diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1002.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6f8f2a0e4c520a833a5e459620d5e3a3a0445f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1002.txt @@ -0,0 +1,14 @@ +ज्ञानवापी मशीद बनारस, उत्तर प्रदेश, भारत येथे आहे. १६६९ मध्ये जुने शिवमंदिर पाडून औरंगजेबाने ते बांधले होते. ज्ञानवापी मशीद ही सध्याच्या काशी विश्वनाथ मंदिराला लागूनच आहे.[१][२] या मशीदीचे नाव संस्कृत असून त्याचा अर्थ ज्ञानाचा तलाव किंवा ज्ञान कुंड असा होतो. ज्ञान+वापि, संस्कृत मध्ये वापि म्हणजे तलाव.[३][४][५][६] +काशी विश्वनाथ मंदिर आणि त्याला लागूनच असलेली ज्ञानवापी मशीद ही कोणी व कधी बांधली याबद्दल अनेक समजुती आहेत. पण ठोस स्वरूपाची ऐतिहासिक माहिती बरीच कमी आहे. सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की काशी विश्वनाथ मंदिर औरंगजेबाने तोडलं होतं आणि तिथे मशीद बांधली होती. +४ थ्या व ५ व्या शतकाच्या दरम्यान दुसरा चंद्रगुप्त, ज्याला विक्रमादित्य म्हणूनही ओळखले जाते, त्याने गुप्त साम्राज्याच्या काळात काशी विश्वनाथ मंदिर बांधल्याचा दावा केला जातो. +इ.स. ६३५ मध्ये प्रसिद्ध चीनी प्रवासी ह्युएन त्सांग याने लेखनामध्ये मंदिर आणि वाराणसीचे वर्णन केले आहे. +इ.स. ११९४ ते ११९७ मध्ये महंमद घोरीच्या आदेशाने मंदिराचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे, इतिहासात विध्वंस आणि मंदिरांच्या पुनर्बांधणीची मालिका सुरू झाली आहे. अनेक हिंदू मंदिरे पाडली गेली व पुन्हा बांधली गेली. +इ.स. १६६९ मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या आदेशाने, मंदिर अंतिम वेळी पाडण्यात आले आणि त्याच्या जागी ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली. +पुन्हा मराठा साम्राज्याच्या काळात इ.स. १७७६ ते ७८ मध्ये इंदूरची राणी अहिल्याबाई होळकर यांनी ज्ञानवापी मशिदीजवळील सध्याच्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. +1936 मध्ये, ब्रिटिश सरकारवर संपुर्ण ज्ञानवापी परिसरात नमाज अदा करण्याच्या अधिकारासाठी जिल्हा न्यायालयात खटला भरण्यात आला. दावेदारांनी सात साक्षीदार सादर केले, तर ब्रिटिश सरकारने पंधरा साक्षीदार दिले. +ज्ञानवापी मशिदीमध्ये नमाज अदा करण्याचा अधिकार १५ ऑगस्ट १९३७ रोजी स्पष्टपणे देण्यात आला, ज्यात अशी नमाज ज्ञानवापी संकुलात इतर कोठेही अदा करता येणार नाही असेही सांगण्यात आले. +उच्च न्यायालयाने १० एप्रिल १९४२ रोजी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत इतर पक्षांचे अपील फेटाळले. +पंडित सोमनाथ व्यास, डॉ रामरंग शर्मा आणि इतरांनी १५ ऑक्टोबर १९९१ रोजी वाराणसी न्यायालयात ज्ञानवापी येथे नवीन मंदिर बांधण्यासाठी तसेच उपासनेचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी दावा दाखल केला. +या आदेशाला आव्हान देणाऱ्या अंजुमन इनाजानिया मस्जिद आणि उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड लखनऊ यांच्या वतीने १९९८ मध्ये उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. +७ मार्च २००० रोजी पंडित सोमनाथ व्यास यांचे निधन झाले +११ ऑक्टोबर २०१८ रोजी या प्रकरणात वादी म्हणून माजी जिल्हा सरकारी वकील विजय शंकर रस्तोगी यांची नियुक्ती करण्यात आली होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1004.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a64ff8cab08e35c057d23bfebb26031d6adec870 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1004.txt @@ -0,0 +1 @@ +झैल सिंग हे भारताचे दहावे राष्ट्रपती होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10050.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c02781432485b6d0ce4b13b6bf10d17df42818 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10050.txt @@ -0,0 +1 @@ +तेनझिंग नोर्गे (२९ मे, १९१४ - ९ मे, १९८६:दार्जीलिंग, भारत) हे एडमंड हिलरीबरोबर एव्हरेस्ट या जगातील सगळ्यात उंच पर्वत-शिखरावर सर्वप्रथम यशस्वी चढाई करणारे शेर्पा नेपाळी गिर्यारोहक होते. नामग्याल वांगडी असं त्यांचं जन्मनाव आहे. मात्र, त्यांना तेन्झिंग नोर्गे म्हणूनच ओळखले जाते. २९ मे १९५३ रोजी त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर सर एडमंड हिलरी यांच्यासह पाऊल ठेवले. [१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10054.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c20f334375550542da676f5c5204ae5ff108fa26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10054.txt @@ -0,0 +1,6 @@ +तेंडाई लॅरी चटारा (२८ फेब्रुवारी, इ.स. १९९१:चिमानीमानी:झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + + + + +साचा:झिम्बाब्वे संघ - क्रिकेट विश्वचषक, २०१५ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10067.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6af985f1c12db3eacbbf7a171405ad4fc2a453b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10067.txt @@ -0,0 +1,8 @@ + तेरईवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10089.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d743ca04fa20686628722367c04c9a50a8859ad2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10089.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +तेरा जादू चल गया हा २००० साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10094.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08593719962898b442cbb9901d23a4c466254e2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10094.txt @@ -0,0 +1,10 @@ + + + +१९८० हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १३वी आवृत्ती अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या लेक प्लॅसिड गावात १४ ते २३ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३७ देशांमधील १,०७२ खेळाडूंनी भाग घेतला. + +खालील ३६ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. + +ह्या स्पर्धेत खालील १० खेळांचे आयोजन केले गेले. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10102.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c90bee695b885ac38771978bc9f8f268027148b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10102.txt @@ -0,0 +1,13 @@ + +तेरेखोल किल्ला हा भारताच्या गोवा राज्यातील एक किल्ला आहे. गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतीकारकांना निवारा देण्याचे मोठे काम तेरेखोलने केले आहे. +तेरेखोल किल्ला हा भारताच्या गोवा राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला गोव्याचा उतेराकडील टोकाला आहे.[१] +तेरेखोलचा हा किल्ला गोव्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान बाळगून आहे. तेरेखोलच्या खाडीच्या तीरावर सावंतवाडीच्या राजाने या किल्ल्याचे बांधकाम केले. त्यानंतर १७४६ मध्ये पोर्तुगीजांनी डॉम पेड्रो डी अलमेडाच्या नेतृत्वाखाली हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यात काही बदल केले. त्यानंतर मराठे आणि नंतर पुन्हा पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा ताबा घेतला. हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात १८१८ मध्ये असल्याने बाकी किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचे नुकसान झाले नाही. किल्ल्याच्या बांधकामात कोकणी, पोर्तुगीज आणि गॉथिक वास्तुशैलीची छाप दिसते. १९२५ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध डॉ. बर्नाडो पेरेझ डिसूझा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या वहिल्या गोवन बंडाची आखणी याच तेरेखोल किल्ल्यावरून केली गेली. १९६१ मध्येही पोर्तुगीजांविरुद्धच्या गोवा मुक्तिसंग्रामाच्या वेळी या किल्ल्याचा एक तळ म्हणून मुक्तिसैनिकांनी वापर केला. गोव्यात एकूणच पर्यटन विकासाचा वेग चांगला असल्याने गोवा शासनाने या किल्ल्याचे हॉटेलमध्ये रूपांतर केले. +तेरेखोलला जाण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून दोन मार्ग उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातून जाताना वेंगुर्ले, रेडी मार्गे तेरेखोलला पोहोचता येते. गोव्यातून येताना पणजी, अरंबोळ, केरीं मार्गे तेरेखोलची खाडी फेरी बोटीतून ओलांडून यावे लागते. फेरीबोटची सुविधा दिवसभर उपलब्ध असते. अगदी चारचाकी गाडीदेखील फेरीबोटमधून अत्यल्प शुल्कात नेता येते. +सध्या या किल्ल्याचे रूपांतर हेरिटेज रिसॉर्टमध्ये केले गेले आहे. त्यामुळे किल्ल्याच्या अंतर्गत भागाचे अतिशय सुंदर पद्धतीने संवर्धन झाले आहे. किल्ल्यापेक्षा पर्यटन स्थळ म्हणून विकास चांगला झाला आहे. रस्ता थेट हॉटेलच्या दारापर्यंत आला आहे. आजूबाजूला चांगली बाग करण्यात आली आहे. तटबंदी दुरुस्त करून रंग रंगोटी करण्यात आली आहे. +किल्ल्याच्या रिसॉर्ट असलेल्या भागात सामान्य पर्यटकांना निःशुल्क फिरण्याची अनुमती आहे. आवारात जुनी आठवण म्हणून आतमध्ये बांधीव तटबंदी, बुरुज आणि एक प्राचीन सुस्थितीत असलेले सेंट ॲंथनी चर्च आहे. बहुतांश वेळा ते बंद असते. तटबंदीवरून तेरेखोलच्या खाडीचे आणि पलीकडे असणाऱ्या गोव्याच्या माडबनांचे विहंगम दृश्य दिसते. +या सगळ्यात गोवा मुक्ती संग्रामात लढलेल्या क्रांतिकारकांचे स्मारक मात्र खूपच वाईट स्थितीत आहे. +राहायची सोय सामान्य पर्यटकांसाठी नाही. हॉटेलमध्ये राहायची सोय मात्र आहे. +गडावरील खाण्याची सोय नाही. +गडावरील पाण्याची सोय आहे. +भारतातील किल्ले + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1011.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4fbf7fe576c6e87ff1dd5384b7d1d72fe7a98f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1011.txt @@ -0,0 +1,5 @@ +प्रा. ज्ञानेश लक्ष्मण वाकुडकर (१२ नोव्हेंबर,??[माहितीज्ञान पोकळी] - हयात) [१] हे मराठी कवी आहेत. हे काव्य लेखना शिवाय चित्रपट आणि राजकारणातही सक्रीय आहेत. +इ.स. १९७७ वर्षी आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथून त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवी[ दुजोरा हवा] तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी १९८७ मध्ये विधी विषयातील पदवी शासकीय विधी महाविद्यालय, नागपूर येथून घेतली. +हे शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य होते. त्यानंतर ते राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य आणि होते.[माहितीज्ञान पोकळी][ दुजोरा हवा] +सखे साजणी हा दीर्घ काव्याचा संग्रह 'साहित्य प्रसार केंद्र' प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. अंगार आणि शृंगार हा काव्य संग्रह त्यांनी स्वतः प्रकाशित केला आहे. फेसबुक व अनुदिनीच्या आंतरजालीय सामाजिक माध्यमांचाही त्यांनी त्यांच्या काव्य प्रकाशनासाठी वापर केला आहे. +यमाच्या गावाला जाऊया या शेतकरी समस्या विषयक मराठी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10116.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f288d7f8057a49cf74e19bfa91817cf29b627d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10116.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 32°5′N 34°48′E / 32.083°N 34.800°E / 32.083; 34.800 + +तेल अवीव याफो (वापरातील नाव: तेल अवीव) हे इस्रायल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तेल अवीव इस्रायलचे आर्थिक केंद्र व देशातील सर्वांत श्रीमंत शहर आहे. तेल अवीव मध्यपूर्वेतील सर्वांत महागडे तर जगातील १७वे महाग शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10128.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34110355851926f0fa07b731aa9fe43b0923b87c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10128.txt @@ -0,0 +1,2 @@ +तेलंगण एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची हैदराबाद ते नवी दिल्ली दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे. ही गाडी १,६७७ किमी अंतर २६ तास ४० मिनिटात पार पाडते. परतीच्या प्रवासाला २६ तास १० मिनिटे लागतात. +ही गाडी हैदराबाद, काझीपेट, बल्लारशाह, चंद्रपूर, नागपूर, भोपाळ, झांसी, ग्वाल्हेर, आग्रा छावणी, मथुरा, नवी दिल्ली या मार्गाने धावते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10129.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d69da73e16c89d31e57f2567f53d5194b688f39f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10129.txt @@ -0,0 +1,6 @@ +तेलंगणा तेलुगु, (तेलंगणा अपभाषा किंवा तेलंगणा यासा) अनेकदा हैदराबादी तेलगू ही तेलगू भाषेची बोली आहे. त्याचा स्वतःचा इतिहास आहे, मुख्यतः भारतातील तेलंगणा राज्यात बोलला जातो, तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेजारील जिल्हे पूर्वीच्या हैदराबाद राज्याचा भाग होते. [१] हैदराबाद प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या या बोलीवर हैदराबादी उर्दूचा जास्त प्रभाव आहे, ज्याला दखानी किंवा दख्खनी उर्दू देखील म्हणतात, किमान शब्दसंग्रहात. [२] +या बोलीभाषेत १३०० च्या जवळपास दिल्ली सल्तनतच्या स्थापनेपासूनचे अवशेष आहेत. नंतरच्या काळात तुघलक राजवंश, मलिक मकबुल तिलंगानी, बहमनी सल्तनत यांसारख्या इतर इस्लाम साम्राज्यांनी पूर्वीच्या हैदराबाद आणि आसपासच्या संस्कृतीवर प्रभाव टाकला. १५१८ मध्ये स्थापन झालेल्या कुतुबशाही राजघराण्याने हैदराबादी तेलुगुला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे साम्राज्य सध्याच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लहान भागात विस्तारले होते. त्यामुळे या प्रदेशात मराठी आणि कन्नड भाषांचा परिचय झाला. भाषेच्या उत्क्रांतीच्या इतर प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे इस्लाम संस्कृतीचा प्रभाव ज्याने फारसी किंवा उर्दू भाषा बोलण्यास प्राधान्य दिले. +हैदराबादी तेलुगु/तेलंगणा बोलीचे काही ऋणशब्द, प्रामुख्याने हैदराबाद प्रदेशात बोलले जातात. +काही शब्द हैदराबादी तेलगू/तेलंगणा बोलीभाषेसाठी खास आहेत, जे प्रामुख्याने प्रत्येक प्रदेशाद्वारे बोलले जातात. +बोलीभाषेत प्रादेशिक रूपे आहेत. स्थानिक गैर-तेलुगू हैदराबादी लोक जी बोली बोलतात त्यावर हैदराबादी उर्दूचा प्रभाव आहे. तेलंगणाच्या आतील भागात बोलल्या जाणाऱ्या बोलीचा स्थानिक प्रभाव आहे आणि समुदायानुसार ती बदलते. सीमावर्ती प्रदेशांचा सीमेच्या पलीकडे असलेल्या भाषांचा परस्पर प्रभाव आहे. +हैदराबादी तेलुगू/तेलंगणा अपभाषाने तेलंगणाच्या संस्कृतीवर नेहमीच प्रभाव टाकला आहे. तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर ही बोली लक्षणीय ठरली. ते राजकारण, चित्रपट, [३] अर्थशास्त्र, कला आणि तेलंगणाशी संबंधित असलेल्या इतर क्षेत्रांमध्ये, मानक तेलुगू व्यतिरिक्त प्रभावशाली ठरले. [४] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10163.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c748c33fde52ac6d955810312ce504ab756b4c80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10163.txt @@ -0,0 +1 @@ +तेलगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1018.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28f374b8f8b3efad77e2cd1fb22598f63fbb585e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1018.txt @@ -0,0 +1,5 @@ +ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी (२१ मे, इ.स. १९२८ - २३ डिसेंबर, इ. स. २०१०[१]) हे मराठी भाषेतील लेखक, समीक्षक होते. मौज, साधना वगैरे मासिकांतून यांचे बरेच नाट्यविषयक लिखाण प्रसिद्ध झाले आहे. +मराठी व इंग्रजी भाषेतून कलासमीक्षेच्या क्षेत्रात त्यांनी पन्नासहून अधिक वर्षे कामगिरी केली. त्यांचा जन्म २१ मे १९२८ रोजी झाला. कला व नाटय़ क्षेत्रातील आस्वादपर समीक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. इंग्रजीमध्ये एमए पूर्ण केल्यानंतर सन १९५१ मध्ये ज्ञानेश्वर नाडकर्णी लंडनच्या भारतीय दूतावासात रुजू झाले. दोन वर्षांतच ते भारतात परतले आणि मुंबईतील महाविद्यालयांमध्ये १९५६ पर्यंत त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. त्यानंतरची चार वर्षे त्यांनी जाहिरातींचे कॉपीरायटिंग केले. प्रामुख्याने त्यांनी शिल्पी ऍडवरटायसिंग साठी कॉपीरायटर म्हणून काम केले. याच काळात त्यांनी फ्री प्रेस जर्नल साठी सहसंपादक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. १९५९ ते १९६१ त्यांनी फ्री प्रेससाठी काम पाहिले तर १९६१ ते ६८ या काळात त्यांनी फिनान्शिअल एक्स्प्रेससाठी काम पाहिले. कलासमीक्षक या नात्याने त्यांनी इंग्रजी व मराठीत भरपूर लिखाण केले. साहित्य, चित्रकला, नाटक, चित्रपट आदी विविध कलाप्रकारांचा मागोवा घेताना याच काळात येऊ पाहणाऱ्या नवनव्या बदलांचा ते मनपूर्वक पाठपुरावा करीत असत. या विषयीचे लेखन त्यांनी भारतातील बहुतेक अग्रगण्य दैनिक व नियतकालिकांत सातत्याने केले. १९९६ साली त्यांच्या कलासमीक्षणाचा गौरव करणारे एक जंगी प्रदर्शन जहांगीर कलादालनात पार पडले. त्यावेळेस अनेक ज्येष्ठ- श्रेष्ठ कलावंतांनी त्यांच्या कलाकृती या प्रदर्शनासाठी त्यांच्या गौरवार्थ देऊ केल्या होत्या. त्यात एम. एफ. हुसेन, अकबर पदमसी यांचाही समावेश होता. याच प्रदर्शनप्रसंगी नाडकर्णीनी युवा कलाकांरांसाठी ज्येष्ठ कलावंतांच्या नावाने सुमारे १३ पारितोषिके जाहीर केली होती. +त्यांच्या कलासमीक्षण लेखांना जगभरातून सन्मान मिळाले. फ्रांस सरकारने कलाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देऊन १९८६ साली तर ब्रिटिश सरकारने १९९४ साली त्यांना गौरवचिन्ह बहाल केले. शिल्पकलेच्या प्रांतात नवकलेची सुरुवात करणाऱ्या शिल्पकार हेन्री मूर याच्या जन्मशताब्दी निमित्ताने ब्रिटिश सरकारने आयोजित केलेल्या प्रदर्शानच्या पूर्वतयारीमध्ये नाडकर्णी यांनी भूमिका बजावली होती. नाडकर्णी आर्टिस्ट्स सेंटर व बॉम्बे आर्ट सोसायटी या कलाक्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्थांचे अध्यक्ष होते. त्यांना फ्रेंच सरकारतर्फे ‘‘अक्षरांचे शिलेदार’‘ हा किताब देण्यात आला. +ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी समीक्षक या नात्याने नियतकालिकांत जसे विपुल लिखाण केले; तसेच साहित्याच्या विविध प्रकारांतही त्यांच्या पुस्तकांनी आगळे स्थान मिळवले. पाऊस, भरती, चिद्घोष, प्रस्थान हे कथासंग्रह, दोन बहिणी, कोंडी, नजरबंदी, वलयांकित या कादंबऱ्या आदींबरोबरच विख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्यावरील ‘अनवाणी’ तसेच पिकासो, गायतोंडे, डी. डी. दलाल व हिचकॉक यांच्यावरील चरित्रग्रंथांचे लेखनही त्यांनी केले. अश्वत्थाची सळसळ, अभिनय, प्रतिभेच्या पाऊलवाटा, प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप आदी समीक्षा ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. ‘विलायती वारी’ हे प्रवासवर्णनात्मक पुस्तक त्यांनी लिहिले. बालगंधर्वावरील इंग्रजी चरित्राचे लेखन करून त्यांनी मराठीतील या बुजुर्ग कलावंताची जागतिक पटावर ओळख करून दिली. +ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे २३ डिसेंबर २०१० रोजी निधन झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10188.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b82cd83541030f79c876bedaf062e8e80306b6be --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10188.txt @@ -0,0 +1,11 @@ +तेलुगू देशम पक्ष हा भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील लोकप्रिय पक्ष असून एन.टी. रामाराव यांनी मार्च २९, १९८२ रोजी त्याची स्थापना केली होती. चंद्राबाबू नायडू हे या पक्षाचे अर्वाचीन नेते आहेत. +एन. टी. रामारावा 1 9 83 मध्ये पक्षाच्या स्थापनेच्या नऊ महिन्यांच्या आत आंध्रप्रदेशचे 10 वे मुख्यमंत्री झाले आणि अशाप्रकारे आंध्रप्रदेशात पहिले बिगर काँग्रेस सरकार स्थापन झाले. [9] 1 9 84 ते 1 9 8 9 पासून 8 व्या लोकसभेत टीडीपी ही पहिली प्रादेशिक पार्टी बनली. [10] +विचारप्रणाली आणि प्रतीकवाद संपादन +तेलगू देसम पार्टी तेलुगू राष्ट्रवादी विचारधाराचा अवलंब करत आहे. तेलगू ते प्रादेशिक अभिमान आणि शेतकरी, मागासवर्गीय आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी एक पक्ष यावर जोर देऊन काँग्रेसच्या पुढाकारासाठी पर्याय म्हणून ही स्थापना झाली. 1 99 0 पासून, ग्रामीण भागाच्या खर्चावर आर्थिकदृष्ट्या एक व्यवसायिक आणि विकासात्मक दृष्टिकोन असल्याचे दिसून आले आहे. टीडीपी ध्वज फॉरग्राउंडमध्ये झोपडी, चाक आणि नांगर चिन्हांसह पार्श्वभूमी रंग म्हणून पिवळा वापरते. अधिकृत सायकल चिन्ह म्हणून एक सायकल वापरली जाते. +निवडणूक इतिहास संपादन +लोकसभा +आंध्रप्रदेश (1 9 56-2014) मधील लोकसभा मतदारसंघांची एकूण संख्या 42 होते. 2014च्या विभाजनानंतर आंध्र प्रदेशातील 25 लोकसभा आणि तेलंगणमध्ये 17 लोकसभा मतदारसंघ आहेत. राष्ट्रीय संयुक्त आघाडीची स्थापना एन. टी. रामा राव अध्यक्ष म्हणून झाली. चंद्राबाबू नायडूतुले यांच्या नेतृत्वाखाली अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारची भारताच्या पंतप्रधानपदी निवड झाली. तेलगू देसमधील लोकसभेचे 12 व्या अध्यक्ष म्हणून जी.एम. सी. बालयोगी होते. +वर्ष सार्वत्रिक निवडणुका जिंकली मतदारसंघांची संख्या बदलती टक्के मत बदल% 19848th लोकसभा 30-4.31% -1999 99 लोकसभा 2 283.2 9% 1.02% 199110ला लोकसभा13 112.96% 3.3%% 199611 लोकसभा 16 32.97% 0.01% 199812 व्या लोकसभा12 42.77% 0.20% 1 999-13 लोकसभे 2 9 .3.65% 0.83% 2004 14 वे लोकसभा 5 9 243.04% 0.61% 200 9 लोकसभेची 12.51% 0.33% 2014 16ला लोकसभा 16 102.52% ते 2.0.01% +मुख्यमंत्र्यांची यादी संपादन +एन.टी. राम राव फर्स्ट टर्म (9 जानेवारी 1 9 83 - 16 ऑगस्ट 1 9 84). दुसरी टर्म (16 सप्टेंबर 1 9 84 - 2 डिसेंबर 1 9 8 8). तिसरी संज्ञा (12 डिसेंबर 1 99 4 - 1 सप्टेंबर 1 99 5). चंद्रबाबू नायडू पहिल्यांदाच (1 सप्टेंबर 1995 - 13 मे 2004). दुसरा कार्यकाल (8 जून 2014 - पदाधिकारी) (2 जून 2014 पासून आजपर्यंतचे पोस्ट-विभाजित राज्याचे / नव्याने निर्माण झालेले आंध्र प्रदेशचे कार्यालय मानले जाणारे पहिले मुख्यमंत्री. +1984 मध्ये झालेल्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत तेलगू देसम पक्ष हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता आणि 4.31% मतांपैकी 30 जागांवर विजय मिळविल्याने ते राष्ट्रीय विरोधी पक्ष बनण्याचे पहिले प्रादेशिक पक्ष बनण्याचे महत्त्व प्राप्त करीत होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1020.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaf2d19a2fedc815e85b2da8503f43bab673e6b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1020.txt @@ -0,0 +1 @@ +धकटवाडीचे सुपुत्र वीर जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव (BSF) जम्मू आणि काश्मिर मध्ये डुटी बजावत असताना त्यांना वीर मरण आले. त्यांचे पार्थिव ११ जानेवारी सकाळी धकटवाडी मध्ये येणार आहे. वीर जवान तुझे सलाम भावपूर्ण श्रदांजली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10202.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c28ae9437f328bc5cdb7e77a17ca998a55c99d21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10202.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारत: सुमारे ८,१६,००,००० + +तेलुगू लोक किंवा तेलुगुवारू हे द्रविड समूहाचे तेलुगू भाषा बोलणारे लोक आहेत, जे मुख्यत: आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरी मधील यानम शहरात स्थायिक आहेत. भारतामध्ये हिंदीनंतर तेलुगू ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. भारतात तेलुगू लोकांची संख्या जवळपास ८.१६ कोटी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10206.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b32673876682260b3d9770302955bf8e5b54fbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10206.txt @@ -0,0 +1 @@ +तेलेफोनिका एस.ए. स्पेनमधील दूरध्वनी कंपनी आहे. युरोप, आशिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत कार्यरत असलेली ही कंपनी जगातील सहाव्या क्रमांकाची भ्रमणध्वनी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १९२४मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10228.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8f93e4774cd09867cd2d5fd1e83fc74b94b48ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10228.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 35°41′46.28″N 51°25′22.66″E / 35.6961889°N 51.4229611°E / 35.6961889; 51.4229611 + +तेहरान (फारसी: تهران) ही मध्यपूर्वेतील इराण देशाची राजधानी व प्रमुख शहर आहे. तसेच तेहरान ही तेहरान प्रांताची राजधानी, इराणमधील सर्वात मोठे महानगर व जगातील १९वे मोठे शहर आहे. +तेहरान पर्वत आणि वाळवंटाच्या दोन खोऱ्यांमधील आणि अल्बोर्झच्या दक्षिणेकडील उतारांवर पसरलेले आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 730 चौरस किलोमीटर आहे. भौगोलिकदृष्ट्या, ते 51 अंश 17 मिनिटे ते 51 अंश 33 मिनिटे पूर्व रेखांश आणि 35 अंश 36 मिनिटे ते 35 अंश 44 मिनिटे उत्तर अक्षांशावर स्थित आहे. तेहरानचा सध्याचा विस्तार समुद्रसपाटीपासून 900 ते 1800 मीटरपर्यंत आहे; ही उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होते. उदाहरणार्थ, शहराच्या उत्तरेकडील ताजरिश स्क्वेअरची उंची सुमारे 1,300 मीटर आहे आणि रेल्वे स्क्वेअरमध्ये, जी 15 किलोमीटर कमी आहे, ती 1,100 मीटर आहे. +नैसर्गिक खडबडीतपणाच्या दृष्टिकोनातून, तेहरान दोन भागात विभागले गेले आहे, पायथ्याशी आणि मैदानी प्रदेश. अल्बोर्झच्या पायथ्यापासून रे शहराच्या दक्षिणेपर्यंत असंख्य लहान-मोठ्या टेकड्या आहेत. +तेहरानमध्ये अर्ध-शुष्क हवामान आहे. शहराच्या उत्तरेकडील भाग अधिक उंचीमुळे शहराच्या इतर भागांपेक्षा थंड आहे. तसेच, विरळ पोत, जुन्या बागा, फळबागांचे अस्तित्व, महामार्गालगतची हिरवीगार जागा आणि शहराच्या उत्तरेकडील औद्योगिक उपक्रमांचा अभाव यामुळे उत्तरेकडील भागातील हवा दक्षिणेपेक्षा २ ते ३ अंश सेल्सियस थंड राहण्यास मदत झाली आहे. शहरातील क्षेत्रे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10235.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e94d95d7d53818229b4229197a7731224b193f33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10235.txt @@ -0,0 +1,4 @@ +तेहरी गढवाल हा उत्तराखंड राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. यात चौदा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत - +देहरादून जिल्हा: +तेहरी गढवाल जिल्हा: +उत्तरकाशी जिल्हा: diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10242.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4d4a9619bd6c22d881a50a662c037e75ac7cbba --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10242.txt @@ -0,0 +1,2 @@ +तैजुल इस्लाम (जन्म ७ फेब्रुवारी १९९२) हा बांगलादेश क्रिकेट संघाकडून कसोटी आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. +डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाजी करणारा, तैजुल इस्लाम २०१३-१४ च्या स्थानिक मोसमातील जबरदस्त कामगिरीच्या जोरावर बांगलादेश अ संघात निवडला गेला आणि त्यानंतर २०१४ च्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर त्याने कसोटी पदार्पण केले. पदार्पणातच त्याने पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला. त्यानंतर जेव्हा २०१४-१५ मोसमात झिम्बाब्वेचा संघ बांगलादेश दौऱ्यावर आला तेव्हा त्याने ३९ धावांत ८ गडी बाद करून कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोच्च कामगिती नोंदविली. त्यानंतर त्याने एकदिवसीय पदार्पण केले, आणि पहिल्याच सामन्यात हॅटट्रिक घेतली. पदार्पणात हॅटट्रीक घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10251.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfb1094aea66236786c2dee0e5964820b248c8c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10251.txt @@ -0,0 +1,8 @@ + +तैत्तिरीय हे उपनिषद हे जुने शांकरभाष्य असलेले उपनिषद आहे. +हे यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेशी संबंधित आहे. हे तीन भागात मांडलेले आहे. या भागांना वल्ली असे म्हंटले जाते. +या वल्ली पुढील प्रमाणे. +हा वेदांगांचा पहिला भाग आहे. +यातल्या पहिल्या अनुवाकाची सुरुवात शांतिमंत्राने होते. +दुसरा अनुवाक्‌ हा शिक्षावल्लीची अनुक्रमणिका आहे. +या वल्लीमध्ये वरुणाच्या मुलाने, भृगूने तपश्चर्येने व वरुणाच्या कृपेने ब्राह्मणत्व कसे मिळविले याचे वर्णन आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10254.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae567b4e4f146812a20045292070821899f03de1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10254.txt @@ -0,0 +1 @@ +तैदॉॅंग नदी उत्तर कोरियातील एक नदी आहे. देशाची राजधानी प्याँगयाँग या नदीकाठी आहे. ही नदी रँग्रिम पर्वतरांगेत उगम पावते आणि नैऋत्येकडे वाहत कोरियाच्या आखाताला मिळते.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10289.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0210cb05cdd722ae80f770d032d6c64e3041026 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10289.txt @@ -0,0 +1,4 @@ +तो मी नव्हेच हे आचार्य अत्रे लिखित एक लोकप्रिय मराठी नाटक आहे. ह्या नाटकामधु्न प्रभाकर पणशीकरांनी "लखोबा लोखंडे" ह्या एका बदमाशाची भूमिका अजरामर केली आहे. +ही कथा सत्य घटनेवर आधारित होती, व खटला हा बार्शीच्या कोर्टात चालू होता. +लखोबा लोखंडे हा आरोपी विविध लोकांना नाना प्रकारची सोंगे घेऊन फसवतो आणि त्याबद्दल कोर्टात त्याच्यावर भरण्यात आल्येला खटल्यात स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न करतो. +नाटकाचे कथानक बहूतेक अंशी कोर्टात घडते. आरोपीवर (जो स्वतःला नीपाणीचा तंबाखुचा व्यापारी "लखोबा लोखंडे" म्हणवून घेतो) काही लोकांना पैसे घेऊन लुबाडल्याचा तसेच काही स्त्रीयांशी खोटे लग्न करून त्यांचे दागिने आणि पैसे चोरल्याचा आरोप आहे. सरकारी वकील किरकिरे सर्व फिर्यादींना साक्ष देण्यासाठी कोर्टात बोलावतात आणि त्यांची तपासणी करतात. लखोबा लोखंडे बचाव पक्षाच्या वकीलांना काढून टाकतो आणि साक्षीदारांची उलटतपासणी स्वतः करतो. तो सगळ्या साक्षीदारांना त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल आणि त्यांच्या तक्रारीबद्दल असे काही प्रश्न विचारतो की त्यावर सगळे निरुत्तर होतात. प्रत्येक उलटतपासणीचा शेवट लखोबा लोखंडे "तो मी नव्हेच" ह्या उद्गारांनी करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10292.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8d231c8f6f8d328c66778ca81ca76e69c0c1c39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10292.txt @@ -0,0 +1,6 @@ +  +तोंगिझा-नमोया सुवर्णपट्टा हा काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या पूर्वेस असलेला खनिज सोने सापडणारा एक प्रदेश आहे. +हा प्रदेश २१० किलोमीटर (१३० मैल) लांब पट्ट्यासारखा आहे. हा दक्षिण किवुपासून मनिएमापर्यंत पसरलेला आहे. [१] यातील तोंगिझा, दक्षिण किवुच्या ईशान्येल नमोया, मनिएमा, नैऋत्येस वर कमितुगा आणि लुगुष्वा येथेही खाणी आहेत. [२] +तोंगिझा-नमोया सुवर्णपट्टा प्रोटोझोइक काळात तयार झाला होता. +हा फेलिक आणि मफिक या आग्नेय खडकांचा क्रमाने तयार झाला असावा. येथील पॉलीफेज टेक्टोनो-मेटामॉर्फिक एपिसोड्सच्या दरम्यान हायड्रोथर्मल फ्लुईड एकत्रित झाल्यामुळे अनेकवेळा तो गरम झाला असावा. यामुळे "G4" ग्रेनाइट आणि पेगमाटीटस् तयार झाले. ही प्रक्रिया होण्यासाठी मेसोप्रोटेरोझिक ते निओप्रोटेरोझिक काळ लागला असावा. [३] +१९२० च्या दशकात येथे सोन्याचे साठे सापडले. [१] कामितुगा द्वारे येथे खोदकाम १९३२ साली सुरू झाले. [४] १९५५ सालापर्यंत एमजीएलचे एकूण उत्पादन ५४ टन झाले होते. [५] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10293.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9738dad622523d0072c41f07680238721264b8be --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10293.txt @@ -0,0 +1,2 @@ +तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. यात आपल्या ओठ,दात, जीभ, लाळग्रंथीचे छिद्र यांचा समावेश होतो. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10297.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c691706c1577795f6cfd8b8de20851ae95bfd94c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10297.txt @@ -0,0 +1 @@ +तोंडर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_103.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..959a47c95f161491e7da61c033012c35b082fd55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_103.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्ज आल्फोन्सो हेडली (मे ३०, इ.स. १९०९:पनामा - नोव्हेंबर ३०, इ.स. १९८३:किंग्स्टन, जमैका) हा वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक गोलंदाजी करायचा. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10337.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a045238e7bb792e89725ba934c2c98355b7800b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10337.txt @@ -0,0 +1,21 @@ +गुणक: 35°41′N 139°46′E / 35.683°N 139.767°E / 35.683; 139.767 + +तोक्यो (अन्य लेखनभेद: टोक्यो, टोकियो ; जपानी: 東京都; रोमन लिपी: Tokyo; अधिकृत नावः तोक्यो महानगर (東京都 - तोऽक्योऽ तो))[१] ही जपान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. तोक्यो हा जपानमधील ४७ पैकी एक प्रांत (प्रांत), तसेच जपानमधील सर्वात मोठ्या महानगरीय प्रदेशाचे केंद्रस्थान आहे. +तोक्यो महानगरीय प्रांतामध्ये २३ विभाग (वॉर्ड) असून एकूण ३९ महानगरपालिका ह्या प्रांताच्या हद्दीत येतात. ह्यांची लोकसंख्या सुमारे १.३ कोटी इतकी आहे. ३.५ कोटी एकत्रित लोकसंख्या असलेला हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा महानगर तसेच जगातील सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे.[२] न्यू यॉर्क व लंडनसोबत तोक्योचा जगातील सर्वात मोठे आर्थिक महासत्ताकेंद्र असा उल्लेख केला गेला आहे. २०२० सालच्या उन्हाळी ऑलिपिंक स्पर्धा तोक्यो येथे आयोजित केल्या जातील.[३] +तोक्योला पूर्वी इडो या नावाने ओळखले जात असे. इडो म्हणजे जपानी भाषेत ’मुख’. १८६८ मध्ये इडोला जेव्हा जपानची राजधानी बनवले गेले तेव्हा त्याचे नाव बदलवून तोक्यो (तोउक्योउः तोउ (पूर्व) + क्योउ (राजधानी)) असे ठेवले गेले. सुरुवातीच्या मेईजी काळात या शहराला "तोउकेइ"च्या नावाने सुद्धा ओळखले जायचे. या शब्दाचा अर्थ चीनी भाषेत "लिहिले गेलेले शब्द" असा होतो.. अनेक जुन्या इंग्रजी दस्ताऐवजांमध्ये मध्ये "टोकेई" (Tokei) लिहिल्लेगेले आहे. परंतु आता हा शब्द अप्रचलित झाला आहे. आणि "तोक्यो" या शब्दाचाच उपयोग केला जातो. +प्राइसवॉटर हाऊसकूपर्स द्वारा केल्या गेलेल्या सर्वेक्षणानुसार, तोक्यो नागरी क्षेत्राचे (लोकसंख्या ३.५२ करोड़) २००८ मधील क्रयशक्तीच्या आधारे एकूण उत्पन्न अंदाजे १,४७९ अब्ज अमेरिकी डॉलर होता. हे त्या यादीतले सर्वाधिक उत्पन्न होते. सन २००८ पर्यंतच्या माहितीप्रमाणे जगातील ५०० सूचिबद्ध कंपन्यांपैकी ४७ कंपन्यांचे मुखालय तोक्योत आहे. हा आकडा दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या पैरिसच्या दुप्पट आहे. +जगातील सर्वात मोठे निवेश बँकांचे आणि विमा कंपन्यांचे मुख्यालय तोक्योत आहे. हे शहर जपानच्या परिवहन, प्रकाशन, आणि प्रसारण उद्योग क्षेत्राचे प्रमुख केंद्र आहे. द्दुसऱ्या महायुद्धानंतर जपानच्या अनेक व्यवसाय संस्था आपले मुख्यालय ओसाका वरून तोक्योला घेऊन गेल्या. परंतु शहराची वाढती लोकसंख्या आणि तेथील महाग जीवनस्तरामुळे आता हा प्रकार थांबला आहे.. +’इकॉनॉमिस्ट इन्टेलिजन्स यूनिट’ने तोक्योला गेली १४ वर्षांपासून जगातले सर्वात महाग शहर ठरवले आहे. २००६ मध्ये इथली महागाई स्थिरावली. तोक्योचा शेअर बाजार हा जपानमधील सर्वात मोठा शेअर बाजार., जगातला दुसरा भांडवलबाजार आणि शेअर विक्रीच्या बाबतीत जगातला चौथा सर्वात मोठा बाजार आहे. +तोक्यो ही जपानची राजधानी असल्यामुळे साहजिकच जपानमधील सर्वात मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेल्वे, वायू, आणि जमिनीय वाहतुकीचे केंद्र आहे. तोक्योची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था साफ-स्वच्छ आहे. येथे भुयारी रेल्वेचे विशाल जाळे आहे रेल्वे, बस, मोनोरेल आदी सर्वच वाहतुकीच्या नियंत्रणासाठी अनेक यंत्रणा काम करतात. +तोक्योच्या महानगरक्षेत्रात ओता येथील हानेडा विमानतळ व चिबा प्रांतातील नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तोक्यो शहराला विमानसेवा पुरवणारे दोन विमानतळ आहेत. जपान एरलाइन्स व ऑल निप्पॉन एअरवेज ह्या जपानमधील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनींची मुख्यालये तोक्योमध्येच स्थित आहेत. तोक्यो विमानतळ प्रणाली लंडन व न्यू यॉर्क शहराखालोखाल जगातील सर्वात वर्दळीची आहे. +स्थानिक रेल्वे ही तोक्योमधील वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. व्यवस्तेचे प्रमुख साधन आहे सुद्धा जगातली सर्वात मोठी महानगरीय रेल्वे वाहतूक आहे.. जे.आर ईस्ट ही कंपनी रेल्वेचे संचालन करते. खासगी आणि सरकारी भुयारी रेल्वेवाहतुकीसाठी तोक्यो मेट्रो आणि सरकारी तोक्यो महानगर वाहतूक ब्यूरो अशा दोन कंपन्या आहेत. अशाच दोन कंपन्या सरकारी आणि खासगी बसवाहतुकीसाठी आहेत. रेल्वेच्या प्रमुख टर्मिनल्सपासून स्थानिक, क्षेत्रीय व राष्ट्रीय रेल्वेमार्ग फुटतात. तोक्यो रेल्वे स्थानक जपानमधील सर्वात वर्दळीचे असून येथून अनेक शिंकान्सेन मार्ग सुरू होतात. +कांतो, क्यूशू आणि शिकोकू बेटांना जोडण्यासाठी तोक्योपासून गतिमार्ग आहेत. +त्याशिवाय रिक्षा हे स्थानिक वाहतुकीचे आणखी एक साधन आहे. तोक्योच्या बेटापासून दूर अंतरापर्यंत बोटीने प्रवास करता येतो. प्रवासी आणि सामान यांच्या देशान्तर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी तोक्यो बेटाजवळ्च बंदर आहे. +तोक्योमध्ये अनेक विद्यापीठे, महाविद्यालये आणि प्रोफेशनल शाळा आहेत. तोक्यो विद्यापीठ, हितोत्सूबाशी विद्यापीठ, तोक्यो प्रौद्योगिकी संस्था, वासीदा विद्यापीठ आणि किओ विद्यापीठासारखी जपानच्या नावाजलेल्या विद्यापीठांपैकी काही विद्यापीठे तोक्योत आहेत. त्याशिवाय, +तोक्योमध्ये विविध प्रकारचे खेळ खेळल्या जातात, आणि इथे दोन व्यावसाईक बेसबॉलश क्लब सुद्धा उपलब्ध आहे , योमियूरी जायंट्स जे टोक्यो डोम मध्ये खेळल्या जाते आणि तोक्यो याकुल्ट स्वैलोज जे मेइजेई-जिंगू स्टेडियम मध्ये खेळल्या जाते. जापान सूमो संघचे मुख्यालय सुद्धा टोक्यो मधील र्योगोकू कोकूजिकन सूमो एरीना मध्ये स्थित आहे जिथे तीन वार्षिक आधिकारिक सूमो प्रतियोगिता आयोजित केल्या जाते. (जानेवारी , मे , आणि सप्टेंबर ) टोक्योचे फुटबॉल क्लब आहे एफ. सी. टोक्यो आणि तोक्यो वेर्डी १९६९, आणि दोघेही ही अजिनोमोतो स्टेडियम, चोफू मध्ये खेळतात. +तोक्यो हे १९६४ च्या उन्हाळी ऑलिंपिकचे यजमान शहर होते. राष्ट्रीय स्टेडियम, ज्याला ओलंपिक स्टेडियम, टोक्योच्या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. इथे पुष्कळ अंतर्राष्ट्रीय खेळ प्रतियोगिताचे आयोजन केल्या जाते. तोक्योमध्ये टेनिस, स्वीम्मिंग , मैराथन, जूड़ो, कराटे इत्यादी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले जाते. +तोक्योमधील पर्यटन स्थळे :- +या टॉवरची निर्मिती १९५८ मध्ये झाली.. ३३३ मीटर उंच असे हे टॉवर एफिल टॉवरपेक्षा १३ मीटर उंच आहे. इथे दोन वेधशाळा सुद्धा आहेत. या ठिकाणाहून्तोक्योचे विहंगम दर्शन होते. साफ वातावरणात येथून माउंट फ़्यूजीसुद्धा दिसतो.. मुख्य वेधशाळा १५० मीटर उंच आहे आणि विशेष वेधशाळा २५० मीटर उंच आहे. या टॉवरच्या आत तोक्यो टॉवर मेणाचे संग्रहालय, एक गूढ रहस्यमय क्षेत्र आणि हस्तकला दालनही आहे. +हे मंदिर शिंतो वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. या मंदिराची निर्मिती १९२० साली येथील शासक मीजी (१९१२)च्या स्मरणार्थ केली गेली आहे. हे स्थळ ७२ हेक्टर जमिनीवर पसरलेल्या बागांनी आणि जपानी झाडांनी वेढलेल्या मीजी जिंगू पार्कने व्यापले आहे. हे स्थान जपानमधील सर्वात सुंदर आणि पवित्र जागांपैकी एक आहे. +अमेयोको हे पादत्राणांपासून ते कपडे, आणि सर्व प्रकारच्या वैयक्तिक वापराच्या वस्तू मिळण्याचे ठिकाण आहे. हा बाजार उएनो स्टेशनपासून जवळ असल्याने पर्यटक या बाजारात जाणे पसंत करतात. येथे पर्यटक जपानच्या कलावंत कामगारांना जवळून बघू शकतात आणि त्यांच्याकडून चित्रविचित्र वस्तू कमी भावात मिळवू शकता. +२०२२मध्ये तोक्योने २२ शहरे आणि राज्यांशी मैत्रीकरार केले आहेत.[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10340.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0116f1b5956aa2148b1cf85791f3e5353faf3d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10340.txt @@ -0,0 +1,2 @@ +टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हानेडा विमानतळ (जपानी: 東京国際空港) (आहसंवि: HND, आप्रविको: RJTT) हा जपान देशाच्या टोकियो शहराला सेवा पुरवणाऱ्या दोन प्रमुख विमानतळांपैकी एक आहे (दुसरा: नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ टोकियो रेल्वे स्थानकापासून १४ किमी दक्षिणेस स्थित आहे. १९३१ साली उघडण्यात आलेला हानेडा विमानतळ १९७८ पर्यंत टोकियोचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ होता. १९७८ ते २०१० दरम्यान सर्व देशांतर्गत विमानवाहतूक येथूनच होत असे. +२०१४ साली ७.२८ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा हानेडा हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ व लंडन-हीथ्रो ह्यांच्या खालोखाल जगतील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10362.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d4056206dae8e424c62f6d1fa98ba131532d333 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10362.txt @@ -0,0 +1 @@ +तोडा म्हैस ही तामिळनाडू राज्यातील निलगिरी टेकड्यांच्या टापूमधील म्हशींची एक विशिष्ट जात असून तेथील तोडा या आदिवासी जमातीच्या सांस्कृतिक जीवनामध्ये विशेषतः जन्म, मृत्यू, लग्नकार्य इ. प्रसंगांच्या वेळी या अभिजातीच्या म्हशींना महत्त्व आहे. म्हशीची ही जात जास्त पाऊस आणि जास्त आर्द्रता असलेल्या भागात चांगली वाढते. भारतीय द्वीपकल्पातील इतर म्हशींपेक्षा दिसायला ह्या अगदी वेगळ्या आहेत. शरीर (धड) लांब असून त्यांची छाती विस्तृत व भरदार असते. पाय आखूड पण मजबूत असतात व त्या चांगल्याच ताकदवान असतात. शिंगे लांब आणि अर्धगोलाकार आकारात बदलणारी असतात. शिंगे पायथ्याशी जाड असून प्रथम बाहेरच्या दिशेने वळून, थोडेसे खालच्या दिशेने जातात आणि वरच्या दिशेने बाहेर पडतात. शेवटी शिंगाचे टोक आतील बाजूस वळलेले असतात ज्यामुळे शिंगांचा वैशिष्ट्यपूर्णपणे चंद्रकोर आकार किंवा अर्धवर्तुळ बनतो. बछडे सामान्यतः जन्माच्या वेळी भुरकट रंगाचे असतात आणि सुमारे दोन महिन्यांच्या वयात, बछड्यांचा रंग राखाडी रंगात बदलतो. प्रौढ म्हशींमध्ये, कातडीचा मुख्य रंग भुरकट आणि राखाडी असतो. या म्हशींच्या मानेवर, वशिंडाच्या जागी (यांना वशिंड जवळजवळ नसतेच) व पाठीच्या कण्याजवळ आयाळीप्रमाणे दाट केस असतात, त्यामुळे त्या गव्यासारख्या दिसतात. दाट केसांचा एक अरुंद पट्टा मानेच्या शिखरापासून शेपटीच्या उगमस्थानापर्यंत वरच्या ओळीला झाकत जातो. यांचा स्वभाव तापट व खुनाशी असतो. वन्य म्हशीप्रमाणे या माणसावर चाल करून जातात. या म्हशी ८.२२% च्या सरासरी फॅटसह दिवसाला ४·५ ते ७ किग्रॅ. दूध देतात.[१][२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10364.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf18e9ae5f1da6b21c3138a39efb16d938b0c64c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10364.txt @@ -0,0 +1 @@ +तोडाभीम विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ करौली जिल्ह्यात असून करौली-धोलपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10374.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e921c8ed9cc2241c0439929189cb1074c28b42e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10374.txt @@ -0,0 +1 @@ +तोतल लिहान्स एरियास (पोर्तुगीज: Total Linhas Aéreas) ही ब्राझील देशाच्या बेलो होरिझोन्ते ह्या शहरामध्ये स्थित असलेली एक विमान वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी फक्त खाजगी वापरासाठी व मालवाहतूकीसाठी विमानसेवा पुरवते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10381.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2614ad23d699b68468abb9ea32287317281b104a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10381.txt @@ -0,0 +1,8 @@ +तोत्तोचान हे मूळ जपानी भाषेतील पुस्तक आहे. लेखिका तेत्सुको कुरोयानागी या जपानी दूरदर्शन कलाकार आणि युनिसेफच्या सद्भावना दूत आहेत. या पुस्तकात लेखिकेने आपल्या तोमोई या शाळेतले अनुभव तसेच शाळेचे मुख्याध्यापक सोसाकू कोबायाशी यांच्याबद्दल सांगितले आहे. पुस्तकातल्या कथानकाचा काळ हा दुसऱ्या महायुद्धादरम्यानचा आहे. +या पुस्तकाचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. याचा मराठी अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी यांनी केला आहे. +लहानगी तोत्तोचान खूप चंचल असते. डेस्क सारखा उघडणे, झाडावरच्या चिमण्यांशी गप्पा मारणे, रस्त्यावरून जाणाऱ्या बॅंडवाल्यांशी बोलणे असल्या गोष्टींमुळे तिला शाळेतून काढून टाकले जाते. पुस्तकाच्या सुरुवातीलाच तोत्तोचानची आई तिला तोमोई नावाच्या नवीन शाळेत टाकण्यासाठी घेऊन जाते. झाडाच्या खांबांचे गेट असलेली आणि रेल्वेच्या डब्यात वर्ग भरणारी ही शाळा तोत्तोचानला पाहताक्षणीच आवडते. शाळेचे मुख्याध्यापक कोबायाशी तिला बोलायला सांगतात आणि ती पूर्ण चार तास त्यांच्याशी गप्पा मारते. तेव्हापासूनच दोघांमध्ये मैत्रीचे आगळे बंध जुळतात. +पुस्तकात पुढे तोत्तोचानचे शाळेतले अनुभव तिच्याच शब्दात छोट्या छोट्या धड्यांमधून समोर येतात. तिला मिळणारे नवीन मित्र, शाळेतले स्वच्छंद वातावरण, रोज शाळेचे तास मुलांनी ठरविण्याची पद्धत, निसर्गरम्य वातावरणातल्या सहली इत्यादी. शाळेत आणायच्या डब्यासाठीपण नियम होता की रोज काहीतरी डोंगरातले आणि काहीतरी समुद्रातले आणायचे थोडक्यात प्रत्येकाला चौरस आहार मिळेल असे. +मुलांचे नाजूक मन जपत त्यांना शिकविणे ही कोबायाशींची पद्धत असते. उदा. मुलांना पोहायचा पोशाख न घालता पोहू देणे जेणेकरून त्यांना शरीराकडे निरोगी दृष्टीने बघता येईल तसेच शारीरिक व्यंग असणाऱ्या मुलांनाही काही न्यूनगंड निर्माण होणार नाही, अपंग मुलांना भाग घेता येईल अशा क्रीडास्पर्धा आयोजित करणे, युरिथमिक्स ही संगीताच्या तालावर चालण्याची कवायत, तोत्तोचानने घातलेली महागडी रिबीन तिने घालू नये असे हळुवारपणे सुचविणे कारण इतर मुलींनाही तशी रिबीन हवीशी वाटेल वगैरे. +एका रात्री या शाळेवर बॉम्ब पडतो आणि शाळा बेचिराख होते. +या पुस्तकात तोत्तोचानच्या नजरेतून लहान मुलांचे भावविश्व जसे कळते तसेच मोठ्यांनाही कोबायाशींनी केलेल्या प्रयोगांचीही उपयुक्तता लक्षात येते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10417.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a28229c9dbad571ca38dd3a0d81b935bda902a1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10417.txt @@ -0,0 +1,2 @@ +तोरणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10425.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10425.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..916473572c6919b166885e380219be3cd5eec399 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10425.txt @@ -0,0 +1,2 @@ +तोरनळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10439.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..303403db7600174720c475d64492fb35cee8ed61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10439.txt @@ -0,0 +1,2 @@ + +तोरिजा किल्ला (स्पॅनिश भाषा: Castillo de Torija) हा स्पेन देशातला एक किल्ला आहे. या किल्ल्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. युनेस्कोने या किल्ल्याला जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे। diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10456.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bce70045091b7e88f35b53439eb48bc3844fa7a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10456.txt @@ -0,0 +1,2 @@ +तोळनूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10487.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c10d9cf11f0c8211a634ac2f0293fe58dd5d45d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10487.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 39°8′N 117°11′E / 39.133°N 117.183°E / 39.133; 117.183 + +त्यांजिन (देवनागरी लेखनभेद: त्यांचिन ; चिनी: 天津 ; फीनयीन: Tiānjīn ) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या ईशान्य भागातील एक महानगर आहे. चिनी जनता-प्रजासत्ताकाच्या प्रांतीय दर्जाच्या चार महानगरी क्षेत्रांपैकी हे एक महानगरी क्षेत्र आहे. हे महानगर हाय नदीच्या तीरावर वसले असून याच्या पूर्वेस पिवळ्या समुद्राचा भाग असलेले बोहाय आखात पसरलेले असून उर्वरीत बाजूंस याच्या सीमा हपै प्रांतास आणि पैचिंग महानगरी क्षेत्रास भिडल्या आहेत. +लोकसंख्येच्या निकषानुसार षांघाय, पैचिंग, क्वांग्चौ या महानगरांपाठोपाठ त्यांजिन चौथे मोठे महानगर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1050.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e47e6ebec5352e0522cbd7ee0e4e3f3742929fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1050.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्यॉॅं-बेडेल बोकासा (फेब्रुवारी २२, इ.स. १९२१ - नोव्हेंबर ३, इ.स. १९९६) हा मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष, हुकुमशहा व सम्राट होता. +जानेवारी १, इ.स. १९६६ रोजी बोकासा सैन्याच्या मदतीने सत्तेवर आला व त्याने स्वतःला राष्ट्राध्यक्ष करून घेतले. डिसेंबर ४, इ.स. १९७६ रोजी त्याने स्वतःला बोकासा पहिला (अथवा पहिला बोकासा) या नावाने मध्य आफ्रिकेचा सम्राट घोषित केले. सप्टेंबर २०, इ.स. १९७९ रोजी त्याची सत्तेवरून हकालपट्टी झाली. याला सलाह एद्दिन अहमद बोकासा या नावानेही ओळखतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10514.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..648b185916664e6441e7f42478495dd90c0d7b71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10514.txt @@ -0,0 +1,5 @@ + +श्रीलंकेच्या पूर्व प्रांतामधील त्रिंकोमली हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,७२७[२] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार त्रिंकोमली जिल्ह्याची लोकसंख्या ३,३०,९८१[३] होती. + +त्रिंकोमली जिल्हयात २ नगरपालिका, ११ प्रदेश्य सभा आणि ११ विभाग सचिव आहेत. ११ विभागांचे अजुन २३० ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.[१] +स्रोत[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10537.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0188a9fe918632270ad760add1fe8ef4a4d94649 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10537.txt @@ -0,0 +1,260 @@ +त्रिकोणाच्या, विशेषतः काटकोन त्रिकोणाच्या बाजू आणि कोन यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करणाऱ्या गणितशाखेस त्रिकोणमिती असे म्हणतात[१]. प्राचीन काळापासून खगोलशास्त्र, वास्तुरचनाशास्त्र, अंतर - मापन यासाठी त्रिकोणमितीचा वापर होतो. पृष्ठीय त्रिकोणमितीच्या संकल्पना वापरून गोलीय तसेच वक्र भूमितीचा अभ्यास करता येतो. या दोन शाखांचा संकर करून गोलीय त्रिकोणमिती ही शाखा निर्माण झाली आहे.भूमिती त्रिकोणमिती कल्पना ईसापूर्व तिसऱ्या शतकात आली. ती भूमिती आणि खगोलशास्त्रीय अभ्यासांच्या अनुप्रयोगांमध्ये वापरली जात होती[२]. भारतीयांनी त्रिकोणमितीय प्रमाणातील सर्व मूल्ये मिळवण्यासाठी एक तक्ता तयार केला. आमच्या इतिहासात भूगर्भीय, सर्वेक्षण, खगोलीय यांत्रिकी, नॅव्हिगेशन, व्हिडिओ गेम्स, बुल्डींग्जची उंची मोजण्यासाठी इत्यादी सारख्या अनेक फाईलमध्ये त्रिकोणमिती लागू केली जाते. ट्रिंगोमेट्री संबंध आणि ओळख म्हणून ओळखली जाते जी सर्वत्र स्वीकारली जाते. त्रिकोणमिती कार्ये दरम्यान नवीन संबंध मिळविण्यासाठी कोणीही त्रिकोणमिती ओळख वापरू शकतो.[३] +इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात, युक्लिड आणि आर्किमिडीज सारख्या गणितांनी वर्तुळांमधील जीवा आणि कोरलेल्या कोनांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. ते आधुनिक त्रिकोणमितीक सूत्राच्या बरोबरीचे सिद्धांत सिद्ध करण्यास सक्षम होते. त्यांनी सूत्रांचे पुरावे भूमितीय पद्धतीने सादर केले. इ.स. १४० बी.सी मध्ये हिप्परकसने त्रिकोमिती आणि गोलाकार त्रिकोणमितीतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी जीवाचे प्रथम तक्ते (जे आता साइन व्हॅल्यूजचे टेबल म्हणून वापरले जातात) दिले. दुसऱ्या शतकात ग्रीको-इजिप्शियन खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी तपशीलवार त्रिकोणमितीय सारणी तयार केली .त्यांनी त्रिकोमिती कार्याची व्याख्या करण्यासाठी जीवाची लांबी वापरली (जी आपण आज गणनामध्ये वापरतो).आधुनिक साइन संमेलनाची प्रथम साक्षात सूर्यसिद्धांतात झाली. भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी इ.स.५ व्या शतकात याची आणखी स्थापना केली. दहाव्या शतकात, इस्लामिक गणितज्ञ सर्व सहा त्रिकोणमितीय कार्ये वापरत होते, त्यांचे मूल्ये मांडले होते, आणि त्यांना गोलाच्या भूमितीतील अडचणींवर लागू करीत होते.[४] +त्रिकोमितीचा वापर गणिताच्या प्रमुख शाखांमध्ये वाढला[५]. हे नेव्हिगेशनमध्ये वापरले जाते.१५९५ मध्ये त्रिकोनोमेट्रिया प्रकाशित करून बार्थोलोमियस पिटिसकस हा शब्द वापरणारा सर्वप्रथम होता. आज गेममा फ्रिशियस पहिल्यांदाच त्रिकोणीकरणाची पद्धत वर्णन करते जी आज सर्वेक्षणात वापरली जाते. १७ व्या शतकात स्कॉटिश गणितज्ञ जेम्स ग्रेगरी आणि कोलिन मॅकलॉरिन यांनी काम केले. १८ व्या शतकात ब्रूक टेलरने सामान्य टेलर मालिकेची व्याख्या केली.[६] + + + + + +sin + +2 + + +⁡ +θ ++ + +cos + +2 + + +⁡ +θ += +1 + + +{\displaystyle \sin ^{2}\theta +\cos ^{2}\theta =1} + + + + + + +1 ++ + +cot + +2 + + +⁡ +θ += + +csc + +2 + + +⁡ +θ + + +{\displaystyle 1+\cot ^{2}\theta =\csc ^{2}\theta } + + + + + + +1 ++ + +tan + +2 + + +⁡ +θ += + +sec + +2 + + +⁡ +θ + + +{\displaystyle 1+\tan ^{2}\theta =\sec ^{2}\theta } + + +समीप आकृतीमध्ये ( + + + +θ + + +{\displaystyle \theta } + +) कोन. अ (विरुद्ध), ब (समीप) आणि एच (कर्ण) बाजू + + + + +sin +⁡ +θ += +o +p +p +o +s +i +t +e + +/ + +h +y +p +o +t +e +n +u +s +e + + +{\displaystyle \sin \theta =opposite/hypotenuse} + + = अ/एच + + + + +cos +⁡ +θ += +a +d +j +a +c +e +n +t + +/ + +h +y +p +o +t +e +n +u +s +e + + +{\displaystyle \cos \theta =adjacent/hypotenuse} + + = ब/एच + + + + +tan +⁡ +θ += +o +p +p +o +s +i +t +e + +/ + +a +d +j +a +c +e +n +t + + +{\displaystyle \tan \theta =opposite/adjacent} + + = अ/ब + + + + + +csc +⁡ +θ += +1 + +/ + +sin +⁡ +θ + + +{\displaystyle \csc \theta =1/\sin \theta } + + + + + + +sec +⁡ +θ += +1 + +/ + +cos +⁡ +θ + + +{\displaystyle \sec \theta =1/\cos \theta } + + + + + + +tan +⁡ +θ += +1 + +/ + +cot +⁡ +θ + + +{\displaystyle \tan \theta =1/\cot \theta } + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10539.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57afc485c45a04dcfbd074301d7703b6d4cc3b00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10539.txt @@ -0,0 +1,2 @@ +त्रिकोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10543.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fafbdd65d6faf2b2b09728a37c65ec7a05bec20d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10543.txt @@ -0,0 +1 @@ +त्रिग्वे हल्वदन ली (जुलै १६, इ.स. १८९६ - डिसेंबर ३०, इ.स. १९६८) हा नॉर्वेचा राजकारणी आणि लेखक होता. हा नॉर्वेच्या परागंदा सरकारमधील परराष्ट्रमंत्री होता. इ.स. १९४६ ते इ.स. १९५२ दरम्यान ली संयुक्त राष्ट्रांचा पहिला सरचिटणीस होता.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10551.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3b5f51c6a4567929a265b49139fb95437838f72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10551.txt @@ -0,0 +1,43 @@ +वर्तुळाचा मध्य बिंदू आणि त्या वर्तुळाच्या परिघावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या सरळ रेषेस किंवा तिच्या लांबीस त्रिज्या म्हणतात. वर्तुळात असंख्य त्रिज्या काढता येतात, आणि सर्वांची लांबी सारखीच असते. +त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. त्रिज्या माहीत असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ व परिघाची लांबी काढणे शक्य आहे. +समजा +r = त्रिज्या , +c = परिघ , +A = क्षेत्रफळ + + + + +c += +2 +π +. +r + + + +{\displaystyle c=2\pi .r\,} + + + + + + +A += +π +. + +r + +2 + + + + + +{\displaystyle A=\pi .r^{2}\,} + + +वर्तुळाकार किंवा चक्राकार गतीने फिरत असलेल्या वस्तूची गती त्या वर्तुळाच्या त्रिज्येवर अवलंबून असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10552.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2133c34c9a5c73c2087c2e48278f387671fb08ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10552.txt @@ -0,0 +1,330 @@ +त्रिज्यी(इंग्रजीत रेडियन) हे कंस आणि त्रिज्येतील गुणोत्तर आहे. त्रिज्यी हे कोन मोजण्याचे सामान्य एकक असून ते गणितातल्या अनेक शाखांमध्ये वापरले जाते. हे एकक पूर्वाश्रमीचे (S.I.=इंटरनॅशनल सिस्टिम ऑफ युनिट्स्)एस. आयचे पुरवणी एकक होते, परंतु १९९५ मध्ये हा वर्ग रद्द करण्यात आला आणि सध्या त्या वर्गातल्या एककांना एस. आय.चे साधित एकक असे म्हणतात. त्रिज्यीला इंग्रजीमध्ये radian (रेडियन) म्हटले जाते. हे (समतल) सपाट कोनाचे एकक आहे. घन कोनासाठी चौत्रिज्यी हे एस. आय. एकक आहे. +त्रिज्यी हे rad किंवा c चिन्हाने दाखविले जाते. उदा १.२ त्रिज्यीचा कोन १.२ rad असा दाखवितात. c हे अक्षर circular measure (सर्क्युलर मेज्हर - वर्तुळीय मापन) ह्या अर्थाने वापरले जाते व ते अंकाच्या उजव्या बाजूला किंचित वर लिहिले जाते. उदा. १.२c. अंश(उदा० 1.2°) हे जसे कोनाचे माप आहे तसेच त्रिज्यीसुद्धा आहे. त्रिज्यी हे दोन लांबींचे गुणोत्तर असल्याने तो एक शुद्धांक आहे, म्हणून त्याला एकक चिन्ह लावले नाही तरी चालते. त्यामुळे बऱ्याच गणिती लेखनामध्ये rad किंवा c ही चिन्हे लावली जात नाहीत. अंशाचे चिन्ह नसले की तो कोन त्रिज्यीमध्ये मोजला गेला आहे असे गृहीत धरले जाते. मराठीत त्रिज्यी हे माप त्रि ह्या चिन्हाने दाखविले जाते. उदा. १.२ त्रिज्यी हा १..२ त्रि असा दाखवितात आणि जेव्हा कोनाचे माप अंशात असते तेव्हा ° हे चिन्ह आवर्जून वापरले जाते. +त्रिज्यी म्हणजे ज्या वर्तुळाच्या केंद्रापासून काढलेल्या दोन त्रिज्यांमधील कोनासमोर आलेल्या वर्तुळाच्या कंसाच्या लांबीला त्रिज्येने भागणे होय. जर अशा कंसाची लांबी वर्तुळाच्या त्रिज्येइतकी असली तर ता कोनास एक त्रिज्यी कोन म्हणतात. सामान्यपणे सांगायचे झाले तर, अशा कोनाचे त्रिज्यीमधील मूल्य हेच संबंधित कमानलांबी आणि वर्तुळाची त्रिज्या यांचे गुणोत्तर असते. म्हणजेच,θ = कंस /त्रिज्या किंवा इंग्लिश: θ = s /rθ = त्रिज्यीमध्ये समोरील कोनाचे माप, कं/s = कंसाची लांबी/कमानलांबी, आणि त्रि/r = त्रिज्या. उलटपक्षी कोनाने बंदिस्त केलेल्या समोरचा कंसाची लांबी ही त्रिज्यीमधल्या कोनाच्या मापाला त्रिज्येने गुणल्यावर येते. +ह्यावरून हे स्पष्ट होते की वर्तुळाच्या एका पूर्ण फेरीचे (३६० अंश) त्रिज्यीमधले मूल्य म्हणजे पूर्ण परीघाला त्रिज्येने भागण्याइतके, म्हणजेच २πr /r, किंवा २π होय. ह्याचा अर्थ २π त्रिज्यी म्हणजेच ३६० अंश होय, ह्याचाच अर्थ एक त्रिज्यी म्हणजेच १८०/π होय. +कोनाच्या अंशाच्या मापनाऐवजी त्रिज्यी मापनाच्या संकल्पनेचे श्रेय बहुधा १७१४ मधल्या रॉजर कोट्स ह्यांना जाते.[१] त्यांनी नाव वगळता ह्याचा शोध लावला आणि त्यातले कोनीय मापनाचे एकक म्हणून असलेला नैसर्गिकपणा ओळखला. +radian ही संज्ञा पहिल्यांदाच ६ जून १८७३ मध्ये बेलफास्टच्या क्वीन्स महाविद्यालयातील जेम्स थॉम्सनने (लॉर्ड केल्विनचा भाऊ) काढलेल्या परीक्षा प्रश्नपत्रिका संचाच्या मुद्रणात आली. त्याआधी १८६९ मध्ये थॉमस मुईर rad, radial आणि radian ह्या संज्ञेबाबतीत द्विधामनस्थितीत होता. नंतर १८७४ मध्ये जेम्स थॉम्सनच्या सल्ल्याने त्याने radian ही संज्ञा वापरायला सुरुवात केली.[२][३][४] +आधी सांगितल्याप्रमाणे, एक त्रिज्यी म्हणजेच १८०/π अंश. म्हणजेच त्रिज्यी मधून अंशात रूपांतर करायला १८०/π ने गुणावे. +उदाहरणार्थ: + +उलटपक्षी, अंशातून त्रिज्यीमध्ये रूपांतर करायला π/१८० ने गुणावे. +उदाहरणार्थ: + + + + + +23 + +∘ + + += +23 +⋅ + + +π + +180 + +∘ + + + + +≈ +0.4014 + + + rad + + + + +{\displaystyle 23^{\circ }=23\cdot {\frac {\pi }{180^{\circ }}}\approx 0.4014{\mbox{ rad}}} + + +त्रिज्यीला फेऱ्यांमध्ये रूपांतर करायला तीस २π ने भागावे. +आपल्याला माहितीच आहे की वर्तुळाच्या परीघाची लांबी + + + +2 +Π +r + + +{\displaystyle 2\Pi r} + +, r = वर्तुळाची त्रिज्या. +म्ह्णूनच आपण असे म्ह्णू शकतो की:- + + + + + +360 + +∘ + + + +⟺ + +2 +Π +r + + +{\displaystyle 360^{\circ }\iff 2\Pi r} + + [पूर्ण वर्तुळ काढायला + + + + +360 + +∘ + + + + +{\displaystyle 360^{\circ }} + + गरज असते] +त्रिज्यीच्या व्याख्येप्रमाणे, पूर्ण वर्तुळ म्हणजे:- + + + + += +2 +Π +r +a +d +i +a +n + + + + +{\displaystyle =2\Pi radian\,\!} + + +वरील दोन समीकरणे एकत्र केली तर:- + + + + +⇛ +1 +r +a +d +i +a +n += + + + +360 + +∘ + + + +2 +Π + + + + + +{\displaystyle \Rrightarrow 1radian={\frac {360^{\circ }}{2\Pi }}} + + + + + + +⇛ +1 +r +a +d +i +a +n += + + + +180 + +∘ + + +Π + + + + +{\displaystyle \Rrightarrow 1radian={\frac {180^{\circ }}{\Pi }}} + + + + + + +2 +π + + +{\displaystyle 2\pi } + + त्रिज्यी म्हणजेच एक फेरी किंवा ४००g (४०० सूत्रिज्यी). म्हणून त्रिज्यीमधून सूत्रिज्यीत रूपांतर करताना त्यास २००/π ने गुणावे आणि सूत्रिज्यीमधून त्रिज्यीत रूपांतर करताना त्यास π/२०० ने गुणावे. उदा. +सामान्य कोनांच्या मापनांचे रूपांतरण दाखविणारा तक्ता:- +बहुतेकवेळा फेरी हे + + + +τ + + +{\displaystyle \tau } + + बहुतेकवेळा वर्तुळ स्थिरांक + + + +2 +π + + +{\displaystyle 2\pi } + + बरोबर वापरले जात असल्याने कोन फेरीमधून किंवा त्रिज्यीमधून मोजण्याने फार फरक पडत नाही. +कलनामध्ये आणि प्रायोगिक भूमितीपलीकडील बऱ्याच गणिती क्षेत्रात सर्वत्र कोन त्रिज्यीमध्ये मोजले जातात, कारण, त्रिज्यी मध्ये जो गणिती "नैसर्गिकपणा" असतो त्यामुळे बऱ्याच महत्त्वाच्या निष्पत्तींचे चांगल्या पद्धतीने सूत्रीकरण करता येते. +विशेषतः विश्लेषणातील त्रिकोणमितींची फलांची स्वचले त्रिज्यींमधून मांडली तर निष्पत्त्या सोप्या होतात उदाहरणादार्थ, त्रिज्यीचा वापराने मर्यादेचे सूत्र सोपे होते. +हे सूत्र बऱ्याच नित्यसमीकरणांचा पाया आहे. उदा:- +ह्या आणि इतर वैशिष्ट्यांमुळे गणितातील उकले आणि गणिती समस्यांत येणार्‍री त्रिकोणमितीय फले भौमितिक अर्थांपुरती मर्यादित रहात नाहीत. (उदा. भैदिक समीकरणांतील उकले:- + + + + + + + +d + +2 + + +y + + +d + +x + +2 + + + + + += +− +y + + +{\displaystyle {\frac {d^{2}y}{dx^{2}}}=-y} + +, सांधकाची उकल काढणे:- + + + +∫ + + + +d +x + + +1 ++ + +x + +2 + + + + + + + +{\displaystyle \int {\frac {dx}{1+x^{2}}}} + +, इ. इ.). बहुधा फलांची स्वचले नैसर्गिकपणे त्यांच्या रूपांनुसार आणि भौमितिक संदर्भानुसार, कोनांच्या त्रिज्यी मापनात लिहिलेली दिसतील. +त्रिज्यी वापरल्यावर त्रिकोणमिती फलांच्या श्रेणींचे सोपे आणि भव्य विस्तार करणे शक्य होते. उदा. पुढे ज्या xची (sin x) टेलर श्रेणी दाखविली आहे: +जर x हा कोन अंशांमधून व्यक्त केला असता तर ह्या श्रेणीमध्ये π/१८० च्या घातांचे बरेच गोंधळात टाकणारे आकडे आले असते: +जर x अंशामध्ये असेल, आणि त्रिज्यी संख्या y = πx /१८० असेल, तर +गणिती दृष्टिकोनातून ज्या आणि कोज्या फलांतील संबंध आणि घातांकी फले (उदाहरणादाखल पाहा, ऑयलरचे सूत्र) ही.सुद्धा त्रिज्यीमधून मांडल्यावर सोपी वाटतात आणि इतर मापे वापरली तर बुचकळ्यात पाडतात. +त्रिज्यी जरी मापनाचे एकक असले तरी ते मितिहीन राशी आहे. हे व्याख्येवरून सहज लक्षात येऊ शकते. वर्तुळाच्या केंद्रापाशीचा कोन त्रिज्यीमध्ये मोजला, तर तो बंदिस्त कंसाची लांबी आणि वर्तुळाची त्रिज्या यांच्या गुणोत्तराएवढा असतो. ह्यामध्ये गुणोत्तरच्या दोन्ही राशी सारख्याच एककांमध्ये मोजली जाते. त्यामुळेच ह्या प्रक्रियेत एककाचे नाव घालवले जाते आणि गुणोत्तर मितिहीन बनते. +दुसऱ्या पद्धतीने सांगायचे तर, आपण आधी दाखविलेल्या ज्या x (sin x)ची टेलर श्रेणी विचारात घेऊ: +जर xला एकक असते तर ही बेरीज अर्थहीन ठरेल: घातहीन घटक x हे घातांकित घटक + + + + +x + +3 + + + +/ + +3 +! + + +{\displaystyle x^{3}/3!} + + मध्ये मिळवले जाऊ शकत नाही (किंवा त्यांची वजाबाकी होऊ शकत नाही) इ. आणि म्हणूनच x हा मितिहीन असयलाच पाहिजे. +जरी ध्रुवीय निर्देशक आणि गोलीय निर्देशकांमध्ये त्रिज्यी निर्देशनासाठी अनुक्रमे द्विमिती आणि त्रिमितींमध्ये वापरली जात असली तरी शेवटी ते एकक त्रिज्या निर्देशनपासून साधित आहे, म्हणूनच कोनमापन हे मितिहीनच राहाते. +भौतिकीत जेथे कोनीय मापनांची गरज असते तेथे मोठ्या प्रमाणावर त्रिज्यीचा उपयोग केला जातो. उदा. कोनीय वेग हे त्रिज्यी प्रतिसेकंद (rad/s) मोजले जाते. एक फेरी प्रति सेकंद म्हणजेच २π त्रिज्यी प्रतिसेकंद +त्या़चप्रमाणे, कोनीय त्वरण हे बहुधा त्रिज्यी प्रतिसेकंद प्रतिसेकंद (rad/s२) मोजले जाते. +मितीय विश्लेषणासाठी हीच एकके s−1 आणि s−2 अशी वापरली जातात. +तेसेच, दोन तरंगांमधील प्रावस्थांतर(फेज-डिस्टन्स)) सुद्धा त्रिज्यीमध्ये मोजले जाते. उदा. जर दोन तरंगांचे प्रावस्थांतर जर (k·२π) त्रिज्यी असेल, आणि k हा जर पूर्णांक असेल तर ते प्रावस्थेत(समान-फेज) असल्याचे समजले जाते आणि जर प्रावस्थांतर (k·2π + π) असेल, आणि क हा जर पूर्णांक असेल तर ते प्रतिप्रावस्थेत(विरुद्ध-फेज) असल्याचे समजले जाते. +त्रिज्यीला मिलि आणि मायक्रोसारखे मेट्रिक उपसर्ग गणितात अजिबात वापरले जात नाहीत, मात्र त्यांचा उपयोग बंदुकशास्त्रात मर्यादित प्रमाणात होतो. +मिलित्रिज्यीचे (0.001 rad) माप मिल म्हणूनही ओळखले जाते, त्याची अंदाजे किंमत लष्करी तोफा चालविण्यात आणि लक्ष्य उडविण्यासाठी वापरली जाते. + + + +π + + +{\displaystyle \pi } + +ची अंदाजे किंमत = ३.२ धरली तर एक पूर्ण फेरीमध्ये एकूण ६४०० मिल्स होतात. इतर बंदुका चालविण्याच्या पद्धतीत + + + +π + + +{\displaystyle \pi } + +ची वेगळी अंदाजे किंमत वापरली जाते +मिलित्रिज्यीवर आधारित किंमतीत १०००मीच्या पल्ल्यामागे १ मीटरचा फरक पडतो. (अश्या छोट्या कोनांत वक्रता नगण्य असते). लेसरच्या किरणांचे अपसरण मोजण्यासाठी मिलित्रिज्यीचा उपयोग होतो. +मायक्रोत्रिज्यी (मायक्रोरॅडियन) (μrads) आणि नॅनोत्रिज्यी (nrads) सारखी छोटी परिमाणे खगोलशास्त्रात वापरली जातात. परानिम्न अपसरणासाठीसुद्धा ह्याचा वापर केला जातो. मिलीपेक्षा लहान एकके अतिसूक्ष्म कोने मोजण्याच्या बाबतीत उपयोगी पडतात. +साचा:Wikibooks +साचा:Wiktionarypar diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10555.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..573cabe4844956f76e1467e94ff01505b8ba7e1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10555.txt @@ -0,0 +1,2 @@ +तृतीय तारांकित श्रेणी किंवा थ्री-स्टार रँक अधिकारी हा अनेक सशस्त्र सेवांमध्ये वरिष्ठ कमांडर असतो, ज्याच्याकडे OF-8 च्या NATO कोडने वर्णन केलेला दर्जा असतो. हा शब्द काही सशस्त्र दलांनी देखील वापरला आहे जे NATO सदस्य नाहीत. +सामान्यतः, थ्री-स्टार अधिकारी हे व्हाईस अॅडमिरल, लेफ्टनंट जनरल किंवा वेगळ्या रँक स्ट्रक्चर असलेल्या हवाई दलाच्या बाबतीत, एर मार्शलचे पद धारण करतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10575.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4794cfabe53d230303aeb936238f42f4bcc064cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10575.txt @@ -0,0 +1 @@ +माहिती: diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10584.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8eb52f11f9af4ce9179ea087b9ae09083f767c3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10584.txt @@ -0,0 +1 @@ +त्रिपंखी (संस्कृत: त्रिपक्षी; हिंदी: त्रिपुंखी; इंग्लिश:ट्रेलिंग कोल्डेनिया; लॅटिन: कोल्डेनिया प्रोकम्बेन्स; कुल–बोरॅजिनेसी) ही ओलसर जमिनीवर पसरून वाढणारी ही अनेक फांद्यांची व एक वर्षभर जगणारी वनस्पती आहे. ही औषधी वनस्पती भारतात सर्वत्र, श्रीलंका व इतर अनेक उष्ण देशांत तणासारखी आढळते. कोवळे खोड व फांद्या लवदार असून पांढरट दिसतात. हिची पाने लहान (१·३–३·८ X ०·६ सेंमी.), एकाआड एक, तळाशी निमुळती असून पानांची किनार (कडा) काहीशी विभागलेली, बोथट दात्यांची व टोकास गोलसर असते; त्यांच्या दोन्ही बाजूंस दाट पांढरट लव असते. हिला सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये लहान, पांढरी किंवा फिकट पिवळी फार लहान देठांची फुले पानांच्या बगलेत एकेकटी येतात. संदले जुळलेली; प्रदले व केसरदले प्रत्येकी चार असून किंजपुट किंचित चतुष्खंडी (चार भागी) व त्यात चार बीजके असतात. अश्मगर्भी (आठळीयुक्त) पण शुष्क फळ फार लहान (३ X ४ मिमी.) असून त्यावर दोन फुगीर रेषा व दोन खोलगट रेषा असतात; ते तडकल्यावर चार शकले होतात; बिया चार असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे भोकर (बोरॅजिनेसी) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. ताजी पाने वाटून संधिवातातील सुजेवर लावतात. फोड व गळवे पिकण्यासाठी मेथीचे चूर्ण गरम करून या सुक्या वनस्पतीसह समभाग लावतात. या वनस्पतीचा अंतर्भाव एहरेशिएसी या कुलात काही वनस्पतीवैज्ञानिक (सांतापाव) करतात; तिच्या वंशातील २०–२४ जातींपैकी भारतात ही एकच आढळते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10594.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..677532285b89619835f2fe68f5899bc23785f5f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10594.txt @@ -0,0 +1 @@ +भैरवी किंवा त्रिपुरभैरवी ही देवी पार्वतीच्या दशमहाविद्यांपैैकी एक आहे. ह्या देवीच्या एका हातात जपमाला पुस्तक व एका हातात अभय मुद्रा आहे. ही कुंडलिनी शक्तीची देवता असून ती भैरव देवाची पत्नी मानली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10598.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4ddd210ab9375bc202f88767b448ea75e941f61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10598.txt @@ -0,0 +1 @@ +त्रिपुरा क्रिकेट संघ भारताच्या त्रिपुरा राज्याचे राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. २०१४-१५ च्या मोसमाच्या अंतापर्यंत हा संघ आपल्या १४३ सामन्यांपैकी फक्त ७ सामने जिंकला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10600.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39aed26633c9ea97d921f139a847b8841126eafc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10600.txt @@ -0,0 +1,2 @@ +पश्चिम त्रिपुरा हा त्रिपुरा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10633.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93381ff2cbfe6914419beb56af8319ba19b20965 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10633.txt @@ -0,0 +1,8 @@ +३डी प्रिंटिंग किंवात्रिमितीय मुद्रण हे एक अद्ययावत तंत्र आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या मजकुराचे अथवा छायाचित्राचे कागदावर मुद्रण करू शकतो त्याचप्रमाणे आपण बनवलेल्या अथवा इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या ३डी डिझाईन हे आपण प्रत्यक्षात बनवू शकतो. हे बनवण्याचे काम ३डी प्रिंटर करते. ३डी प्रिंटिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती (मेकॅनिझम)आहेत. SLS, SLA, SLM, FDM यातील FDM म्हणजे फ्युज डिपॉसिशन मॉडेलिंग (fuse deposition modeling) ही पद्धत अधिक वापरली जाते. यामध्ये एकावर एक असे थर साठवून आपल्याला हवा तो आकार ३डी प्रिंटरच्या साहाय्याने बनवला जातो. प्रत्यारोपण करण्यासाठी लागणारे कृत्रिम अवयव हे ३डी प्रिंटरच्या साहाय्याने बनवले जातात. जर तुमचे त्रिमितीय छायाचित्र ३डी प्रिंटरच्या साहाय्याने प्रिंट केले तर तुमचा पुतळा तयार होईल. नवीन प्रकारचे दागिने, कपडे, वस्तू बनवण्यासाठी तसेच काही वेळा प्रत्यक्षात कोणती गोष्ट बनविण्यापूर्वी त्या वस्तूचे लहान स्वरूप बनविण्यासाठी ३डी प्रिंटींगचा वापर केला जातो. +३डी प्रिंटिंग हे ॲडिटीव्ह मॅनुफॅक्चरिंग (AM) म्हणूनही ओळखला जाते. त्यात त्रिमितीय वस्तू तयार करण्यासाठी वापरलेल्या प्रक्रियांचा संदर्भ घेतएकावर एक घटक जोडला जातो किंवा संगणकीय नियंत्रणाखाली स्थिर होणाऱ्या, वस्तू तयार केल्या जातात (जसे द्रव रेणू किंवा पावडरचे अंश एकत्र केले जातात). निर्मिलेल्या वस्तू ह्या जवळजवळ कोणत्याही आकार किंवा भूमितीच्या असू शकतात आणि सामान्यत: ॲडिटीव्ह मॅनुफॅक्चरिंग फाइल (एएमएफ) फाइल (सामान्यतः अनुक्रमिक स्तरावर) यासारख्या ३डी मॉडेल किंवा दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक डेटा स्रोत्याच्या डिजिटल मॉडेल डेटा वापरून तयार केल्या जातात. स्टिरिओलिथॉथोग्राफी (STL)फाइल ह्या मॉडेल प्रिंटिंगसाठी वापरली जाणारी सर्वात सामान्य फाइल प्रकारांपैकी एक आहे. म्हणूनच, परंपरागत यंत्रणा प्रक्रियेत स्टॉचमधून काढून टाकलेल्या साहित्यांप्रमाणे, ३डी प्रिंटींग किंवा ए.एम. संगणक-एडेड डिझाइन (कॅड) मॉडेल किंवा ए.एम.एफ. फाइलमधून त्रिमितीय वस्तू बनविते, सहसा परत स्तरानुसार सामग्रीचा स्तर जोडत आहे. +"3 डी प्रिंटिंग" या शब्दास मूलतः प्रक्रियेचा संदर्भ दिला जातो जो इंकजेट प्रिंटरच्या थराने परत लावलेली एक पावडरची बेडवर बांधलेली बंपर सामग्री ठेवते. अधिक अलीकडे, शब्द वापरला जाणारा मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर घडविण्याकरिता लोकप्रिय स्थानिक भाषेमध्ये वापरला जात आहे. युनायटेड स्टेट्स आणि जागतिक तांत्रिक निकष या व्यापक अर्थाने अधिकृत संज्ञा additive मॅन्युफॅक्चरिंग वापरतात. +१९८० च्या दशकात सुरुवातीच्या मिश्रित उपकरणे आणि साहित्य विकसित केले गेले.१९८१ मध्ये नागोया म्युनिसिपल इंडस्ट्रियल रिसर्च इन्स्टिट्यूचा हिडीओ कोडमामाने छायाचित्र-कठीण थर्मोसेट पॉलिमरसह तीन आयामी प्लास्टिकच्या मॉडेलचे निर्माण करण्यासाठी दोन मिश्रित पद्धतींचा शोध लावला, जेथे यूव्ही एक्सपोजर क्षेत्र मास्क पॅटर्न किंवा स्कॅनिंग फाइबर ट्रान्समीटरद्वारे नियंत्रित होते. +१६ जुलै १९८४ रोजी ॲलन ले मेहोटे, ऑलिव्हर डे विटि आणि जीन क्लॉड आंद्रे यांनी स्टिरिओलिथोग्राफी प्रक्रियेसाठी आपले पेटंट दाखल केले. फ्रेंच अन्वेषणकर्त्यांचा वापर फ्रेंच जनरल इलेक्ट्रिक कंपनी (आता अल्काटेल-अल्स्थॉम) आणि सीआयएलएएस (द लेझर कॉन्सोर्टियम) द्वारे बेबंद झाला. हक्क सांगितला कारण "व्यवसाय दृष्टीकोन नसल्यामुळे" होता. +तीन आठवड्यांनंतर १९८४ मध्ये चक हॉल ऑफ डी सिस्टिम्स कॉर्पोरेशनने स्टिरिओलॉथोग्राफी फॅब्रिकेशन सिस्टीमसाठी स्वतःचे पेटंट दाखल केले, ज्यामध्ये थर अल्ट्राव्हायलेट लाइट लेझरसह फोटोप्लायमर्सला बरा केला जातो. हॉलने अशी प्रक्रिया परिभाषित केली की "तयार होणाऱ्या ऑब्जेक्टच्या क्रॉस-आंशिक नमुना तयार करून तीन-डीमॅनिअल ऑब्जेक्ट्स निर्मितीसाठीची प्रणाली". हॉलचे योगदान म्हणजे एसटीएल (स्टिरिओलिथोग्राफी) फाईल स्वरूपन आणि आज अनेक प्रक्रियांमधील सामान्यपणे डिजिटल स्लीकिंग आणि इनफिल रणनीती. +सर्वाधिक 3 डी प्रिंटरद्वारे अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाद्वारे - विशेषकरून छंदछाट आणि ग्राहक-आधारित मॉडेल - यात नमूद केलेले मॉडलिंग वापरले गेले आहे, १९८८ मध्ये एस स्कॉट क्राँप द्वारा विकसित केलेल्या आणि त्याच्या कंपनीने स्ट्रॅटासीजद्वारे व्यवसायीकरण केलेल्या प्लास्टिक एक्स्ट्रुशनचा एक विशेष उपक्रम, ज्याने पहिले एफडीएम १९९२ मध्ये मशीन +टर्म 3 डी प्रिमिशनमध्ये प्रामुख्याने पाउडर बेड प्रोसेसचा संदर्भ देण्यात आला ज्याचा वापर मानक आणि सानुकूल इंकजेट प्रिन्ट डोक्यावर करतात, १९९३ मध्ये एमआयटीत विकसित करण्यात आले आणि सॉलिगेन टेक्नॉलॉजीज, एक्सट्रॉड होन कॉपोर्रेशन आणि जेड कॉर्पोरेशन यांचेद्वारे व्यवसायीकरण केले गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10658.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..401d4b83669456a66f64ef7bc5eda82ad3533f0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10658.txt @@ -0,0 +1,13 @@ +त्रिशुंड्या गणपती हे पुण्यातील सोमवार पेठेत असलेले एक मंदिर आहे. पुण्यातील सर्व गणपती मंदिरांमधले शिल्पकलेने नटलेले हे सर्वोत्तम देऊळ आहे. हे मंदिर गिरी गोसावी पंटाचे आहे. +ह्या तीन सोंड्या गणपतीच्या देवळातल्या मूर्तीच्या खाली तळघरात मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरू गोस्वामी महाराज यांची समाधी आहे. मूर्तीवर अभिषेक केला की, तळघरात असलेल्या समाधीवर ते जल ओघळते. +हे मंदिर गिरिगोसावी पंथीयांच्या तंत्रमार्गीयांचे असल्याने सर्वसामान्य भाविकजन इथे फिरकत नव्हते. मंदिरात सध्याची मुख्य मूर्ती त्रिशुंड गजाननाची असली तरी शिवमंदिर उभारण्याची मूळ कल्पना असावी. +हे मंदिर भीमगीरजी गोसावी महंतानी २६ ऑगस्ट १७५४ रोजी बांधून पूर्ण केले. त्यांचे वंशज इंदूरला घामपूर गावात राहत. सरकारी नोंदीत इ.स. १९१७ पर्यंत मंदिराला मालकच नव्हता. मंदिरासमोर असलेल्या झाडाची एक फांदी जवळच्या नेर्लेकर यांच्या घरावर गेली म्हणून त्यांनी पालिकेत तक्रार केली; तेव्हा पालिकेने चौकशी केली. मंदिराचे मालक इंदूरला गोसावी नावाचे गृहस्थ असल्याचे समजले. त्यांना इंदूरहून बोलावून आणले. त्यांनी झाड समूळ तोडून टाकले. नंतर मंदिराच्या पुढच्या भागात लाकडाची वखार चालू केली; तर मंदिराच्या सभामंडपाला कोळशाचे गोदाम केले. पुढे ही वखार कुलकर्णी नावाच्या मित्राला देऊन ते इंदूरला निघून गेले. १९४५ साली वहिवाटदार म्हणून कैलासगीर गोसावींचे नाव लागले. पण, कागदोपत्री पुरावा देता न आल्याने त्यांचा मंदिरावरचा हक्क गेला. सन १९८५ साली मंदिराच्या देखभालीसाठी एक ट्रस्ट स्थापन झाला.[ संदर्भ हवा ] +मंदिराची मांडणी करताना वर मंदिर व खाली तळघर, समाधी व हठयोग्यांची पाठशाळा चालावी, अशी योजना होती. सर्व दिनचर्येची सोय तळघरात होती. प्रातर्विधीसाठी नागझरीजवळ जाण्याची भुयारी पाऊलवाट होती. विहिरीच्या भिंतीत पाण्याच्या पातळीवर एक मोठी खोली होती. तेथे तंत्रसाधकांच्या प्रमुख गुरुवर्यांसाठी स्नानाचा संगमरवरी चौरंग होता. +तळघरातील खोल्यांना दरवाजे व खोल्यांच्या भिंतींना कोनाडे आहेत. खोलीच्या छताला दगडात दोन खाचा असून त्या खोबणीतून दोराच्या साह्याने छताला उलटे टांगून घेऊन पेटत्या निखाऱ्यावर काही ठरावीक वनस्पतींचा धूर करून तो तोंडावर घ्यावयाचा, हा धूर साधनेचा विधी असे.[ संदर्भ हवा ] +मंदिराचे गर्भगृह, दर्शनमंडप, सभामंडप असे तीन भाग आहेत. मंदिर जमिनीपासून साडेतीन फूट उंच चौथऱ्यावर आहे. सभामंडप व मूळ गर्भगृह खोलवर आहे. +गर्भगृहात गजाननाच्या मूर्तीमागे जो कोनाडेवजा भाग आहे. त्यात शेषशायी भगवानांची एक साडेतीन फूट उंचीची रेखीव मूर्ती आहे, पण गर्भगृहातील अंधार व गणेशमूर्तीमुळे ती दिसत नाही. +गणपतीच्या मूर्तीची मूर्तीची बैठक चौकोनी असून मयूरावर त्रिशुंड गणपती बसलेला आहे. तीन शुंडांपैकी उजवी सोंड खालच्या हातात असलेल्या मोदकपात्रास स्पर्श करीत आहे. मधली सोंड पोटावर रुळत आहे आणि डावी सोंड डाव्या मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीस स्पर्श करीत आहे. +कोरीव लेणे वाटावे असा मंदिराचा दर्शनी भाग आहे. तसेच आतील प्रत्येक दार हे शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. +मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील दोन्ही बाजूंस बंदूकधारी इंग्रज शिपाई गेंड्याला साखळदंडाने बांधून उभे आहेत, असे शिल्प आहे. साम्राज्यवादी इंग्रजांनी बंगाल गिळायला सुरुवात केली त्याचे रूपक म्हणून बंगाल व आसामच्या प्रतीकाला-गेंड्याला जेरबंद दाखविलेले असावे. +मंदिराला शिखर नाही. वरच्या बाजूस कासव आहे. कदाचित वर शिवलिंग स्थापण्याची मूळ कल्पना अर्धवट राहिली असावी. मंदिरावर शिखराऐवजी एकावर एक अशी शिवलिंगे आहेत. +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10662.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19d7c35046ce7db4adc9c536b69bcd94e53a5bba --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10662.txt @@ -0,0 +1,2 @@ +त्रिशूळ एक प्राचीन आयुध. याला लांब दांडा आणि पुढे तीन टोके असतात. हे प्रामुख्याने शिवाचे आयुध समजले जाते. त्वष्ट्याने सुर्याचे वैष्णव तेज कानशीने घासून त्रिशूल तयार केला, असे मत्स्य आणि विष्णू या पुराणांत म्हंटले आहे. त्रिशूल हे फार प्रभावी आयुध असून, ते प्रथम मोठ्या आवेशाने फिरवून नंतर प्रतिस्पध्याच्या अंगात खुपसता असा उल्लेख रामायणात आहे. +त्रिशूळ हे एक शस्त्र असून हिंदू धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10663.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f14ef6fdf11e38087d607f35840e9bc5d486948 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10663.txt @@ -0,0 +1,3 @@ +त्रिशूल हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10667.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f61e7f337f424bc2a6fce84fd796d90865ad9885 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10667.txt @@ -0,0 +1,3 @@ +त्रिशूल क्षेपणास्त्र हे जमिनीवरून हवेत हल्ला करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याची मारक क्षमता ५०० मीटर ते ९ किलोमीटर आहे. +या शिवाय हे १५ किलो स्फोटके घेउन प्रवास करू शकते. +भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या उपक्रमाने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10687.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2da4bcb91b1e694d3ab889f55ce159955b7d6645 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10687.txt @@ -0,0 +1,2 @@ +हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्रेता युग हा त्यातील दुसरा भाग आहे. वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय्य तृतीया) दिवशी या युगाचा आरंभ झाला असे मानले जाते. या युगाच्या आरंभी वर्णाश्रम व्यवस्था अस्तित्वात आली असे मानले जाते.[१] +वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. पहिल्या महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यांतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरुष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदापैकी सातव्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली. या युगात अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलीयुगात आहोत आणि याचा प्रारंभ इ.स.पू. ३१०२ मध्ये झाला असे मानले जाते.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10691.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e30a2a7e673576b157cfcb35825c12cdf83475d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10691.txt @@ -0,0 +1,5 @@ +त्रेव्हिसो विमानतळ, इटालियन: Aeroporto di Treviso A. Canova; (आहसंवि: TSF, आप्रविको: LIPH) तथा व्हेनिस-त्रेव्हिसो विमानतळ हा इटलीच्या त्रेव्हिसो शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ व्हेनिस शहरापासून ३१ किमी (१९ मैल) अंतरावर असून मुख्यत्वे किफायती विमानकंपन्या येथे येजा करतात. +रायनएरने येथे डिसेंबर २०२०मध्ये येथे नवीन ठाणे सुरू केले व १८ नवीन मार्गांवर उड्डाणे सुरू केली. [३] याशिवाय विझ्झ एर येथून सेवा पुरवते. +खालील विमान कंपन्या त्रेव्हिसो विमानतळावर नियमित नियोजित आणि भाड्याने उड्डाणे चालवतात: [४] + +विमानतळापासून त्रेव्हिसो शहराच्या मध्यवर्ती भागातील मोबिलिता दि मार्का आणि इतर कंपन्यांच्या च्या बससेवे द्वारे त्रेव्हिसो सेंत्राल रेल्वे स्थानकाला आणि इतर ठिकाणी जाता येते.[९] याशिवाय बार्झी बस सर्व्हिस कंपनीच्या बस विझ्झ एर आणि रायनएरच्या विमानांच्या वेळेत निघतात आणि ४० मिनिटांत व्हेनिसला पोहोचतात. येथून व्हेनिस मार्को पोलो विमानतळ आणि त्रिएस्तेमधीलफ्रिउली व्हेनेझिया जुलिया विमानतळ मार्गे स्लोव्हेनियाच्या ल्युब्लियाना शहरापर्यंतची बससेवा उपलब्ध आहे [१०] येथून पादुआला जाण्यासाठी १०१ क्रमांकाची सार्वजनिक बस सेवा मोबिलिता दि मार्का द्वारे चालविली जाते. [११] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10693.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e7c877f4a70656872cc928434b5f116714efb9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10693.txt @@ -0,0 +1,2 @@ +६३-त्रेसष्ठ  ही एक संख्या आहे, ती ६२  नंतरची आणि  ६४  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. +इंग्रजीत: 63 - sixty-three. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10694.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96fe38484803f8bd595380524e65343a70fb2326 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10694.txt @@ -0,0 +1 @@ +ख्रिश्चन धर्मातील ट्रिनिटीच्या सिद्धांतानुसार ईश्वराची तीन रूपे आहेत. पिता (God the Father), पुत्र (God the Son) व पवित्र आत्मा (God the Holy Spirit or holy ghost). ही तीन रूपे (ट्रिनिटी) विभिन्न आहेत तरीही ईश्वर एकच आहे. ह्या सिद्धांतानुसार फादर, सन व होली स्पिरिट हे सर्वात पवित्र, सर्वव्यापी, सर्वज्ञ व अमर आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10704.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78d88af73160ca98755678de8222a4355bdb781e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10704.txt @@ -0,0 +1,5 @@ + +त्र्यंबक वसेकर हे मराठवाड्यातील चित्रकला शिक्षणाचे आद्य प्रवर्तक, ध्येयासक्त कला प्रसारक आणि चित्रकार होते. मराठवाड्यात त्यांनी चित्रकलेला मानाचे स्थान मिळवून दिले. वसेकर यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९१८ रोजी वसा (तालुका जिंतूर, जिल्हा परभणी) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सांबराव आणि आईचे नाव सुभद्राबाई होते.लहानपणीच प्लेगच्या साथीत त्यांचे आई वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केला. त्र्यंबकरावांचे चौथीपर्यंतचे शिक्षण वसा येथे आणि पुढे सातवीपर्यंतचे शिक्षण परभणी येथे झाले. शालेय शिक्षणाच्या काळात त्यांनी चित्रकलेची आराधनाही मनःपूर्वक केली. मुंबईच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड आणि मद्रासची लोअर ग्रेड या चित्रकलेच्या परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी चित्रकला शिक्षक म्हणून काम केले. १९३६ मध्ये हरणाबाई सावंगीकर ( इंदिराबाई वसेकर) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. +वसेकर १९४९ सालात मद्रासची हायर ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झाले आणि १९५२ मध्ये हैदराबाद स्कूल ऑफ आर्ट येथून त्यांनी जी.डी.आर्ट ही पदविका प्राप्त केली. १९५५ पर्यंत त्यांनी अंबेजोगाई येथील योगेश्वरी विद्यालयात शिक्षक म्हणून सेवा केली. या काळात त्यांनी अतिशय परिश्रम करून शाळेतील कला विभाग नावारूपास आणला. विद्यार्थ्यांमध्ये आणि लोकांमध्ये प्रेमाचे व आदराचे स्थान मिळवले. ते प्रयोगशील व आधुनिक दृष्टी असलेले कलाशिक्षक होते, परंतु मर्यादित कार्यक्षेत्रात राहण्याची त्यांची वृत्ती नव्हती. १९४८ मध्ये हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाल्यानंतर एका कल्पनेने त्यांना झपाटून टाकले की मराठवाड्यात चित्रकलेचे शिक्षण देणारी एक स्वतंत्र संस्था असली पाहिजे. प्रतिगामी निजामी राजवटीत इतर अनेक क्षेत्रांसह कला क्षेत्रातही मराठवाडा मागासलेलाच राहिला. हे मागासलेपण वसेकर यांच्या मनाला सारखे सलत होते. मराठवाड्यातही कलेचा विकास झाला पाहिजे या विचाराने ते झपाटून गेले. आपली कायमस्वरूपी नोकरी सोडून नांदेड या नवख्या शहरात त्यांनी त्यांच्या स्वप्नातील कलाविद्यालय स्थापन केले. अशा प्रकारे १ जुलै १९५५ रोजी मराठवाड्यातील पहिले कलाविद्यालय 'अभिनव चित्रशाळा' या वसेकरांच्या संस्थेने स्थापन केले. मराठवाड्यात कलाक्षेत्रातील ही एक ऐतिहासिक घटना होती. त्यावेळी त्यांचे वय अवघे ३६ होते आणि शिरावर पत्नी आणि चार मुलांची जबाबदारी होती. आर्थिक परिस्थिती सामान्य होती. अशा स्थितीत असामान्य धैर्य आणि दूरदृष्टी दाखवून त्यांनी हा निर्णय घेतला. एका छोट्याशा खोलीत केवळ चार तरुण विद्यार्थ्यांसह या संस्थेचा संसार चालू झाला. कित्येक शतके कलेपासून वंचित राहिलेल्या मराठवाड्याच्या भूमीवर कला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ही संस्था सुरू झाली तेव्हा अशा प्रकारची एकही खाजगी किंवा सरकारी संस्था मराठवाड्यात नव्हती. उच्च शिक्षणासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना हैदराबाद किंवा मुंबई येथे जावे लागत असे. त्यामुळे अनेक चांगले कलावंत कला शिक्षणापासून वंचित राहत असत. शालेय शिक्षणातही या विषयाला अतिशय गौण स्थान होते. बाल चित्रकलेची चळवळ मराठवाड्यात फोफावली तरच उच्च कला शिक्षणासाठी विद्यार्थी निवडू शकतील याचीही वसेकरांना जाणीव होती. त्यामुळे त्यांनी आपल्या चित्रशाळेत बालकांसाठी खास बालचित्रकला वर्ग सुरू केला, याशिवाय मोठ्या विद्यार्थ्यांसाठी रेखाकला व रंगकला अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. काही काळाने संस्थेतर्फे 'चित्रकला शिक्षक प्रशिक्षण'  हा शासकीय अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक शाळांना प्रशिक्षित कलाशिक्षक उपलब्ध झाले आणि शालेय शिक्षणात चित्रकला विषयाला महत्त्वाचे स्थान मिळाले. मराठवाड्यात शालेय कलाशिक्षणाचा मजबूत पाया घालण्याचे मूलभूत कार्य अभिनव चित्रशाळेने केले. १९८२ मध्ये अभिनव चित्रशाळा या संस्थेच्या कलामहाविद्यालयाचे नामकरण 'चित्रकला महाविद्यालय' असे करण्यात आले. तसेच वसेकर यांच्या मृत्यूनंतर २००९ मध्ये त्याचा 'कलामहर्षी त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालय' असा नामविस्तार करून संस्थेने त्यांचा यथोचित गौरव केला. बालचित्रकलेच्या प्रसारासाठी त्यांनी 'आरंभ, बोध ,आनंद, आणि विशारद ' या बालचित्रकला परीक्षा सुरू केल्या. या परीक्षांच्या अभ्यासक्रमात मुलांच्या मुक्त-आविष्कार आणि नवनिर्मितीला प्राधान्य देण्यात आले. परीक्षांचा अभ्यासक्रम आधुनिक शैक्षणिक तत्वज्ञान आणि बालमानसशास्त्र यांचा आधार घेऊन तयार करण्यात आला. या परीक्षा अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांतही लोकप्रिय झाल्या. अगदी खेड्यापाड्यातील, तळागाळातील मुलांपर्यंत चित्रकला पोहोचविण्याचे काम या परीक्षांनी केले. सर्वसामान्य लोकांनाही कलासाक्षर करण्यासाठी वसेकरांनी मराठवाड्यात फिरते कला प्रदर्शन, कुमार कलाकार मेळावा, रंगावली स्पर्धा, युवक कला स्पर्धा ,व्याख्यानमाला, प्रात्यक्षिके अशा अनेक उपक्रमांद्वारे लोकशिक्षणाची चळवळ जिद्दीने व चिकाटीने चालवली. वसेकरांनी संपूर्ण मराठवाड्याला चित्रकला शिकवली. अनेक तळमळीचे आणि निष्ठावान कार्यकर्ते सहकारी त्यांनी आपल्या कलाचळवळीतून निर्माण केले आणि चळवळ व्यापक केली. अतिशय सचोटीने आणि कितीही अडचणी आल्या तरी आपल्या तत्वांशी कुठलीही तडजोड न करता आयुष्यभर वसेकरांनी आपली संस्था चालवली. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव, बालकवी आणि चित्रकार प्राचार्य सुभाष वसेकर यांनी त्यांचे कार्य पुढे नेले. +वसेकरांनी रंगवलेली महात्मा गांधी, विनोबा भावे ,डॉक्टर आंबेडकर, स्वामी रामानंद तीर्थ, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांची व्यक्तिचित्रे उल्लेखनीय आहेत. ही व्यक्तिचित्रे महानगरपालिका, महाविद्यालय, विद्यालय, ग्रंथालय यांच्या संग्रहात आहेत. त्यांची जलरंगातील रचनाचित्रे बंगाल शैलीमध्ये वॉश पद्धतीने रंगवलेली आहेत. या चित्रांमध्ये पारदर्शकता, तरलता आणि रचना-कौशल्य ही वैशिष्ट्ये आढळतात. 'मेघदूत' आणि 'शिवपार्वती कैलास गमन' ही अशा प्रकारची चित्रे आहेत. बाग-ए-आम हैदराबाद आणि हैदराबाद आर्ट सोसायटीतर्फे आयोजित अखिल भारतीय कला प्रदर्शनात त्यांनी पुरस्कार मिळवले. त्यांनी 'मराठवाडा' दिवाळी अंकाची मुखपृष्ठ व सजावट अनेक वर्षे केली व त्याला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कारही मिळाला. वसेकर यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली असून स्मृतितरंग Archived 2022-12-10 at the Wayback Machine. (आत्मचरित्र ), कलोपासक (कलाआस्वाद) वलये (लघुकथा) आणि संवेदना (कविता) ही पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत. +वसेकरांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची महाराष्ट्र राज्य कला शिक्षण सल्लागार मंडळ, राज्य कला प्रदर्शन समिती आणि राज्य कला परिक्षा समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ललित कला अभ्यासक्रम समित्यांचे निमंत्रक व सभासद म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. १९७९ मध्ये प्राचार्य पदावरून निवृत्त झाल्यानंतर या सर्व समित्यांचे त्यांनी राजीनामे दिले. मात्र संस्थाध्यक्ष व बाल चित्रकला परीक्षा अधिकारी ही पदे त्यांनी दीर्घकाळ सांभाळली कारण संस्थेचे कार्य हा त्यांचा प्राणवायू होता. सरस्वती भुवन शिक्षण संस्था, औरंगाबाद महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांना १९९७ मध्ये मराठवाड्यातील प्रतिष्ठाप्राप्त 'विनायकराव चारठाणकर' पुरस्कार देण्यात आला, तर २००३ मध्ये त्यांना 'नांदेड-भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वसेकरांचे सुपुत्र प्राचार्य सुभाष वसेकर यांनी बालसाहित्यिक म्हणून नावलौकिक मिळवला, तसेच त्यांची नात कविता महाजन यांनी देखील मराठी साहित्याच्या क्षेत्रात भरीव कार्य केले. २०१९ मध्ये नांदेड-वाघाळा महानगरपालिकेने वसेकरांच्या नांदेड येथील निवासस्थानासमोर स्मरणशीलेचे अनावरण केले. वसेकर यांचा स्वभाव सात्विक आणि निगर्वी होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व सुसंस्कृत आणि शिस्तप्रिय होते.  विचारसरणी सकारात्मक आणि बुद्धिवादी होती. मराठवाडा मुक्तिसंग्रामात देखील त्यांचा सहभाग होता. मात्र स्वातंत्र्यसैनिकाचे निवृत्तीवेतन किंवा इतर फायदे  घेण्याचे त्यांनी नाकारले. १२ जुलै २००६ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. एक समाजशिक्षक चित्रकार ,कल्पक संघटक, डोळस कलाशिक्षण तज्ञ, बाल चित्रकलेवर नितांत प्रेम करणारा माणूस काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मृत्यूनंतर कोणतेही धार्मिक विधी करण्यात आले नाहीत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10727.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ca284bf329f0d0e46007a41b343532318e9f133 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10727.txt @@ -0,0 +1,6 @@ +विशेषणापासून किंवा सामान्य नामापासून भाववाचक नाम करण्यासाठी विशेषणाला अनेकदा ‘त्व’ हा प्रत्यय लागतो. विशेषण जर संस्कृत असेल तर ते विशेषण त्याच्या मूळ रूपात असायला हवे. उदा० महा हे विशेषण असेल तर त्याचे महत्‌ हे मूळ रूप विचारात घावे लागते आणि मग आणि त्यालाच ‘त्व’ प्रत्यय लागू शकतो. +विषेषणाच्या मूळ रूपाच्या शेवटी ‘त्‌’ असेल तर भाववाचक नामात त्‌+त्व मिळून त्त्व येतो. मुळात ‘त्‌’ नसेल तर भाववाचक नामात त्व येतो. +त् नंतर ज्ञ आला तर त्चा ज् होतो आणि 'ज्ञ'चा 'ज्ज्ञ'. उदा०. त् + ज्ञ = ज्ज्ञ. त्यामुळे, तत् + ज्ञ = तज्ज्ञ. +मुळात 'त' नसेलच आणि असल्यास त्याचा पाय मोडलेला नसेल 'ज्ञ' हा 'ज्ञ'च राहतो. उदा० अज्ञ, गणितज्ञ (गणित + ज्ञ), प्रज्ञा, राजाज्ञा, संगीतज्ञ (संगीत + ज्ञ), संज्ञा, सुज्ञ, वगैरे. +पहा :- मराठीतील सदोष अक्षरलेखन +वर्गःशुद्धलेखन diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10747.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0abd03f43fef5a7958d5e1a6bc10d331fe3cba1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10747.txt @@ -0,0 +1 @@ +त्शेरिंग तोब्गे ( १९ सप्टेंबर १९६५) हा भूतान देशाचा विद्यमान पंतप्रधान आहे. तो जुलै २०१३ पासून पंतप्रधानपदावर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10748.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e6a612c61faffb62ff150a450f007db670801b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10748.txt @@ -0,0 +1,2 @@ +त्शेरिंग फिंत्सो डॅनी डेन्झोंग्पा (२५ फेब्रुवारी, १९४८ - ) हे भारतीय चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे १९० हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. याशिवाय त्यांनी नेपाळी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली चित्रपटांतूनही अभिनय केला आहे.[१] +२००३मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1076.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4d576f53611df43bc7055c5723e48a46ad1f298 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1076.txt @@ -0,0 +1,6 @@ +जिन-जाक-रूसो (फ्रेंच: Jean-Jacques Rousseau; २८ जून, इ.स. १७१२ जिनिव्हा, जिनिव्हाचे प्रजासत्ताक - २ जुलै, इ.स. १७७८) हा एक फ्रेंच लेखक, संगीतकार व तत्त्वज्ञ होता. १८व्या शतकामधील एक आघाडीचा राजकीय तत्त्वज्ञ असलेल्या रूसोच्या विचारांचा फ्रेंच क्रांतीवर प्रभाव पडला होता. रूसोने लोकशाहीची स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे घोषित केली होती. हालाखीच्या काळातही रुसोने कमी वयात जगभर प्रवास केला. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना शिक्षण मिळाले. लोकांना आकर्षीत करण्याची नैसर्गिक क्षमता त्यांच्याकडे होती. +माणूस हा जन्मतःच स्वतंत्र असतो. परंतु तो अनेक बंधनात जखडलेले आहे. माणूस नैसर्गिक समाजरचनेपासून जितका दूर जाईल तितकी त्याच्यावरील कृत्रिम बंधने वाढत जातात. समाजाला स्वास्थ्य पूर्ण जीवन जगण्यासाठी काही बंधने आवश्यक असतात. ही बंधने समाजाने स्वखुशीने स्वतःवर लादून घेतलेली असतात. याचे अनुशासन करण्याकरिता समाजानेच राज्यव्यवस्था निर्माण केली. राज्यव्यवस्था मानव निर्मित असून तो एक करार आहे. जर राज्य संस्थेने कराराचा भंग केला तर ती राज्य व्यवस्था  उलथून पाडण्याचा लोकांना अधिकार आहे. जगप्रसिद्ध पावलेली लोकशाहीची ' स्वातंत्र, समता, बंधुता ' ही तीन तत्त्वे रुसोने घोषित केली होती. +नेपोलियन बोनापार्ट म्हणतो " रूसो जन्मला नसता तर. फ्रेंच राज्यक्रांती घडून आली नसती. +यावरून रुसोच्या तत्त्वज्ञानातील किती मोठी प्रेरणा फ्रेंच क्रांतिकारकांना मिळाली होती हे स्पष्ट होते. +१७व्या शतकातील इंग्लिश तत्त्वज्ञ जॉन लॉकच्या विचारांनी रूसोला प्रेरणा मिळाली होती. लेखनासोबत रूसोने घड्याळ दुरुस्ती, खासगी चिटणिसगरी केली तसेच अनेक ऑपेरांना संगीत देखील दिले. +रुसोने लिहिलेले 'एमिल' व 'सामाजिक करार' हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. सामाजिक करार या आपल्या ग्रंथात त्यांनी राजकीय विचार मांडले आहेत. 'डिसकोर्सेस ऑन सायन्स ॲन्ड आर्टस' या निबंधामध्ये रुसो यांनी आधुनिक संस्कृतीवर उघड टीका केली. त्यांच्या मते भौतिक सुख म्हणजे सुख नाही. खरी प्रगती ही नैतिक विकासाशी निगडीत आहे. आधुनिक समाजामध्ये नैतिकतेची जागा असमानता, भ्रष्टाचार, क्रौर्य यांनी घेतलेली आहे. [१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10776.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10776.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10781.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe8a95f0330f304837dbdf29e53d320537cdc412 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10781.txt @@ -0,0 +1,46 @@ +तक्षिन शिनावत (देवनागरी लेखनभेद: थक्शिन शिनावत, थक्शिन चिनावत, थक्शिन शिनावत्र ; थाई: ทักษิณ ชินวัตร ;) (जुलै २९, इ.स. १९४९: च्यांग माई, थायलंड - हयात) हा थायलंडाचा उद्योजक व भूतपूर्व पंतप्रधान आहे. शिनावताने थाई राक थाई या पक्षाची स्थापना केली. इ.स. २००७मध्ये थाई सैन्याने उठाव करून शिनावताची हकालपट्टी केली. + + + +मनोपकोर्ण · +बाहोन · +बिपुलसोंग्राम · +अभयवोंग्शे · +पुण्यकेत · +श. प्रामोद · +अभयवोंग्शे · +प्रीति · +धाम्रोंग · +अभयवोंग्शे · +बिपुलसोंग्राम · +बोधे · +थानोम · +सरित · +थानोम · +सान्य · +शे. प्रामोज · +कुकृत प्रामोद · +श. प्रामोद · +दानिन · +क्रियांगसाक · +प्रेम · +जतिजय · +आनंद · +सुचिंत · +मीचय† · +आनंद · +चुआन · +पांहान · +चावालित · +चुआन · +तक्षिन · +चिज्जय† · +तक्षिन · +सुरयुत · +सामक · +सोमजय · +चौवरात† · +अभिसित · +यिंगलक · +चान-ओचा + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10792.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b51765a8ea6345221703d41b4ba2c32454c75022 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10792.txt @@ -0,0 +1,8 @@ +१०° ४७′ १३.२″ N, ७९° ०८′ १६.१″ E +तंजावर तामिळनाडूतील एक जिल्हा सतराव्या शतकाच्या प्रारंभी येथे नायिकांची सत्ता होती. नंतर शहाजीराजांना हा भाग जहागीर मिळाल्याने कालांतराने येथे मराठा सत्ता दृढ झाली. ती 1855 पर्यंत टिकली पुढे इंग्रज सत्ता सुरू झाली. भोसले वंशातील सरफोजी राजे 1878 ते 1932 हे थोर राजे होऊन गेले. सरस्वती महाल हे प्रख्यात ग्रंथालय निर्मिती केली. जगातील सर्वात मोठा शिलालेख त्यांनीच येथील प्रख्यात अशा बृहदेश्वर मंदिरात कोरविला आहे. त्यात भोसले वंशाचा इतिहास मराठीत दिलेला आहे. येथील सुबह्याण्य मंदिर प्रसिद्ध आहे. पण भारतातील सर्वात भव्‍यतम असे बृहदीश्वर मंदिर सुबद्ध, प्रेक्षणीय असे महत्त्वपूर्ण आहे (तमिळ:तंजावूर ; तमिळ: தஞ்சாவூர் रोमनलिपी:Thanjavur/Tanjore)हे भारतातील तमिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर आहे. +चोळांनी स्थापन केलेले तंजावर राज्य पुढे पांड्य, दिल्ली सुलतान, विजयनगर, मदुराई नायक आणि तंजावर नायक यांच्या अंमलाखाली आले. तंजावर नायक राजा विजयराघव याचा खून झाल्यावर त्याच्या मुलाने आपले राज्य परत मिळविण्यासाठी विजापूरच्या आदिलशाहकडे मदत मागितली. त्या काळात शहाजी राजे भोसले यांचा मुलगा व्यंकोजी उर्फ एकोजी आदिलशाहकडे नोकरीस होता. आदिलशाहने व्यंकोजीला सैन्य देऊन तंजावर नायकाला राज्य परत घेण्यास मदत करण्यासाठी पाठविले. परंतु व्यंकोजीने तंजावर येथे जाऊन तंजावर आपल्याच ताब्यात घेऊन स्वतंत्र सत्ता स्थापन केली. +व्यंकोजी उर्फ एकोजी भोसलेची राजकीय कारकीर्द इ.स. १६७४ ते १६८४ अशी झाली. व्यंकोजी हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ. व्यंकोजीनंतर तंजावर गादीवर अनुक्रमे पहिले शाहूजी, पहिले सरफोजी, तुकोजी, प्रतापसिंह आणि तुळाजी यांची कारकीर्द झाली. +तुळाजीच्या कारकिर्दीत कर्नाटकच्या नवाबाने तंजावरवर आक्रमण करून कबजा केला. त्यावर तुळाजीने ईस्ट इंडिया कंपनीची मदत घेऊन नवाबाकडून आपले राज्य परत मिळवले. पुढे गादीवर आलेल्या दुसऱ्या सरफोजीने ब्रिटिशांची मदत घेऊन आपल्या चुलत्यापासून संरक्षण मिळविले. +ब्रिटिशांनी १७९९ साली तंजावर संस्थान खालसा करून मद्रास प्रेसिडेन्सीत सामील करून घेतले. १७९९ ते १८३२ या काळात हे दुसरे सरफोजी राजे नामधारी राजा बनून राहिले. +परंतु सरफोजींच्या साहित्यिक अभिरुचीबद्दल आणि त्यांनी स्थापन केलेल्या ‘सरस्वती महाल’ ग्रंथ संग्रहालयामुळे ते आजही सन्‍मानपात्र आहेत. ही ‘पब्लिक लायब्ररी’ असून आजही तेथे ६० हजारांहून अधिक मराठी, संस्कृत आणि अन्यभाषांतली दुर्मीळ पुस्तके आणि हस्तलिखिते आहेत. +पहा : मराठी संस्थाने diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10796.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37212ba287f926066c78a8a1912f8441b000ab5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10796.txt @@ -0,0 +1,4 @@ +थर्गूड मार्शल (२ जुलै, इ.स. १९०८:बाल्टिमोर, मेरीलंड, अमेरिका - २४ जानेवारी, इ.स. १९९३:बेथेस्डा, मेरीलंड) हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होता. मार्शल या न्यायालयातील पहिला कृष्णवर्णीय तर एकूण ९६वा न्यायाधीश होता. +याआधी मार्शल सर्वोच्च न्यायालयातच वकील होता. त्याने जिंकलेल्या अनेक खटल्यांमध्ये ब्राउन वि बोर्ड ऑफ एज्युकेशन हा खटला विशेष प्रसिद्ध आहे. याद्वारे अमेरिकेतील शाळांमधील वर्णविभागणी संपुष्टात आली. +मार्शलचे पणजोबा कॉंगोमध्ये जन्मलेले होते व तेथून त्यांना पकडून आणून अमेरिकेत गुलाम म्हणून विकले गेले होते. +बाल्टिमोरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळास मार्शलचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10807.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02c343830846c202c459197a091cc8ecd84ac3cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10807.txt @@ -0,0 +1 @@ +थरिका सेव्वंदी (१८ जुलै, २०००:श्रीलंका - ) ही  श्रीलंकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10822.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c504825faff1e521441bc55f894e43e909940055 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10822.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +थलायवी हा भारतीय अभिनेत्री-राजकारणी जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित २०२१ मधील भारतीय चरित्रात्मक नाट्यपट आहे. या चित्रपटात जयललिताच्या भूमिकेत कंगना राणौत, एमजी रामचंद्रनच्या भूमिकेत अरविंद स्वामी आहेत. [१] [२] तमिळ आणि हिंदीमध्ये एकाच वेळी हा चित्रपट चित्रित करण्यात आला असून, एएल विजय यांनी दिग्दर्शन केले आहे. मदन कार्की (तमिळ) आणि रजत अरोरा (हिंदी) यांनी लेखन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती अनुक्रमे विब्री मोशन पिक्चर्स आणि कर्मा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश आर सिंग यांनी केली आहे. या चित्रपटात नस्सर, भाग्यश्री, राज अर्जुन, मधू, थंबी रामय्या, शमना कासिम आणि समुथिरकानी यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत. दोन्ही भाषांसाठी संगीत, पार्श्वसंगीत आणि साउंडट्रॅक जीव्ही प्रकाश कुमार यांनी संगीतबद्ध केले आहे. +२४ फेब्रुवारी २०१९ रोजी जयललिता यांच्या जयंतीनिमित्त हा चित्रपट अधिकृतपणे लाँच करण्यात आला. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव तमिळमध्ये थलायवी आणि हिंदीमध्ये जया असे होते, परंतु नंतर निर्मात्यांनी ते हिंदीमध्येही थलायवी या शीर्षकाखाली प्रदर्शित करण्याची योजना आखली. [३] मुख्य चित्रीकरण [४] नोव्हेंबर २०१९ मध्ये सुरू झाले आणि डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण झाले. कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ आणि महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. [५] [६] +₹१०० कोटी खर्चासह बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात फक्त ₹४.७५ कोटी कमावले. [७] हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अपयशी ठरला. [८] चित्रपटाला प्रदर्शित झाल्यावर संमिश्र सकारात्मक प्रतिसाद मिळाला. चित्रपट समीक्षकांनी रणौत आणि स्वामी यांच्या अभिनयाची प्रशंसा केली परंतु चित्रपटाच्या पटकथेवर टीका केली. [९] [१०] [११] [१२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10847.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a204990fff298e5d9debad5dc5c959df264e89c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10847.txt @@ -0,0 +1 @@ +थायलंड महिला क्रिकेट संघाने एप्रिल २०२४ मध्ये आयर्लंडविरुद्ध दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[१] २०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा ही मालिका भाग बनली.[२] प्रदेशातील अपवादात्मक मुसळधार पावसामुळे पहिला सामना रद्द झाल्यानंतर, आयर्लंडने दुसरा सामना ८ गडी राखून जिंकून मालिका १-० ने जिंकली.[३][४] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10859.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cc9a89a3eefb22cce886f883cfac6c88d2a0c5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10859.txt @@ -0,0 +1,7 @@ +थापट्या किंवा परी बदक हिवाळ्यात भारतात स्थलांतर करणारे बदक असून मुख्यत्वे सायबेरियातून येतात. +या पक्ष्यास इंग्रजी भाषेमध्ये Southern Shoveller असे म्हणतात. तर मराठीत परी, सरग्या व हिंदी मध्ये खातिया हंस, खोखार, घिराह, तीदारी, तोकरवाला, पुनन, सानखार, असे म्हणतात. +ओळख : हा पक्षी बदकापेक्षा मोठा असतो. या पक्ष्याचे डोके व मान चमकदार काळपट हिरवी असून छातीचा रंग पांढरा शुभ्र आहे. बाकीचा खालील भाग तांबूस आहे. पंखांचा पुढचा भाग पिवळसर निळा आसतो.त्यामध्ये पांढरी पट्टी. पाखीवर हिरवा पट्टा आसतो. +मादीच्या अंगावर गडद उदी व बदामी रंगाचे ठिपके असतात. पंख करडे निळे रंगाचे असून त्यावर हिरवी पट्टी असते. थापी सारखी रुंद चोच ठळक नारंगी रंगाची असते. पाय नारंगी रंगाचे असतात. +हे पक्षी जास्तीत जास्त भारत ,श्रीलंका आणि मालदीव बेटात हिवाळी पाहुणे असतात. हे पक्षी आर्कीटक प्रदेशात देखील आढळतात. +सरोवरे आणि झिलाणी येथील उथळ पाण्यात यांचा वावर असतो. +किडे, अळ्या, जंत, लहान बेडूक, शंख शिंपले, लहान मासे आणि सर्व प्रकारच्या बिया आणि पाण्यातील गवतांचे अंकुर इत्यादी त्यांचे खाद्य असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10912.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f43f9aeb6d0484a078380b672095c806c85e62b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10912.txt @@ -0,0 +1,17 @@ +थालीपीठ हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. थालीपीठाचे प्रकार पुढील प्रमाणे - भाजणीचे थालीपीठ , शिंगाड्याचे थालीपीठ, साबुदाण्याचे थालीपीठ, तांदळाचे थालीपीठ, काकडीचे थालीपीठ , गव्हाचे थालीपीठ +सगळ्या प्रकारच्या धान्याची पीठे,सुक्क्या भाज्या,उरलेलं अन्न हे सगळ एकत्र करूनही उत्तम थालीपीठ बनवता येते. सगळीे वेेगवेगळी पाीठे एकत्र करूनही थालीपीठ बनवता येते. असा हा थालीपीठ पदार्थ मराठी लोकांची ओळख करून देतो. +प्रथम कांदा/मेथी/पालक/मुळा/हिरव्या मिरच्या/आले ‍इत्यादी वापरावयाचे असल्यास, नीट धुऊन बारीक चिरून घ्यावे. +कणिक घेऊन त्यात भरपूर मोहन (गोडेतेल)घालावे. वरील सर्व वस्तू आवडीप्रमाणे त्यात टाकाव्या. मग पाण्याने कणीक अशा प्रकारे भिजवावी की त्याचा तव्यावर गोळा थापता आला पाहिजे. तव्यावर थोडे तेल घालून त्यावर गोळा थापा. वरून थोडा पाण्याचा हात लावून सारखे करा. मंद आचेवर शिजू द्या नंतर उलथवून(?) पुन्हा थोडे तेल घाला व शिजू द्या. +खायला देताना सोबत लोणच्याचा रस्सा(?)/टोमॅटो सॉस द्या. +--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- +उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ‌ +साहित्य +२५० ग्राम उकळलेली/शिजवलेली रताळी +१०० ग्राम उपवासाची भाजणी +५-६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या +अर्धा चमचा जिरेपूड +चवीप्रमाणे साधे/सैंधव मीठ +आवश्यकतेनुसार तूप किंवा तेल +कृती: +प्रथम उकळलेल्या/शिजवलेल्या रताळ्यांची साल काढून घ्यावी. एका परातीत/बाउलमध्ये साल काढलेली रताळी कुस्करून एकजीव करून घ्यावी. . आता एकजीव केलेल्या रताळ्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरेपूड, चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करावे. वरील मिश्रणात सामावेल तशी उपवासाची भाजणी घालत जाऊन, मिश्रणाचा एकसंघ गोळा होईपर्यंत मळावे. मळलेल्या मिश्रणाचे लिम्बापेक्षा किंचित मोठे गोळे करावे आणि पोळपाटावर प्लास्टिक टाकून त्यावर थोडे तूप/तेल लावून थालीपीठ थापावे . गरम तव्यावर तूप/तेल टाकून थालीपीठ दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावे. गरम गरम थालीपीठ शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला द्यावे. +सर्व कडधान्ये, तांदुळ, गहू, ज्वारी एकत्र भाजून पीठ दळून आणावे व वरील साहित्य घालून थालीपीठ करावे. पौष्टिक लागते.(?) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10937.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97a46e1ecd42ea33097cdeb44eb3a57adcdebb11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10937.txt @@ -0,0 +1,2 @@ +थिटबी तर्फे वैशाखारे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10939.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23143d2dc3345e4ad93ee8cfad50d0c42f0b0ab2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10939.txt @@ -0,0 +1 @@ +थिपाट्चा पुथावोंग (७ मार्च, २००४:थायलंड - ) ही  थायलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10954.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e493a205ccdc629a0d9a4b04eb1dea14eee73152 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10954.txt @@ -0,0 +1 @@ +पवित्र सम्राट थियोडोसियस किंवा दुसरा थियोडोसियस तथा धाकटा थियोडोसियस (१० एप्रिल, इ.स. ४०१ - २८ जुलै, इ.स. ४५० हा युरोपमधील राजा होता. हा सम्राट आर्केडियस आणि ॲलिया युडोक्सियाचा एकुलता एक मुलगा होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10969.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddffb55f4286712c7fd4fec87a493e40a848635b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10969.txt @@ -0,0 +1,2 @@ +फ्लाव्हियस थियोडोसियस (जानेवारी ११, इ.स. ३४७ - जानेवारी १७, इ.स. ३९५) हा इ.स. ३७९पासून त्याच्या मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. +याचा उल्लेख महान थियोडोसियस (थियोडोसियस द ग्रेट) असाही केला जातो diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10982.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa7dc0fd83b0cacfdf640133ba906ce8d6d7a384 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10982.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल १६, इ.स. २००७ +दुवा: [--] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10988.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c66ca0cc6eff9284814b833590e3d7b4182c9007 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_10988.txt @@ -0,0 +1,4 @@ +सहन हेवा तिलिन कंदंबी (४ जून, इ.स. १९८२:कोलंबो, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करीत असे. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11006.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6c0eb8b2ac5ede9fd67bdcc4c5569ce8be06354 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11006.txt @@ -0,0 +1 @@ +थुटणबोरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1102.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7900db14e2abac466f71b759d2aa228996f0d4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1102.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पीसेस (फेब्रुवारी २४, इ.स. १९८४:बुडापेस्ट - ) ही एक रतिअभिनेत्री आहे. हीचे मूळ नाव ज्युडीट रुझन्याक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11023.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9016d382b157dfebe77a4dd893c014b2dfb8d3fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11023.txt @@ -0,0 +1,2 @@ +थॅलियम (Tl) हे अणुक्रमांक ८१ असलेले मूलद्रव्य आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11038.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54fdf6a9f615c44bf9d365ae586e38ca411eebb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11038.txt @@ -0,0 +1 @@ +थीबी हा गुरूचा उपग्रह आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11039.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c48023f9bc9dcd8d03a11862eeefa3e0264718b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11039.txt @@ -0,0 +1,2 @@ +थेबेस तथा थीब्स अथेन्सच्या उत्तरेकडील एक प्राचीन ग्रीक शहर होते. पिंडर हा प्राचीन ग्रीक महाकवी येथील रहिवासी होता. +याच नावाचे एक शहर इजिप्तमध्येही होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11056.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b00aa3905d0e5286e1d8f51bbcda024a304299eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11056.txt @@ -0,0 +1,4 @@ +थेरीसा मेरी मे (इंग्लिश: Theresa May; जन्मः १ ऑक्टोबर १९५६) ही युनायटेड किंग्डम देशातील एक राजकारणी, देशाची माजी पंतप्रधान व हुजूर पक्षाची पक्षाध्यक्ष आहे. १३ जुलै २०१६ रोजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन ह्याने पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानपदी मेची निवड करण्यात आली. मार्गारेट थॅचर नंतरची ती ब्रिटनची दुसरीच महिला पंतप्रधान आहे. +ऑक्सफर्ड विद्यापीठामधून शिक्षण घेणारी मे १९७७ ते १९८३ तसेच १९८५ ते १९९७ दरम्यान बँक ऑफ इंग्लंडमध्ये नोकरीस होती. १९९७ साली ती बर्कशायर काउंटीमधील मेडनहेड ह्या मतदारसंघामधून हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून आली. तेव्हापासून सतत संसद सदस्य राहिलेल्या मेने ब्रिटिश सरकारमध्ये अनेक पदे भुषवली. २०१० सालच्या संसद निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे ब्रिटिश संसदेमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या हुजुर पक्षाने लिबरल डेमोक्रॅट्स पक्षाला हाताशी धरून सरकार स्थापन केले व कॅमेरॉन ब्रिटनचा ७५वा पंतप्रधान बनला. कॅमेरॉनच्या मंत्रीमंडळामध्ये मे गृहसचिव ह्या महत्त्वाच्या पदावर होती. +युरोपियन संघामधील ब्रिटनचे सदस्यत्व चालू ठेवावे का ब्रिटनने संघामधून बाहेर पडावे (ब्रेक्झिट) ह्या मोठ्या प्रश्नाचा निकाल लावण्यासाठी २०१५ मध्ये कॅमेरॉनने सार्वत्रिक जनमत घेण्याची घोषणा केली. २३ जून २०१५ रोजी युनायटेड किंग्डममध्ये ह्या प्रश्नावरून जनमत (referendum) घेण्यात आले. ह्या जनमतामध्ये सुमारे ५२ टक्के ब्रिटिश नागरिकांनी ईयूमधून बाहेर पडण्याचा कौल दिला. ह्या जनमताचा प्रतिकूल निकाल लागल्यामुळे कॅमेरॉनची राजकीय अवस्था बिकट झाली व त्याने पंतप्रधानपदाचा राजीनाम देणार असल्याचे घोषित केले. ब्रिटनला ईयूमधून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण गुंतणार नसल्याचे त्याने आधीच स्पष्ट केले होते. ११ जुलै २०१६ रोजी मेची हुजूर पक्षाच्या पक्षप्रमुखपदी निवड झाली. १३ जुलै २०१६ रोजी कॅमेरॉनने अधिकृत रित्या पंतप्रधानपद सोडले व मेकडे सत्ता सुपूर्त केली. +मेच्या नेतृत्वाखाली ब्रेक्झिटचे अनेक प्रस्ताव नामंजूर झाल्यावर त्यांनी २४ मे, २०१९ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. जुलै, २०१९मध्ये नवीन पंतप्रधान निवडला जाईपर्यंत त्या या पदावर तात्पुरत्या स्वरूपात राहतील diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1106.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d77ef09103cd5498c77e625459f686ea2008b62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1106.txt @@ -0,0 +1,2 @@ +नंदमुरी तारक रामा राव उर्फ ज्युनिअर एनटीआर ( २० मे १९८३), हे एक सुप्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता आहेत. +[१] त्यांचे आजोबा एन.टी. रामाराव हे तेलुगू चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते होते. आणि त्याच नावाला अनुसरून यांचं टोपण नाव ज्युनिअर एनटीआर असे पडले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11079.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48a4cd4da0c09e85f556e96d399535dcaefa71ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11079.txt @@ -0,0 +1,2 @@ +थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेचा दिव्याच़ा शोधलावला. तसेच त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच . फेब्रुवारी ११ इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झ़ाला. ते फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ" आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली. एडिसन घरी बसले. त्याचा उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराचा पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याच़े काम केले. १८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उच़लून त्याने त्याच़े प्राण वाच़वले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझ़ी यांच़ा होता. एडिसनच़े उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझ़ीने त्याला आगगाडीचा तारायंत्राच़े शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरच़े काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात मग्न असल्यामुळे एडिसनला रात्री झ़ोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच़ घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन +१८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले. त्याचा मित्र महान तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स यांनी थॉमस एडिसन चा तीव्र विरोध केला. वादामुळे डीसी किंवा एसी करंट चांगले आहे की नाही. त्याने एसी करंटने दोन कुत्र्यांना इलेक्ट्रोसिव्ह देखील केले त्याचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11107.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76d2f8c25b60d343ce173853700937e5429df4f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11107.txt @@ -0,0 +1,2 @@ +थॉमस टॉम कॅम्पबेल (फेब्रुवारी ९, इ.स. १८८२:एडिनबरा, स्कॉटलंड - ऑक्टोबर ५, इ.स. १९२४) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९१० ते १९१२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11123.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d34bf5c82a3d730ec9193d38cd2039454b79fd5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11123.txt @@ -0,0 +1,3 @@ +थॉमस पीटर ब्रॉमली स्मिथ (ऑक्टोबर ३०, इ.स. १९०८ - ऑगस्ट ४, इ.स. १९६७) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू होता. +स्मिथ १९४७चा विस्डेन क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11132.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83279db30513543810d0f79d9e96818afe705c47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11132.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +थोमास म्युलर (सप्टेंबर १३, इ.स. १९८९ - ) हा जर्मनीचा फुटबॉलपटू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11154.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11154.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11168.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..191966978d940c15d3de14f319f9464002420e17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11168.txt @@ -0,0 +1,2 @@ +थॉमस क्रिस्चियन सुडहॉफ (२२ डिसेंबर, १९५५:ग्योटिंजेन, जर्मनी - ) हे जर्मन-अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आहेत. हे स्टॅनफर्ड विद्यापीठ येथे प्राध्यापक आहेत +यांना जेम्स रॉथमन आणि रँडी शेकमन यांच्याबरोबर २०१३ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11174.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a68f8adf4f187cb3c47fa24826cc13c0d4424cbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11174.txt @@ -0,0 +1,2 @@ +सर थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्स (इंग्लिश: Thomas Stamford Raffles) (६ जुलै, इ.स. १७८१ - ५ जुलै, इ.स. १८२६) हा सिंगापूर शहराचा आणि लंडन प्राणिसंग्रहालयाचा संस्थापक म्हणून प्रसिद्ध पावलेला ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी होता. नेपोलियोनिक युद्धांमध्ये डच व फ्रेंच फौजांकडून इंडोनेशियातल्या जावा बेट जिंकून घेण्यात व ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्यात त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. +रॅफल्स हौशी लेखकही होता. जावा बेटाच्या इतिहासासंबंधी स्थानिक माहितीस्रोत गोळा करून त्याने "हिस्टरी ऑफ जावा" हा ग्रंथ लिहिला (इ.स. १८१७). diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11185.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdfb31ed17096499831df3cc4a9ca055bb8a1ae4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11185.txt @@ -0,0 +1 @@ +निल्स ओलोफ थॉर्ब्यॉर्न फाल्डिन (२४ एप्रिल, १९२६ - २३ जुलै, २०१६) हे स्वीडनचे पंतप्रधान होते. हे १९७६-८२ दरम्यान तीन वेगवेगळ्या सत्रांत सत्तेवर होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11186.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdfb31ed17096499831df3cc4a9ca055bb8a1ae4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11186.txt @@ -0,0 +1 @@ +निल्स ओलोफ थॉर्ब्यॉर्न फाल्डिन (२४ एप्रिल, १९२६ - २३ जुलै, २०१६) हे स्वीडनचे पंतप्रधान होते. हे १९७६-८२ दरम्यान तीन वेगवेगळ्या सत्रांत सत्तेवर होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11199.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26debcc82acbc48b1603c2ca4662fe097d2252cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11199.txt @@ -0,0 +1 @@ +तोडुपुळा मल्याळम: തൊടുപുഴभारताचे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यामधील एक नगर पालिका आणि व्यवसाय केंद्र आहे. हे नगर महानगर कोची (कोचीन) पासून 58 की. मी. पूर्व दक्षिणकडेल बसलेला शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11202.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea777184da585e5fe16c5261d7e271f3b117607e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11202.txt @@ -0,0 +1,2 @@ +थोपटेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11208.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83279db30513543810d0f79d9e96818afe705c47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11208.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +थोमास म्युलर (सप्टेंबर १३, इ.स. १९८९ - ) हा जर्मनीचा फुटबॉलपटू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11211.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..711c1d2ba3d3b4b875e3fd51e2302cdbc1afaf5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11211.txt @@ -0,0 +1 @@ +थॉरब्यॉर्न यॅगलॅंड हा नॉर्वेचा भूतपूर्व पंतप्रधान आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11237.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0f647180a4e99362c9c882df472b0efbb610931 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11237.txt @@ -0,0 +1,2 @@ +(Th) (अणुक्रमांक ९०) रासायनिक पदार्थ. हे मूलद्रव्य किरणोत्सारी म्हणजे किरणोत्सर्जन करणारे आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11246.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..716e7db1758ac3a4f956244e44b4470c52f18482 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11246.txt @@ -0,0 +1,4 @@ +थ्युरिंगेन (जर्मन: Freistaat Thüringen; इंग्लिश नाव: थ्युरिंजिया) हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे. जर्मनीच्या मध्य भागात वसलेल्या थ्युरिंगेनच्या भोवताली जाक्सन, नीडरजाक्सन, जाक्सन-आनहाल्ट, बायर्न व हेसे ही राज्ये आहेत. १६,१७२ चौरस किमी क्षेत्रफळ व सुमारे २२ लाख लोकवस्ती असलेले थ्युरिंगेन जर्मनीमधील आकाराने ११व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १२व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. एरफुर्ट ही थ्युरिंगेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. वाईमार हे ऐतिहासिक शहर ह्याच राज्यात स्थित आहे. +थ्युरिंगेनचा मोठा भाग घनदाट जंगलाने व्यापला असून हे नैसर्गिक व हिवाळी खेळांचे जर्मनीमधील सर्वात मोठे स्थळ आहे. +दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव झाल्यानंतर हे राज्य पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. १९५२ साली पूर्व जर्मनीने राज्ये बरखास्त करून जिल्ह्यांची निर्मिती केली व थ्युरिंगेन राज्य तीन जिल्ह्यंमध्ये विभागले गेले. १९९० सालच्या जर्मन एकत्रीकरणापूर्वी सर्व राज्ये पूर्ववत केली गेली ज्यामध्ये थ्युरिंगेनला परत राज्याचा दर्जा मिळाला. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11315.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80adcbdddbafd87e1cfc35b89d100fa059497c0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11315.txt @@ -0,0 +1 @@ +द अक्यूझ्ड हे जेफ्री आर्चर यांनी लिहिलेले एक नाटक आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11317.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..065188c67e13f551fa0f2860e420729a1e58f48c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11317.txt @@ -0,0 +1,7 @@ +द अदर साइड ऑफ सायलेन्स : व्हॉइसेस फ्रॉम द पार्टीशियन ऑफ इंडिया[१] हे उर्वशी बुटालिया[२] द्वारा लिखित व पेंगविन इंडिया द्वारा १९९८ मध्ये प्रकाशित केलेले पुस्तक आहे. एका परीक्षणात लिहिल्याप्रमाणे हे पुस्तक म्हणजे मानवी शोकांतिकेच्या भयावह आठवणींची कथने आहेत. +भारताच्या फाळणीचा घटना क्रम हा अजून इतिहासाचा संपलेला धडा नाही असे लेखिकेच्या लक्षात आणुन देणाऱ्या घटना आणि अनुभवांच्या निवेदनाने पुस्तकाची सुरुवात होते. राजकीय फाळणीमुळे आपल्यामध्ये अंतर निर्माण झाले आहे ते अजून आपल्यातच आहे. ही गोष्ट कधी काळी घडली होती, किंवा ती दुसऱ्या कोणाची तरी आहे असे आता आपण म्हणू शकत नाही. स्वातंत्र्योत्तर काळात १९८९ साली भागलपूर येथे झालेल्या जातीय दंगलींबद्दल बोलत लेखिका सांगते कि, फाळणीच्या वेळी मुस्लिमांनी हिंदूंच्या कत्तली केल्या, हिंदू बायकांवर बलात्कार केले. याच्या प्रक्षोभक आठवणींचा अत्यंत निवडक उपयोग दंगलखोराणी केला. यावरूनच असे लक्षात येते कि फाळणीच्या जखमा भरून आलेल्या नाहीत. त्याकाळी निर्माण झालेली कटुता अजूनही वेगवेगळ्या प्रकारे अस्तित्वात आहे. +बहुतांश फाळणीचा लिखित इतिहास फाळणीचा राजकीय पैलुंशी संबंधित आहे. उदाहरणार्थ फाळणीच्या राजकीय इतिहास परंतु फाळणीच्या इतिहासातील मानवी पैलुंकडे आधिक लक्ष दिले पाहीजे असे लेखिका म्हणते. फाळणी ही केवळ भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी नव्हती तर फाळणीतुन तगून आलेले लोक सांगतात की, ती मानसिक फाळणी होती. या पुस्तकात खालील गोष्टींवर भर दिलेला आहे. +अशा रीतीने या पुस्तकात लेखिकेने लिखित इतिहासात दूर्लक्षिली गेलेली/ दूर्लक्षिल्या गेलेल्या सामान्य माणसांच्या, [स्त्री|स्त्रियांच्या]], मुलांच्या आणि खालच्या जातींच्या आत्मकथनांचा दस्तावेज आहे. यासाठी लेखिकेने गतकाळातील आठवणींचा साधन म्हणुन वापर केला आहे. आठवणींवर त्या आठवणी कोणाच्या आहेत, केंव्हाच्या आहेत आणि कशा आहेत याचा प्रभाव असतो हे लेखिका मान्य करतात. फाळणीच्या आठवणी जमा करताना लेखिकेने विचारलेले प्रश्न असे/ खालील प्रमाणे: +पुस्तकाच्या वेगवेगळ्या विभागातुन मुलाखती आणि काही अधिकृत तर काही सर्वसाधारण कागदपत्रातून बुटालिया खालील गोष्टी नोंदविता: +फाळणीच्या इतिहासाबद्दल इतके मौन का पाळले गेले आहे या बद्दल लेखिका शेवटच्या प्रकरणात लिहितात. पददलितांच्या फाळणीच्या इतिहासाची मुख्य विचारधारा मौन आहे. म्हणुनच मुख्य धारेच्या पलिकडे आलेल्या फाळणीच्या इतिहासामध्ये केवळ बळी नसुन ते कर्तेकरविते सुद्धा आहेत.अशी बाजु या पुस्तकात मांडल्यामुळेच पुस्तकाचे नाव “अदर साईड ऑफ साईलेन्स” असे आहे. जानकी नायर[३] यांच्या “द ट्रबल रिलेशनशिप ऑफ फेमिनिझम अँड हिस्टरी” या लेखात म्हणतात, इतिहासाचा प्रवास जागोजागी स्त्रीवादी दृष्टीकोनाने प्रभावित केल्याचे जाणवते.राजकीय आणि बौद्धिक कामे करणाऱ्या स्त्रीवाद्यांच्या लिखाणांचा मागोवा नायर घेतात. नायर यांच्या मते फाळणीचा इतिहास लिहिणाऱ्या ‘उर्वशी बुटालिया’ एका अर्थाने फाळणीचा निषेध करतात. कारण त्यांच्या मते फाळणी अजुनही लोकांच्या मनात जिवंत आहे. +इंटरनॅंशनल जर्नल ऑफ हिंदू स्टडीज म्हणते की स्त्रियांच्या शरिरावर फाळणीमुळे झालेले अत्याचार अधोरेखित करण्यात यशस्वी झालेले आहेत. कथनातून फाळणीबद्दलच्या अनेक गोष्टी उघड होतात, उदा. शीख गावकऱ्यांनी केलेेले हिंसाचार. न्यू यॉर्क टाईम्सने परीक्षणात असे म्हंटले आहे की, बुटालिया यांनी या पुस्तकात अदभुत साहित्य जमा केले आहे. फाळणीतील स्त्रियांच्या सहभागाबद्दल काही नव्या गोष्टी त्या आपल्याला सांगतात तसेच त्या खालच्या जातीतील व्यक्ती आणि मुलांबद्दल करतात. त्यासाठी त्यांनी प्रदीर्घ मुलाखती घेतल्या आहेत.[४] जर्नल ऑफ रॉंयल एशियाटिक सोसायटी म्हणते की, जर मौनाला भाषा देणे जर स्त्रीवादी अभ्यासाचे प्रमुख वैशिष्ट्ये मानायचे असेल तर, अदर साईड हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11324.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24b35fe4e54938448031a54648f58da4d89cd664 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11324.txt @@ -0,0 +1,2 @@ +द अमेझिंग रेस १९ ही दूरचित्रवाणी मालिका द अमेझिंग रेस (अमेरिका) या मालिकेचे एकोणिसावे पर्व आहे. यात दोन व्यक्तींच्या अकरा संघानी भाग घेतला. प्रत्येक संघातील व्यक्ती एकमेकांच्या नात्यातील होत्या.[१] हे संघ एकमेकांशी पृथ्वीप्रदक्षिणा करण्याच्या शर्यतीत असतील. +हे पर्व सप्टेंबर २५, इ.स. २०११ रोजी सुरू झाले. ही मालिका अमेरिकेत सी.बी.एस. वाहिनीवर दर रविवारी रात्री ८ वाजता (ईस्टर्न स्टॅंडर्ड टाइम) दाखवली जाते.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11332.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c3487131575558197823648f0865b3fd6c16c4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11332.txt @@ -0,0 +1,23 @@ + +इंडियन एक्सप्रेस हे भारताच्या मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे एक लोकप्रिय इंग्रजी वृत्तपत्र आहे. रामनाथ गोएंका यांनी इ.स. १९३२ साली सर्वप्रथम मद्रास येथून याच्या प्रकाशनाला सुरुवात केली.[२] +आफ्टरनून  +• एशियन एज  +• बॉम्बे समाचार  +• द टाइम्स ऑफ इंडिया  +• बॉम्बे टाइम्स  +• इंडियन एक्सप्रेस  +• डीएनए  +• लोकमत  +• लोकसत्ता  +• महाराष्ट्र टाइम्स  +• मिड-डे  +• मिरर बझ  +• मुंबई मिरर  +• नवा काळ  +• तरुण भारत  +• नवभारत टाइम्स  +• सामना  +• सकाळ  +• द इकॉनॉमिक टाइम्स  +• हिंदुस्तान टाइम्स  +• प्रहार  diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1135.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..441dfdd86eddb2edbd2c0029dd402f47b9fc345b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1135.txt @@ -0,0 +1,8 @@ +द ट्रॅजेडी ऑफ ज्युलियस सीझर (प्रथम फोलिओतील शीर्षक: द ट्रॅजेडी ऑफ इव्हलिव्हस सीझर ), ज्याला ज्युलियस सीझर असे संक्षेपित केले जाते, हे विल्यम शेक्सपियरने १५९९ मध्ये प्रथम सादर केलेले एतिहासीक नाटक आणि शोकांतिका आहे. +नाटकात, ब्रुटस हा कॅसियसच्या नेतृत्वाखालील कटात सामील होतो जेज्युलियस सीझरची हत्या करण्यासाठी आहे ज्याने त्याच्या जुलमी साम्राज्याचा अंत होइल. सीझरच्या खास माणूस अँटनी हा सीझरच्या विरुधकांसोबत शत्रुत्व निर्माण करतो आणि पुर्ण रोम नाट्यमय गृहयुद्धात अडकते. मुळात हे राजकीय नाटक आहे. त्यात स्त्री पात्रांना फारसे महत्त्व नाही, पण तरीही अनेक पात्रांसह हे एक आकर्षक नाटक रचले आहे. यामध्ये राज्य, जनता आणि स्वातंत्र्याच्या प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली आहे. +दुसऱ्या शतकाची सुरुवातीला प्लूटार्कने पॅरेलल लाइव्हज या पुस्तकात प्राचीन ग्रीक भाषेत प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे लिहीली. १५७९ मध्ये थॉमस नॉर्थने प्लुटार्कच्या या पुस्तकाचे इंग्रजी अनुवादा केले. शेक्सपियरचे हे नाटक ह्या अनुवादीत पुस्तकावर आधारीत आहे.[१] नाटकीय हेतूंसाठी, शेक्सपियरने प्लुटार्कच्या कथांपेक्षा नाटकात बदल करण्याचे स्वातंत्र्य घेतले आहे.[२][३] नाटकाचे पाच अंक आहेत. +नाटकाच्या सुरुवातीला रोममधील सामान्य लोक ज्युलियस सीझरच्या विजयी पुनरागमनाचा आनंद साजरा करत आहे. लुपरकलच्या मेजवानीच्या वेळी, सीझर विजयी परेड आयोजित करतो आणि एक ज्योतिषी त्याला " मार्च महिन्याच्या आयडेस (१३ किंवा १५ तारीख) पासून सावध रहा" असा इशारा देतो, ज्याकडे तो दुर्लक्ष करतो. +दरम्यान, कॅसियस हा ब्रुटसला सीझरच्या हत्येच्या कटात सामील होण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करतो. हत्येच्या दिवशी, सीझरने त्याची पत्नी कॅलफुर्नियाच्या आग्रहाने घरी राहण्याची योजना आखली असते. ब्रुटस त्याला सिनेटमध्ये जाण्यास प्रवृत्त करतो. सिनेटमध्ये, कटकारस्थानी सीझरला भोसकून ठार मारतात. अँटनी रोमच्या नागरिकांना त्यांच्या विरोधात वळविण्यासाठी अंत्यसंस्काराच्या भाषणाचा वापर करतो. अँटनी ऑक्टाव्हियस सीझरबरोबर सैन्यात सामील होताना ब्रुटस आणि कॅसियस पळून जातात. +त्यांच्या सैन्यासह तळ ठोकून, ब्रुटस आणि कॅसियस भांडण करतात, नंतर अँटनी आणि ऑक्टेव्हियसवर कूच करण्यास सहमती देतात. त्यानंतरच्या लढाईत, कॅसियस, चुकीच्या बातम्यांमुळे दिशाभूल होऊन, एका गुलामाला त्याला मारण्यासाठी सांगतो. ब्रुटसच्या सैन्याचा देखील पराभव होतो व ब्रुटस आत्महत्या करतो. त्यानंतर अँटोनी आणि ऑक्टेव्हियस यांच्यातील घर्षणाचा एक छोटासा इशारा आहे जो शेक्सपियरच्या अँटनी ॲन्ड क्लियोपात्रा ह्या नाटकाची सुरुवात दाखवतो. +या नाटकावर तीन मुख्य चित्रपट बनले आहेत. १९५० च्या एका चित्रपटात चार्लटन हेस्टनने मार्क अँटोनीची भूमिका केली होती. १९५३ च्या चित्रपटात जेम्स मेसनने ब्रुटस आणि मार्लन ब्रँडोने अँटोनीची भूमिका केली होती. १९७० च्या चित्रपटात जेसन रॉबर्ड्सने ब्रुटसची भूमिका केली, चार्लटन हेस्टनने पुन्हा अँटोनीची भूमिका केली आणि जॉन गिलगुडने सीझरची भूमिका केली होती.[४][५] २०१६ मध्ये, सृजित मुखर्जीचा बंगाली भाषेतील भारतीय चित्रपट जुल्फिकार प्रदर्शित झाला जो ज्युलियस सीझर आणि अँटनी ॲन्ड क्लियोपात्रा या दोन्ही नाटकांचे रूपांतर होते. ह्यात परमब्रत चॅटर्जीने अँटोनीची भूमिका केली होती.[६] +गुथरी थिएटर आणि द ॲक्टिंग कंपनी द्वारे ज्युलियस सीझरची २०१२ ची निर्मिती मध्ये सीझरला एका कृष्णवर्णीय अभिनेत्याने साकारले होते जे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे सुचक होते. हे नाट्क विशेष विवादास्पद नव्हते.[७] तथापि २०१७ मध्ये, न्यू यॉर्कच्या शेक्सपियर इन द पार्कमधील नाटकाचे आधुनिक रूपांतर मध्ये सीझरला तत्कालीन अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या प्रतिमेसह चित्रित केले होते आणि त्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता.[८][९] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11362.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86861a92ac21ede845b2859f17b46097badb66bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11362.txt @@ -0,0 +1,2 @@ +. +द ओव्हल (अधिकृत नाव: द किया ओव्हल) हे इंग्लंडच्या लंडन शहरामधील एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. ग्रेटर लंडनच्या लॅंबेथ बरोमधील केनिंग्टन भागामध्ये स्थित असलेले हे मैदान लॉर्ड्स क्रिकेट मैदानासह लंडन भागातील प्रमुख क्रिकेट मैदान आहे. १८४५ साली बांधले गेलेले ओव्हल हे युनायटेड किंग्डममधील सर्वात पहिले तर मेलबर्न क्रिकेट मैदानानंतर जगातील दुसरे सर्वात जुने क्रिकेट मैदान आहे. क्रिकेटबरोबरच येथे फुटबॉल व रग्बी युनियन खेळांचे सामने देखील खेळवले गेले आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11364.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10daa0b73e99abbfa8c1e2168ffb5c37530f662f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11364.txt @@ -0,0 +1 @@ +द कलेक्टेड शॉर्ट स्टोरीज हे जेफ्री आर्चरने लिहिलेल्या लघुकथांचे १९९७ साली प्रकाशित झालेले संकलित पुस्तक आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11373.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7b5046a388032349877e04b09772288e15b35bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11373.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +द किलिंग गेम हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले व पहीला भाग, ४ मार्च १९९८ (1998-03-04) रोजी प्रक्षेपित करण्यात आला. द किलिंग गेम, भाग १, हा भाग चौथ्या पर्वाचा, अठरावा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ८६वा भाग आहे. दुसरा भाग, द किलिंग गेम, भाग २ ४ मार्च १९९८ (1998-03-04) रोजी प्रक्षेपित करण्यात आला व हा भाग चौथ्या पर्वाचा, अठरावा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील ८७वा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11390.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80a4bd98ff9e435b6bea871ae3a993bc1f18d8fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11390.txt @@ -0,0 +1,4 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +द क्लाऊड हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील पहिल्या पर्वाचा, सहावा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील सहावा भाग आहे. +पाहुणे_कलकार = Luigi Amodeo as The GigoloLarry Hankin as Guant GaryAngela Dohrmann as RickyJudy Geeson as Sandrine diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11423.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65ce35404e14f124233e54b944f2135bb6093266 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11423.txt @@ -0,0 +1,2 @@ +द ग्रेट गॅम्बलर हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1144.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8b15c19f343d7028ea89987b9ae9e4b65eec843 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1144.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्युलियाना (जन्म : द हेग, नेदरलँड्स, ३० एप्रिल १९०९; - बार्न, नेदरलँड्स, २० मार्च २००४) ही नेदरलँड्सची राणी होती. हिचे पूर्ण नाव ज्युलियाना लुई एमा मरी विल्हेमिना होते. +ज्युयाना ही विल्हेमिना आणि राजकुमार हेनरी यांचे एकुलते एक अपत्य होती. तिच्या जन्मापासून ती नेदरलँड्सची भावी शासक असल्याचे ठरले होते. ज्युलियानाला तिचा पती राजकुमार बर्नहार्डपासून चार अपत्ये झाली. पैकी बिॲट्रिक्स ही पुढे नेदरलँड्सची राणी झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11445.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd6a5e01e9be5dfb581a380ef6b0fd9161eb43a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11445.txt @@ -0,0 +1 @@ +द डायरी ऑफ अ यंग गर्ल हे ॲन फ्रॅंकने लिहिलेल्या दैनंदिनीचे पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11465.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..970decc7cb1eb4a810337d39ca027c7c875b35b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11465.txt @@ -0,0 +1 @@ +येशू ख्रिस्ताचा मेरी मॅन्डिलीनशी विवाह झाला होता. या जोडप्याला एक मुलगी झाली व त्यांचा वंश आजतागायत हयात आहे. यासंबंधीचा पुरावा प्रायरी ऑफ सायन या संघटनेने प्राचीन काळापासून लपवून ठेवला आहे. कॅथॉलिक चर्चचे सर्वेसर्वा या पुराव्याच्या मागावर आहेत, तो नाहीसा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कारण येशूला त्यांनी देवपद दिले आहे. विवाहासारख्या मानवी घटनांचे चर्चने येशूच्या जीवनातून उच्चाटन केले आहे. क्रिप्टॉलॉजी उर्फ सांकेतिक भाषेचे व चिन्हांचे शास्त्र, रोमन लोकांच्या पेगन धर्माचा कॅथॉलिक धर्माने ऱ्हास घडवला तो इतिहास, लिओनार्डो दा विन्ची या प्रख्यात इटालियान चित्रकार-शिल्पकार-शास्त्रज्ञाच्या चित्रांची आशयघनता, गणित, स्थापत्यशास्त्र, भूगोल वगैरे प्राचीन शास्त्रांची माहिती इत्यादी विषयांचा आधार घेत कथानायक रॉबर्ट लॅंग्डन याचा पाठपुरावा करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11469.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6192c885f0fe40255579caaf0e1f78b07e1e5c7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11469.txt @@ -0,0 +1,8 @@ +द निक्सी ऑफ द मिल-पॉन्ड ( जर्मन: Die Nixe im Teich ) ही एक जर्मन परीकथा आहे. जी निक्स (पाण्याचे आत्मे) द्वारे पकडलेल्या माणसाची आणि त्याच्या पत्नीने त्याला वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची कथा आहे. ब्रदर्स ग्रिम यांनी त्यांच्या ग्रिम्स फेयरी टेल्स (१८५७) मध्ये कथा १८१ क्रमांकावर संग्रहित केलेली आहे. व्हॉल्यूममधील एका नोटने सूचित केले आहे की जेव्हा कथा गोळा केली गेली तेव्हा ती अप्पर लुसाटियामध्ये होती.[१] अँड्र्यू लँगने द यलो फेयरी बुकमध्ये एक आवृत्ती समाविष्ट केली. हर्मन क्लेटकेचा स्रोत उद्धृत करून आणि त्याला द निक्सी असे शीर्षक दिले.[२] +एक गरीब गिरणीचा मालक (मीलर) आणि मालकिण होते. त्यांची गिरणी जी त्यांच्या उपजीविकेचा एकमेव मार्ग होता, ती गमावण्याचा धोका तयार झाला होता. एके दिवशी गिरणीच्या जवळ असणाऱ्या तलावाजवळून जात असताना त्याला एक सुंदर पाण्याचा आत्मा, ज्याला निक्सी म्हणून ओळखले जाते, दिसतो. ती (या आत्म्याला स्त्रीलिंगी उच्चारतात) पाण्यातून उठते आणि मिलरला नावाने हाक मारते. सुरुवातीला घाबरलेला, मिलर अखेरीस त्याच्या आर्थिक अडचणींबद्दल निक्सीला सांगतो. त्या दिवशी सकाळी त्याच्या घरात जन्मलेल्या वस्तूच्या बदल्यात निक्सी त्याला संपत्ती देते. मिलर असे गृहीत धरतो की त्याला फक्त एक लहान पिल्लू किंवा मांजरीचे पिल्लू सारखे पाळीव प्राणी गमावण्याचा धोका होता आणि म्हणून तो करारास सहमत होतो. +त्याच्या पत्नीने त्याच दिवशी अनपेक्षितपणे एका मुलाला जन्म दिल्याचे पाहून मिलरला आश्चर्य वाटते. घाबरलेल्या, मिलरला समजले की निक्सीला त्याच्या मुलाच्या जन्माची जाणीव होती जेव्हा तिने त्याला कराराची ऑफर दिली. काय करावे हे त्या दोन्ही पती-पत्नीला कळत नाही. वर्षे निघून जातात आणि मिलरचे नशीब आणि मुलगा दोघेही वाढतात. या यशानंतरही, मिलर पेमेंट गोळा करणाऱ्या निक्सीबद्दल चिंतेत राहतो आणि गिरणी तलावाजवळ न जाण्याचा आपल्या मुलाला सल्ला देतो. +मुलगा एक कुशल शिकारी बनतो आणि स्थानिक गावातल्या स्त्रीशी लग्न करतो. एके दिवशी, गिरणी तलावाजवळ शिकार करत असताना, तो एका हरणाला मारतो. रक्त धुण्यासाठी तो गिरणीच्या तलावात जातो आणि अचानक निक्सी त्याला पाण्याखाली ओढते. +रात्री तो घरी न परतल्याने त्याच्या बेपत्ता होण्यामागे निक्सीच जबाबदार असल्याचा संशय घेऊन त्याची पत्नी त्याचा शोध घेण्यासाठी जाते. ती तलावाजवळ येते आणि तिच्या पतीला आणि निक्सीला हाक मारते, परंतु त्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. अस्वस्थ होऊन, ती पाण्याच्या काठावर झोपी जाते. रात्री तिच्या स्वप्नात तिला दिसते की एका धोकादायक कड्यावर चढून वर जायचे आहे, माथ्यावर पोहोचायचे आहे आणि आत असलेल्या एका वृद्ध स्त्रीला शोधणे जरुरी आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती उठते तेव्हा ती स्त्री तिच्या स्वप्नातील कड्यावर चढण्याचे दृश्य पुन्हा दिसते. वृद्ध महिलेकडे पोहोचल्यावर, तिला सोन्याचा कंगवा दिला जातो आणि पौर्णिमेच्या वेळी तिचे केस तलावाजवळ विंचरण्याच्या सूचना दिल्या जातात आणि ती पूर्ण झाल्यावर ती काठावर ठेवतात. एकदा तिने कंगवा खाली ठेवला की, तिच्या पतीचे डोके काही क्षणांसाठी पाण्याच्या वर होते, लाट येण्याआधी दुःखी दिसत होते आणि त्याला पुन्हा खाली ओढते. +आपल्या पतीची केवळ एक झलक पाहून समाधानी न झालेली स्त्री दुसऱ्यांदा झोपडीत परतते. तिला सोन्याची बासरी दिली जाते आणि गिरणी तलावावर पौर्णिमेच्या खाली एक सुंदर धून वाजवण्यास सांगितले जाते. नंतर वाळूमध्ये बासरी ठेवण्यास सांगितले जाते. यावेळी, कार्य पूर्ण केल्यानंतर, तिचा नवरा अंशतः पाण्यातून उठतो आणि तिच्याकडे पोहोचतो, परंतु पुन्हा एकदा लाट त्याला खाली खेचते. +ती स्त्री तिसऱ्यांदा झोपडीमध्ये परतली आणि तिला सोन्याचे फिरते चाक दिले जाते. तिच्याकडे पूर्ण स्पूल येईपर्यंत पौर्णिमेच्या खाली अंबाडी फिरवण्याच्या सूचना दिल्या. या सूचनांचे पालन करून, तिचा नवरा पुन्हा एकदा दिसतो, परंतु यावेळी तो तलावातून मुक्त होण्यास सक्षम असतो. संतप्त झालेल्या निक्सीने तलावातून एक मोठी लाट सोडते आणि जोडपे पळून जाताना त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करते. त्यांना निक्सीच्या तलावाने मारले जाण्यापूर्वी, ती स्त्री त्यांना मदत करण्यासाठी झोपडीतील वृद्ध महिलेकडे याचना करते. स्त्रीचे रूपांतर टॉडमध्ये आणि तिच्या नवऱ्याचे रूपांतरण बेडकामध्ये होते. मृत्यूपासून वाचवताना, पूर त्यांना त्यांच्या मूळ भूमीपासून दूर घेऊन जातो आणि जोडप्याला पर्वत आणि दऱ्यांच्या अंतराने वेगळे करतो. जेव्हा पाणी कमी होते, जरी त्यांचे मानवी रूप परत आलेले असले तरी दुसरा कोठे आहे हे दोघांनाही माहिती नाही. दोघेही जगण्यासाठी मेंढपाळ म्हणून काम करतात, पण ते दुःखी असतात आणि एकमेकांसाठी तळमळत असतात. +वर्षे उलटून जातात आणि एका वसंत ऋतूत स्त्री आणि पुरुष आपापल्या कळपांची देखभाल करताना एकमेकांना भेटतात. परंतु ते लगेचच एकमेकांना ओळखत नाहीत. पौर्णिमेच्या एका रात्री, तो माणूस बासरीवर तीच धून वाजवतो जशी त्या स्त्रीने एकदा गिरणी तलावावर वाजवलेली असते. ती स्त्री रडायला लागते आणि तिला तिच्या हरवलेल्या पतीची कहाणी सांगते. अचानक दोघे एकमेकांना ओळखतात. ते मिठी मारतात आणि चुंबन घेतात आणि आनंदाने जगतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11481.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfa13fe94239f9e4f50605346b3a7b98a2e283e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11481.txt @@ -0,0 +1 @@ +द पिंक पैंथर ही इंग्लिश चित्रपटशृंखला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1150.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67bdda8c22608b30c90c0d092e15efda52ec4dcb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1150.txt @@ -0,0 +1 @@ +ज्युली ॲन स्मिथ (जन्म ३ डिसेंबर १९६०), व्यावसायिकपणे ज्युलियन मूर म्हणून ओळखली जाते, ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच चित्रपटात विपुल, ती विशेषतः स्वतंत्र चित्रपटांमध्ये भावनिकदृष्ट्या त्रासलेल्या महिलांच्या चित्रणासाठी तसेच ब्लॉकबस्टरमधील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. अकादमी पुरस्कार, बाफ्टा पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार, आणि दोन एमी पुरस्कारांसह ती अनेक पुरस्कारांची प्राप्तकर्ता आहे.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11517.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d7d047ce970534cfe2c7baafe078aef1b4d3182 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11517.txt @@ -0,0 +1,8 @@ + +द फ्युजिटिव्ह (अनुवाद: फरारी) 1993 चा अमेरिकन अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे जो 1960 च्या दशकात रॉय हगिन्सने तयार केलेल्या त्याच नावाच्या टेलिव्हिजन मालिकेवर आधारित आहे. हा चित्रपट हॅरिसन फोर्ड व टॉमी ली जोन्सची मुख्य भूमिका असलेला ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट. हा चित्रपट अँड्र्यू डेव्हिस यांनी दिग्दर्शित केला होता आणि यात हॅरिसन फोर्ड, टॉमी ली जोन्स, सेला वॉर्ड, जो पँटोलियानो, अँड्रियास कॅटसुलास आणि जेरोन क्रॅबे यांनी भूमिका केल्या होत्या. चित्रपटाची पटकथा डेव्हिड टूही आणि जेब स्टुअर्ट यांनी टूहायच्या कथेवरून लिहिली होती. आपल्या पत्नीच्या हत्येचा आरोप लावल्यानंतर आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर, डॉ. रिचर्ड किंबले बस अपघातानंतर कोठडीतून निसटला आणि पोलिस आणि यू.एस. मार्शलच्या पथकाने शिकार करत असताना खऱ्या मारेकऱ्याला शोधून त्याचे नाव साफ करण्यासाठी निघाले. + +चित्रपटाच्या सुरुवात होते ती शिकागोचा प्रसिद्ध डॉक्टर रिचर्ड किंबल (हॅरिसन फोर्ड) याला अटक होत असते. त्याला त्याच्या पत्नीच्या खून केल्याचा आरोप असतो. त्यानंतर कोर्टातील सुनावणीत रिचर्डने गुन्हा केला आहे हे सिद्ध होते. घटनास्थळीचे सर्व पुरावे रिचर्डनेच खून केला आहे हे सिद्ध करत असतात. तसेच मरण्या अगदी थोड्याचवेळा आगोदर रिचर्डच्या पत्नीने ९११ला फोन केलेला असतो व फोनवर ती 'रिचर्ड नाहि, रिचर्ड नाहि' असे ओरडत असते. खरेतर रिचर्डची खुनीशी झटापट झालेली असते व त्या वेळेस रिचर्डला ती त्याच्याशी नको झटापट करु असे सांगत असते. रिचर्डची खुनीशी झटापट होत असतान त्याचा एक हात कृत्रिम आहे असे लक्षात येते खुनी पळुन जातो व रिचर्ड पत्नीला वाचवायला जातो. तो पूर्ण प्रयत्न करतो पण पत्नीला वाचवू शकत नाहि. त्याच वेळेस पोलीस येतात व रक्तात न्हाहलेला रिचर्डला पोलीस ताब्यात घेतात. सर्व अपील वाया जातात व रिचर्डला जन्मठेपेची शिक्षा होते. +रिचर्डची रवानगी मुख्य तुरुंगात होत असताना, त्याच्या बरोबरचे इतर कैदीपैकी एक जण गोळी घेउन चक्कर आल्याचे नाटक करतो. त्याला काय झाले आहे म्हणून रिचर्डला विचारतात. रिचर्डला लक्षात येते की तो नाटक करत आहे. नाटक करणार्‍च्या तोंडातुन फेस येणे चालु होते. ते पाहून पोलीस सोडवायला येतो. तेवढ्यात पोलिसाच्या हातातील बंदुक घेण्याचा प्रयत्न होतो व झटापट सुरू होते. त्यात ड्रायव्हरला गोळी लागते. पोलीस व एक कैदी मरण पावतो. गाडिचे नियंत्रण सुटते व रस्त्याच्यापासून दुर जाउन पडते. रिचर्ड सावध होतो व लक्षात येते कि गाडी रेल्वेरुळावर येउन पडली आहे व एक रेल्वे सरळ येत असते. जखमी ड्रायव्हरला किल्ली देण्यासाठी सांगतो. तो त्याला किल्ली देतो. दुसरा जखमी साथीदार पळुन जातो. रिचर्ड त्याहि परिस्थितीत जखमी ड्राय्व्हरला गाडिच्या बाहेर पडण्यास मदत करतो व ऍन वेळेस गाडिच्या बाहेर पडतो. रेल्वेच्या धडकेने गाडिचा चक्कचुर होतो. नंतर दुसरा कैदी रिचर्ड पाशी येउन त्याचे पाश सोडवतो व बरोबर येण्याची विनंती करतो. पण रिचर्ड ती टाळतो. +हॉस्पीटल मधून बाहेर पडताना एकगे पोलीस रिचर्डला ओळखतो, पण तो पर्यंत रिचर्ड हॉस्पीटलची ॲंब्युलन्स घेउन पळून जातो. ही खबर गेरार्डला मिळते व रिचर्डच्या मागे पोलिसांचा ससेमिरा चालु होतो. पोलीस रिचर्डला एक बोगद्यामध्ये गाठतात. पण पोलिसांच्या हाती न लागता बोगद्यातील सांडपाण्याच्या कालव्यातुन निसटतो. गेरार्ड शेवटी रिचर्डला शोधुन काढतो व पोलिसांन शरण येण्याची विनंती करतो परंतु रिचर्ड त्याऍवजी कालव्याच्या शेवटी असलेल्या धबधब्या मध्ये उडी टाकतो. सर्वांच्या मते रिचर्डचे अश्या प्रकारे उडी मारल्या नंतर त्याचे जगणे अशक्य आहे परंतु रिचर्ड वाचतो व कसाबसा शिकागोला परत पोहोचतो. गेरार्ड देखील रिचर्डचा मृतदेह न मिळाल्याने मोहिम तात्पुरती स्थगित करतो. +शिकागो मध्ये पोहोचल्या वर रिचर्डची स्वता:ची खुनी कोण अशी मोहिम चालु होते. त्याच्या मित्रांना पैशाची मदत मागतो परंतु मिळणे अवघड असते. फोन टॅप झाल्यामुळे रिचर्ड जिवंत आहे असे पोलिसांना कळते व कुठे आहे त्याचा माग काढणे चालु होते. कृत्रिम अवयव संस्थेमध्ये रिचर्ड खोटे ओळख पत्र बनवुन प्रवेश मिळवतो व कंप्युटर वरून त्याला आठवते त्याप्रमाणे खुनीशी झटापट होताना कृत्रिम अवयव कोणता आहे व तो शहरामध्ये कोणाकोणाला आहे याची माहिती मिळते +हिंदी व तेलुगु मध्ये या चित्रपटाची नक्कल करण्याचा प्रयत्न क्रिमिनल या चित्रपटात झाला. या मध्ये डॉक्टरची भूमिका नागार्जुन याने केली होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11520.