505da26f0087dcc59424c62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6442.txt @@ -0,0 +1,3 @@ +संत काशीबा गुरव महाराज हे गुरव समाजातील एक महान संत होते. संत सावता माळी व संत काशीबा गुरव हे अतिशय चांगले मित्र होते. शेतात काम करीत असताना संत सावता माळी भक्तिभावाने जे अभंग गात ते संत काशीबा गुरव लिहून ठेवत. +त्यांचे मंदिर पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे मंदीरजवळ महाद्वार येथे आहे. [१] +संत सावता माळी यांनी गायलेले अभंग त्यांचे समवयस्क अरणभेंडी गावातील गुरव समाजाचे संत काशीबा गुरव यांनी लिपीबद्ध केले आहेत त्या वेळी काशीबा महाराज यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्याचे काम आपल्या अभंगाच्या माध्यमातून केले आहे व समाज जागृती करून एक चांगला समतामय समाज निर्माण करण्याचे कार्य केले आहे श्री संत सावता माळी यांच्या गायलेल्या अभंगाचे लिखाण त्यांनी आपल्या लेखणीतून लिपीबद्ध केले यावरून त्यांनी लिहिण्या वाचण्याचे ज्ञान घेतले आहे हे सिद्ध होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6445.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c31968fe94df880d8af7cd9137fca10fb1e4ddf2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6445.txt @@ -0,0 +1,4 @@ +काशीबाई कानिटकर (इ.स. १८६१ - इ.स. १९४८) या मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला. +काशीबाईंचा जन्म वर्तमान महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील अष्टे गावी झाला. न्यायालयीन पेशात असलेल्या व स्वतः व्यासंगी लेखक असलेल्या गोविंद वासुदेव कानिटकरांसोबत वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला[१]. गोविंदरावांनी काशीबाईंना घरीच मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषा शिकवल्या[२]. +काशीबाई बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवीत असत[२]. पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चरित्र काशीबाई कानिटकर यांनी लिहिले. +काशीबाई इ.स. १९१० च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर होत्या[२]. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6485.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ade32d3d5c999ed12eb61e4c133e15fb4a4f63c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6485.txt @@ -0,0 +1,4 @@ +काश्मीर हा अफगानिस्तान,तिबेट(चीनने अनधिकृत कब्जा केलेला) व भारतीय उपखंड (पाकिस्तान,भारत,भुटान, बांग्लादेश,नेपाळ, म्यांमार, श्रीलंका, मालदीव यांआ भारतीय उपखंडात धरतात) यांच्या मध्यभागी असलेला भारताच्या जम्मू आणि काश्मीर या राज्याचा प्रमुख भाग आहे. +काश्मीर खोऱ्याचा जवळजवळ २/३ भाग भारताच्या ताब्यात तर १/३ भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. भारतातील भागाला जम्मू काश्मीर म्हणतात. पाकिस्तानच्या ताब्यातील भागाला पाकिस्तानात 'आझाद काश्मीर' तर भारतात 'पाकव्याप्त काश्मीर' म्हणतात. "पृथ्वीवरील स्वर्ग" असे काश्मीरचे वर्णन करतात. केशराचे उत्पन्न आणि सफरचंद ही काश्मीरची खासियत आहे. +२०१९ पूर्वी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा होता २०१९मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून पूर्णपणे भारतात समाविष्ट केले. +जम्मू काश्मीरचे विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लद्दाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6486.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ea5db2531ae5dab97036bd6724c9fa2118a45c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6486.txt @@ -0,0 +1,3 @@ +काष्टा साडी किंवा नऊवारी साडी ही साडी नेसण्याची एक शैली आहे. महाराष्ट्रीय धोतर ज्या प्रकारे परिधान केली जाते त्याचप्रकारची ही शैली आहे. काष्ट या शब्दाचा अर्थ साडीला पाठीमागे बांधणे असा होतो.[१][२] ही साडी सामान्यतः नऊ गजांचे एकच कापड वापरून नेसली जात असल्याने तिला नऊवारी असे देखील संबोधले जाते.[३] त्याला अखंड वस्त्र असे संबोधले जाते, याचा अर्थ त्याला आधार देण्यासाठी इतर कोणत्याही पोशाखाची आवश्यकता नसते. हा पोशाख अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण विविध क्षेत्रातील महिलांनी तो परिधान केला आहे.[४][५] हा पोशाख केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये परिधान केला जात नाही, तर महिलांनी भूतकाळात या पोशाख युद्धे देखील लढली आहेत आणि अजूनही नऊवारी परिधान करून अनेक महिला शेतात काम करतात.[६] +नऊवारी साडी ही पुरुषाच्या धोतराप्रमाणे दिसते. हिची लांबी नऊ वार अथवा गज -(९ यार्ड (८.२ मी) अंदाजे)-[७] असल्याने हिला नऊवारी साडी असे म्हटले जाते. ह्या नऊवारी साड्या मुख्यत्वे महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील व शेतकरी महिला नेसतात. ही साडी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा इ. राज्यात मुख्यत्वे आढळून येते. +शेतात किंवा इतर कामे करणाऱ्या बायका ही साडी घोट्याच्यावर किंवा गुडघ्याखालपर्यंत नेसतात; तर घरांत, समारंभांसाठी किंवा इतर ठिकाणी ही साडी घोट्याखालपर्यंत नेसली जाते. या साडीच्या दुभागलेल्या काष्टा पद्धतीमुळे काम करण्यास, जलद वावर करण्यास, इतकेच नव्हे तर घोडेस्वारी करण्यासाठीही ही साडी सुरक्षित समजली जाई/ जाते. इतिहासात झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा यांची नऊवारी साडी ही वेशभूषा होती आणि या वेशभूषेतूनच त्या रणांगणावर लढल्या.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_649.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cd0935a7293640479f37bcad17f0525a1d5498b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_649.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९५१ दरम्यान महिला ॲशेसअंतर्गत ३ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ऑस्ट्रेलिया महिलांचा हा दुसरा इंग्लंड दौरा होता. महिला ॲशेस १-१ अशी बरोबरीत सुटली. ऑस्ट्रेलिया महिला संघाला इंग्लंडच्या भूमीवर सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका बरोबरीत राखण्यात यश आले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6495.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5f0d58f624026cd0909712b6eb6b7de594fa8ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6495.txt @@ -0,0 +1,26 @@ + + +कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात.[१] अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. कास पठार हे एक पर्यटन स्थळ आहे. +कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे.[२] या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची यादी) २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात. +भांबवली पुष्प पठार- जगातले जर्वात मोठे पुष्प पठार. हे पठार कास पठारपासून फक्त ३ किमीवर असून ते ३ तालुक्यांमध्ये येते, सातारा, जावळी व पाटण. रंगी-बेरंगी फुलांनी बहरलेले हे पुष्प पठार मात्र पर्यटकांच्या नजरेपासून दूर राहिले आहे, दुर्लक्षित आहे. +साताऱ्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. कास-भांबवली-तापोळा- महाबळेश्वर- पाटण हा परिसर सदाहरित जंगलाने व्यापलेला आहे. याच पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागात कोयनेचा शिवसागर जलाशय, भांबवली, वजरा३ धबधबा, युनेस्को पुरस्कृत कास पुष्प पठार, तसेच प्रतापगडसारखे गड/किल्ले आहेत. या सदाहरित जंगलामध्ये पर्यटक अस्सल जैवविविधतेचा अनुभव घेतात. कासचे पुष्प पठार, चाळकेवाडी पवनचक्कीचे पठार, पाचगणीचे टेबललॅड या पठारांना "सडा" असे संबोधितात. +पावसाळयात या सडयावर गवत उगवते आणि त्यावर विविधरंगी फुले डोलू लागतात.रस्ता नाही, गाडया नाहीत, पर्यटक नाहीत, त्यामुळे प्रदूषण नाही. येथे आजूबाजूच्या गावांतील पाळीव जनावरे मनसोक्तपणे गवत खातात. त्याचप्रमाणे कुंपण नसल्याने वन्यजीव मनसोक्त विहार करतात. मानवाचा अडथळा नाही, त्यामुळे निसर्गाचे जीवनचक्र अव्याहतपणे चालू आहे. गवताला व फुलांना शेणखत व मूत्रखत मिळते. त्यामुळे येथील गवत व फुले जोमाने वाढतात. निसर्गाचा हा विविधरंगी सोहळा जुलैमध्ये चालू होतो, तो सप्टेंबरपर्यंत पहावयास मिळतो. सप्टेंबरमध्ये भांबवलीचे संपूर्ण पठार विविध रंगांनी फुललेले दिसते. जणू काही निसर्ग देवतेचे मंदिर रंगांची उधळण करत आहे. +भांबवलीचे पुष्प पठार उन्हाळ्यात ठणठणीत कोरडे असते. काळाकुट्ट जांभ्या दगडाच्या पठारावर पावसाळयात फुलांचा बहर हे एक मोठ आश्चर्य आहे. दगडावर विविधरंगी फुले हा निसर्गाचा चमत्कार आहे. विशेष म्हणजे फक्त दसऱ्याच्या दिवशी या पठारावर विविधरंगी खेकडे फिरताना दिसतात. या पठारावर विजनवासातील "पांडवांच्या" पायाचे ठसे पहावयास मिळतात (असे सांगितले जाते.). +साताऱ्याहून कासला जाता येते. कास मंदिराच्या पुढे धावली फाटा आहे, तिथून ३ किमीवर पुनर्वसित तांबी वस्तीला आहे. तांबीपासून ५०० मीटरची चढण चढल्यावर भांबवलीच्या सड्यावर जाता येते. या पठारावर आल्यावर आपण या भागातील सर्वोच्च ठिकाणी आल्यासारखे वाटते. या पठारावर नीरव शांतता असते. बारमाही गार वारा असतो. येथे जणू काही वाऱ्याचीच सत्ता. सुळसुळ वाहणारा वारा, त्याचाच सूर आणि त्याचेच गाणे. थंडीमुळे स्वेटर असणे आवश्यक आहे. भांबवली पठाराच्या पूर्वेकडे सज्जनगड, उरमोडी जलाशय दिसतो तर पश्चिमेकडे कोयनेचा शिवसागर जलाशय, वासोटा किल्याचा गर्द झाडीतील डोंगर; कोयना, सोळशी व कांदाटी नद्यांचा त्रिवेणी संगम पहावयास मिळतो. उत्तरेकडे कास पुष्प पठार तर दक्षिणेकडे चाळकेवाडीचे पवनचक्कीचे पठार. हे सर्व भांबवलीच्या एकाच पुष्प पठारावरून.पहावयास मिळते, अनुभवता येते., +या पठारावर निसर्गाच्या सहवासाबरोबरच वन्यप्राण्यांचे दर्शन देखील होते. भेकरे, ससे दूरवर पळताना दिसतात. बिबट्या, अस्वलासारखे हिंस्त्र प्राणी देखील पठारावर येतात. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पठारावर खूप ठिकाणी निसरडे झालेले असते. त्यामुळे घसरण्याची शक्यता असते. पठारावर दाट धुक्याची चादर पांघरलेली असते आणि पठाराच्या दोन्ही बाजूला सरळसोट कडे आहेत. दाट धुक्यामुळे आपण कड्यापर्यंत आलो आहोत हे कळत नाही, त्यामुळे पर्यटकांनी सावधानता बाळगावी. +चालता चालता कधी लाल-पिवळया गौरीहाराचे दर्शन तर कधी लाल तेरडयाचे, पिवळया सोनकीच्या फुलांचा बहर तर सर्वत्रच, पण मध्येच रानतुळशीच्या निळया-जांभळया मंजिऱ्या लक्ष वेधून घेतात. कारवी तर सात वर्षांनी फुलते. जेव्हा ती फुलते तेव्हा सर्वत्र तिचेच साम्राज्य जाणवते. सहा वर्षे ती हिरवीगार असते. २०१६मध्ये कारवी फुलली होती. आता ती २०२३मध्ये फुलेल. लाल-जांभळा रानपावटा किंवा हत्तीची सोंड मनाला आकर्षून घेते. +कास पठारावर विंचवी, दुधली, रान भेंडी, मॉर्निग ग्लोरी, अतिबाला, रानकपास, गोडखी, खुलखुला, सोनकी, लाल-पांढरा गुंज, बावची, सातारा तेरडा, रान जास्वंद, इंडिगो, चंच, एकदाणी, गुलाब बाभूळ, केरळ, मोहरी, श्वेत दुपारी, कासिया, दुरंगी अतिबाला, जवस, रान-काळे तीळ, निसुर्डी, धामण, सुपारी फूल, अबोली, अंबाडी, काटे-कोरंटी, समुद्रवेल, मोतीचंच, गणेशवेल, जांभळी मंजिरी, विष्णू क्रांती, पान लवंग आदी ७० प्रकारच्या फुलझाडे आहेत. +पावसाळयात भांबवली पुष्प पठारावर, रंगांचा सोहळाच असतो. शासनाचा हस्तक्षेप नाही की पर्यटकांचा अडथळा नाही. पठारापासून अवकाशापर्यंत सर्वत्र नाना रंगांच्या छटा विसावलेल्या दिसतात. +कास पठाराच्या दक्षिणेला कास तलाव आहे. कास तलावाच्या भोवताली घनदाट जंगल आहे. ते सज्जनगड आणि कण्हेर धरण यांच्यामध्ये आहे. कास तलावाच्या दक्षिणेला ३० किमी अंतरावर कोयना प्रकल्प आहे. तलावाच्या जवळच भांबवली वजराई धबधबा आहे.कास पठाराजवळ कुमुदिनी तलाव आहे. +सज्जनगडापासून १३ किमी अंतरावर ठोसेघरचा धबधबा आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगाप्रमाणे ठोसेघरला देखील धबधब्यांच्या रांगा आहेत. त्यातील एका धबधब्याची उंची साधारणपणे २०० मीटर आहे. +महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी कास पठार हे एक आश्चर्य ठरले आहे.[३] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय व्हीटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची दुसरी पहिली राजधानी रायगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत. +जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र कार्यक्रमाद्वारे सात आश्चर्य निवडली, यांत कास पठार आहे. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टिकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरींनी निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात आश्चर्यांची निवड करण्यात आली. +येथे अपोनोगेतोन साताराइन्सिस (वनस्पती), आयडीओपिस कासइनसीस (कोळी), निम्यास्पीस गिरी (पाल) या प्रदेशनिष्ठ प्राण्यांची, वनस्पतींची नोंद झाली आहे. +कास पठारावर आढळणाऱ्या फुलांपैकी काही फुलांची यादी - +७. https://www.satara.gov.inविश्व विपस्सना पॅगोडा · +अजिंठा लेणी · +कास पठार · +छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस · +दौलताबादचा किल्ला · +रायगड किल्ला · +लोणार सरोवर diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6498.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fc44e5be0e353ed8f71d360bda176b4dd10139d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6498.txt @@ -0,0 +1 @@ +कास तलाव महाराष्ट्राच्या सातारा शहराजवळचे पर्यटनस्थळ आहे. साताऱ्यापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावरील असलेले हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्य व शांताता यांमुळे प्रसिद्ध होत आहे. जवळच कास पठार आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_650.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dd1971e2d0c0c29230cde7b03010a6f34068a92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_650.txt @@ -0,0 +1,3 @@ +ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९६३ दरम्यान महिला ॲशेसअंतर्गत तीन महिला कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ऑस्ट्रेलिया महिलांचा हा तिसरा इंग्लंड दौरा होता. महिला ॲशेस इंग्लंड महिलांनी १-० अशी जिंकली. स्वदेशी भूमीवर इंग्लंड महिलांनी पहिल्यांदाच महिला ॲशेस मालिका जिंकली. + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6502.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc28f430e5ed231464ac9412635a2254dc7d148d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6502.txt @@ -0,0 +1,4 @@ +कासगंजचे नकाशावरील स्थान +गुणक: 27°48′28″N 78°38′44″E / 27.80778°N 78.64556°E / 27.80778; 78.64556 + +कासगंज हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या कासगंज ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. कासगंज उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात अलिगढच्या ६० किमी पूर्वेस तर एटाच्या ३८ किमी उत्तरेस स्थित आहे. २०११ साली कासगंजची लोकसंख्या सुमारे १ लाख होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6526.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3129fe71810ce437ad9a154330a7bd782b9cc20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6526.txt @@ -0,0 +1,8 @@ + कासरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_653.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77916c216dbb9f2db94d3ee06e19437bccb2cb19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_653.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने जुलै आणि ऑगस्ट १९९८ मध्ये इंग्लंड आणि आयर्लंडचा दौरा केला. इंग्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्धचे सामने महिला ऍशेससाठी खेळले गेले होते, ज्याचा ऑस्ट्रेलिया बचाव करत होता. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकली, सर्व तीन कसोटी सामने अनिर्णित राहिले, याचा अर्थ ऑस्ट्रेलियाने ऍशेस राखली.[१] इंग्लंडच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाने आयर्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले आणि मालिका ३-० ने जिंकली.[२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6538.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ce7ba30523fcc891b7d19571d9fa7a105dc44a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6538.txt @@ -0,0 +1,33 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८५०५ असलेले कासवी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील २८९.४८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात २२४ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ९३७ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४३ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा आरमोरी येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा आरमोरी येथे आहे. पदवी महाविद्यालय आरमोरी येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा ब्रह्मपूरी येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र नागपूर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- +गुरांचे दवाखाने, -१ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- +पारंपरिक वैद्य व वैदू, -४ +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6540.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..557211b4137e10290105de351a90cb798e871bce --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6540.txt @@ -0,0 +1,11 @@ +फूट + +पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला मध्ययुगीन जलदुर्ग आहे. मराठा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला मुरूड गावाजवळील समुद्रात आहे. मुरूड रायगड जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव आहे. मुरूडजवळ जंजिरा व सामराजगड असे इतर किल्ले आहेत. +जवळ असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्दी अतिशय प्रबळ झाले. त्यांच्या आरमारी सामर्थ्याने त्यांनी किनारपट्टीवर दरारा निर्माण केला. सिद्द्यांच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी शिवाजीराजांनी मुरूडच्या समुद्रातल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा जलदुर्ग बांधला. त्याबद्दल महाराजांनी उद्गार काढले, "पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापुरी उभी केली आहे. कासा किल्ल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीला चांगलाच पायबंद बसला.". +येथील एक गोष्ट इतिहासात ठळकपणे नोंदली आहे, ती म्हणजे पद्मदुर्गाच्या लाय पाटलांनी धाडसाने जंजिऱ्यावर हल्ला करण्यासाठी मोरोपंतांना साह्य केले होते. पाटलांनी रात्रीच्या वेळी जंजिऱ्याच्या मागील बाजूस पद्मदुर्गावरून येऊन तटबंदीला शिड्या लावण्याचे धाडस केले होते. तटबंदीवर असलेली भक्कम सुरक्षाव्यवस्था भेदणे हे मोठे धाडसाचे काम होते; पण मोरोपंतांची व पाटलांची वेळ जुळली नाही व प्रयत्न फसला; पण त्यांनी दाखविलेले धाडस पाहून शिवाजी महाराजांनी लाय पाटील याना पालखीचा मान दिला; पण दर्यात फिरणाऱ्या कोळ्यांना पालखीचा काय उपयोग, असे म्हणून लाय पाटलाने नम्रपणे पालखी नाकारली. यावरून महाराजांच्या काय ते लक्षात आले. त्यांनी मोरोपंतांना, एक नवे गलबत बांधून त्याचे नाव ‘पालखी’ असे ठेवून लाय पाटलांच्या ते स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण व दर्याकिनारीची सरपाटीलकी दिली. पद्मदुर्गावर जाण्यासाठी दंडाराजपुरीचे कोळी लोक नावा किंवा यांत्रिक बोटीने समुद्राचे तानमान पाहून घेऊन जातात. किल्ला नौदलाच्या ताब्यात आहे. त्यामुळे तेथे जाण्यासाठी त्यांची परवानगी लागते. +कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट. पडकोट मोठ्या प्रमाणावर नामशेष होत आला आहे, परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपैकी शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरून उभा आहे. या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आहेत. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे. +या किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ट्य येथे पहावयाला मिळते. तटबंदीच्या दोन दगडांमधे सिमेंटिंग म्हणून चुना वापरलेला आह. गेल्या साडेतीनशे वर्षामधे सागराच्या लाटांच्या तडाख्याने आणि खाऱ्या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. या दगडाची झीज पाच ते दहा से.मी. एवढी झाली आहे. तरीही दोन दगडांमधला चुना अजूनही शाबूत आहे. शिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ट्य माणसाला चकित करते. पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष असे पाहून मुख्य किल्ल्याकडे गेल्यावर पडकोट आणि मुख्य किल्ला या मधील खडकावर समुद्रामधून वाहून आलेल्या शंख शिंपल्यांचा ढीग साचलेला दिसतो. +पद्मदुर्गाच्या महाद्वारामधे प्रवेश करण्यासाठी चार पाच पायऱ्या चढाव्या लागतात. दाराच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी केलेल्या देवड्या आहेत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्गही आहे. मधल्या भागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे थाटलेले होते. हे चौकीवजा कार्यालय येथून हलल्यावर या सगळ्या वास्तूचा ताबा निसर्गाकडे आला त्यामुळे सगळ्या वास्तूंची रयाच गेलेली दिसते. चारही बाजूंनी खारे पाणी असताना आतमधे गोड्या पाण्यासाठी चार टाकी केलेली दिसतात. +तटबंदीवरून जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. तसेच येथून मुरूडचा किनाराही उत्तम दिसतो. +मुरूडला जाण्यासाठी अलिबाग-रेवदंडा-मुरूड हा एक गाडी मार्ग आहे. मुंबई-पणजी महामार्गावरील नागोठणे अथवा कोलाड येथून रोहे, नंतर रोहे-चणेरे बिरवाडी मार्गे मुरूडला जाता येते. तसेच मुंबई-पणजी महामार्गावरील इंदापूर येथून तळा-भालगाव मार्गेही मुरूड गाठता येते. +मुरूड गावातून राजपुरीकडे जाणारा गाडी रस्ता आहे. या रस्त्यावरच्या खाडीलगत एकदरा गाव आहे. याच्या किनाऱ्यावर अनेक मच्छीमारी नावा उभ्या असतात. या मच्छीमारी नौकावाल्यांकडे चौकशी केल्यास त्‍यांतील एखादी नौका आपल्याला कासा किल्ल्याकडे घेऊन जाऊ शकते. समुद्राची आणि हवामानाची परिस्थिती पाहूनच हे मच्छीमार पद्मदुर्गाकडे येण्यासाठी तयार होतात. एकदऱ्यापासून किंवा राजपुरीपासून नावेने तासाभरात आपण कासा किल्ल्याला पोहोचतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6570.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f91dc8f472d79ff8311b383b25357b993ffbb783 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6570.txt @@ -0,0 +1,2 @@ +हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील +एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6619.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65e313b24ccd7247ff4735275194d2740371e617 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6619.txt @@ -0,0 +1 @@ +कास्तिया-ला मांचा हा स्पेन देशाच्या मध्य भागातील एक स्वायत्त संघ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6622.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00a1c02b5cbc50060fa8aeb2c557f32c7d8cfa6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6622.txt @@ -0,0 +1,2 @@ +कूर्चा ही दोन हाडांच्या किंवा सांध्यांच्या मध्ये असलेली एक गादी (ऊती) होय. याला कास्थी असेही म्हणतात. ही पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये हाडांप्रमाणे शरीराला आधार देणारी संयोजी ऊती आहे. हे भाग अत्यंत मऊ अशा रेषामय आवरणाने बनलेले असतात. कान व नाक यांचा काही भाग कूर्चेचा बनलेला असतो. या कूर्चा सांध्यांना सोयीस्कर बनवण्यासाठी हलविण्यासाठी मदत करते. ही हाडांचे रक्षण करते. ही बहुदा चेतारज्जू यांना जोडलेली असते. गुडघा याच्या वाटीवरील कूर्चा झिजल्यास अतिशय त्रास होतो. तसेच मानेतील कूर्चा झिजल्यास स्पॉंडिलायटिस नावाचा विकार होतो. कूर्चेचे नुकसान झाल्यास हाडे एकमेकांवर घासून संधिवाताचा त्रास होतो. त्यांची झीज भरून येण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. यांची झीज अतिशय हळू भरून येते. म्हणून यांच्याशी संबंधित विकार दीर्घ असतात. कूर्चा रोपण करता येते परंतु हे अतिशय जटील क्रिया आहे. कूर्चा ही घनरूप गर्भ वाढत असताना मेझोडर्मपासून निर्मित संयोजक पेशीजाल मेदयुक्त पासून स्थापना करण्याची प्रक्रिया आहे. +कुर्चांमध्ये रक्तप्रवाह त्वचेच्या मानाने थोडा कमी असल्यानं किंवा नसल्याने हे भाग थंडीमुळे लगेच गार पडतात. म्हणून आपले कान व नाक गार पडते. कूर्चा क्ष किरण शोषत नाहीत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6643.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c84e20b146b1a130b63a60be60e2231d233df196 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6643.txt @@ -0,0 +1 @@ +कॉंडोलीझ्झा राईस (Condoleezza_Rice; १४ नोव्हेंबर १९५४) ही अमेरिका देशामधील एक राजकारणी, राजदूत, व २००५-०९ दरम्यान राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशच्या मंत्रीमंडळामध्ये देशाची ६६वी परराष्ट्रसचिव आहे. परराष्ट्रसचिवपद भुषवणारी राईस ही देशातील पहिली कृष्णवर्णीय महिला होती. २००१ ते २००५ दरम्यान ती बुश मंत्रीमंडळामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ह्या पदावर होती. राजकारणामध्ये शिरण्याअगोदर राईस स्टॅनफर्ड विद्यापीठात राजकीय विज्ञानाची प्राध्यापक होती. २००९ मध्ये सचिवपद सोडल्यानंतर ती पुन्हा स्टॅनफर्ड विद्यापीठात परतली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6659.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a5f07e91ad9d28fcb3ccfdbc8428c73057e37e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6659.txt @@ -0,0 +1,3 @@ + +छिंग राजवंश हे चीन मधील शेवटचे राजेशाही साम्राज्य होते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6664.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50da4b7bda956f5882f04178155c9fdb6a2903bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6664.txt @@ -0,0 +1,2 @@ +किंग फह्द आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: DMM, आप्रविको: OEDF) सौदी अरेबियाच्या दम्मम शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहरापासून २० किमी वायव्येस असलेला हा विमानतळ जगातील सगळ्यात मोठ्या विमानतळांपैकी एक आहे. +याची पायाभूत रचना १९९० च्या सुमारास झाली. त्यावेळी याचा वापर मुख्यत्वे लढाऊ विमाने ठेवण्यासाठी करण्यात येई. पहिल्या आखाती युद्धादरम्यान अमेरिकेची ए-१० बॉम्बफेकी विमाने तसेच एएच-६४, सीएच-४७, यूएच-६० आणि ओएच-५८ प्रकारची हेलकॉप्टरे साठविण्यात आली. १९९मध्ये या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली. त्यावेळी दहरान विमातळावरील सगळी वाहतूक येथे आणण्यात आली. या विमानतळाला सौदी अरेबियाचा राजा फह्द बिन अब्दुलअझीझ अल सौदचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6683.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f079b33e7dbf2a3a2fcbbe494e136e8057872862 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6683.txt @@ -0,0 +1 @@ +किंगमन (लोकसंख्या: २८,०६८) हे अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यातील एक लहान शहर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6686.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f079b33e7dbf2a3a2fcbbe494e136e8057872862 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6686.txt @@ -0,0 +1 @@ +किंगमन (लोकसंख्या: २८,०६८) हे अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यातील एक लहान शहर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6703.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9faae9f3b6abdd75958d28cf708610e2a69027de --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6703.txt @@ -0,0 +1,14 @@ +किंग्ज XI पंजाब हा मोहाली शहराचे प्रतिनिधित्व करणारा भारतीय प्रीमियर लीगमधील एक संघ आहे. +या संघाची मालकी प्रीती झिंटा, नेस वाडिया (बॉम्बे डाईंग), करण पॉल (अपीजे सुरेंद्र समूह) व मोहित बर्मन (डाबर) यांच्याकडे आहे. संघाची मालकी मिळविण्यासाठी त्यांनी एकूण ७.६ कोटी अमेरिकन डॉलर दिलेले आहेत. +भारताचा मधल्या फळीतील खेळाडू युवराज सिंग हा या संघाचा आयकॉन खेळाडू व कर्णधार आहे. त्याच्या व्यतिरिक्त संघात भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण, ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली व श्रीलंकेचे फलंदाज माहेला जयवर्दने व कुमार संघकारा यांचा समावेश आहे.[१] +फलंदाज + +अष्टपैलू +यष्टीरक्षक + +गोलंदाज +→ अधिक संघ +प्रबंधक : + +सरदार पटेल मैदान, अहमदाबाद  · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर  · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली  · बाराबती स्टेडियम, कटक  · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर  · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा  · डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6705.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5388cb1ad27af4aa7fc4cce8d4e697a67213ce82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6705.txt @@ -0,0 +1,3 @@ +किंग्स काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हॅनफोर्ड येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,५२,४८६ इतकी होती.[२] +ही काउंटी हॅनफोर्ड-कोरोकोरान महानगरक्षेत्राचा भाग आहे. किंग्स काउंटीची रचना १८९३मध्ये झाली. या काउंटीला किंग्स नदीचे नाव दिलेले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_671.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f9ee53b462a89cc357cd0ee96f40aca2c9013ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_671.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९९ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला. ते न्यू झीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले, ज्यात रोझ बाउलसाठी स्पर्धा झाली. न्यू झीलंडने मालिका २-१ ने जिंकली.[१][२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6713.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fb5e49cd107076ce586618fd920c45238fba1ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6713.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 13°10′0″N 64°14′0″W / 13.16667°N 64.23333°W / 13.16667; -64.23333 + +किंग्सटाउन ही सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ह्या कॅरिबियनमधील द्वीप-देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6731.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57e4625dfb47711e964b9c0ef75f6b60df8cf2ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6731.txt @@ -0,0 +1,8 @@ + किंजळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6759.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f9389b29c9234f64b71b843dda737c58bf90aca --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6759.txt @@ -0,0 +1,2 @@ +किकवारी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6769.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a44afe68b162e5531e19390d57ca5ba8d91af45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6769.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 1°56′38″S 30°3′34″E / 1.94389°S 30.05944°E / -1.94389; 30.05944 + +किगाली ही रवांडाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. हे देशाच्या भौगोलिक केंद्राजवळ टेकड्यांच्‍या प्रदेशाजवळ आहे, ज्यात अनेक दऱ्या आणि टेकड्या उतारांनी जोडलेले आहेत. १९६२ मध्ये बेल्जियन राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे शहर रवांडाचे आर्थिक, सांस्कृतिक आणि वाहतूक केंद्र बनले आहे. +७ व्या शतकापासून रवांडा राज्याच्या आणि नंतर जर्मन साम्राज्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात, या शहराची स्थापना १९०७ मध्ये झाली, जेव्हा वसाहती रहिवासी रिचर्ड कांड्ट यांनी मध्यवर्ती स्थान, या ठिकाणची निसर्गरम्यता आणि सुरक्षिततेचा हवाला देऊन मुख्यालयासाठी ही जागा निवडली.[१] जर्मन काळात परदेशी व्यापारी शहरात व्यापार करू लागले आणि कांड्टने तुत्सी रवांडाच्या विद्यार्थ्यांसाठी काही सरकारी शाळा उघडल्या. पहिल्या महायुद्धात बेल्जियमने रवांडा आणि बुरुंडीचा ताबा घेतला आणि रुआंडा-उरुंडीचा जनाआदेश तयार केला.[२] किगाली हे रवांडासाठी औपनिवेशिक प्रशासनाचे स्थान राहिले परंतु रुआंडा-उरुंडीची राजधानी बुरुंडीमधील उसंबुरा (आता बुजुम्बुरा) येथे होती आणि स्वातंत्र्याच्या वेळी किगाली फक्त ६००० लोकसंख्या असलेले एक छोटे शहर राहिले. पुढील दशकांमध्ये किगालीची हळूहळू वाढ झाली. १९९० मध्ये सुरू झालेल्या सरकारी दले आणि बंडखोर रवांडन देशभक्ती आघाडी (RPF) यांच्यातील रवांडाच्या गृहयुद्धाचा सुरुवातीला थेट परिणाम झाला नाही.[३]तथापि, एप्रिल १९९४ मध्ये रवांडाचे राष्ट्राध्यक्ष जुवेनल हब्यारीमाना यांचे विमान किगालीजवळ खाली पाडण्यात आले तेव्हा त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर रवांडन नरसंहार झाला, अंतरिम सरकारशी एकनिष्ठ हुतू अतिरेक्यांनी देशभरात अंदाजे ५००,००० -८००,००० तुत्सी आणि मध्यम हुतू मारले. आरपीएफने एक वर्षाहून अधिक काळ युद्धविराम संपवून पुन्हा लढाई सुरू केली. त्यांनी हळूहळू देशाचा बहुतांश भाग ताब्यात घेतला आणि ४ जुलै १९९४ रोजी किगाली ताब्यात घेतला. नरसंहारानंतर किगालीची लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि शहराचा बराचसा भाग पुन्हा बांधला गेला. +किगाली शहर हे रवांडाच्या पाच प्रांतांपैकी एक आहे, ज्याच्या सीमा २००६ मध्ये निश्चित केल्या गेल्या आहेत. हे तीन जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे - गासाबो, किकुकिरो आणि न्यारुगेंगे - ज्यांचे ऐतिहासिकदृष्ट्या स्थानिक प्रशासनाच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर नियंत्रण होते. जानेवारी २०२० मधील सुधारणांमुळे जिल्ह्यांची बरीचशी सत्ता शहर-व्यापी परिषदेकडे हस्तांतरित झाली. या शहरात रवांडाच्या अध्यक्षांचे मुख्य निवासस्थान आणि कार्यालये आणि बहुतेक सरकारी मंत्रालये देखील आहेत. किगालीच्या सकल देशांतर्गत उत्पादनात सर्वात मोठा वाटा सेवा क्षेत्राचा आहे, परंतु लोकसंख्येचा एक महत्त्वपूर्ण भाग शेतीमध्ये काम करतो, ज्यात लघु-उदरनिर्वाह शेती समाविष्ट आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यागतांना आकर्षित करणे हे शहर प्राधिकरणांचे प्राधान्य आहे, ज्यात मनोरंजन पर्यटन, परिषद आणि प्रदर्शने यांचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6775.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8972b52454428c3275e27920fab7fca20e6898aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6775.txt @@ -0,0 +1,24 @@ +किझिलोर्दा (कझाक: Қызылорда облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे. + +गुणक: 45°0′N 64°0′E / 45.000°N 64.000°E / 45.000; 64.000 + + + +अकमोला · +अक्तोबे · +अतिरौ · +अल्माटी · +उत्तर कझाकस्तान · +कारागंडी · +किझिलोर्दा · +कोस्तानय · +झांबील · +दक्षिण कझाकस्तान · +पश्चिम कझाकस्तान · +पाव्लोदर · +पूर्व कझाकस्तान · +मांगिस्तौ + +अल्माटी · +अस्ताना · +बैकोनूर diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6787.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7099a58cdd4dec3aa414bdc9bec3de27e49b271d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6787.txt @@ -0,0 +1,2 @@ + किटा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_682.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d035f7fa72b26c14080c043071edc071eae7dd4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_682.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९९० मध्ये तीन महिला कसोटी सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. लेस्ली मर्डॉकने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व लीन लार्सेनकडे होते. ऑस्ट्रेलिया महिलांनी महिला कसोटी आणि महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे १-० आणि २-१ अशी जिंकली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6830.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6830.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6854.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..551179c1ffd1a2a1f012df513526b334b02924ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6854.txt @@ -0,0 +1,2 @@ +किनाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6863.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3be5266db0a63ecd254b485f3c421decdee3219 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6863.txt @@ -0,0 +1 @@ +किन्रार अकॅडेमी ओव्हल मलेशियाच्या सेलांगोर भागातील बंदर किन्रार येथे असलेले क्रिकेटचे मैदान आहे. क्वालालंपुरजवळ असलेले हे मैदान २००३मध्ये बांधले गेले होते. २०१४पर्यंत येथे ९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6882.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99a8fd86c0c7bb9646b5ae14b3d573ba495d6566 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6882.txt @@ -0,0 +1,8 @@ +किन्हवली हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. +किन्हवली १९.२१ अ़क्षांश उत्तरेस आणि ७३.२८ दक्षिणेस आहे. +किन्हवली हे ठिकाण दोन नद्यांच्यामध्ये आहे. या गावाच्या उत्तरेस कानवी व दक्षिणेस काळु नदी आहे.या दोन्ही नद्यांमुळे या गावात पाण्याची टंचाई भासत नाही. गावात १० पेक्षा जास्त विहिरी व १५ पेक्षा जास्त सार्वजनिक बोअरवेल आहेत. +किन्हवली - शहापुर हा सर्वांत महत्त्वाचा व वाताहातीचा मार्ग आहे. किन्हवली हे शहापूर तालुक्यातील प्रमुख ठिकाण म्हणुन ओळखले जाते. किन्हवलीच्या उत्तरेस किन्हवली-शहापूर मार्गात शेलवली, धसई, शेणवा,मळेगाव, बेडीसगाव, उंभ्रई, परटॉली, इ गावे लागतात. किन्हवलीच्या दक्षिणेला संगम, भादाणेफाटा, सरळगाव,मुरबाड इ गावे आहेत. किन्हवलीच्या पुर्वैस कानवे,खरिड,आपटे तर गुंड्याचा पाडा,चिखलगाव, टाकिपठार, सोगाव,धोंडालपाडा, खरांगण ई.गावे आहेत. किन्हवलीच्या पश्चिमेला चीचपाडा , शिळ,गेगाव, शेलवली ई.गावे आहेत. त्यातिलच सोगाव हे गाव खूप प्रगती पथावर आहे तेथे ग्रुप ग्रामपणचायत आहे ,दहावी पर्यंत मध्मिक शाळा आहे खूप गरजू मुले पुढे येत आहेत ह्या गावात शाही नदी वसलेली आहे जी काळू नदीला मिळते सोगाव हे शहापूर तालुक्याचे शेवटचे गाव आहे या मध्ये सर्व लोक सुख शांती ने वावरतात +रविवार हा किन्हवली गावचा बाजाराचा दिवस. या दिवशी सर्व प्रकारची दुकाने लागतात. +गावात ग्रामपंचायत आहे, जिचे संपुणॅ गावावर् नियंञण आहे. +शैक्षिणक विकासाच्या बाबतित सर्व प्रकारच्या सुखसोइ उपलब्ध् आहेत. गावात केजि पासुनच्या शाळांची सुविधा आहे. १ली ते ४ थी मराठी व ईग्रजी माध्यम तसेच ५ वी ते १०वी मरठी ११वी व १२ वी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे तसेच १५वी पर्यंत कला, विज्ञान, संगणकशास्त्र इ.प्रकारच्या शैक्षिणक सुविधा आहेत.मुलीसाठी बी.एड् कॉलेज तसेच राहण्यासाठी वस्तीगृह आहे. +किन्हवली गावामध्ये आर्थिक विकासाठी बॅकांची सोई उपलब्ध आहेत. या गवामध्ये १) बॅक ओफ महाराष्ट् २) ठाणे बॅक ३) संत गजानन महाराज ग्रामिण बिगर शेती पतसंस्था ४) बॅक ओफ बडोदा ५) द्वारका मल्टीस्टेट् को.ओप. क्रेडीट सोसायटी इत्यादीच्या आर्थिक मदतीसाठी सोई उपलब्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6898.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fc9f2d86ed5623075ffced7d97ed0ddf82f7e0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6898.txt @@ -0,0 +1,2 @@ + किन्हीवाळगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_693.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f754e04d558d29e1d4b31bbcdb96549bbe78218b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_693.txt @@ -0,0 +1,3 @@ +ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मार्च १९४८ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंडचा हा प्रथम दौरा होता. इना लामासनने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व मॉली डाइव्हकडे होते. महिला कसोटी सोबतच ऑस्ट्रेलियाने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले. +एकमेव महिला कसोटी वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व मैदानावर खेळविण्यात आली ज्यात ऑस्ट्रेलिया महिलांनी दुबळ्या न्यू झीलंड संघावर १ डाव आणि १०२ धावांनी विजय मिळवला. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6933.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15ab3d1302a138c7523f2186ca99b4a5b2d13236 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6933.txt @@ -0,0 +1 @@ +किम म्यॉंग-वोन (हांजा: 金明元, कोरियन: 김명원 ;) (जुलै १५, इ.स. १९८३ - हयात) हा  उत्तर कोरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. उत्तर कोरियन फुटबॉल लीग साखळी स्पर्धेत तो आम्रोकगांग संघाकडून खेळतो. सहसा तो संघातील आघाडीच्या फळीतील आक्रमकाची भूमिका बजावतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6937.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa12d7037841d5ebffab057b6f9e89c2148bc9e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6937.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल १७, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6950.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fcc2b2745151cc38f7bc9dced6d42495b0cab59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_6950.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा किम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोरियन भाषा: 김포국제공항;किम्पोगुक्टेगोन्हान) (आहसंवि: GMP, आप्रविको: RKSS) हा दक्षिण कोरियाच्या सोल शहरातील मोठा विमानतळ आहे. २०१० पूर्वी हा विमानतळ सोलमधील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ होता. इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधल्यावर येथील बरीचशी वाहतूक तेथून होते. आता हा विमानतळ दक्षिण कोरियातील प्रवासी वाहतूकीनुसार तिसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. येथून देशांतर्गत तसेच चीन, जपान आणि तैपैमधील काही शहरांना सेवा आहे. +हा विमानतळ सोल शहराच्या पश्चिमेस १५ किमी अंतरावर आहे. २०१४मध्ये या विमानतळावरून २,१५,६६,९४६ प्रवाशांनी ये-जा केली होती. प्रवासी व सामानवाहतूकीशिवाय येथे कोरियन आणि अमेरिकन वायुसेनांचे तळ आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_698.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d035f7fa72b26c14080c043071edc071eae7dd4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_698.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९९० मध्ये तीन महिला कसोटी सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. लेस्ली मर्डॉकने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व लीन लार्सेनकडे होते. ऑस्ट्रेलिया महिलांनी महिला कसोटी आणि महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे १-० आणि २-१ अशी जिंकली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7004.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca7eb11fa92454fe02d8ccbe4b7d11ddaa9ef3f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7004.txt @@ -0,0 +1 @@ +नल्लारी किरण कुमार रेड्डी (तेलुगु: నల్లారి కిరణ్ కుమార్ రెడ్డి; ३० सप्टेंबर १९६०) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. नोव्हेंबर २५, इ.स. २०१० रोजी त्यांनी सत्ता हातात घेतली. आंध्र प्रदेशामधून तेलंगणा राज्य वेगळे करण्याच्या संकल्पनेला रेड्डी ह्यांचा तीव्र विरोध आहे. ह्याकारणास्तव त्यांनी १ मार्च २०१४ रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7024.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..084623441432ba0a7056b352147f5970f7af1185 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7024.txt @@ -0,0 +1,2 @@ +किरवली तर्फे सोनाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7043.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d61597961940354aa38cfe4cc162adee585fe9c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7043.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +किरिबस हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. किरिबस प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्ताजवळ अनेक लहान मोठ्या बेटांवर वसला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7059.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ad2fb71070822f4e54db3d83641882bc6630d7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7059.txt @@ -0,0 +1 @@ +मंगोलियातील एक प्रबळ ख्रिश्चन टोळी. मंगोलियातील ओर्खोन आणि तुल नदीच्या खोऱ्यात या टोळीचे वास्तव्य होते. वांग खान या टोळीचा प्रमुख होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7060.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ab3fee8fe87614a633be223f86f25e8b7aba6c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7060.txt @@ -0,0 +1,2 @@ +किरण खेर ( १४ जून १९५५) ह्या एक भारतीय दूरचित्रवाणी व सिने-अभिनेत्री तसेच भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेची सदस्य आहेत. १९८८ सालच्या पेस्तनजी ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या खेरने देवदास, हम तुम, वीर-झारा, फना, रंग दे बसंती, कभी अलविदाना कहना, ओम शांती ओम इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. +१९८५ साली किरणने बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर सोबत विवाह केला. २००९ मध्ये किरण खेरने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्या चंदीगड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. त्यांनी विद्यमान काँग्रेसचे खासदार पवनकुमार बन्सल व आम आदमी पार्टीची उमेदवार गुल पनाग ह्यांचा पराभव केला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7064.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da1ce63b88e225271c969061a53e4986a42e2416 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7064.txt @@ -0,0 +1,2 @@ +किरोंदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7074.