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11520.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11533.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dbf2b3807312767962d57c0529e34ebc29b0968 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11533.txt @@ -0,0 +1 @@ +द बिशप्स हाऊस हे भारताच्या केरळ राज्यातील कोचीन शहरात असलेले एक पर्यटन क्षेत्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11553.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f53ee1bb2723206315089c899361a59985b6dd80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11553.txt @@ -0,0 +1,19 @@ +दी मायरेज हे अमेरिकेच्या लास व्हेगस शहरातील आलिशान हॉटेल आहे. ३,०४४ खोल्यांचे हे हॉटेल पॉलिनेशियन थीम[मराठी शब्द सुचवा]ने बांधण्यात आलेले आहे.[१] +हे रिझॉर्ट स्टीव्ह विन या विकासकाने बांधले. सध्या त्याची मालकी एमजीएम रिझॉर्ट्‌स इंटरनॅशनल यांचेकडे आहे. मायरेज, ट्रेझर आयलंड हॉटेल आणि कसीनो हे दुसरे हॉटेल यांच्या दरम्यान फुकट ट्रामसेवा आहे. +या होटेलची रचना जोएल बर्गमन यांनी केली. २२ नोव्हेंबर, १९८९ रोजी हे हॉटेल चालू झाले. वॉल स्ट्रीट यांनी हे पहिले रिझॉर्ट कास्तावेझ यांच्या मूळ मालकीच्या जागेवर बांधले. त्यापूर्वी ते रेड रूस्टर नाइट क्लब म्हणून अस्तित्वात होते. सन १९८०मध्ये स्टीव्ह विन यांनी त्यांचा घरोबा असणारा मित्र रोजर थॉमस याला या गटात सामील होण्यासाठी विचारणा केली. आणि या दोघांनी मिळून लास वेगास येथे इतर हॉटेलांपेक्षा अगदी निराळ्या पहिल्या हॉटेल आणि मनोरंजन केंद्राची उभारणी केली. +मायरेज हॉटेल हे खूप खर्च करून बांधलेले हॉटेल व मनोरंजन केंद्र (कसीनो) आहे. त्याचा बांधकाम खर्च ६३ कोटी डॉलर इतका होता. या हॉटेलच्या भिंती आणि विशेषतः खिडक्या सोन्याचा मुलामा देऊन मढविलेल्या असून त्यांना नयन सुखदायक छटा दिलेल्या आहेत. वेगास रिझॉर्ट बांधण्यासाठी विन यांनी आधुनिक पद्धत वापर्ल्याने आता त्यांना लास वेगासचे पितामह असे म्हटले जाते. तत्पूर्वी सन १९७०पर्यंत देशी विदेशी पर्यटक न्यूजर्सी येथे जुगार खेळण्यासाठी वारंवार येत असत तसेच अटलांटिक शहरातही पर्यटक मनोरंजनासाठी (कसीनो) येत असत. अलीकडील काळात लास वेगास हे आधुनिक चालीरीतीचे (Fashion) ठिकाण म्हणून संबोधले जाऊ लागले होते. जुन्या बाबींना तसेच उद्योगांना बाजूस करण्यासाठी या नवीन व्यवस्थेची गरज होती ती या मायरेज हॉटेल आणि मनोरंजन व्यवस्थेने (कसीनो) भरून काढली. या हॉटेलमधील सर्व मनोरंजन ठिकाणे २४ तास सुरक्षा कॅमेरे लाऊन सुरक्षित केली आहे. [२] +सन १९९० ते २००३ या सालांपर्यंत सेजफ्रिड आणि रॉय ही शोजची केंद्रे होती. या दोघांचे एकत्रीकरण झाले आणि त्याचा उपयोग जादूचे प्रयोग आणि जंगली प्राण्यांच्य शो यांसाठी होऊ लागला. या शोमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका सफेद वाघाने रॉय हॉर्न यांच्यावर हल्ला केला आणि त्यात ते जखमी झाले त्यामुळे सन २००३मध्ये हा शो बंद केला. +सन १९९३मध्ये मायरेज हॉटेलच्या अधिपत्याखाली Cirque du Soleil show Nouvelle Expérience नावाचा कार्यक्रम मायरेज हॉटेलच्या वाहनतळावरील एका विभागातील तंबूत चालू केला.. त्याच वेळी सर्क यांना जवळच्याच ट्रेझर आयलंड वर रिझॉर्ट उभारणीसाठी बोलाविले. शेवटी त्यांनी लास वेगास येथे ‘मायरेज लव्ह’ चालू केले. या मायरेज लव्हमध्ये Cirque du Soleil show Nouvelle Expérience नावाचा कार्यक्रम कायम सुरू असतो.[३] +सन २००४मध्ये मायरेज हॉटेल जवळील तंबू डॅनी गान्स यांनी घेतला आणि तेही मनोरंजनाचे आकर्षण झाले. डिसेंबर २००६मध्ये त्यांनी बीटल्स या थीमवर REVOLUTION ultra-lounge उघडले. किर्कुए दु सोलैल यांच्या लाइट ग्रुपने चालविलेल्या नाइटलाईफ केंद्रात सामील होण्याची ती पहिलीच वेळ होती. +एंकोर लास वेगासचे शो मध्ये सामील होण्यासाठी फेब्रुवारी 2009 मध्ये गान्स यांनी मिरेज सोडले.गोल्डन नुग्गेट कसिनो नंतर नोवेंबर 2012 मध्ये मिरेज कसिनो हे लास वेगासचे दुसरे गेओफ्फ हाल्स ब्लॅक जॅक हे फ्री बेट ब्लॅक जॅक पेक्षा भिन्न झाले.सन 2014 मध्ये मिरेजचा अमेझिंग रेस 24 मध्ये भाग होता की जेथे मिरेज इतर संघात “आय” हे ओळख साधन होते. [४] +सन २०१५मध्ये MGM रिसॉर्ट इंटरनॅशनलने मायरेज आणि इतर मालमत्तेचे स्थायी मालमत्तेत रूपांतर करून त्याचा गुंतवणूक ट्रस्ट करण्याची घोषणा केली. MGM हे मायरेज पुढे चालू राहिले. +शेगफ्राइड आणि रॉयची सिक्रेट गार्डन आणि डॉल्फिन हबिटट ! मंनी कामांनो यांनी या गार्डनचा आराखडा केला. +संध्याकाळी ७, ८ आणि ९ वाजता कृत्रिम ज्वालामुखी बनवितात आणि ते शुक्रवारी आणि शनिवारी मोकळ्या आवारात उडविले जातात. +हॉटेलचे दर्शनी भागात असलेली उंचच्या उंच पामची झाडे, पाण्याचा प्रवाह व कारंजे या गोष्टी हॉटेलची शोभा वाढवितात. +५३ फूट लांब ८ फूट उंच आकाराच्या नोंदणी मेजच्या पाठीमागील मत्स्यालयातील १००० मासे म्हणजे एक नमूना आहे. +लव्ह हा किर्कुए दू सोलैल यांचे थिएटर उत्पादनात बीटल्स यांची रीमिक्स समाविष्ट आहेत. +अमेरिकेचा गोट टॅलेंट जिंकल्यानंतर टेरी फॅक्टर हे वस्तुसंग्रहालय झाले. +“1ओक” 16000 sq.ft. न्यू यॉर्क सारखा नाईट क्लब आहे. दोन स्वतंत्र विभागात स्वतंत्र घडामोडी घडतात अशी या या स्थानाचे वैशिष्ट्य आहे. शिवाय येथे किमान ४०० माणसे हिंडू शकतील अशी ४००० चौरस फुटांची मोकळेपणे हिंडण्यासाठी जागा आहे..[५] +7 डिसेंबर 1989 – शुगर राय लियोनार्ड विरुद्द रोबर्ट दुरान 3 +25 ऑक्टोबर 1990 – एवंडर होलिफील्ड विरुद्द बस्टर डगलस +18 मे 1996 –फेलिक्स त्रिणीदाद विरुद्द फ्रेद्दी पेंडलेटण diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11556.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c473d13bee8210fb755bcf98bc8ba93c4b4d6ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11556.txt @@ -0,0 +1,3 @@ +द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा एक ब्रिटिश सन्मान आहे, जो शौर्य, कला आणि विज्ञानातील पुरस्कृत योगदान, धर्मादाय आणि कल्याणकारी संस्थांसह कार्य आणि नागरी सेवेच्या बाहेर सार्वजनिक सेवांसाठी दिला जातो. [१] किंग जॉर्ज पंचम यांनी ४ जून १९१७ रोजी त्याची स्थापना केली आणि त्यात नागरी आणि लष्करी अशा दोन्ही विभागांमध्ये पाच वर्गांचा समावेश आहे, त्यापैकी सर्वात वरिष्ठ दोन प्राप्तकर्त्याला पुरुष असल्यास नाइट किंवा महिला असल्यास डेम बनवतात. [२] संबंधित ब्रिटिश एम्पायर मेडल देखील आहे, ज्याचे प्राप्तकर्ते ऑर्डरशी संलग्न आहेत, परंतु सदस्य नाहीत. +ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरमधील सर्व नियुक्तींच्या शिफारशी मूळतः युनायटेड किंग्डम, साम्राज्याचे स्वशासित अधिराज्य (नंतर कॉमनवेल्थ) आणि भारताचे व्हाइसरॉय यांच्या नामांकनावर करण्यात आल्या होत्या. ब्रिटिश सन्मानांची शिफारस करण्यात सहभागी होणाऱ्या राष्ट्रकुल देशांमधून आजही नामांकने सुरू आहेत. बहुतेक कॉमनवेल्थ देशांनी ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरच्या नियुक्तीसाठी शिफारसी बंद केल्या, जेव्हा त्यांनी स्वतःचे सन्मान निर्माण केले.[a] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11564.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8fedc31b8625b7afd6ed9ebff1e9efe6f7a238e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11564.txt @@ -0,0 +1 @@ +द रॅडिकल इन आंबेडकर : क्रिटीकल रिफ्लेकशन्स हे पुस्तक सूरज येंगडे आणि आनंद तेलतुंबडे यांनी संपादित केले आहे. हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक भारतातील समानता आणि बंधुत्वाचे सर्वात मोठे समर्थक म्हणून स्थापित करते. आंबेडकरांना सामाजिक परिवर्तनाचे प्रवर्तक म्हणून जीवंत दलित चळवळीने मान्यता दिली आहे, तर बुद्धिजीवी वर्गाने त्यांना भारतीय घटनेचे मुख्य शिल्पकार मानले आहे आणि राजकीय प्रतिष्ठानाने आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांच्या चितांना मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आंबेडकरांच्या वारसातील कट्टरपंथीय गोष्टी आतापर्यंत न पाहिल्या गेलेल्या दृष्टीकोनातून त्यांचे जीवन कार्य तपासून पहायला मिळतात. आंबेडकर हे आज प्रामुख्याने दलित आइकनच्या रूपात आदरणीय असले तरी आंबेडकर हे भारताच्या इतिहास, समाज आणि परराष्ट्र धोरणाचे गंभीर अभ्यासक होते. ते पहिले समर्पित मानवाधिकाराचे पुरस्कर्ते तसेच पत्रकार आणि राजकारणीही होते. आंबेडकरांच्या विचारसरणीचे व कार्याचे गंभीरपणे परीक्षण या पुस्तकातील निबंधांत - जीन ड्रीझ, पार्थ चटर्जी, सुखदेव थोरात, मनु भगवान, अनुपमा राव आणि अन्य आंतरराष्ट्रीय नावे, यांच्या अल्पसंख्यांक हक्कांवरील आंबेडकरांच्या सिद्धांतावर चर्चा, दलितांच्या बौद्ध धर्मात सामूहिक धर्मांतराचे परिणाम, वंशविद्वेष आणि सेमेटिझम या संदर्भात दलित उत्पीडन आणि मार्क्सवाद आणि स्त्रीवादाबद्दलच्या त्यांच्या विचारांचे मूल्य हे इतर जागतिक चिंतेचा विषय समाविष्ट आहेत.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11570.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab75268284e8e52d07ec6d8fcff0bf2f5354a232 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11570.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +द रेव्हन हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील चौथ्या पर्वाचा, सहावा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ७४वा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11574.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af1b236f77fc68041b54d545580b41b574c7f0a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11574.txt @@ -0,0 +1 @@ +द रेस्क्युअर्स डाउन अंडर (इंग्लिश: The Rescuers Down Under) हा एक इ.स. १९९० सालचा अमेरिकन ॲनिमेशन चलचित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1158.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7caab912bf33513c0ec1eb52e817c7422db69597 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1158.txt @@ -0,0 +1 @@ +ज्युसेप्पे पेला (इटालियन: Giuseppe Pella; १८ एप्रिल, इ.स. १९०२ - ३१ मे, इ.स. १९८१, रोम) हा इटलीचा ३१वा पंतप्रधान होता. तो १७ ऑगस्ट, इ.स. १९५३ ते १८ जानेवारी इ.स. १९५४ दरम्यान पंतप्रधानपदावर होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11634.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13be8ff1b334756f40184001a0973a386632e8bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11634.txt @@ -0,0 +1 @@ +द सर्क्युलर स्टेअरकेस ही अमेरिकन लेखक मरीया रॉबर्ट्स राइनहार्ट यांनी लिहिलेली एक गूढ कादंबरी आहे. यात राहेल इन्न्स यांनी एका घराच्या उन्हाळ्यात भाड्याने घेतलेल्या घरात घडलेल्या गुन्ह्यांचे वर्णन केले आहे. या घरात त्यांचा पुतणा आणि पुतणी सुद्धा रहात असतात. ही कादंबरी रिनेहार्टची प्रथम बेस्टसेलर होती आणि तिने त्या काळातील सर्वात लोकप्रिय लेखक म्हणून स्वतःला स्थापित केले. १९०७ च्या नोव्हेंबर पासून ती गोष्टींच्या रूपात सुरू झालेल्या पाच भागांची कथा १९०८ मध्ये बोबस-मेरिल यांनी पुस्तक स्वरूपात प्रकाशित केली. द सर्क्युलर स्टेअरकेस या कादंबरीने गूढ लेखनात एक नवीन अध्याय सुरू केला. जे अनेकदा स्त्रिया कथांना आणि कथा सांगणाऱ्यांस देतात जे ते भिन्न प्लॉटवरील घडामोडी दर्शवितात कारण त्यांनी वेगळेपणा कसा असावा यावर विचार केलेला असतो. राइनहर्टने आपल्या बऱ्याच कामांमध्ये या सूत्राचा वापर केला आणि त्यातून पुढील कथांच्या कथांना प्रेरणा मिळाली.[१][२][३] कादंबरी दोन वेळा स्क्रीनवर घेण्यात आली: १९१५ मध्ये एक मूकचित्रपट म्हणून आणि दूरचित्रवाणी मालिका क्लाइमॅक्ससाठी १९५६ मध्ये.[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11643.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b42095c8133777ea679291fe7e8653c0551d709 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11643.txt @@ -0,0 +1,3 @@ +द सिनेमॅटिक इमॅजिनेशन (The Cinemtic Imagination : Indian Popular Films as Social History) हे भारतीय सिनेमांचा सामाजिक इतिहासाचा पुरावा म्हणून अभ्यास करणारे पुस्तक आहे. या पुस्तकात लेखिकेने सिनेमावर राष्ट्र ही संकल्पना कशा प्रकारे प्रभाव करते आणि त्याचबरोबर सिनेमा वेगवेगळ्याप्रकारे समाजातील गोष्टींची मांडणी कशाप्रकारे करतो याचा अभ्यास केलेला आहे. ज्या प्रकारे सिनेमातून आदर्श स्त्री घडवण्याचे काम केले जाते तसेच आदर्श मुलगा ,आदर्श आई , खलनायक, Social butterfly ,इतर आदर्श इतर प्रतिमा ही घडवल्या जातात. भारतीय सिनेमा विशेषतः हिंदी सिनेमा हा असामान्यपणे आणि अनपेक्षितपणे भिन्न संस्कृती एकत्र आणतो. प्राथमिक भूमिकेच्या पातळीवर देशाच्या विविध भागातील विविध प्रेक्षकांना एकत्र आणतो त्यामुळे हिंदी सिनेमा हा एक देश म्हणून निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो आहे . लेखिकेने या पुस्तकामध्ये विषयावर लक्ष केंद्रित करताना मुख्य शीर्षकाद्वारे स्पष्ट केले आहे. "CINEMATIC IMAGINATION: INDIAN POPULAR FILMS AS SOCIAL HISTORY" म्हणजेच भारतातील लोकप्रिय सिनेमाचा अभ्यास सामाजिक इतिहास म्हणून केला आहे . लेखीकेने मांडल्याप्रमाणे सदरिल पुस्तकामध्ये , लेखिकेने नवनिर्मित राष्ट्राचा स्वातंत्र्यानंतरच्या काळातील सिनेमाचा अभ्यास केला आहे. यात त्यांनी साधारणत: पाच दशकातील सिनेमाचा अभ्यास केला आहे. हा अभ्यास करताना त्यांनी सामाजिक इतिहास पाहिला आहे. तसेच त्या त्या वेळेस असलेली राजकीय ,सामाजिक ,इ परिस्थिती यांचा संदर्भ घेऊन अभ्यास केला आहे.गेल्या दशकात अभ्यासक , संशोधक आणि विद्यार्थी हे एक अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणून सिनेमांच्या अभ्यासाकडे वळले आहेत. हिंदी सिनेमा हा सामाजिक संघर्ष कुटुंबामध्ये आहे ,असे दाखवतो . +धर्म, भाषा, प्रांत, वर्ग, आणि जात विविध भेदभाव असलेल्या एक "भारतीय" राष्ट्र म्हणून कल्पना जपण्याची आणि "कुटुंब / राष्ट्र " म्हणून संकल्पनाची मांडणी पुन्हा पुन्हा सिनेमामधून करत असतात .लेखिका मांडतात कि, राष्ट्र, वर्ग, जात, आणि (धार्मिक) समुदाय "संस्थीकरण लैंगिक विषमतेच्या तीक्ष्ण उतरंडी वर " अवलंबून आहेत. हिंदी चित्रपटामध्ये कशाप्रकारे स्त्रीयांचा कर्तेपणा बाहेरील आणि घरातील जबाबदाऱ्या सक्षमरित्या पार पाडण्यात आहे अशी वातावरणनिर्मिती केली जाते , हेही त्या दाखवून देतात. लेखिका हिंदी सिनेमाचा विश्लेषण करताना सामाजिक इतिहास देखील अभ्यासतात . आदित्य चोप्रा यांच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेनेगे आणि मनोज कुमार यांच्या पूरब और पश्चिम 27 वर्षे निर्मितीतील फरक असलेले दोन चित्रपट सुंदर आहेत. जे भारतातील सामाजिक परिवर्तन दाखवितात . कुमार चित्रपट पश्चिमेकडील राष्ट्रांना तसेच बदलला सिनेमामध्ये विरोध करतो तर लंडन मध्ये भारतीय समुदाय चोप्रा सिनेमामध्ये पारंपारिक भारतीय संस्कृतीत पाश्चिमात्त्य विनियोजन लक्ष केंद्रीत करतो. दोन्ही समान वितर्क बांधण्यात आहेत. पाश्चीमात्त्य दिशेने प्रतिकार चोप्रा चित्रपटात काही प्रमाणात मिसळून आले आहेत असे दिसते, तर पूरब और पश्चिम वेस्ट म्हणजे वाईट असा प्रभाव पडतो जो भारतीय संस्कृती घाण होईल ,याकडे पाहिले गेले आहे. अशा प्रकारे लेखीकीने भारतीय सिनेमांचा अभ्यास हा सामाजिक इतिहास म्हणून केलेला आहे . ज्यात त्यांनी विविध घटकाच्या सिनेमावरील परिणामाचा संदर्भ घेतला आहे . +Imagined Spaces: The implications of song and dance for Bollywood's diasporic communities ह्या लेखामध्ये Kai-Ti Kao & Rebecca-Anne Do Rozario मांडताना त्यांनी ज्योतिका विर्दीच्या The Cinematic Imagination: Indian Popular Films as Social History पुस्तकाचा संदर्भ घेतलेला आहे . लेखक सदरील लेखामध्ये काल्पानिक जागांचा / अवकाशाचा बॉलीवूडच्या diasporic communities वर गाणे आणि नाच (dance ) याचा परिणामांचा अभ्यास केला आहे . लेखक मांडतात कि , ज्योतिका विर्दी त्याच्या पुस्तकात चर्चा करतात की, प्रेम कहाण्याची उत्क्रांती ही बॉलीवूड मध्ये भारतीय मुल्ये आणि राष्ट्रीयत्वच्या बदलत्या कलाने झालेली दिसते . (२००३,१७८-२०४) NRI हा महत्त्वाचा वर्ग भारतात मानला जातो . प्रेमाची सुरुवात आणि त्याची पूर्तता ही भारतात होताना दिसून येते . ज्यांचे भावनिक स्थान हे बदलले असले तरी ते केंद्रस्थानी परत आणण्याचे काम राष्ट्रीयत्वाशी बांधील राहण्यात येते (२०२) .जी भारतीय उत्कट भावना असलेल्या देशभक्तिपूर्ण पार्श्वसंगीताचा वापर केल्याने येते . भारतात विशेषतः हिंदी सिनेमा असामान्यपणे आणि आश्चर्यचकितरित्या भिन्न संस्कृती असलेल्या देशाच्या कल्पना , रचना एक प्राथमिक भूमिका म्हणून देशाच्या विविध भागातील विविध प्रेक्षकांना एकत्र आणते . ही मांडणी एक देश म्हणून निर्मितीसाठी महत्त्वाची आहे .[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11656.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e96bd9c7ced68bad2bccf95490cfe398c73b983 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11656.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +द स्वॉर्म हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील तिसऱ्या पर्वाचा, चौथा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील सव्हेचाळीसवा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11701.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1bb6d90a1ac49096a239c722d8e0f790e2d7f7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11701.txt @@ -0,0 +1,2 @@ +दंतेवाडा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.हे शहर दंतेवाडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +हे ठिकाण जगदलपूरपासून आग्नेयेस सुमारे ५५ किमी लांब आहे. येथे दंतेश्वरी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर तेथील आदिवासींचे आराध्यदैवत आहे.हे ठिकाण शाकिनी व डाकिनी या दोन नद्यांच्या संगमावर आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11702.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04eecfe877f4e9b6c3c50b02c056905fe1214c1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11702.txt @@ -0,0 +1 @@ +मॉं दंतेश्वरी देवी हे छत्तीसगड राज्यात असलेल्या बहुसंख्य आदीवासींचे आराध्यदैवत आहे. हे मंदिर दंतेवाडा येथे आहे. हे जगदलपूरपासून आग्नेयेस सुमारे ५५ किमी लांब आहे. हे ठिकाण शाकिनी व डाकिनी या दोन नद्यांच्या संगमावर आहे.[१][ चित्र हवे ] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11706.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ed9855afda274321da43c8d0f3cf730c4b509c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11706.txt @@ -0,0 +1,3 @@ +दक्खिणथिरी टाउनशिप ( ब्रम्ही : ဒက္ခိဏသီရိမြို့နယ်) ब्रह्मदेशाच्या मंडाले प्रदेशाच्या दक्षिणेकडील नेप्यिडॉ केंद्रशासित प्रदेशातील आठ वसाहतींपैकी एक आहे. +२६ मार्च २००६ रोजी म्यानमारच्या गृह मंत्रालयाने (मोहा) ने नायपिडॉची नवीन राजधानी म्हणून बनविलेल्या मूळ शहरांपैकी एक म्हणून डेखिनाथीरी टाउनशिप म्हणून नियुक्त केले, त्यामध्ये २ वॉर्ड, ६ ग्रामीण मुलुख आणि २४ गावे समाविष्ट आहेत. [१] गृह मंत्रालयाने २० जानेवारी २०११ रोजी यास दक्खिणथिरी टाउनशिप असे नाव दिले. दक्खिणथिरी हे पाली भाषेतून साधित केलेले आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ “दक्षिणेकडील वैभव” असा आहे. [२] + २०१४ च्या म्यानमार जनगणनेनुसार, दक्खिणथिरी टाउनशिपची लोकसंख्या ५१,३२८ आहे. [३] लोकसंख्येची घनता प्रति किमी ३२८.८ लोक होती. जनगणनेनुसार मध्यम वय २५.१ वर्षे व १०० महिलांमध्ये १११ पुरुष होते. येथे ६,९९७ घरे होती; सरासरी घरगुती आकार ३.९ होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11708.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb0b51136a6380e601eb11c6daaf13ef47cb2cde --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11708.txt @@ -0,0 +1,4 @@ +हिंदू पौराणिक साहित्यानुसार दक्ष प्राचेतस (मराठी लेखनभेद: दक्ष प्राचेतस प्रजापती;) हा चाक्षुष मन्वंतरातील सृष्टी निर्मिणारा प्रजापति व ऋषी होता. 'प्रचेतस्' या समूहनामाने ओळखल्या जाणाऱ्या दहा ऋषींचा व कंडु ॠषीची कन्या मारिषा यांचा हा पुत्र होता[१]. मत्स्य पुराणानुसार याच्या पूर्वीच्या काळी संकल्प, दर्शन व स्पर्श या मार्गांनी प्रजोत्पादन होत असे. या पद्धती बंद करून मैथुनाद्वारे संततिप्राप्तीची नवी परंपरा याने आरंभली[१]. +भागवत पुराणानुसार याने आपल्या मनःसामर्थ्याने संतती निर्मिण्याचे केलेले प्रयत्न निष्फळ ठरले व त्यामुळे त्याने वीर्याद्वारे मैथुनज संतती निर्मिण्याचे ठरवले. त्यासाठी याने विंध्य पर्वताजवळच्या अघमर्षण तीर्थाजवळ तपस्या करून विष्णूस प्रसन्न करवून घेतले. विष्णूने याला पंचजन प्रजापतीची कन्या असिक्री दिली व तिच्यापासून प्रजावृद्धी करण्यास सांगितले[१]. +असिक्रीपासून याला हर्यश्व आदी १,००० पुत्र झाले[२]. मात्र नारदाने त्या पुत्रांना प्रजोत्पादनापासून परावृत्त करून मोक्षमार्गास प्रवृत्त केले. तेव्हा सृष्टीनिर्मितीसाठी दक्ष प्राचेतसाने ६० कन्या उपजवून त्या धर्म, कश्यप, चंद्र आदी ऋषींना दिल्या[१]. यांपैकी कश्यपास दिलेल्या याच्या १३ कन्यांपासून देव, दानव, दैत्य, पर्वत, नाग, पक्षी, आदित्य, अप्सरा व मानव इत्यादी सृष्टीतील व्यक्तिमात्रांची उत्पत्ती झाली. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11709.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb0b51136a6380e601eb11c6daaf13ef47cb2cde --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11709.txt @@ -0,0 +1,4 @@ +हिंदू पौराणिक साहित्यानुसार दक्ष प्राचेतस (मराठी लेखनभेद: दक्ष प्राचेतस प्रजापती;) हा चाक्षुष मन्वंतरातील सृष्टी निर्मिणारा प्रजापति व ऋषी होता. 'प्रचेतस्' या समूहनामाने ओळखल्या जाणाऱ्या दहा ऋषींचा व कंडु ॠषीची कन्या मारिषा यांचा हा पुत्र होता[१]. मत्स्य पुराणानुसार याच्या पूर्वीच्या काळी संकल्प, दर्शन व स्पर्श या मार्गांनी प्रजोत्पादन होत असे. या पद्धती बंद करून मैथुनाद्वारे संततिप्राप्तीची नवी परंपरा याने आरंभली[१]. +भागवत पुराणानुसार याने आपल्या मनःसामर्थ्याने संतती निर्मिण्याचे केलेले प्रयत्न निष्फळ ठरले व त्यामुळे त्याने वीर्याद्वारे मैथुनज संतती निर्मिण्याचे ठरवले. त्यासाठी याने विंध्य पर्वताजवळच्या अघमर्षण तीर्थाजवळ तपस्या करून विष्णूस प्रसन्न करवून घेतले. विष्णूने याला पंचजन प्रजापतीची कन्या असिक्री दिली व तिच्यापासून प्रजावृद्धी करण्यास सांगितले[१]. +असिक्रीपासून याला हर्यश्व आदी १,००० पुत्र झाले[२]. मात्र नारदाने त्या पुत्रांना प्रजोत्पादनापासून परावृत्त करून मोक्षमार्गास प्रवृत्त केले. तेव्हा सृष्टीनिर्मितीसाठी दक्ष प्राचेतसाने ६० कन्या उपजवून त्या धर्म, कश्यप, चंद्र आदी ऋषींना दिल्या[१]. यांपैकी कश्यपास दिलेल्या याच्या १३ कन्यांपासून देव, दानव, दैत्य, पर्वत, नाग, पक्षी, आदित्य, अप्सरा व मानव इत्यादी सृष्टीतील व्यक्तिमात्रांची उत्पत्ती झाली. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11714.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..beb75e4d5f5f3ca4b411823f043e6c9ec85a473f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11714.txt @@ -0,0 +1,7 @@ +हिंदू धर्मात, दक्ष हा प्रजापती आहे आणि ब्रह्मादेवांचा पुत्र आहे. हिंदू साहित्यात वीरणी आणि प्रसूती या दोघीं दक्षाच्या पत्नी आहेत. [१] दक्षाच्या काही उल्लेखनीय मुलींमध्ये अदिती( आदित्यांची आई), दिती( दैत्यांची आई), दानू( दानवांची आई) स्वाहा(यज्ञांची देवी आणि अग्निची पत्नी) आणि शिवाची पहिली पत्नी सती यांचा समावेश होतो. . +निर्मितीमध्ये दक्ष राजांच्या मुलींची महत्त्वाची भूमिका आहे. कारण त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह हिंदू धर्मातील अनेक देवतांशी करून दिला होता. [२] महाभारतानुसार, दक्षाच्या सोळा कन्या ह्या देव, दानव आणि मानवांसह सर्व सजीवांच्या माता बनतात. [३] +दक्षा आणि प्रसूती ह्यांच्या मुलींची संख्या वेगवेगळ्या पुराणांमध्ये १६ ते ६० इतकी वेगवेगळी आहे. प्रसूतीच्या मुली मनाच्या आणि शरीराच्या गुणांचे प्रतिनिधित्व करतात. [४] त्यांनी वेगवेगळ्या देवतांशी लग्न केले आहे. [५] विष्णु पुराणात असे म्हटले आहे की प्रसूती आणि दक्ष ह्यांना २४ मुली झाल्या. [६] +पद्म पुराणानुसार, दक्ष राजाला त्यांची पत्नी विरणीपासून ६० कन्या झाल्या. [७] सतीचा विवाह शिवाशी झाला. [८] मत्स्य पुराणानुसार, यापैकी एकही मुलगी त्यांच्या वडिलांसारखी नव्हती. त्यांची देवता आणि ऋषीमुनींशी झालेल्या विवाहानुसार यादी केली आहे: [९] [१०] +धर्मराज ह्यांना १० पत्नी आहेत: [९] [११] +कश्यप ऋषी ह्यांच्याशी १३ जणीनी विवाह केला आहे: [१२] [१३] +चंद्राशी विवाह केलेल्या 27 कन्या ज्या नक्षत्र बनल्या आहेत: [१४] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11720.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f107acb3f066492dc1aeafccb6cb498fd3bbcd20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11720.txt @@ -0,0 +1,9 @@ +आग्नेय आशिया हा आशिया खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये भारताच्या पूर्वेकडील, चीनच्या दक्षिणेकडील व ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील देशांचा समावेश होतो. आग्नेय आशियामध्ये दोन उपविभाग मानले जातात. इंडोचीन किंवा महाद्वीप आग्नेय आशियामध्ये कंबोडिया, लाओस, म्यानमार, द्वीपकल्पीय मलेशिया, थायलंड व व्हियेतनाम हे देश आहेत तर सागरी आग्नेय आशियामध्ये मलेशियाचा उर्वरित भाग, इंडोनेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स, ब्रुनेई व पूर्व तिमोर हे देश आहेत. आग्नेय आशियाच्या पश्चिमेला हिंदी महासागर व पूर्वेला प्रशांत महासागर आहेत. +भौगोलिक दृष्ट्या कधीकधी हाँग काँग, मकाओ व तैवान देखील आग्नेय आशियामध्ये गणले जातात परंतु राजकीय दृष्ट्या आग्नेय आशिया व आसियान हे समान मानले जातात व वरील तीन भूभाग आसियानचे सदस्य नसल्यामुळे आग्नेय आशियाचा भाग मानले जात नाहीत. भारताच्या अंदमान आणि निकोबार व ईशान्येकडील राज्यांच्या बाबतीत देखील वरील विधान लागू आहे. +संपूर्ण आग्नेय आशिया (विशेषतः इंडोनेशिया व फिलिपिन्स) हा भूकंपप्रवण व जागृत ज्वालामुखी क्षेत्र ठरवला गेला आहे. आग्नेय आशियाच्या इतिहासात आजवर अनेक प्रलयंकारी भूकंप, त्सुनामी इत्यादींमुळे प्रचंड जीवित व वित्त हानी झालेली आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय देवतेचा म्हणजेच गणेशाचा प्रसार प्राचीन काळातच भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून पलीकडे गेलेला होता. प्राचीन भारतीय व्यापारी सध्याच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण तसेच मध्य आशियातील उज्बेकिस्तान या भागातून प्रवास करत. भारतीय संस्कृती आणि धर्माचा प्रसार झाला सुमारे 1800 वर्षांपूर्वी प्राचीन भारतातील रहिवाशांनी सागरी मार्गाने व्यापारानिमित्त अग्नेयअशियात प्रवेश केला. आणि भारतातील बौद्ध धर्म आणि हिंदू धर्मातील शैव-वैष्णव हे पंत देखील या व्यापाऱ्यांसोबत अग्नी आशियातील अनेक देशांमध्ये पोहोचले. + उत्तर  · मध्य · दक्षिण  · पश्चिम · पूर्व (शिंग) + उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन + ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया + पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य + पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण + अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11729.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f0ff39c2b745e75737a6a9fbcc462b5c9e3b9b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11729.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेजेलनची सामुद्रधुनी ही दक्षिण अमेरिका खंडाला तिएरा देल फ्वेगो बेटापासून वेगळी करणारी एक सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी अटलांटिक महासागराला प्रशांत महासागरासोबत जोडणारा सर्वांत महत्त्वाचा नैसर्गिक जलमार्ग आहे. +मेजेलनची सामुद्रधुनी सुमारे ५७० किमी लांब व किमान २ किमी रुंद आहे. फर्डिनांड मेजेलन ह्या पोर्तुगीज खलाशाने १५२० साली सर्वप्रथम ह्या सामुद्रधुनीमधून मार्ग काढला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11741.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97bd601935b8620e43ddbc90b3108570df162566 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11741.txt @@ -0,0 +1,11 @@ +दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जुलै आणि ऑगस्ट २०१८ मध्ये दोन कसोटी, पाच एकदिवसीय सामने (वनडे) आणि एक ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामना खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला.[१][२][३] मुळात, हा दौरा तीन कसोटी सामन्यांसाठी होता, परंतु तिसरा सामना वगळण्यात आला आणि त्याऐवजी वनडे आणि टी२०आ सामने खेळवण्यात आले.[४] 2019 क्रिकेट विश्वचषकाची तयारी म्हणून अतिरिक्त एकदिवसीय सामने वापरले गेले.[५] +दौऱ्याच्या आधी, श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) ने दिनेश चंडिमलची कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. तथापि, जून २०१८ मध्ये सेंट लुसिया येथे वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान चेंडूशी छेडछाड केल्याच्या कथित भूमिकेसाठी चंडीमलला शिस्तभंगाच्या आरोपांना सामोरे जावे लागले.[६] पहिली कसोटी सुरू होण्यापूर्वी त्याची सुनावणी झाली, त्यात तो दोषी आढळला. त्याच्या जागी सुरंगा लकमलच्या नेतृत्वाखाली त्याला दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली.[७][८] पहिल्या कसोटीच्या समाप्तीनंतर, स्वतंत्र न्यायिक आयुक्तांनी चंडीमलला आणखी आठ निलंबनाचे गुण दिले, म्हणजे त्याला मालिकेतील पहिल्या चार एकदिवसीय सामन्यांसाठीही निलंबित करण्यात आले.[९] +श्रीलंकेने कसोटी मालिका २-० ने जिंकली.[१०] +एकदिवसीय मालिकेदरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार, फाफ डु प्लेसिस, तिसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आणि तो एकट्या टी२०आ सामन्यासह उर्वरित दौऱ्यातून बाहेर पडला.[११] मालिकेतील शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी क्विंटन डी कॉकची दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली होती.[१२] टी२०आ सामन्यासाठी जेपी ड्युमिनीला संघाचा कर्णधार म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे.[१२] दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका ३-२ ने जिंकली.[१३] श्रीलंकेने एकमेव टी२०आ सामना तीन गडी राखून जिंकला.[१४] + + + + + + +चुका उधृत करा: "nb" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11771.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cc6c5538705d0ab566a6bee1b85f27609ff7435 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11771.txt @@ -0,0 +1,2 @@ +दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने २ ते २३ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांचा समावेश होता.[१][२] एकदिवसीय मालिकेदरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मैदानावरील आणि दूरदर्शन पंच यांच्यातील चर्चा प्रसारित करण्यासाठी चाचणी घेतली.[३] ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्क पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आणि उर्वरित मालिकेसाठी तो बाहेर पडला.[४] जॉर्ज बेलीने उर्वरित सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व केले. +ऑस्ट्रेलियाने टी२०आ मालिका २-१ आणि एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली. अंतिम एकदिवसीय सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलिया वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर गेला आहे.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11779.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3301b9d9be9e8557e3e03eafea335582f5c122be --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11779.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने ९ ते २१ ऑगस्ट २०१४ या कालावधीत झिम्बाब्वेचा दौरा केला, झिम्बाब्वे संघाविरुद्ध एक कसोटी सामना आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळले.[१][२] दक्षिण आफ्रिकेने एकमेव कसोटी सामना जिंकून वनडे मालिका ३-० ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11795.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e587d3c0f73adf0d9796d8335ae826ad13be0d07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11795.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी आणि मार्च १९९९ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. दक्षिण आफ्रिकेने मालिका १-० ने जिंकली. न्यू झीलंडचे कर्णधार डिऑन नॅश आणि दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार हॅन्सी क्रोनिए होते. याशिवाय, संघांनी मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सहा सामन्यांची मालिका खेळली जी दक्षिण आफ्रिकेने ३-२ ने जिंकली.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11797.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8cb2d2b5608b16d5bdf57a7ca649281b458d508 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11797.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने १७ फेब्रुवारी ते २७ मार्च २०१२ या कालावधीत न्यू झीलंडचा दौरा केला. या दौऱ्यात तीन ट्वेंटी-२० (टी२०आ), तीन एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन कसोटी सामने होते.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1180.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a657a6f83a54d8d1bcf57bd4aca8e33f285069f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1180.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्यूवाद (हिब्रू: צִיּוֹנוּת; Zionism) ही एक राष्ट्रीय व राजकीय चळवळ आहे. ज्यू लोकांची व ज्यू धर्मीयांची ही चळवळ पश्चिम आशियातील जुदेआ भागात ज्यू राष्ट्राचे स्थापन व बळकटीकरणासाठी चालवली जाते. +ज्यूवादाची सुरुवात १९व्या शतकाच्या अखेरीस झाली ज्यामध्ये जगातील सर्व ज्यू व्यक्तींसाठी स्वतंत्र राष्ट्राची संकल्पना मांडली गेली. १९४८ सालापर्यंत ह्या चळवळीचे ध्येय स्वतंत्र इस्रायल राष्ट्राची निर्मिती करणे हे होते. इस्रायलच्या स्थापनेनंतर ज्यूवाद प्रामुख्याने जगातील ज्यूविरोधाचा सामना करण्यासाठी वापरत आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11821.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80607b6b331ba27ae4e2924d5f84679f3f42fb19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11821.txt @@ -0,0 +1,7 @@ +दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली. दक्षिण आफ्रिकेने तब्बल १४ वर्षांनंतर पाकिस्तानचा दौरा केला. याआधी दक्षिण आफ्रिकेने २००७-०८ च्या मोसमात पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर या दौऱ्यापर्यंत दोन्ही संघ संयुक्त अरब अमिरातीत द्विपक्षीय मालिका खेळायचे. +डिसेंबर २०२० मध्ये क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने संघ पाकिस्तानचा दौरा करणार याची पुष्टी केली. दक्षिण आफ्रिका संघ निवडसमितीने क्विंटन डी कॉकला कसोटी कर्णधार केले तर ट्वेंटी२० मालिकेसाठी हेन्रीच क्लासेनला कर्णधार केले गेले. दौऱ्यातील पहिली कसोटी कराचीमध्ये, दुसरी कसोटी रावळपिंडीत तर तिन्ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने लाहोर येथे होतील असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केले. +पाकिस्तानने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. ऑक्टोबर २००३ नंतर पाकिस्तानने प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत पाकिस्तानने २-१ असा विजय मिळवला. + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11851.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ab00f70274efa0c3398296c2b56c82eb19adca4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11851.txt @@ -0,0 +1,10 @@ +दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून - जुलै २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने २०१० नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडीजमध्ये कसोटी मालिका खेळली. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळविली गेली. +कसोटी सामने सेंट लुसिया मधील डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले गेले तर सर्व ट्वेंटी२० सामने ग्रेनेडा मधील राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते. पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकत दौऱ्याची विजयाने सुरुवात केली. दुसरी कसोटी देखील १५८ धावांच्या फरकाने जिंकत दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने विजय नोंदवला. २ऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराज ने हॅट्रीक घेतली. केशव हा कसोटीमध्ये हॅट्रीक घेणारा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा खेळाडू ठरला. या आधी जॉफ ग्रिफिन ने २४ जून १९६० रोजी लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडविरुद्ध हॅट्रीक घेतली होती. +वेस्ट इंडीजने पहिली ट्वेंटी२० जिंकत मालिकेत आघाडी घेतली खरी पण दुसऱ्या ट्वेंटी२०त दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणून ठेवली. २९ जून २०२१ रोजी तिसऱ्या ट्वेंटी२० सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे दिवंगत व्यवस्थापक गुलाम राजा यांच्या स्मरणार्थ दक्षिण आफ्रिका संघ काळ्या पट्ट्या दंडाला बांधून मैदानात उतरला. दोन्ही संघांनी दोन मिनिटांचे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तोच सामना दक्षिण आफ्रिकेने १ धावेने जिंकला. तबरेझ शम्सी याने दक्षिण आफ्रिकेचा विजय गुलाम राजांना समर्पित केला. लागोपाठ दोन सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेने २-१ ने आघाडी मिळवली. चौथा सामना वेस्ट इंडीजने जिंकत मालिका पुन्हा २-२ अश्या बरोबरीच्या टप्प्यात आणून ठेवली. पाचव्या आणि निर्णायक ट्वेंटी२० सामन्यात एडन मार्करम याच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांची ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकली. + + + + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11861.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..036fd453d373ccbf14141adde6240b4a500008ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11861.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण आफ्रिका क्रीडा विद्यापीठ (यूएसएसए) ही दक्षिण आफ्रिकेतील उच्च शिक्षण खेळाची प्रशासकीय संस्था आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11871.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d985505d059ba758cd1109cc4900c93767f33530 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11871.txt @@ -0,0 +1,3 @@ +दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने २०१८ क्रिकेट हंगामात इंग्लंडचा दौरा केला, इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध तीन महिला एकदिवसीय सामने (मवनडे) खेळले, त्यानंतर तिरंगी मालिका ज्यामध्ये न्यू झीलंडचाही समावेश होता. महिला एकदिवसीय मालिका २०१७-२०२० आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली, ज्याने २०२२ महिला क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रता निश्चित केली. इंग्लंडचे नेतृत्व हेदर नाईटकडे होते, तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व डेन व्हॅन निकेर्ककडे होते. +तीन सामन्यांची महिला एकदिवसीय मालिका न्यू रोड, वर्सेस्टर येथे सुरू झाली, जिथे लिझेल लीच्या नाबाद ९२ धावा आणि दमदार गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवण्यात मदत झाली. इंग्लंडमधील यजमानांविरुद्धचा पंधरा वर्षांतील पहिला विजय होता. दुसऱ्या सामन्यात, काऊंटी क्रिकेट ग्राउंड, होव्ह येथे, इंग्लंडने पुन्हा एकदा प्रथम फलंदाजी केली आणि सारा टेलर आणि टॅमी ब्युमॉन्ट यांच्या शतकांमुळे त्यांना सहा बाद 331 अशी मजल मारता आली.[a] लीच्या शतकानंतरही दक्षिण आफ्रिकेला लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही आणि इंग्लंडने मालिकेत बरोबरी साधली. कॅंटरबरी येथील सेंट लॉरेन्स मैदानावर अंतिम सामना खेळला गेला, जिथे दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. २२८ धावांवर डावाचा एक चेंडू शिल्लक असताना ते बाद झाले; व्हॅन निकेर्कने सर्वाधिक ९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, इंग्लंडने त्यांच्या आवश्यक लक्ष्याचा पाठलाग सहा षटके शिल्लक असताना केला, ज्या दरम्यान ब्युमॉन्टने मालिकेतील तिचे दुसरे शतक झळकावले. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_119.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba9f59a3e3ab0eaf3b40e6934320933ec3c6087d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_119.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑक्टोबर ४, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11901.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54db2385d803e801cbfbd3b3b0005da31c5d065c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11901.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण आफ्रिका महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11919.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11919.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6139a928ddd8c1f8d087276da7a83d36afbc3935 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11919.txt @@ -0,0 +1,3 @@ +दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेद (आफ्रिकान्स: Apartheid) ही दक्षिण आफ्रिका देशामध्ये १९४८ ते १९९४ दरम्यान अस्तित्वात असलेली एक वर्णद्वेषी समाजरचना होती. ह्या पद्धतीनुसार देशामधील काळ्या वर्णाच्या सर्व नागरिकांवर अनेक बंधने घालण्यात आली होती व अल्पसंख्य परंतु सत्तेवर असलेल्या गोऱ्या वर्णाच्या नागरिकांना सर्व अधिकार दिले गेले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर १९४८ साली दक्षिण आफ्रिकेत नॅशनल पार्टी ह्या सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षाने वर्णद्वेषास सुरुवात केली. नामिबिया देशामध्ये देखील वर्णद्वेषी धोरणे अवलंबण्यात आली होती. +१९४८ साली डॅनियेल फ्रांस्वा मलान दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान बनला व लवकरच देशामधील सर्व नागरिकांची वर्णावरून विभागणी करण्यात आली. १९६० ते १९८३ दरम्यान सुमारे ३५ लाख कृष्णवर्णीय व भारतीय वंशाच्या लोकांना त्यांच्या राहत्या घरांमधून हुसकावून लावून त्यांच्यासाठी बनवलेल्या विशेष भागांमध्ये वसवण्यात आले. तसेच कृष्णवर्णीय नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य व इतर सार्वजनिक सुविधा देखील वेगळ्या करण्यात आल्या. कृष्णवर्णीय लोकांसाठीच्या स्वतंत्र भूभागांना बंटूस्तान म्हटले जात असे. +कृष्णवर्णीय वंशाच्या नागरिकांनी विविध बंडे पुकारली व वर्णभेदाविरुद्ध लढा चालू ठेवला. नेल्सन मंडेला ह्या कृष्णवर्णीय नेत्याला दक्षिण आफ्रिकन राजवटीने वर्णद्वेषास विरोध केल्यावरून २७ वर्षे तुरूंगात डांबून ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदी धोरणांची जगभरातून प्रचंड निंदा झाली व अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेसोबतचे सर्व संबंध तोडून टाकले. तसेच दक्षिण आफ्रिकेवर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची बंदी घालण्यात आली. अखेर १९९० साली राष्ट्राध्यक्ष फ्रेडरिक विलेम डी क्लर्क ह्याने वर्णभेदी धोरणे मागे घेण्याचे ठरवले. १९९४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाचा विजय झाला व नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले. ह्याचबरोबर वर्णभेदाचाही अस्त झाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11930.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd2e6f170aded75d779b092bfa9bea1253de811a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11930.txt @@ -0,0 +1,4 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +दक्षिण ओसेशिया हा जॉर्जिया देशातील रशियाच्या सीमेजवळील एक वादग्रस्त भाग आहे. १९९१ साली दक्षिण ओसेशियाने स्वातंत्र्याची घोषणा केली. जॉर्जियाने ह्या स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नाही व दक्षिण ओसेशिया स्वतंत्र देश नसुन आपल्याच देशाचा एक भाग आहे अशी भूमिका घेतली आहे. २००८ सालच्या रशिया-जॉर्जिया युद्धानंतर रशिया व निकाराग्वा ह्या देशांनी दक्षिण ओसेशिया देशाला मान्यता दिली आहे, तसेच इतर काही देश भविष्यात हे धोरण स्वीकारण्यास तयार आहेत. युरोपियन संघ, नाटो व इतर बरेच देश मात्र स्वतंत्र दक्षिण ओसेशिया देशाला मान्यता देण्याच्या विरोधात आहेत. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11939.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de5078219e6d830bd533ed1de034e7c3925dd8e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11939.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Selatan) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11959.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f97715f2bfbad89fd88fbe5548c7f5088246352a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11959.txt @@ -0,0 +1 @@ +कोलकाता दक्षिण हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11963.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faa42ec5f5bac953681a50a29d02af0792209611 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11963.txt @@ -0,0 +1,2 @@ + +दक्षिण गारो हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा मेघालयच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेस बांगलादेशचा मयमसिंह हा विभाग आहे. दक्षिण गारो हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बाघमरा येथे आहे. गारो ही येथील प्रमुख भाषा आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11973.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45b7614a5caba3da3e5a5b94f29fcfd13efa1c2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11973.txt @@ -0,0 +1,3 @@ +दक्षिण चिनी वाघ-(Panthera tigris amoyensis) ही वाघांमधील सर्वात चिंताजनक प्रजाती आहे व वन्य अवस्थेत जवळपास नामशेषच झालेली आहे. १९८३ ते २००७ मध्ये एकही चिनी वाघ दृष्टीस पडला नाही. २००७ मध्ये एका शेतक-याने वाघ दिसल्याचे सांगितले[१]. माओंच्या चुकीच्या धोरणांमुळे तसेच चिनी औषधांसाठी ह्या वाघांची मोठ्या प्रमाणावर शिकार करण्यात आली. १९७७ मध्ये चिनी सरकारने या वाघाच्या शिकारीवर बंदी आणली पण तोवर खूप उशीर झाला होता. सध्या हे वाघ फक्त संग्रहालयात आहेत. +वर नमूद केल्याप्रमाणे केवळ २००७ मध्ये कित्येक वर्षाने एक वाघ दृष्टीस पडला होता. दक्षिण चिनी वाघ वन्य अवस्थेत नामशेषच झाल्याचे मानण्यात येत आहे. केवळ बंदीवासात व औषधांसाठी वाढवण्यात येणाऱ्या वाघांच्या फार्म्समध्ये हे वाघ शिल्लक आहेत. काही वन्य जीव संरक्षक मंडळींनी वन्य चिनी वाघाचे अस्तित्व पुन्हा जागृत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत. त्यादृष्टीने बंदीवासात वाढलेल्या वाघांच्या पिल्लांना दक्षिण अफ्रिकेतील खाजगी जंगलात वाढवण्यात येत आहे. यात या वाघांना लहानपणीच कृत्रिम भक्ष्यांशी खेळवून शिकारी धडे देण्यात आले व स्वता: शिकार साधण्यात या वाघांना पारंगत केले गेले. [२]बहुधा सन २००८ मध्ये यांच्यापासून जन्मलेल्या पिल्लांना चीनमध्ये पुनर्वसन करण्यात येईल व वन्य चिनी वाघांचे पुन्हा पुनर्जीवन होईल अशी आशा आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11991.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8798ff3ef52aca8caa1cca726bc53b92eae71a40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_11991.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण धारवाड हा कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12006.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5e6d31787da61701f9d3e06f1b4ff643e4ac5ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12006.txt @@ -0,0 +1,71 @@ +दक्षिण पश्चिम रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हुबळी रेल्वे स्थानक येथे असून कर्नाटक राज्याचा बव्हंशी भाग दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो. +दक्षिण पश्चिम रेल्वेचे तीन विभाग आहेत. +दक्षिण पश्चिम रेल्वेद्वारे खालील प्रमुख रेल्वेगाड्या चालवल्या जातात. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1201.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..303a7c0defa498d5e7ee724029995b83962d5575 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1201.txt @@ -0,0 +1,6 @@ +पुणे शहरात ३० नोव्हेंबर २०१५ रोजी एक ज्येष्ठांचे साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाचे उद्‌घाटक डॉ. नागनाथ कोतापल्ले होते. +पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष यांच्यातर्फे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहामध्ये २५ मार्च २०१८ रोजी तिसरे ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन झाले. संमेलनाचे उद्‌घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.नवनाथ तुपे, आर. टी. वझेकर उपस्थित होते. +देशमुख म्हणाले, "ज्येष्ठ नागरिक हे व्यासंगी असतात. म्हणूनच त्यांच्याकडील अनुभवाचा व माहितीचा साठा त्यांनी विकिपीडियासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी टाकल्यास नव्या पिढ़ीला त्याचा चांगला फायदा होईल. " +या ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलनाला पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील तीनशेहून अधिक ज्येष्ठांचा सहभाग होता. व्याख्याने, परिसंवाद, काव्य संमेलन आदींत नामवंत साहित्यिक व कवी यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग होता. + +पहा : साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12016.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25ddebea5b527c428b69e7308410a7778d90709b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12016.txt @@ -0,0 +1,70 @@ +दक्षिण पूर्व रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५५ साली स्थापन झालेल्या दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोलकाताच्या हावडा रेल्वे स्थानक येथे असून पश्चिम बंगाल, झारखंड व ओडिशा ही राज्ये दक्षिण पूर्व रेल्वेच्या अखत्यारीत येतात. +दक्षिण पूर्व रेल्वेचे चार विभाग आहेत. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12041.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8467ed230ffa560bf866f935bbedebd1a73d5f80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12041.txt @@ -0,0 +1,2 @@ +दक्षिण मध्य मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबई जिल्ह्यामधील ४ व मुंबई उपनगर जिल्ह्यामधील २ असे एकून ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12050.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..264b948f125ebfedf320dfcc9fd3d8c91e2327cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12050.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण मुंबई हा महाराष्ट्राच्या मुंबई शहराचा भाग आहे. साधारण पूर्वीच्या साळशेत बेटाच्या प्रदेशात असलेला हा भागा माहीम पासून कुलाब्यापर्यंत मानला जातो. मुंबईतील व्यावसायिक भाग आणि उच्चभ्रू वस्ती असलेला हा प्रदेश भारतातील सगळ्यात श्रीमंत नागरी भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12054.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3553dfcb5f8125ca093daa04c608556b2cc1c2fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12054.txt @@ -0,0 +1,3 @@ + +येमेनचे जनतेचे प्रजासत्ताकीय गणराज्य किंवा दक्षिण येमेन, प्रजासत्ताकीय येमेन, येमेन(एडन) हे एक समाजवादी राष्ट्र होते. सध्याचा यमन पुर्वी दोन विभागात विभागलेला होता. त्यातील दक्षिण येमेन हा एक भाग होता. २२ मे १९९० रोजी हा देश उत्तर येमेन बरोबर एकत्र झाला. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12057.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3553dfcb5f8125ca093daa04c608556b2cc1c2fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12057.txt @@ -0,0 +1,3 @@ + +येमेनचे जनतेचे प्रजासत्ताकीय गणराज्य किंवा दक्षिण येमेन, प्रजासत्ताकीय येमेन, येमेन(एडन) हे एक समाजवादी राष्ट्र होते. सध्याचा यमन पुर्वी दोन विभागात विभागलेला होता. त्यातील दक्षिण येमेन हा एक भाग होता. २२ मे १९९० रोजी हा देश उत्तर येमेन बरोबर एकत्र झाला. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12059.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..973a8ebccfe9bf1957c81dbd479d7e55673d2ad7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12059.txt @@ -0,0 +1,70 @@ +दक्षिण रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या १६ विभागांपैकी सर्वात जुना विभाग आहे. दक्षिण रेल्वेचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. दक्षिण रेल्वेच्या अखत्यारीत तमिळ नाडू व केरळ ही संपूर्ण राज्ये, पुडुचेरी हा केंद्रशासित प्रदेश तसेच आंध्र प्रदेश व कर्नाटक ह्या राज्यांचे काही भाग येतात. +दक्षिण रेल्वेचे एकूण सहा विभाग आहेत. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12063.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f0cee2d26f5f04cedf8b04e1acc0ed85bc824db --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12063.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण विजापूर हा कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९६७ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12085.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7aa07f62ea96d6c504f7e695072c0517bbd16d7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12085.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिणमूर्ती तमिल कुमारन (नोव्हेंबर २४, इ.स. १९८३ - ) हा भारतीय क्रिकेट लीगमध्ये चेन्नई सुपरस्टार्स संघाकडून खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1209.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9a6fe222948ea82d0a9b3b20e423cf0b6e44e84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1209.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्षातील तेरावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12106.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09f5225a3ff65f2ce7b2f1fcc56766d821141d46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12106.txt @@ -0,0 +1,2 @@ +दगडपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12110.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c5babbf812bb4d7ae95eff7c5436aee5652b0d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12110.txt @@ -0,0 +1,2 @@ +दगडवाझरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12148.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6272eb3acf422db7c57a043cf5ca8aa195547424 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12148.txt @@ -0,0 +1 @@ +दत्तकपुत्र म्हणजे अनापत्य/विनापत्य कुटुंबाने योग्य वारसदार नसल्यामुळे,दुसऱ्या कुटुंबातील स्वतःचा पुत्र समजुन स्वीकारलेला पुत्र होय.अनेक प्रकरणी यात दत्तकविधानाचाही अंतर्भाव राहतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12154.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3739be111ce40e70a78662868f713e0d3b43e89c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12154.txt @@ -0,0 +1,2 @@ +दत्तनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12161.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e79ea0bb721d8f052c316e4c23cf6b59938dcdcb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12161.txt @@ -0,0 +1,2 @@ +दत्तपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1217.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4dc7b8e188e814b83d09e2b6fbece1bb8b50401 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1217.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्येष्ठ शुद्ध सप्तमी ही ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्षातील सातवी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12205.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27f2b07011bf0da78331bcba9cfb5f0c170c8f8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12205.txt @@ -0,0 +1,8 @@ + +रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस (२७ नोव्हेंबर, १८७०; - ३१ मार्च, १९२६) हे महाराष्ट्रातील एक इतिहाससंशोधक व ऐतिहासिक साधनांचे संग्राहक होते.[ संदर्भ हवा ] त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना रावबहादुर हा किताब दिला.[ संदर्भ हवा ] +पारसनिसांचे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील मळवडीचे होते. वडील बळवंतराव महसुली खात्याच्या नोकरीनिमित्त साताऱ्यास आले आणि स्थायिक झाले. यांच्या आईचे नाव बयाबाई होते. पारसनिसांचे शिक्षण इंग्रजी सहावीपर्यंत झाले. त्यांच्या पत्नीचे नाव आनंदीबाई असून त्यांना सहा मुलगे व दोन मुली झाल्या.[ संदर्भ हवा ] +पारसनिसांनी जानेवारी १८८७ मध्ये सुभाष्य चंद्रिका नावाचे मासिक काढले आणि सहा अंक निघाल्यानंतर त्यांनी इ.स. १८८७ मध्ये सुरू केलेल्या महाराष्ट्र कोकिळ या मासिकात समाविष्ट केले.[ संदर्भ हवा ] त्या मासिकातून मराठेशाहीतील प्रसिद्ध व्यक्तींशी संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध होत.[ संदर्भ हवा ] +ऐतिहासिक कागदपत्रे प्रसिद्ध करता यावीत म्हणून पारसनिसांनी भारतवर्ष आणि इतिहास संग्रह नावाची नियतकालिके चालू केली.[ संदर्भ हवा ] भारतवर्ष वर्षभरातच बंद पडले पण इतिहास संग्रह आठ वर्षे चालले. या नियतकालिकांतून पारसनिसांनी सहा हजारांहून अधिक अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली.[ संदर्भ हवा ] +ते पेशवे दप्तराचे काम करू लागले त्याच वर्षी नोव्हेंबर १८९६ मध्ये, पारसनिसांनी भारतवर्ष नावाचे मासिक पुस्तक काढले. त्याचे अनियमितपणे २४ अंक निघाले.[ संदर्भ हवा ] १९०० साली ते बंद पडल्यावर त्यांनी १९०८ मध्ये इतिहास संग्रह नावाचे मासिक काढले, ते १९१६मध्ये बंद पडले. या सर्व मासिकांमधून पारसनीस यांनी ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली. रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांनी नाना फडणीस यांच्या मेणवलीतल्या वंशजांकडून मिळविलेल्या दप्तरातील माहितीचा उपयोग पारसनिसांनी त्यांच्या लेखांत केला.[ संदर्भ हवा ] +पारसनिसांच्याच प्रेरणेने व प्रयत्नांनी सातारा येथे १९२५ मध्ये ऐतिहासिक संग्रहालय स्थापन झाले. १९३९ साली हे संग्रहालय त्यातील कागदपत्रांसह पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात हलविण्यात आले.[ संदर्भ हवा ] पारसनिसांच्या संग्रहात मराठेशाहीतील विशेषतः अठराव्या शतकातील घटनांसंबंधीची अनेक अस्सल कागदपत्रे होती; त्याचप्रमाणे त्यांनी संग्हित केलेली जुनी नाणी, चित्रे, कलाकुसरीच्या वस्तू, पोषाख आणि पेहराव आदींचे नमुने होते. द.ब. पारसनीस यांनी ऐतिहासिक पत्रे, हस्तलिखिते इत्यादींचाही मोठा संग्रह केला होता.[ संदर्भ हवा ] +पारसनिसांचे लेखन विपुल आहे. त्यांनी नियतकालिकांतून प्रसिद्ध केलेली बहुतेक कागदपत्रे पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाली.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12221.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d74872398196ac9d9004a3e98e112ff4ae3337cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12221.txt @@ -0,0 +1,2 @@ +दत्तात्रेय स्वामी हे कल्याण स्वामींचे सख्खे धाकटे बंधू होते. समर्थांनी कोल्हापुरला अंबाबाईच्या देऊळात कीर्तने चालू असता ,एक चुणचुणीत मुलगा अंबाजी(कल्याण स्वामी) पाहिला व आपल्या कार्यासठी त्याची मागणी करताच ,त्याची आई व धाकटा भाऊ दत्तात्रय हे तिघेंही समर्थांना शरण आले.ह्या त्रिवर्गासह समर्थ शिरगांवांत आले.तिथे गोमय मारुति स्थापून दत्तात्रय स्वामींना मठपति नेमले.तोच हा शिरगांवचा मूळ मठ. +सातारा - उंब्रज मार्गावर काशीळ फ़ाट्या वरून श्री खंडोबाची पाल ह्या रस्त्या वरून २ कि. मी.वर शिरगांव फ़ाटा पडतो.तेथून दीड कि.मी. अंतरावर हा मठ आहे.दत्तात्रय स्वामींचे सुंदर समाधी मंदिर ही शिरगांव मठात बांधण्यात आले आहे.श्री दत्तात्रय स्वामींचे पुत्र आणि शिष्य राघव स्वामी यांची मुंज समर्थाच्या मांडीवर शिरगांवला झाली.त्यांचे पुत्र आणि शिष्य श्री यशवंत स्वामी हे मनोबोधाच्या आरतीचे रचियिते होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12222.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3f769a554ab15b085c8a6674fbf04acea8f9a2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12222.txt @@ -0,0 +1,20 @@ +दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगाच्या अधिपतींपैकी एक आहेत, जे एक हिंदू देवता म्हणून पूजले जातात. [१] त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. एकत्रितपणे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात. भागवत पुराण, मार्कंडेय पुराण आणि ब्रह्मांड पुराणसारख्या धर्मग्रंथांमध्ये त्यांना परब्रह्म, सर्वोच्च अस्तित्वाचे प्रकटीकरण मानले जाते, परंतु त्यांच्या जन्म आणि उत्पत्तीबद्दलच्या कथा मजकूरानुसार भिन्न आहेत. [२] [३] [४] हिंदू धर्मातील वेदांत - योग परंपरेच्या ग्रंथांप्रमाणे अनेक उपनिषदे त्यांना समर्पित आहेत. [५] हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक असलेली अवधूत गीता (शब्दशः, "मुक्त आत्म्याचे गाणे") ही दत्तात्रेयांना समर्पत आहे. [६] [७] +कालांतराने, दत्तात्रेयांनी शैव, वैष्णव आणि शक्ती धर्मातील अनेक संन्यासी चळवळींना प्रेरणा दिली - विशेषतः भारतातील दख्खन प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमालयी प्रदेश या भागांत, जेथे शैव धर्म प्रचलित आहे. [८] भक्ती चळवळीतील संत-कवी तुकाराम यांच्या कवितांमध्ये त्यांचे साधे जीवन, सर्वांशी दयाळूपणा, त्यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण आणि जीवनाचा अर्थ यांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. +रिगोपौलोसच्या मते, शैव धर्माच्या नाथ परंपरेत, दत्तात्रेय हे नाथांच्या आदिनाथ संप्रदायाचे आदि-गुरू (प्रथम शिक्षक) म्हणून पूज्य आहेत आणि तंत्रविद्येवर प्रभुत्व असलेले पहिले "योगाचे स्वामी" आहेत. परंतु बहुतेक परंपरा आणि विद्वान आदिनाथ हे शिवाचे प्रतिक मानतात. [९] [१०] मॅलिन्सनच्या मते, दत्तात्रेय हे नाथ संप्रदायाचे पारंपारिक गुरू नाहीत परंतु नाथ परंपरेने १८ व्या शतकात विष्णु-शिव समक्रमणाचा एक भाग म्हणून गुरू म्हणून त्यांची निवड केली होती. मॅलिन्सन नुसार, याचा पुरावा मराठी ग्रंथ नवनाथभक्तिसार मध्ये सापडतो, ज्यामध्ये नऊ नारायणांसह नऊ नाथांची ओळख करून महानुभाव पंथात नाथ संप्रदायाचे समक्रमण झाले आहे. [११] +मार्गशीर्ष (नोव्हेंबर/डिसेंबर) या हिंदू महिन्यातील वार्षिक उत्सव दत्तात्रेयांना समर्पित आहे आणि हा दत्त जयंती म्हणून ओळखला जातो. [१२] +दत्तात्रेय ही तीन शिरे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, मागे गाय असा परिवार दिसून येतो., स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले असा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसतात. चार कुत्री हे चार वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून ते स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते. +एकदा श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश (शिव) यांनी अत्रि ऋषी यांची पत्नी अनसूया हिची परीक्षा घेण्याचे ठरवतात.यांनी ऋषी च्या अवतार घेऊन माता अनसूया देवीची परीक्षा घेण्यासाठी त्यांचे घरी आले ,परंतु त्या ऋषी चे आदरातिथ्य करण्यासाठी घरी अन्न धान्य नव्हते तेव्हा अनसूया मातेने स्वतः च्या योगशक्तिद्वारे तात्काळ पेरणी करून तात्काळ धान्य पीकविले, व योग्य आदरातिथ्य केले, त्या तिन्ही ऋषी रुपी देवता संतुष्ट होऊन वर मागण्यास सांगितले, तेव्हा मातेने तिचे उदरी तीनही देवतांची पुत्र म्हणुन जन्म घेण्याची मागणी केली .[१३] +दत्तात्रेय हे इसवी सनाच्या सुमारे पाचव्या शतकापासून पुराण वाङ्मयात प्रसिद्ध झाले आहेत. मार्कंडेय पुराणात सतराव्या-अठराव्या अध्यायात दत्तात्रेयांचा उल्लेख आहे. +दत्ताचा उल्लेख त्याचे साधक, परंपरेने गुरुदेव असा करतात. दत्तात्रेयाचे पिता अत्रि ऋषी, हे ऋग्वेदातल्या पाचव्या मंडलातील ऋचांचे लेखक किवा संकलक होते; माता अनसूया ही सांख्य तत्त्वज्ञानी कपिलमुनींची बहीण, तर महाभारतात कुंतीस असामान्य आशीर्वाद देणारे तापट ऋषी दुर्वास हे अनसूयाचे पुत्र. ही दत्ताची नातेवाईक मंडळी विशेष उल्लेखनीय आहेत. पुराणांत वर्णन केलेल्या दत्तशिष्यापैकी यदु, आयु, अलर्क, सहस्रार्जुन व परशुराम हे क्षत्रिय वृत्तीचे आहेत. उपनिषदांत उल्लेख असलेला सांकृती हा दत्तशिष्य एक महामुनी होता असे मानले जाते.[१४] +एक महान योगी म्हणून दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक इत्यादी संप्रदायांतील साधक उपास्यदैवत मानतात. +नाथ संप्रदायात 'राऊळ' अथवा रावळ या नावाने एक उपपंथ आहे. पंथाचे प्रवर्तक नागनाथ हे सिद्धपुरुष होते. या उपपंथात मुसलमान धर्मातील अनेक मंडळी उपासना करताना आढळतात. महानुभाव संप्रदाय हा दत्त संप्रदायच आहे. या संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांची परंपरा दत्तात्रेय-चांगदेव राऊळ-गुंडम राऊळ-चक्रधर अशी आहे. चक्रधरांनी दत्तात्रेयाला पूज्य मानले आहे. श्रीचांगदेव राऊळ यांना इसवी सन ११०० च्या सुमारास दत्तदर्शन झाले असा लिखित उल्लेख आहे. +गोरक्षनाथाने अकराव्या शतकात अनेक शैव, शाक्त, वैदिक, अवैदिक धर्मपंथांना एकत्र केले व नाथपंथाची स्थापना केली. दत्तात्रेय हे वारकऱ्यांनाही पूज्य आहे. श्री ज्ञानदेव आणि श्री एकनाथ हे दत्तोपासक होते. आनंद संप्रदायाची गुरुपरंपरा ही दत्तात्रेयादी आहे. चैतन्य संप्रदायाची गुरुपरंपरा राघव-चैतन्य-केशव-बाबाजी- तुकाराम अशी आहे. या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा आहे. यामुळे दत्ताचे अनेक भक्त मुसलमान असतात. +दशनामी नागा साधूंचे सहा मुख्य आखाडे आहेत. हे शैवपंथाचे आखाडे आहेत. हे आखाडे सर्वात जुने समजले जातात. त्यातील एक आखाडा हा भैरव आखाडा म्हणूनही ओळखला जातो. या आखाड्याची देवता पूर्वी भैरव असावी. त्यावरूनच हे नाव पडले असावे. आज मात्र दत्तात्रेय ही या आखाड्याची प्रमुख देवता आहे. + +दत्तात्रेयाची उपासना दत्ताला मुख्यत्वे गुरू मानून केली जाते. सगुण प्रतीके उपलब्ध असली तरी उपासनेत पादुकांना प्राधान्य दिलेले आढळते. +दत्तात्रेयाची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अन्य राज्यांतली तीर्थक्षेत्रे.- +श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती हे इ. स. १३७८ साली जन्मले. या दोघांनी दत्तसंप्रदायाचे पुनरुज्जीवन केले, असे काहीजण मानतात. तत्कालीन मुसलमानांच्या आक्रमणापासून जनजागृती करून आपल्या धर्माचे रक्षण यांनी केले. +दासबोधाच्या रचनेसाठी रामदास स्वामी यांनी दत्तप्रणीत अवधूतगीतेचा आणि गुरुगीतेचा उपयोग केला होता असे दिसून येते. +आर. एन. पराडकर या दत्ताचे भक्त असलेल्या गायकाने यमन, दरबारी कानडा, पहाडी, भैरवी असे अनेक राग वापरून दत्ताची गीते म्हटली आहेत. पराडकर यांच्या निधनानंतर त्यांची परंपरा गायक अजित कडकडे हे चालवत आहेत. ’ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरीं बसले, मला हे दत्तगुरू दिसले’ हे आशा भोसले यांनी गायलेले ’आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटातले गीतही प्रसिद्ध आहे. अजित कडकडे यांनी गायलेेले प्रवीण दवणे यांचे आणखी एक गीत : 'निघालो घेऊन दत्ताची पालखी'; संगीतकार नंदू होनप. +वगैरे + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12234.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..384e54f09623fbf65d3847b30edc6d7261e1cf2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12234.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ. दत्तात्रेय नारायण धनागरे (इ.स. १९३६:वाशीम, महाराष्ट्र - ७ मार्च, इ.स. २०१७) हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते. +धनागरे यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथे झाले. अमेरिकेतील एमआयटी या संस्थेतून त्यांनी समाजशास्त्रातील उच्च पदवी घेतली. त्यानंतर आग्रा विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी कानपूरच्या आयआयटीत अध्यापन कार्य केले. त्यानंतर ते पुणे विद्यापीठात रुजू झाले. त्यांनतर ते शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू झाले. भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटीच्या जीवनगौरव पुरस्कारसह अन्य काही संस्थांचे जीवनगौरव तसेच अन्य पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुंबईतील एशियाटिक सोसायटीचे ते विश्‍वस्त होते. +तत्त्वज्ञान आणि मानववंशशास्त्र अशा दोन्हींच्या ऐतिहासिक संदर्भामधून भारतात समाजशास्त्रीय विद्याशाखेची रचना झाली आणि त्यामध्ये मूलभूत संशोधन करणाऱ्यांपैकी डॉ. धनागरे हे एक होत. +त्यांचे वडील वाशीम येथे वकील होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12248.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf345fc21906845a7749a91041ed4ac75e7118f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12248.txt @@ -0,0 +1,3 @@ +पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर (१८ मे, इ.स. १९२१ - २५ ऑक्टोबर, इ.स. १९५५) हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक होते. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातले पलुस. प्रसिद्ध गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर ह्यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या आईचे नाव रमाबाई, आणि पत्‍नीचे उषाताई. विनायकराव पटवर्धन हे पलुस्करांचे गायनगुरू होत. +अभिजात हिंदुस्तानी संगीतामधील ग्वाल्हेर घराण्याचे पंडित दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुस्कर हे गायकांचे मुकुटमणी आहेत. अल्पायुषी ठरलेला हा मधुरकंठी गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला. वयाच्या चौदाव्या वर्षी द,वि, पलुस्कर यांचे गाणे जालंधरला झाले होते. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले. पण याही छोट्या आयुष्यात पलुस्करांनी पुणे, नाशिक, कुरुंदवाड, कलकत्ता, लखनौ, बनारस, पतियाळा, जालंधर, अमृतसर अशा भारतभरांतील शहरांत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले. त्यांची गायकी देशभर लोकप्रिय होती. +पलुसकर यांचे ’गानयोगी पं.द.वि.पलुस्कर’ या नावाचे चरित्र अंजली कीर्तने यांनी लिहिले आहे. ते ’नवचैतन्य’ने प्रकाशित केले आहे. त्यासाठी पलुस्करांनी लिहिलेल्या १२ वर्षांच्या रोजनिशीचा अभ्यास कीर्तने यांनी केला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12253.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e42383ad1754dc0a129782f7cda72173f18479b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12253.txt @@ -0,0 +1,9 @@ +अवधूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्ताने चोवीस गुरू केले अशी भागवत नावाच्या ग्रंथात कथा आहे, असे सांगितले जाते. +ते गुरू आणि त्यापैकी प्रत्येकापासून घेतलेले गुण अनुक्रमे असे :- +१ पृथ्वी-क्षमावृत्ती व परोपकारित्व, २ वायू-निर्लेपता, ३ आकाश-सर्वत्र व्यापून असंग राहणे, ४ उदक-स्वच्छता आणि पवित्रता, ५ अग्नी-तेजस्विता, उपयोग करून घेणारा भेटेल त्याप्रमाणे होणे, ६ चंद्रमा-आत्मा अविनाशी आहे, विकार देहाला असतात हे ज्ञान, ७ सूर्य-भेदाभेदशून्यत्व, ८ कपोत-अतिआसक्ती नाशास कारण होते ही जाणीव, १३ हत्ती-विषयलंपट झाले असता नाश होतो हा धडा, १४ मधुपा (मधुमक्षिका) - उपभोग न घेता केलेला संचय नष्ट होतो हे सत्य, १५ हरीण-नादमोहित झाले असता नाश होतो हा अनुभव, १६ मीन-रसना ताब्यात ठेवतां आली नाहीं तर मरण ओढवते हे ज्ञान, १७ पिंगला (पक्षी) -प्रियवस्तूचा त्याग सहन करण्याची क्षमता, १९ बाल-चिंताशून्यता, २० कुमारी-एकाकी राहण्याची शक्ती, २१ शुरकृत (??) -चित्ताची एकाग्रता, २२ सर्प-संगरहित, एकट्याने संचार करणे योग्य असणे, २३ ऊर्णनामि (कोळी)- एकटा ईश्वर जगत ‌ कसे निर्माण करतो व त्याचा कसा संहार होतो हे ज्ञान आणि २४ सुपेशकृत (मिंगुरटी ??)- ध्यानसामर्थ्य. --- संदर्भ : भागवत स्कंध ११ अ. ६-२४. +मूळ श्लोक : +(अ) भागवतातातील एकादशस्‍कंधातला ७ वा अध्याय - +पृथिवी वायुराकाशमापोऽग्‍निचंद्रमा रविः। कपोतोजगरः सिंधुः पतंगो मधुकृद्गजः ।।३३।। मधुहा हरिणो मीनः पिंगला कुररोऽर्भके। कुमारी शरकृत्‍सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत ।।३४।। +अर्थ : गुरू सांगेन अशेष। संख्याप्रमाण चोवीस। त्‍यांची नांवें तूं परिस। सावकाश सांगेन ।।४६।। पृथ्‍वी वायु आकाश। अग्‍नि आप शीतांश। सातवा तो चंडांश। कपोता परिस आठवा।।४७।। अजगर सिंधु पतंग। मधु मक्षिका गज भृंग। हरिण मीन वेश्या चांग। नांवें सुभग पिंगला।।४८।। टिटवी आणि लेकरूं। कुमारी आणि शरकारु। सर्पकांतणी पेशस्‍करू। इतुकेन गुरू चोवीस।।४९।। +(आ) महानुभावी एकादशस्‍कंधात पुढील गुरू सांगितले आहेत :- पृथ्‍वी पवनुः आकाश जळ हुताशनुः कुमोद-बंधु भानुः कपोता अजगुरूः सींधु पतंगु मधुकरूः गजु मधु वा कृष्‍णसारूः मीनु पींगळा कुरुरुः बाळकु कुमारीः सेलारा फणिमौळीः उर्णनाभि झील्‍लि। +(ई) उद्धवगीतेत - पृथ्‍वी, आप, तेज, वायु, आकाश, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, सिंधु, पतंग, मधमाशी, गज, भृंग, हरीण, मीन, पिंगळा (वेश्या), टिटवी, लेकरू, कुमारी, शरकार, सर्प, ऊर्णनाभि, भिगुरटी. (२६६-६८) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12261.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45530bbd734d0df94b69dfc41e24949316c51dfa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12261.txt @@ -0,0 +1,2 @@ +दत्तावाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12290.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2df636f79b6468057792251f81182ba9f350bd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12290.txt @@ -0,0 +1,3 @@ +नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (पारंपरिक नाव डमडम विमानळ) (आहसंवि: CCU, आप्रविको: VECC) हा भारत देशाच्या कोलकाता शहरामधील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. भारताचे स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांचे नाव दिला गेलेला हा विमानतळ भारतामधील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. ईशान्य भारतामधील बव्हंशी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे कोलकाता हे प्रमुख केंद्र आहे. +डमडम विमानतळ २००५ साली कोलकाता उपनगरी रेल्वेद्वारे कोलकाता शहराशी जोडला गेला. विमानतळापर्यंत उपनगरी रेल्वेसेवा पोचवणारे कोलकाता हे भारतामधील पहिलेच शहर आहे. +कोलकात्याच्या भौगोलिक स्थानामुळे युरोप ते इंडोचीन व ऑस्ट्रेलिया ह्या मार्गावरील तो एक महत्त्वाचा थांबा ठरला. १९२४ सालापासून के.एल.एम. कंपनीच्या ॲम्स्टरडॅम ते जाकार्ता ह्या विमानसेवेचा कलकत्त्याला थांबा चालू झाला. ह्याच वर्षी रॉयल एर फोर्सचे विमान देखील येथे थांबले होते. १९३० साली डमडम विमानतळाची धावपट्टी संपूर्ण वर्षभर वापरासाठी योग्य ठरवण्यात आली व अनेक विमानकंपन्यांनी येथे थांबे सुरू केले. दुसऱ्या महायुद्धामध्ये डमडम विमानतळावरून ब्रम्हदेशात बॉंबहल्ले करण्यासाठी अमेरिकन हवाई दलाने येथूनच आपली बी-२४ लिबरेटर ही लढाऊ विमाने उडवली. महायुद्धानंतर येथील प्रवासी वर्दळ वाढीस लागली. १९६४ साली इंडियन एरलाइन्सने दिल्ली-कलकत्ता ही पहिली जेट सेवा सुरू केली. १९९५ साली डमडम विमानतळाचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ असे ठेवले गेले. १६ मार्च २०१३ रोजी नवे टर्मिनल खुले केले गेले आणि अंतर्देशीय-आंतरराष्ट्रीय प्रस्थाने व आगमने येथूनच होऊ लागली diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12303.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..740272780f007736fbadd5455c409acf7cb1323f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12303.txt @@ -0,0 +1,206 @@ +दमण विमानतळ(आहसंवि: NMB, आप्रविको: VADN) हे भारताच्या दमण आणि दीव राज्यातील दमण येथे असलेला विमानतळ आहे. +सध्या येथे कोणतीही विमानसेवा उपलब्ध नाही. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12333.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a7fc8ce78585ede838dc88e667666cbf8f486eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12333.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 26°24′N 50°9′E / 26.400°N 50.150°E / 26.400; 50.150 + +दम्मम (अरबी भाषा: الدمام) हे सौदी अरेबिया देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. +किंग फह्द आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगातील आकारमानाने सगळ्यात मोठा विमानतळ येथून २० किमी अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12354.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cd8bf6362a02c3c3f27300922ab06e68714558e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12354.txt @@ -0,0 +1,2 @@ +दयानंद वाणिज्य महाविद्यालय हे महाराष्ट्राच्या लातूर शहरातील महाविद्यालय आहे. येथे व्यवस्थापन आणि वाणिज्याशी निगडीत विषयांचे ११वी इयत्ता ते विद्यावाचस्पती पदवीपर्यंत अध्यापन होते. हे अध्यापन इंग्लिश आणि मराठी माध्यमातून होते. +याची स्थापना १९७० साली झाली. हे मराठवाड्यातील वाणिज्य शाखेचे एकमेव स्वतंत्र महाविद्यालय आहे, diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12356.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5c525fa8a621f4b5d298424dcbc9aed6427b224 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12356.txt @@ -0,0 +1,14 @@ +दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर या संस्थेची स्थापना १७ जून १९४० रोजी झाली. दयानंद ॲंग्लो-वैदिक कॉलेज ट्रस्ट आणि व्यवस्थापन सोसायटी, न्यू दिल्ली हे सदर संस्था चालवितात. 'तमसोमा ज्योतिर्गमया' हे या सन्स्थेचे ब्रिद वाक्य आहे. +सार्वत्रिक मानवी मूल्ये जपणे. सर्वांना शिक्षण प्रदान करणे. आधुनिक शिक्षण पद्धति व परंपरागत मूल्ये एकत्र.आधुनिक विज्ञान, साहित्य, सामाजिक विज्ञान आणि मानवता अभ्यास प्रोत्साहित करणे. +मोडी, ब्राह्मी, इत्यादी वैदिक संस्कृत भाषा अभ्यास करणे. +महर्षी दयानंद सरस्वती यन्चा जन्म 1824 मध्ये झाला. 1885 मध्ये प्रथम डीएव्ही स्कूल स्थापन लाहोर, पाकिस्थान येथे झाला. 1886 मध्ये डीएव्ही कॉलेज ट्रस्ट आणि व्यवस्थापन सोसायटीची स्थापना केली. डीएव्ही कॉलेज व्यवस्थापकीय समिती डीएव्ही कॉलेज ट्रस्ट व्यवस्थापन सोसायटी कार्यकारी शरीर, शालेय अभ्यासक्रमात आणि प्रशासकीय प्रक्रिया उचित आणि सामाजिक चळवळ एक भव्य दृष्टी आणि दिशा दिली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या पहिल्या सहामाहीत डीएव्ही कॉलेज ट्रस्ट व्यवस्थापन सोसायटी शाळांची संख्या ८५० आहे. संस्थेच्या सोलापूर येथील दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय येथे महर्षी दयानंद सरस्वती वस्तुसंग्रहालय 12 जानेवारी 2010 मध्ये स्थापन करण्यात आले. +स्थापना: 1940 कार्यक्रम / अभ्यासक्रम नावे : बी.एस.सी., एम. एस.सी.(फिजिकल केमिस्ट्री), पीएच.डी. इंटरडिसीप्लीनरी अभ्यासक्रम नावे व विभाग / युनिट :- जैव-रसायनशास्त्र जिओकॅमेस्ट्री +स्थापना: 1971 कार्यक्रम नावे / अभ्यासक्रम बी.एस.सी. सायन्सेसमधील डिग्री कोर्स उपलब्ध, एम. एस.सी. पीएच.डी. प्राणीशास्त्र आणि पीएच.डी. बायोटेक्नॉलॉजी +स्थापना: 1971 +कार्यक्रम / अभ्यासक्रम नावे: +बी.एस.सी., +एम. एस.सी. +पीएच.डी. +रा से यो विभाग प्रत्येक उपक्रमात अग्रेसर असते. तारिक़् ताम्बोळी, शूभम जडल यान्ना महाराश्त्र शसनाचा पुरस्कार तर शैक्शणिक् वर्श् २०१५-१६ चे इन्दिरा गान्धि ऊत्क्रुश्ट् स्वयम्सेवक् पुरस्कार याच महविद्यालयाचा आफ्ताब शेख यान्ना मिळाला. +स्थापना 1969 विभागामध्ये पदवी अभ्यासक्रम तसेच पीएचडी संशोधन केंद्र आहे. +स्थापना 1944 विभागाकडे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1236.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1236.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12364.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d42e527158e7cdffc626c0a3acdd820d7f4d67f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12364.txt @@ -0,0 +1 @@ +विसाव्या शतकातील महान संत भगवानबाबा यांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी भगवानबाबांच्या चरित्रावर आधारलेल्या 'दयानिधी संत भगवानबाबा या मराठी चित्रपटाची निर्मिती बीड जिल्ह्यातील आजिनाथ ढाकणे, भरत डोंगरे व ऋषिकेश बाम यांनी केली आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण, संवादलेखन, संकलन, डबिंग ही सर्व कामे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथेच करण्यात आली होती. या चित्रपटात बीड जिल्यातील नवोदित कलाकारांना संधी मिळाली आहे. भगवानबाबा यांच्या भूमिकेत ऋषिकेश बाम, संत वामनभाऊ महाराज यांच्या भूमिकेत रविंद्र महाजनी आहेत. तसेच मराठी चित्रपटसृष्ठीतील जेष्ठ अभिनेते कुलदीप पवार, रवी पटवर्धन, सुहाशिनी देशपांडे, अतुल अभ्यंकर, मुक्ता पटवर्धन , श्रेयश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा व भरत डोंगरे यांनी विविध भूमिका केल्या आहेत. बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र भगवानगड येथे या चित्रपटाच्या DVDचे प्रकाशन करण्यात आले. आता ही DVD सर्वत्र उपलब्ध आहे . diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12371.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fea2ceeeb10c65ddaf46b0a6eed5c07c4e780b98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12371.txt @@ -0,0 +1,12 @@ + दयाळ हा भारतीय उपखंडात व अशियाच्या बहुतांशी भागात आढळणारा पक्षी आहे. (शास्त्रीय नाव : Copsychus saularis ). ह्या पक्ष्याचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा सुरेख आवाज. पावसाळ्याच्या महिन्यात झाडीतून सुरेख आवाजात हा पक्षी गात असतो. एखादी सुरेख शीळ वाजवल्याप्रमाणे तो आवाज काढतो. तसेच शिळींमध्ये विविधता असते. याचे मुख्य खाद्य विविध प्रकारचे किडे व अळ्या हे आहे. +दयाळ पक्षी हा बांग्लादेशचा राष्ट्रीय पक्षी आहे. +दयाळ (Oriental Magpie-Robin) या पक्ष्याचा म्युझिकापिडी (Musicapidae) या पक्षिकुलात आणि टर्डिडी या उपकुलात समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव कॉप्सिकस सॉलॅरिस (Copsychus saularis) असे आहे. kopsukhos या ग्रीक शब्दाचा अर्थ कृष्णपक्षी आणि सोलॅरिस या लॅटिन शब्दाचा अर्थ सूर्याशी संबंधित. +दयाळ पक्षाची महाराष्ट्रात वापरली जाणारी मराठी पुल्लिंगी नावे :- उसळी/हजोर उसळी (गोडी भाषेत); काबरो (भिल्लांच्या भाषेत); कालाचिडी; कालो करालो (पारध्यांच्या भाषेत); काळचिडी (नाशिक); खापऱ्या चोर; डोमिगा; दयाळ (पुणे), दहीगोल (चंद्रपूर), दहेंडी; पद‍उसीर (माडिया भाषेत), बडा चिविंच (कोरकू भाषेत); मडवळ (सिंधुदुर्ग), सुई (भंडारा), +स्त्रीलिंगी नावे :- गवळण, गुमदडी (गोवा), सुईन (चंद्रपूर).न +अन्य भाषांतील नावे :- काली सुई चिडिया, ग्वालिन, दयाल, दहंगल, दहिंगल, दहियर, दहियल, दोयल, महरी (सर्व हिंदी); अश्वक, अश्वकश्रीवद्‌, अश्वाख्य, करेटु, कालकंठ कलविंग, दध्यंक, दाधिक, नीलकंठ, भारत दध्यंक, श्रीवद्‌ पक्षी (सर्व संस्कृत); दैयड (गुजराती); पेद्द नलंचि, सरल गाडु (दोन्ही तेलुगू); उब्बेकुळ्ळ सुव्वि, मडिवाळ सुव्वि, मडिवाळ हक्कि (सर्व कानडी); गुंडू करिच्चान्‌, राबिन्‌ (दोन्ही तामीळ). +दाधिक या संस्कृत शब्द अर्थ दही विकणारा. अंगावर दही सांडल्यासारखे डाग असलेला हा पक्षी, म्हणून याचे नाव दाधिक किंवा दध्यंक. दयाळ, दहीगोल, दहेंडी हे शब्द दधीवरून आले. अश्व म्हणजे घोडा. हा पक्षी घोड्यासारखी शेपटी उडवतो, म्हणून याचे नाव अश्वक, अश्वाख्य वगैरे. काळ्या रंगाचा असल्याने कॉप्सिकस, काबरो, कालाचिडी, कालो करालो, काळचिडी ही नावे. + +राजस्थानचा रखरखीत प्रदेश सोडून भारतात दयाळ सगळीकडे आढळतो. डोंगराळ भागात १,२२० मीटर उंचीपर्यंत तो सापडतो. झाडीत राहणारा असल्यामुळे तो झाडांच्या राईत आणि बागांत असतो. गावात आणि खेड्यापाड्यांत तो नेहमी दिसतो. +दयाळ आकाराने बुलबुल पक्ष्याएवढा असतो. नर काळा-पांढरा असतो, तर मादी नरासारखीच पण काळ्या रंगाऐवजी गर्द राखी रंगाची असते. दोघेही नेहमी शेपटी हलविताना दिसतात. +दयाळ हा गाणारा पक्षी आहे. मधुर आणि लांबलचक शीळ घातल्यासारखे याचे गाणे असते. सकाळी व तिसऱ्या प्रहरी एखाद्या झाडावर उंच ठिकाणी बसून हा गात असतो व मधूनमधून शेपटी उभारीत असतो. इतर पक्ष्यांच्या आवाजाचीही हा नक्कल करतो. +पहा : प्राण्यांचे आवाज diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1239.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f312268eaf85fb761c1ed02b6db87c26dbe83bad --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1239.txt @@ -0,0 +1,26 @@ +ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12402.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b8d5acebc4e3139c1b0f9108abbaea648120987 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12402.txt @@ -0,0 +1,2 @@ +दराजाई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12404.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2c6971b2f9735deeec820487e6937bd4d3277a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12404.txt @@ -0,0 +1 @@ +तिसरा दारियुश हखामनी साम्राज्याचा अखेरचा सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12424.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bad4a52f46ea0c100b1a942d5d782fb0b898f327 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12424.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२७४५४ असलेले दरेगाव हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील १८६.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ११४ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ४७१ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव जिल्हा|जळगाव हे ७६ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा मारवड येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. पदवी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय धुळे येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा धुळे येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र धुळे येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा धुळे येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्टेशन, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - ५ ते १० किमी अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - ५ ते १० किमी अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - ५ ते १० किमी अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - ५ ते १० किमी अंतरावर. क्रीडांगण, - ५ ते १० किमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ ते १० किमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ ते १० किमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ ते १० किमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1245.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32c00ba5a7e579a42c691d23e719604f5c6e1cc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1245.txt @@ -0,0 +1,3 @@ +ज्यॉं-पोल सार्त्र (फ्रेंच: Jean-Paul Sartre ;) (जून २१, इ.स. १९०५ - एप्रिल १५, इ.स. १९८०) हा फ्रेंच लेखक, नाटककार व तत्त्वज्ञ होता. इ.स.च्या विसाव्या शतकातील अस्तित्ववाद, मार्क्सवाद या तत्त्वप्रणालींचा तो जाणकार आणि अग्रणी पुरस्कर्ता होता. त्याने विपुल लेखन केले. त्याला इ.स. १९६४ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले होते, परंतु ते त्याने स्वीकारले नाही.[१] +सिमोन दि बोव्हा ह्या प्रसिद्ध फ्रेंच लेखिकेसोबत सार्त्रचे जवळीकीचे संबंध होते परंतु त्यांनी विवाह केला नाही. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12458.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ced537644334b15be0efb748c8e010db5b2deea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12458.txt @@ -0,0 +1,4 @@ +दर्शन गंडस उर्फ दर्शन कुमार हा एक हिंदी चित्रपट अभिनेता तसेच हिंदी दूरचित्रवाणी अभिनेता आहे, जो प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये दिसतो. त्याने मेरी कोम या चित्रपटातून भारतीय चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात त्याने प्रियांका चोप्रा सोबत प्रमुख भूमिका निभावली होती.[१][२] इस. २००३ मध्ये सलमान खान अभिनित चित्रपट तेरे नाम मध्ये देखील तो राधेच्या मित्रांपैकी एक म्हणून दिसला होता. +कुमारचा जन्म दक्षिण दिल्लीतील किशनगड गावातील जाट हिंदू कुटुंबात झाला आहे.[३] वयाच्या २४ व्या वर्षी कुमार मुंबईला गेले आणि तेथे त्यांनी पाच वर्षे 'सहज थिएटर ग्रुप'मध्ये काम केले.[४][५] +मेरी कोम चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरने कुमारला 'मेरी कोम' या चित्रपटासाठी ऑडिशन देण्यास सांगितले. जिथे कुमार यांनी या चित्रपटासाठी निवड देखील झाली. कुमार यांनी 'देवों के देव...महादेव' या दूरचित्रवाणी मालिकेत देखील काम केले होते. या मालिकेत कुमार यांनी राक्षसाचे गुरू शुक्राचार्य यांची भूमिका पार पाडली होती.[६][७] कुमारचा पहिला चित्रपट अनुष्का शर्मा अभिनित 'NH10 होता, परंतु 'मेरी कोम' हा चित्रपट प्रथम प्रदर्शित झाला होता.[८][९] +आय आय एफ ए सर्वश्रेष्ठ खलनायक पुरस्कार विजेता[१२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12481.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..118ee8d32a5db807548c77708a9fe6030d18fbc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12481.txt @@ -0,0 +1,6 @@ +ब्रोकर ही एक अशी व्यक्ती असते जी खरेदीकर्ता आणि विक्रेत्यादरम्यान, तो व्यवहार झाल्यानंतर कमिशन मिळविण्यासाठी एखादा व्यवहार घडवून आणते. ब्रोकर एक विक्रेता किंवा एक खरेदीकर्त्याची देखील भूमिका बजावतो आणि त्या व्यवहारात एक प्रमुख पक्ष बनतो. यातील कोणत्याही भूमिकेचा एखाद्या एजंटच्या भूमिकेशी गैरसमज करून घेतला जाऊन नये, जो त्या व्यवहारातील प्रमुख पक्षाच्या वतीने असतो. [१] +एक ब्रोकर एक स्वतंत्र पक्ष असतो, ज्याच्या सेवा काही उद्योगांद्वारे मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. विक्रेते आणि खरेदीकर्त्यांना एकत्र आणणे ही ब्रोकरची मुख्य जबाबदारी असते आणि अशा प्रकारे ब्रोकर खरेदीकर्ता आणि विक्रेता यांच्या दरम्यान एक त्रयस्थ-पक्ष समन्वयक असतो. याचे एक उदाहरण म्हणजे एकदा रियल इस्टेट ब्रोकर एखाद्या मालमत्तेच्या विक्रीस सुकर बनवितो. [१] +ब्रोकर्स किमती, उत्पादने आणि बाजारपेठेची स्थिती यांच्यासंदर्भात बाजारपेठेची माहिती देखील देऊ शकतात. ब्रोकर्स विक्रेत्याचे किंवा खरेदीकर्त्याचे प्रतिनिधित्व करू शकतात, पण एकाच वेळी दोघांचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. उदा. एखादा स्टॉकब्रोकर त्याच्या ग्राहकाच्या वतीने रोख्यांची खरेदी किंवा विक्री करतो. भाग, रोखे आणि इतर आर्थिक सेवांमध्ये ब्रोकर्स फार महत्त्वाची भूमिका बजावतात. +एक ब्रोकर वापरण्यामागे काही फायदे असतात. सर्वात पहिले, त्यांना त्यांची बाजारपेठ माहित असते आणि संभाव्य खात्यांसह त्यांचे अगोदरच संबंध प्रस्थापित असतात. ब्रोकर्सकडे खरेदीकर्त्याच्या संभाव्य असा विस्तार मोठा असतो. ते नंतर त्या संभाव्य व्यवहारातील महसुलीसाठी सक्षम ठरतील अशा संभाव्य खरेदीकर्त्यांची तपासणी करतात. दुसऱ्या बाजूला एखादा स्वतंत्र उत्पादक, खास करून त्या बाजारपेठेसाठी नवा असेल, तर त्याला एखाद्या ब्रोकरइतकी ग्राहकांविषयी माहिती नसण्याची शक्यता असते. एक ब्रोकर वापरण्याचा दुसरा फायदा म्हणजे खर्च असतो- लहान बाजारपेठांमध्ये, लहान खात्यांसह किंवा उत्पादनांच्या सीमित श्रेणीसह ते अतिशय किफायतशीर असू शकतात. [१] [२] +एखाद्या ब्रोकरला नियुक्त करण्यापूर्वी, असे शीर्षक वापरणाऱ्या व्यक्तीशी संबंधित गरजांचे संशोधन करणे शहाणपणाचे ठरेल. काही शीर्षक, जसे रियल इस्टेट ब्रोकर्स, ज्यांच्यासाठी ते शीर्षक वापरण्यासाठी काटेकोर अशा गरजा असतात, तर इतरांसाठी, जसे एअरक्राफ्ट ब्रोकर्ससाठी कोणत्याही औपचारिक लायसन्सिंग किंवा प्रशिक्षणाची आवश्यकता नसते. +"ब्रोकर” हा शब्द जुना फ्रेंच शब्द ब्रोकियरवरून आला आहे ज्याचा अर्थ “लहान व्यापारी”, काहीशा अनिश्चित मुळावरून आला आहे, पण ही पण शक्यता आहे की तो, जुना फ्रेंच शब्द ब्रोकियोर म्हणजे “वाईनचा किरकोळ विक्रेता”वरून आला आहे, जे ब्रोकियर किंवा “विषय काढणे (केज)” या क्रियापदावरून आले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1249.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c870171467933eaaceef0ec7349ac4f979615965 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1249.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन किंग्सली ज्यो ऑर्टन (जानेवारी १, इ.स. १९३३:लीस्टर, इंग्लंड - ऑगस्ट ९, इ.स. १९६७:लंडन, इंग्लंड) हा इंग्लिश नाटककार आणि लेखक होता. +याची ४ वर्षांची कारकीर्द प्रभावी समजली जाते.[१][२][३][४][५] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12492.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8edf76e919d4800d2a80d442ea339f3d1b805c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12492.txt @@ -0,0 +1,36 @@ +दलित एकांकिका: उद्गम, विकास व वाटचाल' +डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून हजारो वर्षापासून वंचित असणाऱ्या दलितांना उच्च शिक्षणाची कवाडे उघडली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बदली तरुण शिक्षणासाठी मिलिंद महाविद्यालयात दाखल झाले. शिक्षण व चळवळ एकत्र पोहोचू लागली. आंबेडकरी चळवळीला अकॅडमिक स्वरूप प्राप्त. या तरुणांचे हुंकार नव्या जाणिवेतून व्यक्त होऊ लागले.[ संदर्भ हवा ] +मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य म.भि.चिटणीस यांनी योग यात्रा लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजप्रबोधनपर हाकेला प्रतिसाद दिला.  इ.स.१९५६मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर आंबेडकरांच्या समोर लाखो प्रेक्षकांसमोर या नाटकाचा प्रयोग झाला. त्यानंतर काही वर्षातच एकांकिका स्वरूपाची काही नाटके दलित लेखकांनी लिहली.अशाप्रकारे दलित रंगभूमीचा प्रवाह विविध वळणे घेत एका विशिष्ट टप्प्यावर स्थिर होऊन अता संथपणे वाहत आहे.या प्रवाहाचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे. +दलित लेखकांना आपल्या समाजाची दुःखे,समस्या जगाच्या वेशीवर मांडण्यासाठी एकांकिकेसारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही.दलित रंगभूमीला एकांकिका हा साहित्य प्रकार जवळचा आहे.कारण मोठे अभिनेते,देखावे, नेपथ्य, प्रकाशयोजना, अशाप्रकारच्या तांत्रिक गोष्टींना खर्च नको,थोडी हालचाल करायला जागा ,समोर प्रेक्षकांना बसायला जागा,किंवा उभे राहायला जागा,अभिनयाच्या जोरावर,रस्त्यावर,चावडीवर,समाजमंदिरात दलित एकांकिका रंगू शकते. प्रायोगिक दृष्ट्या नाटकापेक्षा कमी खर्चिक व सुटसुटीत असा साहित्यप्रकार म्हणून दलित एकांकिकाकडे पाहिले जाते. दलित साहित्य संमेलनातून, स्पर्धांमधून दोन अंकी नाटकापेक्षा एकांकिका अधिक सादर झाल्या. दलित नाटककारांची नाटके प्रस्तापित रंगकर्मींनी नाट्य संस्थांनी रंगभूमीवर आणली. दलित रंगकर्मी संस्थांना नाटक मिळाले नाही, त्यामुळे दलित रंगभूमीच्या अस्तित्वाला उतरती कळा लागली.अशा उतरत्या काळात दलित रंगभूमी जिवंत ठेवण्याचे कार्य एकांकिका लेखक ,कलाकारांनी केले आहे. दलित एकांकिकेने दलितांचे प्रश्न सतत मांडले. त्यातून दलित चळवळीला पोषक वातावरण निर्माण झाले.[ संदर्भ हवा ] +दलित एकांकिकेचा उगम फार मागे नेता येणार नाही.   तिची पाळेमुळे मराठी रंगभूमी तेही शोधता येणार नाहीत. दलित एकांकिका पर्यायाने दलित रंगभूमी ही स्वतंत्र आणि स्वयंभू अशी रंगभूमी आहे. दलित रंगभूमी व मराठी रंगभूमी विषय व सादरीकरणात फरक आहे. दलित रंगभूमीचा आणि मराठी रंगभूमीचा फार काही संबंध लावता येणार नाही. ओढून ताणून तो लावता येईल पण तो तसा लावणे संयुक्तिक होणार नाही कारण भाषा एक असली तरी दोन्ही रंगभूमीची अनुभवाची पातळी वेगळी आहे. दलित चळवळीमध्ये दलित एकांकिकेची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे.अनेक दलित लेखकांनी त्यांच्या लेखनाची सुरूवत एकांकिका लेखणापासून केली. +दलित रंगभूमीचा उगम लोक कलांमधून झाला. ललित, गोंधळ, दशावतारी खेळ इत्यादी लोकरंजनाचे प्रकार महाराष्ट्रात प्रचलित होते. या सर्व प्रकारातील थोड्या-थोड्या गोष्टी घेऊन तमाशा जन्माला आला आणि दलित रंगभूमीचा जन्म झाला. "तमाशा, सत्यशोधक जलसे,आंबेडकरी जलसे,पथनाट्य व दलितनाट्य असा विकासक्रम दलित नाट्यसृष्टीचा सांगता येईल."१.(दलित नाटक आणि रंगभूमी-डॉ.ईश्वर नंदपुरे - पृष्ठ क्रमांक २५) +त्या विकासक्रमाचा आढावा पुढीलप्रमाणे. ‘तमाशा’ हा दलित कलांचा अविभाज्य घटक आहे कारण तमाशातील कलावंत हे दलित समाजातील असतात. ‘महारी लावणी’पासून प्रगत झालेल्या ‘ढोलकीचा तमाशा’ हा दीर्घकाळापासून महाराष्ट्राला परिचित आहे. गीत, संगीत, वाद्य यांना प्राधान्य असलेला तमाशा प्रकार उत्तर पेशवाईत महाराष्ट्र रुळला. दलित रंगभूमीचा विचार करताना ‘तमाशा’ या लोककलेचा विचार अपरिहार्य आहे. तमाशामध्ये गणपती व शारदास्तवन, गौळण लावण्या, एखादी पौराणिक कथानक अंगे असतात. +लोकरंजन हा तमाशाचा मुख्य हेतू होता व पारंपरिकता हा तमाशाचा ढाचा होता. पारंपरिक तमाशात शृंगाराचा, अश्लिल भाषेचा अतिरेक असायचा. त्यामध्ये ‘पांचटपणा’ याला काही मर्यादा होत्या. त्यामुळे तो काहीसा बदनाम झाला होता.त्या काळातील मध्यमवर्ग, स्वतःला श्रेष्ठ समजणारा वर्ग या तमाशापासून काहीसा दूर राहिला, त्यामुळे या तमाशा मध्ये काम करणाऱ्या दलित कलावंतांना मान मिळाला नाही. तसेच मांगा महाराची कला म्हणून उच्चवर्णीयांकडून ती तुच्छ लेखले जात होती. +तमाशा हे एकमेव मनोरंजनाचे साधन एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात समाजात प्रचलित होते. दलित कलावंतांनी समाज प्रबोधनासाठी या आयत्या मनोरंजन साधनाचा उपयोग करून घेतला. अनेक दलित शाहिरांनी तमाशाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले त्या प्रारंभीच्या शाहिरांचा थोडक्यात परिचय करून घेऊ. +उमा बापू सावळजकर : या मातंग समाजातून उदयास आलेल्या दलित शाहिराने असंख्य लावण्या व पोवाडे लिहिलेले. त्याकाळी त्यांनी ‘मोहन–बटाव’ हा वग लिहिला. आजही तो उपलब्ध आहे. या वगात त्यांनी बालविवाहाची समस्या मांडले आहे. हा वग मराठीतील पहिला असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. +शाहीर शिवा–संभा कवलपूरकर यांचा तमाशाला त्याकाळी प्रतिष्ठा होती.‘मानी मराठा’ या वगाला स्वतः शाहू महाराजांनी शाबासकी दिली होती. त्यांनी ‘दामाजीपंत ’,‘चंद्रहंस’ , ‘विक्रम–शशिकला’,‘व्यंकट मास्तर’, ‘आला रात्री मुरलीवाला’ इत्यादी वग लिहिले. +शाहीर अर्जुन वाघोलीकर यांनी इ.स. १८९०ते १९२०या काळात ‘निळावती वग’ ‘हुजऱ्याचा वग’ ‘सावकाराचा वग’ इत्यादी वग लिहून समाज प्रबोधनाचे काम केले. +शाहीर हरिभाऊ वडगावकर हे ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्य मुळे लोकप्रिय झाले. ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यतून धर्म व राजकारणातील सावळ्या गोंधळावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. +शाहीर भाऊ– बापू मांग नारायणगावकर यांनी जातीयतेच्या वेदना ‘चंद्रमोहन’ या वगनाट्य यातून मांडले आहे. इ.स.१९६१मध्ये लिहिलेल्या वगाला राष्ट्रपतीपदक आहे. तमाशाला राष्ट्रपती पदक मिळवून देणारे ते पहिले शाहीर आहेत.[ संदर्भ हवा ] +शाहीर भाऊ फक्कड यांच्यावर डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याचा जबरदस्त परिणाम झाला. त्यांनी आपली लेखणी अस्पृश्य उद्धारासाठी वाहिली इ.स.१९२०ते१९३०या काळात त्यांनी तमाशाच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचविले. अशाप्रकारे दलित शाहिरांनी तमाशा व वगनाट्यच्या माध्यमातून,लोककलांच्या माध्यमातून दलित समाजाला जागृत करण्याचे काम केले. +सत्यशोधक जलसे: +इ.स.१८५५ साली महात्मा फुले यांनी ‘तृतीयरत्न ’नाटक लिहिले. हे नाटक आधुनिक दलित नाट्य परंपरेशी आपले नाते जोडते. म्हणून त्याला पहिल्या दलित नाटकाचा मान दिला जातो. त्यातील बोलीभाषेतील संवाद, वास्तव विषय, शिक्षणाचे महत्त्व, नांदी, भैरवीची हकालपट्टी, कंसात दिलेल्या सूचना या सर्व गोष्टी पाहिल्या की महात्मा फुले हे आधुनिक नाट्य परंपरेचे जनक ठरतात. दलित नाट्य चळवळीचेही ते जनक ठरतात. +२४ सप्टेंबर १८७३जी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली सत्यशोधक समाजाने संमेलने भरवली. आपले विचार समाजापर्यंत पोचविसाठी लोकप्रिय अशा तमाशा माध्यमाचा स्वीकार केला. यालाच प्रथम त्यांनी ‘सत्यशोधक तमाशे’ असे नाव दिले. ‘सत्यशोधक तमाशाचे’ पुढे ‘सत्यशोधक जलसे’ असे नामकरण झाले. जलसा या कला प्रकारातून सत्यशोधक समाजाने मनोरंजनातून लोकजागृती केली. +सत्यशोधक समाजातील तमाशाची सुरुवात रामचंद्र बाबा घाडगे यांनी केली. इसवी सन १९१५ला त्यांनी सत्यशोधक समाजाच्या जलशाची स्थापना केली.१९४५ पर्यंत २९ फड तयार केले. शिक्षणाचे महत्त्व,अंधश्रद्धा व देवपूजा करण्यासाठी कोणत्याही दलालाची आवश्यकता नाही, हे महात्मा फुले यांचे विचार त्यांनी या सत्यशोधक जलशातून मांडले. +किसन भाऊ बनसोडे(१८५९-१९४६) यांनीही जलशाच्या, माध्यमातून सत्यशोधक विचारधारा बहुजन समाजापर्यंत पोहोचवली. ‘एका साधूची फजीती’, ‘भट आणि भटनीचा संवाद' ‘पारतंत्र्य विमोचन’ ‘अंत्यज सुधारणेचा मार्ग’ ‘सनातन धर्माचा पंचरंगी तमाशा’ इत्यादी जलसे त्यांचे अत्यंत लोकप्रिय होते. दलित जनतेत लोक जागृती करण्यासाठी लेखन करणारे किसन फागू बनसोडे हे खरे दलित रंगभूमीचे पहिले शिल्पकार मानता येतील. त्यांनी तमाशा ही परंपरागत नाट्य माध्यम वापरले. किसन फागू बनसोडे यांना आपल्या बांधवांना आत्मभान आणून द्यायची होते. त्याचबरोबर आपल्याला गावकुसाबाहेर ठेवणाऱ्या सवर्णांच्या मनातही परिवर्तन घडवून आणायचे होते. आपण कुणासाठी आणि का लिहितो? याचे भान त्यांच्याजचौवळ होते. लढाऊपणा हा त्यांच्या लेखनाचा धर्म होता. ‘संत चोखामेळा’ या नाटकात त्यांनी अगतिकतेचा कोंडीत सापडलेल्या चोख्याची वेदना मांडली आहे त्याचबरोबर अस्पृश्यतेचा प्रश्नही मानला आहे. सारांशाने असे म्हणता येईल की महात्मा फुले यांच्या   ‘ ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या लेखनापासून दलित रंगभूमीची पायाभरणी झाली पुढे त्यातूनच छत्रपती शाहू महाराज कालीन सत्यशोधक जलसे आले. या काळातील सत्यशोधकी जलसे प्रामुख्याने गणेशोत्सवातील ब्राह्मणी मेळ्याना (संगीतमेळे) उत्तर म्हणून लिहिले गेले, त्यामुळे त्यामध्ये ब्राह्मण विरोध ठासून भरला आहे. या काळातील सत्यशोधक जलसे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबरच जातीयतेचा, अस्पृश्यतेचा, अंधश्रद्धेच्या प्रश्नाचे ही चित्रं करीत होते. सत्यशोधक जलशात गणपती ऐवजी निराकार ईश्वराचे, पंचम जॉर्ज यांचे स्तवन सुरू केले. संगीत मेळाल्याप्रमाणे यामध्ये भटीन असे, पण ती आणि सत्याजीराव सत्यशोधकी जलशात बसणारे संवाद बोलत असत. +सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे महात्मा फुले नेहमीच जलसाकारांचे प्रेरणास्थान राहिले आहेत. समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर प्रहार करणं, गरीब शेतकरी, कामगार, मजूर यांचे प्रश्न मांडणं, स्रीशिक्षण, अस्पृश्यता, बालविवाह यासंदर्भात लोकांचे डोळे उघडणं यासाठी महात्मा फुले यांनी आपलं आयुष्य वाहिलं होतं. त्यासाठीच त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आपले विचार मांडण्यासाठी लिखाण केलं. नाटक, वैचारिक पुस्तकं, अखंड या माध्यमातून आपले परखड विचार मांडत ते अखेपर्यंत जनजागृतीसाठी झटले. त्यांनी लिहिलेले अखंड, पोवाडे, पदं जलसाकारांनी आपल्या कार्यक्रमांतून वापरले. पुढे पुढे महात्मा फुले यांच्या विचारांचा धागा पकडून नवीन जलसे लिहायला सुरुवात झाली. लोकजागृतीमध्ये सत्यशोधक जलशांचा अशा रीतीने मोठा वाटा होता. + +आंबेडकरी जलसे: आंबेडकरी जलसे दलित रंगभूमीची दुसरी पायरी आहे. ‘आंबेडकरी जलसे’हा आधुनिक मराठी रंगभूमीचा नाटयचळवळीचा पाया आहे. ‘जलसा म्हणजे अस्पृश्यांच्या मा.णुसकीच्या हक्कांचा सांधत इतिहास’ असे भीमराव करडक यांनी म्हटले आहे’ +१८५५ साली महात्मा फुले यांनी तृतीयरत्न नाटक लिहले.त्यानंतर अनेक नाटके लिहिली गेली पण महात्मा फुले यांच्या तृतीयरत्न नाटकाची उंची त्यांना गाठता आली नाही. त्यामुळे पाहिल्या दलित नाटकाचा मान महात्मा फुले यांच्याकडे जातो .त्यामुळे डॉक्टर यशवंत मनोहर म्हणतात, ज्योतिबा फुले दलित रंगभूमीचे सूर्योदय आहेत. त्यांच्या ‛तृतीय रत्न‘ या नाटकाने दलित रंगभूमीचा पहिला घोष केला. त्यावरून दलित रंगभूमीचे भरतमुनी आणि विष्णूदास महात्मा फुलेच ठरतात.१८५५ ते १९५५ पर्यंत अनेक नाटके लिहिली गेली, पण आंबेडकरांच्या विचारात बसेल आणि महात्मा फुले यांच्या ‛तृतीय रत्न ‘नाटकाच्या जवळपास फिरकेल असे नाटक निर्माण झाले नाही. महात्मा फुले यांच्या ‛तृतीय रत्न’ या नाटकानंतर शंभर वर्षांनंतरही दलित नायक मराठी नाटकात कुठेच दिसत नव्हता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म.भा. चिटणीसांना म्हटले, “अरे मनोहर ही कसली नाटक सादर करता त्यापेक्षा आपल्या जीवनात संबंधी नाटके विद्यार्थ्यांना लिहायला सांगा.”बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार म.भा.चिटणीसांनी'युगयात्रा’ हे नाटक लिहले. २० नोव्हेंबर १९५५ रोजी ‛बोधीमंडळाने’ मिलिंद महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात ते सादर केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माई आंबेडकर यांनी या नाटकाचा संपूर्ण प्रयोग पहिला.१९५६ साली पुन्हा या नाटकाचा प्रयोग दीक्षाभूमीवर झाला.सहा लाख लोकांनी एकाचवेळी पाहिलेले ‛युगयात्रा’ हे जगातील पाहिले नाटक ठरले.या नाटकात रामायणापासून ते डॉ. आंबेडकरांच्या कालखंडापर्यंत दलितांवर होणाऱ्या अन्यायाचे चित्रण आले आहे. +युगयात्रेनंतर म्हणजे १९५५ नंतर दर्जेदार ‛दलित जाणिवांच्या’ नाटकांचा उदय व्हायला १९७६ साल उजाडावे लागले. सुगंधाबाई शेंडे यांचे ‛कडू कारली गोड झाली’ या नाटुकल्याचा प्रयोग १९६८ साली जचताळा येथे झाला. त्यानंतर म.ना. वानखेडे यांनी १९६९ साली औरंगाबाद येथे दलित एकांकिका स्पर्धा भरवली.या स्पर्धेत अविनाश डोळस यांची ‛आहुती’ ही एकांकिक सादर झाली. आणि येथूनपुढे दलित एकांकिकेची भरभराहट व्हायला सुरुवात झाली. महाराष्ट्र मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक, संगमनेर, बार्शी, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी अनेक दलित नाट्यसंस्था उदयास आल्या. या नाट्यसंस्थातून प्रेमानंद गज्वी, दत्ता भगत, भि.शी. शिंदे, अविनाश डोळस, खुशाल कांबळे, कमलाकर डहाट, अमर रामटेके, रामनाथ चव्हाण, डॉक्टर सुरेश मेश्राम, टेक्सास गायकवाड, एम.जी. वाघ, दादाकांत धनविजय, रतनलाल सोनग्रा, प्रकाश त्रिभुवन, रुस्तम अचलखांब, नामदेव व्हटकर, हेमंत खोब्रागडे, वि.रु. गोडबोले, प्रेमानंद गौरेकर, प्रभाकर जीवने, भास्करराव जाधव, प्रभाकर दुपारे, सि.टी. देवकर, गंगाधर पानतावणे, भुजंग मेश्राम, प्रमोद लांडगे, योगीराज वाघमारे, अच्युतराव सुरवडकर, भगवान हिरे अशा अनेक दलित लेखकांनी एकांकिका लेखन केले.या सर्वांनी आपापल्यापरीने दलित एकांकिकेच्या वाढ आणि विकासासाठी हातभार लावला. लेखक ,दिग्दर्शक, नेपथ्य, संगीत, अभिनय, प्रकाशयोजना, प्रेक्षक हे सर्वजण एकदा दलित होते. त्यामुळे महारी बोलीतून अत्यंत जिवंतपणे त्यांनी आपले अनुभव व्यक्त केले.१८५५ ते १९५५ या काळात दलित एकांकिका फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या नाहीत. कारण दलित लेखकांना नाट्य तंत्राचे जुजबी ज्ञान, त्याचबरोबर तमाशा, जलसा, लोककला यांच्या आधारे मनोरंजनाची गरज भागत होती. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र नाटके,एकांकिका लिहिल्या नसाव्यात. दलितांचे प्रश्न, समस्या नाटक किंवा एकांकिकांच्या माध्यमातून मांडल्यास त्या प्रभावी ठरतात ही जाणीव त्यांच्यामध्ये नसावी. त्यातच दलितांचा शिक्षणाचा, पोटाचा प्रश्न नीटसा सुटलेला नव्हता त्यामुळे त्यांनी समाजप्रबोधनाकडे फारसे लक्ष दिले नसावे पण डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळे त्यांना आत्मभान आले.आपले प्रश्न, समस्या आपणच मांडले पाहिजे ही जाणीव झाली. त्यांनी आपल्या अनुभवांना नाट्यरूप दिले. आहे त्या परिस्थिती उपाशी-तापाशी ही दलित नाट्य मंडळी दलितांच्या प्रबोधनासाठी गावोगाव भटकून लागली. दलित नाट्यसंमेलने भरवली. दलित नाट्यसंस्था सुरू केल्या. स्वतः नाटके लिहून, बसवून, स्वतः त्यामध्ये अभिनय केला. अशाप्रकारे दलित रंगभूमीची उभारणी झाली. +२. दलित एकांकिकेतील विचार : +दलित एकांकिकेत कोणत्या विचारांना महत्त्व दलित लेखकांनी दिले याचा परामर्श घेण्याआधी दलित एकांकिका कोणत्या हेतूने निर्माण झाल्या ते पाहणे महत्त्वाचे आहे आहे. ‛कलेसाठी कला’ हा दृष्टीकोन स्वीकारून दलित एकांकिका निर्माण झाल्या नाहीत तर सामाजिक बांधिलकीतून दलित एकांकिकेची निर्मिती झाली आहे हे महत्त्वाचे. दलितांच्या हीन-दीन परिस्थितीचे, दारिद्र्याचे, समस्यांचे चित्रण करून दलित एकांकिका थांबल्या नाहीत तर,ती परिस्थिती कोणी निर्माण केली याचीही कारणमिमांसा दलित एकांकिका करते.नुसती कारणमिमांसा करून दलित एकांकिका लेखक थांबत नाहीत तर त्यावर उपायही सुचवितो. नुसती एखादी एकांकिका (साहित्यकृती) लिहून दलित लेखक थांबत नाही तर स्वतःच्या कृतिशीलतेची जोड देतो. दलित लेखक एकांकिकेतून एखादा विचार मांडत नाही तर तो विचार स्वतःच्या आचरणात आणतो.दलित एकांकिका लिहिल्यानंतर तो तिला प्रयोगरूप देण्याचा प्रयत्न करतो.त्याच्याकडे आवश्यक ती साधन सामग्री नाही, पैसे नाहीत, मोठे नट, कलाकार नाहीत ; रंगमंच नाही ,नेपथ्य, प्रकाश योजना नाही, संगीत नाही पण म्हणून तो थांबतं नाही. आहे त्या साधनसामग्रीत, आहे त्या कलाकारांच्या सहकार्याने तो ती एकांकिका सादरीकरणासाठी प्रयत्न करतो.म्हणून दलित एकांकिका लेखक नुसता लेखक नसतो तर तो कलावंत असतो, चळवळीचा सच्चा कार्यकर्ता असतो. हे विसरून चालणार नाही हे सर्व समजल्यानंतर आपण दलित एकांकिकेतील विचारांचा योग्य परामर्श घेऊ शकतो. +सामाजिक बांधिलकी: +‛सामाजिक बांधिलकी’ हेच दलित एकांकिका लेखकांचे प्रथम उद्दिष्ट आहे. त्यांना दलित एकांकिकेतून मनोरंजनापेक्षा समाज प्रबोधन करायचे आहे.त्यांच्यासमोर अनेक समस्या आहेत.सामाजिक समस्या, आर्थिक समस्या, धार्मिक समस्या, शैक्षणिक समस्या, सांस्कृतिक समस्या, राजकीय समस्या, मानसिक समस्या, स्त्रीयांच्या समस्या, नैतिक समस्या इत्यादी. या सर्व समस्यांना त्यांना एकाच वेळी तोंड द्यायचे आहे. सगळीकडून कोंडीत पकडल्याची अवस्था झाली आहे.लढण्याशिवाय पर्याय नाही. या समस्यांशी लढण्याची शिकवण दलित एकांकिका देते. दलित माणसाचे जीवन कसे सुखमय होईल याचा दलित एकांकिका विचार करते . त्यादृष्टीने वाटचाल करते. एकांकिकेतून नुसते मनोरंजन करावे ही भूमिका त्यांना मान्य नाही . मनोरंजनाबरोबरच दलित माणसाने आत्मपरीक्षण केले पाहिजे असे त्यांना वाटते. नुसते दलित माणसांनी आत्मपरीक्षण करून या समस्या सुटणार नाहीत तर सवर्णांनी, प्रस्थापितांनी सुद्धा आत्मपरीक्षण करावे,. दलितांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे; तो त्यांना दिला पाहिजे; यासाठी स्वतः प्रस्थापीत व्यवस्थेने प्रयत्न केले पाहिजेत ; ही मनोभूमिका तयार करण्यासाठी दलित एकांकिकाकार एकांकिका लिहिताना दिसतात. +पुरोगामीत्व: दलित एकांकिकाकार आपल्या एकांकिकातून सतत पुरोगामीत्व मांडतात,प्रगतीकडे नेणारा विचार मांडतात.त्यांच्या विचारांची पायाभरणी म फुल्यांच्या सत्यशोधक विचारातून, डॉ. आंबेडकर यांच्या प्रखर विचारांतून झाली आहे. त्यामुळे त्यांचे विचार करण्याची पद्धत इतर लेखन पेक्षा वेगळी आहे त्यामुळे ते हिंदू संस्कृती, त्यांच्या देवळे, त्यांच्या सण-उत्सव, रीतीरिवाज यांचे परंपरा यांना ते नकार देतात. पारंपारिक व्यवस्थेला नुसता नकार देऊन चालणार नाही हे त्यांना माहीत आहे म्हणून पारंपारिक व्यवस्थेस नकार देतानाच ते पुरोगामी विचारांचा स्वीकार करतात. तो विचार आपल्या एकांकिकेतून म्हणतात मांडतात; म्हणून ते ब्राह्मणशाहीच्या ढोंगी व्यवस्थेवर हल्ला चढवतात. आत्मा, स्वर्ग, नरक, अध्यात्म, पुनर्जन्म, ईश्वर,श्रद्धा- अंधश्रद्धा या सर्व गोष्टी ते नाकारतात आणि वास्तववादी विचार, पुरोगामी विचार एकांकिकेतून पेरत जातात. +परिवर्तन: +परिवर्तनाचे चक्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी फिरवले. ते अर्धेच फिरले पूर्ण फिरले नाही.ते पूर्ण फिरविण्याची जबाबदारी आपली आहे असे म्हणून दलित एकांकिकाकार लिहितात.एकना एक दिवस हे परिवर्तनाचे चक्र पूर्ण फिरल्याशिवाय राहणार नाही; कारण परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे हे त्यांना चांगले माहीत आहे.ज्या अस्पृश्याना वरून पाणी वाढले जाई; ज्यांचा स्पर्श अपवित्र मानला जाई तेच अस्पृश्य आज शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. ज्या अस्पृश्यांना शिक्षणास बंदी होती तेच अस्पृश्य आता सर्वात जास्त पुस्तके खरेदी करतात, वाचतात; ज्या अस्पृश्यांना मताचा अधिकार नव्हता, ज्या अस्पृश्यांना सवर्णाच्या शेंबड्या पोरांना सुद्धा वाकून तीनदा जोहार घालावे लागेल त्यातच पुरुषांसमोर सवर्ण राजकारणी आता मतासाठी हात जोडतात, हे परिवर्तन आहे.पण हे परिवर्तन परिपूर्ण नाही, अपूर्ण आहे.राजकारण ही सर्व कुलपाची किल्ली आहे.तिने विकासाचे सर्व मार्ग उघडे होतात म्हणून राजकीय सत्तेशिवाय खरे परिवर्तन होणार नाही.ते परिवर्तन घराघरात पोहोचविण्यासाठी दलित साहित्यिक ,एकांकिकाकार प्रयत्न करीत आहेत. +प्रबोधन: पुरोगामीत्व, परिवर्तन, याप्रमाणे प्रबोधन हे दलित साहित्याचे आणि प्रामुख्याने दलित एकांकिकेचे आद्य कर्तव्य आहे.असे मानून दलित लेखक लिहतात. अशी एकही दलित एकांकिका नाही की ती केवळ मनोरंजनासाठी लिहिली आहे. किंवा नुसती समस्या मांडण्यासाठी लिहिली आहे.एखादी समस्या, एखादा प्रश्न मांडता- मंडताचदलित समाजाचे प्रबोधन करणे हा दलित एकांकिकेचा मुख्य उद्देश, आहे, व वैशिष्ट्यही आहे. शिका ,संघटित व्हा, संघर्ष करा; शंभर दिवस बकरी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस शेर होउन जगाएस भांडू नका; पैशासाठी स्वत्व विकू नका, असे कितीतरी प्रकारचे प्रबोधनात्मक विचार दलित एकांकिका मांडते. +आत्मभान: +दलित समाजासमोर अनेक समस्या आहेत आणि त्या काही त्यांच्या स्वभावातून निर्माण झालेल्या आहेत तर काही बाह्य परिस्थिती, बाह्य घटकांनी निर्माण केलेल्या आहेत.दलित माणूस हा समस्येच्या गर्तेत रुतत चालला आहे. त्याला नेमके आपण काय केले पाहिजे हे बऱ्याच वेळा समजत नाही. अशा परिस्थितीत तो न्यूनगंडाने ग्रासला जातो.या ठिकाणीचे जातीय राजकारण ,या ठिकाणीचे आर्थिक धोरण, या ठिकाणीचे सांस्कृतिक वातावरण या सर्वांमुळे त्याच्यावर सतत अन्याय होतो.तो अन्याय दूर करण्याचा तो प्रयत्न करतो.पण प्रस्थापित व्यवस्था प्रचंड मजबूत आहे.त्याला न्याय मिळत नाही, तो काही करूच शकत नाही. त्यामुळे त्याची कोंडी होते. आपण काहीच करू शकत नाही या विचाराने तो आत्मभान हरवून बसतो,न्यूनगंडाने अधिकच ग्रासला जातो.या न्युनगंडातून त्यास बाहेर काढण्यासाठी दलित एकांकिकाकार प्रयत्न करतात. त्यांच्यामधल्या न्यूनगंड काढून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी दलित एकांकिकाकार तशा प्रकारचे विषय आपल्या एकांकिकांमधून हाताळतात. प्रयत्न केल्यावर नक्की यश मिळते हे दाखविण्याचा ते प्रयत्न करतात. दलित एकांकिकांमधून दलित समाजामध्ये पुन्हा आत्मसन्मान आत्मभान निर्माण होतो एवढे मात्र निश्चित. +हिंदू समाजातील देव-देवता, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, खुळचट विचार यामुळेही दलितांचा आत्मविश्वास गमावतो; पण दलित एकांकिका सांगते की माणूस जन्मतः स्वतंत्र आहे. मानव जात सगळीकडे सारखीच;कुणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो; आपण आपल्या शिक्षणाच्या ,न्यानाच्या जोरावर सर्वकाही मिळवू शकतो.प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो.डॉ.आंबेडकरांच्या काळात काय जातीयता नव्हती काय? त्यांना या व्यवस्थेने त्रास दिला नाही का?पण जिद्द, चिकाटी, प्रयत्न, सर्व अपमान गिळून त्यांनी आपले ध्येय साध्य केले.तसे आपणही केले पाहिजे.अशाप्रकारची उदाहरणे दलित एकांकिकेतून मिळाल्यावर दलित माणसाच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो.त्या दिशेने तो वाटचाल करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_125.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e16de25a46b02e05a81a0710dfa239e65ba5d867 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_125.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्ज ऑब्रे फॉकनर (१७ डिसेंबर, १८८१:दक्षिण आफ्रिका - १० सप्टेंबर, १९३०:लंडन, इंग्लंड) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९०२ ते १९२४ दरम्यान २५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1253.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28a90cb040d4fe7ef0ec91aa1d69673bc2f77738 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1253.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स जोसेफ ज्यो क्लार्क (५ जून, १९३९:हाय रिव्हर, आल्बर्टा, कॅनडा - ) हे कॅनडाचे १६वा पंतप्रधान होते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12545.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9642638ffb432b09f2eee7a18e0c1a27775d7ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12545.txt @@ -0,0 +1,5 @@ +दशक्रिया हा हिंदू चालीरीतींनुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहाव्या दिवशी करण्यात येणारा विधी आहे. व्यक्तीच्या निधनानंतर अस्थिसंचयन करण्यापासून ते दहा दिवसापर्यंत विविध विधी यामध्ये समाविष्ट होतात. त्यामध्ये स्नान, मृत्तिकास्नान, एकपिंडदान, विषमश्राद्ध, वपन, पाच मडक्यांवर पोळ्या, छत्र, पादुका, कावळा शिवणे अशा विविध विधींचा समावेश होतो.[१] +हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मृत्युनंतर दहा दिवस आत्मा पृथ्वीतलावर वास करतो. दहावा विधी केल्यानंतर त्याच्या इच्छा तृप्त न झाल्यास त्याला मुक्ति मिळत नाही. इच्छा राहिल्या नसल्यास दहाव्याच्या भाताच्या पिंडाला कावळा शिवल्यास मुक्ति मिळते, कारण कावळ्याच्या रूपात आत्मा असतो अशी धारणा आहे. परंतु कधीकधी कावळा शिवत नाही अशा वेळेस ब्राह्मण दर्भाचा कावळा स्पर्श पिंडाला करून कावळा शिवला असे मानतात. +दशक्रियेविषयीची खालिल आख्यायिका प्रसिद्ध आहे. +एकदा श्रीराम आणि सीतामाता वनवासात विश्राम करीत असतात. तेथे एक कावळा येतो आणि तो सीतामातेला त्रास देत असतो. काही केल्या तो त्यांचा पिच्छा सोडत नाही, तेव्हा त्रासून त्या श्रीरामांना उठवतात आणि कावळा त्रास देत आहे अशी तक्रार करतात. त्यावेळेस श्रीरामांकडे धनुष्यबाण तसेच दुसरे कोणतेही शस्त्र नसते, म्हणून ते जवळच पडलेली एक गवताची काडी (दर्भ) मंत्रून कावळ्यावर फेकतात, तो दर्भ कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेतो आणि कावळा एका डोळ्याने आंधळा होतो म्हणून कावळ्याला 'एकाक्ष' सुद्धा म्हणतात. +त्याच वेळेस सीता माता त्याला शाप देतात की तू एकाक्ष असल्याने सर्वजण तुला अशुभ मानतील, तेव्हा कावळा गयावया करून उःशाप मागतो तेव्हा त्याची दया येऊन सीता त्याला उःशाप देते की, मनुष्य मृत झाल्यावर त्याच्या दहाव्याच्या पिंडाला तू स्पर्श केल्याशिवाय त्या व्यक्तीचा आत्मा मुक्त होणार नाही आणि शिवाय ही दर्भाची काडी सुद्धा त्यावेळेस उपयोगी पडेल अशी आख्यायिका आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1256.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee0ad19c49add7245b0c4cd2734fb8797c4cccac --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1256.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑक्टोबर ७, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12560.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..226d060f49524146aaafff25eadabe0a2d8392ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12560.txt @@ -0,0 +1,2 @@ +दशमेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६३० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12564.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2f93a0af28b3bfd37acc1e8c2f5e334901dd9a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12564.txt @@ -0,0 +1 @@ +दशरथ मौर्य हा राजकुमार तीवल याचा पुत्र होता. तो सम्राट अशोक आणि महाराणी कारुवाकी यांचा नातू होता. हा मौर्य साम्राज्याचा चौथा सम्राट होता. तो सम्राट अशोकाचा उत्तराधिकारी होता. इ.स.पू. २३२ ते इ.स.पू. २२४ पर्यंतच्या त्याच्या सत्ताकालात साम्राज्याची मोठी घट झाली व सातवाहनांप्रमाणे अनेक राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्य घोषित केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12582.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e4718a05c8447845a2840f9c7a209fe8fa6ba33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12582.txt @@ -0,0 +1,5 @@ + + १०,००,००० - दहा लाख   ही एक संख्या आहे, ती ९९९९९९  नंतरची आणि  १०००००१  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत: +1000000 - Ten lakhs, One million . +दहा लाखला दशलक्ष, प्रयुत असेही म्हणतात. +मराठीत ज्या संख्येला दशलक्ष किंवा दहा लाख म्हणतात त्या संख्येला भास्कराचार्य प्रयुत म्हणतात तर काही जण(कोण?) नियुत म्हणतात. भास्कराचार्य दहा हजार या संख्येला अयुत म्हणतात. आर्यभटीय व शुक्ल-यजुर्वेद या ग्रंथांत नियुत म्हणजे एक लाख आणि प्रयुत म्हणजे दहा लाख. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_126.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..761dd0dba2154b618660b1fbb7ee5483648e6d7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_126.txt @@ -0,0 +1,3 @@ +एरिक आर्थर ब्लेअर (इंग्लिश: Eric Arthur Blair), ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल (इंग्लिश: George Orwell), (जून २५, इ.स. १९०३; मोतिहारी, बिहार, ब्रिटिश भारत - जानेवारी २१, इ.स. १९५०; लंडन, युनायटेड किंग्डम) हा इंग्लिश लेखक व पत्रकार होता. तीव्र बुद्धिमत्ता, चतुराई, सामाजिक विषमतेची सखोल जाण, एकाधिकारशाहीला कडवा विरोध, भाषेची सुस्पष्टता आणि लोकशाहीशी संलग्न असलेल्या समाजावादावरचा विश्वास इत्यादी वैशिष्ट्ये त्याच्या लेखनात आढळून येतात. +ऑर्वेलने लेखनात कल्पनाधारित, तत्त्वनिष्ठ पत्रकारिता, साहित्यिक समीक्षा आणि काव्य असे नाना लेखनप्रकार हाताळले. त्याची नाइंटीन एटी-फोर (इ.स. १९४९ साली प्रकाशित) ही कादंबरी आणि उपहासात्मक लघुकादंबरी अ‍ॅनिमल फार्म (इ.स. १९४५ साली प्रकाशित) ह्या विख्यात साहित्यकृती आहेत. विसाव्या शतकात ह्या दोन पुस्तकांनी खपाचा उच्चांक गाठला होता. स्पॅनिश यादवी युद्धकाळात रिपब्लिकनांच्या बाजूने स्वयंसेवक म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांवर त्याने होमेज टू कातालुन्या (इ.स. १९३८ साली प्रकाशित) हे पुस्तक लिहिले. त्याचे राजकारण, साहित्य, भाषा आणि संस्कृती या विषयांवरील अनेक निबंधही नावाजले गेले आहेत. +आधुनिक संस्कृती, राजकारणावरचा ऑर्वेलचा पगडा अद्यापही अबाधित आहे. त्याने भाषेला बहाल केलेल्या अनेक नवीन संज्ञांबरोबरच ऑर्वेलियन ही संज्ञा शब्दकोशांत समाविष्ट झालेली आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12659.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..119de8f428c0646bcc7b7cc7e6a582cc0895e483 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12659.txt @@ -0,0 +1,2 @@ +'दहिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1268.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d969bbc20ba3d4bc3589034046403bf454251ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1268.txt @@ -0,0 +1,3 @@ +१३ नोव्हेंबर, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +ज्यो मॅथ्यू मेनी हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12692.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e76c75a5123d38bf69e593c3acaac461da7103cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12692.txt @@ -0,0 +1,2 @@ +दहीकाळांबा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12713.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8298004237f348138f2222e354e3c8139683713d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12713.txt @@ -0,0 +1,3 @@ +दहिसर हे दक्षिण मुंबईच्या उपनगरातील एक शहर आहे. ह्या शहराचा विकसनशील शहरात समावेश केला जातो.व्यापार,व्यवसाय,दळण-वळण,शिक्षण या बाबतीत जरी परीपूर्णता दिसून येत असली तरी शहरातील लोकांना मनोरंजनासाठी इतर शहरांवर अवलंबून राहावे लागते. दहिसर शहरात मनोरंजनाची संस्कृतीत साधने म्हणून एकच सिनेमागृह अस्तित्वात आहे.घरे, रस्ते, बाजारपेठ, इमारती, सांड- पाण्याची व्यवस्था पाहून नगरांच्या विकास होत आहे. असे दिसून येते. शहरातील लोकांची मोठी संख्या उदरनिर्वाहासाठी मुंबईतील अनेक शहरांवर अवलंबून असल्याचे दिसून येते . +मुंबई शहरापासून दूर असल्यामुळे या शहराची किमंत जास्त मोठ्या प्रमाणात वाढली नाही. मध्यम वर्गातील मोठी संख्या शहर सामावून घेण्यास भक्कम आहे. शहरात शांती नगर, आंबेवाडी, शिवाजी मैदान अशा अनेक ठिकाणी गलिच्छ वस्त्या अस्तित्वात आहे. अशा वस्त्यातील लोक समुदाय आकाराने लहान सदस्य संख्या कमी कुठे जास्त असे विभक्त कुटुंब अस्तित्वात आहे, शहरात पटेल नगर सर्वात जुनी वस्ती आहे व येथे मोठ्या प्रमाणात इमारती दिसून येतात. दहिसर शहरातील चुनाभट्टी भागात मोठ्या प्रमाणात हस्त उद्योग तसेच मोठे व्यवसाय चालतात. पूर्वी येथे हिऱ्याची चकाकी देण्याचा व्यवसाय चालत होता परंतु भारत सरकारने हिऱ्यावर कर लावल्यानंतर हा व्यवसाय बंद पडून त्याजागी अनेक लहान मोठे व्यवसाय स्थापन झाले. चुनाभट्टी भागात अनेक जाती धर्माचे श्रमिक आपणांस राबताना दिसून येतात. हे श्रमिक विभिन्न प्रदेशातून आलेले आहे, त्याचात भाषा, आचार - विचार यात विविधता दिसून येते. येथील लोकांचे सामायिक समूह विकसित दिसत नाही. तसेच या लोकांमध्ये एकरूपता व जवळीक दिसून येत नाही. लोकांच्या अशा वागण्यात विविधता जरी दिसून येत असली तरी धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक या बाबतीत मोठ्या प्रमाणात एकता दिसून येते. शहरात भातलादेवी मंदिर, जय अम्बे मंदिर, विठ्ठल मंदिर इत्यादी. मंदिरे शहरात धार्मिक वातावरण निर्माण करतात. या सर्व मंदिरांपैकी भातलादेवी मंदिर हे चिमाजी अप्पा यांनी स्थापन केले आहे. एकीकडे मंदिरांचा हा सुवर्ण इतिहास आहे. +या शहराची प्रशासन व्यवस्था पूर्वी ग्रामपंचायत पाहत होती सध्या शहराची व्यवस्था महानगर पालिका पाहते. शहरात शैलेंद्र स्कूल, दहिसर विद्या मंदिर, तांबे हायस्कूल, फ्रान्सेक स्कूल तसेच महानगर पालिकेच्या तीन शाळा आहेत. शैक्षणिक तसेच व्यवसाय या बाबतीत परिपूर्णता असल्यामुळे या शहरात मोठ्या प्रमाणात स्थलांतरण होते. तसेच मुळगावकर हॉस्पिटल, पवार हॉस्पिटल, वरळीकर हॉस्पिटल आणि जैन समाजाकडून बांधण्यात आलेले मानव कल्याण केंद्र या सर्वामुळे लोकांचे जीवन मान सुधारलेले आहे. येथील व्यवसायात यांत्रिकीकरण झाले. तंत्रात्मक बदल झाले त्यामुळे व्यवसायात अनेकता दिसून येते. शहरातील सर्वच लोकसंख्या रोजगाराच्या बाबतीत शहरातील उद्योग धंद्यात सामावून घेण्यात शहर असमर्थ आहे त्यामुळे बेकारी ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. काही ठिकांणी काजूपाडा, देवीपाडा इथे गलीच्छ वस्त्या देखील आस्तित्वात असल्याचे निर्दशनास येते. बोरीवली वरून जेव्हा दहिसरला येण्यासाठी रेल्वे ट्रेन सुटते तेव्हा दहिसर रेल्वे रुळांच्या बाजूला किंवा काहीसा रिकामा भाग आढळल्यास तिथे आपणास लाकडी फाट्याचे तुकडे, तट्टे, पत्रे, प्लास्टिकचे कागद, बांबू, माती याच्या सहाय्याने निर्माण केलेल्या अनेक अश्या झोपड्या दिसून येतात. या झोपड्यांना स्थानिकलोकांद्वारे खोली म्हटले जाते. सांडपाण्याची दलदल, माशा, डास यासारख्या आरोग्यवर्धकबाबी गलीच्छ वस्त्यात आढळून येतात. अश्या वस्त्यांत अनेक कुटुंबाच्या समोर दारिद्र्र्याचा प्रश्न उभा ठाकलेला आहे. यामुळे येथील कुटुंब व्यावस्था काहीशी विस्कळीत सुद्धा दिसून येते. अनेक कुटुंबात समाजविरोधी कृत्य सर्रास चाललेली आढळतात. जीवनविषयक कल्पनाचे इथे बहुतेक लोक पालन करताना दिसत नाही.शहराची वाढ होत आहे. शहरात गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येते. गर्दीचा विचार केल्यास शहरात लोकांना रस्ते,मोकळीजागा,मैदाणे,उद्याने इत्यादीची संख्या फारच कमी आहे. शहरात मानगरपालिकाद्वारे प्रशासन व्यावस्थेची चालवली जाते. महानगरपालिकेच्या इच्छीक कार्यात लोकांच्या सोयीसाठी उद्याने, स्टेडियम, नाट्यगृह, वृक्षारोपन, करमणूक साधनाची उपलब्धा, रस्ते व्यावस्था, गटराची स्वच्छता, वाहतूक नियंत्रण इत्यादी कार्याचा समावेश केला जात असला तरी, दहिसर शहरात महानगरपालिकेला योग्यरीत्या आपल्या कामाची अंमलबजावणी करणे जमलेले दिसून येत नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12720.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d04725500042cd7af23752ff793d1f33588630c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12720.txt @@ -0,0 +1 @@ +दहेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12770.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08852a97085de42e987dc04c65d76cffc434b4e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12770.txt @@ -0,0 +1 @@ +दांडी हे गुजरातमधील गाव आहे. हे गाव दांडा खाडीवर वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1278.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1278.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12820.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba124ecdf1ddaa267156e084db2a3bd1390bb481 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12820.txt @@ -0,0 +1 @@ +ताओ वा दाओ (चिनी: 道; पिन्यिन: Dào) ह्या चिनी भाषेतील शब्दाचा अर्थ 'रस्ता', 'मार्ग' किंवा 'पथ' असा असून काही वेळा 'तत्त्व' किंवा 'सिद्धांत' अशा अर्थानेही तो वापरला जातो. पारंपरिक चिनी तत्त्वज्ञान व धर्म यांच्या संदर्भात ताओ ही ज्ञानमीमांसीय संकल्पना असून लाओझीपासून उद्भूत झालेल्या या संकल्पनेने एका धर्माला (Wade–Giles, Tao Chiao; Pinyin, Daojiao) आणि तत्त्वज्ञानाला (Wade–Giles, Tao chia; Pinyin, Daojia) जन्म दिला. या दोहोंना ताओ मत असे म्हटले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12846.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..835eb1162e8f19050f8214ec188901b4254e8128 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12846.txt @@ -0,0 +1,3 @@ +दाढ हा तोंडाचे मागील भागास असलेला एक विशिष्ट प्रकारचा दात असतो. तो चपटा असतो. सस्तन प्राण्यात ती चांगली विकसीत असते.त्याचा वापर हा चर्वण करण्यास प्रामुख्याने होतो.सस्तन प्राण्यांमध्ये यात अनेक प्रकारच्या विविधता आढळून येतात. +मानवामध्ये याला चार अथवा क्वचित पाच उंचवटे असतात.मध्यावर हे निमुळते होत जातात.शेवटून तिसऱ्या दाढेस अक्कल दाढ म्हणतात. ही अक्कलदाढ वयाचे विशीनंतर उगवते. सहसा अक्कलदाढ ही उगवणारा शेवटचा दात असतो.वेगवेगळ्या लोकांमध्ये याचे येण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो.काहींना तर अक्कलदाढ उगवतच नाही. +याचा आकार सर्वसाधारणपणे एकसारखाच दिसत असला तरीही, याची मूळे ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12848.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9442837bea7745ba491433473f3cb60a713c1254 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12848.txt @@ -0,0 +1 @@ +दाढी (स्त्रीलिंगी नाम; एकवचन: दाढी, अनेकवचन: दाढ्या) म्हणजे चेहऱ्याच्या खालच्या अर्ध्या भागात - म्हणजे हनुवटी, गाल, गळा या भागांत - उगवणारे केस होत. ओठांच्या सापेक्ष स्थानामुळे दाढी मिशीहून वेगळी गणली जाते - कारण वरच्या ओठाच्या वरील कडेस उगवणाऱ्या केसांना मिशी म्हटले जाते. पौगंडावस्थेतल्या किंवा पूर्ण वाढ झालेल्या पुरुषांना दाढी येते. मात्र काही वेळा हिर्सूटिझमाचे लक्षण दिसणाऱ्या स्त्रियांमध्ये दाढीसारखी केसांची वाढ दिसून येते.माणसाइतकी नसली तरी बोकडांनाही थोडीफार दाढी असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12861.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c6b4ff4c446329ec966bb01a6171a9d2dcedc6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12861.txt @@ -0,0 +1 @@ +दात हा मानवी शरीराचा एक अवयव आहे. दात हा अवयव अन्नाचे तुकडे करण्यास मदत करतो. मानवी जबड्यात ३२ दात असतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12864.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89596592aa0930965adfaeebc7af6080102b9320 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12864.txt @@ -0,0 +1,2 @@ +दाताळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12884.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57b36efde0e0e21ed322c352acc07b630a0d6aad --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12884.txt @@ -0,0 +1,71 @@ +स्रोत:गूगल मॅप्सMumbai Dadar-Chennai Egmore Superfast Express 12163Karjat Khopli Slow Local EMU 96005Pragati Express 12125Kurduwadi-Miraj Passenger 51437Kuruduvadi-Latur Passenger 2KLCR +दादर-सोलापूर पट्टा हा भारतीय रेल्वेतील मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गाचा एक प्रशासकीय भाग आहे. याची कक्षा मुंबईच्या दादर उपनगरापासून सोलापूर पर्यंत आहे. या पट्ट्यात कल्याण, पुणे, दौंड, कुर्डुवाडी ही मोठी रेल्वे जंक्शन व स्थानके आहेत. +हा मार्ग मुंबईतील दादर येथून सुरू होतो. येथे पश्चिम रेल्वेचा मुंबई वडोदरा मार्ग समांतर आहे. उत्तर व ईशान्येकडे जाताना ठाण्याची खाडी ओलांडल्यावर कल्याण येथे नागपूरकडे जाणारा मार्ग वेगळा होतो. येथून दक्षिणेकडे तीव्र वळण घेत हा मार्ग आग्नेयेकडे कर्जत येथे पोचतो. कर्जत स्थानकात सोलापूरकडे जाणाऱ्या गाड्यांना दोन किंवा तीन अधिक इंजिने लावली जातात. पळसदरी येथून हा मार्ग बोरघाट चढून खंडाळा व लोणावळा येथे घाटमाथ्यावर येतो. येथून पुढे हा मार्ग इंद्रायणी काठाने पुणे येथे पोचतो. येथे कोल्हापूर-सांगलीकडे जाणारा मार्ग दक्षिणेकडे जातो. चेन्नईकडे जाणारा मार्ग दौंडकडे जातो. येथपर्यंतचा मार्ग दोन पदरी आणि विद्युतीकरण झालेला आहे. पुढे भीमा नदीच्या खोऱ्यातून कुर्डुवाडीमार्गे सोलापूर येथे हा पट्टा जातो. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12886.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e8d8b0feb79ab40cfc7f9294e288594322ba1cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12886.txt @@ -0,0 +1,8 @@ + दादर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1289.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb1d335ce6a40891dabf15758a296061807f2100 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1289.txt @@ -0,0 +1,3 @@ +ॲलिशिया क्रिस्चियन तथा जोडी फॉस्टर (नोव्हेंबर १९, इ.स. १९६२ - ) ही ऑस्कर पुरस्कारविजेती अमेरिकन चित्रपटअभिनेत्री, दिग्दर्शक तसेच निर्माती आहे. +हिला द अक्यूझ्ड आणि द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींसाठीचे ऑस्कर पुरस्कार मिळाले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12897.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e732ca4906a31710ace51abfc6902d18721c9dc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12897.txt @@ -0,0 +1,3 @@ +दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची दैनंदिन सेवा देणारी रेल्वेगाडी आहे. जन शताब्दी एक्सप्रेस ताफ्यामधील ही वेगवान आणि आरामदायी गाडी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला गोव्यातील मडगांव शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबईच्या दादर व गोव्याच्या मडगांव ह्या स्थानकांदरम्यान रोज धावते व ७५० किमी अंतर १० तास व ३० मिनिटांमध्ये पूर्ण करते. +कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या ही गाडीची वाहतूक संपूर्ण प्रवासामध्ये इलेक्ट्रिक इंजिन द्वारे जाते. ह्या गाडीत साधारणपणे केवळ बसायची सोय असलेले २ वातानुकुलीत डबे तर १० साधारण डबे असतात. +कोकण कन्या एक्सप्रेस व मांडवी एक्सप्रेस ह्या दोन गाड्या देखील मुंबई व गोव्यादरम्यान रोज धावतात.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1294.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73debf95f80c5d052818f1b40a692460271c4fba --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1294.txt @@ -0,0 +1,5 @@ +ज्योतिका सदाना-सर्वणन (१८ ऑक्टोबर १९७८) ही एक भारतीय अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती आहे जी प्रामुख्याने तमिळ चित्रपटांत काम करते. याव्यतिरिक्त तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील ती काम करते. [१] [२] ज्योतिकाला एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार , चार फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण, [३] तीन तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आणि कलईमामणी पुरस्कार प्राप्त आहत. [४] [५] तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिला ओळखले जाते, [६] आणि मीडियाद्वारे दक्षिण भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये एक म्हणून तिने स्थान मिळवले आहे. [७] [८] +प्रियदर्शन दिग्दर्शित डोली सजा के रखना (१९९७) या हिंदी चित्रपटातून ज्योतिकाने चित्रपटांमध्ये पदार्पण केले. तिचा पहिला तमिळ चित्रपट वाली (१९९९) होता. टागोर (२००३) या आपल्या पहिल्या तेलगू चित्रपटात तिने चिरंजीवीसोबत काम केले. ज्योतिकाला तिचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार वाली (१९९९) साठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण - दक्षिणेसाठी मिळाला. [९] कुशी (२०००) साठी तिला फिल्मफेर सर्वोत्कृष्ट तमिळ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. कुशी (२०००), डम्म डम्म डम्म [१०] (२००१), पूवेल्लम उन वासम [११] (२००१), काखा काखा (२००४), पेराझगन (२००४), चंद्रमुखी (२००५) आणि मोझी (२००७) हे तिचे यशस्वी चित्रपट आहेत. यापैकी नंतरच्या तीन चित्रपटांसाठी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार जिंकला. मोझी या चित्रपटासाठी ज्योतिका उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी अंतिम तीनमध्ये होती, मात्र गुलाबी टॉकीज या कन्नड चित्रपटासाठी तिने उमाश्रीकडून पुरस्कार गमावला. [१२]साऊथ फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट तमिळ अभिनेत्रीसाठी सर्वाधिक १६ नामांकने मिळवण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. [१३] [१४] [१५] [१६] +तमिळ अभिनेता सुरियाशी अनेक वर्षे असलेल्या नातेसंबंधानंतर ज्योतिकाने ११ सप्टेंबर २००६ रोजी केले आणि कारकिर्दीच्या शिखरावर असताना इंडस्ट्री सोडली. [१७] तिने ३६ वयधिनीले (२०१५) या चित्रपटात पुनरागमन केले जेथे तिच्या अभिनयाला जोरदार प्रशंसा मिळाली आणि तिला चित्रपटासाठी दक्षिणेकडील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेर समीक्षक पुरस्कार मिळाला. [१२] ३६ वयधिनीलेच्या यशानंतर, ती मगलीर मट्टुम (२०१७), नाचियार (२०१८), कॅटरिन मोझी (२०१८), रातचासी (२०१९) आणि पोनमगल वंधल (२०२०) सारख्या महिला केंद्रित चित्रपटांच्या मालिकेत दिसली [१८] आणि मणिरत्नमच्या मल्टीस्टारर चेक्का चिवंथा वानम (२०१८) मध्ये देखील तिने मुख्य स्त्री भूमिका केली. [१९] [२०] + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12947.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b237c47c74e2a4c66e5e6a45f9b3a216d353c894 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12947.txt @@ -0,0 +1,16 @@ +अटल बिहारी वाजपेयी +रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई (३० ऑक्टोबर १९२९ – २५ जुलै, २०१५) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, आणि रिपाइं गवई गटाचे संस्थापक व अध्यक्ष होते. ते आंबेडकर प्रणीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, आणि या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातही अनेक कामे केली. गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही काम केले होते. ते बिहार, सिक्किम व केरळ या तीन राज्यांचे राज्यपाल, तसेच लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सदनाचे सदस्य (खासदार) होते. गवई हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सलग ३० वर्ष सदस्य (आमदार) होते, यादम्यान त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, उपासभापती व विरोधी पक्षनेता या पदांवर कार्य केले होते. त्यांवी अनेक सामाजिक कामे सुद्धा केलेली आहेत.[१] +गवई यांचा विद्यार्थी दशेपासून सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रीय सहभाग होता. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे इ.स. १९६४ ते १९९४ अशी सलग ३० वर्षे सभासद (आमदार) होते. या कालावधी दरम्यान त्यांनी इ.स. १९६८ ते १९७८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आणि इ.स. १९७८ ते १९८२ मध्ये विधान परिषदेचे सभापती म्हणून कार्य केले. त्यानंतर १२ डिसेंबर १९८६ ते २० डिसेंबर १९८८ आणि २० डिसेंबर १९९० ते १७ जुलै १९९१ या काळात दोनदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले.[२] +गवई हे संसदेच्या दोन्ही सदनांचे सदस्य होते. इ.स. १९९८ मध्ये, ते १२व्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. १० मार्च इ.स. १९९८ ते २६ एप्रिल इ.स. १९९९ पर्यंत ते लोकसभेचे सदस्य (खासदार) होते.[३] त्यानंतर ३ एप्रिल २००० ते २ एप्रिल २००६ दरम्यान ते राज्यसभेचे सभासद (खासदार) होते. राज्यसभेत त्यांनी अरुण शौरी लिखित 'वरशिपिंग फॉल्स गॉड' या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली असल्याने या पुस्तकाची पाने फाडून सभागृहात भिरकावली.[४] +गवईंनी तीन राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य केलेले आहे. ते सिक्कीमचे राज्यपाल म्हणून १३ जुलै २००६ ते १२ ऑगस्ट २००६ दरम्यान कार्यरत होते, तर बिहारचे राज्यपाल म्हणून २२ जून २००६ ते ९ जुलै २००८ दरम्यान, आणि केरळचे राज्यपाल म्हणून ११ जुलै २००८ ते ७ सप्टेंबर २०११ दरम्यान कार्यरत होते.[५] +वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसियेशनचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्यात रोजगार हमी योजना सुरू व्हावी, यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विधान परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष वि.स. पागे यांच्या सहकार्याने पायाभूत काम केले. ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत, सेंट्रल जनरल कौन्सिल ऑफ जागतिक बौद्ध फेलोशिपच्या २३ नोव्हेंबर १९८० रोजी बँकॉक येथील सभेत एकमताने निवड करण्यात आली होती. गवईंनी दलित लोकांच्या उद्धारासाठी भरीव कामगिरी केली त्याचबरोबर जातिभेद, धर्मभेद वा पंथभेद पाळून स्वःजातियांना सवलती देऊन इतरांना कधीही दूर ढकलले नाही. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते. दीक्षाभूमी येथील स्तूप निर्मितीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. इ.स. १९७८ मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना लागू करण्यात आल्या होत्या, त्याच सवलती अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यातीलच बौद्ध धर्मांतरानंतर बनवलेल्या नवबौद्धांना (नवदीक्षित बौद्ध) त्या सवलती नाकारण्यात आल्या होत्या, त्यासाठी गवई यांनी दिल्लीमधील बोटक्लब मध्ये १४ दिवसांचे उपोषण केले होते, या उपोषणाच्या वेळी इंदिरा गांधी यांनी त्यांना भेट दिली होती.[६] +अमरावती जिल्ह्यातील दारापूर येथे ३० ऑक्टोबर १९२९ रोजी गवईंचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सरूबाई तर वडिलांचे नाव सूर्यभान गवई होते. ते इ.स. १९५४ मध्ये नागपूर विद्यापीठतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. २९ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांचा विवाह कमला गवई यांच्याशी झाला. त्यांना दोन मुले भूषण व राजेंद्र आणि एक मुलगी कीर्ती आहे. भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, तर राजेंद्र गवई हे डॉक्टर, राजकारणी व भारिप (गवई)चे अध्यक्ष आहेत. रा.सु. गवई हे एक आंबेडकरवादी व बौद्ध धर्मीय होते.[७][८] +दादासाहेब गायकवाड व गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राजकारणी होते. इ.स. १९५६ पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याशी त्यांचा संबंध आला. गायकवाड यांनी १९६७ च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसशी युती केली. यावेळी पक्षाला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेसने १९६८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर उपसभापती म्हणून निवडून रा.सु. गवई यांना आणि बॅ. खोब्रागडे यांना राज्यसभेवर उपसभापती म्हणून पाठविले. इ.स. १९६८ मध्ये गवई यांची रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निवड झाली. केंद्रीय कार्यकारिणीतील निवड व विधान परिषदेवर मिळालेले उपसभापतीपद या दोन्ही पदांमुळे गवई यांची महत्त्वाकांक्षा वाढली. याच काळात दादासाहेब गायकवाड यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे रिपब्लिकन पक्षनेता निवडीचा प्रश्न निर्माण झाला. गवईंना बॅ. खोब्रागडे अडसर वाटत होते. तो दूर करण्यासाठी गवईंनी शांताबाई दाणी यांच्या मार्फत आपले वजन वाढविले. त्यामुळे, दादासाहेब गायकवाड यांना गवई जवळचे वाटू लागले. ऑक्टोबर १९७०ला नागपूर येथे दादासाहेब गायकवाड प्रणीत गटाचे अधिवेशन भरविले. दुसरीकडे याचवेळी बॅ. खोब्रागडे यांनी देखील अधिवेशन भरविले व दोन गट भारतीय रिपब्लिकन पक्षात उदयास आले. दादासाहेब गायकवाड यांच्या मृत्यूनंतर या गटाला 'गवई गट' असे म्हटले जाऊ लागले.[९] +यानंतर शांताबाई दाणी व गवई यांच्यात वाद झाला. शांताबाईंनी गायकवाड गटाला पुनरुज्जीवित केले. अशा प्रकारे १९५९ ते १९७९ या वीस वर्षांच्या काळात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार झाले. प्रत्येक गट स्वतःला अखिल भारतीय स्तरावरील भारतीय रिपब्लिकन पक्ष असल्याचा खोटा दावा करू लागला. कुणी काँग्रेससोबत सख्य साधून; तर कुणी जनसंघाशी सख्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर बौद्ध-दलितांच्या मतांचा राजकीय लाभ मिळविण्याचे प्रयत्न नेते करू लागले. त्यामुळे १९५७ च्या यशासारखे घवघवीत यश या पक्षाला मिळाले नाही. फाटाफुटीच्या या काळात रिपब्लिकन पक्ष ऐक्याविषयी जे प्रयत्न झाले, ते निरुपयोगी ठरले व पक्षाची वाताहत झाली. रिपब्लिकन पक्षाच्या या वाताहतीचा परिणाम म्हणून पुढे दलित पॅंथरचा उदय झाला. +इ.स. १९९८ मध्ये, १२व्या लोकसभेवर महाराष्ट्रातून भारतीय रिपब्लिकन पक्षाचे चार उमेदवार हे खासदार म्हणून निवडून गेले होते, त्यांत एक गवईही होते, अन्य तिंघे प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे व रामदास आठवले हे होते. +बिहारचे राज्यपाल असताना, रा.सु. गवई यांनी शिक्षणव्यवस्था रुळावर आणण्यासाठी नागपुरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा संपूर्णपणे कायापालट करणारे डॉ. कृष्णकुमार यांना त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून बिहारमध्ये आणले. गवई यांनी केलेल्या कडक उपाययोजनांमुळे महाविद्यालयात न दिसणारा प्राध्यापकवर्ग नियमितपणे वर्गावर जाऊ लागला. जे प्राध्यापक अनुपस्थित राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा जाहीर इशाराच त्यांनी दिला होता. अभ्यासक्रम व सत्रदेखील नियमित करण्याचे निर्देश गवई यांनी विद्यापीठांना जारी केले होते.. +बिहारचे राज्यपाल असताना रा.सु. गवई यांनी तेथील जैन व बौद्ध धर्मांच्या तीर्थस्थळांच्या विकासासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्रातून तीर्थ यात्रेसाठी गेलेल्या राजेंद्र दर्डा यांनी बिहारमधील जैन तसेच बौद्ध धर्माच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा मुद्दा मांडला होता. शिवाय तेथे पोहोचण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था, विश्रामगृह इत्यादींकडेही गवई यांचे लक्ष वेधले होते. रा.सु. गवई यांनी याची गंभीर दखल घेतली व तीर्थस्थळांच्या विकासासाठी १३०० कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आल्याची घोषणा केली. त्यांनी जातीने लक्ष घातले व अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास केला हे विशेष. +गवईंचा मृत्यू वयाच्या ८६व्या वर्षी २५ जुलै २०१५ रोजी नागपुरातील कृष्‍णा रुग्णालयात झाला, या दवाखान्यात ते महिनाभर उपचार घेत होते. त्यांच्या मूळ गावी दारापूर येथे त्यांचा अंतिम संस्कार केला गेला.[१०][११] +गवईंनी भूषविलेली काही प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत: +गवईंनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांपैकी एक - +गवई यांना मिळालेले काही सन्मान आणि पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत: diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12985.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..439a1c52b02a91079361a267173ea31de50e6984 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12985.txt @@ -0,0 +1 @@ +संग्रामपूर तालुक्यातील एक गाव diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12987.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49e8c6aa4d28a8ae9d83fde5cc2837ef3b8d45c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_12987.txt @@ -0,0 +1,2 @@ +दानियाल मिर्झा (११ सप्टेंबर १५७२ - १९ मार्च १६०५) [१] हा मुघल साम्राज्याचा शहजादा होता ज्याने दख्खनचा व्हाईसरॉय म्हणून काम केले होते.[२] तो सम्राट अकबराचा तिसरा मुलगा आणि सम्राट जहांगीरचा सावत्र भाऊ होता. +दानियाल हा अकबराचा आवडता मुलगा तसेच एक सक्षम सेनापती होता.[३][४] त्यांच्या वडिलांप्रमाणेच त्यांना कवितेची उत्तम गोडी होती आणि ते स्वतः उर्दू, फारसी आणि पूर्व-आधुनिक हिंदी भाषेत लेखन करणारे कुशल कवी होते.[५] वयाच्या बत्तीसव्या वर्षी मद्यपानाशी संबंधित समस्यांमुळे त्याचा मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13027.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b922f4469e69f99a587d05e36135072981f3201c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13027.txt @@ -0,0 +1,2 @@ +दापुरीकालवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13035.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..833f029b9bee4f3ffe4ba1e9c9047fa040bff5cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13035.txt @@ -0,0 +1,65 @@ +दापोडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. +दापोडे हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील ७९९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २५९ कुटुंबे व एकूण १२७१ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ६२ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ६४० पुरुष आणि ६३१ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ९१ असून अनुसूचित जमातीचे ० लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६५९५ [१] आहे. +गावात २ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहेत. +गावात २ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. +गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय माध्यमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय उच्च माध्यमिक शाळा आहे.गावात ज्युनीयर कॉलेज आहे.कॉलेज मध्ये कला व वाणिज्य शाखा आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (विंझर) ५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (चेलाडी १५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय,व्यवस्थापन संस्था व पॉलिटेक्निक(पुणे) ६५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (वेल्हे) ५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय रुग्णालय (वेल्हे) ५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. +गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात घरोघरी नळ व्यवस्था आहे. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. . +गावाचा पिन कोड +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे... +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक 65 किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही.सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध नाही.सर्वात जवळील टॅक्सी (पुणे) 65 किलोमीटर अंतरावर आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे.. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे.... +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील जिल्ह्यातील दुय्यम रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.. +सर्वात जवळील कच्चा रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील डांबरी रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +दापोडे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13037.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52f280f91a8caa34e0efca0f4b79251458754c64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13037.txt @@ -0,0 +1,2 @@ + दापोडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1304.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d1fcf4f35990c77554bab6022ebc538eb0f929c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1304.txt @@ -0,0 +1,22 @@ + + +ज्योतिरादित्य शिंदे (इंग्रजी स्पेलिंग Scindia) हे ग्वाल्हेर संस्थानचे इसवी सनाच्या १८ व्या व १९व्या शतकापासूनचे राजे आहेत. २०व्या शतकात हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. +इंग्रजीत शब्दान्ती ए हा स्वर आल्यास त्याचे स्पेलिंग ayने किंवा eyने करावे लागते. शिंदेचे स्पेलिंग Shinday किंवा Shindey असे केल्यावर शब्दाचा उच्चार Vinay-Ameyप्रमाणे शिंदय-शिंदेय असा होईल. Shinde असे केले तर शाईंड हाच उच्चार होईल. शिवाय, मराठीत शिंदे या नामाचे सामान्य रूप 'शिंद्या' होते. त्यामुळे 'शिंदे'चे इंग्रजी स्पेलिंग करणे हे जरा घोटाळ्यात पाडणारे आहे. यावर उपाय म्हणून इंग्रजांनी शिंदेला Scindia (सिंधिया) केले. 'शिंदे'चे याहून सुयोग्य इंग्रजी स्पेलिंग करणे शक्य नाही. +अशाच प्रकारे एकारान्त गावांची नावे इंग्रजीत आकारान्त होतात. उदा० वांद्रे-बांद्रा, लोणावळे-लोणावळा, कुर्ले-कुर्ला (Coorla), गोवें-गोवा, पुणे-पूना. या नियमाने शिंदे-सिंधिया. +राणोजी शिंदे हे थोरल्या बाजीरावाचे शिलेदार होते. त्यांचे पाचवे आणि सगळ्यात धाकटे पुत्र म्हणजे महादजी शिंदे. +शिंदे राजवंश Ranoji शिंदे, जो Jankojirao शिंदे, Kanherkhed की पाटिल, सतारा जिला, महाराष्ट्र के एक गांव का बेटा था द्वारा स्थापित किया गया. पेशवा बाजी राव के कैरियर के समापन वर्ष मराठा महासंघ के सुदृढ़ीकरण को देखा. Ranoji मराठा विजय अभियान की मालवा में 1726 में प्रभारी थे. +Ranoji उज्जैन में 1731 में अपनी राजधानी की स्थापना की. उनके उत्तराधिकारियों Jayajirao, Jyotibarao, Dattajirao, Jankojirao, Mahadji और Daulatrao शिंदे शामिल थे. +ग्वालियर सिंधिया राज्य 18 वीं सदी के उत्तरार्ध में एक प्रमुख क्षेत्रीय शक्ति बन गया और तीन एंग्लो मराठा युद्ध में प्रमुखता से लगा. वे आयोजित राजपूत राज्यों के कई पर बोलबाला और अजमेर के राज्य पर विजय प्राप्त की. +की हार के बाद 1818 की तीसरी एंग्लो मराठा युद्ध में अंग्रेजों द्वारा मराठा राज्यों संबद्ध, Daulatrao सिंधिया को ब्रिटिश भारत के भीतर एक राजसी राज्य के रूप में स्थानीय स्वायत्तता स्वीकार करने और अप करने के लिए अंग्रेजों को अजमेर देने के लिए मजबूर किया गया था. Daulatrao की मृत्यु के बाद महारानी Baiza बाई साम्राज्य शासन किया, यह ब्रिटिश सत्ता से बचाने के लिए, जब तक बच्चे को गोद लिया Jankoji राव चार्ज संभाल लिया. Jankoji 1843 में मृत्यु हो गई और उनकी विधवा Tarabai राजे शिंदे सफलतापूर्वक स्थिति बनाए रखी और करीब Jayajirao नाम वंश से एक बच्चे को गोद लिया. +सिंधिया परिवार यूनाइटेड किंग्डम से 1947, जब महाराजा सिंधिया Jivajirao भारत सरकार को स्वीकार कर लिया में भारत की आजादी तक ग्वालियर खारिज कर दिया. ग्वालियर अन्य रियासतों के एक नंबर के साथ विलय कर दिया गया था मध्य भारत के नए भारतीय राज्य बन गया है. जॉर्ज Jivajirao राज्य rajpramukh, या नियुक्त राज्यपाल के रूप में सेवा 28 मई 1948 से 31 1956 अक्टूबर, जब मध्य भारत मध्य प्रदेश में मिला दिया गया था करने के लिए. +1962 में, राजमाता सिंधिया महाराजा Jiwajirao की विधवा, लोक सभा के लिए चुने गए थे, चुनावी राजनीति में परिवार के कैरियर की शुरुआत. वह पहली बार कांग्रेस पार्टी के सदस्य थे, और बाद में भारतीय जनता पार्टी के एक प्रभावशाली सदस्य बन गया. उसके बेटे माधवराव सिंधिया 1971 में कांग्रेस पार्टी का प्रतिनिधित्व करने में लोक सभा के लिए चुने गए थे, और 2001 में अपनी मृत्यु तक सेवा की. उनके बेटे, ज्योतिरादित्य सिंधिया, कांग्रेस पार्टी में भी पूर्व में 2004 में अपने पिता द्वारा आयोजित की सीट से निर्वाचित हुए. +है विजयाराजे बेटियों भारतीय जनता पार्टी का समर्थन किया है. वसुंधरा राजे सिंधिया चुनाव लड़ा और मध्य प्रदेश और राजस्थान से पांच संसदीय चुनाव जीता. 1998 के बाद से वाजपेयी सरकार के तहत, वसुंधरा कई अलग अलग मंत्रालयों के प्रभारी थे. 2003 में वह अपने राजस्थान के सबसे बड़े बहुमत के लिए भारतीय जनता पार्टी का नेतृत्व किया, और राज्य के मुख्यमंत्री बने. उसकी दूसरी बेटी, यशोधरा राजे सिंधिया, मध्य प्रदेश के शिवपुरी से विधानसभा चुनाव लड़ा और 1998 और 2003 में जीता. पर भाजपा ने राज्य में जीतने के लिए, वह पर्यटन, खेल एवं युवा मामलों के राज्य मंत्री बने. वसुंधरा के पुत्र दुष्यंत सिंह 2004 में राजस्थान से लोकसभा में प्रवेश किया. +सामग्री [छिपाने] +1 मूल +कबीले के 2 इन्फो +शीर्षक 3 +4 उज्जैन और ग्वालियर के सिंधिया महाराजाओं +5 इसके अतिरिक्त पठन +6 बाहरी कड़ियां +मूल [संपादित करें] +वे परंपरागत रूप से राजा (सिंध) Shinda और पुरानी मराठा स्टेम के वंशज माना जाता है. शिंदे एक ऐतिहासिक पृष्ठभूमि है, के रूप में शिंदे बहादुरी पेशवा काल में सुर्खियों में आया था, लेकिन शिंदे के पूर्वजों डेक्कन के बहमनी Sultanets के तहत 96 गुटों से कई मराठा राजघराने की तरह Shiledars थे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13040.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10fe5669404bcc299d4c21959932e51f7e8a022e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13040.txt @@ -0,0 +1,206 @@ +दापोरिजो विमानतळ(आहसंवि: DAE, आप्रविको: VEDZ) हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील दापोरिजो येथे असलेला विमानतळ आहे. +सध्या येथे कोणतीही विमानसेवा उपलब्ध नाही. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13043.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..234177b7bf4d1f1eb7fd249b78ca5d93b73ccba4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13043.txt @@ -0,0 +1,2 @@ +दापोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13054.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..826d4d1680f86fb3b43475a4e0d9e86210905178 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13054.txt @@ -0,0 +1 @@ +दापोली शहर हे दापोली तालुक्याचे मुख्यालय आहें. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13064.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8b20aafb64649803c92284ee384d8b94b7cac2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13064.txt @@ -0,0 +1,222 @@ +गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा दाबोळी विमानतळ (Dabolim) (आहसंवि: GOI, आप्रविको: VAGO) हा भारताच्या गोवा राज्यातील वास्को द गामा येथे असलेला विमानतळ आहे. +हा विमानतळ भारतातील पोर्तुगीज सरकारने १९५० च्या दशकात बांधला.[२] २४९ एकर जमिनीवर असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून कराची, मोझांबिक आणि तिमोरसह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान भारतीय वायुसेनेने या विमानतळावर बॉम्बफेक करून हा तळ जवळजवळ निकामी करून टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली.[३] त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह भारतीय नौसेनेच्या हवाली केला. +पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६ च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. भारत सरकारने इंडियन एरलाइन्सला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून देशांतर्गत विमानसेवा उपलब्ध झाली. १९८० च्या सुमारास जुआरी व मांडवी या नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट्सची मीटिंग (चोगॅम) गोव्यात भरण्ली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाभोळी विमानतळावर येणाऱ्या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाभोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यांत जर्मनीची कॉंडोर एरलाइन्स ही कंपनी अग्रेसर होती. आजमितीस भारतात येणाऱ्या एकूण चार्टर्ड विमानांपैकी ९०% म्हणजे अंदाजे ७०० विमाने दाभोळी विमानतळावर येतात. यांतून दीड ते दोन लाख प्रवासी गोव्याला येत असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तितकेच प्रवासी इतर विमान कंपन्यांच्या विमानांतून येतात. भारतातील एकूण विदेशी पाहुण्यांपैकी ५-१०% पाहुणे दाभोळी विमानतळातून येतात आणि देशात खर्च होणाऱ्या विदेशी चलनाचा १०-१५% रक्कम हे प्रवासी खर्च करीत असतात. २००७-०८ च्या मोसमात केवळ युनायटेड किंग्डममधून एक लाख तर रशियातून ४२,००० प्रवासी चार्टर्ड विमानांतून दाभोळीस आले. +दाभोळी विमानतळाची व्याप्ती अंदाजे ६८८-७४५ हेक्टर आहे. विमानतळ नौसेनेच्या आधिपत्याखाली असून त्यातच १४ हेक्टरचा नागरी आंक्लेव्ह[मराठी शब्द सुचवा] आहे. या भागावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची सत्ता आहे. यात १२,००० मी२ क्षेत्रफळ असलेल्या दोन टर्मिनल इमारती आहेत. त्यांपैकी एक देशांतर्गत वाहतुकीसाठी तर दुसरी आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी आहे. अंतर्गत वाहतुकीचे टर्मिनल १९८३मध्ये बांधलेले आहे आणि तेथून एका वेळी ३५० प्रवासी येजा करू शकतात तर १९९६मध्ये बांधलेले आंतरराष्ट्रीय टर्मिनल एकावेळी २५० प्रवासी हाताळू शकते. येथील सुरक्षेसाठी अंदाजे २५० निमलष्करी सैनिक तैनात असतात. विमानतळाबाहेर ८४ मोटारी आणि आठ बसेस पार्क करण्याची सोय आहे.[४] +दाभोळी विमानतळावरून रोज अंदाजे ३०-४० विमाने येतात-जातात. नौसेनेने घातलेल्या निर्बंधांमुळे यांतील बहुतांश उड्डाणे सोमवार-शुक्रवारी दुपारी १ ते ६ च्या दरम्यान असतात तर उरलेल्यांपैकी बरीचशी उड्डाणे पहाटे असतात. इतर वेळात नौसेनेचे वैमानिक आपल्या लढाऊ विमानांवर सराव करीत असतात. रात्रीच्या विमानोड्डाणांवर निर्बंध असला तरी नौसेनेच्या परवानगीने अधूनमधून अशी उड्डाणे होत असतात. हिवाळ्यात, विशेषतः नाताळ व नववर्षाच्या आसपास येथून सर्वाधिक उड्डाणे होतात. यामुळे या कालखंडात दाभोळीस येण्या-जाण्याची तिकिटे महाग असतात. या काळातील येथून दिल्ली किंवा मुंबईची तिकिटे मुंबई-दुबई किंवा मुंबई-बॅंगकॉकच्या तिकिटांच्या पातळीची असतात.[५] +येथील धावपट्टीच्या दोन्ही बाजूस नौसेनेच्या सुविधा आहेत. यामुळे धावपट्टीवरून सैनिक चालत किंवा सायकलींवरून धावपट्टी ओलांडणे हे नेहमी होत असते. या विमानतळाजवळ नौसेनेचे ६,००० सैनिक-कर्मचारी आहेत तर अधिक ४,००० गोवा पोलिसदलाचे कर्मचारीही येथे तैनात आहेत. +गोव्यातून दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी बस, ट्रेन, कार, टॅक्सी, इ. साधने वापरता येतात. वास्कोपासून चिखली मार्गे बससेवा आहे. वास्को हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक तर मुरगाव हे सगळ्यात जवळचे बंदर आहे. वास्कोपासून कोंकण रेल्वेद्वारे गोव्यातील तसेच भारतात इतर ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे. +नवीन विस्तारित टर्मिनलचे बांधकाम फेब्रुवारी २१, इ.स. २००९ रोजी सुरू झाले होते. त्यामुळे आरमार व नागरी विमान दळणवळण एकाच वेळी होणे शक्य झाले आहे. याशिवाय येथे बारा विमाने रात्रभर थांबण्यासाठी जागा, एरोब्रिज, दोन टॅक्सीमार्ग, कार पार्किंग आणि विद्युत उपकेंद्र बांधले आहे.. +दाभोळी देशातील १३२पैकी दहा विमानतळांशी विमानसेवेने जोडलेले आहे. +येथून मुख्यत्वे इराणच्या आखातात आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. सध्या फक्त एर इंडिया आणि इंडियन या कंपन्यांना ही सेवा पुरवण्यास मुभा आहे परंतु परदेशी विमानकंपन्यांना परवानगी मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक कंपन्या सध्या हिवाळ्यात दाभोळीस चार्टर विमानसेवा पुरवतात. +भारतीय आरमार दाबोळी विमानतळावरून आठवड्यातील पाच दिवस सकाळी ०८:३० ते दुपारी १३:०० पर्यंत आपल्या वैमानिकांच्या प्रशिक्षणार्थ लढाऊ विमाने उडवते. या काळात प्रवासी विमानांना येण्या-जाण्यास परवानगी नसते. काही वेळेस चार्डर्डर सेवांना अपवाद म्हणून ही मुभा दिली जाते. गेल्या काही महिन्यांत आरमाराने हे नियम किंचित शिथिल केले आहेत. +गोव्यातील राजकारण्यांनी दाभोळीतील आरमारी तळ आय.एन.एस. कदंब येथे हलविण्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे. हा नवीन तळ दाभोळीच्या दक्षिणेस ७० किमीवर कर्नाटकातील कारवार शहराजवळ आहे. भारतीय आरमाराने दाभोळीमध्ये ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असल्यामुळे हा तळ कारवारला नेणे शक्य व उचित नाही असे म्हट्ले गेले आहे.[६] +२००७मध्ये भारतीय आरमार, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य सरकारने कारवारमधील धावपट्टी २,५०० मी इतकी लांब करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी ७५ हेक्टर जमीन संपादन करण्याचाही विचार होता. या मोठ्या धावपट्टीवर एरबस ए-३२० सारख्या विमानांना उतरणे शक्य असते. परंतु या प्रस्तावावर पुढे कार्यवाही झालेली नाही. +नागरी विमान मंत्रालयाने उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणे तालुक्यात मोपा येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. स्थानिक नागरिक तसेच गोव्यातील असंख्य नागरिकांचा या प्रकल्पाला विविध कारणांनी विरोध होत आहे. [७]या संदर्भात घेण्यात आलेल्या जनसुनावण्यात सर्व बाजू मांडण्यात आल्या आहेत.[८] प्रकल्प बाधित क्षेत्राचे पर्यावरणीय सर्वेक्षण अत्यंत चुकीचे केलेले असून या भागात मोठ्या प्रमाणावर वने, प्राणी व पाण्याचे स्रोत आहेत.[९] या सर्व विरोधाला डावलून राज्य व केंद्र सरकारने सर्व परवानग्या देत कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले आहे.[१०] + +दाभोळी आरमारी वायुसेना तळ हा भारतीय वायुसेनेच्या कोइंबतूर जवळील सुलूर येथील तळाचा भाग असल्याचे मानले जाते. १९८३पासून आरमाराने आपली बी.ए.ई. सी हॅरियर प्रकारच्या विमानांची तुकडी येथे आणली व वैमानिक प्रशिक्षण केंद्रही उभारले. आय.एन.एस. विक्रमादित्य या नवीन विमानवाहू नौकेबरोबर विकत घेतलेल्या १२ मिग-२९के विमानांपैकी चार विमानांना दाभोळी येथे ठेवण्याचा बेत आहे.[११] कारवार बंदरात असलेल्या विक्रमादित्यच्या डेकची प्रतिकृती दाभोळी येथे बांधण्यात येत आहे. विमानवाहू नौकेवर ये-जा करण्याचा सराव करण्यासाठी असलेल्या या धावपट्टीला २८३ मीटर लांबी असलेला १४.३ अंशाचा स्की-जंपसुद्धा आहे. +याशिवाय भारतीय आरमाराची कामोव्ह केए-२८ प्रकारची पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर, आयएल-१८, आयएल-३८ आणि टीयू-१४२एम प्रकारची विमाने दाभोळी विमानतळावर आहेत. भारतीय वायुसेनेची काही लढाऊ बॉंबफेकी विमाने आणि भारतीय तटरक्षक सेना आपली डॉर्नियर प्रकारची विमाने दाबोळीस ठेवतात. ही विमाने किनाऱ्याजवळील समुद्रात गस्त घालतात तर आरमाराची निःशस्त्र विमाने थेट आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत टेहळणी करीत असतात. आरमारी वायुसेनेची किरण ही हवाई कसरती करणारी विमानेसुद्धा दाबोळीत आहेत. ही विमाने वर्षातून दोन वेळा १५-२० मिनिटांच्या कसरती गोव्यात करून दाखवतात. दाबोळी विमानतळावरच आरमारी वायुसेनेचे संग्रहालयही आहे. +दाभोळी विमानतळावरून प्रतिवर्षी अंदाजे ५,००० टन मालसामानाची वाहतूक होते. येथून मुख्यत्वे आखाती देशांत मासे, फळे, फुले व भाज्यांची निर्यात होते. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13075.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5166e761afdf30851d0b16fc79e41926da066c3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13075.txt @@ -0,0 +1,2 @@ + दाभा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13087.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fc842a9f9b5063cba5d79fe3380da49a2f6bdb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13087.txt @@ -0,0 +1 @@ +दाभाडी शहर हे नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव या तालुक्यातील एक छोटे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13092.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13092.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4217e9f31ff26f5e6fea19665d0707a20dc3f0f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13092.txt @@ -0,0 +1,8 @@ + दाभिळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13097.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..451afbcb5cb2665848fb503955d0d1b7333a737d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13097.txt @@ -0,0 +1,2 @@ +दाभेतुरूक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13128.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..144eae17d6fd8f15b3a38ee3ada40723446b1ae3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13128.txt @@ -0,0 +1,2 @@ +दामोदर धोत्रे ऊर्फ दामू धोत्रे (ऑगस्ट ३१, इ.स. १९०२ - १९७२) हे मराठी सर्कसपटू, रिंगमास्टर होते. सर्कस मालक तुकाराम गणपत शेलार हे धोत्र्यांचे मामा होते. +ऑगस्ट ३१, इ.स. १९०२ रोजी धोत्र्यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे शहरात कसबा पेठेत झाला. त्यांनी रिंगलिंग ब्रदर्स अँड बार्नम अँड बेली सर्कस या जगप्रसिद्ध सर्कशीत त्यांनी वाघ सिंहांसह कसरती केल्या होत्या. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनीही त्यांची प्रशंसा केली होती.[१] अमेरिकेतील 'सर्कस वर्ल्ड म्युझियम'मध्ये धोत्रे यांचे पुतळे व सर्कशीत वापरलेले साहित्य जतन करून ठेवण्यात आलेले आहे. 'वाघ सिंह माझे सखे-सोबती' नावाचे आत्मचरित्र त्यांनी लिहिलेले असून त्यातील एका प्रसंगाचा महाराष्ट्रातील शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13129.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32028beafb6be9da0374e29403d4220e2e685e3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13129.txt @@ -0,0 +1 @@ +बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक. फेब्रुवारी ९ १९६६ रोजी त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13146.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3009f2d8eb650fec01943233ea82c647f57f473 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13146.txt @@ -0,0 +1,3 @@ +दामोदर राव (२१ ऑगस्ट, इ.स. १९७७ - ) हे एक भोजपुरी संगीत दिग्दर्शक, गायक आणि अभिनेता आहेत. त्यांचे संगीत खूप सौम्य आहे.[१] +रावच्या जन्म पश्चिमी चंपारण, नरकटियागंज, बिहार, इते झाला, ते आता मुंबई मध्ये तेनच्या कुटुम्बा सकट राहतात। तंयचे वडील लोक गायक होते. राव्याने अद्याप पर्यन्त ६५ व अधिक चित्रपट केलेले आहे आणि अनेक लोकप्रिय एल्बम केलेले आहेत. "भारत को बचाना ही होगा मोदी को लाना ही होगा " हे गीत त्यांच्या सन २०१२ खुप प्रसिद्ध झाले होते. [२] + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1315.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09b181e9b100d22425714984b6616700ee31707f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1315.txt @@ -0,0 +1,41 @@ +हिंदू ज्योतिष पद्धती ही हिंदूचे प्राचीन काळापासून आस्तित्वात असणारे ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर बेतलेले एक शास्त्र आहे. ज्योतिष ह्या शब्दाचा स्रोत हा मूळ संस्कृत शब्द ज्योति मध्ये आहे. ज्योति म्हणजे प्रकाश देणारी वस्तू. माणसाच्या जन्मवेळेची आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात, असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष होय. +ज्योतिष्य हा भविष्य या शब्दानुरूप बनलेले ज्योतिष या शब्दाचे चुकीचे रूप आहे. +अहिंदू ज्योतिष पद्धतीही अस्तित्वात आहेत. +आपल्या ऋषींनी ज्योतिषाचे तीन प्रमुख भाग केले आहेत. +१. सिद्धान्त +२. संहिता +३. होरा +‘सिद्धान्त’ या विभागात प्रामुख्याने ग्रहगणित आहे. ग्रहांची स्थिती संवत्सर, अयन, मास, व कालनिर्णय या विषयांचा सिद्धान्तामध्ये समावेश केला आहे.[१] +‘संहिता’ या विभागात प्रामुख्याने नक्षत्र मालेतील ग्रहांची भ्रमणे, ग्रहणे वैगरे गोष्टींचा विचार केला जातो. तसेच यागोष्टींवरून शुभाशुभ फले व मुहूर्त विचार हे विषय यात सामावलेले आहेत.[१] +‘होरा’ या विभागात प्रामुख्याने मनुष्याच्या जन्मकालच्या ग्रहस्थितीवरून शुभाशुभ फले याचा विचार केला जातो. याला ‘जातक विभाग’ असेही म्हणतात.[१] +काल गणना आणि ग्रह चलनाचा अभ्यास यांत आहे. +ब्रह्मा, आचार्य, वशिष्ठ, अत्रि, मनु, पौलस्य, रोमक, मरीचि, अंगिरा, व्यास, नारद, शौनक, भृगु, च्यवन, यवन, गर्ग, कश्यप आणि पाराशर. - ज्योतिष +काल गणना आणि ग्रह चलनाचा अभ्यास यात केला जातो. +अत्यंत छोटा काळ ते अनंत अशा अनेक काळ विषयक संकल्पना येथे मांडल्या आहेत. तसेच ग्रहांच्या गती, त्यांचा एकमेकांसापेक्ष होणारा योग इत्यादी सिद्धान्त यांत मांडलेले आहेत. +याचे प्रमुख  ग्रंथ असे - +सूर्य सिद्धान्त, +वशिष्ठ सिद्धान्त, +ब्रह्म सिद्धान्त, +रोमक सिद्धान्त, +पौलिश सिद्धान्त, +ब्रह्मस्फुट सिद्धान्त, +पितामह सिद्धान्त +यांतले अनेक ग्रंथ आता नामशेष झाले आहेत. जे आहेत तेही छापले जात नाहीत, हे आपले दुर्दैव आहे. +शके ५५० च्या सुमारास ‘ब्रम्हसिद्धांत’ हा ग्रंथ ब्रम्हगुण यांनी लिहीला. त्यानंतर शके ८७५ मध्ये आर्यभट यांनी ‘सिद्धान्त शिरोमणी’ हा ग्रंथ लिहीला. शके ११२४ मध्ये भास्कराचार्य यांनी ‘लिलावती’ नावाचा ग्रंथ लिहीला. गणेश दैवज्ञ यांनी शके १५०० मध्ये ‘ग्रहलाघव’ हा प्रसिद्ध ग्रंथ लिहीला.[२] +हा प्राचीन भारतीय ज्योतिषाचा एक भाग आहे. +यांतले महत्त्वाचे ग्रंथ असे - +‘वराह मिहीर’ हा आद्य ज्योतिषकर्ता समजला जातो. त्यांचा ‘बृहतसंहिता’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.[२] +ज्या चांद्रमासात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही, तो मास स्पष्ट अधिक मास समजावा. प्रामुख्याने दर तीन वर्षांनी अधिक मास येतो. ज्या चांद्रमासात सूर्याची दोन संक्रमणे होतात, त्यास क्षय मास असे म्हणतात. क्षय मास कार्तिक, मार्गशीर्ष व पौष या तीन महीन्यांपैकी कोणता तरी असू शकतो आणि जेव्हा क्षयमास येतो तेव्हा एका वर्षात त्या क्षयमासाच्या पूर्वी एक व नंतर एक असे दोन अधिक मास जवळ जवळ होतात.[२] +कुंडली म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्या जन्मठीकाणाहून अवकाशात असलेल्या ग्रहांची स्तिथी. एका प्रकारे कुंडली म्हणजे त्या जन्मठीकाणाहून  अवकाशाचा त्यावेळी काढलेला त्रिमितीय  फोटो असतो. एकाच क्षणाला वेग वेगळ्या ठिकाणी जन्माला येणाऱ्या बालकाची कुंडली वेग वेगळी असते कारण त्यांच्या  जन्मठीकाणापासून अवकाशाचा त्रिमितीय फोटो थोडा का होईना वेगळा असेल. प्रत्येक क्षणी अवकाशातील ग्रह नक्षत्र यांची स्तिथी बदलत असते त्यामुळे सगळ्यांच्या कुंडली ह्या वेगळ्या असतात. +कुंडली मांडणे ही पद्धत खूप पुरातन आहे यावरून आपणास अंदाज येउ शकतो कि आपले पूर्वज हे किती विद्वान होते. +== कुंडलीचे प्रकार ==sara +प्राचीन हिंदू पद्धत आणि कृष्णमूर्ती पद्धत यांमध्ये मूलत: असलेला मोठा फरक म्हणजे की, पारंपरिक ज्योतिष पद्धतीमध्ये ग्रहांच्या गुणधर्मांना जास्त महत्त्व दिले जाते तर, या पद्धतींमध्ये जास्त महत्त्व ग्रह ज्या भावांमध्ये, नक्षत्रांमध्ये, उपनक्षत्रांमध्ये आहे त्यानुसार त्या ग्रहाचे फल ठरते. उपनक्षत्र स्वामी हा कृष्णमूर्तींनीं लावलेला अनन्यसाधारण महत्त्वाचा शोध मानला जातो. +पारंपरिक ज्योतिषामध्ये प्रत्येक राशीमध्ये नक्षत्रांचे नऊ चरण असतात. तर कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये प्रत्येक नक्षत्रांचे आणखी नऊ विभागांमध्ये विभाजन केले आहे. आणि ते विभाजन त्या-त्या ग्रहांच्या महादशावर्षांच्या प्रमाणात असते. यांनाच उपनक्षत्र असे म्हणतात. या उपनक्षत्रांचे पुढे आणखी प्रत्येकी नऊ विभागांत विभाजन केल्यास त्यांना पुढे उप-उप नक्षत्रे असे म्हटले जाते. कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या सहा पुस्तकांवरून आजही ही कृष्णमूर्ति पद्धती शिकणे शक्य होऊ शकते. +कृष्णमूर्ती पद्धतीचा आणखी मोठा विशेष म्हणजे त्यांनी भावारंभ पद्धत वापरण्यास सुरुवात केली. पारंपरिक ज्योतिषात मध्ये ज्योतिषात भावमध्य पद्धतीने कुंडली मांडली जात होती. +भारतात सामान्यपणे कुंडल्यांचे दोन प्रकार आढळतात,दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय. +कुंडलीमध्ये सर्वात जास्त अंश असलेला ग्रह आत्माकाराक ग्रह असतो. +राशी अथवा नक्षत्र अंताला गंडान्त असे म्हणतात. += + लग्न · मंगळ · रवि · शनि · गुरू · शुक्र · चंद्र · राहू · केतू · बुध · नेपच्यून · हर्षल · प्लुटो + मेष रास · वृषभ रास · मिथुन रास · कर्क रास · सिंह रास · कन्या रास · तूळ रास · वृश्चिक रास · धनु रास · मकर रास · कुंभ रास · मीन रास + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13162.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..532cdbe6c5b1631ad274ccb2c4cc4a598907ae20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13162.txt @@ -0,0 +1 @@ +दाम्बुक भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13198.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc2be868644f79d47a082288ff325a908a200cb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13198.txt @@ -0,0 +1,2 @@ +दारिया सर्गेयेव्ना कसात्किना (रशियन: Дарья Сергеевна Касаткина;७ मे, १९९७:तोल्याटी, रशिया - ) ही रशियन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते. +हिने २०१४ फ्रेंच ओपनमधील मुलींची स्पर्धा जिंकली होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13203.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57f1cb200c90a51cb40371e88e2f1dd016b651b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13203.txt @@ -0,0 +1,6 @@ +एखाद्या विशिष्ट प्रदेशात (सहसा देशभरात) पुरेशा राहणीमानाने राहण्यासाठी लागणारे कमीतकमी दैनिक उत्पन्न म्हणजे दारिद्र्यरेषा .या उत्पनापेक्षा कमी उत्पन्न असणारी व्यक्ती अथवा कुटुंब हे दारिद्र्यरेषेखाली तर यापेक्षा जास्त उत्पन्न असणारी व्यक्ती अथवा कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर समजण्यात येतात. +अविकसित व विकसनशील देशांपेक्षा विकसित देशात हे उत्पन्न खूप जास्त असते. +भारतातील दारिद्ऱ्य + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13214.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13214.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1326.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f39afa9cebe01e0e4a86384eac80dcb117dd1e70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1326.txt @@ -0,0 +1,10 @@ +ज्योती किशनजी आमगे१६ डिसेंबर, १९९३ (1993-12-16) (वय: ३०) +ज्योती किशनजी आमगे (जन्म:१६ डिसेंबर, १९९३)[१] ह्या एक भारतीय अभिनेत्री असून त्या गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स नुसार जगातील सर्वात कमी उंचीच्या जीवित महिला म्हणून प्रसिद्ध आहेत.[२][३][४] +ज्योतीचा जन्म १६ डिसेंबर १९९३ रोजी किशनजी आणि रंजना आमगे यांच्या पोटी नागपूर येथे झाला.[५] ज्योतीची पूर्ण उंची ६२.८ सेंटीमीटर (म्हणजे दोन फुटापेक्षा किंचित जास्त) इतकी आहे. त्यांची उंची कमी असण्यामागे अकॉड्रोप्‍लासिया नावाचा आजार कारणीभूत आहे. ही उंची चार महिन्याच्या बाळा इतकी आहे असे मानले जाते.[६][१] +१६ डिसेंबर २०११ रोजी आमगेच्या १८ व्या वाढदिवशी, त्यांना अधिकृतपणे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारे ६२.८ सेंटीमीटर (२फूट ३/४इंच) उंचीसह जगातील हयात असलेली सर्वात लहान महिला म्हणून घोषित करण्यात आले.[७][८] +इ.स. २०१२ मध्ये, त्या नेपाळच्या चंद्र बहादूर डांगी या जगातील सर्वात लहान माणसाला भेटल्या. गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ५७ व्या आवृत्तीसाठी या जोडीने एकत्र पोझ दिली होती.[९] +लोणावळा येथील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम मध्ये आमगे यांचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.[१०] +आमगेला इ.स. २००९ मध्ये 'बॉडी शॉकःटू फूट टॉल टीन' या ब्रिटिश माहितीपटात दाखवण्यात आले होते.[७] त्या 'बिग बॉस ६' या भारतीय दूरचित्रवाणी कार्यक्रमात पाहुणी कलाकार म्हणून देखील सहभागी होत्या. +इ.स. २०१२ मध्ये इटालियन दूरचित्रवाणी 'चॅनेल ५' वर 'लो शो देई रेकॉर्ड' या कार्यक्रमाचे आमगे, यांनी तेओ मम्मुकारीसह, सूत्रसंचालन केले होते. +१३ ऑगस्ट २०१४ रोजी, त्यांना 'अमेरिकन हॉरर स्टोरी: फ्रीक शो'च्या चौथ्या सीझन मध्ये 'मा पेटिट' म्हणून एक भूमिका देण्यात आली होती.[७][११] या कार्यक्रमाचे प्रक्षेपण ८ ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आले होते. +इ.स. २०२० मध्ये भारतातील 'कोविड-19च्या लॉकडाऊन' दरम्यान भारतीय नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यासाठी आमगे नागपूर पोलिसांसोबत सहभागी झाल्या होत्या.[१२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1328.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..910daa1428ebd86db0e4eed9290cb8d521a72a41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1328.txt @@ -0,0 +1 @@ +ज्योती चांदेकर या एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री आहेत. त्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या आई आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13296.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..990fb9bf5cdbefb3a095b3b3d648f4b32a07a57c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13296.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13298.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b99851a33ec7e3697a352b029c073ce6588afb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13298.txt @@ -0,0 +1 @@ +दाव्हा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13347.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13868babfcafc47228e6a8aba5cb9ffc0585576d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13347.txt @@ -0,0 +1 @@ +दाहोद विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दाहोद जिल्ह्यात आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13348.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cc08a72b4a78e20828d89b09a76430707b42db7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13348.txt @@ -0,0 +1,4 @@ +दाह्याट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. +==लोकजीवन== येथील लोकजीवन फार छान होते.या गावातून कृष्णा नदी जाते +==प्रेक्षणीय स्थळे== येथे फिरण्या साठी स्ट्रॉबेरीची शेती आहे. गोटमी वरती गोल टेकडी आहे diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13364.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..267164f5ca1a0954418be6b281dee68292ca6989 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13364.txt @@ -0,0 +1,17 @@ +बालकथासंग्रह, +बालनाटके, +ललितबंध, +कादंबऱ्या, +रूपककथा संग्रह, +लघुकथा संग्रह, +नाटके, +एकांकिका, +लेखसंग्रह, +प्राचार्य दिनकर विष्णुपंत जोशी उर्फ दि. वि. जोशी (२६ ऑगस्ट १९२६ - २० डिसेंबर २००५) हे विदर्भातील एक मराठी साहित्यिक व चित्रकार होते.[१] बालकथासंग्रह, बालनाटके, ललितबंध, कादंबऱ्या, रूपककथा संग्रह, लघुकथा संग्रह, नाटके, एकांकिका, लेखसंग्रह, हास्यकथा अशी एकूण सुमारे शंभरहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.[ संदर्भ हवा ] +दि. वि. जोशी यांचे बालपण हे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) येथे गेले. त्यांचे पहिली ते आठवी इयत्तेपर्यंतचे शिक्षण जळगाव (जामोद) येथे झाले व पुढील शिक्षण हे खामगाव येथील शासकीय शाळेमध्ये झाले.[ संदर्भ हवा ] +त्यांनी जे जे स्कुल ऑफ आर्टस् चा पदवीपर्यंत चा अभ्यासक्रम पूर्ण केला परंतु वडिलांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने परीक्षा देता आली नाही. पुढे वडिलांच्या पश्चात घरची जबाबदारी पेलत त्यांनी अकोला येथील सीताबाई कला महाविद्यालयामध्ये मराठी साहित्यात एम. ए. केले. ते जळगाव (जामोद) येथील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाचे प्राध्यापक राहिले व पुढे प्राचार्य पद देखील त्यांनी सांभाळले.[ संदर्भ हवा ] +दि. वि. जोशी यांनी व्यंगचित्रांद्वारे अनेक मासिकांमधून समाजात घडलेल्या घटनांना व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजदर्शन घडवले. पुण्यात त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन झाले.[ संदर्भ हवा ] सन १९४७ ते १९६० या कालावधीत उद्यम, किर्लोस्कर, मनोहर, वसंत, हंस या मासिकांतून प्रसिद्ध झालेल्या चित्रांना प्रथम-द्वितीय-तृतीय क्रमांक मिळाले. कमीतकमी वेळात दि.वि. जोशी यांनी काढलेले व्यंगचित्र मार्मिक भाष्य करून जाई.[ संदर्भ हवा ] +व्यंगचित्रे : हास्य फवारे (व्यंगचित्रांचा संग्रह) +प्रा. दि. वि. जोशी यांच्या १०० च्या वर कथा, २५ च्या वर लघुकथा, ५० च्या वर कविता, ४० च्या वर ललित बंध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. +सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या साहित्याचा वसा पुढे दि. वि. जोशी यांनी चालविला. अर्थात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी ज्याप्रमाणे विनोदातून समाजातील व्यंगांवर मार्मिक टीका केली त्याचप्रकरच्या साहित्याचा प्रभाव दि. वि. यांच्या लिखाणावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो.[२७] +आपण सर्वांनी ऐकलेली “सोन्याची कुऱ्हाड” ही दि. वि. जोशींनी लिहिलेली प्रसिद्ध गोष्ट महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पुणे यांनी सन १९८९ ते १९९६ (तिसरी माला) ला इयत्ता २ री च्या मराठी बालभारतीच्या अभ्यासक्रमास होती.[२८] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13368.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5d8510a038ce2757854437ee812bce901751847 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13368.txt @@ -0,0 +1 @@ +दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया हा एक ग्रंथ असून मुळात तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रस्तुत केलेला प्रबंध आहे. हा इ.स. १९१६मध्ये लिहिलेला प्रबंध इ.स. १९२४मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाला. हे पुस्तक बडोद्याचे राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांना समर्पित केले आहे. याच महाराजांनी बाबासाहेबांना अमेरिकेत शिकायला जाण्यासाठी आर्थिक मदत केली होती. पुस्तक आर्थिक व्यवहाराशी संबंधित असून त्यात ब्रिटिश नोकरशाहीचे पितळ उघडे पाडले आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13376.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82f887c8ba10675cb5bde269513c17af68eee5d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13376.txt @@ -0,0 +1,14 @@ +द व्हायोलन्स ऑफ नॉर्मन टाइम्स[१] हे कल्पना कन्नबिरन यांनी संपादित केलेले पुस्तक काली फॉर विमेनशी संलग्नित विमेन अनलिमिटेड प्रेसने २००५ मध्ये प्रकाशित केले आहे. +ह्या ग्रंथातून स्त्रीवादी विश्वात होणाऱ्या महिलांवरील हिंसाचाराविषयी चर्चा आणि अनुभव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कायद्यावे दृष्टिकोन आणि सरकारी संस्थात्मक साधने यांना या अभिव्यक्तीला सकारात्मक व नकारात्मक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागते. +सन १९७० पूर्व काळापासून भारतामधील स्त्री हक्काविषयीचे चर्चाविश्व हे पोलीस कोठडीतील बलात्कार,त्यानंतर कौटुंबिक हिंसाचार विशेषतः हुंड्याच्या संदर्भातील हिंसाचाराच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित व्हायला लागले. १९८० ते १९९० च्या काळामध्ये विस्थापन, विशेषतः आदिवासी जमातीचे आणि जातिआधारित हिंसा, धार्मिक मूलतत्त्ववाद,आर्थिक उदारीकरण इत्यादी संदर्भातील हिंसेविषयीच्या समजेतील भारतीय स्त्रीवादी लेखनातील बारकावे मांडले गेले. या प्रक्रियेला मानवी हक्काच्या चर्चाविश्वाशी जोडून महिलांविरोधी हिंसाचार हा मानवी हक्काचा प्रश्न आहे या मुद्द्यावर लक्ष केंद्रित व्हायला सुरुवात झाली. +संपूर्ण सामाजिक क्षेत्रातील महिलांविरोधी हिंसेच्या स्त्रीवादी समजेच्या विकासामध्ये या पुस्तकाचे महत्त्वाचे योगदान आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणामधून वेगवेगळ्या भागांतील, वेगवेगळ्या ज्ञानशाखीय भूमिदृष्टीमधून हिंसाचाराचे पैलू अधोरेखित केले आहेत. या पुस्तकातील काही लेख हे दैनंदिन जीवनातील प्रश्नांवर आधारित आहेत. न्याय व्यवस्था-पारंपरिक अधिकार ते आधुनिक न्यायालय,कौटुंबिक अवकाश, मानसिक अपंगत्व, महिलेसाठी घर हे एक आव्हान, असे मुद्दे घेऊन दैनंदिनी प्रश्नांपासून असामान्य घटनेपर्यंत या पुस्तकात मांडणी केली आहे. +१. पहिल्या प्रकरणामध्ये वसुधा धागम्वर यांनी या निबंधातून भारतीय समाजातील स्त्रीयांविरोधातील हिंसाचाराच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी भाष्य केले आहे.त्याचप्रमाणे देशातील वेगवेगळ्या प्रदेशामधील स्त्रीवादी विश्लेषण आणि स्त्रीवादी हस्तक्षेप,एकूण स्त्रीयांविरोधातील हिंसाचार आणि त्याची पुनर्निर्मिती याविषयी मांडणी केलेली आहे. +२. देव नाथन आणि गोविंद केळकर लिखित हा पेपर काही घटनांवर लक्ष केंद्रित करतो ज्या पुरुष वर्चस्वाच्या उभारणीच्या प्रक्रियेतील स्त्री व पुरुष यांच्या मधील संघर्षाचा पुरावा आहेत. व्यक्तीची संकल्पना मनातील वाईट गोष्टींचे स्त्री आणि पुरुष,समाज आणि समाजातील उतरंड यांच्या संबंधांचे प्रतिक आहे याचे विश्लेषण या पेपर मधून केलेले आहे. +३. पद्मिनी स्वामिनाथन यांनी ह्या पेपर मधून विशेषतः अशा महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे ज्या आर्थिक हिंसाचाराच्या विशिष्ट अनुभवाला सामोरे जात असतात. लिंगभेदभावात्मक विकासातील हिंसाचाराच्या वाढत्या साहित्यामध्ये या पेपरचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. +४. राजेश्वरी सुन्दर राजन यांचा हा निबंध राज्यसंस्था,कुटुंब आणि समाज यांच्या मधील आंतरछेदीतेवर (intersection) आधारित आहे. त्याचबरोबर अपंगत्व ही स्वतः एक समस्या कशी ठरते या प्रश्नाचे प्रतिनिधित्व करतो. हे संपूर्ण वास्तव लिंगभावात्मक आणि गंभीर आहे यावर देखील हा निबंध लक्ष केंद्रित करतो. लेखिका पुण्यामधील मतीमंद महिलांसाठी असणाऱ्या सरकारी हॉस्पिटल मधील 'गर्भाशय काढणे'(Hysterectomies) या महत्त्वाच्या मुद्द्याला अधोरेखित करते. +५. अंजली दवे यांनी ह्या पेपर मधून स्त्री चळवळी मधून स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराचे काही प्रमुख प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. हा पेपर ३ भागांमध्ये विभागाला आहे. +१. समाजकार्य ज्ञानशाखा आणि त्याचे बदलते स्वरूप यांचा आढावा घेतला आहे . +२. गुन्हेगारी न्यायात्मक व्यवस्था ते स्त्रियांविरुद्ध होणारा हिंसाचार आणि त्यांचे बदलते स्वरूप याविषयी परीक्षण केलेले आहे . +३. महिला आणि बालकांसाठीच्या विशिष्ट समिती संबंधीचे अनुभव या तिसऱ्या भागामध्ये सांगितले आहेत. जए एका बाजूला समाजकार्य या ज्ञानशाखेच्या सीमेमधून बदलताना दिसतात. तर दुसऱ्या बाजूला हिसाचार झालेल्या व्यक्तीला कार्यालयीन क्षमतेनुसार परिणामकारक मदत पुरवते. +या पुस्तकाचा संदर्भ घेऊन कल्पना विश्वनाथ आणि सुरभी मह्रोत्रा यांनी 'Shall We go out ?Women's safety in Public Spaces in Delhi 'या लेखामध्ये महिलांविरोधी हिंसाचाराचे स्वरूप आणि समकालीन नागरी वातावरण याविषयी चर्चा केली आहे. या लेखामध्ये कल्पना विश्वनाथ आणि सुरभी मह्रोत्रा यांनी कल्पना कन्नबिरन यांच्या दि व्हायोलन्स ऑफ नॉर्मल टाइम्स या पुस्तकाचा संदर्भ घेतला असून त्यांनी 'दि व्हायोलन्स ऑफ नॉर्मल टाइम्स' याचीच व्याख्या केली आहे. महिलांवरील हिंसाचाराविषयी बोलताना व हिंसेचे परीक्षण करताना कश्याप्रकारे हक्क आणि उल्लंघन या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे हे चर्चिले आहे. +. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13388.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac1486b155f1b2f58c00ec19e8d4f1a42385e30c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13388.txt @@ -0,0 +1,3 @@ + +हा लेख दिंडुक्कल जिल्ह्याविषयी आहे. दिंडुक्कल शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +दिंडुक्कल किंवा दिंडीगुल हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र दिंडुक्कल येथे आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_134.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..346358f439c850e74d3975759f2c67ae8419f926 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_134.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्ज कीवर्थ ग्लोव्हर (१३ मे, १८७०:इंग्लंड - १५ नोव्हेंबर, १९३८:किंबर्ले, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १८९६ मध्ये एक कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13414.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..426b1c7565ecbfdc217cfe0af3eee3ba52aa413e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13414.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिंभे बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13418.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea24bba81247e97e578c4ea08508937bb59c7d1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13418.txt @@ -0,0 +1 @@ +दियेगो पेरेझ (स्पॅनिश: Diego Pérez; १६ मे १९८०, मोन्तेविदेओ) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. पेरेझ उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो बचावपटू ह्या जागेवर खेळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13428.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46fe89a5e36b827d5b4e10a4be6d8f4dfead4be4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13428.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिक्षी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13473.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b707ee52f24437b1b62dc3c859bbc96a3647d97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13473.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिग्रस हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13491.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..995f4f4f412ecd4ca69e8832579f2e9924ff6436 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13491.txt @@ -0,0 +1,7 @@ +दिघा गाव हे नवी मुंबई शहराच्या दिघा नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +ठाणे · दिघा गाव · ऐरोली · रबाळे · घणसोली · कोपरखैरणे · तुर्भे · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13498.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64cb974634c76d27ca90cdaf34d51829b33d3086 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13498.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिघी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13504.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3aa0ecb7e86af92072cb4e0d198e2a1ee2f50807 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13504.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिघेफाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13505.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c15c1c0d589cc05679b9ff395bf40a732b1622cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13505.txt @@ -0,0 +1,2 @@ + दिघेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13523.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69ff148485a3a14dc4d649f0742297052ea48bb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13523.txt @@ -0,0 +1,2 @@ +हिंदू पौराणिक साहित्यानुसार दिति (मराठी लेखनभेद: दिती; संस्कृत: दिति) ही कश्यपाची पत्नी व दैत्य वंशाची माता होती. महाभारतमते ही दक्ष प्राचेतस प्रजापतीची कन्या होती[१]. +कश्यपापासून दितीला झालेले पुत्र दैत्य या मातृक नावाने संबोधले जातात. वाल्मीकि रामायणानुसार तिच्या पुत्रांनी, म्हणजेच दैत्यांनी अमृतप्राप्तीसाठी देवांशी युद्ध केले. या युद्धात दितीचे सर्व पुत्र मारले गेले. त्यामुळे तिने इंद्रविनाशक पुत्रप्राप्तीसाठी कश्यपाची १,००० वर्षे तपस्या केली व त्यातूनच तिने सात मरुत्गणांना जन्म दिला[१]. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1353.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4e157ded6449970566409b58ff1f168b5d7ae87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1353.txt @@ -0,0 +1 @@ +हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13554.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28247aa07ec240ff53053337b8186b518bf7a918 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13554.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिनकर मश्नू साळुंखे हे भारतातील नामवंत जीवशास्त्रज्ञ आहेत. +यांचा जन्म बेळगांवमध्ये झाला आणि शिक्षण धारवाडमध्ये झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13601.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1ea5140d1d509d8c4e7fc1f03642c864f2a03de --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13601.txt @@ -0,0 +1,35 @@ +३० एप्रिल, इ.स. २०१२ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +१९ द्रविड • +१ मनेरीया • +३ रहाणे • +७ हॉज • +२४ फझल • +२९ अस्नोडकर • +९९ शहा • +-- साळूंके • +५ कॉलिंगवूड • +११ चंदिला • +२२ बोथा • +२८ चव्हान • +३३ वॉटसन • +८४ बिन्नी • +९० कूपर • +१७ चांदिमल • +२५ पौनिकर • +६३ गोस्वामी • +७७ याग्निक • +८ नरवाल • +२० सिंग • +२१ चाहर • +३१ हॉग • +३२ टेट • +३६ श्रीसंत  • +३७ त्रिवेदी • +४२ दोशी • +४४ फल्लाह • +६१ सिंग • +७२ डोळे • +९१ सिंग • +प्रशिक्षक देसाई diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13609.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7ab877080e90ae2af4b8b748754ec37249c16a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13609.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै ३०, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13613.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..320440b522f0aab6c12db34e1fabde8e0667c448 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13613.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिनेश रामदिन (मार्च १३, इ.स. १९८५:कूवा - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +रामदिन उजखोरा फलंदाज व यष्टीरक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13623.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5cf47de36b4dfc0bb4e37b7a0f5e160189c13b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13623.txt @@ -0,0 +1,8 @@ + +दिनेश चंद्र सिन्हा ( बांग्ला: দীনেশচন্দ্র সিংহ ) हे एक भारतीय विद्वान, शैक्षणिक, लोकसाहित्यकार आणि इतिहासकार होते. ते पूर्व बंगालच्या कविगणावरील संशोधनासाठी प्रसिद्ध होते. +दिनेश सिन्हा यांचा जन्म १९३५ मध्ये अविभाजित बंगालमधील नोआखली जिल्ह्यातील सिंदूरकैत-बाबूपूर गावात झाला. हा भाग सध्या बांगलादेशात आहे. वयाच्या अकराव्या वर्षी तो नोआखली नरसंहाराचा बळी झाला जेव्हा त्याचे वडिलोपार्जित घर लुटले गेले आणि त्याच्या कुटुंबाला नोआखलीतून पळून जावे लागले. फाळणीनंतर ते कोलकाता येथे स्थलांतरित झाले. +कुटुंब आणि नंतरचे जीवन +दिनेश सिन्हा यांन २ भाऊ आणि एक बहिण होती. ते या सर्वांमध्ये सर्वात मोठे होते. आजारपणामुळे त्यांचा एक भाऊ आणि त्यांची बहीण त्यांच्या लहानपणीच मरण पावली. १९४२ मध्ये त्यांच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यावेळेस त्यांचा धाकटा भाऊ जवळपास ९ महिन्यांचा होता. स्थलांतरानंतर ते बटानगर येथे स्थायिक झाले. ते आयुष्यभर अविवाहित राहिले. त्याच्या धाकट्या भावाचे लग्न झाले असून त्याला २ मुली आणि एक मुलगा आहे. १९८९ मध्ये त्यांच्या आईचे निधन झाले. २००६ मध्ये त्याला कर्करोगाचे निदान झाले आणि केमोथेरपी झाली ज्यामुळे केवळ ७ ते ८ वर्षांसाठी प्राणघातक रोग तात्पुरता थांबू शकला. +मृत्यू +जानेवारी २०१४ मध्ये, त्याच्या भावाला किरकोळ हृदयविकाराचा झटका आला ज्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. त्याचा भाऊ त्या हृदयविकाराच्या झटक्यातून बरा झाला असला तरी तो धक्का तो पार करू शकले नाहीत. त्यांच्या शरीरावर परिणाम होऊ लागला आणि २४ मे रोजी त्याला बागुहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर ठाकूरपुकुर कर्करोग रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी, डॉक्टरांनी ऑक्सिजन मास्क काढण्याची जोखीम न घेतल्याने त्यांना कापूस पाण्यात बुडवून त्याच्या ओठांवर ठेवून पाणी पाजण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. +सिन्हा कलकत्ता विद्यापीठात विद्यापीठ सेवेत रुजू झाले. सेवेत असताना त्यांनी अभ्यास आणि संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळवली. वेगवेगळ्या विषयांवरील संशोधन कार्यासाठी त्यांना सर आशुतोष सुवर्णपदक, सरोजिनी बसू सुवर्णपदक आणि ग्रिफिथ मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते १९९५ मध्ये कलकत्ता विद्यापीठाचे उपनिबंधक म्हणून निवृत्त झाले. १९६८ पासून ते कृष्णू या बंगाली साहित्यिक मासिकाचे संपादक आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13638.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0647b02f06c4b518f822bd7e2cb5cf4e8735489 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13638.txt @@ -0,0 +1,3 @@ +२० डिसेंबर, इ.स. २०१७ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +दीपक जगबीर हूडा (१९ एप्रिल, १९९५:रोहतक, हरयाणा - ) हा  भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने ०६-०२-२०२२ रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध भारताच्या एकदिवसीय संघात पदार्पण केले diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13646.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e0dc8cbfc642b7aaa13de0ed77b32d696dd6a3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13646.txt @@ -0,0 +1,2 @@ +दीपा कर्माकर (९ ऑगस्ट, इ.स. १९९३:अगरताला-त्रिपुरा राज्य-भारत - ) ही एक भारतीय जिम्नॅस्ट आहे. हिने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते..2014च्या ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने ब्रॉंझपदक जिंकून प्रथम कर्माकरांचे लक्ष वेधून घेतले. +कर्माकर ही प्रोदुनोव्हा प्रकार केलेल्या जगातील पाचपैकी एक जिम्नॅस्ट आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13680.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..005f7d83bc7e184b6df48814b0adc5a06d50119f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13680.txt @@ -0,0 +1 @@ +दिब्रुगढ रेल्वे स्थानक हे भारताच्या आसाम राज्यातील दिब्रुगढ शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ईशान्य भारतामधील वर्दळीचे असलेले दिब्रुगढ स्थानक ह्या भागातील वाहतूकीचा महत्त्वाचा दुवा आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13698.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13698.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13704.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fef769a995f5ab3ee33385968cd500c8fbf8d35f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13704.txt @@ -0,0 +1,3 @@ +दिमित्री मेदवेदेव (रशियन: Дмитрий Анатольевич Медведев) हा रशिया देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे व नवनिर्वाचित पंतप्रधान आहे. व्लादिमिर पुतिनने २००८ साली राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर मेदवेदेव राष्ट्राध्यक्षपदी निवडुन आला. चार वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर २०१२ मधील सर्वत्रिक निवडणुकीत त्याने पुन्हा पुतिनला राष्ट्राध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला. +मे २०१२ मधील निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मेदवेदेव पुतिनच्या राष्ट्राध्यक्षपदाखाली रशियाच्या पंतप्रधानपदाचा कारभार संभाळेल. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13706.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1ea26dffd69b9205581eaaf98ca97b5d4ed7081 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13706.txt @@ -0,0 +1 @@ +दिमित्री व्हिक्टोरोविच अनोसोव्ह (रशियन:Дми́трий Ви́кторович Ано́сов; ३० नोव्हेंबर, १९३६ - ५ ऑगस्ट, २०१४) हा एक रशियन गणितज्ञ होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13708.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32dd9ebf2f70e502e395d2e7a7c440d1e69dbaf2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13708.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +दिमुत करुणरत्‍ने  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13715.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9e7668aab3c689e8d269dcb481677c730ddc942 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13715.txt @@ -0,0 +1,9 @@ +दिया और बाती हम ही एक भारतीय दूरचित्रवाणी मालिका आहे जी २९ ऑगस्ट २०११ ते १० सप्टेंबर २०१६ पर्यंत स्टार प्लसवर प्रसारित झाली. या मालिकेने १,४८७ भाग पूर्ण केले. [१] [२] अनस राशीद आणि दीपिका सिंग यांच्या प्रमुख भूमिका मालिकेत होत्या. [३] +पुष्कर, राजस्थानच्या पार्श्वभूमीवर आधारित दिया और बाती हमने संध्या राठीचा प्रेरणादायी प्रवास दाखवून ग्रामीण भारतातील महिलांची रूढीवादी प्रतिमा मोडीत काढण्यावर लक्ष केंद्रित केले. एक आयपीएस अधिकारी बनण्याची महत्त्वाकांक्षा असलेली संध्या आपला पती सूरजच्या मदतीने सर्व प्रतिकूलतेच्या विरोधात जाऊन आपले ध्येय साध्य करते. [४] +३ एप्रिल २०१७ ते १ जून २०१८ या कालावधीत रिया शर्मा आणि अवनीश रेखी अभिनीत तू सूरज मैं सांझ, पियाजी या मालिकेचा पुढील भाग प्रसारित झाला [५] +Rediff.com ने मालिका सोपी आणि ताजी म्हणून उद्धृत केली. [७] +हिंदुस्तान टाईम्सने म्हटले की या मालिकेत महिलांना अधिक चांगल्या प्रकारे दाखवण्यात आले आहे. [८] +इंडियन एक्स्प्रेसने म्हटले, "मुख्य कलाकार प्रभावी आहेत. अनस रशीद "माँ का लाडला" सूरजच्या भूमिकेत आवडण्याजोगा आहे आणि संध्याच्या भूमिकेत दीपिका सिंग कच्ची पण आग्रही आहे." [९] +दिया और बाती हमने सुरुवातीपासून ते १००० भाग पूर्ण होईपर्यंत रेटिंग चार्टवर आपले पहिले स्थान कायम राखले. [१०] [११] हा कार्यक्रम १४.५ TVM (दशलक्षांमध्ये टेलिव्हिजन व्ह्यूअरशिप) सह भारतातील प्रथम क्रमांकाचा कार्यक्रम बनला. [१२] शनिवारी ६.६ रेटिंग मिळवणारा हा एकमेव काल्पनिक कार्यक्रम बनला. [१३] स्टार प्लसवरील सर्वात लोकप्रिय भारतीय मालिका म्हणूनही ही मालिका ओळखली जाते. [१४] +ही कथा राजस्थानमधील पुष्कर येथील एका काल्पनिक कुटुंबावर आधारित आहे, जे हनुमान गली नावाच्या काल्पनिक गल्लीत राहते. दिया और बाती हमच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे, महानगरपालिका आणि राजस्थान सरकारने पुष्करमधील एका गल्लीचे हनुमान गली असे नामकरण केले. [१५] डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या कार्यक्रमात कलाकार आणि क्रू उपस्थित होते [१६] याबद्दल बोलताना संतोषची भूमिका करणारी अभिनेत्री नीलू वाघेला म्हणाली, "वरवर पाहता, मालिकेला खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे आणि पुष्करला भेट देणारे पर्यटक अनेकदा हनुमान गल्ली शोधत असत आणि सूरज आणि त्याच्या जिलेबीच्या दुकानाची मागणी करत असत. त्यामुळे पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. मला वाटते की मंत्रालयाने ही योजना आणली असावी. आम्ही उत्साहित आहोत आणि संपूर्ण टीम या कार्यक्रमासाठी जाणार आहे." [१७] मुख्य अभिनेत्री दीपिका सिंह म्हणाली, "एक दिवस असा होता की शोच्या सुरुवातीच्या सीनसाठी मला पुष्करमधील सर्व रस्त्यावरून पळावे लागले. तेव्हा कोणीही मला ओळखले नाही. पण आता मी त्याच ठिकाणी उभी राहिल्याने तिथे उपस्थित असलेला संपूर्ण जनसमुदाय माझ्यासाठी जल्लोष करत होता आणि त्यांच्या प्रतिक्रियांमुळे मला विशेष वाटले." [१६] +मालिकेचे पोस्टर आणि मुख्य अभिनेते लोकप्रियतेमुळे पुष्कर आणि जयपूर भागातील दुकानांमध्ये आढळतात. [१८] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13726.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59c5da4dbc9a19a62636d70d1d27c889a6bb0c22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13726.txt @@ -0,0 +1 @@ +दियेगो फोर्लान (स्पॅनिश: Diego Forlán; १४ फेब्रुवारी १९८७, साल्तो) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. फोर्लान उरुग्वे संघामध्ये २००२ सालापासून खेळत असून सध्या तो देशामधील सर्वाधिक सामने खेळलेला फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13732.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0aab28d2b0ae6668c0f3859a99e4dcf3bd7bc144 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13732.txt @@ -0,0 +1,2 @@ +दियेगो व्हेलाझ्केझ (स्पॅनिश: Diego Rodríguez de Silva y Velázquez; जून ६, इ.स. १५९९ - ऑगस्ट ६, इ.स. १६६०) हा एक स्पॅनिश चित्रकार होता. बरॉक शैलीमधील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या व्हेलाझ्केझला चौथ्या फिलिपच्या दरबारात मानाचे स्थान होते. इ.स. १६५६ साली त्याने रेखाटलेले लास मेनिनास हे तैलचित्र पश्चिमात्य कलेमधील एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. +१९व्या शतकापासून व्हेलाझ्केझच्या कलाकृती अनेक नव्या चित्रकारांसाठी मार्गदर्शक ठरल्या आहेत. एदुआर माने, पाब्लो पिकासो, साल्व्हादोर दाली इत्यादी श्रेष्ठ चित्रकारांनी व्हेलाझ्केझची अनेक चित्रे पुन्हा काढली आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13737.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a55e8b3d0607e18cc167e06b4f16960163675d6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13737.txt @@ -0,0 +1 @@ +दिरबा हा पंजाबमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ संगरुर लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1374.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47267d2730a1e4c3547e198bcd3ba6c90696ad49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1374.txt @@ -0,0 +1,8 @@ +ज्वारी (इंग्रजी Sorghum bicolour) ह एक धान्यप्रकार आहे. हे एक भरड धान्य आहे. यास जोंधळा असेही म्हणतात. या वनस्पतीला इंग्रजीत Great millet असे म्हणतात. +याचा उगम आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात झाला असे मानतात. एका मतानुसार ज्वारी इस पूर्व ११ व्या शतकात आफ्रिकेतून भारतात आली असे मानले जाते. परंतु द्वारका येथे झालेल्या उत्खननात, सुमारे पाच हजार वर्षांपुर्वीच्या एका जात्याच्या भागात सापडलेल्या पुराव्यावरून ज्वारीची शेती भारतात किमान पाच हजार वर्षांपासून अस्त्तित्वात आहे असे सिद्ध झाले आहे. भारतात मोठ्या प्रमाणावरती हे पिक घेतले जाते . +विषुववृत्तापासून ४५ अक्षांशांपर्यंत ज्वारी या पिकाची लागवड होते. यास उष्ण हवामान मानवते. ज्वारीची लागवड आफ्रिका खंडात सर्वत्र आढळते. तसेच भारत, चीन, अमेरिका येथे मोठ्या प्रमाणावर होते. जगातील मोठ्या लोकसंख्येचे हे एक महत्त्वाचे अन्न उत्पादन आहे. भारतात मोठ्या भागात लोकांच्या आहाराचा प्रमुख भाग आहे. +कोवळ्या ज्वारीचा भाजून हुरडा केला जातो. ज्वारी पूर्ण पिकल्यावर ज्वारीचे धान्य म्हणून वापरतात. तसेच भाजून लाह्या, कण्या व पिठाच्या भाकरी करून खाण्यासाठी वापरले जाते. याचे बी लघवीच्या आजारांवर उपयुक्त असते. तसेच हे एक कामोत्तेजक म्हणूनही कार्य करते. हे पिक जनावरांचे खाद्य म्हणूनही वापरले जाते. सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. ज्वारीपासून पापड्या ही बनवल्या जातात. +ज्वारीचे अनेक प्रकार आहेत. त्यातील महाराष्ट्र राज्यात मोतीचूर, काळबोंडी, लालबोंडी, पिवळी हे उपप्ररकार लागवडीत आढळतात. यात 'हायब्रीड ज्वारी' हाही एक प्रकार आहे.एका ठराविक प्रकारच्या ज्वारीच्या बुंध्यातून रस काढून काकवी केली जाते. +सुधारित सावनेर, सुधारित रामकेल, एन. जे. १३४, टेसपुरी, सातपानी, मालदांडी ३५–१ (सीएसएच क्र. ४) +ज्वारीवर कवकांचे प्रकार वाढतात. काणी, काजळी, तांबेरा, केवडा, अरगट आणि करपा हे कवकजन्य रोग पिकांना रोगग्रस्त करतात.[१] +तसेच रुचिरा प्रकार प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13743.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50caeeb526760ed3e18ea64eaaa1b08f986094a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13743.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिल का हीरा हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13785.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79bb7f92989fa40c057ba41773effe2e1db65540 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13785.txt @@ -0,0 +1 @@ +मांदोरा अचारिगे डॉन दिलानी सुरंगिका तथा दिलानी मांदोरा (९ डिसेंबर, इ.स. १९८२:कॅंडी, श्रीलंका - ) ही  श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13803.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7094417610ffd517c90337bb9154e8a1e4cdf9c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13803.txt @@ -0,0 +1,3 @@ +दिलिप रसिकलाल दोशी भारताचा भूतपूर्व कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळाडू आहे. +जुलै १५, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13824.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2bea97bec46bcec34fd5d4dbb7b461030da729d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13824.txt @@ -0,0 +1 @@ +दलिप ताहिल हा भारतीय चित्रपटअभिनेता आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13859.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1129beebd492951662d78866838a450e59402d43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13859.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिलीपराव दगडोजीराव देशमुख (१८ एप्रिल, १९५० - ) हे एक भारतीय राजकारणी आणि विलासराव देशमुख यांचे भाऊ आहेत.[१][२] मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी महाराष्ट्र राज्यात अर्थ व नियोजन राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.[२] +देशमुख हे २००० मध्ये महाराष्ट्रातील विधानपरिषदेवर निवडून गेले. अशोक चव्हाण यांच्या काळात त्यांनी मंत्री म्हणून काम पाहिले.[२] राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी देशमुख महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष होते.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13862.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..358aea2b55e41fa272ee9038d86a2fb4024e73c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13862.txt @@ -0,0 +1 @@ +दिलीप वळसे-पाटील (जन्म ३० ऑक्टोबर १९५६) हे भारतीय राजकारणी आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी)चे सहा वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते . ते सध्या महाराष्ट्र शासनात उत्पादन शुल्क, कामगार आणि गृह विभागाचे मंत्री म्हणून कार्यरत आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13879.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..913be0cab66534e883c2a006a6a5c4cce9d6ba52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13879.txt @@ -0,0 +1,71 @@ +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. दिल्ली व कोलकाता ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,५३२ किमी लांबीचा मार्ग दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व पश्चिम बंगाल ह्या राज्यांमधून धावतो. अलीगढ, कानपूर, अलाहाबाद, पाटणा, आसनसोल, दुर्गापूर इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत. दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग हा देखील दिल्ली व कोलकात्यादरम्यान धावतो व दोन पट्टे सोडले तर तो मुख्य मार्गाचाच भाग मानला जातो. +प्रशासकीय सोयीसाठी हा मार्ग खालील पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे. +दिल्ली व कोलकाता दरम्यान धावणाऱ्या हावडा राजधानी एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेस इत्यादी गाड्या ह्याच मार्गाचा वापर करतात. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13880.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0eed592177c481d49532171a0c9e51244d9368af --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13880.txt @@ -0,0 +1,2 @@ + +दिल्ली ६ (Delhi 6) हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामधील ए.आर. रहमान यांनी दिलेले संगीत गाजले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13887.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a8635c190bdf28fd04d73c60ffe552acf786d43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13887.txt @@ -0,0 +1,17 @@ +भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघ दिल्ली शहराचे प्रतिनिधित्व करतो. संघाची मालकी जी.एम.आर. समूहाकडे आहे. या संघाचे नाव पूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स होते.[१][२] +इंडियन प्रीमियर लीग फ्रॅंचाइजच्या लिलावात जी.एम.आर. समूहाने ८.४ कोटी अमेरिकन डॉलर किंमत मोजून दिल्ली डेअरडेव्हिल्स विकत घेतले. +फलंदाज +№ +अष्टपैलू +यष्टीरक्षक + +गोलंदाज +→ अधिक संघ +प्रबंधकः +प्रशिक्षक: + +सरदार पटेल मैदान, अहमदाबाद  · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर  · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली  · बाराबती स्टेडियम, कटक  · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर  · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा  · डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई + + सेहवाग (क) •३ टेलर •५ फिंच •६ चांद •७ नागर •१२ रसेल •१५ नेगी •२० साळवी •२४ पीटरसन •२७ जयवर्धने •३१ वॉर्नर •३२ मॅक्सवेल •३४ ब्रेसवेल •३५ ओझा •३६ राव •५२ मर्व •५५ आगरकर •५६ पठाण •६५ मॉर्कल •७७ आरोन • +८७ यादव •८८ नदीम • बोडी • बिस्ट • मिश्रा • यादव • रावल • बिश्ट • जुनेजा • नाईक • गुप्ता • पटेल • + सिमॉन्स diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13892.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65033db3536ed8ae8c5396e1ae00814bba935091 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13892.txt @@ -0,0 +1 @@ +दिल्ली घराणे हे एक तबला घराण्यांपैकी सगळ्यात जुने घराणे आहे. इंप्रोव्हायझेशन[मराठी शब्द सुचवा] नियम लागू करणारे हे प्रथम घराणे आहे. हे नैऋत्य भारत आणि काही बाज घराण्यांमध्ये आज वापरण्यात येते. पुरबी घराणा हे दिल्लीच्या पूर्व भागात आढळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13893.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4a6df9c72fc49f9701e494c47f2c3b28e1f1d55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13893.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिल्ली छावणी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1390.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b204211b8c4b52802528bba5f4b6c7fc5fe633e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1390.txt @@ -0,0 +1,10 @@ +झक मारणे हा मराठी भाषेत नेहमीच्या वापरात असणारा शब्द असून तो असभ्य मानला जातो. त्याचा अर्थ 'वेळ वाया घालविणे', असा केला जातो. त्याचप्रमाणे 'मूर्खपणा करणे' असाही अर्थ केला जातो.[१] मूळ शब्द 'झक्' असा असून वाक्प्रचारात 'झक' असा होतो.[१] हिंदीत "झक मारना" असे म्हटले जाते. त्याचा साधारण शुद्ध रूप "झख मारना" असे होते. +'झक्'चा अर्थ संस्कृत भाषेतील 'झष' म्हणजे मासा, याच्याशी जोडला जातो. आणि 'झक' मारणे म्हणजे मासे मारणे, असे गृहीत धरून त्याचा अर्थ 'निरर्थक उद्योग करणे, असा केला जातो. पण असा अर्थ लावणे, ही एक मोठी चूक आहे, कारण मासे मारणे हा उपजीविकेचा उद्योग आहे, तो निरर्थक उद्योग नाही, असे मत मराठीतील 'असभ्य म्हणी व वाक्प्रचार' विषयाचे अभ्यासक अ. द. मराठे यांनी व्यक्त केले आहे.[१] "झक" हा एक पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ 'मासा' असा होतो, असे काहीजणांचे म्हणणे आहे.[२] +मराठे यांच्या मते[१], शेख महंमद यांच्या 'योगसंग्राम' या ग्रंथात 'झकणे' हे क्रियापद वापरले आहे. त्याचा अर्थ 'मार्ग चुकणे, भरकटणे 'असा होतो. म्हणून झक्' मारीत जा म्हणजे 'भरकटत राहा, किंवा झक मारली आणि मुंबई पाहिली' म्हणजे निर्णय चुकला, असा अर्थ होतो. +त्याचप्रमाणे दिपविणारा प्रकाश, झक्क, भपकेदार, चकचकीत, झगझगीत, लख्ख, झक्क, भपकेदार, चकचकीत, वाईट गोष्ट, निंद्यकर्म, मूर्खपणा, पागलपणा, दुखवणे, फसवणे असेही अर्थ होऊ शकतात.[३] +इच्छा नसतानाही एखादे काम नाईलाज म्हणून करणे, नाईलाज म्हणून हात चोळीत बसणे, भीक मागणे, बोंबलत राहणे (जसे की "मागे दौलत किल्ले स्वामींचे स्वामी घेतील. कर्जदार झक मारीत राहतील), मूर्खपणा करणे. झकचे आणखीही ग्राम्य अर्थ आहेत किंवा संदर्भानुसार होतात. झक मारून झुणका खाणे, असाही वाक्प्रचार काही ठिकाणी केला जातो. +मराठे यांच्या मते 'भरकट' या अर्थी 'झक' हे नाम आहे. त्या नामाला 'मारणे' हे क्रियापद चिकटवले आहे. त्यापासून 'झक मारणे' असा पूर्ण वाक्प्रचार बनतो. 'झक'ला 'मारणे' हे क्रियाविशेषण जोडण्यामागे 'महाराष्ट्राचा लढवय्येपणा' हे कारण आहे. मराठे गेल्या तीनशे वर्षांपासून अनेक प्रकारची युद्धे करीत आले आहेत, ती व्यापक मारामारीच होती. त्यामुळे 'झक मारणे' असा वाक्प्रचार रूढ झाला असावा. +'मारणे' हा अशिष्ट शब्द समजला जातो; तो 'झक'ला जोडल्यास साधारणतः पुढील किमान [४] अर्थ निष्पन्न होतात: +'मारणे' हे क्रियाविशेषण जोडून होणारे इतर काही शब्दप्रयोग पुढीलप्रमाणे : +झकत करणे, झकत जाणे, झक्कत करणे/जाणे, झकत/झक्कत देणे, झकत/ झक्कत येणे, झक मारीत राहणे - +मराठी भाषेत या शब्दाचे विविध रीतीने उपयोग केले जातात. जसे की, झक मारीत-जाईल-देईल-येईल-करील. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13919.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13919.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a66c38d3c112669a4ae39888a52dcfa80c8a4733 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13919.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिल्लीची ६ वी विधानसभा ही १४ फेब्रुवारी, २०१५ रोजी स्थापित करण्यात आली. यासाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. यात आम आदमी पार्टीने ७०पैकी ६० जागांवर विजय मिळवून सरकार स्थापले. +अरविंद केजरीवाल हे आम आदमी पार्टीच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1394.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62e6f9be75164f3bff7389afa1c23becdcd35757 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1394.txt @@ -0,0 +1,8 @@ + झगडेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13950.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb4aa85736573711c9490ac4d4699d2d768063a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13950.txt @@ -0,0 +1 @@ +दिवस/रात्र क्रिकेट (फ्लड लाईट क्रिकेट) सामने पूर्ण पणे किंवा अर्धवट फ्लड लाईट खाली खेळलले जातात. आयसीसीने अमान्य केलेल्या वर्ल्ड सेरीज क्रिकेट मध्ये सर्व प्रथम फ्लड लाईट्सचा वापर करण्यात आला. प्रथम श्रेणी सामन्यांसाठी सर्वप्रथम २०१० मध्ये फ्लड लाईट्सचा वापर करण्यात आला. भविष्यात कसोटी सामने देखिल फ्लड लाईट्स खाली खेळवल्या जाण्याची शक्यता आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13984.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..545cb83233e057064c9423ffe1b1733d0c870ae0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13984.txt @@ -0,0 +1,12 @@ + +इ.स. २०१३ च्या दिवाळी काळात सुमारे १२०० अंक सरकारी दप्तरात रजिस्टर झाले आहेत[ संदर्भ हवा ], ४००हून अधिक एवढे दिवाळी अंक प्रकाशित झाले[ संदर्भ हवा ], परंतु दिवाळी संपल्यानंतर केवळ ३०० अंक बाजारात शिल्लक आहेत, असे दैनिक सकाळचे निरीक्षण आहे[ संदर्भ हवा ]. साहित्य, आरोग्य, विनोद, भविष्य, पाककृती, धार्मिक या विषयांचे सर्वाधिक दिवाळी अंक आहेत. +दैनिक प्रहारचे लेखक शैलेंद्र शिर्के यांच्या मतानुसार प्रयोगशील अंक आणि नवमाध्यमातील ऑनलाइन अंक, फेसबुकवर अंक, दृक्‌श्राव्य माध्यमात अंक उपलब्ध होत आहेत. कोकणातून, छोटया शहरांमधून, तालुकास्तरावरही काही चांगले अंक सुरू आहेत. पण जुने जाणते, वाचकप्रिय लेखक काळाच्या पडद्याआड गेले आणि त्यांची जागा घेऊ शकतील असे नव्या जोमाचे, ताकदीचे मराठी लेखक दिसत नाहीत, आणि दिवाळी अंकांचा मूळ गाभा असलेल्या साहित्य, परिस्थिती अगदीच वाईट नसली तरी, कमी दिसत आहे. कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या मते 'मनावर परिणाम करणाऱ्या कसदार साहित्याचा प्रभाव’ हे दिवाळी अंकांचे वैशिष्ट्य लुप्त होत आहे. + +महाराष्ट्र टाइम्स आणि प्रहार दैनिकातील वृत्तांनुसार, इ.स. २०१३ च्या छापील दिवाळी अंकांच्या सर्व साधारण किमती १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान तर काही अंकांच्या किमती अडीचशे रुपयेपर्यंत गेल्या. दैनिक लोकसत्ताच्या वृत्तानुसार इ.स.२०१२ मध्ये दिवाळी अंकांची किंमत १२० ते २०० रुपयांच्या दरम्यान होत्या. तर इ.स.२०१३ च्या वर्षी या किंमती १८० ते २५० रुपये झाल्या. दिवाळी अंकांच्या सर्वसाधारण किमतीत मागील वर्षापेक्षा ३० ते ५० रुपयांची वाढ झाली. +"दिवाळी अंकांची किंमत १८० ते २५० रुपयांच्या घरात ’" हे :दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी मुंबई यांचे वृतांकन दिनांक २ नोव्हेंबर २०१३. +किमती दोन वर्षांपासून वाढत असल्यातरी २०१३ मधील किंमतवाढ आतापर्यंतच्या दिवाळी अंकांच्या किमतीतील लक्षणीय वाढ आहे. दिवाळी अंकांच्या किमती सर्वसामान्य वाचकांच्या आवाक्याबाहेर आहेत. ग्रंथालय सभासदांकडून दिवाळी अंकांसाठी आकारलेल्या शुल्कापेक्षा अंकांची किंमत अधिक झाल्यामुळे मेळ जमवणे ग्रंथालयांना कठीण झाले. +कागदाच्या किंमतीत झालेली ३० टक्के दरवाढ, छपाईच्या दरातील वाढ आणि वाढती महागाई या घटकांचा दिवाळी अंकांच्या किमतीवर परिणाम झाला. अंकाचा विषय/अंकाचे नाव, संपादक, पृष्ठसंख्या आणि किंमत या बाबी विचारात घेऊन वाचक दिवाळी अंकाच्या दर्जाचे अनुमान करतात. त्यासाठी ही माहिती खाली दिली आहे. अंकांची जाहिरात करण्याचा उद्देश नाही. +निःशुल्क तरीही दर्जेदार असा लौकिक अल्पावधीत मिळवणाऱ्या आंतरजालीय ई-दिवाळी अंकांसाठी हे वर्ष काही जुन्या अंकांना गमावणारे तर नव्या अंकांचे स्वागत करणारे ठरले. गेले ५-६ वर्षे सातत्याने प्रकाशित होणाऱ्या अंकांपैकी मनोगत डॉट कॉम व उपक्रम डॉट कॉम या दोन संस्थळाचे दिवाळी अंक यंदा प्रकाशित होऊ शकले नाहीत. मात्र ऐसी अक्षरे डॉट कॉम तसेच मिसळपाव डॉट कॉम या संस्थळांनी २०१२ पासून सुरू केलेली दिवाळी अंकाची परंपरा अधिक उंचावणाऱ्या दर्जासह चालू राहिलेली दिसली. +२०१३चा ऐसी अक्षरेचा दिवाळी अंकाचा विषय होता 'आपला कलाव्यवहार आणि आपण'. भारतीय चित्रपटसृष्टीला या वर्षात १०० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने बदलत्या काळात एकूणच कलाविश्व, कलाभान, कलास्वादात पडलेला फरक यावर विविध अंगांनी उहापोह या अंकात वाचायला मिळतो. सचिन कुंडलकर, कविता महाजन, अवधूत परळकर, शर्मिला फडके आदी लेखकांसोबतच ऐसीच्या सदस्यांचे या संकल्पनेशी निगडीत विषयांवरील लेखन अंकात समाविष्ट आहे. अर्थात अंक या एकाच संकल्पनेला वाहिलेला नसून त्यात ललित लेख, कविता, मुलाखती, माहितीपर लेखन, चित्रकला, व नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेले काही प्रयोग समाविष्ट आहेत. सतीश तांबे, कथकगुरू मनीषा साठे, शुभा गोखले यांच्या मुलाखती या अंकाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. +या वर्षीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यंदा हा अंक एकाच वेळी प्रकाशात न करता दिवाळी सुरू व्हायच्या आधी एक आठवड्यापासून रोज काही लेख प्रकाशित केले गेले. ज्यामुळे वाचकांना एकेका लेखाचा आस्वाद घेत दिवाळीपर्यंत सर्व लेखन वाचणे सोयीचे पडले. ई-अंकाची बलस्थाने जोखण्याचा हा प्रयोग अनेक वाचकांना आवडला. +या भरपूर सदस्य संख्या असलेल्या संस्थळाचा दिवाळी अंक त्यांच्या प्रकृतीला साजेसा असा रंगीत व विविध विषयांनी नटलेला आहे. अनेक कथा, ललित लेखन, कविता, माहितीपर लेखन, पाककृती, पर्यटन आदी विविध विषयांवर या संस्थळाच्या सदस्यांनी केलेले लेखन वाचनीय आहे. अंक बांधणीत घेतलेली मेहनत बघण्यासारखी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13985.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5696980369a6d333b01ea5e7fd4062762b9f774 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_13985.txt @@ -0,0 +1,2 @@ +२०१४ सालच्या दिवाळी अंकांची किंमत सरासरी १५० रुपये आहे; तर सर्वात महाग अंक ’किल्ला’ आणि 'संवाद'. यांची किंमत प्रत्येकी ३०० रुपये आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14009.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23f40a96a9e8f11d3f12e72ab428dbe42bffc55a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14009.txt @@ -0,0 +1,11 @@ +गुणक: 18°10′24″N 72°59′30″E / 18.17333°N 72.99167°E / 18.17333; 72.99167 + +दिवेआगर हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील एक गाव व पर्यटनस्थळ आहे. दिवेआगर अरबी समुद्रकिनाऱ्यावर अलिबागच्या ७५ किमी दक्षिणेस तर मुंबईच्या १७५ किमी दक्षिणेस वसले आहे. २०११ साली दिवेआगरची लोकसंख्या ३,८३९ इतकी होती. +२० वर्षांपूर्वी या ठिकाणाचे नाव एकदम सर्वदूर झाले. १७ नोव्हेंबर १९९७ रोजी द्रौपदी धर्मा पाटील यांच्या बागेत झाडांची आळी करताना एक तांब्याची पेटी मिळाली. ही वार्ता त्या इवल्याशा गावात वाऱ्यासारखी पसरली. गावचे सरपंच, प्रतिष्ठित मंडळी, पोलीस अशा सर्वांसमक्ष पेटीचे कुलूप तोडण्यात आले. आत गणपतीचा शुद्ध सोन्याचा मुखवटा सापडला! बरोबर एक तांब्याचा डबाही होता. त्यात एक किलो ३०० ग्रॅम वजनाचा मुखवटा व २८० ग्रॅम वजनाचे गणपतीचे अलंकार होते. सापडलेली पेटी जमिनीखाली तीन फुटांवर असल्याने सरकारदरबारी जमा करण्याचा प्रश्न नव्हता. ही पेटी मंदिरात ठेवण्यात आली. सापडलेल्या पेटीचे बाबतीत तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पुढाकार घेतला. तेव्हाच्या सांस्कृतिक मंत्र्यांना त्यांनी पटवून दिले, की हा सांस्कृतिक ठेवा मूळ ठिकाणीच राहू द्यावा. त्या बदल्यात त्यांनी फक्त एक छोटे श्रेय मागितले. हा मुखवटा जिथे ठेवला होता, त्याच्यावर एक पाटी लिहिली गेली - “महाराष्ट्र राज्याच्या सौजन्याने”. दुर्दैवाने हा ठेवा २४ मार्च २०१२ रोजी चोरीला गेला. नंतर आरोपी सापडले. वितळवलेले सोने मिळाले; पण पहिला बाप्पा मात्र सापडला नाही. गणेशाच्या आगमनाने गावाचे भाग्य उजळले. दिवेआगरचा शांत, सुरक्षित सागरकिनारा पर्यटकांना सापडला. रूपनारायण आणि सुंदर नारायण यांच्या सुंदर मूर्तीही प्रकाशाझोतामध्ये आल्या. कोकणातील सर्व विष्णूमंदिरांमध्ये सर्वांत उंच व सुबक मूर्ती रूपनारायणाची समजली जाते. एका अखंड शिळेतून ही मूर्ति घडवली आहे आणि नवल म्हणजे मूर्तीच्या दोन्ही बाजूला चक्क दशावतार कोरले आहेत. हाही एक प्रकारचा खजिनाच आहे. आवर्जून पाहावी अशी ही मूर्ती आहे. रूपनारायण मंदिराजवळ एक सुंदर पायऱ्यांची विहीर आहे. रूपनारायण व सुंदर नारायण यांची मंदिरे नव्याने उभारली आहेत. +दिवेआगर हे मुळातच संपन्न गाव आहे. गावातील रस्त्यावर चिऱ्यांच्या दगडाची संरक्षक भिंत, त्यामागे मोठे घर, मागे नारळी, सुपारीची व केळीची वाडी. असे सुंदर गाव शोधून सापडणार नाही. बाप्पा प्रकट झाले आणि हे पर्यटनस्थळ म्हणून उजेडात आले. त्यामुळे पर्यटकांसाठी ‘होम-स्टे’ ही संकल्पना आली. पाहुण्यांसाठी सर्व सोयींनी युक्त अशा वेगळ्या खोल्या बांधल्या आहेत. प्रत्येकाकडे नारळ, सुपारी, केळीच्या बागा आहेत. म्हशीही आहेत. त्यामुळे दूध-दुभतेही आहे. कमर्शियल हॉटेल्स त्या मानाने कमी आहेत. +रूपनारायण मंदिराच्या आसपास आता रिसॉर्ट्‌स होऊ लागली आहेत. येथील मोदक खूप प्रसिद्ध. इतर कोकणी मसाले, पापड, मिरगुंड, पोह्याचे पापड, कडवे वाल वगैरेही मिळतातच. आपले ‘होस्ट’ आपल्या चहा, नाश्त्याची सोय करतात. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही जेवण मिळते. अतिशय रुचकर, गरमागरम जेवण सगळ्यांकडे असते; फक्त आधी सांगावे लागते. + +हरिहरेश्वर, श्रीवर्धन व दिवेआगर ही तीन लोकप्रिय पर्यटनस्थळे एकाच क्षेत्राचा भाग मानली जातात. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +येथिल लोकजीवन मासेमारी , पर्यटन व शेती याच्यावर अवलंबून आहे +बोर्ली पंचतन,खुजारे, वडवली, भरडखोल, शिस्ते,मेंदडी diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14021.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd7da5bfd6dad7e9f27964f7a2311a8591eb0900 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14021.txt @@ -0,0 +1,16 @@ +दिव्या काकरान (जन्म 8 ऑक्टोबर 1998 ) ही एक भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू म्हणून ओळखली जाते. २०२० साली आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये ६८ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकणारी ती देशातील पहिली महिला आहे. +२०१७ राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले आणि २०१८ मध्ये आशियाई खेळ व राष्ट्रकुल खेळामध्ये देशासाठी कांस्यपदकही जिंकले आहे. [1] उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला २०२०मध्ये देशाच्या प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. +नोएडा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनमधील शारीरिक शिक्षण व क्रीडा विज्ञान पदवीची विद्यार्थी असलेली दिव्या ही भारतीय रेल्वेमध्ये वरिष्ठ तिकीट परिक्षक म्हणून कार्यरत आहे. [2] +दिव्या काकरानचा जन्म उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील पूर्बलियान गावात झाला.  तिचे वडील आहेत कुस्तीपटू सूरजवीर सैन आणि आई संयोगिता. घरच्या परिस्थितीमुळे सूरजवीर हे स्वतः गावपातळीपर्यंतच खेळू शकले, त्यापलीकडे नाही. त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलांना अव्वल कुस्तीपटू बनवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली. [1] +लहानपणी दिव्या तिच्या वडिलांसोबत गावातील आखाड्यात जात असे, तिथे तिचा मोठा भाऊ देव प्रशिक्षण घेत होता. गावातल्या सोयी-सुविधांचा अभाव बघता सैन यांनी पुढे चालून आपले तळ दिल्लीला हलवले. त्यामागचे आणखी एक कारण म्हणजे कुस्ती हा केवळ पुरुषांसाठी हा एक खेळ आहे, हा  गावखेड्यांमधला समाज त्यांच्या मुलीसाठी अडथळा ठरू नये, असे त्यांना वाटत होते. (1) +मात्र दिल्लीतही मुलीना या खेळाचे प्रशिक्षण देण्याच्या कल्पनेला विरोध होताच, त्यामुळे दिव्याचे प्रशिक्षक अजय गोस्वामी यांना तेथील कुस्तीपटू व इतर प्रशिक्षकांना आधी राजी करावे लागले. कमी वयातच तिने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागात कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. तिथे तिचे विरोधक मुले असत, कारण तिच्याविरुद्ध स्पर्धा करण्यासाठी मुली नव्हत्या. वयाच्या १२व्या वर्षी २०१०मध्ये दिव्याने एका मुलाचा पराभव केला. [1][3] +हे सर्व करताना तिच्या कुटुंबाला बरीच आर्थिक  तडजोड करावी लागली. कुस्ती स्पर्धांमध्ये सूरज सैन हे त्यांच्या पत्नी संयोगिता यांनी शिवून तयार केलेले लंगोट विकत असत. एकदा राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेण्यासाठी दिव्याला एक लाख रुपयांची आवश्यकता होती, तेव्हा दिव्याच्या आईला तिचे दागिने गहाण ठेवावे लागले होते. दिव्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती १५ रुपयाला मिळणारे ग्लूकोजचे पाणी पिऊन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला जायची. या गौप्यस्फोटानंतर तिला अनेक लोकांनी मदत देऊ केली. [3] +२२ वर्षांच्या दिव्याला तिच्या भावाने तिच्यासाठी केलेल्या त्यागाची जाणीव आहे. देव याने तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण दोन्ही मागे ठेवले. आजही तो तिला प्रशिक्षणात मदत करतो आणि तिच्याबरोबर इतर शहरांतील प्रशिक्षण शिबिरांमध्ये देखील जातो. [4] +दिव्या विविध विषयांवर आपले मत अगदी धाडसाने मांडते. मग तो सामाजिक विषमतेचा मुद्दा असो वा सरकारला मदतीची मागणी करण्याचा. एकदा एका वरच्या जातीच्या कुस्तीपटूला दिव्याने पराभूत त्या कुस्तीपटूवर जातीवाचक टिप्पणी करण्यात आली होती, तेव्हा दिव्या बोलली होती. याशिवाय एकदा तिने थेट मुख्यमंत्र्यांनाही असे सांगितले होते की गरीब प्रशिक्षणार्थींना गरजेच्या वेळी सरकारची मदत मिळत नाही. [5] +२९ नोव्हेंबर मध्ये दिव्याची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आली होती. [6] +२०११ साली, हरियाणामध्ये झालेल्या स्कूल नॅशनल गेम्स स्पर्धेत दिव्याने कांस्य पदक पटकावले. हे तिचे पहिले पदक. त्यानंतर तिने गुरू प्रेमनाथ आखाड्यात विक्रम कुमार यांच्या प्रशिक्षणात तिचा खेळ आणखी सुधारला. +२०१३ मध्ये दिव्याने मंगोलियामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच भारताकडून खेळताना रौप्यपदक जिंकले. [1] +२०१७ मध्ये दिव्याने राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्ण आणि आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदके पटकावली. याशिवाय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तसेच अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धांमध्ये तिने सुवर्ण पदके जिंकली. [1] +२०१८ आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये दिव्या कांस्य पदक विजेती ठरली. [8] +२०२० मध्ये आशियाई कुस्ती स्पर्धेत ६८ किलो वजनी गटात ती सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. [1] +तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी भारत सरकारने तिला २०२० मध्ये अर्जुन पुरस्कारने सन्मानित केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14027.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c570fc132107d1eb5f17597f88fd6a0685e5be8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14027.txt @@ -0,0 +1,6 @@ +दिव्या शेषा अय्यर (१६ ऑक्टोबर. १९८४ - ) या एक भारतीय सरकारी नोकर, वैद्यकीय डॉक्टर, संपादिका आणि लेखिका आहेत. त्या केरळमधील भारतीय प्रशासकीय सेवेचा भाग आहेत.[१] दिव्या सध्या पथनामथिट्टाच्या जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत. तसेच त्या मनरेगा मिशनच्या संचालिका देखील होत्या.[२][३] +अय्यर यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९८४ रोजी झाला. त्या तिरुवनंतपुरमच्या आहेत.[४] त्यांचे वडील शेषा अय्यर हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, आणि आई भगवती अम्मल, स्टेट बँक ऑफ त्रावणकोरच्या कर्मचारी आहेत.[५] +अय्यर यांचे शालेय शिक्षण होली एंजेल कॉन्व्हेंट त्रिवेंद्रम येथे झाले. केरळ सार्वजनिक परीक्षा, मंडळाने घेतलेल्या SSLC परीक्षेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.[६] अय्यर यांनी वैद्यकीय पदवी ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोरमधून मिळवली.[७] +प्रशासकीय सेवेत कारकीर्द सुरू करण्यापूर्वी अय्यर एक डॉक्टर होत्या. २०१४ मध्ये IAS मध्ये त्या दाखल झाल्या. त्रिवेंद्रमच्या उपजिल्हाधिकारी होण्यापूर्वी कोट्टायम येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले.[८] +२०१६ मध्ये, निवडणूक आयोगाच्या अंतर्गत सिस्टिमॅटिक व्होटर एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (SVEEP)च्या नोडल अधिकारी आणि कोट्टायम येथील सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून, अय्यर यांनी "माय व्होट माय फ्युचर" या ब्रीदवाक्यासह मतदार जागरुकता मोहीम तयार केली ज्यामुळे मतदानाची टक्केवारी सुधारण्यात मदत होईल.[९] २०१६ मध्ये, त्यांनी मतदान हक्कांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी 'व्हायरल थंबिल नमुदे भवी' हे गाणे लिहिले आणि गायले, जे त्यांनी पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केले होते.[१०] +२०१८ मध्ये, अय्यर यांची स्थानिक स्वराज्य विभागातील उपसचिवपदी बदली करण्यात आली.[११] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14047.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27d19f8106fa6649804a01c88c4447ca09bc0fc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14047.txt @@ -0,0 +1 @@ +दिशा बिस्वास (३ एप्रिल, २००४:मागुरा, बांगलादेश - ) ही  बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या संघाचा ती एक भाग होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1407.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..376d237a5eca4ae12c8a2b67e92e5e7946af0847 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1407.txt @@ -0,0 +1,5 @@ + +झपाटलेला हा १९९३चा महेश कोठारे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे.हा चित्रपट हॉलीवुडच्या 'चाईल्डस प्ले ' या चित्रपटावरून प्रेरित आहे. १९९३ला प्रदर्शित झाल्यानंतर कालांतराने हा चित्रपट मराठी चित्रपसृष्टीतील क्लासिक चित्रपट बनला.[१] +या चित्रपटाची कथा हॉलिवूड चित्रपट ' चाईल्डस प्ले ' वरून घेतलेली आहे. दोन्ही चित्रपटात एका सिरियल किलरची आत्मा बहुल्यात अडकलेली असते .आणि तो त्या व्यक्तीच्या मागे असतो ज्याला सर्वात प्रथम त्याने सांगितलेले असते की तो बाहुला नाही आणि एक गुंड आहे ज्याची आत्मा बहुळ्यात अडकलेली आहे. +रामदास पाध्येयांनी तात्या विंचूच्या बहुलीची कृती हाताळली. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14081.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67a73c72ae37c3e3ffc9876cfda40f841f54d6b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14081.txt @@ -0,0 +1,3 @@ +पंडित दीनदयाळ उपाध्याय (जन्म : मथुरा, २५ सप्टेंबर इ.स. १९१६; - ११ फेब्रुवारी इ.स. १९६८) हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला. +पं. दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला. +११ फेब्रुवारी इ.स. १९६८ रोजी दीनदयाळांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. मुघलसराय स्टेशनच्या रुळांजवळ त्यांचे शव आढळले होते. आता या जंक्शनचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14098.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cecabedec29770896809f615ff449160e9c1785 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14098.txt @@ -0,0 +1,2 @@ +दीनानाथ मनोहर (जन्मदिनांक २२-९-४० - हयात) हे मराठी कादंबरी व कथाकार आहेत. +दीनानाथ मनोहर यांची ‘रोबो’ ही कादंबरी ग्रंथालीच्या स्थापनेच्या वेळी १९७५ साली प्रकाशित झालेल्या पहिल्या तीन पुस्तकांपकी एकआहे. त्यानंतर दीनानाथ मनोहर यांच्या बऱ्याच कादंबऱ्या आल्या. रोबोचे पुनर्मुद्रण व्हावं अशी दीनानाथ मनोहरांची खूप इच्छा होती. पण अनेक कारणांनी ते होत नव्हते. शेवटी ई साहित्याने तीन वर्षांपूर्वी ती पीडीएफ ई-पुस्तक म्हणून काढली आणि ती पुन्हा प्रकाशात आली. त्यानंतर ती मुंबई विद्यापीठाने अभ्यासक्रमात लावली. त्यापाठोपाठ शब्द प्रकाशनाने रोबो छापलीदेखील. आता दीनानाथ मनोहरांनी आपली आत्तापर्यंतची सर्व प्रकाशित म्हणजे आठ पुस्तके ई पुस्तक स्वरूपात काढायचे ठरवले असून ती हलन्त प्रकाशित करीत आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14110.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e823c33897005192fd68289cadb58ea9e9c41d09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14110.txt @@ -0,0 +1,2 @@ +दीपक वसंत केसरकर [१] हे १४ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. [२] [३] ते शिवसेना पक्षाचे प्रतिनिधित्व करतात . [४] डिसेंबर २०१४ मध्ये त्यांची महाराष्ट्राचे अर्थ, ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. [१] ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. [५] +या आधी ते सावंतवाडी मतदारसंघातून बाराव्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर तेराव्या विधानसभेवर शिवसेनेकडून निवडून गेले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1413.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71cdddd7ab106277eda8fd4723e22ba21c29dc83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1413.txt @@ -0,0 +1,3 @@ +झपाटलेला २ हा महेश कोठारे यांनी दिग्दर्शन केलेला सन २०१३ मधील मराठी चित्रपट आहे. + +१९९३ साली मराठी रूपेरी पडद्यावर झळकलेला आणि प्रचंड यश मिळविलेला सिनेमा म्हणजे झपाटलेला. अनोखी संकल्पना, वेगवान कथा-दिग्दर्शन, त्याला रहस्याची फोडणी, लक्ष्याची धमाल आणि खलनायक तात्या विंचूच्या कायवाया, यामुळे ‘झपाटलेला’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या सिनेमाला रिलीज होऊन आता २० वर्षे उलटून गेली आहेत. इन्स्पेक्टर महेश जाधवच्या गोळीला बळी पडलेला आणि मंत्रशक्तीच्या जोरावर मृत्यूलाही आवाहन देणारा खलनायक तात्या विंचू परत आता 'झपाटलेला २ ' या नावाने याच संकल्पनेवर महेश कोठारे घेऊन आले आहेत 'झपाटलेला २ ' हा सिनेमा.या सिनेमातून ‘तात्या विंचू’ आणि त्याचा बोलका बाहुला घडविणारे ‘शब्दभ्रमकार’ रामदास पाध्ये यांची अचंबित करणारी कामगिरी यात आहे.सिलेक्ट मिडीया होल्डींग्स प्रस्तुत आणि कोठारे ॲन्ड कोठारे व्हिजन निर्मित ‘झपाटलेला २ ’ हा पहिला मराठी सिनेमा थ्रीडी(3 D) चित्रपट ७ जून २०१३ रोजी प्रदर्शित झाला.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14138.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4304acd28809a811b326b18929289bc2a2cfb200 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14138.txt @@ -0,0 +1,3 @@ +रोशन हर्षदलाल तथा दीपक शोधन. +जुलै ९, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14147.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..390381559c3c2883ca9a33796b3c47a136706f17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14147.txt @@ -0,0 +1 @@ +दीपमाळ ही मंदिराच्या प्रांगणात रात्री प्रकाशासाठी केलेले एक प्रकारचे स्तंभसदृष्य बांधकाम असते. हे बांधकाम बहुदा दगड व चुन्याचा वापर करून केलेले असते.खाली चौथरा, त्यावर गोलाकार स्तंभ असून तो पायऱ्या-पायऱ्यांनी वर निमुळता होत गेलेला असतो. पायऱ्यावर तेलाचे दिवे ठेवण्यासाठी खड्डे असतात. सर्वात वर खोलगट भाग असून त्या भागात ऊद, गुग्गुळ असे ज्वालाग्राही पदार्थ टाकून पेटवितात. त्यामुळे उंचावरून प्रकाश दूरवर पसरतो.मराठवाड्यात ग्रामीण भागात दीपमाळला डीकमळ असे म्हणतात. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14168.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..beae5e5d183f026e2220ba80f5374d277e62199f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14168.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +दीपाबाई उर्फ बाळीबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्या कन्या होत्या. तसेच त्या छत्रपती राजाराम महाराज त्यांच्या भगिनी होत्या. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14206.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..228ee212bb7d8c45cb487d4a8fc2d711689b1cf8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14206.txt @@ -0,0 +1,10 @@ +दीर्घिकांचे संरचनात्मक वर्गीकरण ही दीर्घिकांचे त्यांच्या दृश्य स्वरूपावरून विविध गटात वर्गीकरण करणारी पद्धत आहे. दीर्घिकांचे वर्गीकरण करणाऱ्या अनेक पद्धती आहेत. त्यातील सर्वात प्रसिद्ध पद्धत एडविन हबल याने बनवलेली हबल अनुक्रम ही आहे. पुढे जेरार्ड् डि वोकुला आणि ॲलन सॅंडेज यांनी तिचा विस्तार केला. +हबल अनुक्रम ही एडविन हबल याने १९२६ मध्ये तयार केलेली दीर्घिकांची संरचनात्मक वर्गीकरण पद्धत आहे.[१][२] हबलने दीर्घिकांचे त्यांच्या दृश्य स्वरूपावरून तीन प्रमुख गटांत वर्गीकरण केले: +या मुख्य गटांचा दीर्घिकांमधील अधिक सूक्ष्म संरचनांच्या आधारे अधिक विस्तृत वर्गीकरण करण्यासाठी आणि आकारहीन दीर्घिकांसारख्या इतर दीर्घिका समाविष्ट करण्यासाठी विस्तार केला जाऊ शकतो. +हबल अनुक्रम सामान्यत: नादकाट्याच्या आकारात दर्शवला जातो. लंबवर्तुळाकार दीर्घिका डावीकडे असतात (विवृत्तता डावीकडून उजवीकडे वाढत जाते) आणि भुजायुक्त व भुजा नसलेल्या सर्पिलाकार दीर्घिका दोन समांतर शाखांवर दर्शवतात. मसूराकार दीर्घिका लंबवर्तुळाकार आणि सर्पिलाकार दीर्घिकांच्या मध्ये दोन शाखा मूठीला जिथे भेटतात तिथे ठेवल्या जातात. आजही दीर्घिकांचे वर्गीकरण करण्यासाठी खगोलशास्त्रामध्ये सामान्यत: हबल अनुक्रमाचा वापर केला जातो. +जेरार्ड् डि वोकुलाने १९५९ मध्ये वर्णन केलेली दीर्घिकांची वर्गीकरण पद्धत हबल अनुक्रमाचे विस्तृत रूप आहे.[४] डि वोकुलाने असा दावा केला की, हबलने सर्पिलाकार दीर्घिकांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरलेले भुजा असणे किंवा नसणे आणि सर्पिलाकार फाट्यांच घट्टपणा हे निकष अनेक प्रकारच्या संरचनांमध्ये आढळलेल्या या दीर्घिकांचे वर्गीकरण करण्यासाठी पुरेसे नाहीत. त्याने असाही दावा केला की कडे (रिंग) आणि भिंग (लेन्स) हे सर्पिलाकार दीर्घिकांचे मुख्य रचनात्मक घटक आहेत[५] +डि वोकुला पद्धतीमध्ये हबलचे लंबवर्तुळाकार, सर्पिलाकार, मसूराकार आणि आकारहीन हे दीर्घिकांचे मूळ प्रकार कायम ठेवले आहेत. हबलच्या पद्धतीला परिपूर्ण करण्यासाठी डि वोकुलाने पुढील तीन निकष वापरून सर्पिलाकार दीर्घिकांची अधिक विस्तृत वर्गीकरण पद्धत बनवली: +या योजनेनुसार, वेगवेगळ्या घटकांना ज्या क्रमाने लिहिले आहे त्या क्रमाने एकत्र करून एखाद्या दीर्घिकेचे संपूर्ण वर्गीकरण दिले जाते. उदा. एका कमी घट्ट फाटे आणि कडे असणाऱ्या क्षीण भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिकेला SAB(r)c या चिन्हाने दर्शवले जाते. + +ही पद्धत अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ विल्यम विल्सन मॉर्गन याने फिपिल कीनन याच्या सोबतीने बनवली. यांनी ताऱ्यांची त्यांच्या वर्णपटावर आधारित एमके वर्गीकरण पद्धत बनवली. यर्क्स पद्धती दीर्घिकातील ताऱ्यांचा वर्णपट; प्रत्यक्ष व आभासी आकार आणि मध्यभागातील केंद्रीकरणाची पातळी यांच्या आधारे दीर्घिकांचे वर्गीकरण करते. +देवयानी दीर्घिकेचे वर्गीकरण kS5 असे केले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14238.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7afb9c1ab16586beacf53b621870779aaf4ff31d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14238.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुःशला ही धृतराष्ट्र व गांधारी यांची कन्या होती व १०० कौरवांची एकमेव बहीण होती. हिचा विवाह सिंधु, शिबि व सौवीर देशांचा राजा वृद्धक्षत्र याचा पुत्र जयद्रथ ह्याच्याशी झाला होता. या दांपत्याच्या अनेक पुत्रांमध्ये सुरथ नावाचा एक पुत्र होता. +युधिष्ठिराने जेव्हा अश्वमेध यज्ञ केला, तेव्हा अर्जुन यज्ञाच्या अश्वासह सिंधुदेशाला गेला होता. तेव्हा अर्जुनाने केलेल्या आपल्या पित्याचा(जयद्रथाचा) वध आठवून हा सुरथ भयभीत झाला आणि त्या भीतीनेच त्याचा प्राण गेला. तेव्हा कृष्णाने त्याच्यावर उपचार करून त्याला परत जिवंत केले. त्यानंतर सुरथ हा धर्मराजाच्या(युधिष्ठिराच्या) अश्वमेधसमारंभात उपस्थित राहिला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14239.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b317380f04bac8090050c64e042c820a266b8577 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14239.txt @@ -0,0 +1 @@ +दुःशासन' हा महाभारतातील हस्तिनापुराचा आंधळा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांमध्ये दुर्योधनापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ होता. त्याने हस्तिनापुराच्या राजदरबारात आपली वहिनी, म्हणजेच पांडवपत्‍नी द्रौपदी हिची वस्त्रे फेडण्याचा प्रयत्‍न केला. महाभारतीय युद्धात भीमाच्या हातून तो मारला गेला. निर्जरा सोबत त्याने तिझ्याशी युद्ध केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1426.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a7bc7bd165d0f646aacea6b9d0f61c086f7ad82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1426.txt @@ -0,0 +1 @@ +इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र क्षेत्र मक्का येथिल मुख्य मशिदीत काबा या स्थळापासून २० मीटर (६० फूट) अंतरावर ही झमझम विहीर आहे. या विहिरीचे पाणी पवित्र मानले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1427.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..721d3f9cfc670baa1726c9984d74cf39bae5d4fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1427.txt @@ -0,0 +1,3 @@ +झमनशाह दुराणी (पश्तो: شاه زمان خان ;) (इ.स. १७७० - इ.स. १८४४) हा इ.स. १७९३ ते इ.स. १८०० सालांदरम्यान राज्यारूढ असलेला अफगाणिस्तानातील दुराणी साम्राज्याचा अमीर होता. तो अहमदशाह दुराण्याचा नातू व तिमूरशाह दुराण्याचा पाचवा पुत्र होता. तिमूरशाहाच्या मॄत्यूनंतर त्याने बरकझाई घराण्यातील सरदार पायेंदाखानाच्या मदतीने आपल्या भावांस हरवून दुराणी साम्राज्याच्या तख्तावर कब्जा मिळवला. महमूद या आपल्या अखेरच्या प्रतिस्पर्धी भावाकडून निष्ठेची शपथ मिळवून झमनशाहाने त्यास हेराताचा सुभेदार बनवून काबुलातून दूर पाठवले. काबूल व हेरात यांदरम्यान झालेली ही सत्तेची अप्रत्यक्ष वाटणी पुढे शतकभर टिकली. काबूल अफगाण सत्तेचे मुख्य केंद्र राहिले, तर हेरात बह्वंशी स्वायत्तता राखून होते. +झमशाहाने त्याच्या वडलांनी भारतीय उपखंडावर केलेल्या आक्रमणांप्रमाणे मोहिमा आखायचा प्रयत्न करून पाहिला. परंतु या वेळेस त्याच्या समोर भारतीय उपखंडात प्रभावी सत्ता बनलेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी उभी ठाकली होती. ब्रिटिशांनी इराणाच्या शाहास आपल्या बाजूस वळवून त्याच्याकरवी दुराणी साम्राज्यावर प्रतिआक्रमण चढवले. त्यामुळे झमनशाहाला भारतीय उपखंडावरील मोहीम गुंडाळून आपल्या साम्राज्याच्या रक्षणार्थ माघारी फिरणे भाग पडले. +झमनशाहाने त्यानंतर महमुदास हेरातातून हुसकावून हेराताचा सुभा बळकावला. महमुदास इराणात परागंदा व्हावे लागले. परंतु महमुदाने फतेहखानासोबत संधान बांधून इ.स. १८०० च्या सुमारास झमनशाहावर प्रतिआक्रमण केले. या वेळेस झमशाहाला पेशावराच्या दिशेने पळ काढावा लागला. मात्र पेशावरास पोचण्याआधी झमनशाह पकडला गेला. त्याचे डोळे काढले गेले व त्याला काबुलातील बाला हिस्सार किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले. पुढे सुमारे ४० वर्षे, म्हणजे हयात असेपर्यंत त्याला कैदेत खितपत पडावे लागले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14289.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb8030349f434e0a68ffb5d76d45137e2878e5cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14289.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुधखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14317.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85c55530b1ec1cf9c4f5ead35d3ca065fc1b5f0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14317.txt @@ -0,0 +1,6 @@ +Dudhwa राष्ट्रीय उद्यान एक आहे राष्ट्रीय उद्यान मध्ये तेराई दलदलीचाच्या बेल्ट गवताळ उत्तरच्या उत्तर प्रदेश , भारत . हे 4 km ०..3 किमी २ (१9 .3. S चौरस मैल) क्षेत्रापर्यंत पसरलेले आहे आणि बफर झोन १ 190 ० किमी २ (s 73 चौ मील) आहे. हे खेरी व लखीमपूर जिल्ह्यातील दुधवा व्याघ्र प्रकल्पातील एक भाग आहे . [१] हे लखीमपूर खेरी जिल्ह्यात भारत- नेपाळ सीमेवर आहे, आणि उत्तरेकडील व दक्षिणेकडील बाजूस आरक्षित वनक्षेत्रांचे बफर आहेत. हे विविध आणि उत्पादक तराई पर्यावरणातील काही उर्वरित क्षेत्रापैकी एक आहे, ज्यामध्ये अनेक लुप्तप्राय प्रजाती , उंच ओल्या गवताळ प्रदेशांची बंधनकारक प्रजाती आणि प्रतिबंधित वितरणाच्या प्रजातींचे समर्थन आहे . [२] +दुधवा राष्ट्रीय उद्यान +दुधवा व्याघ्र प्रकल्प +आययूसीएन श्रेणी II ( राष्ट्रीय उद्यान ) +दुधवा (30783128830) .jpg +दुधवा राष्ट्रीय उद्यानात वन diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14319.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a881dd58ff0c5e6c6a7260ab8af2d27669901f5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14319.txt @@ -0,0 +1,3 @@ +दूधसागर धबधबा भारतातील गोवा राज्यातील मांडवी नदीवरील धबधबा आहे. हा धबधबा पणजीपासून ६० किमी अंतरावर आहे. हा धबधबा मडगाव-बेळगाव लोहमार्गावर असून मडगावच्या पूर्वेला ४६ किमी आणि बेळगावच्या दक्षिणेला ८० किमी अंतरावर आहे. दूधसागर धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असून त्याची उंची ३१० मी (१०१७ फूट) आणि सरासरी रुंदी ३० मी आहे.[१][२] +हा धबधबा पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. हा भाग जैवविविधतेने संपन्न असलेल्या घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. उन्हाळ्यामध्ये हा धबधबा अतिशय नेत्रदीपक नसला, तरी पावसाळ्यामध्ये विशेषतः ऑगस्ट मध्ये याचे दृष्य विलोभनीय असते. दुधसागर धबधबा बराच प्रसिद्ध असल्याने येथे दरवर्षी ८ ते १० हजार स्थानिक तसेच विदेशी पर्यटक भेट देत असतात. हा धबधबा अभयारण्यात असल्याने तेथे जाण्यासाठी वन खात्याची परवानगी घ्यावी लागते.[३] +धबधब्यापसून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक कॅसलरॉक रेल्वे स्थानक आहे. या स्थानकापर्यंत रस्त्यानेसुद्धा पोहोचता येते. तिथून रेल्वेने दूधसागर धबधब्यापर्यंत जाता येते. दूधसागर रेल्वे थांब्याला फलाट नाही. प्रवासी आणि पर्यटकांना रेल्वेच्या या अनियोजित १ ते २ मिनिटांच्या थांब्यामध्ये रेल्वेतून उतरून रुळावरून धबधब्यापर्यंत १-२ किमी चालत जावे लागते. अलिकडे भारतीय रेल्वेने प्रवाश्यांना दूधसागर थांब्याला उतरण्यास मनाई केली आहे.[४] धबधब्याच्या आसपास स्वच्छ पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची कुठेही सोय नाही. तसेच तिथे मोबाईल सिग्नलही मिळत नाही आणि रस्त्यानेही तिथपर्यंत पोहोचता येत नाही. धबधब्याला भेट देताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. दूधसागर धबधबा ट्रेकिंगचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक ट्रेकिंग संस्था पावसाळ्यात दूधसागर धबधब्याचे ट्रेक आयोजित करतात ज्यामध्ये कॅसलरॉक स्टेशनपासून धबधब्यापर्यंतचे अंदाजे २१ किमीचे ट्रेक आणि धबधब्याच्या पायथ्याशी एक दिवसाचा मुक्काम यांचा समावेश आहे.पावसाळ्यात दुधसागर धबधबा बघण्यासारखा असतो. बऱ्याच फिल्म्समध्ये हा धबधबा दाखवलेला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1432.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7c69ba3ada5c91720e2c7939e0eec2138cf6351 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1432.txt @@ -0,0 +1,4 @@ +संत झरथुष्ट्र (इंग्लिश: Zarathustra) हा झोराष्ट्रीयन धर्माचा पहिला देवदूत आहे. झरथुष्ट्र हा अवेस्तान भाषेतील शब्द आहे. याचे दोन अर्थ होतात: १. बुद्धिमान उंटाचा मालक, २. सुवर्ण तारा. झरथुष्ट्राचे पूर्ण नाव झरथुष्ट्र स्पितमा असे होते. स्पितमा हे त्याच्या घराण्याचे नाव होते, ज्याचा अर्थ "सर्वाधिक श्वेत, पवित्र." असा होतो.[१] झरथुष्ट्राच्या नावापुढील अशो या शब्दाचा अर्थ "परमेश्वराच्या दैवी योजनेची माहिती असलेला" असा आहे. +कयानियन राजवटीमधे वाढत चाललेल्या सैतानी शक्तीला आळा बसावा म्हणून आहूरा माझदा ने झरथुष्ट्र स्पितमाला आपला दूत म्हणून पाठवले. झरथुष्ट्राचा जन्म रोज खोरदाद, माह फरवरदिनला झाला. या दिवसाला खोरदाद साल म्हणून ओळखतात. झरथुष्ट्र हा जन्माला येताना हसत हसत आला होता. +पुढे कयानियन राजा विश्तस्प, त्याचा भाऊ जहीर, राणी कताबुन, राजकन्या अस्पंद्यर व पेशोतन, मंत्री फरशाओस्त्र व जमास्प व इतर इराणी लोकांनादेखील झरथुष्ट्र हा देवदूत असल्याची खात्री पटली. या दिवसाला दिन बेह मिनो महेरस्पंद म्हणून ओळखले जाते व हा दिवस जशन करून साजरा केला जातो. +संत झरथुष्ट्राचे निर्वाण त्याच्या जन्मानंतर ७७ वर्षे व ११ दिवसांनंतर झाले. त्या दिवसास झरथुष्ट्रनो दिसो असे म्हणतात. माह दाए या पारसी महिन्यातील, रोज खोरशेद हा तो दिवस आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14324.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53db37932318fc0f77e67f90cde90ac4399aa683 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14324.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुधाणवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14325.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc6f36f6dc1b118f4563d435e4d53593e3eb78af --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14325.txt @@ -0,0 +1,2 @@ + दुधाणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14347.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95d5c2caa2711a20cf9be76d498799117c7e0e01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14347.txt @@ -0,0 +1,3 @@ + +दुनियादारी हा २०१३मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी कादंबरीवर आधारित असून याचे कॅमेरामन संजय जाधव यांनी त्यांच्या ड्रीमिंग २४/७ या संस्थेतर्फे केले आहे. जाधव यांनी चेकमेट, रिंगा रिंगा आणि फक्त लढ म्हणा या चित्रपटांचेही दिग्दर्शन केलेले आहे. +या चित्रपटातल्या शीर्षक गीतासाठी सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सुमीत राघवन, सुनील बर्वे, प्रसाद ओक, केदार शिंदे, पंढरीनाथ कांबळी, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांनी आपला आवाज दिला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14348.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1aa41b1bb3295d550d79aba6c9173b30c1fb3d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14348.txt @@ -0,0 +1 @@ +ड्युनेडिन न्यू झीलंडमधील एक प्रमुख शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14363.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6efb88a8e1353f9e9ef17680a9eb5e50bfb168d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14363.txt @@ -0,0 +1 @@ +दुबारे हे हत्ती शिबिर , वन छावणी यासाठी ओळखले जाते. हे ठिकाण कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यामध्ये कावेरी नदीच्या काठावर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14364.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8475e60e1e076fb57214458d7a9b49553faa9e3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14364.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुबेरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14418.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13fee59d5a909d523019fa627f0ecca60c3d2f10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14418.txt @@ -0,0 +1 @@ +दुर्गा गुडिलू या महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. वैदू समाजातील जात पंचायतीच्या विरोधात त्यांनी यशस्वी लढा दिला. [१] [२] स्वतःची मोठी बहीण गोविंदी हिच्या लग्नासंदर्भातील वादात जात पंचायतीच्या माध्यमातून होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यांनी लढा दिला होता. [३] [४] २०१९ साली त्यांना नयनतारा सहगल पुरस्कार आणि २०२२ साली त्यांना जानकीदेवी बजाज पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. [५] [६] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14430.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f17954dca44ee94c792095bf64d32209e53d825 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14430.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुर्गाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14437.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..508740831f9b71c28c67035e8e235fef3cff54ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14437.txt @@ -0,0 +1,8 @@ + दुर्गानगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14454.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a782d0ed7355f8c905fd3a0feb517a7833e14a74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14454.txt @@ -0,0 +1,12 @@ +दुर्गा भागवत (जन्म : इंदूर, १० फेब्रुवारी १९१०; - मुंबई, ७ मे २००२) या मराठी लेखिका होत्या. +९२ वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यांत लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. त्यांना फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, संस्कृत, पाली या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषेमध्येही लेखन आहे. +१९७५ साली इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीला स्पष्ट विरोध करणाऱ्या म्हणून दुर्गाबाई विशेष मान्यता पावलेल्या आहेत.[१] +दुर्गा भागवत यांचे मूळ गाव पंढरपूर होय. पण त्यांच्या आजोबांनी दुर्गाबाईंच्या आईला दिलेल्या वाईट वागणुकीची चीड येऊन त्यांनी पंढरपूर कायमचे सोडले. शालेय शिक्षण मुंबई, नगर, नाशिक, धारवाड, पुणे येथे. १९२७ साली त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात झाले. १९३२ मध्ये त्या पहिल्या वर्गात बी.ए. (संस्कृत व इंग्रजी) झाल्या. १९२९ साली शिक्षण स्थगित करून दुर्गा भागवत यांनी महात्मा गांधींच्या चळवळीत सक्रिय भाग घेतला. १९३५ मध्ये त्या एम्.ए. झाल्या. त्यासाठी 'इंडियन कल्चरल हिस्टरी' शाखेत 'अर्ली बुद्धिस्ट ज्युरिसप्रूडन्स' या विषयावर त्यांनी प्रबंधलेखन केले. पीएच्.डी.च्या प्रबंधासाठी 'सिंथिसिस ऑफ हिंदू ॲन्ड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया' या विषयावर त्यांनी संशोधन कार्य केले; परंतु प्रबंध सादर केला नाही. त्यांच्या प्रबंधातील निवडक भाग परदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाला होता. महात्मा गांधी, टॉलस्टॉय, हेनरी डेव्हिड थोरो, मिल, रॉबर्ट ब्राउनिंग, राजारामशास्त्री भागवत, डॉ. श्री.व्यं. केतकर ही दुर्गाबाईंची काही प्रेरणास्थाने होती. +दुर्गाबाईंचे वडील शास्त्रज्ञ होते.भारताच्या आद्य स्त्री-शास्त्रज्ञ कमला सोहोनी या दुर्गा भागवतांच्या भगिनी होत्या. आचार्य राजारामशास्त्री भागवत हे दुर्गाबाईच्या आजीचे बंधू होते. +सुस्पष्ट पामाणिक विचार, छोटी छोटी वाक्ये, नादमय शब्द आणि अर्थातील सुबोधता हे दुर्गाबाईंच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. दुर्गाबाईंच्या लेखनात भारतातील सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक जीवनातले अनेक संदर्भ अभ्यासपूर्वक नोंदविलेले दिसतात. अभ्यास आणि लिखाण हे त्यांचे आस्थेचे विषय होते. म्हणूनच त्यांच्या लिखाणात संशोधन, विद्वत्ता आणि माहितीचा प्रचंड साठा या त्रयींचा अपूर्व संगम आढळतो. त्यांच्या लिखाणात स्पष्ट आणि प्रामाणिक विचारांबरोबरच कवी मनाची कोमलता आढळते. आणि "आपणाला जे जे ठावे ते इतरांना सांगावे" हा समर्थ रामदासांचा विचार प्रत्यक्षात आणण्याची तळमळ दुर्गाबाईंमध्ये दिसून येते. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेत हा ठामपणा दिसून येतो. लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडलेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलभाषेची मांडणी आढळते, तसेच व्यासंग-चिंतन-मनन यांतून आलेले त्यांचे विचारही त्यांच्या साहित्यात दिसून येतात. दुर्गाबाईंच्या लेखनातील मौलिकता, अस्सल भारतीयत्व, सनातनत्व यांचा वेध घेण्याची शक्ती यांमुळे ललित निबंधाच्या क्षेत्रात त्यांनी एक नवा मानदंड निर्माण केला आहे. फ् पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी दोन वर्षे समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या त्या क्रियाशील कार्यकर्त्या होत्या. भारतातील सन्माननीय लेखिका म्हणून रशिया भेटीचे निमंत्रण त्यांना मिळाले होते. कऱ्हाड येथे १९७५ साली झालेल्या ५१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. +"पैस", "ॠतुचक्र", "डूब", "अशा ललित लेखांच्या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. बाणभट्टाची "कादंबरी","जातककथा", यांचा अनुवाद करणाऱ्या दुर्गाबाईंनी थोरो या अमेरिकन विचारवंताच्या पुस्तकाचा " वॉल्डनकाठी विचारविहार "नावाचा अनुवादही केला. रवींद्रनाथ टागोरांच्या "गीतांजली"चा संस्कृतात अनुवाद करण्याचे कौतुकास्पद कार्य दुर्गाबाईंनी केले. त्यांनी भाषांतरित केलेली आणि सरिता प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेली 'लोककथामाला' मराठीतील लोककथा आणि बालकथा यांमधला महत्त्वाचा ठेवा आहे. +संशोधन व साहित्य या क्षेत्रात रमणाऱ्या दुर्गाबाईंना पाककलेतही रुची होती. पाकशास्त्रात त्या पारंगत होत्या. त्यांनी काही नवीन पाककृतीही तयार केल्या आहेत. त्या विणकाम, भरतकामही उत्तम करत. दुर्गाबाई अविवाहित होत्या, घरातील कामात त्यांना विशेष आवड होती. . +दुर्गा भागवत यांचे पुढील साहित्य प्रकाशित झाले आहे.[२][३][४][५][६][७][८] +दुर्गाबाईंच्या निधनानंतर तेरा वर्षांनी त्यांच्या चार पुस्तकांचे ‘शब्द पब्लिकेशन’तर्फे प्रकाशन झाले. मीना वैशंपायन यांनी ही पुस्तके संकलित व संपादित केलेली आहेत. +खालील पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. +विशेष : या लेखाचे चर्चापान पहावे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14467.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffeba336f02142e0d91929b239c86f80b71d5210 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14467.txt @@ -0,0 +1,3 @@ +दुर्बीण दूर वरील गोष्टी मोठ्या करून पाहण्याचे साधन आहे. यासाठी भींगांचा उपयोग केला जातो. त्याद्वारे प्रकाशाचे वक्रीभवन होऊन प्रतिमा मोथी दिसते. +याचा उपयोग अनेक ठिकाणी होतो. जसे, खगोलशास्त्रीय निरिक्षणे, समुद्री प्रवास वगैरे. +गॅलिलियो गेलिलेईने दुर्बिणीचा वापर करून ग्रहांची निरीक्षणे घेतली ती ग्रह हे सूर्याभोवती फिरत आहेत, हे सिद्ध केले. दुर्बिणींचा शोध गॅलिलिओ गेलिलिलेईने लावला असे ही म्हंटले जाते. पण काही इतिहासकार दुर्बिणीच्या शोधाचे अधिकृत श्रेय हे जर्मन-डच हान्स लिपरहॉयला (लिपरशे ) देतात. लिपरहॉयने सोळाव्या शतकात नेदरलॅंडमध्ये आपल्या नवीन उपकरणाच्या' पेटंटसाठी अर्ज केला होता. त्यात त्याने या उपकरणातून बघताना दूरची वस्तू जवळ असल्यासारखी वाटते असे नमूद केले. इंग्लंडमधील थॉमस हेरियट याने दुर्बिणीतून चंद्राचे निरीक्षण केले होते. गॅलिलिओने दुर्बिणीच्‍या साह्याने चंद्रावरील डाग आणि गुरूचे चार उपग्रह शोधून काढले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14483.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ea1dc4b324bd8a81c219e7966a10185d699a62b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14483.txt @@ -0,0 +1 @@ +दुलिप कपिला लियानागे (६ जून, १९७२:सिलोन - हयात) हा  श्रीलंकाकडून १९९२ ते २००१ दरम्यान ९ कसोटी आणि १६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14504.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c972ffdf696905420247c372138aa4b3991fc009 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14504.txt @@ -0,0 +1 @@ +दुशान हेमंता (२४ मे, १९९४:कोलंबो, श्रीलंका - हयात) हा  श्रीलंकाच्या क्रिकेट संघाकडून २०२३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14522.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32f1e70b6b2b50636e3f0ee6bc55b74c4e1f77ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14522.txt @@ -0,0 +1 @@ +भरत दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र आणि पूरुवंशातील एक प्रसिद्ध सम्राट. भरताचे सर्वदमन असेही एक नाव आहे. भरताच्या वंशजांना भारतवंशी म्हणू लागले. त्यामुळे या दुष्यंतपुत्र भरतावरून, हिमालयापासून दक्षिणेला महासागरापर्यंत पसरलेल्या भूभागाला भारत असे नाव मिळाले असा एक समज आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14536.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d958d0c726841239696d65c8c652335b77a2e96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14536.txt @@ -0,0 +1,4 @@ + +दुसरा कांतीरव नरसराज हा मैसुरुचा १५वा राजा होता. हा १७०४-१७१४ दरम्यान सिंहासनावर होता. +हा जन्मतः मूक-बधिर होता त्यामुळे त्याला मुक-अरसु ("मूक राजा") असे नाव होते. [१] असे असताही पंतप्रधान तिरुमला अय्यंगारच्या आग्रहाने व राजकारणाने हा सिंहासनावर बसला. [१] +कांतीरव चिक्कबल्लापूर जिंकण्याच्या मोहिमेत स्वतः सहभागी झाला होता आणि युद्धात तो मृत्यू पावला.[१] त्याच्या नंतर त्याचा मुलगा दोड्डा कृष्णराज सिंहासनावर आला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14539.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d958d0c726841239696d65c8c652335b77a2e96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14539.txt @@ -0,0 +1,4 @@ + +दुसरा कांतीरव नरसराज हा मैसुरुचा १५वा राजा होता. हा १७०४-१७१४ दरम्यान सिंहासनावर होता. +हा जन्मतः मूक-बधिर होता त्यामुळे त्याला मुक-अरसु ("मूक राजा") असे नाव होते. [१] असे असताही पंतप्रधान तिरुमला अय्यंगारच्या आग्रहाने व राजकारणाने हा सिंहासनावर बसला. [१] +कांतीरव चिक्कबल्लापूर जिंकण्याच्या मोहिमेत स्वतः सहभागी झाला होता आणि युद्धात तो मृत्यू पावला.[१] त्याच्या नंतर त्याचा मुलगा दोड्डा कृष्णराज सिंहासनावर आला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14545.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09097c2f97f531d1f617406f46b84a3ace54980c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14545.txt @@ -0,0 +1,12 @@ +दुसरा चामराज वोडेयार तथा दुसरा चामराजरा वोडेयार (राजा हिरिया अबिरल चामराजरा वोडेयार; १४६३- १५१४) हा १४७८ ते १५१३ पर्यंत म्हैसूर राज्याचा चौथा राजा होता. +हा आपले वडील पहिला तिम्मराज वोडेयार याच्या मृत्युनंतर राजा झाला. दुसऱ्या चामराजाने ३५ वर्षे अखंड राज्य केले. यातील बराच काळ हा विजयनगरचा सामंत राजा होता. याने आपल्या सत्ताकाळात विजयनगरमध्ये तीनवंशाचे आठ सम्राट सिंहासनावर बसलेले पाहिले. एकीकडे मुघल, दख्खनी सल्तनती आणि पोर्तुगीजांनी विजयनगर साम्राज्यावर चालवलेले हल्ले आणि विजयनगरमधील सिंहासनासाठीची रस्सीखेच, यांमध्ये मैसुरुमध्ये स्थैर्य ठेवण्यात याची मदत झाली. +विजयनगरचा सम्राट दुसऱ्या विरूपाक्षाच्या मृत्यूनंतर संगम राजवंशाचा प्रौढराया सिंहासनावर बसला. त्याच्या दरबारातील सरदार हे पसंत नव्हते. प्रौढरायाचा सेनापती सलुवा नरसिंह देव रायाने त्याला पदच्युत करून स्वतः सम्राट झाला. सलुवा राजवंशाच्या तीन पैकी हा पहिला सम्राट होय. +यापूर्वी सुमारे एक शतकापूर्वी संगम सम्राटांनी दिलेल्या जहागिरीला स्मरून मैसुरुचे राजे संगम सम्राटांचे अनुयायी होते. इतर जहागीरदार व इनामदारही याच मार्गाने जात होते. +विजयनगरमधील सत्तासंघर्षाचा फायदा घेत ओडिशाच्या राजा पुरुषोत्तम गजपती कपिलेंद्रने पूर्व आंध्रचा मोठा हिस्सा बळकावला. याने सलुवा घराण्यातील सरदारांतच असंतोष वाढला. त्याच वेळी इतर इनामदारांनीही विजयनगराविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. नरसिंह देव रायाच्या मृत्यूनंतर, त्याचा मुलगा तिम्म भूपाळ राजा झाला परंतु काही दिवसांतच तो सत्तासंघर्षाला बळी पडला आणि त्याचा भाऊ दुसरा नरसिंह रायला सम्राटपदी बसवले गेले. +दुसऱ्या नरसिंह राय लहान असल्याने त्याच्या सेनापती तुलुवा नरस नायकने त्याच्या नावाने कारभार करणे सुरू केले. नरस नायकाने मैसुरुसह संगम घराण्याच्या समर्थकांना दडपणे सुरू केले. नरस नायकाचा मुलगा वीर नरसिंह सुद्धा यात सहभागी होता. पुढे सिंहासनावरील हक्कावरून वाद होऊन तो वेगळा झाला. नरस नायकाच्या मृत्यूनंतर वीर नरसिंहाच्या साथीदारांनी दुसऱ्या नरसिंह रायाची दिवसाढवळ्या हत्या केली आणि वीरनरसिंहाने सिंहासन बळकावले. वीर नरसिंह तुलुवा घराण्याचा पहिला सम्राट होय. +या सगळ्या उलथापालथी दरम्यान दुसरा चामराज मैसुरुचा राजा होता. +या गोंधळात चामराजने आपल्या राज्याचा किरकोळ फायदा करून घेतला होता परंतु इतर सरंजामदारांप्रमाणे मैसुरुने तटस्थ राहणे पसंत केले. सलुवा नरसिंह रायाच्या सत्ताकाळात त्यांना हे करणे भागच पडले. +वीर नरसिंहाने विजापूरच्या युसुफ आदिलखानचा पराभव करून त्याला मैसुरुजवळच्या प्रदेशातून लांब ठेवले. परंतु कालांतराने चामराजाने उम्मट्टूरमधील आपल्या सरदाराची साथ घेउन इतर छोट्या सरंजामदारांना हाताशी घेतले आणि थेट वीर नरसिंहाविरुद्ध उठाव केला आणि त्याला पदच्युत करून कृष्णदेवरायाला सम्राटपदी बसवले.या झटापटीत पोर्तुगीजांनी वीर नरसिंहाची मदत केली होती. पोर्तुगीजांनी भारतात थेट लष्करी हस्तक्षेप करण्याची ही पहिलीच वेळ होय. +या सत्ताबदलाच्या परिणामी कृष्णदेवराय सिंहासनावर बसला परंतु आत्तापर्यंत बलाढ्य असलेल्या विजयनगरच्या सम्राटाविरुद्ध त्याच्याच सरंजामदारांत महत्वाकांक्षा निर्माण झाल्या. +कृष्णदेवरायाला सिंहासनावर बसविल्यावर दुसऱ्या चामराजाने मैसुरुमध्येच तळ ठेवला व इतर काही मोठ्या हालचाली केल्या नाहीत. +चामराज ५०व्या वर्षी नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू पावला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14555.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..925f705ee1bb57dfd6c4ee2b9ed1ce1bf3986cd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14555.txt @@ -0,0 +1,3 @@ +] +दुसरा तिम्मराजा वोडेयार (? – १५७२) हा मैसुरु राज्याचा सहावा राजा होता. हा चामराजा वोडेयार तिसऱ्याचा मुलगा असून ७ फेब्रुवारी, १५५३ पासून मृत्यूपर्यंत सिंहासनावर होता. तिम्मराजा विजयनगरच्या आधिपत्याखाली नसलेला मैसुरुचा पहिला राजा होता. +मैसुरु राज्याच्या स्थापनेपासून ते विजयनगर साम्राज्याचे सामंत राज्य होते. तिम्मराजा सत्तेवर येण्याआधी विजयनगरमध्ये सत्तेसाठी अनेक लोकांमध्ये ओढाताण सुरू होता व त्यात अनेक सम्राटांचा बळी गेला होता. अशा परिस्थितीत तिसऱ्या चामराजने विजयनगरपासून स्वतंत्र होण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या परंतु प्रत्यक्षात काही करण्याआधी त्याचा मृत्यू झाला. १५५३मध्ये तिम्मराजाचा राज्याभिषेक झाल्यावर लगेचच त्याने मैसुरु सार्वभौम राष्ट्र असल्याचे जाहीर केले. विजयनगरवर बहमनी सुलतान आणि मुघल साम्राज्याने उत्तरेकडून सतत हल्ले चालिवल्यामुळे सम्राट रामरायाला याबद्दल फारसे काही करता आले नाही. तिम्मराजाने सुरू केलेली हे सार्वभौमत्वाची हालचाल त्याचा भाऊ चौथ्या चामराजाने पूर्ण केली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14562.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29a43fc51147a1fa5c3a87df48b5927b40c7af1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14562.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर दुसरा अलेक्सेयेविच (रशियन भाषा|रशियन: Пётр II Алексеевич)(ऑक्टोबर २३, इ.स. १७१५ - जानेवारी ३०, इ.स. १७३०) हा १७२७पासून मृत्यूपर्यंत रशियाचा झार होता. हा चौदाव्या वर्षी मृत्यू पावला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14579.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..582212b9a3adfdd272f0d10e98b576ca4137fab9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14579.txt @@ -0,0 +1 @@ +दुसरा मॅक्सिमिनस (लॅटिन पूर्ण नाव: गैयस व्हॅलेरियस गॅलेरियस मॅक्सिमिनस दैया ऑगस्टस; २० नोव्हेंबर, २७० - जुलै किंवा ऑगस्ट, ३१३) हा ३०८ ते ३१३ दरम्यान रोमन सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14605.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fbf94d9eb583ec49a1173ebb0ac89002b0d86d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14605.txt @@ -0,0 +1,3 @@ +कॅथेरिन दुसरी किंवा महान कॅथेरिन तथा कॅथरीन द ग्रेट (२ मे, इ.स. १७२९ - १७ नोव्हेंबर, इ.स. १७९६) ही जुलै ९, इ.स. १७६२ ते आपल्या मृत्यूपर्यंत रशियन साम्राज्याची सम्राज्ञी होती. कॅथरीन द ग्रेट मूळची जर्मन होती. तिचा जन्म सध्याच्या पोलंडमधील(पूर्वीचे प्रशिया) स्टेटिन प्रांतात झाला होता. तिचे मूळ नाव सोफिया ऑगस्टा फ्रेडरिका होते.[१] +तिसरा पीटर म्हणजेच द ग्रँड ड्यूक पीटरशी विवाह होऊन कॅथरीन रशियाला आली आणि रशियन होऊन गेली. जर्मनीला विसरून नंतरचे आयुष्य तिने रशियाच्या भल्यासाठी घालवले. तिच्या काळात तिने अनेक लढाया करून रशियाचा साम्राज्यविस्तार केला. रशियन समाजाची घडी बसवतानाच कायदा आणि प्रशासन व्यवस्थेतही व्यापक सुधारणा घडवून आणल्या. विवाहानंतर तिचे मूळ नाव बदलून कॅथरीन ॲलेक्सीयेव्ना ठेवण्यात आले. +एलिझाबेथच्या मृत्यूनंतर कॅथरीनचा पती पीटर रशियाचा झार झाला होता पण कोणताही निर्णय घेण्याच्या बाबतीत तो सल्लागारांवर व मित्रांवर अवलंबून राहत असे त्यामुळे रशियन लोक कॅथरीनला उघडपणे पाठिंबा देऊ लागले. कॅथरीनच्या या लोकप्रियतेमुळे पीटरने कॅथरीनला तुरुंगात टाकण्याची तयारी सुरू केली होती मात्र पीटरचा हा कट रशियन सैन्याला कळताच सैन्याने कॅथरीनला पाठिंबा दिला. लष्करी गणवेशात कॅथरीनने सैन्याच्या या उठावाचे नेतृत्व केले. पीटरला अटक करून कोठडीत डांबण्यात आले नंतर कोठडीतच त्याचा मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14616.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..911881616f606e9587d7fd5e2b4c1ac87007048e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14616.txt @@ -0,0 +1,5 @@ +दुसरे इंग्रज-मराठा युद्ध हे मराठा साम्राज्य व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात इ.स. १८०३-०५ दरम्यान झालेले युद्ध होते. +दुसरा बाजीराव पेशवा हा अधिकाराने जरी मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी असला तरी पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण संपुष्टात आल्यात जमा होते. मराठ्यांची सत्ताकेंद्र पुण्यावरून आता इंदूर व ग्वाल्हेर येथे गेले. महादजी शिंद्याच्या निधना नंतर मराठ्याच्या एकीमधील कच्चे दुवे बाहेर येउ लागले. पेशवे व शिंदेना होळकरांनी ऑक्टोबर २५ १८०२ रोजी पुण्याच्या जवळ पराभूत केले. पराभवा नंतर होळकरांनी पुण्याचा ताबा घेतला व दुसरा बाजीराव पळून इंग्रजाकडे आश्रयासाठी गेला व संधी केली जी वसईचा तह या नावाने ओळखली जाते. या तहानुसार इंग्रजांनी बाजीरावला मराठ्यांच्या सत्ता स्थानी पुन्हा बसवण्यासाठी मदत करण्याचे मान्य केले. बाजीरावच्या या देशघातकी निर्णयाने मराठे संस्थनिकात संतापाची लाट उसळली व ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले. मराठे संस्थानिकांनीही फ्रेंचांकडून सैन्य मदत घेतली होती. भारतातील फ्रेंच प्रभुत्व कमी करणे हेही ब्रिटीशांचे धोरण होते. अश्या प्रकारे बाजीराव-इंग्रज सरकार व ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध शिंदे व इतर काही मराठा संस्थानिक असे दुसरे इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले. +मराठ्यांचे नेतृत्व शिंद्या कडे होते तर इंग्रजाचे नेतृत्व आर्थर वेलस्ली व जनरल लेक यांनी केले. एका इतिहासकाराच्या मते आर्थर वेलेस्लीचा नाद पुरवण्यासाठी लॉर्ड वेलेस्ली ने हे युदध् उकरून काढले +ब्रिटीशांनी मुख्यत्वे दोन आघाड्या उघडल्या उत्तरेकडील आघाडीचे नेतृत्व लेक यांनी केले तर दक्षिणेकडे वेलेस्लीने आघाडी सांभाळली. इंग्रजांनी मराठ्यांना चुचकारण्यासाठी सरळसरळ संस्थानिकांच्या शहरांवर हल्ल्याची योजना बनवली. शिंद्या निही शत्रुला लवकर संपवावे या दृष्टीने आपली सेना दक्षिणेला भोसल्यांच्या मदतीला पाठवली. महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात आसई, अकोला जिल्ह्यात आडगाव तसेच चिखलदऱ्याजवळील गविलगड येथे वेलेस्लीने मराठ्यांचा निर्णायक पराभव केला. उत्तरेकडे जनरल लेक यांनी दिल्ली काबीज केली. +यशवंतराव होळकरांनी मराठ्यांची चाललेली ससेहोलपट पाहून युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला. लष्करी दरारा व मुत्सदेगीरी यावर इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. मराठे संस्थानिकांचे सार्वभौमत्व कायम राहिले परंतु मराठ्यांना गुजरात व ओरिसाचा भूभाग गमवावा लागला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14631.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b49638a23f5f7f6a270323cd502911c72777d8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14631.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुसरे फ्रेंच साम्राज्य ही फ्रान्स देशामधील इ.स. १८५२ ते १८७० ह्या काळातील तिसऱ्या नेपोलियनच्या सत्तेखालील साम्राज्यशाही होती. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14645.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a01f79f4095ef2ceafeaa0a50571bdb6f7f2029f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14645.txt @@ -0,0 +1,6 @@ +जपानी आत्मसमर्पणाचा करारनामा हा लिखित करार होता ज्याने द्वितीय विश्वयुद्धातील शत्रुत्वाचा अंत झाला. त्यावर जपानचे साम्राज्य आणि मित्र राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षरी केली होती: युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, रिपब्लिक ऑफ चायना, [note १] युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंड, सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक संघ, ऑस्ट्रेलियाचे कॉमनवेल्थ, कॅनडाचे अधिराज्य , फ्रेंच प्रजासत्ताकचे तात्पुरते सरकार, नेदरलँडचे राज्य आणि न्यू झीलंडचे अधिराज्य. यू.एस.एस. मिसूरी डेकवर, २ सप्टेंबर १९४५ रोजी टोकियो उपसागरात ह्या स्वाक्षरी झाल्या. +जनरल डग्लस मॅकआर्थर यांच्या नेतृत्वाखाली, आत्मसमर्पणाच्या करारनामाचा मसुदा तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. युद्धग्रस्त मनिलामध्ये संसाधने मर्यादित असल्याने हे आव्हान होते. तरीही, एका उद्यमशील कर्मचाऱ्याला तळघरात दुर्मिळ चर्मपत्र सापडले आणि ते मॅकआर्थरच्या प्रिंटरला देण्यात आले.[१] +मिसूरीच्या डेकवर हा समारंभ २३ मिनिटे चालला आणि जगभरात प्रसारित झाला. या करारनामावर प्रथम जपानचे परराष्ट्र मंत्री मामोरू शिगेमित्सू यांनी "जपानच्या सम्राटाच्या व जपानी सरकारच्या वतीने आणि आदेशावरून" स्वाक्षरी केली.[२] जनरल योशिजिरो उमेझू, लष्कराचे प्रमुख जनरल स्टाफ यांनी, त्यानंतर "जपानी शाही जनरल मुख्यालयाच्या वतीने आणि आदेशावरून" दस्तऐवजावर स्वाक्षरी केली.[२] [३] +अमेरिकन जनरल ऑफ आर्मी डग्लस मॅकआर्थर, दक्षिण-पश्चिम पॅसिफिकमधील कमांडर आणि मित्र शक्तींसाठी सर्वोच्च कमांडर, यांनी मित्र राष्ट्रांच्या वतीने जपानची शरणागती स्वीकारली आणि सर्वोच्च कमांडरच्या क्षमतेनुसार स्वाक्षरी केली. [४] +मॅकआर्थर नंतर, खालील प्रतिनिधींनी प्रत्येक मित्र शक्तीच्या वतीने स्वाक्षरी केली: +चुका उधृत करा: "note" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14662.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3193a8e2b6884373adc6c3d0f1529915e060c3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14662.txt @@ -0,0 +1,2 @@ +दूध कोसी नदी नेपाळमधील नदी आहे. एव्हरेस्ट शिखर व परिसराचा दक्षिणेकडील पाण्याचा प्रवाह या नदीतून जातो. +कोसीची उपनदी असलेली ही नदी गोक्यो सरोवराजवळ उगम पावते व नामचे बझार, लुकला या शहरांजवळून वाहत सगरमाथा राष्ट्रीय उद्यानाच्या दक्षिणेकडून कोसी नदीस मिळते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14667.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d476a25cf20e6f72a6a70fb0f905a0e93b96639a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14667.txt @@ -0,0 +1,5 @@ +दूधगंगा ही पश्चिम भारतातील कृष्णा नदीला उजवीकडून मिळणारी उपनदी आहे. ही पश्चिम घाटातील महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उगम पावते आणि ती कृष्णा नदीला मिळण्यापूर्वी कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून पूर्वेकडे वाहते. त्तिच्या मार्गाचा काही भाग कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमेचा एक भाग आहे. + + +कासारी नदी  · कुंभी नदी  · कृष्णा नदी  · घटप्रभा नदी  · ताम्रपर्णी नदी  · तिल्लारी नदी  · तुळशी नदी  · दूधगंगा नदी  · पंचगंगा नदी  · भोगावती नदी  · मलप्रभा नदी  · वारणा नदी  · वेदगंगा नदी  · सरस्वती(गुप्त) नदी  · हिरण्यकेशी नदी + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14669.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d476a25cf20e6f72a6a70fb0f905a0e93b96639a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14669.txt @@ -0,0 +1,5 @@ +दूधगंगा ही पश्चिम भारतातील कृष्णा नदीला उजवीकडून मिळणारी उपनदी आहे. ही पश्चिम घाटातील महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उगम पावते आणि ती कृष्णा नदीला मिळण्यापूर्वी कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून पूर्वेकडे वाहते. त्तिच्या मार्गाचा काही भाग कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमेचा एक भाग आहे. + + +कासारी नदी  · कुंभी नदी  · कृष्णा नदी  · घटप्रभा नदी  · ताम्रपर्णी नदी  · तिल्लारी नदी  · तुळशी नदी  · दूधगंगा नदी  · पंचगंगा नदी  · भोगावती नदी  · मलप्रभा नदी  · वारणा नदी  · वेदगंगा नदी  · सरस्वती(गुप्त) नदी  · हिरण्यकेशी नदी + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14671.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa6c7e47add6f75d48291d273312b6c767449fa8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14671.txt @@ -0,0 +1,3 @@ +दुधनी हे सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. येथे सगळ्या पॅसेंजर गाड्या तसेच काही एक्सप्रेस गाड्या थांबतात. +हे मुंबई - चेन्नई लोहमार्गावरील महाराष्ट्रातील शेवटचे स्थानक आहे. पुढे कर्नाटक राज्याची सीमा सुरू होते. +आणि तेथे बसस्थानक देखिल आहे. दुधनी गावात दोन शाळा आहेत.... आणि दवाखाने आहेत... diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14676.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..874cd1b6f3f9c633dc4ea12357cf614c8c4460c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14676.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतातील स्थिती : सन १९६१ मध्‍ये भारत सरकारच्‍या शिक्षणविषयक केंद्रीय सल्‍लागार मंडळानं केलेल्‍या शिफारशींनुसार भारतात दूरशिक्षण सुरू झालं. शिक्षणतज्‍ज्ञ डॉ. डी. एस. कोठारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली नेमण्‍यात आलेल्‍या आयोगानं या शिफारशींवर विचार केला. १९६२ मध्‍ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्‍या सल्ल्‍यानुसार दिल्‍ली विद्यापीठानं पत्राचार अभ्‍यासक्रम आणि दूरशिक्षण संचालनालय सुरू केलं. पुढे त्‍याचं नाव स्‍कूल ऑफ करस्‍पॉंडन्स कोर्सेस ॲण्ड डिस्‍टन्स एज्‍युकेशन असं करण्‍यात आलं. बराच कालावधी लोटल्‍यानंतर म्‍हणजे १९८३ मध्‍ये आंध्र प्रदेशात मुक्‍त विद्यापीठ स्‍थापन करण्‍यात आलं, जे आज डॉ. बी. आर. आंबेडकर मुक्‍त विद्यापीठ या नावानं ओळखलं जातं. दूरशिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन झालं ते १९८५ मध्‍ये. या वर्षी दिल्‍ली येथे इंदिरा गांधी राष्‍ट्रीय मुक्‍त विद्यापीठ स्‍थापन झालं. हे विद्यापीठ दूरशिक्षण देणा-या भारतातील सर्वोच्‍च दहा मुक्‍त विद्यापीठांमध्‍ये पहिल्‍या क्रमांकावर आहे. येथे कमी खर्चाचे आणि जवळपास सर्व विषयांचे अभ्‍यासक्रम आहेत. +बहुमाध्‍यमं, माहिती आणि संवाद : विद्यापीठ पातळीवरील अभ्‍यासक्रमाची दारं ज्‍यांना उघडी नव्‍हती किंवा ज्‍यांना तिथपर्यंत जाता येत नव्‍हतं अशांना मुक्‍त विद्यापीठानं खुलं निमंत्रण दिलं. दूरशिक्षणाला १९९० पासून मोठ्या प्रमाणावर कलाटणी मिळाली आणि या शिक्षणाचा अधिक विस्‍तार झाला. तो बहुमाध्‍यम आणि माहिती, संवाद आणि तंत्रज्ञानाचा विस्‍तार यांच्‍यामुळे. सामाजिकदृष्‍टया कमकुवत घटकांसाठी तर हे शिक्षण एक पर्वणीच ठरलं आहे. या शिक्षणाचा विस्‍तार बघितला तर असं दिसतं की, भारतात एक राष्‍ट्रीय मुक्‍त विद्यापीठ, १४ राज्‍य स्‍तरावरील विद्यापीठं आणि १००हून अधिक संस्‍था दूरशिक्षणाला वाहिलेल्‍या आहेत. इग्‍नू, दिल्‍ली, अन्‍नामलई, उस्‍मानिया, सिक्कीम, मणिपाल, नालंदा, सिम्बॉएसि‍स, मद्रास विद्यापीठ, महात्‍मा गांधी विद्यापीठ, कोट्टायम, कर्नाटक राज्‍य मुक्‍त विद्यापीठ आणि आयसीएफएआय विद्यापीठ, त्रिपुरा ही दूरशिक्षण देणारी नामांकित विद्यापीठं आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14679.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eca5bdfee4d9b159cccaae3e6052e471e4359a8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14679.txt @@ -0,0 +1,3 @@ +दूरचित्रवाणी किंवा टेलिव्हिजन चॅनेल ही एक स्थलीय वारंवारता किंवा आभासी संख्या आहे ज्यावर टेलिव्हिजन स्टेशन किंवा टेलिव्हिजन नेटवर्क वितरित केले जाते. उदाहरणार्थ, उत्तर अमेरिकेत, "चॅनेल 2" 54 ते 60 MHz च्या स्थलीय किंवा केबल बँडचा संदर्भ देते, NTSC analog video (VSB) साठी 55.25 MHz आणि analog audio (FM) साठी 59.75 MHz, किंवा 55.31 MHzच्या वाहक फ्रिक्वेन्सीसह.[१] डिजिटल ATSC (8VSB) साठी स्थान आणि सेवा प्रदात्याच्या आधारावर चॅनेल विविध टेलिव्हिजन स्टेशन किंवा केबल-वितरित चॅनेलद्वारे सामायिक केले जाऊ शकतात. +दिलेल्या प्रादेशिक n साठी बहुराष्ट्रीय बँडप्लॅनवर अवलंबून, ॲनालॉग टेलिव्हिजन चॅनेल सामान्यत: बँडविड्थमध्ये 6, 7, किंवा 8 मेगाहर्ट्झ असतात आणि त्यामुळे टेलिव्हिजन चॅनेलची वारंवारता देखील बदलते. चॅनल नंबरिंग देखील भिन्न आहे. डिजिटल टेरेस्ट्रियल टेलिव्हिजन चॅनेल वारसा कारणास्तव त्यांच्या ॲनालॉग पूर्ववर्ती सारख्याच आहेत, तथापि मल्टिप्लेक्सिंगद्वारे, प्रत्येक भौतिक रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF) चॅनेल अनेक डिजिटल उपचॅनेल घेऊन जाऊ शकतात. उपग्रहांवर, प्रत्येक ट्रान्सपॉन्डरमध्ये सामान्यतः एक चॅनेल असतो, तथापि अनेक लहान, स्वतंत्र चॅनेल एका ट्रान्सपॉन्डरवर असू शकतात, असंबंधित ट्रान्समिशन दरम्यान गार्ड बँडची आवश्यकता असल्यामुळे बँडविड्थ कमी होते. जपान आणि ब्राझीलमध्ये वापरल्या जाणाऱ्या ISDB मध्ये समान खंडित मोड आहे.[२] +दोन एनालॉग स्टेशन्सच्या फ्रिक्वेंसी ऍलोकेशनमधील किमान एक चॅनेल वगळून त्याच क्षेत्रातील स्थलीय चॅनेलमधील हस्तक्षेप रोखणे शक्य आहे. जेथे चॅनेल क्रमांक अनुक्रमिक असतात, तेथे फ्रिक्वेन्सी सलग नसतात, जसे की चॅनल 6 ते 7 VHF कमी वरून उच्च बँडवर आणि चॅनल 13 ते 14 ने UHF वर जा. केबल टीव्हीवर, समीप चॅनेल वापरणे शक्य आहे कारण ते सर्व समान शक्तीवर आहेत, जे दोन स्थानके एकाच स्थानावरून समान शक्ती आणि उंचीवर प्रसारित केली गेली तरच स्थलीयरित्या केले जाऊ शकते. डीटीटीसाठी, निवडकता मूळतःच चांगली आहे, म्हणून जवळील चॅनेल (एकतर ॲनालॉग किंवा डिजिटल स्टेशनसाठी) अगदी त्याच भागात वापरता येऊ शकतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14691.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10537f2486643bc229f841e9bcdd4b80495849ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14691.txt @@ -0,0 +1,3 @@ +दूरसंचार मंत्रालय ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक केंद्रीय मंत्रिस्तरीय संस्था आहे जी दूरसंचार आणि टपाल सेवेसाठी जबाबदार आहे. हे १९ जुलै २०१६ रोजी दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातून तयार करण्यात आले. यात दोन विभागांचा समावेश आहे. दूरसंचार विभाग आणि पोस्ट विभाग . +दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे दूरसंचार मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात विभाजन करण्यात आले. [१] +हा विभाग टेलीग्राफ, टेलिफोन, वायरलेस, डेटा, फॅसिमाईल आणि टेलिमॅटिक सेवा आणि इतर संप्रेषणाच्या प्रकारांशी संबंधित धोरण, परवाना आणि समन्वय प्रकरणांशी संबंधित आहे. हे निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही बाबींच्या संदर्भात कायद्यांचे प्रशासन देखील पाहते, म्हणजे: diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1470.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd1699d7a400fccb0f6d4da486aa8e22002f5481 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1470.txt @@ -0,0 +1,20 @@ +संभोग (समागम, निषेचन) जीवशास्त्रीयदृष्ट्या अशी क्रिया आहे की ज्यात नराचे जननेंद्रिय मादीच्या जननमार्गात प्रवेश करते.[१] मराठी भाषेत 'संभोग' ह्या शब्दाची ही प्रचलित व सर्वमान्य व्याख्या आहे. गेल्या काही दशकांत समलैंगिकता हा विषय काही प्रमाणात खुलेपणाने बोलला जात असल्यामुळे, 'समलिंगी संभोग' अथवा 'समलिंगी समागम' हा शब्दप्रयोग काही प्रमाणात वापरला जाऊ लागला आहे. +परंपरेनुसार संभोग हा पुरुष आणि स्त्री यांच्यातील प्रणय नैसर्गिक शेवट मानला जातो[२] आणि आजही त्याच व्याखेत बांधला आहे. पण हल्लीच्या काळात या संज्ञेचा अर्थ बदलला आहे आणि यात तीन प्रकारच्या क्रियांचा समावेश आहे. हे तीन प्रकारचे संभोग म्हणजे योनी संभोग, ज्यात शिश्न योनीमध्ये प्रवेश करते व त्यामुळे नराचे शुक्राणू मादीच्या जननमार्गात प्रवेश करतात; मुख संभोग ज्यात स्त्री किंवा पुरुष जोडीदाराच्या जननेंद्रियाला मुखाने उत्तेजीत करतात, आणि गुदद्वार संभोग, ज्यात पुरुषाचे शिश्न किंवा काही वस्तू गुदद्वारात प्रवेश करते.[२] +जवळ जवळ सर्व मनुष्येतर प्राण्यांमध्ये मादीच्या पाळीच्या सर्वांत प्रजननक्षम काळात प्रजनन होण्यासाठी संभोग केला जातो.[३][४]. पण बोनोबो[५], डॉल्फिन[६] आणि चिंपान्झी मादी प्रजननक्षम नसलेल्या काळात आणि कधी कधी समलिंगी संभोग करतात. मनुष्यांमध्ये संभोग मुख्यत: आनंदासाठी केला जातो.[७] + + + + + + + + + + +[१] Archived 2020-11-30 at the Wayback Machine. +लैंगिक संबंध म्हणजे काय? तर भिन्न लिंगी किंवा समलिंगी सजीव प्राणी , मग ते मनुष्य असो किंवा इतर प्राणी असो . ते जेंव्हा परस्परांच्या फक्त लिंगाच्या आकर्षणामुळे जवळ येतात तेंव्हा लैंगिक संबंध निर्माण होतो किंवा होऊ शकतो . मानव प्राण्यात हे संबंध , स्त्री - पुरूष / स्त्री - स्त्री , किंवा पुरूष / पुरूष यांच्यात होतात . +स्त्री - पुरूष यां मध्ये होणारा लैंगिक संबंध : - ह्यामध्ये , पुरूष स्त्रीला किंवा स्त्री पुरुषाला किंवा एकमेकांना मिठीत घेतले जाते . एकमेकांच्या ओठांची आणि शरीराची चुंबने घेतली जातात . पुरूष स्त्रीचे ओठ , छाती आणि त्यावरील वरील स्तनाग्रे , योनी , नितम्ब यांचे चुंबन घेतो किंवा प्रसंगी चाटतो . तर स्त्री ही पुरुषाचे ओठ , मान , छाती , खांदा , दंड , आणि +लिंग यांचे चुंबन घेते किंवा प्रसंगी चाटते . ह्या क्रिया करत असताना दोघेही उत्साहीत् उत्तेजीत +होतात . अति उत्तेजीत होताना पुरुषाचे ढीले लिंग कडक व ताठ होते . तर ,स्त्रीची स्तनाग्रे ताठ होऊन स्त्रीच्या योनी मधून पातळ बुळ्बुळीत स्त्राव पाझरतो . तिचा हा स्त्राव म्हणजे स्त्रीचे वीर्य स्खलन झाले व ती तृप्त झाली असा समज करू नये.तो स्त्राव हा पुरुषं साठी लिंग आत-बाहेर करताना वंगण ( ल्युब्रिकण्ट ) म्हणून काम करतो . योनी मध्ये लिंग घालताना ते फक्त गर्भाशायाच्या छिद्रातच घातले जाते . ते छीद्र किंवा होल हे तिच्या मूत्र मार्गाच्या अर्धा सेंटिमीटर खाली असते . आणि गर्भाशायाच्या मुखाच्या एक ते दीड इंच खाली तिचे गुद्द्वार असते . पुरूष स्त्रीच्या योनित किंवा तिच्या गुद्द्वारात लिंग घालून जोरजोराने मागे - पुढे हलवतो . त्या क्रियेस संभोग असे म्हणतात.(भारतातील निम्म्याहुन अधिक स्त्रियांना गुदद्वारात लिंग घालणे आवडत नाही . आणि अशा संभोगाला गैरसमजुतीने मान्यता नाही. पण असा संभोग करणे हे वाईट ही नाही .आज ३० ते ४० टक्के भारतीय एकदा तरी अशा प्राकाराच्या संभोगाचा आनंद अनुभवतातच . आवड आणि इच्छा यां वर गुद संभोग अवलंबून आहे ). थोडक्यात काय की , संभोग करत असताना काही ठरावीक वेळेनंतर त्याच्या लिंगातून चिकट , फीकट पांढऱ्या रंगाच्या द्रावाची पिचकारी उडते . ते त्याचे वीर्य असते. त्या उष्ण आणि उबदार विर्याच्या स्पर्शाने स्त्री तृप्त आणि शांत होते .काही स्त्रियांना विर्याची चव आवडत नाही , तर काही स्त्रियांना खूप आवडते . असे वीर्य बाहेर काढण्याची क्रिया कधी कधी स्त्रीच्या मुखातसुद्धा केली जाते . त्या वेळेस पुरूष आपले लिंग तिच्या योनित किंवा गुदद्वारात न घालता तिच्या तोंडात घालून ते मागे-पुढे करतो व तिच्या तोंडात आपले वीर्य सोडतो . संभोग ही अशी गोष्ट आहे की त्याची आवड आणि गरज ही प्रत्येक स्त्री पुरुषाला आणि सजीव प्राण्यांना असते .आणि पुरुषाचे लिंग हे स्त्रीच्या योनित आत-बाहेर होताना स्त्रीला , आणि ते लिंग जोरजोराने आत-बाहेर करून विर्याची +पहिली पिचकारी बाहेर येताना पुरुषाला जो कामतृप्ती मिळते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14724.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a56b77b216666fed2b84646faa43888be8b4c4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14724.txt @@ -0,0 +1,6 @@ +दे दना दन हा १९८७चा महेश कोठारे दिग्दर्शित चित्रपट आहे. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे , महेश कोठारे यांनी प्रमुख भूमिका निभावल्या आहेत. एका विस्फोटातून वाचल्यानंतर लक्ष्याला (ल. बेर्डे)ला अद्भुत शक्ती प्राप्त होते , तो अतिवेगाने धाऊ शकतो , उंचावरून उडी घेऊ शकतो. पण फक्त लाल रंग त्याला दिस्तक्षणी त्याची सर्व शक्ती जोपर्यंत लाल रंग त्याच्या समोर आहे तोपर्यंत नाहीशी होते.तो आपल्या शक्तीन बजारंगाच नाव घेऊन वाईट लोकांशी कसा लढतो ते या चित्रपटात गमतीदार पद्धतीने दर्शविलेले आहे.[१] + +या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले होते. +ह्या चित्रपटात खालील गाणी आहेत. + +महेश कोठारे (महेश दनके) आणि लक्ष्या (लक्ष्या टांगमोडे) हे दोघे मावसभाऊ असतात . ते पोलिसात भरती होतात.त्याची नियुक्ती श्रीरंगपुरला होते. त्यांना महेश आणि लक्ष्याच्या घरासेजारी प्रेमाकिरण (आवडाक्का ) राहत असते. महेश त्याची ओळख करून देतो. पोलीस अधिकारीची मुलगी गौरी (निवेदिता जोशी) यांना महेश चित्रपटाचे तिकीट ब्लॉक ने घेतानी पकडतो. त्यांची तेथे ओळख होते. दगड्या रामोशी (दीपक शिर्के) हा एक डकू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14742.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..143978330a219617b09e53fdf6f7f6de3c8bd318 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14742.txt @@ -0,0 +1,3 @@ +देअर श्पीगल (अर्थ: 'आरसा') हे युरोपातील सर्वाधिक खपाचे आणि जर्मनीतील एक प्रभावशाली साप्ताहिक आहे. जर्मनीतील हॅंबुर्ग शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या या साप्ताहिकाच्या आठवड्याला साधारणत: ११ लाख प्रती वितरित होतात. +पहिल्या महायुद्धापूर्वी नोव्हेंबर १९०८ मध्ये लिओन फोयष्टवागनर यांनी 'देअर श्पीगल' नावाचे एक पत्रक म्युनिकमधून प्रसिद्ध केले. या श्पीगलचे पहिले प्रकाशन जानेवारी ४, १९४७ साली हॅनोव्हर मधून प्रसिद्ध झाले. रुडॉल्फ आउगस्टाइन यांनी श्पीगलच्या पहिल्या अंकापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत (नोव्हेंबर ७, २००२) या साप्ताहिकाचे प्रमुख संपादक म्हणून काम केले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14761.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65b8596ee0203ac6fe69077db42f3c1f808e7770 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14761.txt @@ -0,0 +1,2 @@ + देऊरवाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14769.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28da6dd680a9a4155b625caf17eeaebe3dbf0b36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14769.txt @@ -0,0 +1,2 @@ + देऊळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14771.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7f9f2ccdba6a9e53adff2d3c51dbb2f6f811160 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14771.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९७६ असलेले देऊळगाव हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ७१८.४८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ४७ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १७३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे २८ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा मिचगाव बुद्रुक येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा गिलगाव येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा गिलगाव येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14779.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e199557b5fe64f90dfe312fc0bb611e040916cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14779.txt @@ -0,0 +1,2 @@ +देऊळगावगट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14797.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..facb6e48bbc564a670eea9919cf7b069a99b6ae9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14797.txt @@ -0,0 +1 @@ +देखीना जिल्हा (ब्रम्ही : ဒက္ခိဏခရိုင် शब्दशः "दक्षिण जिल्हा") हा म्यानमारमधील नेप्यिडॉ केंद्रशासित प्रदेशाचा जिल्हा आहे. [१] [२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1481.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bffb05df81d47bcff96c7b18013174eec043ded0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1481.txt @@ -0,0 +1,4 @@ +नोव्हेंबर ६, इ.स. २००५ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + +झहीर अब्बास हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी खेळाडू आणि कर्णधार आहे. झहीर क्रिकेट लेखल, समालोचक आणि खेळ व्यवस्थापक अशा विविध भूमिकाही बजावतो diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14818.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2ebda327f8cec7d7a33ee9580f67a0d435d98ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14818.txt @@ -0,0 +1,2 @@ +देगाव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14829.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7017794b99596f00e7ec38b6ed42eb5a8866f04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14829.txt @@ -0,0 +1,2 @@ +दैजोन विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 대전월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या देजॉन शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ४०,५३५ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14837.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14837.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c86fffb1703b9458ffc7081c74c4a1ba7d1e0dae --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14837.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेनपासार तथा कोट डेनपासार हे इंडोनेशियाच्या बाली प्रांताची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बाली बेटावरील हे शहर मोठे पर्यटनस्थळ आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,८८,४४५ आहे तर महानगराची लोकसंख्या २० लाखांपेक्षा अधिक आहे. +डेनपासारचे नाव बाली भाषेतील डेन (उत्तर) आणि पासार (बाजार) या दोन नावांची जोड आहे.[१] +डेनपासार बाडुंग राज्याची राजधानी होते. इ.स. १९०६मध्ये नेदरलॅंड्सनी केलेल्या हल्ल्यात बाडुंग राज्याचा नाश झाला व डेनपासार डच आधिपत्यात आले. त्यावेळी डचांनी केलेल्या जाळपोळीत राजमहालासह शहराचा मोठा भाग नष्ट झाला.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14858.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c49acbe1c4f69d39d385dcacec12946cf3cf64c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14858.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवेंद्रनाथ टागोर (१५ मे, इ.स. १८१७: शिलैदाहा, कोलकाता, बंगाल प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत - १९ जानेवारी, इ.स. १९०५: कोलकाता, बंगाल प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत) हे भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ होते. ते ब्रह्मो समाजाच्या संस्थापकांपैकी एक होते. +देवेंद्रनाथ हे द्वारकानाथ टागोर यांच्या सहा मुलांपैकी एक होते. देवेंद्रनाथ यांच्या मुलांपैकी अनेकांनी स्वतःची ख्याती मिळविली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14875.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14875.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14885.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfaddea8c28ba650372ce4671322d406e2c19fcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14885.txt @@ -0,0 +1,3 @@ +देव हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14888.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..daedaf3a715b1c780fed23f898074d976a0ae08b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14888.txt @@ -0,0 +1,8 @@ +देव कोह्काळ +देव कोह्काळ या पक्षाला इंग्रजी मध्ये european grey heron असे म्हणतात . +मराठी मध्ये या पक्षाला बगळा (पु )अकोला कोहोकाड आणि ढोक ,देव कोहकाळ असे म्हणतात . +या पक्षाची मान आणि पायासकट लांबी ९८ से. मीटर आहे . नर आणि मादी दिसायला सारखेच असतात . या पक्षाचा उडताना पंखाखालील भाग काळा दिसतो शेपटीकडील पाय लांबकळत असतात . +हे पक्षी अधून मधून हिवाळ्यात सिंध नेपाळ आणि कर्नाटकात दिसतात .हा पक्षी रशिया आणि म्हैसूर मध्येही आढळतो .युरोप उत्तर आफ्रिका ते आशिया मायनर येथे विन करतात . +सरोवर झिलानी नद्या चिखलणी आणि भातशेती . +पक्षिकोश +लेखकाचे नाव -मारुती चितमपल्ली diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14898.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6957a07ff966ef478c84e3ac326084044d80ffb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14898.txt @@ -0,0 +1 @@ +विवाह,उपनयन इ. संस्कारांच्या आरंभी हे संस्कार निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे या उद्देशाने मंडपदेवता,व अविघ्न गणपती यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे यालाच देवक बसविणे असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14904.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02075261cba3e541c750c0797aa59e3d4f2a663f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14904.txt @@ -0,0 +1,4 @@ +देवकरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव ६४ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ६० कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३०६ कुटुंबे राहतात.गावातील एकूण १७५३ लोकसंख्येपैकी ९२२ पुरुष तर ८३१ महिला आहेत.गावात ११२७ शिक्षित तर ६२६ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ६४५ पुरुष व ४८२ स्त्रिया शिक्षित तर २७७ पुरुष व ३४९ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६४.२९ टक्के आहे. +हिंगणगाव, मोळवण, कोळवाडी, गुदाळेवाडी, येलदरवाडी, नरवटवाडी ही जवळपासची गावे आहेत.देवकरा ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14917.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b002912539e5019f37352d124b25cd7080028ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14917.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवकुरळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14956.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca873932f2a8e44fe343878c20dde8ffbea57cc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14956.txt @@ -0,0 +1,18 @@ +देवगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २८२ कुटुंबे राहतात. एकूण १२२४ लोकसंख्येपैकी ६१३ पुरुष तर ६११ महिला आहेत. गावाची साक्षरता ५७.१६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६६.५४ आहे तर स्त्री साक्षरता ४७.५३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १९७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.०९ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +गटेसखुर्द, चिखले, गोळेघर,बावळी, तिळगाव, झाडखैरे, म्हासवळ,बेरशेती, वारनोळ, जाळे, खैरेआंबिवळी ही जवळपासची गावे आहेत.तिळगाव ग्रामपंचायतीमध्ये देवगाव आणि तिळगाव ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14971.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c2c4a4d7ec8b98faf562f6bc6b27e555c1b879e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14971.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवघट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14991.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7eb27652e3ff0a4a37788e030f709c912537ce7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_14991.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख देवघर जिल्ह्याविषयी आहे. देवघर शहराबद्दलचा लेख येथे आहे. +देवघर हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र देवघर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15001.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2020e05cfd458c665dd1ea0565e818996b050f01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15001.txt @@ -0,0 +1 @@ +देवठाण हे गाव भारताच्या अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले एक गाव आहे. देवठाण गावाजवळ आढळा प्रकल्प हे आढळा नदीवर बांधलेले धरण आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15018.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..274a6fecfa8ce877ae919018272531140ef8409a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15018.txt @@ -0,0 +1,17 @@ + देवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +देवडे हे गाव संगमेश्वर तालुक्याच्या आग्नेय दिशेला वसलेलं आहे. हे गाव सह्याद्रीच्या कुशीत, विशाळगडाच्या घेऱ्यात पायथ्याला, काजळीनदीच्या काठावर वसलेलं आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +श्री देव सोमलिंग मंदिर, +श्री देवी अधिष्ठी मंदिर +विशाळगड पुल +ढोरांबा वनराई +साखरपा, +भोवडे, +किरबेट, +भडकंबा, +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15064.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8f5ae91a20bbbfb69d53e37665b8f3b1457489e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15064.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवदास गांधी (२२ मे, इ.स. १९००:दक्षिण आफ्रिका - ३ ऑगस्ट, इ.स. १९५७) हा महात्मा गांधींचा चौथा व सगळ्यात लहान मुलगा होता. +याने आपल्या वडिलांबरोबर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. हा नंतर हिंदुस्तान टाइम्समध्ये पत्रकार होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15078.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4411cdca701a1ebfa711db5eb41eb12d6cc5a76b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15078.txt @@ -0,0 +1,2 @@ + देवधारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_151.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_151.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15114.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..caa9a8cf4397897966e1b10d616104fab5f6a00d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15114.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवबंदी (Deobandi) हा सुन्नी इस्लामचा उपपंथ आहे. उत्तर प्रदेशातील देवबंद या जिल्ह्याच्या नावावरून विचारप्रवाहाला हे नाव मिळाले आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मौलाना अशरफ अली थानवी यांनी इस्लामिक कायद्याची स्वतंत्र व्याख्या केली. मौलाना अब्दुल रशीद गंगोही आणि मौलाना कासीम ननोतवी यांनी १८६६ मध्ये देवबंद मदरशाची स्थापना केली. +देवबंद विचारप्रवाहाच्या प्रचारात मौलाना अब्दुल रशीद गंगोही, मौलाना कासिम ननोतवी आणि मौलाना अशरफ अली थानवी यांची भूमिका निर्णायक आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश तसेच अफगाणिस्तान या देशांत राहणारे बहुतांशी मुसलमान देवबंद विचारप्रवाहाशी संबंधित आहेत. देवबंदी या उपपंथांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार कुराण आणि हादीस हे पवित्र धर्मग्रंथच शरियतचे मूलाधार आहेत. मात्र यासाठी इमामांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे शरियतचे कायदे इमाम अबू हनीफा यांच्या विचारांनुसार आहेत. देवबंद विचारपंथानुसार अल्लानंतर नबी महत्त्वाचे आहेत. पण, नबी हे मानव आहेत असे ते मानतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15119.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee8937222d7acfc59297147bb5a7fb5f2a7fda57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15119.txt @@ -0,0 +1,3 @@ +देवभक्ती ही देवाची मनापासून केलेली आराधना आहे.भक्ती करणाऱ्या व्यक्तिस 'भक्त' म्हणतात. +काही विशिष्ट इच्छा मनात ठेवून ती पूर्ण व्हावयास हवी या हेतूने करण्यात आलेली भक्ती म्हणजे सकाम भक्ती आहे. +काहीही इच्छा मनात न ठेवता निव्वळ समर्पणाच्या भावनेने करण्यात आलेली भक्ती म्हणजे निष्काम भक्ती आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15121.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9863ddc1d43c2b619ebb81be083b75c521880a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15121.txt @@ -0,0 +1,2 @@ + +देवभूमी द्वारका जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी जामनगर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15133.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8f8c615882a10c9dc45b4e32dd8d62653c70012 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15133.txt @@ -0,0 +1 @@ +देवयानी (तमिळ: தேவயானி ; रोमन लिपी: Devayani ;), जन्मनाव सुषमा (रोमन लिपी: Sushma ;) (जून २२, इ.स. १९७४; मुंबई, महाराष्ट्र - हयात), ही तमिळ चित्रपटांतील एक अभिनेत्री आहे. तिने प्रामुख्याने तमिळ, मल्याळम, तेलुगू भाषांतील चित्रपटांत अभिनय केला असून मोजक्या हिंदी व एका बंगाली चित्रपटांतही भूमिका केल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15145.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6ebc0cd9573f3bd6cdd105336184b77135834a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15145.txt @@ -0,0 +1,3 @@ +देवयानी दीर्घिका (Andromeda Galaxy) ही सर्पिलाकार दीर्घिका असून ती आपल्या आकाशगंगेपासून सुमारे २.५ दशलक्ष प्रकाश वर्षे अंतरावर आहे. ती देवयानी तारकासमूहात आहे. तिला मेसिए ३१, एम३१ किंवा एनजीसी २२४ म्हणून, व जुन्या कागदपत्रांत ग्रेट अ‍ॅन्ड्रोमेडा नेब्यूला या नावाने ओळखले जाते. +देवयानी दीर्घिका ही ३०० कि.मी. प्रति सेकंद या वेगाने आपल्या आकाशगंगेजवळ येत आहे, यामुळे नीलसृती असणाऱ्या दीर्घिकांपैकी ही एक दीर्घिका आहे. आपल्या सौरमालेचा आकाशगंगेतील वेग पाहिल्यास असे दिसते की देवयानी दीर्घिका व आपली आकाशगंगा या एकमेकींकडे १०० ते १४० कि.मी. प्रति सेकंद या वेगाने जवळ आहेत. या दोन्ही दीर्घिका एकमेकींना धडकतीलच असा मात्र याचा अर्थ नाही. कारण, आपल्याला अजून टॅंजन्ट व्हेलॉसिटी माहीत नाही आहे. पण जर का धडक झालीच तर ती ३ अब्ज वर्षांनी होईल. या घटनेनंतर या दोन दीर्घिका एक होऊन एकच महाकाय अशी लंबगोलाकार दीर्घिका तयार होईल. या प्रकारच्या घटना दीर्घिकांच्या समूहात सतत घडत असतात. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15150.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b81d66040b6ba59e99978b300cc52edcb5a25255 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15150.txt @@ -0,0 +1 @@ +देवर हिप्परगी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ विजापूर लोकसभा मतदारसंघात असून विजापूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15197.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4261bd6f5e3b35a2426e3d8e4f0ba093c8dc339e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15197.txt @@ -0,0 +1 @@ +देवळापार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15207.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acb1677508af177a89d5314952b55f7c257ec17c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15207.txt @@ -0,0 +1,18 @@ +देवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ४.७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२६ कुटुंबे राहतात. एकूण ५४४ लोकसंख्येपैकी २७२ पुरुष तर २७२ महिला आहेत. गावाची साक्षरता ७२.२१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७८.५४ आहे तर स्त्री साक्षरता ६६.१२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १२.६८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +पास्ते, सासणे, खैरेतर्फेवाडा, उमरोठे, ठुणावे, माणिवळी, दहिवळीकुंभिस्ते, दाहे, मांडवा, पारळी, ओगाडा ही जवळपासची गावे आहेत.देवळी ग्रामपंचायतीमध्ये देवळी, ठुणावे, उमरोठे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15229.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5984547f9ebeee86874827b3b8a17dbd2743bfe6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15229.txt @@ -0,0 +1,18 @@ +देवळीतर्फेकोहज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे गोर्हे मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२३ कुटुंबे राहतात. एकूण ५४८ लोकसंख्येपैकी २६९ पुरुष तर २७९ महिला आहेत. गावाची साक्षरता ७१.०८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७९.१८ आहे तर स्त्री साक्षरता ६३.०१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.४० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +कुर्ळे, गाळतरे, नाणे, शेळटे, मुंगुस्ते, भोपिवळी, वैतरणानगर, पिंपळास, खारिवळीतर्फेकोहोज, आपटी, गोर्हे ही जवळपासची गावे आहेत.मांडा-वावेघर ग्रामपंचायतीमध्ये भोपिवळी, देवळीतर्फेकोहज, मांडे,मुंगुस्ते, वावेघर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15239.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebeda2f00e82d727239d67358f4e506d6b59427c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15239.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15245.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f35b5511496df141174d7a84e7bd901bed9c44c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15245.txt @@ -0,0 +1,14 @@ +देवव्रत, अर्थात भीष्म, हा महाभारत या संस्कृत महाकाव्यात उल्लेखलेला कुरुवंशीय राजपुत्र होता. हस्तिनापुराचा कुरुवंशीय राजा शंतनू व गंगा यांचा हा पुत्र होता. शंतनूचे धीवरकन्या सत्यवती हिच्याशी लग्न व्हावे व तिच्याच पुत्राला हस्तिनापुराचे राज्य मिळावे, म्हणून याने हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली. त्याच्या या कृत्यामुळे शंतनूने प्रसन्न होऊन त्याला इच्छामरणी होण्याचा वर दिला होता. महाभारतीय युद्धात याने सेनापती म्हणून कौरवपक्षाच्या सैन्याचे नेतृत्व केले. सशस्त्र पुरुषाशिवाय अन्य कुणाविरुद्ध शस्त्र न धरण्याची याची नीती ठाऊक असल्याने अर्जुनाने शिखंडीस पुढे घालून युद्धात याच्यावर शरवर्षाव केला. बाणांनी घायाळ झालेल्या अवस्थेत याने प्राण रोखून धरले व ५८ दिवसांनी दक्षिणायन संपल्यावर रणांगणावर प्राणत्याग केला. +सोमवंशातील राजा शंतनू व गंगा यांचा पुत्र आणि महाभारतातील अत्यंत विख्यात असा एक महापुरुष. ब्रह्मदेवाच्या शापाने गंगा शंतनूची पत्‍नी बनली आणि वासिष्ठांचा शाप व इंद्राची आज्ञा यांमुळे अष्टवसू हे गंगेचे पुत्र बनले. तिने पहिले सात पुत्र मारल्यानंतर शंतनूच्या विनंतीवरून आठव्या पुत्राला जीवदान दिले. हा आठवा पुत्र म्हणजेच भीष्म होत. एका मतानुसार ते अष्टवसूंचा सारभूत अवतार होते, तर दुसऱ्या मतानुसार ते अष्टवसूंपैकी 'द्यु' या आठव्या वसूचा मानवी अवतार होते. +त्यांचे मूळचे नाव देवव्रत असे होते. परंतु आपल्या वडिलांचे जिच्यावर मन बसले आहे, त्या सत्यवतीनामक धीवरकन्येचा त्यांच्याशी विवाह व्हावा आणि त्यासाठी तिच्या वडिलांनी घातलेल्या 'तिच्या पुत्राला राज्य मिळावे' याा अटीनुसार त्यांनी आमरण ब्रह्मचर्याची शपथ घेतली. या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांना 'भीषण' या अर्थाचे 'भीष्म' हे नाव कायमचे प्राप्त झाले. त्यांच्या या प्रतिज्ञेमुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना इच्छामरणी होण्याचा वर दिला. गंगेचा मुलगा असल्यामुळे त्यांनी गांगेय व नदीज अशी नावे मिळाली, तर शंतनूचा मुलगा असल्यामुळे शांतनव असे नाव मिळाले. ते महाभारत युद्धाच्या वेळी कुरुवंशातील सर्वांत वृद्ध पुरुष असल्यामुळे त्यांना कुरुवृद्ध असे म्हटले जाई तसेच त्यांचा निर्देश 'पितामह', 'भीष्माचार्य' इ. आदरार्थी शब्दांनी केला जात असे. +लहानपणी गंगेजवळ असताना वसिष्ठांनी त्यांना सर्व वेद शिकविले होते. त्यांनी बृहस्पती व शुक्राचार्य यांच्याकडून शस्त्रास्त्रांचे, परशुरामाकडून शस्त्रास्त्रांबरोबरच राजधर्म व अर्थशास्त्र यांचे, च्यवनभार्गवाकडून सांगवेदांचे व मार्कंडेयांकडून यतिधर्माचे ज्ञान मिळविल्याच्या कथा आढळतात. यांतील काही कथा त्यांचे सर्वज्ञत्व दर्शविण्यासाठी रचल्या असण्याची शक्यता आहे. रणविद्या, राजनीती, अर्थशास्त्र, अध्यात्म, धर्म, नीती, दर्शने इ. क्षेत्रांतील त्यांच्या अलौकिक ज्ञानामुळे त्यांना सर्वशास्त्रवेत्ता मानले जाई. महाभारतयुद्धामध्ये शरशय्येवर पडल्यानंतर त्यांनी युधिष्ठिराला (धर्मराजाला) केलेला उपदेश महाभारताच्या अनुशासन आणि शांतिपर्वांत विस्ताराने आला आहे. परंतु इतकी विद्वत्ता असूनही ते दुःशासनाने केलेली द्रौपदीची विटंबना थांबवू शकले नाहीत, हा त्यांच्या जीवनावरील कलंक असल्याचे काही अभ्यासक मानतात तसेच कौरवांचे दोष दिसत असूनही महाभारत युद्धात त्यांच्याच बाजूने लढणे, युद्धाच्या वेळी आपल्या पराभवाचा मार्ग पांडवांना सांगणे, ज्या कुलाचे रक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा केली ते कूल नष्ट होत असतानाही प्रतिज्ञेला चिकटून राहणे इ. प्रकारचे दोष त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असल्याची टीकाही अनेकजण करतात. +कुरुवंशातील शंतनूपासून दुर्योधनापर्यंत अनेक पिढ्यांची त्यांनी काळजी घेतली. शंतनूसाठी ते आमरण ब्रह्मचारी राहिले. त्यानंतर चित्रांगद व विचित्रवीर्य या सावत्र भावांचेही ते संरक्षक बनले. विचित्रवीर्यासाठी पत्‍नी म्हणून अंबिका व अंबालिका यांना त्यांनीच जिंकून आणले. धृतराष्ट्र, पांडू व विदुर यांचे पालनपोषण, शिक्षण व विवाह त्यांनी केले. कौरव-पांडवांच्या शिक्षणाची व्यवस्थाही त्यांनी केली. अशा रीतीने त्यांनी कुरुवंशातील चार पिढ्यांची काळजी वाहिली. +त्यांच्यावर युद्धाचे अनेक प्रसंग आले. शंतनूच्या मृत्यूनंतर शेजारच्या उग्रायुध राजाने सत्यवतीच्या अभिलाषेने त्यांच्यावर हल्ला केला, तेव्हा त्यांनी तीन दिवस लढून त्याला ठार मारले. काशिराजाने अंबा, अंबिका व अंबालिका या आपल्या मुलींसाठी स्वयंवर घोषित केले, तेव्हा त्यांनी जमलेल्या राजांचा पराभव करून विचित्रवीर्यासाठी त्या मुली जिंकून आणल्या. अंबेच्या सांगण्यावरून परशुरामाने भीष्मांना तिच्याशी लग्‍न करावयास सांगितले; परंतु त्यांनी ते नाकारल्यामुळे परशुरामाने त्यांच्याशी युद्ध केले. तेवीस दिवस चाललेल्या या युद्धात भीष्मांनी परशुरामाचा पराभव केला; परंतु परशुरामाच्या काळाचा विचार करता ही घटना अनैतिहासिक असावी, असे मानले जाते. महाभारतयुद्धात पहिले दहा दिवस ते कौरवांचे सेनापती होते. या काळात त्यांनी बराच पराक्रम केला. एकदा तर ⇨अर्जुनाला त्यांनी मृर्च्छित केल्यामुळे ⇨कृष्णाने हाती शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा मोडली. त्यांच्या रथाच्या ध्वजावर तालवृक्षाचे चिन्ह होते. +स्वीकारलेल्या तत्त्वांचे काटेकोर पालन करावयाचे, हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच आमरण ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेशी ते चिकटून राहिले. ही प्रतिज्ञाही त्यांनी स्वतःहूनच स्वीकारली होती. अंबेशी विवाह करण्याची आज्ञा प्रत्यक्ष परशुरामाने देऊनही त्यांनी ती नाकारली. विचित्रवीर्याच्या मृत्यूनंतर स्वतः सत्यवतीने आपल्या विधवा सुनांना पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून त्यांना नियोगाची आज्ञा दिली; परंतु तीही त्यांनी मानली नाही. शंतनूने सत्यवतीशी लग्‍न होण्यापूर्वी त्यांना युवराज म्हणून अभिषेक केला होता. परंतु प्रत्यक्षात त्यांनी राज्याचा लोभ कधीच केला नाही. अखेरपर्यंत दुसऱ्या कोणाला तरी राजा बनवून ते अधिकारपदापासून दूर राहिले. +महाभारत युद्धाच्या दहाव्या दिवशी अर्जुनाने शिखंडीच्या आडून त्यांच्यावर बाण मारले. भीष्मवधासाठी तपश्चर्येने पुनर्जन्म प्राप्त केलेली अंबा हीच शिखंडी असल्याचे सांगितले जाते. भीष्म शिखंडीला स्त्री मानत असल्यामुळे त्यांनी शिखंडीआडून आलेल्या बाणांचा प्रतिकार केला नाही. त्यामुळे ते जखमी होऊन खाली कोसळले. पौष कृष्ण सप्तमीला फाल्गुनी नक्षत्रावर ही घटना घडली, असे मानले जाते; परंतु त्यावेळी दक्षिणायन चालू होते. भीष्म इच्छामरणी असल्यामुळे उत्तरायण चालू होईपर्यंत प्राण न सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अर्जुनाने त्यांना शरशय्या करून दिली. माघ शुद्ध अष्टमीला विनशन नावाच्या क्षेत्रात त्यांनी प्राण सोडले. चित्रावशास्त्रींच्या मते मृत्युसमयी त्यांचे वय १८६ इतके असावे. इरावती कर्वे यांच्या मते त्यावेळी त्यांचे वय कमीत कमी ९० ते १०१ वर्षांचे असावे. माघ शुद्ध अष्टमी ही 'भीष्माष्टमी' मानली जाते. ज्यांचे पितर जिवंत आहेत, त्यांनीदेखील त्या दिवशी भीष्मासाठी तर्पण करण्याची प्रथा आढळते. भीष्म ब्रह्मचारी असल्याने अशी प्रथा पडली. गुजरातमध्ये भीष्माष्टमीला भीष्मप्रतिमेची पूजा करतात. माघ शुद्ध द्वादशीला 'भीष्मद्वादशी' म्हटले जाते. उत्तर भारतात 'भीष्मपूजा' नावाचे एक व्रत केले जाते तसेच कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस 'भीष्मपंचक' नावाचे एक काम्यव्रतही केले जाते. कुरुक्षेत्राच्या परिसरात 'भीष्मशरशय्या' या नावाचे एक तीर्थक्षेत्हीर आढळते. +देवव्रत हा हस्तिनापुराचा राजा शंतनू व गंगा यांचा पुत्र होता. देवव्रताच्या जन्मानंतर पुढील काळात शंतनूचा धीवरकुळातील सत्यवतीवर जीव जडला. मात्र सत्यवतीचा पिता दाश याने शंतनूला सत्यवतीशी लग्न करायचे असल्यास शंतनूनंतर सत्यवतीच्या वंशजांकडेच राज्याधिकार देण्यात यावेत, असे वचन मागितले. शंतनूची विवाहाची इच्छा साकारण्यासाठी देवव्रताने ज्येष्ठ पुत्र असूनही हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची भीष्म म्हणजे कठोर प्रतिज्ञा केली. या प्रतिज्ञेमुळे देवव्रताचे भीष्म असे नामाभिधान झाले. +पुढे सत्यवतीचा पुत्र विचित्रवीर्य याच्या विवाहासाठी भीष्माने अंबा, अंबिका आणि अंबालिका या तीन राजकन्यांचे स्वयंवरातून हरण केले. तिघींपैकी अंबेचे प्रेम सौभपती(?) शाल्व याच्यावर असल्याचे कळल्यावर बीष्माने तिला शाल्वाकडे धाडले. परंतु शाल्वाने तिला स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून जाऊन अंबेने परशुरामाला भीष्माला युद्धाचे आमंत्रण देण्याची विनंती केली. व जोपर्यंत अंबेचे समाधान होत नाही, तोपर्यंत युद्ध करावे लागेल ही अट घातली. हा वाद खूप विकोपास गेल्यावर गंगेच्या मध्यस्थीने भगवान शिवास यात हस्तक्षेप करावा लागला. आणि महादेवाने अंबेला असे वरदान दिले की जेव्हा भीष्माला वृद्धाअवस्था ग्रासेल तेव्हा तुझा पुनर्जन्म होईल. अंबेने आत्महत्या केली व नंतर शिखंडी म्हणून पुनर्जन्म घेतला. भीष्माला युद्धात हरवण्यासाठी शिखंडी कारणीभूत झाला, अशी कथा महाभारतात आली आहे. +भीष्म या नावाने प्रसिद्ध असलेले देवव्रत हे मागील जन्मी वसु होते. एकदा काही वसू आपल्या पत्नींसह मेरू पर्वताच्या दर्शनासाठी गेले. महर्षी वशिष्ठांचा त्या पर्वतावर आश्रम होता. त्यावेळी महर्षी वशिष्ठजी त्यांच्या आश्रमात नव्हते, पण तेथे त्यांच्या प्रिय गायी, कामधेनूचे वासरू, नंदिनी गे यांना बांधले होते. त्या गायींना पाहून द्यू नावाच्या वसूच्या पत्नीने त्या गायी घेण्याचा आग्रह धरला. दया वसूने पत्नीची आज्ञा पाळत महर्षी वशिष्ठांच्या आश्रमातून गायी चोरल्या. महर्षी वशिष्ठ परत आले तेव्हा त्यांनी सर्व घटना दिव्य दृष्टीने पाहिली. +वसुचे हे कृत्य पाहून महर्षी वशिष्ठजी खूप क्रोधित झाले आणि त्यांनी वसुला शाप दिला की त्याला मानव रूपात पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. यानंतर सर्व वसु वशिष्ठजींची माफी मागू लागले. यावर महर्षी वशिष्ठजींनी बाकीच्या वसुंना माफ केले आणि सांगितले की त्यांना लवकरच मानव जन्मातून मुक्ती मिळेल, परंतु दया नावाच्या वसुला दीर्घकाळ जगावे लागेल आणि त्यांना दुःख भोगावे लागेल. +भगवान परशुरामांचे शिष्य देवव्रत हे त्यांच्या काळातील अत्यंत विद्वान आणि पराक्रमी पुरुष होते. महाभारतानुसार कोणत्याही प्रकारच्या युद्धात सर्व प्रकारच्या शस्त्रांनी ज्ञानी आणि ब्रह्मचारी देवव्रताचा पराभव करणे अशक्य होते. त्यांचा गुरू परशुराम यांच्याकडून पराभूत होण्याची शक्यता होती, परंतु या दोघांमधील युद्धात परशुरामजींचा पराभव झाला आणि दोन अत्यंत शक्तिशाली योद्ध्यांच्या लढाईमुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करून भगवान शिव यांनी ते थांबवले. +शंतनूचा सत्यवतीशी विवाह केवळ भीष्मांच्या दुर्दम्य व्रतामुळेच शक्य झाला. भीष्मांनी आजीवन ब्रह्मचारी राहण्याचे व सिंहासन न घेण्याचे वचन दिले आणि सत्यवतीच्या दोन्ही पुत्रांना राज्य देऊन त्यांचे समान रक्षण केले. दोघेही निपुत्रिक असताना भीष्मांनी त्यांच्या विधवांचे रक्षण केले, परशुरामाशी युद्ध केले, उग्रयुद्धाचा वध केला. त्यानंतर सत्यवतीचा पूर्वपुत्र कृष्ण द्वैपायन याच्या पत्नीपासून पांडू आणि धृतराष्ट्र यांचा जन्म झाला. बालपणी भीष्मांनी हस्तिनापूरचे राज्य घेतले आणि नंतर कौरव आणि पांडवांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. महाभारत सुरू झाल्यावर त्याने दोन्ही पक्षांना खूप समजावून सांगितले आणि शेवटी तो कौरवांचा सेनापती झाला. युद्धाचे अनेक नियम बनवण्याबरोबरच त्यांनी अर्जुनाशी युद्ध न करण्याची अटही घातली होती, परंतु महाभारताच्या दहाव्या दिवशी अर्जुनाला गोळी मारावी लागली. शिखंडीसमोर अर्जुनने बाणांनी त्याच्या शरीराला छेद दिला. 58 दिवस बाणांच्या पलंगावर पडून त्यांनी अनेक प्रवचन दिले. त्यांच्या तपश्चर्या आणि त्यागामुळे त्यांना आजही भीष्म पितामह म्हणतात. त्यांना प्रथम तर्पण व जलदान केले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15273.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ac023016488e9624f98b7616bc0c33c9a490906 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15273.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवांग्रा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15311.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4856ddca607fc9464e48b4a5e6d883b22a6d0b98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15311.txt @@ -0,0 +1 @@ +देविदाहेगाव हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील गाव आहे.[ संदर्भ हवा ] जालना शहरापासून ६४ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावाची लोकसंख्या समारे ३००० आहे, ज्यात विविध जाती धर्मांचे लोक समाविष्ठ आहेत. गावामध्ये रेणुका देवीचे मंदिर आहे व दरवर्षी तेथे यात्रा भरते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15314.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5276dbeaf03bac768aee2fedcf38992c238f9bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15314.txt @@ -0,0 +1,9 @@ +प्रा. दे.द. तथा देविदास दत्तात्रेय वाडेकर (२५ मे, इ.स. १९०२ - ५ मार्च, इ.स. १९८५) हे तत्त्वज्ञानाचे विख्यात प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. हे डी.डी. वाडेकर या नावाने प्रसिद्ध असून पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य आणि फर्गसन महाविद्यालयात प्राध्यापक होते. +वाडेकर यांचा जन्म सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील कुरोली (सिद्धेश्वर) या खेड्यात झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. वाडेकर यांचे प्राथमिक शिक्षण राहुरी येथे तर माध्यमिक शिक्षण अहमदनगर शहरात झाले. लो. टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्या प्रभावाने ते फर्गसन महाविद्यालयात १९१८ मध्ये कला शाखेत विद्यार्थी म्हणून दाखल झाले. आगरकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांनी तत्त्वज्ञानाचा विशेष अभ्यास केला. तत्त्वज्ञान विभागाची स्थापना १८८५ साली आगरकरानी केली होती.[१] गुरुदेव रा.द. रानडे, व्ही.के. जोग, ग.ना. जोशी, प्रा. भाटे, डॉ. एस.व्ही. बोकील हे स्थापनेपासून विभागात होते.[२] तेथे तत्कालीन शिक्षण रचनेनुसार वाडेकर यांनी तर्कशास्त्र तत्त्वज्ञान व मानसशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. त्यावेळी तत्त्वज्ञान या विषयांतर्गत मानसशास्त्र या विषयाचा समावेश होता. +ते २० जून १९६२ रोजी फर्गसन महाविद्यालय-तत्त्वज्ञान विभागातून निवृत्त झाले. +तर्कशास्त्र मराठीतून शिकविता यावे यासाठी त्यांनी या विषयाची स्वतंत्र परिभाषा बनविली. तर्कशास्त्रावर त्यांनी तीन ग्रंथ लिहिले. माणसाचे सम्यक् स्वरूप कळावे यासाठी त्यांनी मानसशास्त्राचाही अभ्यास केला. आधुनिक मानसशास्त्रातील विविध संप्रदाय या विषयावर त्यांनी नागपूर विद्यापीठात मराठीतून व्याख्याने दिली. आधुनिक मानसशास्त्र आणि त्यातील विविध संप्रदाय हे वाडेकरांनी सर्वप्रथम मांडले.[३]. प्लेटो व ब्रॅडले हे त्यांचे आवडते तत्त्ववेत्ते होते. या दोघांच्या वरील तात्त्विक अधिभाष्य म्हणून कार्ल पॉपर त्यांना खुल्या समाजाचे शत्रू असे का संबोधतो, याचाही ते परामर्श घेत असत.[४]. तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान व मानसशास्त्र हे विषय वाडेकर स्वतः इंग्लिशमध्ये शिकून शिकवीत असले तरी हे सर्व विषय आणि अनुषंगिक इतर विषय त्यांनीच प्रथम मराठीत आणले. त्यासाठी त्यांनी मराठी परिभाषेवर प्रचंड काम केले.[५]. +मराठी तत्त्वज्ञान महाकोश या तत्त्वज्ञान विषयक कोशाचे प्रमुख संपादकपद प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर यांनी भूषविले आहे. हा कोश मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे ३०, तर्फे १९७४ साली प्रकाशित झाला. या कोशाची रचना करताना त्यांनी त्यात अंतर्गत केलेल्या एका मुलभूत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील पंधरा भाषांत व्यक्त झालेल्या तत्त्वज्ञानावरील पंधरा लेखांचा त्यांनी केलेला समावेश. हे लेख मूळ इंग्रजीत लिहिले होते. या पंधरा लेखांचे त्यांनी एक स्वतंत्र पुस्तक ही संपादित केले, अशी माहिती डॉ. बोकील देतात. हे पुस्तक अप्रकाशित राहिले. ऑक्टोबर २००२ मध्ये दिल्लीला भारतीय दर्शन अनुसंधान परिषदेने नेमक्या याच विषयावर परिसंवाद आयोजित केला, अशीही पुस्ती डॉ. बोकील जोडतात.[६]. +प्रोफेसर वाडेकर यांनी अ हॅंड-बूक ऑफ पूना हे पुस्तक संपादित केले. डी. व्ही. काळे[ संदर्भ हवा ] हे सहसंपादक होते. केसरी मराठी ट्रस्ट ने १९३४ साली प्रकाशित केले. +तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक पद्धति (सहलेखक:हरोलीकर, लक्ष्मण बळवंत,सरस्वती प्रकाशन: पुणे, 1959, किंमत रु. १०=००)[७] +२००१-०२ हे वर्ष वाडेकर यांच्या जन्मशताब्दीचे असल्याने त्यांच्या स्मरणार्थ पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाने परामर्श तर्फे नीतिविमर्श - स्व. प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर जन्म शताब्दी विशेषांक ( मे-जुलै २००२ खंड २४, अंक १) प्रकाशित केला. या अंकासाठी फर्गसन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक आणि वाडेकर यांचे सहकारी डॉ. बोकील यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली. १६ जानेवारी २००२ रोजी समितीची बैठक होवून विशेषांकाची रूपरेखा निश्चित करण्यात आली. अंकाच्या प्रसिद्धीसाठी रामचंद्र दत्तात्रय प्रतिष्ठान, पुणे तर्फे शेखर गाडगीळ यांनी रु. १५ हजारचे अनुदान दिले.[८] +या विशेषांकातील लेखांची वर्गवारी स्थूलमानाने तीन गटात केली आहे.[९]. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15352.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..300432259745eaed2b689a5435942c886e1a8289 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15352.txt @@ -0,0 +1 @@ +देवुसिंह जेसिंगभाई चौहाण (२९ ऑक्टोबर, इ.स. १९६४:नवागाम, खेडा जिल्हा, गुजरात - हयात) या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील खेडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15372.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5722c5bd66f129e21d583b69a9d321a64a3ad9c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15372.txt @@ -0,0 +1 @@ +देवेन्द्र झाझडिया (१० जून, १९८१ - ) हे एक भाला फेक करणारे भारतीय पॅरालंपिक खेळाडू आहेत. २०१२ मध्ये त्यांना खेळ विभागातून पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. २०१७ मध्ये त्यांना व हॉकी खेळाडू सरदारा सिंग यांना भारतीय सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15382.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d266def201745c99d9e469a4703224adc362d0ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15382.txt @@ -0,0 +1 @@ +देव्हाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15403.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25536ac327e30335fe9b56fe32db1447a20b7eac --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15403.txt @@ -0,0 +1 @@ +देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशन ही एक महाराष्ट्रातील धुळे शहरात असलेली सेवाभावी संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15410.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81b88b3e28790caaea454a1d4c6662d306154cb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_15410.txt @@ -0,0 +1,3 @@ + +देशमुख (राजा किंवा देश च प्रमुख) + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_155.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77bba9762e77d1ba2b1f40ceaa55f8ee0225998b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_155.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्ज ग्लॅडस्टोन मरैस (१४ जानेवारी, १९०१:जमैका - १९ मे, १९७८:जमैका) हा  वेस्ट इंडीजकडून १९३० मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1565.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..142c10b17ffd324eed747e70b2ede76b6157f932 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1565.txt @@ -0,0 +1 @@ +जाक्सन किंवा सॅक्सनी हे जर्मनी देशामधील पूर्वेकडील एक राज्य आहे. ड्रेस्डेन ही जाक्सनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९४९ ते १९९० दरम्यान जाक्सन हा भूतपूर्व पूर्व जर्मनी देशाचा भाग होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1580.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89f887955c39fe0c22d60eba4e674390d1f82273 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1580.txt @@ -0,0 +1,10 @@ +वनस्पतिशास्त्रामध्ये, झाड बहुतेक प्रजातींमध्ये वाढवलेली देठ किंवा खोड असलेली एक बारमाही वनस्पती आहे. झाडे अंदाजे ३७ कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहेत. असा अंदाज आहे की जगात जवळजवळ ३००० अब्ज परिपक्व झाडे आहेत.[१] +एका झाडाला विशेषतः खोड्यातून उगविणाऱ्या जमिनीपासून दूर अनेक दुय्यम शाखा असतात. या खोडात सामान्यत: सामर्थ्यासाठी वुडी टिशू आणि झाडाच्या एका भागापासून दुसऱ्या भागात साहित्य वाहून नेण्यासाठी रक्तवहिन्यासंबंधी ऊतक असतात. जमिनीखाली, मुळे वाढतात आणि सर्वत्र पसरतात; ते झाडाला लंगर घालतात आणि मातीमधून ओलावा आणि पोषकद्रव्ये काढतात. जमिनीच्या वर, शाखा छोट्या छोट्या फांद्या आणि कोंबांमध्ये विभागतात. फांद्यांवर सामान्यत: पाने उगवितात, ज्यामुळे हलकी उर्जा प्राप्त होते आणि प्रकाश संश्लेषणाद्वारे ही ऊर्जा एका प्रकारच्या साखरे मध्ये रूपांतरित होते, ज्यामुळे झाडाच्या वाढीस आणि विकासास अन्न मिळते. +झाडे सामान्यतः बिया वापरून पुनरुत्पादिन करतात. बहुतेक झाडांवर फुल आणि फळ उपस्थित असू शकतात परंतु काही झाडे, जसे की कॉनिफर, त्याऐवजी परागकण आणि बियाणे शंकू असतात. पाम, केळी आणि बांबू देखील बियाणे तयार करतात, परंतु वृक्ष फर्न त्याऐवजी बीजाणू तयार करतात. झाडे ही पृथ्वीच्या रक्षणासाठी महत्वाची आहेत. झाडे आहेत तर जीवन आहे. झाडांन पासून आपल्याला प्राणवायू मिळतो. झाडाचे वेगवेगळे प्रकार असतात. + + +मृत झाडे सुरक्षा धोक्यात आणतात, विशेषतः जास्त वारा आणि तीव्र वादळ दरम्यान हा धोका वाढतो. मृत झाडे काढून टाकणे हा एक आर्थिक भार असतो, तर निरोगी झाडे अस्तित्वात असताना हवा स्वच्छ करू शकतात, मालमत्तेची मूल्ये वाढवू शकतात आणि अंगभूत वातावरणाचे तापमान कमी करू शकतात आणि त्याद्वारे इमारत शीतलीकरणाचा खर्च कमी करू शकतात. दुष्काळाच्या वेळी झाडे पाण्याच्या ताणामध्ये पडू शकतात, ज्यामुळे झाड रोग आणि कीटकांच्या समस्येस बळी पडण्यास प्रवृत्त असतात आणि शेवटी या झाडांचा मृत्यू होऊ शकतो. कोरड्या कालावधीत झाडे सिंचन केल्यास पाण्याचा ताण आणि मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. [२] +वृक्षांची सैद्धांतिक जास्तीत जास्त उंची १३० मीटर आहे[३], परंतु पृथ्वीवरील सर्वात उंच नमुना रेडवुड नॅशनल पार्क, कॅलिफोर्निया येथे कोस्ट रेडवुड (सेक्वाइया सेम्परव्हिरेन्स) असल्याचे मानले जाते. याला हायपरियन असे नाव देण्यात आले आहे आणि ते ११५.८५ मी उंच आहे.[४] २००६ मध्ये, हे झाड ११५.५ मी उंच असल्याचे नोंदविण्यात आले.[५] सर्वात उंच ज्ञात मोठ्या पानाचे झाड म्हणजे तस्मानियामध्ये ९९.८ मीटर उंचीची वाढणारी माउंटन अ‍ॅश(युकलिप्टस रेगॅनन्स) आहे.[६] +घनफळानुसार सर्वात मोठे झाड म्हणजे कॅलिफोर्नियाच्या तुलारे काउंटीमधील सेक्वाइया नॅशनल पार्कमध्ये जनरल शर्मन ट्री म्हणून ओळखले जाणारे एक मॉन्स्टर सेक्वाइया (सेक्वाइएडेंड्रॉन गिगंटियम) आहे. गणनामध्ये फक्त खोड वापरली जाते आणि या झाडाचे घनफळ १४८७ घन मीटर असा आहे.[७] +सत्यापित वय असलेले सर्वात जुने जिवंत झाड सुद्धा कॅलिफोर्नियामध्ये आहे. व्हाईट माउनटेन्स वर वाढणारी ही एक मोठी बेसिन ब्रिस्टलॉन पाइन (पिनस लॉन्गाएवा) आहे. हे या झाडाच्या गाभ्याचा नमुना ड्रिल करून आणि वार्षिक रिंग मोजून दिनांकित केले गेले आहे. हे सध्या ५०६९ वर्ष जुने असल्याचा अंदाज आहे.[८] +थोडेसे दक्षिणेस, मेक्सिकोच्या ओआक्सकामधील, सांता मारिया डेल तुले येथे सगळ्यात रुंद खोड असलेले झाड आहे. हे एक मॉन्टेझुमा सायप्रस (टॅक्सोडियम म्यूक्रोनाटम) आहे, ज्याला अरबोल डेल तुले म्हणतात आणि स्तनाची उंची ११.६२ मीटर आहे आणि परीघ रुंदी ३६.२ मीटर आहे. या झाडाची खोड गोलाकार नसल्याने मोठ्या ओटीच्या मुळांमध्ये रिक्त जागा समाविष्ट झाल्यामुळे अचूक परिमाण दिशाभूल करणारे असू शकतात.[९] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1591.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e78193336d151f399aa88313c6299f1acb362b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1591.txt @@ -0,0 +1,2 @@ +झाडघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1597.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12b326e676bd2bf4b848747377a1a1acaad31e99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1597.txt @@ -0,0 +1,18 @@ +झाडापोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +श्रावण महिन्यात गणपती उत्सवाच्या अगोदरपासून जेव्हा ढग गडगडाट करतात आणि विजा चमकत असतात तेव्हा पावसाच्या सरी कोसळत असलेल्या एका वेगळ्याच नैसर्गिक वातावरणात एक नैसर्गिक भाजी रानात उगवत असते तिलाच अळंबी संबोधले जाते. ही भाजी अत्यंत चवदार असते. ही भाजी आरोग्यासाठी चांगली असते.ही भाजी जेव्हा उगवते तेव्हाच लगेच काढावी लागते अन्यथा ती लगेच फुलून खाण्यासाठी अयोग्य होते. पहाटे लवकर उठून ही भाजी शोधून फुलण्याअगोदर खुडून काढून साफ करून ती लगेचच बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते. आदिवासी बांधवाना पावसाळ्यात हा अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यावर ह्या भाजीची विक्री आदिवासी समाजातील पुरुष, स्त्रिया आणि मुलेमुली करीत असतात. पालघर, बोईसर, मनोर, सफाळे, केळवे रोड, वाणगाव, डहाणू, वाडा, कुडूस, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा, तलासरी येथील बाजारपेठांमध्ये सुद्धा ही भाजी विक्रीसाठी उपलब्ध असते.[१] +हे लहान आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १०४ कुटुंबे राहतात. एकूण ५०५ लोकसंख्येपैकी २५४ पुरुष तर २५१ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात. +आलोंडे,साजण, रामपूर, मालवडे, खोस्ते, मोहो खुर्द, बोरांडे, बांगरचोळे, शिळ, हाताणे,ही जवळपासची गावे आहेत.आलोंडे ग्रामपंचायतीमध्ये आलोंडे, साजण, आणि झाडापोली ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1600.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e26a18fb06e8a44534983e2c8c2f16e1f39ca955 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1600.txt @@ -0,0 +1 @@ +झाडुटोला महाराष्ट्र राज्याच्या गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील गाव आहे. ते गोंदिया शहरापासून १४ किमी अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1613.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d64c26b520fe828d2cbc0a0817487aba17cfcc67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1613.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 47°50′0″N 35°10′0″E / 47.83333°N 35.16667°E / 47.83333; 35.16667 + +झापोरिझिया (युक्रेनियन: Запорі́жжя; रशियन: Запоро́жье; पूर्वीचे नावः अलेक्झांद्रोव्स्क) हे युक्रेन देशामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर युक्रेनच्या आग्नेय भागात द्नीपर नदीच्या काठावर वसले असून ते झापोरिझिया ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. +१९३१ साली बांधून पूर्ण झालेले व जगातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेले द्नीपर जलविद्युत निर्मिती केंद्र झापोरिझिया येथेच आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1617.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1617.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1650.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..264987b29eece8710d11227b1f6da23e041ebbb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1650.txt @@ -0,0 +1,2 @@ +झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) (संक्षेप: जे.व्ही.एम.पी.) हा एक भारताच्या झारखंड राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. बाबुलाल मरांडी ह्यांनी २००६ साली भारतीय जनता पक्षातून बाहेर पडून ह्या पक्षाची स्थापना केली. २०११ साली जमशेदपूर लोकसभा मतदारसंघात घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत ह्या पक्षाच्या डॉ. अजय कुमार ह्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला होता. +२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये झाविमोला एकाही जागेवर विजय मिळाला नाही तर २०१४ विधानसभा निवडणुकीमध्ये झाविमोला ८२ पैकी ८ जागांवर विजय मिळवता आला परंतु त्याच्या ६ आमदारांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1653.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad089eed2a3b519023e45ca9f70f7cc4fce243ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1653.txt @@ -0,0 +1 @@ +१२८२५/१२८२६ झारखंड संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे झारखंडमधील रांचीच्या रांची रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील हजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान आठवड्यातून दोनदा धावते. दक्षिण पूर्व रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या झारखंड संपर्क क्रांती एक्सप्रेसला रांची ते दिल्ली दरम्यानचे १३०७ किमी अंतर पार करायला २१ तास १५ मिनिटे लागतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1696.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64a3e4df64d2a76c9225928424ac47208ff80d26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1696.txt @@ -0,0 +1 @@ +झालावाड-बरान हा भारताच्या राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1704.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..329a4571051448016ce31ad53cf45225c52d725a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1704.txt @@ -0,0 +1,2 @@ +झालोद गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील छोटे शहर आहे. हे शहर राजस्थान सीमेलगत टिटोडी नदीवर वसलेले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २८,७२० आहे. +झालोद पूर्वीच्या पंचमहाल प्रदेशातील पाच पैकी एक महाल होता. येथे मराठ्यांनी बांधलेला एक छोटेखानी किल्ला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1716.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d763c61d99e167de474acfb2dfc89c8e5a04baf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1716.txt @@ -0,0 +1 @@ +वीरांगना लक्ष्मीबाई झाशी रेल्वे स्थानक (VGLJ), (पूर्वीचे नाव:झांसी जंक्शन रेल्वे स्थानक (JHS)) हे उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड प्रांतातील झाशी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व भारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वे क्षेत्राच्या झाशी विभागाचे मुख्यालय आहे. झाशी भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून नवी दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारताकडे धावणाऱ्या सर्व गाड्या झाशीमार्गेच जातात. १ जानेवारी २०२२ रोजी उत्तर‌ प्रदेश सरकारने स्थानकाला झाशीच्या पराक्रमी साम्राज्ञी भारतीय स्वातंत्र्यदेवता वीरांगना महाराणी लक्ष्मीबाईसाहेब नेवाळकर यांचे नाव‌ देऊन स्थानकाला सन्मानित केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1741.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7a8faefba76366fdd3e0e2ba63d4321c6bd8c74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1741.txt @@ -0,0 +1 @@ +२००६-०७ मध्ये बांगलादेशमध्ये झिम्बाब्वे क्रिकेट संघाने एक ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामना आणि पाच एकदिवसीय सामने खेळले. टी२०आ सामना हा उभय संघांद्वारे खेळलेला पहिला टी२०आ सामना होता जो बांगलादेशने ४३ धावांनी जिंकला[१] आणि त्यांनी झिम्बाब्वेचा वनडे मालिकेत ५-० च्या फरकाने व्हाईटवॉश केला होता.[२][३] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1760.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dee599277baa4d9e0fed5483009171d4635aac4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1760.txt @@ -0,0 +1,4 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + + +झिम्बाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. झिंबाब्वेच्या उत्तरेला झांबिया, पूर्वेला मोझांबिक, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पश्चिमेला बोत्स्वाना हे देश आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1795.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87329fae9ea6b5fe3eb99ca5dfb3eb488b17c248 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1795.txt @@ -0,0 +1,2 @@ +झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाने डिसेंबर २००० आणि जानेवारी २००१ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध एक कसोटी सामना खेळला आणि त्यानंतर तीन मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले. एकच कसोटी अनिर्णित राहिली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व हीथ स्ट्रीकने केले. झिम्बाब्वेने वनडे मालिका २-१ ने जिंकली. +झिम्बाब्वेने मालिका २-१ ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1808.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65a0751a47eba1e83f80da7a63f92ba79cc66cee --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1808.txt @@ -0,0 +1 @@ +झिम्बाब्वे क्रिकेट संघाने जानेवारी २००५ मध्ये दोन कसोटी सामने आणि पाच एकदिवसीय सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. बांगलादेशने कसोटी मालिका १-० ने जिंकली आणि एक सामना अनिर्णित राहिला. बांगलादेशने कसोटी आणि कसोटी मालिका दोन्ही जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांनी एकदिवसीय मालिकाही ३-२ अशा फरकाने राखली आहे.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1862.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5b555932fe9c732c54dbd264c0c5ed38d73e544 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1862.txt @@ -0,0 +1,6 @@ +सोनाली कुलकर्णी + + +झिम्मा हा आगामी भारतीय मराठी भाषेतील नाटक शैलीतील चित्रपट आहे जो हेमंत ढोमे यांनी झिम्मा केले  दिर्दर्शीत केला आहे. चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे.[१] सुहास जोशी, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग आणि सुचित्रा बांदेकर हे या चित्रपटाचे कलाकार आहेत. हा चित्रपट  एप्रिल २०२१ रोजी नाट्यरित्या रिलीज होणार होता पण कोविड -१९ मध्ये साथीच्या साथीने हा चित्रपट पुढे ढकलला गेला.[२] +हा चित्रपट वेगवेगळ्या वयोगटातील सुमारे सात महिलांचा आहे, जे दिवसेंदिवस सांसारिक जीवनातून सुटण्यासाठी लंडनच्या सहलीवर जातात. त्यांच्यासमवेत एक सहल मार्गदर्शक (सिद्धार्थ चांदेकर). त्यांच्या सहलीवरील अनुभव आणि ते स्वतःला कसे शोधतात हा चित्रपटाचा विषय आहे. +झिम्मा आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_187.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9859256deaf6444d52317c98b371147aaa63999 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_187.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्ज मॅकडोनल्ड पार्कर (२७ मे, १८९९:केपटाउन, केप वसाहत - १ मे, १९६९:ऑस्ट्रेलिया) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९२४ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1892.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f555ec35798139c6729269adb0562dc4ee512486 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1892.txt @@ -0,0 +1,27 @@ +झीरो ए.डी. हा एक विनामूल्य, मुक्त-स्रोत, अनेक प्लॅटफॉर्म असलेला वास्तव-काल डावपेच प्रकारचा संगणकीय खेळ आहे. हा खेळ सध्या विकसनशील अवस्थेत आहे व वाइल्डफायर गेम्स हे त्याचे विकासक आहेत. हा ऐतिहासिक युद्धे व प्राचीन अर्थव्यवस्था यांवरील खेळ असून यात ख्रिस्तपूर्व ५०० ते इसवीसन ५०० या काळावर लक्ष केंद्रित केले आहे[१]. हा खेळ मायक्रोसॉफ्ट विंडोज, मॅक ओएस एक्स व लिनक्स यावर खेळता येतो.[२] हा खेळ विनामूल्य व मुक्त-स्रोत असून खेळाच्या इंजिनासाठी जीपीएल २+ हा परवाना तर खेळातील दृश्य व चित्रे यासाठी सीसी-बीवाय-एसए हा परवाना वापरण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्टने बनवलेल्या एज ऑफ एम्पायर्स खेळापासून स्फुरण घेऊन इ.स. २००० सालापासून झीरो ए.डी. विकसित होत आहे व त्याचे प्रत्यक्ष काम २००३ सालापासून सुरू झाले आहे. संपूर्ण आवृत्तीसाठी कोणतीही अधिकृत तारीख ठरलेली नाही.[३] +झीरो ए.डी. मध्ये वास्तव - काल डावपेच प्रकारातील खेळांचे तळ उभारणे, सैन्य प्रशिक्षित करणे, लढाई व तंत्रज्ञान शोध हे घटक आहेत. हा खेळ आर्थिक विकास व लढाया यांच्याशी संबंधित आहे. या खेळात प्रत्येक संस्क्रुतीसाठी विशिष्ट इमारती, सैनिक, नौका व युद्धनौका इत्यादी आहेत. +अनेक-खेळाडू एकाचवेळी खेळण्याची सुविधाही या खेळात उपलब्ध असून त्यामध्ये केंद्रीय सर्व्हरविरहित असलेले आंतरजाल वापरले जाते. +झीरो ए.डी. खेळाडूला अकरा प्राचीन संस्कृत्यांपैकी कोणतीही संस्कृती निवडण्याची मुभा देते. पुढच्या आवृत्त्यांमध्ये विकासकांनी जर्मेनिक, व्हॅन्डाल, हूण, डॅसियन, सर्मॅशियन, नंतरचे रोमन प्रजासत्ताक, रोमन साम्राज्य, बायझेंटाईन साम्राज्य, सॅक्सन, पार्थियन साम्राज्य, गॉथ या संस्कृत्या उपलब्ध करणार असल्याचे सांगितले आहे.[४] +कार्थेजकडे खेळातील सर्वांत शक्तिशाली नौदल व सर्वांत चांगला व्यापार आहे. त्यांच्या सैन्यदलात लढाऊ हत्ती वा कार्थेजचा पवित्र वाद्यवृंद यांचा समावेश होतो. त्यांच्या रक्षक भिंती या सर्वांत शक्तिशाली असतात. मात्र त्यांच्या प्रशिक्षित सैन्यदलात लिबियन, न्युमिडियन, आयबेरियन व ग्रीक या महाग भाडोत्री सैनिकांचा समावेश होतो. कार्थेजची भव्य वास्तू ही "बाल अम्मोन"चे देऊळ आहे. +झीरो ए.डी.मधील ब्रिटन्स व गॉल्स या दोन सेल्टिक तुकड्या या जवळच्या अंतरावरील लढाईत प्रवीण असून ते शिकारी करण्यामध्ये उत्तम आहेत. सेल्टिक लोक प्राचीन काळी धनुष्यबाणाचा वापर कमी करत असल्याने सेल्टिक तुकड्या या धनुर्धर प्रशिक्षित करू शकत नाहीत. ते मुख्यतः दगडी इमारती न बांधता लाकडी इमारती बांधू शकतात. त्यांच्या लाकडी इमारती या लवकर बांधता येतात तसेच त्या स्वस्तही असतात, पण दगडी इमारतींइतक्या मजबूत नसल्याने त्या लवकर नष्ट करता येतात. +ब्रिटन्स हे लढाईसाठी रथ व लढाऊ कुत्रे वापरू शकतात तसेच क्रॅनग नावाची लाकडी घरे बांधू शकतात. ते लांब तलवारी चालवणारे पायदळ व जवळच्या संतराच्या लढाईत निपुण असलेले सैन्यदल प्रशिक्षित करू शकतात. +गॉल्सकडे पहिली फिरती पीठ गिरणी असल्याने त्यांना शेतीतून जास्त उत्पन्न मिळते. तसेच त्यांच्याकडे शक्तिशाली चिलखती घोडदळ व पायदळ आहे. +झीरो ए.डी. मधील अथेन्स, मॅसिडोन्स व स्पार्टन्स या तीन ग्रीक तुकड्यांमध्ये अनेक समान वैशिष्ट्ये आहेत, उदाहरणार्थ शक्तिशाली इमारती, शक्तिशाली मध्यम युद्धनौका, स्वस्त तंत्रज्ञान आणि फॅलॅंक्स रचना, ज्यामुळे ग्रीक हॉपलाइट सैन्यदल पुढून येणाऱ्या हल्ल्यापासून सुरक्षित राहते. +अथेन्स नगरराज्याच्या तुकडीकडे शक्तिशाली संस्कृती आहे. अथेन्सलाच उपलब्ध असणाऱ्या इमारतींमध्ये थिएटर व जिम्नॅशियम यांचा समावेश होतो. अथेन्स जिम्नॅशियमपासून शक्तिशाली सैन्यदळे प्रशिक्षित करू शकतात तसेच काही तंत्रज्ञानही विकसित करू शकतात. ग्रीक संस्कृत्यांमधील सर्वांत शक्तिशाली नौदल अथेन्सकडे असून ते आपल्या मध्यम युद्धनौकेतून नौसैनिक प्रशिक्षित करू शकतात. +मॅसिडोनियन्स हे ग्रीक सैन्यदळ तसेच अलेक्झांडरच्या साम्राज्याचे सैन्यदळ प्रशिक्षित करू शकतात. त्यांच्याकडे विविध प्रकारची सैन्यदळे व वेढ्यासाठीची यंत्रे उपलब्ध आहेत. त्यांच्या वेढ्याच्या क्षमता चांगल्या असून ते फक्त त्यांनाच उपलब्ध असलेले प्रचंड लाकडी वेढ्यासाठीचे मनोरे बांधू शकतात, ज्यामध्ये अनेक धनुर्धर ठेवता येतात. +स्पार्टा नगरराज्याचे सैनिक, विशेषतः हॉपलाइट हे अत्यंत शक्तिशाली असतात. त्यांना दगडी भिंती बांधता येत नाहीत, पण त्यांचे शक्तिशाली सैनिकच रक्षणासाठी वापरावे लागतात. त्यांच्याकडे इतर ग्रीक तुकड्यांइतकी सैन्यदलात विविधता नसली तरी ते आपले शक्तिशाली पायदळ फॅलॅंक्स रचनेत वापरू शकतात. +आयबेरियन्सचे पायदळ हे खेळातील सर्वांत वेगवान असून ते, विशेषतः बॅलिरिक गोफण पायदळ, अत्यंत वेगाने लांब अंतरावर मारा करते. काही लांब अंतरावर मारा करणाऱ्या सैनिकांना तर जळणारे भाले फेकण्याचे तंत्र उपलब्ध आहे. टोलेडो स्टील या तंत्रामुळे त्यांच्या धातूची शस्त्रे वापरणाऱ्यांना अधिक शक्तिशाली हल्ला करता येतो. +भारतीय मौर्य साम्राज्य ही खेळातील एक शक्तिशाली संस्कृती आहे. ते कोणतीही वेढ्यासाठीची यंत्रे प्रशिक्षित करू शकत नसले तरी त्यांना धनुर्धर हत्ती, लढाऊ हत्ती व इमारती दुरुस्त करू शकणारा व उत्पादिन अन्न, धातू, दगड, लाकूड इ. साठवू शकणारा कामगार हत्ती असे तीन प्रकारचे हत्तींचे दळ प्रशिक्षित करता येते. तसेच त्यांचे धनुर्धर हे इतर संस्कृत्यांच्या धनुर्धरांपेक्षा अधिक लांब अंतरावर बाण मारू शकतात. +खेळातील पर्शियन संस्कृती ही सर्वांत समतोल संस्कृती आहे. त्यांच्य मांडलिक राज्यांकडून त्यांना वेगवेगळी सैन्यदले उपलब्ध होतात. त्यांचे पायदळ हे दुर्बल असले तरी ते स्वस्त दरात प्रशिक्षित होत असल्याने ते खूप मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित करता येते. खेळातील सर्वांत शक्तिशाली (तसेच सर्वांत महाग) घोडदळ त्यांना उपलब्ध आहे. घोडदळाचे सर्व प्रकार त्यांना उपलब्ध असून घोडेस्वार धनुर्धर त्यांना रथाच्या स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांच्या इमारतीही खेळातील सर्वांत शक्तिशाली आहेत. जमीनीवरच्या व्यापरातून त्यांना इतर संस्कृत्यांपेक्षा अधिक नफा मिळतो. +रोमन संस्कृती ही खेळातील हॅस्टॅटस हे सर्वांत शक्तिशाली तलवार वापरणारे पायदळ प्रशिक्षित करू शकते. तसेच "सेज बॅलिस्टा" व "स्कॉर्पियन" ही वेढ्यासाठीची सर्वांत शक्तिशाली यंत्रे ते प्रशिक्षित करू शकतात. तसेच ते शत्रूच्या प्रदेशाच्या सभोवती वेढ्यासाठीच्या भिंती बांधून शत्रूच्या शहरांना घेरून टाकू शकतात. +टोलेमिक सांस्कृतिकडे शेतीची शक्तिशाली तंत्रे आहेत. ते लढाऊ हत्ती व उंट प्रशिक्षित करू शकतात. त्यांचे नौदल कार्थेज संस्कृतीइतकेच शक्तिशाली असून ते मोठ्या युद्धनौका बांधू शकतात. त्यांना प्रशिक्षणासाठी उपलब्ध ग्रीक सैनिक हे महाग व शक्तिशाली असतात, तर इजिप्शियन सैनिक हे स्वस्त व दुर्बल असतात. +या खेळातील सेल्युसिद साम्राज्याला प्रशिक्षणासाठी ग्रीक तसेच पौर्वात्य सैन्यदले उपलब्ध असून ते मॅसिडोनियन पद्धतीचे शक्तिशाली चिलखती पायदळ व घोडदळ व पौर्वात्य पद्धतीचे चिलखत नसलेले घोडदळ, पायदळ, चिलखती भारतीय लढाऊ हत्ती व रथ प्रशिक्षित करू शकतात. +झीरो ए.डी. मध्ये विविध प्राचीन तंत्रज्ञाने विकसित करता येतात. बहुतांस तंत्रज्ञाने त्यांच्याशी संबंधित इमारतींमध्ये संशोधित करता येतात. +झीरो ए.डी.ची सुरुवात जून २००१ मध्ये एज ऑफ एम्पायर्स २: द एज ऑफ किंग्स या खेळाचे सर्वसमावेशक संपूर्ण रूपांतर करणारे विस्तारक म्हणून झाली. पण रचनेच्या मर्यादित क्षमतेमुळे विकासकांचा संघ लवकरच त्यांच्या कल्पनांवर आधारित पूर्णपणे स्वतंत्र दृश्य खेळ तयार करण्याकडे वळला.[५][६] +नोव्हेंबर २००८ मध्ये विकासकांनी जाहीर केले की ते हा प्रकल्प लवकरच खुला-स्रोत म्हणून प्रकाशित करतील.[७] १० जुलै २००९ रोजी वाइल्डफायर गेम्स यांनी झीरो ए.डी.चा स्रोत ह जीपीएल २+ या परवान्याखाली प्रकाशित केला तर खेळातील चित्रे, कला हे सीसी-बीवाय-एसए या परवान्याखली प्रकाशित केले.[८] +२३ मार्च २०१०ला झीरो ए.डी.वर दहा ते पंधरा लोक काम करत होते, पण विकासानंतर सध्या शंभराहून अधिक लोकांनी विकासात सहभाग घेतला आहे.[९] +५ सप्टेंबर २०१३ रोजी एक १,६०,००० डॉलर इतक्या रकमेसाठी निधी गोळा करणे सुरू झाले. त्यांना त्यातून ३३,२५१ इतका निधी मिळाला, जो त्यांनी प्रोग्रामरला नोकरीवर ठेवण्यासाठी वापरला.[१०] +झीरो ए.डी.च्या ख्रिस्तपूर्व ५०० ते इसवीसन १ या काळावर आधारित "असेन्डन्ट एम्पायर्स" (Ascendant Empires) व इसवीसन १ ते इसवीसन ५०० या कालखंडावर आधारित "एम्पायर्स बिसेज्ड" (Empires Besieged) अशा दोन आवृत्त्या ठरवण्यात आल्या आहेत. +झीरो ए.डी.च्या सध्या विकसनशील अवस्थेत असलेल्या खेळ इंजिनाचे नाव पायरोजेनेसिस आहे.[११](ग्रीक संस्कृतीमधील पायर अग्नीची व genesisची सुरुवात यावरून). ज्याने अग्नी चोरून मानवजातीला दिला त्या पहिल्या ग्रीक पुराणातील प्रसिद्ध व्यक्तीचे, प्रोमोथियसचे नाव देण्यात आले होते. पण दुसऱ्या एका विकासकांच्या संघाने प्रोमोथियसचा आपल्या खेळात वापर करून त्याची जाहिरात केल्यावर हे नाव बदलण्यात आले. +पायरोजेनेसिस मुख्यतः सी++मध्ये लिहिण्यात आले असून ते मोझिलाचे स्पायडरमंकी जावास्क्रिप्ट इंजिन वापरते.[११] ते ओपनजीएल, ओपनएएल, बूस्ट, एसडीएल, व्हॉर्बिस व डब्ल्युएक्सव्हिड्जेट्स हे मुक्त-स्रोत संग्रहसुद्धा वापरते. कोलाडा (COLLADA), एक्सएमएल, जेएसओएन या खुल्या माहिती स्वरूपांना हे समर्थन देते. ते मायक्रोसॉफ्ट विंडोज, लिनक्स व मॅक ओएस एक्स या मुख्य संचालन प्रणाल्यांवर चालू शकते. +झीरो ए.डी.ला २००८ मध्ये मॉडडीबीच्या "१०० लवकरच येणारी सर्वोत्कृष्ट विस्तारके" यामध्ये पहिल्या शंभरात येण्याइतकी मते मिळाली.[१२] २००९ मध्येसुद्धा झीरो ए.डी.ला मॉडडीबीच्या "१०० लवकरच येणारी सर्वोत्कृष्ट विस्तारके" मध्ये स्थान मिळाले[१३] तसेच "खेळाडूंचा सर्वांत आवडता खेळ" मध्ये तिसरा क्रमांक मिळाला.[१४] २०१० मध्ये झीरो ए.डी.चा "या वर्षातील खेळाडूचा सर्वांत आवडता लवकरच येणारा खेळ" यामध्ये आदरपूर्वक उल्लेख झाला[१५] व या खेळास २०१२ मध्ये तिसरा क्रमांक मिळाला[१६]. सोर्सफोर्जचा जून २०१२चा "या महिन्याचा प्रकल्प" म्हणून झीरो ए.डी.ची निवड झाली.[१७]. लिनक्सक्वेश्चन्स.ऑर्ग या संकेतस्थळाचा "२०१३ सालचा खुला-स्रोत दृश्य खेळ" म्हणूनही झीरो ए.डी.ची निवड झाली.[१८] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_19.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_19.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea018829fca751dc42346cf01adfdea89a86bcbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_19.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉन्सन काउंटी, टेनेसी ही अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील ९५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जॉन्सन काउंटी, टेनेसीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1902.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98f658a633e3f456ccd019f10cc701679278551f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1902.txt @@ -0,0 +1,2 @@ + +झिल्लुर रहमान हे बांगलादेश ह्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1905.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffa9fe63324588437f7fc92f195834be247b7789 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1905.txt @@ -0,0 +1,591 @@ +गणित आणि सिग्नल प्रोसेसिंगमध्ये, झेड-ट्रान्सफॉर्म एका स्वतंत्र-वेळ सिग्नलला रूपांतरित करते, जो वास्तविक किंवा जटिल संख्यांचा एक क्रम आहे, जटिल वारंवारता-डोमेन ( झेड-डोमेन किंवा झेड-प्लेन ) प्रस्तुतीकरणात. [१] [२] +हे लाप्लेस ट्रान्सफॉर्म (एस-डोमेन) च्या स्वतंत्र-वेळ समतुल्य मानले जाऊ शकते. [३] ही समानता टाइम-स्केल कॅल्क्युलसच्या सिद्धांतामध्ये शोधली जाते. +लाप्लेस एस-डोमेनच्या काल्पनिक रेषेवर सतत-वेळ फूरियर ट्रान्सफॉर्मचे मूल्यमापन केले जाते, तर झेड-डोमेनच्या युनिट वर्तुळावर स्वतंत्र-टाइम फूरियर ट्रान्सफॉर्मचे मूल्यांकन केले जाते. अंदाजे s-डोमेनचे डावे अर्ध-विमान काय आहे, ते आता जटिल युनिट वर्तुळाच्या आतील भाग आहे; युनिट वर्तुळाच्या बाहेर झेड-डोमेन काय आहे, साधारणपणे एस-डोमेनच्या उजव्या अर्ध्या विमानाशी संबंधित आहे. +डिजिटल फिल्टर डिझाइन करण्याचे एक साधन म्हणजे अॅनालॉग डिझाईन्स घेणे, त्यांना द्विरेखीय ट्रान्सफॉर्मच्या अधीन करणे जे त्यांना एस-डोमेनपासून झेड-डोमेनवर मॅप करते आणि नंतर तपासणी, हाताळणी किंवा संख्यात्मक अंदाजे करून डिजिटल फिल्टर तयार करते. अशा पद्धती जटिल एकतेच्या परिसरात, म्हणजे कमी फ्रिक्वेन्सीशिवाय अचूक नसतात. + +आलेख काढणे + +आलेख काढणे +आता झेड-ट्रान्सफॉर्म म्हणून ओळखली जाणारी मूळ कल्पना लॅप्लेसला माहीत होती, आणि रडारसह वापरल्या जाणाऱ्या सॅम्पल-डेटा कंट्रोल सिस्टीमवर उपचार करण्याचा एक मार्ग म्हणून डब्ल्यू. हुरेविक्झ [४] [५] आणि इतरांनी १९४७ मध्ये ती पुन्हा सादर केली. हे रेखीय, स्थिर-गुणांक फरक समीकरणे सोडवण्याचा एक मार्ग दाखवतो. नंतर १९५२ मध्ये कोलंबिया विद्यापीठातील सॅम्पल-डेटा कंट्रोल ग्रुपमध्ये रॅगझिनी आणि झादेह यांनी "द झेड-ट्रान्सफॉर्म" असे नाव दिले. [६] [७] +सुधारित किंवा प्रगत झेड-ट्रान्सफॉर्म नंतर EI ज्युरीने विकसित आणि लोकप्रिय केले. [८] [९] +झेड-ट्रान्सफॉर्ममध्ये समाविष्ट असलेली कल्पना गणितीय साहित्यात फंक्शन्स निर्माण करण्याची पद्धत म्हणून देखील ओळखली जाते जी १७३० च्या सुरुवातीस शोधली जाऊ शकते जेव्हा डे मोइव्रेने संभाव्यता सिद्धांताच्या संयोगाने ती सादर केली होती. [१०]गणितीय दृष्टिकोनातून झेड-ट्रान्सफॉर्मला लॉरेंट मालिका म्हणून देखील पाहिले जाऊ शकते जेथे एक विश्लेषणात्मक कार्याचा (लॉरेंट) विस्तार म्हणून विचाराधीन संख्यांचा क्रम पाहतो. +झेड-ट्रान्सफॉर्मची व्याख्या एकतर एकतर्फी किंवा द्वि-पक्षीय रूपांतर म्हणून केली जाऊ शकते. (जसे आपल्याकडे एकतर्फी लॅप्लेस ट्रान्सफॉर्म आहे आणि दोन बाजू असलेला लॅपेस ट्रान्सफॉर्म आहे.) [११] +एका वेगळ्या-वेळ सिग्नलचे द्विपक्षीय किंवा द्विपक्षीय झेड-परिवर्तन + + + +x +[ +n +] + + +{\displaystyle x[n]} + + औपचारिक शक्ती मालिका आहे + + + +X +( +z +) + + +{\displaystyle X(z)} + + म्हणून परिभाषित केले आहे +कुठे + + + +n + + +{\displaystyle n} + + पूर्णांक आहे आणि + + + +z + + +{\displaystyle z} + + सर्वसाधारणपणे, एक जटिल संख्या आहे: +कुठे + + + +A + + +{\displaystyle A} + + चे परिमाण आहे + + + +z + + +{\displaystyle z} + +, + + + +j + + +{\displaystyle j} + + काल्पनिक एकक आहे, आणि + + + +ϕ + + +{\displaystyle \phi } + + रेडियनमध्ये जटिल युक्तिवाद आहे (ज्याला कोन किंवा फेज देखील म्हटले जाते). +वैकल्पिकरित्या, प्रकरणांमध्ये जेथे + + + +x +[ +n +] + + +{\displaystyle x[n]} + + साठी परिभाषित केले आहे + + + +n +≥ +0 + + +{\displaystyle n\geq 0} + +, एकतर्फी किंवा एकतर्फी झेड-परिवर्तन म्हणून परिभाषित केले आहे +सिग्नल प्रोसेसिंगमध्ये, ही व्याख्या स्वतंत्र-वेळ कारण प्रणालीच्या युनिट आवेग प्रतिसादाच्या झेड-ट्रान्सफॉर्मचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाऊ शकते. +एकतर्फी झेड-ट्रान्सफॉर्मचे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे संभाव्यता निर्माण करणारे कार्य, जेथे घटक + + + +x +[ +n +] + + +{\displaystyle x[n]} + + एक स्वतंत्र यादृच्छिक चल मूल्य घेते ही संभाव्यता आहे + + + +n + + +{\displaystyle n} + +, आणि कार्य + + + +X +( +z +) + + +{\displaystyle X(z)} + + सहसा असे लिहिले जाते + + + +X +( +s +) + + +{\displaystyle X(s)} + + च्या दृष्टीने + + + +s += + +z + +− +1 + + + + +{\displaystyle s=z^{-1}} + + . Z- ट्रान्सफॉर्म्सचे गुणधर्म (खाली) संभाव्यता सिद्धांताच्या संदर्भात उपयुक्त व्याख्या आहेत. +व्यस्त झेड-परिवर्तन आहे +जेथे C हा मूळ आणि संपूर्णपणे अभिसरण प्रदेशात (ROC) घेरणारा घड्याळाच्या उलट दिशेने बंद मार्ग आहे. आरओसी कारणकारक असेल अशा स्थितीत ( उदाहरण २ पहा), याचा अर्थ मार्ग C ने सर्व ध्रुवांना वेढले पाहिजे + + + +X +( +z +) + + +{\displaystyle X(z)} + + . +जेव्हा C हे एकक वर्तुळ असते तेव्हा या समोच्च अविभाज्यतेची एक विशेष बाब उद्भवते. जेव्हा आरओसीमध्ये युनिट सर्कल समाविष्ट असेल तेव्हा हा समोच्च वापरला जाऊ शकतो, ज्याची हमी नेहमीच दिली जाते + + + +X +( +z +) + + +{\displaystyle X(z)} + + स्थिर आहे, म्हणजे, जेव्हा सर्व ध्रुव युनिट वर्तुळाच्या आत असतात. या समोच्च सह, व्युत्क्रम झेड-ट्रान्सफॉर्म एकक वर्तुळाभोवती असलेल्या झेड-ट्रान्सफॉर्मच्या नियतकालिक मूल्यांच्या व्युत्क्रम स्वतंत्र-वेळ फूरियर ट्रान्सफॉर्म, किंवा फूरियर मालिका, सुलभ करते: + +n ची मर्यादित श्रेणी आणि एकसमान अंतर असलेल्या z मूल्यांच्या मर्यादित संख्येसह झेड- ट्रान्सफॉर्मची ब्लूस्टीनच्या FFT अल्गोरिदमद्वारे कार्यक्षमतेने गणना केली जाऊ शकते. डिस्क्रिट-टाइम फूरियर ट्रान्सफॉर्म (डीटीएफटी) - डिस्क्रिट फूरियर ट्रान्सफॉर्म (डीएफटी) सह गोंधळात टाकू नये - हे एकक वर्तुळावर z ला प्रतिबंधित करून प्राप्त केलेल्या झेड-ट्रान्सफॉर्मचे एक विशेष प्रकरण आहे. +अभिसरण क्षेत्र (आर.ओ.सी) हा जटिल समतल बिंदूंचा संच आहे ज्यासाठी झेड-परिवर्तन समीकरण अभिसरण होते. +द्या + + + +x +[ +n +] += + +0.5 + +n + + +  + + +{\displaystyle x[n]=0.5^{n}\ } + + . मध्यांतर (−∞, ∞) वर x [ n ] चा विस्तार केला तर तो होतो +बेरीज पाहता +म्हणून, ही स्थिती पूर्ण करणारी z ची कोणतीही मूल्ये नाहीत. +द्या + + + +x +[ +n +] += + +0.5 + +n + + +u +[ +n +] +  + + +{\displaystyle x[n]=0.5^{n}u[n]\ } + + (जेथे यू हेविसाइड स्टेप फंक्शन आहे). मध्यांतर (−∞, ∞) वर x [ n ] चा विस्तार केला तर तो होतो +बेरीज पाहता + +शेवटची समानता अनंत भूमितीय मालिकेतून उद्भवते आणि समानता फक्त जर |0.5 z −1 | < 1 जे | म्हणून z च्या संदर्भात पुन्हा लिहिले जाऊ शकते z | > ०.५. अशा प्रकारे, आर.ओ.सी आहे | z | > ०.५. या प्रकरणात आरओसी हे "पंच आउट" च्या उत्पत्तीवर 0.5 त्रिज्या असलेल्या डिस्कसह जटिल विमान आहे.द्या + + + +x +[ +n +] += +− +( +0.5 + +) + +n + + +u +[ +− +n +− +1 +] +  + + +{\displaystyle x[n]=-(0.5)^{n}u[-n-1]\ } + + (जेथे यू हेविसाइड स्टेप फंक्शन आहे). मध्यांतर (−∞, ∞) वर x [ n ] चा विस्तार केल्यास ते होते +बेरीज पाहता +अनंत भौमितिक मालिका वापरून, पुन्हा, समानता फक्त जर |0.5 −1 z | < 1 जे | म्हणून z च्या संदर्भात पुन्हा लिहिले जाऊ शकते z | < ०.५. अशा प्रकारे, आर.ओ.सी आहे | z | < ०.५. या प्रकरणात आरओसी ही एक डिस्क आहे जी मूळ आणि त्रिज्या 0.5 च्या केंद्रस्थानी असते. +मागील उदाहरणापेक्षा हे उदाहरण वेगळे काय आहे ते फक्त आरओसी आहे. केवळ परिवर्तनाचा परिणाम अपुरा आहे हे दाखवण्यासाठी हे हेतुपुरस्सर आहे. +उदाहरणे 2 आणि 3 स्पष्टपणे दर्शवतात की x[n] चे झेड-ट्रान्स्फॉर्म X(z) अद्वितीय आहे जेव्हा आणि फक्त आर.ओ.सी निर्दिष्ट करताना. ध्रुव-शून्य प्लॉट कार्यकारण आणि रोधक प्रकरणासाठी तयार करणे हे दर्शविते की दोन्ही प्रकरणांसाठी आरओसीमध्ये 0.5 वर असलेल्या ध्रुवचा समावेश नाही. हे एकापेक्षा जास्त ध्रुव असलेल्या प्रकरणांमध्ये विस्तारते: आर.ओ.सी मध्ये कधीही पोल नसतात. +उदाहरण २ मध्ये, कार्यकारण प्रणाली आरओसी देते ज्यामध्ये | समाविष्ट आहे z | = ∞ तर उदाहरण 3 मध्ये रोधक प्रणाली एक आरओसी देते ज्यामध्ये | समाविष्ट आहे z | = 0. +एकाधिक ध्रुव असलेल्या प्रणालींमध्ये आरओसी असणे शक्य आहे ज्यामध्ये | दोन्हीपैकी कोणतेही समाविष्ट नाही z | = ∞ किंवा | z | = 0. आरओसी गोलाकार बँड तयार करते. उदाहरणार्थ, +0.5 आणि 0.75 वर पोल आहेत. आरओसी ०.५ < | असेल z | < 0.75, ज्यामध्ये मूळ किंवा अनंताचा समावेश नाही. अशा प्रणालीला मिश्र-कारणभाव प्रणाली म्हणतात कारण त्यामध्ये कार्यकारण संज्ञा (0.5) n u [ n ] आणि एक कारक संज्ञा − (0.75) n u [ − n − 1] असते. +केवळ आरओसी जाणून घेऊन सिस्टमची स्थिरता देखील निर्धारित केली जाऊ शकते. जर आर.ओ.सी मध्ये युनिट वर्तुळ (म्हणजे, | z | = 1) असेल तर प्रणाली स्थिर आहे. वरील प्रणालींमध्ये कार्यकारण प्रणाली (उदाहरण 2) स्थिर आहे कारण | z | > ०.५ मध्ये एकक वर्तुळ आहे. +आपण असे गृहीत धरू की आपल्याला आरओसीशिवाय (म्हणजे एक अस्पष्ट x [ n ]) प्रणालीचे झेड- ट्रान्सफॉर्म प्रदान केले आहे. आम्ही एक अद्वितीय x [ n ] निर्धारित करू शकतो बशर्ते आम्हाला पुढील गोष्टींची इच्छा असेल: +स्थिरतेसाठी आरओसीमध्ये युनिट सर्कल असणे आवश्यक आहे. जर आपल्याला कार्यकारण प्रणालीची आवश्यकता असेल तर आरओसीमध्ये अनंत असणे आवश्यक आहे आणि सिस्टम कार्य उजव्या बाजूचा क्रम असेल. जर आम्हाला अँटीकॉझल सिस्टमची आवश्यकता असेल तर आरओसीमध्ये मूळ असणे आवश्यक आहे आणि सिस्टम फंक्शन एक डावी बाजू असलेला क्रम असेल. जर आपल्याला स्थिरता आणि कार्यकारणभाव दोन्हीची आवश्यकता असेल तर, सिस्टम फंक्शनचे सर्व ध्रुव युनिट वर्तुळाच्या आत असले पाहिजेत. +अद्वितीय x[n] नंतर आढळू शकते. +सह + + + +K + +Z + +:= +{ +K +r +: +r +∈ + +Z + +} + + +{\displaystyle K\mathbb {Z} :=\{Kr:r\in \mathbb {Z} \}} + + +सह + + + +k +> +0 + + +{\displaystyle k>0} + + आणि + + + +x +: +x +[ +n +] += +0 +  +∀ +n +< +0 + + +{\displaystyle x:x[n]=0\ \forall n<0} + + +सह + + + +k +> +0 + + +{\displaystyle k>0} + + +एकतर्फी Z-परिवर्तन: [१२] + + + + + +z + +k + + +X +( +z +) +− + +z + +k + + + +∑ + +n += +0 + + +k +− +1 + + +x +[ +n +] + +z + +− +n + + + + +{\displaystyle z^{k}X(z)-z^{k}\sum _{n=0}^{k-1}x[n]z^{-n}} + + +n <0 साठी x [ n ]=0 सह +आरओसी शक्यतो सीमा वगळून, जर + + + +X +( +z +) + + +{\displaystyle X(z)} + + तर्कहीन आहे [१३] +पारसेवाल यांचे प्रमेय +प्रारंभिक मूल्य प्रमेय : जर x [ n ] कार्यकारणभाव असेल तर +अंतिम मूल्य प्रमेय : जर ( z −1) X ( z ) चे ध्रुव एकक वर्तुळाच्या आत असतील तर +येथे: +u[n]=1 जर n>=0, u[n]=0 जर n<0 +युनिट (किंवा हेविसाइड) स्टेप फंक्शन आहे आणि +δ[n] = 1 जर n=0, नाहितर δ[n] = 0 +डिस्क्रिट-टाइम युनिट इंपल्स फंक्शन आहे (सीएफ डिराक डेल्टा फंक्शन जे सतत-वेळ आवृत्ती आहे). दोन फंक्शन्स एकत्र निवडले जातात जेणेकरून युनिट स्टेप फंक्शन हे युनिट आवेग फंक्शनचे संचय (रनिंग टोटल) असेल. +एकक वर्तुळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या |z|=1 प्रदेशातील z च्या मूल्यांसाठी, आम्ही एकल, वास्तविक व्हेरिएबल, ω चे फंक्शन म्हणून परिवर्तन व्यक्त करू शक्तो + + + + +z += + +e + +j +ω + + +  + + +{\displaystyle z=e^{j\omega }\ } + + आणि द्वि-पक्षीय रूपांतर फुरियर मालिकेत कमी होते: + + + + + +∑ + +n += +− +∞ + + +∞ + + +x +[ +n +] +  + +z + +− +n + + += + +∑ + +n += +− +∞ + + +∞ + + +x +[ +n +] +  + +e + +− +j +ω +n + + +, + + +{\displaystyle \sum _{n=-\infty }^{\infty }x[n]\ z^{-n}=\sum _{n=-\infty }^{\infty }x[n]\ e^{-j\omega n},} + + +ज्याला + + + +x +[ +n +] + + +{\displaystyle x[n]} + + अनुक्रमाचे डिस्क्रिट-टाइम फूरियर ट्रान्सफॉर्म (DTFT) म्हणून देखील ओळखले जाते. हे 2π-नियतकालिक फंक्शन हे फूरियर ट्रान्सफॉर्मचे नियतकालिक योग आहे, ज्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे विश्लेषण साधन आहे. +हे समजून घेन्यासाठी + + + +X +( +f +) + + +{\displaystyle X(f)} + + कोणत्याही फंक्शनचे फूरियर ट्रान्सफॉर्म होऊ द्या + + + +x +( +t +) + + +{\displaystyle x(t)} + +ज्याचे नमुने काही अंतराने,  + + + +T +, +x +[ +n +] + + +{\displaystyle T,x[n]} + + क्रमाच्या बरोबरीचे आहेत. +नंतर + + + +x +[ +n +] + + +{\displaystyle x[n]} + + क्रमाचा DTFT खालीलप्रमाणे लिहिता येईल. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1918.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..082bceb0b59f48b481fceb9804fc925b49c64bf8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1918.txt @@ -0,0 +1 @@ +झी गंगा ही भोजपुरी भाषेतील दूरचित्रवाहिनी आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1924.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c001a08b4e329479d66faf082d8ee23ca6b1ea1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1924.txt @@ -0,0 +1,2 @@ + +झी टीव्ही ही भारतातून प्रसारित होणारी हिंदी भाषेतील दूरचित्रवाहिनी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_193.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7c609c10ccc569de599192cae7eb4ca2ea3eb0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_193.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्ज हेन्री पोप (२७ जानेवारी, १९११:डर्बीशायर, इंग्लंड - २९ ऑक्टोबर, १९९३:डर्बीशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९४७ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1947.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c01ce1dc61ec09a97019655183daa9f992606ddb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1947.txt @@ -0,0 +1 @@ +झी बांग्ला ही भारतातून प्रसारित होणारी बंगाली भाषेतील दूरचित्रवाहिनी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1956.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25ca396af1f211a505a8895cc045c307437089b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1956.txt @@ -0,0 +1 @@ +झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१७ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2017) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१७ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा १५ ऑक्टोबर २०१७ रोजी संपन्न झाला. संजय मोने आणि अतुल परचुरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्याने ५.५ टीआरपी आणि ७.२ टीव्हीआर मिळवून तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले.[१][२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1979.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a266e412033ab8bbb9cb7920c31f3f8965045a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1979.txt @@ -0,0 +1 @@ +झी मराठी विशेष लक्षवेधी चेहरा पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील विशेष लक्षवेधी चेहऱ्याला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1984.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3701b6bcd69ff58ac5009db161d3411c88162e52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_1984.txt @@ -0,0 +1 @@ +झी मराठी सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम कथाबाह्य कार्यक्रमाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर चला हवा येऊ द्या या कथाबाह्य कार्यक्रमाने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (७) जिंकला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2002.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0cd51b258e8c4cf615fd2a4989bd2af062ff606 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2002.txt @@ -0,0 +1 @@ +झी मराठी सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम मालिकेला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर वादळवाट, असंभव आणि होणार सून मी ह्या घरची या मालिकांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2084.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff1f6f230db97476a55f6a9e538f6da6106bfbb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2084.txt @@ -0,0 +1,3 @@ + +झुंपा लहिरी (बंगाली: ঝুম্পা লাহিড়ী, ११ जुलै १९६७) एक भारतीय अमेरिकी लेखिका आहे. लहीरींचा प्रथम लघु संग्रह इंटरप्रेटर ऑफ़ मैलडीज़ (१९९९) कादंबरीला साल २००० मध्ये पुलित्झर पुरस्काराने सन्मानित केले गेले आणि त्यांच्या पहिल्या दी नेमसेक (२००३) या कादंबरीवर त्याच नावाचा एक चित्रपट बनवला गेला.[१] त्या बंगाली वंशाच्या असून सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कला व मानवविद्या समितीच्या सदस्या आहेत. +संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2094.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88d23a04810a504c898f5701d9a98242c574be74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2094.txt @@ -0,0 +1,2 @@ + झुगरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2103.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de3b83d9b52997e5f7e8c2e911a048a8ca7397fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2103.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा लेख राजस्थानमधील झुनझुनू जिल्ह्याविषयी आहे. झुनझुनू शहराच्या माहितीसाठी पहा - झुनझुनू. +झुनझुनू हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र झुनझुनू येथे आहे. +पिलानी diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2139.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72b7b2c0f63ff3db689a55726e56afde99326e1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2139.txt @@ -0,0 +1,4 @@ +झुलू विकिपीडिया ही विकिपीडियाची झुलू भाषेतील आवृत्ती आहे. नोव्हेंबर २००३ मध्ये या आवृत्तीचा आरंभ झाला होता आणि १३ मे २००९ पर्यंत यातली लेखसंस्ख्या १८६ लेखांवर पोहोचली आणि २५ एप्रिल २०१६ रोजी हा आकडा ७६६ वर पोचला, ज्यामुळे ही लेखसंख्येनुसार २४७वी सर्वात मोठी विकिपीडिया आवृत्ती (मागील तारखेच्या २२१ व्या क्रमांकावरून खाली) बनली.[१] एप्रिल २०२१ मध्ये यात ८,०१५ लेख आणि २३ सक्रिय नोंदणीकृत वापरकर्ते होते. +जरी १०० लेखांपर्यंत पोहोचण्याची ती तिसऱ्या क्रमांकाची आफ्रिकी भाषेची विकिपीडिया होती,[२] तरीही प्रगती मंद आहे, आणि इतर अनेक आफ्रिकी भाषांनी त्यास मागे टाकले आहे. +दोन्हीही न्गुनी भाषा असून, झुलू बहुतेकपणे कौसाशी परस्पर सुबोध आहे, म्हणून कौसा विकिपीडियासाठी झुलू आवृत्तीतील लेख सहजपणे कौसा मध्ये भाषांतरित करणे शक्य आहे. विकिमिडियाच्या स्कॅनविकि सहयोग साधनाद्वारे स्वीडिश, नॉर्वेजियन आणि डॅनिश सारख्या स्कँडिनेव्हियन भाषेच्या आवृत्तीसाठी अंतर-विकीचे समान प्रयत्न केले गेले आहेत. +जानेवारी २०१२ मध्ये, झुलु विकिपीडिया बंद करण्याचा प्रस्ताव होता. मार्च २०१२ मध्ये हा प्रस्ताव नाकारला गेला.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2144.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..383e83e71e9c7000f65d4cf0e339f4088ea27ce7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2144.txt @@ -0,0 +1 @@ +झुल्फिकार अली खान () हा अर्काटचा पहिला नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १६९० ते इ.स. १७०३ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2240.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e737dcc2caeaa2edc3064f5ade72618035990e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2240.txt @@ -0,0 +1 @@ +क्षयार्षा (ग्रीक व इंग्लिश भाषा उच्चार: झेरेक्सिस) (इ.स.पू. ५१९ - इ.स.पू. ४६५) हा प्राचीन पर्शियाचा सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2259.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e43b37e3bba6a4c6f2bd0f54cd22bb652e3d0ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2259.txt @@ -0,0 +1 @@ +हावियेर हर्नांदेझ बाल्काझार (स्पॅनिश: Javier Hernández Balcázar; १ जून १९८८, ग्वादालाहारा) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या प्रीमियर लीगमधील मँचेस्टर युनायटेड तसेच मेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_226.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb802c58dfb0679217f24dd0266d95bcf27a5167 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_226.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै २६, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2276.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..154d05f123e80281c15f02a60fd73b731415ba2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2276.txt @@ -0,0 +1,2 @@ +झॉयडरझी कार्या ही धरणे, तलाव, जमीन सुधारणा आणि पाण्याचा निचरा करण्याची एक प्रणाली आहे, जी नेदरलँड्सने विसाव्या शतकात हाती घेतलेला सर्वात मोठा हायड्रॉलिक अभियांत्रिकी प्रकल्प होते. या प्रकल्पामध्ये उत्तर समुद्राचा एक मोठा, उथळ प्रवेश आणि पोल्डर वापरून नव्याने बंदिस्त केलेल्या पाण्यात जमीन पुनर्संचयित करणे, व झॉयडरझीचे धरण बांधणे समाविष्ट होते. +अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनियर्सने आधुनिक जगाच्या सात आश्चर्यांपैकी नेदरलँड्सच्या दक्षिण-पश्चिमेकडील डेल्टा वर्क्ससह ह्या कामाला घोषित केले. [१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2332.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc1856b70bb9c4612f40875e13da5d94eb415015 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2332.txt @@ -0,0 +1,2 @@ +झोळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2346.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3681b5a86dd6b9c5edaf1bbc7c8ec1e7599ce46f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2346.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 47°22′N 8°33′E / 47.367°N 8.550°E / 47.367; 8.550 + +झ्युरिक हे स्वित्झर्लंड देशातील सर्वात मोठे शहर आहे. झ्युरिक हे युरोपातील सर्वात श्रीमंत शहर मानले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2368.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..102c1167b9e02ba16603fad23fa7af634d145212 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2368.txt @@ -0,0 +1,21 @@ +सम्राट च-जोंग (नवी चिनी चित्रलिपी: 哲宗; जुनी चिनी चित्रलिपी: 哲宗; फीनयीन: zhézōng; उच्चार: चऽऽ-जोंऽऽऽङ्ग) (जानेवारी ४ १०७६ - फेब्रुवारी २३ ११००) हा चीनवर राज्य करणारा सातवा सोंग वंशीय सम्राट होता. +उत्तरी सोंग +थायत्सू (太祖)  · +थायत्सोंग (太宗)  · +चन्-त्सोंग (真宗)  · +रन्-त्सोंग (仁宗)  · +यींगत्सोंग (英宗)  · +षन्-त्सोंग (神宗)  · +च-जोंग (哲宗)  · +हुईजोंग (徽宗)  · +छीन्-जोंग (欽宗)  · +दक्षिणी सोंग +काओत्सोंग (高宗)  · +स्याओचोंग (孝宗)  · +क्वांगत्सोंग (光宗)  · +निंगत्सोंग (寧宗)  · +लित्सोंग (理宗)  · +तुत्सोंग (度宗)  · +गोंगत्सोंग (恭宗)  · +तुआनजोंग (端宗)  · +ह्वायत्सोंग (懷宗) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2383.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11684940240dd1eba060422ba76015913231a21a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2383.txt @@ -0,0 +1 @@ +फाँट या शब्दाचा अर्थ वस्तुतः सर्व अक्षरचिन्हे उपलब्ध असलेल्या एकाच वळणाच्या एकाच आकाराच्या टंक समूहास फाँट असे म्हणता येईल. सर्व साधारणतः Times New Roman, Arial असे इंग्रजी भाषेच्या रोमनलिपीचे font आपल्या परिचयाचे असतात. इंग्रजी भाषेचे सर्वसाधारण फाँट संबधित ऑपरेटींग सिस्टीम सोबतच येतात. परंतु आग ऑपरेटींग सिस्टिम सोबत इंग्रजी भाषेच्या टंकांसोबत मराठी व इतर भारतीय भाषांचे टंकही येतात. इ.स. १८७३, मार्च १ - ई. रेमिंग्टन अँड सन्सनी पहिले टंकलेखन यंत्र विकण्यास सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_239.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9859256deaf6444d52317c98b371147aaa63999 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_239.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्ज मॅकडोनल्ड पार्कर (२७ मे, १८९९:केपटाउन, केप वसाहत - १ मे, १९६९:ऑस्ट्रेलिया) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९२४ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2391.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95ae81fb0b2127c04ddb9c3e938c35a8c08c6617 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2391.txt @@ -0,0 +1,11 @@ +(W) (अणुक्रमांक ७४) रासायनिक पदार्थ. टंगस्टन म्हणजे वजनदार दगड, तर जर्मन शब्द वोल्फ्रॅम म्हणजे कोल्ह्याचे भक्ष्य असाही याचा अर्थ आहे. + +टंगस्टन. पांढऱ्या करडय़ा रंगाचे एक धातुरूप मूलद्रव्य आहे. त्याचा वितळणबिंदू ३४००° से. असून, उकळणबिंदू ५५००° से. आहे. अतिउच्च वितळणबिंदूमुळे विद्युत अभियांत्रिकीमध्ये टंगस्टनचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. शुद्ध टंगस्टनची तार दर चौरस सें.मी.ला ४० टन पर्यंत ताण सहन करू शकते. टंगस्टन अतिशय तन्यही आहे. अतिशय बारीक केलेली १०० कि.मी. लांबीची टंगस्टनची तार वजनाला फक्त २५० ग्रॅम एवढी भरते. अशी अतिशय बारीक तार विद्युत दीपांमध्ये (बल्ब) वापरली जाते व अशी तप्त तार प्रकाश देते. टंगस्टनचा या कामी उपयोग होण्यापूर्वी कार्बन, टॅंटॅलम किंवा ऑस्मियमच्या तारा वापरल्या जात पण यापैकी कोणतीही तार टंगस्टनएवढी विश्वसनीय सेवा देत नाही. +टंगस्टनच्या उच्च वितळणबिंदूमुळे ज्वालाविरोधी द्रव्ये, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, एक्स रे उपकरणे, उच्च तापमानाच्या भट्टय़ा, वेल्डिंगचे इलेक्ट्रोड्स यांमध्ये आणि रॉकेटच्या किंवा क्षेपणास्त्रांच्या काही भागातून अति उष्ण जळालेले इंधन वायू बाहेर पडतात, तेथील भाग तयार करण्यासाठी टंगस्टन वापरतात. म्हणजे जेथजेथे अतिशय उच्च तापमानाला तोंड द्यावयाचे असेल तेथेतेथे टंगस्टनचा वापर होतो. +अतिउच्च कठीणता असणारे आधुनिक मिश्रधातू हे टंगस्टन कार्बाइड व इतर मूलद्रव्ये जसे टायटॅनियम, नायोबियम व टॅंटॅलम कार्बाइड यांचे मिश्रण असते. या पदार्थांना सर्मेट पदार्थ असे म्हणतात व हे पदार्थ १०००° से. पर्यंत स्वतःचे काठिण्य टिकवून ठेवतात. टंगस्टिक आम्लासह लोखंड तापवून फेरोटंगस्टन हा अतिशय कठीण मिश्रधातू तयार केला जातो. +टंगस्टनची घनता जडपणाच्या बाबतीतही टंगस्टन मागे नाही. त्याची घनता १९.३ ग्रॅम प्रति घनसेंमी इतकी आहे. म्हणजे जवळपास सोन्याइतकी. काहीवेळा घनतेच्या दृष्टीने सोन्याऐवजी टंगस्टन वापरले जाते. दागदागिने +बनवतानाही टंगस्टनचा वापर केला जातो. +१७ व्या शतकापासून चिनीमातीच्या वस्तू रंगवण्याची कला चालत आलेली आहे. पिवळ्या, निळ्या, पांढऱ्या, जांभळ्या, हिरव्या रंगांचे असलेले ते नाजूक रंग टंगस्टनयुक्त रंग असतात. टंगस्टनमुळेच त्यांना चमक आलेली असते. +टंगस्टन जवळपास निष्क्रिय आहे. त्यावर सामान्य आम्ले किंवा, अल्कली यांचा परिणाम होत नाही. या गुणधर्माचा उपयोग विविध उद्योगांमध्ये केला जातो. टंगस्टन सर्वात जास्त वापरले जाते ते पोलादाबरोबर मिसळण्यासाठी. +फार पूर्वी धातुशास्त्रज्ञांच्या ध्यानी आले की खनिजापासून कथील वेगळे करतांना कधीकधी ते खूपच कमी प्रमाणात मिळते, आणि याचे कारण खनिजात असलेले तपकिरी किंवा पिवळसर-करड्या रंगाचे दगड हे होते. या खनिजातील दगड शील यांनी वर्गीकृत केले. १८७१ साली कार्ल विल्हेम शील या जर्मन-स्वीडिश रसायनशास्त्रज्ञाने टंगस्टनचा सोध लावला. शील हे व्यवसायाने औषधविक्रेता होते आणि रसायनशास्त्र हे त्यांचे विशेष आवडीचे क्षेत्र होते. टंगस्टनचे वेगळे अस्तित्व शील यांनी १८७१ साली जरी सिद्ध केले तरी १८७३ साली त्यांचेच विद्यार्थी डेलह्युजर या रसायनशास्त्रज्ञाने खनिजापासून वोल्फ्रॅम वेगळे काढले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2403.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2b9b2bc9f65a6841432d3849fb4ea567acfca10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2403.txt @@ -0,0 +1 @@ +हे हाताने सूत कातण्याचे एक छोटेसे यंत्र आहे.याद्वारे वनस्पती,प्राणी किंवा सिंथेटिकचे तंतू यांना पिळ दिल्या जाऊन त्याचा धागा बनतो.याद्वारे सूत तयार करणे ही एक आवडती हस्तकला होती.याद्वारे तयार झालेला धागा हा वस्त्र विणण्यात वापरण्यात येत असे.टकळीला चक्राकृती फिरविल्या जाउन त्याचे टोकास तंतू अडकविल्या जात असे.या तंतूंना पिळ पडून त्याचा धागा तयार होतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2407.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fd75daa015b1ebfc3f19fd82ac1f2ad07d28afc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2407.txt @@ -0,0 +1,4 @@ + +टकाटक हा २०१९ साली प्रदर्शित झालेला एक मराठी प्रणयपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद अरुण कावडे असून प्रथमेश परब व रितिका श्रोत्री आणि अभिजीत आमकर व तनुजा कदम ह्या दोन जोड्या आघाडीच्या भूमिकेत आहे.[१][२] +कामाक्षी आणि तिची वन्य आणि आवेग वाढणारी लहान बहीण मिनाक्षी रोलर-कोस्टर राईडमध्ये उतरली कारण कामाक्षी एका पॉर्न व्यसनाला चिकटून गेली आणि मिनाक्षी प्रेमाच्या त्रिकोणाच्या मध्यभागी गेली. +टकाटक आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2430.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d03a9a632c8e62cc924e89f01b003c90e156fb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2430.txt @@ -0,0 +1 @@ +नॉर्मन बर्ट्राम फ्लीटवूड टफ्टी मान (२८ डिसेंबर, १९२०:दक्षिण आफ्रिका - ३१ जुलै, १९५२:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९४७ ते १९५१ दरम्यान १९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2456.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be64ee3feee6d4453fd2a398ca7c2ba5dd316a28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2456.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +टर्मिनेटर २-द जजमेंट डे हा टर्मिनेटर चित्रपट शृंखलेतील दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट नुसतेच टर्मिनेटर २ किंवा टी२ असे ओळखले जातो. हा चित्रपट १९९१ साली प्रदर्शित झाला. जेम्स कॅमेरून दिग्दर्शीत या चित्रपटातील प्रमुख भूमिका आर्नोल्ड श्वार्झनेगर ,लिंडा हॅमिल्टन, एडवर्ड फर्लांग व रॉबर्ट पॅट्रिक यांनी केली आहे. सॅराह कॉनर व तिचा दहा वर्षाचा मुलगा जॉन कॉनर व टर्मिनेटर हे तिघे मिळून मशीन जगताने पाठवलेला पाऱ्याचा यंत्रमानवाशी सामना करतात जेणेकरून पृथ्वीवर मानवाच्या चुकिने होणारा महाविनाश टाळला जाईल.अशी चित्रपटाची केंद्रीय कल्पना आहे. हा चित्रपट ऍक्शन चित्रपटातील सर्वात गाजलेल्या चित्रपटात गणला जातो. तसेच टर्मिनेटर चित्रपट शृंखलेतील सर्वात गाजलेला चित्रपट आहे. हा चित्रपट मुख्यत्वे या चित्रपटात केलेल्या ग्राफिक्सच्या वापरावर प्रसिद्ध झाला व तसेच नंतरच्या सायन्स फिक्शन चित्रपटांवर या चित्रपटाचा मोठा प्रभाव आहे.[१]. या चित्रपटात प्रथमच मानवाच्या नैसर्गिक हालचाली कंप्युटर ग्राफिक्सच्या सहाय्याने बनवल्या व वितळणाऱ्या पाऱ्याचा यंत्रमानव दाखवण्यात यश मिळवले.[२]. या चित्रपटाने मेक अप, ध्वनीमुद्रण, व विज्युअल इफेक्टस साठी ऑस्कर पुरस्कार मिळवले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_246.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc83665acccf5b8c1e7a58a688d1f66d503e4a1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_246.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉर्जियोस रॅलिस (ग्रीक:Γεώργιος Ράλλης)(डिसेंबर २६, इ.स. १९१८ - मार्च १५, इ.स. २००६) हा ग्रीसचा भूतपूर्व पंतप्रधान होता. +रॅलिस १९८०-८१ दरम्यान पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2461.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..839fc7563d39de977632e8802ffc82341a1262e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2461.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 36°7′53″N 95°56′14″W / 36.13139°N 95.93722°W / 36.13139; -95.93722 + +टल्सा (इंग्लिश: Tulsa) हे अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ओक्लाहोमाच्या आग्नेय भागात आर्कान्सा नदीच्या काठावर वसलेले टल्सा शहर अमेरिकेच्या चक्रीवादळप्रवण क्षेत्रात स्थित आहे. +२०१० साली ३.९२ लाख लोकसंख्या असलेले टल्सा अमेरिकेमधील ४६व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2471.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2741f86692835e6e84b18992c3c06eed3faeaf5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2471.txt @@ -0,0 +1,3 @@ +टस्कारावास काउंटी, ओहायो ही अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ८८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +टस्कारावास काउंटी, ओहायोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2492.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..975ffbef4a9ae8b355408d4747acc555ca0e3d08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2492.txt @@ -0,0 +1,13 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +टांझानिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. डोडोमा ही टांझानियाची राजधानी आहे, आणि दार एस सलाम हे टांझानियातले सर्वांत मोठे शहर आहे. स्वाहिली ही ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. +टांझानियाच्या नागरिकांना आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या भाषेबद्दल अत्यंत अभिमान वाटतो. पूर्व आफ्रिकेचा भारताशी प्रागैतिहासिक काळापासून व्यापारीक संबंध आहे. काही शतकांपूर्वी भारतात आलेल्या आफ्रिकी सरदाराना "सिद्दी" असे आणि आफ्रिकी नाविकांना व रक्षकांना "हबशी" असे महाराष्ट्रीय लोक म्हणत असत. आफ्रिकेतून आलेल्या जमातींची बहुसंख्या असलेली काही खेडी भारतात अजूनही आहेत. भारतीय सरकार त्या जमातींची आता अनुसूचित जाती-जमातींमध्ये वर्गवारी करते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मराठी लोक टांझानियात तुरळक प्रमाणात स्थायिक झाले आहेत. सध्या टांझानियातली मराठी भाषिकांची संख्या ५०० च्या आसपास आहे. +शीतयुद्धाच्या काळातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणात अलिप्त देशांच्या गटात सामील होऊन टांझानियाने भारताच्या बरोबरीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. टांझानियाचे पूर्वराष्ट्राध्यक्ष स्व. म्वालीमु ज्युलिअस न्यरेरे आणि भारताच्या पूर्वपंतप्रधान स्व. इंदिरा गांधी ह्या दोघांमधे जवळचे राजकीय संबंध होते. +इ.स. १९६०च्या सुमाराला युगांडा देशातल्या इदी अमिन ह्या क्रूर हुकूमशहाने जेव्हा भारतीय मूळवंशी जनतेची त्या देशातून हकालपट्टी केली होती तेव्हा स्व. म्वालीमु जुलिअस न्यरेरे ह्यांनी त्या जनतेला टांझानिआत आसरा दिला होता. +डिसेंबर इ.स. २००५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी (चामाचा मापिंदुझी-CCM) पक्षाचे श्री.जकाया किक्वेते राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. +कित्येक शतकांपूर्वी ह्या देशावर प्रथम जर्मन लोकांनी अतिक्रमण केले होते. +टांझानियाच्या उत्तरेस युगांडा, केन्या हे देश व लेक व्हिक्टोरिया हे सरोवर आहेत. पूर्वेस हिंदी महासागर; दक्षिणेस मोझांबिक, मलावी व झांबिया हे देश व मलावी सरोवर हे सरोवर तर पश्चिमेस बुरुंडी, र्‍वांडा व कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक हे देश व लेक टांजानिका हे सरोवर आहेत. +टांझानिया देश एकूण २६ प्रशासकीय विभागांमध्ये वाटला गेला असून ह्यांपैकी ५ विभाग स्वायत्त दर्जा असलेल्या झांझिबार ह्या बेटावर तर उर्वरित मुख्य भूमीवर आहेत. +म्वांझा +[[File:|border|120px|आरुषा]]आरुषा + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2538.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81ff9e0822deece24e6c93e296fb7197e63f77f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2538.txt @@ -0,0 +1 @@ +टाउ हे ग्रीक वर्णमालेतील एकोणीसव अक्षर आहे. रोमन लिपीमधील t ह्या अक्षराचा उगम टाउमधूनच झाला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_256.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c8836e471f9ceb5ad29b0b240b6f4cf6947623e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_256.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जॉर्ज वॉल्टन लुकास, जुनियर ( मे १४,१९४४) हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक आणि लुकासफिल्म लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. ते प्रमुख्याने स्टार वॉर्स या मालिकेतील चित्रपटांसाठी तसेच इंडियाना जोन्स या कथा-नायकाच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2578.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3e794c1fdc89d0862ef81e5b6f818191e53c309 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2578.txt @@ -0,0 +1 @@ +टाकळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2591.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bd72e2b8f039073a47c6b2275a5297677edb145 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2591.txt @@ -0,0 +1,2 @@ +टाकळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2608.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e45430b009ad9f784c83895813b2e4d86ff415ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2608.txt @@ -0,0 +1 @@ +टाकळी बुद्रुक हे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातले एक खेडे आहे. या गावातून गडद नदी(?) वाहते. गावाची लोकसंख्या २००० च्या आतच आहे. गावात शेळके, पाटील, महाजन आणि सोनावणे या आडनावाची माणसे प्रामुख्याने आहेत. सयाजी शेळके हा मोगलांचा एक इनामदार होता. त्याच्या नावावरून या खेड्याला ’सयाजीची टाकळी’असेही म्हणत. या गावात प्रवेश करण्यासाठी सात वाटा आहेत. गावातील लोक मुख्यत्वे शेतकरी आहेत. फारच थोडे व्यापारी आहेत. गावात महादेवाचे एक जुने मंदिर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2614.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b3eb94b3ace02f589a3cc76042913124a878658 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2614.txt @@ -0,0 +1,2 @@ +टाकळीगुरसाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2635.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08334afeeefb2e4441ae2c7a545b9c99ed0af4cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2635.txt @@ -0,0 +1,2 @@ + टाकाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2692.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b72bb6b25d414aa5f5112230fcd84f3064d8f30c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2692.txt @@ -0,0 +1 @@ +टाटा टेलिसर्व्हिसेस ही दूरसंचार क्षेत्रात काम करणारी टाटा उद्योगसमूहाची कंपनी आहे. या कंपनीचीची डोकोमो या जपानी कंपनीशी भागीदारी होती. ती संपल्यावर टाटा सन्सची दूरसंचार कंपनी असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेसने आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2707.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35ebdc083c88dc7e29c5c9949cefc9dcff481f49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2707.txt @@ -0,0 +1 @@ +टाटा मॅजिक हे टाटा मोटर्स या कंपनीचे मायक्रोव्हॅन प्रकारचे वाहन आहे. हे २००७पासून विकले जाते diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2713.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9746c1ed97784ce01f674a368d065f7b79c57719 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2713.txt @@ -0,0 +1 @@ +टाटा व्हेन्चर हे टाटा मोटर्स या कंपनीचे मिनीव्हॅन प्रकारचे वाहन आहे. हे तीन किंवा चार दाराचे असून यात ५ ते ८ आसने असतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2717.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b70939e56542f4c38b17320bf7dcb2efb402da89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2717.txt @@ -0,0 +1,3 @@ +टाटा उद्योगसमूह हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मुंबईत मुख्यालय असलेला भारतीय उद्योगसमूह आहे. हा भारतातल्या सर्वात मोठ्या खाजगी उद्योगसमूहांपैकी एक आहे. बाजार भांडवल आणि महसुलाचा विचार करता भारतातील हा आघाडीचा समूह आहे. रसायने, पोलाद, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा आणि आतिथ्य या क्षेत्रांत या समूहातील कंपन्या प्रामुख्याने आघाडीवर आहेत. सहा खंडांतील ८०हून अधिक देशांत टाटा समूहाचे कामकाज विस्तारले आहे. +टाटा समूहाची सुरुवात १८६८ मध्ये झाली. भारतावर ब्रिटिश राजवट असताना जमशेटजी नसरवानजी टाटा यांनी हिंदुस्थानात कापसाचे व्यवहार करणारी कंपनी स्थापन केली. त्यानंतर नागपूरमध्ये १८७७ मध्ये एम्प्रेस मिल्स स्थापन झाली. टाटा समूहाने मुंबईत १९०३ मध्ये ताजमहाल हॉटेल सुरू केले. १९०४ मध्ये जमशेटजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र 'दोराबजी टाटा' समूहाचे चेरमन झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली समुहाने पोलादनिर्मिती आणि जल विद्युतनिर्मिती प्रकल्प सुरू केले. सर दोराबजी टाटा यांच्या मृत्यूनंतर १९३४ मध्ये नवरोजी सकलातवाला यांनी पुढची सुमारे चार वर्षे समूहाची धुरा वाहिली. १९३८ मध्ये जहांगीर रतनजी दादाभाई अर्थात जे.आर.डी. टाटा हे या समूहाचे चेरमन झाले. त्यांनी समूहाचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला. टाटा केमिकल्स, टेल्को (आता टाटा मोटर्स), टाटा इंडस्ट्रीज, टाटा टी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टायटन इंडस्ट्रीज ही या काळात सुरू झालेल्या काही महत्त्वाच्या कंपन्यांची नावे होत. रतन टाटा यांनी जेआरडींकडून १९९१ मध्ये सूत्रे स्वीकारली. २०१२ साली त्यांनी रतन टाटा यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. २०१६ मध्ये सायरस मिस्त्री टाटा समूहातून बाहेर पडले. २०१७ पासून नटराजन चंद्रशेखरन यांनी चेरमनपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. +टाटा उद्योगसमूहाने विविध संशोधन, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या उभारणीमध्ये आर्थिक योगदान दिले आहे. उद्योग समूहाच्या लोकोपकारी कार्याची दाखल घेऊन २००७ साली समूहाला कार्नेज पदकाने गौरविण्यात आले. टाटा उद्योग समूहाने स्थापन केलेल्या काही संस्थांची सूची :- diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2736.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e32aaed41f2e2159d29a92e99e2b9042d354ed00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2736.txt @@ -0,0 +1,3 @@ +तातो हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे नवनिर्मित शि योमी जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्रआहे. [१] [२] + +हे शहर राज्याची राजधानी इटानगरपासून २०१ किमी अंतरावर आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2740.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..795a0ed4e8c6adc661b22a4983e07521f8c2c87f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2740.txt @@ -0,0 +1 @@ +टेबल माउंटन (खोएखोए:Huri ‡oaxa; जेथे समुद्र उंचावतो; आफ्रिकान्स:टाफेलबर्ग) हा दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहराजवळी पर्वत आहे. याचा माथा उंच पठार असून हा पर्वत केप टाउन शहराच्या प्रतिमेशी जगभर निगडीत आहे. या डोंगराच्या माथ्यावर जाण्यासाठी केबल कार उपलब्ध आहे ज्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.[१] हा पर्वत टेबल माउंटन राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2765.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..449634a8edede0896fa604ba53936acc25ebf79d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2765.txt @@ -0,0 +1,3 @@ +टायटस फ्लाव्हियस वेस्पाशियानस (रोमन लिपी: Titus Flavius Vespasianus ;) (डिसेंबर ३०, इ.स. ३९ - सप्टेंबर १३, इ.स. ८१) हा इ.स. ७९ पासून त्याच्या मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. +रोमन सम्राट व्हेस्पासियन याचा पुत्र असलेला टायटसाने पित्याच्या राजवटीत पहिल्या ज्यू-रोमन युद्धात रोमन सैन्याचे सेनापतित्व सांभाळले. इ.स. ७० साली जेरूसलेम शहराचा पाडाव करण्याची निर्णायक कामगिरी त्याने बजावली. वेस्पाशियनाच्या मृत्यूनंतर टायटस राज्यारूढ झाला. अवघ्या दोन वर्षांच्या त्याच्या राजवटीत रोम येथील प्रसिद्ध कलोसियम बांधून पूर्ण झाले. इ.स. ७९ सालातील व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक व इ.स. ८० सालातील रोम शहरातील आगींच्या आपत्तींनंतर आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन करण्याकडे त्याने लक्ष दिले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2792.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3185125977cc7d6263ced17b05ae76652197e3a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2792.txt @@ -0,0 +1,3 @@ +टायलर काउंटी, वेस्ट व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील ५५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +टायलर काउंटी, वेस्ट व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2803.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..870f238332fe7425ca879c0c5ed1f3c23671f9c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2803.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +टाय्ला वाय्न ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2808.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62e871fcd2e58655aba2ba91ccb62a93b6ae48d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2808.txt @@ -0,0 +1 @@ +टारफुला ही शंकर पाटील यांनी लिहिलेली कादंबरी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2821.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7093adf9ef73591766a3b92a973b552c040bac24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2821.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +टाव्नी रॉबर्टस् ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_285.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b98d34de73ab93a530622dc19eb63d5fcd94b58e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_285.txt @@ -0,0 +1,4 @@ + +सहावा जॉर्ज (आल्बर्ट फ्रेडरिक आर्थर जॉर्ज; डिसेंबर १४, इ.स. १८९५ - फेब्रुवारी ६, इ.स. १९५२) हा डिसेंबर ११, इ.स. १९३६ ते फेब्रुवारी ६, इ.स. १९५२ दरम्यान युनायटेड किंग्डम व ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट होता. त्याच्या कारकिर्दीत ब्रिटिश साम्राज्याने मावळते दिवस पाहिले. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचे मोठे नुकसान झाले तसेच साम्राज्यामधील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले ह्या कारणांस्तव युनायटेड किंग्डमचे जगामधील वर्चस्व बऱ्याच अंशी ढासळले. +आपल्या अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे तसेच लाजऱ्या स्वभावामुळे जॉर्जला राजा बनण्यात स्वारस्य नव्हते. परंतु वडील पाचवा जॉर्ज ह्यांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेल्या थोरल्या भाऊ एडवर्डने एका घटस्फोटित अमेरिकन स्त्री सोबत विवाह करण्याचे ठरवले. राज्यपदाच्या गादीवर असताना हे होणे शक्य नसल्याने एडवर्डने केवळ एका वर्षात सत्ता सोडली व सहाव्या जॉर्जला नाईलाजाने सत्ता हाती घ्यावी लागली. +२०१० साली प्रदर्शित झालेल्या द किंग्ज स्पीच ह्या चित्रपटामध्ये सहाव्या जॉर्जची संभाषण सुधारण्याची धडपड रेखाटली आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2854.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a93b6c5bb72664e8963cfb5f517a4e4a64b20694 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2854.txt @@ -0,0 +1,5 @@ +टिकेंद्रजीत सिंग(२९ डिसेंबर १८५६-१३ ऑगस्ट १८९१) हे ईशान्य भारतातील मणिपूर संस्थानातील एक राजकुमार होते. त्यांना बीर टिकेंद्रजीत आणि कोइरिंग म्हणून ओळखले जात होते. ते मणिपूर सैन्यदलाचे कमांडर होते. त्यांनी कांगला या महालातून ब्रिटीशांशी सशस्त्र सैन्यासह लढा दिला. ज्यामुळे १८९८ चे ॲंग्लो-मणिपूर युद्ध झाले. जे 'मणिपूर एक्सपिडिशन' म्हणूनही ओळखले जाते.[१] +१८८६ मध्ये महाराजा चंद्रकीर्ती यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सूरचंद्र सिंग यांनी त्यांची जागा घेण्यात यश मिळवले. त्याआधी अनेक दावेदारांनी नवा राजा होण्याचा प्रयत्न केला. १८९० मध्ये राजाचे दोन भाऊ टिकेंद्रजीत व कुलचंद्र सिंग यांनी राजवाड्यावर हल्ला केला. पहिले तीन प्रयत्न अपयशी झाले. पण नंतर टिकेंद्रजीत यांच्या सेनापतीपदाखाली कुलचंद्र सत्तेवर आले. सूरचंद्र सिंग यांनी मणिपूर सोडून कचर येथे आश्रय घेतला. त्यांनी ब्रिटीशांशी हातमिळवणी करून सत्ता मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले.[२] +लेफ्टनंट कर्नल जॉन मिशेल यांच्या विशेष न्यायालयाने ११ मे १८९१ रोजी सुनावणी सुरू केली. न्यायालयाने टिकेंद्रजीत, कुलचंद्रा व थांगल जनरल यांना दोषी ठरवले आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.१३ ऑगस्ट १८९१ रोजी आदेश घोषित करण्यात आला आणि तिकडे रजित(?) व थांगल जनरल यांना सार्वजनिकरीत्या संध्याकाळी ५ वाजता इंफाळमध्ये पोलो मैदान येथे फासावर लटकविण्यात आले.[३] +फेडी-पुंग येथे बाजारपेठेतील मामल्यासाठीचे कोर्ट होते. +स्वातंत्र्य मिळाल्यापासून इंफाळमध्ये त्यांना ज्या जागेवर फाशी देण्यात आली त्या जागेचे नाव बदलून 'बीर टिकेंद्रजीत पार्क' करण्यात आले.[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2862.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e844b55b0eaa09f7ed7fc98a59e5a046e7b869ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2862.txt @@ -0,0 +1 @@ +कॉलिन टिच वेस्ली (५ सप्टेंबर, १९३७:डर्बन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९६० मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2868.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b42037370314a379066b6545fd569d59984754c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2868.txt @@ -0,0 +1,3 @@ +सिद्धिविनायक महागणपती मंदिर महाराष्ट्रात मुंबईजवळील टिटवाळा गावात असलेले गणपतीचे देउळ आहे. +येथे पूर्वी कण्वऋषींचा आश्रम होता. शकुंतलेने याच महागणपतीची पूजा केली असे सांगितले जाते आणि म्हणुनच या महागणपतीस विवाहविनायक असे म्हटले जाते. +सध्याच्या कल्याण तालुक्यात कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेले हे देउळ प्राचीन असून याची मूळ बांधणी शकुंतलेने केली असल्याची आख्यायिका आहे. हे देउळ एका सरोवरात बांधलेले होते. कालौघात यात गाळ साचून देउळ पूर्णपणे गाडले गेले व सरोवरही नाममात्र राहिले. माधवराव पेशवे यांच्या राज्यकाळात पडलेल्या दुष्काळादरम्यान पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी सरदार रामचंद्र मेहेंदळे यांनी या तळ्याचे उत्खनन करवले त्यादरम्यान हे देउळ जसेच्या तसे सापडले व देवाची मूर्तीही अभंग स्वरूपात मिळाली. वसईची लढाई जिंकल्यावर माधवराव पेशव्यांनी या देवळाचे पुनरुत्थान करवले व मूर्तीची पुनर्स्थापना केली. त्याचवेळी देवळासमोर लाकडी सभामंडप बांधला. १९९५-९६मध्ये या सभामंडपाचे पुनर्नवीकरण केले गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2879.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48f61264a825fe2875f5402288a378902644ed88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2879.txt @@ -0,0 +1,2 @@ +टिटवूड हे स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१६ ऑगस्ट २००७ रोजी स्कॉटलंड आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_288.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85450a33f6640e25a56a77dfd184a529a17d9dea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_288.txt @@ -0,0 +1,36 @@ +गेऑर्ग झिमॉन ओम[१] (आंग्लीकरणातून उद्भवलेला मराठी नामभेद: जॉर्ज सायमन ओह्म ; जर्मन: Georg Simon Ohm) (मार्च १६, इ.स. १७८९ - जुलै ६, इ.स. १८५४) हा बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ होता. याने शाळेत शिक्षकी पेशा करताना अलेस्सांद्रो व्होल्टा या इटालियन आविष्कारकाने बनवलेल्या विद्युतरासायनिक घटावर अधिक संशोधन करण्यास आरंभ केला. या संशोधनातून घडवलेल्या स्वनिर्मित उपकरणाद्वारे याने संवाहकाच्या दोन टोकांतील विभवांतर आणि संवाहकातून वाहणारी विद्युतधारा यांच्यामधील परस्परसंबंध सिद्ध केला. हा संबंध "ओमचा नियम" म्हणून प्रसिद्ध आहे. +1879 मध्ये म्युनिकच्या उत्तरेस 50 मैलांवर असलेल्या एर्लान्जेनमध्ये जन्मलेले जॉर्ज ओम हे अशा लोकांपैकी एक बनले ज्यांनी विजेशी संबंधित नवीन विज्ञानाबद्दल बरेच काही शोधून काढले, कंडक्टरमधील व्होल्टेज आणि करंट यांच्यातील संबंध शोधून काढले - या कायद्याला आता नाव देण्यात आले आहे. ओमचा कायदा, त्याने केलेल्या कार्याचा गौरव. +कोणत्याही डीसी इलेक्ट्रिकल सर्किटमधील व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स यांच्यातील संबंध सर्वप्रथम जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओम यांनी शोधून काढले. +संवाहकाच्या दोन टोकांत वाहणारी विद्युतधारा, त्या दोन टोकांमधील विभवांतराच्या समानुपाती असते. +वाहकाची भौतिक स्थिती कायम असताना (तापमान,क्षेत्रफळ) वाहकातून वाहणारी विद्युत धारा ही त्या वाहकाच्या दोन तोकांमधील विभवांत राशी समनुपती असते. +=V +जॉर्ज ओम यांना असे आढळून आले की, स्थिर तापमानात, एका स्थिर रेषीय प्रतिकारातून वाहणारा विद्युत प्रवाह हा त्यावर लागू होणाऱ्या व्होल्टेजच्या थेट प्रमाणात असतो आणि प्रतिकाराच्या व्यस्त प्रमाणातही असतो. व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्समधील हा संबंध ओहम कायद्याचा आधार बनतो आणि खाली दर्शविला आहे. +विद्युत प्रवाह व्होल्टेजच्या प्रमाणात आणि प्रतिकाराच्या व्यस्त प्रमाणात आहे असे सांगणारा ओमचा नियम. +विद्युत प्रवाह (I) = व्होल्टेज (V) / प्रतिकार (R) + +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट +जॉर्ज ओहम- विद्युत धारा diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2884.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..596579d71f47099b642bc37a58f95fc458844ab6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2884.txt @@ -0,0 +1,5 @@ + +टायटन (रोमन: Titan ; ग्रीक: Τῑτάν) हा शनीचा सर्वांत मोठा उपग्रह असून नैसर्गिक उपग्रहांमध्ये घन वातावरण असणारा एकमेव उपग्रह आहे. १६५५ साली ख्रिस्तियान ह्युजेन्स या डच खगोलशास्त्रज्ञाने हा उपग्रह शोधला. टायटनवरील वातावरण थंड, म्हणजे उणे १७९ अंश सेंटिग्रेड तापमानाचे आहे. त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा परिवलन काळ आणि शनीभोवती फिरण्याचा परिभ्रमण काळ सारखाच, म्हणजे १६ दिवसांचा आहे. टायटनवर पाण्याऐवजी मिथेन आणि इथेनच्या रूपात द्रवरूप कर्बोदकांचे अस्तित्व आढळते. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2892.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2195843789c802257b4fc8d57b399cc63caf7a64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2892.txt @@ -0,0 +1 @@ +तॅंतॅं[१] (मराठी नामभेद: टिनटिन ; फ्रेंच: Tintin) हा लेझावॉंत्यूर द तॅंतॅं (फ्रेंच: Les Aventures de Tintin ; अर्थ: तॅंतॅंची साहसे) या बेल्जियन काल्पनिक चित्रकथेचा नायक आहे. बेल्जियन चित्रकथाकार एर्जे याने ही व्यक्तिरेखा रेखाटली आहे. तॅंतॅं पेशाने पत्रकार आहे. मीलू (चित्रकथेच्या इंग्लिश आवृत्तीत स्नोई) नामक आपल्या पाळीव कुत्र्यास सोबत घेऊन तॅंतॅं जगभर फिरत असताना त्याने केलेल्या साहसी कामगिऱ्या या चित्रकथांमध्ये रंगवल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2904.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..656ff800f225fb3c292e2eadbcbd7a7782422db6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2904.txt @@ -0,0 +1 @@ +टिनो इया बर्ट्राम बेस्ट (२६ ऑगस्ट, १९८१, सेंट मायकेल्स, बार्बाडोस - )) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_293.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_293.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2944.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ac1c134be84129dc674d42ffefdc05238d2df57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2944.txt @@ -0,0 +1,5 @@ +टिमोथियस बर्नार्डस मरिया टिम डि लीड (२५ जानेवारी, १९६८:लीडशेनडाम, झुइड-हॉलंड, नेदरलँड्स - ) हा  नेदरलँड्सकडून २९ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. +याचा मुलगा बास डि लीड सुद्धा नेदरलँड्सकडून क्रिकेट खेळतो. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2966.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..639e5f403e428b3b95395614bc2a350a627ee1c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2966.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबर्ट टिमोथी टिम रॉबिन्सन (२१ नोव्हेंबर, १९५८:नॉटिंगहॅम, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९८४ ते १९८९ दरम्यान २९ कसोटी आणि २६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2972.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2972.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef105141e2e5d959ba49d0d817190af5dc4ba965 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2972.txt @@ -0,0 +1,2 @@ +टिमोथी वॉर्ड (जन्म १६ फेब्रुवारी १९९८) एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे.[१][२][३] त्याने ३ एप्रिल २०२१ रोजी तस्मानियासाठी २०२०-२१ शेफील्ड शिल्ड हंगामात प्रथम श्रेणी पदार्पण केले.[४] ऑक्टोबर २०२१ मध्ये, २०२१-२२ शेफिल्ड शिल्ड हंगामात, वार्डने प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले.[५] +२०२२ ब्रॅडमन यंग क्रिकेट खेळाडू म्हणून वॉर्डचे नाव देण्यात आले.[६] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2985.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5457bb28923bcb8651d409e5037a152b9cafe4e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2985.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +टिम सिफर्ट (१४ डिसेंबर, १९९४:न्यू झीलंड - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +त्याने इंग्लंडविरूद्ध १३ फेब्रुवारी २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले तर त्याचे आंतराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ३ जानेवारी २०१९ रोजी श्रीलंकेविरूद्ध झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2988.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39ece0436828bb7286faec714537701c6f7f18f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2988.txt @@ -0,0 +1 @@ +टिमोथी मॅथ्यू टिम हॉवर्ड (६ मार्च, इ.स. १९७९ - ) हा  अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा एव्हर्टन एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळत असे. २०१६-१९ दरम्यान हा कॉलोराडो रॅपिड्स संघातून खेळला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2991.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69c6d433aab6204bf3de5f200612535fb08697cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_2991.txt @@ -0,0 +1,3 @@ +टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (स्थापना इ.स. १९२१) हे पुणे शहरातील एक विद्यापीठ आहे. इ.स.१९८७मध्ये भारत सरकारने या विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. हे विद्यापीठ लोकमान्य टिळक यांनी पुरस्कारिलेले राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या विद्यापीठात नेहमीच्या कॉलेजच्या विषयांखेरीज संस्कृत आणि आयुर्वेद शिकविले जाते. अनेक वर्षांपासून या विद्यापीठातर्फे संस्कृतच्या परीक्षा घेण्यात येतात. विद्यापीठातर्फे दरवर्षी नारळी पौर्णिमेला संस्कृत दिनानिमित्त लोकमान्य टिळक यांच्या नावाचा संस्कृत पुरस्कार देण्यात येतो. +विद्यापीठात हॉटेल व्यवस्थापन, फिजिओथेरपी, मास मीडिया, कायदा, रुग्णशुश्रूषा, भारतविद्या (इंडॉलॉजी), वृत्तपत्रविद्या, संगणक शास्त्र, जपानी-जर्मन-संस्कृत-इंग्रजी भाषाया विषयांचे पदविका/पदवी इत्यादी अभ्यासक्रम चालविण्यात येतात. +कुर्तकोटीचे शंकराचार्य विद्याशंकर भारती हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. त्यानंतर हे पद चिं.वि. वैद्य, दत्तो वामन पोतदार, बापूजी अणे, आदी विद्वानांकडे होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3004.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a67f695187ea111441b9b04d91d0d9eb75ac5f37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3004.txt @@ -0,0 +1 @@ +टिमोथी अँड्रु अँडी लॉइड (५ नोव्हेंबर, १९५६:श्रॉपशायर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९८४ मध्ये १ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3014.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1aba7957501a7f053c61e805662dc97f806717c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3014.txt @@ -0,0 +1,4 @@ +१६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +टिमोथी डेव्हिड टिम पेन (८ डिसेंबर, १९८४:होबार्ट, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +पेनने १३ जुलै, २०१० रोजी  पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नोव्हेंर २०११मध्ये बोटाला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर पडला. त्यांनतर ऑस्ट्रेलियाच्या ७६ कसोटी सामन्यांमध्ये न खेळलेल्या पेनला नोव्हेंबर २०१७मध्ये पुन्हा संघात स्थान मिळाले. २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना संघनायक स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संघातील खेळाडूला चेंडूत अफरातफर करण्यास उद्युक्त केल्यामुळे त्या पदांवरून पायउतार व्हावे लागले तेव्हा पेनला काळजीवाहू संघनायक करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3026.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec89784d61de4882862772396e1543668ef5d59b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3026.txt @@ -0,0 +1 @@ +टिमोथी ॲलन टिम मंटन (३० जुलै, १९६५:लेस्टरशायर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९९२ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3038.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfc0a69283a4b8ac35fb96d9e09d0c444da3f1c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3038.txt @@ -0,0 +1,3 @@ +टिलमन काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +टिलमन काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3045.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2148e8ff86b26ea340c8416d0b3848c43a7ec961 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3045.txt @@ -0,0 +1,4 @@ + +टिळक आणि आगरकर हे प्रसिद्ध लेखक कै. विश्राम बेडेकर लिखित एक मराठी नाटक आहे. "मराठी रंगभूमीवरील एक सुवर्णपान" म्हणून या नाटकाकडे पाहिले जाते. +ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मश्री वामन केंद्रे यांच्या कार्यशाळेत पूर्वी अनेकदा या नाटकातले स्वच्छ संवाद अभ्यासाला म्हणून दिले जात. १९८२ मध्ये मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेकडून हे नाटक सर्वप्रथम रंगमंचावर आले. त्याचे लेखन आणि दिग्दर्शन विश्राम बेडेकर यांचेच होते. त्यावेळी भक्ती बर्वे, प्रमोद पवार, जयंत सावरकर, अतुल परचुरे, श्याम पोंक्षे, निवेदिता सराफ अशी दिग्गज पण त्यावेळी उदयोन्मुख कलाकारांची फळी त्यात काम करत असे. आकाशवाणी मुंबई केंद्राने या नाटकाचे अभिवाचन ध्वनिमुद्रितही केले आहे. ते यूट्यूब वर उपलब्ध आहे. +२०१७ साली जवळजवळ ३५ वर्षानंतर पुन्हा एकदा अभिजात आणि श्री आर्यादुर्गा क्रिएशन्स या संस्थांनी हे नाटक पुनरुज्जीवित केले. ज्यात पद्मश्री नयना आपटे, आकाश भडसावळे, सुनिल रमेश जोशी, संध्या म्हात्रे, गायत्री दीक्षित, अनुष्का मोडक, जगदीश जोग, अथर्व गोखले यांच्या भूमिका महत्वाच्या होत्या. मूळ नाटक त्यावेळच्या पद्धतीनुसार तीन अंकी असले तरीही नव्याने त्याचे सादरीकरण करताना नवे दिग्दर्शक सुनिल रमेश जोशी यांनी ते दोन अंकात चपखल बसवले. नव्या संचातील नाटक हे नव्या पद्धतीने पण जुनेपणा जपून सादर केले गेले आणि रसिकांना ते भावले देखील. हे अविस्मरणीय असे नाटक दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने कायमस्वरूपी जतन केले असून या नाटकाचा दृश्य (व्हिडीओ) स्वरूपातील संपूर्ण प्रयोग सह्याद्रीच्या यूट्यूब वर उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3057.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0ff223f86b57ad065d91281b173bde39775353b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3057.txt @@ -0,0 +1,2 @@ +टिळेकरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3074.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca959bea1a8ffdaa9c113ad554be14b5cde57636 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3074.txt @@ -0,0 +1 @@ +टी. नागरत्नम (सप्टेंबर १, इ.स. १९३८) हे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील श्रीपेरुम्बुद्दूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3075.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dfda6eec5f9c1900965a895f89feb29d49f8ae0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3075.txt @@ -0,0 +1 @@ +टी. नील्सन (जन्म दिनांक अज्ञात:डेन्मार्क - हयात) हा  डेन्मार्ककडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८६ आय.सी.सी. चषकात त्याने डेन्मार्कच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3116.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b390198371622b97a06a32cd6b8be46ca76af7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3116.txt @@ -0,0 +1,8 @@ +प्रोफेसर टी.एम.पी. महादेवन तथा तेल्लीयावारम महादेवन पोन्नबालम महादेवन (इ.स. १९११[ दुजोरा हवा] - ५ नोव्हेंबर, इ.स. १९८३) हे तत्त्ववेत्ते होते. ते मद्रास विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि तेथील ॲडव्हान्स्ड स्टडी इन फिलॉसॉफीचे संचालक होते[१] त्यांच्या पुढाकाराने तेथे १९६४ मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन सेंटर फॉर ॲडव्हॉन्स स्टडी इन इंडियन फिलॉसॉफी हे केंद्र स्थापन करण्यात आले. [२] त्यांनी केलेले रमण महर्षी यांच्या मी कोण? या व्याख्यानाचे तमिळमधून इंग्लिशमध्ये भाषांतर [३] महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी ग्रेस ऑफ शंकर इनकार्नेट हे आदी शंकराचार्यांचे चरित्र लिहले.[४] अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या निमंत्रणावरून तेथे भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि आध्यात्मिक परंपरबद्दलचे वर्ग घेण्यासाठी महादेवन गेले होते. तेथील वास्तव्याच्या कालावधीत त्यांनी तेथील ओलीन ग्रंथालयात भारतीय तत्त्वज्ञान विषयक आणि आध्यात्मिक विषयक पुस्तकांची मोठी दालने उभी केली.[५] +प्रोफेसर महादेवन यांचा The Philosophy of Advaita-with special reference to Bharatitirtha- Vidyaranya हा पीएचडीचा प्रबंध म्हणजे शृंगेरी मठाचे स्वामी भारतीतीर्थ-विद्यारण्य यांनी अद्वैत वेदान्तात जी भर घातली त्याच्या अनुषंगाने अद्वैत वेदान्ताचा आधुनिक भारतास आधुनिक भाषेत करून दिलेला परिचय मानला जातो[६], मद्रास विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभाग प्रमुख, दिग्गज प्रोफेसर आणि भारतीय तत्त्ववेत्ते एस. एस. सूर्यनारायण शास्त्री हे त्यांचे मार्गदर्शक होते. महादेवन यांचे पीएचडीचे संशोधन कार्य १९३३-३५ दरम्यान झाले. +आदी शंकराचार्यांच्यानंतर अद्वैत वेदान्ताचा झालेला प्रसार व प्रचार आणि कार्य जनसामान्य लोकांनाच नव्हे तर अभ्यासकांनाही फारसे माहित नसते. आदी शंकराचार्यांच्यानंतर, म्हणजे आठव्या शतकानंतर वेदान्ताच्या इतिहासातील अन्य नाव म्हणजे भारतीतीर्थ विद्यारण्य. स्वामी भारतीतीर्थ-विद्यारण्य हे चौदाव्या शतकातील अद्वैत वेदांती आचार्य होते. ते विजयनगर साम्राज्याचे संस्थापक हरिहर (पहिला) आणि बुक्क घराण्याचे गुरू होते. १३७७ ते १३८६ दरम्यान त्यांनी शृंगेरी मठाची गादी चालविली.[७]त्यांनी वेदान्ताचे अर्थ विवरण वेगळ्या रीतीने केले आणि परंपरेतील विवरण संप्रदायात मोलाची भर टाकली, असे महादेवन नमूद करतात.[८] त्यांचे पंचदशी आणि दृक –दृश्य विवेक हे दोन ग्रंथ मूलभूत मानले जातात, असे महादेवन नमूद करतात.[९] +हा प्रबंध १९३८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यास डॉ. राधाकृष्णन यांनी प्रस्तावना लिहिली आहे. हा ग्रंथ महादेवन यांनी त्यांचे थोरले बंधू स्वामी राजेश्वरानंदजी[१०]यांना अर्पण केला आहे. या प्रबंधाची दुसरी आवृत्ती १९५७ मध्ये प्रकाशित झाली. भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने अमोल ठेवा म्हणून ती जतन केली आहे. ती येथे Archived 2016-03-03 at the Wayback Machine. उपलब्ध आहे. त्यांचा अद्वैत तत्त्वज्ञानाचे चिंतनाचे परिष्कृत रूप त्यांच्या Gaudapada - A Study in Early Advaita या ग्रंथात दिसते. हा ग्रंथ मद्रास विद्यापीठाने १९५२मध्ये प्रसिद्ध केला.[११] +महादेवन यांच्या स्मरणार्थ चेन्नई येथे डॉ. टी. एम. पी. महादेवन फौंडेशनची[१२] १७ जून १९९३ रोजी [१३] स्थापना करण्यात आली. ग्रीसच्या शाही घराण्याची महाराणी प्रिन्सेस इरिन[१४] या फौंडेशनची सदस्य असून ग्रीस येथे १९६६मध्ये भरलेल्या जागतिक तत्त्वज्ञान परिषदेत त्या महादेवन यांच्या व्याख्यानामुळे अत्यंत प्रभावित झाल्या आणि त्यांनी मनाने हिंदू धर्म स्वीकारला[१५].२०१३मध्ये "The Philosophy of Prof T M P Mahadevan" या विषयावर मद्रास विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाने चर्चासत्र आयोजित केले होते.[१६] +Indian Philosophical Quarterly[१७] +१९६७ : पद्मभूषण +महादेवन यांचे ग्रंथलेखन [१८][१९] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3125.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58faf5dfc2a02352affa9043442a48693dcf8767 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3125.txt @@ -0,0 +1,2 @@ +टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन (जर्मन: Turn- und Sportverein München von 1860) हा जर्मनी देशाच्या म्युन्शेन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. २००४ सालापर्यंत जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा हा क्लब सध्या २.बुंडेसलीगा ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमधून फुटबॉल खेळतो. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3128.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8284dadefc9a80df4fd25c40f55900153dcd6b4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3128.txt @@ -0,0 +1,3 @@ +टीजीव्ही (फ्रेंच: Train à Grande Vitesse, अर्थ: दृतगती रेल्वे) ही फ्रान्स देशामधील दृतगती रेल्वे सेवा आहे. एस.एन.सी.एफ. ही फ्रान्सची राष्ट्रीय रेल्वे कंपनी टीजीव्ही रेल्वेगाड्या चालवते. +१९७० च्या दशकात आल्स्टॉम ह्या फ्रेंच कंपनीने टीजीव्ही प्रकल्पाचा विकास केला व २७ सप्टेंबर १९८१ रोजी पहिला टीजीव्ही रेल्वे पॅरिस व ल्योन शहरांदरम्यान धावली. उद्घाटनाच्या वेळी टीजीव्ही ही जगातील केवळ चौथी दृतगती रेल्वे होती. सध्या टीजीव्ही ही जगातील सर्वात वेगवान पारंपारिक (मॅग्लेव्हचा अपवाद वगळता) रेल्वे आहे. ३ एप्रिल २००७ रोजी टीजीव्हीने ५७४.८ किमी/तास (३५७.२ मैल/तास) इतक्या वेगाचा विक्रम नोंदवला.[१] आजवर टीजीव्हीने वेगाचे अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. +सुरुवातीला मिळालेल्या प्रचंड यश व लोकप्रियतेमुळे फ्रान्समध्ये विसाव्या शतकाच्या अखेरीस अनेक टीजीव्ही मार्ग चालू करण्यात आले. सध्या फ्रान्समध्ये १,८९७ किमी लांबीचे टीजीव्हीसाठी बनवण्यात आलेले विशेष लोहमार्ग अस्तित्वात असून ९ मार्गांवर टीजीव्ही सेवा कार्यरत आहे. अनेक टीजीव्ही मार्ग फ्रान्सला युरोपातील इतर देशांसोबत जोडतात, ज्यांमध्ये चॅनल टनेलमधून धावणाऱ्या व इंग्लंडला फ्रान्स व बेल्जियमसोबत जोडणाऱ्या युरोस्टार ह्या सेवेचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3145.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58faf5dfc2a02352affa9043442a48693dcf8767 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3145.txt @@ -0,0 +1,2 @@ +टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन (जर्मन: Turn- und Sportverein München von 1860) हा जर्मनी देशाच्या म्युन्शेन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. २००४ सालापर्यंत जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा हा क्लब सध्या २.बुंडेसलीगा ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमधून फुटबॉल खेळतो. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3157.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa7dc0fd83b0cacfdf640133ba906ce8d6d7a384 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3157.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल १६, इ.स. २००७ +दुवा: [--] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3177.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92402576c238af121118d0ccadafaf7368afca4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3177.txt @@ -0,0 +1 @@ +२०-२० सामने हा क्रिकेटच्या खेळाचा एक प्रकार आहे. यात प्रत्येक संघ २० षटके खेळतो व सगळ्यात जास्त धावा काढणारा संघ विजयी ठरतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3187.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c61edf2ee595e7388e0a9499523f4850734113c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3187.txt @@ -0,0 +1,2 @@ +टीनेक हे अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील शहर आहे. बर्गन काउंटीतील हे शहर न्यू यॉर्क महानगराचा भाग समजले जाते. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३९,७७६ होती. +इंटरस्टेट ८० आणि इंटरस्टेट ९५ या महामार्गांचा तिठा टीनेकच्या हद्दीत आहे. इंटरस्टेट ८० चे पूर्वेकडील टोकही येथेच आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3199.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa9608af13cf28f229b395c2c924a67a2454da8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3199.txt @@ -0,0 +1,5 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +टिमोथी थॉमस टिम ब्रेस्नन हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3216.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..daaf5c7b7ebc2fa3ae729132afdddcf82a19d742 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3216.txt @@ -0,0 +1 @@ +टीव्ही ग्लोबो (TV Globo) पूर्वी रेडे ग्लोबो (Rede Globo) म्हणून ओळखले जात होते ग्रुपो ग्लोबोच्या मालकीचे ब्राझिलियन टेलिव्हिजन नेटवर्क आहे. याची स्थापना 26 एप्रिल 1965 रोजी रॉबर्टो मारिन्हो यांनी केली होती. हे लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठे व्यावसायिक टीव्ही नेटवर्क आहे आणि अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनी[१] आणि टेलीनोव्हेलाचे सर्वात मोठे उत्पादक जगातील दुसरे सर्वात मोठे व्यावसायिक टीव्ही नेटवर्क आहे.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3238.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fb6a56e2e461a774846b3667a7be81401d83624 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3238.txt @@ -0,0 +1,2 @@ +टुंड्रा हवामान हा हवामान प्रकार उत्तर गोलार्धातील सर्वात उत्तरेकडील भूप्रदेशात दिसून येतो. अतिशय कडक हिवाळा व नगण्य उन्हाळा हे या हवामान प्रकाराचे वैशिष्ट्य आहे. +नॉर्वे, स्वीडन, फिनलंड व रशिया या युरोपीय देशांचा उत्तर समुद्रकिनारा तसेच आइसलॅंड, ग्रीनलॅंडचा समुद्रकिनारा व उत्तर् कॅनडा हे भूभाग या हवामान प्रकारात मोडतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3245.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac4c11b9907581e03b566fbbf3e7bd6be17b0d29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3245.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुमकूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. +हे शहर तुमकूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3266.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d733e779b72cf41961f8795b65411f01869b7d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3266.txt @@ -0,0 +1,4 @@ +टूविल काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र टूविल येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७२,६९८ इतकी होती.[२] +टूविल काउंटीची रचना १८५०मध्ये झाली.[३] +ही काउंटी सॉल्ट लेक-प्रोव्हो-ओरेम महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3269.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55fde0e9e55be444a2f69c5fb2929d05a37ac3b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3269.txt @@ -0,0 +1,2 @@ +टूर दे फ्रान्स (फ्रेंच: Le Tour de France) ही युरोपातील एक ऐतिहासिक व जगप्रसिद्ध सायकल शर्यत आहे. दरवर्षी जुलै महिन्यात साधारण ३ आठवडे चालणाऱ्या ह्या शर्यतीदरम्यान सायकलपटू सुमारे ३,६०० किमी अंतर पूर्ण करतात. ह्या अंतराचा मोठा हिस्सा फ्रान्स देशामध्ये काटला जातो. ह्या शर्यतीच्या इतिहासामध्ये मार्गामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत पण शर्यतीचा शेवट पॅरिसमधील शॉंज-एलिजे ह्या रस्त्यावर होतो. +१९०३ सालापासून चालू असलेली ही शर्यत अमेरिकेच्या लान्स आर्मस्ट्रॉंगने विक्रमी ७वेळा जिंकली आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3282.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1963b7472b864ea18196184cd6a0b5597bbd9790 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3282.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 27°56′50″N 82°27′31″W / 27.94722°N 82.45861°W / 27.94722; -82.45861 + +टॅंपा हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील एक शहर आहे. हिल्सबोरो काउंटीचे हे प्रशासकीय केंद्र आहे. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,०३,४४७ होती तर २००८ मधील अंदाज ३,४०,८८२ व्यक्तींचा होता.[१] या अंदाजानुसार टॅंपा अमेरिकेतील ५३वे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3295.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec88abc3f97ea7660cfd7c4b563046f166aeb012 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3295.txt @@ -0,0 +1 @@ +टॅगेनारिन ब्रँडन चंद्रपॉल (जन्म ३१ मे १९९६) हा गयानीज क्रिकेट खेळाडू आहे जो गयानाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळतो.[१] तो डावखुरा सलामीवीर फलंदाज आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3301.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1add21e4e10c6b4996fefafa7e8c356664ef8b7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3301.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +टॅटु हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील दुसऱ्या पर्वाचा, नऊवा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील पंचविसावे भाग आहे.. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3303.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1add21e4e10c6b4996fefafa7e8c356664ef8b7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3303.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +टॅटु हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील दुसऱ्या पर्वाचा, नऊवा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील पंचविसावे भाग आहे.. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3304.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98f243e1c53a048fa898f96225f18b3af083ebbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3304.txt @@ -0,0 +1 @@ +टॅननबर्गची लढाई : टॅननबर्ग (हल्लीचे नाव स्टिंबार्क) पोलंडमधील वॉर्साच्या उत्तरेस सु. ६३ किमी. अंतरावर आहे. १९१४ साली ते जर्मनीच्या पूर्व प्रशिया प्रांतात होते. टॅननबर्गच्या पूर्वेस ६० किमी.वर मझुरीअन सरोवरांची रांग सुरू होऊन ती उत्तरेस गुंबिनन (हल्लीचे नाव गूस्यिफ, रशिया) गावाच्या दक्षिणेस सु. ५० किमी.वर संपते. टॅननबर्गच्या पूर्वेस असलेला प्रदेशही जंगलमय होता. येथील पहिली लढाई (१५ जुलै १४१०) प्रशियाच्या ट्यूटन सरदारांची सेना व पोलंडचा राजा जागिएलो यांच्यात होऊन त्यात ट्यूटन सरदार पराभूत झाले. त्यामुळे ट्यूटनांचे पोलंडवरील वर्चस्व कायमचे नष्ट झाले. या लढाईत रशिया, लिथ्युएनिया आणि बोहीमियाचा झिश्का यांची सैन्ये पोलंडच्या बाजूने लढली. दुसरी लढाई २६ ते ३१ ऑगस्ट १९१४ मध्ये पूर्व प्रशिया काबीज करण्याच्या हेतूने रशियाने सुरू केली. रशियाच्या बाजूने पूर्व प्रशियावर दोन प्रकारे चढाई करणे शक्य होते. एक म्हणजे मझुरीअनच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून एकाच वेळी हल्ला करणे परंतु यात मझुरीअनच्या अडथळ्यामुळे सैन्य दुभंगले जाऊन त्याचे नियंत्रण करणे कठीण होते. दुसरा प्रकार असा, की मझुरीअनच्या दक्षिणेकडून टॅननबर्गच्या दिशेने उत्तरेला बाल्टिक समुद्राकडे शिरून प्रशियन सैन्याची कोंडी करणे. रशियाने पहिला प्रकार अवलंबिला व २० ऑगस्ट रोजी गुंबिनन येथे जर्मनांना हार खावी लागली टॅननबर्गच्या दिशेने रशियाची दुसरी सेना सेनापती समसॉनॉव्ह याच्या मार्गदर्शनाखाली आगेकूच करीत होती. कोंडमारा होणार या भीतीने जर्मन सेनापती प्रिटवित्सने आपल्या सेनेला व्हिश्चला नदीपर्यंत माघार घेण्याचा हुकूम दिला. जर्मन सेनाप्रमुखाने प्रिटवित्सला काढून ⇨ हिंडेनबुर्खला सेनापती व लूडेन्डोर्फला स्टाफप्रमुख म्हणून नियुक्त केले. प्रिटवित्सच्या हाताखालील कारवाईप्रमुख कर्नल होफमान याला रशियाच्या आगामी हालचालींचे बेत कळल्यामुळे त्याने माघारीची आज्ञा रद्द केली व उत्तरेस एका घोडदळाची बचावफळी उभी करून बाकीचे सैन्य दक्षिणेकडे समसॉनॉव्हच्या समोर उभे केले. हिंडेनबुर्ख आणि लूडेन्डोर्फ यांनी हा व्यूह पसंत केला. रशियन सेनापतींना या हालचाली मुळीच समजल्या नाहीत, त्यामुळे रशियाची उत्तरेकडील सेना स्वस्थ बसली. जर्मनांनी प्रतिहल्ला करून समसॉनॉव्हच्या सेनेची टॅननबर्गच्या पूर्वेकडील जंगलात कोंडी करण्याचे ठरविले. लूडेन्डोर्फचा बेत मात्र वेगळाच होता. परंतु जर्मन सेनापती फ्रान्सोआने लूडेन्डोर्फच्या आज्ञेचा भंग करून रशियन सेनेचे परतीचे सर्व मार्ग बंद केले. परिणामतः कोंडीत सापडलेल्या रशियन सैन्याला पराभव पतकरावा लागून महायुद्धाच्या शेवटापर्यंत बचावात्मक युद्ध खेळावे लागले. टॅननबर्गच्या लढाईत १,२०,००० रशियन सैनिक कैदी बनले. जर्मनांनी या युद्धात आंतरफळी रणतंत्र (बॅटल ऑफ इंटीरियर लाइन्स) वापरले. या लढाईचे खरे मानकरी होफमान व फ्रान्सोआ हेच होत परंतु होफमान व फ्रान्सोआच्या औदार्यामुळे इतिहासात हिंडेनबुर्ख व लूडेन्डोर्फची नावे पुढे आली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3314.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb184908ae270b161ad67d6e47954a5df0fd2b4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3314.txt @@ -0,0 +1,2 @@ +तास्मिन टिली बोमॉंट (११ मार्च, इ.स. १९९१:डोव्हर, केंट, इंग्लंड - ) ही  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने सलामीला फलंदाजी करते. बोमॉंट यष्टीरक्षक आहे. +साचा:इंग्लिश संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१३ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3327.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1d4a09ebb5a8deb34ea52a6e411ac5dd02d188d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3327.txt @@ -0,0 +1,2 @@ +टॅम्पिको मेक्सिकोच्या तामौलिपास राज्यातील शहर आहे. बेराक्रुथ शहरापासून जवळ असलेल्या या शहराची लोकसंख्या २,९७,२८४ तर महानगराची लोकसंख्या ८,५९,४१९ आहे. +हे शहर पानुको नदीच्या काठी वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3331.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef34fe3310d17fdbf01ed43030dec88cc72339f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3331.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +टाराय्न थॉमस ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3346.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6fbd2d7111999adefcf73032e4e8819a2fc8210 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3346.txt @@ -0,0 +1,54 @@ +गुणक: 30°27′06″N 84°16′6.72″W / 30.45167°N 84.2685333°W / 30.45167; -84.2685333 + +टॅलाहासी ही अमेरिका देशाच्या फ्लोरिडा राज्याची राजधानी आहे. + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_335.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_335.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3364.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c20f334375550542da676f5c5204ae5ff108fa26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3364.txt @@ -0,0 +1,6 @@ +तेंडाई लॅरी चटारा (२८ फेब्रुवारी, इ.स. १९९१:चिमानीमानी:झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + + + + +साचा:झिम्बाब्वे संघ - क्रिकेट विश्वचषक, २०१५ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3366.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dabc644e18c0369b16157e27c89a8edeed250629 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3366.txt @@ -0,0 +1,8 @@ + टेंब हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3391.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ee3b548047ceae231dcd25f0472cd7d7fbfe231 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3391.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेंभारेबुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3394.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d427489b3f959a377424e3c6c6e895e8f3bcafa0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3394.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेंभाळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3419.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49d8f8616cdf83c7fe28faa439e27b52fd58aa51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3419.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेंभे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3453.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a4d430ddd0fa12c15886a2b4c38caf86fede4d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3453.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेकोडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3485.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c67ee701c91cd32c1fb0de7ce548d17fe63d7f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3485.txt @@ -0,0 +1,3 @@ +टेझवेल काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +टेझवेल काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3500.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0916746ff351f81825cf1e3f0695e19c218754f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3500.txt @@ -0,0 +1,2 @@ +रफायेल एडवर्ड क्रुझ (इंग्लिश: Rafael Edward Cruz, २२ डिसेंबर १९७०) हा एक अमेरिकन राजकारणी व कनिष्ठ सेनेटर आहे. २०१३ सालापासून टेक्सास राज्यातून सेनेटरपदावर असलेला क्रुझ आपल्या धडाकेबाज भाषणांसाठी प्रसिद्ध आहे. +मार्च २०१५ मध्ये क्रुझने २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी सालच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांसाठी आपली उमेदवारी जाहीर केली. परंतु आयोवा वगळता इतर राज्यांमध्ये अपयशाचा सामना करावा लागल्यानंतर त्याने उमेदवारी मागे घेतली. डॉनल्ड ट्रम्प हा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार बनला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3518.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fda7a69ee0d4fd8fd7ac48f94df8bf7cb002cbce --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3518.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेड स्टीवन्स ॲंकरेज आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ANC, आप्रविको: PANC, एफ.ए.