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..419b8bc7075fd6ea2acd79b035d238ac88d19c3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7074.txt @@ -0,0 +1,2 @@ +किरोव्होराद ओब्लास्त (युक्रेनियन: Кіровоградська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या मध्य भागात वसले आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7076.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7c0221c1e4348e320242413f2b7c075615828d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7076.txt @@ -0,0 +1,2 @@ +किर्गिझ ही किर्गिझस्तान ह्या देशाच्या दोन राष्ट्रभाषांपैकी एक आहे. रशियन ही तेथील दुसरी राष्ट्रभाषा आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7089.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8496ad07c6320aca328b0c93f6a045c92d91b937 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7089.txt @@ -0,0 +1 @@ +सोम (किर्गिझ:сом) हे किर्गिझस्तानचे अधिकृत चलन आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7102.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e52d677dc29cb727d13964792d139e726fe1697 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7102.txt @@ -0,0 +1,2 @@ +[[]], इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7103.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..952ce7be2dbc4c3ad019973fce46e7dce97becd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7103.txt @@ -0,0 +1,3 @@ +कीर्ती जयकुमार: ( १५ डिसेंबर १९८७) ही एक भारतीय महिला हक्क कार्यकर्ती आहे.[१] तसेच त्या सामाजिक उद्योजक, शांतता कार्यकर्त्या, वकील, कलाकार आणि लेखक आहेत . +कीर्ती जयकुमारचा जन्म १५ डिसेंबर १९८७ साली बंगळुरूमध्ये झाला. तिने स्कूल ऑफ एक्सलन्स चेन्नई, तमिळनाडू मध्ये कायद्याचे शिक्षण घेतले.[२][३] त्यांनी लिंग समानता आणि जागरूकतेसाठी लिंग सुरक्षाची स्थापना केली. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7108.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69f4f8e982042e59c0da92813fc23d1285f3a2f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7108.txt @@ -0,0 +1,2 @@ +किर्ब्यिना नेसी अलेक्झांडर (६ जुलै, इ.स. १९८७:त्रिनिदाद - ) ही  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करते.[१] +अलेक्झांडर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ७ एप्रिल, २००५ रोजी  दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळली diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7133.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ead1e0fc8b3d57e0a87ce38562a23fb9d3ee5b86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7133.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 9°23′N 80°24′E / 9.383°N 80.400°E / 9.383; 80.400 + +किलिनोच्ची (तमिळ: கிளிநொச்சி; सिंहला: කිලිනොච්චි) हे श्रीलंका देशाच्या किलिनोच्ची जिल्ह्याचे मुख्यालय व उत्तर भागातील एक प्रमुख शहर आहे. आहे. किलिनोच्ची शहर जाफनाच्या १०० किमी आग्नेयेस जाफना-कोलंबो महामार्गावर स्थित आहे. +जानेवारी २००९ पर्यंत किलिनोच्ची लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम ह्या तमिळ फुटीरवादी संघटनेची राजधानी होती. २ जानेवारी २००९ रोजी श्रीलंकन लष्कराने किलिनोच्चीवर कब्जा केला व तमिळ वाघांना येथून हुसकावून लावले. ह्या दरम्यान झालेल्या लढाईमध्ये किलिनोच्चीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7141.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f3dc21281d3736f462dbf9c693d59a7d59d84da --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7141.txt @@ -0,0 +1,2 @@ + +माउंट किलीमांजारो हा आफ्रिका खंडामधील सर्वात उंच पर्वत आहे. टांझानिया देशाच्या ईशान्य भागात केन्याच्या सीमेजवळ स्थित ह्या पर्वताची उंची १९,३४१ फूट (५,८९५ मी) इतकी आहे. हा पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झाला असून कोणत्याही पर्वतरांगेचा भाग नसलेला हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7149.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09e9878515d9e06102bf9ce536815cc1e1360bd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7149.txt @@ -0,0 +1,3 @@ +किलोबाईट हे संगणकाची स्मरण क्षमता तसेच माहिती मोजण्याचे एक एकक आहे. सामान्यतः एक किलोबाईट म्हणजे १००० बाईट्स (दशमान पद्धत (SI)) किंवा १०२४ बाईट्स (द्विमान पद्धत). किलोबाईट संक्षिप्त स्वरूपात kB, KB, K, Kbyte असे लिहिले जाते. +नक्की किती बाईट म्हणजे एक किलोबाईट याबाबत संगणक सामुग्री उत्पादकांमध्ये तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकमत नाही आहे. उदाहरणादाखल- +अनेक आतरराष्ट्रीय प्रमाण संस्था (SI, IEC) खालील विभागणी सुचवतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7157.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f42d85b0eadaa554cc16321a703369b2a7343d1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7157.txt @@ -0,0 +1,3 @@ +किल्लारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक गाव आहे. +किल्लारी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील गाव आहे. ३० सप्टेंबर, इ.स. १९९३ रोजी पहाटे ३:५६ वाजता येथे रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भीषण नैसर्गिक आपत्तीमध्ये अंदाजे १०,००० व्यक्ती मृत्यू पावल्या तर ३०,००० पेक्षा जास्त जखमी झाल्या. बावन्न खेडी यात नष्ट झाली होती. +==जवळपासची गावे=तावशीगड,उदतपूर, सास्तुर, माकणी, तोरंबा, हराळी, नागराळ, कोंडजी, राजेगाव, सालेगाव, नारंगवाडी, मुदगड, गुबाळ, हासलगन, इत्यादी.... diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7190.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2731b4ef77b5038f5341cf9649ad70f6239bf09c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7190.txt @@ -0,0 +1,2 @@ +किवळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7202.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4874e42341e5d0209cf98b4033ed8171d64972c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7202.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 26°4′46″N 87°56′14″E / 26.07944°N 87.93722°E / 26.07944; 87.93722 + +किशनगंज हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील किशनगंज जिल्ह्याचे मुख्यालय आहे. किशनगंज शहर बिहार व पश्चिम बंगाल राज्यांच्या सीमेवर वसले असून ते ऐतिहासिक काळामध्ये सिक्किम व नेपाळ प्रांतांचा भाग होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7209.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1a0871fc265f016d2c40836b49fd16536aa2eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7209.txt @@ -0,0 +1 @@ +किशनगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ अजमेर जिल्ह्यात असून अजमेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7212.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f23b339c82f6363b36b725462a335debe13d7ed5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7212.txt @@ -0,0 +1,5 @@ +मुळनाव मल्लाजुल्ला कोटेश्वर राव , (जन्म १० ऑक्टोबर १९५३ मृत्यु २४ नोव्हेंबर २०११) किशनजी याच नावाने जास्त परिचित असलेला हा जहाल नक्षलवादी नेता होता. नक्षलवादी चळवळीच्या सुरुवातीच्या काळापासून कार्यरत असलेला व जेष्ठ तसेच संघटनेच्या ५ प्रमुख नेत्यांपैकी एक मानला जात असे. २४ नोव्हेंबर २०११ रोजी पश्चिम बंगाल राज्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. +कोटेश्वरचा जन्म पेद्दापल्ली गावात ( जिल्हा करीमनगर, राज्य आंध्र प्रदेश) ब्राम्हण कुटुंबात झाला. कोटेश्वरचे वडील हे स्वातंत्र सैनिक होते. करीमनगरमध्ये त्याने पदवी पर्यंतचे शिक्षण १९७३ साली पूर्ण केले. यानंतर कोटेश्वरने कायद्याची पदवी घेण्यासाठी हैदराबादच्या उस्मानिया विद्यालयात प्रवेश घेतला. +हैदराबाद येथे आल्यावर मात्र त्याचे लक्ष तेव्हा तेलंगणात सुरू असलेल्या जमीनदारीविरोधातील चळवळीकडे गेले. या चळवळीत विद्यार्थ्यांनी उतरले पाहिजे, या भुमिकेतुन कोटेश्वररावने १९७३ सालीच शिक्षण सोडून क्रांतिकारी विद्यार्थी संघटना (Radical Students Union (RSU) ) स्थापन केली. याच चळवळीत त्याची ओळख कोंडापल्ली सीतारामय्या सोबत झाली. हे दोघे पुढे एकत्र आले व त्यांनी सशस्त्र क्रांतीची भाषा सुरू केली. १९७५ला सीतारामय्याने पीडब्ल्यूजीची ( पीपल्स वॉर ग्रुप) घोषणा केली. याच दरम्यान भारतात आणीबाणी घोषित झाली होती. सरकारनेही चळवळ दडपण्याचा प्रयत्न करताच सीतारामय्या व कोटेश्वरराव दोघेही भूमिगत झाले. +आणीबाणी संपल्यानंतर १९७७ मध्ये सीतारामय्याने जगीत्याल (जिल्हा करीमनगर, राज्य आंध्र प्रदेश) या गावात भांडवलशाहीच्या विरोधात ‘जैत्रा यात्रा’ म्हणजेच एक जनसभा आयोजित केली होती. यासभेसाठी कोटेश्वररावने फार मेहनत घेतली. या सभेला साधारण ७५ हजार लोक हजर होते. याघटनेतुन कोटेश्वरराव नक्षलवादी चळवळतील प्रमुख घटक झाला. यानंतर सीतारामय्याने रयतकुली संगमची जबाबदारी कोटेश्वरवर सोपवली. या माध्यमातून कोटेश्वररावने संपूर्ण तेलंगणात ( आंध्रप्रदेशमधील भाग) संघटना उभारण्याचे काम केले. १९७९ मध्ये निझामाबाद पोलिसांनी त्याला अटक केली व कारावासाची शिक्षा झाली. एक वर्ष वरंगलच्या केंद्रीय कारागृहात काढल्यानंतर त्याची सुटका झाली. यानंतर मात्र कोटेश्वर 'किशनजी' असे नाव धारण करून पीपल्स वॉर ग्रुपच्या कामात सक्रिय झाला. नंतर वेगवेगळय़ा राज्यात प्रदीप, प्रल्हाद, मुरली, रामजी, विमल रेड्डी या नावाने किशनजी वावरत राहिला. सीतारामय्याने किशनजीला प्रांत आंध्र प्रदेशाची संघटनात्मक जबाबदारी दिली. तीन वर्षे राज्यात सतत संघटनेचा विस्तार केल्यानंतर किशनजीला छत्तीसगड, महाराष्ट्र व ओडिशा या तीन राज्यांची संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली. दंडकारण्य भागात चळवळीला किशनजीने अतिशय मजबुत स्वरूप प्राप्त करून दिले. देशभरात वेगवेगळय़ा नक्षलवादी गटांचे एकत्रीकरण करण्यात , तसेच पीपल्स वॉर ग्रुप व माओवादी कम्युनिस्ट सेंटर (एमसीसी) यांचे एकत्रीकरण करून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) किंवा भाकप (माओवादी) हा पक्ष स्थापण्यात किशनजीने महत्त्वाची भूमिका बजावली. साधारण २० वर्षे छत्तीसगड, महाराष्ट्र भागात काम केल्यानंतर किशनजी पश्चिम बंगाल मध्ये गेला व त्यानंतर किशनजी ने पुर्व भारतात संघटनेचा प्रसार केला दरम्यानच्या काळात नक्षलवादी चळवळतीलच सहकारिणीशी विवाह केला. +२२ नोव्हेंबर २०११ पासून २०७ कोब्रा बटालियन (207 Combat Battalion for Resolute Action (CoBRA) Battalion)चे जवान व १६७ व १८४ केंद्रीय राखीव पोलीस दल ( सी आर पी एफ Central Reserve Police Force ) बटालियनचे जवान व पश्चिम बंगाल पोलिसांचे Counter Insurgency Force (CIF),यांनी कुसबानीच्या जंगलात मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधमोहिम हाती घेतली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7213.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00ed59362a82556ed97dddaf96b618e7a7691aab --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7213.txt @@ -0,0 +1 @@ +किशनपोल विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7223.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7223.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7239.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80c66b1fb12e9626d4fd0d2937c686b26d208b4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7239.txt @@ -0,0 +1,11 @@ +किशोर बियाणी हे भारतीय उद्योगपती आहेत. हे फ्युचर ग्रुपचे संस्थापक आणि मुख्याधिकारी आहेत. भारतातील सर्वात मोठ्या किरकोळ विक्री कंपन्यांपैकी असलेल्या पँटलून रिटेल आणि बिग बझारचे ते संस्थापक आहेत. +फोर्ब्स मासिकानुसार, २०१९ मध्ये त्यांची एकूण संपत्ती US$१.७८ अब्ज होती. [१] +माफक कॉर्पोरेट प्रवास आणि आदरातिथ्य व्यवस्था यासारख्या नियमांसह, व्यवसाय चालवण्याच्या काटकसरीच्या दृष्टिकोनासाठी ओळखले जाणारे, [२] बियाणी यांनी यावेळी त्यांच्या व्यवसायाच्या यशात नशिबाची भूमिका मान्य केली आहे, जो त्यांच्या महत्त्वाकांक्षी कल्पनांचा योगायोग होता असे ते म्हणतात. खर्च करण्यायोग्य उत्पन्नासह भारतीय मध्यमवर्गाची वाढ. २००१ पासून बिग बझार ब्रँड नावाने स्टोर्सची मालिका सुरू करून त्याचे यश कायम राहिले. ही दुकाने जाणूनबुजून काहीशी अव्यवस्थित दिसण्यासाठी तयार केली गेली होती, जसे की त्याचे ग्राहक परिचित होते. २००९ पर्यंत, आणि २००८ची जागतिक आर्थिक मंदी असूनही, देशभरात यापैकी १००हून अधिक स्टोर्स होती, दर आठवड्याला दोन दशलक्ष ग्राहकांना सेवा देत होते, तर पँटालून रिटेलने ३०,००० पेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला होता आणि १,२०,००,००० चौरस फूट (११,००,००० मी२) पेक्षा जास्त होते. ७१ शहरांमधील १००० स्टोअरमध्ये किरकोळ जागा. २००८ मध्ये उलाढाल ४७ होती अब्ज रुपये. [३] +बियानी, ज्यांनी "लहरी निर्णय" घेतल्याची कबुली दिली आहे, त्यांनी पश्चिमेकडील किरकोळ व्यवसायांचे मॉडेलिंग करण्याच्या प्रचलित मताकडे दुर्लक्ष केले होते आणि त्याऐवजी भारताला परिचित असलेल्या संकल्पनांवर लक्ष केंद्रित केले होते. मीडिया आणि फायनान्सर या दोघांशीही संवाद साधण्याची त्याची पद्धत खराब समजली गेली होती, जसे की त्याच्या कर्मचारी भरतीच्या निवडी होत्या. सुरुवातीला योग्य व्यावसायिक कनेक्शन नसलेला असाधारण जोखीम घेणारा समजला जाणारा, आणि या सर्व कारणांमुळे त्याच्या साथीदारांनी त्यापासून दूर राहिल्यामुळे, बियाणीच्या बिग बाजारमधील यशामुळे त्याला भारतीय रिटेल क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व आणि मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी चुंबक बनले. . तो देशातील सर्वात मोठा रिटेलर चालवत होता आणि नॅशनल रिटेल फेडरेशनने त्याला वर्षातील किरकोळ विक्रेता म्हणून नामांकित केले होते, ज्याने आधीच्या वेळी त्याला प्रवेश देण्यासही नकार दिला होता. तथापि, त्याला आदित्य बिर्ला ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या समूहाच्या मोठ्या संसाधनांपासून धोका होता, या दोघांनी रिटेल क्षेत्रात जाण्याचा इरादा दर्शविला होता. [३] + + +In addition to the threat posed by the conglomerates, the 2008 economic downturn affected Biyani's business and his methods. There were postponements in planned expansion and downsizing in some areas.[३] Unlike other Indian retail chains, such as Shoppers Stop, that used a small amount of short-term borrowing and then financed growth through cash generated internally from sales, he had relied heavily on short-term borrowing for expansion and also diversification into numerous retail areas, including book-selling and salons. Pantaloons Retail had a debt-to-equity ratio of 3:1. Business journalist Samar Srivastava said of the collapse of Lehman Brothers in September 2008 that The crisis that followed blew a hole in Future group's portfolio. Sales plunged; bankers who until then had queued up at his offices started to call in their loans; mutual funds that had invested in his companies buckled under redemption pressures and decided to get out; sources of foreign capital dried; his market capitalization plunged two-thirds in a matter of six months; and Biyani who had invested way ahead of the cash flows from his network found himself trapped.[४] +बियानी यांनी त्यांच्या मध्यम-स्तरीय व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट आणि त्यांच्या कॉर्पोरेट हितसंबंधांची पुनर्रचना यासारख्या उपायांसह संकटावर प्रतिक्रिया दिली. किरकोळ व्यवसायासाठी आणि विशेषतः जलद विस्तारामुळे निर्माण झालेल्या खराब पुरवठा साखळी आणि अंतर्गत वितरण लॉजिस्टिक्सच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी एक चुलत भाऊ राकेश बियाणी, स्वतः पेक्षा अधिक पद्धतशीर आणि संयमी भाऊ नियुक्त केला. त्याने रोल-ओव्हर डेट देखील केले, ते कर्जामध्ये रूपांतरित केले जे तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत परिपक्व होईल आणि एटाम सारख्या कंपन्यांसह संयुक्त उद्यम सौद्यांमधून बाहेर पडले. याव्यतिरिक्त, त्याने चार रिटेल फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करून व्याप्ती कमी केली - फॅशन, अन्न, घर आणि सामान्य माल - २२ किंवा त्यापेक्षा जास्त ज्यांच्याशी तो पूर्वी गुंतला होता. इतरांच्या व्यावसायिक सल्ल्याची आवश्यकता असतानाही बियानी यांनी मदतीसाठी मॅककिंजे अँड कंपनीकडे वळले आणि पेप्सिकोसारख्या मोठ्या व्यवसायातून भरती झालेल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे नियंत्रण देखील काढून घेतले. २००८ च्या सुरुवातीच्या शॉकवेव्ह नंतर गोष्टी सुधारत असल्याचे दिसून आले. [५] +तरीही, एप्रिल २०१२ पर्यंत, बियाणीचे व्यावसायिक साम्राज्य, गैर-किरकोळ घटकांसह, त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कमी कामगिरी करत होते आणि त्यांच्या कर्ज पातळीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. मार्च २०१३ पर्यंत कर्जमुक्त होण्यासाठी व्यवसायाच्या काही भागांची आणखी पुनर्रचना करण्याची योजना असल्याचे त्यांनी जाहीर केले. [६] पँटालून रिटेलमधील कंट्रोलिंग स्टेक आदित्य बिर्ला नुओवो लिमिटेड द्वारे मे २०१२ मध्ये एका जटिल करारामध्ये विकत घेतले गेले होते ज्यामध्ये व्यापक गटातून व्यवसायाचे विलगीकरण होते आणि त्यानंतर बियाणीच्या व्यवसायातील सहभागाचे आणखी कमी झाले होते. [७] [८] २०१६ मध्ये, त्याचे नाव आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड असे करण्यात आले. [९] +फ्युचर ग्रुपच्या माध्यमातून — ज्याकडे त्यांनी आयसीआयसीआय आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या कंपन्यांमधील प्रतिभावान वरिष्ठ कर्मचाऱ्यांना आकर्षित केले आहे [१०] – बियाणी यांनी विमा आणि मीडिया यांसारख्या व्यावसायिक क्षेत्रांमध्ये रस घेतला आहे. [३] फ्युचर कॅपिटल बिझनेस आणि फ्युचर ऍग्रोव्हेट मार्फत कृषी, तसेच eZone इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर यासारख्या वित्तीय सेवांमध्ये त्यांचा हिस्सा आहे. [६] बिग बझार आणि फूड बझार या ब्रँड्सची तुलना वॉल-मार्टशी करण्यात आली. [२] स्त्नेत्ङ्ग्ङ्स्ब्व् +बियाणी यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला आहे, ज्याने २००२ आणि २००३ मध्ये अनुक्रमे प्रदर्शित झालेल्या ना तुम जानोना हम आणि चुरा लिया है तुमने बॉक्स-ऑफिसवर अपयशी ठरलेले चित्रपट अधोरेखित केले आहेत. [३] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7243.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ec64cd799f051fca88fde3e331070ab4042a296 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7243.txt @@ -0,0 +1,2 @@ +किशोर विठ्ठलराव शिरसाट हे सध्या औरंगाबाद येथील सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागात विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत . त्यांनी आजपर्यंत अनेक नाटकात भूमिका केल्या असून एक झुंज वाऱ्याशी , भाई तुम्ही कुठे आहात या नाटकातील भूमिकेसाठी राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाची पारितोषिकेही मिळवली आहेत . या शिवाय त्यांनी वंडरफुल बावटा गुल, आधे अधुरे , तू वेडा कुंभार , देवाचिये द्वारी , आषाढ का एक दिन, चाहूल.अशी पाखरे येती , घोळात घोळ , दिल्या घरी तू जिवंत रहा , पांढर मरण , बापूंच्या देशात , शापित नंदनवन, जादुगार, जेहाद , धिंड इत्यादी नाटक एकांकिका मधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत . +नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना अभिनय, दिग्दर्शन , नेपथ्य , प्रकाश योजना, रंगभूषा वेशभूषा आणि संगीत संयोजनाचे धडे देत असतानाच विद्यार्थी लेखक घडवंण्या साठी विशेष प्रोत्साहन देत असतात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्याना लिहिते केले आहे . विद्यार्थी लेखकांच्या एकांकिकांचा महोत्सव ते सातत्याने आयोजित करीत असतात . diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7251.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b920cea0949ad4c6d2d82ada8a11ca62068b35c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7251.txt @@ -0,0 +1,2 @@ + +किशोरी अंबिये ह्या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7265.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d34752802979d73c4e4785664abff5064ebd148d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7265.txt @@ -0,0 +1 @@ +किश्तवार भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील शहर आहे. किश्तवार जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १४,८६५ होती. हे शहर सरासरी समुद्रसपाटीपासून १,६३८ मी (५,३७४ फूट) उंचीवर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7297.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c177035e3ece631d22d2fe8703c4b7cb4f0ff6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7297.txt @@ -0,0 +1 @@ +किस्मत हा १९६८मध्ये प्रदर्शित जालेला हिंदी चित्रपट होता. याची निर्मिती कमल मेहराने केली तर दिग्दर्शन मनमोहन देसाईचे होते. यात विश्वजीत, बबिता, हेलन आणि कमल मेहरा यांच्या प्रमुख भूमिका होत्या diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7300.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46c3d9040aa46ff8cb86e892c3608ee014828020 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7300.txt @@ -0,0 +1,2 @@ + +किस्मत कनेक्शन हा २००८ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7305.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..deae582b2cccfeb81f0f1d69812b8fd39a6933bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7305.txt @@ -0,0 +1,12 @@ +की कन्सेप्टस इन फेमिनिस्ट थियरी अँड रिसर्च[१] हे क्रिस्टिना ह्यूस[२] लिखित पुस्तक २००२ मध्ये प्रकाशित झालेले असून स्त्रीवादी सिद्धांत आणि संशोधन यामध्ये आवश्यक असणाऱ्याु संकल्पनांना एकत्रितपणे वाचकांसमोर मांडते. स्त्रीयांचे प्रश्न हे स्त्रीवादी सिद्धांकनाच्या केंद्रस्थानी नेहमी असतात व त्या प्रश्नांना वैचारिक मांडणी देण्याचे काम हे पुस्तकामध्ये दिलेल्या समता, भिन्नत्व, अनुभव यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पनांच्या माध्यमातून केले जाते. +स्त्रीवादी सिद्धांकन आणि संशोधन यांना एकत्रितपणे मांडण्याचे महत्त्वाचे काम ख्रिस्टीना ह्युग्स यांनी त्यांच्या Key Concepts in Feminist Theory and Research या पुस्तकामध्ये केले आहे. स्त्रीवादी सिद्धांकनामध्ये अनेक महत्त्वाच्या संकल्पना वापरल्या जातात आणि स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून त्यांचे भिन्न असे अन्वयार्थ देखील लावले जातात. याच संकल्पनांचा स्त्रीवादी अभ्यास क्षेत्रामध्ये संशोधन करताना देखील वापर केला जातो. त्यामुळे सामाजिक शास्त्रांमध्ये नव्याने येणाऱ्या विद्यार्थी व संशोधक यांच्यासाठी स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून काही संकल्पनाचे अर्थ मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. ‘संकल्पनात्मक साक्षरता’ (Conceptual Literacy) साध्य करणे हा या पुस्तकाचा प्राथमिक हेतू असल्याचे लेखिका नमूद करतात कारण संकल्पनांचा अर्थ हा एकाच एक असू शकत नाही; एका संकल्पनेचे बहुविध अर्थ असे शकतात. हे बहुविध अर्थ हे या महत्त्वाच्या संकल्पनांचा वापर भाषांमध्ये, संशोधनातील भाषेमध्ये कसा लावला जातो यानुसार निश्चित होत जातात. समता, भिन्नत्व, निवड, काळजी, वेळ/ काळ आणि अनुभव; स्त्रीवादी अभ्यासातील महत्त्वाच्या असणाऱ्या या संकल्पांचे अन्वयार्थ ख्रिस्टीना ह्युग्स यांनी लावले असून त्या (आधुनिकोत्तरवादी) म्हणजेच Post-Modernist व (उत्तर-संरचनावादी) Post-Structuralist या दृष्टीकोनातून मांडणी करतात. Post-Structuralist दृष्टीकोनातून त्यांनी स्त्रीवादातील महत्त्वाच्या संकल्पनांचे देखील विश्लेषण केले आहे. +प्रत्येक प्रकरणामध्ये एका संकल्पनेबद्दल चर्चा केली आहे. ह्युग्स यांनी स्त्रीवादी सिद्धांकनासोबतच इतर महत्त्वाच्या अभ्यासाचा देखील उलेख केला आहे उदा. बटलर, स्पिवाक. प्रत्येक संकल्पनेबद्दल सांगताना मांडणी सोबतच त्या संकल्पनेभोवती झालेल्या सैद्धांतिक वादविवादांचीसुद्धा माहिती दिलेली आहे. काही अभ्यासकांचे त्यामधील जे मोलाचे योगदान राहिले आहे त्या कामांची पण दखल घेतली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी त्यातील कळीचे मुद्दे सारांश स्वरूपात मांडलेले असून सदर संकल्पना अधिक सविस्तरपणे समजण्यासाठी अजून वाचन साहित्याचे संदर्भ देखील दिलेले आहेत. पुस्तकामध्ये विविध १७ case studies असून त्यांच्यातून शिक्षण, लिंग परिवर्तन आणि लिंगभावाचे अर्थकारण असे काही महत्त्वाचे मुद्दे हाताळले आहेत. स्त्रीवादी सिद्धांकन, संकल्पनात्मक साक्षरतेची आवश्यकता आणि हे सर्व घात असताना सांस्कृतिक विविधतेची दखल घेण्याची निकड या सर्व मुद्य्यांच्या अनुषंगाने या case studies आलेल्या आहेत. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये प्रत्येक प्रकरणाची संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली आहे. सिद्धांकन, संकल्पनांचे प्रचलित अर्थ, संकल्पनाबाबत होणारे गैरसमज या सर्व शक्यतांची चर्चा केली आहे. उत्तर-संरचनावादी आणि आधुनिकोत्तरवादी सिद्धांकने यातून एखाद्या संकल्पनेचे बदलत जाणारे अर्थ हे भाषेच्या अनुषंगाने कसे महत्त्वाचे असू शकतात हे पुढे येते. बदलत जाणारा काळ आणि परिस्थिती यांमुळे भाषा आणि अर्थ यांच्यात कशी स्थित्यंतरे येतात हे आधुनिकोत्तरवादी सिद्धंकनातून मांडले गेले. +Concepts, Meanings, Games and Contests या पहिल्या प्रकरणामध्ये ह्युग्स नमूद करतात की, संकल्पनांचे अर्थ आणि संज्ञा यांच्याबद्दल असणारे वादविवाद हे सामाजिक संरचना समजून घेण्यासाठी आणि संशोधनासाठी महत्त्वाचे असतात. पुढे लिंग आणि लिंगभाव यांच्यातील फरक या संकल्पनांभोवती असणारी चर्चा, उपयुक्तता कशी असते हे सांगितले आहे. प्रत्येक साहित्य हे कोणत्या तरी सैद्धांतिक किंवा संकल्पनात्मक चौकटीमध्ये मांडलेले असते. संकल्पनांचे जे विविध अर्थ असतात त्यांचे विश्लेषण तसेच सिद्धांकन करणे म्हणजे काय हे या प्रकरणामध्ये मांडले आहे. Derridean, Wittgenstein यांसारख्या अभ्यासकांच्या कामाचा संदर्भ घेऊन ह्युग्स भाषा आणि संकल्पना यांच्यातील बदलाल्त जाणारे संदर्भ व अर्थ याचा आढावा घेतात. +दुसऱ्या प्रकरणामध्ये 'समता' संकल्पनेची चर्चा केली आहे. संकल्पनात्मक साक्षरतेचा विकास होतो तेव्हा ऐतिहासिक व सांस्कृतिक संदर्भांमध्ये त्याचा अर्थ हा बदलत जातो. यासाठी १८ व्या आणि १९ व्या शतकामध्ये स्त्रीवाद्यांनी 'समता' याबद्दल जी सिद्धांकनात्मक मांडणी केली त्या अनुषंगाने या संकल्पनेच्या दोन प्राथमिक मांडणी दिल्या आहे; समता म्हणजे सारखेपणा आणि दुसरे, समता म्हणजे फरक यासंदर्भात. समता म्हणजे सारखेपणा याची चर्चा हक्कांच्याबाबत समतेची मागणी जी स्त्रीवाद्यांनी केली यासंदर्भात येते तर समता म्हणजे 'फरक' याची चर्चा १८ व्या शतकातील मेरी वोलस्टेनक्राफ्ट यांच्या कामाचे उदाहरण घेऊन मातृत्वाचे जे केंद्रीकरण केले जाते याभोवती केली आहे. शेवटी भौतिक असमानतेबद्दल याबद्दल सुद्धा मुद्दे आले आहेत. +समतेची चर्चा फरक किंवा भिन्नत्व या संकल्पनेशिवाय होणे शक्य नाही. तिसऱ्या प्रकरणामध्ये भिन्नत्व या संकल्पनेची चर्चा विविध अनुषंगाने केली आहे. भिन्नत्व याभोवती सारखेपणा, ओळखीमधील फरक, लैंगिक फरक, भिन्नत्व यावर उत्तर-संरचनावादी व वसाहतोत्तरवाद यातून झालेले विश्लेषण हे नमूद केले आहेत. सांस्कृतिक, उदारमतवादी व आधुनिकोत्तरवादी स्त्रीवाद यांमध्ये देखील 'भिन्नत्व' या संकल्पनेवर झालेल्या विश्लेषणाची दखल घेतली आहे. चौथे प्रकरण हे 'निवड' (Choice) या संकल्पनेचा उहापोह करणारे असून त्याची मांडणी Agency आणि Structure या दोन संकल्पनांच्या भोवतीने केली आहे. Rational Choice बद्दल बोलताना त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व व आर्थिक सिद्धांतातील त्याचे महत्त्व हे लक्षात घेतले आहे. सद्सद्विवेक बुद्धीने केलेली निवड याबद्दल अर्थशास्त्रीय स्त्रीवाद्यांनी केलेली मांडणी तसेच निवड केल्या जाणाऱ्या विषयाबद्दल उत्तर-संरचानावादी परिप्रेक्षातून केली जाणारी चर्चा यांचा समावेश केला आहे. +Care म्हणजे काळजी ही संकल्पना सैद्धांतिकपेक्षा देखील प्रायोगिक अधिक असल्याचे ह्युग्स मांडतात. पाचव्या प्रकरणामध्ये संकल्पना या कोणत्या सैद्धांतिक चौकटीमध्ये संकल्पित व प्रस्थापित केल्या जातात हे सांगताना Care ही प्रामुख्याने स्त्रियांची जबाबदारी मानली जाते जे अधोरेखित केले आहे. कुटुंब व्यवस्था आणि कामाचे क्षेत्र आशा दोन्ही संदर्भात ह्युग्स Care या संकल्पनेचे अर्थशास्त्रीय अनुषंगाने विश्लेषण करतात. कारण स्त्रीवाद्यांनी Care यामधील अर्थकारण जेव्हा प्रकर्षाने मांडले तेव्हाच त्याला 'काम' म्हणून बघितले जाऊ लागले; असे काम जे वैतानिक व अवैतनिक अशा दोन्ही स्वरूपात केले जाते. +'वेळ' किंवा 'काळ' ही स्त्रीवाद्यांची अप्रगट संकल्पना आहे. काळ ही संकल्पना केवळ स्त्रीवाद व इतर सामाजिक परिवर्तनवादी चळवळींमध्येच महत्त्वाची ठरली आहे असे नाही तर तत्त्वज्ञान आणि वैयक्तिक अनुभव यांमध्ये देखील काळ हा एक कळीचा कोटीक्रम आहे. सहाव्या प्रकरणामध्ये काळ या संकल्पनेची तीनप्रकारे चर्चा केली आहे- Linear clock time, cyclical time, concepts of time that regard past, present and future. Linear clock time सामाजिक सिद्धांकन, संशोधन, ऐतिहासिक विश्लेषण यांमध्ये काळाची ही संकल्पना अधिक प्रभुत्वशाली आहे. स्त्रीवाद्यांनी काळाची/वेळेची प्रमुखप्रवाही संकल्पना ही पुरुष केंद्री असून स्त्रिया या घरकाम, पुनरुत्पादन यासोबत त्यांची 'वेळ' ही संकल्पना जोडलेली असते. +सातवे प्रकरण हे 'अनुभव' ही संकल्पना मांडणारे असून स्त्रीवादी राजकारणामध्ये 'जे जे वैयक्तिक, ते ते राजकीय' हे विधान मूलगामी ठरले त्यामागे अनुभव हे अतिशय कळीचा मुद्दा होता. संशोधनामध्ये देखील कथानक किंवा मुलाखती यांमध्ये अनुभव हे त्या त्या संदर्भात महत्त्वाचे ठरतात. या अनुषंगानेच ७० च्या दशकापासून ते आजपर्यंत स्त्रीवाद्यांचा भूमिदृष्टी सिद्धांत हा कसा उभा राहिला, त्यात स्त्रियांचे विशेषतः परिघावरील सामाजिक समूहातील स्त्रियांचे अनुभव हे कसे केंद्रस्थानी होते हे नमूद केले आहे. अस्मितांचे राजकारण व आधुनिकोत्तरवादी सिद्धांतांमध्ये प्रमाण म्हणून कोणाचे अनुभव हे ग्राह्य समजले जातात याला स्त्रीवाद्यांनी प्रश्नांकित केले. शेवटच्या निष्कर्षाच्या प्रकरणामध्ये सर्व प्रकरणांमधील महत्त्वाच्या मुद्य्यांचा समारोप केला आहे. संकल्पनात्मक साक्षरता कशाप्रकारे साध्य करता येऊ शकते या अनुषंगाने चर्चा केली आहे. +महत्त्वाच्या संकल्पनांचे विविध अर्थ केवळ अभ्यासाने हा विद्यार्थ्यांचा हेतू नसून त्यांना त्यापलीकडे जाऊन त्यांचा परिप्रेक्ष्य आणि विविध बाजूंनी संकल्पना समजून घेण्याची दृष्टी विकसित होणे आवश्यक आहे. या पुस्तकाचा त्यासाठी उपयोग होतो. संकल्पनात्मक अर्थामधील जी विविधता आहे ती लक्षात घेण्यासाठी याप्रकारच्या प्रयत्नांमधून जागृती व जाणीव निर्माण होण्याच्या शक्यता असतात. अभ्यासाच्या क्षेत्राचा विकास, ज्ञानाच्या विविध प्रकारांची निर्मिती आणि सिद्धांत तसेह संशोधन यांची प्रमुख प्रवाही भाषा बदलण्याचा प्रयत्न हे यामधून साध्य करायचे आहे. +संकल्पनात्मक साक्षरता, स्त्रीवादी भूमिदृष्टी सिद्धांत, उत्तर संरचनावाद, उत्तर-आधुनिक +मिरियम वॉलरेवन यांनी सदर पुस्तकावर पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली असून या पुस्तकाचा प्रमुख हेतू हा सामाजिक शास्त्रांमधील विद्यार्थ्यांना ‘संकल्पनात्मक साक्षरता’ याची तोंडओळख व्हावी हा आहे. हयुग्स यांनी समता, भिन्नत्व, निवड, काळजी, काळ/वेळ आणि अनुभव या संकल्पना, त्यांच्यातील संकल्पनात्मक फरक, स्त्रीवादी सिद्धांकनातील त्यांचे महत्त्व हे खूप चांगल्याप्रकारे मांडले आहे. समाजशास्त्रीय व इतर संबंधित अभ्यासक्षेत्रे याबद्दल हयुग्स यांचा समतोल असा परिप्रेक्ष्य उत्तर-आधुनिकतावादी व उत्तर-संरचनावादी दृष्टीकोनांवर आधारित आहे. उत्तर-संरचनावादी दृष्टीकोनातील बहुआयामित्व हे नव्याने या अभ्यास क्षेत्रात आलेल्या संशोधक व विद्यार्थी यांना समजण्यास या पुस्तकाचा उपयोग होतो.[३] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_731.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d226904b6e816d79801a83ef59bf667cf98bf91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_731.txt @@ -0,0 +1 @@ +ऑस्ट्रेलिया देशामध्ये ६ राज्ये आहेत व भोवतालचे अनेक द्वीपसमूह हे प्रशासकीय प्रदेश आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7311.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c70b6a6ee32668ec909862c7e0bb1bb3e7bc049 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7311.txt @@ -0,0 +1 @@ +कीगन डॅरिल पीटरसन (८ ऑगस्ट, १९९३:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7334.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f04f3ed32dfc34a2c93db7d7ae26214d6c628869 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7334.txt @@ -0,0 +1,4 @@ +कीथ म्बुसी डबेंग्वा (ऑगस्ट १७, इ.स. १९८०:बुलावायो, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून ३ कसोटी आणि ३७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7353.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9668950cb244d6aef84e87c9ddfc9a315081fe12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7353.txt @@ -0,0 +1,2 @@ +कीफर विल्यम फ्रेडरिक डेम्पसी जॉर्ज रुफस सदरलँड (२१ डिसेंबर, १९५५:पॅडिंग्टन, लंडन, युनायटेड किंग्डम - ) हा ब्रिटिश-केनेडियन दूरचित्रवाणी तसेच चित्रपट अभिनेता आहे. याने स्टँड बाय मी, यंग गन्स, फ्लॅटलायनर्स (१९९० आणि २०१७), अ फ्यू गुड मेन, थ्री मस्केटियर्स (१९९३), अ टाइम टू किल, फोन बूथ, यांसह अनेक चित्रपटांतून प्रमुख भूमिका केल्या. सदरलँडची २४ या मालिकेतील जॅक बाउअरची भूमिका विशेष प्रसिद्ध आहे. +याचे वडील डॉनल्ड सदरलँड आणि भाऊ रॉसिफ सदरलँड तसेच अँगस सदरलँड चित्रपट अभिनेते आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7375.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ef32be49b460e2f74968fdc554d520abdee2d01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7375.txt @@ -0,0 +1,3 @@ +कीर्ति कुल्हारी३० मे, १९८५ (1985-05-30) (वय: ३९) +कीर्ति कुल्हारी (जन्म:३० मे, १९८५) ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. तिने २०१० मध्ये खिचडी: द मूव्ही आणि त्यानंतर जून, २०११ मध्ये शैतान या बॉलीवूड चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली.[३] त्यानंतर तिने जल (२०१३), पिंक (२०१६), इंदू सरकार (२०१७), ब्लॅकमेल (२०१८), उरी: द सर्जिकल स्ट्राइक (२०१९), मिशन मंगल (२०१९) आणि शादीस्थान (२०२१) यांसारख्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटात काम केले आणि समीक्षकांकडून प्रशंसा देखील प्राप्त केली. २०१८-१९ पासून कीर्ति कुल्हारी ही ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आघाडीच्या नावांपैकी एक म्हणून समोर आली आहे. +कुल्हारी चा जन्म महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे झाला असून तिचे कुटुंब मूळचे राजस्थानमधील झुनझुनू जिल्ह्यातील आहे.[४] तिचे वडील भारतीय नौदलात कमांडर होते.[५] कुल्हारीने २०१६ मध्ये अभिनेता साहिल सेहगलशी लग्न केले.[६] परंतु १ एप्रिल २०२१ रोजी हे जोडपे विभक्त झाले.[७] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7379.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25487f236ac78def923354efec30fc9ae2482f4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7379.txt @@ -0,0 +1 @@ +डाॅ. कीर्ती मिलिंद मुळीक या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठी लेखक डाॅ. आनंद यादव यांच्या कन्या आहेत. त्यांचे पती मिलिंद मुळीक हे चित्रकार आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_738.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e3c6591c913c1d3b52df8835238fccef5dd3682 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_738.txt @@ -0,0 +1,4 @@ +ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंची ही नामसूची आहे. ज्या क्रमाने हे खेळाडू ऑस्ट्रेलियन संघात शामिल झाले त्याच क्रमाने ही यादी केलेली आहे. ज्याप्रसंगी एकाच सामन्यात एकाहून जास्त खेळाडूंनी पदार्पण केले तेथे अशा खेळाडूंच्या आडनावाप्रमाणे त्यांना क्रमांक देण्यात आला आहे. +नोंदी + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7383.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1919c1bbb64541d75e3ee9d9848f2a5133318d52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7383.txt @@ -0,0 +1,12 @@ +कीर्तिगा रेड्डी (१९७१:चेन्नई, तमिळनाडू, भारत - ) एक भारतीय व्यावसायिक महिला आणि सॉफ्टबँकच्या १०० अब्ज अमेरिकन डॉलरच्या व्हिजन फंडातील उद्योजक भागीदार आहेत.[१][२] रेड्डी सॉफ्टबँकची पहिली महिला गुंतवणूकदार भागीदार आणि फेसबुक इंडियाची माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत.[३][४][५][६][७] +रेड्डी यांना भारतातील एका विशाल समाज मध्यमाची पहिली कर्मचारी म्हणून गौरव प्राप्त झाला आहे. तसेच त्या फेसबुकच्या देशातील वाढी मागील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत.[८] +इ.स. २०११ मध्ये, रेड्डी 'फॉर्च्युन इंडिया'च्या सर्वोत्तम-५० सर्वात शक्तिशाली महिलांमधील एक बनल्या आणि भारताच्या २५ सर्वात प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश झाला.[९][१०][११] +कीर्तिगा रेड्डीचा जन्म भारतातील एका मध्यमवर्गीय घरात झाला. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. किर्तीगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र अंतर्गत महात्मा गांधी मिशनचे अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड येथून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी मध्ये दुसऱ्या क्रमांकासह अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली.[१२] पदवीनंतर, त्या आपल्या पालकांसह नागपुरात स्थलांतरित झाल्या आणि नंतर अभियांत्रिकी विषयातील लेखक यशवंत कानेटकरांना त्यांच्या पुस्तकांमधील प्रोग्रामिंगच्या उदाहरणांसह मुख्य संकल्पना स्पष्ट करण्यासाठी मदत केली.[१३] त्यानंतर त्या अमेरिकेत गेल्या आणि तिथे संगणक अभियांत्रिकीमध्ये +स्टॅनफोर्ड विद्यापीठातून आणि एम.एस. सिरॅक्यूज विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतले.[१४] +तत्पश्चात कीर्तिगा रेड्डी यांनी सिलिकॉन ग्राफिक्स आणि +मोटोरोला सारख्या प्रस्थापित कंपन्यांमध्ये काम केले. सिलिकॉन ग्राफिक्समध्ये त्यांच्या कार्यकाळात, त्या अभियांत्रिकीची सर्वात तरुण संचालिका होत्या आणि त्या स्तरातील तिच्या टीममधील एकमेव महिला होत्या. इ.स. २००८ मध्ये, रेड्डी भारतात परतल्या आणि त्यांनी अमेरिकेतील फिनिक्स टेक्नॉलॉजीजमध्ये काम करण्यास सुरुवात केली.[१३][१५] +जुलै २०१२ मध्ये, रेड्डी फेसबुकमध्ये सामील झाल्या.[१६][१७] भारत देशातील कंपनीची पहिली कर्मचारी म्हणून त्यांनी भारतात कामकाज सुरू केले. रेड्डी यांच्या कामाचे एव्हढे समर्पण होते की प्रत्यक्षात पहिल्याच दिवशी ऑफिसचे शटर त्यांनी स्वतः उघडले. रेड्डींच्या नेतृत्वाखाली, फेसबुक इंडियाची वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. एवढेच नव्हे तर कोका-कोला इंडिया आणि यीपमी सारख्या प्रमुख कंपन्यांसोबत टाय-अपसह जाहिरात विक्रीद्वारे जागतिक व्यवसायात फेसबुकला महत्त्वपूर्ण योगदान लाभले.[१३] +फेसबुकने भारतातील 'फ्री बेसिक्स' योजना बंद केल्याच्या एका दिवसानंतर, रेड्डीने आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा आणि सहा ते बारा महिन्यांत अमेरिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय जाहीर केला.[१८][१९] +१२ फेब्रुवारी २०१६ रोजी, फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये रेड्डी लिहितात: +"जेव्हा माझे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले, तेव्हा आम्हाला माहित होते की आम्ही काही दिवसांनी अमेरिकेत परत जाणार आहोत. परंतु पुढील ६ ते १२ महिन्यांत परताव्याची वेळ येणार आहे हे सांगणे हा एक कटू क्षण आहे. आमच्या दोन मुलींनी हायस्कूल आणि माध्यमिक शिक्षण सुरू केले - जे एक नैसर्गिक संक्रमण बिंदू म्हणून काम करते, ज्यामुळे ही वाटचाल परत सुखकर होईल"[२०][२१] +कीर्तिगा रेड्डी यांचे देवानंद रेड्डी सोबत लग्न झाले आहे. आणि या युगुलास दोन मुली आहेत - आशना आणि आरिया.[१३] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7385.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f15c08db59528e10481db70df3f29d8a220b4390 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7385.txt @@ -0,0 +1 @@ +कीर्तिपूरकीर्तिपूर (नेपाळी कीर्तिपुर; नेपाळ भाषा: किपू Kipoo) हे नेपाळचे एक प्राचीन शहर आहे. नेवार हे किपू (कीर्तिपूर) चे मूळ रहिवासी आहेत. हे काठमांडू शहराच्या दक्षिण-पश्चिमेस ५ किमी काठमांडू व्हॅलीमध्ये आहे. ही खोऱ्यातील पाच घनदाट नगरपालिकांपैकी एक आहे, इतर काठमांडू, ललितपूर, भक्तपूर आणि मध्यपूर थिमी आहेत. हे सर्वात प्रसिद्ध आणि धार्मिक स्थळांपैकी एक आहे.[स्पष्टीकरण हवे] अनेक लोक या ठिकाणी केवळ नैसर्गिक वातावरणासाठीच नाही तर मंदिरांना भेट देतात.[१] २००८ मध्ये हे शहर युनेस्कोच्या तात्पुरत्या जागेच्या यादीत होते.[२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7418.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2771763b1c3012b8cbb9059af27cbef5807e55cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7418.txt @@ -0,0 +1,6 @@ +कुंकुम वृक्ष, शेंदरी किंवा कपिला (हिंदी:कमला, राइणी; गुजराती:कपिलो; कन्नड: मळ्ळीचिलू, केसरीमावू; संस्कृत: रेचनका, कंपिल्लक; इंग्लिश: मंकी फेस ट्री; लॅटिन:मॅलोटस फिलिपीनेन्सिस) हा युफोर्बिएसी कुलातील एक वृक्ष आहे. +अनेक फांद्यांचा हा एक लहान, ७·५–९  मी. उंच सदापर्णी वृक्ष महाराष्ट्रात रुक्ष, विरळ व काटेरी अथवा पानझडी जंगलात आढळतो. याशिवाय हा वृक्ष सिंध, श्रीलंका, मलाया, चीन, ऑस्ट्रेलिया इ. प्रदेशांत व भारतात हिमालयाच्या पायथ्याकडे काश्मीर ते पूर्वेस आसामपर्यंत १,५५० मी. उंचीपर्यंत तसेच इतरत्र उष्ण ठिकाणी सापडतो आढळतो. +अन्य भाषेतील नावे : +या झाडाचे साल पातळ, करडे असते. याचे खोड आतून तांबडे असते व वर वेड्यावाकड्या चिरा असतात. हे साल कातडी कमाविण्यास वापरतात. कमावलेले कातडे तांबडे होते. याच्या पानाची खालची बाजू, लहान फांद्या व फुलोरे तांबूस भुरकट असतात. पाने मध्यम आकाराची, एकाआड एक, खरखरीत, भाल्यासारखी, लांबट टोकाची, वरून गुळगुळीत व दातेरी कडाची असून खालच्या बाजूस सूक्ष्म तांबूस प्रपिंड (ग्रंथी) असतात. याची फुले लहान, पिवळी व पांढरी, बिनदेठाची, पानांच्या बगलेत किंवा शेंड्याला येणाऱ्या परिमंजरीवर नोव्हेंबर–जानेवारीत येतात. ती एकलिंगी असून पुं-पुष्पात अनेक केसरदले असतात. स्त्री-पुष्पात तीन कप्प्यांचा लवदार किंजपुट व त्यावर तीन किंजले असतात. याचे बोंड लहान करवंदाएवढे, लालबुंद भुकटीने व तारकाकृतीने केसांनी वेढलेले असून खोलगट उभ्या रेषांनी तीन भाग झालेले दिसतात. हे बोंड उभे तडकल्यावर तीन भाग होतात. त्यातील बिया गोलसर आणि काळ्या असतात. या वृक्षाचे लाकूड लालसर व मध्यम प्रतीचे बळकट, टिकाऊ व गुळगुळीत असते व शेतीची काही अवजारे, आगपेट्या, धोटे इ. वस्तू बनवण्यासाठी उपयुक्त असते. +या वृक्षाचा पाला जनावरे खातात. जमिनीचा पोत सुधारण्यास व इतर वनस्पतींचे रक्षण करण्यास ही झाडे चांगली असतात. +फळे उष्ण, रेचक, कृमिनाशक, वायुनाशक असून गळू, गुल्म (गाठ), श्वासनलिकादाह, पानथरी इत्यादींवर गुणकारी असते. पाने थंड, क्षुधाप्रवर्तक, कडवट असून त्यामुळे पोटात गुबारा धरतो व बद्धकोष्टता येते. या वृक्षाच्या फळावरील लालसर भुकटीचा रेशमी कापड रंगविण्यास उपयोग करतात. कमला नावाचे एक औषध सध्या बाजारात उपलब्ध आहे.[१] कमला पूड कडवट, सारक व रक्तस्तंभक (रक्तस्राव थांबविणारी) असल्याचा तसेच ती पोटदुखी व कातडीचे रोग यांवर उपयुक्त असल्याचा दावा आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7464.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..259c283efe190c71d6044139d4e4acc48f9a563b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7464.txt @@ -0,0 +1 @@ +हे उपनिषद् सामवेदाशी संबंधित आहे. या उपनिषदाच्या पहिल्या तेरा मंत्रांमध्ये गृहस्थ म्हणून जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर संन्यास आश्रमात प्रवेश आणि त्यामधील जीवनचर्या यांची चर्चा केलेली आहे. त्यानंतर संन्याशाच्या अंतर्मुखी साधनांचा उल्लेख केलेला आहे. असे म्हटले आहे की आधी जप-ध्यानाच्या माध्यमातून ब्राह्मी चेतनेच्या अवतरण प्रक्रियेचा बोध करून घ्यावा आणि सर्वत्र त्या आत्मचेतनेच्या रूपाचा अनुभव करावा. त्यानंतर तन्मात्रांच्या संयमाद्वारे अनाहत नादाच्या माध्यमातून जीव चेतनेच्या उन्नयनाची साधना करावी. साधनेच्या या विशिष्ट क्रमाचा स्पष्ट उल्लेख या उपनिषदात केला गेलेला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7475.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..534db78c8f33b95f6da6653087044b132b38271a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7475.txt @@ -0,0 +1,2 @@ + कुंडेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7498.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a526108c561703de9871e96dfa3370d1c298ec65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7498.txt @@ -0,0 +1,18 @@ +कुंदनलाल सैगल (जन्म : ११ एप्रिल १९०४,; - १८ जानेवारी १९४७) हे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतीय बोलपटांतील सर्वात लोकप्रिय गायक अभिनेते होते. त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ‘गोल्डन व्हॉइस’ म्हणायचे. सैगल यांची सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या गैरफिल्मी गझलासुद्धा फार श्रवणीय आहेत. ‘बाबुल मोरा’ हे स्ट्रीट सिंगर चित्रपटातील गाणे अजूनही लोकांना फार आवडते. +कुंदनलाल सैगल यांचे वडील अमरचंद हे जम्मू-काश्मीर संस्थानात मामलेदार होते. त्यांची आई केसरबाई धार्मिक वृत्तीची व संगीतप्रेमी होती. त्या सैगल यांना बालपणी धार्मिक समारंभांना घेऊन जात असे. तिथे भजन, कीर्तन, यांसारख्या पारंपरिक शैलीत गायल्या जाणाऱ्या भक्तिगीतांचे संस्कार बालवयात सैगल यांच्यावर झाले. जम्मू येथील रामलीलांमध्ये सैगल अधूनमधून सीतेची भूमिका करीत असत. त्यांचे वडील सेवानिवृत्तीनंतर पंजाबमधील जालंदर येथे स्थायिक झाल्याने सैगल यांचे बालपण तेथेच गेले. त्यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहिले. +गायनाचे निसर्गदत्त वरदान लाभलेल्या सैगल यांना सलमान युसुफ नावाच्या पीराकडून संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. याव्यतिरिक्त संगीताचे कोणतेही पद्धतशीर शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी घेतले नाही. गझल, ठुमरी, पंजाबी लोकसंगीत यांच्या संस्कारांतून त्यांची गायकी घडत गेली. कुंदनलाल सैगल यांना लोक शापित गंधर्व म्हणत. +अर्थार्जनासाठी त्यांनी काही काळ रेल्वेत टाइमकीपरची नोकरी केली. पुढे रेमिंग्टन टाइपरायटर कंपनीत टाइपरायटर-विक्रेत्याचे काम त्यांनी केले. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतात अनेक ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळाली. +१९३१ साली कलकत्त्यात असताना कुंदनलाल सैगल यांनी अनेक छोट्या-मोठ्या मैफलींमध्ये गाणी गायिली. त्यांच्या गायनाने प्रभावित होऊन बी. एन्. सरकार यांनी सैगल यांना ‘न्यू थिएटर्स’साठी करारबद्ध केले. १९३२मध्ये सैगल यांची भूमिका असलेले मोहब्बत के आँसू (उर्दू चित्रपट), सुबह का तारा व जिंदा लाश हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले; पण ते फारसे चालले नाहीत. +मात्र १९३३ मध्ये पूरन भगत या चित्रपटामुळे गायक-अभिनेते अशी सैगल यांची ख्याती सर्वत्र पसरली. या चित्रपटातील रायचंद (आर.सी.) बोराल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गायिलेली भजने लोकप्रिय ठरली. चंडीदास या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी होती. दिग्दर्शक पी.सी. बरुआंच्या देवदास (१९३५) या चित्रपटातील सैगल यांची नायकाची भूमिका व गाणी अत्यंत गाजली व त्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. या चित्रपटातील ‘बालम आवो बसो मोरे मन मे’ व ‘दुख के अब दिन बीतत नही’ यांसारखी त्यांची गाणी अजरामर ठरली. सैगल यांनी बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवले व ‘न्यू थिएटर्स’ निर्मित सात बंगाली चित्रपटांत भूमिका केल्या, तसेच तीस बंगाली गीते गाऊन बंगाली रसिकांची वाहवा मिळवली. ‘एक बंगला बने न्यारा’ (प्रेसिडेंट), ‘करूं क्या आस निरास भई’ (दुष्मन), ‘सो जा राजकुमारी सो जा’ (जिंदगी, १९४०), ‘बाबूल मोरा’ (स्ट्रीट सिंगर) इ. लोकप्रिय गाण्यांनी त्यांनी रसिकांची मने जिंकली भारतीय चित्रपट-संगीताचा वारसा समृ्द्ध करणारी यांसारखी अनेक गीते सैगल यांनी गायिली. १९४० पर्यंत सैगल ‘न्यू थिएटर्स’मध्ये होते. या काळात आर.सी. बोराल, पंकज मलिक व तिमिर बरन या ज्येष्ठ संगीत दिग्दर्शकांची अनेक अजरामर गाणी सैगल यांनी गायिली. +कुंदनलाल सैगल १९४१ च्या डिसेंबरमध्ये मुंबईत आले व ‘रणजित मुव्हिटोन ‘ या चित्रपट-निर्मिती संस्थेत दाखल झाले. त्यांची गाणी व अभिनय असलेले या संस्थेचे अनेक चित्रपट यशस्वी ठरले. त्यांपैकी भक्त सूरदास (१९४२) व तानसेन (१९४३) हे चित्रपट खूप गाजले तानसेनमधील ‘दिया जलाओ’ हे शु्द्ध कल्याण रागात त्यांनी गायिलेले गीत अविस्मरणीय ठरले. ‘न्यू थिएटर्स’च्या मेरी बहना (१९४४) या चित्रपटातील ‘दो नैना मतवारे’ व ‘ऐ कातिब ऐ तकदीर मुझे इतना बता दे’ ही त्यांची गाणीही लोकप्रिय होती. सैगल यांचा शाहजहॉं हा चित्रपट १९४६ मध्ये प्रदर्शित झाला. त्यातील ‘गम दिए मुत्त किल’, ‘जब दिल ही टूट गया’ यांसारखी आत दर्दभरी गीते रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी होती. परवाना (१९४७) हा त्यांचा अखेरचा चित्रपट त्यांच्या मरणोत्तर प्रदर्शित झाला. सैगल यांच्या गायकीची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या गायनातील उत्स्फूर्तता व सहजता, आर्त दर्दभरा आवाज आणि प्रत्येक गीत भावपूर्णतेने गाण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली. त्यामुळे त्यांची गाणी रसिकांच्या हृदयाला भिडत. +सैगल यांनी विविध गायनप्रकार कौशल्याने हाताळले. गझला, भजने, ठुमरी, अंगाई गीत, बालगीत अशी अनेक प्रकारची गाणी त्यांनी सहजतेने व सफाईने गायिली. गझल व भजन हे त्यांच्या विशेष आवडीचे प्रकार, ‘चाह बरबाद करेगी ‘(शाहजहॉं), ‘ऐ कातिब-ऐ तकदीर’ (मेरी बहना) या त्यांच्या दर्जेदार गझला, तसेच ‘राधेरानी देय डालो ना’ (पूरन भगत), ‘जीवन का सुख आज प्रभु मोहे’ (धूप छॉंव) व ‘मैंया मोरी मैं नही माखन खायो'(भक्त सूरदास) ही त्यांनी गायिलेली भजने अविस्मरणीय ठरली. त्यांनी गायिलेले ‘सो जा राजकुमारी’ हे अंगाईगीत तसेच ‘बाबूल मोरा’ ही भैरवीतल्या करुण स्वरांनी बांधलेली रचना यांचाही समावेश त्यांच्या उत्कृष्ट गीतांत केला जातो. मुकेश, महंमद रफी या गायकांवर सुरुवातीच्या काळात सैगल यांच्या गायनशैलीचा प्रभाव होता. +सैगल यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत एकूण ३६ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांपैकी २८ हिंदी वा उर्दू, ७ बंगाली व १ तमिळ चित्रपट होता. तसेच त्यांनी एकूण १८५ गाणी गायिली. त्यांतील १४२ चित्रपटगीते व ४३ अन्य प्रकारची (भजने, गझला, होरी इ.) गीते होती. +सैगल यांचे यशस्वी चित्रपट :- दीदी (१९३७; हिंदी आवृत्ती प्रेसिडेंट); देशेर माटी (१९३८; हिंदी आवृत्ती धरती माता); साथी (१९३८; हिंदी स्ट्रीट सिंगर) आणि जीवनमृत्यू (१९३८; हिंदी दुष्मन). +अशीच संगीते आळवी तुझी कलावंता, +घडीभर जागव रे अमुची अशीच मानवता.. +तसेच लोककवी मनमोहन एका कवितेत सैगलांबद्दल म्हणतात- +तुझ्याच कंठामध्ये अवचित +मधमाशी घे ‘मोहोळ’ बांधुनी +बुलबुल बसले बनात रुसुनी। +ज्यांनी सैगल यांना कधीही पाहिले नाही असे अनेकजण सैगल यांच्या गायकीवर फिदा असतात. असा गायक पुन्हा होणे नाही अशीच सर्वांची भावना असते. पुण्याचे श्रीधर रानडे हे असेच सैगलवर एकलव्यासारखी गुरुभक्ती करणारे रसिक. त्यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त २५ नोव्हेंबर २०१७ रोजी कोथरूड येथील गणंजय सोसायटीतील स्वतःच्या मालकीच्या ’साहस’ या बंगल्यामध्ये कुंदनलाल सैगल स्मृती भवन साकारले आहे. +साखर कारखान्यासाठी लागणारे विशिष्ट पाईप तयार करणे हा मेकॅनिकल-इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या श्रीधर रानडे यांचा व्यवसाय. त्यांचा आवाज सैगलच्या आवाजाशी मिळताजुळता आहे असे कुणीतरी म्हटल्यानंतर, रानडे यांनी आयुष्यभर सैगल यांच्या गीतांचा प्रचार आणि प्रसार करणे हेच जीवनाचे ध्येय मानले. सन १९९६पासून, दरवर्षी सैगल यांच्या ११ एप्रिल या जन्मदिवशी आणि १८ जानेवारी या स्मृतिदिनी श्रीधर रानडे हे १०,००० ते १५,००० भाडे देऊन एखाद्या सभागृहात सैगल यांनी गायलेल्या सुमारे ६० गीतांचा गीतांचा विनामूल्य कार्यक्रम करत. आता त्यासाठी त्यांचे स्वतःचे सभागृह आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_75.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_75.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b66845f5c9fa27ac6a349587088e996f3836b7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_75.txt @@ -0,0 +1,215 @@ +जपान देश काही अपवाद वगळता १९१२ सालापासून सर्व उन्हाळी व १९२८ सालापासून सर्व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. दुसऱ्या महायुद्धात पराभूत झाल्यानंतर १९४८ सालच्या उन्हाळी व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास जपानला मनाई करण्यात आली होती. १९८० मॉस्को स्पर्धेवर अनेक देशांप्रमाणे जपानने देखील बहिष्कार टाकला होता. जपानी खेळाडूंनी आजवर एकूण ४३५ पदके जिंकली आहेत. +जपानने आजवर खालील तीन ऑलिंपिक स्पर्धा आयोजीत केल्या आहेत. तसेच २०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद टोकियोला मिळाले आहे. + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7518.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69d3dc7f077b4788e1d94198e2351d29d5fa1e63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7518.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुंदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7520.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5538675b7661b2e6518c6cf93f7171678ec55139 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7520.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुंदेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7522.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c04e0e000b0d6aef4d8c996048b2aa5d278853e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7522.txt @@ -0,0 +1 @@ +(क. गोमळे; लॅ. सिडेरोझायलॉन टोमेंटोजम; कुल-सॅपोटेसी). साधारण मध्यम आकाराचा हा सदापर्णी वृक्ष महाराष्ट्रात सर्वत्र सदापर्णी जंगलांत, बेळगाव व कारवार येथे शिवाय पेगू, श्रीलंका येथेही आढळतो. ह्याची साल भेगाळ असून बाजूच्या लहान फांद्यांचे काट्यांत रूपांतर झालेले आढळते. कोवळ्या फांद्या, पाने, फुले इत्यादींवर भुरकट लव असते. त्यावरून याच्या लॅटिन नावातील जातिनिर्देशक शब्द योजला गेला आहे. पाने ५–११ x ३–४ सेंमी., जाड, साधी, एकाआड एक, दीर्घवृत्ताकृती, वरून चकचकीत व खालून फिकट असतात. फुले पांढरी , लहान, थोडी सुवासिक असून कक्षास्थ (बगलेत) गोलसर झुबक्यांनी ऑक्टोबर – जानेवारीत येतात. त्यांची संरचना ] ⇨ सॅपोटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे; संदले व प्रदले पाच; केसरदले व वंध्यकेसर मिळून दहा व एकांतरित (एका आड एक) ; किंजल लांब आणि प्रदलाबाहेर डोकावणारा [ →फूल]; मृदुफळ अंडाकृती, बोराएवढे, पिवळट हिरवे व बी बहुधा एक, गुळगुळीत, चकचकीत असते. फळ खाद्य असून भाजी, आमटी, लोणचे यांकरिता उपयुक्त आहे. शोभेकरिता व सावलीकरिता ही झाडे बागेत आणि रस्त्यांच्या दुतर्फा लावतात. लाकूड कठीण असून घरबांधणीला वापरतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7594.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef1336d5fe0b2bcb2a41b80f3eb680c1c2a6d272 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7594.txt @@ -0,0 +1,2 @@ + कुंभारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7597.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..367601f4cd78a433a0e7a583ffe3be270c8ab93a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7597.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुंभारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7599.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95409f405931cfb0a1d94672d0e5c94c0f0b76de --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7599.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुंभारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7604.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..858058d95be234bbafe04c895e88a2b45815c0ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7604.txt @@ -0,0 +1,2 @@ + कुंभारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7615.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91d0eb61e86e36aa0c6b4e0bb5e56e5c6c259e3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7615.txt @@ -0,0 +1,8 @@ + कुंभार्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7626.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..512628ccfe951decdfbb48beac391c3ea46070c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7626.txt @@ -0,0 +1,2 @@ + कुंभे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7651.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14c127af18961447e65f4198948fab6365b146bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7651.txt @@ -0,0 +1,2 @@ +साचा:चिनी शब्द +सम्राट क्वांगशू (सोपी चिनी लिपी: 光绪 ; पारंपरिक चिनी लिपी: 光緒帝 'फीनयीन: Guāngxù ;) (ऑगस्ट १४ १८७१ - नोव्हेंबर १४ १९०८), जातनाम चाइत्यान (सोपी चिनी लिपी: 載湉 ; फीनयीन: Zaitian ;) हा मांचू छिंग वंशाचा दहावा आणि चिनावर राज्य करणारा नववा छिंगवंशीय सम्राट होता. इ.स. १८७५ ते इ.स. १९०८ सालांदरम्यान त्याने राज्य केले; मात्र प्रत्यक्षात विधवा सम्राज्ञी त्सशी हिच्या प्रभावाखाली इ.स. १८८९ ते इ.स. १८९८ सालांदरम्यान त्याने सत्ता गाजवली. त्याने शंभर दिवसांची सुधारक चळवळ सुरू केली. परंतु त्सशीने इ.स. १८९८ साली त्याच्याविरुद्ध कट शिजवून बंड घडवून आणले व त्यानंतर हयात असेपर्यंत नजरकैदेत ठेवले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7652.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e280f7ed2c1235bfaff213f011f678f6ea26aaf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7652.txt @@ -0,0 +1 @@ +कुआन नील मॅककार्थी (२४ मार्च, १९२९:पीटरमारित्झबर्ग, दक्षिण आफ्रिका - १४ ऑगस्ट, २०००:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९४८ ते १९५१ दरम्यान १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7661.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7207925c7c296423270cde8fb85bffeeb931eefe --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7661.txt @@ -0,0 +1 @@ +क्वाह्तेमॉक ब्लांको (स्पॅनिश: Cuauhtémoc Blanco; १७ जानेवारी, इ.स. १९७३:मेक्सिको सिटी - ) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो १९९५ ते २०१० दरम्यान मेक्सिको संघाचा भाग होता. त्याने एकूण ११९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३९ गोल केले. ह्या बाबतीत मेक्सिको संघामध्ये त्याचा दुसरा क्रमांक आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7686.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b244304f6a540cebee6fafcdb1e55e40d3664bb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7686.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुकाणे हे नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात वसलेले एक लहान गाव आहे. हे गाव मालेगाव पासून १४ किमी अंतरावर आहे. हे गाव तिन्ही बाजुन्ही डोंगर माथ्यानी वेढलेले आहे. +गावाची लोकसंख्या अंदाजे ३,५०० आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7692.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8e9a8c9e576093ebb2c00c6bf35f2c99c371c29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7692.txt @@ -0,0 +1 @@ +कुकुचकू ही स्टार प्रवाह दूरचित्रवाहिनीवरील एक मालिका होती. याचे ८४ भाग प्रसारित झाले.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7717.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7376886eb08d7eef54e6aa14884049c7f4e9287 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7717.txt @@ -0,0 +1 @@ +कुजबा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7726.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f17c9337179a41a2d4b69e68a0670e0f453ce87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7726.txt @@ -0,0 +1,8 @@ + कुटरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7733.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d70781cc245ee733c1b818461c1b656480304c73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7733.txt @@ -0,0 +1,12 @@ +कुटुंबनियोजन म्हणजे कुटुंब केव्हा वाढवायचे या बद्दलचे संतती नियमनाद्वारे नियोजन होय. यात मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या जन्माच्या दरम्यान अंतराळ, विशेषतः गर्भनिरोधक किंवा स्वयंसेवी नसबंदीद्वारे नियंत्रित करणे यांचा समावेश होतो. +कुटुंब नियोजन म्हणजे केवळ जन्माला येणाऱ्या बालकांच्या संख्येचे नियंत्रण नव्हे तर त्यात इतरही अनेक गोष्टींचा समावेश होतो. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञ समितीने १९७० सालच्या अहवालात[१] पुढील गोष्टींचा समावेश कुटुंब नियोजनात होतो, असे म्हटले आहे.[२] +ही कामे प्रत्येक देशाची कुटुंब नियोजनाची उद्दिष्टे आणि धोरणे यानुसार बदलतात. कुटुंब नियोजनाची आधुनिक व्याख्या ही आहे. +कुटुंब नियोजनाचा महिलांच्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. विकसनशील देशांमध्ये बाळंतपणाच्या वेळी महिलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. महिलेचे वय जसे वाढत जाते तसा आणि ३-४ मुले झाल्यावर हा धोका जास्त वाढतो. कुटुंब नियोजनाद्वारे स्त्रीच्या पुनरुत्पादन चक्रात हस्तक्षेप केल्यावर स्त्रियांना मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवता येते, दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवता येते आणि त्यामुळे बाळंतपणातील मृत्यू,अनारोग्यता कमी होते आणि महिलांचे आरोग्य सुधारते.केवळ कुटुंब नियोजनाची योग्य साधने उपलब्ध झाली तर माता मृत्यूंचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होते आणि बालकांच्या मृत्यूचे प्रमाण 20 टक्क्यांनी कमी होते. [३] +या कार्यक्रमाचे पूर्वीचे नाव 'कुटुंबनियोजन' असे होते.देशात या कार्यक्रमाची सुरुवात इ.स. १९५२ साली तर तत्कालीन मुंबई प्रांतात इ.स. १९५७ साली झाली.कुटुंब नियोजनाबद्दल अनेक गैरसमज आहेत.लोकांच्या मनात कुटुंब नियोजनाचा संबंध नसबंदीशी आहे तसेच जन्म नियंत्रणाशी आहे.या संकल्पनेत कुटुंब कल्याणाचा समावेश कार्यक्रम सुरू झाल्यापासून 15 वर्षांनी झाला आणि त्याचे नाव इ.स. १९७८ साली 'कुटुंबकल्याण कार्यक्रम' असे झाले.इ.स.१९७० मध्ये या कार्यक्रमाचे घोषवाक्य "दों या तीन बस्स" असे होते.इ.स. १९७१ सालापासून आजपर्यंत यात अनेक घटकांची भर पडून इ.स. १९९७ सालापासून हा कार्यक्रम प्रजनन आणि बालसंगोपन या नावाने ओळखला जातो.१९८० नंतर दोनच मुले असण्यावर भर देण्यात आला आणि त्यामुळे "हम दो, हमारे दो" हे या कार्यक्रमाचे हिंदी भाषेतील घोषवाक्य होते.भारतातील कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे उद्दिष्ट 'छोटे कुटुंब मानक' तयार करणे असे आहे.सध्या 'मुलगा किंवा मुली- दोनच अपत्ये बास' ,'3 वर्षांनंतर दुसरे मूल' आणि 'सार्वत्रिक लसीकरण' या तीन मुद्द्यांवर भर देण्यात येत आहे. +कुटुंब नियोजन कार्यक्रमामुळे भारतातील जननदर १९५० मधील ६.४ वरून २०१२ मध्ये २.४ वर आला. +संतती नियमनाचे विविध प्रकार आहेत. ते मुख्यतः दोन प्रकारात विभागले जातात. +गर्भधारणा टाळण्यासाठी ज्या जोडप्यांना कोणत्याही किंमतीत बंदी घालायची असेल त्यांच्यासाठी निरोध सारख्या दुसऱ्या प्रकारचे जन्म नियंत्रण असलेल्या नैसर्गिक कौटुंबिक नियोजनाचे मिश्रण करणे आवश्यक आहे. नैसर्गिक कौटुंबिक नियोजनांचे मुख्य फायदे म्हणजे त्यात रसायने किंवा संप्रेरकांचा समावेश नाही आणि यामुळे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. +वयस्कर आणि वंशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रौढांकडे कौटुंबिक नियोजन पर्यायांबद्दल जागरुक असले पाहिजे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, एकासाठी, कौटुंबिक नियोजन केवळ गर्भधारणा प्रतिबंधक पद्धती म्हणून मर्यादित नाही. त्यानुसार, नियोजित गर्भधारणा आणि प्रत्येक नवजात नवजात मुलाची इच्छा आहे याची खात्री करणे हे आहे. +कुटुंब नियोजनाचे तोटे : +त्याच्या जन्म नियंत्रण गुणधर्मांशिवाय, गोळी देखील आरोग्य फायदे आहेत. प्रोजेस्टिन-केवळ आणि संयोजनाच्या गोळ्या कमी होतात, मासिक पाळीच्या तीव्रतेची तीव्रता कमी करते आणि एक्टोपिक गर्भधारणेची शक्यता कमी करते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_774.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..deaa8bf1cc9147a602ec32fbfbb036f97a4f5bff --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_774.txt @@ -0,0 +1 @@ +ओ'नील गॉर्डन कॉली स्मिथ (५ मे, १९३३:किंग्स्टन, जमैका - ९ सप्टेंबर, १९५९:इंग्लंड) हा  वेस्ट इंडीजकडून १९५५ ते १९५९ दरम्यान २६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7767.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..107e0b0b90b46779e48694ebf10bd739fb117bfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7767.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7771.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22b76a4c79ef04213d0a6698dcddd145250919de --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7771.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 16°00′30″N 73°41′13″E / 16.00833°N 73.68694°E / 16.00833; 73.68694 + +कुडाळ हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचे मुख्यालय व जिल्ह्यातील सावंतवाडी खालोखाल दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे नगर आहे. कुडाळ कोकणच्या तळकोकण भागात मालवणच्या ३० किमी पूर्वेस, वेंगुर्ल्याच्या ३० किमी उत्तरेस तर मुंबईच्या ४७५ किमी दक्षिणेस वसले आहे. २०११ साली कुडाळची लोकसंख्या सुमारे १६ हजार इतकी होती. +राष्ट्रीय महामार्ग १७ कुडाळमधूनच जातो तर कुडाळ रेल्वे स्थानक कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7773.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7792aa159d780dc33ddabde232c3c428335af45e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7773.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुडाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7778.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..744a171127335ee57ba9341e04db78fbf4a45da0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7778.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुडाळ विधानसभा मतदारसंघ - २६९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कुडाळ मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कुडाळ या दोन तालुक्यांचा समावेश होतो. कुडाळ हा विधानसभा मतदारसंघ रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +शिवसेनेचे वैभव विजय नाईक हे कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7794.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0844ad7b19e16cb3b9008f1e154320a0ff441f8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7794.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुडे बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_780.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b5f739a17eedf5104d54cb32f33b65b9f4a6faf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_780.txt @@ -0,0 +1 @@ +ओट्टपलक्कल नीलकंदन वेलू तथा ओ.एन.व्ही. कुरुप (२७ मे, इ.स. १९३१ - १३ फेब्रुवारी, इ.स. २०१६) हे मल्याळी साहित्यकार होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7806.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c4836a38c8e877662e04485fa214b4fc8e70a6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7806.txt @@ -0,0 +1,8 @@ +१६° २०′ ००.९१″ N, ७३° २३′ २०.४२″ E +कुणकेश्वर हे ठिकाण देवगडच्या जवळ असून फार सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं, कुणकेश्वराच्या  मंदिराजवळचा हा परिसर आहे. स्वच्छ, कमी वर्दळ असणारा हा किनारा आहे. कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद या ठिकाणी घेता येतो. खाण्यासाठी कुणकेश्वरचे उकडीचे मोदक चविष्ट आहेत .देवगडला उत्तम माशाचे जेवण मिळते. माफक दरात कोकण या ठिकाणी अनुभवता येतो. +कुणकेश्वर हे भारतातील महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले एक गाव आहे. ते देवगड गावाच्या दक्षिणेस २० किलोमीटरवर आहे. कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे. तसेच हे गाव 'हापूस आंब्या'साठी प्रसिद्ध आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी म्हटले जाते. +दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवसांची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने देऊळ्परिसरात मोठी जत्राही भरते. कलिंगडांचा बाजार आणि मालवणी खाजे हे या जत्रेचे खास वैशिष्ट्य आहे. या यात्रेला येणाऱ्या सर्व देवस्वाऱ्या काही अपवाद वगळता अजूनही आपल्या गावरयतेसहित पायी चालत येतात. कुणकेश्वर भेटीसाठी १२ किमी. अंतरावरून येत असलेल्या जामसंडेच्या दिर्बा-रामेश्वरसाठी तारांमुंबरी खाडीवर नौकासेतू बांधला जातो. दर २४ वर्षॉंनी कुणकेश्वरच्या भेटीला येणाऱ्या कोटकामते गावच्या भगवती मातेला त्या गावचे ग्रामस्थ उत्साहात वाजतगाजत कुणकेश्वर क्षेत्री आणतात. १६ किलोमीटरवरून येणाऱ्या मुणगे गावची भगवती माता वाटेत विश्रांती न घेता पायी चालत येऊन कुणकेश्वरची भेट घेते. ५० किलोमीटरवरून येणारा मसुरे गावचा श्री भरतेश्वर पायी चालत गावरयतेसहित कुणकेश्वरच्या भेटीला येतो. तसेच किंजवडे-स्थानेश्वर, दाभोळे-पावणाई, टेंबवली-कवळाई, असे अनेक देव त्याच्या त्याच्या रयतेसह कुणकेश्वरची पायी वारी म्हणजेच यात्रा करतात. +कुणकेश्वर मंदिराजवळच प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. येथे दरवर्षी लाखोच्या संख्येने देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. समुद्रातील जांभ्या दगडांवर सुमारे १०० शिवलिंगे कोरलेली आहेत. ओहटीच्या वेळी ही शिवलिंगे पाहायला मिळतात. +कुणकेश्वर गावातील एका डोंगरात जांभ्या दगडात एक गुहा आहे. या गुहेत शिवलिंग, नंदी, तसेच स्त्री-पुरुषांचे अनेक दगडी मुखवटे आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7827.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e47ee594bdad3bcd745692cd5bf203d5442f8a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7827.txt @@ -0,0 +1,8 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +कुणाल मौर्य (जन्म : इ.स.पू. २६३ - ?) हा सम्राट अशोक आणि महाराणी पद्मावती चा मुलगा होता. हा सम्राट अशोकांचा वारस आणि संपूर्ण भारतीय उपखंडावर राज्य करणाऱ्या मौर्य साम्राज्याचा भावी राजा मानला गेला होता. भविष्यात कुणाल राजा होणार यामुळे त्याच्याबद्दल आत्यंतिक मत्सर करणाऱ्या तिष्यरक्षिता नावाच्या सम्राट अशोकांच्या दुसऱ्या राणीने कुणाल तरुण असतानाच त्याचे डोळे काढून त्याला आंधळे केले होते. त्यामुळे कुणाल सिंहासनावर बसू शकला नाही. +कुणाल हे हिमालयातल्या एका लांब चोच असणाऱ्या पक्षाचे नाव आहे. या पक्षाला इंग्रजीत ‘पेंटेड स्नाईप्स’ असे म्हटले जाते. साऱ्या भारतवर्षावर राज्य करणाऱ्या सम्राट अशोकांना या पक्षाच्या डोळ्यांवरून आपल्या मुलाचे नाव कुणाल ठेवले होते. कुणाल या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘सुंदर डोळ्यांचा पक्षी’ असा होतो तर माणसाचे नाव कुणाल असेल तर त्याला अर्थ होतो ‘असा माणूस ज्याला प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसते’ किंवा ‘असा माणूस ज्याला काहीही पाहण्यासाठी सुंदर डोळे लाभलेले आहेत.’ संस्कृत भाषेनुसार या शब्दाचा अर्थ ‘कमळ’ असाही होऊ शकतो. +सम्राट अशोकांनी आपल्या या मुलाला लहानपणीच उज्जैनला पाठवले होते.तेथेच त्याने लहानाचे मोठे व्हावे, राजपुत्र म्हणून तेथेच शिक्षण घ्यावे आणि मौर्य साम्राज्याचा वारस म्हणूनच त्याची जडणघडण व्हावी हा अशोकांचा हेतू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7830.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f68dba418f5d15b4523b451202b9450eeb776787 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7830.txt @@ -0,0 +1 @@ +कुणे धबधबा महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील धबधबा आहे.[१][२] तीन टप्प्यांत २०० मीटर कोसळणारा[३] हा धबधबा भारतातील धबधब्यांपैकी १४व्या क्रमांकाचा उंच धबधबा आहे. पैकी सगळ्यात उंच टप्पा १०० मीटरचा आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_79.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_79.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06443e2eeda86ffb61d445b7daed03f288976114 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_79.txt @@ -0,0 +1,216 @@ +झिंबाब्वे देश १९८० सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण ८ पदके जिंकली आहेत. ह्यांपैकी ७ पदके जलतरणामध्ये तर उर्वरित एक पदक हॉकीमध्ये मिळाले आहे. +१९२८, १९६० व १९६४ साली झिंबाब्वेने ऱ्होडेशिया ह्या नावाने ऑलिंपिक स्पर्धांत भाग घेतला होता. +* - ऱ्होडेशिया ह्या नावाने + +अल्जीरिया • +अँगोला • +बेनिन • +बोत्स्वाना • +बर्किना फासो • +बुरुंडी • +कामेरून • +केप व्हर्दे • +मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • +चाड • +कोमोरोस • +काँगो • +डीआर काँगो • +कोत द'ईवोआर • +जिबूती • +इजिप्त • +इक्वेटोरीयल गिनी • +इरिट्रिया • +इथियोपिया • +गॅबन • +गांबिया • +घाना • +गिनी • +गिनी-बिसाउ • +केनिया • +लेसोथो • +लायबेरिया • +लिबिया • +मादागास्कर • +मलावी • +माली • +मॉरिटानिया • +मॉरिशस • +मोरोक्को • +मोझांबिक • +नामिबिया • +नायजर • +नायजेरिया • +रवांडा • +साओ टोमे आणि प्रिन्सिप • +सेनेगल • +सेशेल्स • +सियेरा लिओन • +सोमालिया • +दक्षिण आफ्रिका • +सुदान • +स्वाझीलँड • +टांझानिया • +टोगो • +ट्युनिसिया • +युगांडा • +झांबिया • +झिंबाब्वे +अँटिगा आणि बार्बुडा • +आर्जेन्टीना • +अरुबा • +बहामा • +बार्बाडोस • +बेलिझ • +बर्म्युडा • +बोलिव्हिया • +ब्राझील • +ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • +कॅनडा • +केमन द्वीपसमूह • +चिली • +कोलंबिया • +कोस्टा रिका • +क्युबा • +डॉमिनिका • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +इक्वेडर • +एल साल्वाडोर • +ग्रेनाडा • +ग्वाटेमाला • +गयाना • +हैती • +होन्डुरास • +जमैका • +मेक्सिको • +नेदरलँड्स • +निकाराग्वा • +पनामा • +पेराग्वे • +पेरू • +पोर्तो रिको • +सेंट किट्टस आणि नेव्हिस • +सेंट लुसिया • +सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • +सुरिनाम • +त्रिनिदाद-टोबॅगो • +अमेरिका • +उरुग्वे • +व्हेनेझुएला • +व्हर्जिन आयलँड्स • +ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ +अफगाणिस्तान • +इस्रायल • +बहारिन • +बांग्लादेश • +भूतान • +ब्रुनेई • +कंबोडिया • +चीन • +चिनी ताइपेइ • +हाँग काँग • +भारत • +इंडोनेशिया • +इराण • +इराक • +जपान • +जॉर्डन • +कझाकस्तान • +उत्तर कोरिया • +दक्षिण कोरिया • +कुवैत • +किर्गिझिस्तान • +लाओस • +लेबेनॉन • +मलेशिया • +मालदीव • +मंगोलिया • +म्यानमार • +नेपाळ • +ओमान • +पाकिस्तान • +पॅलेस्टाइन • +फिलिपाइन्स • +कतार • +सौदी अरेबिया • +सिंगापूर • +श्रीलंका • +सिरिया • +ताजिकिस्तान • +थायलंड • +पूर्व तिमोर • +तुर्कमेनिस्तान • +संयुक्त अरब अमिराती • +उझबेकिस्तान • +व्हियेतनाम • +येमेन • +ऐतिहासिक: उत्तर बोमियो +आल्बेनिया • +आंदोरा • +आर्मेनिया • +ऑस्ट्रिया • +अझरबैजान • +बेलारूस • +बेल्जियम • +बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • +बल्गेरिया • +क्रोएशिया • +सायप्रस • +चेक प्रजासत्ताक • +डेन्मार्क • +एस्टोनिया • +फिनलंड • +फ्रान्स • +जॉर्जिया • +जर्मनी • +ग्रेट ब्रिटन • +ग्रीस • +हंगेरी • +आइसलँड • +आयर्लँड • +इटली • +लात्विया • +लिश्टनस्टाइन • +लिथुएनिया • +लक्झेंबर्ग • +मॅसिडोनिया • +माल्टा • +मोल्दोव्हा • +मोनॅको • +माँटेनिग्रो • +नेदरलँड्स • +नॉर्वे • +पोलंड • +पोर्तुगाल • +रोमेनिया • +रशिया • +सान मरिनो • +सर्बिया • +स्लोव्हाकिया • +स्लोव्हेनिया • +स्पेन • +स्वीडन • +स्वित्झर्लंड • +तुर्कस्तान • +युक्रेन • +ऐतिहासिक: बोहेमिया • +चेकोस्लोव्हाकिया • +पूर्व जर्मनी • +सार • +सोव्हियेत संघ • +युगोस्लाव्हिया +अमेरिकन सामोआ • +ऑस्ट्रेलिया • +कूक द्वीपसमूह • +फिजी • +गुआम • +किरिबाटी • +मायक्रोनेशिया • +नौरू • +न्यू झीलंड • +पलाउ • +पापुआ न्यू गिनी • +सामो‌आ • +सॉलोमन द्वीपसमूह • +टोंगा • +व्हानुआतू • +ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7913.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaa1c892704683f99c33b31ee6aa4964373c12f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7913.txt @@ -0,0 +1,62 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +क्यूबा (स्पॅनिश: República de Cuba) हा कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. क्यूबाच्या उत्तरेस अमेरिकेचे फ्लोरिडा राज्य, ईशान्येस बहामास व टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह, पश्चिमेस मेक्सिको, दक्षिणेस केमन द्वीपसमूह व जमैका तर आग्नेयेस हैती व डॉमिनिकन प्रजासत्ताक हे देश आहेत. हवाना ही क्यूबाची राजधानी व प्रमुख शहर आहे. +स्पॅनिश महान नाविक ख्रिस्तोफर कोलंबस येथे इ.स. १४९२ मध्ये पहिल्यांदा दाखल झाला. काही काळातच स्पेनने हा भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. पुढील अनेक शतके स्पेनची वसाहत राहिल्यावर १८९८ सालच्या अमेरिका-स्पेन युद्धानंतर १९०२ साली क्यूबाला स्वातंत्र्य मिळाले. पुढील काही दशके येथे लोकशाही राहिल्यानंतर १९५२ साली फुल्गेन्स्यो बतिस्ताने क्यूबामध्ये येथे हुकुमशाही स्थापन केली. बतिस्ताच्या जुलुमी राजवटीविरुद्ध क्रांती उभारणाऱ्या फिडेल कॅस्ट्रो ह्या सेनानीने लष्करी लढा देऊन १९५९ साली बतिस्ताची सत्ता उलथवून लावली. १९६५ सालापासून क्यूबामध्ये कॅस्ट्रो व त्याचा भाऊ राउल कास्त्रो ह्यांच्या नेतृत्वाखाली साम्यवादी प्रशासन अस्तित्वात आले. शीत युद्धादरम्यान क्यूबा सोव्हिएत संघाच्या निकटवर्ती राष्ट्रांपैकी एक होता. +जगात अस्तित्वात असलेल्या फार थोड्या कम्युनिस्ट राजवटींपैकी एक असलेल्या क्यूबामध्ये सध्या राजकीय स्थैर्य व सुबत्ता आहे. +== इतिहास ==1962 +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7915.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b120f1a1aed25e9fea3441d9dcc81ca79fd5ed6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7915.txt @@ -0,0 +1,8 @@ +यक्ष, धन - इत्यादींची अधिपती देवता +७०७, गोरखे वस्ती, श्री कुबेर स्वामी सुवर्ण मंदिर, सरूळ - बेळगाव ढगा रोड, बेळगाव ढगा, नाशिक, महाराष्ट्र ४२२२१३ +कुबेर (संस्कृत : कुबेर ,इंग्रजी : Kubera ) हा हिंदू पुराणांप्रमाणे देवांचा खजिनदार आणि त्याचवेळी उत्तर दिशेचा दिक्पाल देव समजला जातो. तो विश्रवस्‌ ऋषींचा पुत्र होता तसेच लंकाधिपती रावणाचा सावत्र भाऊही होता. पित्याचे नाव 'विश्रवस्‌' असल्याने कुबेर वैश्रवण या पैतृक नावाने आणि मातेचे नाव इडविडा असल्याने कुबेर ऐडविड या मातृक नावानेदेखील तो ओळखला जातो. हिंदू पुराणांनुसार कुबेर हा यक्षांचा अधिपति समजला जातो. +बौद्ध धर्मातही वैश्रवण या नावाने ओळखला जाणारा कुबेर उत्तर दिशेचा दिक्पाल व यक्षांचा अधिपति मानला जातो. +ब्रह्मदेवाची वर्षनुवर्षे उपासना केल्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला अमरत्व, लंकेचे राज्य आणि पुष्पक विमान बहाल केले. पुढे रावणाने त्याच्यावर स्वारी करून लंका आणि पुष्पक विमान यावर कब्जा केला. कुबेराने पळून जाऊन अलकापुरी येथे आपले नवे राज्य प्रस्थापित केले. + +हिंदू धर्मात, भद्रा ही शिकारीची देवी आहे. भगवान कुबेराची पत्नी असलेली भद्रा भगवान सूर्यदेव व देवीछाया यांची कन्या आणि शनीची बहीण लागते. +भद्रा देवी ही मणिभद्र व नलकुबेराची माता आहे.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7929.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f2922bbf162acdf662041756bf7ef2724b91b52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7929.txt @@ -0,0 +1 @@ +कुमटा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर कन्नड मतदारसंघात असून उत्तर कन्नड जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7936.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ae847f1b2102f025441a5dfdb0d4281cb575512 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7936.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुमठे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7964.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c4ed15c0753d6af87bf2951f72a3ffeab818623 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7964.txt @@ -0,0 +1,3 @@ +कुमामोतो (जपानी: 熊本県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत क्युशू बेटाच्या मध्य-पूर्व भागात वसला आहे. +कुमामोतो ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. +गुणक: 32°43′N 130°40′E / 32.717°N 130.667°E / 32.717; 130.667 diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7967.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c4ed15c0753d6af87bf2951f72a3ffeab818623 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7967.txt @@ -0,0 +1,3 @@ +कुमामोतो (जपानी: 熊本県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत क्युशू बेटाच्या मध्य-पूर्व भागात वसला आहे. +कुमामोतो ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. +गुणक: 32°43′N 130°40′E / 32.717°N 130.667°E / 32.717; 130.667 diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7968.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f73897a8d907348a75880e07e0b0f1f83058489c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7968.txt @@ -0,0 +1,4 @@ +क.सा. पदार्पण: २ ऑक्टोबर, १९६४ +शेवटचा क.सा.: १५ ऑक्टोबर, १९६९ +दुवा: [१] +कुमार श्री माधवसिंहजी जाडेजा ईंद्रजीतसिंहजी उच्चार (सहाय्य·माहिती). diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7988.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe3396f16c8f6287bad6210faedde4ed10f7be78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7988.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुमार श्री दुलीपसिंहजी अर्थात दुलीपसिंहजी (१३ जून, १९०५:काठियावाड, ब्रिटिश भारत - ५ डिसेंबर, १९५९:मुंबई, भारत) हे  इंग्लंडकडून १९२९ ते १९३१ दरम्यान १२ कसोटी सामने खेळलेले क्रिकेट खेळाडू होते. दुलीपसिंहजी हे इंग्लंडकरता कसोटी सामने खेळलेले दुसरे भारतीय खेळाडू होते. तसेच ते नवानगर संस्थानाचे राजपरिवारातील सदस्य होते. +भारतात नंतर स्थापन झालेली दुलीप करंडक ही प्रथम-श्रेणी क्रिकेट स्पर्धा यांच्याच स्मरणार्थ सुरू केली गेली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7991.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..930eb4bac7f74d944cd2d6c24bbf4bd6bfbf75d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_7991.txt @@ -0,0 +1,37 @@ +७ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +कुमार चोक्षनादा संघकारा (ऑक्टोबर १०, इ.स. १९७७:माटाले, श्रीलंका - हयात) हा श्रीलंकाचा क्रिकेट खेळाडू आहे. + + + + +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_801.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f010b8033a6fdd4bc4d2b7ffbb8486c8a20911cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_801.txt @@ -0,0 +1,11 @@ +ओ कॅनडा हे कॅनडा या देशाचे राष्ट्रगीत आहे. +English lyrics +O Canada! +Our home and native land! +True patriot love in all of us command. +With glowing hearts we see thee rise, +The True North strong and free! +From far and wide, +O Canada, we stand on guard for thee. +God keep our land glorious and free! +𝄆 O Canada, we stand on guard for thee. 𝄇 diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8011.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0adc8b2fd4493736c824ccdecafcdd1b452cb7d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8011.txt @@ -0,0 +1 @@ +शैलजा कुमारी (सप्टेंबर २४, इ.स. १९६२- हयात) या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्या इ.स. १९९१ आणि इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील सिरसा लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातीलच अंबाला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8019.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..934e50f0a5e13877bd63ebc40f8c3041edef781f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8019.txt @@ -0,0 +1,6 @@ +'रेखा' या नावाने परिचित असलेल्या रेखा कामत (–, १९३३ - ११ जानेवारी, २०२२) या एक मराठी अभिनेत्री होत्या. +मराठी चित्रपटसृष्टीत एके काळी रेखा आणि चित्रा या दोन अभिनेत्रींचा खूप बोलबाला होता. या दोन सख्ख्या बहिणींमधल्या रेखा म्हणजे आधीच्या कुमुद सुखटणकर, आणि चित्रा म्हणजे कुसुम सुखटणकर. सचिन शंकर यांच्या बॅलेमधून काम करता करता रेखा अभिनय क्षेत्रात आल्या. राजा परांजपे यांच्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटातून नायिका म्हणून त्यांनी रेखा या नावाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले(इ.स. १९५२). चित्रपटलेखक ग.रा. कामत यांच्याशी विवाह (१९५३) केल्यानंतर रेखा यांनी अनेक नाटकांतही भूमिका केल्या. अभिनेत्री म्हणून देखणा, घरंदाज, शालीन आणि प्रेमळ चेहरा लाभलेल्या रेखा आज(२०१४ साली) काही मालिका आणि चित्रपटांतून प्रेमळ आजीच्या भूमिकांत दिसतात. +रेखा कामत यांचे बालपण दादरच्या प्लाझा चित्रपटगृहाशेजारच्या मिरांडा चाळीत गेले. इयत्ता चौथीपर्यंत भवानी शंकर रोडवरील कुंभारवाडा परिसरातील शाळेत झाले. पाचव्या इयत्तेनंतर इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या छबिलदास शाळेतून त्यांनी मॅट्रिक केले. पुढे एसएनडीटीमधून एफ.वाय. झाल्यावर त्यादरम्यान ग.रा. कामत यांच्याशी लग्न ठरले. परिणामी शिक्षण थांबवावे लागले. +रेखा यांच्या चाळीत गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत असे. त्यावेळी गणेशोत्सवात दहा-पंधरा दिवस चालणारे मेळे असायचे. त्या मेळ्यांमध्ये छोटया छोटया नाटिका व्हायच्या. त्या नाटिकांमधून रेखा कामत यांना कामे करायला मिळाली. हे मेळे बघायला दादर परिसरातील मान्यवर मंडळींची उपस्थिती असायची. त्यावेळी दादरमधल्या विविध संस्थांचे वार्षिक कार्यक्रम व्हायचे. मिरांडा चाळीतील गणेशोत्सवात होणाऱ्या मेळ्यांतील कार्यक्रम पाहून त्यांना वार्षिक स्नेहसंमेलनांतील सादरीकरणासाठी बोलावले जाऊ लागले. त्यात काम करता करताच रेखाबाईंना नाटकांतून कामे करण्याची आवड निर्माण झाली, तर दुसरीकडे त्यांचा नृत्य आणि गायनाचा सराव सुरू झाला. दादरमधील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या शाळेत शिकत असताना रेखा यांनी नृत्याचे आणि गायनाचे धडे गिरवले. गाण्यासाठी भानुदास मानकामे व घोडकेगुरुजींची शिकवणी लावली, तर नृत्यासाठी त्यांनी गौरी शंकर (कथ्थक) आणि पार्वतीकुमार (भरतनाटयम्) अशा नामवंत गुरूंकडे शिकण्यास सुरुवात केली. नृत्य आणि गायनाची साधना सुरू असतानाही त्यांनी मेळयांमधून कामे करणे सोडले नाही. +रेखा यांना एके दिवशी सचिन शंकर यांच्या ‘रामलीला’ या प्रसिद्ध नृत्यनाटिकेत काम करण्याची संधी चालून आली. त्यांचे वय त्यावेळी पंधरा-सोळा वर्षे होते. अशी बॅलेत काम करण्याची संधी मिळणे, ही भाग्याची गोष्ट समजली जायची. त्यामुळे घरचे लोक, खास करून आई त्यांना तिथे पाठवायला तयार झाली. त्यावेळी सचिन शंकरच्या बॅलेत रेखाबरोबर कुमुदिनी लेलेही होत्या. (पुढे त्या कुमुदिनी शंकर झाल्या.) मैत्रीणच सोबत असल्यामुळे काम करण्यास त्यांना हुरूप येई. त्या बॅलेत रेखाबाईंना वानर, राक्षस, सैनिक अशी कामेच मिळाली. या बॅलेचे ठिकठिकाणी प्रयोग व्हायचे. सचिन शंकर फक्त बॅलेच बसवायचे नाहीत, तर ‘बॉम्बे टॉकीज’, ‘फिल्मिस्तान’च्या चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन करायचे. त्यावेळी समूहनृत्यासाठी ते रेखाला आवर्जून बोलवायचे. सचिन शंकरच्या बॅलेतून काम करावयास मिळाल्यामुळे त्यांना लखनौपासून लाहोरपर्यंतची हिंदुस्थानातील सगळी प्रमुख शहरे बघायला मिळाली, आणि त्यांची पहिलीवहिली मिळकतही सुरू झाली, नृत्य आणि गायन हे अभिनयाचे एक अंगच असल्याने, त्यातूनच रेखा कामत यांचा अभिनय फुलत गेला. +११ जानेवारी २०२२ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी अभिनेत्री रेखा कामत यांचं निधन झाले.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_802.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a93437efc69afb9967854df3badd81b16cc907e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_802.txt @@ -0,0 +1,2 @@ +झी फाईव्ह (Zee5) ही एसएसएल ग्रुप आणि सहाय्यक कंपनी झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेड यांची एक व्हिडिओ डिमांड संकेतस्थळ आहे. +हे १२ भाषांमध्ये (उदा., मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम्, उडिया, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी) १४ फेब्रुवारी २०१८ रोजी भारतात लाँच केले गेले. झी फाईव्ह मोबाइल अ‍ॅप इतर डिव्‍हाइसेससह वेब, अँड्रॉइड, आयओएस, स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध आहे. झी फाईव्हचे डिसेंबर २०१९ मध्ये महिन्याला ५६० लाख सक्रिय वापरकर्ते होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8034.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5b96d626db2654a515222cc4d76b2208311e094 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8034.txt @@ -0,0 +1,18 @@ +कुयास्को-पोमोर्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः कुराव्हियन-पोमेरानियन; पोलिश: Województwo kujawsko-pomorskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. + +ओपोल्स्का · +कुयास्को-पोमोर्स्का · +झाखोज्ञोपोमोर्स्का · +डॉल्नोश्लोंस्का · +पोट्कर्पाट्स्का · +पोडाल्स्का · +पोमोर्स्का · +माझोव्येत्स्का · +मावोपोल्स्का · +लुबुस्का · +लुबेल्स्का · +वार्मिन्स्को-माझुर्स्का · +वूत्श्का · +व्यील्कोपाल्स्का · +श्लोंस्का · +श्वेंतोकशिस्का प्रांत diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8035.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcafa14ba4f4f9b11bafdb812291dc88920b117a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8035.txt @@ -0,0 +1,2 @@ +कायोहोगा फॉल्स अमेरिकेच्या ओहायो राज्यातील छोटे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४९,६५२ होती. समिट काउंटीमधील हे शहर एक्रन शहराचे उपनगर समजले जाते. या शहराची स्थापना १८१२ साली मॅंचेस्टर नावाने झाली होती. १८३६मध्ये शहराची कायाहोगा फॉल्स नावाने अधिकृत पुनर्स्थापना करण्यात आली. +कायाहोगा नदीकाठी वसलेल्या या शहराजवळ छोटे धबधबे आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8049.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6aaaf40a2c637845eb3e674c6b8ba6d8fb12f08b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8049.txt @@ -0,0 +1,3 @@ +२०° २२′ १२″ N, ८०° ०७′ १२″ E + +कुरखेडा हा महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे. या तालुक्यात बरीचशी लहान गावे आहेत. कुंभिटोला, नान्ही, जांभुळखेडा, मालदूगी, तळेगाव अशी जवळची गावे आहेत. तालुक्यात बौद्ध समाजाचे स्थळ म्हणून तपोभूमी प्रसिद्ध आहे. तपोभूमी समस्त बौद्ध बांधव तालुका कुरखेडा यांची असून तिथे कुणाचाही मालकी हक्क नाही. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8066.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..438c495f80afda985e995813b3b84e680369cd26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8066.txt @@ -0,0 +1,9 @@ + कुरधुंडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8095.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..026d66bb2719f36f3feb8b7be42a50803bdf4d2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8095.txt @@ -0,0 +1,9 @@ +कुराण (अरबी: القرآن उच्चार: अल् कुरआन) हा इस्लाम धर्माचा प्रमुख व पायाभूत धर्मग्रंथ आहे. इस्लामधर्मीय लोक या ग्रंथाला प्रत्यक्ष परमेश्वराचा (अल्लाचा) शब्द मानतात. अल्लाने त्याचा प्रेषित मोहम्मद पैगंबरामार्फत हा ग्रंथ संपूर्ण मानवजातीसाठी बोधला, अशी इस्लामाची धारणा आहे. इस्लामाच्या धारणेनुसार कुराण परमेश्वराने पाठवलेला अंतिम व सर्वोच्च धर्मग्रंथ आहे. +इस्लामी मतानुसार परमेश्वराने आपला दूत जिब्राईल याच्याकरवी मोहम्मद पैगंबराकडे कुराण पोहचवले. त्यांच्या मान्यतेनुसार कुराणाचे अवतरण सलग झाले नसून इ.स. ६१० ते इ.स. ६३२ सनांदरम्यान अधूनमधून ते अवतीर्ण होत गेले. प्रेषितांच्या हयातीतच ते लिपीबद्ध करण्यात आले होते.‌ आदरणीय ज़़ैद, आदरणीय अबूू बकर, आदरणीय उस्मान, आदरणीय अली इब्न अबु तालीब, आदरणीय उबई इब्न क़ाब, आदरणीय अब्दुल्लाह‌ बिन‌ मसूद, आदरणीय मुआवीया इब्न अबु सुफियान यांच्याकरवी‌करवी‌ स्वतः प्रेषितांनी समोर बसवून‌ लिपीबद्ध केले होते. +कुराण या शब्दाची व्युत्पत्ती कुरआन या अरबी शब्दापासून झाली असून त्याचा शब्दशः अर्थ वाचणे, असा होतो. कुराण हा शब्द प्रत्यक्ष कुराणामध्येच उल्लेखला असून जवळपास ७० वेळा हा शब्द कुराणात वापरला आहे. +कुराण अरबी भाषेत लिहिले आहे. कुराणातील विभागांना सूरा असे संबोधले जाते. सूरा (नामभेद : सूरः) याचा शब्दशः अर्थ 'कुंपणाने घेरलेली जागा' असा होतो. कुराणाची रचना एकूण ११४ सूरांमध्ये मांडण्यात आली आहे. कुराणाच्या सूरा मक्की व मदीनी अश्या दोन भागांत विभागल्या असून मोहम्मदाच्या मदिनेकडील प्रस्थानाअगोदर अवतीर्ण झालेल्या सूरांना मक्की, तर त्यानंतर अवतरलेल्या सूरांना मदीनी असे म्हणतात. एका सूरेमधील प्रत्येक ओळीस आयत असे म्हणतात. आयत याचा शब्दशः अर्थ चिन्ह असा होतो. कुराणामध्ये एकूण ६२३६ (काही मतांनुसार ६३४९) आयती आहेत. +बिस्मिल्लाहिर्-रहिमानिर्-रहीम (चित्रित) (अर्थ: अल्लाच्या नावाने, जो अत्यंत दयाळू, अत्यंत कृपावंत आहे.) ही कुराणाची पहिली ओळ आहे. ही ओळ कुठल्याही सूरेचा भाग नसली, तरीही ती प्रत्येक सूरेची पहिली ओळ मानली जाते. केवळ सूरा क्रमांक ९ अत् तौबा ही या नियमास अपवाद असून तिला स्वतंत्र सूरा न मानता अल अनफाल या तिच्या पूर्ववर्ती सूरेशी सलग मानतात [१]. कुराणातील सूरांचा अवतरण्याचा क्रम कुराणातील सध्याच्या क्रमाप्रमाणे नव्हता. सूरा क्रमांक ९६ अल अलक़ हिच्या पहिल्या पाच आयती सर्वप्रथम अवतरल्या, असे सर्वमान्य मत आहे. اقْرَأْ بِاسْمِ رَبِّكَ الَّذِي خَلَقَ, अर्थात: वाच आपल्या ईश्वराच्या नावाने, ज्याने निर्माण केले (सूरा ९६, १) ही कुराणातील सर्वप्रथम अवतरलेली आयत मानली जाते. त्यामागोमाग अल क़लम सूरेमधील काही आयती व त्यानंतर अल मुझम्मिल सूरेमधील काही आयती अवतरल्या असे मानले जाते. या प्रसंगानंतर जवळपास एका वर्षाचा खंड पडला व त्यानंतर कुराणाचे अवतरण अधिक वेगात सुरू झाले. सर्वांत शेवटी अवतरलेल्या सूरा व आयती यांबद्दल मात्र विद्वानांमध्ये एकमत नाही.[२] +कुराणाचे मूळ अरबी नाव रूह्ल्कुराण असे आहे. विनोबा भावे यांनी या ग्रंथाचे सुलभ मराठीत भाषांतर केले आहे जे कुराण सार म्हणून प्रसिद्ध आहे. कुराणातील वेच्यांची यामध्ये मांडणी करताना विनोबांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याला लिहिले होते- +"इस्लामची आध्यात्मिक शिकवण काय आहे, ती निवडून निवडून आम्ही समोर मांडली आहे, सर्व धर्मांच्या अनुयायांसमोर आणि सर्व जगासमोर....." या पुस्तकाच्या अनुवादात श्री. अच्युतराव देशपांडे यांनी महत्त्वाचे काम केले. +हा अनुवाद कुराणाचे उर्दू पांच अनुवाद आणि चार भाष्य व इंग्रजी दोन अनुवाद व एक भाष्य यांच्या आधाराने आणि कुराणावरील अरबी-उर्दू आणि अरबी-इंग्रजी कोशांच्या साह्याने मूळ अरबीवरून करण्यात आलेला आहे.[३] +कुराणाची मुख्य शिकवण एकेश्वरवाद ही आहे. ला इलाह् इल्लिल्लाह् मुहम्मदुर् रसूलिल्लाह् अर्थात 'अल्लाशिवाय इतर कुणीही पूजनीय नाही, मोहम्मद हा अल्लाचा प्रेषित आहे' ही कुराणाची मुख्य शिकवण आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8109.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6161c6ce79162bd95ff78cb464e57944113090ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8109.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 25°25′47″S 49°16′19″W / 25.42972°S 49.27194°W / -25.42972; -49.27194 + +कुरितिबा (पोर्तुगीज: Curitiba) ही ब्राझील देशाच्या पाराना राज्याची राजधानी व देशातील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर शहर आहे. सुमारे १७.५ लाख शहरी व ३२ लाख महानगरी लोकसंख्या असलेले कुरितिबा हे दक्षिण ब्राझीलमधील सर्वात मोठे आर्थिक केंद्र व ब्रझिलमधील महत्त्वाचे सांस्कृतिक व राजकीय स्थान आहे. +१९व्या शतकाच्या मध्यापासून वेगाने वाढत असलेल्या कुरितिबाला रीडर्स डायजेस्ट ह्या मासिकाने ब्राझिलमधील राहण्यासाठी सर्वोत्तम शहर असे गौरविले आहे. कुरितिबा हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील अरेना दा बायशादा ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेतील ४ सामने खेळवले जातील. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8111.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f53cf918f2be8deda348d1a009b6d0cccc4665af --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8111.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुरिल द्वीपसमूह (रशियन: Кури́льские острова́; जपानी: 千島列島) हा प्रशांत महासागरामधील एक द्वीपसमूह आहे. जपानच्या होक्काइदो बेटापासून रशियाच्या कामचत्का द्वीपकल्पापर्यंत १,३०० किमी (८१० मैल) लांबीच्या क्षेत्रामध्ये पसरलेल्या ह्या द्वीपसमूहामध्ये ५६ बेटे असून त्यांचे एकत्रित क्षेत्रफळ १५,६०० चौ. किमी (६,००० चौ. मैल) इतके आहे. २००३ साली येथील लोकसंख्या १६,८०० होती. +राजकीय द्र्ष्ट्या हा द्वीपसमूह रशियाच्या साखालिन ओब्लास्तचा भाग आहे परंतु येथील दक्षिणेकडील दोन मोठ्या बेटांवर जपानने हक्काचा दावा केला आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8131.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..810fb61758896db650e427498a527fa8b7005457 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8131.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा लेख कुरुक्षेत्र जिल्ह्याविषयी आहे. कुरुक्षेत्र शहराबद्दलचा लेख येथे आहे. + +कुरुक्षेत्र हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र कुरुक्षेत्र येथे आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8139.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b0c2797dcf89b9abaeb760f38a09759fe01d4a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8139.txt @@ -0,0 +1,5 @@ + +श्रीलंकेच्या वायव्य प्रांतामधील कुरुनेगला हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ४,८१६[४] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार कुरुनेगला जिल्ह्याची लोकसंख्या १,४६०,२१५[५] होती. + +कुरुनेगला जिल्हयात १ महानगरपालिका, १ नगरपालिका, १७[३] प्रदेश्य सभा आणि ३०[१] विभाग सचिव आहेत. ३० विभागांचे अजुन १६०९[२] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8140.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f3926bfc4d490247f619f136bb2742ff591747e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8140.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुरुपम (अनुसुचित जमाती राखीव) विधानसभा मतदारसंघ - ११ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. कुरुपम हा विधानसभा मतदारसंघ अरकू लोकसभा मतदारसंघात मोडतो. +वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष पक्षाचे पामुला पुष्प श्रीवणी हे कुरुपम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8149.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b327da7dee1bc7199da69c2c77dc5d0ccfed989 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8149.txt @@ -0,0 +1,65 @@ +कुरूंगवाडी हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ९३५ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. +कुरूंगवाडी हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ९३५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३१६ कुटुंबे व एकूण १४१४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर २८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ७१८ पुरुष आणि ६९६ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ८१ असून अनुसूचित जमातीचे १ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६८६ [१] आहे. +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे. +गावात २ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. +गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा आंबवणे येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय चेलाडी येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय भोर व केळवडे येथे आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे ३५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था पुणे येथे ३५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक सारोळा येथे १८ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा भोर येथे २५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र पुणे येथे ३५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा भोर येथे आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना आंबवणे येथे आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे.गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे.गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे.गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहेगावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे +गावात गटारव्यवस्था उघडी आहे.सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले नाही.या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावाचा पिन कोड ४१२२१३ आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +सर्वात जवळील इंटरनेट सुविधा ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील खाजगी कूरियर ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.. +सर्वात जवळील खाजगी बस सेवा ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावत सर्वात जवळील रेल्वे स्थानक ३५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील टॅक्सी ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला आहे.. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे.. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे.. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे.. +म्हातोबा मंदिर हे कुरंगवडी या गावचे ग्रामदैवत आहे . आणि कुरंजाई देवीचे पण मंदिर आहे +गावठ पतसंस्था उपलब्ध आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे.गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे.गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +प्रतिदिवस २२ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +गुरवारी दिवसभर वीजपुरवठा नसतो. +कुरूंगवडी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +कुरूंगवडी या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते +भात , +गहु, +ज्वारी, +हरभरा, +कांदे, +भाजीपाला +भुईमुग, +ऊस, +भाजीपाला, +काधान्य, +अनेक प्रकारचे धान्ये करतात. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8153.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29068a5dc6b91ccd830f0c3884604f548a9ebb0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8153.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुरुण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे. साताऱ्यातील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8196.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..753d7fe5297e2a66fd23524511c6e604d7fc8ff5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8196.txt @@ -0,0 +1 @@ +कुर्डुवाडी जंक्शन हे सोलापूर जिल्ह्याच्या कुर्डुवाडी गावामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबई-पुणे-वाडी ह्या मुख्य मार्गावर असलेल्या कुर्डुवाडीमध्ये मिरज-लातूर हा मार्ग मिळतो. अनेक दशके नॅरोगेज राहिलेल्या मिरज-लातूर् मार्गाचे २००८ साली संपूर्ण ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले. ह्यामुळे कुर्डुवाडी स्थानकामध्ये थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ झाली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8201.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e5a0c68f711c5cc9f759ad017f9738c677c9076 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8201.txt @@ -0,0 +1 @@ +कुर्तुल हैदर हे साहित्यकार आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8203.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a1dcb09f387e6507f8134d3301644e7416b843d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8203.txt @@ -0,0 +1 @@ +कुर्द (कुर्दी: کورد कुर्द), म्हणजेच कुर्द लोक (कुर्दी: گەلێن کوردی‎ गेलेन कुर्दी) हा मध्य पूर्वेतील एक वांशिक समूह असून, या लोकांची वस्ती पूर्व व आग्नेय तुर्कस्तान (उत्तर किंवा तुर्की कुर्दिस्तान), पश्चिम इराण (पूर्व किंवा इराणी कुर्दिस्तान), उत्तर इराक (दक्षिण किंवा इराकी कुर्दिस्तान) आणि उत्तर सीरिया (पश्चिम कुर्दिस्तान किंवा रोजावा) या देशांच्या राजकीय सीमांनी विभागलेल्या एकसलग पट्ट्यात पसरली आहे. सांस्कृतिक आणि भाषिक दृष्ट्या कुर्द लोक इराणी लोकांशी संबंधित मानले जातात [२]. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8228.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e59a574973248983b5b325123b115cdd4933e01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8228.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुर्लाप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_823.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d96e058b5c4702013e0f82be46473cdbd899bba2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_823.txt @@ -0,0 +1,15 @@ +हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील एक गाव आहे. +कऱ्हाड शहराच्या दक्षिणेला १६ किमी अंतरावर दक्षिण मांड नदीच्या तीरावर ओंड हे गाव वसले आहे. कराड-रत्‍नागिरी राज्य महामार्ग क्र. ८४ वर हे गाव आहे. +ओंडच्या पूर्वेला नांदगाव (१ कि.मी.), पश्चिमेला उंडाळे (३ कि.मी.), दक्षिणेला मनु/मनव (२ कि.मी.) आणि उत्तरेला ओंडोशी (२ कि.मी.) ही गावे आहेत. +ओंड या गावाचा विस्तार पूर्व-पश्चिम २ किमी आणि दक्षिणोत्तर ३ किमी असा आहे. +कऱ्हाडहून शेडगेवाडी, येवती, भुरभुशी, येळगाव, उंडाळे या एस.टी. बसेस ओंडला जाण्यासाठी उपयोगी आहेत. तसेच खासगी वाहतूक ही मोठ्या प्रमाणात आहे. त्याच बरोबर कराड तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असल्याने अनेक वाहने ओंडला जाण्यासाठी उपलब्ध होतात. +ओंड हे दक्षिण मांड नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. परंतु दक्षिण मांड ही हंगामी पाणी असलेली नदी असल्याने त्या नदीचा शेतीसाठी फारसा उपयोग होत नाही. ओंड गावाच्या तीन बाजूला डोंगर आहे. ओंड गावात खडी, काठी, मळा, शिव, कुंभारकी, न्हावकी, म्हरपडी, बेलाचे माळ, शिलंगणाचे माळ, शिपिच लवान, बादा, गावंधर, मोरयाचे तळे, गोंधळ झरा अशा नावाच्या शेत जमिनी आहेत. गावाच्या शेत जमिनीपैकी अर्धा भाग (मळा) विहीर बागायत आहे[ संदर्भ हवा ]. बाकीचा भाग जिरायत असून पावसाच्या पाण्यावर तेथील शेती अवलंबून आहे. अलीकडे येवती बंधाऱ्यातून रब्बी पिकासाठी एक किंवा दोन वेळा पाणी सोडले जाते. +"ओम" पासून ओंड या शब्दाची निर्मिती झाली आहे अशी वदंता आहे[ संदर्भ हवा ]. पूर्वी येथे जैन धर्मीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यावेळची दिवान विहीर आजही अस्तित्वात आहे. त्याला भुयारी मार्गही आहे. भुयारी मार्गाला पायऱ्या असून एका वेळेस सात-आठ व्यक्ती आत उतरू शकतात. भारताचे पहिले गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांचे मूळ गाव ओंड होय[ संदर्भ हवा ]. आजही ओंडमध्ये त्यांच्या नावाने एक माध्यमिक विद्यालय आहे. पंडित गोविंद वल्लभ पंत हे महात्मा गांधींचे चिटणीस होते. तसेच ते उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्रीही होते. +ओंडचे सरपंच सध्या श्री. बी. टी. थोरात सर हे आहेत. (इ.स. २०१६) +महाराष्ट्रात सर्वप्रथम लोकशाही पद्धतीने दारुबंदी ओंड या गावात झाली. गावात असणारा बिअर बार बंद करण्यासाठी महिला आणि युवकांच्या पुढाकाराने मोठे आंदोलन उभे राहिले. शासनाने त्याची दखल घेऊन जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचे मतदान घेतले. यासाठी उभी बाटली आणि आडवी बाटली यात झालेल्या मतदानामध्ये आडवी बाटली विक्रमी मतदानाने विजयी होवून बिअर बार बंद करण्यात आला. ओंड गावच्या महिलांनी सबंध महाराष्ट्राला दारूबंदीच्या बाबतीत एक आदर्श घालून दिला. दारूबंदीचे हे लोण नंतर संपूर्ण सातारा जिल्हा आणि महाराष्ट्रात पसरले. +ओंड हे गाव शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असून पदवीधरांचे गाव म्हणून ओळखले जाते. वकील, प्राध्यापक, शिक्षक, इंजिनिअर, डॉक्टर, वैज्ञानिक अशा प्रकारचे अनेक मोठे लोक या गावातून घडले आहेत. गावात तीन प्राथमिक शाळा असून एक माध्यमिक विद्यालय (पंडित गोविंद वल्लभ पंत हायस्कूल) आहे. तसेच गावात पाच अंगणवाड्या आहेत. प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांच्या पगारासाठी तालुका पगार कार्यालय ओंड येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत आहे. सदर शाळेची स्थापना ब्रिटिशांच्या राजवटीत इ.स. १८६९ साली झाली आहे.गावात सुसज्ज वाचनालय आहे. +गावाची लोकसंख्या साधारण १० हजार आहे. गावात ग्रामपंचायत असून तिची स्थापना १९४१ साली झालेली आहे. गावात दोन विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आहेत. गावात कराड जनता बँक, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, कोयना बँक या बँका आहेत. तसेच यशवंतराव मोहिते पतसंस्था, शामराव पाटील पतसंस्था,आनंदराव चव्हाण पतसंस्था , जयवंतराव भोसले पतसंस्था, प्रसाद नागरी पतसंस्था, सिद्धेश्वर नागरी पतसंस्था, मर्चंट नागरी पतसंस्था, धनसंपदा नागरी पतसंस्था कार्यरत आहेत. गावात तलाठी कार्यालय, सिटी सर्वे कार्यालय, सब पोस्ट ऑफिस आहे. +ओंड गावाचा आठवडी बाजार बुधवारी असतो. या बाजारासाठी ओंड परिसरातील १५-२० गावातून लोक येतात. बाजारात भाजीपाला, कपडे, मसाल्याचे पदार्थ, जीवनोपयोगी वस्तू, धान्ये यांची खरेदी-विक्री होते. +ओंड गावाची यात्रा माघ महिन्याच्या पहिल्या दिवशी चालू होते. ती जवळजवळ आठवडा भर चालते. ही यात्रा राघोबा देवाच्या नावाने भरते. राघोबा हे ओंड गावातील थोर संत होते. यात्रेत जनावरांचा बाजार व प्रदर्शन असते. या बाजारात मोठ्या प्रमाणावर जनावरांची खरेदी विक्री केली जाते. यात्रेत सिनेमाचे तंबू असतात. त्याद्वारे लोकांचे मनोरंजन केले जाते. मनोरंजनासाठी तमाशाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे यात्रेच्या निमित्ताने कुस्त्यांचे मैदानही भरवले जाते. या मैदानात नामवंत मल्लांच्या कुस्त्या लावल्या जातात. +ओंड गावात दहा खाजगी आणि दवाखाने आणि एक सरकारी उपप्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तसेच गावात जनावरांचा ही मोठा सरकारी दवाखाना आहे. गावात शासकीय टेलिफोन एक्स्चेंज आहे. गावात एअरटेल, आयडिया, बी.एस.एन.एल., व्होडाफोन या मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे टॉवर आहेत. +गावात महादेव, बिरोबा, मायाक्का, कामाबाई, सुराप्पा, मारुती, जोतिबा, निनाई, विठ्ठल-रुक्मिणी, मरीआई, सती, दत्तमंदिर इ. मंदिरे आहेत. गावात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणारी भगवा कट्टा ग्रुप, अहिल्याबाई होळकर युवक मंडळ, बिरुदेव वालूक मंडळ, सूर्योदय मंडळ, भाग्योदय मंडळ, नवभारत गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ, जोतिलिंग गणेश मंडळ,बिरुदेव ओविकार मंडळ,शिव शंकर गणेश मंडळ इत्यादी मंडळे आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8231.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c8ec8520a5c464406483bae4664bfd10857560d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8231.txt @@ -0,0 +1,13 @@ +कुर्ला (कुर्ले, इंग्रजीत Coorla / Kurla; पोर्तुगीजमध्ये Corlem) हे मुंबई शहराचे एक विस्ताराने मोठे असे उपनगर आहे. हे मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुर्ला तालुक्याचे मुख्यालय आहे. या जागेचे नाव तिथले ईस्ट इंडियन गावावरून ठेवले आहे. हे क्षेत्र मुंबई महानगर पालिकेच्या 'एल' वॉर्ड मध्ये येते. मिठी नदीच्या काठावर व मुंबई-आग्रा रोडवर (लाल बहादूर शास्त्री मार्गावर) आहे. कुर्ला रेल्वे स्थानक मुंबईतील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक म्हणून गणले जाते. मुंबईतून बाहेर पडणाऱ्या गाड्या ज्या ज्या टर्मिनसवरून निघतात त्यांपैकी कुर्ला टर्मिनस हे एक महत्त्वाचे टर्मिनस आहे. ते कुर्ल्याजवळच्या टिळकनगर या लोकल रेल्वेच्या स्थानकाजवळ असल्याने कुर्ला टर्मिनसचे नाव बदलून लोकमान्य टिळक टर्मिनस करण्यात आले. बांद्रा आणि कुर्ला यांच्या दरम्यान वांद्रे कुर्ला संकुल हे मुंबईमधील मोठे वाणिज्य केंद्र आहे. मुंबई विमानतळ (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ) कुर्ल्याच्या उत्तरेस आहे. +कुरली नावाचा खेकडा येथे मोठ्या प्रमाणात मिळत असे म्हणून या गावाला कुर्ला हे नाव मिळाले. जेव्हा वसईच्या तहावर गुजरातच्या सुलतान बहादूर याने व पोर्तुगीज साम्राज्याने २३ डिसेंबर १५३४ रोजी स्वाक्षरी केली तेव्हा कुर्ला गावात पोर्तुगीजांचे शासन आले. १५४८ मध्ये, कुर्ला गाव आणि सहा अन्य गावे पोर्तुगालने ब्रिटिश हिंदुस्तानच्या गव्हर्नरांनी ॲंटोनियो पेसोआ यांना त्यांच्या लष्करी सेवांसाठी बक्षीस म्हणून दिली. १७७४ मध्ये ब्रिटिशांनी साल्सेट बेटावर कब्जा होईपर्यंत कुर्ला पोर्तुगीज सत्तेखालीच राहिले. सन १७८२ मध्ये सलबाईच्या तहात कुर्ला औपचारिकपणे ईस्ट इंडिया कंपनीला बहाल करण्यात आले. +कुर्ला हे मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुर्ला तालुक्याचे मुख्यालय आहे. १९२० मध्ये दक्षिण साल्सेट तालुक्यात हा तालुका कोरण्यात आला. यात १३५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे, ज्यामध्ये दोन मंडळात एकूण २९ गावे आहेत. हा तालुका जिल्ह्याच्या पूर्वेकडे व पश्चिमेला बांद्रा तालुका, वायव्येस संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, उत्तरेकडील ठाणे जिल्हा, पूर्वेस ठाणे खाडी आणि दक्षिणेला मुंबई शहर जिल्हा आहे.[१] +संपूर्ण उपनगर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड 'एल'च्या झोन ५ अंतर्गत आहे. प्रभाग नगरपालिका कार्यालये एस. जी. बर्वे रोडवरील म्युनिसिपल बाजार इमारतीत आहेत. कुर्ला येथील रहिवासी कुर्ला विधानसभा मतदारसंघ संख्या १७४ अंतर्गत येतात.[२] २००९ मध्ये मतदारसंघांची संख्या २८४,९५१ होती (१६१,४५९ पुरुष, १२३,४९२ महिला).[३] +कुर्ला प्रामुख्याने दोन भागांत विभागलेला आहे. पश्चिम कुर्ला आणि पूर्व कुर्ला. हे भागही जुना कुर्ला, कोहिनूर सिटी व नवा कुर्ला असे तीन उपभागांत विभागले गेले आहेत. +कुर्ला जिल्ह्यातील सर्वात जुन्या वस्त्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: +२१ शतकाच्या सुरुवातीस जुन्या मिल्सच्या पुनर्रचनांमुळे या परिसरात बदल झाले आहेत. प्रीमियर ऑटोमोबाइल्स आणि मुकंद इंजिनिअर्स / मुकंद आयर्न यांच्या फॅक्टरीनी एकेकाळी व्यापलेल्या जमिनीवर कोहिनूर सिटी आणि फिनिक्स मार्केटसिटी माॅल झाले आहेत. +कोहिनूर सिटी कुर्ला पश्चिमेतील रिअल इस्टेट कॉम्प्लेक्स आहे. आधी प्रीमिअर ऑटोमोबाईल्स नावाची मोटार वाहन उत्पादक कंपनी प्रसिद्ध फियाट व पद्मिनी गाड्या बनवत होती व नंतर कंपनी झाली. तिच्या जागेवर कोहिनूर सिटी म्हणून इमारती बांधल्या जाऊ लागल्या. सध्याच्या चार जटिल प्रकल्पांमध्ये एचडीआयएल, एसआरए, प्रीमियर रेसिडेन्सी इमारती आणि कोहिनूर सिटी इमारत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) इमारतींमध्ये मुंबईतील झोपडपट्टीतील बहुतेक झोपडपट्टीधारक पुनर्वसित झाले आहेत. +कुर्लाचा दक्षिणेकडील भाग कापूस मिल्स आणि रेल्वे लाईनच्या आगमनानंतर विकसित झाला. काही प्रमुख स्थळे आणि खुणा: +कुर्ला पूर्व भागामध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत: +डॉन बॉस्को इंजिनिअरिंग कॉलेज +भारत सिनेमाजवळील बेलगरामी रोडवरील खान बहादुर भाभा महानगरपालिकेच्या जनरल हॉस्पिटल मुंबईतील १६ उपनगरीय रुग्णालयांपैकी एक आहे जे बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते. यात ३०० पेक्षा अधिक बेड आहेत आणि दुय्यम दर्जाच्या रेफरल आरोग्य सेवा पुरवतात. १९३५ मध्ये खान बहादूर हॉस्पिटल नावाचे ३०-बेड मातृत्व गृह म्हणून रुग्णालय सुरू झाले.एक बाह्यरुग्ण विभागातील विभाग (ओपीडी) १९५० मध्ये जोडला गेला आणि त्याला सामान्य रुग्णालयात रूपांतर केले. १९६२ पासून शस्त्रक्रिया आणि बालरोगविज्ञान यासारख्या इतर अनेक विभागांना जोडण्यात आले.[४] +याव्यतिरिक्त, 'एल' प्रभागांमध्ये ९ महापालिका दवाखाने, १२ महापालिका आरोग्य विभाग आणि ६७ खाजगी रुग्णालये आहेत.[५] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8234.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dfb6c7b675f6293d70f2593fb5136faa614c404 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8234.txt @@ -0,0 +1,8 @@ + कुर्लेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8243.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75cb9dee091f5c2aee1d05260c96b9d590e26802 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8243.txt @@ -0,0 +1,3 @@ +कुऱ्हाड (इंग्लिश: Axe, अ‍ॅक्स ;) हे मानवी इतिहासात अनेक सहस्रकांपासून झाडे/लाकूड तोडण्यासाठी वापरले जाणारे एक अवजार, तसेच एक शस्त्र आहे. याचा विशेष समारंभांमध्ये, तसेच मानचिन्हांमध्ये मानाचे प्रतीक म्हणूनदेखील कुऱ्हाड मिरवली जाते. संरचनेनुसार कुऱ्हाडीचे अनेक प्रकार आढळतात; मात्र सहसा सर्व कुऱ्हाडींना हातांत धरायला एक लांब लाकडी दांडा व त्याच्या अग्राला लावलेले धातूचे, सहसा लोखंडी किंवा पोलादी पाते असते. हिच्या वापराच्या रीतीतही सर्वत्र समानता आढळते; जिच्यात दोन्ही हातांनी दांडा धरून, खांद्यांतून हात झोकून लक्ष्यावर कुऱ्हाडीच्या पात्याचा वार केला जातो.लाकडी दांड्यामुळे, कुऱ्हाड लाकडावर वापरतांना, बसणारे हादरे बऱ्याच प्रमाणात कमी होतात. +कुऱ्हाडीस ऋग्वेदात वाशी असे म्हटले आहे.[१] +'कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ' अशी एक म्हण आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8267.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c4e490bb1f7d03417d1f5c492b7743629b74a2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8267.txt @@ -0,0 +1,6 @@ +कुलदीप पवार (२४ डिसेंबर, इ.स. १९४९ - २४ मार्च, इ.स. २०१४; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेते होते. अरे संसार संसार, शापित, मर्दानी, बिन कामाचा नवरा, गुपचूप, वजीर, जावयाची जात या चित्रपटांमधील, तसेच इथे ओशाळला मृत्यू, निष्कलंक, अश्रूंची झाली फुले, वीज म्हणाली धरतीला या नाटकांमधील यांच्या भूमिका विशेष गाजल्या. परमवीर या दूरदर्शनावरील मालिकेमुळे यांना भरपूर लोकप्रियता लाभली. +कुलदीप पवार मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे वडील बाळ पवार हे मराठी चित्रपटांत छोट्या छोट्या भूमिका करावयाचे. ते पाहून कुलदीप पवार यांच्यामध्ये लहानपणापासून अभिनयाची आवड निर्माण झाली होती.कुलदीप वसंत पवार यांचा जन्म १० जून १९४९ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील वसंतराव पवार मोटारसायकलीच्या एजन्सीचे काम करत आणि त्यांच्या आई शांतादेवी यांनी गुजराथी शाळा चालवली होती. त्यांचे वडील व्हायोलिन आणि माऊथ ऑर्गन वाजवत तर त्यांच्या आई उत्तम नकला करत. कुलदीप पवार यांचे शिक्षण ' सेट झेविअर्स ' स्कुलमध्ये झाले. शाळेत असतानाच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली.  शालेय वयातच त्यांनी सुलोचनबाईच्या हस्ते  बक्षिसेही मिळवली. ' ज्यांना काही करता येत नाही तेच सिनेमात जातात ' अशी त्या काळात समजूत होती, लोकांची धारणा होती. त्याचकाळात कुलदीप पवार यांनी या क्षेत्रात यायचे ठरवले . त्यांच्या वडिलांकडून त्यांना विरोधही झाला कारण त्यांचे म्हणणे होते आजोबांची ' जयश्री ' , ' प्रताप ' आणि ' वसंतबहार ' ही  सांगली-कोल्हापूरची थिएटर्स सांभाळ , असे त्यांचा वडिलांचे म्हणणे होते. एकीकडे अभिनयाचा ओढा आणि दुसरीकडे घरी होणारा विरोध यामध्ये ते पुरते सापडले होते आणि त्याच वेळी वयाच्या सोळाव्या वर्षी घरातून पळून कऱ्हाडला आले आणि ' हिंदुस्थान गियर्स ' कंपनीमध्ये कामाला लागले. लेथवर काम केल्यावर खाली पडणारा कचरा उचलण्याचे काम त्यांना देण्यात आले आणि पगार होता फक्त ९० रुपये. संध्याकाळी काम संपल्यावर ते कामगारांची  नाटके बघत आणि याच काळात कृष्णा पाटील यांचे कुलदीप पवार यांच्याकडे लक्ष गेले आणि ' एक माती अनेक नाती ' या चित्रपटाबद्दल त्यांना विचारण्यात आले. तो त्यांचा पहिलाच चित्रपट होता. परंतु तो चित्रपट फारसा चालला नाही.  आपल्याला अभिनयात अजून सुधारणा करायला हवी हे त्यांना कळून चुकले म्हणूंन ते पुण्यास आले. त्यांना मार्गदर्शन करणारी या क्षेत्रातील अनेक माणसे भेटली  परंतु काम काही मिळाले नाही म्हणून ते मुंबईला आले . त्याचा उपयोग करण्यासाठी ते कोल्हापूर सोडून मुंबईस गेले. मुंबईत दाखल झाल्यावर त्यांची प्रभाकर पणशीकरांशी ओळख झाली. त्या सुमारास इथे ओशाळला मृत्यू या नाटकातल्या "संभाजी"च्या पात्रासाठी अभिनेत्याच्या शोधात असलेल्या पणशीकरांना पवारांचा अभिनय व व्यक्तिमत्त्व भूमिकेसाठी पसंत पडले आणि त्यांनी पवारांना त्या नाटकातली संभाजीची भूमिका सोपवली [१]. त्यानंतर त्यांना कृष्णा पाटील दिग्दर्शित 'एक माती अनेक नाती' या चित्रपटात नायकाचे काम मिळाले आणि त्यांच्या चित्रपट प्रवासाला सुरुवात झाली. +अरे संसार संसार, शापित, मर्दानी, बिनकामाचा नवरा, गुपचूप, सर्जा, वजीर, जावयाची जात अशा काही चित्रपटांमध्ये नायक तसेच खलनायक आणि, इथे ओशाळला मृत्यू', निष्कलंक', अश्रूंची झाली फुले', वीज म्हणाली धरतीला', पाखरू' अशा काही नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी काम केले. +कुलदीप पवार यांचे २४ मार्च, इ.स. २०१४ रोजी वयाच्या ६४व्या वर्षी मूत्रपिंडांच्या आजाराने निधन झाले[२]. निधनाअगोदर दोन दिवसांपूर्वीच त्यांना अंधेरी येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8270.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2463529ee4f2e8dd5895593f03a7567a03f826f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8270.txt @@ -0,0 +1 @@ +कुलदीप राज शर्मा ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8317.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15f8d26ba2298598b703f94524990b6170a85d75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8317.txt @@ -0,0 +1,4 @@ +कुलुप म्हणजे ज्याच्या साहाय्याने घराचा दरवाजा, वाहन, गोदाम यांचे प्रवेश केवळ अधिकृत व्यक्तींपर्यंत सीमित करता येऊ शकतात असे यांत्रिक उपकरण होय. कुलपाची सुरक्षा भेदणे शक्य असले तरी देखील कुलूप वापरकर्त्यास तुलनेने कमी खर्चात चांगली सुरक्षा प्रदान करते. +कुलूप आव्हान व सिद्धता या तत्त्वावर काम करते. म्हणजे प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस स्वतःची प्रवेशाची पात्रता (credentials) सिद्ध करावी लागते. अधिकृत वापरकर्ता आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी किल्लीचा वापर करतो. पारंपरिक कुलपात प्रत्येक कुलूप व त्याच्या किल्लीची एकमेव अनुरूप जोडणी (Combination) असते. जेव्हा किल्लीच्या खाचा कुलुपाच्या आतील खाच्यांशी तंतोतंत जुळतात, तेव्हा कुलुपाच्या आतील रचनेमुळे किल्लीधारकास आतील अडसर सुलभतेने हलवण्याची मुभा मिळते. कुलूप किल्लीच्या एकत्रित एक / दोन फेऱ्यांनी अडसर मोकळा करून वापरकर्ता अधिकृतरीत्या प्रवेश करतो. +कडी-कोयंडा + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8347.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bb78004f05b1dad4a1cbfa4e0eb8a445d77b5dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8347.txt @@ -0,0 +1 @@ +कुवेंपु विश्वविद्यालयम्‌ भारतातील अगदी नव्याने म्हणजे १९८७ मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8356.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1694d9a16ca0f4bdf31d7baaed8d9198d50acfa1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8356.txt @@ -0,0 +1,5 @@ +कुवेत टाॅवर्स हा कुवेत शहरातील तीन सडपातळ टॉवर्सचा समूह आहे. हा इराणच्या आखातात प्रमोटोरीवर उभा आहे. हे टाॅवर्स बांधताना टाॅवर्सच्या इतर पाच गटांपेक्षा वेगळी शैली वापरण्यात आली. कुवेत टाॅवर्सचे उद्घाटन १९७९ सालच्या मार्चमध्ये झाले आणि कुवेत टाॅवर्सना आधुनिक कुवेतचे चिन्हांकित प्रतीक म्हणून ओळखले जाऊ लागले. [१] [२] +कुवेत टाॅवर्सचा मुख्य टॉवर १८७ मीटर (६१४ फूट) उंच आहे, टाॅवर्सच्या वरच्या भागात एक कॅफे, एक लाऊंज आणि ९० लोकांना सामावून घेण्याच्या क्षमतेचा हॉल असणारे एक रेस्टॉरंट आहे व खालील भागात ४५०० क्यूबिक मीटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. +टाॅवर्सचा वरील गोलार्ध समुद्रसपाटीपासून १२३ मीटर (४०४ फूट) उंचीवर असून हा गोलार्ध स्वतःभोवती फिरतो व ३० मिनिटांत एक फेरी पूृ्र्ण करतो. याच भागात कॅफे आहे. दुसरा टॉवर १४७ मीटर म्हणजेच ४८२ फूट उंचीचा असून तो पाणी पुरवठा करणारा टाॅवर म्हणून काम करतो. तिसरा टॉवर, उर्वरित दोन टाॅवर्सना आधार देण्याचे काम करतो. इतर दोन टाॅवर्सप्रमाणे या टाॅवरमध्ये पाणी, घरगुती उपकरणे साठवली जात नाहीत. कुवेत टाॅवर्सचे पाण्याचे टाॅवर एकूण ९००० क्यूबिक मीटर (२४ लाख अमेरिकन गॅलन म्हणजेच २० लाख आयपी गॅलन) पाणी साठवण्याची क्षमता ठेवतात. +कुवेत टाॅवर्स मध्ये तीन टाॅवर्स असले तरीदेखील त्याचा उल्लेख एकत्रितरित्या कुवेत टाॅवर्स असाच केला जातो. स्वीडिश अभियांत्रिकी कंपनी व्हीबीबीने (१९९७ मध्ये जिचे नाव बदलून स्वेको झाले) चालविलेल्या जल वितरण प्रकल्पाचा भाग म्हणून कुवेत टाॅवर्सचे डिझाईन डॅनिश आर्किटेक्ट मालेने बोरर्न यांनी केले होते. त्यावेळी कंपनीचे मुख्य आर्किटेक्ट सुने लिंडस्ट्रॉम यांनी त्याच्या विशिष्ट "मशरूम" वॉटर टॉवर्सचे पाच गट तयार केले होते परंतु कुवेतचे अमीर शेख जाबर अल अहमद यांना सहाव्या गटासाठी अधिक आकर्षक डिझाईन हवे होते. दहा वेगवेगळ्या डिझाईन्समधून, अमीर यांना तीन डिझाइईन्स सादर करण्यात आली, त्यातून एक डिझाईन निवडले गेले आणि शेवटी व्हीबीबीने या तीन कुवेत टाॅवर्सचे बांधकाम केले. १९७१ ते १९७६ या कालावधीत इमारत बांधण्यात आली आणि १ मार्च १९७९ रोजी मुख्य टाॅवर खुला करण्यात आला. +१९८० मध्ये कुवैत टावर्ससह, कुवैत वॉटर टावर्स सिस्टम आर्किटेक्चरसाठी आगा खान अवॉर्डचे प्रथम विजेता झाले. हे पाकिस्तान येईल लाहोरच्या शालिमार गार्डन मध्ये आजोजित करण्यात आले होते.[३] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8372.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a8012060b7c07694fb620bd13e663f65d991c47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8372.txt @@ -0,0 +1,19 @@ +कुवेत एरवेझ (अरबी: الخطوط الجوية الكويتية) ही मध्य पूर्वेतील कुवेत ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इ.स. १९५३ साली स्थापन झालेली कुवेत एरवेझ कुवेत शहराजवळील कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जगातील ३४ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते. +मध्य पूर्वेतील अतिशय वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असणारा कुवेत हा दुसरा देश आहे. या देशाची एरलाइन अतिशय आधुनिक आणि संपत्तिवान आहे. कुवेत एरवेझने विमान वाहतूक सेवेतील गुणवत्ता ग्राहकासांठी उच्चतम कशी ठेवता येईल आणि जागतिक पातळीवर आपली विमानसेवा[१] नवलाईची कशी होईल याकडे लक्ष केन्द्रित केले आहे. +सन १९५४मध्ये कुवेत एरवेझने आबादान, बैरुत, दमास्कस, आणि जेरूसलेम या कांही मर्यादित उड्डाण विमान वाहतूक सेवा सुरू केल्या. कुवेत सरकार[२] या कंपनीची काळजी घेत होते आणि राष्ट्रीय वाहतूक सेवा जगातील विमान मार्गावर वेगाने विकसित करण्यासाठी धडपडत होते. या उद्योगात ५० वर्षे पूर्ण करून या विमान कंपनीने उच्च बहुमान आणि कीर्ती प्राप्त केली आहे. सन २००४मध्ये या विमान कंपनीने ”Best AIR Line For Air Safety” ॲवॉर्ड मिळविलेला आहे. +जगातील ५० ठिकाणी या विमान कंपनीचे ऑनलाईन आरक्षण होऊ शकते. यांचेकडे एरबस A320-200,A310-308,A300-600,A340-313 आणि बोइंग B777-269 ही आधुनिक हवाईयाने आहेत. +या एरलाइन[३]ने अपवाद म्हणून पृथ्वीतलावर ग्राहकांना उच्चतम समाधान देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रवाशांचे ऑनलाईन चेक-इन तसेच सामानाची काळजीपूर्वक हाताळणी यांची माहिती ग्राहकापर्यंत पोहचविली जाते. +विमानात खान पान, मदिरा, कांबळं, यांची सोय, सिनेमे पाहण्यासाठी आणि संगीत ऐकण्यासाठी हेडसेट, डोळ्यासाठी मास्क, यां सेवांचा प्रवासी आनंद घेऊ शकतात. प्रथम, व्यावसायिक, इकॉनॉमी वर्गात वर्गवारी प्रमाणे विविध मनोरंजन प्रकार निवडण्याची सोय आहे. आरामदायी आसने, लहानांसाठी खेळणी या सुविधाचा आनंद ही प्रवासी घेऊ शकतात. +प्रत्येक वर्गाच्या प्रवाशांसाठी स्वतंत्र सामान सवलत व्यवस्था आहे. प्रवासी मर्यादेबाहेरील सामान जादा आकार देऊन घेऊन जाऊ शकतो. प्रवासी खालील प्रमाणे सामान बरोबर घेऊ शकतो. +दोन वर्षापेक्षा ज्यादा वय असणाऱ्या मुलासाठी प्रौढाप्रमाणेच व्यवस्था आहे. +तान्हे बाळाला प्रौढाच्या भाड्याच्या १०% आकार पडतो. त्याला आसन मिळत नसल्याने त्याच्यासाठी एक दुमडणारी ट्रॉली, ढकलगाडी, किंवा वाहून नेण्याची टोपली किंवा प्रवासी केबिनमधील उपलब्ध जागेत ठेवता येईल आणि अशी ११५ सेंमी(४५”) पेक्षा जादा असणार नसणारी कार सीट नेण्याची परवानगी आहे. बाळाच्या सामानाचे १० किग्रॅ(२२.२ पाउंड) पर्यंतचे वजन मोफत आहे. मात्र ही मोफत सवलत ही ज्या प्रवाशांनी कुवेतमध्ये तिकीट घेतलेले आहे आणि ते कुवेत मधून जाण्या येण्याचा प्रवास करतात त्यांच्यासाठीच आहे. जे प्रवा्सी बाहेर देशी तिकीट घेतात, त्याच्यासाठी राष्ट्रीय विमान प्रवासाचे संबंधित नियमच लागू आहेत. +वरील सवलतीशिवाय प्रत्येक प्रवासी स्वतःबरोबर खालील प्रमाणे एक किवा दोन वस्तू विनाआकार नेऊ शकतो. +प्रवासी बरोबरचे सामान त्याच्या आढ्याकडील कंपार्टमेंटमध्ये किंवा आसनाच्या खाली ठेवू शकतात. कोणत्याही वस्तूचा साधारण आकार २३ x ३६ x ५६ सेंमी (एकूण ११५ सेंमी) किंवा ९” x १४” x २२” (एकूण ४५”)पेक्षा जास्त असू नये. आणि कमाल वजन ७ किग्रॅ असावे. या वस्तू प्रवाशांनी स्वतःबरोबरच स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावयाच्या आहेत. +फक्त कुवेत एरवेझच्या प्रवाशांसाठी कुवेत एरवेझच्या सामानाचे नियम लागू आहेत. इतरांसाठी त्या त्या एरलाईनचे नियम लागू आहेत. +कुवेत एरवेझची संपूर्ण मालकी डिसेंबर २०१३पासून कुवेत सरकारची झाली आहे. +सन १९९०मध्ये गल्फ युद्धाचा भडका उडाला त्याकाळात या विमान कंपनीचे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले त्यामुळे खाजगीकरणाचा विचार सुरू झाला. सन २००४मध्ये ह्या विमान कंपनीचे संघटनेत रूपांतर झाले. २१ जुलै २००८ मध्ये खाजगीकरणाचा करार सरकारने मान्य केला. कराराप्रमाणे दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारासाठी ३५% शेअर्स व इतर पब्लिकसाठी ४०% शेअर ठेवून, उर्वरित २५% शेअर्स स्वतः सरकारने ठेवले. या व्यवस्थेचा जाझीरा एरवेझ सारख्या निवडक देशी स्पर्धकांनी संभाव्य शेअर्स मागणीदार या नात्याने अतिशय खोलवर विचार केला. या शिवाय सरकारने कामकाजाशी निगडित असणारे कर्मचारी पुढील ५ वर्षे कायम ठेवण्याचे वचन दिले आणि ज्यांना ठेवता आले नाही त्यां कर्मचाऱ्याना त्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान न करता आणि कामगार करारातील अटी जशाच्या तशा ठेवून सरकारला हव्या असणाऱ्या विभागाकडे वर्ग होण्याची संधी दिली. +सन २०११मध्ये खाजगीकरण समितीने सिटी ग्रुप, अर्नेस्ट आणि यंग आणि सिबुरीचे मदतीने कुवेत एरवेझची किंमत ८०.५ कोटी अमेरिकन डॉलर ठरविली. मार्च २०११ पर्यंत हे कामकाज पूर्ण व्हावे ही अपेक्षा होती. तरी सुद्धा, त्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खाजगीकरण समितीने सुचविले की खाजगीकरण करण्यापूर्वी एर कुवेतचे पुनर्व्यवस्थापन कार्य करावे. या सूचनेस कुवेतच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि खाजगीकरण करारात तशी सुधारणा केली. सरकारने विशेषज्ञांशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय एर ट्रान्सपोर्ट असोसिएशन बरोबर करारही केला. जानेवारी २०१३मध्ये कुवेत एरवेझ कॉर्पोरेशनने खाजगीकरण[४] कायदा मंजूर केला. +डिसेंबर २०१३मध्ये राशा अब्दुलजीज अल-रौमी या अध्यक्षा[५] झाल्या. त्यांचा कार्यकाळ जुलै २०१५ पर्यंत आहे. +कुवेत एरवेझचे मुख्या कार्यालय कुवेत येथील Al फरवणीय गव्हर्नओरेट येथील कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर आहे. ४२००० sq.mi (४,५०,००० sq.ft.) जागेवरील या कार्यालयाचा बांधकाम खर्च १.५८ कोटी कुवेत दिनार (५.३६ कोटी अमेरिकन डॉलर) झालेला होता. अहमदिया कॉन्ट्रॅक्टिंग आणि ट्रेडिंग कंपनी हे या बांधकामाचे मुख्य कॉन्ट्रॅक्टर होते. सन १९९२ ते १९९६ या काळात या मुख्य कार्यालयाचे बांधकाम झाले. या बांधकामात प्रथमच कुवेत देशात काचेच्या तावदानाचा वापर केला. पूर्वीचे कार्यालय हे कुवेत विमानतळावरच होते. +कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ या केंद्रांवरून आशिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि मध्यपूर्वेतील देशांमधी यांच्या ३४ स्थळांपर्यंत कुवेत एरवेझची विमाने उड्डाणे करतात. (नोव्हेंबर २०१३ची स्थिती) +कुवेत एरवेझचा खालील एरलाइन्सबरोबर कायदेशीर सहभाग करार आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8373.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3b9470ccccfbba90da7a2a28be40a5aa579f460 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8373.txt @@ -0,0 +1,3 @@ +टी२०आ किट +कुवेत राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुवेतचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8389.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e7584fd2b98709fcde65e92c4b87bfa2ac1f189 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8389.txt @@ -0,0 +1 @@ +कुशल भुर्टेल (२२ जानेवारी, १९९७:नेपाळ - हयात) हा  नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. २०२०-२१ नेपाळ तिरंगी मालिकेमध्ये नेदरलँड्सविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8392.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b81d19f893f6d3958b4d84817b4a83e2d2246859 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8392.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +कुशल मेंडिस  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा यष्टीरक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8403.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4834245cb540a23756723ab55c8487f56697d067 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8403.txt @@ -0,0 +1,3 @@ + +कुशाभाऊ ठाकरे ( जन्म ऑगस्ट १५, इ.स. १९२२ – मृत्यू डिसेंबर २८, इ.स. २००३ ) हे राजकीय नेते आणि ते भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष होते.यांचा जन्म मध्य प्रदेशातील धार या ठिकाणी झाला. +कुशाभाऊ ठाकरे यांचे शिक्षण धार आणि ग्वालेर या ठिकाणी झाले. इ.स.१९४२ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामध्ये प्रचारक पदी रुजू झाले आणि रतलाम विभागाचे काम पाहू लागले.नंतर ते जनसंघ पक्षाचे काम पाहू लागले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8417.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..085e01b4bb7e752efbbedbcf3f44f690f3751f7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8417.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुशीनगर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र पदारौना येथे आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8421.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0b47a8bde042503e965d7b7c9dce9e4e8d1d90e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8421.txt @@ -0,0 +1,2 @@ + कुशेडे तर्फे तळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8425.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8425.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0de089b28444444d1a44595a09d2c10df7d8f47d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8425.txt @@ -0,0 +1,10 @@ +कुषाण साम्राज्य हे इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात उदयास आलेले एक भारतीय साम्राज्य होते. +सुरुवातीला चीनच्या वायव्य सरहद्दीवर यांचे वास्तव्य होते. इ.स. पूर्व १६५ च्या सुमारास हुणांनी त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना तेथून हाकलून लावले व तो प्रदेश काबीज केला. तेव्हा कुषाणांच्या या टोळ्या पश्चिमेकडे सरकल्या व त्यांचे दोन विभाग पडले. त्यापैकी एक विभाग तिबेटच्या सरहद्दीपर्यंत येऊन पोहोचला आणि तेथे स्थायिक झाला. दुसरा विभाग पश्चिमेकडे जात असताना त्यांचा संबंध शकांशी आला आणि त्यांनी शकांना भारताकडे पिटाळले. पण पुन्हा इ.स. पूर्व १४० च्या सुमारास हुणांनी त्यांच्यावर आक्रमण केले म्हणून ही टोळी दक्षिणकडे आणि त्यांनी इ.स. पूर्व पहिल्या शतकात बॅक्ट्रीया प्रांत जिंकून घेतला आणि तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली. बॅक्ट्रीया प्रांतात कुषाणांची पाच राज्ये ह्यु-मी, चुऑंग-मो, कु-चुऑंग उर्फ कुषाण, ही-थू, आणि कु-फू आस्तित्वात आली. ही राज्ये जवळजवळ एक शतक आस्तित्वात होती. इ.