ए. स्थळसूचक: ANC) हा अमेरिकेच्या अलास्का राज्यातील ॲंकरेज शहराचा प्रमुख विमानतळ आहे. उत्तर अमेरिकेतील सगळ्यात उत्तरेस असलेला हा मोठा विमानतळ आंतरराष्ट्रीय मालवाहतूकीचे मोठे केंद्र आहे. येथून युरोप आणि आशियाच्या उत्तर भागातील सगळी शहरे सहज पल्ल्यात आहेत. २०१२मध्ये २२,४९,७१७ प्रवाशांनी येथून ये-जा केली. +या विमानतळाला अलास्काच्या सेनेटर टेड स्टीवन्सचे नाव देण्यात आलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3526.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f78747a72d96cab91e5379a5cf23311a63b6f68f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3526.txt @@ -0,0 +1,2 @@ +एडवर्ड जॉर्ज टेडी विन्यार्ड (इ.स. १८६१ - इ.स. १९३६) हा  इंग्लंडकडून १८९६ ते १९०६ दरम्यान तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3533.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcf1bc4d7e5ea2d91b1111a15daf3d94c3c7bbd2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3533.txt @@ -0,0 +1,6 @@ +तेनकाशी हा भारतातील तमिळनाडू राज्याच्या ३८पैकी एक जिल्हा आङे. या जिल्ह्याची निर्मिती २२ नोव्हेंबर, २०१९ रोजी तिरुनेलवेली जिल्ह्यामधून करण्यात आली. +या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र तेनकाशी येथे आहे. [१] +तेनकाशी जिल्ह्याच्या दक्षिणेला तिरुनेलवेली जिल्हा, उत्तरेला विरुधुनगर जिल्हा, पूर्वेला थुथुकुडी जिल्हा आणि पश्चिमेला केरळच्या कोल्लम आणि पठानमथिट्टा जिल्हे आहेत. जिल्ह्याचा पश्चिम भाग पश्चिम घाटात आहे तर पूर्वेकडे प्रामुख्याने सपाट मैदाने आहेत. +तेनकाशी जिल्ह्याची रचना सहा तालुक्यांनिशीकेलगेली आहेत -- +त्यानंतर आणखी दोन तालुके निर्माण करण्यात आले -- +२०११ च्या जनगणनेनुसार तेनकाशी जिल्ह्याची लोकसंख्या १४,४०,७९५ होती. जिल्ह्यात ६,९७,६३५ पुरुष आणि ७,४३,१६० स्त्रिया आहेत आणि लिंग गुणोत्तर 1065 स्त्रिया प्रति 1000 पुरुष आहेत. [२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3535.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3535.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fc44eee28f33051c921e00e039ff92dc9f1220d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3535.txt @@ -0,0 +1,3 @@ +ए.टी.पी. वर्ल्ड टूर मास्टर्स १००० ही टेनिस खेळामधील असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सचा भाग असलेल्या ९ पुरुष एकेरी व दुहेरी स्पर्धांची एक वार्षिक शृंखला आहे. ४ ग्रॅंड स्लॅम व ए.टी.पी. वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धांखालोखाल ह्या मास्टर्स स्पर्धा महत्त्वाच्या व मानाच्या समजल्या जातात. टेनिस श्रेणीमध्ये उच्च स्थानावर असणाऱ्या सर्व पुरुष टेनिस खेळाडूंना ह्या स्पर्धांमध्ये भाग घेणे अनिवार्य आहे. +२५ अजिंक्यपदे जिंकणारा रफायेल नदाल सध्या ह्या स्पर्धांमध्ये आघाडीचा एकेरी तर २५ वेळा जिंकणारा डॅनियेल नेस्टर हा दुहेरी टेनिस खेळाडू आहेत. +एकेरीमधील सर्वाधिक वेळा जिंकणारे १० टेनिस खेळाडू diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3542.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2be915ae5b6cd89a227e1185b4feeab90981b1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3542.txt @@ -0,0 +1 @@ +थॉमस लेनिये टेनेसी विल्यम्स (२६ मार्च, इ.स. १९११:कोलंबस, मिसिसिपी, अमेरिका - २५ फेब्रुवारी, इ.स. १९८३:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क राज्य, अमेरिका) हे अमेरिकन साहित्यिक होते. विसाव्या शतकातील तीन अग्रगण्य नाट्यलेखकांमध्ये विल्यम्सची गणना होते.[१] यांच्या अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर, कॅट ऑन अ हॉट टिन रूफ आणि डेथ ऑफ अ सेल्समन यांच्यासह अनेक नाटकांचे चित्रपटांत रूपांतर केले गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3559.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd1640f2d283ec14b11b960d79223eebf016b7b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3559.txt @@ -0,0 +1,5 @@ +१८ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +टेंबा बावुमा (१७ मे, इ.स. १९९०:केप टाउन, केप प्रांत, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे.[ चित्र हवे ] + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3582.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..370b6ecdd48f0df520b532d6eddac6ab22271032 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3582.txt @@ -0,0 +1,3 @@ +टेरे हौट (इंग्लिश: Terre Haute) हे अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील एक शहर आहे. ६०,७८५ इतकी लोकसंख्या असलेले टेरे हौट शहर इंडियानाच्या पश्चिम भागात इलिनॉय ह्या राज्याच्या सीमेजवळ वसले आहे. + +गुणक: 39°28′11″N 87°23′23″W / 39.46972°N 87.38972°W / 39.46972; -87.38972 diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_359.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79d07ad7128a8409bef7e540b73ad67a737abd61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_359.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉर्जिया लुईस ॲडम्स (४ ऑक्टोबर, १९९३ - ) एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे. ही ससेक्स आणि सदर्न वायपर्सची कर्णधार आहे, तसेच ती सदर्न ब्रेव्ह, ॲडलेड स्ट्रायकर्स आणि न्यू साउथ वेल्सकडून खेळते. +हिचे वडील क्रिस ॲडम्स  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3593.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cae8bee71a5c2d08a817c706cdf7ae99e098254 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3593.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेरेन्स लिवाइस (१० एप्रिल, १९७५) एक भारतीय नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक आहे, हा आधुनिक नृत्ये करतो आणि बसवतो. याने डान्स इंडिया डान्स हंगाम १, २ आणि ३ या रियालिटी दूरचित्रवाणी मालिकेत तो नृत्यदिग्दर्शक आणि पंच म्हणून काम केले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3601.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..521b6b3d0e05694d948fb17b4270286404d2ba0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3601.txt @@ -0,0 +1,12 @@ +टेल मी युअर ड्रीम्स (इंग्लिश: Tell Me Your Dreams ;) ही इंग्लिश भाषेतील लेखक सिडने शेल्डन याने लिहिलेली, इ.स. १९९८ साली प्रकाशित झालेली कादंबरी आहे. +ॲश्ली पॅटर्सन, टोनी प्रेस्कॉट, ॲलेट पीटर्स. +नावं तीन पण व्यक्ती किती? एक? दोन? तीन? +एकाच पद्धतीनं तिनं केलेले पाच निघृण खून. +पण आरोपी किती? एक? दोन? तीन? +शतकातला एक अत्यंत विचित्र, +विलक्षण खून खटला उभा राहतो +आणि त्यातून बाहेर पडणारा वैद्यकीय पुरावा +तर त्याहीपेक्षा विचित्र, आश्चर्यजनक निघतो. +ही कादंबरी नाही. हा मानवी मनाच्या +अथांग, भयानक, अंधाऱ्या जगात केलेला +एक थरारक प्रवास आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3619.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c15ed2f38d384f441d0c56dd90c2fac37d5b6a57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3619.txt @@ -0,0 +1 @@ +टेलिट्यूबीज ही लहान मुलांसाठीची दूरचित्रवाणी मालिका आहे. यात चार छोट्या मुलांच्या द्वारे काही प्रमाणात शैक्षणिक मूल्ये दाखविली जातात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3680.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3309591bbfec53956b7af01c8c4bc6ced6812b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3680.txt @@ -0,0 +1,6 @@ +टॉम अब्राम्स (उत्तर कॅरोलिना, १९५८) एक अमेरिकन पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहे ज्यांचे कार्य युनायटेड स्टेट्स आणि युरोप या दोन्ही देशांमध्ये ओळखले गेले आहे.[१] +अब्राम्सचा जन्म आणि वाढ उत्तर कॅरोलिनामध्ये झाला. त्याचे वडील रिचर्ड अब्राम्स, यूएस एर फोर्समध्ये मुख्य मास्टर सार्जंट होते, ज्यांनी व्हिएतनाममध्ये कर्तव्याचे तीन दौरे केले आणि कांस्य स्टार प्राप्त केला. त्यांची आई पेगे अब्राम्स, नागरी हक्क कार्यकर्त्या आणि ड्यूक विद्यापीठातील भाषा प्रयोगशाळेच्या संचालक होत्या. +अब्राम्स डरहॅममध्ये लहानाचा मोठा झाला जेथे त्याने नॉर्दर्न हायस्कूल आणि ड्यूक युनिव्हर्सिटी समर थिएटरमध्ये स्टेज नाटकांमध्ये भूमिका केल्या, ज्यात फ्लॉवर्स फॉर अल्गरनॉन, वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट, द लायन इन विंटर, डर्टी लिनन आणि न्यू-फाऊंड-लँड या चित्रपटांचा समावेश आहे. , आणि द हाउंड ऑफ द बास्करव्हिल्स.[२] +अब्राम्सची पटकथा लेखन आणि दिग्दर्शन कारकीर्द तेव्हापासून सुरू झाली जेव्हा त्याच्या शॉर्ट फिल्म शोशिन (१९८८), जेरी आणि बेन स्टिलर अभिनीत, अकादमी पुरस्कारासाठी नामांकित झाले आणि मॉन्ट्रियल वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट जिंकला. पुढील वर्षी, एफ. मरे अब्राहम अभिनीत त्याच्या लघुपट परफॉर्मन्स पीसेस (१९८९) ने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्री डु कोर्ट मेट्राज जिंकले. +मुख्यतः एक पटकथा लेखक, अब्राम्सने ऍनिमेटेड मालिका रुग्रट्स च्या लेखन कर्मचाऱ्यांसह एमी पुरस्कार सामायिक केला आहे आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाच्या कामाने बर्लिन, मालागा आणि कार्लोवी व्हॅरी चित्रपट महोत्सवांमध्ये पारितोषिके जिंकली आहेत.[३] +टॉम अब्राम्स आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3684.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97024ffebcde47d0af2677e762a3d2c6e9c72c09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3684.txt @@ -0,0 +1,4 @@ +क.सा. पदार्पण: १५ मार्च, १८७७ +शेवटचा क.सा.: १४ मार्च, १८८२ +दुवा: [१] + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3687.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcb4fd2ad8c5bb501b61016a36753ef099aa2785 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3687.txt @@ -0,0 +1,6 @@ +२८ ऑक्टोबर, इ.स. २०१० +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3697.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..299b414394d5eefe6114d8e48d4fa7d04373f063 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3697.txt @@ -0,0 +1,2 @@ +थॉमस लिओ टॉम क्लॅन्सी, जुनियर (१२ एप्रिल, १९४७ - १ ऑक्टोबर, २०१३) हे अमेरिकन लेखक होते. यांनी शीतयुद्ध काळातील कथानक असलेल्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या लिखाणात हेरगिरी आणि युद्धशास्त्राचे विस्तृत लिखाण आहे. त्यांच्या कादंबऱ्यांपैकी १७ बेस्ट सेलर यादीत आल्या. त्यांच्या पुस्तकांच्या १० कोटींपेक्षा अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.[१] +क्लॅन्सी मेजर लीग बेसबॉलच्या बाल्टिमोर ओरियोल्स या संघाचे सहमालक होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3737.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f92d73d5fbca426beb0ccf4960373bc983a51484 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3737.txt @@ -0,0 +1 @@ +टॉम विल्यम हार्टले (जन्म ३ मे १९९९) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जो लँकशायर आणि इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळतो.[१][२] त्याने १ ऑगस्ट २०२० रोजी लँकेशायरसाठी २०२० बॉब विलिस ट्रॉफीमध्ये प्रथम श्रेणी पदार्पण केले.[३] त्याने २७ ऑगस्ट २०२० रोजी लँकेशायरसाठी २०२० टी-२० ब्लास्टमध्ये ट्वेन्टी-२० पदार्पण केले.[४] एप्रिल २०२२ मध्ये, द हंड्रेडच्या २०२२ सीझनसाठी मँचेस्टर ओरिजिनल्सने त्याला विकत घेतले.[५] सप्टेंबर २०२३ मध्ये त्याने आयर्लंडविरुद्ध इंग्लंडकडून वनडे पदार्पण केले.[६] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3740.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd925ddd9c8309e03a4787a4b903b908ee4e8f0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3740.txt @@ -0,0 +1,3 @@ +थॉमस विल्यम हिडलस्टन (जन्म ९ फेब्रुवारी १९८१) [१] एक इंग्लिश अभिनेता आहे. त्याने मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स मध्ये लोकीची भूमिका साकारून आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली.[२][३] +२०१२ च्या बीबीसी मालिका द होलो क्राउनच्या हेन्री चौथा आणि हेन्री पाचवा मधील त्याच्या भागासह टेलिव्हिजनमधील त्याच्या कामगिरीसाठी हिडलस्टन ओळखला जातो. हिडलस्टनने एएमसी / बीबीसी मर्यादित मालिका द नाईट मॅनेजर (२०१६) मध्ये अभिनय केला आणि कार्यकारी-निर्मिती केली, ज्यासाठी त्याला दोन प्राइमटाइम एम्मी पुरस्कार नामांकने मिळाली आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी त्याचा पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला (मिनीसीरीज किंवा टेलिव्हिजन फिल्म श्रेणीमध्ये). +द चेंजलिंग (२००६), आणि सिम्बेलाइन (२००७) या नाटकांमध्ये हिडलस्टनची प्रमुख भूमिका होती. नंतरच्या नाटकासाठी त्याने सर्वोत्कृष्ट नवोदिताचा लॉरेन्स ऑलिव्हिये पुरस्कार जिंकला.[४][५][६][७] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3751.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48a4cd4da0c09e85f556e96d399535dcaefa71ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3751.txt @@ -0,0 +1,2 @@ +थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेचा दिव्याच़ा शोधलावला. तसेच त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच . फेब्रुवारी ११ इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झ़ाला. ते फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ" आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली. एडिसन घरी बसले. त्याचा उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराचा पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याच़े काम केले. १८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उच़लून त्याने त्याच़े प्राण वाच़वले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझ़ी यांच़ा होता. एडिसनच़े उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझ़ीने त्याला आगगाडीचा तारायंत्राच़े शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरच़े काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात मग्न असल्यामुळे एडिसनला रात्री झ़ोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच़ घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन +१८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले. त्याचा मित्र महान तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स यांनी थॉमस एडिसन चा तीव्र विरोध केला. वादामुळे डीसी किंवा एसी करंट चांगले आहे की नाही. त्याने एसी करंटने दोन कुत्र्यांना इलेक्ट्रोसिव्ह देखील केले त्याचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3763.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d614f62f27b420fe4c392cc3ca7e8bf30ed235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3763.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे २, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3766.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3766.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3785.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9812cddce5b2d242247d85c69c0fa47305d6d47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3785.txt @@ -0,0 +1,2 @@ +टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ (Toronto Pearson International Airport) (आहसंवि: YYZ, आप्रविको: CYYZ) हा कॅनडा देशामधील सर्वात मोठा व टोरॉंटो शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ टोरॉंटो शहराच्या वायव्येस २२ किमी अंतरावर मिसिसागा ह्या भागात स्थित आहे. १९३७ साली बांधण्यात आलेल्या ह्या विमानतळाला कॅनडाचा १४वा पंतप्रधान लेस्टर बी. पियरसन ह्याचे नाव देण्यात आले. कॅनडाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एर कॅनडाचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे. +२०१६ साली ४.४३ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा पीयर्सन विमानतळ जगातील ३५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येबाबतीत पीयर्सन विमानतळ उत्तर अमेरिकेमध्ये न्यू यॉर्कच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळाखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. येथून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना थेट विमानसेवा पुरवली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3800.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33a5fdcfe36df4efc1befe7f6759b123f347c5ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3800.txt @@ -0,0 +1,3 @@ + +पहिला प्टॉलेमी हा अलेक्झांडर द ग्रेट याच्या सैन्यात सेनानी होता. हा मॅसोडेनियन सेनानी अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर इजिप्तचा पहिला प्टॉलेमी राजा झाला. क्लिओपात्रा ही या साम्राज्याची शेवटची सम्राज्ञी होती. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3807.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89e0f8516656a4ba2f05a644f2aadad3aeea01b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3807.txt @@ -0,0 +1,4 @@ + +हा लेख राजस्थानमधील टोंक जिल्ह्याविषयी आहे. टोंक शहराच्या माहितीसाठी पहा - टोंक. +टोंक हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र टोंक येथे आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3813.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3813.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3856.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f817d9740bdf0552be6cd321598d04c65545a5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3856.txt @@ -0,0 +1,2 @@ +टोणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3859.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c70ff1153dba0b20786990016f932e20ed937171 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3859.txt @@ -0,0 +1 @@ +रिव्हरवे स्टेडियम हे ऑस्ट्रेलियाच्या टाउन्सव्हिल शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3878.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..153ff3d891bddc283532d90ddd89eea3f8df716a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3878.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3880.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e235dbf7bd797c6469e1feb17a385022716ec19e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3880.txt @@ -0,0 +1 @@ +टोनी मुनयोंगा (३१ जानेवारी, १९९९:झिम्बाब्वे - हयात) हा  झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3894.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef9190e95e24cdb50ad03d71a9db0c2e49897e3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3894.txt @@ -0,0 +1 @@ +अँथनी बोर्न टोनी हॉवर्ड (२७ ऑगस्ट, १९४६:बार्बाडोस - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९७२ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_390.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..693a01ce32a4ba8688e345ea90fa8a073ee664c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_390.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्डन फुटबॉल संघ (अरबी: المنتخب الأردني لكرة القدم‎‎‎; फिफा संकेत: JOR) हा पश्चिम आशियामधील जॉर्डन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला जॉर्डन सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १०१ व्या स्थानावर आहे. जॉर्डनने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. जॉर्डन आजवर ३ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व २००४ व २०११ साली त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_391.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..678c36994b771956546e17a2082aa18102a8a705 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_391.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉर्डन स्टीव्हन डर्मॉट बकिंगहॅम हा एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे, जो उजव्या हाताचा वेगवान मध्यम गोलंदाज आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून खेळतो.[१] +त्याने २०२१-२२ शेफील्ड शिल्ड हंगामात २३ मार्च २०२२ रोजी न्यू साउथ वेल्स विरुद्ध दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले.[२] डिसेंबर २०२२ मध्ये, बकिंगहॅमची २०२२ च्या दक्षिण आफ्रिकेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन कडून खेळण्यासाठी निवड झाली.[३] +एप्रिल २०२३ मध्ये, बकिंगहॅमने न्यू झीलंड विरुद्धच्या त्यांच्या प्रथम श्रेणी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया अ क्रिकेट संघात पहिला कॉल अप मिळवला.[१] ९ एप्रिल २०२३ रोजी, दुसऱ्या अनौपचारिक कसोटीत, त्याने प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये प्रथमच पाच बळी घेतले.[३] डिसेंबर २०२३ मध्ये, पाकिस्तान विरुद्धच्या दौऱ्याच्या सामन्यात मायकेल नेसरच्या जागी त्याला पाचारण करण्यात आले, पहिल्या डावात ५/८० धावा झाल्या.[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3942.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af6d444b7ecf2f85390c43b9655ca38fcb01ff05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3942.txt @@ -0,0 +1,13 @@ +गुणक: 43°42′N 79°24′W / 43.700°N 79.400°W / 43.700; -79.400 + +टोरॉंटो (इंग्लिश: Toronto) ही कॅनडा देशाच्या ऑन्टारियो प्रांताची राजधानी व कॅनडामधील सगळ्यात मोठे शहर आहे. टोरॉंटो शहर कॅनडाच्या आग्नेय भागात ऑन्टारियो सरोवराच्या उत्तर काठावर वसले आहे. त्याचे क्षेत्रफळ ६३० चौरस किमी (२४० चौ. मैल) इतके आहे. २०११ साली टोरॉंटो शहराची लोकसंख्या सुमारे २६.१५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ५५.८३ लाख होती. ह्या दोन्ही बाबतीत टोरॉंटो कॅनडामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. +टोरॉंटो कॅनडाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. आग्नेय कॅनडामधील अत्यंत घनदाट लोकवस्तीच्या गोल्डन हॉर्स शू नावाने प्रसिद्ध असलेल्या भूभागाचे टोरॉंटो मुख्य शहर आहे. २०१४ मधील एका सर्वेक्षणानुसार टोरॉंटो निवासासाठी जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक होते. सी.एन. टॉवर ही १९७६ ते २००७ दरम्यान जगातील सर्वात उंच असलेली इमारत येथेच आहे. +युरोपीय शोधक उत्तर अमेरिकेमध्ये दाखल होण्यापूर्वी ह्या भूभागावर इरुक्वाय, मिसिसागा इत्यादी स्थानिक जमातींचे वर्चस्व होते. इ.स. १७८७ साली ब्रिटिश साम्राज्याने हा भूभाग मिसिसागा लोकांकडून विकत घेतला. इ.स. १७९३ साली राज्यपाल जॉन सिम्को ह्याने यॉर्क नावाच्या गावाची स्थापना केली व त्याला अप्पर कॅनडा प्रांताची राजधानी बनवले. इ.स. १८१२ सालच्या अमेरिका व ब्रिटन ह्यांदरम्यान झालेल्या युद्धामधील यॉर्कच्या लढाईमध्ये अमेरिकेने यॉर्कवर विजय मिळवला. अमेरिकन सैन्याने यॉर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली व अनेक इमारती जाळून टाकल्या. ६ मार्च १८३४ रोजी यॉर्कला शहराचा दर्जा प्राप्त झाला व त्याचे नाव बदलून टोरॉंटो ठेवले गेले. येथे गुलामगिरीवर बंदी असल्यामुळे टोरॉंटोमध्ये अनेक आफ्रिकन अमेरिकन लोक स्थानांतरित होऊ लागले. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात टोरॉंटोची झपाट्याने वाढ झाली व जगभरामधून येथे लोक स्थलांतर करू लागले. १८४९ ते १८५२ व १८५६ ते १८५८ दरम्यान अल्प काळांकरिता टोरॉंटो कॅनडाची राजधानी होती. +विसाव्या शतकाच्या सुरुवातीस टोरॉंटो मॉंत्रियालखालोखाल कॅनडामधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर होते. १९३४ साली टोरॉंटो शेअर बाजार कॅनडामधील सर्वात मोठा बनला. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपातून टोरॉंटोमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. १९८० साली टोरॉंटो कॅनडामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर बनले. ६ मार्च २००९ रोजी टोरॉंटोने १७५वा वर्धापनदिन साजरा केला. +टोरॉंटोमधील हवामान आर्द्र खंडीय स्वरूपाचे असून येथील उन्हाळे सौम्य तर हिवाळे प्रदीर्घ व थंड असतात. +टोरॉंटो हे एक जागतिक व्यापार व वाणिज्य केंद्र आहे. टोरॉंटो रोखे बाजार हा बाजारमूल्याच्या दृष्टीने जगातील आठव्या क्रमांकाचा मोठा आहे. कॅनडामधील बहुतेक सर्व मोठ्या कंपन्यांची मुख्यालये टोरॉंटो येथेच आहेत. सध्या टोरॉंटो महानगरामध्ये फारश्या कंपन्या नसल्या तरी अनेक वितरण व मालवाहतूक सुविधा टोरॉंटोमध्ये आहेत. १९५९ साली उघडलेल्या सेंट लॉरेन्स सागरी मार्गाद्वारे टोरॉंटोमार्गे ग्रेट लेक्समधून अटलांटिक महासागरापर्यंत जलवाहतूक होत असल्यामुळे तयार मालाची वाहतूक हा देखील टोरॉंटोमधील एक मोठा उद्योग आहे. २०११ साली टोरॉंटो कॅनडामधील सर्वात महागडे शहर होते. २०१० साली टोरॉंटो महानगरपालिकेवर ४.४ अब्ज डॉलर्सचे कर्ज होते. +टोरॉंटोमधील शहरी वाहतुकीसाठी रेल्वे व रस्ते मार्गांचा वापर केला जातो. जलद परिवहनासाठी टोरॉंटो रॅपिड ट्रांझिट ही प्रणाली उपलब्ध आहे. चार मार्ग व ६९ स्थानके असणारी ही सुविधा मॉंट्रियाल मेट्रो खालोखाल कॅनडामधील सर्वात वर्दळीची परिवहन सेवा आहे. परंतु आर्थिक चणचणीमुळे नवे मार्ग बांधण्याची कामे संथ गतीने चालू आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी युनियन स्टेशन हे टोरॉंटोमधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. टोरॉंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडामधील सर्वात मोठा विमानतळ टोरॉंटो शहरामध्ये असून एर कॅनडा ह्या कॅनडामधील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे. +फुटबॉल, बेसबॉल, आईस हॉकी, बास्केटबॉल इत्यादी टोरॉंटोमधील लोकप्रिय खेळ आहेत. येथील अनेक संघ अमेरिकेमधील व्यावसायिक लीगमध्ये खेळतात. +टोरॉंटो शहराचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.[२] +सहकारी शहरे: +मैत्री शहरे: diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3943.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8af682d4642fd636891f7319cb022ea75d149536 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3943.txt @@ -0,0 +1,2 @@ +जमिनीवर कमी दाबाच्या जागेभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे चक्रीवादळसदृश संरचनेस घूर्णवात किंवा टोरनॅडो म्हणतात. घूर्णवातात एका नरसाळ्याच्या आकाराच्या आकाशातून सुरुवात झालेल्या ढगाचे(Funnel cloud) टोक जमिनीला लागलेले असते. हे टोक वेगाने एका ठिकाणापासून दुसरीकडे पळत असते. त्याच्या तडाख्यात आलेल्या घरांचा, झाडांचा आणि इतर वस्तूंचा नाश होतो. +घूर्णवात लहान किंवा मोठे असले, तरी त्यांचा जमिनीवरून सरकण्याचा वेग बव्हंशी ताशी १७५ किलोमीटरपेक्षा कमी असतो व जमिनीवरील आकारमान सुमारे २५० फूट असते. अनेक बलाढ्य घूर्णवात ताशी ४५० किलोमीटरपेक्षा वेगाने जाताना आढळलेली आहेत. असे घूर्णवात अंटार्क्टिका वगळता इतर सर्व खंडांत होत असले तरी, अमेरिकेच्या दक्षिण-मध्य भागात त्यांचे प्रमाण जास्त आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3982.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96ff2df3ff8282618fa87ef54f072f99aec3d9da --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3982.txt @@ -0,0 +1,2 @@ + टोल खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3984.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd2955bc67cea44ebb8b7275945f31738bf63592 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3984.txt @@ -0,0 +1,2 @@ +टोलँड काउंटी, कनेटिकट ही अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील ८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3989.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28bcdca20866856dd04c31a2e67872fb0660718a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3989.txt @@ -0,0 +1 @@ +तोलेदो हे स्पेनमधील याच नावाच्या प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. येथे कास्तिया-ला मांचा स्वायत्त प्रदेशाची संसद आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3990.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbf016366e1f859ac88d5bd88a037e7ab93a4088 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_3990.txt @@ -0,0 +1 @@ +टोलेमी (इ.स.पू. ३६७? - इ.स.पू. २८३?)हा अलेक्झांडर द ग्रेट याचा विश्वासू सेनापती होते. अलेक्झांडरचे चरित्र त्याने लिहिल्याचे सांगितले जाते. अलेक्झांडरच्या अकाली मृत्यूनंतर इजिप्तची सत्ता टोलेमीच्या ताब्यात आली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4014.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04abbb5f8e31add031784e09b7d35f57cd56f590 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4014.txt @@ -0,0 +1,3 @@ +ट्युनिसियाचे फ्रेंच-संरक्षित राज्य (फ्रेंच: Protectorat français de Tunisie; अरबी: الحماية الفرنسية في تونس) हे इ.स. १८८१ ते इ.स. १९५६ दरम्यान अस्तित्वात असलेले फ्रेंच वसाहती साम्राज्याचे एक मांडलिक राज्य होते. +मध्य युगापासून ट्युनिसिया ओस्मानी साम्राज्याचा भाग होता. इ.स. १८७० साली फ्रान्स-प्रशिया युद्धात फ्रेंचांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाला धक्का बसला होता. ओस्मनी साम्राज्याची ठळती ताकद पाहता इटली व ब्रिटनने ट्युनिसिया आपल्या तब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. उत्तर आफ्रिका भागातील अल्जिरिया फ्रेंच वसाहत असल्यामुळे ट्युनिसिया देखील आपल्या अधिपत्याखाली आणण्यात फ्रेंचांना रस होता. ह्यामधूनच ट्युनिसियावरील फ्रेंच आक्रमण घडले ज्यानंतर ट्युनिसिया हे फ्रेंच मांडलिक राज्य बनले. +इ.स. १९६० साली ट्युनिसियाला स्वातंत्र्य मिळाले व ह्या राज्याचा अस्त झाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4024.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51df93ace7bf54ef0869eb84be9ba44f237866b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4024.txt @@ -0,0 +1 @@ +ट्युवोड्रोस दुसरा इथियोपियाचा सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4035.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82a1b11486c8ce177e94c782474becbcfe6ad86b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4035.txt @@ -0,0 +1,3 @@ +ट्रम्बल काउंटी, ओहायो ही अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ८८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ट्रम्बल काउंटी, ओहायोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4055.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11279653d22b7ba7f6c18eece8f70b71814ede1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4055.txt @@ -0,0 +1 @@ +ट्रान्स नामिब मैदान हे नामिबियाच्या विन्डहोक शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_408.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db8423d367c7f898b4566884f8cc1165880f6065 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_408.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉशुआ पॅट्रिक इंग्लिस (४ मार्च, १९९५:लीड्स, इंग्लंड - हयात) हा  ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे. तो पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि पर्थ स्कॉर्चर्स कडून ऑस्ट्रेलियात स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळतो +संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे झालेल्या २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी जोशची ऑस्ट्रेलियाच्य संघात निवड करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4090.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8f97ffcafe945945281e85cc5438c32de6d148b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4090.txt @@ -0,0 +1,2 @@ +ट्रिंग पार्क क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या ट्रिंग शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4092.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4092.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e26fb42d6990817f254723fef73a051e379430a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4092.txt @@ -0,0 +1,2 @@ +ट्रिटियम हे हायड्रोजनचे एक समस्थानिक आहे. याच्या प्रत्येक अणू मध्ये एक प्रोटॉन व दोन न्यूट्रॉन असतात. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4115.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b014f25df02714eea6648d72ca9ac4d3a9d0aa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4115.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॅट्रिशिया फ्रांसेस ट्रिश मॅककेल्वी (५ जानेवारी, १९४२:न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंड आणि आंतरराष्ट्रीय XIच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ ते १९८२ दरम्यान १५ महिला कसोटी आणि २१ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. +मॅककेल्वी १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XI संघाकडून खेळली तर तिने १९७८ आणि १९८२च्या महिला क्रिकेट विश्वचषकांमध्ये न्यू झीलंड महिला संघाचे नेतृत्व केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4122.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbe2716fd75a17360bd9a2f85d5865a05f8920b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4122.txt @@ -0,0 +1,2 @@ +ट्रुओंग टॅन सांग हे व्हियेतनाम ह्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते . + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4125.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..208a056aa4e693c7eb33af155520f75dc0ac5a3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4125.txt @@ -0,0 +1 @@ +ट्रुडी ली अँडरसन (२६ ऑगस्ट, १९५९:ड्युनेडिन, न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते १९९७ दरम्यान २ महिला कसोटी आणि २६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4137.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78b1fc503585e681ad476133fa14c557e8751c8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4137.txt @@ -0,0 +1 @@ +ट्रॅव्हिस माँटेग्यू डाउलिन (२४ फेब्रुवारी, १९७७ -) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि क्वचित ऑफ ब्रेक गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4139.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0224f6f511bc54dfc24a5ae0b06e48f55ab5ccf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4139.txt @@ -0,0 +1,3 @@ +१३ नोव्हेंबर, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +ट्रॅव्हिस मायकेल हेड (२९ डिसेंबर, इ.स. १९९३:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया - ) हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4146.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..041d9a2b96a2c78ed9cfb66477bb98008c61b30a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4146.txt @@ -0,0 +1,8 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4148.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6ba25e518004d818e4dbe259e11d1e966a5dbf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4148.txt @@ -0,0 +1,4 @@ +२९ मार्च, इ.स. २०१५ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +ट्रेंट अलेक्झांडर बोल्ट (२२ जुलै, इ.स. १९८९ - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4149.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6ba25e518004d818e4dbe259e11d1e966a5dbf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4149.txt @@ -0,0 +1,4 @@ +२९ मार्च, इ.स. २०१५ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +ट्रेंट अलेक्झांडर बोल्ट (२२ जुलै, इ.स. १९८९ - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4152.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a05ae7abbaa120f59e30c9600a983ba3c0a424a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4152.txt @@ -0,0 +1,5 @@ +ट्रेंट ब्रिज नॉटिंगहॅम शहरामधील ट्रेंट नदी पलिकडील क्रिकेट मैदान आहे, जे बहुतेक वेळा कसोटी, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि वेस्ट ब्रिजफोर्ड, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड स्थित काउंटी क्रिकेटसाठी वापरले जाते. ट्रेंट ब्रिज हे नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट क्लबचे मुख्यालय देखील आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि नॉटिंघमशायरच्या होम गेम्ससह ह्या मैदानावर ट्वेंटी२० चषकाचे दोन अंतिम सामने आयोजित झाले आहेत. +२००९ मध्ये आयसीसी विश्वचषक ट्वेंटी२० साठी मैदान वापरण्यात आले, त्यावेळी दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीचे आयोजन येथे केले गेले. मैदानाचे नाव ट्रेंट नदीवर जवळच असलेल्या मुख्य पुलावरून घेतले गेले आहे. हे मैदान मिडो लेन आणि सिटी ग्राउंड जवळ आहे, जो अनुक्रमे नॉट्स काउंटी आणि नॉटिंगहॅम फॉरेस्टचे फुटबॉल मैदान आहे. +ट्रेंट ब्रिजचा वापर क्रिकेटसाठी पहिल्यांदा १८३० मध्ये केला गेला. पहिला नोंदणीकृत क्रिकेट सामना १८३८ मध्ये ट्रेंट ब्रिज इनच्या मागील मैदानी क्षेत्रात खेळवला गेला. [१] ट्रेंट ब्रिजवर १८९९ मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा प्रथम कसोटी सामना आयोजित केला गेला. +ट्रेंट ब्रिज इनच्या मालकिणीचे पती विलियम क्लार्क [१] यांनी १८४१ मध्ये यांनी ह्या मैदानाची स्थापना केली होती आणि तो स्वतः ऑल इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधारही होता. १९९० मध्ये त्यांच्या स्मरणार्थ रशक्लिफ सूटचा समावेश असलेल्या विल्यम क्लार्क स्टॅंडचे उद्घाटन करण्यात आले. वेस्ट ब्रिजफोर्डमधील वेस्ट पार्क स्पोर्ट ग्राउंड हे सर फर्लिअन कॅन यांचे एक खाजगी मैदान होते, जे एक फर्निचर मिलियनेअर होते, जे बऱ्याचदा यजमान राष्ट्रीय संघांचा पाहुणचार करित. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4154.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a05ae7abbaa120f59e30c9600a983ba3c0a424a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4154.txt @@ -0,0 +1,5 @@ +ट्रेंट ब्रिज नॉटिंगहॅम शहरामधील ट्रेंट नदी पलिकडील क्रिकेट मैदान आहे, जे बहुतेक वेळा कसोटी, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि वेस्ट ब्रिजफोर्ड, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड स्थित काउंटी क्रिकेटसाठी वापरले जाते. ट्रेंट ब्रिज हे नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट क्लबचे मुख्यालय देखील आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि नॉटिंघमशायरच्या होम गेम्ससह ह्या मैदानावर ट्वेंटी२० चषकाचे दोन अंतिम सामने आयोजित झाले आहेत. +२००९ मध्ये आयसीसी विश्वचषक ट्वेंटी२० साठी मैदान वापरण्यात आले, त्यावेळी दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीचे आयोजन येथे केले गेले. मैदानाचे नाव ट्रेंट नदीवर जवळच असलेल्या मुख्य पुलावरून घेतले गेले आहे. हे मैदान मिडो लेन आणि सिटी ग्राउंड जवळ आहे, जो अनुक्रमे नॉट्स काउंटी आणि नॉटिंगहॅम फॉरेस्टचे फुटबॉल मैदान आहे. +ट्रेंट ब्रिजचा वापर क्रिकेटसाठी पहिल्यांदा १८३० मध्ये केला गेला. पहिला नोंदणीकृत क्रिकेट सामना १८३८ मध्ये ट्रेंट ब्रिज इनच्या मागील मैदानी क्षेत्रात खेळवला गेला. [१] ट्रेंट ब्रिजवर १८९९ मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा प्रथम कसोटी सामना आयोजित केला गेला. +ट्रेंट ब्रिज इनच्या मालकिणीचे पती विलियम क्लार्क [१] यांनी १८४१ मध्ये यांनी ह्या मैदानाची स्थापना केली होती आणि तो स्वतः ऑल इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधारही होता. १९९० मध्ये त्यांच्या स्मरणार्थ रशक्लिफ सूटचा समावेश असलेल्या विल्यम क्लार्क स्टॅंडचे उद्घाटन करण्यात आले. वेस्ट ब्रिजफोर्डमधील वेस्ट पार्क स्पोर्ट ग्राउंड हे सर फर्लिअन कॅन यांचे एक खाजगी मैदान होते, जे एक फर्निचर मिलियनेअर होते, जे बऱ्याचदा यजमान राष्ट्रीय संघांचा पाहुणचार करित. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4155.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a05ae7abbaa120f59e30c9600a983ba3c0a424a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4155.txt @@ -0,0 +1,5 @@ +ट्रेंट ब्रिज नॉटिंगहॅम शहरामधील ट्रेंट नदी पलिकडील क्रिकेट मैदान आहे, जे बहुतेक वेळा कसोटी, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि वेस्ट ब्रिजफोर्ड, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड स्थित काउंटी क्रिकेटसाठी वापरले जाते. ट्रेंट ब्रिज हे नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट क्लबचे मुख्यालय देखील आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि नॉटिंघमशायरच्या होम गेम्ससह ह्या मैदानावर ट्वेंटी२० चषकाचे दोन अंतिम सामने आयोजित झाले आहेत. +२००९ मध्ये आयसीसी विश्वचषक ट्वेंटी२० साठी मैदान वापरण्यात आले, त्यावेळी दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीचे आयोजन येथे केले गेले. मैदानाचे नाव ट्रेंट नदीवर जवळच असलेल्या मुख्य पुलावरून घेतले गेले आहे. हे मैदान मिडो लेन आणि सिटी ग्राउंड जवळ आहे, जो अनुक्रमे नॉट्स काउंटी आणि नॉटिंगहॅम फॉरेस्टचे फुटबॉल मैदान आहे. +ट्रेंट ब्रिजचा वापर क्रिकेटसाठी पहिल्यांदा १८३० मध्ये केला गेला. पहिला नोंदणीकृत क्रिकेट सामना १८३८ मध्ये ट्रेंट ब्रिज इनच्या मागील मैदानी क्षेत्रात खेळवला गेला. [१] ट्रेंट ब्रिजवर १८९९ मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा प्रथम कसोटी सामना आयोजित केला गेला. +ट्रेंट ब्रिज इनच्या मालकिणीचे पती विलियम क्लार्क [१] यांनी १८४१ मध्ये यांनी ह्या मैदानाची स्थापना केली होती आणि तो स्वतः ऑल इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधारही होता. १९९० मध्ये त्यांच्या स्मरणार्थ रशक्लिफ सूटचा समावेश असलेल्या विल्यम क्लार्क स्टॅंडचे उद्घाटन करण्यात आले. वेस्ट ब्रिजफोर्डमधील वेस्ट पार्क स्पोर्ट ग्राउंड हे सर फर्लिअन कॅन यांचे एक खाजगी मैदान होते, जे एक फर्निचर मिलियनेअर होते, जे बऱ्याचदा यजमान राष्ट्रीय संघांचा पाहुणचार करित. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4167.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29481b9a6572fca7fc5a772f848ed5ce36891ef3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4167.txt @@ -0,0 +1,23 @@ +ट्रेडमार्क (लेखित ट्रेडमार्क किंवा ट्रेडमार्क) हा बौद्धिक संपत्तीचा एक प्रकार आहे ज्यामध्ये ओळखण्यायोग्य चिन्ह, डिझाइन किंवा अभिव्यक्ती असते जी विशिष्ट स्रोताकडून उत्पादने किंवा सेवा ओळखते आणि त्यांना इतरांपेक्षा वेगळे करते. ट्रेडमार्क मालक एक व्यक्ती, व्यवसाय संस्था किंवा कोणतीही कायदेशीर संस्था असू शकते. ट्रेडमार्क एखाद्या पॅकेजवर, लेबलवर, व्हाउचरवर किंवा उत्पादनावरच असू शकतो. सेवा ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेडमार्कला काहीवेळा सेवा चिन्ह म्हटले जाते. +हेन्री IIIच्या कारकिर्दीत 1266 मध्ये ट्रेडमार्कशी संबंधित पहिला कायदा पारित करण्यात आला, ज्यामध्ये सर्व बेकर्सना त्यांनी विकलेल्या ब्रेडसाठी विशिष्ट चिन्ह वापरणे आवश्यक होते. पहिले आधुनिक ट्रेडमार्क कायदे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात उदयास आले. फ्रान्समध्ये, जगातील पहिली सर्वसमावेशक ट्रेडमार्क प्रणाली 1857 मध्ये कायद्यात मंजूर झाली. युनायटेड किंगडमच्या ट्रेड मार्क्स अॅक्ट 1938 ने प्रणाली बदलली, "इंटेंट-टू-यूज" वर आधारित नोंदणीची परवानगी दिली, परीक्षा आधारित प्रक्रिया तयार केली आणि एक ऍप्लिकेशन प्रकाशन प्रणाली तयार करणे. 1938 कायदा, ज्याने इतरत्र समान कायद्याचे मॉडेल म्हणून काम केले, त्यात "संबंधित ट्रेडमार्क", सिस्टम वापरण्यासाठी संमती, बचावात्मक चिन्ह प्रणाली आणि हक्क नसलेली हक्क प्रणाली यासारख्या नवीन संकल्पना समाविष्ट होत्या. +ट्रेडमार्क दर्शविण्यासाठी ™ (ट्रेडमार्क चिन्ह) आणि ® (नोंदणीकृत ट्रेडमार्क चिन्ह) चिन्हे वापरली जाऊ शकतात; नंतरचे फक्त नोंदणीकृत ट्रेडमार्कच्या मालकाद्वारे वापरण्यासाठी आहे. +ट्रेडमार्क विशिष्ट उत्पादन किंवा सेवेचा ब्रँड मालक ओळखतो. परवाना करारांतर्गत ट्रेडमार्क इतरांद्वारे वापरले जाऊ शकतात; उदाहरणार्थ, बुलीलँडने स्मर्फ मूर्ती तयार करण्याचा परवाना मिळवला; लेगो स्टार वॉर्स लाँच करण्याची परवानगी देण्यासाठी लेगो ग्रुपने लुकासफिल्मकडून परवाना खरेदी केला; TT खेळणी खेळणी ही मुलांसाठी परवानाधारक राइड-ऑन प्रतिकृती कारची उत्पादक आहे.[6] बनावट ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन आणि व्यापार करून ट्रेडमार्कचा अनधिकृत वापर ब्रँड पायरसी म्हणून ओळखला जातो. +ट्रेडमार्कचा मालक ट्रेडमार्क उल्लंघनाविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकतो. बहुतेक देशांना या प्रकारच्या कृतीचा पाठपुरावा करण्यासाठी पूर्वअट म्हणून ट्रेडमार्कची औपचारिक नोंदणी आवश्यक आहे. युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि इतर देश देखील समान कायद्याचे ट्रेडमार्क अधिकार ओळखतात, याचा अर्थ कोणताही नोंदणी न केलेला ट्रेडमार्क वापरात असल्यास त्याचे संरक्षण करण्यासाठी कारवाई केली जाऊ शकते. तरीही, सामान्य कायदा ट्रेडमार्क धारकाला, सर्वसाधारणपणे, नोंदणीकृत ट्रेडमार्कपेक्षा कमी कायदेशीर संरक्षण देतात. +ट्रेडमार्क खालील चिन्हांद्वारे नियुक्त केला जाऊ शकतो: +™ ("ट्रेडमार्क चिन्ह", जे सुपरस्क्रिप्टमधील "TM" अक्षरे आहेत, नोंदणी नसलेल्या ट्रेडमार्कसाठी, वस्तूंचा प्रचार करण्यासाठी किंवा ब्रँड करण्यासाठी वापरलेले चिन्ह) +℠ (जे सुपरस्क्रिप्टमधील "SM" अक्षरे आहे, नोंदणी नसलेल्या सेवा चिन्हासाठी, सेवांचा प्रचार करण्यासाठी किंवा ब्रँड करण्यासाठी वापरलेले चिन्ह) +® (नोंदणीकृत ट्रेडमार्कसाठी वर्तुळाने वेढलेले "R" अक्षर) +ट्रेडमार्क हे विशेषतः नाव, शब्द, वाक्यांश, लोगो, चिन्ह, रचना, प्रतिमा किंवा या घटकांचे संयोजन असते.[7] रंग, गंध किंवा ध्वनी (जिंगल्स सारख्या) यांसारख्या या मानक श्रेणींमध्ये नसलेल्या गुणांचा समावेश असलेल्या अपारंपरिक ट्रेडमार्कची श्रेणी देखील आहे. आक्षेपार्ह मानले जाणारे ट्रेडमार्क अनेकदा राष्ट्राच्या ट्रेडमार्क कायद्यानुसार नाकारले जातात.[8] +ट्रेडमार्क हा शब्द अनौपचारिकपणे कोणत्याही विशिष्ट गुणधर्माचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो ज्याद्वारे एखादी व्यक्ती सहज ओळखली जाते, जसे की सेलिब्रिटींची सुप्रसिद्ध वैशिष्ट्ये. जेव्हा ट्रेडमार्कचा वापर उत्पादनांऐवजी सेवांसाठी केला जातो, तेव्हा त्याला काहीवेळा सेवा चिन्ह म्हटले जाऊ शकते, विशेषतः युनायटेड स्टेट्समध्ये.[7] +ट्रेडमार्कचे आवश्यक कार्य केवळ उत्पादने किंवा सेवांचे स्रोत किंवा मूळ ओळखणे आहे, म्हणून ट्रेडमार्क, ज्याला योग्यरित्या म्हटले जाते, स्रोत सूचित करते किंवा मूळचा बॅज म्हणून कार्य करते. दुसऱ्या शब्दांत, ट्रेडमार्क एखाद्या विशिष्ट घटकाला वस्तू किंवा सेवांचा स्रोत म्हणून ओळखण्याचे काम करतात. अशा प्रकारे ट्रेडमार्कचा वापर ट्रेडमार्क वापर म्हणून ओळखला जातो. काही विशिष्ट अधिकार नोंदणीकृत चिन्हाशी संलग्न आहेत. +ट्रेडमार्कचा वापर केवळ व्यवसायांद्वारेच नाही तर अव्यावसायिक संस्था आणि धर्मांद्वारे त्यांच्या नावाशी संबंधित त्यांची ओळख आणि सद्भावना संरक्षित करण्यासाठी केला जातो.[9][10][11] +ट्रेडमार्कचे अधिकार सामान्यत: विशिष्ट उत्पादने किंवा सेवांवर स्वाक्षरी करणाऱ्या, इतर कोणतेही ट्रेडमार्क आक्षेप नाहीत असे गृहीत धरून, वापरून किंवा त्यावरील अनन्य अधिकार राखण्यासाठी उद्भवतात. +विविध वस्तू आणि सेवांचे आंतरराष्ट्रीय (नाइस) वस्तू आणि सेवांच्या वर्गीकरणाद्वारे 45 ट्रेडमार्क वर्गांमध्ये (1 ते 34 कव्हर वस्तू आणि 35 ते 45 कव्हर सेवा) वर्गीकरण करण्यात आले आहे. या प्रणालीमागील कल्पना ही आहे की कोणत्या वस्तू किंवा सेवा चिन्हाने कव्हर केल्या आहेत हे निर्धारित करून बौद्धिक संपदा अधिकाराचा विस्तार निर्दिष्ट करणे आणि मर्यादित करणे आणि जगभरातील वर्गीकरण प्रणाली एकत्र करणे. +ट्रेडमार्क ग्रंथांमध्ये असे नोंदवले जाते की रोमन साम्राज्यात तलवारी बनवणारे लोहार हे ट्रेडमार्कचे पहिले वापरकर्ते मानले जातात.[12] बऱ्याच काळापासून वापरल्या गेलेल्या इतर उल्लेखनीय ट्रेडमार्कमध्ये स्टेला आर्टोइस यांचा समावेश आहे, जी 1366 पासून त्याच्या चिन्हाचा वापर करण्याचा दावा करते आणि लोवेनब्राउ, जो 1383 पासून आपल्या सिंह चिन्हाचा वापर करण्याचा दावा करते.[13][14] पहिला ट्रेडमार्क कायदा 1266 मध्ये राजा हेन्री तिसरा याच्या कारकिर्दीत इंग्लंडच्या संसदेने मंजूर केला होता, ज्यामध्ये सर्व बेकरांनी विकलेल्या ब्रेडसाठी विशिष्ट चिन्ह वापरणे आवश्यक होते.[15] +पहिले आधुनिक ट्रेडमार्क कायदे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात उदयास आले. फ्रान्समध्ये, जगातील पहिली सर्वसमावेशक ट्रेडमार्क प्रणाली 1857 मध्ये "मॅन्युफॅक्चर अँड गुड्स मार्क अॅक्ट" या कायद्यात मंजूर झाली. ब्रिटनमध्ये, मर्चेंडाईज मार्क्स ऍक्ट 1862 ने 'फसवणूक करण्याच्या हेतूने किंवा दुसऱ्याला फसवणूक करण्यास सक्षम करण्यासाठी' दुसऱ्याच्या ट्रेडमार्कचे अनुकरण करणे हा फौजदारी गुन्हा बनवला आहे. 1875 मध्ये, ट्रेड मार्क्स नोंदणी कायदा मंजूर करण्यात आला[16] ज्याने प्रथमच यूके पेटंट ऑफिसमध्ये ट्रेडमार्कची औपचारिक नोंदणी करण्यास परवानगी दिली. नोंदणीमध्ये ट्रेडमार्कच्या मालकीचा प्रथमदर्शनी पुरावा मानला जात होता आणि चिन्हांची नोंदणी 1 जानेवारी 1876 पासून सुरू झाली. 1875च्या कायद्याने नोंदणी करण्यायोग्य ट्रेड मार्कची व्याख्या उपकरण किंवा चिन्ह, किंवा एखाद्या व्यक्तीचे किंवा फर्मचे नाव काही विशिष्ट आणि विशिष्ट स्वरूपात छापलेले आहे. पद्धत किंवा लिखित स्वाक्षरी किंवा एखाद्या व्यक्तीच्या किंवा फर्मच्या लेखी स्वाक्षरीची प्रत; किंवा विशिष्ट लेबल किंवा तिकीट'.[17] +युनायटेड स्टेट्समध्ये, काँग्रेसने 1870 मध्ये प्रथम फेडरल ट्रेडमार्क शासन स्थापन करण्याचा प्रयत्न केला.[16] हा कायदा काँग्रेसच्या कॉपीराइट क्लॉजच्या अधिकारांचा वापर आहे. तथापि, दशकाच्या उत्तरार्धात सर्वोच्च न्यायालयाने ट्रेड-मार्क प्रकरणांमध्ये 1870चा कायदा रद्द केला. 1881 मध्ये, काँग्रेसने एक नवीन ट्रेडमार्क कायदा संमत केला, यावेळी त्यांच्या वाणिज्य कलम अधिकारानुसार. काँग्रेसने 1905 मध्ये ट्रेडमार्क कायद्यात सुधारणा केली.[18] 1946च्या लॅनहॅम कायद्याने कायदा अद्यतनित केला आणि अनेक सुधारणांसह, ट्रेडमार्कवरील प्राथमिक फेडरल कायदा म्हणून काम केले आहे.[19] +युनायटेड किंगडममधील ट्रेड मार्क्स कायदा 1938 ने "इंटेंट-टू-यूज" तत्त्वावर आधारित पहिली नोंदणी प्रणाली सेट केली. या कायद्याने एक ऍप्लिकेशन प्रकाशन प्रक्रिया देखील स्थापित केली आणि ट्रेडमार्क धारकाच्या अधिकारांचा विस्तार केला ज्यामध्ये गोंधळाची शक्यता नसलेल्या प्रकरणांमध्ये देखील ट्रेडमार्क वापरास प्रतिबंध समाविष्ट केला गेला. या कायद्याने इतरत्र समान कायद्याचे मॉडेल म्हणून काम केले. +सुप्रसिद्ध ट्रेडमार्कचा दर्जा सामान्यतः कमी-विकसित कायदेशीर अधिकारक्षेत्रातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यापार चिन्हांना दिला जातो. +पॅरिस कन्व्हेन्शनच्या अनुच्छेद 6 BIs अंतर्गत,[55] देशांना हा दर्जा देण्याचे अधिकार संबंधित प्राधिकरणाने 'सुप्रसिद्ध' मानले आहेत. ट्रेडमार्क उल्लंघनाच्या मानक कारणाव्यतिरिक्त (समान/समान चिन्ह लागू समान/समान वस्तू किंवा सेवा, आणि गोंधळ होण्याची शक्यता), जर चिन्ह सुप्रसिद्ध मानले गेले असेल तर ते समान किंवा भिन्न चिन्हावर समान चिन्ह लागू करणे हे उल्लंघन आहे सुप्रसिद्ध चिन्हाचा अयोग्य फायदा घेते किंवा त्यास हानी पोहोचवते अशा वस्तू/सेवांमध्ये गोंधळ आहे.[56] +ट्रेडमार्क उल्लंघनाची कृती (सद्भावना न दाखवता आणि पुराव्याचे कमी ओझे न ठेवता पासिंग ऑफ क्लेम आणण्यासाठी समतुल्य) आणण्यासाठी सुप्रसिद्ध ट्रेडमार्कची अधिकारक्षेत्रात नोंदणी करणे आवश्यक नाही. +ट्रेडमार्क नियम 2017, भारत नुसार, अर्जदाराने त्याच्या ट्रेडमार्कचा "सुप्रसिद्ध" दर्जा असल्याचा दावा सिद्ध करणे आवश्यक आहे. त्याला त्याच्या हक्क आणि दाव्यांच्या पुराव्यासाठी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, जसे की ट्रेडमार्कचा वापर, ट्रेडमार्कसाठी कोणताही अर्ज आणि वार्षिक विक्री उलाढाल इत्यादी. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4196.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90e76c7de3510cfb696e8d38eb05cc8602d18120 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4196.txt @@ -0,0 +1,2 @@ +२७ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: क्रिकइंफो (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4200.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e7cde0da82e3e3b2408c2a9c09292c180282c11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4200.txt @@ -0,0 +1,2 @@ +ट्रेव्हर रॉबर्ट वॉर्ड (१८ जानेवारी, १९६८:केंट, इंग्लंड - हयात) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे. +वॉर्ड याने केंट आणि लीस्टरशायरकडून एकूण २४८ प्रथम-श्रेणी, ३२४ लिस्ट-अ आणि २ ट्वेंटी२० सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडतर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4227.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54643bab3df1bfb8b07b0731e81aa355776d78af --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4227.txt @@ -0,0 +1,2 @@ +ट्विंकल खन्ना (जन्म : पुणे, २९ डिसेंबर १९७४) ही एक लेखिका, चित्रपट निर्माती, वृत्तपत्रांत स्तंभलेखन करणारी आणि घरांच्या अंतर्सजावटीचा व्यवसाय करणारी माजी हिंदी सिने-अभिनेत्री आहे. प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना व डिंपल कापडिया ह्यांची थोरली मुलगी असलेल्या ट्विंकलने १९९५ साली चित्रपटगृहांत झळकलेल्या झालेल्या बरसात ह्या चित्रपटामध्ये बॉबी देओलच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर जब प्यार किसी से होता है, बादशाह, मेला इत्यादी काही चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या ट्विंकलने २००१ साली अक्षय कुमार सोबत विवाह झाल्यानंतर अभिनयसंन्यास घेतला. +ट्विंकल खन्‍ना यांनी लिहिलेल्या Mrs Funnybones या पहिल्याच पुस्तकाच्या एक लाखाहून अधिक प्रती खपल्यामुळे त्या २०१५ सालच्या सर्वाधिक लोकप्रिय लेखिका ठरल्या. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4230.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab1c7a46391ac56a246cf3707c4f4402a5f1a9c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4230.txt @@ -0,0 +1,2 @@ +ट्विट म्हणजे ट्विटर या अमेरिकन समाजमाध्यमावरील पोस्ट (प्रकाशन) असते. यामध्ये पोस्ट केलेला कोणताही संदेश ज्यामध्ये फोटो, व्हिडिओ, लिंक्स आणि मजकूर असू शकतो.[१] वापरकर्त्याच्या प्रोफाइलवर पोस्ट करण्यासाठी ट्वीट बटण दिलेले असते. +ट्वीट लिहिण्याच्या क्रियेला ट्वीट करणे किंवा twittering असे म्हणतात. ट्विट्स हे स्पेससह १४० वर्णांपर्यंत लांब असू शकतात. यामध्ये URL (संकेतस्थळ) आणि हॅशटॅग समाविष्ट असू शकतात. 140-वर्ण मर्यादा लघु संदेश सेवेसाठी (SMS) आवश्यक असलेल्या 160-वर्ण मर्यादेपासून येते. (ट्विटरने इतर 20 वर्ण वापरकर्तानावांसाठी राखून ठेवले आहेत.) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4240.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8f05ff0d4ab496a0a1c5b2dcaa15040b97a84dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4240.txt @@ -0,0 +1,2 @@ +त्वे एर कंपनी लिमिटेड (हांगुल: 티웨이항공) ही दक्षिण कोरिया देशामधील कमी दरात सेवा पुरवणारी एक विमानवाहतूक कंपनी आहे. २०१० साली स्थापन झालेल्या त्वे एरलाइन्सचे मुख्यालय सोल शहरात असून तिचे प्रमुख वाहतूकतळ सोलमधील गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ व इंचॉनमधील इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत. +ह्या कंपनीद्वारे सोलव्यतिरिक्त दैगू, ग्वांगजू, जेजू इत्यादी शहरांना तसेच चीन, जपान, थायलंड, तैवान, व्हियेतनाम इत्यादी देशांतील शहरांना थेट विमानसेवा पुरवली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4250.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69f8e159fcd22c217d3eb4cc515db8fe0d45c7f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4250.txt @@ -0,0 +1 @@ +खालील यादी ही ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातील स्पर्धांची यादी आहे. १३ जून २००३ रोजी चेस्टर-ली-स्ट्रीट येथे ड्युरॅम आणि नॉटिंगहॅमशायर या दोन संघांमध्ये जगातला पहिला वहिला २०-२० सामना खेळवला गेला. तर १७ फेब्रुवारी २००५ रोजी मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळविण्यात आला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4265.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..853e7cd11c018ce8ec0acb3663e78b58c293fe72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4265.txt @@ -0,0 +1 @@ +ठरलं तर मग! ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4273.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9dfff55d668a88d9fe63022f0c34b38585eb3ad4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4273.txt @@ -0,0 +1,11 @@ + • व्हायाकॉम १८ मोशन पिक्चर्स, + • श्रीकांत भासी, + • वर्षा संजय राऊत, + • पूर्वाशी संजय राऊत, + • नवाजुद्दीन सिद्दीकी, +रोहन-रोहन + + +ठाकरे हा भारतातील राजकीय पक्ष शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांच्या जीवनावर आधारित, मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत एकाच वेळी तयार होणारा बॉलिवुडचा एक चरित्रपट आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ रोजी प्रकाशित झाला. अभिजीत पानसेे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची पटकथा संजय राऊत यांची आहे.[१] चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी बाळ ठाकरे यांची भूमिका केली आहे व अमृता राव यांनी त्यांची पत्नी मीना ठाकरे यांची भूमिका केलेली आहे.[२][३][४] +चित्रपटाचे एकूण घरगुती संग्रह ३१.६ कोटी होते. +ठाकरे आयएमडीबी diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4277.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eca5e528a687d3301e16422046ef9ac46cb814f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4277.txt @@ -0,0 +1 @@ +ठाकुर्ली हे ठाकुर्ली ह्या कल्याणच्या उपनगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. येथे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील केवळ संथ लोकलगाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4285.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1963d0ccc247409d2455c0850e7317f69776278 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4285.txt @@ -0,0 +1,18 @@ +ठाकूरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून डहाणू-बोर्डी सागरी महामार्गाने गेल्यावर पुढे नरपड रस्त्याने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ६.२ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २०३ कुटुंबे राहतात. एकूण ९३५ लोकसंख्येपैकी ४६४ पुरुष तर ४७१ महिला आहेत. गावाची साक्षरता ८५.५३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८८.९९ आहे तर स्त्री साक्षरता ८२.०९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ७८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ८.३४ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी,मांगेली समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर,खाजगी-सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +कोसबाड, चिखळे, नारळीवाडी, चिंबावे, आंबेवाडी, नरपड, वाकी, झारळी, कैनाड, आंबेसरी, सोगवे ही जवळपासची गावे आहेत.नरपड ग्रामपंचायतीमध्ये आंबेवाडी, नरपड आणि ठाकूरवाडी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4290.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d395e374869ab977d48021e529e100b8f70d0d57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4290.txt @@ -0,0 +1,2 @@ +ठाणगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4300.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79833fb60f216d98966f7f9a59c24e1b1d841972 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4300.txt @@ -0,0 +1,2 @@ +ठाणापुडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4322.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e34dc9d39ee5d91ea9184de579c5cd86fbebaf3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4322.txt @@ -0,0 +1,2 @@ +ठाणेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4335.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..980cdc2455c0258d1a1658fac224a86ae277880b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4335.txt @@ -0,0 +1,8 @@ + ठिकाण सोमण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4345.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94ac411c2a5f7d5488967f52b5e989293aa9af01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4345.txt @@ -0,0 +1 @@ +ठिपक्यांची रांगोळी ही स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4352.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdbc47012c9d2ab393125fd5dbaa31dd4689cbeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4352.txt @@ -0,0 +1,5 @@ +ठिपकेदार मनोली किंवा ठिपकेदार मुनिया हा भारतात आढळणारा चटकाद्य कुळातील (चिमणीच्या कुळातील) सामान्य पक्षी आहे. +ठिपकेदार मुनिया हा साधारण १० सें. मी. आकारमानाचा, चिमणीसारखा दिसणारा पक्षी आहे. ठिपकेदार मुनियाची मादी आणि वीणीच्या हंगामात नसणारा नर दिसायला सारखे मुख्यत्वे फिकट तपकिरी रंगाचे असतात, वीण काळात वयस्क नर गडद तपकिरी रंगाचा होतो. यावर असलेले काळे-पांढरे ठिपके याची महत्त्वाची ओळख आहे तर थव्याने राहणे हे याचे वैशिष्ट्य आहे. एकाच परिसरात अनेक जोडपी आपली घरटी बांधून राहतात.[ संदर्भ हवा ] +राजस्थान, पंजाब, हिमालयाचा काही भाग वगळता (हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात मुनिया सापडतात) संपूर्ण देशभर दिसून येणारा हा पक्षी असून याच्या आकारावरून आणि रंगावरून याच्या किमान दोन उपजाती आहेत. +ठिपकेदार मुनिया या मुख्यत्वे करून शेतातील दाणे, धान्य, छोटे किडे यावर आपली उपजीविका करतात. +जुलै ते ऑक्टोबर हा ठिपकेदार मुनियाच्या विणीचा काळ असून त्यासाठी तो गवतात किंवा झुडपात आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी शुभ्र पांढऱ्या रंगाची ४ ते ८ अंडी देते. ठिपकेदार मुनिया नर-मादी मिळून अंडी उबविणे, पिलांची देखभाल करणे, पिलांना खाऊ घालणे, घरट्याची साफसफाई करणे आदी सर्व कामे करतात. एखादा धोका जाणवला की वेडा राघू 'टीर! टीर! टीर!' असा किणकिणणारा आवाज काढून जमिनीवरच्या मुनियांना सावध करतो. लगेच सगळे मुनिया जमिनीवरून उडतात आणि 'पटी! पटी!' अशा मंजूळ आवाज करत एखाद्या झुडपात लपून बसतात. म्हणजे आजूबाजूला एखादा रखवाली करणारा वेडा राघू असणे हे मुनियाच्या फायद्याचे असते. कदाचित जमिनीवर चरणाऱ्या मुनियांच्या हालचालीमुळे उडणारे किडे वेड्या राघूला टिपता येत असावेत.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4353.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..628ea527e8a81415a032f5c0674f2b4e8a8ab12d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4353.txt @@ -0,0 +1,28 @@ +ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. ही वापरताना जमिनीचा दर्जा, पिकांची जात, पिकांचे स्वरूप, बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षात घेऊन नंतर त्यांच्या गरजेनुसार पॉलिथीनच्या नळ्यांचे जाळे पसरतात. ठिबक सिंचनाचा शोध इस्राईलमधील तज्ज्ञ सिमचा ब्लास यांनी लावला.या पद्धतीत,जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने अथवा सूक्ष्म धारेने दिले जाते. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी,जमिनीच्या निरनिराळ्या प्रकारच्या जलधारणा शक्ती, वाफसा, तसेच पाणी जिरण्याचा व जमिनीच्या पोकळीतून वाहण्याचा वेग इ. भौतिक गुणधर्माचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते. +पृष्ठभागावरील(ऑनलाईन)पद्धत, पृष्ठभागाअंतर्गत(इनलाईन) पद्धत, मायक्रो स्प्रिंकलर्स आणि मायक्रो जेट्स असे ठिबक सिंचनाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात. +पृष्ठभागावरील ठिबक सिंचनात सूक्ष्म नलिका, दाब नियंत्रण असणाऱ्या वा नसणाऱ्या तोट्या (ड्रिपर्स) आसतात. लॅटरलचे आत दाब नियंत्रण ड्ड्रिपर्स पद्धतीची (इनलाईन) गरज असते. पृष्ठाभागांतर्गत पद्धतीत बायवॉल, टर्बोटेप, टायक्रुन, क्विनगील व पोटस पाईप या पद्धतींचा समावेश होतो. ठिबक सिंचन पद्धतीत मोटार व पंपसेट, मुख्य वाहिनी, उपवाहिनी, गाळण्या, नियंत्रण झडपा, ड्रिपर, लॅटरल, खत सयंत्र इत्यादी घटक असतात. +१. पाणी हे जमिनीला न देता पिकास दिले जाते. +२. वाफसा स्थिती कायम राहत असल्याने पिकाची वाढ जोमदार आणि सतत होते. +३. पिकाला रोजच अगर दिवसाआड अथवा गरजेनुसार पाणी दिले जाते. +४. मुळाच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती, हवा यांचा नेहमी समन्वय साधला जातो. +५. पाणी कमीत कमी वेगाने दिले जाते. त्यामुळे ते मुळाच्या सभोवती जिरते. ठिबक सिंचनाच्या या गुणमुळे पिके चांगली जोमाने वाढतात व दर्जेदार पीक उत्पादन मिळते. +१. ठिबक सिंचनाने गरजेनुसार पाणी दिल्याने झाडांच्या हरितद्रव्य तयार करण्याच्या क्रियेत खंड पडत नाही. त्यामुळे त्यांची वाढ जलद आणि जोमाने होते. पर्यायाने उत्पादन वाढते. उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ होते. +२. ठिबकने ३० ते ८०% पाण्यात बचत होते. +३. बचत झालेल्या पाण्याचा दुसऱ्या क्षेत्रात वापर करता येतो. +४. कमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही. +५. दिवस-रात्र कधीही पिकांना पाणी देता येते. +६. ठिबकने सारख्या प्रमाणात पाणी दिले जात असल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने आणि जलद होत राहते. +७. पाणी साठून राहत नाही. +८. पिके लवकर काढणीला येतात. त्यामुळे दुबार पिकाला फायद्याचे ठरते. +९. क्षारयुक्त जमिनीत ठिबकने पाणी दिले तरीही पिकांचे उत्पादन घेता येते. +१०. जमिनी खराब होत नाही. +११. चढ-उताराच्या जमिनी सपाट न करता ठिबकने लागवडीखाली आणता येतात. +१२. कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पिके घेऊन उत्पादन काढता येते. +१३. ठिबकने द्रवरूप खते देता येतात. खताचा १००% वापर होतो. खताच्या खर्चात ३०-३५% बचत होते. खताचा अपव्यय टळतो. पिकांना सम प्रमाणात खाते देता येतात. त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो. +१४. जमिनीची धूप थांबते. +१५. निर्यातक्षम उत्पादनासाठी ठिबक सिंचन आवश्यकच आहे. +१६. २५-३०% उत्पन्नात वाढ होते + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4367.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7e6e733df957822ed38d3cf5d97d50975c29049 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4367.txt @@ -0,0 +1,2 @@ +ठेंगचे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4379.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1eb6cf47cf409ff287b4a3595d73f8ff17a0ddaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4379.txt @@ -0,0 +1 @@ +ठोंबरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4387.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4387.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b18d4e0c0bba89a181bd30b8561297b63b71edcd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4387.txt @@ -0,0 +1,11 @@ +ड-जीवनसत्त्व किंवा काॅलिकॅल्सिफेरॉल हा शरीरातील काही महत्त्वाची कार्ये पार पाडण्यासाठी  शरीराला आवश्यक असणारा घटक आहे. जीवनसत्त्वांचे पाण्यात विद्राव्य आणि मेदात विद्राव्य असे दोन प्रकार असतात. त्यापैकी ड जीवनसत्त्वाचा मेदात विद्राव्य जीवनसत्त्वांत समावेश होतो.[१] +ह्या जीवनसत्त्वाची रोजची गरज बालकांसाठी ४०० IU ( International Unit ) तर प्रौढांसाठी ६०० IU इतकी असते. मात्र वयस्कर म्हणजे 70 पेक्षा जास्त वय असणाऱ्यासाठी ती ८०० IU इतकी अधिक असते. +जीवनसत्त्व ड हे एक संप्रेरक (harmone) असून ते  शरीरातील दात, मज्जातंतू आणि स्नायू यांना बळकटी आणण्यासाठी आवश्यक असते. आतड्यातून कॅल्शियम शोषून घेऊन ते हाडात आणि दातात जमा करण्यात त्याची मोलाची भूमिका असते. शरीराला ड  जीवनसत्त्वाचा प्रत्यक्ष उपयोग करून घेता येत नाही तर त्यासाठी त्याच्या क्रियाशील घटकाची आवश्यकता असते. काॅलिकॅल्सिफेरॉल किंवा जीवनसत्त्व डचे आपल्या यकृतात २५ हायड्राॅक्सी काॅलिकॅल्सिफेरॉल ह्या घटकात रूपांतर होते. त्यानंतर मूत्रपिंड त्याचे रूपांतर १,२५ डाय हायड्राॅक्सी काॅलिकॅल्सिफेरॉलमध्ये करते. १,२५ डाय हायड्राॅक्सी काॅलिकॅल्सिफेरॉल हा क्रियाशील घटक असून त्याचा शरीराला उपयोग करून घेता येतो. असे रूपांतर करण्यात काही कारणाने अडथळा निर्माण झाल्यासही हाडांच्या मजबुतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.[२] +कॉडलिव्हर तेल , शार्कलिव्हर तेल, सामन, हॅलीबट असे मासे हे ड जीवनसत्त्व आहारातून मिळवण्यासाठीचे मुख्य स्रोत आहेत. शाकाहारी लोकांसाठी दुध, तूप, लोणी हे पदार्थ ड जीवनसत्त्वाचे मुख्य स्रोत आहेत[३]. पण एकूणच शाकाहारी पदार्थांपेक्षा मांसाहारी पदार्थातून ड जीवनसत्त्व जास्त प्रमाणात मिळते. ड जीवनसत्त्व हे इतर जीवनसत्त्वासारखे आहारातून तर मिळवता येतेच पण सूर्यप्रकाशातूनही ते उपलब्ध होऊ शकते. सूर्यप्रकाश कमी असणाऱ्या ठिकाणी राहणाऱ्यांना त्यांच्या आहाराबरोबरच ड जीवनसत्त्वाच्या गोळ्यांची जोड दिली जाते. सर्वसाधारणपणे दूध व दुग्धजन्य पदार्थ,अंडी, हिरव्या पालेभाज्या आणि मशरूम्स हे डी जीवनसत्त्वाचे मोठे स्रोत आहेत.तसेच आपण सर्व सी जीवनसत्त्वाचा स्रोत (लिंबूवर्गीय फळे) म्हणून संत्रे या फळाला ओळखतो; प्रत्यक्षात तेदेखील डी जीवनसत्त्वाचे एक चांगले माध्यम आहे. +१,२५ डाय हायड्राॅक्सी काॅलिकॅल्सिफेरॉल ह्या क्रियाशील घटकामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरातील हाडांना मजबुती येते. ह्या घटकामुळे कर्करोगापासून संरक्षण मिळते असे आढळून आले आहे.[४] लुपस (Lupus) एकाधिक स्क्लेरोसिस (Multiple Sclerosis) संधिवात (Rhumatoid Arthritis). दाहक आंत्र रोग ( Inflamatory Bowels Disease) अशा स्वयंप्रतिरोधक रोगांनाही (autoimmune Diseases ) हा घटक मज्जाव करतो.[५] +शरीरात पुरेसे ड जीवनसत्त्व नसल्यास हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस,  हाडे कमकुवत होणे (osteomalacia ) तर मोठ्यांमध्ये हाडे ठिसूळ होणे (osteoporosis) असे विकार होऊ शकतात. +याउलट त्याचे प्रमाण जास्त झाल्यास तेही शरीराला अपायकारक ठरू शकते. ड जीवनसत्त्व हे शरीरात साठवले जाते आणि  त्याचे उत्सर्जन होऊ शकत नाही. त्याचे प्रमाण जास्त झाल्यास मानसिक अस्वस्थता, चिडचिड, मळमळणे, उलट्या होणे, बद्धकोष्ठ असे काही दुष्परिणाम होऊ शकतात.   +विटामिन डीच्या मदतीने कैल्शियमला शरीरात बनुन ठेवण्यात मदत मिळते,जे हाडांच्या मजबूती साठी अत्यावश्यक याच्या अभाव ने हाडे कमजोर होतात व तुटतात ही .लहान मुलांमध्ये ही स्थिति रिकेट्स म्हणली जाते. और व्यस्कों में हड्डी के मुलायम होने को ओस्टीयोमलेशिया कहते हैं.. +आपल्या त्वचेमध्ये बीटा (β) डीहायड्रोकोलेस्टेरोल हा एक घटक असतो. सूर्यप्रकाशातील अतिनील किरण त्वचेवर पडल्यास त्याचे रूपांतर काॅलिकॅल्सिफेरॉल म्हणजेच ड जीवनसत्त्वामध्ये होते. त्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी ड जीवनसत्त्व योग्य प्रमाणात मिळवण्याचा सूर्यप्रकाश हा एक चांगला आणि बिनखर्चाचा मार्ग आहे. मात्र असे जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी योग्य प्रखरतेचा सूर्यप्रकाश योग्य तितका वेळ मिळणे आवश्यक असते. +अतिनील किरणांचे (Ultra Violet) तरंग लांबीनुसार अ, ब आणि क असे वर्गीकरण केले जाते. त्यापैकी ब प्रकारचे किरण (UVB) ज्यांची तरंगलांबी २९० ते ३२० नॅनोमीटर असते तेच फक्त ड जीवनसत्त्व मिळवून देऊ शकतात. त्यापेक्षा जास्त किंवा कमी तरंगलांबी असलेले अ आणि क प्रकारचे किरण त्यासाठी निरुपयोगी ठरतात. सकाळी ११ ते दुपारी १ ह्या वेळेत ब प्रकारच्या किरणांचे प्रमाण सर्वाधिक असते. अर्थातच हीच वेळ ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी सर्वात योग्य असते.[६] ह्या वेळेत आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस रोज १५ ते 20 मिनिटे त्वचेवर घेतलेले ऊन पुरेसे ड जीवनसत्त्व मिळवून देऊ शकते. त्यासाठी रोजच उन्हात बसणे आवश्यक नसते. सकाळच्या कोवळ्या उन्हाची तीव्रता  प्रकाश जास्त विखुरल्यामुळे कमी असते तसेच त्यावेळी त्यातील उपयोगी अतिनील ब किरणांचेही प्रमाण कमी असते. त्यामुळे सकाळचे कोवळे ऊन आवश्यक तेवढे ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी पुरेसे होत नाही. भर दुपारी आणि त्यानंतर संध्याकाळी मात्र उन्हात शरीरास अपायकारक अतिनील अ किरणाचे (UVA) प्रमाण जास्त असते त्यामुळे तसे ऊन त्यावेळी त्वचेवर जास्त वेळ घेणे हितावह नसते. +अतिनील ब प्रकारचे किरण काचेतून गाळले जात असल्यामुळे आरपार जाऊ शकत नाहीत[७]. त्यामुळे खिडकीच्या काचेतून वक्रीभवन होऊन त्वचेवर पडलेले ऊन ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी उपयोगी ठरू शकत नाही. त्यासाठी ऊन हे थेट त्वचेवर पडणे आवश्यक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4388.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b18d4e0c0bba89a181bd30b8561297b63b71edcd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4388.txt @@ -0,0 +1,11 @@ +ड-जीवनसत्त्व किंवा काॅलिकॅल्सिफेरॉल हा शरीरातील काही महत्त्वाची कार्ये पार पाडण्यासाठी  शरीराला आवश्यक असणारा घटक आहे. जीवनसत्त्वांचे पाण्यात विद्राव्य आणि मेदात विद्राव्य असे दोन प्रकार असतात. त्यापैकी ड जीवनसत्त्वाचा मेदात विद्राव्य जीवनसत्त्वांत समावेश होतो.[१] +ह्या जीवनसत्त्वाची रोजची गरज बालकांसाठी ४०० IU ( International Unit ) तर प्रौढांसाठी ६०० IU इतकी असते. मात्र वयस्कर म्हणजे 70 पेक्षा जास्त वय असणाऱ्यासाठी ती ८०० IU इतकी अधिक असते. +जीवनसत्त्व ड हे एक संप्रेरक (harmone) असून ते  शरीरातील दात, मज्जातंतू आणि स्नायू यांना बळकटी आणण्यासाठी आवश्यक असते. आतड्यातून कॅल्शियम शोषून घेऊन ते हाडात आणि दातात जमा करण्यात त्याची मोलाची भूमिका असते. शरीराला ड  जीवनसत्त्वाचा प्रत्यक्ष उपयोग करून घेता येत नाही तर त्यासाठी त्याच्या क्रियाशील घटकाची आवश्यकता असते. काॅलिकॅल्सिफेरॉल किंवा जीवनसत्त्व डचे आपल्या यकृतात २५ हायड्राॅक्सी काॅलिकॅल्सिफेरॉल ह्या घटकात रूपांतर होते. त्यानंतर मूत्रपिंड त्याचे रूपांतर १,२५ डाय हायड्राॅक्सी काॅलिकॅल्सिफेरॉलमध्ये करते. १,२५ डाय हायड्राॅक्सी काॅलिकॅल्सिफेरॉल हा क्रियाशील घटक असून त्याचा शरीराला उपयोग करून घेता येतो. असे रूपांतर करण्यात काही कारणाने अडथळा निर्माण झाल्यासही हाडांच्या मजबुतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.[२] +कॉडलिव्हर तेल , शार्कलिव्हर तेल, सामन, हॅलीबट असे मासे हे ड जीवनसत्त्व आहारातून मिळवण्यासाठीचे मुख्य स्रोत आहेत. शाकाहारी लोकांसाठी दुध, तूप, लोणी हे पदार्थ ड जीवनसत्त्वाचे मुख्य स्रोत आहेत[३]. पण एकूणच शाकाहारी पदार्थांपेक्षा मांसाहारी पदार्थातून ड जीवनसत्त्व जास्त प्रमाणात मिळते. ड जीवनसत्त्व हे इतर जीवनसत्त्वासारखे आहारातून तर मिळवता येतेच पण सूर्यप्रकाशातूनही ते उपलब्ध होऊ शकते. सूर्यप्रकाश कमी असणाऱ्या ठिकाणी राहणाऱ्यांना त्यांच्या आहाराबरोबरच ड जीवनसत्त्वाच्या गोळ्यांची जोड दिली जाते. सर्वसाधारणपणे दूध व दुग्धजन्य पदार्थ,अंडी, हिरव्या पालेभाज्या आणि मशरूम्स हे डी जीवनसत्त्वाचे मोठे स्रोत आहेत.तसेच आपण सर्व सी जीवनसत्त्वाचा स्रोत (लिंबूवर्गीय फळे) म्हणून संत्रे या फळाला ओळखतो; प्रत्यक्षात तेदेखील डी जीवनसत्त्वाचे एक चांगले माध्यम आहे. +१,२५ डाय हायड्राॅक्सी काॅलिकॅल्सिफेरॉल ह्या क्रियाशील घटकामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरातील हाडांना मजबुती येते. ह्या घटकामुळे कर्करोगापासून संरक्षण मिळते असे आढळून आले आहे.[४] लुपस (Lupus) एकाधिक स्क्लेरोसिस (Multiple Sclerosis) संधिवात (Rhumatoid Arthritis). दाहक आंत्र रोग ( Inflamatory Bowels Disease) अशा स्वयंप्रतिरोधक रोगांनाही (autoimmune Diseases ) हा घटक मज्जाव करतो.[५] +शरीरात पुरेसे ड जीवनसत्त्व नसल्यास हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस,  हाडे कमकुवत होणे (osteomalacia ) तर मोठ्यांमध्ये हाडे ठिसूळ होणे (osteoporosis) असे विकार होऊ शकतात. +याउलट त्याचे प्रमाण जास्त झाल्यास तेही शरीराला अपायकारक ठरू शकते. ड जीवनसत्त्व हे शरीरात साठवले जाते आणि  त्याचे उत्सर्जन होऊ शकत नाही. त्याचे प्रमाण जास्त झाल्यास मानसिक अस्वस्थता, चिडचिड, मळमळणे, उलट्या होणे, बद्धकोष्ठ असे काही दुष्परिणाम होऊ शकतात.   +विटामिन डीच्या मदतीने कैल्शियमला शरीरात बनुन ठेवण्यात मदत मिळते,जे हाडांच्या मजबूती साठी अत्यावश्यक याच्या अभाव ने हाडे कमजोर होतात व तुटतात ही .लहान मुलांमध्ये ही स्थिति रिकेट्स म्हणली जाते. और व्यस्कों में हड्डी के मुलायम होने को ओस्टीयोमलेशिया कहते हैं.. +आपल्या त्वचेमध्ये बीटा (β) डीहायड्रोकोलेस्टेरोल हा एक घटक असतो. सूर्यप्रकाशातील अतिनील किरण त्वचेवर पडल्यास त्याचे रूपांतर काॅलिकॅल्सिफेरॉल म्हणजेच ड जीवनसत्त्वामध्ये होते. त्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी ड जीवनसत्त्व योग्य प्रमाणात मिळवण्याचा सूर्यप्रकाश हा एक चांगला आणि बिनखर्चाचा मार्ग आहे. मात्र असे जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी योग्य प्रखरतेचा सूर्यप्रकाश योग्य तितका वेळ मिळणे आवश्यक असते. +अतिनील किरणांचे (Ultra Violet) तरंग लांबीनुसार अ, ब आणि क असे वर्गीकरण केले जाते. त्यापैकी ब प्रकारचे किरण (UVB) ज्यांची तरंगलांबी २९० ते ३२० नॅनोमीटर असते तेच फक्त ड जीवनसत्त्व मिळवून देऊ शकतात. त्यापेक्षा जास्त किंवा कमी तरंगलांबी असलेले अ आणि क प्रकारचे किरण त्यासाठी निरुपयोगी ठरतात. सकाळी ११ ते दुपारी १ ह्या वेळेत ब प्रकारच्या किरणांचे प्रमाण सर्वाधिक असते. अर्थातच हीच वेळ ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी सर्वात योग्य असते.[६] ह्या वेळेत आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस रोज १५ ते 20 मिनिटे त्वचेवर घेतलेले ऊन पुरेसे ड जीवनसत्त्व मिळवून देऊ शकते. त्यासाठी रोजच उन्हात बसणे आवश्यक नसते. सकाळच्या कोवळ्या उन्हाची तीव्रता  प्रकाश जास्त विखुरल्यामुळे कमी असते तसेच त्यावेळी त्यातील उपयोगी अतिनील ब किरणांचेही प्रमाण कमी असते. त्यामुळे सकाळचे कोवळे ऊन आवश्यक तेवढे ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी पुरेसे होत नाही. भर दुपारी आणि त्यानंतर संध्याकाळी मात्र उन्हात शरीरास अपायकारक अतिनील अ किरणाचे (UVA) प्रमाण जास्त असते त्यामुळे तसे ऊन त्यावेळी त्वचेवर जास्त वेळ घेणे हितावह नसते. +अतिनील ब प्रकारचे किरण काचेतून गाळले जात असल्यामुळे आरपार जाऊ शकत नाहीत[७]. त्यामुळे खिडकीच्या काचेतून वक्रीभवन होऊन त्वचेवर पडलेले ऊन ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी उपयोगी ठरू शकत नाही. त्यासाठी ऊन हे थेट त्वचेवर पडणे आवश्यक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4392.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b18d4e0c0bba89a181bd30b8561297b63b71edcd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4392.txt @@ -0,0 +1,11 @@ +ड-जीवनसत्त्व किंवा काॅलिकॅल्सिफेरॉल हा शरीरातील काही महत्त्वाची कार्ये पार पाडण्यासाठी  शरीराला आवश्यक असणारा घटक आहे. जीवनसत्त्वांचे पाण्यात विद्राव्य आणि मेदात विद्राव्य असे दोन प्रकार असतात. त्यापैकी ड जीवनसत्त्वाचा मेदात विद्राव्य जीवनसत्त्वांत समावेश होतो.[१] +ह्या जीवनसत्त्वाची रोजची गरज बालकांसाठी ४०० IU ( International Unit ) तर प्रौढांसाठी ६०० IU इतकी असते. मात्र वयस्कर म्हणजे 70 पेक्षा जास्त वय असणाऱ्यासाठी ती ८०० IU इतकी अधिक असते. +जीवनसत्त्व ड हे एक संप्रेरक (harmone) असून ते  शरीरातील दात, मज्जातंतू आणि स्नायू यांना बळकटी आणण्यासाठी आवश्यक असते. आतड्यातून कॅल्शियम शोषून घेऊन ते हाडात आणि दातात जमा करण्यात त्याची मोलाची भूमिका असते. शरीराला ड  जीवनसत्त्वाचा प्रत्यक्ष उपयोग करून घेता येत नाही तर त्यासाठी त्याच्या क्रियाशील घटकाची आवश्यकता असते. काॅलिकॅल्सिफेरॉल किंवा जीवनसत्त्व डचे आपल्या यकृतात २५ हायड्राॅक्सी काॅलिकॅल्सिफेरॉल ह्या घटकात रूपांतर होते. त्यानंतर मूत्रपिंड त्याचे रूपांतर १,२५ डाय हायड्राॅक्सी काॅलिकॅल्सिफेरॉलमध्ये करते. १,२५ डाय हायड्राॅक्सी काॅलिकॅल्सिफेरॉल हा क्रियाशील घटक असून त्याचा शरीराला उपयोग करून घेता येतो. असे रूपांतर करण्यात काही कारणाने अडथळा निर्माण झाल्यासही हाडांच्या मजबुतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.[२] +कॉडलिव्हर तेल , शार्कलिव्हर तेल, सामन, हॅलीबट असे मासे हे ड जीवनसत्त्व आहारातून मिळवण्यासाठीचे मुख्य स्रोत आहेत. शाकाहारी लोकांसाठी दुध, तूप, लोणी हे पदार्थ ड जीवनसत्त्वाचे मुख्य स्रोत आहेत[३]. पण एकूणच शाकाहारी पदार्थांपेक्षा मांसाहारी पदार्थातून ड जीवनसत्त्व जास्त प्रमाणात मिळते. ड जीवनसत्त्व हे इतर जीवनसत्त्वासारखे आहारातून तर मिळवता येतेच पण सूर्यप्रकाशातूनही ते उपलब्ध होऊ शकते. सूर्यप्रकाश कमी असणाऱ्या ठिकाणी राहणाऱ्यांना त्यांच्या आहाराबरोबरच ड जीवनसत्त्वाच्या गोळ्यांची जोड दिली जाते. सर्वसाधारणपणे दूध व दुग्धजन्य पदार्थ,अंडी, हिरव्या पालेभाज्या आणि मशरूम्स हे डी जीवनसत्त्वाचे मोठे स्रोत आहेत.तसेच आपण सर्व सी जीवनसत्त्वाचा स्रोत (लिंबूवर्गीय फळे) म्हणून संत्रे या फळाला ओळखतो; प्रत्यक्षात तेदेखील डी जीवनसत्त्वाचे एक चांगले माध्यम आहे. +१,२५ डाय हायड्राॅक्सी काॅलिकॅल्सिफेरॉल ह्या क्रियाशील घटकामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरातील हाडांना मजबुती येते. ह्या घटकामुळे कर्करोगापासून संरक्षण मिळते असे आढळून आले आहे.[४] लुपस (Lupus) एकाधिक स्क्लेरोसिस (Multiple Sclerosis) संधिवात (Rhumatoid Arthritis). दाहक आंत्र रोग ( Inflamatory Bowels Disease) अशा स्वयंप्रतिरोधक रोगांनाही (autoimmune Diseases ) हा घटक मज्जाव करतो.[५] +शरीरात पुरेसे ड जीवनसत्त्व नसल्यास हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस,  हाडे कमकुवत होणे (osteomalacia ) तर मोठ्यांमध्ये हाडे ठिसूळ होणे (osteoporosis) असे विकार होऊ शकतात. +याउलट त्याचे प्रमाण जास्त झाल्यास तेही शरीराला अपायकारक ठरू शकते. ड जीवनसत्त्व हे शरीरात साठवले जाते आणि  त्याचे उत्सर्जन होऊ शकत नाही. त्याचे प्रमाण जास्त झाल्यास मानसिक अस्वस्थता, चिडचिड, मळमळणे, उलट्या होणे, बद्धकोष्ठ असे काही दुष्परिणाम होऊ शकतात.   +विटामिन डीच्या मदतीने कैल्शियमला शरीरात बनुन ठेवण्यात मदत मिळते,जे हाडांच्या मजबूती साठी अत्यावश्यक याच्या अभाव ने हाडे कमजोर होतात व तुटतात ही .लहान मुलांमध्ये ही स्थिति रिकेट्स म्हणली जाते. और व्यस्कों में हड्डी के मुलायम होने को ओस्टीयोमलेशिया कहते हैं.. +आपल्या त्वचेमध्ये बीटा (β) डीहायड्रोकोलेस्टेरोल हा एक घटक असतो. सूर्यप्रकाशातील अतिनील किरण त्वचेवर पडल्यास त्याचे रूपांतर काॅलिकॅल्सिफेरॉल म्हणजेच ड जीवनसत्त्वामध्ये होते. त्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी ड जीवनसत्त्व योग्य प्रमाणात मिळवण्याचा सूर्यप्रकाश हा एक चांगला आणि बिनखर्चाचा मार्ग आहे. मात्र असे जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी योग्य प्रखरतेचा सूर्यप्रकाश योग्य तितका वेळ मिळणे आवश्यक असते. +अतिनील किरणांचे (Ultra Violet) तरंग लांबीनुसार अ, ब आणि क असे वर्गीकरण केले जाते. त्यापैकी ब प्रकारचे किरण (UVB) ज्यांची तरंगलांबी २९० ते ३२० नॅनोमीटर असते तेच फक्त ड जीवनसत्त्व मिळवून देऊ शकतात. त्यापेक्षा जास्त किंवा कमी तरंगलांबी असलेले अ आणि क प्रकारचे किरण त्यासाठी निरुपयोगी ठरतात. सकाळी ११ ते दुपारी १ ह्या वेळेत ब प्रकारच्या किरणांचे प्रमाण सर्वाधिक असते. अर्थातच हीच वेळ ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी सर्वात योग्य असते.[६] ह्या वेळेत आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस रोज १५ ते 20 मिनिटे त्वचेवर घेतलेले ऊन पुरेसे ड जीवनसत्त्व मिळवून देऊ शकते. त्यासाठी रोजच उन्हात बसणे आवश्यक नसते. सकाळच्या कोवळ्या उन्हाची तीव्रता  प्रकाश जास्त विखुरल्यामुळे कमी असते तसेच त्यावेळी त्यातील उपयोगी अतिनील ब किरणांचेही प्रमाण कमी असते. त्यामुळे सकाळचे कोवळे ऊन आवश्यक तेवढे ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी पुरेसे होत नाही. भर दुपारी आणि त्यानंतर संध्याकाळी मात्र उन्हात शरीरास अपायकारक अतिनील अ किरणाचे (UVA) प्रमाण जास्त असते त्यामुळे तसे ऊन त्यावेळी त्वचेवर जास्त वेळ घेणे हितावह नसते. +अतिनील ब प्रकारचे किरण काचेतून गाळले जात असल्यामुळे आरपार जाऊ शकत नाहीत[७]. त्यामुळे खिडकीच्या काचेतून वक्रीभवन होऊन त्वचेवर पडलेले ऊन ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी उपयोगी ठरू शकत नाही. त्यासाठी ऊन हे थेट त्वचेवर पडणे आवश्यक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4402.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d1ef16df0d0d0c56254e64b01766eac764519f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4402.txt @@ -0,0 +1,2 @@ +डंकन एडवर्ड्स (१ ऑक्टोबर, १९३६:वुड्ससाइड, डडले, वूस्टरशायर - २१ फेब्रुवारी, १९५८) हा  इंग्लंडहोता. मॅंचेस्टर युनायटेड आणि इंग्लंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी खेळला होता. १९५० च्या दशकाच्या मध्यात व्यवस्थापक मॅट बस्बी यांच्या नेतृत्वाखालील युवा संघाचा बुस्बी बेब्स हा एक होता. क्लबसाठी त्याने १५१ सामने खेळले. म्युनिक विमान अपघातात मृत्यू पावलेल्ल्या आठ खेळाडूंपैकी हा एक खेळाडू होता. ते सुरुवातीला वाचले परंतु अपघातात झलेल्या जखमांमुळे दोन आठवड्यांनंतर रुग्णालयात मरण पावले. +एडवर्डस यांनी किशोरवयीतच मॅंचेस्टर युनायटेडसाठी खेळण्यास सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4409.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbdabbce2ab12ba2cbf4cc72efadb0bf9b01ce71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4409.txt @@ -0,0 +1,7 @@ + फ्रांस पोलंड बेल्जियम +मोरोक्को भारत +[१] कॅनडा + नेदरलँड्स +[२] +डंकर्कची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी व दोस्त राष्ट्रांच्या सैन्यात झालेली लढाई होती. २६ मे ते ४ जून, इ.स. १९४० दरम्यान फ्रांसच्या डंकर्क शहराजवळ झालेल्या या लढाईत जर्मनीचा विजय झाला व दोस्त सैन्याने घाईघाईत इंग्लिश चॅनलपल्याड इंग्लंडमध्ये पळ काढला. कोंडीत पकडले गेलेले हे सैनिक जर सुटले नाही तर युनायटेड किंग्डमच्या सरकारने जर्मनीसमोर शरणागती पत्करण्याची तयारी केली होती. अंदाजे ३ लाख सैनिकांनी या ९ दिवसांत मिळेल त्या साधनाने समुद्र पार केला व ही परिस्थिती टाळली. फ्रेंच सैन्याच्या ६०,००० सैनिकांपैकी २६,००० दोस्तांबरोबर इंग्लंडला आले तर उरलेल्यांनी जर्मन सैन्यासमोर शरणागती पत्करली. दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सचा पाडाव होण्याची ही नांदी होती. +फ्रांसच्या समुद्रकाठी अडकलेल्या सैनिकांना सोडविण्याच्या मोहीमेला ऑपरेशन डायनॅमो असे सांकेतिक नाव दिले गेले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4448.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4448.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4450.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89dcaf5b881a724e45e7c822c51b062b849abfb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4450.txt @@ -0,0 +1,2 @@ +डग्लस ॲंथोनी डगी मेरिलिये (२४ जून, इ.स. १९७८:हरारे, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करायचा. याने फलंदाजी करताना यष्टिरक्षकाच्या वरून मारलेला फटका मेरिलिये शॉट म्हणून प्रसिद्ध झाला. +साचा:झिम्बाब्वे संघ - क्रिकेट विश्वचषक, २००३ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4458.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2333963942ba1f1234a775bde39c28a3050e57f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4458.txt @@ -0,0 +1,2 @@ +डग्लस अर्नेस्ट व्हरनॉन डग पॅजेट (२० जुलै, १९३४:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९६० मध्ये  दक्षिण आफ्रिकाविरुद्ध २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. +हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4465.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d32c2776a83164f25b56b8878ea1c37bcbb99f34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4465.txt @@ -0,0 +1,2 @@ +डग्लस काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4471.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..526f9c2d7c133169b4ec908842418027f6bf203f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4471.txt @@ -0,0 +1,3 @@ +डग्लस काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +डग्लस काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4475.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d32c2776a83164f25b56b8878ea1c37bcbb99f34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4475.txt @@ -0,0 +1,2 @@ +डग्लस काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4586.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1aaff2e1f18e2a6b4b35200ff6bf6b3be08497d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4586.txt @@ -0,0 +1,3 @@ + +डब्ल्यू आय जी डब्ल्यू (WIGW) हे संक्षिप्त रूप बेल्जियममध्ये वापरले जाते. ते विशेष अधिकार असलेले जनतेमधले चार वर्ग दर्शवते. ह्या वर्गातील प्रजेला काही अटींवर सामाजिक सुरक्षेत सूट मिळते. +वरील वर्गात मोडणाऱ्या लोकांना डब्ल्यू आय जी डब्ल्यू कार्ड दिले जाते. या कार्डधारकांना अनेक सवलती मिळतात. उदा. आरोग्य खर्चाचे जास्तीत जास्त बिल भरले जाते, स्वस्त टेलिफोन कनेक्शन, सामाजिक सुरक्षा, एसएसीबी (?) किंवा डी लिजन(?)मध्ये सूट, वगैरे. ह्या सवलती अन्य लोकांना सहसा मिळत नाहीत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4603.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae4aade189296eb03ee20a294ecefefa6d02d6a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4603.txt @@ -0,0 +1 @@ +वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट, इन्क., उर्फ डब्ल्यूडब्ल्यूई, एक अमेरिकन एकात्मिक मीडिया आणि मनोरंजन कंपनी आहे जी प्रामुख्याने व्यावसायिक कुस्तीसाठी ओळखली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4604.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cb0ad8fb7c0c5f2ba19625fb974aeff7132a1c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4604.txt @@ -0,0 +1 @@ +डभोई विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ वडोदरा जिल्ह्यात आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4609.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59813d03d96a151952fed4d79ef181f8f2498b49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4609.txt @@ -0,0 +1,11 @@ +डमरु हे एक चर्मवाद्य. हे शिवाचे वाद्य आहे. +डमरु हे वाद्य, हिंदू आणि तिबेटी बौद्ध धर्मात वापरले जाते. हिंदू धर्मात, डमरूला शिव देवीचे साधन म्हणून ओळखले जाते आणि असे म्हटले जाते की संपूर्ण विश्वाद्वारे निर्मित आणि नियंत्रित केलेल्या आध्यात्मिक ध्वनी उत्पन्न करण्यासाठी भगवान शिवाने तयार केले आहे. तिबेटी बौद्ध धर्मात, डमरूचा तांत्रिक पद्धतींमध्ये वाद्य म्हणून उपयॊगात आहे. +डमरु हे लाकडाचे असते. धातूच्या दोन्ही बाजूंनी चमचा ड्रम असतो. रेझोनेटर पितळी असतो. डमरूची उंची ६ इंच आणि वजन २५०-३३० ग्रॅम असते. [१] डमरूच्या सभोवताली असलेल्या लेदर कॉर्ड टोकापर्यंत सरकवता येतात. +भारतीय उपमहाद्वीपमध्ये डमरू अतिशय सामान्य आहे. डमरूला पॉवर ड्रम म्हणून ओळखले जाते आणि जेव्हा ते खेळले जाते तेव्हा ते आत्मिक ऊर्जा निर्माण करते असे मानले जाते. हे हिंदू देवता शिवाशी संबंधित आहे. असे मानले जाते की संस्कृत भाषा|संस्कृत भाषेतील मुळाक्षरे महेश्वराने वाजवलेल्या डमरूच्या आवाजातून बाहेर पडली. डमरूचा वापर त्याच्या लहान पोर्टेबल आकारामुळे सर्व पट्ट्यांमधील संगीतकारांद्वारे केला जातो. +कोशांबीचे डमरू-नाणे +मौर्य राजवटीच्या कालखंडातल्या कोसांबी (आधुनिक अलाहाबाद जिल्हा) येथील आदिवासी समाजाचे नाणे दिमारू हे ड्रमसारखे दिसते. अनेक राष्ट्रीय संग्रहामध्ये ही नाणी आहेत. +तिबेटी बौद्ध परंपरेत, डमरू पवित्र साधनांच्या संग्रहाचा भाग आहे. आणि वाद्य प्राचीन भारतीय तांत्रिक पद्धतींमधून स्वीकारले गेले आहे. ते ८ व्या ते १२ व्या शतकापर्यंत हिमालयापर्यंत पोहचले, तरीही तिबेटमध्ये वज्रयान प्रथा म्हणून उपयोगात असते. +खोपडी डमरू हे नर व मादी खोपडीपासून किंवा कॅल्व्हारियमपासून बनविले जाते. +१९६० च्या तिबेटी डायस्पोरानंतर, त्यांनी निरंतर गुणवत्ता घटल्याने भारतात आणि नेपाळमध्ये खोपडी डमरू तयार केली. भारतात यापुढे स्रोत नाही आणि बेकायदेशीर प्रथांद्वारे मानवी अस्थी घेण्यामुळे नेपाळमधून त्यांची निर्मिती आणि निर्यात प्रतिबंधित आहे. आजही कधीकधी पेंट केलेली स्किन्स सापडतात. +डमरूचे प्रतीकात्मक आणि उत्साही गुणधर्म विस्तृत आहेत. +चौद डमरू (किंवा चोदा) डमरूचा एक विशेष प्रकार आहे. हे सामान्यतः मोठे असते, आणि त्याच्या लहान समकक्षापेक्षा जास्त गोल आकार असतो. चोड डमरू चाडच्या तांत्रिक पद्धतीमध्ये वापरला जातो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4639.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..153ff3d891bddc283532d90ddd89eea3f8df716a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4639.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4657.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25aa6537018e86216ee5eeb5a305fbd4e5d329c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4657.txt @@ -0,0 +1,4 @@ +डर्मॉट पॅट्रिक मुलरोनी (जन्म ३१ ऑक्टोबर १९६३) एक अमेरिकन अभिनेता आहे. रोमँटिक कॉमेडी, वेस्टर्न आणि नाट्य चित्रपटांमधील भूमिकांसाठी तो ओळखला जातो. +मुलरोनी लाँग गॉन (१९८७), यंग गन्स (१९८८), स्टेइंग टुगेदर (१९८९), व्हेअर द डे टेक्स यू (१९९२), पॉइंट ऑफ नो रिटर्न (१९९३), द लास्ट आउटलॉ (१९९३), एंजल्स इन द आउटफिल्ड (१९९४), माय बेस्ट फ्रेंड्स वेडिंग (१९९७), अबाउट श्मिट (२००२), द वेडिंग डेट (२००५), झोडीयाक (२००७), ऑगस्ट: ओसेज काउंटी (२०१३), यांसारख्या विविध चित्रपटांमधील कामासाठी ओळखले जाते. +२००३ मध्ये, मुलरोनीने फ्रेंड्स या टीव्ही मालिकेत गॅविन मिशेलची भूमिका केली. तो नवव्या सीझनच्या तीन भागांमध्ये दिसला. +मुलरोनीने १९९० मध्ये अभिनेत्री कॅथरीन केनरशी लग्न केले.[१] त्यांना क्लाईड कीनर मुलरोनी (जन्म २१ जून १९९९) नावाचा मुलगा आहे जो एक गायक आहे. मे २००५ मध्ये हे जोडपे विभक्त झाले आणि मुलरोनीने ११ जून २००७ रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. १९ डिसेंबर २००७ रोजी त्यांचा घटस्फोट अंतिम ठरला.[२] नंतर २००८ मध्ये त्याने इटालियन प्रिमा अपोलिनारेशी लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत आणि कुटुंब लॉस एंजेलिसमध्ये राहते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4684.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..724e97db8dab7879b49ba97d690789d96306f5e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4684.txt @@ -0,0 +1,2 @@ +डहाणू औष्णिक विद्युत केंद्र हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातल्या डहाणू मधील एक कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प आहे. [१] या प्रकल्पाचे बांधकाम बीएसईएस लिमिटेड यांनी केले आणि नंतर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने बीएसईएसच्या स्वाधीन केले. सध्या अदानी इलेक्ट्रिसिटी हा प्रकल्प चालवीत आहे. प्रकल्प मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावर असून, मुंबईपासून १२० किमी अंतरावर आहे आणि मुंबई-अहमदाबाद-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग ८ (भारत)पासून २० किमी अंतरावर आहे. +डहाणू औष्णिक विद्युत केंद्राची स्थापित क्षमता ५०० मेगावॅट (२x२५० मेगावॅट) आहे. १९९५मध्ये हे विद्युत केंद्र सुरू झाले आणि १९९६पासून व्यावसायिकपणे वीज निर्मिती केली जात आहे. [२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4690.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49f9e4cfdac87c560343696de33fdf65ead2b40b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4690.txt @@ -0,0 +1 @@ +डहाणु महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4697.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3843c5b5ada39708dd4c20c1b6d344d561ad2a8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4697.txt @@ -0,0 +1 @@ +डॉंग हॉई आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा पूर्व समुद्र आंतरराष्ट्रीय विमानतळ (San bay Dong Hoi, Dong Hoi Airport) व्हियेतनाम डॉंग हॉई शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4702.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..834283f44c9328f4b2dbfa16e22ddf558f2f4ebf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4702.txt @@ -0,0 +1,8 @@ + डांगमोडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4713.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be721c076116a6ed1d57f3793c37f1f00e9509e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4713.txt @@ -0,0 +1,8 @@ + डांगेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4716.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be721c076116a6ed1d57f3793c37f1f00e9509e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4716.txt @@ -0,0 +1,8 @@ + डांगेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4717.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f081e07cd454d81c6bbe7724e8afe54ca6697c02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4717.txt @@ -0,0 +1,6 @@ + + +डांग्या किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. +सांगाती सह्याद्रीचा +डोंगरयात्रा - आनंद पाळंदे + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4749.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d38f3df04ae86459ed1fdc4d7ce9d94da73827f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4749.txt @@ -0,0 +1,6 @@ +डाग्मारा डोमिंचिक ही पोलिश-अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि लेखिका आहे. हीने रॉकस्टार, द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो, किन्सी, ट्रस्ट द मॅन, द असिस्टंट आणि द लॉस्ट डॉटर यांसह अनेक चित्रटांतून भूमिका केल्या आहेत. याशिवाय तिने सक्सेशन या दूरचित्रवाणी मालिकेत प्रमुख भूमिका केली होती. +२०१३ मध्ये डॉमिंचिकने द ललाबाय ऑफ पोलिश गर्ल्स ही कादंबरी प्रसिद्ध केली. +डॉमिंचिकचा जन्म पोलंडच्या कील्से येथे झाला. हिची आई अलेक्झांड्रा तर वडील मिरोस्लाव डॉमिंचिक हे पोलिश सॉलिडारिटी चळवळीचे सदस्य होते.[१] [२] त्यांच्या राजकीय संघटनांमधील सहभागामुळे त्यांना परागंदा व्हावे लागले. त्यांनी न्यू यॉर्क शहरात आश्रय घेला. [३] डाग्माराला अभिनेत्री मारिका आणि व्हेरोनिका या दोन लहान बहीणी आहेत. [२] +डॉमिंचिकचे शिक्षण मॅनहॅटनमधील फिओरेलो एच लग्वार्डिया हायस्कूलमध्ये झाले. [४] तिने पिट्सबर्गमधील कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ ड्रामामध्ये मधून तिने १९९८ मध्ये पदवी मिळवली.[३] +डॉमिंचिकने २०१३मध्ये आपल्या लहानपणीच्या पोलंडमधील अनुभवांवर आधारित द ललाबाय ऑफ पोलिश गर्ल्स ही कादंबरी प्रकाशित केली. [५] + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4752.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c93c720bde0a74b62d210432d6768310bd8bd0b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4752.txt @@ -0,0 +1 @@ +डागर बंधू हे भारतीय शास्त्रीय संगीतातल्या ध्रुपद गायन पद्धतीचे गायन करतात. उस्ताद अमीनुद्दीन डागर आणि उस्ताद मोईनुद्दीन डागर हे दोन प्रमुख डागर बंधू होत.. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4802.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b3118a1fa98448d25e69010cd5638c6eb2fc32d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4802.txt @@ -0,0 +1,4 @@ +डायना बेग (१५ ऑक्टोबर, इ.स. १९९५:गिलगिट, पाकव्याप्त काश्मीर - ) ही  पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१] +ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ४ ऑक्टोबर, इ.स. २०१५ रोजी  बांगलादेशविरुद्ध खेळली. +साचा:पाकिस्तान संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१३ +साचा:पाकिस्तान संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4807.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87d7c075484dfd70dfc102f7aec256bf8a5d4de7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4807.txt @@ -0,0 +1 @@ +डायना हेडन ( १ मे १९७३) ही एक भारतीय विश्वसुंदरी आहे. १९९७ सालच्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा मुकुट जिंकणाऱ्या डायनाने त्याच वर्षी सेशेल्समध्ये घेण्यात आलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. ही स्पर्धा जिंकणारी डायना रीटा फारिया व ऐश्वर्या राय नंतर तिसरी भारतीय महिला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4832.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19cc8e74a11c33016e04d36cfbd3d7a3c302ad59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4832.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेल रॉबर्ट हॅडली (६ जानेवारी, १९४८:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९६९ ते १९७८ दरम्यान २६ कसोटी आणि ११ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. +याचे वडील वॉल्टर हॅडली तसेच भाऊ रिचर्ड आणि बॅरी हॅडली सुद्धा न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4846.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb0d033a629d68073190bb0fe218d21faeb10764 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4846.txt @@ -0,0 +1,16 @@ +डायोड प्रत्यावर्ति वीजधारा एकच दिशेने वाहत ठेवण्यासाठी वापरतात.डेटा डायोडसाठी, युनिडायरेक्शनल नेटवर्क पहा. इतर वापरासाठी, डायोड्स (निःसंदिग्धीकरण) पहा. +सिलिकॉन डायोडचा क्लोज-अप व्ह्यू. एनोड उजव्या बाजूला आहे; कॅथोड डाव्या बाजुला आहे (जिथे तो काळ्या बॅंडने चिन्हांकित केला जातो). दोन लीड दरम्यान स्क्वेअर सिलिकॉन क्रिस्टल पाहिले जाऊ शकते. +विविध अर्धचालक डायोड. तळ: पुल सुधारक बहुतेक डायोड्समध्ये, पांढरा किंवा काळ्या रंगाचा बॅंड कॅथोड ओळखतो ज्यामध्ये डायोड कार्यरत असते तेव्हा विद्युत् प्रवाह वाहतात. विद्युतीय प्रवाह प्रवाह उलट विद्युतीय प्रवाह आहे. [1] [2] [3] [4] +व्हॅक्यूम ट्यूब डायोडची रचना. फिलामेंट स्वतः कॅथोड असू शकते, किंवा अधिक सामान्यपणे (येथे दर्शविल्याप्रमाणे) वेगळे कॅथोड म्हणून काम करणारे पृथक मेटल ट्यूब तापविण्यासाठी वापरले जाते. +डायोड हा दोन टर्मिनल इलेक्ट्रॉनिक घटक आहे जो प्रामुख्याने एका दिशेने (असीमेट्रिक आचारसंहिता) चालू करतो. त्याच्याकडे एक दिशेने कमी (आदर्शपणे शून्य) प्रतिरोध आहे आणि उच्च (आदर्शतः अमर्याद) प्रतिरोधक शक्ती आहे. डायोड व्हॅक्यूम ट्यूब किंवा थर्मोनिक डायोड हे दोन इलेक्ट्रोड्स, गरम पाण्याचे कॅथोड आणि प्लेट असलेले व्हॅक्यूम ट्यूब आहे ज्यामध्ये कॅथोडपासून प्लेटपर्यंत केवळ एक दिशेने इलेक्ट्रॉन्स वाहू शकतात. अर्धचिकित्सक डायोड, आजचा सर्वात सामान्य प्रकार आहे, अर्धचालक पदार्थाचा क्रिस्टलीय तुकडा आहे ज्याचे पी-एन जंक्शन दोन विद्युत टर्मिनलशी जोडलेले आहे. [5] सेमीकंडक्टर डायोड हे प्रथम सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस होते. क्रिस्टलीय खनिज आणि धातू यांच्यातील संपर्कात असीमित विद्युत वाहनांचा शोध जर्मन भौतिकशास्त्रज्ञ फर्डिनेंड ब्रून यांनी 1874 मध्ये तयार केला होता. आज बहुतेक डायोड सिलिकॉनपासून बनलेले आहेत, परंतु गॅलियम आर्सेनेंड आणि जर्मेनियमसारखे इतर साहित्य वापरले जातात. [6] +मुख्य कार्ये संपादन +डायोडचा सर्वात सामान्य कार्य विद्युतीय प्रवाह एका दिशेने (डायोडच्या फॉरवर्ड दिशानिर्देश म्हटल्या जाणाऱ्या) अनुमती देतो, तर उलट दिशेने (उलट दिशा) अवरोधित करते. अशा प्रकारे, डायोडला चेक वाल्वची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती म्हणून पाहिले जाऊ शकते. या निर्जलीय वर्तनास सुधार म्हणतात, आणि वैकल्पिक बदल (एसी) ते थेट वर्तमान (डीसी) रूपांतरित करण्यासाठी वापरली जाते. रेक्टिफायर्सचे प्रकार, रेडिओ रिसीव्हर्समधील रेडिओ सिग्नलमधून मॉड्यूलेशन काढण्यासारख्या कार्यांकरिता डायोडचा वापर केला जाऊ शकतो. +तथापि, त्यांच्या नॉनलाइनर वर्तमान-व्होल्टेज वैशिष्ट्यांमुळे डायोडमध्ये या सामान्य ऑन-ऑफ कारवाईपेक्षा अधिक क्लिष्ट वर्तन असू शकते. [7] अर्धचिकित्सा डायोड केवळ विद्युतीय दिशेने (ज्या राज्यात डायोडला अग्रेषित असल्याचे म्हंटले जाते) मध्ये काही 'थ्रेशोल्ड व्होल्टेज' किंवा 'कट-इन व्होल्टेज' उपस्थित असल्यास केवळ वीज चालविणे प्रारंभ करते. फॉरवर्ड-पक्षपाती डायोडमध्ये व्होल्टेज ड्रॉप कमीतकमी थोडासा बदलतो आणि तापमानाचा कार्य असतो; या प्रभावाचा वापर तापमान सेन्सर किंवा व्होल्टेज संदर्भ म्हणून केला जाऊ शकतो. तसेच, डायोडमध्ये उलट व्होल्टेज ब्रेकडाउन व्होल्टेज नावाच्या मूल्यापर्यंत पोचते तेव्हा उलट दिशेने प्रवाहाच्या वर्तमान प्रवाहामध्ये वाहणाऱ्या विद्युत् प्रवाहाला अचानक कमी प्रतिकारशक्ती कमी होते. +अर्धचिकित्सक डायोडची वर्तमान-व्होल्टेज वैशिष्ट्य तयार केली जाऊ शकते, उत्पादनादरम्यान सामग्रीमध्ये आणलेली सेमिकंडक्टर सामग्री आणि डोपिंगिमपुरीटी निवडून. [7] ही तंत्रे विशेष-उद्देश डायोड तयार करण्यासाठी वापरली जातात जी अनेक भिन्न कार्ये करतात. [7] उदाहरणार्थ, रेडिओ-फ्रिक्वेंसी ओसीसीलन्स (टनेल डायोड्स, गुन डायोड्स) तयार करण्यासाठी, उच्च व्होल्टेज सर्जेस (ॲव्हलंच डायोड्स) पासून सर्किट्सचे संरक्षण करण्यासाठी व्होल्टेज (जेनर डायोड्स) नियंत्रित करण्यासाठी, रेडिओ आणि टीव्ही रिसीव्हर्स (वेरॅक्टर डायोड्स) इलेक्ट्रॉनिकपणे ट्यून करण्यासाठी डायोडचा वापर केला जातो. , IMPATT डायोड्स), आणि प्रकाश (प्रकाश उत्सर्जक डायोड) तयार करणे. टनेल, गुन आणि आयएमपीएटीटी डायोड नकारात्मक प्रतिकार दर्शवतात, जो मायक्रोवेव्ह आणि स्विचिंग सर्किटमध्ये उपयुक्त आहे. +व्हॅक्यूम आणि सेमीकंडक्टर या दोन्ही डायोड्सचा वापर शॉट-शोर जनरेटर म्हणून केला जाऊ शकतो. +इतिहास संपादन +थर्मोनिक (व्हॅक्यूम-ट्यूब) डायोड आणि सॉलिड-स्टेट (सेमीकंडक्टर) डायोड्स वेगाने विकसित केले गेले होते, 1 9 00च्या दशकाच्या सुरुवातीस, रेडिओ रिसीव्हर डिटेक्टर म्हणून. [8] 1 9 50 पर्यंत, व्हॅक्यूम डायोड्स रेडिओस कारण प्रारंभिक बिंदू-संपर्क अर्धसंवाहक डायोड कमी स्थिर होते. याव्यतिरिक्त, बहुतेक प्राप्त होण्याच्या सेट्समध्ये प्रबोधन करण्यासाठी व्हॅक्यूम नलिका होते ज्यामध्ये ट्यूबमध्ये थर्मोनिक डायोड्स समाविष्ट होऊ शकतील (उदाहरणार्थ 12 एसक्यू 7 डबल डायोड ट्रायोड) आणि व्हॅक्यूम-ट्यूब रेक्टिफायर्स आणि गॅस भरे रेक्टिफायर काही हाय-व्होल्टेज हाताळण्यास सक्षम होते. / उच्च-वर्तमान सुधारित कार्ये त्या वेळी उपलब्ध असलेल्या अर्धचालक डायोड (जसे की सेलेनियम रेक्टिफायर्स) पेक्षा चांगले. +व्हॅक्यूम ट्यूब डायोड्स संपादन +पुढील माहिती: व्हॅक्यूम नळी § इतिहास आणि विकास +1873 मध्ये फ्रेडरिक गुथ्रीने असे पाहिले की इलेक्ट्रोस्कोपच्या जवळील गोठलेले पांढरे गरम धातूचे बॉल सकारात्मक धनादेशित इलेक्ट्रोस्कोप सोडवते, परंतु नकारार्थी चार्ज इलेक्ट्रोस्कोप नाही. [9] [10] +1880 मध्ये, थॉमस एडिसन यांनी बल्बमध्ये उष्ण आणि तापलेल्या घटकांमधील अविवांशिक प्रवाह पाहिला, नंतर त्याला एडिसन प्रभाव म्हटले आणि डीसीव्हील्टमीटरमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटनेच्या अनुप्रयोगास पेटंट देण्यात आले. [11] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4852.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..095822b7a8a7fceab5c64cad24c46d12db5123b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4852.txt @@ -0,0 +1,4 @@ +डार्डेनेल्झ (तुर्की: Çanakkale Boğazı, ग्रीक: Δαρδανέλλια) ही युरोप व आशिया ह्यांची सीमा ठरवणारी एक सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी मार्माराच्या समुद्राला एजियन समुद्रासोबत जोडते. डार्डेनेल्झ व बोस्फोरस ह्या तुर्कस्तानमधील सामुद्रधुन्या जलवाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात अरुंद जलमार्ग आहेत. ह्या दोन सामुद्रधुन्यांमार्फत काळ्या समुद्रापासून एजियन समुद्रापर्यंत (पर्यायाने भूमध्य समुद्रापर्यंत जलवाहतूक शक्य होते. +डार्डेनेल्झची लांबी ६१ किमी असून कमाल रूंदी ६ किमी तर किमान रूंदी १.२ किमी इतकी आहे तर सरासरी खोली १८० फूट आहे. डार्डेनेल्झच्या दोन्ही किनाऱ्यांवर चानाक्काले शहर वसले आहे. + +गुणक: 40°12′N 26°24′E / 40.2°N 26.4°E / 40.2; 26.4 diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4862.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2ac08c4e868fedd2e214427679771005faf3c9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4862.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 12°27′40″S 130°50′40″E / 12.46111°S 130.84444°E / -12.46111; 130.84444 + +डार्विन ही ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दर्न टेरिटोरी प्रदेशाची राजधानी आहे. २००९ साली १,२४,८०० इतकी लोकसंख्या असणारे डार्विन हे तुरळक वस्तीच्या नॉर्दर्न टेरिटोरीमधील सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4872.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06d52f62246cf7948b7aed80d351b11341aa208d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4872.txt @@ -0,0 +1,6 @@ +डालफ्राय तथा दालफ्राय हा एक उत्तर भारतीय खाद्यपदार्थ आहे. +डालफ्राय या शब्दाची फोड़ केली असता डाल + फ्राय हे दोन शब्द भेटतील.यामधील पहिला शब्द डाल असून सर्व प्रकारच्या डाळिंसाठी वपरला गेला आहे तर फ्राय हा इंग्रजि शब्द आहे.डालफ्राय हा भारतीय मिष्ठन्ना मधील एक प्रचंड लोकप्रिय पदार्थ आहे. +हा पदार्थ मसालेदार तसेच तिखट (spicy) या प्रकारामधे येतो. +या पदार्थचि पाक कृति(recipe) पुढिलप्रमाणे : +डाल (तूरडाल/हरभरा) स्वच्छ धुन घ्या.त्या नंतर ती व्यवस्थित उकडून घ्या. +योग्य प्रमाणात तेल घेऊन त्यामधे बारीक़ चिरलेला कांदा,परतून घ्या.यामधे मोहरी,जीरे,योग्य प्रमाणात हींग,गरम मसाला,चटणी,मीठ परतून घेऊन उकडलेल्या दलित फोडणी द्यावी. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4884.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bed837f60db82ee46e974e492a4f0f28005ac6be --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4884.txt @@ -0,0 +1 @@ +डाळवडे हा दाक्षिणात्य खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी बनवला जातो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4905.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d39c3f0ed6a50173604e2018e496d51b243d9a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4905.txt @@ -0,0 +1 @@ +डावे पक्ष, उजवे पक्ष आणि मध्यममार्गी पक्ष अशा सरधोपट पद्धतीने राजकीय पक्षांची विभागणी करण्यात येते. त्यानुसार, भारतातील काही प्रसिद्ध डावे पक्ष आणि त्यांच्याच विचाराच्या संघटना :- diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4925.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0e47687f32ea7c2770056224a3b646c59fdd070 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4925.txt @@ -0,0 +1,2 @@ +डि विट काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4933.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..825352abb6518df331435bd7e8c3c798e1cefcbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4933.txt @@ -0,0 +1,2 @@ +डिंगोरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4942.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2d983970104e268ff7436a0f3723852521cfa0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4942.txt @@ -0,0 +1 @@ +डिआंड्रा जालिसा शकीरा डॉटिन (२१ जून, इ.स. १९९१:बार्बाडोस - ) ही  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4951.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..672d5e344655622a140646e3f70f075ed2a19276 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4951.txt @@ -0,0 +1 @@ +डियॉन जोसेफ नॅश (२० नोव्हेंबर, १९७१:ऑकलंड, न्यूझीलँड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९९२ ते २००२ दरम्यान मध्ये ३२ कसोटी आणि ८१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4959.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ee3c9d368c095ba76cc1347e618ff1c831a76bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4959.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिचर्ड डिक पिलिंग (ऑगस्ट ११, इ.स. १८५५:ओल्ड वॉर्डन, बेडफोर्डशायर, इंग्लंड - मार्च २८, इ.स. १८९१:मॅंचेस्टर, लॅंकेशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून आठ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4971.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db074efd955821eefe358b8ac9b861479776fac9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4971.txt @@ -0,0 +1,3 @@ +डिकन्सन काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +डिकन्सन काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4995.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5719cb87e56e0b41545c67cc230e9063e594007f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4995.txt @@ -0,0 +1 @@ +डिकॅटर अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील छोटे शहर आहे. फोर्ट वर्थपासून ४० किमी वायव्येस असलेले हे शहर वाइझ काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,०४२ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4996.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b8d2a64ffdf46a43f11a23c929f99951007a3d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4996.txt @@ -0,0 +1,2 @@ +डिकॅटर काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4997.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0861cca61d886c7b043470765334b17cf3183fba --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_4997.txt @@ -0,0 +1,2 @@ +डिकॅटर काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5005.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80ed415b399c5eba0513f080247f2a4f2f0af86a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5005.txt @@ -0,0 +1,2 @@ +डिकॅब काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5018.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00c6f6f7c428b90b64126816c5d2b89bdbd31e02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5018.txt @@ -0,0 +1,2 @@ +डिगबोई तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा डिगबोई रिफायनरी ही डिगबोई येथे १९०१ मध्ये आसाम ऑइल कंपनी लिमिटेडने स्थापन केली होती. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने १९८१ पासून आसाम ऑइल कंपनी लिमिटेडचे रिफायनरी ताब्यात घेतली आणि एक वेगळा विभाग तयार केला. डिगबोई येथील रिफायनरीची स्थापित क्षमता प्रतिवर्ष ०.५ दशलक्ष टन होती. जुलै १९९६ मध्ये रिफायनरीचे आधुनिकीकरण करून रिफायनरीची शुद्धीकरण क्षमता ०.६५ दशलक्ष टन प्रतिवर्षी वाढवण्यात आली. +डिगबोई रिफायनरी हे भारतातील तेल उद्योगाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. ११ डिसेंबर १९०१ रोजी ते कार्यान्वित झाले. आशियातील पहिली रिफायनरी आणि अजूनही कार्यरत असलेली सर्वात जुनी रिफायनरी असण्याचा गौरव तिला आहे.[१] १८६७ मध्ये डिगबोई परिसरात तिनसुकिया जिल्ह्यातील घनदाट जंगलात रेल्वे लाईन टाकतानाचुकून तेलाचा शोध लागला. १८८९ मध्ये तेलासाठी खोदण्यास सुरुवात झाली आणि डिगबोई येथे १९०१ मध्ये रिफायनरी सुरू झाली.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5037.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec8dff6fe6e555b6d2d6f3325890eaa9543ce456 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5037.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +डिझाइन स्पार्क पीसीबी(छापिल परिपथ फलक-प्रिंटेड सर्किट बोर्ड -PCB) हे शिक्षक, विद्यार्थी आणि हौशी लोकांसाठी बनवलेले एक मोफत पीसीबी स्केमॅटिक कॅप्चर(PCB Schematic capture) आणि पीसीबी लेआऊट (PCB layout)साधन आहे जे इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशन(Electronic Design Automation -EDA) या प्रकारा अंतर्गत येते. EDA सॉफ्टवेर(संचेतन) हे पुन्हा कंप्युटर एडेड डिझाईन(Computer Aided Design -CAD) या प्रकारात समाविष्ट होतात. हे सॉफ्टवेर(संचेतन) पूर्णपणे मोफत असले तरी ते तुम्हाला पूर्ण क्षमतेने वापरता यावे यासाठी तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन मोफत नोंदणी करून घ्यावी लागते. याशिवाय हे सॉफ्टवेर(संचेतन) वापरताना हे लक्षात घ्यावे लागते कि अगदी सुरुवातीला तुम्हाला एक जाहिराती दिसू शकते जी बऱ्याचदा पीसीबी डिझाईन या विषयाशी निगडीत असते. +हे सॉफ्टवेर(संचेतन) वापरताना एक विशेष महत्त्वाची सूचना अशी आहे कि डिझाईन स्पार्क पीसीबीच्या प्रोजेक्ट फाईल्स(म्हणजे तुम्ही काम करत असलेल्या प्रकल्पाचे दस्तऐवज) या Remote Network वर जतन करण्याऐवजी त्या स्थानिक संगणकावर (लोकल कंप्युटर अर्थात ज्या संगणकावर तुम्ही काम करत आहात) तेथेच जतन कराव्यात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5039.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c39bba162517308ffca152133b9c4c6a0c0781f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5039.txt @@ -0,0 +1,12 @@ +पुणे विद्यापीठाचे ‘डिझाईन इनोव्हेशन सेंटर’ +भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने विद्यापीठात होणा-या संशोधनाचा थेट समाजाच्या गरजा भागवण्यासाठी वापर व्हावा यासाठी विद्यापीठामध्ये “नाविन्यपूर्ण डिझाईन सेंटर” उभारणीसाठीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये देशभरात २० नवीन डिझाईन इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात येत आहेत.[१] त्यातील एक DIC हे पुणे विद्यापीठात सुरू होत आहे. या ‘नाविन्यपूर्ण डिझाईन केंद्राची उपकेंद्रे नाशिक, अहमदनगर व पाबळ येथील ‘विज्ञान आश्रम’ ही असणार आहेत. +विद्यापीठातील विविध संशोधन शाखांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनाचे काम हे सतत चालू असते. पदवी, पदव्युत्यर, पी.एच.डी., इ. अभ्यासक्रमात संशोधन हा महत्त्वाचा भाग असतोच. विद्यार्थ्याकडून अनेक नवीन कल्पना व प्रकल्प अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केले जातात. मात्र बऱ्याच वेळा त्यांचा उपयोग शैक्षणिक पूर्ततेच्या पलीकडे जात नाही.प्रकल्प अहवाल व सादरीकरण या पलिकडे हे संशोधन पोहचत नाही. समाजाच्या गरजांवर आधारित नाविन्यपूर्ण संशोधन विद्यापीठामध्ये व्हावे हा या DICचा उद्देश आहे. +डिझाईन करणे ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी उपभोक्ता (वस्तू वापरणारा) असतो. विद्यार्थ्यांनी लोकांकडून गरजा समजून घेणे, त्यांच्या अनुभवातून शिकणे, त्या माहितीच्या आधारे गरजा नक्की करून ठोस डिझाईन उद्दिष्टे ठेवणे. मग कल्पना विस्फोटासारख्या (Brain Storming) सारख्या साधनांचा वापर करून नवीन उत्तरे शोधणे, शोधलेली उत्तरे विविध साधनांचा (उदा. 3D प्रिंटर, फॅबलॅब)वापर करून प्रत्यक्षात आणणे अपेक्षित असते. शेवटचा टप्पा म्हणजे बनवलेली वस्तू/प्रक्रिया ही प्रत्यक्ष वापर करून त्यावर उपभोक्त्याच्या प्रतिक्रिया घेणे हे होय.[२] +डिझाईनची ही प्रक्रिया केवळ यंत्रे किंवा वस्तू निर्मितीपुरती मर्यादित नसून सर्वच क्षेत्रात लागू आहे. +पुणे विद्यापीठ पर्यावरण व जल व्यवस्थापन, पिक वाढीच्या आधुनिक पद्धती, संगणकीय डिझाईन, इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर, औषध निर्मिती या विषयात डिझाईनचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करत आहे. +या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पात्रता ही अतिशय लवचिक असून वरील क्षेत्रातील समस्यांवर उत्तर शोधणारे प्रकल्प करण्याची आवड व इच्छाशक्ती ही मुख्य पात्रता आहे. या अभ्यासक्रमाचे स्वरूप हे आंतरशाखीय (Interdisciplinary )असून इतर विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे अभ्यासक्रम करता येणार आहे. +विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून प्रकल्पावर काम करत डिझाईनची सर्व तत्त्वे शिकायची आहेत. सैद्धांतिक भाग हा प्रकल्पाला पूरक असणार असून इंटरनेट, व्हिडीओ इ., माध्यमातून नेहमीच्या प्रचलित महाविद्यालयीन अभ्यासक्रमापेक्षा हा अभ्यासक्रम वेगळा असणार आहे. +एखाद्या गावाच्या पाण्याचे ऑडीट करणे, नवीन पद्धतीने पिक घेणे, कचरा व्यवस्थापनाची नवीन कल्पना राबवणे, बचत गटांच्या उत्पादनांचे विविध डिझाईन करून देणे, विविध प्रक्रिया स्वयंचलित करणे, कारागिरांचे श्रम कमी करणे इ. विविध प्रकारचे प्रकल्प राबवून अनुभवातून शिकण्याची ही संधी असणार आहे. +या सर्व कोर्सेसला ३० श्रेयांक (CREDITS) आहेत व राष्ट्रीय कौशल्य आराखड्या (National Skill पात्रता Framework- NSQF) प्रमाणे Level-5 म्हणून मान्यता मिळाली आहे. +हे सर्व प्रकल्प करताना व नवीन डिझाईन विकसित करताना उद्योगातील अभियंते व उद्योजगांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा अनुभव विद्यार्थ्याला मिळणार आहे.[३] +पुणे विद्यापीठ , विज्ञान आश्रम पाबळ तसेच नासिक व अहमदनगर येथील विद्यापीठाची उपकेंद्रे या ठिकाणी मुलभूत कार्यशाळा व प्रकल्प करण्यासाठीच्या अत्याधुनिक सुविधा असणार आहे. नवीन कल्पनेवर काम कारु इच्छिणा-या कोणालाही या सेवा वापरता येतील व आपल्या कल्पनेला मूर्त रूप देता येणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक प्रकल्पांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी DICतील सुविधांचा लाभ घेऊ शकतील. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5048.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a23dd913cad5537b62c0e40f5c8cabc64f4b5a67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5048.txt @@ -0,0 +1 @@ +हॉटस्टार ही एक स्टार इंडियाची सहाय्यक कंपनी, नोवी डिजिटल एन्टरटेन्मेंटच्या मालकीची एक भारतीय ओव्हर-द-टॉप स्ट्रीमिंग सर्व्हिस आहे. २०१५ मध्ये सुरू झालेल्या या सेवेमध्ये दोन पेड सबस्क्रिप्शन टायर्स देण्यात आल्या आहेत- त्यामध्ये एक देशांतर्गत कार्यक्रम आणि क्रीडा सामग्रीवर लक्ष केंद्रित करते (इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटसह) आणि प्रीमियम आंतरराष्ट्रीय चित्रपट व दूरदर्शन मालिका (एचबीओ व शोटाइम मूळ मालिकेसह असलेले दुसरे "प्रीमियम" स्तर. मार्च २०२० पर्यंत, हॉटस्टारचे कमीतकमी ३०० दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5100.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b2aee5482f550eda1c38fbf992a9ad5fa4341d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5100.txt @@ -0,0 +1 @@ +लसिथ क्रोस्पुल (जन्म १० ऑक्टोबर १९९८) हा एक श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे, जो उजव्या हाताचा सलामीवीर फलंदाज आहे. त्याने श्रीलंका क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5107.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89f6a7940d879f70adc841e3053fdb87f6f57afe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5107.txt @@ -0,0 +1 @@ +डीयोन मायर्स (२१ मार्च, २००२:हरारे, झिम्बाब्वे - हयात) ही  झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5111.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83be9dfcd2620482b501b464363671e89e46e164 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5111.txt @@ -0,0 +1 @@ +डिलन अलेक्झांडर ब्लिगनॉट (८ एप्रिल, १९९५:जर्मनी - हयात) हा  जर्मनीच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5133.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c8544b9012de3ac0f82efeb4a4db2876515c2f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5133.txt @@ -0,0 +1,2 @@ +डिव्हाइड अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे गाव आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील वस्ती १२७ आहे. हे गाव टेलर काउंटीमध्ये आहे. +हे गाव पाइक्स पीकच्या पायथ्याशी असून यूट पास हा घाट येथून पश्चिमेस आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5135.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7fd25a6a973b62595a4285d816f6a0915f64616 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5135.txt @@ -0,0 +1,2 @@ +डिव्हिजन ही सैन्याची मोठी तुकडी होय +प्रत्येक डिव्हिजनचा सेनापती जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) असतो. हा सहसा मेजर जनरल पदावरील अधिकारी असतो. एका डिव्हिजनमध्ये ३-४ ब्रिगेड असतात. भारतीय सैन्यात २०२० च्या दशकात एकूण ३७ डिव्हिजन आहेत. यांत ४ रॅपिड डिव्हिजन, १८ पायदळी डिव्हिजन, १० डोंगरी डिव्हिजन, ३ चिलखती डिव्हिजन आणि दोन तोफखान्याच्या डिव्हिजनांचा समावेश आहे diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5143.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d17fdbf96e1dd8feef3c3a3beee58d629350adf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5143.txt @@ -0,0 +1,2 @@ +डिसेंबर हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील बारावा व शेवटचा महिना आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5171.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5eb067fa646a971e016c329dac475ba0f1c0f7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5171.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +डिसेंबर ३२ हा एक काल्पनिक दिवस आहे. ही तारीख ग्रेगरी दिनदर्शिकामध्ये वापरली जात नाही. +याशिवाय ३२ डिसेंबर किंवा डिसेंबर ३२ खालील अर्थानेही वापरला जातो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5173.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6fdd2ec6a786c902f42f53cbb3cfc4dd2206f45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5173.txt @@ -0,0 +1,6 @@ + +डिसेंबर ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३९ वा किंवा लीप वर्षात ३४० वा दिवस असतो. + + + +डिसेंबर ४ - डिसेंबर ६ - डिसेंबर ७ - डिसेंबर ८ - (डिसेंबर महिना) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5183.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43879446c56dfd32711c84f14e94da44bfdf07fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5183.txt @@ -0,0 +1 @@ +डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे भारतीय नेते जवाहरलाल नेहरू (नंतरचे भारताचे पहिले पंतप्रधान ) यांनी १९४२-४५ मध्ये लिहलेले एक पुस्तक आहे. हे पुस्तक त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश वसाहतीमधील सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर किल्ल्यावर कारावासात असताना लिहिले होते. [१] ते १९४४ मध्ये लिहिले गेले पण १९४६ मध्ये प्रकाशित झाले. [२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5206.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d88ebcb5d26950ba7534dc7162456b3658eae08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5206.txt @@ -0,0 +1,5 @@ +डी.पी. भोसले कॉलेज हे रयत शिक्षण संस्थेचे महाविद्यालय असून ते कोरेगाव जि. सातारा येथे आहे. या महाविद्यालयाची स्थापना १९६८ मध्ये झाली. कोरेगाव पासून रहिमतपूर रोडवर २ कि. मी. अंतरावर हे महाविद्यालय आहे. +वरिष्ठ महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.सी.ए., बी.व्होक., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत तर कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम.सी.व्ही.सी. हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. डॉ. विजयसिंह सावंत हे महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. या महाविद्यालयाला २०१७ साली एनएएसी, बंगळूर यांचेकडून 'अ' दर्जा देण्यात आला आहे. त्याचबरोबर महाविद्यालयाचे आयएसओ प्रमाणीकरण ही झालेले आहे. +बी. ए. पदवीसाठी मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल, अर्थशास्त्र, इतिहास हे वैकल्पिक विषय उपलब्ध आहेत. बी. कॉम. पदवीसाठी Advanced Accountancy, Advanced Banking, तर बी. एस्सी. पदवीसाठी Chemistry, Physics, Maths,, Zoology, Botony हे विषय उपलब्ध आहेत. +येथे एम.ए. साठी मराठी, इंग्लिश, अर्थशास्त्र, एम.कॉम. साठी Advanced Accountancy, Advanced Banking, तर एम.एस्सी. साठी Chemistry आणि Geography हे विषय उपलब्ध आहेत. +भव्य क्रीडांगण, प्रशस्त इमारती, दर्जेदार शिक्षण, भरपूर व दुर्मिळ ग्रंथसंपदा असणारे ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, कॅन्टीन, इ. परिपूर्ण सोयी असणारे हे महाविद्यालय आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक, संशोधन, शैक्षणिक व रोजगार संधी अश्या विविध क्षेत्रात महाविद्यालयाने गरुडभरारी घेतलेली आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5209.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a00eab5f6b8e7140166783760f730e72d5c067b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5209.txt @@ -0,0 +1,3 @@ +डी. रामानायडू ( इ.स. १९३६ - ) हे दादासाहेब फाळके पुरस्कारविजेते चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी प्रामुख्याने तेलुगूसोबत हिंदी, बंगाली, ओरिया, आसामी, मल्याळम, कन्नड, गुजराती, मराठी आणि भोजपुरी भाषेतील जवळपास १३० चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. सर्वाधिक चित्रपट निर्मितीसाठी रामानायडू यांचे नाव गिनेस बुकमध्ये नोंदविण्यात आले आहे. त्यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल इ.स. २००९ सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१] +इ.स. १९३६ साली आंध्र प्रदेशमधील करमचेडू गावात जन्मलेल्या रामानायडू यांनी इ.स. १९६३ साली 'अनुरागम' चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर इ.स. १९६४ साली एन.टी. रामाराव अभिनीत 'रामाडू-भिमाडू' हा त्यांचा चित्रपट दक्षिणेत खूप गाजला. 'सरिगडू' या त्यांच्या चित्रपटाची इ.स. १९९३ साली इंडियन पॅनोरमा विभागात निवड करण्यात आली होती. 'असूख' या त्यांच्या बंगाली चित्रपटाला इ.स. १९९९ साली राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आंध्र प्रदेश सरकारकडूनही त्यांच्या चित्रपटांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. +डी. रामानायडू यांनी निर्माण केलेल्या 'हमारी बेटी' या चित्रपटामध्ये अपंग नायिका सर्वसामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगून आपल्या आयुष्यातील ध्येय कशी पूर्ण करते याचे चित्रण करण्यात आले होते. या चित्रपटाचे शिकागो आणि व्हेनिस येथील महोत्सवांमध्ये प्रदर्शन करण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_521.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b05878c33ddfdefc614892609d063b08f014011 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_521.txt @@ -0,0 +1,3 @@ +जोगवाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +==जवळपासची गावे== पांढरगळा, मानकेषेवर, सोस, भांबरी, सावरगाव diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5234.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76b06b2cff91f9fd141c2da82fc2233ae859af0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5234.txt @@ -0,0 +1,7 @@ +डॅलस/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: DFW, आप्रविको: KDFW) अमेरिकेच्या डॅलस आणि फोर्ट वर्थ या शहरांदरम्यान आहे. +, दे मॉइन, डीट्रॉइट, एडमंटन, एल पासो, फेटव्हिल (आ), फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स, फ्रांकफुर्ट, फ्रेस्नो, ग्रॅंड केमन, ग्वादालाहारा, ग्वातेमाला सिटी, हार्टफर्ड, हाँग काँग, होनोलुलू, जॉर्ज बुश-आंतरखंडीय, हंट्सव्हिल, इंडियानापोलिस, जॅक्सनव्हिल, काहुलुइ, कॅन्सस सिटी, लास व्हेगस, लेऑन-देल बाहियो, लायबेरिया (को), लिमा, लिटल रॉक, लंडन-हीथ्रो, लॉस एंजेलस, लुईव्हिल, लबक, माद्रिद, मानागुआ, मॅकॲलन, मेम्फिस, मेक्सिको सिटी, मायामी, मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल, मॉंटेरे, मॉंत्रिआल-त्रदू, मॉंटेगो बे, नॅशव्हिल, नासाऊ, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-जेएफके, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, न्यूअर्क, नॉरफोक, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, ऑन्टारियो, ऑरेंज काउंटी, ओरलॅंडो, पाम स्प्रिंग्ज, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, पनामा शहर, फिलाडेल्फिया, फीनिक्स, पिट्सबर्ग, पोर्टलॅंड (ओ), पोर्तो व्हायार्ता, क्वितो (१८ डिसेंबर, २०१५ पासून),[१] रॅले-ड्युरॅम, रीनो-टाहो, रिचमंड, साक्रामेंटो, सेंट लुइस, सॉल्ट लेक सिटी +, सान ॲंटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), सान होजे दे कोस्ता रिका, सान होजे देल काबो, सान हुआन, सान साल्वादोर, सांतियागो, साओ पाउलो-ग्वारुलोस, सिॲटल-टॅकोमा, सोल-इंचॉन, शांघाय-पुडोंग, टॅम्पा, तोक्यो-नरिता, टोरोंटो-पियरसन, तुसॉन, तल्सा, व्हॅनकूवर, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-राष्ट्रीय, वेस्ट पाम बीचमोसमी: ॲंकोरेज, ईगल-व्हेल, गनिसन-क्रेस्टेड ब्यूट, हेडन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, जॅक्सन होल, इहतापा-झिहुआतनेहो, मॉंट्रोझ, पेन्साकोला, पुंता काना (१९ डिसेंबर, २०१५ पासून),[२] प्रोव्हिन्सियालेस || align="center" | A, C, D +, डीट्रॉइट, फोर्ट लॉडरडेल, कॅन्सस सिटी, लास व्हेगस, लॉस एंजेलस, मिनीयापोलिस-सेंट पॉल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, ओकलंड, ओरलॅंडो, फिलाडेल्फिया आंतरराष्ट्रीय विमानतळ, फीनिक्स, सान डियेगो, सान होजे देल काबो, टॅम्पामोसमी: बॉस्टन, फोर्ट मायर्स, मर्टल बीच, पोर्टलॅंड (ओ) || align="center" | E +, जॉर्ज बुश-आंतरखंडीय, न्यूअर्क, सान फ्रांसिस्को, वॉशिंग्टन-डलेस || align="center" | E +, जॉर्ज बुश-आंतरखंडीय, लॉस एंजेलस, न्यूअर्क, सान फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन-डलेस || align="center" | E +^1 ऑक्टोबर १७पासून यूएस एरवेझची सेवा अमेरिकन एरलाइन्स नावाने चालू राहील. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5236.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38c7c5b36f330eac62b092db60c522e21b7112ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5236.txt @@ -0,0 +1,23 @@ +The DLF Cup २००६–०७ is a triangular One-day International cricket tournament involving Australia, India, and West Indies. Australia defeated West Indies by १२७ runs in the final to lift the trophy, winning three of their five games in the tournament. +Brett Lee was declared Player of the Series for his outstanding contribution with the ball. +All the games were played at the Kinrara Academy Oval in Kuala Lumpur, Malaysia between सप्टेंबर १२ and सप्टेंबर २४, २००६. +The sides played each other in a double round robin, meaning that each side play four matches, for a total of six matches. The top २ teams at the end of the round-robin stage played each other in an one-off final, which was played on सप्टेंबर २४, २००६. + +SR Tendulkar १४१* (१४८) +JE Taylor ३/६४ +Kinrara Academy Oval, Kuala Lumpur, Malaysia +पंच: असद रौफ (Pak) and MR Benson (Eng) +Man of the Match: SR Tendulkar (Ind) +CH Gayle ४५ (३५) +MM Patel १/१८ +SR Watson ७९ (७४) +MM Patel ३/५३ [१०] +Kinrara Academy Oval, Kuala Lumpur, Malaysia +पंच: MR Benson (Eng) and AL Hill (NZ) +Man of the Match: No award +SR Tendulkar १२ (१७) +MG Johnson ४/११ [४] + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5245.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3f60a66ad72fe6f3120700f2afbc2ccfeba29aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5245.txt @@ -0,0 +1 @@ +आकाशातल्या मानवनिर्मित उपग्रहापासून थेट घरावरच्या आकाशीपर्यंत बिनतारी दुव्याने चालवली जाणारी दूरचित्रवाणी सेवा उपग्रह थेट प्रसारण अर्थात (डायरेक्ट ब्रॉडकास्ट सॅटेलाईट - डीबीएस) या नावाने ओळखली जाते. पूर्वी याच सेवेला डायरेक्ट टू होम (डीटीएच) या नावानेही ओळखले जात असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5298.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1620d724cce6a961cb3bac5b5f19d102a19a0c57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5298.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे, भारत +डी.वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (पुणे) भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील मोठे रुग्णालय आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5316.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57fc135431de6bfad1b14c2f0342df9f48598f94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5316.txt @@ -0,0 +1,6 @@ +डिझेल इंजिन हे अंतर्गत ज्वलन ह्या तत्त्वावर चालणारे एक प्रकारचे इंजिन आहे. डीझेल हे इंधन पेट्रोल या इंधनाच्या अतिज्वलनशीलतेला पर्याय म्हणून हे वापरतात. रुडॉल्फ कार्ल डिझेल यांनी कोळश्याच्या भुकटीचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी म्हणून या इंजिनाची रचना केली. त्याच वेळी त्यांनी त्यावर इतर द्रवरूप इंधने जसे भुईमुगाचे तेल ही यशस्वीरीत्या वापरून पाहिली. हे इंजिन त्यांनी इ.स. १९००च्या पॅरिस प्रदर्शनात प्रदर्शित केले. +पेट्रोल इंजिनमध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्चदाबाच्या स्पार्क प्लगचा उपयोग डिझेल इंजिनात केला जात नाही. त्या ऐवजी डिझेल आणि हवेच्या मिश्रणावर अति उच्च दाब जास्त तापमानावर आणला जातो. दाबाचा अनुपात (रेशिओ) १५:१ ते २१:१ असा सर्वसाधारणतः असतो.डिझेल हे कॉंप्रेशन स्ट्रोकच्या शेवटी सिलिंडर मध्ये हवेसोबत सोडले (इंजेक्ट केल्या) जाते. आतील उच्च तपमानामुळे डिझेल व प्राणवायुच्या दरम्यान क्रियेला सुरुवात होते. यामुळे दाब तयार होवून यांत्रिक प्रक्रियेला सुरुवात होते. म्हणजे दाबाने पिस्टन ढकलल्या जातो व तो क्रॅंकला गोल फिरवतो.अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार, हे इंजिन चालू करण्यासाठी ग्लो प्लगचा उपयोग होतो. हे प्लग सिलिंडरच्या आतील तापमान वाढवतात. व इंजिन सुरू करणे त्यामुळे सोपे होते. +उच्च तापमानात ते सहजतेने जळत नसल्याने, डिझेलचा उपयोग चिलखती वाहने, लष्करी वाहने तसेच रणगाडे यात होतो. डिझेल इंजिने ही जास्त ताकदीचा टोला (टॉर्क) देवू शकतात. त्यामुळे मालवाहतूकीचे ट्रक व ट्रॅक्टर मध्ये ही त्याचा वापर होतो. +मोटारींमध्ये ही डिझेलचा उपयोग होतो. यामुळे पेट्रोल इतके प्रदुषण होत नाही. तसेच एका लिटर मध्ये या गाड्या जास्त धाव देतात. +डिझेल थंडीत लवकर घट्ट होते. त्यामुळे इंजिन सुरू करणे अवघड बनते. विशिष्ट रसायने मिसळून यासाठी कमी तापमानात घट्ट न होणारे डिझेल बनवले जाते. +तसेच जर डिझेल इंजिनाला डिझेल पुरवणारा पंप उघड्या अवस्थेत बंद पडला तर इंजिन चालूच राहते. इंग्रजी मध्ये याला रनअवे असे म्हणतात. अशा स्थितीत अडकलेले इंजिन बंद करणे अवघड होते. व शेवटी अनियंत्रित अतिवेगात फिरल्याने हे इंजिन झिज होऊन बंद पडते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5317.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12b0ea27b399a0a33ef2375719484a8931cd30ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5317.txt @@ -0,0 +1,69 @@ +डीझेल रेल्वे इंजिन कारखाना (इंग्लिश: Diesel-Loco Modernisation Works) हा भारत देशाच्या पतियाला शहरामधील भारतीय रेल्वेचा एक कारखाना आहे. ह्या कारखान्यामध्ये जुन्या वापरलेल्या डीझेल इंजिनांचे आधुनिकीकरण करून त्यांचा सेवा काळ वाढवला जातो. हा कारखाना १९८१ साली विश्व बँकेच्या सहाय्याने उघडला गेला. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5328.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52e775d72378644add0021700904f7988cba434b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5328.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ (इंग्लिश: Detroit Metropolitan Wayne County Airport; IATA: DTW) हा अमेरिकेमधील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ मिशिगन राज्यातील डेट्रॉईट महानगराला विमानसेवा पुरवतो. हा विमानतळ डेट्रॉईट शहराच्या २२ मैल नैऋत्येस स्थित असून तो ४,८५० एकर इतक्या भूभागावर पसरला आहे. +१९३० साली वेन काऊंटी एअरपोर्ट ह्या नावाने खुला करण्यात आलेला हा विमानतळ अमेरिकेमधील सर्वात अद्ययावत व प्रगत विमानतळांपैकी एक मानला जातो. ह्या विमानतळाला ६ धावपट्ट्या व २ टर्मिनल्स आहेत व तो डेल्टा एरलाइन्स दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा हब आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5346.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee0d49d84bfca965a15f601f038797ea31f12399 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5346.txt @@ -0,0 +1,2 @@ +डीडी इंडिया ही भारतातील एक सरकारी आंतरराष्ट्रीय वाहिनी आहे, जी इंग्रजी बातम्या आणि चालू घडामोडींचे प्रसारण करते .[१] बीबीसी वर्ल्ड न्यूझ, डीडब्ल्यू, व्हीओए, एनएचके वर्ल्ड-जपान, रशिया टुडेप्रमाणेच या सेवेचे उद्दिष्ट परदेशी बाजारपेठेसाठी आहे. ही वाहिनी जगभरातील उपग्रह आणि केबल ऑपरेटरद्वारे तसेच ऑनलाइन आणि मोबाइल अॅप्सद्वारे प्रसारित केली जाते. जानेवारी २०१९ मध्ये पालक असलेल्या प्रसार भारतीच्या मंडळाच्या निर्णयानंतर ते संपूर्ण इंग्रजी बातम्या आणि चालू घडामोडींचे चॅनल बनले. या चॅनेलला सरकारने दिलेले एकूण बजेट ₹२,६४० कोटी (US$३५० दशलक्ष) आहे. +डीडी इंडिया जी एक सार्वजनिक सेवा प्रसारक आहे, ही रिपब्लिक टीव्ही नंतर २०१७ पासून भारतातील दुसरी सर्वाधिक पाहिलेली इंग्रजी वृत्तवाहिनी आहे. भारतीय वृत्तपत्र लाइव्ह मिंटनुसार फेब्रुवारी २०१९ मध्ये हे सर्वाधिक पाहिले गेलेले चॅनल बनले. २०१९ च्या पहिल्या तिमाहीत, डीडी इंडिया आणि रिपब्लिक टीव्हीने BARC इंडिया समूहाद्वारे मोजल्यानुसार इंग्रजी चॅनेल न्यूझ साप्ताहिक रेटिंगमध्ये सर्वाधिक पाहिलेल्या चॅनलच्या स्थानासाठी पर्यायी स्थान मिळवले. प्रसार भारतीने डीडी इंडिया चॅनल डीडी इंडिया एचडीमध्ये वाढवले ​​आहे. डीडी इंडिया एचडी चॅनल ३ ऑक्टोबर २०२० रोजी लाँच झाले. आता डीडी इंडिया एचडी चॅनल हे डीडी फ्री डिश डीटीएचवर देखील उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5349.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4036b25fe4066ab0d3b38c4726505d8323858e42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5349.txt @@ -0,0 +1,4 @@ +डीडी न्यूझ ही दूरदर्शनची एक भारतीय वृत्तवाहिनी आहे. ही भारतातील एकमेव २४ तास चालणारी स्थलीय टीव्ही वृत्तवाहिनी आहे, जी केवळ हिंदीमध्ये आणि पूर्वी इंग्रजीमध्ये प्रसारित होत होती. प्रसार भारती मंडळाने बंद होत असलेल्या डीडी मेट्रोच्या जागी २४ तास वृत्तवाहिनी सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर ३ ऑक्टोबर २००३ च्या बैठकीत भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मान्यता दिली. +डीडी मेट्रोचे २४ तास टीव्ही न्यूझ चॅनेलमध्ये, डीडी न्यूझमध्ये रूपांतर करण्यात आले आणि ते ३ नोव्हेंबर २००३ रोजी लाँच झाले. त्याची स्थलीय पोहोच क्षेत्रफळानुसार २१.६% आणि भारताच्या लोकसंख्येनुसार ४४.९% आहे. २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय भगिनी चॅनल डीडी इंडिया दूरदर्शनवरील इंग्रजी बातम्या आणि चालू घडामोडींसाठी खास चॅनेल बनले. त्यानंतर प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दावा केला की डीडी न्यूझ "लवकरच १००% हिंदी" होईल, परंतु प्रसारित केल्या जाणाऱ्या सामग्रीच्या उपलब्धतेमुळे अद्याप अंमलबजावणी करणे बाकी आहे. +चॅनलच्या विशेष वैशिष्ट्यामध्ये "वार्ता" नावाचा संस्कृत बातम्यांच्या कार्यक्रमाचा समावेश आहे. अँड्रॉइड आणि ॲपलसाठी डीडी न्यूझ मोबाईल ॲप ७ मे २०१५ रोजी भारताचे तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी लॉन्च केले होते. २४x७आधारावर त्वरित बातम्या संप्रेषण करण्याचे हे या ॲपचे उद्दिष्ट आहे.[१] +डीडी न्यूझने त्वरीत प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवली, त्याचे व्यावसायिक कमाईचे लक्ष्य रु. 2003-04 साठी 2 कोटी, आणि चॅनलने रु. 10 कोटी. जाहिरातदारांमध्ये चॅनेलची लोकप्रियता अव्याहतपणे सुरू आहे आणि चालू वर्षाच्या (04-05) कमाईचे आकडे आधीच रु. ओलांडले आहेत. 10 कोटी. याचे मुख्य कारण असे आहे की डीडी न्यूझ हे खाजगी आणि चांगल्या चॅनेलपेक्षा वेगळे विनामूल्य चॅनेल आहे जे पे चॅनेल आहेत. भारतातील सार्वजनिक सेवा प्रसारक दूरदर्शनला डीडी न्यूझच्या लाँचचा खूप फायदा झाला, कारण त्याच्या अंतर्गत उत्पादनाने दर्जेदार सामग्रीचे मंथन केले आणि मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्था साध्य केली. सुरुवातीला, CNN सह भागीदारीचा अनुभव घेतल्यानंतर, दूरदर्शनने 1995 मध्ये DD CNNi हे बातम्या आणि चालू घडामोडींचे चॅनल सुरू केले. DD त्याच्या DD आंतरराष्ट्रीय चॅनेलद्वारे आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना पुरवत होते आणि भारतीयांना इंग्रजी बातम्या, दृश्ये, चालू घडामोडी आणि इन्फोटेनमेंट प्रोग्रामिंग देखील पुरवत होते. त्याच्या DD3 चॅनेलद्वारे प्रेक्षक. त्याची डीडी नॅशनल आणि डीडी मेट्रो चॅनेल सुद्धा बातम्या पुरवत होत्या आणि अनेक खाजगी निर्मात्यांनी देखील डीडी चॅनेलवर त्यांचे वृत्त कार्यक्रम केले होते. हे सर्व एन्कॅश करण्यासाठी, डीडीने 1999 च्या उत्तरार्धात त्याचे डीडी न्यूझ चॅनेल सुरू केले, जे प्रेक्षकसंख्या आणि प्रायोजकांच्या अभावामुळे अयशस्वी झाले कारण ते स्थलीय मोडवर उपलब्ध नव्हते. त्यांनी 26 जानेवारी 2002 रोजी त्याचे डीडी भारतीमध्ये रूपांतर केले. नंतर डीडीने 2003 मध्ये डीडी मेट्रोची जागा घेऊन त्याचे डीडी न्यूझ चॅनल पुन्हा सुरू केले आणि स्थलीय मोडवर त्याची उपलब्धता सुनिश्चित केली. डीडी न्यूझ हे भारतातील केवळ २४ तास चालणारे स्थलीय वृत्तवाहिनी आहे. हे हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि उर्दूमध्ये दररोज 16 तासांहून अधिक लाइव्ह न्यूझ बुलेटिन प्रसारित करते. विविध दूरदर्शन केंद्रांशी संलग्न प्रादेशिक वृत्त युनिट्स प्रादेशिक भाषांमध्ये दैनिक बातम्यांचे बुलेटिन प्रसारित करतात. बातम्यांचे मथळे आणि ठळक बातम्यांचे अपडेट ही नियमित वैशिष्ट्ये आहेत आणि मथळे एसएमएसद्वारे उपलब्ध आहेत. नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज (NCDEX) आणि MCX सह आघाडीच्या कमोडिटी एक्स्चेंजच्या व्यतिरिक्त डीडी न्यूझमध्ये स्टॉक आणि कमोडिटीजची आर्थिक माहिती, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) मधून माहिती मिळवणे. स्टॉक एक्स्चेंज. जानेवारी 2019 मध्ये, प्रसार भारतीने त्याचे संपूर्ण हिंदी न्यूझ चॅनेलमध्ये रूपांतर केले, तर डीडी इंडियाचे इंग्रजी न्यूझ चॅनेलमध्ये रूपांतर करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5354.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b760791d96614900d08f2a89ce0468eace9de0ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5354.txt @@ -0,0 +1 @@ +डीथ्री.जेएस ही एक जावास्क्रिप्टची लायब्ररी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_536.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5996c5da334f0385f38e5b0c30920765e15e7ee8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_536.txt @@ -0,0 +1,69 @@ + +जोगुलांबा गदवाल जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे.[१] जोगुलांबा-गदवाल जिल्हा तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातून कोरला गेला आहे, ज्याचे प्रशासकीय मुख्यालय गदवाल शहरात आहे. हैदराबादपासून सुमारे २१० किमी अंतरावर असलेले गदवाल शहर बंगलोर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ७ द्वारे सुगम आहे. जोगुलांबा गदवाल जिल्ह्यात तेलंगणा, रायलसीमा आणि कर्नाटकची मिश्र संस्कृती आहे.[२] +जोगुलांबा गदवाल जिल्ह्याचे क्षेत्रफळ २,९२८ चौरस किलोमीटर (१,१३१ चौरस मैल) आहे. जिल्ह्याच्या सीमा नारायणपेट, वनपर्ति जिल्ह्यांसह आणि आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याच्या सीमेसह आहेत. +२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या जोगुलांबा गदवाल जिल्ह्याची लोकसंख्या ६,०९,९९० आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९७२ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ४९.८७% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या १०.३६% लोक शहरी भागात राहतात.[३] +जोगुलांबा गदवाल जिल्ह्या मध्ये १२ मंडळे आहेत: + + •  +करीमनगर + •  +कामारेड्डी + •  +कुमुरम भीम आसिफाबाद + •  +खम्मम + •  +जगित्याल + •  +जनगांव + •  +जयशंकर भूपालपल्ली + •  +जोगुलांबा गदवाल + •  +नलगोंडा + •  +नागरकर्नूल + •  +नारायणपेट + •  +निजामाबाद + •  +निर्मल + •  +पेद्दपल्ली + •  +भद्राद्री कोठगुडम + •  +मंचिर्याल + •  +महबूबनगर + •  +महबूबाबाद + •  +मुलुगु + •  +मेडचल-मलकाजगिरी + •  +मेदक + •  +यदाद्रि भुवनगिरी + •  +रंगारेड्डी + •  +राजन्ना सिरिसिल्ला + •  +वनपर्ति + •  +वरंगल + •  +विकाराबाद + •  +संगारेड्डी + •  +सिद्दिपेट + •  +सूर्यापेट + •  +हनमकोंडा + •  diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5381.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e519eb2b41bb2bec63fb5ccc469b49fcb47c92b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5381.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रीक मिथकशास्त्रानुसार डीमॉस हा दहशतीचा देव मानला जातो. हा ऍरीसचा मुलगा असून फोबॉसचा जुळा भाऊ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5389.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..875bea31750ba98290c9a5e34b824db334efbcbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5389.txt @@ -0,0 +1,2 @@ +डीसा हे भारताच्या गुजरात राज्यातील उत्तर भागातील बनासकांठा जिल्ह्यामधील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,११,१४९ इतकी होती.[१] +हे शहर बनास नदीकाठी वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5393.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..665ba7601796823b2cff9a7f10894e90841643a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5393.txt @@ -0,0 +1,3 @@ +कसर (इंग्लिश : Discount) ही विक्रेत्याने ग्राहकाला खरेदीकिंमतीत दिलेली सूट अथवा सवलत होय. +१) व्यापारी कसर (इंग्लिश : Trade Discount) - वस्तूच्या विक्रीच्या वेळी वस्तूच्या किमतीमधून कमी केली जाणारी रक्कम म्हणजे व्यापारी कसर होय . वस्तूच्या छापील किमतीवर व्यापारी कसर दिली जात असल्याने तिची नोंद लेखापुस्तकात केली जात नाही. थोडक्यात वस्तू कमी किमतीला विकली गेली असे गृहीत धरून विक्रीच्या किंमतीचीच नोंद लेखापुस्तकात केली जाते. +२) रोख सवलत / कसर - रोख रक्कम घेतेवेळी कमी करून घेतलेली रक्कम म्हणजे रोख कसर / रोख सवलत होय. विक्री करताना पैसे त्वरित मिळावे म्हणून रोख कसर देऊ केली जाते. क्वचितप्रसंगी ऋणकोकडून उधारीची वसुली व्हावी म्हणूनही रोख कसर दिली जाते. व्यापारी कसर दिल्यानंतर रोख कसर दिली जाते म्हणजे रोख कसर हा विक्रेत्याचे सरळसरळ नुकसान आहे आणि ग्राहकाचा फायदा. विक्रीच्या रकमेनंतर रोख कसर देऊ केली जाते म्हणून विक्री आणि जमा झालेली रोख रक्कम यात फरक पडतो. त्यामुळे रोख कसरीची नोंद लेखापुस्तकात करून झालेले नुकसान दर्शविले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5399.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0d57bcf3884af2baa5d3983a823aa3556752b6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5399.txt @@ -0,0 +1 @@ +डुंगरपूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ डुंगरपूर जिल्ह्यात असून बांसवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5402.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0d57bcf3884af2baa5d3983a823aa3556752b6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5402.txt @@ -0,0 +1 @@ +डुंगरपूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ डुंगरपूर जिल्ह्यात असून बांसवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5409.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e520a05ae90a67a07348518f0053068108403c07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5409.txt @@ -0,0 +1,26 @@ +हा एक लेख स्वाईन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाईन फ्लू/स्वाईन फ्ल्यू असेही म्हटले जाते. +स्वाईन इन्फ्लूएन्झा किंवा स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा ह्या रोगाचा एक प्रकार आहे ; हा सामान्यतः डुकरामध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. डुकरांमध्ये सतत वावरणाऱ्या माणसाला ह्या विषाणूची बाधा होऊ शकते. स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे, ार्थात तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसारित होऊ शकतो. +डुकराचे शिजवलेले मांस खाण्याचा या रोगाशी संबध नाही. त्या प्रमाणेच भारतात २००९ मधील स्वाइन इन्फ्लूएन्झाची साथसुद्धा भारतातील डुकरांमुळे आलेली नव्हती, तर ती अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील डुकरांपासून सुरू झालेली होती. +स्वाईन फ्लू या रोगाचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे होतो. याचा संसर्ग माणसाद्वारे सुद्धा होतो. रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम वा त्याची थुंकी यांमधून या विषाणूंचा प्रसार होतो. स्वाईन फ्लूचे विषाणू हे हवेत साधारणतः 8 तास जीवंत राहतात. +ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची काही लक्षणे आहेत. टॅमी फ्ल्यू हे औषध एच-१ एन-१ च्या विषाणूच्या संसर्गावर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. या औषधाचा भारत सरकारकडे पुरेसा साठा असतो. तथापि, या औषधांचा वापर या विषाणूंचा संसर्ग झाल्याचे नक्की झाल्यावरच होणे आवश्यक आहे. या औषधास विषाणूंकडून प्रतिरोध निर्माण होऊ नये यासाठी शासन ही काळजी घेत असते. +टॅमी फ्ल्यू या गोळ्यांशिवाय , एन ९५, मास्क आणि सर्जिकल मास्क वगैरे वैयक्तिक संरक्षक साधनांचा पुरेसा साठा भारत सारकारकडे असतो. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तसेच बंदरांवर येणाऱ्या परदेशी प्रवाशांची तपासणी वैद्यकीय पथकांच्या साहाय्याने करण्यात येते. २०१४ साली हा आजार महाराष्ट्रातही आला असून पुणे-मुंबईमध्ये आणि नाशिक जिल्ह्यामधील चांदवड, निफाड व मनमाड येथेही या रोगाचे रुग्ण सापडले आहेत. +१. हात नेहमी साबण-पाण्याने धुवावेत. +२. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे. +३. स्वाईन फ्ल्यू रुग्णापासून किमान एक हात तरी दूर राहावे. +४. खोकताना- शिंकताना तोंडाला रुमाल लावावा. +५. भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी. +६. पौष्टिक आहार घ्यावा. +७. हस्तांदोलन करण्याचे अथवा आलिंगन देण्याचे, व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे. +८. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे. +९. आजारी असल्यास शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवावा व घरीच विश्रांती घ्यावी. +१०. आहारात पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यावेत. +. +११. तोंडावर मास्क लावावा. + उपचारानंतर दहा दिवसांत रुग्ण बरा होऊ शकतो. +स्वाईन फ्ल्यूचे प्राथमिक निदान लक्षणांवर आधारित आहे. निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा लागतो.रुग्णाच्या विषाणू तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), पुणे व राष्ट्रीय संचारी रोग संस्था ("नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस'-एनआयसीडी), दिल्ली येथे प्रयोगशाळा तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे. +कोणत्याही खासगी वैद्यकांना, खासगी डॉक्टरांना अथवा खासगी रुग्णालयांची स्वाईन फ्लूवर उपचार करण्याची क्षमता नसून, त्यांना तशी परवानगीही नाही. या रोगाचे उपचार राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष अथवा मान्यताप्राप्त शासकीय रुग्णालयातच उपलब्ध असतात, आणि तसे ते शासकीय रुग्णालयातूनच घेणे बंधनकारक आहे.जर एखादी व्यक्ती या रोगाने आजारी असेल, विषाणू प्रतिबंधक औषधे त्याचे आजार काही प्रमाणात कमी करू शकतात व त्यामुळे रोग्यास लवकर बरे वाटू शकते. लवकरात लवकर (लक्षणे दिसून आल्यावर दोन दिवसात) उपचार सुरू केल्यास, औषधांचा खूप फायदा होतो. विषाणू प्रतिबंधक लस घेण्याखेरीज घरात अथवा इस्पितळात पूरक देखभाल केल्यास ताप कमी होऊ शकतो तसेच यातना कमी होऊ शकतात. त्याप्रमाणेच, माध्यमिक संक्रमण व इतर आरोग्यविषयक समस्या ओळखू येतात. +या रोगाच्या विविध प्रकारांना प्रतिबंध करणाऱ्या विविध लसी उपलब्ध आहेत. +१५ सप्टेंबर २००९ला अमेरिकन एफडीए ने स्वाइन फ्ल्यूसाठी पहिली लस प्रामाणित केली. +ती घेतली की १० दिवसांत शरीरामध्ये प्रतिबंधक रसायने तयार होतात. +अध्ययनातून असे लक्षात आले की, या लसी परिणामकारक तसेच सुरक्षितही आहेत.स्कॉटलंडमध्ये (२५डिसेंबर२००९ पूर्वी) लस घेतलेल्या २,४८,००० लोकांचे सर्वेक्षण केल्यावर असे लक्षात आले की, ९५% लोकांवर तिचा परिणाम झाला आहे. +PuneriSpeaks-मराठी diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5415.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..174ea2a7d9c171ea9d6f23029d9cee202875c438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5415.txt @@ -0,0 +1,3 @@ +डुगवे हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या रत्‍नागिरी तालुक्यातील १५९.७३ हेक्टर क्षेत्रफळ असलेले गाव आहे. +डुगवे हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या रत्‍नागिरी तालुक्यातील १५९.७३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ५९ कुटुंबे व एकूण २७६ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर रत्‍नागिरी २७ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १२४ पुरुष आणि १५२ स्त्रिया आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६५६३२ [१] आहे. +लोटेश्वर (भगवान शिवशंकर) हे ग्रामदैवत आहे. हे देऊळ मोठ्या शिलाखंडावर असून पावसाळ्यात शिलाखंडाच्या चहूबाजूंनी पुरुषभर पाणी असते. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. श्रावण महिन्यातल्या सोमवारी पंचक्रोशीतले लोक शंकराच्या दर्शनासाठी येथे मोठ्या संख्येने येतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5427.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe3565014d13c57e481edc289e262c90cf2ed411 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5427.txt @@ -0,0 +1,2 @@ +डुमका भारताच्या झारखंड राज्यातील एक शहर आहे. +हे शहर डुमका जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5439.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cff85dc7984f37c46e3727cd9460f8a69124e18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5439.txt @@ -0,0 +1 @@ +ड्युरॅंड चषक हे भारतातील प्रमुख फुटबॉल स्पर्धेच्या विजेत्यास दिले जाणारे चषकवजा पारितोषिक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5454.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..832b7b516b9ec29d6bdf0e3d908497a48223b1a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5454.txt @@ -0,0 +1,2 @@ +डूलिटल झडप (इंग्लिश:Doolittle Raid) ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने जपानविरुद्ध आखलेली मोहीम होती. +युद्धाच्या ऐनमध्यावर एप्रिल १८, इ.स. १९४२ रोजी अमेरिकेने आपल्या विमानवाहू नौकांवरून विमाने उडवून जपानच्या मुख्य चार बेटांपैकी एक असलेल्या होन्शू बेटावर बॉम्बफेक केली. या अनपेक्षित आणि अघटित अशा हल्ल्याने जपानचे आर्थिक किंवा लश्करी नुकसान झाले नसले तरी अमेरिकेच्या लश्कराचे व जनतेचे मनोधैर्य उंचावले व जपानी जनतेला आपण कायमचे सुरक्षित नसल्याची जाणीव झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5490.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cef136f76ee3de437d03cd942cb11ec473f744ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5490.txt @@ -0,0 +1,3 @@ +१८ मे, इ.स. २०१० +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5502.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7089d135b01f491d924ff198bcdd0ac25cb9b9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5502.txt @@ -0,0 +1,2 @@ + +डॅनिएल तेर ब्राक हा नेदरलॅंड्सचा क्रिकेटपटु आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5504.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5504.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5505.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af887119b2aeeb3d6c55796a0f8535060c507bc9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5505.txt @@ -0,0 +1,29 @@ +डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट (१४ मे १६८६ - १६ सप्टेंबर १७३६) हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड्स देशात गेले, मृत्यु ऍम्स्टरडॅम येथे झाला. तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. +वायू आणि द्रवपदार्थांचा उपयोग करून तापमापी यंत्र बनविण्याचे असंख्य प्रयोग गॅलिलिओ पासून न्यूटन पर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी केले. +१७१९ ते १७२४ या काळात डॅनिएल फॅरनहाइट यांनीही तापमापकावर प्रयोग केले. फॅरनहाइट यांनी काचेच्या उभ्या नळीत आधी अल्कोहोल वापरून आपल्या प्रयोगाला सुरुवात केली, त्यात अपेक्षित असे यश न आल्याने मग त्यांनी पारा वापरून प्रयोग सुरूच ठेवले. हे तापमापक जास्त सुटसुटीत व अचूक ठरले. पाण्याचा बर्फ होणे, वाफ होणे, मानवाच्या शरिराचे तापमान या गोष्टी अचूकपणे नोंदवित असल्याची खात्री पटल्यावर फॅरनहाइट यांनी त्या तापमापकाला आपले नाव देऊन प्रयोग जगासमोर आणला. +आजही आपण अंगातील ताप मोजण्यासाठी वापरतो त्या तापमापीवर सेल्सियस सह फॅरनहाइटची पट्टी असतेच पण बोलण्यात नेहमी गृहित धरले जाते ते फॅरनहाइट या एककाचे तापमान. (उदा. १०० डिग्री ताप) +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_552.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f801fcb01506db4f1d8bf0a51abff1d7ace4c02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_552.txt @@ -0,0 +1,4 @@ +जोगोवा सेवा समिती ही महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींची संघटना आहे.[१] २०१४ साली भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींनी याची सुरुवात केली आहे. माणिकराव रेणके व त्यांचे सहकारी या समितीत काम करतात. जोगोवा सेवा समितीमधील जोगोवा हा शब्द जोशी, गोंधळी व वासुदेव या तीन जातींच्या आद्यक्षरावरून घेण्यात आला आहे. +नांदेड, ठाणे, औरंगाबाद, वाळुजपंढरपूर, जालना, जाफ्राबाद, खासगाव इ. ठिकाणी या संघटनेच्या शाखा आहेत.[२][३] +७ जून २०१४ रोजी ही संघटना नांदेड येथे स्थापन करण्यात आली. जोगोवा सेवा समितीने जोशी, गोंधळी व वासुदेव हे तिन्ही समाज एक छताखाली आणले. माणिकरावजी रेनकेसाहेब व इतर समाजातील २ जणांनी या एकत्रित होऊन आपल्या भिक्षेकरी समाजासाठी ही समिती स्थापन केली. समाजातील शैक्षणिक व समाजातील समाज बांधवांना एकत्रित राहून काम करण्याची +विचारधारा मांडली. महाराष्ट्रात आपल्या समाजाला शासनातील योजनांत व लोककलावंतांना आकाशवाणी केंद्रांवर प्रोत्साहन मिळून मानधन मिळावे. समाजावर होणारे अत्याचार थांबावे म्हणून जोगोवा सेवा समिती महाराष्ट्र राज्यात काम करत आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5523.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f6644c6bdb4204d1f30c815b36684813e5c43b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5523.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॅनियेल अग्यै (१० नोव्हेंबर, इ.स. १९८९:डान्सोमान, घाना - ) हा  घानाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. +अग्यै गोलरक्षक म्हणून खेळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5526.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f38b3853b58ba09fb0a64ddce176c6b7205c31c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5526.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॅनियेल ओडुबेर क्विरोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: LIR, आप्रविको: MRLB) हा कोस्ता रिकाच्या लायबेरिया शहरातील विमानतळ आहे. देशाच्या वायव्य भागात ग्वानाकास्ते प्रांतातील या विमानतळाला कोस्ता रिकाच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष डॅनियेल ओडुबेर क्विरोसचे नाव देण्यात आले आहे. +कोस्ता रिकामधील चार विमानतळांपैकी हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. २०१६ साली येथून ११,४६,१६३ प्रवाशांनी ये-जा केली. यात इतर देशांतून कोस्ता रिकामध्ये येणारे पर्यटकांची संख्या मोठी होती. येथून मध्य आणि उत्तर अमेरिकेतील मोठ्या शहरांना तसेच युरोपमधील लंडनला थेट विमानसेवा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5532.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..624a014eea9d99b8100eefcdb233ed31d8bcaaad --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5532.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॅनियेल रोझ गिब्सन (३० एप्रिल, २००१):चेल्टनहॅम, ग्लॉस्टरशायर, इंग्लंड - ) ही एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या ग्लॉस्टरशायर, वेस्टर्न स्टॉर्म, लंडन स्पिरिट आणि ॲडलेड स्ट्रायकर्सकडून खेळते. ती एक अष्टपैलू खेळाडू आहे, ती उजव्या हाताची मध्यम गोलंदाज आणि उजव्या हाताची फलंदाज म्हणून खेळते. ती यापूर्वी वेल्सकडून खेळली आहे.[१][२] +तिने जुलै २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी२०आ मध्ये इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5552.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5a07ceaed507d6566cfae45dcfebc5fb62e8fcb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5552.txt @@ -0,0 +1 @@ +डॅनियेल बॅरल (४ एप्रिल, २०००:जर्सी - हयात) हा  जर्सीच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी डॅनियेलने डेन्मार्कविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले तर ११ डिसेंबर २०१९ रोजी बर्म्युडाविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5565.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d7b89ea24be8931649bed6ebe1b582c3ec39749 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5565.txt @@ -0,0 +1,26 @@ +डॅनियेल सी. त्सुइ हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5609.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..438bb4c9b2401739e4fa9f390f79f12aab941665 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5609.txt @@ -0,0 +1,32 @@ +२४ नोव्हेंबर, इ.स. २००७ +दुवा: cricketarchive.com (इंग्लिश मजकूर) + +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5618.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f22ea4337431ed97fd46ae5f93916517aea2b41e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5618.txt @@ -0,0 +1 @@ +डॅरिल हार्पर (ऑक्टोबर २३, इ.स. १९५१:ऍडलेड, साउथ ऑस्ट्रेलिया - ) हा क्रिकेटच्या खेळातील अत्त्युच्च दर्जाच्या पंचांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5640.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..438bb4c9b2401739e4fa9f390f79f12aab941665 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5640.txt @@ -0,0 +1,32 @@ +२४ नोव्हेंबर, इ.स. २००७ +दुवा: cricketarchive.com (इंग्लिश मजकूर) + +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5641.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..438bb4c9b2401739e4fa9f390f79f12aab941665 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5641.txt @@ -0,0 +1,32 @@ +२४ नोव्हेंबर, इ.स. २००७ +दुवा: cricketarchive.com (इंग्लिश मजकूर) + +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5669.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12b4044b2041bdf53c0af22ce33b044448596a54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5669.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॅलस काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेल्मा येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३८,४६२ इतकी होती.[२] +डॅलस काउंटीची रचना ९ फेब्रुवारी, १८१८ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकेच्या वित्तसचिव अलेक्झांडर जे. डॅलसचे नाव दिले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5722.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d6f4a16de16103121a09c46bf485df6e9229c85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5722.txt @@ -0,0 +1 @@ +डेक्कन कॉलेज स्नातकोत्तर आणि संशोधन संस्था ही पुण्यातील पुरातत्त्वशास्त्र आणि भाषाशास्त्रांत संशोधन करणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना ६ ऑक्टोबर, इ.स. १८२१ रोजी झाली होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5739.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13bcbeb69518d36ab1485eee69d1f82cc385d5df --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5739.txt @@ -0,0 +1 @@ +डेगना विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ नागौर जिल्ह्यात असून राजसमंद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5756.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c4e250c93dff8d59557201614f77b70e9ba5197 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5756.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेटन (इंग्लिश: Dayton; लोकसंख्या: ८८७) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या आयोवा राज्यातील एक छोटे गाव आहे. + +गुणक: 42°15′46″N 94°4′9″W / 42.26278°N 94.06917°W / 42.26278; -94.06917 diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5773.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da8c2c5f56d1753e299019376babc659e74a5a78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5773.txt @@ -0,0 +1 @@ +डेटन अमेरिकेच्या मेन राज्यातील यॉर्क काउंटीमध्ये असलेले छोटे गाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,१२९ होती. हे गाव पोर्टलँड-साउथ पोर्टलँड-बिड्डेफोर्ड महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5794.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da8c2c5f56d1753e299019376babc659e74a5a78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5794.txt @@ -0,0 +1 @@ +डेटन अमेरिकेच्या मेन राज्यातील यॉर्क काउंटीमध्ये असलेले छोटे गाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,१२९ होती. हे गाव पोर्टलँड-साउथ पोर्टलँड-बिड्डेफोर्ड महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5809.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3de3c9f56c3e57a44e96bcbbfd8390261e48d0ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5809.txt @@ -0,0 +1 @@ +डेट्रॉईट टायगर्स अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ मिशिगनच्या डेट्रॉईट शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने कोमेरिका पार्क या मैदानात खेळले जातात. या संघाची स्थापना १९०१मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5826.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4de7175bc5e7626a94095cf4d31993bc470f2075 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5826.txt @@ -0,0 +1 @@ +डेणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5830.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe9e30bfd2f817d748d3921b6c8a50b98d269ea1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5830.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेदुनु सिल्वा (जन्म १२ फेब्रुवारी १९७८) ही श्रीलंकेची माजी क्रिकेट खेळाडू आहे.[१] +जानेवारी २०२३ मध्ये, २०२३ च्या आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकासाठी मैदानावरील पंचांपैकी एक म्हणून तिची निवड करण्यात आली.[२][३] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5850.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..526b941b58794ee47c3401eccdbc0336a4a557d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5850.txt @@ -0,0 +1,13 @@ +डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: DEN, आप्रविको: KDEN, एफ.ए.ए. स्थळसूचक: DEN) अमेरिकेच्या डेन्व्हर शहरात आहे. हा अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या २० विमानतळांपैकी एक आहे. ५३ चौरसमैल क्षेत्रफळ असलेला हा विमानतळ अमेरिकेतील सगळ्यात मोठा तर किंग फह्द आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि माँत्रियाल-मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळामागोमाग जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा विमानतळ आहे.[१] येथील १६R/३४L ही धावपट्टी अमेरिकेतील सगळ्यात जास्त लांबीची धावपट्टी आहे. +डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फ्रंटियर एरलाइन्स आणि ग्रेट लेक्स एरलाइन्स या विमानकंपन्यांचे मुख्य तळ आहेत तर हा युनायटेड एरलाइन्सचा चौथ्या क्रमांकाचा तळ आहे. ही विमानतळ साउथवेस्ट एरलाइन्सच्या वाहतूककेन्द्रबिंदूपैकी एक असून येथून साउथवेस्ट एरलाइन्स ४०पेक्षा जास्त शहरांना सेवा पुरवते. +सप्टेंबर १९८९मध्ये अमेरिकेच्या केन्द्रीय सरकारने डेन्व्हरसाठी नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यासाठी ६ कोटी अमेरिकन डॉलर मंजूर केले. यासाठी तत्कालीन महापौर फेडरिको पेन्याने मोठे प्रयत्न केले होते. याची जाण म्हणून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याला पेन्या बुलेव्हार्ड असे नाव देण्यात आले आहे. या विमानतळाची उद्घाटन तारीख तेव्हाच ऑक्टोबर २९, इ.स. १९९३ ही ठरवण्यात आली. +डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ फ्रंटियर एरलाइन्स आणि ग्रेट लेक्स एरलाइन्सचा सगळ्यात मोठा तर युनायटेड एरलाइन्सचा चौथ्या आणि साउथवेस्ट एरलाइन्सचा पाचव्या क्रमांकाचा मोठा तळ आहे. +या विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणांत युनायटेड एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स आणि फ्रंटियर एरलाइन्सचा अनुक्रमे ३७%, २४% आणि २३% वाटा आहे.[२] +, सॅन डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे देल काबो, सियॅटल-टॅकोमा, साउथ बेंड (ऑक्टोबर ११, २०१३ पासून),[६] स्पोकेन, वॉशिंग्टन-नॅशनलमोसमी: अँकरेज, बेलिंगहॅम, बोझमन, कोझुमेल, फेरबँक्स, फोर्ट मायर्स, हॅरिसबर्ग, जॅक्सन होल, लायबेरिया, न्यू ऑर्लिअन्स, न्यूपोर्ट न्यूझ, पाम स्प्रिंग्ज, पुंता काना, सान होजे (कोस्टा रिका), टॅम्पा || align="center" | A +, सॅन डियेगो, सांता बार्बरा, सू फॉल्स, विचिटा (नोव्हेंबर १६, २०१२ पर्यंत)[९]मोसमी: ग्रेट फॉल्स, इहतापा-झिहुआतानेहो || align="center" | A +, सान अँटोनियो, सॅन डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे, सियॅटल-टॅकोमा, स्पोकेन, टॅम्पा, तुसॉन, तल्सा, वॉशिंग्टन-डलेस || align="center" | A, C +, सान अँटोनियो, सॅन डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे, सान होजे देल काबो, सियॅटल-टॅकोमा, सू फॉल्स, स्पोकेन, टॅम्पा, तोक्यो-नरिता (मार्च ३१, २०१३ पासन),[१०] तल्सा, व्हॅनकूवर, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-नॅशनल, विचिटामोसमी: बोझमन, कॅलगारी, ईगल-व्हेल, फेरबँक्स, फोर्ट लॉडरडेल, जॅक्सन होल, लिहुए, मेक्सिको सिटी, माँट्रोझ, तुसॉन || align="center" | B +, सू फॉल्स, विचिटा || align="center" | B +, सान अँटोनियो, स्पोकेन, सेंट लुईस, टोरोंटो-पीयरसन || align="center" | B +, सान अँटोनियो, सॅन डियेगो, सान होजे, सांता बार्बरा, सास्काटून, सियॅटल-टॅकोमा, सू फॉल्स, स्पोकेन, स्प्रिंगफील्ड (मिसूरी), टोरोंटो-पीयरसन, तुसॉन, तल्सा, व्हॅनकूवर, विचिटा, विनिपेगमोसमी: ग्रँड रॅपिड्स || align="center" | B + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5909.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebc7d9758d9c95ed18dfd4de7cb82d0771c630a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5909.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेनिसन थॉमस (३ मार्च, १९६८:ग्रेनेडा - हयात) हा वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू आहे. +डेनिसन विंडवर्ड आयलंडकडून एकूण २० प्रथम-श्रेणी आणि १९ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5910.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebc7d9758d9c95ed18dfd4de7cb82d0771c630a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5910.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेनिसन थॉमस (३ मार्च, १९६८:ग्रेनेडा - हयात) हा वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू आहे. +डेनिसन विंडवर्ड आयलंडकडून एकूण २० प्रथम-श्रेणी आणि १९ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5935.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e89b803c10ce58c3756a731d61b4f2605dee7c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5935.txt @@ -0,0 +1,79 @@ +टी२०आ किट +डेन्मार्कचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेन्मार्कचे प्रतिनिधित्व करतो. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5965.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c4a8e4bdcc73a63e8ff6b869660d4af0900dd8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_5965.txt @@ -0,0 +1,19 @@ +अमेरिकन फुटबॉल लीग (१९६०-१९६९) +नॅशनल फुटबॉल लीग (१९७०–सद्य) +      + +डेन्व्हर ब्रॉन्कोज हा अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीगमधील ए एफ सी वेस्ट ह्या गटातील एक संघ आहे. +रनिंग बॅक +वाइड रिसीव्हर +टाइट एंड +डिफेन्सिव्ह लाइनमन +डिफेन्सिव्ह बॅक +स्पेशल टीम्स + +सराव संघ + +तिरक्या अक्षरातील नावे असलेले खेळाडूंचे हे पहिलेच वर्ष आहे +संघ सप्टेंबर ८, इ.स. २०१०नुसार +डेप्थ चार्ट • अदलाबदल +५३ Active, ६ Inactive, ८ PS +→ इतर संघ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6023.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4870922f0dc44d0c374d0f2ac85f825e82a746fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6023.txt @@ -0,0 +1,10 @@ + +माउंट डेमोक्रॅट अमेरिकेतील रॉकी माउंटन्स मधील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेत असलेले हे शिखर कॉलोराडोच्या पार्क काउंटी आणि लेक काउंटीच्या सीमेवर कॉन्टिनेन्टल डिव्हाइडवर आहे. अल्मा गावापासून जवळ असलेले हे शिखर सान इसाबेल राष्ट्रीय अरण्यात आहे. +अल्मा गावातून कॉलोराडो ९ वरून काउंटी मार्ग ८ या कच्च्या रस्त्यावरून काइट लेकपर्यंत जावे. तेथून काइट लेक ट्रेलने माउंट डेमोक्रॅट वर चढता येते. पहिल्या टप्प्यात मातीवरील पायवाटेवरून डेमोक्रॅट आणि माउंट कॅमेरॉनमधील खांद्यापर्यंत गेल्यावर डावीकडे वळून खडकांच्या राशींवरून मार्ग काढत डेमोक्रॅटवर जावे लागते. डोंगराच्या वरील भागात सुमारे १०० मीटर तीव्र सरळ चढाई आहे. तेथून शिखराखाली १०० मीटर सपाट रस्ता असून शेवटच्या १०० मीटर उंचीची चढाई कठीण आहे. +हा डोंगर डिकॅलिब्रॉन या कठीण गिरिभ्रमणमार्गावर आहे. या मार्गावरून माउंट ब्रॉस, माउंट लिंकन आणि माउंट कॅमेरॉन हे इतर तीन १४,००० फूटांचे डोंगर एका दिवसात पार करता येतात. +कॅसल पीक  • ग्रेझ पीक  • माउंट अँटेरो  • टोरीझ पीक  • क्वांडारी पीक  • माउंट एव्हान्स  • लाँग्स पीक  • माउंट विल्सन +माउंट शाव्हानो  • माउंट प्रिन्सटन  • माउंट बेलफोर्ड  • क्रेस्टोन नीडल  • माउंट येल  • माउंट ब्रॉस  • किट कार्सन पीक  • मरून पीक  • टॅबेग्वाश पीक +माउंट ऑक्सफर्ड  • माउंट स्नेफेल्स  • माउंट डेमोक्रॅट  • कॅपिटोल पीक  • पाइक्स पीक  • स्नोमास माउंटन  • माउंट इओलस +विंडम पीक  • चॅलेंजर पॉइंट  • माउंट कोलंबिया  • मिसूरी माउंटन  • हम्बोल्ट पीक  • माउंट बीयेरश्टाट  • सनलाइट पीक +हँडीस पीक  • कुलेब्रा पीक  • एलिंगवूड पॉइंट  • माउंट लिंडसे  • लिटल बेर पीक  • माउंट शेर्मान  • रेडक्लाउड पीक  • पिरॅमिड पीक  • विल्सन पीक +सान लुइस पीक  • वेटरहॉर्न पीक  • माउंट ऑफ द होली क्रॉस  • ह्युरॉन पीक  • सनशाइन पीक diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6040.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59618b1296f273d011e87b8e20ca53fb972fb78b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6040.txt @@ -0,0 +1,4 @@ +डेरिक सॅम्युअल ॲल्स्टन सीनियर (२० ऑगस्ट १९७२) हा एक अमेरिकन बास्केटबॉल प्रशिक्षक आणि माजी खेळाडू आहे जो पायनेरोस डी लॉस मोचीसचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करतो. फेब्रुवारी २०२३ मध्ये, अल्स्टन कॅनेडियन एलिट बास्केटबॉल लीगच्या मॉन्ट्रियल अलायन्सचे दुसरे मुख्य प्रशिक्षक बनले.[१] त्याने यापूर्वी वेस्टचेस्टर निक्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून एनबीए जी लीगमध्ये मुख्यत्वे प्रशिक्षण दिले होते.[२] +ड्यूकस्ने विद्यापीठातील पॉवर फॉरवर्ड/सेंटर असलेल्या अल्स्टनने त्याच्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात केली, जेव्हा तो फिलाडेल्फिया द्वारे १९९४ एनबीए मसुद्यात एकूण ३३ व्या क्रमांकावर निवडला गेला ज्यासाठी तो दोन हंगाम खेळला. त्यानंतर १९९६ च्या उत्तरार्धात त्याने आपला खेळ परदेशात नेण्यापूर्वी अटलांटा हॉक्ससाठी २ गेम खेळले.[३] +२००७-०८ च्या मध्यभागी न्यू झीलंड ब्रेकर्समध्ये सामील होऊन, अल्स्टनने त्वरित प्रभाव पाडला. स्थितीनुसार, त्याने लीगमध्ये एफजी %, ५६.०% शूटिंग आणि आक्षेपार्ह रीबाउंड्ससाठी शीर्ष २० मध्ये पोहोचले, सरासरी १३.८ ppg आणि क्लबच्या इतिहासात प्रथमच ब्रेकर्सना प्लेऑफमध्ये पोहोचण्यात मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.[४] +युरोबास्केट प्रोफाइल diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_605.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e30b4e8fd0b5fa561c8013b4709dae6483630fc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_605.txt @@ -0,0 +1,4 @@ + +हा लेख राजस्थानमधील जोधपुर जिल्ह्याविषयी आहे. जोधपुर शहराच्या माहितीसाठी पहा - जोधपुर. +जोधपुर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र जोधपुर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6050.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5458d558f1743b4fd270dd5d143c5493b76cecd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6050.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेरीक ब्रांगमान (२४ ऑगस्ट, १९८७:बर्म्युडा - हयात) हा  बर्म्युडाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6054.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb0ce533b043b1713241e1cf37e3c1d21856e3b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6054.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेरेक ओवुसु बोआटेंग (२ मे, इ.स. १९८३:आक्रा, घाना - ) हा  घानाकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. +हा आपल्या १८ वर्षांच्या कारकीर्दीत ग्रीस, स्वीडन, इस्रायेल, जर्मनी, स्पेन, इंग्लंड, युक्रेन आणि अमेरिकेत व्यावसायिक फुटबॉल खेळला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6076.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0db976adba98f780e07468e3b1bc80f083e516db --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6076.txt @@ -0,0 +1 @@ +डेर्टोसाची लढाई ही लढाई कार्थेज व रोमन प्रजासत्ताक यांच्यात लढली गेली. यात रोमनांचा विजय झाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6090.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84e759b1762223c202397ffa048e0038e35f5b2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6090.txt @@ -0,0 +1 @@ +डेल मॉरिस रिचर्ड्स (१६ जुलै, १९७६:बेलप्लेन, बार्बाडोस - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6104.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dee28838794575d577ddcd241dc1359f6ef89f32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6104.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेलावेर काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +डेलावेर काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6157.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6157.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6166.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f1c0a38ecc08ac941d0d0e53b9f3f2619f48f94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6166.txt @@ -0,0 +1,33 @@ +२ सुमन • +६ ब्लिझार्ड • +९ रायडू • +१० तेंडूलकर • +१६ यादव • +४५ शर्मा • +७४ गिब्स • +८८ लेवी • +-- शहा • +-- वानखेडे • +१ परेरा • +७ फ्रँकलिन • +५५ पोलार्ड • +८९ सिंग • +-- नाईक • +१९ कार्तिक • +८२ जेकब्स • +-- तारे • +-- मराठे • +३ सिंग • +१३ पटेल • +१४ नचिम • +२३ चाहल • +२५ जॉन्सन • +३० ओझा • +६९ सुयाल • +९९ मलिंगा • +-- सिंग • +-- कुलकर्णी • +-- मॅके • +-- पीटरसन • +-- शुक्ला • +प्रशिक्षक: रॉबिन सिंग diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_617.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e06b5a172194490c0655acebdec5c24ddeadeed3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_617.txt @@ -0,0 +1 @@ +जोधपूर विमानतळ (आहसंवि: JDH, आप्रविको: VIJO) हा भारत देशाच्या राजस्थान राज्याच्या जोधपूर शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. येथे भारतीय हवाई दलाचा तळ देखील आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6191.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..693c1818458363ab0c6ceb4e48c276e9884ff2e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6191.txt @@ -0,0 +1,3 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6204.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..148c54bb7118b7d278408a9810759d7c6aa81ad7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6204.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेव्हिड आर्थर ऍलन (ऑक्टोबर २९, इ.स. १९३५:हॉरफील्ड, ब्रिस्टल, इंग्लंड - २४ मे, २०१४) हा  इंग्लंडकडून १९६०-६६ दरम्यान ३९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6231.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22a6116fd2742e3c8a3950cbdb5abbdbdf37315a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6231.txt @@ -0,0 +1 @@ +डेव्हिड चार्ल्स हम्फ्री टाउनसेंड (२० एप्रिल, १९१२:ड्युरॅम, इंग्लंड - २७ जानेवारी, १९९७:ड्युरॅम, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९३५ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6237.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5ec811a6aa86064726a08e2455a2e85b1c8b90a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6237.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेव्हिड जेफ्री वाइनलॅंड[१] (फेब्रुवारी २४, इ.स. १९४४)[२] - ) हा अमेरिकेचा नोबेल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ आहे. हा कॉलोराडो राज्यातील बोल्डर शहरात असलेल्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथील भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत काम करतो. +याला इ.स. २०१२चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6244.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89c8fa9b5d8991485c36311535f56f9b0e13d56b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6244.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेव्हिड जॉन टेनंट मॅकडोनाल्ड (जन्म १८ एप्रिल १९७१) एक स्कॉटिश अभिनेता आहे. डॉक्टर हू (२००५-१०, २०१३) या साय-फाय मालिकेत डॉक्टरचा दहावा अवतार चित्रित करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. २०२२ ते २०२३ या कालावधीत तो चौदावा अवतार म्हणून शोमध्ये परतला.[१] क्राईम ड्रामा मालिका ब्रॉडचर्च (२०१३-१७) मधील ॲलेक हार्डी,[२] सुपरहिरो मालिका जेसिका जोन्स (२०१५-१९) मधील किलग्रेव्ह, काल्पनिक मालिका गुड ओमेन्स (२०१९ पासून) मधील क्रॉली यांच्या इतर उल्लेखनीय भूमिकांमध्ये समावेश आहे. +टेनंटने २००८ च्या रॉयल शेक्सपियर कंपनीच्या हॅम्लेटच्या निर्मितीमधील शीर्षक पात्राच्या चित्रणासह स्टेजवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे जे नंतर टेलिव्हिजनसाठी रूपांतरित केले गेले.[३] २०१५ मध्ये, त्यांना विशेष ओळखीसाठी राष्ट्रीय दूरदर्शन पुरस्कार मिळाला.[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6256.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff04c13d7c8f5d1f62b2f4b286feceb2889d7977 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6256.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेव्हिड मॅंडेसी डिऑप (जुलै ९, १९२७:बोर्दो, फ्रांस - १९६०:डकार, सेनेगल)[१] हे फ्रेंच भाषेचे सेनेगाली कवी होते. त्यांना मुख्यतः त्यांच्या मूळ आफ्रिकन लोकांच्या साहित्यिक चळवळीतील योगदानासाठी ओळखले जाते. त्यांच्या कवितांतून पाश्चात्य वसाहतवादाविषयीची चीड आणि आफ्रिकेच्या स्वातंत्र्याबद्दलचा आशावाद दिसून येतो.[२][३] +डेव्हिड डिऑप यांचा जन्म फ़्रान्समध्ये बोर्दो येथे झाला. त्यांचे वडील सेनेगाली, व आई कॅमेरूनिअन होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेनेगालात झाले. डेव्हिड डिऑप यांच्या काव्यरचनेची सुरुवात शालेय वयातच झाली. त्यांच्या कवितांचा समावेश लेओपोल्ड सेंघोर यांनी संपादलेल्या व फ्रेंच भाषेमधील आफ्रिकन साहित्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणून पुढील काळात गणल्या गेलेल्या कवितासंग्रहामध्ये करण्यात आला.[४]. +डिऑप यांचा मृत्यू १९६० साली डकार येथे एका विमान अपघातात झाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6282.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53fe7026f85a39173c80ec6ad0ae5b00e46148a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6282.txt @@ -0,0 +1 @@ +डेव्हिड बेंजामिन जेम्स (ऑगस्ट १, इ.स. १९७० - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा गोलरक्षक जागी खेळायचा. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6314.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65799cca29432e1b18cda15d43f726576b9dc9b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6314.txt @@ -0,0 +1 @@ +डेव्हिड क्लॅरेन्स मॅकक्लेलॅंड (२० मे, १९१७ - २७ मार्च, १९९८) हे अमेरिकेचे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी मोटिव्हेशन नीड थियरी[मराठी शब्द सुचवा]वर काम केले. त्यांनी १९५० आणि १९६० च्या दशकात मानसशास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6349.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53779882970f15ef5311040f3d6bfeb4238f1530 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6349.txt @@ -0,0 +1 @@ +डेव्हिड व्हॅलेन्टाइन सिड लॉरेंस (२८ जानेवारी, १९६४:ग्लॉसेस्टशायर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९८८ ते १९९१ दरम्यान ५ कसोटी आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_636.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24b77284c0e37ff765f4bfedabe818babe50c0ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_636.txt @@ -0,0 +1,8 @@ +जोन चांदोस बाएझ [१] (9 जानेवारी 1941 रोजी जन्म[२]) एक अमेरिकन गायक, गीतकार, संगीतकार आणि कार्यकर्ता आहे.[३] तिच्या समकालीन लोकसंगीतात अनेकदा निषेध आणि सामाजिक न्यायाची गाणी समाविष्ट असतात. [४] बाएझ ने ६० वर्षांहून अधिक काळ सार्वजनिकरित्या सादर केले आहे, तिनी ३० हून अधिक अल्बम रिलीज केले आहेत. +बाएझला सामान्यतः लोकगायिका म्हणून ओळखले जाते, परंतु तिचे संगीत 1960 च्या काउंटरकल्चर युगापासून वैविध्यपूर्ण झाले आहे आणि त्यात लोक रॉक, पॉप, कंट्री आणि गॉस्पेल संगीत यांसारख्या शैलींचा समावेश आहे. तिने 1960 मध्ये तिच्या रेकॉर्डिंग करिअरला सुरुवात केली आणि लवकरच तिला यश मिळू लागले. तिचे पहिले तीन अल्बम, जोन बेझ, जोन बेझ, व्हॉल.२ आणि जोन बेझ कॉन्सर्टमध्ये, सर्व गाणी सुवर्ण विक्रमाचा दर्जा प्राप्त केला. [५] 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला बॉब डिलनची गाणी रेकॉर्ड करणाऱ्या पहिल्या प्रमुख कलाकारांपैकी ती एक होती; बाएझ हे आधीच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार होते आणि त्यांनी सुरुवातीच्या गीतलेखनाच्या प्रयत्नांना लोकप्रिय करण्यासाठी बरेच काही केले. [६] [७] डिलनसोबतचे तिचे गोंधळलेले नाते नंतर दोघांच्या गाण्यांचा विषय बनले आणि बरेच सार्वजनिक अनुमान निर्माण केले. [८] तिच्या नंतरच्या अल्बम मध्ये तिला रायन ॲडम्स, जोश रिटर, स्टीव्ह अर्ल, नताली मर्चंट आणि जो हेन्री सारख्या नवीन आणि प्रतिभावान गीतकारांच्या कामाचा अर्थ लावण्यात यश मिळाले आहे. +बाएझने पन्नास वर्षांहून अधिक काळ कामगिरी केली आहे.[९] 7 एप्रिल 2017 रोजी बाएझचा रॉक अँड रोल हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला [१०] +बाएझ तिच्या कुटुंबासाठी गाायची आणि कॉलेजमध्ये असताना ती मैफिलीत गाायची, तिने सांगितले की तिला तिच्या पहिल्या गाण्यासाठी फक्त 10 डॉलर मिळाले.[११] परंतु तिची खरी व्यावसायिक कारकीर्द 1959 च्या न्यूपोर्ट फोक फेस्टिव्हलमध्ये सुरू झाली. त्या देखाव्यानंतर, तिने व्हॅनगार्ड साठी तिचा पहिला अल्बम जोन बाएझ (1960) रेकॉर्ड केला. त्याची निर्मिती द वीव्हर्सच्या फ्रेड हेलरमनने केली होती, ज्यांनी लोक कलाकारांचे अनेक अल्बम तयार केले होते. ती अस्खलित स्पॅनिश भाषेतही गाायची. +तिने 5 नोव्हेंबर 1960 रोजी न्यू यॉर्कमधील कॉन्सर्टमध्ये पदार्पण केले आणि 11 नोव्हेंबर 1961 रोजी, बाएझने टाउन हॉलमध्ये विकल्या गेलेल्या परफॉर्मन्समध्ये तिची पहिली प्रमुख न्यू यॉर्क मैफल खेळली. न्यू यॉर्क टाइम्सचे लोक समीक्षक रॉबर्ट शेल्टन यांनी या मैफिलीचे कौतुक केले आणि म्हटले, "तो उत्कृष्ट सोप्रानो आवाज, जुन्या सोन्यासारखा तेजस्वी आणि समृद्ध, संपूर्ण संध्याकाळ विस्मयकारक सहजतेने वाहत होता".[१२] 23 नोव्हेंबर 1962 रोजी, टाइम मॅगझिनच्या मुखपृष्ठावर बाएझ दिसला - संगीतकारासाठी तो एक दुर्मिळ सन्मान होता.[१३] +जरी मुख्यतः अल्बम कलाकार असले तरी, बाएझने अनेक सिंगल्सचे चार्ट पण बनवले आहेत, त्यात पहिले फिल ओच्सच्या "देअर बट फॉर फॉर्च्युन" चे 1965 चे कव्हर होते. +१९७१ मध्ये तिने ‘साँग ऑफ बांग्लादेश’ नावाचे गाणे लिहिले. हे गाणे 25 मार्च 1971 रोजी ढाका विद्यापीठात निशस्त्र झोपलेल्या बंगाली विद्यार्थ्यांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या कारवाईवर आधारित आहे, ज्याने नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ बांगलादेश मुक्तियुद्धाला आग लावली. +तिच्या अनेक दशकांच्या समर्पित सक्रियतेला पुरस्कृत करण्यासाठी, 2008 च्या अमेरिकन म्युझिक ऑनर्स अँड अवॉर्ड्समध्ये बाएझला स्पिरिट ऑफ अमेरिकाना/फ्री स्पीच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१४] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6396.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09eedee94e761234322037172c2efff0d526cb8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6396.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेव्हिड मायकेल हॅसेलहॉफ (१७ जुलै, १९५२:बाल्टिमोर, मेरीलँड, अमेरिका - ), [१] तथा " द हॉफ ", [२] हा एक अमेरिकन अभिनेता आणि गायक आहे. दूरचित्रवाणीवर सर्वाधिक दिसलेला माणूस असा विक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याच्या नावावर आहे. [३] हॅसलहॉफने आपल्या कारकीर्दीची सुरुवात द यंग अँड द रेस्टलेस या दूरचित्रवाणी मालिकेत (१९७५-१९८२)) मध्ये डॉ. स्नॅपर फॉस्टरच्या भूमिकेने केली. यानंतर त्याला नाइट रायडरमधील (१९८२-८६) मायकेल नाइट आणि बेवॉच (१९८९-२०००) मधील एलए काउंटी जीवनरक्षक मिच बुकॅनन या भूमिकांद्वारे मोठे यश मिळाले. +हॅसलहॉफने डॉजबॉल (२००४), द स्पंज बॉब स्क्वेरपँट्स मूव्ही (२००४), क्लिक (२००६), हॉप (२०११), यांसह अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या आहे. हॅसेलहॉफने मार्व्हेल कॉमिक्समधील निक फ्युरीची भूमिका सॅम्युअल एल. जॅक्सनच्या आधी साकारली होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6407.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59b8e1c0cc854a7c39f2a90f8edf5993b38192a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6407.txt @@ -0,0 +1 @@ +डेव्हिड ॲलन (५ नोव्हेंबर, १९३७:बार्बाडोस - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९६२ ते १९६६ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6409.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59b8e1c0cc854a7c39f2a90f8edf5993b38192a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6409.txt @@ -0,0 +1 @@ +डेव्हिड ॲलन (५ नोव्हेंबर, १९३७:बार्बाडोस - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९६२ ते १९६६ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6441.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60d7bbe67db8d534df49725feabee857b605874f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6441.txt @@ -0,0 +1 @@ +डेशिया (लॅटिन: Dacia, ग्रीक: Δακία) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. हा प्रांत डेशिया ट्राजाना (लॅटिन: Dacia Traiana, ट्राजानचा डेशिया) किंवा डेशिया फेलिक्स (लॅटिन: Dacia Felix, आनंदी डेशिया) या नावांनीही ओळखला जात असे. आजचे ट्रान्सिल्व्हेनिया व रोमानियाचे बानत व ओल्टेना हे प्रदेश या प्रांतात समाविष्ट होते. इ.स. १०७ मध्ये सम्राट ट्राजान याने हा प्रदेश जिंकून घेतल्यावर पुढील दीडशे वर्षे या प्रांतावर रोमन आधिपत्य होते. परंतु सततच्या परकीय आक्रमणांमुळे डेशियावरील वर्चस्व कायम ठेवणे रोमनांना अधिकाधिक खर्चिक होत गेले. शेवटी सम्राट ऑरेलियन याने २७१ साली या प्रांतातून पूर्णपणे माघार घेतली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_646.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f98bd4ff64bd8f00c6d3b651f7ae982b7108936 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_646.txt @@ -0,0 +1 @@ +जोन होस (१८ नोव्हेंबर, १९३३:इंग्लंड - ६ डिसेंबर, २०१९:इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ ते १९५८ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6477.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc65d8a8dfe939126cea8e3a24d7a1a1b6d1e41d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6477.txt @@ -0,0 +1,6 @@ +डॉ. अमर पटनायक (जन्म १९६७) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय ऑडिट आणि लेखा सेवेचे अधिकारी आणि सिक्किम, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि केरळचे माजी प्रधान लेखापाल होते[१]. +अमर पटनायक यांनी १९८७ मध्ये दिल्ली येथील सेंट स्टीफन कॉलेजमधून पदवी संपादन केली. भुवनेश्वरच्या झेविअर्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी फायनान्स आणि सिस्टीममध्ये पदव्युत्तर पदवी आणि भुवनेश्वरच्या उत्कल विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली[२]. +ऑगस्ट २०१८ मध्ये अमर पटनाईक ओडिशा राज्यात बिजू जनता दल या प्रादेशिक पक्षात सामील झाले. पक्षात सामील झाल्यावर त्यांना पक्षाच्या आयटी सेलचा प्रमुखही बनविण्यात आले. +त्यांनी पक्षाची सोशल मीडियाची रणनीती आखली आणि निवडणुकीत प्रभावी ठरलेल्या नवीन मो’ परिभारा, शंख मो ’चिन्हा अशा राजकीय घोषणा देण्याची रणनीती आखली. +जून २०१९ मध्ये पटनाईक यांना पक्षाने राज्य प्रतिनिधी आणि राज्यसभेचे खासदार म्हणून उमेदवारी दिली.[३] +संसदेत त्याच्या पहिल्या वर्षात, ते संसदीय समित्यांचे सदस्य म्हणून नियुक्त झाले : diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6486.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05416d6d7694f7972eb54eea0142e5698cc2d3a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6486.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा भारत सरकारद्वारे देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. याची इ.स. १९९५ मध्ये स्थापना केली गेली. सामाजिक परिवर्तनाचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कार सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीचे प्रतीक आहे. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो, त्याचे स्वरूप रू. १.५ दशलक्ष (१५ लाख) आणि प्रशस्तिपत्र असे आहे.[१] +पुरस्कार विजेते निवड करणाऱ्या जूरीमध्ये भारताचे उपराष्ट्रपती (अध्यक्ष), लोकसभा सभापती (उपाध्यक्ष), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष (सदस्य), ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ (सदस्य), एक सामाजिक कार्यकर्ता (सदस्य) आणि सार्वजनिक जीवनातील दोन प्रसिद्ध व्यक्ती (सदस्य) ज्यांपैकी एकाला आंतरराष्ट्रीय घडामोडी अनुभव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6491.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fc09740ae01a4fbd9d7473efa32d662cc394b3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6491.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने इ.स. १९७० मध्ये केवळ ४२० विद्यार्थ्यांसह स्थापन केलेले महाविद्यालय आहे. आता हे भव्य बनले आहे. आज सुमारे ४,५०० विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये शिकत आहेत. गरीब व वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि भारतीय संविधानाच्या प्रस्तावनामध्ये समाविष्ट असलेली स्वतंत्रता, समानता आणि बंधुता ही मानवी मूल्ये त्यांच्यात रूजवण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न आहे.[१] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर १६ ऑक्टोबर १९५६ रोजी ३ लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती, त्याच मैदानावर हे महाविद्यालय उभारले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6503.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf6257f78f649beb173d13af13f96657d931d18e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6503.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. आंबेडकरांच्या सहवासात हे सविता भीमराव आंबेडकर यांनी लिहिलेले एक मराठी पुस्तक आहे. +सविता आंबेडकर ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय पत्‍नी व व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान लिखाणाच्या काळात, हिंदू कोड बिल आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_652.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af8b91d561f32d0897750468863b516fba0ba5c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_652.txt @@ -0,0 +1 @@ +जोनाथन कॅलेरी (२३ सप्टेंबर, इ.स. १९९३ - ) हा अर्जेन्टिनाचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6521.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd2642c31edbf1cee3845dfa7c4030eb010088d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6521.txt @@ -0,0 +1,10 @@ + +ब्रिटिश भारत +ब्रिटिश भारत +केशव बळीराम हेडगेवार (एप्रिल १, १८८९ - जून २१, १९४०) हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे संस्थापक होते. +डॉं. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेला एप्रिल १ सन इ.स. १८८९ मध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील बोधन तालुक्यातील कुंदकुर्ती गावात झाला. +हेडगेवारांचे शिक्षण त्यांच्या मोठ्या भावाने केले. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर, इ.स. १९१० साली ते वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ते कलकत्त्याला गेले. तरुणपणात त्यांनी सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतला होता. शाळेत असताना त्यांनी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्‌’चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. बंगालमधील प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपले उच्चशिक्षण जाणीवपूर्वक कोलकतामध्ये घेतले. तेथे ते अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते बनले. पुढील काळात नागपुरात परतल्यावर काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला व अनेक वेळा कारावास भोगला. इ.स. १९२० ते इ.स. १९३१ या काळात ते अनेक सत्याग्रहांमध्ये, आंदोलनांमध्ये सहभागी होते. +डॉक्टरांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वेगळे तत्त्वज्ञान व वेगळ्या प्रकारची कार्यपद्धती दिली. त्या पायावरच रा. स्व. संघ हा गेली अनेक वर्षे यशस्वीरीत्या कार्यरत आहे. क्रांतिकार्यातील आपले जुने सहकारी सोबत घेऊन त्यांनी नागपुरात एका पडक्या वाड्यात संघाची पहिली शाखा सुरू केली. चारित्र्यसंपन्न व्यक्तिनिर्माण व त्या आधारावर राष्ट्रनिर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी संघस्थापनेच्या माध्यमातून केला. डॉ. हेडगेवार हे कुशल संघटक, मार्गदर्शक व नेते होते. त्यांच्याच प्रेरणादायी नेतृत्वामुळे गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, भैय्याजी दाणी, एकनाथजी रानडे (स्वामी विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार), पं. दीनदयाळ उपाध्याय आदी नेते - कार्यकर्ते भारताला प्राप्त झाले. इ.स. १९२५ ते इ.स. १९४० या काळात, सतत १५ वर्षे डॉक्टर देशभर प्रवास करत होते, एक-एक माणूस, कार्यकर्ता, स्वयंसेवक घडवण्याचा व संघाला जोडण्याचा प्रयत्न करत होते. +सच्चे नेतृत्व, त्याग, सेवा, समर्पण भावना, दूरदर्शी विचार आणि शिस्तबद्ध, निश्चल व व्रतस्थ कार्यजीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध अंगे होती. दिनांक २१ जून,इ.स. १९४० साली डॉक्टरांचे निधन झाले. त्यापूर्वी एक वर्ष आधी त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीबाबत संघस्वयंसेवकांसाठी काही निर्देश देऊन ठेवले. संघाची निश्चित अशी कार्यपद्धती तयार झाली. आपल्या पश्चात संघटनेला ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असलेली शिदोरीच जणू त्यांनी संघाला अर्पण केली. +भगवा ध्वज, गुरू, गुरुदक्षिणेची वेगळी संकल्पना, विचारांना मुख्य व व्यक्तीला गौण स्थान, सामूहिक निर्णय पद्धती, पूर्णवेळ कार्यकर्ता संकल्पना, दैंनदिन शाखा (बाल-तरुण-थोरांनी रोज संध्याकाळी खेळण्यासाठी, देशभक्तिपर गाणी म्हणण्यासाठी एकत्र जमणे), सभासद नोंदणी-अध्यक्ष-सचिव-संचालक मंडळ या प्रचलित पद्धतींना फाटा आदी वैशिष्ट्ये असलेली कार्यपद्धती डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये रुजवली. +डॉ. हेडगेवार - लेखक श्री. ना. ह.पालकर. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6529.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f69e34fe1b07cc2fe2911844bfeaabfdbe26bf19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6529.txt @@ -0,0 +1,10 @@ +जब्बार रझाक पटेल (जन्म : पंढरपूर, महाराष्ट्र (भारत), २३ जून, इ.स. १९४२) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नाट्य व चित्रपट दिग्दर्शक आहेत.[ संदर्भ हवा ] +जब्बार पटेल यांना वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत असताना त्यांना नाटकांत काम करण्याची आणि नाट्यदिग्दर्शनाचीही संधी मिळाली. सोलापुरातले श्रीराम पुजारी हे त्या काळचे नाट्यकलेच्या क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते. त्यांच्या घरी राहून जब्बार पटेल यांना साहित्य, संगीत व नाट्य या तीन क्षेत्रांतील लोकांना जवळून पाहता आले. त्या लोकांना चहा देण्यापासून ते आंघोळीचे पाणी देण्यापर्यंतची कामे जब्बार करत. परिणामी कलेच्या क्षेत्रातील अनेक बारकावे त्यांच्या कानावर तुलनेने फारच लवकर पडले. त्यामुळे त्यांनी शाळेत असताना बसविलेले ’चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू’ हे मूक नाट्य किंवा कॉलेजमध्ये असताना ’तुझे आहे तुजपाशी’मध्ये केलेली श्यामची भूमिका लोकांना फार आवडली.[ संदर्भ हवा ] +पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेताना जब्बार पटेल यांच्या आयुष्यात विजय तेंडुलकर आले. त्यांची काही नाटके त्यांनी वाचली. ही आणि इतर नाटके बसवताना आगळेवेगळे प्रयोग केले. उदा० तेंडुलकरांची ’बळी’ ही एकांकिका किंवा ’श्रीमंत’ हे नाटक. असेच काही प्रयोग त्यांनी नाट्यलेखनातही केले. अनेक एकांकिका व नाटके बसवली. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी बऱ्याच नाट्य स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली.[ संदर्भ हवा ] तेंडुलकरांनी जब्बार पटेलांना त्यांचे ’अशी पाखरे येती’ हे अत्यंत तरल नाटक राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिले. ते नाटक खूप गाजले. त्यानंतर त्यांना ’घाशीराम कोतवाल’ हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाले. हे नाटक खूप गाजले.[ संदर्भ हवा ] +जब्बार पटेल यांच्या मेडिकल कॉलेजातील सहाध्यायींमध्ये अनिल अवचट, कुमार सप्तर्षी यांच्यासारखी पुढे साहित्यिक-पत्रकार झालेली मित्र मंडळीही होती. वैद्यकीय शिक्षण संपल्यावर त्यांनी आणि त्यांच्या पत्‍नीने प्रॅक्टिससाठी पुण्याजवळचे दौंड हे गाव निवडले. जबार पटेल हे बालरोगतज्ज्ञ आणि त्यांची पत्‍नी स्त्री-रोगतज्ज्ञ. वडील रेल्वेत होते, म्हणून निदान रेल्वेतील माणसे त्यांच्या दवाखान्यात येतील अशी अपेक्षा होती. हळूहळू प्रक्टिसमध्ये जम बसू लागला. पण तरीही दिवसभर प्रॅक्टिस करून संध्याकाळी ’घाशीराम’च्या तालमींसाठी पुण्यात यायचे. असे साडेतीन महिने चालू होते.[ संदर्भ हवा ] +एके दिवशी जब्बार पटेल यांना भेटायला चित्रकलेचे शिक्षक आणि वात्रटिकाकार कवी रामदास फुटाणे आले. त्यांनी समोर ’सामना’ चित्रपटाची पटकथा ठेवली, आणि म्हणाले,”आपण यावर चित्रपट काढायचा आहे!" तेंडुलकरांची संमती होतीच. आणि जब्बार पटेल हे ’सामना’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक झाले. (इ.स. १९७४)[ संदर्भ हवा ] +डॉ. जब्बार पटेलांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह-काटशह मांडणारे ' सामना, सिंहासन, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत 'जैत रे जैत, मुक्ता, पु ल. देशपांडेनी लिहिलेला 'एक होता विदूषक' असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.[ संदर्भ हवा ] अनेक पैलू असणाऱ्या आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषांत हा चित्रपट रूपांतरित झाला आहे.[ संदर्भ हवा ]x २०११ मध्ये ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या चित्रपटनिर्मितीबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला सविस्तर उत्तरे देतांना त्यांनी स्पष्ट केले की, "पुणे येथील फिल्म डिव्हिजनमध्ये माहितीपट बनविताना या चित्रपटाची प्रेरणा मिळाली. मात्र त्याचवेळी बाबासाहेबांच्या जीवनाची व्यापकता सखोलपणे मांडणे माहितीपटात अशक्य असल्याचे जाणवले. त्यामुळे चित्रपट काढण्याचे ठरविले व ही कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी उचलून धरली. या चित्रपटनिर्मितीच्या निमित्ताने ११ व्यक्तींच्या गटासह चैत्यभूमी(दादर)सह विविध ठिकाणी जाऊन करण्यात आलेले संशोधन व अमेरिकेतील ज्या कोलंबिया विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले तिथपर्यंतचा प्रवास अचंबित करणारा आहे. या चित्रपट निर्मितीच्यावेळी अनेक संघर्षाला तोंड द्यावे लागले. जोपर्यंत चित्रपट विषयाचे व दिग्दर्शकाचे नाते जुळून येत नाही तोपर्यंत यशस्वी चित्रपटनिर्मिती शक्य नाही."[ संदर्भ हवा ] +डॉ, जब्बार पटेलांनी थिएटर ॲंकेडमी या प्रायोगिक नाटकांसाठीच्या नाट्यसंस्थेची स्‍थापना केली आहे.[ संदर्भ हवा ] +इसवी सन एकोणीसशे सत्तरच्या दशकात विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचे जब्बार पटेलांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते. या नाटकाने आता विक्रमी प्रयोगांची नोंद केली आहे.[ संदर्भ हवा ] जब्बार पटेलांनी अनेक लघुपटही तयार केले आहेत. सध्या(२०१२)ते महात्मा फुलें यांच्यावर चित्रपट काढण्यात गर्क आहेत. नाशिकच्या प्रसिद्ध कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत.[ संदर्भ हवा ] +डॉ. जब्बार पटेल यांची पत्‍नी डॉक्टर आहे. त्यांना दोन मुली आहेत.[ संदर्भ हवा ] +पत्रकारांशी ‘गप्पागोष्टी’त शंभर मिनिटे रमले डॉ.जब्बार पटेल![permanent dead link] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6545.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9d916fabccd796ef3a5fa7cc3b2dfb06567ab49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6545.txt @@ -0,0 +1,15 @@ +डॉ. नारायण भिकाजी परुळेकर, ऊर्फ नानासाहेब परुळेकर, (सप्टेंबर २०, इ.स. १८९७ - जानेवारी ८, इ.स. १९७३) हे 'सकाळ'चे संस्थापक-संपादक होते. पत्रकारितेतील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविले होते. +'निरोप घेता' नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. +इ.स. १९२९ साली नानासाहेब अमेरिकेतील आपले शिक्षण पूर्ण करून भारतात परतले. दहा वर्षांच्या परदेशातल्या वास्तव्यात त्यांनी तेथील पत्रकारिता जवळून अनुभवली. फ्रेंच, जर्मन आणि अमेरिकन वृत्तपत्रांसाठी त्यांनी वार्तांकनाचे काम केले. आधुनिक पत्रकारिता, वाचकाभिमुख दैनिक, आपला वाचक वर्ग, दैनिकाचे स्वरूप या संबंधीचे त्यांचे आडाखे याच काळात निश्चित झाले. +नानासाहेबांनी जानेवारी १, इ.स. १९३२ रोजी ‘सकाळ’ या दैनिकाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर मराठी वृत्तपत्रांनी कात टाकली. +खरे तर भारतात परतल्यावर तेव्हा सुरू असलेल्या स्वातंत्र्यचळवळीत उडी घ्यायचा विचारही त्यांच्या मनात होता; पण पत्रकारितेकडे वळाण्याची काही खास कारणे होती. आपल्या शिक्षणाचा उपयोग लोकशिक्षणासाठी झाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती, आणि वृत्तपत्र माध्यम हे त्यासाठी प्रभावी माध्यम होते. दुसरे म्हणजे लोकमान्य टिळकांचे जीवन आणि कार्य हे नानासाहेबांचे आदर्श होते. लोकमान्यांनी देशसेवेला दिलेले प्राधान्य आणि 'केसरी'मार्फत केलेले लोकजागृतीचे कार्य यांचा नानासाहेबांवर प्रभाव होता. त्यांचा पिंड हा सत्याग्रहीपेक्षा एका पत्रकाराचा होता. त्यामुळे नानासाहेबांची पत्रकारिताच करण्याचे निश्चित केले. +नानासाहेब भारतात परतले तो काळ राजकीय अस्थिरतेबरोबर आर्थिक मंदीचाही होता. नवीन व्यवसाय सुरू करायला वातावरण अजिबात अनुकूल नव्हते. मात्र अशा परिस्थितीला न जुमानता नानासाहेबांनी जोरदार तयारी सुरू केली. त्यांना मराठीपेक्षा इंग्रजी लिखाणाचा चांगला सराव होता. त्या वेळी मराठी वृत्तपत्रांपेक्षा इंग्रजी वृत्तपत्रांची चलती होती. इंग्रजीला सरकारदरबारीही महत्त्व होते. मराठी दैनिकांची अवस्था फारच बिकट होती. त्यामुळे नानासाहेबांनी जेव्हा आपला मराठी दैनिक सुरू करण्याचा मनोदय बोलून दाखवला, त्या वेळी तात्यासाहेब केळकरांपासून अनेक नामवंतांनी त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. नानासाहेब मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते; कारण स्थानिक भाषेतील वृत्तपत्रांचे महत्त्व त्यांनी परदेशात असतानाच ओळखले होते. समाजातील मोठ्या वर्गाशी संवाद साधायचा असेल, तर प्रादेशिक भाषेशिवाय पर्याय नाही याचीही त्यांना जाण होती.आपले व्रतपत्र सुरू करण्यासाठीसूचना मागवल्या व या व्रतपत्राचे नाव सुचवण्यासाठी स्पर्धा घेतली.लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची ४००० नावे सुचवली. त्यातून परुळेकरानी फग्युसनच्या काशिनाथ लक्षमन भिडे या विध्यार्थाने सुचविलेले सकाळ हे नाव स्वीकारले. +दैनिक काढण्यामागची नानासाहेबांची भूमिका खूप वेगळी होती. त्यांना वृत्तपत्राचे स्वरूप अधिकाधिक खुले करायचे होते. समाजातील सर्व स्तरांना त्यात सामावून घ्यायचे होते. आपल्या वृत्तपत्राने एखाद्या विषयाची तात्त्विक चर्चा न करता, त्यावर बोजड भाषेत लेख न लिहिता, आसपास घडणाऱ्या लहानमोठ्या घटनांचा मागोवा घ्यावा अशी त्यांची भूमिका होती. असे केल्याने ते दैनिक अधिक वाचकाभिमुख होणार होते आणि ते वाचकाभिमुख झाले तरच आगामी काळात तगणार होते. +नानासाहेबांनी प्रत्यक्ष दैनिक सुरू करण्यापूर्वी त्या वेळच्या दैनिकांचा अभ्यास केला. त्याचा वाचकवर्ग कमी का हे तपासून पाहिले. त्यांना असे दिसून आले की, वाचकांना तपशीलवार तर सोडाच, ताज्या बातम्याही मिळत नाहीत. मग त्यांनी एक परिपूर्ण मराठी दैनिक कसे देता येईल याचा विचार सुरू केला. +सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांना मराठी दैनिक यशस्वी करून दाखवायचे होते. तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या नानासाहेबांच्या उद्देशाला हा हेतू पूरकच होता. वृत्तपत्र सुरू करताना पारंपरिक वाचकवर्गाकडे न वळता ते नवीन वाचकवर्ग तयार करण्याच्या कामी लागले. त्यासाठी धोरण आखतानाच त्यांनी वृत्तपत्राचे स्वरूप वार्ताभिमुख ठेवले. दैनिक वृत्तपत्रात बातमीला किती महत्त्व आहे याचा अनुभव नानासाहेबांनी घेतला होता. त्यामुळे आपल्या वृत्तपत्राला त्यांनी प्रथम मतपत्राच्या रिंगणातून बाहेर काढले. वाचकांना ताज्या बातम्या देणे, केवळ राजकीय बातम्यांना प्राधान्य न देता शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक बातम्यांनाही स्थान देणे; शहरातील विविध कार्यक्रमांचे वृत्तान्त; न्यायालये, पोलीस कचेऱ्या येथून बातम्या मिळवणे यांवर नानासाहेबांनी भर दिला. ग्रामीण भागातील बातम्या मिळवण्यासाठी त्या भागांमध्ये वार्ताहर नेमले. मुंबई हे घटनांचे केंद्रस्थान आहे हे जाणून तिथे खास प्रतिनिधीची नेमणूक केली. वृत्तपत्राचे स्वरूप बदलताना नानासाहेबांनी त्याच्या रचनेत, मांडणीत आणि भाषेतही मूलभूत बदल केले. साध्या, सोप्या आणि सुबोध भाषेचा वापर सुरू केला. बातमीबरोबर छायाचित्र देण्याचा पायंडा पाडला. वृत्तपत्रात दिवसभरातील अधिकाधिक बातम्यांना स्थान मिळावे म्हणून नानासाहेबांनीच प्रथम रात्रपाळी सुरू केली. थोडक्यात, आजच्या पत्रकारितेत पाळली जाणारी सर्व मूलभूत धोरणे नानासाहेबांनी त्या काळी निश्चित केली. आजची पत्रकारिता ही अशाप्रकारे नानासाहेबांच्या पत्रकारितेच्या विचारांवर उभी राहिली. +उत्तरोत्तर प्रगती करताना त्यांच्या 'सकाळ'ने जीवनाच्या विविधांगांनाही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. परदेशांतील निवडणुका, ऑलिम्पिक सामने, घोड्यांच्या शर्यती, बाजार, ललित कला, संगीत, कीर्तनप्रचार सभा, नाट्यवाचन, ग्रंथपुरस्कार यासंबंधीच्या बातम्यांमुळे `सकाळ' लवकरच सर्वसामान्यांपासून ते बौद्धिक जीवन जगणाऱ्या प्रत्येकाचा मित्र झाला. +सुरुवातीला कुठल्याच भांडवलाचे पाठबळ नानासाहेबांना नव्हते. त्यांनी कुठल्याच राजकीय पक्षाची किंवा मतप्रवाहाची बांधिलकी मानली नाही; त्यामुळे तिकडूनही मदत येण्याची शक्यता नव्हती. काही स्नेहीजनांनी मदतीचा हात पुढे केला, तरी त्यांना मोठ्या रकमेचे कर्ज घ्यावे लागले. केवळ एकट्याच्या हिमतीवर त्यांनी जानेवारी १, इ.स. १९३२ रोजी ‘सकाळ’चा पहिला अंक प्रकाशित केला. सुरुवातीची काही वर्षे त्यांना खडतर गेली. आर्थिक मंदी आणि आर्थिक ओढाताण यांमुळे सर्व व्यवहार काटकसरीने करावे लागले. आर्थिक विवंचनेतून कुठे सुटका होते, तोपर्यंत संपादकीय आणि व्यवस्थापकीय समस्या डोके वर काढत. नानासाहेब या सर्वांना पुरून उरले. सचोटीने व्यवहार करून त्यांनी ‘सकाळ’ला यशाचा मार्ग दाखवला आणि त्यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग आपला व्यवसाय आणखी वाढविण्यासाठी केला. +'सकाळ' सुरू केल्यानंतर वर्षभरातच नानासाहेबांनी ‘साप्ताहिक सकाळ’ हे स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले आणि त्यानंतर काही दिवसांतच ‘तेज’ नावाचे एक कमी किंमतीचे दैनिकही सुरू केले. एकदा पुण्यातील वृत्तपत्रे मार्गी लावल्यावर मुंबईमध्येही वृत्तपत्र सुरू करण्याचे विचार नानासहेबांच्या डोक्यात घोळू लागले. +मुंबईतील दैनिकाचा विचार पक्का होताच नानासाहेबांनी २१ मार्च, इ.स. १९३६ रोजी ‘स्वराज्य’ दैनिक सुरू केले. पुढे ‘स्वराज्य’चे दैनिक स्वरूप बदलून ते साप्ताहिक करण्यात आले आणि कालांतराने तर त्याची मुंबईतूनही उचलबांगडी झाली. ‘तेज’ दैनिक तर बंद पडलेच पण ‘सकाळ’लाही आर्थिक तूट भरून काढावी लागली. नानासाहेबांना तीस-चाळीस खटल्यांना तोंड द्यावे लागले; मानसिक क्लेशही सहन करावे लागले. पुण्यातील रूढीप्रिय, परंपरावादी गटाला नानासाहेबांची मुक्त धोरणे आवडत नव्हती. त्याबद्दल ते नानासाहेबांची टवाळीही करीत असत. या अपयशामुळे नानासाहेबांना त्यांचा रोषही सहन करावा लागला. +नानासाहेबांनी त्या काळात कुठलेही पाठबळ नसताना वृत्तपत्र व्यवसायात पाऊल ठेवले आणि ते यशस्वी करून दाखवले. अपयश हा अनुभवातून शिकण्याचा एक टप्पा आहे असे मानून त्यांनी नव्याने व्यवसायाची नौका हाकारली; म्हणूनच त्यांचे नाव आज यशस्वी संपादकांच्या मांदियाळीत घेतले जाते. +पत्रकारितेच्या क्षेत्रात एका गोष्टीने नानासाहेबांना तारून नेले आणि ती म्हणजे त्यांची व्यावसायिकता! त्यांनी पत्रकारितेला समाजसेवेचे साधन मानले, तरी त्यात व्यावसायिकता आणली. त्याचबरोबर धंदेवाईकपणा दूर ठेवला. बांधावरच्या शेतमजुरालाही त्याच्या अस्तित्वाशी निगडित बातम्या पुरवून त्यांनी आपले दैनिक सर्वव्यापी केले. ते स्वतः वृत्तपत्राचे चालक, मालक, व्यवस्थापक आणि संपादक होतेच, पण आपला वृत्तसंपादकाचा बाणा त्यांनी कायम जागता ठेवला. आलेली प्रत्येक बातमी डोळ्यात तेल घालून तपासली आणि बातमीदारांमध्ये बातम्यांसंदर्भातली विशेष जाण विकसित केली. नानासाहेब हे यशस्वी संपादक तर होतेच, पण काळाची पावले ओळखून वृत्तपत्रात व्यावसायिक बदल करणारे, त्यातील अनावश्यक भोंगळपणा आणि वृथा आदर्शवाद निपटून काढून वृत्तपत्राला कालसुसंगत तोंडवळा बहाल करणारे एक क्रांतिकारी पत्रकार होते. नानासाहेब परुळेकर यांना अमेरिकेत अनेक नोकरीच्या संधी चालून आल्या होत्या. मात्र वृत्तपत्र काढून मला माझ्या देशाची सेवा करायची आहे. या भावनेतून नानासाहेब परुळेकर यांनी भारतात परतून सकाळ हे वृत्तपत्र सुरू केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6552.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..000a4fd425b116b9b005aba2c4fdad4a7357ef3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6552.txt @@ -0,0 +1,8 @@ + + +अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एक मोठे कृषी विद्यापीठ आहे. विदर्भातील एकूण ११ जिल्हे ह्या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. देशमुख कृषी विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस अकोला शहरात आहे व नागपूर येथे दुसरा कॅम्पस आहे. +इतिहास: +कृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली. त्यापैकी असलेले हे एक कृषी विद्यापीठ. कृषी विदयापिठ स्थापनेत वसंतराव नाईक यांची फार मोठी दूरदृष्टी होती. शेती आणि शेतकऱ्यांवरील त्यांच्या निर्व्याज प्रेमातून देशात पहिल्यांदाच ही कृषी विद्यापीठ उभारली गेली. महाराष्ट्रातील प्रादेशिक समतोल साधत +वसंतराव नाईक सरकारने अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ला कृषी विद्यापीठ स्थापन केले. या विद्यापिठास डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे. विद्यापिठ कायदा १९८३ अन्तर्गत विदर्भातील ११ जिल्ह्यात कृषी शिक्षण, शोध आणि बिज कार्यक्रम आदीचे कार्य विद्यापिठावर सोपवण्यात आले आहे. + +साचा:Template for discussion/dated \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6555.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3478c9288c1fe7ea1149df4c34fb1ce40a95efaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6555.txt @@ -0,0 +1,11 @@ +डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे (नोव्हेंबर ७, १८८४:वर्धा - जानेवारी १८, १९६७) हे एक मराठी कृषी शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म आणि शालेय शिक्षण महाराष्ट्रातील वर्धा येथे झाले.[१] +१९११ साली खानखोजे अमेरिकेत गेले व त्यांनी ओरेगन कृषी महाविद्यालयात शेतीचे शिक्षण घेतले.[१] +अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉ. पांडुरंग खानखोजे मेक्सिकोत गेले. १९२० सालापासून ते १९४७ सलापर्यंत त्यांनी मेक्सिकोमध्ये वनस्पतीशास्त्राचे व पीक निर्मिती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले.[ संदर्भ हवा ] या काळात हायब्रीड मका, तांब्या रोगाला तोंड देणारा, पावसाळ्यात, उन्हाळ्यात व थंडीत बर्फालाही तोंड देईल असा गहू, अधिक उत्पादन देणारे सोयाबीन आणि घेवड्याचे उत्पादन, कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात, आदींवर संशोधन करून मेक्सिकोमध्ये त्यांनी हरित क्रांती घडवून आणली. मेक्सिकन सरकारने खानखोजे यांना कृषिसंचालक म्हणून नेमले होते.[ संदर्भ हवा ] +मेक्सिकोतील शिक्षण खात्याच्या संग्रहालयाच्या भिंतीवर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष व इतर थोर व्यक्तींच्या भव्य भित्तीचित्रांच्या पंक्तीत डॉ.खानखोजे यांचे म्यूरल असून चित्राच्या शिरोभागी स्पॅनिश भाषेत 'आता गोरगरिबांनाही भाकर मिळेल' असे लिहिले आहे.[ संदर्भ हवा ] +मेक्सिकोत सहकारी तत्त्वावर शेती करण्यासाठी डॉ. खानखोजे यांनी शेतकरी संघ स्थापन केले. मका व जंगली वनस्पतीचे संकर करून तेवो-मका ही नवी जात निर्माण केली. त्यात एकेका ताटावर तीस-तीस कणसे येऊ लागली. जंगली वालावर संशोधन करून वर्षांतून दोनदा पीक देणारी जात विकसित केली.[ संदर्भ हवा ] शेतकऱ्यांना पिकांची लागवड करता यावी म्हणून स्पॅनिश भाषेत वीस पिकांवर पुस्तिका छापल्या. नपुंसकांवर इलाज करण्यासाठी पूर्वी माकडांच्या ग्रंथीतून हार्मोन्स मिळवली जात. पण लोकांनी ओरड केल्यावर हे थांबवावे लागले; परंतु यावर उपाय म्हणून डॉ. खानखोजे यांनी मध्वालू या जंगली वनस्पतीपासून अशी हॉर्मोन्स मिळवली.[ संदर्भ हवा ] मसाल्याचे अनेक पदार्थ त्यांनी मेक्सिकोत उगवून दाखवले. ते स्वतः शाकाहारी असल्याने त्यांनी जेवणात अनेक नवीन पाककृती विकसित केल्या. +पांडुरंग खानखोजे यांना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा दिली. १९०८ सालापासूनच त्यांचा संबंध स्वातंत्र्य चळवळीशी आला व अमेरिकेत गेल्यावर त्यांनी गदर पक्ष स्थापन करण्यात पुढाकार घेतला. जगात अनेक ठिकाणी फिरून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी देशाबाहेरून प्रयत्न केले. यांनी जपान मध्ये बॉम्बविद्या प्रशिक्षण घेतले होते.[ संदर्भ हवा ] +आपण शेतीसंबंधी जे ज्ञान मिळवले ते भारतीयांच्या कामाला यावे अशी तीव्र इच्छा खानखोजे यांना होती. पण भारत स्वतंत्र व्हावा ही इच्छा त्याहीपेक्षा तीव्र असल्याने त्यांनी शाळेत असल्यापासून विद्यार्थ्यांची संघटना बनवून ब्रिटिशांविरुद्ध जनमत तयार केले. मग त्यांनी जपान, अमेरिका, जर्मनी आणि मेक्सिकोत जाऊन तेथेही हे कार्य त्यांनी चालू ठेवल्याने ते भारतात परतले तर त्यांना पकडून तुरुंगात डांबायला ब्रिटिश सरकार टपले होते. त्यामुळे जरी त्यांचे भाऊ,आई व वडील वारले तरी त्यांना भारतात परत येता आले नाही. शिवाय त्यांच्याकडे भारतात परत यायला ब्रिटिश पासपोर्टही नव्हता.[ संदर्भ हवा ] +भारताला स्वातंत्र मिळाल्यावर, १९४९ साली तेव्हाच्या मध्यप्रांताचे कृषिमंत्री रा. कृ. पाटील यांनी मध्य प्रांतातील शेती सुधारण्यासाठी यांत्रिक पद्धती, सहकारी शेती याचा अवलंब करण्यास कितपत वाव आहे हे पाहण्यासाठी डॉ. खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली एक कृषी समिती नेमून त्यांना भारतात बोलावले. त्यांनी आपल्याकडे दिले जाणारे शेतीचे शिक्षण किती उपयोगाचे आहे, त्यात संशोधनास किती वाव आहे, शेतीवर काही प्रयोग करण्यासाठी प्रायोगिक शेते आहेत का, शेतीतील सुधारणा खेडोपाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची काही सोय केली आहे का, शेतीचे यांत्रिकीकरण करणे इष्ट आहे का, अल्पभूधारकांनी सहकारी तत्त्वावर शेती करावी का हे सगळे ठरवण्यासाठी भारतभर हिडून शेतीचे निरीक्षण केले. २८९ शेतकरी व ८२ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून त्यांनी सामूहिक शेतीचे प्रयोग सुरू करण्याचे सुचविले. हिंदी-मराठीत पुस्तिका काढायचेही सुचविले. पण मेक्सिकोमध्ये खानखोजे यांना जेवढे काम करता आले तेवढे भारतात करता न आल्याने ते असंतुष्ट राहिले.[ संदर्भ हवा ] +१९५५साली डॉ. पांडुरंग खानखोजे कायमचे भारतात आले आणि नागपूरमध्ये स्थायिक झाले.[ संदर्भ हवा ] +मेक्सिको देशातील शापिंगो येथील नॅशनल स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर विद्यापीठात डॉ. खानखोजे यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. ज्याचे अनावरण लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले.[१][२][३] +भारतीय diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6574.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c849eee1e59177ebec923df4c8b00984d878d0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6574.txt @@ -0,0 +1,117 @@ +डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो.[१] हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करते. +बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी, चैत्यभूमी, इतर संबंधित स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शहरे, गावे, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील १०० पेक्षा अधिक देशांत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते.[२][३] +आंबेडकर जयंती ही एक प्रादेशिक सुट्टी नेहमीच १४ एप्रिल रोजी पाळली जाते. आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. +नवी दिल्ली, भारतीय संसदेमध्ये त्यांच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभापती, राज्यपाल, इतर मंत्री व सर्व राजकिय पक्षाचे राजकारणी आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करून त्यांना आदरांजली देतात. भारतीय बौद्ध धर्मीय बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला वा पुतळ्याला समोर ठेवून त्रिवार वंदन करतात. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, लोक संचालन करतात, ढोल वाजवून नृत्य करून आनंद व्यक्त करत मिरवणूक काढतात. दलितेतर लोकही आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात.[४] +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. .[३][५] +इ.स. २०१६ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होतो. भारत सरकारने सुद्धा व्यापक प्रमाणात संपूर्ण देशभरात आंबेडकरांची १२५वी जयंती साजरी केली होती. ही जयंती जगातल्या १०२ देशांत साजरी करण्यात आली होती.[६] संयुक्त राष्ट्राने सुद्धा पहिल्यांदा बाबासाहेबांची १२५वी जयंती साजरी केली, ज्यात १५६ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. संयुक्त राष्ट्रानेे आंबेडकरांना "विश्वाचा प्रणेता" म्हणून संबोधले.[७] संयुक्त राष्ट्राच्या ७० वर्षाच्या इतिहासात तिथे पहिल्यांदा एक भारतीय व्यक्ती आंबेडकरांची जयंती साजरी केली, त्यांच्येशिवाय जगात केवळ मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर आणि नेल्सन मंडेला या दोन व्यक्तींची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली.[८] डॉ. आंबेडकर, किंग आणि मंडेला हे तिनही व्यक्तींनी मानवी हक्कासाठी आपापल्या देशात संघर्ष केलेले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०१७ व २०१८ मध्ये सुद्धा आंबेडकर जयंती साजरी केली.[९][१०][११][१२] +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचा विविध प्रकारे सन्मान करत त्यांना विशेष अभिवादने केली जातात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे: +संपूर्ण भारतभर सर्व लहान-मोठ्या शहरांत आनंद-उल्हासात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. कचेरी क्षेत्रात डॉ. आंबेडकर जयंती समारोह समिती द्वारा वाराणशीत डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवसाच्या उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आंबेडकरवादी कार्यकर्ते हे चित्रकलास्पर्धा, सामान्य ज्ञान प्रश्न-उत्तर स्पर्धा, चर्चा, नृत्य, निबंध लेखन, परिचर्चा, खेळाच्या स्पर्धा आणि नाटके असे कार्यक्रम आयोजित करतात. त्यांसाठी जवळच्या शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थांसोबत अनेक लोक भाग घेतात. हा उत्सव साजरा करण्यासाठी, लखनौमध्ये भारतीय पत्रकार लोक कल्याण संघाद्वारे प्रत्येक वर्षी एक मोठे सेमिनार आयोजित होते. + वैशाख पौर्णिमा •  + फाल्गुन पौर्णिमा •  + चैत्र पौर्णिमा •  + कार्तिक पौर्णिमा •  + श्रावणी पौर्णिमा •  + माघ पौर्णिमा •  + भाद्रपद पौर्णिमा •  + अश्विनी पौर्णिमा (महाप्रवारणा पौर्णिमा) •  + मार्गशीर्ष पौर्णिमा •  + अलुथ साहल मंगाल्लाना (Aluth Sahal Mangallaya) •  + आंबेडकर जयंती (Ambedkar's Birthday) •  + असाल्हा पुजा (Asalha Puja) •  + अशोक जयंती •  + बरूआ (Barua festivals) •  + भुमचु (Bhumchu) •  + बोधी दिवस (Bodhi Day) •  + बॉन सण (Bon Festival) •  + बॉन ओम टूक (Bon Om Touk) •  + बौन संग हूए (Boun Suang Huea) •  + बुद्ध जयंती (Buddha's Birthday) •  + बौंगा दया जत्रा (Bunga Dyah Jatra) •  + चाक फर (Chak phra) •  + कंबोडियन नववर्ष (Cambodian New Year) •  + चौंग चाऊ बन उत्सव (Cheung Chau Bun Festival) •  + चिनी नववर्ष (Chinese New Year) •  + चौत्रूल दुचेन (Chotrul Duchen) •  + चौसाक (Chuseok) •  + धम्मचक्र प्रवर्तन दिन •  + डोंगाझी उत्सव (Dongzhi Festival) •  + द्रूपका तेशी (Drupka Teshi) •  + फूकग्वा मत्सुरी (Fukagawa Matsuri) •  + पुष्प उत्सव (Festival of Floral Offerings) •  + फुजीसाकी हचिमांगु श्रीन उत्सव (The Great Festival of Fujisaki Hachimangu Shrine) •  + दैत्य सण (Ghost Festival) •  + गोझन नो ओकुरबी (Gozan no Okuribi) •  + गुणला (Gunla) •  + गुणला भजन (Gunla Bajan) •  + गिअन मातशुरी (Gion Matsuri) •  + गुरू पौर्णिमा (Guru Purnima) •  + हॅरी-कुयो (Hari-Kuyo) •  + भूकेला दैत्य (Hungry ghost) •  + जन बहा दया जत्रा (Jana Baha Dyah Jatra) •  + जपानी नववर्ष (Japanese New Year) •  + कागयेद (Kagyed) •  + कँडी इसेला पेराहेरा (Kandy Esala Perahera) •  + कँथिना (Kathina) •  + कोरियन नववर्ष (Korean New Year) •  + कनमारा मातसुरी (Kanamara Matsuri) •  + कंद मातसुरी (Kanda Matsuri) •  + लाबा उत्सव (Laba Festival) •  + लहाबाब ड्यूच (Lhabab Duchen) •  + भूजल मुक्ती उत्सव (Liberation Rite of Water and Land) •  + लोसर (Losar) •  + लोई कारथॉग (Loi Krathong) •  + चांद्र नव वर्ष (Lunar New Year) •  + मधू पौर्णिमा (Madhu Purnima) •  + माघ पुजा (Magha Puja) •  + मनुस्मृती दहन दिन (Mahusmriti Burning Day) •  + मध्य-वसंत उत्सव (Mid-Autumn Festival) •  + मोहिणी (Mohani) •  + वानरराज उत्सव (Monkey King Festival) •  + मोन्लम प्रार्थना सण (Monlam Prayer Festival) •  + ओमिसोका (Ōmisoka) •  + पॅगोडा उत्सव (Pagoda festival) •  + परिनिर्वाण दिवस (Parinirvana Day) •  + पवर्ण (Pavarana) •  + पेचम बेन (Pchum Ben) •  + फि ता खोन (Phi Ta Khon) •  + पॉय संग लाँग (Poy Sang Long) •  + पोया (Poya) •  + राजपुत्र वेस्सानत्रा उत्सव (Prince Vessantara festival) •  + क्विंग शान राजे त्याग दिन (Qing Shan King Sacrificial Ceremony) •  + क्विंगीम सण (Qingming Festival) •  + रॉकेट उत्सव (Rocket Festival) •  + रॉयल प्लोगिंग सेरेमनी (Royal Ploughing Ceremony) •  + सम्बुद्धत्व जयंती (Sambuddhatva jayanthi) •  + सम्यक (Samyak) •  + संघमित्रा (Sanghamitta) •  + सांजा मत्सुरी (Sanja Matsuri) •  + सन्नो मत्सुरी (Sannō Matsuri) •  + सेत्सुबुन (Setsubun) •  + सिंहली नववर्ष (Sinhalese New Year) •  + सोंगक्रण (Songkran) •  + साँगक्रण (लाओस) (Songkran (Lao)) •  + साँगक्रण (थायलंड) (Songkran (Thailand)) •  + स्वांती उत्सव (Swanti (festival)) •  + टाक बात थेओ (Tak Bat Thewo) •  + टांगो नो सेक्यू (Tango no sekku) •  + ताडो उत्सव (Tado Festival) •  + टाकेंगई (Takengei) •  + टांझाउंगेग उत्सव (Tazaungdaing festival) •  + टेट (Tết) •  + थाडिंग्युत उत्सव (Thadingyut Festival) •  + थिनग्यान (Thingyan) •  + तिबेटी उत्सव (Tibetan festivals) •  + थोरग्य (Torgya) •  + त्सागान सार (Tsagaan Sar) •  + शिचू (Tshechu) •  + उबोन मेनबत्ती उत्सव (Ubon Ratchathani Candle Festival) •  + उपोस्थ व्रत (Uposatha) •  + उल्लामबना (Ullambana) •  + उथांग्याकी (Utagaki) •  + वेस्सा (Vassa) •  + वेसक (Vesak) •  + जल महोत्सव (Water Festival) •  + वान ओके फान्सा (Wan Ok Phansa) •  + तुषार उत्सव (Water-Sprinkling Festival •  + येन्या (Yenya) •  + येन्यूगसांजी (Yeongsanjae) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6578.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9202887417e3471d3edbf32ca355023e8c3e403 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6578.txt @@ -0,0 +1,12 @@ + + + +डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ) या विद्यापीठाची स्थापना इ.स. १९८९ साली झाली. हे विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी लोणेरे गावात वसलेले आहे. स्थापनेच्या वेळी पेट्रोकेमिकल, केमिकल आणि मेकॅनिकल शाखांमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. लवकरच संगणक, विद्युत आणि "इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन" ह्या नवीन शाखा १९९५ साली सुरू करण्यात आल्या. +पदव्युत्तर पदवी +निर्माणशास्त्र अभियांत्रिकी +औष्णिक आणि द्रविक अभियांत्रिकी +रसायन अभियांत्रिकी +विद्युत अभियांत्रिकी +इलेक्ट्रोनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकी +पाॅलिमर आणि प्लास्टीक अभियांत्रिकी +इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6601.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e380c10ef2d1ec00019ae0e22928ecf41db00b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6601.txt @@ -0,0 +1,45 @@ +हा लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची सूची आहे. आंबेडकरांच्या विचारांवर, कार्यावर, व्यक्तीमत्त्वाच्या विविध पैलूंवर विविध भाषेत १ लक्ष पेक्षा अधिक ग्रंथ-पुस्तके लिहिले गेले आहेत. त्यामध्ये चरित्रे, वैचारिक आदींचा समावेश आहे. दरवर्षी अनेक पुस्तके आंबेडकरांवर लिहिली जातात. +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर मराठी चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिलेली आहेत.[१] +– S. N. Mishra, Concept Publishing Company, 2010 - 280 pages +– Deepak Mahadeo Rao Wankhede, Gautam Book Center, 2009 - 281 pages +– Raja Sekhar Vundru, Bloomsbury Publishing, Dec 10, 2017 - 200 pages +— Velerian Rodrigues +— Pradeep Gokhale +— प्रवीण के. जाधव +— नरेंद्र जाधव + +— Narendra Jadhav +— डी. सी. व्यास +— जनक सिंह +— R. N. Rana +– Eleanor Zelliot +— Vasant Moon +– Dhananjay Keer, १९५४ +— डॉ. एस. एस. धाकतोडे +— डॉ. संदेश वाघ +— आर. के. क्षीरसागर +— डॉ. मा.स. गोरे, Sage publication, १९९३ +— वाय.डी. सोनटक्के +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यावर विदेशातही विपुल लिखाण झाले आहे. अनेक विदेशी साहित्यिक-संशोधकांनीही बाबासाहेबांचा गौरव केला आहे. त्‍यापैकी काही ग्रंथ आणि लेखकांचीही नावे खालिलप्रमाणे आहे. +– Christophe Jaffrelot, Orient Blackswan, 505 pages +– Christophe Jaffrelot, Orient Blackswan, 2006 - 205 pages +– Gail Omvedt, Orient Blackswan, 2011, 124 pages +– Gail Omvedt, SAGE Publications India, 1994, 352 pages +– Gail Omvedt, Bhashya Prakashan, 2011, 156 pages +– Gail Omvedt, Penguin Group, 2008, 167 pages +– Sangharakshita, Windhorse Publications, Sep 12, 2017 - 624 pages +– Doranne Jacobson, Eleanor Zelliot, Susan Snow Wadley, 1992 +– Eleanor Zelliot, २००५[४१] +– Eleanor Zelliot, 2004[४२] +— Eleanor Zelliot, 2013 +- संघरक्षित, लंडन +– ट्रेव्‍हर लिंग, अमेरिका +– के.एस. चलपम +– जेफरलॉट क्रिस्‍टोफर, फ्रांस +– थॉमस मॅथ्‍यु, मिशिगन +– बेव्‍हरली निकोल्‍स +– डॉ. एलिनॉर झेलियट, अमेरिका +– डॉ. एलिनॉर झेलियट, अमेरिका +– डॉ. एल. केनेडी,   +– James Massey, २००३ (पृष्ठ १२३)[४५] +— Johannes Beltz, २००५ (पृ. ३०९)[४६] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6602.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f3af7dbc8fdc5381943504da35f74636ade5954 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6602.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (इंग्रजी: Dr. Ambedkar National Memorial) हे २६ अलीपूर रोड, दिल्ली येथील राष्ट्रीय स्मारक आहे. हे स्मारक बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. हे बाबासाहेबांचे निवासस्थान होते व येथेच त्यांचे इ.स. १९५६ मध्ये महापरिनिर्वाण/निधन झाले होते, त्यामुळे याला महापरिनिर्वाण भूमी किंवा महापरिनिर्वाण स्थळ म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन व लोकार्पन करण्यात आले. स्मारकातील इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.[१] स्मारकाला सुमारे २०० कोटी रुपये एवढा खर्च लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधीत पंचतीर्थ म्हणजेच पाच स्थळांचा विकास करण्याचं केंद्र आणि स्थानिक राज्य सरकारनं ठरवलं आहे, त्यापैकी हे स्मारक एक आहे.[२] +इ.स. १९५१ मध्ये केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीतील १, हार्डिंग ॲव्हेन्यू हे सरकारी निवासस्थान सोडले आणि २६ अलीपूर रोड इथल्या सिरोहीच्या महाराजांच्या निवासस्थानी राहायला आले. १९५१ ते १९५६ या काळात बाबासाहेबांचे वास्तव्य या घरात होते. तिथेच त्याचे ६ डिसेंबर, १९५६ रोजी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यामुळे ही वास्तू 'परिनिर्वाण स्थळ' किंवा 'परिनिर्वाण भूमी' म्हणून ओळखली जाते. +या स्मारक स्थळी कार्यरत असलेले डॉ. आंबेडकर राष्ट्रीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक विजय बौद्ध यांनी स्मारक लोकार्पणाच्या १२ वर्षांपूर्वीपासून या स्मारकासाठी संघर्ष सुरू केला होता. या घराचे स्मारकात रूपांतर करावे या मागणीसाठी बराच काळ आंदोलन झाले. त्यानंतर, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात आल्यावर ही वास्तू मूळ मालकाकडून ताब्यात घेण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी सोहळा समितीने २ डिसेंबर २००३ रोजी या घराचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला व वास्तुचे स्मारकात रूपांतर केले. या ठिकाणी भव्य स्मारकाची निर्मिती व्हावी म्हणून नवीन स्मारकाचा आराखडा तयार केला गेला, २१ मार्च २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले.[३][४] दोन वर्षानंतर १२७व्या आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला, १३ एप्रिल २०१८ रोजी नरेंद्र मोदींनी या स्मारकाचे उद्घाटन केले.[५][६] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6610.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f9f560507a77ed2133a30b64b496a5e3edb3e9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6610.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जातो. अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त आणि शारीरिक व मानसिकदृष्टया दुर्बल, वृद्ध, अपंग, कुष्ठरोगी आदींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ₹ १५ हजार, स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.[१][२][३] +इ.स. २०१६ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त राज्यातील १२५ सामाजिक कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार इ.स. २०१७ मध्ये हा पुरस्कार राज्यभरातील १२५ स्त्री-पुरुष सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आला.[४][५][६] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6627.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8dfc72a3cd240dd35f7136206e8a0628f2086ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6627.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१–१९५६) यांचा जीवनक्रम खालीलप्रमाणे आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6657.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..406b71de6617fb745e5852db319a474802a56c96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6657.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार हा दिल्ली सरकारद्वारे प्रदान केला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असलेल्या व्यक्ती, व्यक्तिसमूह किंवा संस्थेला दिला जातो.[१] +पुरस्कार विजेता निवडण्याचे काही निकष खालीलप्रमाणे आहेत.[१] +डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार विजेत्याला १ लाख रुपये रोख, यासोबत प्रशस्तिपत्र आणि शाल असे पारितोषिक दिले जाते.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6661.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..707caad82dee5d9649253a53535935b7f721b518 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6661.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +डॉ. बी. आर. आंबेडकर नॅशनल राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर (संक्षिप्तमध्ये: एनआयटी जालंधर किंवा एनआयटीजे) हे जालंधर, पंजाबमधील एक सार्वजनिक अभियांत्रिकी संस्थान आहे. हे भारतातील ३१ राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थानापैकी एक आहे. पंजाब आणि भारत सरकार यांच्यात संयुक्त उपक्रम म्हणून मूळतः पंजाब प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालय, जालंधर (पीईआरसी) या नावाखाली या संस्थानाची इ.स. १९८७ मध्ये स्थापना केली गेली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6675.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ea7791f7b684e6617acead3836e05a3ad282f2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6675.txt @@ -0,0 +1,2 @@ +भाऊ दाजी लाड संग्रहालय (पूर्वीचे व्हिक्टोरिया ॲन्ड आल्बर्ट म्यूझियम) हे मुंबईच्या भायखळा भागात असलेले संग्रहालय आहे. भायखळा प्राणिसंग्रहालयाजवळ असलेल्या या संस्थेची स्थापना १८५५मध्ये झाली. र डॉ. रामचंद्र विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड हे संस्कृत पंडित व डॉक्टर होते. +या संग्रहालयात येथे प्राचीन नकाशे, छायाचित्रे, तसेच जुने कपडे व इतर वस्तूंचा संग्रह आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6682.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f99fef429d60ac72dc2541cb39f5d469f701de9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6682.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्टेडियम किंवा फैजाबाद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उत्तर सरकारच्या अर्थसहाय्यित असलेल्या, फैजाबाद, उत्तर प्रदेशमधील क्रीडा संकुलासाठी मल्टी कोटी प्रकल्पांचा एक भाग आहे. +हे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आहे जे फैजाबाद विमानतळापासून काही शंभर मीटर अंतरावर एनएच303 ( फैजाबाद ते सुलतानपूर महामार्ग) बाजूने बांधले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6687.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f941493849d2c168814cb1fe2d36591218141c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6687.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, पूर्व आग्रा विद्यापीठ, हे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे. विद्यापीठाचे सध्याचे उप-कुलपती अरविंद कुमार दीक्षित आहेत. +अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6690.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dc2b83b310d3e0f9c051df7768805d044b2985c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6690.txt @@ -0,0 +1,208 @@ +भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.[१] +आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. +इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[२] इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत. +बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती.[३] मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते.[३] मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.[३] शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲन्ड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षांचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. रामजी हे इंग्लिश बोलू शकत. ते नॉर्मल स्कूल (मॅट्रिक) उत्तीर्ण होते.[४] पुढे रामजींनी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार आणि सैनिकी शिक्षक म्हणून काम केले.[५] रामजी व भीमाबाई या दांपत्याला सन १८९१ पर्यंत चौदा अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले हयात होती. भीमराव हा सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[६] +रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[६] या काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.[६] रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)[७][८][९] अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला.[१०] इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली. इ.स. १८९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[६] या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत इ.स. १८९६ मधे मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.[११] त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. +साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी इ.स. १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. इ.स. १८९८ साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[१२] कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील रामजी यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल)मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव नोंदवले.[१३]) साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे 'आंबेडकर' असे झाले.[१४] नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले.[१५] +डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळ (बदक चाळ) नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.[१५] मुंबईमधे आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.[१६] कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती.[१७] जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे काम बहुधा शिपाई करीत. शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे.[१७] शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झाले.[१८] एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत.[१९] आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.[२०] इ.स. १९०७ साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.[२१] ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले.[२२][२३] आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु.२५ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी, इ.स. १९०८ रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.[२४] पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी १९१२ रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.[२५] +आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.[२६] त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.[२७][२८] आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.[२९] +केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर निर्णयसागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी १९०८पासून दरमहा रु. २५ची शिष्यवृत्ती देऊ केली. त्यानंतर ३ जानेवारी इ.स. १९०८ रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.[२४] भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-परळ) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.[२४] महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक के.बी. इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. आंबेडकर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन जानेवारी १९१३मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते.[३०] महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार करून आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी मिळवली व २३ जानेवारी १९१३ रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर ३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचे निधन झाले.[३१] यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली.[३२] +बी.ए. उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांसमोर नोकरी करून व घरची आर्थिक स्थिती सुधारणे, किंवा तर पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे, असे पर्याय होते.[३१] महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी आंबेडकर महाराजांना भेटले व बडोदा येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला; त्यावर महाराजांनी काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत पाठविणे पसंत केल्याचे सांगितले.[३२] ४ एप्रिल, १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी १८ एप्रिल, १९१३ रोजी सह्या केल्या.[३२] या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करून २१ जुलै, १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे पोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.[३३] त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.[३४] +दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांशी ओळख करून घेतली.[३५] भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या आधी हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लजपतराय व आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडविन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले.[३५] प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जानून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत." असे म्हणले.[३५] +एम.ए.च्या पदवीसाठी भीमरावांनी एन्शंट इंडियन कॉमर्स (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे, १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून, १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए.ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर अ‍ॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी नावाचे प्रकाशित करण्यात आला.[३६] +त्यानंतर आंबेडकरांनी पीएच.डी. पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले.[३७] १९१७ मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी)ची पदवी देण्याचे मान्य केले मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल.[३८] मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे १९१७ मध्येच विद्यापीठाने आंबेडकरांनाना त्यांच्या नावापुढे 'डॉक्टर' (डॉ.) हा शब्द लावण्याची अनुमती दिली.[३९] आंबेडकरांनी आपल्या पीएच.डी. प्रबंधामध्ये, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश संसदेमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर आठ वर्षांनी (इ.स. १९२५ मध्ये) आंबेडकरांचा पीएच.डी.चा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या, त्यानंतर ८ जून १९२७ रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली.[३९] आंबेडकरांचे पीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक प्रा. सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.[४०] डॉ. आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला.[३९][४१] +९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला.[३९] शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे १९१७ इंडियन अँटीक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.[३९] +कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्युई यांचेही मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्त्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी १९१६ मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली, मग मे १९१६ मध्ये ते लंडनला गेले.[४०][४२][४३] +आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपल्या अभ्यासक्रम संपल्यावर पुढील शिक्षण लंडन मध्ये करण्याचे ठरवले. इ.स. १९१६ च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहोचले.[४३] कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. "डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे" असे त्या परिचयपत्रात सीगर यांनी लिहिले होते.[४३] तसेच प्रा. सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात आंबेडकरांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली.[४४] अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने इ.स. १९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी.ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी प्रा. कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली.[४५] हा अभ्यास सुरू असतानाच समांतर बॅरिस्टर होण्यासाठी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला.[४६] एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स (भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरू केले.[४७] परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर १९१७ ते सप्टेंबर १९२१ पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवानगी मिळवली होती.[४८] +जुलै इ.स. १९१७ मध्ये आंबेडकर मुंबईला परत आले. बडोदा संस्थानच्या करारान्वये त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरी घेतली. आंबेडकरांना महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आले. येथे आंबडकर अस्पृश्य असल्याने आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी त्यांचा सतत अपमान करीत असत.[४९] आंबेडकरांनी गायकवाडांना याबाबतचे निवेदन दिले होते परंतु यावर कार्यवाही झाली नाही.[४९] अस्पृश्य असल्यामुळे बडोद्यात राहण्यासाठी आंबेडकरांना जागा मिळाली नाही त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व १९१७ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले.[५०] त्यांना दोन पारशी विद्यार्थांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याची दरमहा ₹१०० मिळणारी शिकवणी त्यांनी घेतली.[५१] जोडीला त्यांनी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देणारी स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स नावाची कंपनी सुरू केली. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली.[५१] दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यापारविषय शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले.[५२] दरमहा दीडशे रुपयांची ही आवक घरखर्च व शिक्षण पूर्ण करण्यासाठी साठवणूकीसाठी तोकडी होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत यातून त्यांना थोडी आर्थिक मदत होई. याखेरीज आंबेडकरांनी कास्ट्स इन इंडिया व स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज हे आपले दोन प्रबंध पुस्तकस्वरूपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थ प्राप्ती झाली नाही. या दरम्यान ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करत व टिपणे काढत.[५३] पुढे सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची जागा दोन वर्षांकरीता रिकामी झालेल्या जागेवर शासनाने १० नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा ४५० रुपये मिळत असे.[५४] याचदरम्यान इ.स. १९१८ मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्चाची जबाबदारी एकट्या भीमरावांवर आली. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत.[५५] आंबेडकर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असत व टिपणे काढत असत. आंबेडकर घरखर्चासाठी शंभर रुपये देउन बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करून ठेवत असत. ११ मार्च १९२० रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली.[५५] सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले.[५६] ५ जुलै १९२० रोजी 'सिटी ऑफ एक्टिटर' या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले.[५७] +३० सप्टेंबर १९२० रोजी आंबेडकरांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज-इन मध्ये पुन्हा प्रवेश घेतला.[५७] ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात, ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई.[५८] दिवसभर पुरेल इतके साहित्य घेउन ते एकाबैठकी अखंड अखंड अभ्यास करीत. दुपारच्या वेळी खाण्यासाठीच ते जागेवरून थोडा वेळ आपल्या जागेवरून उठत असत. ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत.[५८] राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळे देणे; हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून सतत अभ्यास करणे, हे त्यांचे ध्येय होते.[५९] वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून १९२१ मध्ये एम.एस्सी.च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून २० जून १९२१ रोजी त्यांना अर्थशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी प्रदान केली.[६०] २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर-ॲट-लॉ (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली.[६१] त्यानंतर 'द प्रोब्लम ऑफ रुपी' (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.)च्या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. त्यांनतर, अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करून जर्मनीच्या बॉन विद्यापीठाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करून ते जर्मनीला गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. ते जर्मन भाषाही शिकलेले होते.[६१] तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. त्याचवेळी शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवल्यामुळे ते लगेच लंडनला परतले.[६१] प्रबंधात आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केलेली असल्यामुळे मार्च १९२३ मध्ये परीक्षकांनी स्वतःच्या प्रबंधाचे त्यांच्या धोरणानुसार पुनर्लेखन करण्याचे सांगितले. यासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. यादरम्यान त्यांच्याजवळील पैसे संपत चालले होते म्हणून त्यांनी भारतात जाऊन तेथे प्रबंध पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी बॉन विद्यापीठाचा प्रबंध सोडून दिला. आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईला पोहोचले. ऑगस्ट १९२३ मध्ये आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखाणाची पद्धत बदलून प्रबंध लंडन विद्यापीठाला पुन्हा एकदा पाठवला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना डी.एस्सी.ची पदवी प्रदान केली.[६२] लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनी प्रकाशन संस्थेने द प्रोब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध इ.स. १९२३ च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्यांचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आई-वडिलांस अर्पण केला होता.[६३] या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित म्हणून आंबेडकर ओळखले जाऊ लागले.[६४] इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.[६५] +अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये १९१६ साली डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी मानववंशशास्त्र विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. त्यांनी भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता या विषयावर व्याख्यान दिले. तेव्हा आंबेडकर हे केवळ २५ वर्षांचे होते.[६६] आंबेडकरांनी या आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालील सिद्धांत मांडले. +वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.[६६][६७] +जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.'[६८] +४ जानेवारी १९२८ रोजी द टाइम्स ऑफ इंडियाच्या इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलच्या वृत्तांताची तुलना आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाईतील रिजनाच्या स्थितीशी केली.[६९][७०] + +आंबेडकरांनी जात या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जात ही श्रमविभागणी वरही अवलंबून नाही आणि नैसर्गिक कल वा योग्यतेवरही अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कूळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडिलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते.[७१] +आंबेडकर १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेउन ३ एप्रिल, १९२३ रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्चन्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै, १९२३ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले. वकिली सुरू झाल्यावर आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकीलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले.[७२] +आंबेडकरांना पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वीही झाली. केसची फी म्हणून आंबेडकरांना सहाशे रुपये मिळाले.[७२] वकिलीतून घरखर्च भागत नसल्यामुळे त्यांनी बॉटलीबॉईज अकौंटसी इन्स्टिट्युटमध्ये मर्कंटाइल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याचे त्यांना महिन्याला दोनशे रुपये वेतन मिळे. ही प्राध्यापक पदाची नोकरी त्यांनी १० जून, १९२५ ते ३१ मार्च, १९२८ पर्यंत केली.[७३] +आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर "देशाचे दुश्मन" हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी. भोपटकर होते.[७४] +इंडिया अँड चायना या पुस्तकाचे लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या वकिलीनिशी २८ नोव्हेंबर, १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.[७५] +शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३० च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगितले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारून डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घतेले होते.[७६] सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले आंबेडकर यांनी चालवले. वाशिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.[७६] +२०२३ मध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली कारकीर्दीस १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर आंबेडकरांविषयी एक विशेष विभाग जोडण्यात आला. ज्यामध्ये त्यांच्या जीवनाचे तपशील, त्यांनी युक्तिवाद केलेले खटले, त्यांच्या महत्त्वाच्या भाषणांच्या लिंक्स (त्याच्या CAD भाषणाच्या ऑडिओसह), फोटो इत्यादी बाबी आहेत. +भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.[७७] जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात.[७७] सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.[७८] आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.[७९] इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.[१७][८०] हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात 'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.[१७][८१] +राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी आंबेडकरांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. आंबेडकर भारतातील ब्रिटिश सत्तेचे सुद्धा विरोधक होते. +इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरूपाचे हक्क इ.स. १९१९ पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साउथबरो अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा मुंबई प्रांतात आली, तेव्हा सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना आंबेडकरांनी २७ जानेवारी, १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९ बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेच, यासारख्या मागण्या केल्या होत्या.[८२] त्यांच्या प्रभावाखाली अस्पृश्यवर्गीय समाजसेवक व पुढारी सभा घेऊन आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रज सरकारकडे पाठवू लागले. समाजप्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरू ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले.[८३] +आंबेडकरांचे समाजकार्य सुरू असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे शाहू महाराज हे आपण होऊन आंबेडकरांना त्यांच्या घरी येऊन भेटले.[८४] त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.[८४] आंबेडकरांनी इ.स. १९२० साली मुंबईत मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी, १९२० रोजी प्रकाशित करण्यात आला. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व हा अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.[८५] आंबेडकर ५ जुलै, १९२० मध्ये आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.[८६] +आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी व अस्पृश्य लोक ठिकठिकाणी सभा घेऊन व आंदोलन करून आपल्या राजकीय हक्कांच्या मागण्या इंग्रज सरकारकडे करु लागले. त्यांचाच भाग म्हणून १९२० मध्ये कोल्हापूर जवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या दोन परिषदा पार पडल्या. कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात २१ मार्च व २२ मार्च १९२० रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबेडकर होते तर शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या सामाजिक हक्कांचे व राजकीय हक्कांचे समर्थन केले. अस्पृश्यांच्या उद्धाराचे व समाजसुधारणेचे कार्य करीत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचाही गौरव आंबेडकरांनी केला. तर शाहू महाराजांनी आपल्या भाषणात आंबेडकरांविषयी वक्तव्य केले की डॉ. आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि आपल्या देशाचाही उद्धार करतील. ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने अवश्य आपला उद्धार करून घ्यावा. तसे घडले तर सर्वांचेच कल्याण होईल.[८७][८८] +३० मे ते १ जून, इ.स. १९२० दरम्यान नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली. आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेत सहभागी झाले. आंबेडकरांनी या परिषदेमध्ये समाजसेवक विठ्ठल रामजी शिंदे यांचा निषेध करणारा ठराव पास करून घेतला. अस्पृश्यांना इंग्रज सरकारकडून राजकीय व सामाजिक हक्क कशा स्वरूपात मिळावेत, याविषयी आंबेडकर व शिंदे यांच्यात मतभेद होते. इंग्रज सरकारने अस्पृश्यांना स्पृश्यांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे शिंदेंचे मत होते तर त्याच्या उलट इंग्रज सरकारने अस्पृश्यांना अगदी थेट राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे आंबेडकरांचे मत होते. अस्पृश्यांचे राजकीय व सामाजिक हक्क स्पृश्यांच्या किंवा अन्य कोणाच्याही मर्जीवर अवलंबून असू नयेत, असा आंबेडकरांचा दृष्टीकोन होता.[८९] +इ.स. १९२६ च्या मे महिन्यात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुर येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले.[९०] +आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी ९ मार्च १९२४ रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन 'बहिष्कृत हितकारिणी सभा' नावाची संस्था स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी २० जुलै १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' संस्था स्थापना केली व स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" हे क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले.[९१] भारतीय समाजातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात असलेल्यांना इतरांच्या बरोबरीस आणणे, हे या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना नसलेल्या नागरी, धार्मिक वा राजकीय हक्कांबद्दल त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.[९२][९३] या संस्थेमधील पदाधिकाऱ्यांत अस्पृश्य व स्पृश्य समाजांच्या व्यक्ती होत्या. स्पृश्य समाजाचे जे लोक जातीयतेचे व अस्पृश्यतेचे अच्चाटन करु इच्छितात त्यांचे सहकार्य अवश्य घ्यावे, असा आंबेडकरांचा विचार होता. बहिष्कृत हितकारणी सभेने अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार करणे, वाचनालये सुरू करणे, विद्यार्थी वसतीगृहे काढले इत्यादी कर्तव्ये स्वीकारली. या संस्थेमार्फत सोलापूर (१९२५ मध्ये), जळगाव, पनवेल, अहमदाबाद, ठाणे अशा अनेक ठिकाणी वसतीगृहे सुरू करण्यात आली.[९४][९५] १० व ११ एप्रिल १९२५ रोजी बहिष्कृत हितकाकारणी सभेच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावी मुंबई इलाखा प्रांतीय बहिष्कृत परिषद या संस्थेने आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले. आंबेडकरांनी सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा असा संदेश देणारे भाषण केले. त्यावर प्रभावित होऊन अस्पृश्यांनी बेळगाव येथे मुलांचे वसतीगृह सुरू केले. पुढे इ.स. १९२९ मध्ये हे वसतीगृह धारवाडला हलवण्यात आले.[९६] आंबेडकरांनी बहिष्कृत हितकाकारणी सभेतर्फे मुंबई राज्य सरकारकडे मागणी केली होती, की मुंबई राज्य सरकारकतर्फे मुंबई राज्य कायदेमंडळावर (विधिमंडळावर) सदस्य म्हणून अस्पृश्य समाजाचे दोन प्रतिनिधी नेमण्यात यावेत. त्यांची ही मागणी मान्य करून १९२६ च्या डिसेंबर मध्ये मुंबई कायदेमंडळावर आंबेडकर व पुरुषोत्तम सोलंकी यांना नेमण्यात आले.[७५] +१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे महार सैनिक लढले होते. १ जानेवारी १९२७ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी त्यांनी महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक केले. आंबेडकरांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. महार लोक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून पेशव्यांच्या ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले.[९७] त्यांच्या व त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभिमानाचे प्रतीक बनवले.[९८] +२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की तूम्ही शूर वीरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात.[९७][९८][९९][१००] +डॉ. आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य असताना इ.स. १९२७च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.[१०१] संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. ४ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते व मुंबई कायदेमंडळाचे सभासद असलेले समाजसुधारक रावबहादुर सीताराम केशव बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात "सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी असावी." असा ठराव मंजूर करून घेतला.[१०२][१०३] रावबहादुर बोले यांनी ५ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात "ज्या नगरपालिका आणि जिल्हामंडळे पहिल्या ठरावाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सरकारतर्फे दिले जाणारे वार्षिक अनुदान बंद करण्यात यावे." असा दुसरा ठराव मांडला[१०२] या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु सनातनी स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही.[१०२] अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी १९ मार्च व २० मार्च १९२७ रोजी येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले अशा नावाखाली परिषद भरवली आणि २० मार्च १९२७ रोजी महाड येथे आंदोलन सुरू करण्याचे निश्चित केले. या कुलाबा परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते सुद्धा उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्याचा संदेश दिला.[१०३][१०४] +२० मार्च १९२७ रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेतील सर्वांनी चवदार तळ्याकडे कूच केली. आंबेडकरांनी सर्वप्रथम चवदार तळ्यातील पाणी आपल्या हातांच्या ओंजळीत घेतले व तो पाणी प्राशन केले. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी आंबेडकरांचे अनुसरण करत तळ्यातील पाणी प्राशन केले. ही घटना महाडमधील रूढीवादी स्पृश्य हिंदुंना सहन झाली नाही. त्यांनी दलितांसाठींच्या भोजनामध्ये माती मिसळली व नंतर झुंडीने येत दलितांवर लाठया-काठ्यांनी हल्ले केले. आंबेडकरांनी आंदोलनकारी अस्पृश्यांना प्रतिहल्ला करु नका असे अवाहन केले. अस्पृश्यांना जबर मारहाण करण्यात आली, खूप लोक जखमी झाले होते. अस्पृश्यांनी तळे बाटवले असे म्हणून चवदार चळ्यात गोमूत्र टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. सरकारच्या प्रतिनिधींनी हल्लेखोर स्पृश्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालू केला.[१०५] या आंदोलनाद्वारे आंबेडकरांनी आपला कायदेशीर, नागरी व मानवी हक्क अमलात अस्पृश्यांबरोबर सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी केले. यामध्ये त्यांना संभाजी गायकवाड, विश्राम सवादकर, रामचंद्र मोरे, शिवराम जाधव, केशवराव व गोविंद आड्रेकर इत्यादी अस्पृश्य कार्यकत्यांचे तसेच अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे इत्यादी स्पृश्य समाजसेवकांचेही महत्त्वाचे सहकार्य मिळाले होते. स्पृश्यास्पृश्य भेद संपवून सामाजिक समता प्रस्तावित करणे, हे आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या आंदोलनाचे प्रमुख ध्येय होते.[१०६] +३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारतच्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची पालखी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.[१०७] +दादर बी.बी.सी.आय. रेल्वे स्थानकाजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने इ.स. १९२७च्या गणेशोत्सवात आंबेडकरांचे भाषण आयोजित केले. आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत सांगितले की, "हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल."[१०८] +"ते (मनुस्मृती दहन) एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदुंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ एक मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!" +आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत.[९२] काही हिंदुंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे.[९२] हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदुंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो.[९२] मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.[९२] आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे.[९२][११०] स्मृतिकाराने अस्पृश्यांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचा उल्लेख केला जातो.[१११] +आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बहिष्कृत हितकारणी सभेने महाड येथे २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांचे अधिवेशन भरवले. त्यात अधिवेशनात प्रामुख्याने दोन कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.[११२] +पहिल्या दिवशी २५ डिसेंबर रोजी आंबेडकर यांचे उपदेशपर भाषण झाले. 'अस्पृश्योद्धार झाला पाहिजे. त्यासाठी आपण जागरुकपणे सामाजिक क्रांतीचे आंदोलन यश मिळेपर्यंत चालू ठेवले पाहिजे. अस्पृश्यांचा उद्धार होण्यात आपल्या राष्ट्राचेही हीत आहे.' अशा आशयाचे त्यांचे भाषण झाले. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर, नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अस्पृश्य सहकारी पां.न. राजभोज यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला. दहनभूमीवर (सरणावर) म्हणजे वेदीवर मनुस्मृती ठेवून तिचे दहन करण्यात आले आणि हे काम आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच पाच-सहा अस्पृश्य साधू या सहकाऱ्यांनी पूर्ण केले.[११३] मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन ही घटना म्हणजे सनातनी हिंदू धर्माला बसलेला मोठा धक्का होता. मनुस्मृती दहनाचे परिणाम इतके दुरगामी होते की, त्या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चन धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केली गेली.[१०९] तेव्हापासून दरवर्षी २५ डिसेंबर रोजी अनेक लोक 'मनुस्मृती दहन दिन' आयोजित करतात.[११४] +दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी ८ ते १० हजार अस्पृश्य लोक चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या सत्याग्रहासाठी सहभागी झाले होते. अस्पृश्य स्त्रिया देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मात्र आपण पाणी पिण्यासाठी चवदार तळ्यावर जाऊ नये असा तात्पुरता मनाई हुकूम महाडच्या दिवाणी न्यायालयाने १२ डिसेंबर १९२७ रोजी काढला होता. सनातन्यांशी लढताना सरकारचे वैर घेण्यापेक्षा सरकारचे सहकार्य घेणे हितकारण असल्याचे आंबेडकरांनी सत्याग्रहींना समजावले. सर्वजण सामूहिकपणे चवदार तळ्याला एक प्रदक्षिणा घालून परत आले.[११५] +बॅरीस्टर आंबेडकरांनी तीन न्यायालयांमधून महाडच्या चवदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवण्यात यश प्राप्त केले. 'महाडच्या चवदार तळ्याची जमीन सरकारी मालकीची आहे, म्हणजेच त्या जमिनीवरील चवदार तळे सार्वजनिक आहे; आणि त्यामुळे अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा व पाणी वापराचा कायदेशीर हक्क आहे.' हे सत्य महाडच्या न्यायालयाच्या निकालाने ८ जून १९३१ रोजी, ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निकालाने ३० जानेवारी १९३३ रोजी, व मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निकालाने १७ मार्च १९३७ रोजी मान्य केले. महाड न्यायालयाचा १२ डिसेंबर १९२७चा तात्पुरता मनाई हुकूम १७ मार्च १९३७ रोजी पूर्णपणे निकालात निघाला.[११६] +४ सप्टेंबर, १९२७ रोजी आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत अस्पृश्यांसह स्पृश्यही होते. या संस्थेतर्फे त्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्याकरिता काम करण्याचे ठरविले. या संघात भिन्न जातींचे पदाधिकारी व सभासद होते, त्या प्रत्येकांनी आळीपाळीने एकामेकांची घरी सहभोजनाचे कार्यक्रम केले. पहिला सहभोजनाचा कार्यक्रम आंबेडकरांच्या घरी १५ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. मात्र बेटीबंदी तोडण्याच्या दृष्टीने समाज समता संघाकडून एकही आंतरजातीय विवाह होऊ शकला नाही.[११७] +आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी पासून समाज समता संघासाठी समता नावाचे पाक्षिक सुरू केले पण आर्थिक अडचणीमुळे इ.स. १९२९ मध्ये ते बंद पडले.[११८] +या काळात आंबेडकरांचे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्योद्धाराचे कार्य व इतर समाजकार्य व्यापक सुरू होते. सभेचे 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुद्धा चालू होते, जे इ.स. १९२७ च्या नोव्हेंबर पासून 'बुद्ध भूषण प्रिटिंग प्रेस' मधून छापण्यात येई.[११८] +सार्वजनिक जीवनात पदार्पण केल्यानंतर पहिली दहा वर्षे आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.[११९] पण सवर्ण हिंदुंचा दृष्टिकोन बदलणे अशक्य आहे याची खात्री त्यांना झाली, तसेच हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.[११९][११९][११९] त्यांनी असा विचार मांडला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] +सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ‘अस्पृश्यतेवर उपाय- देशांतर, नामांतर की धर्मातर’ या विषयावर विवेचन करताना आंबेडकर म्हणाले की, "कोणत्याही धर्माकडे आपण तात्त्विक तसेच व्यावहारिकदृष्ट्याही पाहिले पाहिजे. तात्त्विकदृष्ट्या हिंदुधर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे. नव्हे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल. ‘सर्वाभूती एक आत्मा’ या मूलतत्त्वाप्रमाणे समाज घटना न झाल्याने हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किळसवाणे झाले आहे. ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा? आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील. आपण आज आहोत तसे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आपण उन्नती करून घेऊ."[१२१][१२२] त्यानंतर आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली की, +मी अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही![१२१] त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी घेण्यात आलेल्या मुंबई इलाखा महार परिषदेत धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परिषदेपुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, ‘‘अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘ ‘दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू’ असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.’’ इ.स. १९३५ च्यापूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. ३० मे १९३६ रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले.[१२३][१२४] +महात्मा गांधी अस्पृश्यांसाठी 'हरिजन' ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ 'ईश्वराची लेकरे' असा होतो.[१२५] तसेच गांधी इ.स. १९३३ मध्ये 'हरिजन' नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. आंबेडकरांनी "अस्पृश्य हे 'हरिजन' असतील तर उरलेले लोक 'दैत्यजन' आहेत काय?", असा सवाल करत 'हरिजन' हा शब्दाला विरोध केला. या मुद्यावरून त्यांनी मुंबई विधिमंडळात २२ जानेवारी १९३८ रोजी सभात्यागसुद्धा केला होता.[१२५] पुढे १९८२ सालात भारतीय केंद्र सरकारने 'हरिजन' शब्दावर बंदी घालत तो शब्द जातप्रमाणपत्रातूनही हद्दपार केला. आता 'हरिजन'च नव्हे तर 'दलित' या शब्दाचाही सरकार दरबारी वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, व त्याऐवजी 'अनुसूचित जाती' (इंग्रजीत: 'शेड्युल्ड कास्ट्स') हा शब्द स्वीकारण्यात आला आहे.[१२५] +आंबेडकर हे एक सत्याग्रही सुद्धा होते, त्यांनी अनेक सत्याग्रह व आंदोलने केली होती. +अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी अस्पृश्यांनी इ.स. १९२५ मध्ये माधोराव गोविंदराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास आंबेडकर, दादासाहेब पाटील, पंजाबराव देशमुख या ब्राह्मणेतर आंदोलनाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.[१२६] २६ जुलै, इ.स. १९२७ रोजी अमरावती येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पंधरा दिवसाच्या आत अंबादेवीच्या पंचसमितीने अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशास संमती दिली नाही, तर अस्पृश्य लोक मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह सुरू करतील अशा आशयाचा ठराव समंत करण्यात आला. या ठरावाचा पंचकमिटीवर काहीही परिणाम झाला नाही. अस्पृश्यांच्या या सत्याग्रहाच्या निर्धाराचे अभिनंदन करताना आंबेडकरांनी बहिष्कृत भारताच्या २ सप्टेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांना वीरवृत्ती धारण करून अंबादेवी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी यशस्वी सत्याग्रह करीत राहण्याचा संदेश दिला.[१२६] १३ नोव्हेंबर, १९२७ रोजी अमरावतीच्या इंद्रभुवन थिएटरमध्ये आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य परिषदेचे दुसरे अधिवेशन सुरू झाले. या सुमारास आंबेडकरांचे बंधू बाळाराम यांचे १२ नोव्हेंबर १९२७ रोजी निधन झाल्याची तार त्यांना मिळाली. १५ फेब्रुवारी, १९२८ पासून अंबादेवी मंद्रिरप्रवेशाचा सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला. आंबेडकरांनी या सत्याग्रहाच्या संदर्भात सत्याग्रहासंबंधीचे आपले विचार बहिष्कृत भारतच्या २१ नोव्हेंबर, १८२७ च्या अंकात व्यक्त केले. '...सत्कार्यासाठी केलेला आग्रह म्हणजे सत्याग्रह...' अशी सत्याग्रह व्याख्या करत, ही विचारसरणी भगवद्गीतेवर आधारित असल्याचे मत आंबेडकरांनी मांडले.[१२७] केवळ देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता. या मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन दिले.[१२८] +पुण्यातील पर्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले नव्हते. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून त्यांना प्रवेश देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार आहे या कारणास्तव हा अर्ज फेटाळला गेला. यानंतर सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. यांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पर्वती सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह आंबेडकरांच्या प्रेरणेने करण्यात आला.[१२९] सत्याग्रहात शिवराम जानबा कांबळे, एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित अनेक स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. या दरम्यान पर्वती मंदिराचे दरवाजे कायम बंद ठेवण्यात आले होते, त्यामुळे पर्वती मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळू शकला नाही. अखेर २० जानेवारी १९३० रोजी सत्याग्रह बंद करण्यात आला.[१२९] +आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा २ मार्च १९३०ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस लढत होती तर हिंदू धर्ममार्तंडशाहीविरोधात आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता. नाशिकामधील काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ. आंबेडकर यांनी केला होता. त्याबद्दल आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात, "महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार आंबेडकरांनी केला. डॉ. आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता."[१३०][१३१] +काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी स्पृश्य व सवर्णांना केलेले एक आवाहन होते. +"आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."इ.स. १९२९च्या ऑक्टोबर मध्ये आंबेडकर यांच्याशी विचारविनिमय करून नाशिक जिल्ह्यातील अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांनी प्रवेश करावा व गरज वाटल्यास सत्याग्रह करावा, असे निश्चित करण्यात आले. अस्पृश्य पुढाऱ्यांनी नाशिक येथे सत्याग्रह समिती स्थापन केली आणि नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांना त्या सत्याग्रह समितीचे चिटणीस तर अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर यांना केले तर शंकरराव गायकवाड हे सभासद होते. या समितीने काळाराम मंदिराच्या पंचाना अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत नोटीस पाठवली मात्र तिची पंचांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ३ मार्च १९३० रोजी प्रत्यक्ष सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले.[१३३] २ मार्च १९३० रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये एक परिषद भरली. २ मार्च १९३० रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सभा आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, तसेच ३ मार्च १९३० रोजीही सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा उपदेश केला.[१३४] त्या परिषदेत ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजी नाशिक शहरात अस्पृश्यांची मोठी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक अंदाजे एक मैल लांबीची होती व त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली. काळाराम मंदिराला पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही बाजूंनी दरवाजे होते, व मंदिराचे ते सर्व दरवाजे बंद होते म्हणून मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेली. तिथे एक भव्य सभा झाली. दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय सभेत झाला. सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत १२५ पुरुष आणि २५ स्त्रिया जातील, असे ठरले. सत्याग्रही चार गटांत विभागून दरवाजांवर धरणे धरून बसले होते. पतितपावनदास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार अन् रामाचे दर्शन घेणार, असे ठरले.[१३५] मंदिराभोवती हजारांच्यावर बंदुकधारी सैनिक तैनात करण्यात आले होते. त्या दिवशी स्पृश्यांनाही मंदिर प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता. पुढे महिनाभर हा सत्याग्रह सुरूच होता. मग ९ एप्रिल १९३० रोजी रामनवमीचा दिवस होता. सनातनी हिंदू आणि सत्याग्रहाचे नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असे ठरले की स्पृश्य-अस्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढावा. कार्यकर्त्यांसह आंबेडकर मंदिराजवळ आले. पण आंबेडकरांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच सनातनी हिंदूंनी सत्याग्रहींना हुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडे पळवला. त्या रथाचा पाठलाग आंबेडकरांच्या अनुयायांनी केला व चरण पादुकाजवळ थांबलेल्या सत्याग्रहींच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला तेव्हा मारामारी व आंबेडकरांच्या अनुयायांवर दगडांचा वर्षाव झाला. तोवर आंबेडकर प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले. दगडांचा वर्षाव चालू होता. इतक्यात पोलिसांचा कडा फोडून भास्कर कद्रे नावाचा सत्याग्रही भीमसैनिक मंदिरात घुसला आणि रक्ताने माखून बेशुद्ध पडला.[१३५] डॉ. आंबेडकरांवर दगडे पडू नये म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर छत्री होती. उपस्थित सर्व सत्याग्रह्यांना व स्वतः आंबेडकरांनाही लहान-सहान इजा झाल्या होत्या. या घटनेत एक तरुण रक्तबंबाळ झाला होता नंतर त्याचा मृत्यू झाला. डॉ. आंबेडकरांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरिक साइक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत कळवला होता. "सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांना अतोनात छळ सोसावे लागले. त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या. रस्ते बंद झाले, इतकंच काय तर त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेनाशा झाल्या. सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले. तुम्ही माजले आहात अशा शब्दांत अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती. ही दुःखं भोगूनही आंबेडकरांनी सत्याग्रह सुरूच ठेवला," असे धनंजय कीर यांनी लिहितात. दरम्यान, आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनलाही जावे लागले. पण त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाड यांनी हा लढा सुरूच ठेवला. पाच वर्षं हा लढा चालला. पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही. एका सत्याग्रही तरुणाने रामकुंडात उडी घेतली होती. सर्व सत्याग्रह, सभा, आंदोलने अहिंसेच्याच मार्गाने व्हावीत, यावर आंबेडकरांचा जोर असायचा. कुठलाही कायदा मोडायचा नाही, असे ते म्हणायचे. नाशिकमध्ये तत्कालीन कलेक्टरने जमावबंदी लागू केली. मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंबेडकरांनी गव्हर्नरकडे पाठपुरावा केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आंबेडकरांनी ३ मार्च १९३४ रोजी गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी, म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा, असे कळवले. त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला, व तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही.[१३६] काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.[१३७][१३८] मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.[१३१][१३९] +जर तुमची रामावर खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा असा प्रश्न तेव्हा विचारला जात होता. या प्रश्नाचे उत्तर आंबेडकरांनी अमरावतीत घेतलेल्या सभेत दिले आहे. त्यात आंबेडकर म्हणतात, "उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही. किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही." पुढे आंबेडकर म्हणतात, "हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे. तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या, तुकारामासारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी, रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. मंदिरे जितकी स्पृश्यांचीच तितकीच अस्पृश्यांचीच आहेत."[१३०][१३१] +शोषितांचा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. इ.स. १९३३ मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची येरवडा तुरुंगात भेट झाली होती त्यावेळी गांधींनी डॉ. सुब्बारायान यांच्या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती आंबेडकरांना केली होती. आंबेडकरांनी नकार दिला. या विधेयकात मंदिर प्रवेशाबाबत लिहिलं आहे, पण अस्पृश्यांच्या पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.[१४०] आपल्या मंदिर प्रवेशाबाबतच्या भूमिकेबाबत आंबेडकरांनी गांधींना सांगितले होते की, "शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही. या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जातीव्यवस्थेचे निर्दालन होणे आवश्यक आहे. जातीव्यवस्थेेेचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही."[१३०][१३१] +"सामाजिक बदलाची प्रक्रिया हळुहळू होत असते, याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही होती. शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांनी लढत राहिले आणि मंदिर प्रवेशही त्याच लढ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे", असे मत 'साप्ताहिक विवेक'चे सह-कार्यकारी संपादक रवी गोळे यांनी मांडले. आंबेडकरांच्या या लढ्याने काय साध्य केले याबद्दल अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड सांगतात की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा प्रतीकात्मक होता. जो समाज जातीयवादाचा, बळी पडला आहे, त्याला या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि सत्ताधारी इंग्रजांना जाग यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते."[१३०] +आंबेडकर यांनी कृषी क्षेत्रात सुद्धा काम केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या.[१४१][१४२] +शेती व्यवसायाचा संबंध त्यांनी समाजव्यवस्थेशी जोडला होता. ग्रामीण भागातील जातीवर आधारित समाज व्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण आर्थिक व्यवस्थेमध्ये शोधलं होतं. त्यामुळेच जातीवर आधारित समाजव्यवस्था बदलायची, तर त्यासाठी शेतीमध्ये परिवर्तन घडवावे लागेल. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. हे बदल सामाजिक परिवर्तनासाठी पोषक ठरतील. आर्थिक विषमता ही जातीय व्यवस्थेला पूरक व पोषक ठरते. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे त्यांना वाटत होते.[१४३][१४४] +शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्‍वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला शाश्‍वत पाणी पुरविण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावेत. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोऱ्यांची विभागणी केली. यावरून आंबेडकरांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते.[१४५][१४६] +आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकऱ्यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. आजही शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. या पार्श्‍वभूमीवर आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.[१४७][१४६] +आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले. यामागे आंबडकरांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. आंबडकरांचे शेतीबाबतचे विचार राज्यकर्ते नियोजनकार व शेती तज्ज्ञांनी अभ्यासले पाहिजेत.[१४४][१४१][१४२] +आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप इ.स. १९२८-१९३४ या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप ७ वर्ष सुरू होता. आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला.[१४८][१४९] +१४ एप्रिल १९२९ रोजी रत्‍नागिरी येथे आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत त्यांनी कोकणातील खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले. या संबंधी १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक आंबडकरांनी मुंबई विधिमंडळात मांडले. १० जानेवारी १९३८ रोजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.[१४८][१४९] +सप्टेंबर १९१८ मध्ये शेतजमिनीच्या समस्येवर शोधनिबंध एका प्रसिद्ध मासिकात प्रकाशित केला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी पीक विमा योजना सुचवली. श्रमिकांची श्रमशक्ती उद्योग क्षेत्रात वळवायला हवी; तसेच शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला.[१४८][१४९] +इ.स. १९२७-३० मधील सायमन कमिशनने अस्पृश्यांच्या राजकीय हितांना फारसे महत्त्व दिले नाही. ब्रिटिश सरकार भारताला काही राजकीय हक्क राज्यघटनेच्या माध्यमातून देण्याच्या तयारीत होते तेव्हा भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण करणारे राजकीय हक्क असावेत असे आंबेडकरांना वाटत होते.[१५०] अस्पृश्यांच्या ठिकठिकाणी सभा व अधिवेशन भरवून आंबेडकरांनी अस्पृश्यांना त्यांच्या राजकीय हक्कांचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याच स्वतःच्या अधिकारांविषयी जागृती करु लागले. अस्पृश्यांनी काँग्रेस पक्षापासून दूर राहिले पाहिजे. कारण काँग्रेसच्या हाती सत्ता गेली तर ती काँग्रेस अस्पृश्यांना राजकीय हक्क देईल, यात विश्वास नाही. म्हणून अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवण्यासाठी इंग्रजी सरकारशीही व काँग्रेसशीही लढत राहणे महत्त्वाचे आहे, असा आंबेडकरांचा विचार होता.[१५१] इ.स. १९३०, १९३१ व १९३२ मध्ये इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा झाल्या. आंबेडकर शोषित व अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून या तिन्हींही गोलमेज परिषदांमध्ये हजर राहिले. अस्पृश्यांना राजकीय हक्क असावेत आणि ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र मिळावे अशा मागण्या त्यांनी गोलमेज परिषदांमध्ये केल्या.[१५२] त्यांनी ब्रिटिश शासनाच्या सत्ताधाऱ्यांना सांगितले की, 'जसे कोणत्याही संप्रदायाला दुसऱ्या संप्रदायावर दबाव टाकून गुलाम बनविण्याचा अधिकार नाही. तसेच कोणत्याही देशाला दुसऱ्या देशावर आपली सत्ता गाजवून गुलाम ठेवण्याचा अधिकार नाही' म्हणून ब्रिटिश सत्तेला भारतात हे कारण पुढे करून की भारत 'अजून स्वराज्य प्राप्तीसाठी सक्षम नाही' हे निमित्त आता चालणार नाही. बालकाला कडेवर घेऊन फिरल्याने तो आपल्या पायावर कसा चालू शकेल? म्हणून त्याला कडेवरून उतरवून स्वतंत्रपणे चालायचा अधिकार दिला गेला पाहिजे.[१५३][१५४] +ब्रिटिश सरकारने भारताला देऊ केलेल्या वसाहतींचे स्वराज्य व भावी राज्यघटना यावर चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी भारतातील नेत्यांसह इंग्लंड येथे गोलमेज परिषद भरवली. यात अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकर व रावबहादूर श्रीनिवासन या दोघांचा समावेश होता. काँग्रेसने गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.[१५५] गोलमेज परिषदेच्या निमंत्रणानंतर २ ऑक्टोबर १९३० रोजी मुंबई प्रांतातील अस्पृश्यांनी दामोदर हॉलच्या मैदानावर सभा घेऊन आंबेडकरांचा सत्कार केला. त्यांना मानपत्र व रु. ३७००ची शैलीही देण्यात आली.[१५६] या परिषदेसाठी आंबेडकर, श्रीनिवास व अन्य सर्व प्रतिनिधी ४ ऑक्टोबर, १९३० रोजी एस.एस. व्हाइसरॉय ऑफ इंडिया या बोटीने मुंबईहून इंग्लंडकडे निघाले. १८ ऑक्टोबर १९३० रोजी हे इंग्लंडला पोहचले. ही परिषद एक दिवस आधी म्हणजे १७ ऑक्टोबर, १९३० रोजी सुरू झाली होता. याचे अधिकृत उद्घाटन १२ नोव्हेंबर, १९३० रोजी पंचम जॉर्ज यांच्या हस्ते व ब्रिटनचे पंतप्रधान रामसे मॅकडॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली हाउस ऑफ लॉर्ड्सच्या रॉयल गॅलरीत होणार होते.[१५७] त्यामुळे आंबेडकरांनी १८ ऑक्टोबर १९३० ते ११ नोव्हेंबर १९३० या कालावधीत भारतमंत्री, उपभारतमंत्री, मजूर पक्षाचे नेते जॉर्ज लान्सबेरी, भारताचे नवे सरसेनापती सर फिलिप चेटवूड, लंडनचे खासदार, मजूर, उदारमतवादी व हुजूर पक्षांचे सभासद या सर्वांशी भेटी घेतल्या व अस्पृश्योद्धाराच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केल्या.[१५८] पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली १२ नोव्हेंबर १९३० ते १९ जानेवारी १९३१ पर्यंत गोलमेज परिषदेच्या बैठका होत राहिल्या. या परिषेदला आंबेडकर व श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलिता या परिषदेत सादर केला. डिसेंबर १९३० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलित्याच्या दोन हजार प्रती छापल्या व त्यापैकी काही प्रती ब्रिटिश संसदेच्या सदस्यांना, गोलमेज परिषदेच्या सभासदांना तसेच काही प्रती मुंबईला पाठवून दिल्या.[१५९] भविष्यात भारत स्वतंत्र होऊन ज्या राज्यघटनेच्या आधारे राज्यकारभार करतील त्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या आठ राजकीय हक्कांचा समावेश असावा, असे मत आंबेडकर व श्रीनिवास यांनी मांडले. अस्पृश्य वर्गासाठी समान नागरिकत्व, समान हक्क, जातिद्वेषरहित वागणूक, कायदेमंडळात भरपूर प्रतिनिधित्व, सरकारी नोकरीत अस्पृश्यांची भरती करण्यात यावी, सरकारची पूर्वग्रहरहित वर्तवणूक, अस्पृश्यता निर्मूलन सरकारी खाते, व गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, असे ते राजकीय हक्क होते.[१६०] या परिषदेदरम्यान आंबेडकरांना कळाले की त्यांचे मुंबई कायदेमंडळाचे सदस्यत्व आणखी तीन वर्षांनी वाढवले आहे. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये तसेच मजूर पक्ष, उदारमतवादी पक्ष, हुजूर पक्ष या तिन्ही पक्षांच्या सभासदांपुढे भाषणे दिली आणि भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची तरतुद करून ठेवण्याबाबत पाठपुरावा केला. आंबेडकरांच्या भाषणांची दखल ब्रिटिश वर्तमानपत्रांनीही घेतली, आंबेडकरांच्या छायाचित्रासह त्यांच्या भाषणांचे वृत्त वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होऊ लागली. अस्पृश्यांच्या स्थितीबाबतची माहिती सर्वांना कळू लागली. वर्तमानपत्रे आंबेडकरांना "अस्पृश्यांचा महान नेता" संबोधू लागले.[१६१] लंडन मधीन काही संस्थानी आंबेडकरांची भाषणे आयोजित केली होती.[१६१] ब्रिटिश संसदेत हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांपुढे आंबेडकरांनी भाषण केले आणि अस्पृश्यांचा उद्धार करणे अत्यंत निकडीचे असल्याचे सांगितले.[१६२] बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड हेही परिषदेचे सभासद होते, त्यांनी आंबेडकरांचे कौतुक केले.[१६३] परिषद संपल्यावर जानेवारी १९३१ मध्ये मुंबईला परतले. १९ एप्रिल, १९३१ रोजी त्यांनी परळ येथील गोखले शिक्षण संस्थेच्या शाळेत अखिल भारतीय अस्पृश्य पुढारी परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांविषयी सर्व प्रदेशातील अस्पृश्य पुढाऱ्यांचे मत जाणून घेतले.[१५२][१६३] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत १९३१ च्या ऑगस्टमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी यांची निवड करण्यात आली. तत्पूर्वी ते तुरुंगात बंद होते आणि काँग्रेसनेही पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. आंबेडकरांनाही दुसऱ्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण मिळाले.[१६४] १४ ऑगस्ट १९३१ रोजी मुंबई येथे गांधींनी अस्पृश्योद्धाराच्या प्रशांवर चर्चा करण्यासाठी आंबेडकरांना बोलावले. या पहिल्या भेटीत गांधींना आंबेडकर हे अस्पृश्य असल्याचे माहिती नव्हते तर ते त्यांना अस्पृश्यांविषयी कळवळा असलेले एक पुरोगामी ब्राह्मण समजत होते. या भेटीत गांधी यांनी आंबेडकरांना देशभक्त म्हटले होते. अस्पृश्योद्धाराच्या मार्गाबाबत आंबेडकर व गांधी यांच्यामध्ये एकमत न होऊ शकल्याने ही भेट अयशस्वी झाली.[१६५] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी आंबेडकर २९ ऑगस्ट १९३१ रोजी लंडनला पोहोचले. गांधी १२ सप्टेंबर १९३१ रोजी लंडनला पोहोचले. दुसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज ७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ पर्यंत चालू होते.[१६६] ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी भारताच्या भावी संविधानात अल्पसंख्य अस्पृश्यांना काही राजकीय हक्क असावेत याची मागणी केली व ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी आपल्या मागण्या लिखित स्वरूपात गोलमेज परिषदेपुढे सादर केल्या. यामध्ये दोन प्रमुख मागण्या होत्या - स्वतंत्र्य मतदार संघ, ज्याद्वारे अस्पृश्यांना त्यांचे प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडून देण्याचा हक्क असावा. दुसरी मागणी ही की अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा समजण्यात यावे. मुसलमान, शीख, अँग्लो इंडियन इत्यादी अल्पसंख्यांना राजकीय हक्क देण्यासाठी गांधी तयार होते, मात्र त्यांनी अस्पृश्यांना राजकीय हक्क देण्याच्या मागणीचा विरोध केला. संपूर्ण परिषदेत आंबेडकर व गांधी यांचे एकमत होऊ शकले नाही.[१६७] परिषदेत म. गांधींनी असे म्हटले की, 'अस्पृश्यांचे प्रतिनिधीत्व काँग्रेसच्या वतीने मी स्वतः करत असल्याने डॉ. आंबेडकर किंवा श्रीनिवासन हे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नाहीत'. गांधींच्या या भूमिकेचा अनिष्टपणा मि मॅक्डोनाल्ड यांच्या नजरेस आंबेडकरांनी आणून देताना गांधींच्या विधानाला गैरजबाबदार व्यक्तीचे विधान म्हणले. आंबेडकरांनी या परिषदेसमोर अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांची मागणी केली. त्यात, 'अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र राजकीय हक्क मिळाले पाहिजे आणि अस्पृश्य मतदारसंघातून अस्पृश्यांनी आपले उमेदवार निवडले पाहिजेत, तसेच त्यांना नोकऱ्यांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, प्रांतिक व मध्यवर्ती कायदेमंडळात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळाव्यात' अशा प्रकारचा खलिता परिषदेला सादर केला.[१६८] +१० नोव्हेंबर १९३१ रोजी लंडन येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स' या संस्थेच्या सभागृहात आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले. भाषणात त्यांनी भारतातील अस्पृश्यांची दुःस्थिती कथन केली आणि त्यांच्या उत्कर्षाकरिता त्यांना स्वतंत्र राजकीय हक्क मिळणे किती आवश्यक आहे, तेही पटवून दिले. यावेळीही आंबेडकरांना अस्पृश्यांचे सर्वोच्च नेते म्हणून ओळख मिळाली. आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले.[१६९] +भारताला संघराज्यात्मक राज्यघटना देण्यात यावी, असा विचार पहिल्या गोलमेज परिषदेत झाला होता. म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारताला भावी राज्यघटनेचे स्वरूप कसे असावे यावर विचारविनिमय झाला आणि 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' म्हणजेच एक प्रकारची संविधान समिती नेमण्यात आली, व तिच्यावर भारताच्या भावी संविधानाविषयी विचारविनिमय करण्याची जबाबदारी सोपण्यात आली. ३८ विद्वानांना या समितीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले गेले, ज्यात काही ब्रिटिश प्रतिनिधी आणि काही भारतीय प्रतिनिधी होते. या भारतीय प्रतिनिधींमध्ये आंबेडकरांनाही स्थान मिळाले, व सोबतच सयाजीराव गायकवाड, इतर संस्थानिक, म. गांधी, बॅ. जयकर, सर तेजबहादूर सप्रू इत्यादी भारतीयही समितीचे प्रतिनिधी होते. 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' या घटना समितीचे अध्यक्ष लॉर्ड सँकी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ७ सप्टेंबर १९३१ ते ४ नोव्हेंबर १९३१ या कालावधीत बंकिंगहॅम पॅलेसमध्ये घटना समितीच्या बैठका घेण्यात आल्या. बैठकांत आंबेडकरांनी विद्वतेने युक्त विचार मांडले ज्यामुळे अध्यक्षांसह सर्व सभासद आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेवर प्रभावित झाले. चर्चेत आंबेडकर विविध देशांतील राज्यघटनांच्या कलमांचा आधार देऊन बिनतोड उत्तरे देत.[१७०] १६ सप्टेंबर १९३१ रोजी झालेल्या बैठकीत आंबेडकरांनी राज्यघटनेविषयी आपले विचार सविस्तरपणे व्यक्त केले. कायदेमंडळ एकच असावे, जर दोन कायदेमंडळ असावीत असे वाटत असल्यास कनिष्ठ कायदेमंडळात लोकांनी निवडून दिलेले (निर्वाचित) सदस्य असावेत व वरिष्ठ कायदेमंडळात प्रांतिक कायदेमंडळांनी निवडून दिलेले सदस्य असावेत. संस्थानिकांनी स्वतंत्र राहण्यापेक्षा संघराज्यात्मक भारतात सामील होण्यातच त्यांचे हित आहे. कायदेमंडळावर अस्पृश्यांचे प्रतिनिधी सरकारने नियुक्त केलेले नसावे, तर ते देखील लोकांनी निवडून दिलेले असावे. अस्पृश्यांचे प्रतिनिधी स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य मतदारांद्वारे निवडून दिलेले असावे. मागासवर्गीयांचे हित करणे, राज्यकारभाराचे प्रमुख ध्येय असावे. अंदाजपत्रकात अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी भरपूर निधीची तरतूद असावी, असेही आंबेडकरांनी सुचवले.[१७१] +आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले. या दिवशी सायंकाळी डॉ. सोळुंकी यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरांना ११४ संस्थांच्यावतीने मानपत्र देण्याचा समारंभ दामोदर हॉलच्या मैदानात साजरा करण्यात आला. या सत्कारात आंबेडकर म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले, माझ्या भुमिकांना पाठिंबा दिला, म्हणूनच मी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी यशस्वीपणे संघर्ष करु शकलो. माझा संघर्ष केवळ महार जातीच्या उद्धारासाठी नव्हे नसून भारतातील संपूर्ण अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी आहे म्हणजेच आपल्या देशाच्या उद्धारासाठी आहे."[१७२] आंबेडकरांनी पुणे व कोल्हापूर भागात दौरे केले. पुणे येथील अहिल्याश्रमात पुणे जिल्हा बहिष्कृत समाजातर्फे व अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारण संघातर्फे २१ मे १९३२ रोजी आंबेडकरांना रौप्य करंडकातून मानपत्रे प्रदान करण्यात आली. कोल्हापूर येथेही कर्नाटकच्या जनेतेद्वारे २३ मे १९३२ रोजी आंबेडकरांना समारंभापूर्वक मानपत्र देण्यात आले. दुसऱ्या दिवशी २४ मे रोजी त्यांना लंडनहून गोलमेज परिषदेच्या चिटणीसाची तार मिळाली, ज्यात राजकीय प्रश्नांच्या कामकाजासाठी त्यांना ताबडतोब लंडनला येण्याचे सुचवले होते. २६ मे रोजी आंबेडकर मुंबईहून लंडनकडे रवाना झाले आणि जून १९३२ मध्ये लंडनला पोहोचले. तेथील कामकाज आटोपवून ते १७ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईस परत आले.[१७३] +भारतीय जनतेला मतदानाचे अधिकार कोणत्या पात्रतेवर द्यावेत, याचा विचार करण्यासाठी 'इंडियन फ्रंचाईज कमिटी' नेमण्यात आली होती आणि तिच्या १७ सभासदांमध्ये आंबेडकरांचाही समावेश करण्यात आला होता.[१७४] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत ठरल्यानुसार इंग्रज सरकारने १७ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा जाहीर करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची तरतूद मान्य केली. आंबेडकरांच्या अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीला यश मिळाले. मात्र याला महात्मा गांधींनी विरोध करून २२ सप्टेंबर १९३२ रोजी येरवाडा तुरूंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले व अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीस विरोध केला. त्यामुळे नाईलाजास्तव आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९३२ पुणे करारावर साक्षरी करून स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली व अस्पृश्यांसाठी संयुक्त राखीव मतदारसंघ मान्य केला.[१७५] +ब्रिटिश सरकारने आंबेडकरांना तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताच्या भावी राज्यघटनेविषयी महत्त्वाचे काम केले होते. ब्रिटिश सरकार भारताला वताहतीचे स्वराज्य देणार होते व त्याच्याबरोबरच राज्यकारभारासाठी स्वतंत्र राज्यघटना सुद्धा देणार होते. त्यामुळे त्यांनी तिसरी गोलमेज परिषद बोलावली होती.[१७६] परिषदेत सहभागी होण्यासाठी आंबेडकर ७ नोव्हेंबर १९३२ रोजी एम.एन. व्हिक्टोरीया बोटीने इंग्लंडकडे रवाना झाले. लंडनला पोहोचल्यावर आंबेडकरांनी असे उद्गार काढले की, "ब्रिटिश सरकारने भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करावा." त्यावेळी मुंबईतील बाँबे क्रॉनियल या काँग्रेस पक्षीय वृत्तपत्राने २२ नोव्हेंबर १९३२ च्या अंकात आंबेडकरांच्या विधानाची नोंद घेतली आणि "डॉ. आंबेडकरांचे राष्ट्रप्रेम कोणाही राष्ट्रभक्तापेक्षा कधीच कमी नव्हते" असे म्हटले.[१७७] परिषदेत आंबेडकरांनी अशीही मागणी केली होती की, भारताची मध्यवर्ती सत्ता व प्रांतिय सत्ता या दोन्ही सत्ता एकाच वेळी भारतीयांच्या हातांत आल्या पाहिजेत. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज २१ नोव्हेंबर १९३२ रोजी सुरू झाले आणि २४ डिसेंबर १९३२ पर्यंत चालले.[१७८] यावेळी भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीवर सभासद म्हणून आंबेडकरांचा समावेश करण्यात आला. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज संपल्यानंतर आंबेडकर २३ जानेवारी १९३३ रोजी बोटीने मुंबईस परत आले.[१७९] +भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या (जॉईंट कमिटी ऑन इंडियन कोन्स्टिट्युशनल रिफोर्म) बैठकांमध्ये सहभागी घेण्यासाठी आंबेडकर पुन्हा मुंबईहून बोटीने २४ एप्रिल १९३३ रोजी लंडनकडे निघाले आणि ६ मे १९३३ रोजी लंडनला पोहोचले. घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या बैठका दोन टप्प्यात झाल्या. पहिला टप्पा ११ ते २८ जुलै १९३३ आणि दुसरा ३ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर १९३३ या कालावधीत झाल्या.[१७९] या बैठकांमध्ये आंबेडकरांनी गव्हर्नरचे सर्व जातींच्या हितसंरक्षासाठी अधिकार, कनिष्ठ व वरिष्ठ तसेच प्रांतिय कायदेमंडळ, मध्यवर्ती व प्रांतिय सरकार यांचे अधिकार अशा विविध घटनात्मक प्रश्नांवर चर्चा केली. त्यांनी भारतीय १९१९ च्या कायद्यातील बऱ्याच उणिवा निदर्शनास आणून दिल्या. सरकारने नेमलेला सभासद मंत्री होऊ शकतो का?, असा एक नवीन मुद्दा आंबेडकरांनी चर्चेत उपस्थित केला होता. घटनापंडित आंबेडकरांना सखोल घटनात्मक ज्ञान होते. नोव्हेंबर १९३३ मध्ये समितीचे कामकाज संपले आणि ८ जानेवारी १९३४ रोजी आंबेडकर मुंबईला परत आले.[१८०] +गोलमेज परिषदांच्या निमित्ताने आंबेडकरांचे पाच वेळा लंडनला जाणे-येणे झाले. गोलमेज परिषदांतील सहभागामुळे त्यांना 'अस्पृश्यांचा महान नेता', 'कायदेपंडित' व 'बुद्धिमान व्यक्ती' म्हणून जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले.[१८१] + +"युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडतात असे जर गांधींना वाटत नसेल, तर केवळ बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळेल असे त्यांना वाटण्याचे काय कारण? त्याचबरोबर गांधी अमर नाहीत किंवा काँग्रेसही अमर नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी हिंदुस्तानात अनेक महात्म्यांनी आजपर्यंत प्रयत्न केले. पण प्रत्येकाला अपयश आले. महात्मे आले आणि गेले पण अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले." +१९१० च्या दशकाच्या अखेरीस डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांचे राजकीय नेतृत्व करायला सुरुवात केली. त्यांनी अस्पृश्यांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी व जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांवर आणि ब्रिटिश सरकारवर टीका केली. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर अस्पृश्यांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. ८ ऑगस्ट, १९३० रोजी मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, आणि मागासवर्गीयांनी काँग्रेस पक्ष व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहावर सुद्धा टीका केली.[१८३] +पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेच्या आधारे ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी १७ ऑगस्ट, १९३२ रोजी जातीय निवाडा (कम्युनल अवॉर्ड) जाहीर केला. यानुसार भारतातील अस्पृश्यांना युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख यांच्याप्रमाणे राजकीय हक्क देण्याची तरतूद करण्यात आली होती. यामुळे अस्पृश्यांना दुहेरी राजकीय लाभ मिळणार होता. पहिला लाभ असा की, कायदेमंडळावर निवडून येण्याकरिता अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ मान्य करण्यात आले होते. त्या स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य उमेदवार निवडून येऊन प्रांतिक कायदेमंडळाचे सभासद बनू शकत होते. यावेळी अस्पृश्य उमेदवारांनी स्वतंत्र निवडून येण्यासाठी फक्त अस्पृश्य मतदारांवरच विसंबून राहता येत होते, त्यांना स्पृश्य मतदार मतदान करु शकत नव्हते. अस्पृश्यांसाठी विकास करण्यासाठी केवळ अस्पृश्य मतदारांमार्फतच अस्पृश्य प्रतिनिधी निवडण्यात येणार होता.[१७४] दुसरा लाभ असा की, अस्पृश्यांना दोन मतांचा अधिकार मान्य करण्यात आला होता. अस्पृश्यांचे मतदार संघ सामान्य मतदारसंघाच्या अंतर्गत होते. अस्पृश्य मतदार आपल्या दोन मतांपैकी एक मत अस्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते व दुसरे मत सामान्य स्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते. सामान्य (स्पृश्य) उमेदवाराला निवडणुकीत निवडून येण्यासाठी अस्पृश्य मतदारांवरही अवलंबून राहावे लागणार होते. अस्पृश्य उमेदवाराला निवडून येण्यासाठी स्पृश्य मतदारांवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. भारतातील स्पृश्यास्पृश्यभेद नष्ट होण्यासाठी आणि सामाजिक समता स्थापन होण्यासाठी ब्रिटिश सरकारने हे राजकीय हक्क मान्य केले होते.[१८४] अस्पृश्यांचा हा राजकीय हक्क महात्मा गांधींना मान्य झाला नाही. त्यांनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या हक्कास विरोध केला आणि तो बदलण्यासाठी पुण्याच्या येरवडा तुरूंगात २० सप्टेंबर, १९३२ रोजी प्राणांतिक उपोषण सुरू केले. आंबेडकर अस्पृश्यांना मिळालेले हे राजकीय हक्क कोणत्याही स्थितीत सोडून देण्यास किंवा बदलण्यास तयार नव्हते.[१८५] प्राण गेला तरी बेहेत्तर, पण अस्पृश्यांना स्वतंत्र असे काही मिळू देणार नाही असे गांधी म्हटले.[१८६] सर्वसाधारण मतदारसंघातून मुसलमानांना वगळल्यानंतर जे मतदारसंघ शिल्लक राहतात त्यांच्यामध्ये स्पृश्य हिंदूंची संख्या फार मोठी असल्यामुळे अस्पृश्यांना केवळ स्वतःच्या सामर्थ्यावर कायदेमंडळात आपले प्रतिनिधी निवडून आणता येणार नाहीत. अस्पृश्य हे मुसलमानांसारखेच अल्पसंख्याक आणि त्यांच्याहूनही अधिक दुबळे व असंघटित आहेत म्हणून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत असा युक्तिवाद आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत केलेला होता. अस्पृश्य हे हिंदू धर्माचेच घटक आहेत असे गांधींच्या मतावर आंबेडकरांनी स्पष्ट केले की, स्पृश्य हिंदूप्रमाणे अस्पृश्यांना मंदिरात जाता येत नाही, हिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श करता येत नाही, हिंदू ग्रंथांचे वाचन करता येत नाही तसेच स्पृश्य हिंदू अस्पृश्यांना आपले धर्मबांधव मानत नाही व त्यांनी कोणताही धार्मिक अधिकार देत नाही. त्यामुळे अस्पृश्यांना हिंदू म्हणणे योग्य नाही. युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना मिळालेल्या स्वंतत्र मतदारसंघास गांधींचा विरोध नव्हता, मात्र अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदारसंघ दिल्यास हिंदू समाज दुभंगेल तसेच राष्ट्राचे तुकडे पडतील असे गांधींना वाटत होते. त्यावर आंबेडकरांचे मत होते की युरोपीय, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडत नाही त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळणार नाही किंवा राष्ट्राचे तुकडे पडणार नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदार संघ आवश्यक आहेत. अस्पृश्यता निर्मूलन हे अस्पृश्यांच्या सशक्तीकरणामुळेच होऊ शकते असा आंबेडकरांचा विचार होता तर स्पृश्य हिंदूंच्या हृदयपरिवर्तनाने अस्पृश्यता निर्मूलन होईल असे गांधींना वाटे.[१८७] आंबेडकरांना काँग्रेसचे नेते भेटू लागले आणि गांधींचे प्राण वाचविण्यास विनवू लागले. या कालावधीत देशात अशांतता निर्माण झाली होती. अखेर डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तडजोड होऊन २४ सप्टेंबर, १८३२ रोजी पुणे करार करण्यात आला, त्याद्वारे आंबेडकरांनी राखीव मतदारसंघाची मागणी मान्य करत स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली. मात्र या कराराबाबत आंबेडकर असमाधानी होते. ब्रिटिश सरकारने २६ सप्टेंबर, १९३२ रोजी पुणे करार मान्य केला, त्यानंतर गांधींनी २७ सप्टेंबर, १९३२ रोजी आपले प्राणांतिक उपोषण समाप्त केले. गांधींच्या उपोषणाचे वर्णन आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधींनी खेळलेली राजकीय चाल होय असे नंतर केले. अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीस विरोध व पुणे करार या घटनांमुळे गांधी अस्पृश्य लोकांत अप्रिय बनले.[१८८] इ.स. १९४२ मध्ये आंबेडकरांनी स्वतः या कराराचा धिक्कार केला. आंबेडकरांनी आपल्या 'स्टेट ऑफ मायनॉरिटी' या ग्रंथातसुद्धा पुणे कराराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फेही अनेक धिक्कार सभा घेण्यात आल्या आहेत.[१८९] +आंबेडकर हे राजनितीज्ञ होते, त्यांना भारतीय इतिहासातील एक आघाडीचे राजकारणी म्हणूनही ओळखले जाते. आंबेडकरांनी इ.स. १९१९ पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये काम करायला सुरू केले होते. इ.स. १९५६ पर्यंत त्यांना अनेक राजकीय पदांवर नियुक्त केले गेले. +डिसेंबर १९२६ मध्ये मुंबईचे गव्हर्नर हेनरी स्टॅव्हले लॉरेन्स यांनी त्यांना मुंबई विधानपरिषदेचे (बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल) सदस्य म्हणून नेमले. तेथे त्यांनी अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते १९३६ पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.[१९२][१९३][१९४][१९५] +अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्याना इ.स. १९३० मध्ये लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेस अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण दिले गेले. या परिषदेत त्यांनी भारतातील अस्पृश्यांच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. हा जाहिरनामा ब्रिटिश सरकारने मान्य केला. परंतु महात्मा गांधी यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या संकल्पनेस प्रखर विरोध केला व पुणे येथील येरवडा कारागृहात त्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले. याचे पर्यवसान पुणे करारात झाला.[१९६] +'कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे आंबेडकरांनी जाणले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार, जमिनदार व ब्राह्मणवर्ग यांच्या हातात असल्याने, राजकीय सत्ता त्यांच्याच हाती जाईल व येथील दलित कष्टकरी समाज गुलामासारखा राबविला जाईल,' असे आंबेडकरांना वाटत होते. असे होऊ नये यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा 'स्वतंत्र मजूर पक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.[१९७] अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र्य राजकीय ओळख प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरांनी इ.स. १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची (इंडिपेन्डन्ट लेबर पार्टी) स्थापना केली.[१९६] १७ फेब्रुवारी १९३७ मध्ये मुंबई इलाख्याच्या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नांमुळे या पक्षाचे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले. १५ विजयी उमेदवारांपैकी १३ स्वतंत्र मजूर पक्षाचे तर २ हे स्वतंत्र मजूर पक्षाने पाठिंबा दिलेले उमेदवार होते. पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.[१९८][१९९] यावेळी आंबेडकरांची सुद्धा मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवड झाली. सन १९४२ पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.[१९६][२००][२०१] १९३७मध्ये झालेल्या मुंबई विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने पहिले दलित क्रिकेट खेळाडू बाळू पालवणकरांना मैदानात उतरले होते. बाळूंनी निवडणूक लढवावी हा वल्लभभाई पटेलांचा आग्रह होता. या चुरशीच्या निवडणुकीत डॉ. आंबेडकरांना १३,२४५ तर बाळू यांना ११,२२५ मते मिळाली. या निवडणुकीत पा.ना. राजभोज सुद्धा उभे राहिले होते. पुणे करार घडवून आणण्यात दाक्षिणात्य सामाजिक नेते एम.सी. राजा आणि बाळू पालवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.[२०२] +ऑक्टोबर १९३९ मध्ये आंबेडकरांची जवाहरलाल नेहरू यांचेशी पहिल्यांदा भेट झाली, तर २२ जुलै १९४० रोजी मुंबईत त्यांची सुभाषचंद्र बोस यांचेशी भेट झाली होती.[२०३] +आपल्या राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन'ची (अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघाची) इ.स. १९४२ मध्ये स्थापना केली.[१९६] शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ही एक सामाजिक-राजकीय संघटना होती, या संस्थेचा प्रमुख उद्देश दलित-शोषित समाजाच्या हक्कांच्या मोहिमांसाठी होता. इ.स. १९४२ ते १९४६ या कालावधीत आंबेडकरांनी तत्कालीन भारताचे मध्यवर्ती सरकार असलेल्या संरक्षण सल्लागार समिती व व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीमध्ये कामगारमंत्री किंवा मजूरमंत्री म्हणून काम केले.[२०४][२०५][२०६] आंबेडकर हे १९४२ ते १९४६ दरम्यान व्हाइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये (कार्यकारी मंडळामध्ये) अर्थात ब्रिटिश भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे कामगार खाते, ऊर्जा खाते आणि पाटबंधारे खाते होते. कामगार मंत्री, ऊर्जामंत्री व पाटबंधारे मंत्री म्हणून आंबडकरांनी केलेले काम आधुनिक भारताच्या उभारणीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. कामगार, पाणी व वीज संबंधात आंबेडकरांनी अनेक उपाय योजना राबवल्या. ऊर्जा साक्षरता व जल साक्षरता यावरही त्यांनी लेखन व मार्गदर्शन केलेले आहे.[२०५][२०६][२०७] +आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे भाग घेतला होता.[२०८] पाकिस्तानची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगच्या लाहोर ठरावाच्या (१९४०) अनुसरणानंतर आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान (पाकिस्तानवरील विचार) या नावाने ४०० पानांचे पुस्तक लिहिले व त्यात त्यांनी "पाकिस्तान" या संकल्पनेचे विश्लेषण केले. त्यांनी मुस्लिम लीगच्या मुसलमानांसाठी वेगळा देश पाकिस्तानच्या मागणीवर टीका करीत हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे असा युक्तिवादही केला.[२०९][२१०] +आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन' (अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ) १९४६ मध्ये भारतीय संविधान सभेसाठीच्या झालेल्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करु शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगाल प्रांताच्या (आजचा बांगलादेश) मतदार संघातून संविधान सभेत निवडून गेले. ऑगस्ट १९४७ मध्ये आंबेडकरांची राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठे योगदान दिल्यामुळे आंबेडकरांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार" म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांना भारताचे कायदा व न्यायमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांनी संसदेत मांडलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने ते नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले.[२११][२१२] +ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केल्यानंतर ३ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली. त्यात डॉ. आंबेडकरांची कायदे व न्यायमंत्री म्हणून नियुक्ती होती. यानंतर आंबेडकर संविधान समितीचे अध्यक्ष आणि कायदा व न्याय मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत होते. १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी पदाची शपथ घेतली.[२१३] आंबेडकरांनी सप्टेंबर १९४७ ते ऑक्टोबर १९५१ दरम्यान या पदावर कार्य केले. मुंबईतील वकिलांच्या संस्थेने ६ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून त्यांचा सत्कार केला. +डॉ. आंबेडकरांनी २७ सप्टेंबर, १९५१ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नेहरूंकडे पाठविला. नेहरुंनी तो त्याच दिवशी स्वीकारला पण १ ऑक्टोबर, १९५१ रोजी आंबेडकरांनी नेहरूंना पत्र पाठवून अशी विनंती केली की ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी लोकसभेत आपल्या राजीनाम्याविषयी निवेदन करेपर्यंत हा राजीनामा तहकूब समजावा. ४ ऑक्टोबर, १९५१ रोजी नेहरूंनी आंबेडकरांना त्यांची विनंती मान्य केल्याचे कळवले. ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान लोकसभेत आंबेडकर आपले राजीनाम्याचे निवेदन वाचून दाखविणार होते. परंतु लोकसभेचे उपसभापती अनंतशयनम अय्यंगार यांनी सायंकाळी ६ वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला. वेळेतील हा बदल आंबेडकरांना अन्यायकारक वाटल्यामुळे ते रागातच लोकसभेतून बाहेर पडले.[२१४] लोकसभेबाहेर त्यांनी आपले राजीनाम्यासंबंधीचे लिखित निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना दिले. त्या निवेदनात आंबेडकरांनी आपल्या राजीनाम्यामागची कारणे दिली होती.[२१५][२१६] +आंबेडकरांनी १९५२ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक बॉम्बे उत्तरमधून लढविली. त्यात ते त्यांचे माजी सहाय्यक आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार नारायण सदोबा काजरोळकर यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर १९५२ मध्ये आंबेडकर राज्यसभेचे सदस्य झाले. सन १९५४ मध्ये भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले. यातही काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला. सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते. +आंबेडकरांनी दोन मुदतींसाठी भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ ३ एप्रिल १९५६ ते २ एप्रिल १९६२ दरम्यान होता. दुसऱ्या कार्यकाळाच्या मुदतीतच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.[२१७] +आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती. हा पक्ष स्थापन होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.[२१८] १९५७ साली दुसऱ्या लोकसभेत या पक्षाचे नऊ सदस्य निवडले गेले. आंबेडकरांचा या पक्षाला मिळालेले हे सर्वाधिक यश होय.[१९८] +आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." असे त्यांनी लिहिलेले आहे.[२१९][२२०][२२१] प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमांनुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल असा विचार करून आंबेडकरांनी शैक्षणिक कामे केली.[२२२][२२३] +आंबेडकरांच्या मते हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांचे उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतः न करता कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव आंबेडकरांनी करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" असा संदेश दिला.[२२२] +कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे ४ जानेवारी, इ.स. १९२५ रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. ४००००/–चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने सरस्वती विलास नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.[२२४][२२५] +१४ जून १९२८ रोजी आंबेडकरांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नसल्याने दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन आंबेडकरांनी केले. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने ८ ऑक्टोबर, १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५ वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. ९०००/–चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी मुस्लिम व पारशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.[२२४] +अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी आंबेडकर यांनी ८ जुलै, १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.[२२६] आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने सन १९४६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, सन १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर सन १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले.[२२४] सध्या देशभरात या संस्थेची ३० पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत.[२२७] +आंबेडकर स्त्रीमुक्तीचे समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. आंबेडकरांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याचे आद्य पुरस्कर्ते होत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अभ्यासक डॉक्टर रूपा कुलकर्णी-बोधी यांच्या मते, ‘भारतीय स्त्रीमुक्तीची खरी वैचारिक बैठक भगवान बुद्धांच्या भक्कम अशा समतावादी तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहे, बाहेरून आयात केलेल्या एखाद्या जेंडर बेस्ड विचारावर नाही! आणि कायद्याएवढेच आंबेडकरांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी दिलेली ही शुद्ध भारतीय बैठक!’[२२८][२२९][२३०][२३१][२३२][२३३] +आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे, तर स्त्रियांची देखील होणे गरजेचे आहे, हे भान त्यांना विद्यार्थिदशेतच आले होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. औरंगाबादला त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली इथे मुलींनाही प्रवेश दिला.[२३४][२३५] +खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि २० वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्तिवेतनाची तरतूद यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करायला हवा. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत.[२३६][२३७] +आंबेडकरांनी १९४७ मध्ये कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसाहक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्त्वांचा यात समावेश होता.[२३६][२३७] आंबेडकरांच्या मते सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जाती व्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधांची पायाभरणी करणे आवश्यक होते. या विधेयकाला प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरूंचा पाठिंबा होता; पण काँग्रेसमधल्या सनातनी मंडळींचा टोकाचा विरोध आणि येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे नेहरूंना प्रतिगामी शक्तींसमोर हार पत्करावी लागली. हिंदू कोड बिलाच्या विरोधात वल्लभभाई पटेल व राजेंद्र प्रसाद हे नेते प्रमुख होते.[२३८][२३९] +संविधानात आर्थिक प्रश्नांवर समान अधिकाराची तत्त्वे समाविष्ट करून अपेक्षित परिणाम होणार नाही, तर त्यासाठी हिंदू संहितेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असे त्यांचे मत होते. जातीय अन्याय आणि स्त्रियांवर होणारे अन्याय यांमागची मूळ कारणे एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत, याविषयी आंबेडकर ठाम होते. घटनेला समांतर अशी परिपूर्ण हिंदू संहिता असावी, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे होऊ शकले नाही. ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच आंबेडकरांनी  दिला. त्यांनी कुटुंबाचे योग्य नियोजन स्त्रियांशीच निगडित असल्याची स्पष्ट भूमिका घेतलेली दिसते.[२३०][२३१] +आंबेडकरांनी आपल्या चळवळीत स्त्रियांना आवर्जून सहभागी करून घेतले. १९२७चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, १९३०चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह व १९४२ च्या नागपूरातल्या महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लग्न ही मुलीच्या प्रगतीमधली अडचण असून मुलीवर ते लादले जाऊ नये, “लग्नानंतर पत्नी ही नवऱ्याची मैत्रीण व समान अधिकार असलेली सहचारिणी असायला हवी. ती नवऱ्याची गुलाम व्हायला नको.” असे ते म्हणत. बायको कशी असावी, याबाबत पुरुषाचे मत घेतले जाते, तद्वतच स्त्रीचेही नवऱ्याविषयीचे मत, आवडी-निवडी विचारत घेतल्या पाहिजेत.[२३२][२३३][२४०] +स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतःही पुढे यायला हवे, हा विचार आंबेडकरांनी मांडला. आंबेडकरांचे भारतीय स्त्रियांसाठी अनेक कार्य आहेत. पण अनेक उच्चभ्रू आणि बहुजन समाजातल्या स्त्रिया आंबेडकरांच्या या कार्याविषयी अनभिज्ञ आहेत किंवा याबाबत जाणून घ्यायला तयार नाहीत. काही अभ्यासक व चळवळीतल्या उच्चवर्णीय आणि दलित स्त्रियांनीच आंबेडकरांच्या योगदानाची दखल घेतली असल्याचे दिसून येते. आंबेडकरांनी केवळ दलित स्त्रियांचा विचार केलेला नसून समस्त स्त्रीवर्गाचे प्रश्न ऐरणीवर आणले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सधन, उच्चभ्रू स्त्रियांचेच कल्याण होणार होते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या, त्याचा लाभ दलित-बहुजन स्त्रियांपेक्षा उच्चवर्णीय स्त्रियांनाच अधिक प्रमाणात झाला.[२४१][२४२] +भारतात प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती रूढ होती व समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. हिंदू कोड बिल (हिंदू सहिंता विधेयक) हे स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते.[२४३] +भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हिंदू समाजात पुरुष आणि महिलांना घटस्पोटाचा अधिकार नव्हता. पुरूषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याचे स्वतंत्र होते परंतु विधवांना दुसरे लग्न करु शकत नव्हती. विधवांना संपत्तीपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले होते.[२४४][२४५] हिंदू कोड बील प्रथमतः १ ऑगस्ट १९४६ रोजी संसदेत मांडले गेले परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नाही. नंतर ११ एप्रिल १९४७ रोजी संविधान सभेत आंबेडकर यांनी ते पुन्हा मांडले. या बिलाने हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या कुप्रथांना दूर केले त्या प्रथांचे वर्णन पुढील प्रमाणे, हिंदू धर्मातील "मिताक्षरा" (दायभाग आणि मिताक्षरा या संस्कृत ग्रंथात वारसा हक्काबद्दल मांडणी आहे.) नुसार वारसा हक्काने संपत्ती मुलांकडेच हस्तांतरण होत असे. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलात सर्वसामान्य महिलांसोबतच विधवा व तिच्या मुलींना देखील समाविष्ट केले. याचाच अर्थ हिंदू कोडबीलातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरीचा वारसा हक्कात दर्जा देवू केला. हिंदू दायभाग कायद्यानुसार महिलांना तिच्या पतीची संपत्ती विकता येत नसे. अर्थात ती पुढे पतीच्या भावांकडे अथवा मुलांकडे हक्काने जात असे. यावर हिंदू कोड बीलात महिलांना तीच्या पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या आणखी एका कुप्रथेनुसार दत्तक घेतलेल्या मुलाला संपत्तीचा अधिकार नसे. तो अधिकार प्रदान करण्याचा हिंदू कोडबीलात मांडला. हिंदू कोड बिलात बहुपत्नीत्व प्रथेला मज्जाव करून एक पत्नीत्वाचा पुरस्कार केला.[२४६] संसदेच्या आत व बाहेर विद्रोहाचे वातावरण तयार झाले. सनातनी अनुयायांसह आर्य समाजी पर्यंत आंबेडकरांचे विरोधी झाले.[२४७] भारतीय स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी कायदेमंत्री डॉ. आंबेडकरांवर हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. डॉ. आंबेडकरांनी स्वतः एक समिती स्थापन केली. ज्यात ते समितीचे अध्यक्ष होते तर सदस्य के.के. भंडारकर, के.वाय. भांडारकर, कायामंत्री जी.आर. राजगोपाल आणि बॉम्बे बारचे एस.व्ही. गुप्ते होते. इ.स. १९४७ स्वातंत्र्यपूर्व काळात विधानसभेला सादर केलेल्या मसुद्यामध्ये समितीने केवळ किरकोळ बदल केले. पण विधेयक संविधान सभेसमोर ठेवण्यापूर्वी सनातनी हिंदू नेत्यांनी 'हिंदू धर्म धोक्यात आहे' अशी ओरड सुरू केली.[२४७][२४८] +आंबेडकरांनी इ.स. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस काम करून हिंदू कोड बिल तयार केले होते. हे बिल संसदेत ५ फेब्रुवारी १९५१ रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. ज्यांनी मंत्री मंडळात हिंदू कोड बिलास मंजूरी दिली होती ते तीन सदस्य बी.एन. राव, महामहोपाध्याय आणि गंगानाथ झा हे होत मुलतः या मसुदा समीतीचे अध्यक्ष देखील आंबेडकर असल्यामुळे हिंदू कोड बीलासाठी गठीत केलेल्या समितीची सदस्य संख्या ही डॉ. आंबेडकरांसह ३+१ अशी चार होती. आधीचे हिंदू कोड बीलास त्यांची सहमती होती परंतु डॉ. आंबेडकरांनी त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून नव्याने मांडलेल्या बीलाला त्या तीन सदस्यांनी देखील विरोध केला.[२४९] भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, भारताचे गृहमंत्री व उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल, उद्योगमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी, हिंदू महासभेचे सदस्य मदन मोहन मालवीय आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला विरोध केला.[२५०] बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केला होता. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे : +या स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर संविधान सभेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदभाव करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल अशी घोषणा केली. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला.[२५१] +या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी तीव्र विरोध केला. हे बील तीन+एक सदस्यांनी आधी तयार केले परंतु उर्वरित तीन सदस्यांनी पुढे त्याला विरोध केला व या बिलासाठी डॉ. आंबेडकरांनी पुढे राजीनामा दिला. इतर तीन सदस्य किंवा संविधान सभेतील अन्य सदस्यांनी त्यांना साथ दिली नाही. मात्र हे बिल आंबेडकर मंत्रीपदी असताना मंजूर होऊ शकले नाही.[२५२] त्यामुळे दुःखीकष्टी होऊन आंबेडकरांनी २७ सप्टेंबर इ.स. १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि नेहरूंनी तो मंजूर केला. राजीनामा दिल्यानंतर त्यावर लोकसभेमध्ये निवेदन करण्याची संधी उपसभापतींनी नाकारली. तत्कालीन नवशक्ती वृत्तपत्रात हिंदू कोड बिलाचा खून झाला अशी बातमी आली होती.[२१६][२४८][२५३][२५४] +पुढे ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. इ.स. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे खालीलप्रमाणे: +हे कायदे लोकसभेत मंजूर होत असताना त्याच्यांशी बाबासाहेबांचा थेट संबंध येत नव्हता, तेव्हा ते राज्यसभेत होते. हे कायदे मंजूर होणे म्हणजे भारतीय न्याय व कायदा व्यवस्थेच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होती असे मानले जाते. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली. बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाविषयी असे म्हटले होते की, “समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय.”[२४७][२४८] +आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या.[२५५][२५६][२५७] अर्थशास्त्रामध्ये परदेशात डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.[२५८] त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही शिकवणी केली होती. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी असा युक्तिवाद केला की, औद्योगिकीकरण आणि कृषीवाढ भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ करू शकतात. त्यांनी भारतातील प्राथमिक उद्योग म्हणून शेतीमधील गुंतवणूकीवर भर दिला. शरद पवार यांच्या मते, आंबेडकरांच्या दृष्टीकोनाने सरकारला अन्न सुरक्षा उद्दीष्ट साध्य करण्यास मदत केली.[२५९] आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन केले. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर दिला.[२६०] त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणना केली.[२६१] +त्यांनी अर्थशास्त्रावर तीन पुस्तके लिहिली: 'ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण', 'ब्रिटिश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती' आणि 'द प्रॉब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन'[२६२][२६३][२६४] या पुस्तकांत त्यांचे भारताच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे मूलगामी चिंतन अंतर्भूत आहे. १९२१ नंतर आंबेडकरांनी अर्थशास्त्रज्ञ सोडून राजकारण पत्करले. +आपल्या ‘‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’‘ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत.[२६५][२६६] स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या हिल्टन यंग आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.[२६६][२६७][२६८] +लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ प्रबंधावरून प्रा. जॉन केन्स यांच्याशी मतभेद झाले होते. चलन आणि संबंधित विषयावर त्यावेळी प्रा. केन्स हे जागतिक पातळीवरील अंतिम अधिकारी समजले जात. प्रा. केन्स हे चलनाच्या मूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंब करावयास हवा, या मताचे होते. सुवर्ण विनिमय पद्धतीत देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्याशी घातली जाते. या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचे रूपांतर निश्चित दराने सोन्यामध्ये करून ठेवतात. तसेच अशा देशांत सोन्याची किंमत सरकार निर्धारित करते. परंतु सुवर्ण प्रमाण पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोने वापरले जाते. पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकार आणि प्रा. केन्स व इतरांचे मत होते. आंबेडकरांचे म्हणणे होते की, सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत चलनस्थैर्य येऊ शकत नाही. प्रा. केन्स आणि त्यांच्या मताचा पुरस्कार करणाऱ्या इतरांना वाटत होते की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत रुपयाची किंमत आपोआपच स्थिर होऊ शकेल. आंबेडकरांना ते अमान्य होते. आपले मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकरांनी इ. स. १८०० ते १८९३ या काळातील चलनमूल्यांचा धांडोळा घेतला. त्यातून मिळालेल्या दाखल्यांच्या आधारे त्यांनी साधार दाखवून दिले की, भारतासारख्या अविकसित देशात सुवर्ण विनिमय पद्धती अयोग्य आहे. शिवाय या पद्धतीत चलनवाढीचाही धोका असतो असा युक्तिवाद त्यांनी केला आणि ब्रिटिश सरकारवर थेट आरोप केला. आंबेडकरांच्या मते सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंब करून ब्रिटिश सरकार रुपयाची किंमत कृत्रिमरीत्या चढी ठेवत असून, त्यामागे ब्रिटनमधून भारतात निर्यात करणाऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल हाच विचार आहे.[२६६] आंबेडकरांनी रुपयाच्या अवमूल्यनाची मागणी केली. रुपयाची सर्वसाधारण क्रयशक्ती जोपर्यंत आपण स्थिर करीत नाही तोपर्यंत रुपयाची किंमत अन्य कोणत्याही मार्गाने स्थिर होऊ शकत नाही. विनिमय पद्धतीत चलनाच्या दुखण्याची लक्षणे तेवढी कळू शकतात, तीत उपचार होऊ शकत नाहीत.’' ब्रिटिश सरकारने चलनाचा तिढा सोडवण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना केली. या कमिशनसमोर आंबेडकरांनी दिलेल्या साक्षीत आपल्याला दोनच गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. एक म्हणजे आपला विनिमयाचा दर आपण निश्चित करावा का? आणि केला तर अन्यांच्या तुलनेत त्याचे गुणोत्तर काय असावे? हे दोन प्रश्न मांडले. या वादात आंबेडकरांनी विनिमय दरनिश्चितीपेक्षा भाववाढ नियंत्रणास महत्त्व दिले. आंबेडकरांनी त्यावेळी यासंदर्भात जे काही लिखाण केले, प्रश्न उपस्थित केले, त्यातूनच अर्थव्यवस्थेच्या अत्यंत केंद्रस्थानी असलेली 'रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया' ही एक संस्था जन्माला आली.[२६६] भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आंबेडकरांच्या विचारांवर झालेली आहे.[२६९] +ब्रिटिश सरकारने सर हेन्री फाउलर यांच्या नेतृत्वाखाली फाउलर समिती नावाने भारतीय चलन समिती नेमली होती. आंबेडकरांनी यावर टीका केली होती.[२६६] +आंबेडकरांनी चलन व्यवस्थापन या विषयावर तसेच कररचनेपासून शेती ते स्वदेशी-परदेशी वादापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेले आहे. + +“स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल अशी प्रवचने सांगणाऱ्या तारवठलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घ्यायला हवे की, परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किमतीत मिळतो. तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही. याचे कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारात परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्याचा टिकाव लागावा म्हणून परदेशी मालास अटकाव करा, या महामंत्राचा जप चालला आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकांस अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार करावा कोणी? असे केल्याने देशाचे कल्याण होईल, असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल. कारण अनियंत्रित व्यापार पद्धतीत मिळत असलेला स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरीबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. यात त्यांची होणारी नागवण ‘स्वदेशी’ या लाडक्या शब्दाने भरून निघेल असे मानून ते समाधान पावतील असे संभवत नाही. सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोवेल.” +कायदेमंत्री असताना आंबेडकरांनी इ.स. १९५१ मध्ये तात्त्विक आधार त्यांच्या इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाचा आधार घेउन भारतीय वित्त आयोगाची स्थापना केली. याला नंतर वित्तच्या ऊर्ध्व आणि क्षैतिज संतुलन समस्येच्या समाधानासाठी संविधानाच्या कलम २८० मध्ये घालण्यात आले.[२७०][२७१][२७२][२७३][२७४][२७५][२७६][२७७][२७८][२७९][२८०] +ब्रिटिश राजवटीतील सरकार आणि प्रांतीय सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप या विषयावर आंबेडकरांनी पीएच.डी शोधप्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला होता. त्या प्रबंधात त्यांनी कर उत्पन्न वाटपात कशी सुधारणा करता येईल त्यावर विचार मांडले होते. त्यांच्या या संशोधनाच्या आधारावरच भारतीय करनिर्धारण आणि कर उत्पन्नांचे केंद्र आणि राज्यातील वाटपाचे सूत्र तयार करण्यात आले आहे.[२८१] १३व्या योजना आयोगाने सुद्धा आंबेडकरांच्या कर उत्पन्न वाटपाच्या तत्त्वावर धोरणे आखली आहेत.[२८२] +भारतीय जनता पक्षाचे सदस्य सांगतात की आंबेडकरांनी भारतीय संविधानाची कलम ३७०चा विरोध केला होता, ज्याद्वारे जम्मू आणि काश्मिर राज्याला विशेष दर्जा दिला होता आणि याला त्यांच्या इच्छेविरुद्ध संविधानात सामील केले गेले.[२८३][२८४][२८५] डॉ. पी.जी. ज्योतिकर यांच्या 'व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या इंग्रजी पुस्तकानुसार, जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध होता.[२८६] आरएसएसचे माजी प्रचारक बलराज मधोक यांच्यानुसार, जम्मू व काश्मिरच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी काश्मिरी नेता शेख अब्दुल्ला यांना सांगितले होते की, "भारताने काश्मीरच्या सीमेचे रक्षण करावे, तेथील रस्ते तयार करावे, काश्मीरला अन्नपुरवठा पुरवठा करावा तसेच भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी जर तुमची इच्छा असेल तर माझा कलम ३७०ला विरोध आहे. तसेच भारत सरकारकडे काश्मीरबद्दल मर्यादीत अधिकार असावे आणि भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये कोणतेच अधिकार नसावे. जर तुम्ही अशा प्रस्तावावर माझी मंजुरी घेत असाल तर मी भारताचा कायदा मंत्री म्हणून या प्रस्तावाला कधीच मान्यता देणार नाही."[२८७][२८८][२८९] आंबेडकरांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले शेख अब्दुल्ला जवाहरलाल नेहरूंकडे गेले. नेहरूंनी गोपाळस्वामी अय्यंगार यांना कलम ३७०चा मसुदा तयार करायला सांगितले. अय्यंगार बिनखात्याचे मंत्री होते. ते तत्कालीन संविधान सभेचे सदस्य होते. तसेच काश्मीरचे माजी दिवाणही होते.[२८६][२९०] जनसंघाचे माजी अध्यक्ष व आरआरएसचे कार्यकर्ता बलराज मधोक यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 'विभाजित काश्मीर आणि राष्ट्रवादी डॉ. आंबेडकर' या नावाने एक लिहिलेल्या प्रकरणात "ते (आंबेडकर) इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी होते आणि इतर बुद्धिजिवींपेक्षा जास्त सुशिक्षित होते, असे मला वाटते." असे लिहिले आहे.[२८६] आंबेडकरवादी प्रतीक टेंभुर्णे यांच्या मते आंबेडकरांच्या निधनाच्या चार दशकानंतर इ.स. १९९१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तरुण भारत या प्रकाशनामध्ये ही अभिरुचि पहिल्यांदा समोर आली. याच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.[२९१][२९२] आंबेडकरचरित्रकार धनंजय कीर यांच्यानुसार, जेव्हा एका संवाददाता संमेलनामध्ये आंबेडकरांना विचारले गेले की, कलम ३७० ने काश्मिर समस्येचे निरसन करण्यास मदत केली आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की काश्मीरकडून भारताला सैन्य आणि अन्य आवश्यक सेवा प्रदान करण्याची अपेक्षा करणे अनुचित होते परंतु यासोबत विलय झालेला नाही.[२९३] +आंबेडकर नेहरूंच्या परराष्ट्रनीतीवर असमाधानी होते.[२९४] स्वातंत्र्यानंतरच्या लगेचच्या काळात भारताच्या ३५० कोटी रुपये वार्षिक उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये केवळ सैन्यावर खर्च होत होता. सैन्यावरील प्रचंड खर्च कमी करायचा असेल तर आंबेडकरांच्या मतानुसार काश्मीरची फाळणी करणे, हा एक उपाय आहे. आंबेडकरांनी असा विचार मांडला की, ज्याप्रमाणे भारताची फाळणी करताना हिंदू बहुसंख्य भाग भारताकडे ठेवला आणि मुस्लिम बहुसंख्य भाग पाकिस्तानला दिला, त्याप्रमाणे हिंदू बहुसंख्य व बौद्ध बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग भारताला घ्यावा आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग पाकिस्तानला द्यावा. वाटल्यास युद्धबंदी भाग, काश्मिर खोरे आणि जम्मू-लडाख असे काश्मिरचे तीन भाग करावेत व त्या तिन्ही भागांत स्वतंत्रपणे सार्वत्रिक मतदान घेऊन घेऊन निर्णय करण्यात यावा. काश्मिरचे तीन भाग करून तीन भागात स्वतंत्रपणे सार्वमत घेण्याऐवजी जर संपूर्ण काश्मिरमध्ये सार्वमत घेण्यात आले तर काश्मिरमधील हिंदूंना व बौद्धांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिमांबरोबर पाकिस्तानात जावे लागेल आणि त्यांना पूर्व बंगालमधील हिंदूंप्रमाणे असह्य त्रास सहन करावा लागेल.[२९४] +“डॉ. आंबेडकरांनी आपल्या सोबत विद्वता, कल्पनाशक्ती, तर्कनिष्ठा व वक्तृत्व आणि अनुभव पणास लावले, अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्नांवर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि अशावेळी अतिशय प्रभावीपणे तिकतेच सुलभपणे ते मते मांडीत. जगातल्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. तसेच १९३५च्या कायद्याचे बारकावेही त्यांना माहित होते, घटनेचा मसुदा चर्चिला जात असताना उद्भवलेल्या कोणत्याही टीकेला ते स्पष्ट आणि सुटसुटीतपणे स्पष्टीकरण देत. त्यांनी उत्तरे दिल्यानंतर सदस्यांच्या मनातील संदेश, गोंधळ, असंदिग्धपणा यांचे ढग नाहीसे होत. तर्कस्पष्ट युक्तिवाद, प्रभावी आणि सर्वांना समजणारे स्पष्टीकरण, कोणत्याही मुद्याला तात्काळ प्रतिवाद करून वाद संपुष्टात आणण्याची हातोटी त्यांच्याशिवाय [संविधान सभेच्या] अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती. हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता. म्हणूनच त्यांना आधुनिक मनू अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात, ते साजेसेच आहे.” +आंबेडकर जातिव्यवस्थेच्या विरोधात लढत होते, यासोबतच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचा सहभाग होता. ते सर्व भारतीय समाजांच्या विकासासाठी कार्यरत होते. इ.स. १९३० ते १९३२ दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांची आणि भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती. पहिल्या गोलमेज परिषदेतील आंबेडकरांचे भाषण ऐकल्यानंतर महात्मा गांधींनी त्यांना "उच्च दर्जाचे देशभक्त" म्हटले आहे. आपल्या पी.एचडी. व डीएससी प्रबंधांतूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विस्तृत विश्लेषण केलेले आहे. +आंबेडकरांवर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली गेली होती. याशिवाय संविधान सभेच्या मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्यांक उपसमिती, सल्लागार समिती, ध्वज समिती, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती व प्रांतिक घटना समिती अशा अनेक समित्यांवर सदस्य म्हणूनही आंबेडकरांनी काम केले.[२९६][२९७] भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठा सहभाग असल्यामुळे आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा भारतीय संविधानाचे निर्माते म्हटले जाते.[२९८][२९९] +एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारने भारताचा स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र भारताचा राज्यकारभार संविधानानुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून संविधान समिती तयार करावी आणि त्या समितीने भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे सुचवले होते. त्याचप्रमाणे मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी संविधान समितीचे प्रतिनिधी निवडण्याचे काम केले.[३००] १६ मे, १९४६ रोजी भारतमंत्री पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर या ब्रिटनच्या मंत्रिमंडळाने भारतातील घटना परिषदेच्या (संविधान समितीच्या) निवडणूक प्रक्रियेचा तपशील जाहीर केला. त्यानुसार घटना परिषदेची निवडणूक प्रांतीय विधानसभांच्या सदस्यांनी केलेल्या मतदानानुसार जुलै १९४६मध्ये पार पडली. घटना परिषदेच्या एकूण २९६ सदस्यांपैकी १७५ सदस्य काँग्रेस पक्षाचे तर ३० काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. मुस्लिम लीगतर्फे निवडून आलेल्या ७३ सदस्यांनी घटनापरिषदेवर बहिष्कार घातल्यामुळे उरलेल्या २२३ सदस्यांमध्ये काँग्रेस पुरस्कृत सदस्य एकूण २०५ होते. त्यामुळे घटना परिषदेवर काँग्रेसचे प्रभुत्व होते.[३०१] मुंबई कायदेमंडळात आंबेडकरांच्या शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे आंबेडकर काँग्रेसच्या सहकार्याशिवाय मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. मुंबई कायदेमंडळाच्या काँग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून बॅ. मुकुंद जयकर आणि क.मा. मुन्शी या दोघांची निवड केली. त्यामुळे आंबेडकरांना बंगाल प्रांताच्या कायदेमंडळातील सभासदांचे सहकार्य घ्यावे लागले. आंबेडकरांनी बंगालमधून निवडून येण्याचा प्रयत्न केला. तेथे सर्व हिंदूंसाठी १८ जागा, मुसलमानांसाठी ३३ जागा, अँग्लो-इंडियन १, भारतीय ख्रिश्चनांसाठी प्रत्येकी १ जागा आणि अनुसूचित जातीसाठी ७ जागा अशा एकूण ६० जागा होत्या. घटना परिषदेतील सदस्यांची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार घेण्यात आली. बंगालमधून घटना परिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या क्रमांकाची पसंतीची चार मते असा 'कोटा' ठरविण्यात आला. आंबेडकरांना पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची पाच मते मिळाल्यामुळे ते विजयी झाले. भारतमंत्री पेथिक लॉरेन्स यांनी पंतप्रधान क्लेमंट ॲटलींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "बंगालमधील दलितवर्गीयांवर डॉ. आंबेडकरांचा प्रभाव आहे. ते कोणीही नाकारणार नाही. बंगाल विधानसभेत अनुसूचित जातीचे २५ सदस्य आहेत. या सर्व उमेदवारांनी डॉ. आंबेडकरांना मते दिली, त्याच सोबत काही अँग्लो-इंडियन सदस्यांनीही त्यांना मते दिली आहेत. डॉ. आंबेडकर बंगालमधून घटना परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले." या निवडणूकीत काँग्रेस सदस्यांनी आंबेडकरांना सहकार्य केले नव्हते.[३०२] बॅ. जोगेंद्रनाथ मंडल व काही मुस्लिम लीगच्या सभासदांनी सुद्धा आंबेडकरांना मते दिली व ते घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यात यशस्वी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव केला होता.[३०३] एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. +भारतात येऊन आपले कार्य करून इंग्लंडला परत गेलेल्या क्रिप्स मिशन आणि कॅबिनेट मिशन यांची स्वातंत्र्य होऊ घातलेल्या भारतात अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय हक्कांकडे दुर्लक्ष केले असे वाटल्यामुळे अस्पृश्यांच्या राजकीय भवितव्याबाबत आंबेडकरांना चिंता वाटू लागली. याविषयी आंबेडकरांनी ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली यांना तार पाठवली आणि अस्पृश्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी न्याय्य मागण्या मान्य करण्याची विनंती केली. अस्पृश्यांना मताधिकार मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांना राजकीय अस्तित्व असावे या आशयाचे एक सविस्तर निवेडन तयार करून पंतप्रधान ॲटली, मजूर पक्षाच्या इतर नेत्यांना व हुजूर पक्षाचे नेते विन्स्टन चर्चिल यांना पाठवले. मात्र याचे उत्तर आले नाही. आंबेडकर दुसरे निवेदन घेउन इ.स. १९४६ मध्ये विमानाने दिल्लीहून कराचीला आणि कराचीहून लंडन गेले. लंडनमध्ये ते पंतप्रधान ॲटली, भारतमंत्री लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, विरोधी पक्षनेते चर्चिल, आणि मजूर, हुजूर व उदारमतवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटले. त्या सर्वांना छापील निवेदन दिले, आणि अस्पृश्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय स्थिती सुधारण्यासाठी स्वतंत्र भारतात अस्पृश्यांना विशेष राजकीय हक्क ब्रिटिश सरकारकडून मिळणे आवश्यक असल्याचे सांगत राहिले. आंबेडकरांची विन्स्टन चर्चिल यांच्याशी भेट त्यांच्या केंटमधील वेस्टर्नहॅम येथील राहण्याच्या ठिकाणी झाली होती. त्यांनी चर्चिल बरोबर अस्पृश्योद्धाराच्या प्रश्नांवर चर्चा केली व चर्चिल यांनी आपला हुजूर पक्ष शक्य तितके सहकार्य करील, असे आश्वासन दिले.[३०४] आंबेडकर १५ नोव्हेंबर, १९४६ रोजी मुंबईला पोहोचले. तोपर्यंत भारतात २० ऑक्टोबर, १९४६ रोजी मध्यवर्ती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. घटना समितीचे कामकाज सुरू झाल्यावर आंबेडकरांनी त्यात भाग घेतला. घटना समितीच्या १० डिसेंबर १९४६ च्या बैठकीत डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ११ डिसेंबर पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या.[३०५] +१३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीच्या बैठकीत घटना समितीच्या कार्याचे ध्येय आणि साध्य स्पष्ट करणारा ठराव भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडला.[३०६] २० जानेवारी १९४७ रोजी नेहरूंचा ठराव मान्य करण्यात आला. भारताला स्वतंत्र देण्याचे काम तत्परतेने व्हावे म्हणून ब्रिटिश सरकारने २४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड वेव्हेलच्या जागी लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांना भारताचा व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले. ब्रिटिश सरकार जून १९४७ च्या सुमारास (अखंड किंवा विभाजित) भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या विचारात होते.[३०७] सुरुवातीला भारतातील बरीच संस्थान स्वतंत्र राहू इच्छित होती. कारण ब्रिटिश सरकार व कॅबिनेट मिशनने भारतातील संस्थानिकांना आपल्या इच्छेप्रमाणे स्वतंत्र राहावे किंवा भारतीय संघराज्यात विलीन व्हावे या मताचे होते. आंबेडकरांनी १८ जून १९४७ रोजी एक पत्रक काढून अखंड भारतातील संस्थानिकांना सुचवले की, संस्थानिकांना आपली संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन करावीत आणि तसे करणेच त्यांच्या हिताचे आहे. अशा आशयाचे आंबेडकरांचे पत्रक 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या १८ जून १९४७ च्या अंकातही प्रसिद्ध झाले होते.[३०८] माऊंटबॅटनने एक समिती स्थापन केली ज्यात काँग्रेसतर्फे जवाहलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, आचार्य जे.बी. कृपलानी; मुस्लिम लीगतर्फे मोहम्मद अली जिना, लियाकत अली खान, सरदार अबदूर रीव निस्तार आणि शीख समाजातर्फे सरदार बलदेवसिंग या सात जणांना सभासद म्हणून नेमले. समितीने ४ जून ते ७ जून १९४७ दरम्यान विचारविनिमय करून भारताच्या पाळणीचे तत्त्व मान्य केले. १२ जून १९४७ रोजी फाळणी समितीने आपला खलिता तयार केला व ब्रिटिश सरकारला पाठवला. १४ जून १९४७ रोजी मुंबईत गांधींच्या उपस्थित काँग्रेसची बैठक झाली व त्या बैठकीत काँग्रेसने फाळणी स्वीकारली.[३०९] ब्रिटिश सरकारने फाळणीचा खलिता ४ जुलै १९४७ रोजी हाउस ऑफ कॉमन्समध्ये 'दि इंडिया इनडिपेडन्स बील' मांडले. १० जुलैला मोहंमद अली जीना यांना पाकिस्तानचे गव्हर्नर म्हणून इंग्लंडमध्ये स्वीकारण्यात आले. २६ जुलै रोजी हे बील मंजूर झाले व त्यावर इंग्लंडच्या महाराजाने १८ जुलै १९४७ रोजी शिक्कामोर्तब केले. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे स्वातंत्र्य झाले.[३१०] या फाळणीच्या घडामोडीत आंबेडकर नव्हते, ते अखंड भारताचे समर्थक होते. फाळणी झाली तेव्हा दंगली उसळल्या. फाळणीमुळे बराच अस्पृश्य समाज नव्या पाकिस्तान गेला, त्यांना परत आणण्यासाठी आंबेडकरांना प्रयत्न केले पण तितकेसे यश मिळाले नाही.[३११] फाळणीमुळे बंगाल प्रांताचा पूर्व भाग सुद्धा पाकिस्तानात गेला त्यामुळे आंबेडकरांचे भारतीय घटना समितीचे संपुष्टात येऊन ते पाकिस्तानच्या घटना समितीचे सदस्य बनले.[३१०] त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व विभाजित भारताचा भाग असलेल्या पश्चिम बंगालच्या कायदेमंडळातर्फे घटना समितीचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न करु लागले. मात्र त्यावेळी काँग्रेस पक्षाने आंबेडकरांना घटना समितीचे सभासद म्हणून निवडून देण्याचा निर्णय घेतला. पूर्वी घटना समितीच्या बैठकांमध्ये आंबेडकरांनी जी भाषणे केली त्यावरून त्यांचे कायदा व संविधान या विषयांवरील प्रभुत्व, बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, देशप्रेम, व विविध विषयांमधील सखोल ज्ञान या सर्वांची जाणीव नेहरू, पटेल, प्रसाद यांच्यासह संविधान सभेतील सर्व सदस्यांना झाली होती. त्यामुळे भारताचे संविधान तयार करण्यासाठी आंबेडकरांचे सहकार्य घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटले.[३१२] बंगालच्या फाळणीमुळे आंबेडकरांचे सदस्यत्व संपणार होते. त्यामुळे मुंबई प्रांतातून १९४७ च्या जुलैमध्ये आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून येतील अशी व्यवस्था काँग्रेसने केली होती. आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बंगालमधून निवडून आल्यानंतर ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना परिषदेची पहिली सभा भरण्यापूर्वीच काँग्रेस नेते आंबेडकरांनी घटना परिषदेत पूर्ण सहकार्य करावे यासाठी प्रयत्न करु लागले होते.[३१३] यासाठी बॅ. जयकरांनी राजीनामा देऊन मुंबई प्रांतांतून रिकाम्या केलेल्या जागेवर डॉ. आंबेडकरांना निवडून आणावे असे डॉ. राजेंद्र प्रसादांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी ३० जून १९४७ रोजी पत्र पाठवून कळवले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले की, "अन्य कोणतेही कारण विचारात घेतले तरी तरी घटना परिषदेतील आणि तिच्या विविध समित्यांतील डॉ. आंबेडकरांची कामगिरी इतकी उच्च प्रतीची आहे की; त्यांच्या सेवेला आपण मूकू नये असे वाटते. १४ जुलै १९४७ पासून घटना परिषदेचे नवे सत्र सुरू होत आहे. त्या सत्रात डॉ. आंबेडकर उपस्थित रहावेत अशी माझी तीव्र इच्छा आहे. म्हणून मुंबई प्रांतातून तुम्ही डॉ. आंबेडकरांना निवडून द्यावे."[३१४] +घटना समितीवर निवडून आल्यानंतर तीचे सभासद म्हणून समितीच्या नोंदवहीत १४ जुलै १९४७ रोजी आंबेडकरांनी स्वाक्षरी केली.[२९४] यासोबतच पंतप्रधान नेहरू व उपपंतप्रधान पटेल यांनी भारताच्या मंत्रिमंडळात आंबेडकर यांना स्थान दिले व त्यांच्याकडे कायदा व न्याय खात्याची जबाबदारी सोपवली. आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री झाले.[३११] २० ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधित सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली. डॉ. बी.आर. आंबेडकर, जी.व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार, बिधनचंद्र लाल मित्र, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि हुसेन इमाम अशी या समितीच्या सभासदांची नावे होती.[३११] भारतीय घटना समितीने एकूण २२ समित्या स्थापन केल्या होत्या. त्यातील १२ समित्या या विशेष कामकाजासाठी (राज्यघटना कामकाज समित्या) होत्या तर १० समित्या या कार्यपद्धतीशी निगडित होत्या. +२९ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेने एक ठराव पास करून भारतीय संविधानाचा मुसदा तयार करण्यासाठी मुसदा समिती तयार केली. २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली, आणि त्यात ७ सदस्यांचा समावेश करण्यात आला, त्यांपैकी एक सदस्य आंबेडकर होते. दुसऱ्या दिवशी ३० ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीच्या सदस्यांनी आंबेडकरांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. घटना समित्यांमध्ये मुसदा समिती ही सर्वात महत्त्वाची होती, आणि राज्यघटनेची निर्मिती करणे ही या समितीची महत्त्वाची जबाबदारी होती. विधिमंत्री डॉ. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते व इतर सहा जण सदस्य होते. मसुदा समितीचे सदस्य म्हणून अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉ. कन्हैयालाल मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहंमद सादुल्ला, टी.टी. कृष्णमचारी (डी.पी. खैतान यांच्या मृत्युनंतर नियुक्ती), एन. माधव राऊ (बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर नियुक्ती) यांनी काम केले.[३१५] आंबेडकरांना कायद्याचे व राज्यघटनेचे सखोल ज्ञान होते. त्यांनी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड यासारख्या सुमारे ६० देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास केला होता.[३१६][३१७] तसेच त्यांनी कायदाविषयक महत्त्वपूर्ण ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला होता. संविधान निर्मितीच्या कामासाठी आंबेडकरांना सुरुवातीच्या बौद्ध संघाच्या पद्धतींचे आणि अन्य बौद्ध ग्रंथांचे अध्ययन सुद्धा कामी आले.[३१८][३१९] + +३० ऑगस्ट १९४७ पासून आंबेडकरांनी सहकाऱ्यांची मिळेल तशी साथ घेत संविधान मसुदा लिहून पूर्ण केला आणि तो मसुदा संविधान समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना २१ फेब्रुवारी १९४८ रोजी सादर केला. आंबेडकरांनी अवघ्या १४५ दिवसांत मसुदारुपी राज्यघटना तयार केली होती. मसुदारुपी ती घटना स्वतंत्र भारताच्या लोकांचे मत अजमावण्याच्या उद्देशाने देशासमोर ठेवण्यात आली. या मसुदारूपातील घटनेचे १८ भाग होते, त्या १८ भागांत ३१५ कलमे व ९ परिशिष्टे होती.[३२०] मसुदा समितीच्या बैठकीतील निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतले गेले होते. मसुदा तयार करताना मसुदा समितीने, घटना समितीद्वारा घेतलेल्या निर्णयाचे किंवा घटना समितीद्वारा कार्यान्वित केलेल्या विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयांचे अनुसरण केले होते. घटना समितीत झालेल्या चर्चेनंतर घटनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यात ३०५ कलमे होती व ६ परिशिष्टे होती. आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२०] या काळात आंबेडकरांना मधुमेहाचा आजार होता आणि त्यांचा त्यांना त्रास होता असे. त्यामुळे त्यांना रोजच उपचार घ्यावे लागत होते. मुंबईल्या मुक्कामात ते डॉ. मालवणकर यांच्या दवाखान्यात औषधोपचार घेण्यासाठी येत, तेव्हा तेथे डॉ. शारदा कबीर (लग्नानंतरच्या डॉ. सविता आंबेडकर) यांच्याशी त्यांची ओळख झाली. मालवणरांनी आंबेडकरांवर उपचार करण्याचे काम डॉ. शारदा कबीर यांचेवर सोपवले होते. दोघांचा परिचय वाढत गेला व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा आंजरजातीय विवाह होता, कबीर या ब्राह्मण समाजातील होत्या. १५ एप्रिल १९४८ रोजी आंबेडकर यांच्या दिल्ली येथील हार्डिंग ॲव्हिन्यू या निवासस्थानी आंबेडकर व डॉ. शारदा कबीर यांचा विवाह झाला.[३२१] आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२२] २१ फेब्रुवारी १९४८ पासून जवळपास आठ महिने मुसदारुपी घटना चर्चेसाठी खुली ठेवली होती. त्यानंतर ४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटना समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राजेंद्र प्रसादांनी जाहिर केले की, आंबेडकर आज घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर करतील. घटना समितीचे सभासद दोन दिवस मुसदारूप घटनेवर आपले विचार व्यक्त करतील आणि दुरुत्याही सुचवतील. त्यानंतर आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला आणि मसुद्यावर विवेचनात्मक विचार मांडले आणि भारताच्या राज्यघटनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली.[३२३] "घटना समितीने वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या होत्या. त्या सर्व समितीच्या घटना समितीला आपले अहवाल सादर करीत होत्या. घटना समिती त्या अहवालांच्या आधारे कीही निर्णय घेत होती आणि ते निर्णय मसुदा समितीला कळवत होती. मसुदा समिती ते निर्णय आणि भारत सरकारचा १९३५चा कायदा विचारात घेऊन राज्यघटना तयार करण्याचे कार्य करीत होती, असे आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आंबेडकरांनी सांगितले.[३२४] मसुदारूप घटना ३१५ कलमांची आणि ८ परिशिष्टांची आहे. मसुदारुपी घटनेत भारतीय संघराज्याचा मुख्य अधिकारी म्हणून एक पद आहे, ज्या भारतीय संघराज्याचा अध्यक्ष (राष्ट्रपती) असे म्हटले आहे. असे असले तरी या घटनेत अमेरिकेसारखे अध्यक्षीय पद्धतीचे सरकार स्वीकारलेले नाही तर संसदीय पद्धतीचे सरकार घटनेत स्वीकारले आहे. म्हणून राष्ट्रपती भारत देशावर राज्य करणार नाही. तो केंद्रिय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कार्य करणार आहे. संसदेत बहुमताचे प्रभुत्व आहे. मंत्री संसदेचे सदस्य आहेत. मसुदारूप घटना संघराज्यात्मक आहे आणि एकात्मही आहे. तीमध्ये लोकशाही पद्धतीला प्राध्यान्य आहे."[३२४] संविधान सभेत भाषणाचा समारोप करताना आंबेडकर म्हणले की, "राज्यघटना कितीही चांगली असली तरी ती अमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या राज्यघटनेचे मातेरे होते. मात्र राज्यघटना कितीही वाईट असली तरी ती राबविणारे लोक चांगले असतील तर ती राज्यघटना निःसंशय चांगली ठरते." संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हेसुद्धा नागरी सेवेचे महत्त्व विशद करताना म्हणाले की, "राज्यघटनेत काही असेल अथवा नसेल, राज्यघटना काही सांगो अथवा न सांगो, देशाचे कल्याण या देशाचे शासन-प्रशासन कोणत्या प्रकारे केले जाते यावर अवलंबून राहील आणि शाळा-प्रशासन चालविणारे लोक कोण वा कसे आहेत त्यावर अधिक अवलंबून राहील."[३२५] ४ नोव्हेंबर १९४८ रोजी आंबेडकरांनी आपल्या भाषणात घटनेची देशहिताची, राज्यहिताची व जनहिताची जी वैशिष्ट्ये सांगितली त्यावर प्रभावित होऊन घटना समितीच्या अनेक सभासदांनी ५ नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनाकार आंबेडकर यांची प्रशंसा करणारी मते व्यक्त केली.[३२६] संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे सदस्य टी.टी. कृष्णमचारी यांनी सांगितले की, "संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक सदस्य अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बरेच लांब होते आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की, संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी. डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पडले, यात मला तीळमात्रही शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत."[३२७][३२८][३२९] +एस. नागप्पा म्हणाले की, "या घटनेचा मुसदा तयार करण्याचे कष्ट घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी डॉ. आंबेडकर यांचे आभार मानतो. हे काम गुंतागुंतीचे आहे, याविषयी शंकाच नाही, तरी सुद्धा त्यांनी ते अतिशय यशस्वीपणे व कमी वेळेत केले."[३३०] ७ नोव्हेंबर १९४८ नंतर घटना समितीच्या बैठका लागोपाठ होत राहिल्या. घटनेच्या प्रत्येक कलमावर चर्चा करून एक-एक कलम स्वीकारण्यात आले. २० नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनेचे अकरावे कलम स्वीकारण्यात आले आणि भारतातील अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्यात आली.[३३०] १४ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीचे शेवटचे चर्चासत्र सुरू झाले. यात आंबेडकरांनी घटनेच्या सुचनांविषयी, दुरुस्त्याविषषी भाषण केले आणि परिवर्तनीय मसुदारुपी राज्यघटना तिसऱ्या वाचनासाठी आणि मंजूर होण्यासाठी घटना समितीपुढे सादर केली.[३३१] सभासदांनी परिवर्तित मसुदारुपी घटनेवर १७ नोव्हेंबर १९४९ रोजीच्या बैठकीत भाषणे केली. यावेळीही बऱ्याच सभासदांनी घटना तयार करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे आंबेडकरांची प्रशंसा केली. सेठ गोविंददास यांनी आंबेडकरांना 'आधुनिक युगाचा मनू' म्हटले जात असल्याचे संविधान सभेत सांगितले. खंडुभाई के. देसाई यांनी आंबेडकरांनी दिलेल्या अत्यंत विद्वतापूर्ण भाषणांना अविस्मरणीय म्हटले.[३३२] तर के.एम. जेधे यांनी आंबेडकरांना थोर वकील व प्रचंड बुद्धी व क्षमता असलेले मानव म्हटले.[३३३] २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर यांनी संविधान सभेत आपले उद्बोधक व ऐतिहासिक भाषण दिले. त्यांनी प्रारंभी घटनेच्यासंबंधीची तांत्रिक माहिती दिली. काही कलमांची व वैशिष्ट्यांची माहिती दिल्यानंतर ते आपल्या भाषणाच्या शेवटाकडे आले आणि थोडेसे गंभीर झाले. त्यावेळी त्यांनी देशाच्या भवितव्याविषयी आपल्या भावना व आपले विचार व्यक्त केले. स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी आंबेडकर म्हणतात की, "जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे." नंतर देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आंबेडकर म्हणतात की, "भारताचे स्वातंत्र्य आपल्याच लोकांच्या विश्वासघाताने अनेकदा गेले आहे. आपल्याच लोकांनी देशद्रोह केला आणि भारत देश दुसऱ्यांच्या हाती दिला. मुहम्मद बिन कासिमने जेव्हा सिंधवर स्वारी केली तेव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने लाच घेतली आणि तो आपल्या राजाच्या मदतीला धावला नाही. यामुळे राजा दाहीरचा पराभव झाला. महंमद घोरीला भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण राजा जयचंदने दिले. शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा इतर मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुद्ध लढत राहिले. आता पुन्हा तसेच होणार नाही ना? अशी मला चिंता वाटते. जर राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्र हितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. असे झाले तर पुन्हा स्वातंत्र्य मिळविणे अशक्यच होऊन बसेल. यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन, मी शिख, मी जैन-बौद्ध यांना दुय्यमत्व देऊन, मी प्रथम भारतीय व अंतिमतः ही भारतीयच आहे, असे आपण मानलेच पाहिजे".[३३४] २६ नोव्हेंबर १९४९ च्या घटना समितीच्या बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या भाषण म्हणाले की, "स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली, तिचे सभासद आणि प्रामुख्याने तिचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीची निर्णय अगदी अचूक होता. आणि डॉ. आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे." आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व जगातले एक श्रेष्ठ घटनाकार म्हणून ओळखले जाऊ लागले.[३३५] + +"देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजामाच्या जोखडाखाली अडकलेल्या हैदराबाद संस्थानातील लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नतिक पाठबळ मिळाले होते. त्यातूनच मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट झाली. धर्मसत्ता व राजसत्ता कधीच एकत्र नांदू शकत नाहीत, या शब्दांत बाबासाहेबांनी निजामाच्या धार्मिक सत्तेला विरोध केला होता." +"हैदराबाद संस्थानात भाषण, लेखन, शिक्षण व सभा स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत नागरी स्वातंत्र्य येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून हैदराबाद संस्थानामध्येही दलितांना स्वातंत्र्याचा विचार बाबासाहेबांनी दिला होता", असेही भगवानराव देशपांडे म्हणले.[३३६] +१९४० च्या दशकामध्ये ब्रिटिशांनी हिंदुस्थानातील संस्थानिकांना आपले स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याची परवानगी दिली होती. मोहम्मद अली जिन्ना यांनी आपली पाकिस्तानाची मागणी यशस्वी केली, त्यानंतर हैदराबाद संस्थानाच्या निजामाने हे १७ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांचे संस्थान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. निजामाचे हैदराबाद संस्थान धर्मांध रजाकारांचे राज्य होते, जिथे न्याय हक्कांसारख्या मूलभूत अधिकारांवरच बंदी होती. इ.स. १९३८ ते १९४८ या कालखंडात आंबेडकर यांनासुद्धा हैदराबाद संस्थानात सभा, परिषद, मेळावे वा संमेलने घेण्यास मज्जाव घातला गेला होता. अशा या निजामांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याचे निवारण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन कायदामंत्री आंबेडकर यांनी प्रयत्न केले.[३३७] +भारत सरकारने जेव्हा हैदराबाद संस्थानावर पोलीस कारवाई केली तेव्हा आंबेडकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना पाठिंबा दिला होता. पोलीस कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी पटेल यांनी आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. हैदराबादचा इतिहास आणि भूगोल पाहता निजाम स्वतंत्र राहणे शक्यच नाही, असे स्पष्टीकरण त्यावेळी आंबेडकरांनी पटेल यांना दिले होते. "आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेणार असाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैदराबाद संस्थानावर आक्रमण केले, असे अनेक अर्थ निघू शकतील", असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे आंबेडकरांनी असे सुचवले की आपण हैदराबाद संस्थानावर भारतीय सैन्यच पाठवू परंतु या कृतीला 'पोलीस ॲक्शन' हे नाव देऊ. पटेल यांनी आंबेडकरांच्या सूचनेचा स्वीकार केला आणि पुढे तेथे भारतीय सैन्य पाठवून कारवाई झाली व त्याला पोलीस ॲक्शन हा शब्द वापरला गेला. शेवटी भारतीय सैनिकांसमोर निजामाच्या सैनिकांचा पराभव झाला आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचे राज्य भारतात सामील झाले.[३३८][३३९][३४०] +आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली होती. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारंभास अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खू संघ व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता.[३४१] +इ.स. १९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. इ.स. १९५६ला आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. आंबेडकरांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस इ.स. १९५३ पासून सुरुवात केली. इ.स. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात आंबेडकरांनी केली, म्हणून त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते समजले जाते.[३४१] +इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या. अशी आग्रही मागणी डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख आंबेडकरांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.[३४१] +मी बुद्धांचा धम्म (बौद्ध धर्म) सर्वोत्तम मानतो. त्याची कोणत्याही धर्माशी तुलना केली जाऊ शकत नाही. विज्ञान मानणाऱ्या आधुनिक माणसाला जर कोणता धर्म आवश्यक वाटत असेल, तर तो फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. मी गेली तीस वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास करून या निष्कर्षाप्रत आलो आहे की बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे. +आंबेडकरांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.[११९] पण हिंदुंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली.[११९] तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले.[११९] त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले.[११९] त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबेडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी-बोधी म्हणतात की, "बाबासाहेबांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस. एम. जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती.[३४२] +आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी भरलेल्या परिषदेत हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी आंबेडकरांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी इस्लाम स्वीकारावा, पाकिस्तानाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या निझामाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते.[३४३] परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्ये जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले.[३४४] ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याती विनंती केली आणि धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली होती. महाबोधी सोसायटीकडून बौद्ध भिक्खूंनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म आशिया खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांची उद्दिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते. +आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला.[३४५] धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यावय स्थापन केले.तसेच औरंगाबाद येथे इ.स. १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू करून त्याच्या परिसरास नागसेनवन असे नाव दिले. त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानाला राजगृह असे नाव दिले. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.[३४६][३४७] + +बाबासाहब करे पुकार +बुद्ध धम्म का करो स्वीकार... +आकाश पाताल एक करो +बुद्ध धम्म का स्वीकार करो...अशा घोषणा देत आंबेडकरवाद्यांनी नागपूरात प्रवेश केला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले तेव्हा नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली होती. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा याच दिवशी स्वीकार केला होता. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थविर चंद्रमणी यांचेकडून आंबेडकर व सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्यांनंतर नवदीक्षित बौद्ध आंबेडकरांनी स्वतः आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.[३४८][३४९] आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा ३ लक्ष अनुयायांना दीक्षा दिली, तर चंद्रपूर येथे १६ ऑक्टोबर रोजी ३ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तसेच अकोला येथे ५०० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीन दिवसांतच आंबेडकरांनी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली.[३५०] मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.[३५१] आंबेडकरांनी धम्मदीक्षेसाठी अजब बंगला वस्तुसंग्रहालयातील बुद्धमूर्ती मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते रविशंकर शुक्ला यांच्याकडून मागिवली होती.[३५२] लक्षावधी अनुयायांसह आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर देशात बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना बौद्ध धर्माचे प्रवर्तक तसेच बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक म्हटले जाऊ लागले.[३५३] महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही.[३५४] +आंबेडकरांनी बौद्धांना स्वतःच्या २२ प्रतिज्ञा वदवून घेतल्या. या बौद्ध धर्माचे सार आहेत. यांत बौद्ध धर्मात असलेला हिंदू देवी-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्याच्या आहेत. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकीद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. या २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्त्वाच्या आहेत.[३५५] +अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव म्हणतात की, "बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. १४ ऑक्टोबर नंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते. मात्र त्यात डॉ. आंबेडकरांना सहभागी होता आले नाही. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरण्यात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही. ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीने. अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचे आचरण करण्यात येते पण त्याबद्दल प्रत्येकाची थिअरी असते. हे पद्धतशीरपणे व्हायला हवे होते, ते झाले नाही हे मान्य करावं लागेल."[३४२] +आंबेडकरांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी दिल्लीला नेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भाग आग्रा सहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिकठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर येथील सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या काळात मुंबई, आग्रा, दिल्ली यांसह देशातील वीस पेक्षा अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांद्वारे दीक्षित नवबौद्धांची संख्या ४०,००,००० झाली.[३५६] +१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी महाराष्ट्रात २,४८७, पंजाबात १,५५०, उत्तर प्रदेशात ३,२२१, मध्य प्रदेशात २,९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतात होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील बौद्धांची अधिकृत संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १,६७१ टक्क्यांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती. धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ७०% इतके होते. धर्मांतरामुळे त्यांची विभागणी ३५% बौद्ध, व ३५% हिंदू महार अशी झाली.[३५०][३५१][३५७] ही सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती.[३५६] मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती, जी भारतातील ४.५% लोकसंख्या होती.[३५६] २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% पेक्षा जास्त लोक हे आंबेडकरवादी बौद्ध आहेत, ज्यांचे पूर्वज १९५६ मध्ये बौद्ध धर्मात परिवर्तित झाले होते.[३५८][३५९][३६०][३६१] +नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे झाल्यावर आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट‘’च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी ‘‘बुद्ध की कार्ल मार्क्स‘’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या ‘‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’‘ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन (महापरिनिर्वाण) झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले. +आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतरच्या सात आठवड्यांत त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी मोठे कार्य केले. +आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादर येथून दुपारी १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. चार मैल लांबीच्या या त्यांच्या अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. मुंबई शहरातील ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी आंबेडकरांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौसल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली. एकाच वेळी दहा लक्षांवरील लोकांचे धर्मांतर हे जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.[३५१] +आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक निर्माण केले आहे. याला 'महापरिनिर्वाण स्थळ' म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.[३६२][३६३] +रमाबाईंना आंबेडकरांच्या पत्नी होत. त्यांनी रमाबाईंना लिहायला वाचायला शिकवले होते.[३६४] रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण पाच अपत्य झाली – यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न. यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. यशवंत (१९१२–१९७७) हा एकमेव त्यांचा वंशज होता.[३६५] +इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.[३६६][३६७] १९४० च्या दशकात भारतीय संविधानाचा मसुद्याचे काम पूर्ण करतावेळी डॉ. आंबेडकर खूप आजारी होते. त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक[मराठी शब्द सुचवा] वेदना होत होत्या, त्यांना रात्री झोप येत नसे. ते इन्सुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते.[३६८] यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कृष्णराव कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर या पुण्याच्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होत्या.[३६९] डॉ. कबीर यांची आंबेडकरांची वैद्यकीय काळजी घेतली. पुढे आंबेडकरांनी कबीरांशी १५ एप्रिल, १९४८ रोजी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहसमयी आंबेडकरांचे वय ५७ वर्ष तर शारदा कबीर यांचे वय ३९ वर्ष होते.[३७०] विवाहानंतर शारदा कबीरांनी 'सविता' हे नाव स्वीकारले.[३७१] सविता आंबेडकरांना अपत्य नव्हते. आंबेडकरानुयायी लोक सविता आंबेडकरांना आदराने 'माई' किंवा 'माईसाहेब' म्हणत असत. मुंबईमध्ये २९ मे, २००३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी सविताबाईंचे त्यांचे निधन झाले.[३७२][३७३][३७४][३७५][३७६] +यशवंत आंबेडकरांचा विवाह मीरा यांचेशी झाला. त्यांना एकूण चार अपत्ये झाली, ती पुढील प्रमाणे : प्रकाश (बाळासाहेब), रमाबाई, भीमराव व आंनदराज. प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांचेशी झाले असून त्यांना सुजात हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक आनंद तेलतुबंडे यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत. आंबेडकरांचा पुतण्या आनंदराव यांचे नातू राजरत्न आहेत, जे सध्या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आंबेडकर कुटुंबातील हे सदस्य मात्र राजकारण, समाजकारण व आंबेडकरवादी चळवळीशी, तसेच बौद्ध चळवळींमध्ये काम करतात. +आंबेडकर हे बहुभाषी होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते. यापैकी इंग्रजी, हिंदी, गुजराती, व मराठीसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.[३७८][३७९] जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.[३७७] +आंबेडकर नास्तिक होते. त्यांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता. पण ते निधर्मी किंवा धर्मविरोधी नव्हते, तर समाजासाठी धर्म आवश्यक आहे, हे त्यांनी मान्य केले. त्यांच्यासाठी धर्म हा नैतिक संहिता, समानता, प्रेम, न्याय यासारख्या मूल्यांचा संच म्हणून वैध होता.[३८०] त्यांनी धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी संविधानामार्फत भारतीय राजकीय-सामाजिक समाज जीवनामध्ये हे तत्त्व रुजवले.[३८१] स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म मला आवडतो, हे त्यांचे प्रचलित कथन आहे. मानव आणि धर्म या दोघांत तुलना करताना त्यांनी मानवास अधिक महत्त्वाचे ठरवले, तर धर्माला दुय्यम ठरवले. ते असे म्हणाले की, मानव हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे. आधुनिक जगामध्ये विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारा धर्म त्यांना अपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी बुद्ध धम्माला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी मूल्य असणारा जगासाठी सर्वात उपयुक्त धर्म म्हटले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचा कल बौद्ध धम्म अनुसरण्याकडे झुकला, आणि आयुष्याच्या अगदी अंतिम महिन्यांत त्यांनी अधिकृतपणे बौद्ध धम्म स्वीकारला. +२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार आंबेडकर प्रभावी पत्रकार व संपादक होते,[३८२] वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती करण्यासाठी त्यांनी एकूण ५ वृत्तपत्रे सुरू केली.[३८३][३८४][३८५][३८६][३८७][३८८][३८९][३९०] ते त्यांच्या मते कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते. त्यांनी आपल्या चळवळीत वेगवेगळ्या कालावधीत पाच वर्तमानपत्रे वापरली.[३८५][३९१][३९२] +३१ जानेवारी १९२० रोजी, आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्याय दाखविण्यासाठी मूकनायक हे पहिले पाक्षिक सुरू केले.[३९३] यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. ३ एप्रिल, इ.स. १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी २९ जून १९२८ रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी जनता तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये आंबेडकरांनी "आम्ही शासनकर्ती जमात बनणार" या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची प्रत्रकारिता प्रभावी होती.[३९४] आंबेडकर हे इंग्रजी भाषेचे विद्वान होते, परंतु त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता केवळ मराठी वाचत असे.[३९५] त्यामुळे त्यांनी ही सर्व पाक्षिके व साप्ताहिके मराठी भाषेमध्ये प्रकाशित केली. +गंगाधर पानतावणे यांच्या १९८७मधील आंबेडकरांया पत्रकारितेवरील पी.एच.डी. शोध प्रबंधानुसार"या मुकनायकाने (आंबेडकर) बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकार होते."[३९०] +भारतीय बौद्ध विशेषतः नवयानी अनुयायी आंबेडकरांना 'बोधिसत्त्व' व 'मैत्रेय' मानतात.[४०२][४०३][४०४] इ.स. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना 'बोधिसत्व' ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता दलाई लामांनी सुद्धा त्यांना 'बोधिसत्व' संबोधले होते. +भारतीय टपालने इ.स. १९६६, १९७३, १९९१, २००१ आणि २०१३ मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची टपाल तिकिटे काढली होती. याशिवाय इ.स. २००९, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये त्यांना अन्य टपाल तिकिटांवर चित्रित केले गेले आहे.[४०५][४०६] +सन २००४ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांचा सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून सन्मान केला. इ.स. २००४ मध्ये आपल्या स्थापनेला २५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा शंभर सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची 'द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम' नावाने एक यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात 'भीमराव आंबेडकर' हे नाव पहिल्या स्थानावर होते. यावेळी विद्यापीठाने आंबेडकरांचा उल्लेख "आधुनिक भारताचा निर्माता" असा केला होता.[४१२][४१३] "विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठाच्या ४५० वर्षांच्या इतिसाहात डॉ. आंबेडकर यांच्यासारखा अत्यंत विद्वान विद्यार्थी एकही नव्हता", असे खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला प्रत्यक्ष सांगितल्याचे भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले.[४१४] +गुगलने १४ एप्रिल २०१५ रोजी आपले मुख्यपृष्ठ डुडलच्या माध्यमातून आंबेडकरांचा १२४वा जन्मदिवस साजरा केला होता.[४१५][४१६] हे डुडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम या देशांमध्ये चित्रित करण्यात आले होते.[४१७][४१८][४१९] +इ.स. २०१७ मध्ये, १२६व्या आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.[४२०][४२१] + +डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कर्तृत्त्वाचे मूल्यांकन करताना जगातील अनेक विद्वानांनी त्यांना या शतकातील युगप्रवर्तक म्हणून संबोधले आहे.[४४३][४४४] त्याच काळातील बंगालचा गव्हर्नर रिचर्ड कॅसे म्हणतो की, डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा मूळ झरा आहे.[४४३][४४४] तर त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देणारे महास्थवीर भदन्त चंद्रमणी त्यांना या युगातील भगवान बुद्ध म्हणतात.[४४३][४४४] डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणतात, की "विसाव्या शतकावर महात्मा गांधींचा निर्विवाद प्रभाव होता, तर प्रचंड विद्वत्ता, ताकद व विचारप्रवर्तक योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकविसावे शतक गाजवले."[४१४] नरेंद्र जाधव म्हणतात की, "महात्मा गांधी हे 'भारताचे राष्ट्रपिता' होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता' होते!"[४४५] महात्मा गांधींऐवजी आंबेडकर "प्रतिकार आणि सामाजिक प्रबोधनाचे नवे प्रतीक" ठरले आहेत.[४४६] +आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून आधुनिक भारतावर मोठा प्रभाव पडला आहे.[४४७][४४८] स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक-आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. स्वतंत्र भारताचे प्रथम कायदामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्याऱ्या मसूदा समितीचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजाचा पुरस्कार केला. जातिव्यवस्थेवर केलेल्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. तथापि, दलित व दलितेतर हिंदू समाजावरही त्यांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव पडला आहे.[४४९][४५०] त्यांच्या बौद्ध धर्मात केलेल्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभिव्यक्तीमध्ये पुनरुज्जीवन घडून आले.[४५१] आंबेडकर हे भारतातील निदर्शकांचे प्रतीक बनले आहेत. भारतातील राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या निदर्शनांमधील किंवा आंदोलनांमधील निदर्शनकर्ते आंबेडकरांची प्रतिमा हाती घेऊन त्याच्या नावाचा जयघोष करून आपल्या मागण्या सादर करीत असतात.[४५२] प्रामुख्याने दलितांचे प्रतीक समजले जाणारे आंबेडकर इतर मागासवर्गीयांचेही (ओबीसींचे) प्रतीक बनले आहेत. दलित व आदिवासीखेरीज इतर मागासवर्गीय, अल्पसंख्य, तसेच सवर्ण समाज सुद्धा आंबेडकरांना आपले प्रेरणास्रोत मानतो.[४५३][४५४] + महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.[४५५][४५६][४५७] भारतात आणि इतरत्र अनेकदा त्यांना बाबासाहेब म्हटले जाते, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय" किंवा "आदरणीय पिता" असा होय. कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.[४५८][४५९] आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा, बाबासाहेब यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर भीम जन्मभूमी, भीम जयंती, जय भीम, भीम स्तंभ, भीम गीत, भीम ध्वज, भीम आर्मी, भीम नगर, भीम ॲप, भीम सैनिक, भीम गर्जना सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.[४६०] आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.[४६१] आंबेडकरवादी लोक एकमेकांना नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी "जय भीम" शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरुवात एल.एन. हरदास यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम २० डिसेंबर १९४१ पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.[४६२][४६३][४६४][४६५] निळा रंग आंबेडकरांच्या विचारधारा आणि आंबेडकरी चळवळीचे प्रतीक मानला जातो. आंबेडकरांच्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षांचा निळा रंग होता. 'तारे असलेला निळा झेंडा' हा समता सैनिक दलाचा ध्वज आहे. 'या ध्वजाचा अर्थ आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करणे,' असे समता सैनिक दलाच्या घटनेत लिहिले आहे. शेड्युल कास्ट फेडरेशनचा ध्वज निळा होता. १९५७ मध्ये आंबेडकरांच्या सहकाऱ्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी दिलेला निळा रंग कायम ठेवण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या काळातच निळा रंग हा क्रांतीचे प्रतीक ठरला होता. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे निळा झेंडा असे समीकरण होते.[४६६] +अनेक सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, आंबेडकर विद्यापीठ दिल्ली, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय संसद भवनाच्या मध्यवर्ती कक्षात आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र लावण्यात आले आहे.[४६७][४६८] +भारतातील गावात, शहरात, चौकात, रेल्वे स्थानक, उद्याने, स्मारके या ठिकाणी आंबेडकरांचे पुतळे मोठ्या संख्येने स्थापित केलेले आहेत.[४६९] भारताबाहेर सुद्धा त्यांचे काही पुतळे उभारण्यात आले आहेत. [४७०][४७१][४७२] १४ एप्रिल २०२३ रोजी १३२व्या आंबेडकर जयंतीदिनी “१२५ फुट डॉ. बी.आर. आंबेडकरांचा पुतळा” तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे उभारण्यात आला आहे.[४७३] या पुतळ्याची एकूण उंची १७५ फूट असून तो ५० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे.[४७४][४७५] +लखनौमधील आंबेडकर स्मारक पार्क त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील चैत्यामध्ये त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत. या स्मारकातील बसलेल्या स्थितीतील आंबेडकरांचा कांस्य पुतळा हा वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये असलेल्या लिंकन स्मारकातील अब्राहम लिंकन यांच्या पुतळ्याप्रमाणे बनवण्यात आला आहे.[४७६][४७७] +१९२० च्या दशकात आंबेडकर विद्यार्थी म्हणून लंडनमध्ये ज्या इमारतीत राहिले, ती तीन मजली वास्तू महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्याचे संग्रहालयात रूपांतर केले. इ.स. २०१५ मध्ये त्यांचे हे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक झाले.[४७८] +२०१२ मध्ये, सीएनएन आयबीएन, हिस्ट्री टिव्ही१८ व आऊटलुक इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे घेण्यात आलेल्या द ग्रेटेस्ट इंडियन सर्वेक्षणात नेहरू व पटेल यांना मागे टाकत आंबेडकर पहिल्या क्रमांकावर आले. या सर्वेक्षणात २८ परीक्षक होते आणि देश-विदेशातील २० कोटीपेक्षा अधिक लोकांनी यात मते दिली होती.[४७९][४८०] तत्पूर्वी, इ.स. २००७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ६० सर्वश्रेष्ठ भारतीयांमध्ये आंबेडकरांचा सुद्धा समावेश होता.[४८१] +आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने, कामगार संघटनांचा आणि विविध संस्थांचा उगम झाला आहे, हे संपूर्ण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात जास्त सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल रूची वाढली आहे. सन १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात.[४८२] भारतीय बौद्ध अनुयायी विशेषतः नवयानी आंबेडकरांना "बोधिसत्त्व" व "मैत्रेय" असे संबोधतात.[४८३][४८४][४८५] +राजर्षी शाहू महाराजांनी आंबेडकरांच्या कार्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांना लिहिलेल्या एका पत्रात रा. लोकमान्य आंबेडकर असा मायना महाराजांनी लिहिला होता.[४८६] +आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये सुद्धा दिसतो.[४८७] तसेच आंबेडकरांचे तत्त्वज्ञान आंबेडकरवाद हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातून इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळाली आहे. जपानमध्ये बुराकू नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व त्यापासून प्रभावित झाले. ते नेते आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानते.[४८८][४८९] नेपाळमधील दलितही आंबेडकरांपासून प्रभावित झाले आहेत. ते आंबेडकरांकडे आपला मुक्तिदाता म्हणून पाहतात आणि नेपाळी आंबेडकरवादी चळवळही चालवतात. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचे पालन करणे: "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा जातीनिष्ठ भेदभाव आणि अस्पृश्यता दूर करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांचे मत आहे.[४९०] युरोपमधील हंगेरी देशातील जिप्सी लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावरही आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी आंबेडकरांचे विचार जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.[४९१] १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांना स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत साम्यता आढळून आली; त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतरापासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली. हंगेरीयन लोकांनी सन २००७ मध्ये साजोकाझा गावात डॉ. आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. हंगेरीत आंबेडकरांच्या नावाने तीन विद्यालये सुरू करण्यात आली आहेत.[४९२] येथे विद्यार्थ्यांना आंबेडकरांचे धडे शिकवले जातात. त्यामध्ये आंबेडकरांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मितीतील योगदान या बाबी शिकवल्या जातात. या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी आंबेडकरांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील जयभीम नेटवर्कने शाळेस भेट दिला होता.[४९३][४९४] +२५ डिसेंबर १९५४ रोजी आंबेडकरांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या दिनाच्या निमित्ताने २५ डिसेंबर, २०१९ रोजी सुमारे एक लाख आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बुद्धवंदना म्हणली.[४९५] +डॉ. आंबेडकरांचा भारतीय समाज जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव पडलेला आहे. +आंबेडकरांच्या कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या जातिव्यवस्थेत बदल सुरू झाले. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.[२२४] तसेच विवाह, धर्म, अर्थ, शिक्षण राज्य या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. नवबौद्धांनी हिंदूविवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी बलुता पद्धतीचा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सर्वत्रीकरण घडून आले. आरक्षणाच्या धोरणामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.[४९६] +डॉ. आंबेडकरांच्या कार्यामुळे अस्पृश्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची जाणीव झाली. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच अस्पृश्यांना शिक्षणसंस्था, कायदेमंडळ, पंचायत राज्यव्यवस्था, सरकारी नोकऱ्या इत्यादींमध्ये आरक्षण मिळाले. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.[४९७] +इसवी सन पूर्व ३ऱ्या शतकात सम्राट अशोकांच्या काळात भारताचा राज्यधर्म असलेल्या बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात झाला. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात व इतरही काही राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, इतरही उच्चशिक्षित लोकही बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञान, साहित्य व पाली भाषा यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले.[४९६] १९५६ नंतर दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. २००१ ते २०११ च्या जनगणनेवरून भारतातील अनुसूचित जातीमध्ये अत्यंत वेगाने वाढणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण भारतीय बौद्धांत सुमारे १३% पूर्वीपासूनचे म्हणजेच पारंपारिक बौद्ध आहेत तर ८७% नवयानी बौद्ध किंवा नवबौद्ध आहेत. आणि देशातील जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.[४९८][४९९] +आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे दलित चळवळीचा उदय झाला. सुरुवातीस केवळ महार लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळीला आज प्रामुख्याने आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी चळवळ म्हटले जाते.[४९६] +आंबेडकरांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक पुस्तके, गीते (भीमगीते), स्मारके अशा अनेक गोष्टींची निर्मिती झालेली आहे.[५००] आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत.[५०१] आंबेडकरांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित असतात.[५०१] विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष मागणी असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो.[५०१] दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर तर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेल्या समाजात आंबेडकरांमुळे ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली.[५०१] आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.[५०२] +आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.[४९१][५०१] आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रांत आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत.[५०१] महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मोठी मागणी आहे.[५०१] तैवान देशातील एक बौद्ध संस्था आंबेडकरांच्या धार्मिक ग्रंथांच्या जगातील विविध भाषेत लाखो प्रती प्रकाशित करून त्यांना मोफत वाटत असते.[५०१][५०३] +भीमायन : एक्सपीरियन्सेस ऑफ अनटचेबिलिटी (भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव) हे आंबेडकरांचे एक ग्राफिक चरित्र आहे, ज्याला परधन-गोंड कलाकार, दुर्गाबाई व्याम, सुभाष व्याम, आणि लेखक श्रीविज्ञान नटराजन आणि एस. आनंद यांनी बनवले आहे. या पुस्तकात आंबेडकरांच्या लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या अस्पृश्यतेच्या अनुभवांना दर्शवण्यात आले आहे. सीएनएनने त्यास शीर्ष ५ प्रसिद्ध कॉमिक पुस्तकांपैकी एक म्हटले आहे.[५०४] +आंबेडकरांचा अशोकचक्रांकित भीम ध्वज हा बौद्ध व दलित आंदोलनात आंबेडकरवाद्यांद्वारे वापण्यात येत असतो.[७७][५०५] या ध्वजाचा रंग निळा असून तो समतेचे व त्यागाचे प्रतिक मानला जातो. हा ध्वज भारतीय बौद्धांचा प्रतिकध्वज सुद्धा मानला जातो. अनेकदा या ध्वजावर 'जय भीम' शब्द लिहिलेले असतात.[७७] नवयान ही बौद्ध धर्माची एक संकल्पना आंबेडकरांनी तयार केली.[७७] +आंबेडकरांचा जन्मदिन हा आंबेडकर जयंती एक उत्सव म्हणून हा संपूर्ण भारतभर साजरा जातो, तर देशातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुटी असते. जगातील अनेक देशांत सुद्धा दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी होती.[५०६] आंबेडकरांची पहिली सार्वजनिक जयंती आंबेडकरानुयायी सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली होते.[५०७][५०८] महाराष्ट्रात आंबेडकर जन्मदिन "ज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो.[५०९] अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सन २०१६, २०१७ व २०१८ या वर्षांमध्ये आंबेडकर जयंती साजरी झालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आंबेडकरांचा 'वैश्विक प्रणेता" म्हणून गौरव केला आहे.[५१०][५११][५१२][५१३] +आंबेडकर यांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक चित्रपटांची, दूरचित्रवाणी मालिकांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. इसवी सन २००० मध्ये जब्बार पटेल यांनी इंग्लिश भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात अभिनेता मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते.[५१४] हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रायोजित केला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.[५१५] श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका संविधान मध्ये आंबेडकरांची प्रमुख भूमिका सचिन खेडेकर यांनी साकारली होती.[५१६] अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या आंबेडकर आणि गांधी नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला गेला.[५१७] +आंबेडकर यांच्यावर विविध भाषेत असंख्य नाटके तयार केलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6710.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2d3e332d3b3a36553a8c33714b9eeb539c378f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6710.txt @@ -0,0 +1,8 @@ +रघुनाथ अनंत माशेलकर:यांचा जन्म १ जानेवारी १९४३मध्ये गोवा या राज्यातील माशेल गावात झाला. त्यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते.[१]. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत.[२] रघुनाथ माशेलकर, सी.एस.आय.आर.चे प्रमुख झाले, त्यावेळी सी.एस.आय.आर.मध्ये २८,००० लोक काम करत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचे समांतर चालणे थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीने बांधले आणि मग त्यातून भारतीय वैज्ञानिक संशोधनाचे एक अचाट पर्व निर्माण झाले. +आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारे, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे माशेलकर हे, पुढे इंग्लंडमध्ये जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय आहेत. +रघुनाथ माशेलकरांचा जन्म गोवा राज्यातील माशेल गावाचा. बालपण मुंबईत गेलं. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचे आयुष्य घडवले. त्यांच्या आई, हे त्यांचे प्रमुख प्रेरणास्थान होते. शिवणकाम किंवा मिळेल ते काम करून माशेलकरांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्यासाठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभे राहूनदेखील त्यांना काम दिले गेले नाही. त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होते आणि माशेलकरांच्या आईंचे तेवढे शिक्षण नव्हते. खोटे बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आले असतेही. पण तसे न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला - आज माझे शिक्षण नाही म्हणून मला काम मिळाले नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातले सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले. पण परिस्थितीमुळे त्यांनी पुढे न शिकण्याचे ठरवले. इथेही आईच्या आग्रहामुळे त्यांनी बी.केम.ला प्रवेश घेतला. १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम्‌. एम्‌ शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केले. +डॉ. माशेलकर यांनी २३व्या वर्षी पीएच.डी. मिळवून नॉन न्यूटोनियन, फ्लुइड मेकॅनिक्स, जेल विज्ञान आणि पॉलिमर अभिक्रिया अशा मूलभूत संशोधनांद्वारे वेगळी वाट चोखाळणाऱ्या माशेलकरांना ६० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. जानेवारी २०१८पर्यंत ३८ डॉक्टरेट मिळाल्या आहेत, आणि ३९वी डॉक्टरेट फेब्रुवारी २०१८मध्ये मिळणार आहे. ३८हून ही अधिक संस्थांच्या संचालक मंडळांवर त्यांची निवड झाली आहे. २३५हून अधिक शोध निबंध, १८हून अधिक पुस्तके आणि २८हून अधिक पेटंटे त्यांच्या नावावर आहेत. +डॉ. माशेलकरांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’अंजनी माशेलकर फाऊंडेशन’ स्थापन केले आहे. +जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय भारतात पूर्वापार वापरला जातो आहे; असे असतांना, एक दिवस सकाळी पेपर वाचत असतांना, एका विचित्र बातमीकडे डॉक्टर माशेलकरांचे लक्ष गेले. अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचे त्या बातमीत म्हटले होते. थोडक्यात अमेरिकेने हळदीचे पेटंट घेतले होते. बातमी वाचताच माशेलकर बेचैन झाले. +भारतीयांच्याकडे अनेक पिढया चालत आलेले हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचे असल्याचा राजरोस दावा करतो आहे, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करून आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करून डॉक्टर कामाला लागले. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रे जमा करून, त्या सर्वांचा अभ्यास करून, डॉक्टर माशेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली. यातून दोन चांगले परिणाम झाले. एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला, तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि साऱ्या जगाला कळली. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्राला भारतीय ज्ञानाचे महत्त्व कळले आणि आपण दुसऱ्यांच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला. +हाच प्रकार बासमती तांदळाच्या बाबतीतही घडला. त्याचेही पेटंट माशेलकरांनी परत मिळवले. सर जगदीशचंद्र बोस यांनी बिनतारी संदेश यंत्रणेचा म्हणजे वायरलेसचा शोध १८९८ मध्येच लावला, पण त्या शोधाचे श्रेय मात्र मार्कोनीला मिळाले. कारण बोस यांनी पेटंट घेतले नव्हते. अशी चूक पुन्हा घडू नये म्हणून माशेलकर जागरूक असतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6735.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb0627476744208fb919770661ea0c00341b6df7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6735.txt @@ -0,0 +1,8 @@ +डॉ. वसंतराव देशपांडे (मे २, १९२० ; मूर्तिजापूर - जुलै ३०, १९८३ ; पुणे) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते. +देशपांडे यांचा जन्म २ मे १९२० रोजी अकोला जिल्ह्यातील, मूर्तिजापूर मध्ये एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला.[१] वयाच्या आठव्या वर्षी देशपांडे यांची क्षमता भालजी पेंढारकर यांनी हेरली आणि त्यांना 'कालिया मर्दन' (१९३५) या हिंदी चित्रपटात कृष्णाची भूमिका दिली.[२] त्यांनी संगीत विषयात पीएचडी केली होती. +देशपांडे यांनी शंकरराव सप्रे, असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ, अंजनीबाई मालपेकर, रामकृष्णबुवा वझे अशा विविध गुरूंकडून संगीताचे शिक्षण घेतले.[३][४][५] प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण विभागात हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. या काळात त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी अफ्रिकेचा दौरा केला. तसेच पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या काळात कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि तबला, संवादिनी या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. इ.स. १९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी गायक राहुल देशपांडे हे वसंतरावांचे नातू आहेत. +डॉ.वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात अनेक संस्था निघाल्या आहेत. त्यांतल्या काही अश्या : +डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान,[६] त्यांच्या स्मरणार्थ पुण्यात वसंतोत्सव हा वार्षिक संगीत महोत्सव आयोजित करतो. हा उत्सव जानेवारी महिन्यात तीन दिवस चालतो.[७] या महोत्सवादरम्यान, होनहार कलाकारांसाठी "वसंतोत्सव युवा पुरस्कार" आणि दिग्गज कलाकारांसाठी "वसंतोत्सव पुरस्कार" असे दोन पुरस्कार दिले जातात.[८][९] +२०११ मध्ये, देशपांडे यांच्या स्मरणार्थ भारत सरकारच्या दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने (SCZCC) नागपुरात तीन दिवसीय संगीत आणि नृत्य महोत्सव आयोजित केला होता.[१०] +देशपांडे यांच्या जीवनावर आधारित मी वसंतराव नावाचा चित्रपट १ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु कोविड-19 महामारीमुळे तो १ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला.[११] + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6740.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1752a78e73958d57f7cbd9467aace06e84822342 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6740.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान तथा आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशन-विशाखापट्टणम् जिल्हा क्रिकेट असोसिएशन क्रिकेट मैदान हे भारतातील विशाखापट्टणम् येथे असलेले बहुपयोगी मैदान आहे. एसीए-व्हिडीसीए मैदान विशाखापट्टणमच्याबाहेर टेकड्यांच्या मध्ये वसलेले आहे. आजवर या मैदानावर आपीएलच्या सामन्यांशीवाय ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि एक आंतरराष्ट्रीय टी२० सामना झाला आहे. मैदानाचे दुमजली स्टॅंड्सची मांडणी अशा प्रकारे करण्यात आली आहे की कुठेही बसून सामना पाहण्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही +आज पर्यंत या मैदानावर एकही कसोटी सामना खेळवला गेला नाही, परंतु कसोटी सामने खेळवण्याची परवानगी मैदानाकडे आहे. २०१६ साली होणारा भारत वि. इंग्लंडचा कसोटी सामने येथे खेळवला जाणार आहे. +खेळविण्यात आलेले सामने खालीलप्रमाणे +गुणक: 17°47′50.49″N 83°21′07.00″E / 17.7973583°N 83.3519444°E / 17.7973583; 83.3519444 diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6743.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39d7bd66f283def2c4563c15620cbb8ff2170ca1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6743.txt @@ -0,0 +1,7 @@ +महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी हे पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.[ संदर्भ हवा ]  +महाराष्ट्रातील पहिल्या काही खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक असलेल्या या संस्थेची स्थापना इ.स. १९८३ मध्ये डॉ. विश्वनाथ कराड] यांनी केली.[ संदर्भ हवा ]  +याचे मुख्य प्रांगण पुण्यातील पौड रोड भागात आहे. +सन २०१७ पासून एम.आय.टी., एम.आय.टी.सी.ओ.ई व माईर्स समूहाची अन्य महाविद्यालये या सर्वांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरण होऊन एम.आय.टी.वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी अस्तित्वात आली आहे. बी.टेक व एम.टेक या पदव्या डब्लू.पी.यु. प्रदान करते.[ संदर्भ हवा ]  +संस्थेत प्रवेश कैप (CAP) राउण्डच्या माध्यमातून केले जाते. प्रति वर्ष ऍमआईटी मध्ये प्रवेशासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी विशेष प्रावधान केले जाते. पूर्वस्नातक स्तराचे प्रवेश जेईई आणि काही अजुन मानदण्डानुसार केले जाते. स्नाकोत्तर स्तरावर प्रवेश डीटीई महाराष्ट्र सरकार आणि सावित्रीबाई फूले पुणे विश्वविद्यालय द्वारे बनविण्यात आलेले नियमांच्या आधारे होते. तसेच ऍमबीए चे प्रवेश डीटीई महाराष्ट्र सरकार आणि पुणे विद्यापीठ द्वारे बनविण्यात आलेल्या नियमांच्या आधारे होते.[ संदर्भ हवा ]  +ऍम.आई.टी. पुणेचा प्रांगण 17 एकरात पसरले आहे. विभिन्न शैक्षणिक संस्थे व्यतिरिक्त, या प्रांगणात विश्व शान्ति केन्द्र पण स्थित आहे जो युनेस्कोच्या मानवाधिकार, लोकतन्त्र, शान्ति आणि सहनशीलतेचे प्रभारी आहे आणि 12 मई 1998ला येथे स्थापित केले गेले.[ संदर्भ हवा ]  या व्यतिरिक्त प्रांगणात कैण्टीन, सांगली बैंक आणि बैंक ऑफ़ इण्डिया यांच्या शाखा, एक सभागार, चिकित्सालय, आणि एक ध्यान-केन्द्रची सुविधा ही उपलब्ध आहेत. डॉ. विश्वनाथ कराड यांना त्यांच्या समीकरण ॐ = mc2 साठी ओळखले जाते.[ संदर्भ हवा ]  +शोध, विकास, आणि नवोन्मेषच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, ऍमआईटी पुणेच्या प्राणंगात ऍमआईटी संशोधन आणि नवोदित उत्कृष्टता केन्द्र (MIT Center of Excellence for Research & Innovation (MITCERI))ची स्थापना केली आहे. याचे तात्कालिक लक्ष्य प्राध्यापक आणि स्नातक तसेच स्नातकोत्तर स्तरच्या विद्यार्थिनीनी त्यांच्या प्रोजॅक्ट कार्यात शोध आणि विकासाच्या तत्त्वांना सम्मिलित करण्यासाठी प्रोत्साहित करने होते. ऍमआईटी संशोधन केन्द्र या कार्याला विभिन्न कार्यक्रमांद्वारे पूर्ण करते जसे राष्ट्रीय आणि अन्तर्राष्ट्रीय सम्मेलनांचे आयोजन, शोध पद्धति वर कार्यशालेचे आयोजन[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6758.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bb00d6f5e5ac8a0295fcfee75d9ca40c60af1ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6758.txt @@ -0,0 +1,9 @@ +डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू (जन्म : सातारा, १६ नोव्हेंबर १९२७; - पुणे, १७ डिसेंबर २०१९)[१] हे मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक होते. देवाला रिटायर करा असे म्हणत त्यांनी पुरोगामी आणि आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला होता.[२] +श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले. +वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली.[३] १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले. +त्यांच्या पत्‍नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.[४] +श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे होते. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते.[५] नंतर 'देवाला रिटायर करा' नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निष्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहिले होते. +ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले होते. देव हा सुद्धा एक अंधविश्वासासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे होते.[६] ते विज्ञानवादी आणि समाजवादी आहेत. सुशिक्षित लोकसुद्धा नवस वगैरे करतात हे पाहून त्यांना वाईट वाटे. आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार असतो आणि आपले ध्येय साध्य करायचे आपल्याच हातात असते, असा विचार तरुण पिढीला डॉ. लागू नेहमी देत असतात. आपल्या देशातील अंधश्रद्धा गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे लवकर नाहीशी होणार नाही याची त्यांना चिंता वाटे. बुवाबाजीमुळे परमेश्वराचे बाजारीकरण झालेले आहे हे त्यांना स्पष्ट दिसत होते. देवाच्या नावाने व्यापार करणारे धूर्त लोक हे समाजचे शत्रू आहेत हे ते स्पष्टपणे सांगत. [७] +श्रीराम लागू यांनी काम केलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव) +"लमाण" हे डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशन यांनी सन २००४ मध्ये प्रकाशित केले आहे. +श्रीराम लागू यांचा तन्वीर नावाचा तरुण मुलगा मुंबईतील लोकल गाडीवर झोपडपट्टीतील मुलाने मारलेल्या दगडामुळे जखमी होऊन मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ लागूंनी स्थापन केलेले रूपवेध प्रतिष्ठान (२०१३सालच्या विश्वस्त सौ. दीपा लागू) हे इ.स. २००४सालापासून ज्येष्ठ रंगकर्मींना ’तन्वीर सन्मान’ हा पुरस्कार देते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6762.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a910395ed91ad5962be1af76935edd67e4a15b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6762.txt @@ -0,0 +1,9 @@ + +डॉ. सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) (जन्म : २५ जून, १९५२) हे मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत.[ संदर्भ हवा ] +सदानंद मोरे यांनी एकदा तत्त्वज्ञान हा विषय, आणि दुसऱ्यांदा प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन, असे दोनदा एम.ए. केले आहे.[ संदर्भ हवा ] +‘द गीता – अ थिअरी ऑफ ह्यूमन ॲक्शन ‘ या विषयावर मोरे यांचे पीएच.डी.चे संशोधन होते. त्यासाठी लिहिलेल्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधलेखनाचा गुरुदेव दामले पुरस्कार मिळाला.[ संदर्भ हवा ] +डॉ.सदानंद मोरे यांनी विद्यापीठीय अनुदान मंडळाकडून मिळालेल्या ‘कारकीर्द ॲवार्ड‘ या योजनेअंतर्गत ‘कृष्ण : द मॅन ॲन्ड हिज मिशन ‘ या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन केले आहे.[ संदर्भ हवा ] +डॉ. सदानंद मोरे पेशाने तत्त्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक आहेत. पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागासहित विविध अन्य अध्यासनांचे ते समन्वयक आहेत.[ संदर्भ हवा ] +तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्या शाखीय व्यासंगाने अधिक समृद्ध करणारे विचारवंत म्हणून त्यांना लोक मानतात.[ संदर्भ हवा ] मोरे यांनी अनेक संतसाहित्यविषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे. विविध परिसंवाद आणि कार्यशाळांतून त्यांनी अनेक शोधनिबंधांचे वाचन केले आहे आणि अनेक व्याख्याने दिली आहेत.[ संदर्भ हवा ] +डॉ. सदानंद मोरे हे इ.स. २०१५ साली पंजाबमधील घुमान येथे पार पडलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ] जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6785.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c56383afeb574649278479dc92f9d8bdf70425fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6785.txt @@ -0,0 +1,16 @@ + +नरेंद्र अच्युत दाभोळकर (नोव्हेंबर १, इ.स. १९४५ - ऑगस्ट २०, इ.स. २०१३) हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेसोबत काम करू लागले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना इ.स. १९८२ साली श्याम मानव यांनी स्थापन केली आहे. मात्र इ.स. १९८९ साली नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची वेगळी संघटना सुरू केली. ते स्वत या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. नरेंद्र दाभोलकर यांची मंगळवार दि. २० ऑगस्ट, २०१३ रोजी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या ओंकारेश्वर पूलावर अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली. +वडील अच्युत लक्ष्मण दाभोलकर व आई ताराबाई यांच्या दहा अपत्यांपैकी नरेंद्र हे सर्वात धाकटे होय. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोलकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते. दाभोलकरानी शैला यांच्याबरोबर विवाह केला. त्याना मुक्ता आणि हमीद ही अपत्ये आहेत. सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई यांच्या नावावरून त्यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले. लग्न सोहळा व त्या मधील खर्च यावर ते सतत टीका करीत. आपल्या दोन्ही मुलांचे विवाह साध्या पद्धतीने केले. +नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. इ.स. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.[१] +बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स. १९८२ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर 1998 पासून मृत्यूपर्यंत संपादक होते. +महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. [२] +महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष (कै.) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध ‘महाराष्ट्र अंनिस’ लोकरंगमंचच्या कार्यकर्त्यांनी सनदशीर आणि सर्जनशील मार्गाने केला. रिंगणनाट्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी हा निषेध करण्यात आला. या रिंगणनाट्याच्या निर्मितीसाठी ज्या कार्यशाळा अतुल पेठे आणि राजू इनामदार यांनी घेतल्या, त्या कार्यशाळांचा आणि रिंगणनाट्यांचा वेध रिंगणनाट्य या पुस्तकात घेण्यात आला आहे. +मला माझ्याच देशात पोलीस स्वतःच्या लोकांकडून संरक्षण घ्यायचे असेल तर मला काहीतरी चुकीचे वाटते, मी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत लढा देत आहे आणि हे कोणाविरुद्ध नाही तर सर्वांसाठी आहे.- पोलीस संरक्षण नाकारण्यावर दाभोलकर. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट, २०१३ मंगळवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या महर्षी शिंदे पुलावर (प्रचलित नाव ओंकारेश्वर पूल) अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली. पुण्यामध्ये असताना ते रोज सकाळी घरापासून ते बालंगधर्व रंगमंदिरापर्यंत फिरायला जात असत.[३] +मंगळवार २० ऑगस्ट, २०१३ रोजी सकाळी घरून निघाल्यावर दाभोलकर शिंदे पुलावरून रस्त्याच्या ओंकारेश्वर मंदिराच्या विरुद्ध बाजूला असलेल्या कडेने साधना साप्ताहिक कार्यालयाच्या दिशेने निघाले होते. पुलावर असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोऱांनी चार गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या पाठीच्या बाजूला लागली, एक चुकीच्या दिशेने गेली. चार गोळ्यांपैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्याला लागल्यामुळे दाभोलकर घटनास्थळीच कोसळले . +गोळीबार केल्यावर हल्लेखोर स्प्लेंडर दुचाकीवरून पळून गेले. हल्लेखोर २५ ते ३० वयोगटातील होते. हल्लेखोरांपैकी एकाने टोपी घातली होती आणि दुसऱ्याच्या पाठीवर बॅग होती. घटना घडल्यावर हल्लेखोर रविवार पेठेच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना बघितल्यावर पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली. +पोलिसांनी दाभोलकरांना ससून रुग्णालयात हलविले. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दाभोलकर यांच्या शर्टच्या खिशामध्ये एक छायाचित्र आणि दोन धनादेश होते. त्यापैकी एका धनादेशावर दाभोलकर यांचे नाव लिहिले होते, असे पोलिसांनी सांगितले +छायाचित्रावरून आणि साधना साप्ताहिकाच्या काही कार्यकर्त्यांनी ओळख पटविल्यावर पोलिसांनी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याचे घोषित केले. [४] +श्याम पेठकर यांनी लिहिलेले दाभोळकरचे भूत या नावाचे एक नाटक हरीष इथापे यांनी दिग्दर्शित केले होते. समीर पंडित यांनी नाटकाची निर्मिती केली होती, आणि वैदर्भीय कलावंतांनी ते रंगभूमीवर आणले होते. +अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष (कै.) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची सविस्तर मुलाखत त्‍यांच्या हत्येच्या तीन वर्षे आधी ‘प्रश्‍न तुमचा; उत्तर दाभोलकरांचे’ या शीर्षकांतर्गत झाली होती. श्रोत्यांच्या विविध शंकांचे त्यांनी नेमक्‍या शब्दांत निरसन केले होते. विनोद शिरसाठ यांनी ही मुलाखत घेतली होती. या मुलाखतीतल्या निवडक प्रश्‍नांचे संकलन या पुस्तिकेत करण्यात आले आहे. +[[र्ग:पुण्यातील शास्त्रज्ञ +]] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6795.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dc2b83b310d3e0f9c051df7768805d044b2985c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6795.txt @@ -0,0 +1,208 @@ +भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.[१] +आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. +इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[२] इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत. +बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती.[३] मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते.[३] मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.[३] शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲन्ड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षांचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. रामजी हे इंग्लिश बोलू शकत. ते नॉर्मल स्कूल (मॅट्रिक) उत्तीर्ण होते.[४] पुढे रामजींनी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार आणि सैनिकी शिक्षक म्हणून काम केले.[५] रामजी व भीमाबाई या दांपत्याला सन १८९१ पर्यंत चौदा अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले हयात होती. भीमराव हा सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[६] +रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[६] या काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.[६] रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)[७][८][९] अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला.[१०] इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली. इ.स. १८९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[६] या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत इ.स. १८९६ मधे मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.[११] त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. +साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी इ.स. १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. इ.स. १८९८ साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[१२] कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील रामजी यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल)मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव नोंदवले.[१३]) साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे 'आंबेडकर' असे झाले.[१४] नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले.[१५] +डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळ (बदक चाळ) नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.[१५] मुंबईमधे आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.[१६] कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती.[१७] जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे काम बहुधा शिपाई करीत. शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे.[१७] शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झाले.[१८] एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत.[१९] आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.[२०] इ.स. १९०७ साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.[२१] ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले.[२२][२३] आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु.२५ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी, इ.स. १९०८ रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.[२४] पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी १९१२ रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.[२५] +आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.[२६] त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.[२७][२८] आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.[२९] +केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर निर्णयसागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी १९०८पासून दरमहा रु. २५ची शिष्यवृत्ती देऊ केली. त्यानंतर ३ जानेवारी इ.स. १९०८ रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.[२४] भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-परळ) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.[२४] महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक के.बी. इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. आंबेडकर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन जानेवारी १९१३मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते.[३०] महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार करून आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी मिळवली व २३ जानेवारी १९१३ रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर ३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचे निधन झाले.[३१] यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली.[३२] +बी.ए. उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांसमोर नोकरी करून व घरची आर्थिक स्थिती सुधारणे, किंवा तर पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे, असे पर्याय होते.[३१] महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी आंबेडकर महाराजांना भेटले व बडोदा येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला; त्यावर महाराजांनी काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत पाठविणे पसंत केल्याचे सांगितले.[३२] ४ एप्रिल, १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी १८ एप्रिल, १९१३ रोजी सह्या केल्या.[३२] या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करून २१ जुलै, १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे पोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.[३३] त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.[३४] +दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांशी ओळख करून घेतली.[३५] भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या आधी हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लजपतराय व आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडविन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले.[३५] प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जानून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत." असे म्हणले.[३५] +एम.ए.च्या पदवीसाठी भीमरावांनी एन्शंट इंडियन कॉमर्स (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे, १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून, १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए.ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर अ‍ॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी नावाचे प्रकाशित करण्यात आला.[३६] +त्यानंतर आंबेडकरांनी पीएच.डी. पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले.[३७] १९१७ मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी)ची पदवी देण्याचे मान्य केले मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल.[३८] मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे १९१७ मध्येच विद्यापीठाने आंबेडकरांनाना त्यांच्या नावापुढे 'डॉक्टर' (डॉ.) हा शब्द लावण्याची अनुमती दिली.[३९] आंबेडकरांनी आपल्या पीएच.डी. प्रबंधामध्ये, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश संसदेमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर आठ वर्षांनी (इ.स. १९२५ मध्ये) आंबेडकरांचा पीएच.डी.चा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या, त्यानंतर ८ जून १९२७ रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली.[३९] आंबेडकरांचे पीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक प्रा. सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.[४०] डॉ. आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला.[३९][४१] +९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला.[३९] शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे १९१७ इंडियन अँटीक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.[३९] +कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्युई यांचेही मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्त्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी १९१६ मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली, मग मे १९१६ मध्ये ते लंडनला गेले.[४०][४२][४३] +आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपल्या अभ्यासक्रम संपल्यावर पुढील शिक्षण लंडन मध्ये करण्याचे ठरवले. इ.स. १९१६ च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहोचले.[४३] कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. "डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे" असे त्या परिचयपत्रात सीगर यांनी लिहिले होते.[४३] तसेच प्रा. सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात आंबेडकरांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली.[४४] अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने इ.स. १९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी.ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी प्रा. कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली.[४५] हा अभ्यास सुरू असतानाच समांतर बॅरिस्टर होण्यासाठी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला.[४६] एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स (भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरू केले.[४७] परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर १९१७ ते सप्टेंबर १९२१ पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवानगी मिळवली होती.[४८] +जुलै इ.स. १९१७ मध्ये आंबेडकर मुंबईला परत आले. बडोदा संस्थानच्या करारान्वये त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरी घेतली. आंबेडकरांना महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आले. येथे आंबडकर अस्पृश्य असल्याने आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी त्यांचा सतत अपमान करीत असत.[४९] आंबेडकरांनी गायकवाडांना याबाबतचे निवेदन दिले होते परंतु यावर कार्यवाही झाली नाही.[४९] अस्पृश्य असल्यामुळे बडोद्यात राहण्यासाठी आंबेडकरांना जागा मिळाली नाही त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व १९१७ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले.[५०] त्यांना दोन पारशी विद्यार्थांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याची दरमहा ₹१०० मिळणारी शिकवणी त्यांनी घेतली.[५१] जोडीला त्यांनी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देणारी स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स नावाची कंपनी सुरू केली. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली.[५१] दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यापारविषय शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले.[५२] दरमहा दीडशे रुपयांची ही आवक घरखर्च व शिक्षण पूर्ण करण्यासाठी साठवणूकीसाठी तोकडी होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत यातून त्यांना थोडी आर्थिक मदत होई. याखेरीज आंबेडकरांनी कास्ट्स इन इंडिया व स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज हे आपले दोन प्रबंध पुस्तकस्वरूपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थ प्राप्ती झाली नाही. या दरम्यान ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करत व टिपणे काढत.[५३] पुढे सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची जागा दोन वर्षांकरीता रिकामी झालेल्या जागेवर शासनाने १० नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा ४५० रुपये मिळत असे.[५४] याचदरम्यान इ.स. १९१८ मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्चाची जबाबदारी एकट्या भीमरावांवर आली. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत.[५५] आंबेडकर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असत व टिपणे काढत असत. आंबेडकर घरखर्चासाठी शंभर रुपये देउन बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करून ठेवत असत. ११ मार्च १९२० रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली.[५५] सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले.[५६] ५ जुलै १९२० रोजी 'सिटी ऑफ एक्टिटर' या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले.[५७] +३० सप्टेंबर १९२० रोजी आंबेडकरांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज-इन मध्ये पुन्हा प्रवेश घेतला.[५७] ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात, ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई.[५८] दिवसभर पुरेल इतके साहित्य घेउन ते एकाबैठकी अखंड अखंड अभ्यास करीत. दुपारच्या वेळी खाण्यासाठीच ते जागेवरून थोडा वेळ आपल्या जागेवरून उठत असत. ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत.[५८] राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळे देणे; हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून सतत अभ्यास करणे, हे त्यांचे ध्येय होते.[५९] वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून १९२१ मध्ये एम.एस्सी.च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून २० जून १९२१ रोजी त्यांना अर्थशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी प्रदान केली.[६०] २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर-ॲट-लॉ (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली.[६१] त्यानंतर 'द प्रोब्लम ऑफ रुपी' (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.)च्या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. त्यांनतर, अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करून जर्मनीच्या बॉन विद्यापीठाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करून ते जर्मनीला गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. ते जर्मन भाषाही शिकलेले होते.[६१] तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. त्याचवेळी शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवल्यामुळे ते लगेच लंडनला परतले.[६१] प्रबंधात आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केलेली असल्यामुळे मार्च १९२३ मध्ये परीक्षकांनी स्वतःच्या प्रबंधाचे त्यांच्या धोरणानुसार पुनर्लेखन करण्याचे सांगितले. यासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. यादरम्यान त्यांच्याजवळील पैसे संपत चालले होते म्हणून त्यांनी भारतात जाऊन तेथे प्रबंध पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी बॉन विद्यापीठाचा प्रबंध सोडून दिला. आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईला पोहोचले. ऑगस्ट १९२३ मध्ये आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखाणाची पद्धत बदलून प्रबंध लंडन विद्यापीठाला पुन्हा एकदा पाठवला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना डी.एस्सी.ची पदवी प्रदान केली.[६२] लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनी प्रकाशन संस्थेने द प्रोब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध इ.स. १९२३ च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्यांचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आई-वडिलांस अर्पण केला होता.[६३] या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित म्हणून आंबेडकर ओळखले जाऊ लागले.[६४] इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.[६५] +अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये १९१६ साली डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी मानववंशशास्त्र विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. त्यांनी भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता या विषयावर व्याख्यान दिले. तेव्हा आंबेडकर हे केवळ २५ वर्षांचे होते.[६६] आंबेडकरांनी या आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालील सिद्धांत मांडले. +वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.[६६][६७] +जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.'[६८] +४ जानेवारी १९२८ रोजी द टाइम्स ऑफ इंडियाच्या इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलच्या वृत्तांताची तुलना आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाईतील रिजनाच्या स्थितीशी केली.[६९][७०] + +आंबेडकरांनी जात या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जात ही श्रमविभागणी वरही अवलंबून नाही आणि नैसर्गिक कल वा योग्यतेवरही अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कूळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडिलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते.[७१] +आंबेडकर १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेउन ३ एप्रिल, १९२३ रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्चन्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै, १९२३ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले. वकिली सुरू झाल्यावर आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकीलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले.[७२] +आंबेडकरांना पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वीही झाली. केसची फी म्हणून आंबेडकरांना सहाशे रुपये मिळाले.[७२] वकिलीतून घरखर्च भागत नसल्यामुळे त्यांनी बॉटलीबॉईज अकौंटसी इन्स्टिट्युटमध्ये मर्कंटाइल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याचे त्यांना महिन्याला दोनशे रुपये वेतन मिळे. ही प्राध्यापक पदाची नोकरी त्यांनी १० जून, १९२५ ते ३१ मार्च, १९२८ पर्यंत केली.[७३] +आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर "देशाचे दुश्मन" हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी. भोपटकर होते.[७४] +इंडिया अँड चायना या पुस्तकाचे लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या वकिलीनिशी २८ नोव्हेंबर, १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.[७५] +शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३० च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगितले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारून डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घतेले होते.[७६] सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले आंबेडकर यांनी चालवले. वाशिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.[७६] +२०२३ मध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली कारकीर्दीस १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर आंबेडकरांविषयी एक विशेष विभाग जोडण्यात आला. ज्यामध्ये त्यांच्या जीवनाचे तपशील, त्यांनी युक्तिवाद केलेले खटले, त्यांच्या महत्त्वाच्या भाषणांच्या लिंक्स (त्याच्या CAD भाषणाच्या ऑडिओसह), फोटो इत्यादी बाबी आहेत. +भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.[७७] जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात.[७७] सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.[७८] आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.[७९] इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.[१७][८०] हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात 'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.[१७][८१] +राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी आंबेडकरांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. आंबेडकर भारतातील ब्रिटिश सत्तेचे सुद्धा विरोधक होते. +इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरूपाचे हक्क इ.