स. ४५च्या सुमारास कुषाण टोळीचा पुढारी कुजुल कॅडफिसस उर्फ कॅडफिसस पहिला याने इतर चार टोळ्यांचा पराभव करून संपूर्ण बॅक्ट्रीया आपल्या ताब्यात घेतला. +कुजुल कॅडफिसस उर्फ कॅडफिसस पहिलाने संपूर्ण बॅक्ट्रीया आपल्या ताब्यात घेतल्यामुळे कॅडफिससचे सामर्थ्य वाढले. त्यानंतर तो साम्राज्यविस्ताराच्या मागे लागला. त्याने हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवर असलेली ग्रीक आणि पार्थियनांची सत्ता नष्ट केली. काबूल, गांधार, अफगाणिस्तान हे प्रदेश जिंकून घेतले आणि तेथे कुषाणांची सत्ता स्थापन केली. तेथून भारतात शिरण्याचा त्याचा विचार होता परंतु ती कामगिरी करण्यापूर्वीच तो इ.स. ६५ मध्ये मरण पावला. +पहिल्या कॅडफिसस नंतर त्याचा मुलगा व्हिम कॅडफिसस सत्ताधीश बनला. भारत जिंकून घेण्याचे वडिलांचे स्वप्न याने बऱ्याच अंशी पूर्ण केले. उत्तर भारतात त्याची बरीच नाणी सापडली आहेत. या नाण्यांवरून त्याचे राज्य पंजाबपासून बनारसपर्यंत होते असे दिसून येते. त्याने भारतीय प्रदेशात प्रमुख ठिकाणी आपले सरदार नियुक्त केले होते. राज्यकारभार सुकर रितीने चालावा म्हणून या सरदारांना फार मोठे अधिकार देण्यात आले होते. यापैकीच एक सरदार कनिष्क हा कॅडफिससच्या मृत्यूनंतर कुषाणांचा सम्राट झाला. चीन आणि रोमन साम्राज्य या दोन्ही ठिकाणी त्याने व्यापारी संबंध प्रस्थापित केले त्यामुळे त्याचे राज्य वैभवशाली बनले. +दुसऱ्या कॅडफिससच्या मृत्यूनंतर राज्यासाठी त्याच्या सरदारात भांडणे जुंपली. त्या भांडणात कॅडफिससचा मथुरेचा सरदार कनिष्क विजयी झाला आणि त्याने कुषाणांच्या भारतीय प्रदेशावर आपली अधिसत्ता प्रस्थापित केली. सत्ता हाती आल्यावर त्याने त्याच वर्षी शक सुरू केला (इ.स. ७८ ) त्याला शक नृप काल असे म्हणतात. +कनिष्काने पार्थियनांचा नायनाट केला. काश्मीरवर आक्रमण करून त्याने हा प्रदेश कुषाण साम्राज्यास जोडला. पूर्वेकडे मगधापर्यंत त्याने आपले सैन्य नेले. मगधमधून त्याने आपल्याबबरोबर अश्वघोष नावाचा एक बौद्ध भिक्षू नेला होता. कनिष्काने चिनी वर्चस्वाखाली असलेल्या खोतान, यारकंद, काशगर या प्रदेशावर पामीरमार्गे हल्ला केला व ते प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. तेथून परत येताना त्याने अमाप संपत्ती लुटून आणली. मध्य आशियात कुषाण सत्ता प्रस्थापित झाली परंतु कनिष्काच्या कारकिर्दीच्या शेवटी त्याच्या सार्वभौमत्वाला चिनी सेनापती पॅन चाऊ याने आव्हान दिले. यावेळी कनिष्काने आपला एक दूत त्याच्याकडे पाठ‍वला पण पॅन चावूने या दूताला कैद केले म्हणून कनिष्काने त्याच्याविरूद्ध लष्करी मोहिम काढली पण झालेल्या संघर्षात कनिष्काचा पराभव झाला व त्याला जबरदस्त खंडणी द्यावी लागली. काही वर्षांनी पुन्हा कनिष्काने पामीरच्या पठारापलीकडे चिनी सत्तेविरूद्ध मोहिम काढली. यावेळी त्याने चिनी सेनापती पॅन यॉंग (पॅन चाऊचा मुलगा) याचा पराभव केला व त्याच्यापासून जबरदस्त खंडणी आणली. +कनिष्काच्या ताब्यात फार मोठे साम्राज्य हाते. अफगाणिस्तान, बॅक्ट्रीया, काशगर, खोतान, यारकंद हे भारताबाहेरील प्रदेश त्याच्या वर्चस्वाखाली होते. भारतातही त्याचे साम्राज्य कौशांबी, पेशावर, बनारस, रावळपिंडी, मथुरा, सारनाथ या भागात होते. याच बरोबर काश्मीर, सिंध, पंजाब हे वायव्येककडील प्रदेशही होते. त्याच्या या विशाल साम्राज्याची राजधानी पुरूषपूर म्हणजे पेशावर हे शहर होते. साम्राज्यविस्तार करण्याच्या उद्देशाने कनिष्क सबंध हयातीत लष्करी मोहिमात गुंतलेला होता. परंतु या त्याच्या लष्करी मोहिमांमुळेच त्याचे अधिकारी त्रस्त झाले आणि त्यांनी कनिष्काला ठार करण्याचा कट रचला. तो आजारी स्थितीत पडलेला असतानाच त्याच्याजवळ असणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्याला ठार केले. (इ.स. १०१). +कनिष्काने परकीय व्यापारास उत्तेजन दिल्यामुळे व्यापार वाढला आणि देशाची भरभराट झाली. चीन आणि रोमशी त्याचे व्यापारी संबंध होते. या देशांशी संबंध आल्यामुळेच मध्य व पूर्व आशियात भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडला. त्याच्या काळात विद्या, कला, तत्त्वज्ञान या क्षेत्रात देशाची प्रगती झाली. त्याने काश्मीरमध्ये कनिष्कपूर नावाचे शहर वसवले. पेशावर येथे ग्रीक शिल्पकाराच्या देखरेखीखाली बुद्धावशेषांवर ६०० फूट उंचीचा लाकडी मनोरा बांधला. यालाच कनिष्क चैत्य असे म्हणतात. प्रसिद्ध बौद्ध पंडित अश्वघोष, वसुमित्र, पार्श्व हे बौद्ध धर्माचे विद्वान त्याच्या दरबारात होते. बौद्ध धर्माच्या दृष्टीने कनिष्काने मोठी कामगिरी केलेली आहे. त्याने पार्श्वच्या सल्ल्यावरून ५०० बौद्ध भिक्षूंची एक धर्मपरिषद बोलावली होती. ही परिषद काश्मीरमध्ये कुंदलवनच्या विहारात भरविण्यात आली. या परिषदेचा वसुमित्र हा अध्यक्ष तर अश्वघोष हा उपाध्यक्ष होता. या परिषदेस जमलेल्या विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारीत महाविभाषा नावाचा एक संस्कृत ग्रंथ तयार करण्यात आला होता. +कनिष्कानंतर मध्यवर्ती सत्ता काबीज करणारा हुविष्क हा कुषाण सम्राट होऊन गेला. याने मथुरा येथे बौद्ध भिक्षूंसाठी विहार बांधला. काश्मीरमध्ये हुविष्कपूर नावाचे शहर वसवले. +वसुदेव हा शेवटचा महत्त्वाचा कुषाण राजा होय. याची राजधानी मथुरा होती. याच्या हयातीतच कुषाण साम्राज्याला उतरती कळा लागली. मात्र काबूलच्या खोऱ्यांतील सत्ता मात्र बरीच वर्षेपर्यंत टिकली इ.स.च्या पाचव्या शतकात हुणांनी हल्ले करून तेथील कुषाण सत्ता संपुष्टात आणली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8426.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0de089b28444444d1a44595a09d2c10df7d8f47d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8426.txt @@ -0,0 +1,10 @@ +कुषाण साम्राज्य हे इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात उदयास आलेले एक भारतीय साम्राज्य होते. +सुरुवातीला चीनच्या वायव्य सरहद्दीवर यांचे वास्तव्य होते. इ.स. पूर्व १६५ च्या सुमारास हुणांनी त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना तेथून हाकलून लावले व तो प्रदेश काबीज केला. तेव्हा कुषाणांच्या या टोळ्या पश्चिमेकडे सरकल्या व त्यांचे दोन विभाग पडले. त्यापैकी एक विभाग तिबेटच्या सरहद्दीपर्यंत येऊन पोहोचला आणि तेथे स्थायिक झाला. दुसरा विभाग पश्चिमेकडे जात असताना त्यांचा संबंध शकांशी आला आणि त्यांनी शकांना भारताकडे पिटाळले. पण पुन्हा इ.स. पूर्व १४० च्या सुमारास हुणांनी त्यांच्यावर आक्रमण केले म्हणून ही टोळी दक्षिणकडे आणि त्यांनी इ.स. पूर्व पहिल्या शतकात बॅक्ट्रीया प्रांत जिंकून घेतला आणि तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली. बॅक्ट्रीया प्रांतात कुषाणांची पाच राज्ये ह्यु-मी, चुऑंग-मो, कु-चुऑंग उर्फ कुषाण, ही-थू, आणि कु-फू आस्तित्वात आली. ही राज्ये जवळजवळ एक शतक आस्तित्वात होती. इ.स. ४५च्या सुमारास कुषाण टोळीचा पुढारी कुजुल कॅडफिसस उर्फ कॅडफिसस पहिला याने इतर चार टोळ्यांचा पराभव करून संपूर्ण बॅक्ट्रीया आपल्या ताब्यात घेतला. +कुजुल कॅडफिसस उर्फ कॅडफिसस पहिलाने संपूर्ण बॅक्ट्रीया आपल्या ताब्यात घेतल्यामुळे कॅडफिससचे सामर्थ्य वाढले. त्यानंतर तो साम्राज्यविस्ताराच्या मागे लागला. त्याने हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवर असलेली ग्रीक आणि पार्थियनांची सत्ता नष्ट केली. काबूल, गांधार, अफगाणिस्तान हे प्रदेश जिंकून घेतले आणि तेथे कुषाणांची सत्ता स्थापन केली. तेथून भारतात शिरण्याचा त्याचा विचार होता परंतु ती कामगिरी करण्यापूर्वीच तो इ.स. ६५ मध्ये मरण पावला. +पहिल्या कॅडफिसस नंतर त्याचा मुलगा व्हिम कॅडफिसस सत्ताधीश बनला. भारत जिंकून घेण्याचे वडिलांचे स्वप्न याने बऱ्याच अंशी पूर्ण केले. उत्तर भारतात त्याची बरीच नाणी सापडली आहेत. या नाण्यांवरून त्याचे राज्य पंजाबपासून बनारसपर्यंत होते असे दिसून येते. त्याने भारतीय प्रदेशात प्रमुख ठिकाणी आपले सरदार नियुक्त केले होते. राज्यकारभार सुकर रितीने चालावा म्हणून या सरदारांना फार मोठे अधिकार देण्यात आले होते. यापैकीच एक सरदार कनिष्क हा कॅडफिससच्या मृत्यूनंतर कुषाणांचा सम्राट झाला. चीन आणि रोमन साम्राज्य या दोन्ही ठिकाणी त्याने व्यापारी संबंध प्रस्थापित केले त्यामुळे त्याचे राज्य वैभवशाली बनले. +दुसऱ्या कॅडफिससच्या मृत्यूनंतर राज्यासाठी त्याच्या सरदारात भांडणे जुंपली. त्या भांडणात कॅडफिससचा मथुरेचा सरदार कनिष्क विजयी झाला आणि त्याने कुषाणांच्या भारतीय प्रदेशावर आपली अधिसत्ता प्रस्थापित केली. सत्ता हाती आल्यावर त्याने त्याच वर्षी शक सुरू केला (इ.स. ७८ ) त्याला शक नृप काल असे म्हणतात. +कनिष्काने पार्थियनांचा नायनाट केला. काश्मीरवर आक्रमण करून त्याने हा प्रदेश कुषाण साम्राज्यास जोडला. पूर्वेकडे मगधापर्यंत त्याने आपले सैन्य नेले. मगधमधून त्याने आपल्याबबरोबर अश्वघोष नावाचा एक बौद्ध भिक्षू नेला होता. कनिष्काने चिनी वर्चस्वाखाली असलेल्या खोतान, यारकंद, काशगर या प्रदेशावर पामीरमार्गे हल्ला केला व ते प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. तेथून परत येताना त्याने अमाप संपत्ती लुटून आणली. मध्य आशियात कुषाण सत्ता प्रस्थापित झाली परंतु कनिष्काच्या कारकिर्दीच्या शेवटी त्याच्या सार्वभौमत्वाला चिनी सेनापती पॅन चाऊ याने आव्हान दिले. यावेळी कनिष्काने आपला एक दूत त्याच्याकडे पाठ‍वला पण पॅन चावूने या दूताला कैद केले म्हणून कनिष्काने त्याच्याविरूद्ध लष्करी मोहिम काढली पण झालेल्या संघर्षात कनिष्काचा पराभव झाला व त्याला जबरदस्त खंडणी द्यावी लागली. काही वर्षांनी पुन्हा कनिष्काने पामीरच्या पठारापलीकडे चिनी सत्तेविरूद्ध मोहिम काढली. यावेळी त्याने चिनी सेनापती पॅन यॉंग (पॅन चाऊचा मुलगा) याचा पराभव केला व त्याच्यापासून जबरदस्त खंडणी आणली. +कनिष्काच्या ताब्यात फार मोठे साम्राज्य हाते. अफगाणिस्तान, बॅक्ट्रीया, काशगर, खोतान, यारकंद हे भारताबाहेरील प्रदेश त्याच्या वर्चस्वाखाली होते. भारतातही त्याचे साम्राज्य कौशांबी, पेशावर, बनारस, रावळपिंडी, मथुरा, सारनाथ या भागात होते. याच बरोबर काश्मीर, सिंध, पंजाब हे वायव्येककडील प्रदेशही होते. त्याच्या या विशाल साम्राज्याची राजधानी पुरूषपूर म्हणजे पेशावर हे शहर होते. साम्राज्यविस्तार करण्याच्या उद्देशाने कनिष्क सबंध हयातीत लष्करी मोहिमात गुंतलेला होता. परंतु या त्याच्या लष्करी मोहिमांमुळेच त्याचे अधिकारी त्रस्त झाले आणि त्यांनी कनिष्काला ठार करण्याचा कट रचला. तो आजारी स्थितीत पडलेला असतानाच त्याच्याजवळ असणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्याला ठार केले. (इ.स. १०१). +कनिष्काने परकीय व्यापारास उत्तेजन दिल्यामुळे व्यापार वाढला आणि देशाची भरभराट झाली. चीन आणि रोमशी त्याचे व्यापारी संबंध होते. या देशांशी संबंध आल्यामुळेच मध्य व पूर्व आशियात भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडला. त्याच्या काळात विद्या, कला, तत्त्वज्ञान या क्षेत्रात देशाची प्रगती झाली. त्याने काश्मीरमध्ये कनिष्कपूर नावाचे शहर वसवले. पेशावर येथे ग्रीक शिल्पकाराच्या देखरेखीखाली बुद्धावशेषांवर ६०० फूट उंचीचा लाकडी मनोरा बांधला. यालाच कनिष्क चैत्य असे म्हणतात. प्रसिद्ध बौद्ध पंडित अश्वघोष, वसुमित्र, पार्श्व हे बौद्ध धर्माचे विद्वान त्याच्या दरबारात होते. बौद्ध धर्माच्या दृष्टीने कनिष्काने मोठी कामगिरी केलेली आहे. त्याने पार्श्वच्या सल्ल्यावरून ५०० बौद्ध भिक्षूंची एक धर्मपरिषद बोलावली होती. ही परिषद काश्मीरमध्ये कुंदलवनच्या विहारात भरविण्यात आली. या परिषदेचा वसुमित्र हा अध्यक्ष तर अश्वघोष हा उपाध्यक्ष होता. या परिषदेस जमलेल्या विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारीत महाविभाषा नावाचा एक संस्कृत ग्रंथ तयार करण्यात आला होता. +कनिष्कानंतर मध्यवर्ती सत्ता काबीज करणारा हुविष्क हा कुषाण सम्राट होऊन गेला. याने मथुरा येथे बौद्ध भिक्षूंसाठी विहार बांधला. काश्मीरमध्ये हुविष्कपूर नावाचे शहर वसवले. +वसुदेव हा शेवटचा महत्त्वाचा कुषाण राजा होय. याची राजधानी मथुरा होती. याच्या हयातीतच कुषाण साम्राज्याला उतरती कळा लागली. मात्र काबूलच्या खोऱ्यांतील सत्ता मात्र बरीच वर्षेपर्यंत टिकली इ.स.च्या पाचव्या शतकात हुणांनी हल्ले करून तेथील कुषाण सत्ता संपुष्टात आणली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8448.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6c013e831f8786261a0c44caa31ec09dd814fb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8448.txt @@ -0,0 +1,8 @@ + कुसबे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8465.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4a8813347899e06f60cabb199a6d320802b3c62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8465.txt @@ -0,0 +1,3 @@ +कुसावळी उर्फ कुसवली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. +कुसावळी पठारावर जागतिक पर्यटन केंद्र निर्माण करण्यात येणार आहे.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8483.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e15f53feda5e9a9419f1362b3cc438f40b24dab --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8483.txt @@ -0,0 +1 @@ +वसंत दिवाणजी तथा कुसुमाकर देवरगेण्णूर (१५ फेब्रुवारी, इ.स. १९३० - १७ एप्रिल, इ.स. २०१२) हे कन्नड भाषेत लिखाण करणारे लेखक, कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि अनुवादक होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8489.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..042dae855f1cfb76a8173d04cd6d68cd56a758d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8489.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुसुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8503.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4c307989d9eac09133abd95702c7f7558bfd5ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8503.txt @@ -0,0 +1,5 @@ + +कुही हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. +या तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे असून पर्यटकांना आकर्षित करणारे पाच नद्यांच्या संगमावर श्री.चैतन्यश्वराचे मंदिर असलेले आंभोरा देवस्थानही कुही तालुक्यातच आहे , तसेच या तालुक्याचा बहुतांश भाग हा गोसेखुर्द धरण तथा कऱ्हाडला अभयारण्याला लागूनच आहे. +तालुक्यात कुही शहर , मांधळ , वेलतुर व पचखेडी हे मोठे शहर असून गोसेखुर्द धरणातील अनेक पुनर्वसन गावे कुही तालुक्यात आहेत. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8529.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4df0d44b14ff6071aae36302f24ac0fb91af0e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8529.txt @@ -0,0 +1 @@ +कूच बिहार हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8534.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4df0d44b14ff6071aae36302f24ac0fb91af0e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8534.txt @@ -0,0 +1 @@ +कूच बिहार हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8541.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5a553a9ab138179f00208e91bd49a653857864a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8541.txt @@ -0,0 +1 @@ +कूडल अळगर कोविल हे मदुराईतील एक पर्यटन स्थळ आणि प्रसिद्ध देऊळ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8544.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6aa7e0e3f12d39b81cb4105c8ea4e278f6ed2cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8544.txt @@ -0,0 +1 @@ +हा विहिरीचा एक प्रकार आहे.यात यंत्राद्वारे जमिनीत पाणी शोधुन साठा करून तो बाहेर काढण्याकरिता वापर केला जातो. यामध्ये दाबायुक्त यंत्राच्या व पोलादाच्या पाईपांच्या साहाय्याने जमीनीत पाणीसाठा मिळेपर्यंत उत्खनन केले जाते. पाणी साठा होण्याकरिता खडकामध्ये खोलीपर्यंत छिद्र केले जाते. छिद्राच्या तोंडावर लोखंडी किंवा पीव्हीसी पाईप टाकतात. त्यानंतर विद्युत पंपाच्या साहाय्याने पाणी बाहेर काढून वापरले जाते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8567.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7895a694b078e0948bd61553ef4816f3a5422e93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8567.txt @@ -0,0 +1,14 @@ + +कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (जन्म : बेळगाव, ३१ ऑक्टोबर १९२६; - पुणे, ३० जुलै २०१३, पुणे) हे संस्कृतचे, संस्कृतविद्येचे आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक, अध्यापक व संशोधक होते.. ते वेदान्त, योग, तत्त्वज्ञान, संस्कृत साहित्यशास्त्र, मराठी व्याकरण अशा अनेक विषयांवर मराठी, इंग्रजी, आणि संस्कृत ह्या भाषांत ग्रंथस्वरूपात आणि स्फुटलेखरूपात विपुल लेखन करणारे मराठी विद्वान होते. +वडील श्रीनिवास कृष्ण तथा अण्णाशास्त्री यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने संस्कृताचे अध्ययन केल्यावर कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी पुण्यात विष्णूशास्त्री वामन बापट यांनी सुरू केलेल्या आचार्यकुलात तीन वर्षे राहून (शांकर)वेदान्ताचा अभ्यास केला. पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजकसभेची परीक्षा देऊन अद्वैत-वेदान्त-कोविद ही बी.ए.-समकक्ष पदवी त्यांनी १९४१ साली वयाच्या १५व्या वर्षी मिळवली. बेळगावला परत जाऊन त्यांनी एक वर्ष कारकुनाची नोकरी केली. ती करीत असताना त्यांना पारंपरिक विद्येचा उपजीविकेसाठी थेट उपयोग नाही हे लक्षात आले. त्यामुळे ते विश्वनाथ विनायक तथा अप्पा पेंडसे यांच्या प्रेरणेने पुण्याला परत आले. तिथे आल्यावर अर्जुनवाडकरांनी अनेक अडथळे पार करून आधुनिक शिक्षणव्यवस्थेत शिरकाव करून घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी इयत्ता (मराठी) पहिलीत एक वर्ष त्यांनी काढले. पारंपरिक अध्ययनातून झालेल्या तयारीची कल्पना आणि कदर असणारे रड्डी नावाचे शिक्षणाधिकारी (दंडीच्या काव्यादर्शावरचा सटीक ग्रंथ श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांच्याबरोबर लिहिणारे संस्कृतज्ञ पंडित रंगाचार्य बालकृष्णाचार्य रड्डी यांचे पुत्र) यांच्यामुळे अर्जुनवाडकरांना इंग्रजी पहिलीत थेट प्रवेश मिळाला. शिक्षणाच्या व्यापक उद्दिष्टांबद्दल स्पष्टता आणि शिक्षणाची आच असणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल अपार आस्था असणारे पुण्याच्या जिमखाना भावे स्कूलचे द्रष्टे मुख्याध्यापक नी.वा. तथा बापूसाहेब किंकर यांनी परीक्षा घेऊन त्यांना थेट इंग्रजी सहावी अर्थात् प्री-मॅट्रिक वर्गात प्रवेश दिला. ते १९४६मध्ये मॅट्रिक झाले. या परीक्षेतल्या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना संस्कृतातल्या प्रावीण्यासाठी असलेली जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीसाठीची अर्जुनवाडकरांची तयारी त्यांचे गुरू आणि पुढील काळातले सहकारी अरविंद गंगाधर मंगरूळकर यांनी करून घेतली होती. +पुढील काळात सं-म-त अर्थात् संस्कृत-मराठी-तमिळ यांच्या भाषिक नात्यांबद्दल नवीन सिद्धान्त मांडणारे भाषातज्ज्ञ विश्वनाथ आबाजी खैरे, १९६० च्या दशकात काँग्रेस गवतामुळे निर्माण झालेल्या ॲलर्जीचा अभ्यास करणारे त्वचारोगतज्ञ अरविंद लोणकर, कृषि-अर्थशास्त्रज्ञ, महाराष्ट्रातील आर्थिक-सामाजिक चळवळींचे अभ्यासक आणि लेखक सखाराम हरी देशपांडे, संस्कृतज्ञ आणि मराठी कवी वसंत संतू पाटील हे त्यांचे या काळापासूनचे जवळचे मित्र. +पुढचे शिक्षण (बी.ए. १९५१, एम्.ए. १९५६) कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी स्वतःच्या हिमतीवर, जवळच्या मित्रांच्या मार्गदर्शनाच्या आधारावर, आणि फोटोग्राफीसह अनेक उद्योगांतून अर्थार्जन करून घेतले. फोटोग्राफीचे शिक्षण त्यांना वडील बंधू विनायक श्रीनिवास अर्जुनवाडकर आणि एका पिढीतील प्रख्यात फोटोग्राफर डॉक्टर एम्. (मोरोपंत) कानिटकर यांच्याकडून मिळाले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचारमग्न अवस्थेतील बाजूने काढलेले प्रसिद्ध छायाचित्र (portrait/profile) अर्जुनवाडकरांनी टिपले होते. +संस्कृताच्या भारतातील सद्यःस्थितीचा अभ्यास करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकारने स्थापलेल्या संस्कृत कमिशनमधे कमिशनचे सचिव प्राच्यविद्यातज्‍ज्ञ रामचंद्र नारायण दांडेकर यांच्या प्रेरणेने अर्जुनवाडकरांनी काम केले, आणि कमिशनबरोबर भारतभर प्रवास केला (१९५६-५७). ठिकठिकाणच्या संस्कृतज्ञांशी कमिशनच्या वतीने संस्कृतातून संवाद साधून त्यांचे म्हणणे कमिशनपुढे हिंदी-इंग्रजीतून मांडणे हे त्यांचे काम होते. +अर्जुनवाडकरांनी पुण्याचे नूतन मराठी विद्यालय (१९५०-५२), नौरोसजी वाडिया महाविद्यालय (१९५५-६०), स.प. महाविद्यालय (१९६१-७९), कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ (१९७३-७४), आणि मुंबई विद्यापीठ (१९७९-८६) या ठिकाणी संस्कृत, अर्धमागधी, आणि मराठीचे अध्यापन केले. निवृत्तीनंतर त्यांनी पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातही काही काळ अध्यापन केले. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीपासून केंब्रिज विद्यापीठापर्यंत अनेक ठिकाणी अर्जुनवाडकरांनी संस्कृत, योग, वेदान्त, उपनिषदे, भगवद्गीता, रससिद्धान्त अशा अनेक विषयांवर व्याख्याने दिली. +अर्जुनवाडकरांनी ज्ञान प्रबोधिनीच्या संस्कृत-संस्कृति-संशोधिका अर्थात संत्रिका या विभागाची स्थापना करून या विभागाला वेळोवेळी दिशादर्शन (१९७५-९०) केले. त्यांच्या प्रेरणेतून आणि संत्रिकेच्या माध्यमातून १९७६ च्या सुमारास सुरू झालेले अभिजात संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयाचे वर्ग पुढे सुमारे ३० वर्षं संस्कृतज्ञ लीला अर्जुनवाडकर आणि अरविंद गंगाधर मंगरूळकर, तसेच इंग्रजीचे अभ्यासक प्रा. ढवळे आणि प्रा. मंगळवेढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला ज्ञान प्रबोधिनीत आणि नंतर इतरत्र चालवले गेले. +त्यांनी निवृत्तीनंतर ज्ञानमुद्रा हा संगणक अक्षरजुळणी उद्योग सुमारे १४ वर्षं गौतम घाटे आणि सुरेश फडणीस या तरुण सहकाऱ्यांच्या मदतीने चालवला. योग्य वळणाच्या देवनागरी अक्षरमुद्रा (fonts) सहजी उपलब्ध नसण्याच्या संगणक अक्षरजुळणीच्या सुरुवातीच्या काळात त्याही तयार करून घेतल्या. तसेच रोमन लिपीत संस्कृत मजकूर लिहिताना वापरण्यात येणारी विशेष चिह्ने (diacritical marks) असलेल्या रोमन अक्षरमुद्राही तयार केल्या. ज्ञानमुद्रेत अक्षरजुळणी झालेला विशेष उल्लेखनीय ग्रंथ म्हणजे मंगरूळकर-केळकरांनी संपादित केलेली आणि मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केलेली ’ज्ञानदेवी’ (तपशील खाली दिले आहेत). +कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी आनंदाश्रम संस्थेचे विश्वस्त म्हणूनही काही वर्षे काम केले. आनंदाश्रमाचे आधुनिकीकरण आणि आनंदाश्रमातल्या दुर्मीळ हस्तलिखितसंग्रहाचे संगणकीय जतन (digitization) व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्नही केले. (हे काम आता राष्ट्रीय पाण्डुलिपी मिशन (National Mission for Manuscripts)-च्या कामाचा भाग म्हणून चालू आहे.) +लीला देव यांच्याशी अर्जुनवाडकरांचा १९५४मधे विवाह झाला. लीला अर्जुनवाडकर यांनी पुण्याच्या स. प. महाविद्यालयात संस्कृत आणि पाली भाषांचे आणि वाङ्मयाचे अध्यापन केले; त्या अभिजात संस्कृत वाङ्मयाच्या (विशेषतः महाकवी कालिदासाच्या) अभ्यासक आहेत. आहेत. +संस्कृत भाषा आधुनिक जीवनाच्या जवळ नेण्याचा एक प्रयत्न म्हणून आधुनिक पद्धतीची इंग्रजी अभिवादने (greetings) कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी समर्पक आणि सोप्या संस्कृतातून, आणि प्रसंगी वृत्तबद्ध स्वरूपात, उपलब्ध करून दिली आहेत. +कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या कुठे फारशा नोंदवल्या न गेलेल्या एका लेखनविषयक प्रयोगाबद्दल ही टीप आहे. संवादलेखनात येणाऱ्या नपुंसकलिंगी मराठी शब्दाच्या शेवटी येणारा {एके काळी अनुस्वारयुक्त लिहिला जाणारा आणि कोकणी लोकांकडून अनुनासिक उच्चारला जाणारा) एकार (उदा० 'गाव' याचे अनेकवचन 'गावें'; ’जसें’; 'कसें') हा संभाषणात पुष्कळदा दीर्घ अकार होऊन येतो. या दीर्घ अकारासाठी अनुस्वाराचेच चिह्न (म्हणजे अक्षराच्या डोक्यावर दिले जाणारे भरीव टिंब) वापरण्याचा प्रघात आहे. (गावें ऐवजी गावं; जसें ऐवजी जसं आणि तसें ऐवजी तसं) .म्हणजेच, एकच चिह्नाचे दोन पूर्णतः अलग उच्चार होतात. दाखल्यादाखल, - 'टिंब', 'संबंध' या शब्दांमधले टिंब हे अनुस्वारदर्शक आहे, तर 'जसं', 'मधलं' यांमधले टिंब हे पदान्तीचा दीर्घ अकार दाखवणारे आहे. मराठी संभाषणात येणारा पदान्तीचा दीर्घ अकार अनुस्वाराहून वेगळा दाखवण्यासाठी कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी त्यांच्या 'गीतार्थदर्शन' (१९९४) या ग्रंथात टिंबाच्या ऐवजी शून्यसदृश पोकळ आकाराचा वापर केला आहे. या ग्रंथाच्या अनुक्रमणिकेतले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे: "या ग्रंथातल्या मराठी मजकुरात सर्वत्र पदान्तीच्या दीर्घ अकाराचं चिह्न म्हणून त्या त्या अक्षराच्या डोक्यावर पोकळ टिंब-शून्य-दिलं आहे". (उद्धृत केलेल्या मजकुरात अर्जुनवाडकरांनी 'अकाराचं' आणि 'दिलं' या शब्दांमधे पोकळ टिंबच वापरले आहे; शिरोरेघेच्या वर दिले जाऊ शकेल असे पोकळ टिंब किंवा शून्य देवनागरी युनिकोडात आपातत: नाही, म्हणून इथे वापरता आलेले नाही). + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8592.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eca863dc4db0504da5a737b828426d3c03d63655 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8592.txt @@ -0,0 +1,27 @@ +"एखाद्या ग्रहाभोवती परिभ्रमण करणारी वस्तू किंवा छोटा ग्रह" म्हणजे उपग्रह. +उपग्रह दोन प्रकारचे असू शकतात - +]]कृत्रिम उपग्रह (किंवा मानवनिर्मित) + चीन + रशिया + सोव्हियेट युनियन (काम करत नसलेली संस्था) + अमेरिका +इसा युरोप + भारत + इस्राईल + जपान + युक्रेन + आर्जेन्टिना + ब्राझील + कॅनडा + फ्रान्स + जर्मनी + इंडोनेशिया + इराण + इटली + दक्षिण कोरिया + मलेशिया +  मेक्सिको + पाकिस्तान + तैवान + स्पेन + इंग्लंड diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_863.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1604a3b403a01c040418dc7d2288e7dce9913927 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_863.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओकलंड काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8634.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e13fa065375cee5d43c1fd347f099cc09db1ece --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8634.txt @@ -0,0 +1 @@ +कृषी हवामान शास्त्र ही हवामानशास्त्राची उपशाखा आहे. १९३२ साली, भारतामध्ये डॉ. एल.ए. रामदास यांनी भारतात अभ्यास सुरू केला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_865.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4085acc530d2401dee52ff1f4e82490cb8198351 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_865.txt @@ -0,0 +1,4 @@ +ऑकलंड-अलामेडा काउंटी कोलिझियम [१] हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ओकलंड शहरातील युनायटेड स्टेट्समधील बहुउद्देशीय मैदान आहे. [२] हे मैदान १९६८ पासून मेजर लीग बेसबॉलच्या ऑकलंड ऍथलेटिक्सचे घरचे मैदान आहे. यापूर्वी हे नॅशनल फुटबॉल लीगच्या ओकलंड रेडर्सचेही घरचे मैदान होते. नंतर याच नावाचा दुसरा संघ येथे १९९५-२०१९ दरम्यान खेळत असे. +या मैदानाची प्रेक्षकक्षमता ६३,१३२ आहे. +ओकलंड कोलिझियम सध्याच्या स्थितीत अगदी भिकार स्टेडियम असल्याचे समजले जाते. [३] ट्रॉपिकाना फील्ड बरोबर हे मेजर लीग बेसबॉलमधील सर्वात वाईट मैदान गणले जाते[४] [५] [६] +येथील ओकलंड ऍथलेटिक्स संघ लास व्हेगसला जाण्याच बेतात आहे. यानंतर येथे कोणताही व्यावसायिक संघ उरणार नाही. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8650.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9efc697ebec3a19558607e8ce57ea26aa825bf50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8650.txt @@ -0,0 +1,4 @@ +कृष्ण पहिला हा राष्ट्रकूटकालीन राजा होता. तो दंतिदुर्गाचा चुलता होता. +कृष्ण पहिला याचा जन्म इसवी सनाच्या सातव्या शतकात झाला. तो दंतिदुर्गाच्या मृत्यूनंतर इ.स. ७५८ मध्ये गादीवर बसला. कर्क पहिला हा कृष्ण पहिल्याचा पिता होय. कंन्नार, शुभतुंग, अकालवर्ष, वल्लभ व बल्लाह अशी त्याची टोपणनावे होती. कृष्णाचा मृत्यू इ.स. ७७३ साली झाला. +कृष्ण पहिला याने इ.स. ७६० मध्ये किर्तीवर्मन दुसरा याचा पराभव करून बदाामाच्य चालुक्य राजवंशाचा नाश केला. त्याने चारही दिशेला आपल्या राज्याचा विस्तार केला. म्हैसूर येथे गंग वंशाचा राजा राज्य करीत होता. त्याचे राज्य गंगवाडी या नावाने ओळखले जात असे. इ.स. ७६८ मध्ये कृष्णाने गंग राजा श्रीपुरुष याचा पराभव केला. कृष्णाने यांच्यानंतर राहप्पा या राजाचा पराभव केला. राहप्पाचा पराभव केल्यानंतर कृष्ण पाहिल्याने स्वतःला राजाधिराज आणि परमेश्वर या बिरुदावली धारण केल्या. कृष्णाने दक्षिण कोकण जिंकला आणि तेथे सनाफुल्ल यास आपला प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. पुढे चालून हाच सनाफुल्ल कोकण मधील 'शिलाहार' घराण्याचा संस्थापक बनला. +कृष्ण पहिला हा महान राजा आणि कलेचा आश्रयदाता होता. वेरूळ येथील कैलास मंदिराचे काम कृष्णाने पूर्णत्वास नेले. इ.स. ७७३ मध्ये या मंदिराचे काम पूर्ण झाले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_866.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4085acc530d2401dee52ff1f4e82490cb8198351 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_866.txt @@ -0,0 +1,4 @@ +ऑकलंड-अलामेडा काउंटी कोलिझियम [१] हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ओकलंड शहरातील युनायटेड स्टेट्समधील बहुउद्देशीय मैदान आहे. [२] हे मैदान १९६८ पासून मेजर लीग बेसबॉलच्या ऑकलंड ऍथलेटिक्सचे घरचे मैदान आहे. यापूर्वी हे नॅशनल फुटबॉल लीगच्या ओकलंड रेडर्सचेही घरचे मैदान होते. नंतर याच नावाचा दुसरा संघ येथे १९९५-२०१९ दरम्यान खेळत असे. +या मैदानाची प्रेक्षकक्षमता ६३,१३२ आहे. +ओकलंड कोलिझियम सध्याच्या स्थितीत अगदी भिकार स्टेडियम असल्याचे समजले जाते. [३] ट्रॉपिकाना फील्ड बरोबर हे मेजर लीग बेसबॉलमधील सर्वात वाईट मैदान गणले जाते[४] [५] [६] +येथील ओकलंड ऍथलेटिक्स संघ लास व्हेगसला जाण्याच बेतात आहे. यानंतर येथे कोणताही व्यावसायिक संघ उरणार नाही. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8667.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..365ffa014d2af662e5d4cc0251f3c06fc4234d8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8667.txt @@ -0,0 +1,10 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + + + + + सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन · +चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8671.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74689fb30e6a9196a92cf16bd4f648bc5a4452d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8671.txt @@ -0,0 +1,8 @@ +कृष्णकांत दळवी (जन्म : अडकूर, १५ फेब्रुवारी, इ.स. १९२४; - अडकूर (तालुका चंदगड), ४ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक मराठी नाटक-चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. ते मास्टर दत्ताराम यांचे चेले होते. ते अभिनेते चेतन दळवी यांचे काका होते. ते पार्श्वगायकही होते. +रेल्वेतील नोकरीच्या निमित्ताने कृष्णकांत दळवी मुंबईत आले आणि नोकरी करता करता त्यांनी अभिनयाची आवड जोपासली. देखणे आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांना चित्रपट आणि रंगभूमी अशा दोन्हीकडे भूमिका मिळत गेल्या. गिरणगाव, कामगार रंगभूमी आणि लोकरंगभूमी या त्या काळातल्या कलाकार घडवणाऱ्या शाळाच होत्या. कृष्णकांत दळवी यांनी शाहीर साबळे यांच्या कलापथकात काम केले. ज्या काळात सबंध कार्यक्रमाची बिदागी तीस रुपये मिळायची, तेव्हा ते नाइटचे पाच रुपये घ्यायचे आणि त्यावेळी त्यांची मागणी दहा रुपयांची होती, यावरून साठच्या सुमारास ते किती महत्त्वाचे कलावंत होते हे लक्षात येते. +'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकामध्ये त्यांनी १९६२मध्ये वयाच्या ३७व्या वर्षी संभाजी साकारला. ही भूमिका त्यांनी १९८८पर्यंत म्हणजे २५ वर्षांहून अधिक काळ रंगविली. या नाटकाचे एक हजारांहून अधिक प्रयोग झाले. दळवी यांना त्यांच्या कार्यासाठी १९९४मध्ये मास्टर नरेश पुरस्काराने गौरविण्यात आले होते. +१९ डिसेंबर १९७९ रोजी रंगभूमीवर आलेल्या 'मृत्युंजय' नाटकाचीची निर्मिती ठाण्याचे रमाकांत राक्षे यांनी केली होती. मात्र, प्रयोग सुरू असतानाच त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर मोहन वाघ आणि प्रभाकर पणशीकर हे दोन बलदंड निर्माते आपल्या संस्थेतर्फे हे नाटक करण्यास इच्छुक होते. मात्र, या नाटकात कर्णाची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेता बाळ धुरी यांच्या प्रयत्‍नाने ते मोहन वाघ यांच्या 'चंद्रलेखा' संस्थेकडे चालून आले. त्यांनीही नाटकाची देखणी निर्मिती केली. या नाटकातली बाळ धुरी यांची प्रमुख भूमिका जशी लक्षणीय ठरली तशीच ख्यातनाम अभिनेता श्रीकांत मोघे यांची दुर्योधनाची भूमिका प्रचंड गाजली. मोघे यांच्यानंतर कृष्णकांत दळवी यांनी ती भूमिका साकारली. +’बारा वर्षे सहा महिने तीन दिवस” या चित्रपटात ते पार्श्वगायक होते. +दळवी ज्या काळात सक्रिय होते, तेव्हा चित्रपट तंत्रदृष्ट्या प्रगत नव्हते, त्यामुळे सारी भिस्त दिग्दर्शक, संवादलेखक आणि मुख्य अभिनेत्यावर असायची. अशा काळात त्यांनी यशस्वी मराठी चित्रपट दिले. रेल्वेमधून १९८३ मध्ये निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी रंगभूमीशी नाते टिकवले. अखेरच्या काळात मात्र ते जन्मगावी परतले आणि तिथेच अखेरचा श्वास घेतला. +कृष्णकांत दळवी हे कृष्णधवल आणि रंगीत चित्रपटांच्या युगाला जोडणारे तसेच रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये तेवढ्याच आत्मविश्वासाने वावरलेले अभिनेते होते. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8677.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd52d43add29f1b91cc407cc53f09910d8081221 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8677.txt @@ -0,0 +1,2 @@ +कृष्णगिरी हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या मतदारसंघात ६९११६३ पुरुष मतदार, ६६१२९७ स्त्री मतदार व ११३ अन्य मतदार असे मिळून एकूण १३५२५७३ मतदार आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8686.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..806d1082d8eb82c76156172b1253f597a84e1f23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8686.txt @@ -0,0 +1,6 @@ +कृष्णदेव बिंदुमाधव मुळगुंद (जन्म : २७ मे १९१३; मृत्यू ११ मे २००४) हे नृत्यदिग्दर्शक, लेखक, कवी, नाटककार, चित्रकार टाकाऊतून टिकाऊ अशी वेषभूषा करणारे आणि शिक्षक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेले साक्षात कलामूर्ती होते. +नृत्यकार कृष्णदेव मुळगुंदांचे घराणे मूळचे कर्नाटकातले होते. त्यांना कलेचा वारसा असा नव्हता; पण लहानपणापासून चित्रकला, नाटक, नृत्य, संगीत यांची आवड मात्र होती. मुळगुंद पुण्यात आले आणि स्थिरावले. रेणुकास्वरूप (तेव्हा मुलींचे भावे स्कूल) या शाळेत शिक्षकी करता करता मुळगुंदांनी आपल्या कलेचा संसार उभा केला. +कृष्णराव मुळगुंदांची पत्‍नी मंगला ह्याही शिक्षिका आणि कलावंत होत्या. +मुळगुंदांनी अनेक नृत्य नाटिका बसविल्या. घाशीराम कोतवाल ही त्यांची सर्वोत्कृष्ट कलाकृती. त्या नाटकात मुळगुंदांच्या दिग्दर्शनाखाली नाना फडणविसांची भूमिका करणाऱ्या नटाने केलेला नाच लाजवाब होता. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ’जाणता राजा’ची सर्व कलात्मक बाजू कृष्णराव मुळगुंदांनी सांभाळली होती. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी आपल्या चित्रकृतींचे प्रदर्शन पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात भरविले होते. +कृष्णदेवांनी ज्या ज्या नाट्यकृतीचे नृत्यदिग्दर्शन केले, त्यांतील काही संगीतिका, काही ऑपेरा तर काही नाटके आहेत. कृष्णदेवांनी सुमारे तीस लोकनृत्यांचे गीतलेखन, दिग्दर्शन केले आहे. एवढेच नव्हे; तर वेषभूषाही कृष्णदेवप्रणीत होती. कृष्णदेव मुळगुंदांनी एकूण २० नाटकाचे लेखन केले, त्यांपैकी १० भावनाट्ये आहेत. +पुण्यातील भरत नाट्य मंदिराने मुळगुंद यांची अनेक बालनाट्ये प्रायोजित केली. रोहिणी हट्टंगडी (माहेरच्या रोहिणी ओक), एस.एस.सी.ला पहिला आलेला दीपक माहुलीकर यांच्यासारखे बालकलाकार त्यांच्या बालनाट्यात काम करीत असत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8689.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28d473aaaf1a345bfda4871f0800b191addd7be9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8689.txt @@ -0,0 +1,4 @@ +कृष्णदेवराय (तेलुगू उच्चार: कॄष्णदेवराया ; तेलुगू కృష్ణదేవరాయులు, ; तुळू: ಕೃಷ್ಣದೇವರಾಯ ; कन्नड ಕೃಷ್ಣದೇವರಾಯ) हा विजयनगर साम्राज्यावर राज्य केलेल्या तुळुवा राजघराण्यातील तिसरा राजा होता. तुळुवा वंशातील इम्मडी नरसिंह याचा हा मुलगा होय. याने इ.स. १५०९ ते इ.स. १५२९ या कालखंडात राज्य केले. +वयाच्या एकविसाव्या वर्षी इ.स. १५०९ साली हा सिंहासनावर बसला. रायचूरच्या लढाईत त्याला मोठा विजय मिळाल्यामुळे उत्तरेकडील मोगल राजांवर त्याचा चांगलाच वचक बसला. ओडिशावर आक्रमण करून त्याने राजा गजपतीचाही पराभव केला होता. त्याने महाराजाधिराज, सिंहासनाधीश्वर इत्यादी पदव्या धारण केल्या होत्या. कृष्णदेवरायाने जमीनसुधारणा करून मुबलक पाणीपुरवठ्यासाठी धरणे व पाटबंधारे बांधले होते. +कृष्णदेवराय स्वतः कवी व पंडित होता. त्याने तेलुगू व संस्कृत भाषेत अनेक काव्यग्रंथ रचलेले आहेत. आमुक्त माल्यदा या त्याच्या तेलुगू काव्यात गोदादेवी व विष्णूचित्त यांची कथा सांगितलेली आहे. याचबरोबर मदालसाचरित्र, सत्यभामापरिणय, जांबवतीपरिणय, सकलकथासारसंग्रह, ज्ञानचिंतामणी इत्यादी ग्रंथ त्याने संस्कृत भाषेत रचलेले आहेत. +कृष्णदेवराय हा विद्वानांचा आश्रयदाता होता. त्याच्या दरबारात अष्टदिग्गज नामक आठ पंडित होते. तसेच संत भानुदास यांच्याशी भेट याच राजाची झाली. पंढरपूरच्या विठ्ठल या देवतेला या राजाने आपल्या राज्यात आणवुन मंदिर बांधले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8692.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f5c1670c5b70808999a092b06a605cc1889db33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8692.txt @@ -0,0 +1,2 @@ +कृष्णनगर भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे. +हे शहर नदिया जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8697.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ec75dfb4b02bc5b5666c851b56d9409a50905ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8697.txt @@ -0,0 +1,2 @@ + कृष्णनपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8735.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c311f6c8c1083f0c81e485d6812deadc266b666 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8735.txt @@ -0,0 +1,5 @@ +कृष्णशास्त्री चिपळूणकर (इ.स. १८२४ - इ.स. १८७८) हे मराठी लेखक आणि समाजसेवक होते. +एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर मराठीला दर्जेदार छंदबद्ध रचनांनी अलंकृत करण्याचे कार्य ज्यांनी केले त्यांत कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे नाव आदराने घेतले जाते. पुण्याच्या संस्कृत पाठशाळेत शिक्षण घेतलेल्या कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी पुढे पूना कॉलेजमधून इंग्रजीचेही शिक्षण पूर्ण केले आणि १८५२ मध्ये ते अनुवादक म्हणून सरकारी नोकरीत रुजू झाले. त्याच वर्षी त्यांनी ‘साक्रेतिसाचे चरित्र’ हे अनुवादित पुस्तक लिहिले. यानंतरच्या काळात त्यांनी पुणे पाठशाळेत सहाय्यक प्राध्यापक, दक्षिण प्राइझ कमिटीचे चिटणीस, पूना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य, रिपोर्टर ऑन द नेटिव्ह प्रेस अशा पदांवर काम केले. एकीकडे त्यांची ही कारकीर्द सुरू असतानाच त्यांच्या हातून निरनिराळ्या प्रकारांतली ग्रंथरचना झाली. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेपैकी १८५५ मध्ये प्रकाशित झालेला ‘अर्थशास्त्रपरिभाषा, प्रकरण पहिलें’ हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ म्हणजे जॉन स्टुअर्ट मिलकृत ‘प्रिन्सिपल ऑफ पोलिटिकल इकॉनमी’चे भाषांतर होय. हा ग्रंथ म्हणजे मिलच्या ग्रंथातील केवळ एकाच प्रकरणाचे भाषांतर होते. शास्त्रीबुवांनी १८५६ मध्ये दुसरे प्रकरणही भाषांतरित केले होते, पण ते प्रकाशित झाले नाही. या ग्रंथाने त्यांचे अनुवादकौशल्य दाखवून दिले. +अनुवादाच्या हातोटीबरोबरच कृष्णशास्त्रीकडे आणखी एक गुण होता, तो म्हणजे मूळ विषय समजावून घेऊन तो सुगम शैलीत सांगणे. त्यांच्या या गुणाचे दर्शन घडवणारा ‘अनेकविद्यामूलतत्त्वसंग्रह’ हा ग्रंथ १८६१ मध्ये प्रकाशित झाला. त्यात रसायनशास्त्र, ज्योतिष, गणित, साहित्य, कला, नीती आदी अनेक विषयांची माहिती देण्यात आली होती. +कृष्णशास्त्रींनी ‘पद्यरत्नावली’ हा ग्रंथ १८६५ मध्ये प्रकाशित केला. या ग्रंथातली मेघदूत, अन्योक्तिकलाप, विद्याप्रशंसा, प्रश्नोत्तरावली व विलाप अशी पाच प्रकरणे कालिदास, भवभूती, बिल्हण, जगन्नाथराय इत्यादी अत्यंत रसिक व प्राचीन कवींच्या ग्रंथांच्या आधाराने लिहिली होती. ग्रंथात मनोवेधक व सुरस वृत्तांचे श्लोक, आर्या, साक्या, दिंडय़ा इत्यादी वृत्ते योजिली आहेत. +कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे हे नोकरी आणि भाषांतर-लेखनकार्य सुरू असतानाच त्यांनी ‘विचारलहरी’, ‘मराठी शालापत्रक’ या नियतकालिकांचे संपादनही काही काळ केले होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8742.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ddec0d7e78a3b92f0e4513835658f98551dc3d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8742.txt @@ -0,0 +1,9 @@ +घटामनेनी शिव रामा कृष्ण मूर्ती [१] (३१ मे १९४३ - १५ नोव्हेंबर २०२२), कृष्णा या नावाने ओळखले जाणारे, एक भारतीय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता होते जे प्रामुख्याने तेलुगू चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामांसाठी ओळखले जातात. [२] पाच दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या. [३] तेलुगू मीडियामध्ये त्याला ‘सुपरस्टार’ म्हणून संबोधले जाते. [४] २००९ मध्ये, भारत सरकारने त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मभूषण देऊन सन्मानित केले. [५] [६] १९८९ मध्ये ते काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले. [७] १९९७ मध्ये, त्यांना २००८ मध्ये आंध्र विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट व्यतिरिक्त फिल्मफेर जीवनगौरव पुरस्कार - दक्षिण मिळाला . १५ नोव्हेंबर २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. [८] [९] +कृष्णाने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात कुल गोथरालू (१९६१), पडंडी मुंधुकू (१९६२), आणि पारुवु प्रतिष्ठा (१९६३) यांसारख्या छोट्या भूमिकांमधून केली. १९६५ च्या थेने मनसुलु या चित्रपटाद्वारे त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले आणि साक्षी (१९६७) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले, ज्याने १९६८ मध्ये ताश्कंद चित्रपट महोत्सवात समीक्षकांची प्रशंसा मिळविली. [१०] १९७२ मध्ये, त्यांनी पंडंती कपूरममध्ये भूमिका केली, ज्याने त्या वर्षासाठी तेलुगूमधील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवला . पौराणिक, नाटक, पाश्चात्य, कल्पनारम्य, अॅक्शन, गुप्तहेर आणि ऐतिहासिक चित्रपटांसह त्यांनी विविध शैलींमध्ये भूमिका केल्या आहेत. [११] +कृष्णाला तेलुगू चित्रपट उद्योगात अनेक तंत्रज्ञानाच्या निर्मितीचे श्रेय देण्यात आले जसे की पहिला सिनेमास्कोप चित्रपट - अल्लुरी सीताराम राजू (१९७४), पहिला ईस्टमॅनकलर चित्रपट - ईनाडू (१९८२), पहिला 70 मिमी चित्रपट - सिंहासनम (1986), पहिला DTS . चित्रपट - तेलुगु वीरा लेवारा (1995) आणि तेलुगू पडद्यावर काउबॉय शैली सादर करत आहे. गुडाचरी 116 (1966), जेम्स बाँड 777 (1971), एजंट गोपी (1978), रहस्य गुडाचारी (1981) आणि गुडाचारी 117 (1989) या गुप्तचर चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. कृष्णाने संखारावम (1987), मुग्गुरु कोडुकुलू (1988), कोडुकू दिदीना कपूरम (1989), बाला चंद्रुडू (1990) आणि अण्णा थम्मुडू (1990) दिग्दर्शित केले, ज्यात त्यांचा मुलगा महेश बाबू याला प्रमुख भूमिकांमध्ये कास्ट केले. कृष्णाने 17 फीचर चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि त्यांचे भाऊ आदिशेगिरी राव आणि हनुमंत राव यांच्यासमवेत त्यांच्या पद्मालय स्टुडिओज प्रोडक्शन कंपनी अंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती केली. कृष्णा हा त्याच्या काळात सर्वाधिक मानधन घेणारा तेलुगू अभिनेता होता. [१२] +कृष्णाने त्यावेळच्या अनेक नामवंत दिग्दर्शकांसोबत काम केले जसे की अदुर्थी सुब्बा राव, व्ही . मधुसुधन राव, के . विश्वनाथ, बापू, दासरी नारायण राव आणि के . राघवेंद्र राव . विजया निर्मला सोबत ४८ हून अधिक चित्रपट आणि जया प्रदा सोबत ४७ चित्रपटांमध्ये एकाच अभिनेत्रीसोबत जोडी बनवण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. [३] डिसेंबर २०१२ मध्ये वयाच्या ६९ व्या वर्षी कृष्णा यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. [१३] +कृष्णाचा जन्म ३१ मे १९४३ रोजी सध्याच्या आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील बुरीपलेम येथे झाला. [४] [१४] घटमनेनी नगररत्नम्मा, वीरा राघवय्या चौधरी हे त्यांचे पालक आहेत. [१५] +कृष्णाचे दोनदा लग्न झाले, पहिले इंदिरा देवी आणि नंतर विजया निर्मला यांच्याशी. त्यांच्या पहिल्या लग्नात त्यांना पाच मुले होती: दोन मुले, चित्रपट निर्माता रमेश बाबू आणि अभिनेता महेश बाबू, आणि तीन मुली, पद्मावती, मंजुला घट्टमनेनी आणि प्रियदर्शनी. [१६] साक्षी (१९६७) च्या सेटवर कृष्णाने विजया निर्मला यांची भेट घेतली. [१७] या जोडीने ४० हून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. [१८] +कृष्णा यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी १५ नोव्हेंबर २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. [१९] [२०] +कृष्णा राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये सामील झाले, त्यांनी १९८९ मध्ये एलुरु लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जागा जिंकली. कृष्णा सामील झाले तेव्हा एनटीआर हे राष्ट्रीय आघाडीचे नेतृत्व करत होते, जेव्हा एनटीआर त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर होते. ७१,००० मतांच्या फरकाने त्यांनी टीडीपीचे विद्यमान खासदार बोल्ला बुल्लीरामय्या यांचा पराभव केला. तथापि, कृष्णाचा बुल्लिरामय्या यांनी १९९१ च्या निवडणुकीत ४७,००० मतांच्या फरकाने पराभव केला. [२१] +१४ नोव्हेंबर २०२२ रोजी कृष्णाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तातडीने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती ढासळू लागली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. १५ नोव्हेंबर [२२] पहाटे वयाच्या 79 व्या वर्षी [२३] निधन झाले. १६ नोव्हेंबर २०२२ रोजी कृष्णावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. [२४] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8753.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e57b4b717a50152e6c22caf1d85e5605d168e5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8753.txt @@ -0,0 +1,25 @@ +कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (८ ऑगस्ट, इ.स. १९३२ ; भोर, पुणे - १४ मार्च, इ.स. १९९८ ; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगनाट्यातून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेत तसेच हिंदी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली. +विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत. +दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. +व्हाईट कॉलर्ड (पांढरपेशा) वर्गाला त्यांच्या कमरेखालच्या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. पण पिटातल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतले त्यानेच त्यांची कारकीर्द यशस्वी करवली. +द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारिकेशी पडद्यावरची नको तितकी घसट व ह्या सर्वामुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके/वादंग ह्यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली....... +पिटातल्या प्रेक्षकांना ह्या सर्वाशी काही देणे घेणे नव्हते. दादांचा प्रेक्षक वर्ग ठरलेला असे. दूरदर्शन अस्तित्वात नसलेल्या काळात - दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी पिटात शिट्या वाजवत 'गंगू'च्या तंगड्यांची चर्चा करणारा वर्ग हा त्यांच्या चित्रपटांचा 'मायबाप' होता. +८ ऑगस्ट १९३२ला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नांव कृष्णा कोंडके होते. नायगाव - मुंबईच्या मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला जन्मलेल्या ह्या "कृष्णा" ने नावाचे सार्थक मराठी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले. बॅंड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्ये, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले. +दादांचे बालपण नायगावच्या - मराठी कामगार वस्तीतल्या चाळीत गेले. लहानपणापासून खोड्याळ (काहीसे मवाली) असलेल्या दादांनी 'अपना बाजार' येथे नोकरी केली. सोडावॉटर बाटल्या..... +नायगाव परिसरात - "बॅंडवाले दादा" ह्या नावाने त्यांना लोक ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्र मंडळीत रमत. +कलेची सेवा बॅंड पथकाच्या मार्फत करणाऱ्या दादांनी मग 'सेवा दलात' प्रवेश केला. तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. दादा कोंडके यांनी ’दादा कोंडके आणि पार्टी’’ नावाचे एक कला पथकही काढले. प्रख्यात लेखक वसंत सबनिसांशी ते ह्याच संदर्भातून जोडले गेले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनिसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. तोवर वसंत सबनिसांना त्यांच्या "खणखणपूरचा राजा" ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावित केलेलेच होते. हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनिसांनी मदतीचा हात पुढे केला. सबनिसांनी लिहिलेल्या "विच्छा माझी पुरी करा" ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. १५०० च्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले 'विच्छा.... 'चा मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले. +दादांचे शब्दोच्चार एके ५६ रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे, पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर (मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे) डोक्यावर घ्यायचे. +१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या "तांबडी माती" ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेल्या "सोंगाड्या -(१९७१)" ने दादांचे आयुष्य बदलून टाकले. 'सोंगाड्या' ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या ह्या चित्रपटानंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली. स्वतःच्या "कामाक्षी प्रॉडक्शन" ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रदर्शित केले. +१९७२ - एकटा जीव सदाशिव, १९७३ - आंधळा मारतो डोळा, १९७५- पांडू हवालदार, १९७६ - तुमचं आमचं जमलं, १९७७ - राम राम गंगाराम, १९७८- बोटं लावीन तेथे गुदगुल्या, १९८०- ह्योच नवरा पाहिजे, १९८७ - आली अंगावर, १९८८- मुका घ्या मुका, १९९०-पळवा पळवी, १९९२- येऊ का घरात व १९९४- सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशित केले. १९८१ साली 'गनिमी कावा' त्यांनी दुसर्ऱ्या (बहुदा भालजींच्याच) बॅनरखाली केला. +एखाद्यावर पूर्ण विश्वास कसा टाकावा हे दादांकडून शिकावे..... कामाक्षी प्रॉडक्शनची टीम वर्षानुवर्षे कायम राहिली..... त्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण ह्यांचे संगीत, महेंद्र कपूर व उषा मंगेशकर - पार्श्वगायनासाठी तर 'बाळ मोहिते' प्रमुख दिग्दर्शन साहाय्यक..... कुठल्याही 'क्विझ' कार्यक्रमात हा प्रश्न विचारल्यास बेधडक उत्तरे हीच द्यावीत...... +लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' त्यांनी केले. +हिंदीतून - तेरे मेरे बीच में (१९८४); अंधेरी रात में दिया तेरे हात में (१९८५), खोल दे मेरी जुबान (१९८६), आगे की सोच (१९८९) ह्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. +१९७७ साली पांडू हवालदार ह्या मराठी चित्रपटाच्या धर्तीवर "चंदू जमादार" हा गुजराती चित्रपट काढला. +सोंगाड्या चित्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका केली व तीच त्यांच्या जीवनाचा 'टर्निंग पॉंईंट' ठरला. नाम्या कलावतीच्या तमाशाला जातो व त्याला तमाशाची चटक लागते हे त्याच्या 'आये'ला आवडत नाही. ती त्याला घराबाहेर काढते व तो कलावतीच्या आश्रयाला जातो व तेथे तो तमाशात नावांरूपाला येतो असे हे कथानक आहे. ह्या भोळ्या 'नाम्या' ने दादांना एका रात्रीत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. पण उभ्या आयुष्यात त्याच 'नाम्या' सारखे दादा साधेपणाने वावरले. ताडदेवच्या कामाक्षीच्या कार्यालयात त्यांना भेटायला त्यांचे चाहते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांतून यायचे व दादांनी त्यांना कधीच निराश परत जाऊ दिले नाही. चाहत्यांबरोबर फोटो सेशन हा त्यांचा वेगळा दैनिक कार्यक्रम असे.. चाहत्यांकडून स्वतःच्या चित्रपटातले संवाद, क्षण वगैरे ते त्यांच्यात समरसून ऐकून घेत..कुणी त्यांना आपल्या मुला-बाळांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यास येई तर कुणी दुकानांच्या उद्‌घाटनाचे.. पण 'तांबडी माती' हा पहिला चित्रपट केलेल्या ह्या साध्या भोळ्या नटसम्राटाने स्वतःचे पाय त्याच मातीवर घट्ट रोवून ठेवले होते ! त्यांच्या सारखा खरोखरचा 'डाउन टू अर्थ' नट मिळणे असंभव ! +वादग्रस्त दादांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवातही वादग्रस्तच असायला हवी, असाच विधिसंकेत असावा..... कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादांच्या 'सोंगाड्या' चित्रपटाच्या आगाऊ आरक्षणाला बगल देऊन देवानंदचा 'तीन देवियॉं' हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. दादांनी बाळासाहेब ठाकरेंना साकडे घातले. मग काय विचारता? शिवसैनिकांनी कोहिनूरबाहेर "राडा" घातला! कोहिनूरच्या मालकांना सेनेचा दणका मिळताच 'सोंगाड्या' प्रदर्शित करावयाचे सोंग आणावे लागले.. पण सोंगाड्या सुपर डुपर हिट्ट ठरला व मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली. +१९७२ साली 'एकटा जीव सदाशिव' प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईप इतकी झाली होती, की खुद्द राज कपूरने आपल्या पोराला लॉंच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली, आणि 'बॉबी' पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना 'एकटा जीव सदाशिव' उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या 'आंधळा मारतो डोळा'ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला. +१९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रूपात दादा पुन्हा पडद्यावर आले. 'पांडू हवालदार'मध्ये दादांनी 'अशोक सराफ' या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हा हवालदार तिकीटबारीवर MI6च्या एजंटला भारी पडला. पांडू हवालदारमुळे मुंबईत MGMला The Man With The Golden Gun लावायला सिनेमागृहे मिळेनात. कधी नव्हे ते जेम्स बॉंडचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला. +दादांची अवघी कारकीर्द वादग्रस्त होती.. सेन्सॉरच्या दंडेलीपुढे नमते न घेण्याची प्रवृत्ती किंवा नियमाविरुद्ध जाण्याची खुमखुमी; त्यांची शिवसेनेशी बांधीलकी; त्यांचे प्रणय; त्यांचे व्यक्तिगत आयुष्य ते मृत्यूनंतर उठलेले वाद हे एका वादग्रस्त चरित्राचे पैलू असावेत. कायद्याने ते विवाहित होते व तेजस्विनी नावाची त्यांना कन्या होती. पण जनमानसांत ते अविवाहित म्हणून वावरले. +मार्च १४, १९९८ रोजी पहाटे ३.३०ला रमा निवास ह्या दादरच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना बाजूच्याच सुश्रूषा नर्सिंग होममध्ये हालवण्यात आले. आदल्याच दिवशी त्यांचे स्नेही डॉ. अनिल वाकणकरांनी त्यांना तपासले होते पण शेवटी त्यांचे सुश्रूषा हॉस्पिटलात प्राणोत्क्रमण झाले. त्यावेळी त्यांची मोठी बहीण लीलाबाई मोरे हयात होत्या. पुतण्या विजय कोंडकेंनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले... +मृत्यूनंतरही वादांनी दादांचा पिच्छा पुरवला. वाद होता दादांच्या वारसा हक्कांबाबत. दादांनी मृत्युपत्रात आपली संपत्तीची कार्यवाह म्हणून एक संस्था स्थापन केली होती / करायला सांगितले होते. विश्वस्त म्हणून उषा चव्हाण, डॉ. अनिल वाकणकर, साबीर शेख ( त्या काळचे कामगार मंत्री), गजानन शिर्के व वसंत भालेकरांचा समावेश होता. पुढे दादांच्या वारसांनी त्यांच्या मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिले व त्यांची सर्व संपत्ती वादग्रस्त ठरली. +दादा कोंडकेंची जन्मतिथी कृष्णाष्टमी, तारीख ८ ऑगस्ट आहे.. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8768.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..431084e2d06f73ce1181a3ed14f49889e3075d0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8768.txt @@ -0,0 +1,11 @@ +कृष्णा लक्ष्मण मानकर ऊर्फ मानकरकाका (जन्म : भायखळा, मुंबई, इ.स.१९३८; - मुलुंड, मुंबई), २८ नोव्हेंबर, इ.स. २०१५) हे एक मराठी चित्रकार असून टॉनिक या मुलांच्या दिवाळी अंकाचे संपादक होते. +सुरुवातीला टॉनिक हा हस्तलिखित कृष्णधवल स्वरूपात काही महिने आला. मुलांमधील सुप्‍त गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी हा प्रयत्‍न केला होता. कथा, कविता, मुलांनी काढलेली चित्रे हे या अंकाचे बलस्थान होते. +ते रेल्वेतील प्रवास, कार्यक्रम, संमेलन अशा अनेक ठिकाणी ते रेखाचित्रे काढीत असत. ज्याचे चित्र काढले अद्सेल त्याला टॉनिकचा दहा रुपयांचा अंकही भेट देत असत. +मानकरकाका यांच्यावर साने गुरुजींच्या विचारांचा पगडा होता. या प्रभावातूनच त्यांनी मुलांवर संस्कार व्हावेत या दृष्टिकोनातून १९७९पासून ‘टॉनिक’ हा दिवाळी अंक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. एकूण ३६ वर्षे अथकपणे ‘टॉनिक’ या दिवाळी अंकाचे त्यांनी वेळोवेळी पदराला खार लावून आणि वेळ पडल्यावर बायकोचे दागिने विकून नियमित प्रकाशन केले. +’टॉनिक’च्या अंकाचा दर्जा आणि छपाईबाबतही मानकरकाका काटेकोर असत. वेगवेगळे विषय अत्यंत कल्पकतेने त्यांनी ‘टॉनिक’मधून हाताळले. चित्रकला नसानसात भिनलेल्या या कलावंताने "टॉनिक‘च्या अंकात एखाद्या विषयावरील विशेषांक काढताना त्यांनी अनेक प्रयोग केले.लेखकांकडून साहित्य आणण्यासाठी ते लांबचाही प्रवास आनंदाने करीत. अंकाचे गठ्ठे स्वतः वाहत असत. एवढे करूनही अंक नुकसानीतच जात असे; पण त्याची फिकीर न करता पुढच्या वर्षी त्याच उत्साहाने मानकरकाका नव्या अंकाची जुळवाजुळव करीत. +'टॉनिक'च्या स्थापनेपासून त्या अंकाच्या सजावटीचे तसेच ते छपाई करून विकण्यापर्यंतची सगळीच कामे मानकरकाका स्वतःच करत सत. दोन खांद्यावर 'टॉनिक'चे अंक असलेल्या दोन झोळया घेऊन काकांनी अनेक वर्षे मुंबई-ठाण्यातील अनेक जुन्या इमारतींचे जिने झिजविले आहेत. मुलांसाठी जे मी छापतो, जे मी निर्माण करतो ते त्या मुलांपर्यंत पोहोचलेच पाहिजे असा त्यांचा कायम अट्टहास असे. पुढील काळात परवडत नसले तरी 'टॉनिक' हा रंगीतच निघाला पाहिजे हा त्यांचा हट्ट होता. +मानकराकाकांची निरलस वृत्ती आणि प्रामाणिकपणा बघूनच डॉ. जयंत नारळीकर ते डॉ. विजया वाड अशा अनेक मान्यवरांनी त्यांच्या अंकासाठी कित्येक वर्षे आवर्जून लेखन केले. +मानकरकाकांचे राज कांबळे, श्रीकांत पाटील आदीं शिष्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार बनले. त्यांची चित्रे लाखोंच्या किमतीत विकत घेतली जातात. +भारदस्त आवाज आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेले मानकरका कलावंत आहेत, हे सहज जाणवायचे. चित्रकला, साहित्य आणि लहान मुले ही त्यांची आवड. कलाशिक्षक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची गोडी लागावी यासाठी ‘बालनुक्कड’सारख्या स्पर्धा ठिकठिकाणी त्यांनी भरवल्या. यासाठी खूप पायपीटही केली. उत्कृष्ट चित्रांना ते पारितोषिकही देत होते. साहित्यिक चंद्रकांत खोत, दादा गावकर हे त्यांचे गुरू होते. कामगारांच्या मुलांसाठी स्थापन झालेल्या व झटणाऱ्या ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळ’ या संस्थेसाठी काकांनी ६० वर्षे काम केले. +मुलांसाठी ‘टॉनिक’ नावाचे दैनिकही त्यांनी सुरू केले, मात्र तो प्रयोग फार काळ चालला नाही. +दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेशीही मानकर काका जोडलेले होते. ‘कथाकृष्ण कला केंद्रा’च्या माध्यमातून त्यांनी त्यांची पत्‍नी कथा मानकर यांच्या मदतीने ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ आदी नाटके सादर केली. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8769.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f11830b769ea6bee25edba3d9ca4e81eefdeb0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8769.txt @@ -0,0 +1,4 @@ +कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक अभिमत विद्यापीठ आहे. +मलकापूर, ता. कराड जि. सातारा ४१५५३९ +या विद्यापीठाच्या ५ विद्याशाखा व १ औषधनिर्माणशास्त्र विभाग आहे. +२०२० मध्ये एन.आय.आर.एफ. द्वारे कृष्णा इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस भारतामध्ये वैद्यकीय गटामध्ये ३७ व्या क्रमांकावर होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8781.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a15a37217937e772e79962375c315f52dfca3082 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8781.txt @@ -0,0 +1,6 @@ +कृष्णाजी केशव दामले (टोपणनाव: केशवसुत) ( ७ ऑक्टोबर १८६६:मालगुंड - ०७ नोव्हेंबर १९०५) हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात. +वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते.[२] आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता आहेत. +इंग्रजी काव्य परंपरेतील रोमॅण्टिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन प्रथम मराठी साहित्यात आणि काव्यात आणण्याचा मान केशवसुतांकडे जातो. कवीप्रतिभा स्वतंत्र असावी, कवीच्या अंतःस्फूर्तीखेरीज ती अन्य बाह्य प्रभावात ती असू नये, असे त्यांचे म्हणणे होते. काव्य हुकुमानुसार नसते, नसावे, हा वास्तववाद मराठीत त्यांनीच आधुनिक परिभाषेत मांडला. त्यांच्या काव्य विचारांवर वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींचा मोठा प्रभाव होता, पण त्यांची आविष्कार शैली भारतीय होती. +इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला. त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी फक्त १३५ कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यांच्या या अल्पसंख्य कवितांमध्ये अनेक विषय दिसून येतात. अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, परस्पर स्नेहभाव, स्त्रीपुरुषांमधील प्रेम, त्याचबरोबर सामाजिक बंडखोरी, मानवतावाद, राष्ट्रीयत्त्व, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी सहजी हाताळले आहेत..[३] +गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकर यांसारखे सुप्रसिद्ध कवीसुद्धा स्वतःला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत..[४][ दुजोरा हवा][ संदर्भ हवा ] +मालगुंड येथे केशवसुत स्मारक उभे करण्यात आले असून कवी कुसुमाग्रज यांच्या हस्ते ०८ मे १९९४ रोजी स्मारकाचे उद्घाटन झाले. [५] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8848.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50a94fd8cd2bfec5828407efa6811126f1af6f1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8848.txt @@ -0,0 +1 @@ +कॅटलेगो एबेल म्फेला (२९ नोव्हेंबर, १९८४:ब्रिट्स, ट्रान्सवाल, दक्षिण आफ्रिका ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा सहसा आक्रमकफळीत खेळत असे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_886.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b453e7621908a27ccd9438339ef0e16a159e400 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_886.txt @@ -0,0 +1,3 @@ + +ओकिनावा (जपानी भाषा:沖縄県, ओकिनावा-केन; ओकिनावी भाषा: उचिना-केन) हा जपान देशातील एक राजकीय विभाग आहे. जपानच्या दक्षिण भागात असलल्या या प्रांतात शेकडो द्वीपे आहेत. रायुकु द्वीपसमूहातील हे बेटे क्युशुपासून तैवानपर्यंत १,००० किमीत मध्ये पसरलली आहेत. ओकिनावाची राजधानी नाहा यांतील ओकिनावा द्वीपावर आहे. +ओकिनावाचा भाग असलेल्या सेन्काकु द्वीपसमूहावर चीन व जपान हे दोन्ही देश हक्क सांगतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8861.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd105b63ba4925ece939fe9092b238a6af3b8c1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8861.txt @@ -0,0 +1,2 @@ +काटेरिना बाँडारेन्को (युक्रेनियन: Катерина Володимирівна Бондаренко) (ऑगस्ट ८, १९८६ - हयात) ही युक्रेनातील व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. तिने २००८ ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतल्या दुहेरी गटात विजेतेपद पटकावले. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_887.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dffebbba1c99a24647d9805cebd240865476cc5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_887.txt @@ -0,0 +1,6 @@ + युनायटेड किंग्डम + कॅनडा + ऑस्ट्रेलिया + न्यू झीलँड +ओकिनावाची लढाई किंवा आइसबर्ग मोहीम ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान पॅसिफिक समुद्रात लढली गेलेली मोठी लढाई होती. +एप्रिल ते जून १९४५ दरम्यान झालेली ही लढाई ओकिनावाच्या रायुकू द्वीपसमूहाच्या आसपास लढली गेली. दोस्त राष्ट्रे अनेक महिने एका बेटावरून दुसऱ्या बेटावर तळ हलवीत जपानकडे सरकत होती. जपानपासून ५५० किमी (३४० मैल) दूर असलेल्या ओकिनावा द्वीपावर तळ ठोकून तेथून जपानच्या मुख्यभूमीवर हल्ला चढवण्याचा त्यांचा व्यूह होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8877.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19c307ae65cf2bef3ff5cc9f7a8052682de07165 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8877.txt @@ -0,0 +1,3 @@ +कॅडो काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +कॅडो काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8890.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dd76b7edc18d95a22888850ec81ab95ecf38921 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8890.txt @@ -0,0 +1 @@ +कॅथेरिन हेलेन ब्रंट (२ जुलै, इ.स. १९८५:बार्न्सली, यॉर्कशायर, इंग्लंड - ) ही  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8891.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c89ba969fd17a3365001abe734623741c6bb22c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8891.txt @@ -0,0 +1 @@ +कॅथरिन रेमंट (३१ ऑक्टोबर, १९५९:क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९० मध्ये ३ महिला कसोटी आणि १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_890.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3da5ea77e671f48a2f84e0e6d17fef8db551123e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_890.txt @@ -0,0 +1,3 @@ +ओकीचोबी काउंटी, फ्लोरिडा ही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +साचा:PAGEGAME काउंटीची रचना रोजी झाली. याला काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8902.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fbf94d9eb583ec49a1173ebb0ac89002b0d86d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8902.txt @@ -0,0 +1,3 @@ +कॅथेरिन दुसरी किंवा महान कॅथेरिन तथा कॅथरीन द ग्रेट (२ मे, इ.स. १७२९ - १७ नोव्हेंबर, इ.स. १७९६) ही जुलै ९, इ.स. १७६२ ते आपल्या मृत्यूपर्यंत रशियन साम्राज्याची सम्राज्ञी होती. कॅथरीन द ग्रेट मूळची जर्मन होती. तिचा जन्म सध्याच्या पोलंडमधील(पूर्वीचे प्रशिया) स्टेटिन प्रांतात झाला होता. तिचे मूळ नाव सोफिया ऑगस्टा फ्रेडरिका होते.[१] +तिसरा पीटर म्हणजेच द ग्रँड ड्यूक पीटरशी विवाह होऊन कॅथरीन रशियाला आली आणि रशियन होऊन गेली. जर्मनीला विसरून नंतरचे आयुष्य तिने रशियाच्या भल्यासाठी घालवले. तिच्या काळात तिने अनेक लढाया करून रशियाचा साम्राज्यविस्तार केला. रशियन समाजाची घडी बसवतानाच कायदा आणि प्रशासन व्यवस्थेतही व्यापक सुधारणा घडवून आणल्या. विवाहानंतर तिचे मूळ नाव बदलून कॅथरीन ॲलेक्सीयेव्ना ठेवण्यात आले. +एलिझाबेथच्या मृत्यूनंतर कॅथरीनचा पती पीटर रशियाचा झार झाला होता पण कोणताही निर्णय घेण्याच्या बाबतीत तो सल्लागारांवर व मित्रांवर अवलंबून राहत असे त्यामुळे रशियन लोक कॅथरीनला उघडपणे पाठिंबा देऊ लागले. कॅथरीनच्या या लोकप्रियतेमुळे पीटरने कॅथरीनला तुरुंगात टाकण्याची तयारी सुरू केली होती मात्र पीटरचा हा कट रशियन सैन्याला कळताच सैन्याने कॅथरीनला पाठिंबा दिला. लष्करी गणवेशात कॅथरीनने सैन्याच्या या उठावाचे नेतृत्व केले. पीटरला अटक करून कोठडीत डांबण्यात आले नंतर कोठडीतच त्याचा मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8905.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa97a2140a348589f4300f63b6908345ded18127 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8905.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅथ्रिन एम्मा ब्राइस (१७ नोव्हेंबर, इ.स. १९९७:एडिनबरा, स्कॉटलंड - ) ही  स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही यष्टीरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी .[१] +हिची बहीण सॅरा ब्राइस सुद्धा स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8910.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddaae2a271dca73497e07a9359853f9557017cab --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8910.txt @@ -0,0 +1,4 @@ +कॅथरीन हेगल (जन्म २४ नोव्हेंबर १९७८) [१] एक अमेरिकन अभिनेत्री आहे. तिने २००५ ते २०१० या काळात एबीसी टेलिव्हिजन वैद्यकीय नाटक ग्रेज ॲनाटॉमीमध्ये इझी स्टीव्हन्सची भूमिका केली, ज्याने २००७ मधील ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एम्मी पुरस्कारासह तिला मान्यता आणि प्रशंसा मिळवून दिली. +हेगलने अभिनयाकडे लक्ष वळवण्यापूर्वी विल्हेल्मिना मॉडेल्ससह बाल मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिने दॅट नाईट (१९९२) चित्रपटात पदार्पण केले आणि नंतर माय फादर द हिरो (१९९४), अंडर सीज २: डार्क टेरिटरी (१९९५) मध्ये दिसली. त्यानंतर तिने द डब्ल्यूबी टेलिव्हिजन मालिका रोझवेल (१९९९-२००२) मध्ये इसाबेल इव्हान्सची भूमिका साकारली, ज्यासाठी तिला सॅटर्न आणि टीन चॉइस अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळाले.[२] +त्यानंतर तिने नॉक्ड अप (२००७), २७ ड्रेसेस (२००८), द अग्ली ट्रुथ (२००९), किलर्स (२०१०), लाइफ ॲज वुई नो इट (२०१०) आणि न्यू इअर्स इव्ह (२०११) यांसारख्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी रोमँटिक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले.[१][३] +हेगलने स्वतः ला एक कव्हर मॉडेल म्हणून स्थापित केले आहे, मॅक्सिम, व्हॅनिटी फेअर, आणि कॉस्मोपॉलिटन यासह असंख्य प्रकाशनांमध्ये दिसून येते.[४][५] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8913.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddaae2a271dca73497e07a9359853f9557017cab --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8913.txt @@ -0,0 +1,4 @@ +कॅथरीन हेगल (जन्म २४ नोव्हेंबर १९७८) [१] एक अमेरिकन अभिनेत्री आहे. तिने २००५ ते २०१० या काळात एबीसी टेलिव्हिजन वैद्यकीय नाटक ग्रेज ॲनाटॉमीमध्ये इझी स्टीव्हन्सची भूमिका केली, ज्याने २००७ मधील ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एम्मी पुरस्कारासह तिला मान्यता आणि प्रशंसा मिळवून दिली. +हेगलने अभिनयाकडे लक्ष वळवण्यापूर्वी विल्हेल्मिना मॉडेल्ससह बाल मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिने दॅट नाईट (१९९२) चित्रपटात पदार्पण केले आणि नंतर माय फादर द हिरो (१९९४), अंडर सीज २: डार्क टेरिटरी (१९९५) मध्ये दिसली. त्यानंतर तिने द डब्ल्यूबी टेलिव्हिजन मालिका रोझवेल (१९९९-२००२) मध्ये इसाबेल इव्हान्सची भूमिका साकारली, ज्यासाठी तिला सॅटर्न आणि टीन चॉइस अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळाले.[२] +त्यानंतर तिने नॉक्ड अप (२००७), २७ ड्रेसेस (२००८), द अग्ली ट्रुथ (२००९), किलर्स (२०१०), लाइफ ॲज वुई नो इट (२०१०) आणि न्यू इअर्स इव्ह (२०११) यांसारख्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी रोमँटिक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले.[१][३] +हेगलने स्वतः ला एक कव्हर मॉडेल म्हणून स्थापित केले आहे, मॅक्सिम, व्हॅनिटी फेअर, आणि कॉस्मोपॉलिटन यासह असंख्य प्रकाशनांमध्ये दिसून येते.[४][५] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8918.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bafd3a77b3fabb3a244fa6d58355b16c1c3430ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8918.txt @@ -0,0 +1 @@ +कॅथलिक चर्च किंवा रोमन कॅथलिक चर्च हे जगातील सर्वात मोठे ख्रिश्चन चर्च (प्रार्थनाघर) आहे. जगातील सुमारे १ अब्ज लोक कॅथलिक चर्चचे अनुयायी आहेत. पोप हा कॅथलिक चर्चचा सर्वोच्च नेता आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8955.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5a635ec2bc49d4a49694ff8d1fdb1450b03d76b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8955.txt @@ -0,0 +1,24 @@ +ख्रिस्तसभेची सात साक्रामेन्ते किंवा संस्कार +कॅथोलिक धर्मानुसार ख्रिस्तसभेची सात पवित्र साक्रामेंत किंवा संस्कार आहेत. ख्रिस्ती धर्मात ख्रिस्त हाच मूळ संस्कार असल्याने विविध संस्काराचा हेतु ख्रिस्ताशी ऐक्य साधणे हाच असतो हे संस्कार तीन भागात .[१]विभागले गेले आहेत. बाप्तिस्मा, दृढीकरण आणि ख्रिस्तशरीर या संस्काराद्वारे व्यक्ती ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या समूहात प्रवेश करते म्हणून त्यांना प्रवेश साक्रामेंते असे म्हणतात. प्रायश्चित संस्कार (कुमसार साक्रमेंत) आणि रुग्णाभ्यंग संस्कार यांना आरोग्याची साक्रामेंते असे म्हणतात. तर गुरुदीक्षा आणि लग्न ही साक्रामेंते मिशनकार्याची किंवा ऐक्याची साक्रामेंते म्हणून ओळखली जातात. +बाप्तिस्मा हा विधी (साक्रामेंट) ही ख्रिस्ती जीवनाची सुरुवात समजली जाते. यास इंग्लिशमध्ये बॅप्टिझम म्हणतात. बाप्तिस्मा हा ख्रिस्ती जीवनातील पायाभूत संस्कार असून इतर सर्व संस्कारासाठी लागणारी ती मूलभूत पात्रता होय. हा संस्कार मुळपापाच्या जन्मजात कलंकापासून आपणास मुक्त करते. बाळाच्या बाप्तिस्म्यामद्धे बाळाच्या वतीने पालक आपली श्रद्धा प्रकट करतात. मुला किंवा मुलीचा जन्म झाल्यावर २-३ आठवड्यांनी चर्चेमध्ये धर्मगुरू त्याच्या किंवा तिच्या डोक्यावर तीन वेळा पवित्र पाणी शिंपडतात व मी तुला पिता , पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावाने बाप्तिस्मा देतो .असे म्हणतात. हा विधी बायबलमधील नव्या करारात असलेल्या मत्तय (मॅथ्यू) (२८:१९) या अध्यायात आला आहे.[२] +पवित्र ख्रिस्तशरीर (कम्युनियन) हा संस्कार (साक्रमेंत) ख्रिस्ती धर्मातील अतिमहत्वाचा संस्कार आहे. पवित्र ख्रिस्तशरीर हे बाप्तिस्मा आणि दृढिकरण याप्रमाणे दिले जाणारे तिसरे धर्मप्रवेश साक्रामेंत आहे. पवित्र मिस्साबलिदानात हा संस्कार साजरा केला जातो . प्रभू ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदानाची स्मृती म्हणून हा मिस्साबलिदान विधी साजरा केला जातो. भाकर आणि द्राक्षरस ही ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचे प्रतीक म्हणून या विधित वापरले जाते. धर्मगुरू जेव्हा तत्वपालटाचे शब्द उच्चारतात तेव्हा या प्रतिकांचे प्रत्यक्ष ख्रिस्ताच्या शरीरात आणि रक्तात रूपांतर होते अशी ख्रिस्ती श्रद्धा आहे. ख्रिस्तसभेच्या इतिहासात या भाकरीचे आणि द्राक्षारसाचे रूपांतर मानवी मांस आणि रक्तात झाल्याचे अनेक चमत्कार घडल्याचे दिसून येते. इटली येथील लांसियानो येथे इसवी सन ७५० मध्ये ख्रिस्तशरीराचा पहिला चमत्कार घडला होता. सुवार्ता मासिकात या विषयावर लिहिलेला नोवेम्बर २००० सालचा खालील लेख संदर्भासाठी खाली नमूद करीत आहे. +यूखरिस्टमध्ये ख्रिस्ताची उपस्थिती +(लेखक : फादर नाझरेथ गाब्रू) +(सुवार्ता नोव्हेंबर २०००) + इसवी सन ७५० च्या सुमारास इटलीमधील लांसियानो येथील एक बेझिलियन मठवासी ख्रिस्तशरीरातील प्रत्यक्ष प्रभू ख्रिस्ताच्या अस्तित्वाबद्दल, उपस्थितीबद्दल साशंक होते. मिस्साबलिदांनाच्या वेळी तत्वपालटाचे शब्द उच्चारल्याबरोबर भाकर व द्राक्षरस यांचे रूपांतर प्रभू ख्रिस्ताच्या मांसात व रक्तात होते यावर विश्वास ठेवणे त्यांना कठीण जात होते, पण एक चांगले व भक्तिपूर्ण धर्मगुरू म्हणून त्यांनी ख्रिस्तसभेच्या शिकवणुकीप्रमाणे मिस्साबलिदान साजरे करणे कधी थांबवले नाही. ते चालूच ठेवले आणि देवाने आपल्या मनातील हा अविश्वास, ही शंका काढून टाकावी म्हणून त्यांनी त्याची करुणा भाकली. + एके दिवशी ते मठवासी मिस्साबलिदान साजरे करीत असताना तत्वपालटाचे शब्द ऊचारल्यानंतर, अक्षरशः भाकरीचे रूपांतर मांसात व द्राक्षरसाचे रूपांतर रक्तात झाले. घडला प्रकार पाहताच ते प्रथम थोडावेळ दडपून गेल्यागत झाले नंतर लगेच भानावर येऊन त्यांनी उपस्थित भाविकांना प्रभूने जे काही घडऊन आणले होते ते पाहाण्यासाठी वेदीजवळ येण्यास आमंत्रण दिले. बदललेले तत्व (सत्व) त्या वेळी सेवन केले गेले नाही. भाकरीचा मांसात व द्राक्षरसाचा रक्तात जो पालट झाला होता, तेच नंतर पाच लहान विषम गोळ्यात घट्ट झाले, थिजले. ते एका मौल्यवान हस्तिदंती पेटीत ठेवण्यात आले. इसवी सन १७१३ साली चांदीच्या एका नक्षीदार दर्शकपात्रात (Monstrance) त्याची स्थापना करण्यात आली. लांसियानो येथील संत फ्रान्सिस तीर्थमंदिरात आजही त्या तत्वांचे आदरपूर्वक जतन केले जात आहे. + बऱ्याच वर्षानी ख्रिस्तसभेला या जतन केलेल्या तत्वांचा (Substance) मूळ जातीस्वभाव (Nature) काय आहे याची खात्री करून घ्यायची होती. आधुनिक शास्त्रज्ञानी त्याचे काळजीपूर्वक व शास्त्रशुद्ध परीक्षण करून आपला निर्णय द्यावा, अशी विनंती करण्यात आली. १९७० साली नोव्हेंबर महिन्यात वैद्यकीय तज्ञाचे एक पथक चौकशीसाठी व तपास करण्यासाठी बोलवण्यात आले. प्राध्यापक ओडोआर्डो लिनोली हे त्या पथकाचे अध्यक्ष होते. तपासणीच्या व संशोधनाच्या सुरुवातीला सदर प्रकाराबद्दल त्यांच्या मनात थोडा संशयच होता. परंतु डिसेंबरच्या मध्यावर त्यांनी तीर्थमंदिराच्या संचालकाना आपला पहिला संदेश पाठऊन दिला. तो अगदी छोटेखानी पण नाट्यपूर्ण असा तार संदेश होता: + “प्रारंभी शब्द होता आणि शब्द देह झाला.” + ४ मार्च १९७१ रोजी वैद्यकीय तज्ञाचा संपूर्ण अहवाल तयार झाला. या अहवालात पुढील गोष्टींचा निर्वाळा देण्यात आला: + १. मांस हे खरे मानवी जातीचे मांस आहे, रक्त हे खरे मानवी रक्त आहे. + २. हे मांस मानवी हृदयाच्या स्ंनायुमय धातूचा (Myocardium) अंश आहे. + ३. हे मांस व रक्त मानवी जातीचे आहे. + ४. या मांसाचा व रक्ताचा रक्तगट एकच आहे (AB). + ५. या रक्तात जशी ताज्या रक्तामध्ये ओजस द्रव्ये ज्या प्रमाणात आढळतात त्याच नैसर्गिक प्रमाणात आढळली. या रक्तात पुढील प्रकारचे धातू आढळले: क्लोरीनमिथ, फॉस्फरस(स्फुरयुक्त), मग्नेशियम, पोट्याशियम, सोडीयम आणि कॅल्शियम . + मांस आणि रक्त हे जतन केलेले आहे. गेली बाराशे वर्ष अगदी नैसर्गिक स्वरुपात ती ठेवली होती (कोणत्याही प्रकारच्या रासायनिक संरक्षक प्रक्रियेशिवाय) आणि वातावरणातील व जीवशास्त्रातील घटकांच्या परिणामाला ती अगदी खुली असताना ती तशाच अवस्थेत शाबूत आहेत ही एक अद्भुत घटना आहे. शेवटी एवढेच म्हणावे लागेल की पडताळा करण्यास आवाहन केले असता, लांसियानो येथील ख्रिस्तशरीर चमत्काराच्या सत्यतेला विज्ञानाने खात्रीपूर्वक व परीपूर्ण असा प्रतिसाद दिला आहे.” + पवित्र ख्रिस्तशरीरात प्रभू खराखुरा व पुर्णपणे उपस्थित असतो. जुलै १९८१ मध्ये लुर्डेस येथील आंतरराष्टीय ख्रिस्तशरीर संमेलनाला दूरदर्शनवरील संदेशात पोप जॉन पौल द्वितीय म्हणाले होते, “हे अत्यंत महत्वाचे आहे की, प्रभूच्या शब्दाचे संपूर्ण सामर्थ्य सांभाळून, ख्रिस्तसभेची, धर्मपंडितांची, धर्मपरिषदांची अधिकृत शिकवण यांची सर्वसंमत परंपरा आणि श्रद्धावंतांचा सर्वसाधारण विश्वास यांनी त्यांचा सतत स्वीकार केलेला आहे व समजून घेतलेले आहे की, क्रूसावर खिळलेला व पुनरुत्थित झालेला प्रभू खराखुरा व संपूर्णपणे पवित्र ख्रिस्तशरीरात उपस्थित असतो व जोपर्यंत भाकरीचे व द्राक्षंरसाचे अस्तित्व टिकून राहते तोपर्यंत तो उपस्थित असतो. आपल्याकडून केवळ महान आदरच नव्हे तर त्याची वंदना व आराधनादेखील व्हायला हवी. ते ख्रिस्तसभेचे हृदय आहे, तिच्या उत्साहाचे गुपित आहे. म्हणून तर या रहस्यावर तिने अत्यंत काळजी पूर्वक नजर ठेवायला हवी व त्याच्या पुर्णत्वाबद्दल ग्वाही द्यायला हवी.” [३] +हा ख्रिस्ती धर्मातील आणखी एक महत्वाचा संस्कार (साक्रमेंत) आहे. या वेळी बाप्तिस्मा संस्कार करताना दिलेली वचने पुन्हा एकदा वदऊन घेतली जातात. दृढिकरण संस्कार हा बाप्तिस्मा संस्काराची परिपूर्णता मानली जाते. [४] +पाप करणे हा मानवी स्वभाव आहे. परंतु पापाची कबुली देणे आणि त्याची क्षमा मागणे आवश्यक असते . त्यासाठी प्रायश्चित संस्कार ख्रिस्ती धर्मात अनिवार्य समजला जातो. या साठी दिक्षित धर्मगुरू पाशी आपली पापे कबूल करून त्याबद्दल क्षमा मागितली जाते आणि पुन्हा अशी पापे न करण्याचा निर्धार व्यक्त केला जातो. आणि धर्मगुरू ख्रिस्ताच्या वतीने त्याला त्या पापांची क्षमा करतात. ही वैयक्तिक पापे गुप्त ठेवण्याचे बंधन प्रत्येक धर्मगुरुला पाळावे लागते. [५] +ख्रिस्ती धर्मात गुरुदीक्षा हा सुद्धा एक महत्वाचा संस्कार असून तो परमेश्वराचे पाचारण असलेल्या व्यक्तिलाच निवडता येतो. हा संस्कार निवडलेल्या धर्मगुरुला आजन्म अविवाहित राहावे लागते. बहुतेक सारी ख्रिस्ती धर्मकृत्ये हे दिक्षित धर्मगुरू पार पाडतात. [६] +विवाह संस्कारात स्त्री आणि पुरुष परमेश्वरासमोर आणि त्याच्या ख्रिस्तसभेसमोर परस्परांवर प्रेम करण्याचे आणि आयुष्यभर साथ संगत करण्याचे वचन एकमेकांना देत असतात. या संस्कारात स्त्री पुरुषांनी कोणतीही सक्ती नसताना मोकळ्या मनाने आणि स्वेछेने संमती दिली आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा स्त्री पुरूषांना लग्न करण्यापासून वंचित ठेऊ शकत नसेल तरच हे लग्न वैध ठरत असते. .[७] +गंभीररित्या आजारी व मरणासन्न अवस्थेत असलेल्या कोणत्याही ख्रिस्ती व्यक्तिला रुग्णाभ्यंग साक्रमेंत देता येतो. प्रार्थनेच्या वातावरणात कपाळाला आणि तळहातांना पवित्र आशीर्वादित तेल लावणे हा या संस्कारातील महत्वाचा विधी असतो. .[८] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8977.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8474ca7595410d09ee1228747c99fb9034f9e421 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8977.txt @@ -0,0 +1 @@ +१८ ते २० ऑक्टोबर दरम्यान कॅनडाने केन्याचा दौरा केला. केन्याने त्यांचे दोन्ही एकदिवसीय सामने आणि इंटरकॉन्टिनेंटल चषक सामना जिंकला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8988.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..288de9f9ba307b544cf42102dced136247be0ad3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8988.txt @@ -0,0 +1,80 @@ +वनडे किट +टी२०आ किट +कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅनडाचे प्रतिनिधित्व करतो. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8990.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..763e8630489debdb37a2e34fa99a1ab3249208d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8990.txt @@ -0,0 +1 @@ +कॅनडा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये कॅनडाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8994.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a4e9a662fddcab55c1988a1c1cb6701cbdc32bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_8994.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅनडाचे पंतप्रधान हे कॅनडा देशाचे सरकार प्रमुख आहेत. हे कोणत्याही संवैधानिक दस्तऐवजात वर्णन केलेले नसून, हे पद केवळ दीर्घ-स्थापित अधिवेशनानुसार अस्तित्वात आहे. वेस्टमिन्स्टर प्रणाली अंतर्गत, पंतप्रधान निवडून आलेल्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या बहुमताच्या विश्वासाने शासन करतात; जसे की, पंतप्रधान सामान्यत: संसद सदस्य म्हणून बसतात आणि सर्वात मोठ्या पक्षाचे किंवा पक्षांच्या युतीचे नेतृत्व करतात.[१] +१८६७ मध्ये कॅनडाच्या कॉन्फेडरेशनपासून, २३ पंतप्रधानांनी २९ मंत्रालये स्थापन केली आहेत. [२] जस्टिन त्रूदो हे सध्याचे पंतप्रधान आहेत, ज्यांनी २०१५ च्या फेडरल निवडणुकीनंतर ४ नोव्हेंबर २०१५ रोजी पदभार स्वीकारला, ज्यामध्ये त्यांच्या लिबरल पक्षाने बहुतांश जागा जिंकल्या. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_902.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f16f1dcf966fdb265a18537b5036e5bcc8756dbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_902.txt @@ -0,0 +1 @@ +ओक्राम इबोबी सिंग ( १९ जून १९४८) हे भारताच्या मणिपूर राज्याचे माजी मुख्यमंत्री व मणिपूर विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. २००२ सालापासून ते सलग ३ वेळा मुख्यमंत्रीपदावर निवडून आले होते. त्यांच्या पत्नी लांधोनी देवी ह्या देखील मणिपूर विधानसभेमध्ये आमदार आहेत. २०१७ मणिपूर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने ६० पैकी २१ जागांवर विजय मिळवला व इतर काही पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. मणिपूरमध्ये भाजपचे हे पहिलेच सरकार आहे. एन. बीरेन सिंह हे मुख्यमंत्री बनले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9028.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbf5c044cf99bb91e88ced0fe8c02124fb28f51a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9028.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅनेडियन फुटबॉल (Canadian football; फ्रेंच: Football canadien) हा प्रामुख्याने कॅनडा देशामध्ये खेळला जाणारा एक खेळ आहे. हा खेळ अमेरिकन फुटबॉल सोबत मिळताजुळता आहे. रग्बी फुटबॉलची सुरुवात कॅनडामध्ये अंदाजे १८६० मध्ये झाली. ह्यामधून कालांतराने कॅनेडियन फुटबॉल खेळ निर्माण झाला. +सध्या कॅनेडियन फुटबॉल लीग ही ह्या खेळामधील सर्वात मोठी व्यावसायिक लीग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9038.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4afa3aec4b9ab80ce3719b84dafee34f0481f70a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9038.txt @@ -0,0 +1 @@ +कँटरबरी विझार्ड्स न्यू झीलंड मधील प्रथम वर्गीय क्रिकेट संघ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9043.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faabd27b592db32830d79361befd67c208b69ad9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9043.txt @@ -0,0 +1,3 @@ + +कॅन्यन काउंटी, आयडाहो ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9047.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..285b6f92e32c9a564a205f96da2f28e2ee5a1fda --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9047.txt @@ -0,0 +1 @@ +कॅनयनलँड्स प्रादेशिक विमानतळ, मोआब (आहसंवि: CNY, आप्रविको: KCNY, एफ.ए.ए. स्थळसूचक: CNY) या अमेरिकेच्या युटा राज्यातील ग्रँड काउंटी मध्ये असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ मोॲबपासून २१ मैल (३४ किमी) मवाबच्या वायव्येस आहे. येथून. दोन विमानकंपन्या डेन्व्हर आणि सॉल्ट लेक सिटीला विमानसेवा पुरवतात. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_905.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c556946952951bb904e0d6cc3442c760b80f6a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_905.txt @@ -0,0 +1,3 @@ +ओक्लाहोमा काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ओक्लाहोमा काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9070.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28d99b042200ffbaa10f5c4bcb138e9441b0cd17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9070.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅपिटल कार्गो इंटरनॅशनल एरलाइन्स, इंक. ही १९९५ ते २०१३ दरम्यान अस्तित्त्वात असलेली अमेरिकेतील ऑरलँडो येथील मालवाहू विमानकंपनी होती. त्याचा मुख्य तळ ऑरलँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर होता. [१] +मार्च २०१३ मध्ये ही कंपनी एर ट्रान्सपोर्ट इंटरनॅशनल या कंपनी विलीन झाली. [२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9073.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bfcd0372ed507b8607fbcb20fcce7c0fe40c126 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9073.txt @@ -0,0 +1,38 @@ +कॅपेसिटर एक असे उपकरण आहे जे विद्युत क्षेत्रात विद्युत ऊर्जा साठवते. हे दोन टर्मिनल असलेले एक निष्क्रिय इलेक्ट्रॉनिक घटक आहे.कॅपेसिटरचा प्रभाव कपॅसिटीन्स म्हणून ओळखला जातो. सर्किटमध्ये जवळपास असलेल्या दोन विद्युत वाहकांमधील काही कॅपेसिटन्स अस्तित्वात असताना, एक कॅपेसिटर हा एक घटक आहे जो सर्किटमध्ये कॅपेसिटन्स जोडण्यासाठी डिझाइन केलेला असतो.कॅपेसिटर मूळतः कंडेनसर किंवा कंडेन्सेटर म्हणून ओळखला जात असे[१] +ऑक्टोबर १७४५ मध्ये, जर्मनीच्या पोमेरेनियाच्या एवाल्ड जॉर्ज वॉन क्लेइस्टला असे आढळले की हाताने धारण केलेल्या काचेच्या भांड्यात पाण्याचे प्रमाण असलेल्या वायरद्वारे उच्च-व्होल्टेज इलेक्ट्रोस्टेटिक जनरेटरला जोडले जाऊ शकते.  वॉन क्लेइस्टच्या हाताने आणि पाण्याने कंडक्टर म्हणून काम केले, आणि किलकिले एक डायलेक्ट्रिक (जरी त्या वेळी यंत्रणेचे तपशील चुकीचे ओळखले गेले होते). वॉन क्लीइस्टला आढळले की वायरला स्पर्श केल्याने एक परिणामकारक ठिणगी पडली, ती इलेक्ट्रोस्टेटिक मशीनमधून मिळवलेल्यापेक्षा जास्त वेदनादायक होती. पुढच्या वर्षी, डच भौतिकशास्त्रज्ञ पीटर व्हॅन मुश्नब्रोक यांनी अशाच प्रकारचे कॅपेसिटर शोध लावला, ज्याला लेडेन जार असे नाव देण्यात आले होते, जिथे त्यांनी काम केले तेथे लिडेन विद्यापीठ होते. “मला फ्रान्सच्या राज्यासाठी दुसरा धक्का बसणार नाही,” असे लिहिलेल्या धक्क्याच्या सामर्थ्याने तोही प्रभावित झाला.[२] + + + + +C += +Q + +/ + +V + + +{\displaystyle C=Q/V} + + +जेथे V हे कॅपेसिटरवरील व्होल्टेज आहे, Q हे कॅपेसिटरवर साठवलेले शुल्क आहे आणि C हे कॅपेसिटरचे कॅपॅसिटन्स आहे. + +E = 1/2CV² +कॅपेसिटरमध्ये साठवलेली ऊर्जा +कॅपेसिटरमध्ये साठवलेली ऊर्जा म्हणजे कॅपेसिटर चार्ज करण्यासाठी केलेले काम. हे कॅपेसिटन्स, व्होल्टेज आणि व्होल्टेजच्या अर्ध्या चौरसाच्या गुणाकाराच्या समान आहे. कॅपेसिटरमध्ये साठवलेल्या ऊर्जेचे सूत्र आहे: +जेथे E ही कॅपेसिटरमध्ये साठवलेली ऊर्जा आहे, C हे कॅपेसिटरचे कॅपॅसिटन्स आहे आणि V हे कॅपेसिटरमधील व्होल्टेज आहे +कॅपेसिटन्स हे कॅपेसिटरच्या इलेक्ट्रिकल चार्ज संचयित करण्याच्या क्षमतेचे मोजमाप आहे. हे प्रत्येक प्लेटवर संचयित केलेल्या शुल्काच्या प्रमाणात प्लेट्सवर लागू केलेल्या व्होल्टेजचे गुणोत्तर म्हणून परिभाषित केले जाते. कॅपेसिटन्सचे एकक फॅराड (F) आहे, ज्याचे नाव मायकेल फॅराडे आहे. +एका फॅराडची व्याख्या कॅपेसिटरची कॅपॅसिटन्स म्हणून केली जाते जी त्यावर एक व्होल्ट (V) चा व्होल्टेज लागू केल्यावर एक कूलॉम्ब (C) चा चार्ज ठेवेल. तथापि, फॅराड हे कॅपेसिटन्सचे खूप मोठे एकक आहे, म्हणून कॅपेसिटर सामान्यत: मायक्रोफॅरॅड्स (µF), नॅनोफॅरॅड्स (nF), किंवा पिकोफाराड्स (pF) सारख्या लहान युनिट्समध्ये मोजले जातात. +कॅपेसिटरमध्ये संग्रहित केलेली एकूण उर्जा (जूलमध्ये व्यक्त केलेली) न चार्ज झालेल्या अवस्थेतून विद्युत क्षेत्राच्या स्थापनेत केलेल्या एकूण कामांइतकीच आहे. +कॅपेसिटरचे प्रकार +मालिकेत जोडलेल्या n कॅपेसिटरची समतुल्य कॅपेसिटन्स खालील सूत्राद्वारे दिली आहे: +जर दोन कॅपॅसिटर मालिकेत जोडलेले असतील, तर त्यांचे समतुल्य कॅपॅसिटन्स खालील साध्या सूत्रावरून काढले जाऊ शकते- +आणि जर दोन्ही कॅपॅसिटर समान मूल्याचे असतील, तर मालिकेत जोडलेले असताना, त्यांची समतुल्य कॅपॅसिटन्स प्रत्येकाच्या कॅपेसिटन्सच्या अर्धी होईल. उदाहरणार्थ, 20 मायक्रोफॅरॅडचे दोन कॅपेसिटर मालिकेत जोडलेले असल्यास, समतुल्य कॅपेसिटन्स 10 मायक्रोफॅरॅड असेल. +जेव्हा कॅपेसिटरची पॅरेरल  व्यवस्थित केली जाते, तेव्हा सर्व कॅपेसिटरमध्ये प्रत्येक टोकात समान व्होल्टेज असते. +समांतर जोडलेल्या कॅपेसिटरची एकूण कॅपॅसिटन्स (समतुल्य कॅपेसिटन्स) त्यांच्या कॅपेसिटन्सच्या बेरजेइतकी असते. +Cz= C1+C2+C3+……..+Cn +उदाहरणार्थ, जर 10 मायक्रोफॅरॅड्सचे 5 कॅपेसिटर समांतर जोडले गेले, तर त्यांची एकूण कॅपेसिटन्स 50 मायक्रोफॅरॅड्स असेल. +1. Electrical4U. "What is Capacitor? What is Capacitance? | Electrical4U". https://www.electrical4u.com/ (इंग्लिश भाषेत). 2020-08-12 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य) +2. ^ "Capacitors and capacitance (video)". Khan Academy (इंग्लिश भाषेत). 2020-08-12 रोजी पाहिले. +3. Electricaltechnology.xyz Capacitance Formula, Capacitance,Capacitance Units (इंग्लिश भाषेत). 2023-04-16 रोजी पाहिले diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9076.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b0c4e208c5a4429905332d56dca7f4640927c9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9076.txt @@ -0,0 +1 @@ +इसवी सन १८१८ मध्ये भीमा कोरेगाव येथे झालेल्या ब्रिटिश विरुद्ध पेशव्यांच्या अर्थात मराठ्यांचा लढाईत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन. एफ‌.एफ. स्टॉंटन यांच्या नेतृत्वाखालील बॉंबे नेटीव्ह इन्फन्ट्री बटालियनच्या ५०० सैनिकांच्या दुसऱ्या तुकडीने २५,००० संख्याबळ असलेल्या पेशवे सैन्याचा पराभव केला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9080.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bfe5ab08ebdaaf2f69a021fe27fbc43169553f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9080.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅप्टन मार्वल हे मार्वल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या अमेरिकन कॉमिक पुस्तकांमध्ये दिसणाऱ्या अनेक काल्पनिक सुपरहिरोंचे नाव आहे. यापैकी बहुतेक आवृत्त्या मार्वलच्या मुख्य सामायिक विश्वामध्ये अस्तित्वात आहेत, ज्याला मार्वल युनिव्हर्स म्हणतात. कॅरोल डॅनव्हर्स या पात्राचा सध्याचा अवतार सर्वात प्रसिद्ध आहे. [१] +मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये, कॅप्टन मार्व्हल कॅरोल डॅनव्हर्स आहे. मॅककेना ग्रेस आणि ब्री लार्सन यांनी कॅप्टन मार्व्हल आणि अॅव्हेंजर्स: एंडगेम (दोन्ही २०१९), शांग-ची आणि द लीजेंड ऑफ द टेन रिंग्ज (२०२१), आणि डिझ्नी टेलिव्हिजन मालिका मिस मार्व्हेल (२०२२) मध्ये चित्रित केले आहे. ब्री लार्सन द मार्व्हल्स (२०२३) च्या पुढील भागांमध्ये तिची भूमिका पुन्हा साकारणार आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9092.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9092.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35cc603abaf544f518d1b8a94cbf57890885d5b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9092.txt @@ -0,0 +1,4 @@ +कामचत्का क्राय (रशियन: Камчатский край) हे रशियाच्या संघाच्या अतिपूर्व जिल्ह्यातील क्राय आहे. हा राजकीय प्रदेश मुख्यत: कामचत्का द्वीपकल्पावर स्थित आहे. + + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9116.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d16b6e9463f22d13cb4c3570af1368cf8a101f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9116.txt @@ -0,0 +1 @@ +कॅमेरॉन स्टीव्हन्सन (३० ऑक्टोबर, १९९२:व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) हा  अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9137.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b123e7cebb3a6bdcbe868d2d4f34a83694810cb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9137.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 39°56′13″N 75°6′24″W / 39.93694°N 75.10667°W / 39.93694; -75.10667 + +कॅम्डेन हे अमेरिका देशातील न्यू जर्सी राज्यामधील एक शहर आहे. हे शहर न्यू जर्सीच्या दक्षिण भागात डेलावेर नदीच्या किनाऱ्यावर वसले असून ते फिलाडेल्फिया महानगराचा भाग मानले जाते. एकेकाळी अमेरिकेमधील मोठे औद्योगिक केंद्र असलेले कॅम्डेन सध्या येथील हिंसाचार, अशांती व भ्रष्टाचारासाठी कुप्रसिद्ध बनले आहे. २०१२ साली अमेरिकेमधील सर्वात धोकादायक शहर हा वाईट खिताब कॅम्डेनला मिळाला होता. +२०१० साली कॅम्डेन शहराची लोकसंख्या सुमारे ७७,००० होती. रटगर्स विद्यापीठाच्या तीन प्रमुख कॅम्पसपैकी एक कॅम्डेनमध्ये स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9140.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79e1cfd5ea5668737decfc8493b803330e3e8d74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9140.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅम्डेन काउंटी, न्यू जर्सी ही अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील न्यू जर्सीमधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9151.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48e6bcb0d87998493a99cb549af222f51f3c2d20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9151.txt @@ -0,0 +1,4 @@ +अटक (पंजाबी, उर्दू: اٹک) हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक शहर आहे. हे शहर अटक जिल्हा आणि तहसीलाचे प्रशासकीय केन्द्र आहे. +१९०१मध्ये २,८६६ लोकसंख्या असलेल्या अटकची लोकसंख्या १९९८मध्ये सुमारे १,००,००० होती. +पाकिस्तानी वायुसेनेचा कामरा वायुसेना तळ येथून जवळ आहे. +सिंधु नदीकाठी असलेल्या या शहराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. मोगल सम्राट अकबर याने खवाजा शमसुद्दीन खवाफी याला येथे किल्ला बांधण्याचे फर्मावल्यावर १५८३मध्ये येथील किल्ला बांधून पूर्ण झाला.[१] १९०८मध्ये मूळ गावाजवळ कॅम्पबेलपूर नावाने याची पुनर्रचना झाली.[२][३] रघुनाथराव पेशवे आणि तुकोजी होळकर यांनी २८ एप्रिल, १७५८ रोजी हा किल्ला काबीज केला. मराठा साम्राज्याची उत्तरेकडील ही सर्वदूरची सीमा समजली जाते. इंग्रजांनी हा किल्ला १८४९मध्ये घेतला व शहराचे नाव बदलून कॅम्पबेलपूर ठेवले. १९७८मध्ये पाकिस्तान सरकारने ते बदलून परत अटक असे केले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9152.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16111940dc7178bc6dcb57401e046496537cbbf6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9152.txt @@ -0,0 +1,7 @@ +ग्रीक पौराणिक कथांमध्ये, कॅम्पे किंवा केम्पे /ˈkæmpiː/ ; [१] ग्रीक: Κάμπη) ही एक मादी राक्षस होती. ती टार्टारसमध्ये सायक्लोप्स आणि हेकाटोनचेयर्सची रक्षक होती. ज्यांना युरेनसने तेथे कैद केले होते. जेव्हा झ्यूसला असे भाकीत केले गेले की तो टायटॅनोमाचीमध्ये (टायटन्स विरुद्धचे मोठे युद्ध) विजयी होईल. तेव्हा त्याने कॅम्पेच्या कैद्यांच्या मदतीने कॅम्पेचा वध केला. यानंतर सायक्लोप आणि हेकाटोनचेयर्स यांना मुक्त केले. त्यांनी नंतर झ्यूसला क्रोनसचा पराभव करण्यास मदत केली.[२] +ग्रीक ग्रंथांमध्ये दिलेले नाव Κάμπη आहे. पहिल्या अक्षरावर उच्चार आहे. एक सामान्य संज्ञा म्हणून κάμπη हा सुरवंट किंवा रेशीम किडा साठी ग्रीक शब्द आहे. हे बहुधा होमोफोन καμπή (दुसऱ्या अक्षरावरील उच्चारासह) संबंधित आहे ज्याचा पहिला अर्थ म्हणजे नदीचे वळण, आणि याचा अर्थ सामान्यतः, कोणत्याही प्रकारचे वाकणे किंवा वक्र असा होतो.[३] +हेसिओडच्या थिओगोनीमध्ये आपण प्रथम सायक्लोप्स आणि हेकाटोनचेयर्सच्या तुरुंगवासाबद्दल ऐकतो. त्यानंतर झ्यूसने केलेली त्यांची सुटका.[४] तथापि, हेसिओड कॅम्पे किंवा कैद्यांसाठी कोणत्याही रक्षकाचा उल्लेख करत नाही. या घटना कदाचित टायटॅनोमाची या हरवलेल्या महाकाव्यात देखील सांगितलेल्या असू शकतात.[५] ज्यावर पौराणिक कथाकार अपोलोडोरसने कदाचित युद्धाच्या त्याच्या अहवालावर आधारित आहे.[६] अपोलोडोरसच्या मते: +झ्यूसने क्रोनस आणि टायटन्स विरुद्ध युद्ध पुकारले. ते दहा वर्षे लढले, आणि पृथ्वीने झ्यूसच्या विजयाची भविष्यवाणी केली, जर त्याने टार्टारसला खाली फेकले गेलेले लोक मित्र म्हणून असावेत. म्हणून त्याने त्यांच्या जेलर कॅम्पेला ठार मारले आणि त्यांचे बंधन सोडले.[७] +डायओडोरस सिकुलस म्हणतात की देव डायोनिसस, लिबियाच्या झाबिर्ना शहराजवळ तळ ठोकून असताना, "कॅम्पे नावाच्या पृथ्वीवर जन्मलेल्या राक्षसाचा" सामना झाला आणि त्याला ठार मारले. जे शहरात दहशत पसरवत होती आणि तेथील अनेक रहिवाशांना ठार मारले होते.[८] अपोलोडोरस किंवा डायओडोरस दोघेही कॅम्पेचे कोणतेही वर्णन देत नाहीत; तथापि, ग्रीक कवी नॉनस याने विस्तृतपणे तपशीलवार माहिती दिली आहे. नॉनसच्या मते, झ्यूसने त्याच्या गडगडाटाने नष्ट केले: +तिच्या संपूर्ण शरीरावर अनेक वेडेवाकडे आकार होते. तिच्या वाइपरिश पायांवरून हजारो रेंगाळणारे आणि दूरवर विष टाकणारे साप होते. एनियोला ज्वाला लावत होते. तिच्या गळ्यात वन्य श्वापदांची पन्नास निरनिराळी डोकी दिसत होती. काही सिंहाच्या डोक्यासह गर्जना करतात जसे की स्फिंक्सचा चेहरा असावा. इतर रानडुकरांच्या दांड्यातून फेस पडत होता. तिच्या चेहऱ्यावर स्किला ची एक मार्शल रेजिमेंट होती. ज्यात कुत्र्यांच्या डोक्याची गर्दी होती. तिच्या शरीराच्या मध्यभागी एक स्त्री होती. ज्यामध्ये केसांच्या जागी विष थुंकणाऱ्या सापांच्या पुंजक्या होत्या. तिचे महाकाय रूप, छातीपासून मांडीच्या विभक्त बिंदूपर्यंत, समुद्राच्या कठीण तराजूच्या क्षुद्र आकाराने झाकलेले होते. तिच्या रुंद विखुरलेल्या हातांचे पंजे क्रुकटालॉन विळ्यासारखे वळलेले होते. तिच्या मानेपासून तिच्या भयंकर खांद्यावर, शेपटी तिच्या घशावर उंचावली होती, बर्फाळ डंक असलेला एक विंचू रेंगाळला आणि स्वतःवर गुंडाळला. कॅम्पे अशाच अनेकविध आकाराची होती जेव्हा ती उठत होती, आणि पृथ्वी आणि हवेत आणि नितळ खोलवर फिरत होती, आणि दोन धूसर पंख फडफडवत होती. ती एका वादळासारखी दिसत होती. टार्टारोसची ती काळ्या पंखांची अप्सरा: तिच्या पापण्यांमधून एक लखलखणारी ज्वाला दूरवर बाहेर पडत होती. प्रवासी ठिणग्या. तरीही स्वर्गीय झ्यूसने ... त्या महान राक्षसाचा वध केला, आणि सर्प एन्यो क्रोनोसवर विजय मिळवला.[९] +अशाप्रकारे नॉनससाठी, कॅम्पे वरच्या धड आणि वरच्या भागातून स्त्रीसदृश असल्याचे कळते. छातीपासून खाली समुद्र-राक्षसाच्या तराजूसह, अनेक सर्प उपांगांसह, तिच्या शरीरातून बाहेर पडलेल्या इतर अनेक प्राण्यांचे भाग आहेत.[१०] त्याचे कॅम्पेचे वर्णन हेसिओडने टायफॉन या राक्षसाच्या वर्णनासारखेच केले आहे.[११] जोसेफ एडी फॉन्टेनरोज म्हणतो की नॉनससाठी, कॅम्पे "त्याच्या टायफॉनची महिला समकक्ष होती. . . म्हणजेच, ती एका वेगळ्या नावाने एचिड्ना होती, जसे नॉनस सूचित करते. तिला इचिदिअन एन्यो म्हणतात. तिचे पाय सापासारखे होते. तिची तुलना स्फिंक्स आणि स्किलाशी करते."[१२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9153.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4311671a855572947d81d6763219cd695e5222e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9153.txt @@ -0,0 +1 @@ +कांपेचेचे आखात (स्पॅनिश: Golfo de Campeche) हे मेक्सिकोच्या आखातामधील एक उप-आखात आहे. युकातान द्वीपकल्पाच्या पश्चिमेस स्थित असलेल्या ह्या आखाताच्या भोवताली मेक्सिकोची कांपेचे, बेराक्रुथ व ताबास्को ही राज्ये आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9190.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f367334c3cdfda8e3e9e03848219233f7469897e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9190.txt @@ -0,0 +1,9 @@ +गुणक: 10°30′N 66°55′W / 10.500°N 66.917°W / 10.500; -66.917 + +काराकास (स्पॅनिश: Santiago de León de Caracas, सांतियागो दे लिओन दे काराकास; इंग्लिश उच्चारः केरकस) ही दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. काराकास शहर व्हेनेझुएलाच्या उत्तर भागात आन्देस पर्वतरांगेच्या ईशान्येकडील कॅरिबियन समुद्र किनाऱ्याजवळ पसरलेल्या पर्वतराजींमध्ये वसले आहे. +काराकास शहराची लोकसंख्या सुमारे १८ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ४१ लाख आहे. काराकास महानगर क्षेत्रामध्ये व्हेनेझुएला राजधानी जिल्हा (काराकास शहर) व मिरांदा राज्यातील चार महानगरपालिकांचा समावेश होतो. +काराकास खोऱ्यामध्ये स्थानिक लोक अनेक शतके वसले होते. १५६२ साली दक्षिण अमेरिकेत दाखल स्पॅनिश लोकांनी येथे वसाहत निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक लोकांनी तो हाणून पाडला. ५ वर्षांनंतर २५ जुलै १५६७ रोजी दियेगो दे लोसादा ह्या स्पॅनिश योद्ध्याने तामांको ह्या स्थानिक अदिवासी नेत्याच्या सैन्याला पराभूत केले व सांतियागो दे लिओन दे काराकासची स्थापना केली. १८व्या शतकात येथील कोकोच्या शेतीमुळे काराकासची भरभराट झाली व १७७७ साली काराकासला व्हेनेझुएला स्पॅनिश वसाहतीचे (Capitanía General de Venezuela) राजधानीचे शहर बनवण्यात आले. फ्रांसिस्को दे मिरांदा व सिमोन बॉलिव्हार ह्या काराकासमध्ये जन्मलेल्या क्रांतिकाऱ्यांच्या मदतीने ५ जुलै १८११ रोजी व्हेनेझुएलाला स्वातंत्र्यप्राप्ती झाली. +विसाव्या शतकात व्हेनेझुएलामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाच्या साठ्यांचा शोध लागल्यानंतर दक्षिण अमेरिकेचे काराकास हे मोठे आर्थिक केंद्र बनले ज्यामुळे काराकासचा विकास झपाट्याने झाला. +काराकास शहर व्हेनेझुएलाच्या सागरी पर्वतरांगेच्या खोऱ्यात वसले आहे. कॅरिबियन समुद्र जवळ असून देखील काराकासची समुद्रसपाटीपासूनची साधारण उंची २,८५४ - ३४२२ फूट इतकी आहे. काराकास खोरे अतिशय उंचसखल असल्यामुळे शहराची वाढ भौगोलिक रचनेला अनुसरून झाली आहे. +क्योपेन हवामान वर्गीकरणानुसार काराकासचे हवामान उष्णकटिबंधी असून येथे वर्षाकाठी ९०० ते १,३०० मिमी पाउस पडतो. उंचावर वसले असल्यामुळे काराकासमधील तापमान ह्या भागातील इतर स्थानांपेक्षा सौम्य असते. +काराकासचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9198.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de9a83b821988c3416268752ce21a92959e2e0c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9198.txt @@ -0,0 +1 @@ +कॅरेन जॉबलिंग (१४ एप्रिल, १९६२:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ मध्ये १ महिला कसोटी आणि २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. जॉबलिंग ने १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे ८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने सुद्धा खेळली आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_920.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e524e8e0c412d6308916ffaa878205657a89419b --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_920.txt @@ -0,0 +1,9 @@ +ओगदेई खान हा चंगीझ खानचा तिसरा मुलगा (इ.स. ११८५ ते इ.स. १२४१) व त्याच्या राज्याचा उत्तराधिकारी होता. चंगीझ खानाच्या मृत्यूनंतर इ.स. १२२९ मध्ये याने मध्यमंगोलियावर आपले राज्य चालवण्यास सुरुवात केली. वडिलांप्रमाणेच त्याने अनेक स्वाऱ्या व लुटालुट केली. मंगोलियातील काराकोरम या शहराला त्याने आपल्या राजधानीचे शहर म्हणून निश्चित केले. + +ओगदेई हा चंगीझ खानाच्या चार मुलांपैकी तिसरा मुलगा. लहानपणापासूनच आपल्या शांत, नम्र व समजूतदार स्वभावामुळे तो चंगीझ खानाचा लाडका होता. आपण वडिलांसारखे हुशार नसल्याचे त्याने जोखले होते तरीही आपल्या समजूतदार व चतुर स्वभावामुळे तो इतरांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरत असे. मंगोल रीतीरिवाजांप्रमाणे लहानपणापासूनच त्याला घोडेस्वारी व युद्धनीतीचे प्रशिक्षण दिले होते. चंगीझच्या स्वाऱ्यांमध्ये त्याला सहभागी केले जात असे. युद्धनीतीत तो तरबेज होता. याचबरोबर आपल्या सैन्याधिकारी, सेनापती यांच्या सल्ले, तक्रारींकडे तो उत्तमरीत्या लक्ष पुरवत असल्याने तो लोकप्रियही होता. +चंगीझ खानाच्या मृत्यूनंतर इ.स. १२२९मध्ये भरवण्यात आलेल्या सभेत एकमताने चंगीझच्या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून ओगदेई खानाची निवड करण्यात आली. स्वतः चंगीझखानाचीही अशीच इच्छा असल्याचे सांगितले जाते. ओगदेईने अनेक स्वाऱ्या करून आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला. +चंगीझ खानाप्रमाणे "गेर"मध्ये न राहता जगात इतरत्र लोक जसे नगरे बांधून राहतात तसेच मंगोलांनी राहावे अशी ओगदेईची इच्छा होती. यासाठी त्याने अनेक कारागीर, स्थापत्यशास्त्रज्ञ व अभियंत्याना काराकोरमला नेले व तेथे पक्की बांधकामे करून नगर वसवले. या बांधकामावर युरोपीय व मुसलमानी संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. नगरात त्याने चर्च व मशिदी बांधल्या. आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची पूर्ण मुभाही दिली. चंगीझ खानाने मिळवलेली बरीचशी लूट त्याने या नगरावर व इतर बांधकामांवर तसेच व्यापारावर खर्च केल्याने अधिक लूट मिळवण्यासाठी त्याला पुन्हा स्वाऱ्या करणे भाग होते. +चीनमधील सुंग राज्यकर्त्यांच्या साहाय्याने त्याने चीनमधीलच जुर्चेन या प्रबळ राज्यवटीवर जोरदार हल्ले करून त्यांची राजधानी ताब्यात घेतली. इ.स. १२३४मध्ये त्याने जुर्चेन राज्याचा निःपात केला. त्यानंतर त्याच्या अधिपत्याखाली चीनविरुद्ध सुरू करण्यात आलेले युद्ध त्याच्यानंतरही सुमारे ४५ वर्षे चालले व संपूर्ण चीन मंगोल फौजांच्या ताब्यात आला. त्याच्या फौजांनी कोरियाला आपले मांडलिक बनवले, मध्य आशिया व युरोपमध्ये रशिया, हंगेरी, पोलंडवर स्वाऱ्याही केल्या. त्यापुढे जाणे मात्र ओगदेईच्या मृत्यूमुळे रहित करण्यात आले. +इ.स.१२४१ मध्ये ओगदेई खानाचा अतिमद्यपान व संधीवाताच्या दुखण्याने मृत्यू झाला. आपल्या पश्चात आपला बेजबाबदार व ऐशोआरामाला चटावलेला मुलगा गुयुक खान गादीवर बसावा अशी ओगदेईची इच्छा नव्हती. त्याने जीवंतपणी आपला उत्तराधिकारी न निवडल्याने त्याची पत्नी व गुयुक खानाची आई तोरेगीन खातूनने काही काळ राज्यकारभार सांभाळला. पुढे इ.स. १२४५ मध्ये तिने आपल्या मुलाला गुयुक खानाला गादीवर बसवले. ओगदेईच्या बाजूने लढणाऱ्या रशियामधील जोचीच्या मुलाला बाटु खानला ही निवड मान्य नव्हती. त्यामुळे गुयुक व बाटु यांच्यातील बेबनाव वाढत होता. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी इ.स. १२४८मध्ये गुयुक खान बाटुच्या भेटीस जात असता त्याचा वाटेत मृत्यू झाला. यानंतर सत्ता तोलुई खान याचा पुत्र मोंगके खान याच्या ताब्यात गेली. + +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9227.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18aeeac0e6ba57c1667e94208118c16fdda5ae00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9227.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅरॉल काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9229.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d425dd8c86d49fb87f36f5b24e0145833a632d46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9229.txt @@ -0,0 +1,3 @@ +कॅरॉल काउंटी, टेनेसी ही अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील ९५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +कॅरॉल काउंटी, टेनेसीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9253.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56f0e372bc9b9a59ff37baa1e668a4ab8bf151fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9253.txt @@ -0,0 +1 @@ +कॅरॉल गिल्डेनहुज (१९३४ - हयात) ही  दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. हिने या तीन सामन्यामध्ये ३०.६६ च्या सरासरीने १९४ धावा केल्या.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9281.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dec37e3a61505ad6a79c3c5f8828f4cecc5fc319 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9281.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅरोलाइन लुक्रेशिया हर्षल (१६ मार्च, १७५०:हानोफर, जर्मनी - ९ जानेवारी, १८४८) ही जर्मन खगोलशास्त्रज्ञ होती. हिने ३पी/हर्षल रिगोलेट धूमकेतूसह अनेक धूमकेतू व खगोलीय वस्तूंचा शोध लावला. ही रॉयल ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक मिळविणारी पहिली महिला होती. +कॅरोलाइन ही विल्यम हर्षलची लहान बहीण होती व त्याच्या सोबत तिने संशोधन केले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9315.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d975a8a9859be22d4ebc3ca16afd3468b0baf20e --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9315.txt @@ -0,0 +1,6 @@ +डॉ. कॅलेब जेकबसन एक ज्यू-अमेरिकन क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, सेक्स आणि रिलेशनशिप थेरपिस्ट, बायबल विद्वान, पॉडकास्टर आणि माजी संगीतकार आणि गीतकार आहेत.[१] ते द स्कूल ऑफ सेक्स थेरपीचे अध्यक्ष आहेत आणि अमेरिकन असोसिएशन ऑफ सेक्शुअलिटी एज्युकेटर्सचे अध्यक्ष आहेत, समुपदेशक आणि थेरपिस्ट लैंगिकता आणि धर्मावरील विशेष स्वारस्य गट.[२] +जेकबसनने लिबर्टी विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि कॅलिफोर्निया सदर्न विद्यापीठातून मानसशास्त्राची डॉक्टरेट केली. त्याने आपला बराच वेळ संगीत वाजवण्यात आणि सहकारी संगीतकारांसोबत हँग आउट करण्यात घालवला. त्याला कॉलेजमध्ये गीतलेखनाची नवीन आवड निर्माण झाली आणि त्याने त्याचे संगीत रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्याने अनेक ग्रॅमी पुरस्कार विजेत्या कलाकारांसोबत काम केले आहे, जसे की कंट्री लीजेंड चार्ली डॅनियल आणि ब्लूग्रास आयकॉन डेल मॅककोरी.[३] +ते सेक्स आणि रिलेशनशिप थेरपिस्ट आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. २०२० मध्ये, डॉ. जेकबसन यांनी  मेन्स्ट्रूएशन इनिशिएटिव्ह या महत्त्वपूर्ण अभ्यासासाठी प्रमुख संशोधकाची भूमिका स्वीकारली. या अभ्यासाकडे लक्ष वेधले गेले आणि जगभरातील २५० हून अधिक मीडिया आउटलेट्सने कव्हर केले. +त्यांचे ध्येय पुढे नेण्यासाठी, डॉ. जेकबसन यांनी टेनेसीच्या नॅशविल येथे सेक्स थेरपी स्कूलची स्थापना केली. शाळा थेरपिस्टना लैंगिक थेरपीकडे त्यांच्या दृष्टिकोनाचे प्रशिक्षण देते आणि लैंगिक थेरपीमध्ये एकमेव आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र देते. अमेरिकन असोसिएशन ऑफ सेक्शुअलिटी एज्युकेटर्स, समुपदेशक आणि थेरपिस्ट साठी लैंगिकता आणि धर्मावरील विशेष स्वारस्य गटाचे ते अध्यक्ष देखील आहेत.[४] +४ जानेवारी २०२० रोजी, त्याने सेक्स थेरपी पॉडकास्ट लाँच केले, जे तुमच्या लैंगिक आरोग्य आणि निरोगीपणाशी संबंधित आवश्यक विषयांवर चर्चा करते, उल्लेखनीय पाहुण्यांच्या मुलाखती घेतात आणि प्रश्नांची उत्तरे देतात. त्याने उंकॉम्प्लिकेटेड सेक्स पॉडकास्ट देखील तयार केले. त्यांचे संशोधन निष्कर्ष द लंडन पोस्ट, फोर्ब्स, मॅशेबल, आस्कमेन आणि वुमेन्स हेल्थ मध्ये वैशिष्ट्यीकृत आहेत. +क्लिनिककेअर सर्वोत्तम कामगिरी करणारे थेरपिस्ट diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9318.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86762132d0c05b7260d50815ab6824081584fce4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9318.txt @@ -0,0 +1,4 @@ +कॅलम स्कॉट मॅकलिओड (नोव्हेंबर १५, इ.स. १९८८ - ) हा  स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करतो. + + + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9344.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..017a1f2388949fdcbf0a0b2d256af1efbf3a1be4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9344.txt @@ -0,0 +1,2 @@ +(Cf) (अणुक्रमांक ९८) रासायनिक पदार्थ. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9345.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb0e827e60bb4f217c3ade92a24e4358d26bb81d --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9345.txt @@ -0,0 +1,4 @@ +कॅलिफोर्निया (इंग्लिश: California) हे अमेरिकेच्या पश्चिमेकडील प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील एक राज्य आहे. अमेरिकेत सर्वाधिक लोकसंख्या असणारे हे राज्य आकाराने देशातील तिसऱ्या क्रमांकाचे आहे (अलास्का व टेक्सास खालोखाल). अमेरिकेच्या ५० सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी ८ शहरे कॅलिफोर्निया राज्यात स्थित आहेत. +कॅलिफोर्नियाच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, दक्षिणेला मेक्सिकोचे बाहा कॅलिफोर्निया हे राज्य, उत्तरेला ओरेगॉन तर पूर्वेला नेव्हाडा व ऍरिझोना ही राज्ये आहेत. सॅक्रामेंटो ही कॅलिफोर्नियाची राजधानी असून लॉस ऍन्जलीस हे सर्वात मोठे शहर व महानगर आहे. +१९व्या शतकाच्या मध्यापर्यंत कॅलिफोर्निया हा मेक्सिकोचा भाग होता. १८४६-१८४८ दरम्यान झालेल्या मेक्सिकन-अमेरिकन युद्धानंतर हे राज्य अमेरिकेकडे सुपूर्त करण्यात आले व ९ सप्टेंबर १८५० रोजी अमेरिकन संघात विलिन करून घेण्यात आले. ह्याच काळात कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खाणींचा शोध लागला व अमेरिकेच्या इतर भागातून व सर्व जगभरातून स्थलांतर करणाऱ्या लोकांचे लोंढे येथे येऊ लागले. लॉस ऍन्जलीस येथील हॉलिवूड ह्या सिनेउद्योगामुळे, येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी मोठ्या संख्येने बेट देणाऱ्या पर्यटकांमुळे व सिलिकॉन व्हॅलीमधील अतिविकसित तंत्रज्ञान उद्योगांमुळे कॅलिफोर्नियाची भरभराट झाली आहे. सध्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील १३ टक्के वाटा उचलणाऱ्या कॅलिफोर्नियाचा जीडीपी $१.८१२ सहस्रअब्ज इतका आहे. +खालील १० शहरे कॅलिफोर्नियामधील सर्वात मोठी शहरे आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_935.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a3a84429eb9075bb2c23964f7eae159628669b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_935.txt @@ -0,0 +1 @@ +ओगुचियालु चिजिओके ओगुची ओन्येवु (१३ मे, १९८२:वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका - ) हा  अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9360.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fb5c60b51831238327e2c30a0d959f06dc1734c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9360.txt @@ -0,0 +1 @@ +कॅलिस्टो हा गुरू ग्रहाचा उपग्रह आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9363.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..767016725becf45b6cc0836b811ed196cc9b68ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9363.txt @@ -0,0 +1,3 @@ +कॅलॅहॅन काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +कॅलॅहॅन काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9372.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a86064bed6637c97a317937d67643dfc7f3da0a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9372.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुणक: 51°3′N 114°4′W / 51.050°N 114.067°W / 51.050; -114.067 + +कॅल्गारी हे कॅनडाच्या आल्बर्टा प्रांतामधील सर्वात मोठे शहर आहे. कॅल्गारी शहर आल्बर्टाच्या दक्षिण भागात गवताळ प्रदेशात वसले असून ते एडमंटनच्या २९४ किमी दक्षिणेस स्थित आहे. २०११ साली सुमारे ११ लाख लोकसंख्या असलेले कॅल्गारी कॅनडामधील तिसरे मोठे शहर (टोरॉंटो व मॉंत्रियाल खालोखाल) व पाचवे मोठे महानगर आहे. +१९८८ साली कॅल्गारीने हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भुषविले होते. +कॅल्गारी शहर आल्बर्टाच्या दक्षिण भागातील गवताळ प्रदेशात ८२५ वर्ग किमी इतक्या विस्तृत क्षेत्रफळावर वसले आहे. +२०११ साली कॅल्गारीची लोकसंख्या १०,९६,८३३ इतकी होती. २००६ च्या तुलनेत ती ११ टक्क्यांनी वाढली आहे. येथील ५.७ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. +दक्षिण आल्बर्टामधील कॅल्गारी हे सर्वात मोठे आर्थिक केंद्र आहे. येथील अर्थव्यवस्था बहुरंगी असून खनिज तेल, बॅकिंग, टेलिकॉम, माहिती तंत्रज्ञान हे येथील प्रमुख उद्योग आहेत. +आईस हॉकी हा कॅल्गारीमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एन.एच.एल.मध्ये खेळणारा कॅल्गारी फ्लेम्स हा येथील प्रमुख संघ आहे. १९८८ ऑलिंपिक स्पर्धेचे कॅल्गारी यजमान शहर होते. स्कीइंग हा देखील येथील एक लोकप्रिय खेळ आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9386.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15dffcb91531967a624d9dad54bc5f6a7a57a217 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9386.txt @@ -0,0 +1,3 @@ +कॅलहून काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हॅम्प्टन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,३६८ इतकी होती.[२] +कॅलहून काउंटीची रचना ६ डिसेंबर, १८५० रोजी झाली. या काउंटीला अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष जॉन सी. कॅलहूनचे नाव दिलेले आहे. कॅलहून काउंटी कॅम्डेन नगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9410.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b811016ab35ed07630a1e49b1a532776c77c91f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9410.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 33°32′N 7°35′W / 33.533°N 7.583°W / 33.533; -7.583 + +कासाब्लांका (अरबी: کازابلانکا; फ्रेंच: Casablanca) हे मोरोक्को देशातील सर्वात मोठे शहर, आर्थिक केंद्र व सर्वात मोठे बंदर आहे. मोरोक्कोच्या वायव्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले कासाब्लांका माघरेब प्रदेशामधील व उत्तर आफ्रिकेतील सर्वात मोठे शहर तसेच आफ्रिका खंडातील एक आघाडीचे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9428.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80a3dd2d1bedd84124058b6ac7ba91adb8bedcae --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9428.txt @@ -0,0 +1,4 @@ + +के-जीवनसत्त्व हे शरिराला लागणारे एक आवश्यक जीवनसत्त्व असून मेदात विरघळणारे आहे; म्हणजे पाण्यात विरघळत नाही. + +के जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरळीत होत नाही. जखम झाल्यास तिच्यातून होणारा रक्तस्राव चालूच राहतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_943.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cb0d4c76b4af0d475028a19420fdaf7f2ae4976 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_943.txt @@ -0,0 +1,3 @@ +ओग्लाला किंवा ओग्लाला सू ही अमेरिकेतील लाकोटा जमातीच्या सात उपजमातींपैक एक आहे. मूळचे अमेरिकन असलेले ओग्लाला लोक ओग्लाला लाकोटा नावानेही ओळखले जातात. +ओग्लाला लोकांमधील मौखिक इतिहासानुसार ही जमात लाकोटांमधील इतर जमातींपासून अंदाजे अठराव्या शतकात वेगळी झाली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस युरोपीय आगंतुक लाकोटा प्रदेशात येउ लागले. प्राण्यांची कातडी व केस यांच्या मागे आलेल्या या लोकांशी संपर्क आल्यावर लाकोटा लोकांची जीवनशैली बदलली. १८६८ च्या फोर्ट लारामीच्या तहानुसार अमेरिकेने पारंपारिकरीत्या ओग्लाला व इतर लाकोटांची जवळजवळ जमीन गिळंकृत केली.[१] यावेळी ओग्लालांच्या काही गटांनी अमेरिकन सरकारकडून अन्न आणि इतर मदत घेतली व देऊ केलेल्या तुटपुंज्या जमिनीवर स्थलांतर केले. इतर गटांनी अमेरिकन सरकारला सशस्त्र विरोध केला आणि आपली भटकी जीवनशैली चालू ठेवली. +थासुंके विट्को (क्रेझी हॉर्स), वसिकुन थासुंके (धाकटा अमेरिकन हॉर्स), माहपिया लुटा (रेड क्लाउड) हे ओग्लालांपैकी काही प्रमुख नेते होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9448.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f723e461f94463df310972811f11dd0a8d9f42da --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9448.txt @@ -0,0 +1,5 @@ +कालू लाल श्रीमाली (डिसेंबर १९०९ - ५ जानेवारी २०००) हे भारत सरकारचे केंद्रीय शिक्षण मंत्री होते तसेच एक प्रतिष्ठित संसदपटू आणि शिक्षणतज्ज्ञ होते. +त्यांचा जन्म डिसेंबर १९०९ मध्ये उदयपूर येथे झाला आणि बनारस हिंदू विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठ, न्यू यॉर्क येथे त्यांचे शिक्षण झाले. +मे १९५५ ते ऑगस्ट १९६३ या काळात त्यांनी केंद्रीय मंत्री परिषदेत शिक्षणमंत्री म्हणून काम केले. श्रीमाळी यांनी एप्रिल १९५२ ते एप्रिल १९५६ आणि एप्रिल १९५६ ते एप्रिल १९६२ पर्यंत राज्यसभेत राजस्थान राज्याचे प्रतिनिधित्व केले.[१] +ते अनेक शैक्षणिक आणि विविध सामाजिक संस्थांशी संबंधित होते. श्रीमाळी "जनशिक्षण" या मासिक शैक्षणिक मासिकाचे संपादक होते आणि त्यांच्या श्रेयावर अनेक प्रकाशने होती. ते प्रसिद्ध विद्या भवन स्कूल, उदयपूरच्या संस्थापकांपैकी एक होते.[२] शिक्षणातील योगदानाबद्दल त्यांना १९७६ मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. [३] +५ जानेवारी २००० रोजी वयाच्या ९०व्या वर्षी उदयपूर येथे त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9452.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..126e8c30cce8c767ff5f8d74c4877d99875765ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9452.txt @@ -0,0 +1,4 @@ +२ एप्रिल, १९३३ (वय ६०) +२ एप्रिल, इ.स. १९३३ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) +नवानगर (आताचे जामनगर)चे महाराजा जामसाहिब रणजितसिंहजी विभाजी जाडेजा (अन्य प्रचलित नावे: कुमार श्री रणजितसिंहजी, के.स. रणजितसिंहजी, रणजी, स्मिथ) (सप्टेंबर १०, १८७२ - एप्रिल २, १९३३) हे भारतीय संस्थानिक राजे व इंग्लिश क्रिकेट संघाकडून खेळलेले कसोटी क्रिकेट खेळाडू होते. त्यांनी केंब्रिज विद्यापीठाकडून प्रथम श्रेणी दर्जाच्या व ससेक्स संघाकडून काउंटी क्रिकेट सामन्यांमध्ये भाग घेतला. भारतातील राष्ट्रीय पातळीवरील मानाची क्रिकेट स्पर्धा समजली जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेला रणजितसिंहजींचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9458.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0738f9458b16affb5b480125aad2cb03018c9034 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9458.txt @@ -0,0 +1,6 @@ +कुमारसामी कामराज (तमिळ: காமராசர்; १५ जुलै १९०३ - २ ऑक्टोबर १९७५) हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यसेनानी राहिलेले कामराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते होते.ते संविधान सभेचे सदस्य होते[१] +१९५४ ते १९६३ दरम्यान तमिळनाडूचे मुख्यमत्रीपद व जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या कामराजांनी १९६७ साली इंदिरा गांधींनी काँग्रेस (आय) हा नवा पक्ष स्थापन केल्यानंतर उर्वरित काँग्रेस पक्षाचे नेतेपद सांभाळले. त्यांच्या मृत्यूनंतर १९७६ साली भारत सरकारने त्यांना भारतरत्‍न पुरस्कार दिला. +तमिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रियता कमावलेल्या कामराज ह्यांच्या आदराप्रित्यर्थ चेन्नईच्‍या अंतर्देशीय टर्मिनलला त्यांचे नाव देण्यात आले आहे. +के कामराज यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. कामराज फक्त ११ वर्षांचे होते तेव्हापासून त्यांनी काम करायला सर्वात केली.ते बातमीपत्र वाचून ज्ञान मिळवत[२] +१३ एप्रिल १९५४ला के.कामराज मद्रास (आतचे तामिळनाडू )चे मुख्यमंत्री बनले. स्वतंत्र भारतामध्ये शाळेमध्ये मध्याअन्न भोजनची याजना सुरू करणारे ते पहिले मुख्यमंत्री होते.ते तीनवेळा मद्रासचे मुख्यमंत्री राहिले.१९६६ मध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आग्रह होता की के. कामराज यांनी देशाचा पंतप्रधान बनाव पण कामराज यांनी मला पंतप्रधान बानायच नाही असे ठाम मत ठेवले +[३]लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधीला पंतप्रधान बंवन्यामध्ये के कामराज यांची भूमिका होती ते त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व व स्वभाव साधा आणि प्रामाणिक होता[४] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9473.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50ed774113a55b2f9c474d0c5a5538a25dc35dc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9473.txt @@ -0,0 +1,6 @@ +के. नारायण काळे, पूर्ण नाव -केशव नारायण काळे (२४ एप्रिल, इ.स. १९०४; - २० फेब्रुवारी, इ.स. १९७४) हे मराठीतील एक कवी, नाटककार, समीक्षक, चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक होते. ते बी.ए. एल्‌‍एल.बी. होते, आणि त्यांचे इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. ग्रीक आणि युरोपियन रंगभूमीचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. नाटकाच्या आवडीमुळेच के. नारायण काळे हे नाटककार झाले. +सुरुवातीच्या काळात के.नारायण काळे यांनी ’भावशर्मा’ या नावाने कविता आणि कथा लिहिल्या. इ.स.१९३२साली त्यांचा ’सहकारमंजिरी’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. +के. नारायण काळे यांनी ’अभिजात’ ही चित्रपट कंपनी स्थापन केली आणि ’म्युनिसिपालिटी’ या चित्रपटाची निर्मिती केली. प्रभात चित्रसंस्थेवर के. नारायण काळे यांनी एक लघुपट काढला होता. +के. नारायण काळे यांनी आठ चित्रपटांत कामे केली होती. नाट्यकलेच्या आकर्षणातून त्यांनी इ.स.१९३३मध्ये ’नाट्यमन्वंतर’ ही नाट्यसंस्था काढली. त्यांनी ’मुद्रा राक्षसम्‌’ या संस्कृत नाटकाचे ’कौटिल्य’ या नावाचे भाषांतर करून ते त्या संस्थेतर्फे रंगमंचावर आणले. त्यागराज कैलासम्‌ यांचे दि पर्पज हे नाटक त्यांनी ’प्रयोजन’ या नावाने रंगभूमीवर आणले. +नाट्यमन्वंतर या संस्थेने ’आंधळ्यांची शाळा’ हे नाटक रंगमंचावर सादर केले. परंपरेने आलेलेल संगीत पौराणिक-ऐतिहासिक नाटक नाकारून के. नारायण काळे, अनंत काणेकर, पार्श्वनाथ आळतेकर, ग.य. चिटणीस आदी नाट्यविचारवंतांनी एकत्र येऊन”आंधळ्यांची शाळा’ची निर्मिती केली. यासाठी के. नारायण काळे यांना त्यांचा परदेशी रंगभूमीचा व्यासंग कामी आला. १ जुलै १९३३ रोजी झालेल्या या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगात केशवराव दाते, नाटककार वर्तकांच्या पत्नी सौ. पद्मावती वर्तक, म.रा. रानडे, पार्श्वनाथ आळतेकर, पितळे, ल.भ. केळकर, माधवराव प्रभू, नामजोशी, हर्डीकर आणि के. नारायण काळे यांच्या भूमिका होत्या. नाटकाच्या नायिका अठरा वर्षे वयाच्या ज्योत्स्ना भोळे होत्या. या नाटकाचे त्या काळात शंभराच्या आसपास प्रयोग झाले होते. +के. नारायण काळे हे कलातत्त्वचिंतक, साहित्यसमीक्षक व पुरोगामी विचारवंत म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे १९७४साली निधन झाले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9487.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb0e0ad04af93d083048fc55aeade33ca9ae1f1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9487.txt @@ -0,0 +1 @@ +कोनिजेटी रोसैय्या ( ४ जुलै १९३३-4 दिसंबर 2021) हे भारत देशाच्या तामिळ नाडू राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. ते २००९ ते २०१० दरम्यान आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9491.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3d9ce4555cd0b181239f6d2d48c0d4179536bcb --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9491.txt @@ -0,0 +1,2 @@ +केशव शंकर पिल्लई (३१ जुलै १९०२ - २६ डिसेंबर १९८९) एक भारतीय व्यंगचित्रकार होते. त्यांना भारतातील राजकीय व्यंगचित्राचे जनक मानले जाते.[१] १९४८ मध्ये त्यांनी शंकर्स वीकली ह्या साप्ताहिकाची स्थापना केली. शंकर्स वीकलीने अबू अब्राहम, रंगा आणि कुट्टी सारखे व्यंगचित्रकार देखील तयार केले. त्यांनी २५ जून १९७५ च्या आणीबाणीच्या काळात मासिक बंद केले. +त्यांना १९७६ मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले, जो भारत सरकारचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. [२] त्यांनी १९५७ मध्ये चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट आणि १९६५ मध्ये शंकर आंतरराष्ट्रीय बाहुल्यांचे संग्रहालय स्थापन केले. [३] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9495.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d26e0ba8b0ada7ed3a50e0dde021f4a2cfc2add5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9495.txt @@ -0,0 +1,5 @@ +कतिकल शंकरनारायणन ऊर्फ के. शंकरनारायणन ([ १५ ऑगस्ट, १९३२ - २४ एप्रिल, २०२२[१][२]) हे भारताच्या काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल होते. ह्या पदावर ते जानेवारी २०१० ते ऑगस्ट २०१४ दरम्यान होते. त्यापूर्वी ते नागालॅंड राज्याचे राज्यपाल व केरळ मंत्रिमंडळात मंत्री होते. श्री कतिकल शंकरनारायणन यांनी २२ जानेवारी २०१० रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. यांना सार्वजनिक जीवनाचा सहा दशकांचा अनुभव होता. +१५ ऑक्टोबर इ.स. १९३२ रोजी केरळमध्ये जन्मलेले शंकरनारायणन वयाच्या १४ व्या वर्षी विद्यार्थी संघटनेचे सदस्य झाले. +इ.स. १९५७ ते इ.स. १९६४ आणि त्यानंतर इ.स. १९६४ ते इ.स. १९६८ या कालावधीत ते पालघाट जिल्हा काँग्रेसचे अनुक्रमे सचिव व अध्यक्ष होते. इ.स. १९६८ ते इ.स. १९७२ या कालावधीत ते अविभाजित काँग्रेसचे सचिव होते. १९७२ साली शंकरनारायणन यांची केरळ प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाली. हे पद त्यांनी १९७७ पर्यंत सांभाळले. शंकरनारायणन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य होते. तसेच काँग्रेस पक्ष संघटनेच्या अखिल भारतीय संसदीय मंडळाचेदेखील सदस्य होते. केरळ राज्य विधान सभेवर ते अनेकदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेले. पाचव्या केरळ विधानसभेत ते तिर्थला येथून निवडून गेले होते, तर सहाव्या विधानसभेत त्यांनी श्रीकृष्णपुरमचे प्रतिनिधित्व केले. ओट्टापलम येथून त्यांनी आठव्या विधानसभेत प्रवेश केला तर अकराव्या विधानसभेवर ते पालघाट मतदार संघातून निवडून गेले, यावरून त्यांचा व्यापक जनसंपर्क व लोकप्रियता दिसून येते. इ.स. १९७७ साली शंकरनारायणन तत्कालीन मुख्यमंत्री के. करुणाकरन यांच्या मंत्रिमंडळात कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास आणि सामुदायिक विकास खात्याचे मंत्री झाले. त्यानंतर ए. के. ॲंटनी यांच्या मंत्रिमंडळातदेखील ते मंत्री होते. ॲंटनी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीत ते २००१ ते २००४ या काळात ते अर्थ व राजस्व खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. इ.स. १९८० ते इ.स. १९८२ या काळात श्री शंकरनारायणन विधानसभेच्या आश्वासन समितीचे अध्यक्ष होते, तर इ.स. १९८९ ते १९९१ या कालावधीत ते लोकलेखा समितीचे अध्यक्ष होते. आघाडीचे सरकार चालविणे किती कठीण काम आहे, हे राजकीय निरीक्षक जाणतातच. या पार्श्वभूमीवर इ.स. १९८५ ते इ.स. २००१ या तब्बल साडेसोळा वर्षांच्या काळात ते केरळातील संयुक्त लोकशाही आघाडीचे निमंत्रक होते. या आघाडीत तब्बल सात राजकीय पक्ष होते आणि त्यांना सोबत घेऊन चालण्याची तारेवरची कसरत त्यांनी सहज केली. दि.३ फेब्रुवारी इ.स. २००७ रोजी शंकरनारायणन यांची नागालॅंडच्या राज्यपाल पदावर नियुक्ती झाली. त्यांनी २५ जुलै इ.स. २००९ पर्यंत म्हणजे जवळजवळ अडीच वर्षे त्यांनी या पदाचा कार्यभार पाहिला. या दरम्यान नागालॅंडमध्ये काही काळ राष्ट्रपती राजवट लागू होती. ही राजवट संपल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात सर्वसाधारण निवडणूक तसेच नागालॅंड विधानसभेची निवडणूक होऊन लोकनियुक्त सरकार स्थापन झाले. दि. २६ जुलै इ.स. २००९ रोजी झारखंडचे राज्यपाल म्हणून शंकरनारायणन यांनी शपथ घेतली तेव्हा ते राज्यदेखील राष्ट्रपती राजवटीखाली होते. झारखंडमधील त्यांच्या कार्यकाळात राज्य विधानसभेची निवडणूक निर्भय व निःपक्षपाती वातावरणात पार पडली व राज्यात सरकारची स्थापना झाली. +महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यावर शंकरनारायणन यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा उमटवला. विकास, उच्च शिक्षण, पर्यावरण संरक्षण व लोककल्याण या विषयांवर त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. राज्यातील विद्यापीठांचे कुलपती या नात्याने शंकरनारायणन यांनी अवघ्या दीड वर्षांच्या काळात तब्बल १४ कुलगुरूंच्या नियु्क्त्या केल्या. या नियु्क्त्या राजकीय शिफारशींवरून न होता केवळ गुणवत्तेच्या आधारावर करण्याबाबत ते विशेष आग्रही राहिले. घटनेच्या अनुच्छेद ३७१(२)अंतर्गत राज्यातील वैधानिक विकास मंडळांसंदर्भात प्राप्त अधिकारांचा वापर करून शंकरनारायणन यांनी विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एका तज्ज्ञ समितीची स्थापना केली असून राज्यातील मागास भागांच्या विकासाच्या पातळ्यांचा नवे मापदंड वापरून तौलनिक अभ्यास करण्याचे काम त्या समितीला देण्यात आले आहे. आपल्या पर्यावरणाविषयक प्रेमाची साक्ष देत शंकरनारायणन यांनी नागपूरमधील राजभवन येथे एक विस्तीर्ण जैववैविध्य उद्यान स्थापन करण्याची सूचना केली असून येत्या काही महिन्यातच त्याचे विधिवत उद्‌घाटन होणार आहे. या जैववैविध्य उद्यानामध्ये मध्य भारतातील विविध वनस्पतींचे जतन व पुनरुज्जीवन होणार आहे. +आपली सर्व हयात मूल्याधिष्ठित राजकारणात घालविणाऱ्या शंकरनारायणन यांना लोककल्याण व विकासविषयक प्रश्‍नांमध्‍ये विशेष रुची आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9544.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..709797751101ac853709ac1b49f41e4c15d50f7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9544.txt @@ -0,0 +1 @@ +के.एल. मलाबादे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. ते दोनदा इचलकरंजीचे आमदार होते.[१] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9556.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf43a37c4c28a128d3a76d53d5e17a92a32e451c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9556.txt @@ -0,0 +1 @@ +जनरल कोदंडेरा सुबय्या थिमय्या (३० मार्च, १९०६ - १७ डिसेंबर, १९६५) हे भारतीय लष्कराचे मुख्याधिकारी होते. हे १९५७ ते १९६१ दरम्यान या पदावर होते. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9557.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d381d7f0a29af2dd210949c2060714d429afede --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9557.txt @@ -0,0 +1,5 @@ +के.एस. नागरथनम्मा (१९२३ – १७ ऑक्टोबर १९९३) ह्या दक्षिणे कर्नाटक राज्यातील भारतीय राजकारणी होत्या. गुंडलुपेट मतदारसंघातून त्या सात वेळा कर्नाटक विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्या १९७२ ते १९७८ या काळात कर्नाटक विधानसभेच्या, पूर्वीच्या म्हैसूर विधानसभेच्या, पहिल्या महिला सभापती होत्या. +राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी, नागरथनम्मा भारत स्काउट्स आणि गाइड्सचे उपाध्यक्ष आणि म्हैसूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य होत्या. [१] १९५७ मध्ये जेव्हा गुंडलुपेट मतदारसंघ तयार झाला तेव्हा त्यांनी स्वतंत्र राजकारणी म्हणून म्हैसूर विधानसभेची निवडणूक लढवली आणि २४,९५५ मते मिळवून निवडणूक जिंकली, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे त्यांचे एकमेव विरोधक एच.के. शिवरुद्रप्पा यांना १३,०५३ मते मिळाली. [२] त्यामुळे त्या मतदारसंघाच्या पहिल्या आमदार ठरल्या. त्यांनी पुन्हा १९६२ च्या निवडणुकीत शिवरुद्रप्पा यांचा २०,०१० मतांच्या तुलनेत २२,७६५ मते मिळवून पराभव केला.[३] त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्या म्हणून १९६७ ची निवडणूक लढवली आणि २१,४२३ च्या मोठ्या फरकाने के.बी. जयदेवप्पा यांचा ९,३५५ मतांच्या तुलनेत ३०,७७८ मतांनी पराभव केला.[४] +नागरथनम्मा यांनी १९७२ च्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन) चे बी. बसप्पा यांचा पराभव करून चौथ्यांदा मतदारसंघ राखला. त्यांनी ३०,०५५ मते जिंकली आणि बसप्पांना २०,२५५ मते मिळाली.[५] १९७२ ते १९७८ पर्यंत त्या विधानसभेच्या सभापती म्हणून निवडून आल्या आणि त्या सभागृहाच्या पहिल्या महिला सभापती झाल्या. [१][६] १९७८ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला जेव्हा शिवरुद्रप्पा, तिचे दीर्घकाळचे स्पर्धक, फक्त २७१ मतांच्या फरकाने विजयी झाले आणि त्यांना २७,१४१ मते मिळाली होती.[७] +१९८३ च्या निवडणुकीत जनता पक्षाच्या एच.एन. श्रीकांता सेट्टी यांचा पराभव करून ४४,०८५ मते जिंकून काँग्रेस सदस्य म्हणून त्या पुन्हा आपल्या जागेवर आल्या.[८] पुढील १९८५ च्या निवडणुकीत त्यांनी स्वतःसाठी ४०,८५७ मते मिळवून जनता पक्षाच्या एच.एस. महादेव प्रसाद यांचा १९,१४० च्या मोठ्या फरकाने पराभव केला.[९] १९८९ च्या निवडणुकीत त्यांनी प्रसाद यांचा पुन्हा पराभव केला आणि ५०,६४३ मते जिंकली.[१०] त्यानंतर १९९० मध्ये त्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री झाल्या.[१] +१९९३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर, प्रसाद यांनी गुंडलुपेट विधानसभेसाठी पाच वेळा निवडणूक जिंकली.[११] नगरथनम्मा यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले होते आणि सभागृहाचे स्पीकर आणि विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या कार्यशैलीबद्दल त्यांचे कौतुक केले जाते.[१२] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9594.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24c6f1cfc602b8ac9ac65a7619b5d101d51914b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9594.txt @@ -0,0 +1,2 @@ +के. जे. येशुदास (पूर्ण नाव कट्टासेरी जोसेफ येसुदास) (जन्म:१० जानेवारी, १९४०) एक भारतीय पार्श्वगायक आणि संगीतकार आहेत. येसुदास जो भारतीय शास्त्रीय, भक्ती आणि चित्रपट गीते गातो.[१][२][३] येसुदास यांनी आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत मल्याळम, तमिळ, कन्नड, तेलुगु, तुळू, हिंदी, ओडिया, बंगाली, मराठी तसेच अरबी, यासह विविध भारतीय भाषांमध्ये तसेच इंग्रजी, लॅटिन आणि रशियन भाषांत ५०,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केल्याचा अंदाज आहे.[४][५][६] त्यांना अनेकदा गानगंधर्वन म्हणून संबोधले जाते.[७] येसुदास यांनी एकाच दिवसात विविध भाषांमध्ये ११ गाणी गाण्याचा विक्रम केला आहे.[८] त्यांनी 1970 आणि 1980 च्या दशकात अनेक मल्याळम चित्रपट गीते देखील रचली आहेत. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9600.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f581aa7c96544d613f1a70e9c3e29671a5ac1a50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9600.txt @@ -0,0 +1,7 @@ +लखनौचे के.डी. सिंग बाबू स्टेडियम, हे पूर्वी सेंट्रल स्पोर्ट्‌स स्टेडियम म्हणून ओळखले जात असे.[२] ह्या स्टेडियमला लोकप्रिय भारतीय हॉकी खेळाडू के.डी. सिंग ह्याचे नाव देण्यात आले आहे. +सदर मैदान १९५७ साली तयार झाले. लखनौ शहराच्या मध्यभागी वर्दळीच्या हजरतगंजनजीक हे मैदान वसलेले आहे. मैदानाची आसनक्षमता २५,००० इतकी असून दिवस-रात्र सामन्यांसाठी लागणारी प्रकाशदिव्यांची सोय ह्या मैदानावर नाही. हे मैदान उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचे होम ग्राउंड आहे.[३] मैदानावर स्थानिक सामने नियमितपणे होतात. ह्या मैदानावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉकी सामने खेळवले गेले आहेत, त्याशिवाय सदर मैदान स्थानिक आणि काही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठीसुद्धा वापरले गेले आहे. ह्या मैदानावर असोसिएशन फुटबॉल सामने खेळवले जातात. +के.डी. सिंग बाबू मैदान हे लखनौचे मुख्य क्रीडा केंद्र आहे,[४] ह्या केंद्रावर खालील सुविधा उपलब्ध आहेत: +के.डी. सिंग बाबू मैदानावर पुढील आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले : +महिला क्रिकेटमध्ये, ह्या मैदानावर भारताविरुद्ध पहिली कसोटी खेळत असताना पहिल्या दिवशी इंग्लंड महिला क्रिकेट संघाच्या सलामीवीर कॅरोलिन ॲट्किन्स आणि ॲरन ब्रिंडल यांनी इंग्लंडतर्फे सलामीच्या भागीदारीचा विश्वविक्रम मोडीत काढत १५० धावांची भागीदारी केली.[१०][११][१२] +मैदानावर उभारली गेलेली सर्वात मोठी धावसंख्या सर्वबाद ५११ भारताने केली होती. भारताच्या सचिन तेंडुलकरने येथे सर्वात जास्त १४२ धावा केल्या आहेत तर ह्या मैदानावर सर्वात जास्त ५ बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथिया मुरलीधरनच्या नावे आहे. +एकदिवसीय क्रिकेटमध्ये ह्या मैदानावर पाकिस्तानने सर्वात जास्त २१९/६ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावांचा विक्रम पाकिस्तानी खेळाडू इम्रान खानच्या नावे आहे (८४ धावा). तर पाकिस्तानच्याच वसिम अक्रम, अब्दुल कादिर आणि अक्रम रझा ह्यांनी प्रत्येकी २ बळी घेतले आहेत. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_961.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80d9d473cfd16d3832b7dc1f2e2edf96ccc83877 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_961.txt @@ -0,0 +1,8 @@ + ओझर खोल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9618.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3205efc455b4babad4d54510ffb628703a05e12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9618.txt @@ -0,0 +1,4 @@ +केशव रामचंद्र छापखाने (२७ नोव्हेंबर, इ.स. १८७५ - १३ फेब्रुवारी, इ.स. १९४०) हे एक मराठी पत्रकार, नाटककार व लेखक होते. त्यांनी शेक्सपियरच्या रोमियो ॲन्ड ज्युलिएट या नाटकाचे ’मोहनतारा’ या नावाचे मराठी रूपांतर केले. यांचे मूळ आडनाव कानिटकर होते परंतु त्यांचे खापरपणजोबा गंगाधर रामचंद्र यांचेपासून छापखाने हेच नाव रूढ झाले. +के.रा. छापखाने यांचे शिक्षण कोल्हापुरातील राजाराम कॉलेजात आणि नंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजात झाले. ते एम.ए. एल्‌‍एल.बी. होते. हे सर्व शिक्षण त्यांनी शिष्यवृत्त्या आणि स्वकष्टार्जनाने केले होते. एल्‌‍एल.बी.नंतर त्यांनी सांगलीत येऊन यशस्वी वकिली केली. लोकमान्य टिळकांचे ते चांगले स्नेही होते. छापखाने एक नामांकित वक्ते होते. त्यांचा ज्ञानेश्वरीचाही व्यासंग होता. डॉ. ॲनी बेझंट यांच्या संपर्कात आल्याने त्यांना थिऑसॉफीच्या अंतर्वतुळात प्रवेश मिळाला होता. सांगलीतल्या थिऑसॉफिकल सोसायटीचे ते अध्यक्ष होते. +के.रा. छापखाने हे इ.स. १९१३ (की १९०८?) साली पुणे शहरात भरलेल्या ९व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. +नट रामभाऊ गोखले, नानबा गोखले व कानिटकर नावाचे एक स्त्रीपार्टी नट यांनी नव्याने स्थापन केलेल्या ’सामाजिक नाटक मंडळी’ या कंपनीसाठी के.रा. छापखाने यांनी, [[शेक्सपियर][]च्या रोमियो ॲन्ड ज्युलिएट या नाटकाचे मराठी रूपांतर असलेले मोहनतारा हे नाटक लिहिले. ’मोहनतारा’चा पहिला प्रयोग इ.स. १९०६ साली झाला. पुढेही अनेक प्रयोग होत राहिले.. मात्र हे नाटक पुस्तकरूपात १९०८ साली आले. शेक्सपियरच्या या नाटकाची त्यापूर्वी तीन भाषांतरे झाली होती, पण छापखाने यांचे रूपांतर सर्वात सरस आहे असा तत्कालीन रंगकर्मींचा अभिप्राय होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9637.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad72149da5e76dd031acbfc29ad93583005b8720 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9637.txt @@ -0,0 +1,20 @@ + +केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (जन्म : १७ सप्टेंबर १८८५; - २० नोव्हेंबर १९७३) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र आहेत. +रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली. +सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्र्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्र्न असो; ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले. त्यांच्या लढ्यापासून, तत्त्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक आमिषे दाखविली पण प्रबोधनकारांनी कशालाही दाद दिली नाही. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला. +समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडांत आहे असे त्यांचे मत होते. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो. सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते असे वाटल्याने त्यांनी या सर्व घटकांच्या मुळावर, म्हणजेच ब्राह्मणशाहीवर घाला घातला. पुरोगामी, उदारमतवादी, सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात द्वेषभावना नव्हती. पण धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. संत एकनाथांच्या जीवनावरील ’खरा ब्राह्मण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या ब्राह्मणांची भूमिका मांडली. +त्यांच्या कार्यख्यातीमुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वतः सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षाही घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय. +मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी हुंडाप्रतिबंधक चळवळ हाती घेतली. सर्व जातींची हुंडाप्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वरपित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले. त्या काळी विवाहाआधी प्रेम करणे हा गुन्हा, व्यभिचार समजला जाई. अशा काळात त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे विवाह लावून दिले. आजच्या काळात हे संदर्भ वाचताना आपणास या गोष्टी सहज वाटतात, या समस्यांची तीव्रता आपल्या लक्षात येत नाही. त्या काळच्या कर्मठ वातावरणात समाजसुधारणांचा केवळ उच्चार करणेही अवघड होते. आजही हुंड्याविरोधात अनेक कायदे आहेत, पण हुंडा घेण्याच्या प्रवृत्तीचा समूळ नाश झालेला नाही. स्त्रियांवर अत्याचार होतच आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या समस्येची काय तीव्रता असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी! यावरून प्रबोधनकारांचे द्रष्टेपण सिद्ध होते. +प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्‍तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे - अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. त्यांची ’खरा ब्राह्मण’ आणि ’टाकलेले पोर’ ही दोन्ही नाटके समाजसुधारणांसाठी क्रांतिकारकच ठरली. खरा ब्राम्हण या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राम्हणांनी न्यायालयाकडे केली असता, न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता. +संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा लढा होता. या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीला नेतृत्व दिले, काही काळ कारावासही भोगला. या चळवळीतील त्यांच्या योगदानाची बरोबरी फक्त प्रल्हाद केशव अत्रे आणि कॉम्रेड डांगे यांच्याशीच करता येईल. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. ते कुशल संघटकही होते. +तत्त्वविवेचक या छापखान्यात इ.स. १९०८ च्या सुमारास असिस्टंट शास्त्री अर्थात मुद्रितशोधक या नात्याने ठाकरे यांचा वृत्तपत्राशी प्रथम संबंध आला. तेथे लक्ष्मण नारायण जोशी हेडशास्त्री होते. त्या काळात रोज निघणाऱ्या आणि सरकारी दडपशाहीने लगेच गायब होणाऱ्या हंगामी वृत्तपत्रांचे ते छुप्या ररीतीने लेखन करत. अशा छुप्या लेखनाची दीक्षा त्यांनीच ठाकरे यांना दिली. त्याआधी विद्यार्थी असताना ठाकरे यांनी विद्यार्थी हे मासिक चालवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानतंर, दोन-तीन साप्ताहिके, विविध वृत्त व इंदुप्रकाश पत्रात ते लेखन करत असत. ठाण्याच्या जगत्समाचार साठीही ते लेख लिहित असत. जलशांच्या निमित्ताने ठाकरे जळगावला गेले. तेथेकाव्यरत्नावलीकार नारायण नरसिंह फडणीस यांच्याशी त्यांचा परिचय झाला. ठाकरे यांनी तेथे सारथी हे मासिक सुरू केले. पत्रव्यवसायातील आपल्या या आगमनाचे श्रेय ठाकरे फडणिसांनाच देतात. +प्रबोधन +प्रबोधन पाक्षिक काढण्यापूर्वी ठाकरे यांच्या सार्वजनिक कार्यांची चर्चा सर्वत्र झाली होती. सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा ठाकरे यांचा निर्णय अभ्यासपूर्ण होता. इतिहाससंशोधक वि.का. राजवाडे यांनी कायस्थ प्रभूंबाबत काही विधाने केली होती. त्यावर कोदण्डाचा टणत्कार (१९१८) हा ग्रंथ लिहून त्यांनी राजवाडे यांची विधाने ऐतिहासिक पुरावे देऊन खोडून काढली होती. या प्रकरणी जागृतीसाठी महाराष्ट्रभर ठाकरे यांनी दौराही केला होता. ब्राम्हणेतर चळवळीकडेही ते त्यानंतर वळले. चळवळी, प्रचार करायचा, इतरांच्या प्रचाराला उत्तर द्यायचे, तर हाती वृत्तपत्रासारखे साधन हवे. या जाणिवेतून वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला. त्यावेळी ते सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी करत होते. सरकारी नोकरांना वृत्तपत्र चालविण्यास बंदी होती. पण ठाकरे यांनी तशी परवानगी मिळवली. त्यानंतर १६ ऑक्टोबर १९२१ रोजी केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रबोधन पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. पत्र पाक्षिक होते. पत्राच्या नावाबरोबरच उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत असे संस्कृत वचन होते. त्याबरोबरच सामाजिक, धार्मिक आणि नैतिक गोष्टींना हे पत्र वाहिले असल्याचा उल्लेखही इंग्रजीत होता. +अधिक मूलभूत सुधारणा म्हणून सामाजिक सुधारणांना प्रबोधनने प्राधान्य दिले. प्रि. गो. चि. भाटे, गोपाळराव देवधर, गो. म. चिपळूणकर, भाऊराव पाटील आदींनी या पत्राला पाठिंबा दिला. त्यापैकी अनेकांचे लेखही पत्रात प्रसिद्ध होत. +या प्रबोधन मासिकामुळे के.सी. ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखले जाऊ लागले. +क्षात्रजगदगुरूंचे पीठ शाहू महाराजांनी निर्माण केले. त्यावेळी ठाकरे यांनी मानसिक दास्याविरुद्ध बंड (१९९२) असा टीकात्मक लेख लिहिला. रोखठोक भाषेत लिहिणे, हे ठाकरे यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचे विचार आजच्या काळालाही लागू पडतील असे आहेत. त्याच लेखात ते म्हणतात, मठ आला, की मठाधिपती आले, की संपद्राय सुरू झाला, संप्रदायाच्या मागोमाग सांप्रदायिक गुलामगिरी ठेवलेलीच. +परप्रातीयांना विरोध +मुंबईत परप्रांतीय, विशेषत दाक्षिणात्य मंडळी मोठ्या संख्येने येऊ लागली. त्यामुळे मराठी माणसांची गैरसोय होऊ लागली. त्याला प्रबोधनने १९२२मध्ये सर्वप्रथम तोंड फोडले. तसेच, पत्राच्या पहिल्या अंकापासूनच कवी वसंतविहार यांच्या समाजहितवादी कविता त्यात प्रसिद्ध होत असत. प्रबोधनचा अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसार झाला. १९२३मध्ये मुंबईत बसलेले बस्तान मोडून प्रबोधन साताऱ्यात स्थलांतरित झाले. तेथील काही कटु घटनानंतर ठाकरे पुण्यात आले. तेथे ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वादात तेही पडले. काही ब्राह्मण मंडळींनी डिवचल्यामुळे पुण्यात छापखाना उभारून ठाकरे यांनी प्रबोधन मासिक स्वरूपात आणि लोकहितवादी हे साप्ताहिक सुरू केले. साहजिकच, पुण्यातल्या वादात ठाकरेही उतरले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या प्रकरणात ठाकरे यांनी परखडपणे पुतळाविरोधकांचा समाचार घेतला. पण अखेर कंटाळून त्यांनी पुणे सोडले. मासिक व साप्ताहिकही १९२६मध्ये बंद पडले. ते मुंबईला परतले. त्यानंतर त्यांनी स्वत वर्तमानपत्र काढले नाही. पण अनेक वृत्तपत्रांत ते वेळोवेळी लिहीत राहिले. + +प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन नावाचे एक संमेलन पुण्यात २३-२४ मार्च २०१३रोजी झाले. संमेलनाध्यक्ष संपत जाधव होते. या संमेलनात उत्तम बंडू तुपे यांना साहित्यगौरव हा आणि मोहन अडसूळ यांना कलागौरव हा पुरस्कार देण्यात आला. या प्रकारचे २रे संमेलन २३-२-२०१४ला पुणे शहरात झाले. साहित्यिक रा.रं. बोराडेअध्यक्षस्थानी होते. +प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात, त्यांपैकी काही हे - diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9643.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2da8755258afde813efdd7089bbaacf5903247f --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9643.txt @@ -0,0 +1,3 @@ +कायसंबल्ली चेंगलुराया रेड्डी (४ मे, १९०२:कायसंबल्ली, कोलार जिल्हा, कर्नाटक - २७ फेब्रुवारी, १९७६) हे म्हैसूर राज्याचे (आताचे कर्नाटक) पहिले मुख्यमंत्री होते. नंतर ते मध्य प्रदेशचे तिसरे राज्यपाल झाले. +रेड्डी यांचा जन्म वोक्कलिगा [१] [२] [३] कुटुंबात झाला. ते लहानपणापासूनच बंडखोर होते. त्यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला होता. [४] [५] +कायद्याची पदवी घेतल्यानंतर, रेड्डी यांनी इतर राजकीय कार्यकर्त्यांसह १९३० मध्ये प्रजा पक्षची स्थापना केली. म्हैसूर संस्थानात जबाबदार सरकार स्थापन करणे हा या पक्षाचा उद्देश होता. शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उचलून धरल्यामुळे पक्षाला ग्रामीण भागात पाठिंबा मिळाला. प्रजा पक्ष आणि प्रजा मित्र मंडळी यांनी १९३४ मध्ये प्रजा संयुक्त पक्ष (म्हैसूर पीपल्स फेडरेशन) ची स्थापना केली. १९३५ ते १९३६ दरम्यान रेड्डी याचे अध्यक्ष होते.[६] यानंतर हा संघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झाला आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाला. [७] रेड्डी हे १९३७-३८ आणि १९४६-४७ असे दोनदा म्हैसूर काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते भारताच्या संविधान सभेचे सदस्यही होते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9647.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cd058c7868f2eccee650f4a033d06c7b173dc42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9647.txt @@ -0,0 +1,2 @@ +कागडा चंद्या तथा के.सी. पाडवी मराठी राजकारणी आहेत. हे अक्कलकुवा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. +आत्ता ते cabinet मंत्री पद मिळाले आहे diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9655.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2194baba9a8c691930bee2a7f88969e378085f45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9655.txt @@ -0,0 +1,5 @@ +कृष्णस्वामी कस्तुरीरंगन (ऑक्टोबर २०, १९४० - हयात) हे भारतीय अवकाश-शास्त्रज्ञ आहेत. ते १९९४ - २००३ सालांदरम्यान 'इस्रो' या भारतीय अवकाश-संशोधन संस्थेचे संचालक होते. तसेच ते २००३ - २००९ सालांदरम्यान राज्यसभेचे नियुक्त सदस्य होते. +कस्तुरीरंगन यांना सप्टेंबर २५, १९९९ रोजी त्यांना एच.के. फिरोदिया पुरस्कार जाहीर झाला. +कृष्णस्वामी कस्तुरीरंगन हे प्रसिद्ध भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ आणि राज्यसभेचे सदस्य आहेत . तो प्रदान करण्यात आले पद्मभूषण करून सरकारच्या भारत 1992 मध्ये योगदानासाठी विज्ञान . ते 1994 ते 2003 पर्यंत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनी भारताच्या नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून काम केले आहे . +डॉ. कस्तुरीरंगन यांनी इस्रो आणि स्पेस कमिशनचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे अंतराळ विभागात सचिव म्हणून नऊ वर्षे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे निर्देश केले. यापूर्वी, जेव्हा ते इस्रोच्या उपग्रह केंद्राचे संचालक होते , तेव्हा त्यांच्या देखरेखीखाली भारतीय राष्ट्रीय उपग्रह ( INSAT- 2), भारतीय रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट ( IRS- 1A आणि 1B) आणि इतर अनेक वैज्ञानिक उपग्रह विकसित केले गेले. ते भारताच्या पहिल्या प्रायोगिक पृथ्वी निरीक्षण उपग्रहांचे ( भास्कर एकम आणि II) प्रकल्प संचालक होते. +त्यांच्या नेतृत्वाखाली, भारतातील प्रतिष्ठित प्रक्षेपण वाहने - ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) आणि जिओस्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV) यशस्वीरित्या प्रक्षेपित आणि ऑपरेट करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चांद्रयान-१ चे यशस्वी प्रक्षेपण केले, ज्याला मैलाचा दगड मानला जातो. त्यांच्या या प्रयत्नांमुळे भारताला अवकाश कार्यक्रम चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीतही स्थान मिळाले आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9667.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc31bc95ecc22c51d4046e10e75c4ff5f90b0ec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9667.txt @@ -0,0 +1,3 @@ +केंजळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. +गुळुंब diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9700.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77b16ada70c5834f99817da70d3b7c6dec2f3e90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9700.txt @@ -0,0 +1,10 @@ +भारत देशामध्ये २८ राज्यांसह ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. हे प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नसून त्यांचे प्रशासन थेट केंद्र सरकारद्वारे केले जाते. भारताचे राष्ट्रपती प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी प्रचालकाची नेमणूक करतात. +जम्मू काश्मीर आणि लडाख यांचे विभाजन करून जरी ९ केंद्रशासित प्रदेश झाले होते तरी दमण-दीव आणि दादरा-नगर हवेली या विलानीकरणामुळे पुन्हा ती संख्या ८ झाली आहे. +भारताची संसद संविधानात सुधारणा करण्यासाठी कायदा करू शकते आणि केंद्रशासित प्रदेशासाठी निवडून आलेल्या सदस्यांसह विधानमंडळ आणि मुख्यमंत्री प्रदान करू शकते, जसे दिल्ली आणि पुद्दुचेरीसाठी केले आहे. सर्वसाधारणपणे, भारताचे राष्ट्रपती प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी प्रशासक किंवा लेफ्टनंट गव्हर्नर नियुक्त करतात. +दिल्ली, पुद्दुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर इतर पाचपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करतात. त्यांना आंशिक राज्याचा दर्जा देण्यात आला आणि दिल्लीची [नॅशनल कॅपिटल टेरिटरी] म्हणून पुन्हा व्याख्या करण्यात आली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र NCR म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आले. दिल्ली, पुद्दुचेरी आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडून आलेली विधानसभा आणि मंत्र्यांची कार्यकारी परिषद आहे ज्यात अंशतः राज्यासारखे कार्य आहे. +केंद्रशासित प्रदेशांच्या अस्तित्वामुळे, अनेक समीक्षकांनी भारताला अर्ध-संघीय राष्ट्र म्हणून सोडवले आहे, कारण केंद्र आणि राज्य सरकारांची प्रत्येकाची स्वतःची डोमेन आणि कायदेक्षेत्रे आहेत. भारताच्या केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या घटनात्मक निर्मिती आणि विकासामुळे विशेष अधिकार आणि दर्जा आहे. "केंद्रशासित प्रदेश"चा दर्जा भारतीय उप-अधिकारक्षेत्राला प्रदान केला जाऊ शकतो जसे की स्थानिक संस्कृतींच्या अधिकारांचे रक्षण करणे, शासनाच्या प्रकरणांशी संबंधित राजकीय गडबड टाळणे इत्यादी. अधिक कार्यक्षम प्रशासकीय नियंत्रणासाठी हे केंद्रशासित प्रदेश भविष्यात राज्यांमध्ये बदलले जाऊ शकतात. +राज्यांप्रमाणे कर महसूल केंद्रशासित प्रदेशांना कसा द्यायचा हे राज्यघटनेने नमूद केलेले नाही. केंद्रशासित प्रदेशांना निधी केंद्रशासित प्रदेशांना वाटप करताना सर्व महसूल केंद्र सरकारकडे जातो असे कोणतेही निकष नाहीत. काही केंद्रशासित प्रदेशांना अधिक निधी दिला जातो, तर काहींना कमी, केंद्र सरकारकडून मनमानी पद्धतीने दिला जातो. केंद्रशासित प्रदेशांवर थेट केंद्र सरकारचे शासन असल्यामुळे, काही केंद्रशासित प्रदेशांना राज्यांच्या तुलनेत दरडोई आणि मागासलेपणाच्या आधारावर हक्कापेक्षा जास्त निधी केंद्र सरकारकडून मिळतो. +जीएसटी लागू झाल्यानंतर, विधानसभा नसलेल्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये यूटी-जीएसटी लागू होतो. UT-GST देशाच्या इतर भागांमध्ये लागू राज्य GSTच्या बरोबरीने आकारला जातो ज्यामुळे केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्वीची कमी कर आकारणी दूर होईल. +भारतीय राज्यघटनेच्या कलम 1(1) मध्ये असे म्हटले आहे की भारत हे "राज्यांचे संघराज्य" असेल, जे घटनेच्या भाग V (द युनियन) आणि VI (राज्ये) अंतर्गत स्पष्ट केले आहे. कलम १ (३) म्हणते की भारताच्या प्रदेशात राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि अधिग्रहित केले जाऊ शकणारे इतर प्रदेश यांचा समावेश होतो. केंद्रशासित प्रदेश ही संकल्पना राज्यघटनेच्या मूळ आवृत्तीत नव्हती, परंतु ती घटना (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ द्वारे जोडली गेली होती. घटनेत जिथे जिथे भारताच्या प्रदेशांचा उल्लेख आहे, तिथे ती केंद्रशासित प्रदेशांसह संपूर्ण देशाला लागू आहे. जिथे तो फक्त भारताचा संदर्भ घेतो, तो फक्त सर्व राज्यांना लागू होतो पण केंद्रशासित प्रदेशांना नाही. अशा प्रकारे, नागरिकत्व (भाग II), मूलभूत अधिकार (भाग III), राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (भाग IV), न्यायपालिकेची भूमिका, केंद्रशासित प्रदेश (भाग VIII), कलम २४५, इत्यादी केंद्रशासित प्रदेशांना लागू होतात कारण ते विशेषतः संदर्भित करते. भारताच्या प्रदेशांना. संघाची कार्यकारी शक्ती (म्हणजे केवळ राज्यांचे संघटन) भारताच्या राष्ट्रपतीकडे असते. भारताचे राष्ट्रपती हे कलम २३९ नुसार केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य प्रशासक देखील आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची भूमिका भारताच्या सर्व प्रदेशांना लागू होत नाही कारण ती फक्त भाग XIV मध्ये भारताचा संदर्भ देते. +केंद्रशासित प्रदेशाचा संवैधानिक दर्जा हा अनुच्छेद 356 नुसार बारमाही राष्ट्रपती राजवटीत असलेल्या राज्यासारखाच असतो, ज्यामध्ये विधानसभा असलेल्या काही केंद्रशासित प्रदेशांना विशिष्ट सवलत असते. कलम 240 (2) नुसार, चंदीगड, NCT आणि पुद्दुचेरी वगळता सर्व केंद्रशासित प्रदेशांच्या कारभाराचे नियमन करण्यासाठी सर्वोच्च अधिकार राष्ट्रपतींना दिलेला आहे, ज्यामध्ये संसदेने बनवलेले कायदे आणि भारताच्या संविधानाचे उल्लंघन करण्याचे अधिकार समाविष्ट आहेत. कलम 240 (2) विदेशी कर हेवन देशांवर अवलंबून न राहता भारतात परदेशी भांडवल आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये कर हेवन कायदे लागू करण्याची परवानगी देते. +भारतीय संसदेच्या वरच्या सभागृहात, राज्यसभेत तीन केंद्रशासित प्रदेशांना प्रतिनिधित्व आहे. दिल्ली, जम्मू आणि काश्मीर आणि पुद्दुचेरी जे केंद्रशासित प्रदेशांमध्ये अपवादात्मक आहेत त्या प्रत्येकाची स्वतःची स्थानिकरित्या निवडलेली विधानसभा आणि सरकार आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9702.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a38d89a57a73020577ce0f5ff9b778d72a4c67c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9702.txt @@ -0,0 +1,2 @@ +केंद्रापरा हा ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9730.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edfc1f4cd4e8f7c3f862121a1dcf3b1ff9c44dd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9730.txt @@ -0,0 +1,3 @@ +केंद्रीय विद्यापीठ कर्नाटक हे भारताच्या कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील कडगंची गावात वसलेले केंद्रीय विद्यापीठ आहे. हे भारतीय संसदेच्या "केंद्रीय विद्यापीठ कायदा, २००९" कायद्याद्वारे स्थापित केले गेले. +[१] [२] +कर्नाटक राज्य सरकारने दिलेल्या आळंद तालुक्यातील गुलबर्गा -वाघधरी आंतरराज्य महामार्गावर विद्यापीठाने त्याच्या कायमस्वरूपी स्थानावरून काम सुरू केले. [३] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9751.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a38a6a8bc2b5f73a51609fcd342178d4990da438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9751.txt @@ -0,0 +1,4 @@ +भारतातील केंद्रीय विद्यापीठे ही संसदेच्या कायद्याने स्थापन केलेली सार्वजनिक विद्यापीठे आहेत आणि ती शिक्षण मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीत आहेत.[१] ह्यात अपवाद आहेत नऊ विद्यापीठे जी इतर मंत्रालयांच्या अखत्यारीतील आहे.[२] सर्वसाधारणपणे, भारतातील विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे मान्यता दिली जाते, जे विद्यापीठ अनुदान आयोग कायदा, १९५६ मधून हा अधिकार प्राप्त करतात. [३] याव्यतिरिक्त, मान्यता आणि समन्वयाच्या विविध पैलूंवर नियंत्रण ठेवणाऱ्या १५ व्यावसायिक परिषदांची स्थापना करण्यात आली आहे.[४] याव्यतिरिक्त, केंद्रीय विद्यापीठे ही केंद्रीय विद्यापीठ कायदा, २००९ अंतर्गत समाविष्ट आहेत, जे त्यांचे उद्देश, अधिकार, प्रशासन इत्यादींचे नियमन करते. ह्या अनुसार १२ नवीन विद्यापीठे स्थापन केली आहेत.[५] +१६ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रकाशीत यादीत विद्यापीठ अनुदान आयोगाने ५४ केंद्रीय विद्यापीठे दिली आहे.[२] +भारतातील सर्वाधिक केंद्रीय विद्यापीठे असलेला प्रदेश आहे दिल्ली, ज्यात सात विद्यापीठे आहे. गोवा वगळता भारतातील सर्व राज्यांमध्ये केंद्रीय विद्यापीठे आहेत. केंद्रशासित प्रदेशांपैकी दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि पुद्दुचेरी येथे केंद्रीय विद्यापीठे आहेत . +ऑगस्ट २०२१ मध्ये, भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय विद्यापीठ कायदा, २००९ मध्ये सुधारणा करण्यासाठी भारताच्या संसदेत एक विधेयक सादर केले ज्यामुळे लडाख केंद्रशासित प्रदेशात केंद्रीय विद्यापीठ होईल.[६४] [६५] जुलैच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्रिपरिषदेने ₹७५० कोटींमध्ये नवीन विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता दिली होती. [६६] नवीन कॅम्पस लेह आणि कारगिलच्या मधोमध असलेल्या खालसी गावात सुरू होईल.[६६][६७] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9758.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..421d76f9b956b1d40b9e60d29507cb4d002866ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9758.txt @@ -0,0 +1,3 @@ +केंद्रीय विद्यापीठ, जम्मू हे जम्मू, जम्मू आणि काश्मीर, भारतातील सांबा जिल्ह्यातील एक केंद्रीय विद्यापीठ आहे. हे भारतच्या संसदेच्या केंद्रीय विद्यापीठ कायदा, २००९ द्वारे स्थापित केले गेले आहे.[१] +विद्यापीठत पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि संशोधनाभिमुख कार्यक्रम आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9781.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47da4ce8b1446ebd3b83696331237e772a7e1a61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9781.txt @@ -0,0 +1 @@ +केंब्रिज विद्यापीठ क्रिकेट क्लब इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाचा क्रिकेट संघ आहे. हा संघ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळतो. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9802.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bd8d60853d4dec64a823b003c71dcf1f56a27f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9802.txt @@ -0,0 +1,2 @@ +के.एल.एम. (डच: Koninklijke Luchtvaart Maatschappij N.V.) ही नेदरलँड्स देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९१९ साली स्थापन झालेली के.एल.एम. ही सध्या कार्यरत असलेली जगातील सर्वात जुनी विमान कंपनी आहे. के.एल.एम.ची विमाने एकूण ९०हून ठिकाणांवर प्रवासी व मालवाहतूक करतात. अ‍ॅम्स्टरडॅम महानगरामधील आम्स्टेलव्हीन ह्या शहरामध्ये के.एल.एम.चे मुख्यालय असून अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल हा तिचा मुख्य विमानतळ आहे. +मे २००४ मध्ये के.एल.एम. व एर फ्रान्स ह्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण झाले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9837.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9837.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5aac6ba8eeaa45a4876c03a78e2a3526ee8ae2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9837.txt @@ -0,0 +1,10 @@ +केचक नृत्य हे आग्नेय आशियातील, इंडोनेशिया देशातील प्रसिद्ध नृत्य आणि सांगीतिक नाट्य आहे. बालीमधील हिंदू नृत्य प्रकार म्हणून केचक नृत्य-नाट्य ओळखले जाते.[१] यालाच "तारी केचक" असेही म्हणतात. मंकी डान्स किंवा वानर नृत्य अशीही या नृत्याची ओळख आहे.[२] +पुरुषप्रधान असलेल्या या नृत्य-नाट्य प्रकाराची सुरुवात बालीमध्ये १९३० साली झाली. इ.स.२००६ पासून या नृत्यात महिलाही सहभाग घेऊ लागल्या आहेत.देनपसारपासून जवळ असलेल्या बेडुलू गावात या नृत्याचा जन्म झाला असे मानले जाते.[३] +बृहत्तर भारतात भारतातील हिंदू धर्म आणि संस्कृतीचा प्रसार झाला.आशियातील कंबोज म्हणजे कंबोडिया, इंडोनेशिया अशा देशांमध्येही भारतीय संस्कृती रुजली आहे. केचक नृत्याचे अधिष्ठान असलेले रामायण हे याचेच प्रतीक आहे. हिंदू धर्म आणि संस्कृतीमधील प्रसिद्ध असे रामायण हे या नृत्याचा मुख्य विषय आहे.[४] बालीमधील छोट्या गावांमध्ये आणि मंदिरांमध्ये केचक नृत्य प्रकाराचे सादरीकरण केले जाते.[५] +श्रीरामाला रावण वधासाठी मदत करणारी वानरे आणि हनुमान अशी पात्रे या नृत्यात सामान्यतः असतात.नर्तकांपैकी काही पुरुष हे रामाच्या सैन्यातील पात्रे असतात तर काही रावणाच्या सैन्यातील पात्रे म्हणून काम करतात. +केचक हे नृत्य सुमारे १५० पुरुष गोलाकार स्थितीत उभे राहून सादर करतात.शरीराचा वरील भाग उघडा ठेवून कमरेपाशी पट्ट्या असलेला पोशाख यावेळी घातला जातो. चक चक केचक अशा प्रकारचा आवाज तोंडाने काढीत, युद्ध केल्याप्रमाणे हात आणि पायांच्या वेगवान हालचाली करीत हे नृत्य सादर केले जाते.[६] बालीचे वैशिष्ट्य असलेला नारळाचा दिवा मध्यभागी ठेवला जातो. प्रथम या दिव्याची पूजा केली जाते. सर्व कलाकारांच्या अंगावर अभिमंत्रित पाणी शिंपडले जाते.[७] दिव्याभोवती गोलाकार उभे राहत आधी डावीकडे आणि मग उजवीकडे सावकाश तोंडाने आवाज करीत नृत्याला सुरुवात केली जाते. +सामान्यपणे एका तासाच्या कालावधीत राम आणि सीतेचा वनवास,कांचनमृगाचा पाठलाग, रावणाने सीतेला पळविणे, रावणाकडून जटायूचा मृत्यू, हनुमानाने घेतलेला सीतेचा शोध, आणि शेवटी राम-रावण युद्ध अशी कथावस्तू या नृत्यातून सादर केली जाते[८]. +या सर्व गटाचे नियंत्रण करणे, नृत्यातील विविध पूरक आवाज काढणे, गटातील नर्तकांना हलचालींच्या सूचना देणे अशा कामांसाठी स्वतंत्र व्यक्ती नेमल्या जातात. सूत्रधार म्हणून काम करणारी व्यक्ती नृत्य सुरू असतानाच संस्कृत आणि स्थानिक बाली भाषेत नृत्य नाट्याची कथा निवेदन करीत असते. सहसा ही मंडळी वरिष्ठ अनुभवी सदस्य असतात. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान या पात्रांना या नृत्यात महत्त्वाचे स्थान आहे. +बालीमधील प्रसिद्ध संघ्यांग नृत्यप्रकाराशी केचकचे साधर्म्य मानले जाते. या नृत्यप्रकारांमध्ये नर्तक कलाकाराच्या अंगी वैश्विक आत्मिक ऊर्जा कार्यरत असल्याची अनुभूती येते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.माणसाला समाधी अवस्थेचा अनुभव येणे असाही या नृत्याचा आध्यात्मिक पाया असल्याची धारणा बालीमध्ये प्रचलित आहे.[९] +उदा. लंकादहन प्रसंगाच्या पूर्वी , हनुमान हे पात्र करीत असलेल्या व्यक्तीला पुरोहित आशीर्वाद देतात, त्यामुळे या पात्रांना कोणतीही इजा होत नाही अशी धारणा प्रचलित आहे. +केचक नृत्य हे मुळातून आध्यात्मिक पाया असलेले नृत्य असले तरी १९३० साली व्होल्टेर स्पाईस या जर्मन चित्रकार आणि संगीत दिग्दर्शकाने बालीमधील या नृत्यात विशेष रुची दाखविली. बालीमध्ये आलेल्या परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या नृत्याला नात्याची जोड देऊन त्याचे सादरीकरण करता येईल अशी कल्पना त्याला सुचली.वायन लिंबक याने परदेशी पर्यटकांच्या बाली भेटीमध्ये या नृत्याचा अंतर्भाव करण्यास व्होल्टेर यांना मदत केली आणि त्यामुळे हा नृत्यप्रकार अधिक लोकप्रिय झाला[१०].तथापि वायन दिबिया हे नर्तक, नृत्य दिग्दर्शक असे नोंदवतात की व्होल्टेर त्यांच्या देशात येण्यापूर्वीच स्थानिक कलाकारांनी या नृत्यप्रकाराच्या जाहीर सादरीकरणाला सुरुवात केली होती.[११] diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9842.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43aed6e42c4f942820309ef7fe430f5ef1de1ce8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9842.txt @@ -0,0 +1 @@ +केझोन हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9853.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93b9495b5e7aae2d29addba6a3301b8026236a44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9853.txt @@ -0,0 +1,2 @@ +केट ब्लॅंचेट (इंग्लिश: Cate Blanchett; १४ मे १९६९) ही एक ऑस्ट्रेलियन सिने अभिनेत्री आहे. १९९२ सालापासून ऑस्ट्रेलियन सिने व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी ब्लॅंचेट १९९८ सालच्या शेखर कपूर दिग्दर्शित एलिझाबेथ ह्या चित्रपटानंतर प्रसिद्धीझोतात आली. ह्या चित्रपटासाठी तिला बाफ्टा व गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले. २००४ सालच्या द एव्हियेटर ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीसाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. २००१-४ दरम्यान तिने द लॉर्ड ऑफ द रिंग्ज ह्या चित्रपट शृंखलेमध्ये गॅलाड्रियेल ह्या पात्राची भूमिका केली होती. +२०१३ साली प्रदर्शित झालेल्या ब्ल्यू जॅस्मिन नावाच्या चित्रपटामधील भूमिकेसाठी ब्लॅंचेटला सर्वोत्तम अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_986.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..233ac794f70a26fb6aa28be2171bc779454f7b15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_986.txt @@ -0,0 +1,7 @@ +ट्रायॉक्सिजनo:o:o[O]O[O][O-][O+]=OInChI=1S/O3/c1-3-2 YKey: CBENFWSGALASAD-UHFFFAOYSA-N YInChI=1/O3/c1-3-2Key: CBENFWSGALASAD-UHFFFAOYAY +ओझोन हा वायू मुळात प्राणवायूचे संयुग आहे. ओझोन हा प्राणवायूच्या ३ अणूंपासून बनलेला असून त्याचे रेणुसूत्र O3 असे आहे. शास्त्रीय दृष्टीने ओझोनचा थर हा पृथ्वीपासून १६ ते २३ किलोमीटरच्या पट्ट्यात आढळतो. ओझोन हा सूर्यापासून येणाऱ्या अतीनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा बचाव करतो. +ओझोन हा फिकट निळ्या रंगाचा वायू असून, पाण्यात किंचित प्रमाणत विरघळतो. कार्बन टेट्राक्लोराईड वा तत्सम अध्वृवीय द्रावक यात जास्त विरघळून एक निळे द्रावण तयार करतो. -११२० तापमानावर त्याचे एक गडद निळ्या तरलात रुपांतर होते. या तरलास त्याच्या उत्कलन बिंदूपर्यंत गरम करणे धोक्याचे आहे, कारण वायुरुप व तरल ओझोन मिळून स्फोट होउ शकतो. -१९३०तापमानावर, त्याचे रुपांतर एका जांभळसर-काळसर पदार्थात होते.[१] +बहुतेक लोक ०.०१ पी.पी.एम. इतक्या प्रमाणात असलेला ओझोन वायू ओळखू शकतात कारण त्यास असलेला क्लोरीनसदृष्य तीव्र वास हा होय. त्याच्या ०.१ ते १ पी.पी.एम. एवढ्या हवेतील तीव्रतेने डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ व श्वसनसंस्थेची जळजळ, इत्यादी विकार उद्भवू शकतात. +[२] +कमी पातळीच्या असण्यानेसुद्धा प्लॅस्टिक, फुप्फुस इत्यादींवर त्याचा विपरीत परिणाम होतो. ओझोन हा वायू चुंबकीय क्षेत्रास विरोध करणारा आहे. एकदा ते क्षेत्र तयार झाल्यावर, तो अशा क्षेत्राची ताकद कमी करतो. +१७८५मध्ये वॉन मारेमने इलेक्ट्रिक डिस्चार्ज उपकरणांजवळ एक विशेष प्रकारचा गंध अनुभवला, ज्याचा त्यांनी त्यांच्या लेखनात उल्लेख केला आहे. १८०१मध्ये, क्रिक शँकला ऑक्सिजनमध्ये विसर्जित करताना असाच अनुभव आला. १८४०मध्ये शानबीनने या गंधाचे श्रेय एका नवीन वायूला दिले आणि त्याने ग्रीक शब्द ओझोच्या आधारे त्याला ओझोन असे नाव दिले, ज्याचा अर्थ मला वास येतो. १८६५मध्ये सोरेटने हे सिद्ध केले की हा वायू ऑक्सिजनचा ऍलोट्रोप आहे आणि त्याचे आण्विक सूत्र O3 आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9864.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80c535c2e113f1fb2b718128806936dd88975dbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9864.txt @@ -0,0 +1,2 @@ + +केटी ओ'ब्रायन (इंग्लिश: Katie O'Brien; २ मे, इ.स. १९८६, ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर) ही एक ब्रिटिश टेनिसखेळाडू आहे. ओब्रायन एकेकाळी ब्रिटनमधील सर्वोच्च क्रमवारीची टेनिस खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9886.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfeab00427325873139eff358e44d10ff8273298 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9886.txt @@ -0,0 +1,2 @@ +केडीई (पूर्ण इंग्रजी नावः के डेस्कटॉप एन्व्हायरनमेन्ट, K Desktop Environment) ही एक मुक्त-स्रोत डेस्कटॉप एन्व्हायरनमेन्ट बनवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना लिनक्स, फ्रीबीएसडी, विंडोज्, सोलॅरिस आणि मॅक ओएस एक्स इ. संचालन प्रणालींसाठी एकीकृत अ‍ॅप्लिकेशन संच बनवते. +मथायस ईट्रिचने (Matthias Ettrich) केडीईसाठी ट्रोलटेकच्या क्यूट (Qt) आराखड्याची निवड केली.[१] इतर प्रोग्रॅमरसुद्धा केडीई आणि क्यूट अ‍ॅप्लिकेशनवर मेहनत करू लागले, आणि इ.स.१९९७ पासून अ‍ॅप्लिकेशने प्रकाशित होण्यास सुरुवात झाली. १२ जुलै १९९८ला "केडीई १.०" नावाने डेस्कटॉप एन्व्हायरनमेन्टची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. सध्या केडीईचे सर्वांत नवीन सॉफ्टवेर संकलन "केडीई ४" हे आहे. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9890.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a29fe29ad3f7aff9cb82c8112d4a68641c676883 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9890.txt @@ -0,0 +1,2 @@ +केतकर हे मराठी आडनाव आहे. +केतकर हे आडनाव कोकणस्थ ब्राह्मणांत आढळते. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9908.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b47e9492af00a2a6c0ef5a815d22e5026cb3b6ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9908.txt @@ -0,0 +1,9 @@ +केतू (ऊर्फ कालाग्नि) (इंग्रजी: Cauda Draconis, or Dragon's Tail or Catabibazon - ☋ ) हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेची पातळी व चंद्रकक्षेची पातळी यांच्या दोन छेदनबिंदूंपैकी एक आहे. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या छेदन बिंदूपाशी दक्षिणेस असते तो बिंदू केतू होय. (संस्कृत: केतु, IAST: Ketú) (☋) हे वैदिक किंवा हिंदू ज्योतिषशास्त्रातील उतरत्या (म्हणजे 'दक्षिण') चंद्राची पातबिंदू (नोड)[४] आहे.[५][६]देवता म्हणून ओळखले जाणारे, राहू आणि केतू हे अमर असुर (राक्षस) स्वरभानु दोन भाग मानले जातात, ज्याचा देव विष्णूने शिरच्छेद केला होता.[७] +राहु व केतु यांना ज्योतिषशास्त्रात छायाग्रह म्हणतात. हे दोन्ही ग्रह एकाचही राक्षसाच्या शरीरातून जन्मले आहेत, अशी कल्पना आहे. सूर्याने व चंद्राने तक्रार केल्यामुळे भगवान विष्णूने आपले सुदर्शन चक्र फेकून या राक्षसाचे धड व शरीर वेगळे केले. राक्षसाच्या डोक्याकडच्या भागाला राहू म्हणतात, तर धडाच्या भागाला केतू. राहू-केतूंच्या चित्रांत हे स्पष्टपणे कळते. केतूने एका हातात गदा व दुसऱ्या हातात वरमुद्रा धारण केलेली दिसते. गिधाड हे त्याचे वाहन आहे. + +राहूप्रमाणेच केतूही सूर्याभोवती इतर ग्रहांच्या भ्रमणदिशेच्या विरुद्ध दिशेने फिरतो. (घड्याळ्याचे काटे फिरण्याच्या विरुद्ध दिशेने). ज्योतिषाच्या भाषेत हा सदैव वक्री असतो.[ संदर्भ हवा ] (संदर्भाची गरज नाही!!) केतू हा पृथ्वीच्या भ्रमणमार्गावरील एक बिंदू आहे. त्या बिंदूला सूर्यप्रदक्षिणा करण्यास १८ वर्षे ७ महिने २ दिवस इतका काळ लागतो. पृथ्वीला फक्त एक वर्ष. म्हणजे पृथ्वीच्या दृष्टीने केतू जवळजवळ स्थिर आहे. जेव्हा पृथ्वी सरकत सरकत केतूजवळ येते तेव्हा पृथ्वीवरून पाहाताना केतू मागेमागे येताना दिसेल. जेव्हा पृथ्वी त्याला ओलांडून पुढे जाईल, तेव्हाही तो मागेमागे पडताना भासेल. म्हणजेच तो सदैव वक्री असेल. साधारण तर्काने हे समजायला हरकत नाही. तेव्हा त्यासाठी संदर्भाची गरज नाही. +जेव्हा केतू (किंवा राहू) बिंदूपाशी सूर्य किंवा चंद्र येतो तेव्हा सूर्य/चंद्र ग्रहण होते. जनसामान्यांच्या भाषेत त्यावेळी सूर्याला किंवा चंद्राला राहू/केतूने गिळलेले असते. ग्रहण केव्हा होते हे समजावून सांगण्यासाठी याहून सोपे स्पष्टीकरण असूच शकत नाही. +भारतीय फलज्योतिषात केतूला ग्रह मानले आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. +ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालीलप्रमाणे आहे. + लग्न · मंगळ · रवि · शनि · गुरू · शुक्र · चंद्र · राहू · केतू · बुध · नेपच्यून · हर्षल · प्लुटो + मेष रास · वृषभ रास · मिथुन रास · कर्क रास · सिंह रास · कन्या रास · तूळ रास · वृश्चिक रास · धनु रास · मकर रास · कुंभ रास · मीन रास diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9943.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22670d6577034080ecbc85d7446fbcee53c5e7e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9943.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 49°10′59″N 0°22′10″W / 49.18306°N 0.36944°W / 49.18306; -0.36944 + +कां हे फ्रान्स देशाच्या वायव्य भागामधील एक शहर व बास-नॉर्मंदी ह्या प्रांताची राजधानी आहे. + diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9962.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f1faaf5562f0c159b5b43c26636dc68f0255ed7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9962.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9964.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f1faaf5562f0c159b5b43c26636dc68f0255ed7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9964.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9970.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..640010b4d144558d4ef539577d966cfce19ccbb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9970.txt @@ -0,0 +1 @@ +केनेथ रॉय केन रिकार्ड्स (२२ ऑगस्ट, १९२३:जमैका - २१ ऑगस्ट, १९९५:जमैका) हा  वेस्ट इंडीजकडून १९४८ ते १९५२ दरम्यान २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9976.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..768b43d5f3d5355f160b3df9a0b1e9d596e0b392 --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9976.txt @@ -0,0 +1 @@ +केन विल्योएन (१४ मे, १९१०:दक्षिण आफ्रिका - २१ जानेवारी, १९७४:दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९३० ते १९४९ दरम्यान २७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9987.txt b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8bfacf426c5c936cc8bb4e6320d4d71f915fe0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_2/batch_14/wiki_s2_9987.txt @@ -0,0 +1 @@ +केन्या आणि नेदरलँड्स संघांनी २०१३ मध्ये दोन टी२०आ सामन्यासाठी नामिबियाचा दौरा केला.