स. १९१९ पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साउथबरो अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा मुंबई प्रांतात आली, तेव्हा सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना आंबेडकरांनी २७ जानेवारी, १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९ बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेच, यासारख्या मागण्या केल्या होत्या.[८२] त्यांच्या प्रभावाखाली अस्पृश्यवर्गीय समाजसेवक व पुढारी सभा घेऊन आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रज सरकारकडे पाठवू लागले. समाजप्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरू ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले.[८३] +आंबेडकरांचे समाजकार्य सुरू असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे शाहू महाराज हे आपण होऊन आंबेडकरांना त्यांच्या घरी येऊन भेटले.[८४] त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.[८४] आंबेडकरांनी इ.स. १९२० साली मुंबईत मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी, १९२० रोजी प्रकाशित करण्यात आला. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व हा अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.[८५] आंबेडकर ५ जुलै, १९२० मध्ये आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.[८६] +आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी व अस्पृश्य लोक ठिकठिकाणी सभा घेऊन व आंदोलन करून आपल्या राजकीय हक्कांच्या मागण्या इंग्रज सरकारकडे करु लागले. त्यांचाच भाग म्हणून १९२० मध्ये कोल्हापूर जवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या दोन परिषदा पार पडल्या. कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात २१ मार्च व २२ मार्च १९२० रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबेडकर होते तर शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या सामाजिक हक्कांचे व राजकीय हक्कांचे समर्थन केले. अस्पृश्यांच्या उद्धाराचे व समाजसुधारणेचे कार्य करीत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचाही गौरव आंबेडकरांनी केला. तर शाहू महाराजांनी आपल्या भाषणात आंबेडकरांविषयी वक्तव्य केले की डॉ. आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि आपल्या देशाचाही उद्धार करतील. ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने अवश्य आपला उद्धार करून घ्यावा. तसे घडले तर सर्वांचेच कल्याण होईल.[८७][८८] +३० मे ते १ जून, इ.स. १९२० दरम्यान नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली. आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेत सहभागी झाले. आंबेडकरांनी या परिषदेमध्ये समाजसेवक विठ्ठल रामजी शिंदे यांचा निषेध करणारा ठराव पास करून घेतला. अस्पृश्यांना इंग्रज सरकारकडून राजकीय व सामाजिक हक्क कशा स्वरूपात मिळावेत, याविषयी आंबेडकर व शिंदे यांच्यात मतभेद होते. इंग्रज सरकारने अस्पृश्यांना स्पृश्यांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे शिंदेंचे मत होते तर त्याच्या उलट इंग्रज सरकारने अस्पृश्यांना अगदी थेट राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे आंबेडकरांचे मत होते. अस्पृश्यांचे राजकीय व सामाजिक हक्क स्पृश्यांच्या किंवा अन्य कोणाच्याही मर्जीवर अवलंबून असू नयेत, असा आंबेडकरांचा दृष्टीकोन होता.[८९] +इ.स. १९२६ च्या मे महिन्यात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुर येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले.[९०] +आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी ९ मार्च १९२४ रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन 'बहिष्कृत हितकारिणी सभा' नावाची संस्था स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी २० जुलै १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' संस्था स्थापना केली व स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" हे क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले.[९१] भारतीय समाजातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात असलेल्यांना इतरांच्या बरोबरीस आणणे, हे या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना नसलेल्या नागरी, धार्मिक वा राजकीय हक्कांबद्दल त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.[९२][९३] या संस्थेमधील पदाधिकाऱ्यांत अस्पृश्य व स्पृश्य समाजांच्या व्यक्ती होत्या. स्पृश्य समाजाचे जे लोक जातीयतेचे व अस्पृश्यतेचे अच्चाटन करु इच्छितात त्यांचे सहकार्य अवश्य घ्यावे, असा आंबेडकरांचा विचार होता. बहिष्कृत हितकारणी सभेने अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार करणे, वाचनालये सुरू करणे, विद्यार्थी वसतीगृहे काढले इत्यादी कर्तव्ये स्वीकारली. या संस्थेमार्फत सोलापूर (१९२५ मध्ये), जळगाव, पनवेल, अहमदाबाद, ठाणे अशा अनेक ठिकाणी वसतीगृहे सुरू करण्यात आली.[९४][९५] १० व ११ एप्रिल १९२५ रोजी बहिष्कृत हितकाकारणी सभेच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावी मुंबई इलाखा प्रांतीय बहिष्कृत परिषद या संस्थेने आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले. आंबेडकरांनी सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा असा संदेश देणारे भाषण केले. त्यावर प्रभावित होऊन अस्पृश्यांनी बेळगाव येथे मुलांचे वसतीगृह सुरू केले. पुढे इ.स. १९२९ मध्ये हे वसतीगृह धारवाडला हलवण्यात आले.[९६] आंबेडकरांनी बहिष्कृत हितकाकारणी सभेतर्फे मुंबई राज्य सरकारकडे मागणी केली होती, की मुंबई राज्य सरकारकतर्फे मुंबई राज्य कायदेमंडळावर (विधिमंडळावर) सदस्य म्हणून अस्पृश्य समाजाचे दोन प्रतिनिधी नेमण्यात यावेत. त्यांची ही मागणी मान्य करून १९२६ च्या डिसेंबर मध्ये मुंबई कायदेमंडळावर आंबेडकर व पुरुषोत्तम सोलंकी यांना नेमण्यात आले.[७५] +१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे महार सैनिक लढले होते. १ जानेवारी १९२७ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी त्यांनी महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक केले. आंबेडकरांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. महार लोक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून पेशव्यांच्या ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले.[९७] त्यांच्या व त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभिमानाचे प्रतीक बनवले.[९८] +२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की तूम्ही शूर वीरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात.[९७][९८][९९][१००] +डॉ. आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य असताना इ.स. १९२७च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.[१०१] संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. ४ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते व मुंबई कायदेमंडळाचे सभासद असलेले समाजसुधारक रावबहादुर सीताराम केशव बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात "सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी असावी." असा ठराव मंजूर करून घेतला.[१०२][१०३] रावबहादुर बोले यांनी ५ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात "ज्या नगरपालिका आणि जिल्हामंडळे पहिल्या ठरावाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सरकारतर्फे दिले जाणारे वार्षिक अनुदान बंद करण्यात यावे." असा दुसरा ठराव मांडला[१०२] या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु सनातनी स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही.[१०२] अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी १९ मार्च व २० मार्च १९२७ रोजी येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले अशा नावाखाली परिषद भरवली आणि २० मार्च १९२७ रोजी महाड येथे आंदोलन सुरू करण्याचे निश्चित केले. या कुलाबा परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते सुद्धा उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्याचा संदेश दिला.[१०३][१०४] +२० मार्च १९२७ रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेतील सर्वांनी चवदार तळ्याकडे कूच केली. आंबेडकरांनी सर्वप्रथम चवदार तळ्यातील पाणी आपल्या हातांच्या ओंजळीत घेतले व तो पाणी प्राशन केले. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी आंबेडकरांचे अनुसरण करत तळ्यातील पाणी प्राशन केले. ही घटना महाडमधील रूढीवादी स्पृश्य हिंदुंना सहन झाली नाही. त्यांनी दलितांसाठींच्या भोजनामध्ये माती मिसळली व नंतर झुंडीने येत दलितांवर लाठया-काठ्यांनी हल्ले केले. आंबेडकरांनी आंदोलनकारी अस्पृश्यांना प्रतिहल्ला करु नका असे अवाहन केले. अस्पृश्यांना जबर मारहाण करण्यात आली, खूप लोक जखमी झाले होते. अस्पृश्यांनी तळे बाटवले असे म्हणून चवदार चळ्यात गोमूत्र टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. सरकारच्या प्रतिनिधींनी हल्लेखोर स्पृश्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालू केला.[१०५] या आंदोलनाद्वारे आंबेडकरांनी आपला कायदेशीर, नागरी व मानवी हक्क अमलात अस्पृश्यांबरोबर सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी केले. यामध्ये त्यांना संभाजी गायकवाड, विश्राम सवादकर, रामचंद्र मोरे, शिवराम जाधव, केशवराव व गोविंद आड्रेकर इत्यादी अस्पृश्य कार्यकत्यांचे तसेच अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे इत्यादी स्पृश्य समाजसेवकांचेही महत्त्वाचे सहकार्य मिळाले होते. स्पृश्यास्पृश्य भेद संपवून सामाजिक समता प्रस्तावित करणे, हे आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या आंदोलनाचे प्रमुख ध्येय होते.[१०६] +३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारतच्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची पालखी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.[१०७] +दादर बी.बी.सी.आय. रेल्वे स्थानकाजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने इ.स. १९२७च्या गणेशोत्सवात आंबेडकरांचे भाषण आयोजित केले. आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत सांगितले की, "हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल."[१०८] +"ते (मनुस्मृती दहन) एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदुंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ एक मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!" +आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत.[९२] काही हिंदुंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे.[९२] हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदुंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो.[९२] मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.[९२] आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे.[९२][११०] स्मृतिकाराने अस्पृश्यांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचा उल्लेख केला जातो.[१११] +आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बहिष्कृत हितकारणी सभेने महाड येथे २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांचे अधिवेशन भरवले. त्यात अधिवेशनात प्रामुख्याने दोन कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.[११२] +पहिल्या दिवशी २५ डिसेंबर रोजी आंबेडकर यांचे उपदेशपर भाषण झाले. 'अस्पृश्योद्धार झाला पाहिजे. त्यासाठी आपण जागरुकपणे सामाजिक क्रांतीचे आंदोलन यश मिळेपर्यंत चालू ठेवले पाहिजे. अस्पृश्यांचा उद्धार होण्यात आपल्या राष्ट्राचेही हीत आहे.' अशा आशयाचे त्यांचे भाषण झाले. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर, नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अस्पृश्य सहकारी पां.न. राजभोज यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला. दहनभूमीवर (सरणावर) म्हणजे वेदीवर मनुस्मृती ठेवून तिचे दहन करण्यात आले आणि हे काम आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच पाच-सहा अस्पृश्य साधू या सहकाऱ्यांनी पूर्ण केले.[११३] मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन ही घटना म्हणजे सनातनी हिंदू धर्माला बसलेला मोठा धक्का होता. मनुस्मृती दहनाचे परिणाम इतके दुरगामी होते की, त्या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चन धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केली गेली.[१०९] तेव्हापासून दरवर्षी २५ डिसेंबर रोजी अनेक लोक 'मनुस्मृती दहन दिन' आयोजित करतात.[११४] +दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी ८ ते १० हजार अस्पृश्य लोक चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या सत्याग्रहासाठी सहभागी झाले होते. अस्पृश्य स्त्रिया देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मात्र आपण पाणी पिण्यासाठी चवदार तळ्यावर जाऊ नये असा तात्पुरता मनाई हुकूम महाडच्या दिवाणी न्यायालयाने १२ डिसेंबर १९२७ रोजी काढला होता. सनातन्यांशी लढताना सरकारचे वैर घेण्यापेक्षा सरकारचे सहकार्य घेणे हितकारण असल्याचे आंबेडकरांनी सत्याग्रहींना समजावले. सर्वजण सामूहिकपणे चवदार तळ्याला एक प्रदक्षिणा घालून परत आले.[११५] +बॅरीस्टर आंबेडकरांनी तीन न्यायालयांमधून महाडच्या चवदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवण्यात यश प्राप्त केले. 'महाडच्या चवदार तळ्याची जमीन सरकारी मालकीची आहे, म्हणजेच त्या जमिनीवरील चवदार तळे सार्वजनिक आहे; आणि त्यामुळे अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा व पाणी वापराचा कायदेशीर हक्क आहे.' हे सत्य महाडच्या न्यायालयाच्या निकालाने ८ जून १९३१ रोजी, ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निकालाने ३० जानेवारी १९३३ रोजी, व मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निकालाने १७ मार्च १९३७ रोजी मान्य केले. महाड न्यायालयाचा १२ डिसेंबर १९२७चा तात्पुरता मनाई हुकूम १७ मार्च १९३७ रोजी पूर्णपणे निकालात निघाला.[११६] +४ सप्टेंबर, १९२७ रोजी आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत अस्पृश्यांसह स्पृश्यही होते. या संस्थेतर्फे त्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्याकरिता काम करण्याचे ठरविले. या संघात भिन्न जातींचे पदाधिकारी व सभासद होते, त्या प्रत्येकांनी आळीपाळीने एकामेकांची घरी सहभोजनाचे कार्यक्रम केले. पहिला सहभोजनाचा कार्यक्रम आंबेडकरांच्या घरी १५ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. मात्र बेटीबंदी तोडण्याच्या दृष्टीने समाज समता संघाकडून एकही आंतरजातीय विवाह होऊ शकला नाही.[११७] +आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी पासून समाज समता संघासाठी समता नावाचे पाक्षिक सुरू केले पण आर्थिक अडचणीमुळे इ.स. १९२९ मध्ये ते बंद पडले.[११८] +या काळात आंबेडकरांचे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्योद्धाराचे कार्य व इतर समाजकार्य व्यापक सुरू होते. सभेचे 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुद्धा चालू होते, जे इ.स. १९२७ च्या नोव्हेंबर पासून 'बुद्ध भूषण प्रिटिंग प्रेस' मधून छापण्यात येई.[११८] +सार्वजनिक जीवनात पदार्पण केल्यानंतर पहिली दहा वर्षे आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.[११९] पण सवर्ण हिंदुंचा दृष्टिकोन बदलणे अशक्य आहे याची खात्री त्यांना झाली, तसेच हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.[११९][११९][११९] त्यांनी असा विचार मांडला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] +सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ‘अस्पृश्यतेवर उपाय- देशांतर, नामांतर की धर्मातर’ या विषयावर विवेचन करताना आंबेडकर म्हणाले की, "कोणत्याही धर्माकडे आपण तात्त्विक तसेच व्यावहारिकदृष्ट्याही पाहिले पाहिजे. तात्त्विकदृष्ट्या हिंदुधर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे. नव्हे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल. ‘सर्वाभूती एक आत्मा’ या मूलतत्त्वाप्रमाणे समाज घटना न झाल्याने हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किळसवाणे झाले आहे. ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा? आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील. आपण आज आहोत तसे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आपण उन्नती करून घेऊ."[१२१][१२२] त्यानंतर आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली की, +मी अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही![१२१] त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी घेण्यात आलेल्या मुंबई इलाखा महार परिषदेत धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परिषदेपुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, ‘‘अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘ ‘दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू’ असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.’’ इ.स. १९३५ च्यापूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. ३० मे १९३६ रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले.[१२३][१२४] +महात्मा गांधी अस्पृश्यांसाठी 'हरिजन' ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ 'ईश्वराची लेकरे' असा होतो.[१२५] तसेच गांधी इ.स. १९३३ मध्ये 'हरिजन' नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. आंबेडकरांनी "अस्पृश्य हे 'हरिजन' असतील तर उरलेले लोक 'दैत्यजन' आहेत काय?", असा सवाल करत 'हरिजन' हा शब्दाला विरोध केला. या मुद्यावरून त्यांनी मुंबई विधिमंडळात २२ जानेवारी १९३८ रोजी सभात्यागसुद्धा केला होता.[१२५] पुढे १९८२ सालात भारतीय केंद्र सरकारने 'हरिजन' शब्दावर बंदी घालत तो शब्द जातप्रमाणपत्रातूनही हद्दपार केला. आता 'हरिजन'च नव्हे तर 'दलित' या शब्दाचाही सरकार दरबारी वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, व त्याऐवजी 'अनुसूचित जाती' (इंग्रजीत: 'शेड्युल्ड कास्ट्स') हा शब्द स्वीकारण्यात आला आहे.[१२५] +आंबेडकर हे एक सत्याग्रही सुद्धा होते, त्यांनी अनेक सत्याग्रह व आंदोलने केली होती. +अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी अस्पृश्यांनी इ.स. १९२५ मध्ये माधोराव गोविंदराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास आंबेडकर, दादासाहेब पाटील, पंजाबराव देशमुख या ब्राह्मणेतर आंदोलनाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.[१२६] २६ जुलै, इ.स. १९२७ रोजी अमरावती येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पंधरा दिवसाच्या आत अंबादेवीच्या पंचसमितीने अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशास संमती दिली नाही, तर अस्पृश्य लोक मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह सुरू करतील अशा आशयाचा ठराव समंत करण्यात आला. या ठरावाचा पंचकमिटीवर काहीही परिणाम झाला नाही. अस्पृश्यांच्या या सत्याग्रहाच्या निर्धाराचे अभिनंदन करताना आंबेडकरांनी बहिष्कृत भारताच्या २ सप्टेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांना वीरवृत्ती धारण करून अंबादेवी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी यशस्वी सत्याग्रह करीत राहण्याचा संदेश दिला.[१२६] १३ नोव्हेंबर, १९२७ रोजी अमरावतीच्या इंद्रभुवन थिएटरमध्ये आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य परिषदेचे दुसरे अधिवेशन सुरू झाले. या सुमारास आंबेडकरांचे बंधू बाळाराम यांचे १२ नोव्हेंबर १९२७ रोजी निधन झाल्याची तार त्यांना मिळाली. १५ फेब्रुवारी, १९२८ पासून अंबादेवी मंद्रिरप्रवेशाचा सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला. आंबेडकरांनी या सत्याग्रहाच्या संदर्भात सत्याग्रहासंबंधीचे आपले विचार बहिष्कृत भारतच्या २१ नोव्हेंबर, १८२७ च्या अंकात व्यक्त केले. '...सत्कार्यासाठी केलेला आग्रह म्हणजे सत्याग्रह...' अशी सत्याग्रह व्याख्या करत, ही विचारसरणी भगवद्गीतेवर आधारित असल्याचे मत आंबेडकरांनी मांडले.[१२७] केवळ देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता. या मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन दिले.[१२८] +पुण्यातील पर्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले नव्हते. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून त्यांना प्रवेश देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार आहे या कारणास्तव हा अर्ज फेटाळला गेला. यानंतर सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. यांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पर्वती सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह आंबेडकरांच्या प्रेरणेने करण्यात आला.[१२९] सत्याग्रहात शिवराम जानबा कांबळे, एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित अनेक स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. या दरम्यान पर्वती मंदिराचे दरवाजे कायम बंद ठेवण्यात आले होते, त्यामुळे पर्वती मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळू शकला नाही. अखेर २० जानेवारी १९३० रोजी सत्याग्रह बंद करण्यात आला.[१२९] +आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा २ मार्च १९३०ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस लढत होती तर हिंदू धर्ममार्तंडशाहीविरोधात आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता. नाशिकामधील काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ. आंबेडकर यांनी केला होता. त्याबद्दल आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात, "महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार आंबेडकरांनी केला. डॉ. आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता."[१३०][१३१] +काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी स्पृश्य व सवर्णांना केलेले एक आवाहन होते. +"आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."इ.स. १९२९च्या ऑक्टोबर मध्ये आंबेडकर यांच्याशी विचारविनिमय करून नाशिक जिल्ह्यातील अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांनी प्रवेश करावा व गरज वाटल्यास सत्याग्रह करावा, असे निश्चित करण्यात आले. अस्पृश्य पुढाऱ्यांनी नाशिक येथे सत्याग्रह समिती स्थापन केली आणि नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांना त्या सत्याग्रह समितीचे चिटणीस तर अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर यांना केले तर शंकरराव गायकवाड हे सभासद होते. या समितीने काळाराम मंदिराच्या पंचाना अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत नोटीस पाठवली मात्र तिची पंचांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ३ मार्च १९३० रोजी प्रत्यक्ष सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले.[१३३] २ मार्च १९३० रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये एक परिषद भरली. २ मार्च १९३० रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सभा आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, तसेच ३ मार्च १९३० रोजीही सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा उपदेश केला.[१३४] त्या परिषदेत ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजी नाशिक शहरात अस्पृश्यांची मोठी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक अंदाजे एक मैल लांबीची होती व त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली. काळाराम मंदिराला पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही बाजूंनी दरवाजे होते, व मंदिराचे ते सर्व दरवाजे बंद होते म्हणून मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेली. तिथे एक भव्य सभा झाली. दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय सभेत झाला. सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत १२५ पुरुष आणि २५ स्त्रिया जातील, असे ठरले. सत्याग्रही चार गटांत विभागून दरवाजांवर धरणे धरून बसले होते. पतितपावनदास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार अन् रामाचे दर्शन घेणार, असे ठरले.[१३५] मंदिराभोवती हजारांच्यावर बंदुकधारी सैनिक तैनात करण्यात आले होते. त्या दिवशी स्पृश्यांनाही मंदिर प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता. पुढे महिनाभर हा सत्याग्रह सुरूच होता. मग ९ एप्रिल १९३० रोजी रामनवमीचा दिवस होता. सनातनी हिंदू आणि सत्याग्रहाचे नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असे ठरले की स्पृश्य-अस्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढावा. कार्यकर्त्यांसह आंबेडकर मंदिराजवळ आले. पण आंबेडकरांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच सनातनी हिंदूंनी सत्याग्रहींना हुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडे पळवला. त्या रथाचा पाठलाग आंबेडकरांच्या अनुयायांनी केला व चरण पादुकाजवळ थांबलेल्या सत्याग्रहींच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला तेव्हा मारामारी व आंबेडकरांच्या अनुयायांवर दगडांचा वर्षाव झाला. तोवर आंबेडकर प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले. दगडांचा वर्षाव चालू होता. इतक्यात पोलिसांचा कडा फोडून भास्कर कद्रे नावाचा सत्याग्रही भीमसैनिक मंदिरात घुसला आणि रक्ताने माखून बेशुद्ध पडला.[१३५] डॉ. आंबेडकरांवर दगडे पडू नये म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर छत्री होती. उपस्थित सर्व सत्याग्रह्यांना व स्वतः आंबेडकरांनाही लहान-सहान इजा झाल्या होत्या. या घटनेत एक तरुण रक्तबंबाळ झाला होता नंतर त्याचा मृत्यू झाला. डॉ. आंबेडकरांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरिक साइक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत कळवला होता. "सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांना अतोनात छळ सोसावे लागले. त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या. रस्ते बंद झाले, इतकंच काय तर त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेनाशा झाल्या. सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले. तुम्ही माजले आहात अशा शब्दांत अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती. ही दुःखं भोगूनही आंबेडकरांनी सत्याग्रह सुरूच ठेवला," असे धनंजय कीर यांनी लिहितात. दरम्यान, आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनलाही जावे लागले. पण त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाड यांनी हा लढा सुरूच ठेवला. पाच वर्षं हा लढा चालला. पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही. एका सत्याग्रही तरुणाने रामकुंडात उडी घेतली होती. सर्व सत्याग्रह, सभा, आंदोलने अहिंसेच्याच मार्गाने व्हावीत, यावर आंबेडकरांचा जोर असायचा. कुठलाही कायदा मोडायचा नाही, असे ते म्हणायचे. नाशिकमध्ये तत्कालीन कलेक्टरने जमावबंदी लागू केली. मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंबेडकरांनी गव्हर्नरकडे पाठपुरावा केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आंबेडकरांनी ३ मार्च १९३४ रोजी गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी, म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा, असे कळवले. त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला, व तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही.[१३६] काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.[१३७][१३८] मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.[१३१][१३९] +जर तुमची रामावर खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा असा प्रश्न तेव्हा विचारला जात होता. या प्रश्नाचे उत्तर आंबेडकरांनी अमरावतीत घेतलेल्या सभेत दिले आहे. त्यात आंबेडकर म्हणतात, "उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही. किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही." पुढे आंबेडकर म्हणतात, "हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे. तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या, तुकारामासारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी, रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. मंदिरे जितकी स्पृश्यांचीच तितकीच अस्पृश्यांचीच आहेत."[१३०][१३१] +शोषितांचा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. इ.स. १९३३ मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची येरवडा तुरुंगात भेट झाली होती त्यावेळी गांधींनी डॉ. सुब्बारायान यांच्या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती आंबेडकरांना केली होती. आंबेडकरांनी नकार दिला. या विधेयकात मंदिर प्रवेशाबाबत लिहिलं आहे, पण अस्पृश्यांच्या पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.[१४०] आपल्या मंदिर प्रवेशाबाबतच्या भूमिकेबाबत आंबेडकरांनी गांधींना सांगितले होते की, "शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही. या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जातीव्यवस्थेचे निर्दालन होणे आवश्यक आहे. जातीव्यवस्थेेेचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही."[१३०][१३१] +"सामाजिक बदलाची प्रक्रिया हळुहळू होत असते, याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही होती. शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांनी लढत राहिले आणि मंदिर प्रवेशही त्याच लढ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे", असे मत 'साप्ताहिक विवेक'चे सह-कार्यकारी संपादक रवी गोळे यांनी मांडले. आंबेडकरांच्या या लढ्याने काय साध्य केले याबद्दल अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड सांगतात की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा प्रतीकात्मक होता. जो समाज जातीयवादाचा, बळी पडला आहे, त्याला या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि सत्ताधारी इंग्रजांना जाग यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते."[१३०] +आंबेडकर यांनी कृषी क्षेत्रात सुद्धा काम केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या.[१४१][१४२] +शेती व्यवसायाचा संबंध त्यांनी समाजव्यवस्थेशी जोडला होता. ग्रामीण भागातील जातीवर आधारित समाज व्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण आर्थिक व्यवस्थेमध्ये शोधलं होतं. त्यामुळेच जातीवर आधारित समाजव्यवस्था बदलायची, तर त्यासाठी शेतीमध्ये परिवर्तन घडवावे लागेल. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. हे बदल सामाजिक परिवर्तनासाठी पोषक ठरतील. आर्थिक विषमता ही जातीय व्यवस्थेला पूरक व पोषक ठरते. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे त्यांना वाटत होते.[१४३][१४४] +शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्‍वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला शाश्‍वत पाणी पुरविण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावेत. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोऱ्यांची विभागणी केली. यावरून आंबेडकरांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते.[१४५][१४६] +आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकऱ्यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. आजही शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. या पार्श्‍वभूमीवर आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.[१४७][१४६] +आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले. यामागे आंबडकरांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. आंबडकरांचे शेतीबाबतचे विचार राज्यकर्ते नियोजनकार व शेती तज्ज्ञांनी अभ्यासले पाहिजेत.[१४४][१४१][१४२] +आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप इ.स. १९२८-१९३४ या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप ७ वर्ष सुरू होता. आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला.[१४८][१४९] +१४ एप्रिल १९२९ रोजी रत्‍नागिरी येथे आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत त्यांनी कोकणातील खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले. या संबंधी १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक आंबडकरांनी मुंबई विधिमंडळात मांडले. १० जानेवारी १९३८ रोजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.[१४८][१४९] +सप्टेंबर १९१८ मध्ये शेतजमिनीच्या समस्येवर शोधनिबंध एका प्रसिद्ध मासिकात प्रकाशित केला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी पीक विमा योजना सुचवली. श्रमिकांची श्रमशक्ती उद्योग क्षेत्रात वळवायला हवी; तसेच शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला.[१४८][१४९] +इ.स. १९२७-३० मधील सायमन कमिशनने अस्पृश्यांच्या राजकीय हितांना फारसे महत्त्व दिले नाही. ब्रिटिश सरकार भारताला काही राजकीय हक्क राज्यघटनेच्या माध्यमातून देण्याच्या तयारीत होते तेव्हा भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण करणारे राजकीय हक्क असावेत असे आंबेडकरांना वाटत होते.[१५०] अस्पृश्यांच्या ठिकठिकाणी सभा व अधिवेशन भरवून आंबेडकरांनी अस्पृश्यांना त्यांच्या राजकीय हक्कांचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याच स्वतःच्या अधिकारांविषयी जागृती करु लागले. अस्पृश्यांनी काँग्रेस पक्षापासून दूर राहिले पाहिजे. कारण काँग्रेसच्या हाती सत्ता गेली तर ती काँग्रेस अस्पृश्यांना राजकीय हक्क देईल, यात विश्वास नाही. म्हणून अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवण्यासाठी इंग्रजी सरकारशीही व काँग्रेसशीही लढत राहणे महत्त्वाचे आहे, असा आंबेडकरांचा विचार होता.[१५१] इ.स. १९३०, १९३१ व १९३२ मध्ये इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा झाल्या. आंबेडकर शोषित व अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून या तिन्हींही गोलमेज परिषदांमध्ये हजर राहिले. अस्पृश्यांना राजकीय हक्क असावेत आणि ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र मिळावे अशा मागण्या त्यांनी गोलमेज परिषदांमध्ये केल्या.[१५२] त्यांनी ब्रिटिश शासनाच्या सत्ताधाऱ्यांना सांगितले की, 'जसे कोणत्याही संप्रदायाला दुसऱ्या संप्रदायावर दबाव टाकून गुलाम बनविण्याचा अधिकार नाही. तसेच कोणत्याही देशाला दुसऱ्या देशावर आपली सत्ता गाजवून गुलाम ठेवण्याचा अधिकार नाही' म्हणून ब्रिटिश सत्तेला भारतात हे कारण पुढे करून की भारत 'अजून स्वराज्य प्राप्तीसाठी सक्षम नाही' हे निमित्त आता चालणार नाही. बालकाला कडेवर घेऊन फिरल्याने तो आपल्या पायावर कसा चालू शकेल? म्हणून त्याला कडेवरून उतरवून स्वतंत्रपणे चालायचा अधिकार दिला गेला पाहिजे.[१५३][१५४] +ब्रिटिश सरकारने भारताला देऊ केलेल्या वसाहतींचे स्वराज्य व भावी राज्यघटना यावर चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी भारतातील नेत्यांसह इंग्लंड येथे गोलमेज परिषद भरवली. यात अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकर व रावबहादूर श्रीनिवासन या दोघांचा समावेश होता. काँग्रेसने गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.[१५५] गोलमेज परिषदेच्या निमंत्रणानंतर २ ऑक्टोबर १९३० रोजी मुंबई प्रांतातील अस्पृश्यांनी दामोदर हॉलच्या मैदानावर सभा घेऊन आंबेडकरांचा सत्कार केला. त्यांना मानपत्र व रु. ३७००ची शैलीही देण्यात आली.[१५६] या परिषदेसाठी आंबेडकर, श्रीनिवास व अन्य सर्व प्रतिनिधी ४ ऑक्टोबर, १९३० रोजी एस.एस. व्हाइसरॉय ऑफ इंडिया या बोटीने मुंबईहून इंग्लंडकडे निघाले. १८ ऑक्टोबर १९३० रोजी हे इंग्लंडला पोहचले. ही परिषद एक दिवस आधी म्हणजे १७ ऑक्टोबर, १९३० रोजी सुरू झाली होता. याचे अधिकृत उद्घाटन १२ नोव्हेंबर, १९३० रोजी पंचम जॉर्ज यांच्या हस्ते व ब्रिटनचे पंतप्रधान रामसे मॅकडॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली हाउस ऑफ लॉर्ड्सच्या रॉयल गॅलरीत होणार होते.[१५७] त्यामुळे आंबेडकरांनी १८ ऑक्टोबर १९३० ते ११ नोव्हेंबर १९३० या कालावधीत भारतमंत्री, उपभारतमंत्री, मजूर पक्षाचे नेते जॉर्ज लान्सबेरी, भारताचे नवे सरसेनापती सर फिलिप चेटवूड, लंडनचे खासदार, मजूर, उदारमतवादी व हुजूर पक्षांचे सभासद या सर्वांशी भेटी घेतल्या व अस्पृश्योद्धाराच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केल्या.[१५८] पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली १२ नोव्हेंबर १९३० ते १९ जानेवारी १९३१ पर्यंत गोलमेज परिषदेच्या बैठका होत राहिल्या. या परिषेदला आंबेडकर व श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलिता या परिषदेत सादर केला. डिसेंबर १९३० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलित्याच्या दोन हजार प्रती छापल्या व त्यापैकी काही प्रती ब्रिटिश संसदेच्या सदस्यांना, गोलमेज परिषदेच्या सभासदांना तसेच काही प्रती मुंबईला पाठवून दिल्या.[१५९] भविष्यात भारत स्वतंत्र होऊन ज्या राज्यघटनेच्या आधारे राज्यकारभार करतील त्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या आठ राजकीय हक्कांचा समावेश असावा, असे मत आंबेडकर व श्रीनिवास यांनी मांडले. अस्पृश्य वर्गासाठी समान नागरिकत्व, समान हक्क, जातिद्वेषरहित वागणूक, कायदेमंडळात भरपूर प्रतिनिधित्व, सरकारी नोकरीत अस्पृश्यांची भरती करण्यात यावी, सरकारची पूर्वग्रहरहित वर्तवणूक, अस्पृश्यता निर्मूलन सरकारी खाते, व गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, असे ते राजकीय हक्क होते.[१६०] या परिषदेदरम्यान आंबेडकरांना कळाले की त्यांचे मुंबई कायदेमंडळाचे सदस्यत्व आणखी तीन वर्षांनी वाढवले आहे. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये तसेच मजूर पक्ष, उदारमतवादी पक्ष, हुजूर पक्ष या तिन्ही पक्षांच्या सभासदांपुढे भाषणे दिली आणि भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची तरतुद करून ठेवण्याबाबत पाठपुरावा केला. आंबेडकरांच्या भाषणांची दखल ब्रिटिश वर्तमानपत्रांनीही घेतली, आंबेडकरांच्या छायाचित्रासह त्यांच्या भाषणांचे वृत्त वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होऊ लागली. अस्पृश्यांच्या स्थितीबाबतची माहिती सर्वांना कळू लागली. वर्तमानपत्रे आंबेडकरांना "अस्पृश्यांचा महान नेता" संबोधू लागले.[१६१] लंडन मधीन काही संस्थानी आंबेडकरांची भाषणे आयोजित केली होती.[१६१] ब्रिटिश संसदेत हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांपुढे आंबेडकरांनी भाषण केले आणि अस्पृश्यांचा उद्धार करणे अत्यंत निकडीचे असल्याचे सांगितले.[१६२] बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड हेही परिषदेचे सभासद होते, त्यांनी आंबेडकरांचे कौतुक केले.[१६३] परिषद संपल्यावर जानेवारी १९३१ मध्ये मुंबईला परतले. १९ एप्रिल, १९३१ रोजी त्यांनी परळ येथील गोखले शिक्षण संस्थेच्या शाळेत अखिल भारतीय अस्पृश्य पुढारी परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांविषयी सर्व प्रदेशातील अस्पृश्य पुढाऱ्यांचे मत जाणून घेतले.[१५२][१६३] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत १९३१ च्या ऑगस्टमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी यांची निवड करण्यात आली. तत्पूर्वी ते तुरुंगात बंद होते आणि काँग्रेसनेही पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. आंबेडकरांनाही दुसऱ्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण मिळाले.[१६४] १४ ऑगस्ट १९३१ रोजी मुंबई येथे गांधींनी अस्पृश्योद्धाराच्या प्रशांवर चर्चा करण्यासाठी आंबेडकरांना बोलावले. या पहिल्या भेटीत गांधींना आंबेडकर हे अस्पृश्य असल्याचे माहिती नव्हते तर ते त्यांना अस्पृश्यांविषयी कळवळा असलेले एक पुरोगामी ब्राह्मण समजत होते. या भेटीत गांधी यांनी आंबेडकरांना देशभक्त म्हटले होते. अस्पृश्योद्धाराच्या मार्गाबाबत आंबेडकर व गांधी यांच्यामध्ये एकमत न होऊ शकल्याने ही भेट अयशस्वी झाली.[१६५] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी आंबेडकर २९ ऑगस्ट १९३१ रोजी लंडनला पोहोचले. गांधी १२ सप्टेंबर १९३१ रोजी लंडनला पोहोचले. दुसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज ७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ पर्यंत चालू होते.[१६६] ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी भारताच्या भावी संविधानात अल्पसंख्य अस्पृश्यांना काही राजकीय हक्क असावेत याची मागणी केली व ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी आपल्या मागण्या लिखित स्वरूपात गोलमेज परिषदेपुढे सादर केल्या. यामध्ये दोन प्रमुख मागण्या होत्या - स्वतंत्र्य मतदार संघ, ज्याद्वारे अस्पृश्यांना त्यांचे प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडून देण्याचा हक्क असावा. दुसरी मागणी ही की अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा समजण्यात यावे. मुसलमान, शीख, अँग्लो इंडियन इत्यादी अल्पसंख्यांना राजकीय हक्क देण्यासाठी गांधी तयार होते, मात्र त्यांनी अस्पृश्यांना राजकीय हक्क देण्याच्या मागणीचा विरोध केला. संपूर्ण परिषदेत आंबेडकर व गांधी यांचे एकमत होऊ शकले नाही.[१६७] परिषदेत म. गांधींनी असे म्हटले की, 'अस्पृश्यांचे प्रतिनिधीत्व काँग्रेसच्या वतीने मी स्वतः करत असल्याने डॉ. आंबेडकर किंवा श्रीनिवासन हे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नाहीत'. गांधींच्या या भूमिकेचा अनिष्टपणा मि मॅक्डोनाल्ड यांच्या नजरेस आंबेडकरांनी आणून देताना गांधींच्या विधानाला गैरजबाबदार व्यक्तीचे विधान म्हणले. आंबेडकरांनी या परिषदेसमोर अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांची मागणी केली. त्यात, 'अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र राजकीय हक्क मिळाले पाहिजे आणि अस्पृश्य मतदारसंघातून अस्पृश्यांनी आपले उमेदवार निवडले पाहिजेत, तसेच त्यांना नोकऱ्यांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, प्रांतिक व मध्यवर्ती कायदेमंडळात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळाव्यात' अशा प्रकारचा खलिता परिषदेला सादर केला.[१६८] +१० नोव्हेंबर १९३१ रोजी लंडन येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स' या संस्थेच्या सभागृहात आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले. भाषणात त्यांनी भारतातील अस्पृश्यांची दुःस्थिती कथन केली आणि त्यांच्या उत्कर्षाकरिता त्यांना स्वतंत्र राजकीय हक्क मिळणे किती आवश्यक आहे, तेही पटवून दिले. यावेळीही आंबेडकरांना अस्पृश्यांचे सर्वोच्च नेते म्हणून ओळख मिळाली. आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले.[१६९] +भारताला संघराज्यात्मक राज्यघटना देण्यात यावी, असा विचार पहिल्या गोलमेज परिषदेत झाला होता. म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारताला भावी राज्यघटनेचे स्वरूप कसे असावे यावर विचारविनिमय झाला आणि 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' म्हणजेच एक प्रकारची संविधान समिती नेमण्यात आली, व तिच्यावर भारताच्या भावी संविधानाविषयी विचारविनिमय करण्याची जबाबदारी सोपण्यात आली. ३८ विद्वानांना या समितीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले गेले, ज्यात काही ब्रिटिश प्रतिनिधी आणि काही भारतीय प्रतिनिधी होते. या भारतीय प्रतिनिधींमध्ये आंबेडकरांनाही स्थान मिळाले, व सोबतच सयाजीराव गायकवाड, इतर संस्थानिक, म. गांधी, बॅ. जयकर, सर तेजबहादूर सप्रू इत्यादी भारतीयही समितीचे प्रतिनिधी होते. 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' या घटना समितीचे अध्यक्ष लॉर्ड सँकी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ७ सप्टेंबर १९३१ ते ४ नोव्हेंबर १९३१ या कालावधीत बंकिंगहॅम पॅलेसमध्ये घटना समितीच्या बैठका घेण्यात आल्या. बैठकांत आंबेडकरांनी विद्वतेने युक्त विचार मांडले ज्यामुळे अध्यक्षांसह सर्व सभासद आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेवर प्रभावित झाले. चर्चेत आंबेडकर विविध देशांतील राज्यघटनांच्या कलमांचा आधार देऊन बिनतोड उत्तरे देत.[१७०] १६ सप्टेंबर १९३१ रोजी झालेल्या बैठकीत आंबेडकरांनी राज्यघटनेविषयी आपले विचार सविस्तरपणे व्यक्त केले. कायदेमंडळ एकच असावे, जर दोन कायदेमंडळ असावीत असे वाटत असल्यास कनिष्ठ कायदेमंडळात लोकांनी निवडून दिलेले (निर्वाचित) सदस्य असावेत व वरिष्ठ कायदेमंडळात प्रांतिक कायदेमंडळांनी निवडून दिलेले सदस्य असावेत. संस्थानिकांनी स्वतंत्र राहण्यापेक्षा संघराज्यात्मक भारतात सामील होण्यातच त्यांचे हित आहे. कायदेमंडळावर अस्पृश्यांचे प्रतिनिधी सरकारने नियुक्त केलेले नसावे, तर ते देखील लोकांनी निवडून दिलेले असावे. अस्पृश्यांचे प्रतिनिधी स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य मतदारांद्वारे निवडून दिलेले असावे. मागासवर्गीयांचे हित करणे, राज्यकारभाराचे प्रमुख ध्येय असावे. अंदाजपत्रकात अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी भरपूर निधीची तरतूद असावी, असेही आंबेडकरांनी सुचवले.[१७१] +आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले. या दिवशी सायंकाळी डॉ. सोळुंकी यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरांना ११४ संस्थांच्यावतीने मानपत्र देण्याचा समारंभ दामोदर हॉलच्या मैदानात साजरा करण्यात आला. या सत्कारात आंबेडकर म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले, माझ्या भुमिकांना पाठिंबा दिला, म्हणूनच मी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी यशस्वीपणे संघर्ष करु शकलो. माझा संघर्ष केवळ महार जातीच्या उद्धारासाठी नव्हे नसून भारतातील संपूर्ण अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी आहे म्हणजेच आपल्या देशाच्या उद्धारासाठी आहे."[१७२] आंबेडकरांनी पुणे व कोल्हापूर भागात दौरे केले. पुणे येथील अहिल्याश्रमात पुणे जिल्हा बहिष्कृत समाजातर्फे व अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारण संघातर्फे २१ मे १९३२ रोजी आंबेडकरांना रौप्य करंडकातून मानपत्रे प्रदान करण्यात आली. कोल्हापूर येथेही कर्नाटकच्या जनेतेद्वारे २३ मे १९३२ रोजी आंबेडकरांना समारंभापूर्वक मानपत्र देण्यात आले. दुसऱ्या दिवशी २४ मे रोजी त्यांना लंडनहून गोलमेज परिषदेच्या चिटणीसाची तार मिळाली, ज्यात राजकीय प्रश्नांच्या कामकाजासाठी त्यांना ताबडतोब लंडनला येण्याचे सुचवले होते. २६ मे रोजी आंबेडकर मुंबईहून लंडनकडे रवाना झाले आणि जून १९३२ मध्ये लंडनला पोहोचले. तेथील कामकाज आटोपवून ते १७ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईस परत आले.[१७३] +भारतीय जनतेला मतदानाचे अधिकार कोणत्या पात्रतेवर द्यावेत, याचा विचार करण्यासाठी 'इंडियन फ्रंचाईज कमिटी' नेमण्यात आली होती आणि तिच्या १७ सभासदांमध्ये आंबेडकरांचाही समावेश करण्यात आला होता.[१७४] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत ठरल्यानुसार इंग्रज सरकारने १७ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा जाहीर करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची तरतूद मान्य केली. आंबेडकरांच्या अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीला यश मिळाले. मात्र याला महात्मा गांधींनी विरोध करून २२ सप्टेंबर १९३२ रोजी येरवाडा तुरूंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले व अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीस विरोध केला. त्यामुळे नाईलाजास्तव आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९३२ पुणे करारावर साक्षरी करून स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली व अस्पृश्यांसाठी संयुक्त राखीव मतदारसंघ मान्य केला.[१७५] +ब्रिटिश सरकारने आंबेडकरांना तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताच्या भावी राज्यघटनेविषयी महत्त्वाचे काम केले होते. ब्रिटिश सरकार भारताला वताहतीचे स्वराज्य देणार होते व त्याच्याबरोबरच राज्यकारभारासाठी स्वतंत्र राज्यघटना सुद्धा देणार होते. त्यामुळे त्यांनी तिसरी गोलमेज परिषद बोलावली होती.[१७६] परिषदेत सहभागी होण्यासाठी आंबेडकर ७ नोव्हेंबर १९३२ रोजी एम.एन. व्हिक्टोरीया बोटीने इंग्लंडकडे रवाना झाले. लंडनला पोहोचल्यावर आंबेडकरांनी असे उद्गार काढले की, "ब्रिटिश सरकारने भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करावा." त्यावेळी मुंबईतील बाँबे क्रॉनियल या काँग्रेस पक्षीय वृत्तपत्राने २२ नोव्हेंबर १९३२ च्या अंकात आंबेडकरांच्या विधानाची नोंद घेतली आणि "डॉ. आंबेडकरांचे राष्ट्रप्रेम कोणाही राष्ट्रभक्तापेक्षा कधीच कमी नव्हते" असे म्हटले.[१७७] परिषदेत आंबेडकरांनी अशीही मागणी केली होती की, भारताची मध्यवर्ती सत्ता व प्रांतिय सत्ता या दोन्ही सत्ता एकाच वेळी भारतीयांच्या हातांत आल्या पाहिजेत. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज २१ नोव्हेंबर १९३२ रोजी सुरू झाले आणि २४ डिसेंबर १९३२ पर्यंत चालले.[१७८] यावेळी भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीवर सभासद म्हणून आंबेडकरांचा समावेश करण्यात आला. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज संपल्यानंतर आंबेडकर २३ जानेवारी १९३३ रोजी बोटीने मुंबईस परत आले.[१७९] +भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या (जॉईंट कमिटी ऑन इंडियन कोन्स्टिट्युशनल रिफोर्म) बैठकांमध्ये सहभागी घेण्यासाठी आंबेडकर पुन्हा मुंबईहून बोटीने २४ एप्रिल १९३३ रोजी लंडनकडे निघाले आणि ६ मे १९३३ रोजी लंडनला पोहोचले. घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या बैठका दोन टप्प्यात झाल्या. पहिला टप्पा ११ ते २८ जुलै १९३३ आणि दुसरा ३ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर १९३३ या कालावधीत झाल्या.[१७९] या बैठकांमध्ये आंबेडकरांनी गव्हर्नरचे सर्व जातींच्या हितसंरक्षासाठी अधिकार, कनिष्ठ व वरिष्ठ तसेच प्रांतिय कायदेमंडळ, मध्यवर्ती व प्रांतिय सरकार यांचे अधिकार अशा विविध घटनात्मक प्रश्नांवर चर्चा केली. त्यांनी भारतीय १९१९ च्या कायद्यातील बऱ्याच उणिवा निदर्शनास आणून दिल्या. सरकारने नेमलेला सभासद मंत्री होऊ शकतो का?, असा एक नवीन मुद्दा आंबेडकरांनी चर्चेत उपस्थित केला होता. घटनापंडित आंबेडकरांना सखोल घटनात्मक ज्ञान होते. नोव्हेंबर १९३३ मध्ये समितीचे कामकाज संपले आणि ८ जानेवारी १९३४ रोजी आंबेडकर मुंबईला परत आले.[१८०] +गोलमेज परिषदांच्या निमित्ताने आंबेडकरांचे पाच वेळा लंडनला जाणे-येणे झाले. गोलमेज परिषदांतील सहभागामुळे त्यांना 'अस्पृश्यांचा महान नेता', 'कायदेपंडित' व 'बुद्धिमान व्यक्ती' म्हणून जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले.[१८१] + +"युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडतात असे जर गांधींना वाटत नसेल, तर केवळ बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळेल असे त्यांना वाटण्याचे काय कारण? त्याचबरोबर गांधी अमर नाहीत किंवा काँग्रेसही अमर नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी हिंदुस्तानात अनेक महात्म्यांनी आजपर्यंत प्रयत्न केले. पण प्रत्येकाला अपयश आले. महात्मे आले आणि गेले पण अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले." +१९१० च्या दशकाच्या अखेरीस डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांचे राजकीय नेतृत्व करायला सुरुवात केली. त्यांनी अस्पृश्यांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी व जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांवर आणि ब्रिटिश सरकारवर टीका केली. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर अस्पृश्यांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. ८ ऑगस्ट, १९३० रोजी मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, आणि मागासवर्गीयांनी काँग्रेस पक्ष व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहावर सुद्धा टीका केली.[१८३] +पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेच्या आधारे ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी १७ ऑगस्ट, १९३२ रोजी जातीय निवाडा (कम्युनल अवॉर्ड) जाहीर केला. यानुसार भारतातील अस्पृश्यांना युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख यांच्याप्रमाणे राजकीय हक्क देण्याची तरतूद करण्यात आली होती. यामुळे अस्पृश्यांना दुहेरी राजकीय लाभ मिळणार होता. पहिला लाभ असा की, कायदेमंडळावर निवडून येण्याकरिता अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ मान्य करण्यात आले होते. त्या स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य उमेदवार निवडून येऊन प्रांतिक कायदेमंडळाचे सभासद बनू शकत होते. यावेळी अस्पृश्य उमेदवारांनी स्वतंत्र निवडून येण्यासाठी फक्त अस्पृश्य मतदारांवरच विसंबून राहता येत होते, त्यांना स्पृश्य मतदार मतदान करु शकत नव्हते. अस्पृश्यांसाठी विकास करण्यासाठी केवळ अस्पृश्य मतदारांमार्फतच अस्पृश्य प्रतिनिधी निवडण्यात येणार होता.[१७४] दुसरा लाभ असा की, अस्पृश्यांना दोन मतांचा अधिकार मान्य करण्यात आला होता. अस्पृश्यांचे मतदार संघ सामान्य मतदारसंघाच्या अंतर्गत होते. अस्पृश्य मतदार आपल्या दोन मतांपैकी एक मत अस्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते व दुसरे मत सामान्य स्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते. सामान्य (स्पृश्य) उमेदवाराला निवडणुकीत निवडून येण्यासाठी अस्पृश्य मतदारांवरही अवलंबून राहावे लागणार होते. अस्पृश्य उमेदवाराला निवडून येण्यासाठी स्पृश्य मतदारांवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. भारतातील स्पृश्यास्पृश्यभेद नष्ट होण्यासाठी आणि सामाजिक समता स्थापन होण्यासाठी ब्रिटिश सरकारने हे राजकीय हक्क मान्य केले होते.[१८४] अस्पृश्यांचा हा राजकीय हक्क महात्मा गांधींना मान्य झाला नाही. त्यांनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या हक्कास विरोध केला आणि तो बदलण्यासाठी पुण्याच्या येरवडा तुरूंगात २० सप्टेंबर, १९३२ रोजी प्राणांतिक उपोषण सुरू केले. आंबेडकर अस्पृश्यांना मिळालेले हे राजकीय हक्क कोणत्याही स्थितीत सोडून देण्यास किंवा बदलण्यास तयार नव्हते.[१८५] प्राण गेला तरी बेहेत्तर, पण अस्पृश्यांना स्वतंत्र असे काही मिळू देणार नाही असे गांधी म्हटले.[१८६] सर्वसाधारण मतदारसंघातून मुसलमानांना वगळल्यानंतर जे मतदारसंघ शिल्लक राहतात त्यांच्यामध्ये स्पृश्य हिंदूंची संख्या फार मोठी असल्यामुळे अस्पृश्यांना केवळ स्वतःच्या सामर्थ्यावर कायदेमंडळात आपले प्रतिनिधी निवडून आणता येणार नाहीत. अस्पृश्य हे मुसलमानांसारखेच अल्पसंख्याक आणि त्यांच्याहूनही अधिक दुबळे व असंघटित आहेत म्हणून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत असा युक्तिवाद आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत केलेला होता. अस्पृश्य हे हिंदू धर्माचेच घटक आहेत असे गांधींच्या मतावर आंबेडकरांनी स्पष्ट केले की, स्पृश्य हिंदूप्रमाणे अस्पृश्यांना मंदिरात जाता येत नाही, हिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श करता येत नाही, हिंदू ग्रंथांचे वाचन करता येत नाही तसेच स्पृश्य हिंदू अस्पृश्यांना आपले धर्मबांधव मानत नाही व त्यांनी कोणताही धार्मिक अधिकार देत नाही. त्यामुळे अस्पृश्यांना हिंदू म्हणणे योग्य नाही. युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना मिळालेल्या स्वंतत्र मतदारसंघास गांधींचा विरोध नव्हता, मात्र अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदारसंघ दिल्यास हिंदू समाज दुभंगेल तसेच राष्ट्राचे तुकडे पडतील असे गांधींना वाटत होते. त्यावर आंबेडकरांचे मत होते की युरोपीय, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडत नाही त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळणार नाही किंवा राष्ट्राचे तुकडे पडणार नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदार संघ आवश्यक आहेत. अस्पृश्यता निर्मूलन हे अस्पृश्यांच्या सशक्तीकरणामुळेच होऊ शकते असा आंबेडकरांचा विचार होता तर स्पृश्य हिंदूंच्या हृदयपरिवर्तनाने अस्पृश्यता निर्मूलन होईल असे गांधींना वाटे.[१८७] आंबेडकरांना काँग्रेसचे नेते भेटू लागले आणि गांधींचे प्राण वाचविण्यास विनवू लागले. या कालावधीत देशात अशांतता निर्माण झाली होती. अखेर डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तडजोड होऊन २४ सप्टेंबर, १८३२ रोजी पुणे करार करण्यात आला, त्याद्वारे आंबेडकरांनी राखीव मतदारसंघाची मागणी मान्य करत स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली. मात्र या कराराबाबत आंबेडकर असमाधानी होते. ब्रिटिश सरकारने २६ सप्टेंबर, १९३२ रोजी पुणे करार मान्य केला, त्यानंतर गांधींनी २७ सप्टेंबर, १९३२ रोजी आपले प्राणांतिक उपोषण समाप्त केले. गांधींच्या उपोषणाचे वर्णन आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधींनी खेळलेली राजकीय चाल होय असे नंतर केले. अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीस विरोध व पुणे करार या घटनांमुळे गांधी अस्पृश्य लोकांत अप्रिय बनले.[१८८] इ.स. १९४२ मध्ये आंबेडकरांनी स्वतः या कराराचा धिक्कार केला. आंबेडकरांनी आपल्या 'स्टेट ऑफ मायनॉरिटी' या ग्रंथातसुद्धा पुणे कराराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फेही अनेक धिक्कार सभा घेण्यात आल्या आहेत.[१८९] +आंबेडकर हे राजनितीज्ञ होते, त्यांना भारतीय इतिहासातील एक आघाडीचे राजकारणी म्हणूनही ओळखले जाते. आंबेडकरांनी इ.स. १९१९ पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये काम करायला सुरू केले होते. इ.स. १९५६ पर्यंत त्यांना अनेक राजकीय पदांवर नियुक्त केले गेले. +डिसेंबर १९२६ मध्ये मुंबईचे गव्हर्नर हेनरी स्टॅव्हले लॉरेन्स यांनी त्यांना मुंबई विधानपरिषदेचे (बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल) सदस्य म्हणून नेमले. तेथे त्यांनी अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते १९३६ पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.[१९२][१९३][१९४][१९५] +अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्याना इ.स. १९३० मध्ये लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेस अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण दिले गेले. या परिषदेत त्यांनी भारतातील अस्पृश्यांच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. हा जाहिरनामा ब्रिटिश सरकारने मान्य केला. परंतु महात्मा गांधी यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या संकल्पनेस प्रखर विरोध केला व पुणे येथील येरवडा कारागृहात त्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले. याचे पर्यवसान पुणे करारात झाला.[१९६] +'कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे आंबेडकरांनी जाणले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार, जमिनदार व ब्राह्मणवर्ग यांच्या हातात असल्याने, राजकीय सत्ता त्यांच्याच हाती जाईल व येथील दलित कष्टकरी समाज गुलामासारखा राबविला जाईल,' असे आंबेडकरांना वाटत होते. असे होऊ नये यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा 'स्वतंत्र मजूर पक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.[१९७] अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र्य राजकीय ओळख प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरांनी इ.स. १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची (इंडिपेन्डन्ट लेबर पार्टी) स्थापना केली.[१९६] १७ फेब्रुवारी १९३७ मध्ये मुंबई इलाख्याच्या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नांमुळे या पक्षाचे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले. १५ विजयी उमेदवारांपैकी १३ स्वतंत्र मजूर पक्षाचे तर २ हे स्वतंत्र मजूर पक्षाने पाठिंबा दिलेले उमेदवार होते. पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.[१९८][१९९] यावेळी आंबेडकरांची सुद्धा मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवड झाली. सन १९४२ पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.[१९६][२००][२०१] १९३७मध्ये झालेल्या मुंबई विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने पहिले दलित क्रिकेट खेळाडू बाळू पालवणकरांना मैदानात उतरले होते. बाळूंनी निवडणूक लढवावी हा वल्लभभाई पटेलांचा आग्रह होता. या चुरशीच्या निवडणुकीत डॉ. आंबेडकरांना १३,२४५ तर बाळू यांना ११,२२५ मते मिळाली. या निवडणुकीत पा.ना. राजभोज सुद्धा उभे राहिले होते. पुणे करार घडवून आणण्यात दाक्षिणात्य सामाजिक नेते एम.सी. राजा आणि बाळू पालवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.[२०२] +ऑक्टोबर १९३९ मध्ये आंबेडकरांची जवाहरलाल नेहरू यांचेशी पहिल्यांदा भेट झाली, तर २२ जुलै १९४० रोजी मुंबईत त्यांची सुभाषचंद्र बोस यांचेशी भेट झाली होती.[२०३] +आपल्या राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन'ची (अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघाची) इ.स. १९४२ मध्ये स्थापना केली.[१९६] शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ही एक सामाजिक-राजकीय संघटना होती, या संस्थेचा प्रमुख उद्देश दलित-शोषित समाजाच्या हक्कांच्या मोहिमांसाठी होता. इ.स. १९४२ ते १९४६ या कालावधीत आंबेडकरांनी तत्कालीन भारताचे मध्यवर्ती सरकार असलेल्या संरक्षण सल्लागार समिती व व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीमध्ये कामगारमंत्री किंवा मजूरमंत्री म्हणून काम केले.[२०४][२०५][२०६] आंबेडकर हे १९४२ ते १९४६ दरम्यान व्हाइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये (कार्यकारी मंडळामध्ये) अर्थात ब्रिटिश भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे कामगार खाते, ऊर्जा खाते आणि पाटबंधारे खाते होते. कामगार मंत्री, ऊर्जामंत्री व पाटबंधारे मंत्री म्हणून आंबडकरांनी केलेले काम आधुनिक भारताच्या उभारणीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. कामगार, पाणी व वीज संबंधात आंबेडकरांनी अनेक उपाय योजना राबवल्या. ऊर्जा साक्षरता व जल साक्षरता यावरही त्यांनी लेखन व मार्गदर्शन केलेले आहे.[२०५][२०६][२०७] +आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे भाग घेतला होता.[२०८] पाकिस्तानची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगच्या लाहोर ठरावाच्या (१९४०) अनुसरणानंतर आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान (पाकिस्तानवरील विचार) या नावाने ४०० पानांचे पुस्तक लिहिले व त्यात त्यांनी "पाकिस्तान" या संकल्पनेचे विश्लेषण केले. त्यांनी मुस्लिम लीगच्या मुसलमानांसाठी वेगळा देश पाकिस्तानच्या मागणीवर टीका करीत हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे असा युक्तिवादही केला.[२०९][२१०] +आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन' (अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ) १९४६ मध्ये भारतीय संविधान सभेसाठीच्या झालेल्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करु शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगाल प्रांताच्या (आजचा बांगलादेश) मतदार संघातून संविधान सभेत निवडून गेले. ऑगस्ट १९४७ मध्ये आंबेडकरांची राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठे योगदान दिल्यामुळे आंबेडकरांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार" म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांना भारताचे कायदा व न्यायमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांनी संसदेत मांडलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने ते नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले.[२११][२१२] +ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केल्यानंतर ३ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली. त्यात डॉ. आंबेडकरांची कायदे व न्यायमंत्री म्हणून नियुक्ती होती. यानंतर आंबेडकर संविधान समितीचे अध्यक्ष आणि कायदा व न्याय मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत होते. १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी पदाची शपथ घेतली.[२१३] आंबेडकरांनी सप्टेंबर १९४७ ते ऑक्टोबर १९५१ दरम्यान या पदावर कार्य केले. मुंबईतील वकिलांच्या संस्थेने ६ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून त्यांचा सत्कार केला. +डॉ. आंबेडकरांनी २७ सप्टेंबर, १९५१ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नेहरूंकडे पाठविला. नेहरुंनी तो त्याच दिवशी स्वीकारला पण १ ऑक्टोबर, १९५१ रोजी आंबेडकरांनी नेहरूंना पत्र पाठवून अशी विनंती केली की ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी लोकसभेत आपल्या राजीनाम्याविषयी निवेदन करेपर्यंत हा राजीनामा तहकूब समजावा. ४ ऑक्टोबर, १९५१ रोजी नेहरूंनी आंबेडकरांना त्यांची विनंती मान्य केल्याचे कळवले. ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान लोकसभेत आंबेडकर आपले राजीनाम्याचे निवेदन वाचून दाखविणार होते. परंतु लोकसभेचे उपसभापती अनंतशयनम अय्यंगार यांनी सायंकाळी ६ वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला. वेळेतील हा बदल आंबेडकरांना अन्यायकारक वाटल्यामुळे ते रागातच लोकसभेतून बाहेर पडले.[२१४] लोकसभेबाहेर त्यांनी आपले राजीनाम्यासंबंधीचे लिखित निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना दिले. त्या निवेदनात आंबेडकरांनी आपल्या राजीनाम्यामागची कारणे दिली होती.[२१५][२१६] +आंबेडकरांनी १९५२ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक बॉम्बे उत्तरमधून लढविली. त्यात ते त्यांचे माजी सहाय्यक आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार नारायण सदोबा काजरोळकर यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर १९५२ मध्ये आंबेडकर राज्यसभेचे सदस्य झाले. सन १९५४ मध्ये भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले. यातही काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला. सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते. +आंबेडकरांनी दोन मुदतींसाठी भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ ३ एप्रिल १९५६ ते २ एप्रिल १९६२ दरम्यान होता. दुसऱ्या कार्यकाळाच्या मुदतीतच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.[२१७] +आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती. हा पक्ष स्थापन होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.[२१८] १९५७ साली दुसऱ्या लोकसभेत या पक्षाचे नऊ सदस्य निवडले गेले. आंबेडकरांचा या पक्षाला मिळालेले हे सर्वाधिक यश होय.[१९८] +आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." असे त्यांनी लिहिलेले आहे.[२१९][२२०][२२१] प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमांनुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल असा विचार करून आंबेडकरांनी शैक्षणिक कामे केली.[२२२][२२३] +आंबेडकरांच्या मते हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांचे उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतः न करता कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव आंबेडकरांनी करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" असा संदेश दिला.[२२२] +कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे ४ जानेवारी, इ.स. १९२५ रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. ४००००/–चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने सरस्वती विलास नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.[२२४][२२५] +१४ जून १९२८ रोजी आंबेडकरांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नसल्याने दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन आंबेडकरांनी केले. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने ८ ऑक्टोबर, १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५ वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. ९०००/–चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी मुस्लिम व पारशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.[२२४] +अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी आंबेडकर यांनी ८ जुलै, १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.[२२६] आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने सन १९४६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, सन १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर सन १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले.[२२४] सध्या देशभरात या संस्थेची ३० पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत.[२२७] +आंबेडकर स्त्रीमुक्तीचे समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. आंबेडकरांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याचे आद्य पुरस्कर्ते होत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अभ्यासक डॉक्टर रूपा कुलकर्णी-बोधी यांच्या मते, ‘भारतीय स्त्रीमुक्तीची खरी वैचारिक बैठक भगवान बुद्धांच्या भक्कम अशा समतावादी तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहे, बाहेरून आयात केलेल्या एखाद्या जेंडर बेस्ड विचारावर नाही! आणि कायद्याएवढेच आंबेडकरांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी दिलेली ही शुद्ध भारतीय बैठक!’[२२८][२२९][२३०][२३१][२३२][२३३] +आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे, तर स्त्रियांची देखील होणे गरजेचे आहे, हे भान त्यांना विद्यार्थिदशेतच आले होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. औरंगाबादला त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली इथे मुलींनाही प्रवेश दिला.[२३४][२३५] +खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि २० वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्तिवेतनाची तरतूद यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करायला हवा. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत.[२३६][२३७] +आंबेडकरांनी १९४७ मध्ये कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसाहक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्त्वांचा यात समावेश होता.[२३६][२३७] आंबेडकरांच्या मते सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जाती व्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधांची पायाभरणी करणे आवश्यक होते. या विधेयकाला प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरूंचा पाठिंबा होता; पण काँग्रेसमधल्या सनातनी मंडळींचा टोकाचा विरोध आणि येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे नेहरूंना प्रतिगामी शक्तींसमोर हार पत्करावी लागली. हिंदू कोड बिलाच्या विरोधात वल्लभभाई पटेल व राजेंद्र प्रसाद हे नेते प्रमुख होते.[२३८][२३९] +संविधानात आर्थिक प्रश्नांवर समान अधिकाराची तत्त्वे समाविष्ट करून अपेक्षित परिणाम होणार नाही, तर त्यासाठी हिंदू संहितेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असे त्यांचे मत होते. जातीय अन्याय आणि स्त्रियांवर होणारे अन्याय यांमागची मूळ कारणे एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत, याविषयी आंबेडकर ठाम होते. घटनेला समांतर अशी परिपूर्ण हिंदू संहिता असावी, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे होऊ शकले नाही. ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच आंबेडकरांनी  दिला. त्यांनी कुटुंबाचे योग्य नियोजन स्त्रियांशीच निगडित असल्याची स्पष्ट भूमिका घेतलेली दिसते.[२३०][२३१] +आंबेडकरांनी आपल्या चळवळीत स्त्रियांना आवर्जून सहभागी करून घेतले. १९२७चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, १९३०चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह व १९४२ च्या नागपूरातल्या महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लग्न ही मुलीच्या प्रगतीमधली अडचण असून मुलीवर ते लादले जाऊ नये, “लग्नानंतर पत्नी ही नवऱ्याची मैत्रीण व समान अधिकार असलेली सहचारिणी असायला हवी. ती नवऱ्याची गुलाम व्हायला नको.” असे ते म्हणत. बायको कशी असावी, याबाबत पुरुषाचे मत घेतले जाते, तद्वतच स्त्रीचेही नवऱ्याविषयीचे मत, आवडी-निवडी विचारत घेतल्या पाहिजेत.[२३२][२३३][२४०] +स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतःही पुढे यायला हवे, हा विचार आंबेडकरांनी मांडला. आंबेडकरांचे भारतीय स्त्रियांसाठी अनेक कार्य आहेत. पण अनेक उच्चभ्रू आणि बहुजन समाजातल्या स्त्रिया आंबेडकरांच्या या कार्याविषयी अनभिज्ञ आहेत किंवा याबाबत जाणून घ्यायला तयार नाहीत. काही अभ्यासक व चळवळीतल्या उच्चवर्णीय आणि दलित स्त्रियांनीच आंबेडकरांच्या योगदानाची दखल घेतली असल्याचे दिसून येते. आंबेडकरांनी केवळ दलित स्त्रियांचा विचार केलेला नसून समस्त स्त्रीवर्गाचे प्रश्न ऐरणीवर आणले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सधन, उच्चभ्रू स्त्रियांचेच कल्याण होणार होते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या, त्याचा लाभ दलित-बहुजन स्त्रियांपेक्षा उच्चवर्णीय स्त्रियांनाच अधिक प्रमाणात झाला.[२४१][२४२] +भारतात प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती रूढ होती व समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. हिंदू कोड बिल (हिंदू सहिंता विधेयक) हे स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते.[२४३] +भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हिंदू समाजात पुरुष आणि महिलांना घटस्पोटाचा अधिकार नव्हता. पुरूषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याचे स्वतंत्र होते परंतु विधवांना दुसरे लग्न करु शकत नव्हती. विधवांना संपत्तीपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले होते.[२४४][२४५] हिंदू कोड बील प्रथमतः १ ऑगस्ट १९४६ रोजी संसदेत मांडले गेले परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नाही. नंतर ११ एप्रिल १९४७ रोजी संविधान सभेत आंबेडकर यांनी ते पुन्हा मांडले. या बिलाने हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या कुप्रथांना दूर केले त्या प्रथांचे वर्णन पुढील प्रमाणे, हिंदू धर्मातील "मिताक्षरा" (दायभाग आणि मिताक्षरा या संस्कृत ग्रंथात वारसा हक्काबद्दल मांडणी आहे.) नुसार वारसा हक्काने संपत्ती मुलांकडेच हस्तांतरण होत असे. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलात सर्वसामान्य महिलांसोबतच विधवा व तिच्या मुलींना देखील समाविष्ट केले. याचाच अर्थ हिंदू कोडबीलातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरीचा वारसा हक्कात दर्जा देवू केला. हिंदू दायभाग कायद्यानुसार महिलांना तिच्या पतीची संपत्ती विकता येत नसे. अर्थात ती पुढे पतीच्या भावांकडे अथवा मुलांकडे हक्काने जात असे. यावर हिंदू कोड बीलात महिलांना तीच्या पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या आणखी एका कुप्रथेनुसार दत्तक घेतलेल्या मुलाला संपत्तीचा अधिकार नसे. तो अधिकार प्रदान करण्याचा हिंदू कोडबीलात मांडला. हिंदू कोड बिलात बहुपत्नीत्व प्रथेला मज्जाव करून एक पत्नीत्वाचा पुरस्कार केला.[२४६] संसदेच्या आत व बाहेर विद्रोहाचे वातावरण तयार झाले. सनातनी अनुयायांसह आर्य समाजी पर्यंत आंबेडकरांचे विरोधी झाले.[२४७] भारतीय स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी कायदेमंत्री डॉ. आंबेडकरांवर हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. डॉ. आंबेडकरांनी स्वतः एक समिती स्थापन केली. ज्यात ते समितीचे अध्यक्ष होते तर सदस्य के.के. भंडारकर, के.वाय. भांडारकर, कायामंत्री जी.आर. राजगोपाल आणि बॉम्बे बारचे एस.व्ही. गुप्ते होते. इ.स. १९४७ स्वातंत्र्यपूर्व काळात विधानसभेला सादर केलेल्या मसुद्यामध्ये समितीने केवळ किरकोळ बदल केले. पण विधेयक संविधान सभेसमोर ठेवण्यापूर्वी सनातनी हिंदू नेत्यांनी 'हिंदू धर्म धोक्यात आहे' अशी ओरड सुरू केली.[२४७][२४८] +आंबेडकरांनी इ.स. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस काम करून हिंदू कोड बिल तयार केले होते. हे बिल संसदेत ५ फेब्रुवारी १९५१ रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. ज्यांनी मंत्री मंडळात हिंदू कोड बिलास मंजूरी दिली होती ते तीन सदस्य बी.एन. राव, महामहोपाध्याय आणि गंगानाथ झा हे होत मुलतः या मसुदा समीतीचे अध्यक्ष देखील आंबेडकर असल्यामुळे हिंदू कोड बीलासाठी गठीत केलेल्या समितीची सदस्य संख्या ही डॉ. आंबेडकरांसह ३+१ अशी चार होती. आधीचे हिंदू कोड बीलास त्यांची सहमती होती परंतु डॉ. आंबेडकरांनी त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून नव्याने मांडलेल्या बीलाला त्या तीन सदस्यांनी देखील विरोध केला.[२४९] भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, भारताचे गृहमंत्री व उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल, उद्योगमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी, हिंदू महासभेचे सदस्य मदन मोहन मालवीय आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला विरोध केला.[२५०] बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केला होता. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे : +या स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर संविधान सभेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदभाव करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल अशी घोषणा केली. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला.[२५१] +या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी तीव्र विरोध केला. हे बील तीन+एक सदस्यांनी आधी तयार केले परंतु उर्वरित तीन सदस्यांनी पुढे त्याला विरोध केला व या बिलासाठी डॉ. आंबेडकरांनी पुढे राजीनामा दिला. इतर तीन सदस्य किंवा संविधान सभेतील अन्य सदस्यांनी त्यांना साथ दिली नाही. मात्र हे बिल आंबेडकर मंत्रीपदी असताना मंजूर होऊ शकले नाही.[२५२] त्यामुळे दुःखीकष्टी होऊन आंबेडकरांनी २७ सप्टेंबर इ.स. १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि नेहरूंनी तो मंजूर केला. राजीनामा दिल्यानंतर त्यावर लोकसभेमध्ये निवेदन करण्याची संधी उपसभापतींनी नाकारली. तत्कालीन नवशक्ती वृत्तपत्रात हिंदू कोड बिलाचा खून झाला अशी बातमी आली होती.[२१६][२४८][२५३][२५४] +पुढे ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. इ.स. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे खालीलप्रमाणे: +हे कायदे लोकसभेत मंजूर होत असताना त्याच्यांशी बाबासाहेबांचा थेट संबंध येत नव्हता, तेव्हा ते राज्यसभेत होते. हे कायदे मंजूर होणे म्हणजे भारतीय न्याय व कायदा व्यवस्थेच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होती असे मानले जाते. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली. बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाविषयी असे म्हटले होते की, “समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय.”[२४७][२४८] +आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या.[२५५][२५६][२५७] अर्थशास्त्रामध्ये परदेशात डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.[२५८] त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही शिकवणी केली होती. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी असा युक्तिवाद केला की, औद्योगिकीकरण आणि कृषीवाढ भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ करू शकतात. त्यांनी भारतातील प्राथमिक उद्योग म्हणून शेतीमधील गुंतवणूकीवर भर दिला. शरद पवार यांच्या मते, आंबेडकरांच्या दृष्टीकोनाने सरकारला अन्न सुरक्षा उद्दीष्ट साध्य करण्यास मदत केली.[२५९] आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन केले. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर दिला.[२६०] त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणना केली.[२६१] +त्यांनी अर्थशास्त्रावर तीन पुस्तके लिहिली: 'ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण', 'ब्रिटिश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती' आणि 'द प्रॉब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन'[२६२][२६३][२६४] या पुस्तकांत त्यांचे भारताच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे मूलगामी चिंतन अंतर्भूत आहे. १९२१ नंतर आंबेडकरांनी अर्थशास्त्रज्ञ सोडून राजकारण पत्करले. +आपल्या ‘‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’‘ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत.[२६५][२६६] स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या हिल्टन यंग आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.[२६६][२६७][२६८] +लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ प्रबंधावरून प्रा. जॉन केन्स यांच्याशी मतभेद झाले होते. चलन आणि संबंधित विषयावर त्यावेळी प्रा. केन्स हे जागतिक पातळीवरील अंतिम अधिकारी समजले जात. प्रा. केन्स हे चलनाच्या मूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंब करावयास हवा, या मताचे होते. सुवर्ण विनिमय पद्धतीत देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्याशी घातली जाते. या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचे रूपांतर निश्चित दराने सोन्यामध्ये करून ठेवतात. तसेच अशा देशांत सोन्याची किंमत सरकार निर्धारित करते. परंतु सुवर्ण प्रमाण पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोने वापरले जाते. पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकार आणि प्रा. केन्स व इतरांचे मत होते. आंबेडकरांचे म्हणणे होते की, सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत चलनस्थैर्य येऊ शकत नाही. प्रा. केन्स आणि त्यांच्या मताचा पुरस्कार करणाऱ्या इतरांना वाटत होते की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत रुपयाची किंमत आपोआपच स्थिर होऊ शकेल. आंबेडकरांना ते अमान्य होते. आपले मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकरांनी इ. स. १८०० ते १८९३ या काळातील चलनमूल्यांचा धांडोळा घेतला. त्यातून मिळालेल्या दाखल्यांच्या आधारे त्यांनी साधार दाखवून दिले की, भारतासारख्या अविकसित देशात सुवर्ण विनिमय पद्धती अयोग्य आहे. शिवाय या पद्धतीत चलनवाढीचाही धोका असतो असा युक्तिवाद त्यांनी केला आणि ब्रिटिश सरकारवर थेट आरोप केला. आंबेडकरांच्या मते सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंब करून ब्रिटिश सरकार रुपयाची किंमत कृत्रिमरीत्या चढी ठेवत असून, त्यामागे ब्रिटनमधून भारतात निर्यात करणाऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल हाच विचार आहे.[२६६] आंबेडकरांनी रुपयाच्या अवमूल्यनाची मागणी केली. रुपयाची सर्वसाधारण क्रयशक्ती जोपर्यंत आपण स्थिर करीत नाही तोपर्यंत रुपयाची किंमत अन्य कोणत्याही मार्गाने स्थिर होऊ शकत नाही. विनिमय पद्धतीत चलनाच्या दुखण्याची लक्षणे तेवढी कळू शकतात, तीत उपचार होऊ शकत नाहीत.’' ब्रिटिश सरकारने चलनाचा तिढा सोडवण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना केली. या कमिशनसमोर आंबेडकरांनी दिलेल्या साक्षीत आपल्याला दोनच गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. एक म्हणजे आपला विनिमयाचा दर आपण निश्चित करावा का? आणि केला तर अन्यांच्या तुलनेत त्याचे गुणोत्तर काय असावे? हे दोन प्रश्न मांडले. या वादात आंबेडकरांनी विनिमय दरनिश्चितीपेक्षा भाववाढ नियंत्रणास महत्त्व दिले. आंबेडकरांनी त्यावेळी यासंदर्भात जे काही लिखाण केले, प्रश्न उपस्थित केले, त्यातूनच अर्थव्यवस्थेच्या अत्यंत केंद्रस्थानी असलेली 'रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया' ही एक संस्था जन्माला आली.[२६६] भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आंबेडकरांच्या विचारांवर झालेली आहे.[२६९] +ब्रिटिश सरकारने सर हेन्री फाउलर यांच्या नेतृत्वाखाली फाउलर समिती नावाने भारतीय चलन समिती नेमली होती. आंबेडकरांनी यावर टीका केली होती.[२६६] +आंबेडकरांनी चलन व्यवस्थापन या विषयावर तसेच कररचनेपासून शेती ते स्वदेशी-परदेशी वादापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेले आहे. + +“स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल अशी प्रवचने सांगणाऱ्या तारवठलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घ्यायला हवे की, परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किमतीत मिळतो. तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही. याचे कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारात परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्याचा टिकाव लागावा म्हणून परदेशी मालास अटकाव करा, या महामंत्राचा जप चालला आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकांस अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार करावा कोणी? असे केल्याने देशाचे कल्याण होईल, असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल. कारण अनियंत्रित व्यापार पद्धतीत मिळत असलेला स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरीबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. यात त्यांची होणारी नागवण ‘स्वदेशी’ या लाडक्या शब्दाने भरून निघेल असे मानून ते समाधान पावतील असे संभवत नाही. सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोवेल.” +कायदेमंत्री असताना आंबेडकरांनी इ.स. १९५१ मध्ये तात्त्विक आधार त्यांच्या इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाचा आधार घेउन भारतीय वित्त आयोगाची स्थापना केली. याला नंतर वित्तच्या ऊर्ध्व आणि क्षैतिज संतुलन समस्येच्या समाधानासाठी संविधानाच्या कलम २८० मध्ये घालण्यात आले.[२७०][२७१][२७२][२७३][२७४][२७५][२७६][२७७][२७८][२७९][२८०] +ब्रिटिश राजवटीतील सरकार आणि प्रांतीय सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप या विषयावर आंबेडकरांनी पीएच.डी शोधप्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला होता. त्या प्रबंधात त्यांनी कर उत्पन्न वाटपात कशी सुधारणा करता येईल त्यावर विचार मांडले होते. त्यांच्या या संशोधनाच्या आधारावरच भारतीय करनिर्धारण आणि कर उत्पन्नांचे केंद्र आणि राज्यातील वाटपाचे सूत्र तयार करण्यात आले आहे.[२८१] १३व्या योजना आयोगाने सुद्धा आंबेडकरांच्या कर उत्पन्न वाटपाच्या तत्त्वावर धोरणे आखली आहेत.[२८२] +भारतीय जनता पक्षाचे सदस्य सांगतात की आंबेडकरांनी भारतीय संविधानाची कलम ३७०चा विरोध केला होता, ज्याद्वारे जम्मू आणि काश्मिर राज्याला विशेष दर्जा दिला होता आणि याला त्यांच्या इच्छेविरुद्ध संविधानात सामील केले गेले.[२८३][२८४][२८५] डॉ. पी.जी. ज्योतिकर यांच्या 'व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या इंग्रजी पुस्तकानुसार, जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध होता.[२८६] आरएसएसचे माजी प्रचारक बलराज मधोक यांच्यानुसार, जम्मू व काश्मिरच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी काश्मिरी नेता शेख अब्दुल्ला यांना सांगितले होते की, "भारताने काश्मीरच्या सीमेचे रक्षण करावे, तेथील रस्ते तयार करावे, काश्मीरला अन्नपुरवठा पुरवठा करावा तसेच भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी जर तुमची इच्छा असेल तर माझा कलम ३७०ला विरोध आहे. तसेच भारत सरकारकडे काश्मीरबद्दल मर्यादीत अधिकार असावे आणि भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये कोणतेच अधिकार नसावे. जर तुम्ही अशा प्रस्तावावर माझी मंजुरी घेत असाल तर मी भारताचा कायदा मंत्री म्हणून या प्रस्तावाला कधीच मान्यता देणार नाही."[२८७][२८८][२८९] आंबेडकरांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले शेख अब्दुल्ला जवाहरलाल नेहरूंकडे गेले. नेहरूंनी गोपाळस्वामी अय्यंगार यांना कलम ३७०चा मसुदा तयार करायला सांगितले. अय्यंगार बिनखात्याचे मंत्री होते. ते तत्कालीन संविधान सभेचे सदस्य होते. तसेच काश्मीरचे माजी दिवाणही होते.[२८६][२९०] जनसंघाचे माजी अध्यक्ष व आरआरएसचे कार्यकर्ता बलराज मधोक यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 'विभाजित काश्मीर आणि राष्ट्रवादी डॉ. आंबेडकर' या नावाने एक लिहिलेल्या प्रकरणात "ते (आंबेडकर) इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी होते आणि इतर बुद्धिजिवींपेक्षा जास्त सुशिक्षित होते, असे मला वाटते." असे लिहिले आहे.[२८६] आंबेडकरवादी प्रतीक टेंभुर्णे यांच्या मते आंबेडकरांच्या निधनाच्या चार दशकानंतर इ.स. १९९१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तरुण भारत या प्रकाशनामध्ये ही अभिरुचि पहिल्यांदा समोर आली. याच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.[२९१][२९२] आंबेडकरचरित्रकार धनंजय कीर यांच्यानुसार, जेव्हा एका संवाददाता संमेलनामध्ये आंबेडकरांना विचारले गेले की, कलम ३७० ने काश्मिर समस्येचे निरसन करण्यास मदत केली आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की काश्मीरकडून भारताला सैन्य आणि अन्य आवश्यक सेवा प्रदान करण्याची अपेक्षा करणे अनुचित होते परंतु यासोबत विलय झालेला नाही.[२९३] +आंबेडकर नेहरूंच्या परराष्ट्रनीतीवर असमाधानी होते.[२९४] स्वातंत्र्यानंतरच्या लगेचच्या काळात भारताच्या ३५० कोटी रुपये वार्षिक उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये केवळ सैन्यावर खर्च होत होता. सैन्यावरील प्रचंड खर्च कमी करायचा असेल तर आंबेडकरांच्या मतानुसार काश्मीरची फाळणी करणे, हा एक उपाय आहे. आंबेडकरांनी असा विचार मांडला की, ज्याप्रमाणे भारताची फाळणी करताना हिंदू बहुसंख्य भाग भारताकडे ठेवला आणि मुस्लिम बहुसंख्य भाग पाकिस्तानला दिला, त्याप्रमाणे हिंदू बहुसंख्य व बौद्ध बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग भारताला घ्यावा आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग पाकिस्तानला द्यावा. वाटल्यास युद्धबंदी भाग, काश्मिर खोरे आणि जम्मू-लडाख असे काश्मिरचे तीन भाग करावेत व त्या तिन्ही भागांत स्वतंत्रपणे सार्वत्रिक मतदान घेऊन घेऊन निर्णय करण्यात यावा. काश्मिरचे तीन भाग करून तीन भागात स्वतंत्रपणे सार्वमत घेण्याऐवजी जर संपूर्ण काश्मिरमध्ये सार्वमत घेण्यात आले तर काश्मिरमधील हिंदूंना व बौद्धांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिमांबरोबर पाकिस्तानात जावे लागेल आणि त्यांना पूर्व बंगालमधील हिंदूंप्रमाणे असह्य त्रास सहन करावा लागेल.[२९४] +“डॉ. आंबेडकरांनी आपल्या सोबत विद्वता, कल्पनाशक्ती, तर्कनिष्ठा व वक्तृत्व आणि अनुभव पणास लावले, अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्नांवर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि अशावेळी अतिशय प्रभावीपणे तिकतेच सुलभपणे ते मते मांडीत. जगातल्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. तसेच १९३५च्या कायद्याचे बारकावेही त्यांना माहित होते, घटनेचा मसुदा चर्चिला जात असताना उद्भवलेल्या कोणत्याही टीकेला ते स्पष्ट आणि सुटसुटीतपणे स्पष्टीकरण देत. त्यांनी उत्तरे दिल्यानंतर सदस्यांच्या मनातील संदेश, गोंधळ, असंदिग्धपणा यांचे ढग नाहीसे होत. तर्कस्पष्ट युक्तिवाद, प्रभावी आणि सर्वांना समजणारे स्पष्टीकरण, कोणत्याही मुद्याला तात्काळ प्रतिवाद करून वाद संपुष्टात आणण्याची हातोटी त्यांच्याशिवाय [संविधान सभेच्या] अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती. हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता. म्हणूनच त्यांना आधुनिक मनू अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात, ते साजेसेच आहे.” +आंबेडकर जातिव्यवस्थेच्या विरोधात लढत होते, यासोबतच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचा सहभाग होता. ते सर्व भारतीय समाजांच्या विकासासाठी कार्यरत होते. इ.स. १९३० ते १९३२ दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांची आणि भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती. पहिल्या गोलमेज परिषदेतील आंबेडकरांचे भाषण ऐकल्यानंतर महात्मा गांधींनी त्यांना "उच्च दर्जाचे देशभक्त" म्हटले आहे. आपल्या पी.एचडी. व डीएससी प्रबंधांतूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विस्तृत विश्लेषण केलेले आहे. +आंबेडकरांवर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली गेली होती. याशिवाय संविधान सभेच्या मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्यांक उपसमिती, सल्लागार समिती, ध्वज समिती, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती व प्रांतिक घटना समिती अशा अनेक समित्यांवर सदस्य म्हणूनही आंबेडकरांनी काम केले.[२९६][२९७] भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठा सहभाग असल्यामुळे आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा भारतीय संविधानाचे निर्माते म्हटले जाते.[२९८][२९९] +एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारने भारताचा स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र भारताचा राज्यकारभार संविधानानुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून संविधान समिती तयार करावी आणि त्या समितीने भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे सुचवले होते. त्याचप्रमाणे मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी संविधान समितीचे प्रतिनिधी निवडण्याचे काम केले.[३००] १६ मे, १९४६ रोजी भारतमंत्री पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर या ब्रिटनच्या मंत्रिमंडळाने भारतातील घटना परिषदेच्या (संविधान समितीच्या) निवडणूक प्रक्रियेचा तपशील जाहीर केला. त्यानुसार घटना परिषदेची निवडणूक प्रांतीय विधानसभांच्या सदस्यांनी केलेल्या मतदानानुसार जुलै १९४६मध्ये पार पडली. घटना परिषदेच्या एकूण २९६ सदस्यांपैकी १७५ सदस्य काँग्रेस पक्षाचे तर ३० काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. मुस्लिम लीगतर्फे निवडून आलेल्या ७३ सदस्यांनी घटनापरिषदेवर बहिष्कार घातल्यामुळे उरलेल्या २२३ सदस्यांमध्ये काँग्रेस पुरस्कृत सदस्य एकूण २०५ होते. त्यामुळे घटना परिषदेवर काँग्रेसचे प्रभुत्व होते.[३०१] मुंबई कायदेमंडळात आंबेडकरांच्या शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे आंबेडकर काँग्रेसच्या सहकार्याशिवाय मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. मुंबई कायदेमंडळाच्या काँग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून बॅ. मुकुंद जयकर आणि क.मा. मुन्शी या दोघांची निवड केली. त्यामुळे आंबेडकरांना बंगाल प्रांताच्या कायदेमंडळातील सभासदांचे सहकार्य घ्यावे लागले. आंबेडकरांनी बंगालमधून निवडून येण्याचा प्रयत्न केला. तेथे सर्व हिंदूंसाठी १८ जागा, मुसलमानांसाठी ३३ जागा, अँग्लो-इंडियन १, भारतीय ख्रिश्चनांसाठी प्रत्येकी १ जागा आणि अनुसूचित जातीसाठी ७ जागा अशा एकूण ६० जागा होत्या. घटना परिषदेतील सदस्यांची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार घेण्यात आली. बंगालमधून घटना परिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या क्रमांकाची पसंतीची चार मते असा 'कोटा' ठरविण्यात आला. आंबेडकरांना पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची पाच मते मिळाल्यामुळे ते विजयी झाले. भारतमंत्री पेथिक लॉरेन्स यांनी पंतप्रधान क्लेमंट ॲटलींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "बंगालमधील दलितवर्गीयांवर डॉ. आंबेडकरांचा प्रभाव आहे. ते कोणीही नाकारणार नाही. बंगाल विधानसभेत अनुसूचित जातीचे २५ सदस्य आहेत. या सर्व उमेदवारांनी डॉ. आंबेडकरांना मते दिली, त्याच सोबत काही अँग्लो-इंडियन सदस्यांनीही त्यांना मते दिली आहेत. डॉ. आंबेडकर बंगालमधून घटना परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले." या निवडणूकीत काँग्रेस सदस्यांनी आंबेडकरांना सहकार्य केले नव्हते.[३०२] बॅ. जोगेंद्रनाथ मंडल व काही मुस्लिम लीगच्या सभासदांनी सुद्धा आंबेडकरांना मते दिली व ते घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यात यशस्वी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव केला होता.[३०३] एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. +भारतात येऊन आपले कार्य करून इंग्लंडला परत गेलेल्या क्रिप्स मिशन आणि कॅबिनेट मिशन यांची स्वातंत्र्य होऊ घातलेल्या भारतात अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय हक्कांकडे दुर्लक्ष केले असे वाटल्यामुळे अस्पृश्यांच्या राजकीय भवितव्याबाबत आंबेडकरांना चिंता वाटू लागली. याविषयी आंबेडकरांनी ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली यांना तार पाठवली आणि अस्पृश्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी न्याय्य मागण्या मान्य करण्याची विनंती केली. अस्पृश्यांना मताधिकार मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांना राजकीय अस्तित्व असावे या आशयाचे एक सविस्तर निवेडन तयार करून पंतप्रधान ॲटली, मजूर पक्षाच्या इतर नेत्यांना व हुजूर पक्षाचे नेते विन्स्टन चर्चिल यांना पाठवले. मात्र याचे उत्तर आले नाही. आंबेडकर दुसरे निवेदन घेउन इ.स. १९४६ मध्ये विमानाने दिल्लीहून कराचीला आणि कराचीहून लंडन गेले. लंडनमध्ये ते पंतप्रधान ॲटली, भारतमंत्री लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, विरोधी पक्षनेते चर्चिल, आणि मजूर, हुजूर व उदारमतवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटले. त्या सर्वांना छापील निवेदन दिले, आणि अस्पृश्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय स्थिती सुधारण्यासाठी स्वतंत्र भारतात अस्पृश्यांना विशेष राजकीय हक्क ब्रिटिश सरकारकडून मिळणे आवश्यक असल्याचे सांगत राहिले. आंबेडकरांची विन्स्टन चर्चिल यांच्याशी भेट त्यांच्या केंटमधील वेस्टर्नहॅम येथील राहण्याच्या ठिकाणी झाली होती. त्यांनी चर्चिल बरोबर अस्पृश्योद्धाराच्या प्रश्नांवर चर्चा केली व चर्चिल यांनी आपला हुजूर पक्ष शक्य तितके सहकार्य करील, असे आश्वासन दिले.[३०४] आंबेडकर १५ नोव्हेंबर, १९४६ रोजी मुंबईला पोहोचले. तोपर्यंत भारतात २० ऑक्टोबर, १९४६ रोजी मध्यवर्ती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. घटना समितीचे कामकाज सुरू झाल्यावर आंबेडकरांनी त्यात भाग घेतला. घटना समितीच्या १० डिसेंबर १९४६ च्या बैठकीत डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ११ डिसेंबर पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या.[३०५] +१३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीच्या बैठकीत घटना समितीच्या कार्याचे ध्येय आणि साध्य स्पष्ट करणारा ठराव भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडला.[३०६] २० जानेवारी १९४७ रोजी नेहरूंचा ठराव मान्य करण्यात आला. भारताला स्वतंत्र देण्याचे काम तत्परतेने व्हावे म्हणून ब्रिटिश सरकारने २४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड वेव्हेलच्या जागी लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांना भारताचा व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले. ब्रिटिश सरकार जून १९४७ च्या सुमारास (अखंड किंवा विभाजित) भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या विचारात होते.[३०७] सुरुवातीला भारतातील बरीच संस्थान स्वतंत्र राहू इच्छित होती. कारण ब्रिटिश सरकार व कॅबिनेट मिशनने भारतातील संस्थानिकांना आपल्या इच्छेप्रमाणे स्वतंत्र राहावे किंवा भारतीय संघराज्यात विलीन व्हावे या मताचे होते. आंबेडकरांनी १८ जून १९४७ रोजी एक पत्रक काढून अखंड भारतातील संस्थानिकांना सुचवले की, संस्थानिकांना आपली संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन करावीत आणि तसे करणेच त्यांच्या हिताचे आहे. अशा आशयाचे आंबेडकरांचे पत्रक 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या १८ जून १९४७ च्या अंकातही प्रसिद्ध झाले होते.[३०८] माऊंटबॅटनने एक समिती स्थापन केली ज्यात काँग्रेसतर्फे जवाहलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, आचार्य जे.बी. कृपलानी; मुस्लिम लीगतर्फे मोहम्मद अली जिना, लियाकत अली खान, सरदार अबदूर रीव निस्तार आणि शीख समाजातर्फे सरदार बलदेवसिंग या सात जणांना सभासद म्हणून नेमले. समितीने ४ जून ते ७ जून १९४७ दरम्यान विचारविनिमय करून भारताच्या पाळणीचे तत्त्व मान्य केले. १२ जून १९४७ रोजी फाळणी समितीने आपला खलिता तयार केला व ब्रिटिश सरकारला पाठवला. १४ जून १९४७ रोजी मुंबईत गांधींच्या उपस्थित काँग्रेसची बैठक झाली व त्या बैठकीत काँग्रेसने फाळणी स्वीकारली.[३०९] ब्रिटिश सरकारने फाळणीचा खलिता ४ जुलै १९४७ रोजी हाउस ऑफ कॉमन्समध्ये 'दि इंडिया इनडिपेडन्स बील' मांडले. १० जुलैला मोहंमद अली जीना यांना पाकिस्तानचे गव्हर्नर म्हणून इंग्लंडमध्ये स्वीकारण्यात आले. २६ जुलै रोजी हे बील मंजूर झाले व त्यावर इंग्लंडच्या महाराजाने १८ जुलै १९४७ रोजी शिक्कामोर्तब केले. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे स्वातंत्र्य झाले.[३१०] या फाळणीच्या घडामोडीत आंबेडकर नव्हते, ते अखंड भारताचे समर्थक होते. फाळणी झाली तेव्हा दंगली उसळल्या. फाळणीमुळे बराच अस्पृश्य समाज नव्या पाकिस्तान गेला, त्यांना परत आणण्यासाठी आंबेडकरांना प्रयत्न केले पण तितकेसे यश मिळाले नाही.[३११] फाळणीमुळे बंगाल प्रांताचा पूर्व भाग सुद्धा पाकिस्तानात गेला त्यामुळे आंबेडकरांचे भारतीय घटना समितीचे संपुष्टात येऊन ते पाकिस्तानच्या घटना समितीचे सदस्य बनले.[३१०] त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व विभाजित भारताचा भाग असलेल्या पश्चिम बंगालच्या कायदेमंडळातर्फे घटना समितीचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न करु लागले. मात्र त्यावेळी काँग्रेस पक्षाने आंबेडकरांना घटना समितीचे सभासद म्हणून निवडून देण्याचा निर्णय घेतला. पूर्वी घटना समितीच्या बैठकांमध्ये आंबेडकरांनी जी भाषणे केली त्यावरून त्यांचे कायदा व संविधान या विषयांवरील प्रभुत्व, बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, देशप्रेम, व विविध विषयांमधील सखोल ज्ञान या सर्वांची जाणीव नेहरू, पटेल, प्रसाद यांच्यासह संविधान सभेतील सर्व सदस्यांना झाली होती. त्यामुळे भारताचे संविधान तयार करण्यासाठी आंबेडकरांचे सहकार्य घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटले.[३१२] बंगालच्या फाळणीमुळे आंबेडकरांचे सदस्यत्व संपणार होते. त्यामुळे मुंबई प्रांतातून १९४७ च्या जुलैमध्ये आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून येतील अशी व्यवस्था काँग्रेसने केली होती. आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बंगालमधून निवडून आल्यानंतर ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना परिषदेची पहिली सभा भरण्यापूर्वीच काँग्रेस नेते आंबेडकरांनी घटना परिषदेत पूर्ण सहकार्य करावे यासाठी प्रयत्न करु लागले होते.[३१३] यासाठी बॅ. जयकरांनी राजीनामा देऊन मुंबई प्रांतांतून रिकाम्या केलेल्या जागेवर डॉ. आंबेडकरांना निवडून आणावे असे डॉ. राजेंद्र प्रसादांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी ३० जून १९४७ रोजी पत्र पाठवून कळवले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले की, "अन्य कोणतेही कारण विचारात घेतले तरी तरी घटना परिषदेतील आणि तिच्या विविध समित्यांतील डॉ. आंबेडकरांची कामगिरी इतकी उच्च प्रतीची आहे की; त्यांच्या सेवेला आपण मूकू नये असे वाटते. १४ जुलै १९४७ पासून घटना परिषदेचे नवे सत्र सुरू होत आहे. त्या सत्रात डॉ. आंबेडकर उपस्थित रहावेत अशी माझी तीव्र इच्छा आहे. म्हणून मुंबई प्रांतातून तुम्ही डॉ. आंबेडकरांना निवडून द्यावे."[३१४] +घटना समितीवर निवडून आल्यानंतर तीचे सभासद म्हणून समितीच्या नोंदवहीत १४ जुलै १९४७ रोजी आंबेडकरांनी स्वाक्षरी केली.[२९४] यासोबतच पंतप्रधान नेहरू व उपपंतप्रधान पटेल यांनी भारताच्या मंत्रिमंडळात आंबेडकर यांना स्थान दिले व त्यांच्याकडे कायदा व न्याय खात्याची जबाबदारी सोपवली. आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री झाले.[३११] २० ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधित सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली. डॉ. बी.आर. आंबेडकर, जी.व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार, बिधनचंद्र लाल मित्र, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि हुसेन इमाम अशी या समितीच्या सभासदांची नावे होती.[३११] भारतीय घटना समितीने एकूण २२ समित्या स्थापन केल्या होत्या. त्यातील १२ समित्या या विशेष कामकाजासाठी (राज्यघटना कामकाज समित्या) होत्या तर १० समित्या या कार्यपद्धतीशी निगडित होत्या. +२९ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेने एक ठराव पास करून भारतीय संविधानाचा मुसदा तयार करण्यासाठी मुसदा समिती तयार केली. २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली, आणि त्यात ७ सदस्यांचा समावेश करण्यात आला, त्यांपैकी एक सदस्य आंबेडकर होते. दुसऱ्या दिवशी ३० ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीच्या सदस्यांनी आंबेडकरांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. घटना समित्यांमध्ये मुसदा समिती ही सर्वात महत्त्वाची होती, आणि राज्यघटनेची निर्मिती करणे ही या समितीची महत्त्वाची जबाबदारी होती. विधिमंत्री डॉ. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते व इतर सहा जण सदस्य होते. मसुदा समितीचे सदस्य म्हणून अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉ. कन्हैयालाल मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहंमद सादुल्ला, टी.टी. कृष्णमचारी (डी.पी. खैतान यांच्या मृत्युनंतर नियुक्ती), एन. माधव राऊ (बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर नियुक्ती) यांनी काम केले.[३१५] आंबेडकरांना कायद्याचे व राज्यघटनेचे सखोल ज्ञान होते. त्यांनी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड यासारख्या सुमारे ६० देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास केला होता.[३१६][३१७] तसेच त्यांनी कायदाविषयक महत्त्वपूर्ण ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला होता. संविधान निर्मितीच्या कामासाठी आंबेडकरांना सुरुवातीच्या बौद्ध संघाच्या पद्धतींचे आणि अन्य बौद्ध ग्रंथांचे अध्ययन सुद्धा कामी आले.[३१८][३१९] + +३० ऑगस्ट १९४७ पासून आंबेडकरांनी सहकाऱ्यांची मिळेल तशी साथ घेत संविधान मसुदा लिहून पूर्ण केला आणि तो मसुदा संविधान समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना २१ फेब्रुवारी १९४८ रोजी सादर केला. आंबेडकरांनी अवघ्या १४५ दिवसांत मसुदारुपी राज्यघटना तयार केली होती. मसुदारुपी ती घटना स्वतंत्र भारताच्या लोकांचे मत अजमावण्याच्या उद्देशाने देशासमोर ठेवण्यात आली. या मसुदारूपातील घटनेचे १८ भाग होते, त्या १८ भागांत ३१५ कलमे व ९ परिशिष्टे होती.[३२०] मसुदा समितीच्या बैठकीतील निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतले गेले होते. मसुदा तयार करताना मसुदा समितीने, घटना समितीद्वारा घेतलेल्या निर्णयाचे किंवा घटना समितीद्वारा कार्यान्वित केलेल्या विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयांचे अनुसरण केले होते. घटना समितीत झालेल्या चर्चेनंतर घटनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यात ३०५ कलमे होती व ६ परिशिष्टे होती. आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२०] या काळात आंबेडकरांना मधुमेहाचा आजार होता आणि त्यांचा त्यांना त्रास होता असे. त्यामुळे त्यांना रोजच उपचार घ्यावे लागत होते. मुंबईल्या मुक्कामात ते डॉ. मालवणकर यांच्या दवाखान्यात औषधोपचार घेण्यासाठी येत, तेव्हा तेथे डॉ. शारदा कबीर (लग्नानंतरच्या डॉ. सविता आंबेडकर) यांच्याशी त्यांची ओळख झाली. मालवणरांनी आंबेडकरांवर उपचार करण्याचे काम डॉ. शारदा कबीर यांचेवर सोपवले होते. दोघांचा परिचय वाढत गेला व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा आंजरजातीय विवाह होता, कबीर या ब्राह्मण समाजातील होत्या. १५ एप्रिल १९४८ रोजी आंबेडकर यांच्या दिल्ली येथील हार्डिंग ॲव्हिन्यू या निवासस्थानी आंबेडकर व डॉ. शारदा कबीर यांचा विवाह झाला.[३२१] आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२२] २१ फेब्रुवारी १९४८ पासून जवळपास आठ महिने मुसदारुपी घटना चर्चेसाठी खुली ठेवली होती. त्यानंतर ४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटना समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राजेंद्र प्रसादांनी जाहिर केले की, आंबेडकर आज घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर करतील. घटना समितीचे सभासद दोन दिवस मुसदारूप घटनेवर आपले विचार व्यक्त करतील आणि दुरुत्याही सुचवतील. त्यानंतर आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला आणि मसुद्यावर विवेचनात्मक विचार मांडले आणि भारताच्या राज्यघटनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली.[३२३] "घटना समितीने वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या होत्या. त्या सर्व समितीच्या घटना समितीला आपले अहवाल सादर करीत होत्या. घटना समिती त्या अहवालांच्या आधारे कीही निर्णय घेत होती आणि ते निर्णय मसुदा समितीला कळवत होती. मसुदा समिती ते निर्णय आणि भारत सरकारचा १९३५चा कायदा विचारात घेऊन राज्यघटना तयार करण्याचे कार्य करीत होती, असे आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आंबेडकरांनी सांगितले.[३२४] मसुदारूप घटना ३१५ कलमांची आणि ८ परिशिष्टांची आहे. मसुदारुपी घटनेत भारतीय संघराज्याचा मुख्य अधिकारी म्हणून एक पद आहे, ज्या भारतीय संघराज्याचा अध्यक्ष (राष्ट्रपती) असे म्हटले आहे. असे असले तरी या घटनेत अमेरिकेसारखे अध्यक्षीय पद्धतीचे सरकार स्वीकारलेले नाही तर संसदीय पद्धतीचे सरकार घटनेत स्वीकारले आहे. म्हणून राष्ट्रपती भारत देशावर राज्य करणार नाही. तो केंद्रिय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कार्य करणार आहे. संसदेत बहुमताचे प्रभुत्व आहे. मंत्री संसदेचे सदस्य आहेत. मसुदारूप घटना संघराज्यात्मक आहे आणि एकात्मही आहे. तीमध्ये लोकशाही पद्धतीला प्राध्यान्य आहे."[३२४] संविधान सभेत भाषणाचा समारोप करताना आंबेडकर म्हणले की, "राज्यघटना कितीही चांगली असली तरी ती अमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या राज्यघटनेचे मातेरे होते. मात्र राज्यघटना कितीही वाईट असली तरी ती राबविणारे लोक चांगले असतील तर ती राज्यघटना निःसंशय चांगली ठरते." संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हेसुद्धा नागरी सेवेचे महत्त्व विशद करताना म्हणाले की, "राज्यघटनेत काही असेल अथवा नसेल, राज्यघटना काही सांगो अथवा न सांगो, देशाचे कल्याण या देशाचे शासन-प्रशासन कोणत्या प्रकारे केले जाते यावर अवलंबून राहील आणि शाळा-प्रशासन चालविणारे लोक कोण वा कसे आहेत त्यावर अधिक अवलंबून राहील."[३२५] ४ नोव्हेंबर १९४८ रोजी आंबेडकरांनी आपल्या भाषणात घटनेची देशहिताची, राज्यहिताची व जनहिताची जी वैशिष्ट्ये सांगितली त्यावर प्रभावित होऊन घटना समितीच्या अनेक सभासदांनी ५ नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनाकार आंबेडकर यांची प्रशंसा करणारी मते व्यक्त केली.[३२६] संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे सदस्य टी.टी. कृष्णमचारी यांनी सांगितले की, "संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक सदस्य अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बरेच लांब होते आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की, संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी. डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पडले, यात मला तीळमात्रही शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत."[३२७][३२८][३२९] +एस. नागप्पा म्हणाले की, "या घटनेचा मुसदा तयार करण्याचे कष्ट घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी डॉ. आंबेडकर यांचे आभार मानतो. हे काम गुंतागुंतीचे आहे, याविषयी शंकाच नाही, तरी सुद्धा त्यांनी ते अतिशय यशस्वीपणे व कमी वेळेत केले."[३३०] ७ नोव्हेंबर १९४८ नंतर घटना समितीच्या बैठका लागोपाठ होत राहिल्या. घटनेच्या प्रत्येक कलमावर चर्चा करून एक-एक कलम स्वीकारण्यात आले. २० नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनेचे अकरावे कलम स्वीकारण्यात आले आणि भारतातील अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्यात आली.[३३०] १४ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीचे शेवटचे चर्चासत्र सुरू झाले. यात आंबेडकरांनी घटनेच्या सुचनांविषयी, दुरुस्त्याविषषी भाषण केले आणि परिवर्तनीय मसुदारुपी राज्यघटना तिसऱ्या वाचनासाठी आणि मंजूर होण्यासाठी घटना समितीपुढे सादर केली.[३३१] सभासदांनी परिवर्तित मसुदारुपी घटनेवर १७ नोव्हेंबर १९४९ रोजीच्या बैठकीत भाषणे केली. यावेळीही बऱ्याच सभासदांनी घटना तयार करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे आंबेडकरांची प्रशंसा केली. सेठ गोविंददास यांनी आंबेडकरांना 'आधुनिक युगाचा मनू' म्हटले जात असल्याचे संविधान सभेत सांगितले. खंडुभाई के. देसाई यांनी आंबेडकरांनी दिलेल्या अत्यंत विद्वतापूर्ण भाषणांना अविस्मरणीय म्हटले.[३३२] तर के.एम. जेधे यांनी आंबेडकरांना थोर वकील व प्रचंड बुद्धी व क्षमता असलेले मानव म्हटले.[३३३] २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर यांनी संविधान सभेत आपले उद्बोधक व ऐतिहासिक भाषण दिले. त्यांनी प्रारंभी घटनेच्यासंबंधीची तांत्रिक माहिती दिली. काही कलमांची व वैशिष्ट्यांची माहिती दिल्यानंतर ते आपल्या भाषणाच्या शेवटाकडे आले आणि थोडेसे गंभीर झाले. त्यावेळी त्यांनी देशाच्या भवितव्याविषयी आपल्या भावना व आपले विचार व्यक्त केले. स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी आंबेडकर म्हणतात की, "जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे." नंतर देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आंबेडकर म्हणतात की, "भारताचे स्वातंत्र्य आपल्याच लोकांच्या विश्वासघाताने अनेकदा गेले आहे. आपल्याच लोकांनी देशद्रोह केला आणि भारत देश दुसऱ्यांच्या हाती दिला. मुहम्मद बिन कासिमने जेव्हा सिंधवर स्वारी केली तेव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने लाच घेतली आणि तो आपल्या राजाच्या मदतीला धावला नाही. यामुळे राजा दाहीरचा पराभव झाला. महंमद घोरीला भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण राजा जयचंदने दिले. शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा इतर मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुद्ध लढत राहिले. आता पुन्हा तसेच होणार नाही ना? अशी मला चिंता वाटते. जर राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्र हितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. असे झाले तर पुन्हा स्वातंत्र्य मिळविणे अशक्यच होऊन बसेल. यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन, मी शिख, मी जैन-बौद्ध यांना दुय्यमत्व देऊन, मी प्रथम भारतीय व अंतिमतः ही भारतीयच आहे, असे आपण मानलेच पाहिजे".[३३४] २६ नोव्हेंबर १९४९ च्या घटना समितीच्या बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या भाषण म्हणाले की, "स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली, तिचे सभासद आणि प्रामुख्याने तिचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीची निर्णय अगदी अचूक होता. आणि डॉ. आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे." आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व जगातले एक श्रेष्ठ घटनाकार म्हणून ओळखले जाऊ लागले.[३३५] + +"देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजामाच्या जोखडाखाली अडकलेल्या हैदराबाद संस्थानातील लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नतिक पाठबळ मिळाले होते. त्यातूनच मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट झाली. धर्मसत्ता व राजसत्ता कधीच एकत्र नांदू शकत नाहीत, या शब्दांत बाबासाहेबांनी निजामाच्या धार्मिक सत्तेला विरोध केला होता." +"हैदराबाद संस्थानात भाषण, लेखन, शिक्षण व सभा स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत नागरी स्वातंत्र्य येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून हैदराबाद संस्थानामध्येही दलितांना स्वातंत्र्याचा विचार बाबासाहेबांनी दिला होता", असेही भगवानराव देशपांडे म्हणले.[३३६] +१९४० च्या दशकामध्ये ब्रिटिशांनी हिंदुस्थानातील संस्थानिकांना आपले स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याची परवानगी दिली होती. मोहम्मद अली जिन्ना यांनी आपली पाकिस्तानाची मागणी यशस्वी केली, त्यानंतर हैदराबाद संस्थानाच्या निजामाने हे १७ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांचे संस्थान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. निजामाचे हैदराबाद संस्थान धर्मांध रजाकारांचे राज्य होते, जिथे न्याय हक्कांसारख्या मूलभूत अधिकारांवरच बंदी होती. इ.स. १९३८ ते १९४८ या कालखंडात आंबेडकर यांनासुद्धा हैदराबाद संस्थानात सभा, परिषद, मेळावे वा संमेलने घेण्यास मज्जाव घातला गेला होता. अशा या निजामांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याचे निवारण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन कायदामंत्री आंबेडकर यांनी प्रयत्न केले.[३३७] +भारत सरकारने जेव्हा हैदराबाद संस्थानावर पोलीस कारवाई केली तेव्हा आंबेडकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना पाठिंबा दिला होता. पोलीस कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी पटेल यांनी आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. हैदराबादचा इतिहास आणि भूगोल पाहता निजाम स्वतंत्र राहणे शक्यच नाही, असे स्पष्टीकरण त्यावेळी आंबेडकरांनी पटेल यांना दिले होते. "आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेणार असाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैदराबाद संस्थानावर आक्रमण केले, असे अनेक अर्थ निघू शकतील", असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे आंबेडकरांनी असे सुचवले की आपण हैदराबाद संस्थानावर भारतीय सैन्यच पाठवू परंतु या कृतीला 'पोलीस ॲक्शन' हे नाव देऊ. पटेल यांनी आंबेडकरांच्या सूचनेचा स्वीकार केला आणि पुढे तेथे भारतीय सैन्य पाठवून कारवाई झाली व त्याला पोलीस ॲक्शन हा शब्द वापरला गेला. शेवटी भारतीय सैनिकांसमोर निजामाच्या सैनिकांचा पराभव झाला आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचे राज्य भारतात सामील झाले.[३३८][३३९][३४०] +आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली होती. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारंभास अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खू संघ व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता.[३४१] +इ.स. १९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. इ.स. १९५६ला आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. आंबेडकरांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस इ.स. १९५३ पासून सुरुवात केली. इ.स. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात आंबेडकरांनी केली, म्हणून त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते समजले जाते.[३४१] +इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या. अशी आग्रही मागणी डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख आंबेडकरांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.[३४१] +मी बुद्धांचा धम्म (बौद्ध धर्म) सर्वोत्तम मानतो. त्याची कोणत्याही धर्माशी तुलना केली जाऊ शकत नाही. विज्ञान मानणाऱ्या आधुनिक माणसाला जर कोणता धर्म आवश्यक वाटत असेल, तर तो फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. मी गेली तीस वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास करून या निष्कर्षाप्रत आलो आहे की बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे. +आंबेडकरांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.[११९] पण हिंदुंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली.[११९] तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले.[११९] त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले.[११९] त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबेडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी-बोधी म्हणतात की, "बाबासाहेबांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस. एम. जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती.[३४२] +आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी भरलेल्या परिषदेत हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी आंबेडकरांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी इस्लाम स्वीकारावा, पाकिस्तानाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या निझामाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते.[३४३] परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्ये जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले.[३४४] ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याती विनंती केली आणि धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली होती. महाबोधी सोसायटीकडून बौद्ध भिक्खूंनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म आशिया खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांची उद्दिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते. +आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला.[३४५] धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यावय स्थापन केले.तसेच औरंगाबाद येथे इ.स. १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू करून त्याच्या परिसरास नागसेनवन असे नाव दिले. त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानाला राजगृह असे नाव दिले. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.[३४६][३४७] + +बाबासाहब करे पुकार +बुद्ध धम्म का करो स्वीकार... +आकाश पाताल एक करो +बुद्ध धम्म का स्वीकार करो...अशा घोषणा देत आंबेडकरवाद्यांनी नागपूरात प्रवेश केला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले तेव्हा नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली होती. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा याच दिवशी स्वीकार केला होता. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थविर चंद्रमणी यांचेकडून आंबेडकर व सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्यांनंतर नवदीक्षित बौद्ध आंबेडकरांनी स्वतः आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.[३४८][३४९] आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा ३ लक्ष अनुयायांना दीक्षा दिली, तर चंद्रपूर येथे १६ ऑक्टोबर रोजी ३ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तसेच अकोला येथे ५०० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीन दिवसांतच आंबेडकरांनी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली.[३५०] मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.[३५१] आंबेडकरांनी धम्मदीक्षेसाठी अजब बंगला वस्तुसंग्रहालयातील बुद्धमूर्ती मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते रविशंकर शुक्ला यांच्याकडून मागिवली होती.[३५२] लक्षावधी अनुयायांसह आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर देशात बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना बौद्ध धर्माचे प्रवर्तक तसेच बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक म्हटले जाऊ लागले.[३५३] महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही.[३५४] +आंबेडकरांनी बौद्धांना स्वतःच्या २२ प्रतिज्ञा वदवून घेतल्या. या बौद्ध धर्माचे सार आहेत. यांत बौद्ध धर्मात असलेला हिंदू देवी-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्याच्या आहेत. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकीद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. या २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्त्वाच्या आहेत.[३५५] +अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव म्हणतात की, "बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. १४ ऑक्टोबर नंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते. मात्र त्यात डॉ. आंबेडकरांना सहभागी होता आले नाही. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरण्यात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही. ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीने. अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचे आचरण करण्यात येते पण त्याबद्दल प्रत्येकाची थिअरी असते. हे पद्धतशीरपणे व्हायला हवे होते, ते झाले नाही हे मान्य करावं लागेल."[३४२] +आंबेडकरांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी दिल्लीला नेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भाग आग्रा सहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिकठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर येथील सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या काळात मुंबई, आग्रा, दिल्ली यांसह देशातील वीस पेक्षा अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांद्वारे दीक्षित नवबौद्धांची संख्या ४०,००,००० झाली.[३५६] +१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी महाराष्ट्रात २,४८७, पंजाबात १,५५०, उत्तर प्रदेशात ३,२२१, मध्य प्रदेशात २,९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतात होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील बौद्धांची अधिकृत संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १,६७१ टक्क्यांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती. धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ७०% इतके होते. धर्मांतरामुळे त्यांची विभागणी ३५% बौद्ध, व ३५% हिंदू महार अशी झाली.[३५०][३५१][३५७] ही सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती.[३५६] मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती, जी भारतातील ४.५% लोकसंख्या होती.[३५६] २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% पेक्षा जास्त लोक हे आंबेडकरवादी बौद्ध आहेत, ज्यांचे पूर्वज १९५६ मध्ये बौद्ध धर्मात परिवर्तित झाले होते.[३५८][३५९][३६०][३६१] +नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे झाल्यावर आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट‘’च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी ‘‘बुद्ध की कार्ल मार्क्स‘’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या ‘‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’‘ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन (महापरिनिर्वाण) झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले. +आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतरच्या सात आठवड्यांत त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी मोठे कार्य केले. +आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादर येथून दुपारी १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. चार मैल लांबीच्या या त्यांच्या अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. मुंबई शहरातील ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी आंबेडकरांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौसल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली. एकाच वेळी दहा लक्षांवरील लोकांचे धर्मांतर हे जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.[३५१] +आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक निर्माण केले आहे. याला 'महापरिनिर्वाण स्थळ' म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.[३६२][३६३] +रमाबाईंना आंबेडकरांच्या पत्नी होत. त्यांनी रमाबाईंना लिहायला वाचायला शिकवले होते.[३६४] रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण पाच अपत्य झाली – यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न. यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. यशवंत (१९१२–१९७७) हा एकमेव त्यांचा वंशज होता.[३६५] +इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.[३६६][३६७] १९४० च्या दशकात भारतीय संविधानाचा मसुद्याचे काम पूर्ण करतावेळी डॉ. आंबेडकर खूप आजारी होते. त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक[मराठी शब्द सुचवा] वेदना होत होत्या, त्यांना रात्री झोप येत नसे. ते इन्सुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते.[३६८] यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कृष्णराव कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर या पुण्याच्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होत्या.[३६९] डॉ. कबीर यांची आंबेडकरांची वैद्यकीय काळजी घेतली. पुढे आंबेडकरांनी कबीरांशी १५ एप्रिल, १९४८ रोजी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहसमयी आंबेडकरांचे वय ५७ वर्ष तर शारदा कबीर यांचे वय ३९ वर्ष होते.[३७०] विवाहानंतर शारदा कबीरांनी 'सविता' हे नाव स्वीकारले.[३७१] सविता आंबेडकरांना अपत्य नव्हते. आंबेडकरानुयायी लोक सविता आंबेडकरांना आदराने 'माई' किंवा 'माईसाहेब' म्हणत असत. मुंबईमध्ये २९ मे, २००३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी सविताबाईंचे त्यांचे निधन झाले.[३७२][३७३][३७४][३७५][३७६] +यशवंत आंबेडकरांचा विवाह मीरा यांचेशी झाला. त्यांना एकूण चार अपत्ये झाली, ती पुढील प्रमाणे : प्रकाश (बाळासाहेब), रमाबाई, भीमराव व आंनदराज. प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांचेशी झाले असून त्यांना सुजात हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक आनंद तेलतुबंडे यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत. आंबेडकरांचा पुतण्या आनंदराव यांचे नातू राजरत्न आहेत, जे सध्या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आंबेडकर कुटुंबातील हे सदस्य मात्र राजकारण, समाजकारण व आंबेडकरवादी चळवळीशी, तसेच बौद्ध चळवळींमध्ये काम करतात. +आंबेडकर हे बहुभाषी होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते. यापैकी इंग्रजी, हिंदी, गुजराती, व मराठीसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.[३७८][३७९] जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.[३७७] +आंबेडकर नास्तिक होते. त्यांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता. पण ते निधर्मी किंवा धर्मविरोधी नव्हते, तर समाजासाठी धर्म आवश्यक आहे, हे त्यांनी मान्य केले. त्यांच्यासाठी धर्म हा नैतिक संहिता, समानता, प्रेम, न्याय यासारख्या मूल्यांचा संच म्हणून वैध होता.[३८०] त्यांनी धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी संविधानामार्फत भारतीय राजकीय-सामाजिक समाज जीवनामध्ये हे तत्त्व रुजवले.[३८१] स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म मला आवडतो, हे त्यांचे प्रचलित कथन आहे. मानव आणि धर्म या दोघांत तुलना करताना त्यांनी मानवास अधिक महत्त्वाचे ठरवले, तर धर्माला दुय्यम ठरवले. ते असे म्हणाले की, मानव हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे. आधुनिक जगामध्ये विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारा धर्म त्यांना अपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी बुद्ध धम्माला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी मूल्य असणारा जगासाठी सर्वात उपयुक्त धर्म म्हटले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचा कल बौद्ध धम्म अनुसरण्याकडे झुकला, आणि आयुष्याच्या अगदी अंतिम महिन्यांत त्यांनी अधिकृतपणे बौद्ध धम्म स्वीकारला. +२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार आंबेडकर प्रभावी पत्रकार व संपादक होते,[३८२] वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती करण्यासाठी त्यांनी एकूण ५ वृत्तपत्रे सुरू केली.[३८३][३८४][३८५][३८६][३८७][३८८][३८९][३९०] ते त्यांच्या मते कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते. त्यांनी आपल्या चळवळीत वेगवेगळ्या कालावधीत पाच वर्तमानपत्रे वापरली.[३८५][३९१][३९२] +३१ जानेवारी १९२० रोजी, आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्याय दाखविण्यासाठी मूकनायक हे पहिले पाक्षिक सुरू केले.[३९३] यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. ३ एप्रिल, इ.स. १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी २९ जून १९२८ रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी जनता तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये आंबेडकरांनी "आम्ही शासनकर्ती जमात बनणार" या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची प्रत्रकारिता प्रभावी होती.[३९४] आंबेडकर हे इंग्रजी भाषेचे विद्वान होते, परंतु त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता केवळ मराठी वाचत असे.[३९५] त्यामुळे त्यांनी ही सर्व पाक्षिके व साप्ताहिके मराठी भाषेमध्ये प्रकाशित केली. +गंगाधर पानतावणे यांच्या १९८७मधील आंबेडकरांया पत्रकारितेवरील पी.एच.डी. शोध प्रबंधानुसार"या मुकनायकाने (आंबेडकर) बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकार होते."[३९०] +भारतीय बौद्ध विशेषतः नवयानी अनुयायी आंबेडकरांना 'बोधिसत्त्व' व 'मैत्रेय' मानतात.[४०२][४०३][४०४] इ.स. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना 'बोधिसत्व' ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता दलाई लामांनी सुद्धा त्यांना 'बोधिसत्व' संबोधले होते. +भारतीय टपालने इ.स. १९६६, १९७३, १९९१, २००१ आणि २०१३ मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची टपाल तिकिटे काढली होती. याशिवाय इ.स. २००९, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये त्यांना अन्य टपाल तिकिटांवर चित्रित केले गेले आहे.[४०५][४०६] +सन २००४ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांचा सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून सन्मान केला. इ.स. २००४ मध्ये आपल्या स्थापनेला २५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा शंभर सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची 'द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम' नावाने एक यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात 'भीमराव आंबेडकर' हे नाव पहिल्या स्थानावर होते. यावेळी विद्यापीठाने आंबेडकरांचा उल्लेख "आधुनिक भारताचा निर्माता" असा केला होता.[४१२][४१३] "विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठाच्या ४५० वर्षांच्या इतिसाहात डॉ. आंबेडकर यांच्यासारखा अत्यंत विद्वान विद्यार्थी एकही नव्हता", असे खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला प्रत्यक्ष सांगितल्याचे भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले.[४१४] +गुगलने १४ एप्रिल २०१५ रोजी आपले मुख्यपृष्ठ डुडलच्या माध्यमातून आंबेडकरांचा १२४वा जन्मदिवस साजरा केला होता.[४१५][४१६] हे डुडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम या देशांमध्ये चित्रित करण्यात आले होते.[४१७][४१८][४१९] +इ.स. २०१७ मध्ये, १२६व्या आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.[४२०][४२१] + +डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कर्तृत्त्वाचे मूल्यांकन करताना जगातील अनेक विद्वानांनी त्यांना या शतकातील युगप्रवर्तक म्हणून संबोधले आहे.[४४३][४४४] त्याच काळातील बंगालचा गव्हर्नर रिचर्ड कॅसे म्हणतो की, डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा मूळ झरा आहे.[४४३][४४४] तर त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देणारे महास्थवीर भदन्त चंद्रमणी त्यांना या युगातील भगवान बुद्ध म्हणतात.[४४३][४४४] डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणतात, की "विसाव्या शतकावर महात्मा गांधींचा निर्विवाद प्रभाव होता, तर प्रचंड विद्वत्ता, ताकद व विचारप्रवर्तक योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकविसावे शतक गाजवले."[४१४] नरेंद्र जाधव म्हणतात की, "महात्मा गांधी हे 'भारताचे राष्ट्रपिता' होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता' होते!"[४४५] महात्मा गांधींऐवजी आंबेडकर "प्रतिकार आणि सामाजिक प्रबोधनाचे नवे प्रतीक" ठरले आहेत.[४४६] +आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून आधुनिक भारतावर मोठा प्रभाव पडला आहे.[४४७][४४८] स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक-आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. स्वतंत्र भारताचे प्रथम कायदामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्याऱ्या मसूदा समितीचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजाचा पुरस्कार केला. जातिव्यवस्थेवर केलेल्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. तथापि, दलित व दलितेतर हिंदू समाजावरही त्यांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव पडला आहे.[४४९][४५०] त्यांच्या बौद्ध धर्मात केलेल्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभिव्यक्तीमध्ये पुनरुज्जीवन घडून आले.[४५१] आंबेडकर हे भारतातील निदर्शकांचे प्रतीक बनले आहेत. भारतातील राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या निदर्शनांमधील किंवा आंदोलनांमधील निदर्शनकर्ते आंबेडकरांची प्रतिमा हाती घेऊन त्याच्या नावाचा जयघोष करून आपल्या मागण्या सादर करीत असतात.[४५२] प्रामुख्याने दलितांचे प्रतीक समजले जाणारे आंबेडकर इतर मागासवर्गीयांचेही (ओबीसींचे) प्रतीक बनले आहेत. दलित व आदिवासीखेरीज इतर मागासवर्गीय, अल्पसंख्य, तसेच सवर्ण समाज सुद्धा आंबेडकरांना आपले प्रेरणास्रोत मानतो.[४५३][४५४] + महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.[४५५][४५६][४५७] भारतात आणि इतरत्र अनेकदा त्यांना बाबासाहेब म्हटले जाते, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय" किंवा "आदरणीय पिता" असा होय. कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.[४५८][४५९] आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा, बाबासाहेब यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर भीम जन्मभूमी, भीम जयंती, जय भीम, भीम स्तंभ, भीम गीत, भीम ध्वज, भीम आर्मी, भीम नगर, भीम ॲप, भीम सैनिक, भीम गर्जना सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.[४६०] आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.[४६१] आंबेडकरवादी लोक एकमेकांना नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी "जय भीम" शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरुवात एल.एन. हरदास यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम २० डिसेंबर १९४१ पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.[४६२][४६३][४६४][४६५] निळा रंग आंबेडकरांच्या विचारधारा आणि आंबेडकरी चळवळीचे प्रतीक मानला जातो. आंबेडकरांच्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षांचा निळा रंग होता. 'तारे असलेला निळा झेंडा' हा समता सैनिक दलाचा ध्वज आहे. 'या ध्वजाचा अर्थ आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करणे,' असे समता सैनिक दलाच्या घटनेत लिहिले आहे. शेड्युल कास्ट फेडरेशनचा ध्वज निळा होता. १९५७ मध्ये आंबेडकरांच्या सहकाऱ्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी दिलेला निळा रंग कायम ठेवण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या काळातच निळा रंग हा क्रांतीचे प्रतीक ठरला होता. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे निळा झेंडा असे समीकरण होते.[४६६] +अनेक सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, आंबेडकर विद्यापीठ दिल्ली, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय संसद भवनाच्या मध्यवर्ती कक्षात आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र लावण्यात आले आहे.[४६७][४६८] +भारतातील गावात, शहरात, चौकात, रेल्वे स्थानक, उद्याने, स्मारके या ठिकाणी आंबेडकरांचे पुतळे मोठ्या संख्येने स्थापित केलेले आहेत.[४६९] भारताबाहेर सुद्धा त्यांचे काही पुतळे उभारण्यात आले आहेत. [४७०][४७१][४७२] १४ एप्रिल २०२३ रोजी १३२व्या आंबेडकर जयंतीदिनी “१२५ फुट डॉ. बी.आर. आंबेडकरांचा पुतळा” तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे उभारण्यात आला आहे.[४७३] या पुतळ्याची एकूण उंची १७५ फूट असून तो ५० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे.[४७४][४७५] +लखनौमधील आंबेडकर स्मारक पार्क त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील चैत्यामध्ये त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत. या स्मारकातील बसलेल्या स्थितीतील आंबेडकरांचा कांस्य पुतळा हा वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये असलेल्या लिंकन स्मारकातील अब्राहम लिंकन यांच्या पुतळ्याप्रमाणे बनवण्यात आला आहे.[४७६][४७७] +१९२० च्या दशकात आंबेडकर विद्यार्थी म्हणून लंडनमध्ये ज्या इमारतीत राहिले, ती तीन मजली वास्तू महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्याचे संग्रहालयात रूपांतर केले. इ.स. २०१५ मध्ये त्यांचे हे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक झाले.[४७८] +२०१२ मध्ये, सीएनएन आयबीएन, हिस्ट्री टिव्ही१८ व आऊटलुक इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे घेण्यात आलेल्या द ग्रेटेस्ट इंडियन सर्वेक्षणात नेहरू व पटेल यांना मागे टाकत आंबेडकर पहिल्या क्रमांकावर आले. या सर्वेक्षणात २८ परीक्षक होते आणि देश-विदेशातील २० कोटीपेक्षा अधिक लोकांनी यात मते दिली होती.[४७९][४८०] तत्पूर्वी, इ.स. २००७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ६० सर्वश्रेष्ठ भारतीयांमध्ये आंबेडकरांचा सुद्धा समावेश होता.[४८१] +आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने, कामगार संघटनांचा आणि विविध संस्थांचा उगम झाला आहे, हे संपूर्ण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात जास्त सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल रूची वाढली आहे. सन १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात.[४८२] भारतीय बौद्ध अनुयायी विशेषतः नवयानी आंबेडकरांना "बोधिसत्त्व" व "मैत्रेय" असे संबोधतात.[४८३][४८४][४८५] +राजर्षी शाहू महाराजांनी आंबेडकरांच्या कार्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांना लिहिलेल्या एका पत्रात रा. लोकमान्य आंबेडकर असा मायना महाराजांनी लिहिला होता.[४८६] +आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये सुद्धा दिसतो.[४८७] तसेच आंबेडकरांचे तत्त्वज्ञान आंबेडकरवाद हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातून इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळाली आहे. जपानमध्ये बुराकू नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व त्यापासून प्रभावित झाले. ते नेते आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानते.[४८८][४८९] नेपाळमधील दलितही आंबेडकरांपासून प्रभावित झाले आहेत. ते आंबेडकरांकडे आपला मुक्तिदाता म्हणून पाहतात आणि नेपाळी आंबेडकरवादी चळवळही चालवतात. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचे पालन करणे: "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा जातीनिष्ठ भेदभाव आणि अस्पृश्यता दूर करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांचे मत आहे.[४९०] युरोपमधील हंगेरी देशातील जिप्सी लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावरही आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी आंबेडकरांचे विचार जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.[४९१] १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांना स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत साम्यता आढळून आली; त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतरापासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली. हंगेरीयन लोकांनी सन २००७ मध्ये साजोकाझा गावात डॉ. आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. हंगेरीत आंबेडकरांच्या नावाने तीन विद्यालये सुरू करण्यात आली आहेत.[४९२] येथे विद्यार्थ्यांना आंबेडकरांचे धडे शिकवले जातात. त्यामध्ये आंबेडकरांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मितीतील योगदान या बाबी शिकवल्या जातात. या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी आंबेडकरांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील जयभीम नेटवर्कने शाळेस भेट दिला होता.[४९३][४९४] +२५ डिसेंबर १९५४ रोजी आंबेडकरांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या दिनाच्या निमित्ताने २५ डिसेंबर, २०१९ रोजी सुमारे एक लाख आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बुद्धवंदना म्हणली.[४९५] +डॉ. आंबेडकरांचा भारतीय समाज जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव पडलेला आहे. +आंबेडकरांच्या कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या जातिव्यवस्थेत बदल सुरू झाले. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.[२२४] तसेच विवाह, धर्म, अर्थ, शिक्षण राज्य या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. नवबौद्धांनी हिंदूविवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी बलुता पद्धतीचा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सर्वत्रीकरण घडून आले. आरक्षणाच्या धोरणामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.[४९६] +डॉ. आंबेडकरांच्या कार्यामुळे अस्पृश्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची जाणीव झाली. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच अस्पृश्यांना शिक्षणसंस्था, कायदेमंडळ, पंचायत राज्यव्यवस्था, सरकारी नोकऱ्या इत्यादींमध्ये आरक्षण मिळाले. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.[४९७] +इसवी सन पूर्व ३ऱ्या शतकात सम्राट अशोकांच्या काळात भारताचा राज्यधर्म असलेल्या बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात झाला. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात व इतरही काही राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, इतरही उच्चशिक्षित लोकही बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञान, साहित्य व पाली भाषा यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले.[४९६] १९५६ नंतर दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. २००१ ते २०११ च्या जनगणनेवरून भारतातील अनुसूचित जातीमध्ये अत्यंत वेगाने वाढणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण भारतीय बौद्धांत सुमारे १३% पूर्वीपासूनचे म्हणजेच पारंपारिक बौद्ध आहेत तर ८७% नवयानी बौद्ध किंवा नवबौद्ध आहेत. आणि देशातील जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.[४९८][४९९] +आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे दलित चळवळीचा उदय झाला. सुरुवातीस केवळ महार लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळीला आज प्रामुख्याने आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी चळवळ म्हटले जाते.[४९६] +आंबेडकरांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक पुस्तके, गीते (भीमगीते), स्मारके अशा अनेक गोष्टींची निर्मिती झालेली आहे.[५००] आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत.[५०१] आंबेडकरांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित असतात.[५०१] विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष मागणी असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो.[५०१] दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर तर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेल्या समाजात आंबेडकरांमुळे ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली.[५०१] आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.[५०२] +आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.[४९१][५०१] आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रांत आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत.[५०१] महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मोठी मागणी आहे.[५०१] तैवान देशातील एक बौद्ध संस्था आंबेडकरांच्या धार्मिक ग्रंथांच्या जगातील विविध भाषेत लाखो प्रती प्रकाशित करून त्यांना मोफत वाटत असते.[५०१][५०३] +भीमायन : एक्सपीरियन्सेस ऑफ अनटचेबिलिटी (भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव) हे आंबेडकरांचे एक ग्राफिक चरित्र आहे, ज्याला परधन-गोंड कलाकार, दुर्गाबाई व्याम, सुभाष व्याम, आणि लेखक श्रीविज्ञान नटराजन आणि एस. आनंद यांनी बनवले आहे. या पुस्तकात आंबेडकरांच्या लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या अस्पृश्यतेच्या अनुभवांना दर्शवण्यात आले आहे. सीएनएनने त्यास शीर्ष ५ प्रसिद्ध कॉमिक पुस्तकांपैकी एक म्हटले आहे.[५०४] +आंबेडकरांचा अशोकचक्रांकित भीम ध्वज हा बौद्ध व दलित आंदोलनात आंबेडकरवाद्यांद्वारे वापण्यात येत असतो.[७७][५०५] या ध्वजाचा रंग निळा असून तो समतेचे व त्यागाचे प्रतिक मानला जातो. हा ध्वज भारतीय बौद्धांचा प्रतिकध्वज सुद्धा मानला जातो. अनेकदा या ध्वजावर 'जय भीम' शब्द लिहिलेले असतात.[७७] नवयान ही बौद्ध धर्माची एक संकल्पना आंबेडकरांनी तयार केली.[७७] +आंबेडकरांचा जन्मदिन हा आंबेडकर जयंती एक उत्सव म्हणून हा संपूर्ण भारतभर साजरा जातो, तर देशातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुटी असते. जगातील अनेक देशांत सुद्धा दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी होती.[५०६] आंबेडकरांची पहिली सार्वजनिक जयंती आंबेडकरानुयायी सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली होते.[५०७][५०८] महाराष्ट्रात आंबेडकर जन्मदिन "ज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो.[५०९] अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सन २०१६, २०१७ व २०१८ या वर्षांमध्ये आंबेडकर जयंती साजरी झालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आंबेडकरांचा 'वैश्विक प्रणेता" म्हणून गौरव केला आहे.[५१०][५११][५१२][५१३] +आंबेडकर यांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक चित्रपटांची, दूरचित्रवाणी मालिकांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. इसवी सन २००० मध्ये जब्बार पटेल यांनी इंग्लिश भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात अभिनेता मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते.[५१४] हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रायोजित केला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.[५१५] श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका संविधान मध्ये आंबेडकरांची प्रमुख भूमिका सचिन खेडेकर यांनी साकारली होती.[५१६] अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या आंबेडकर आणि गांधी नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला गेला.[५१७] +आंबेडकर यांच्यावर विविध भाषेत असंख्य नाटके तयार केलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6798.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd4221215e96d7a759d6bb48c983c16290d44224 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6798.txt @@ -0,0 +1 @@ +बाळाजी प्रल्हाद किणीकर मराठी राजकारणी आहेत. हे अंबरनाथ मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6799.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f13f141ac842d71eddad4096e0e3179636dc6db --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6799.txt @@ -0,0 +1,2 @@ +धुंडिराज भास्कर ओंकार ऊर्फ भय्यासाहेब ओंकार (१९३० - ऑक्टोबर ३१, १९९९) हे मराठी चित्रकार होते. त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यपीठातील कलाविभागाचे डीनपद काही काळ सांभाळले. +ओंकारांनी चित्रकलाविषयक साहित्यही लिहिले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6814.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6902deb355fa56bb3e6582e270f70b8108fd727 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6814.txt @@ -0,0 +1,5 @@ +वल्लमपदुगाई श्रीनिवास राघवन अरुणाचलम (१० नोव्हेंबर, १९३५ - १६ ऑगस्ट, २०२३) हे भारतीय शास्त्रज्ञ होते. ते CSTEP या विज्ञान आणि तंत्रज्ञान थिंक टँकचे संस्थापक आणि अध्यक्ष होते. +डॉ अरुणाचलम यांनी विज्ञान विषयात बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि 1965 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स, यूके येथून साहित्य विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये पीएचडी पदवी प्राप्त केली आणि शारदा विलास कॉलेज म्हैसूरचे माजी विद्यार्थी. +डॉ अरुणाचलम यांनी भाभा अणुसंशोधन केंद्र, बंगळुरू येथील नॅशनल एरोनॉटिकल लॅबोरेटरी आणि हैदराबादमधील डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी येथे शास्त्रज्ञ म्हणून काम केले. 1980 च्या दशकात ते सुमारे दहा वर्षे DRDO चे प्रमुख होते.[१] त्यांच्या कार्यकाळात DRDO चे बजेट आठ पटीने वाढले आणि नोकरशाही आणि आर्थिक दोन्ही अडथळे पार करण्यास त्यांना श्रेय दिले जाते. त्यांनी हलके लढाऊ विमान आणि एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र कार्यक्रमांसारखे मोठे संरक्षण प्रकल्प सुरू केले. +डॉ अरुणाचलम यांनी 1982 ते 1992 दरम्यान भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे संरक्षण वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले, दहा संरक्षण मंत्री आणि पाच पंतप्रधान आणि भारत सरकारच्या संरक्षण संशोधन विभागाचे सचिव म्हणून काम केले. भारतासाठी ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन्स, स्वदेशी लोखंड आणि पोलाद तंत्रज्ञानाचा विकास, निरक्षरता, बालमृत्यू यांचे निर्मूलन करण्यासाठी देशासाठी वैज्ञानिक आणि तांत्रिक मोहिमेसारख्या अनेक प्रमुख तांत्रिक आणि सामाजिक कार्यक्रमांची व्याख्या, मूल्यांकन आणि पुनरावलोकन यावर त्यांनी सरकारला सल्ला दिला. अभियांत्रिकीच्या पदवी शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी सरकारला सल्ला दिला. +डॉ अरुणाचलम हे कार्नेगी मेलॉन विद्यापीठात अभियांत्रिकी आणि सार्वजनिक धोरणाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. ते यूकेच्या वॉरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील आहेत. ते संरक्षण संशोधन आणि विकास सेवा (DRDS) चे माजी सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6816.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0028620c383e533e3bf09fe2b9c595fa009ebffe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6816.txt @@ -0,0 +1 @@ +संजय श्रीराम कुटे (९ मार्च, १९६९:जळगांव जामोद, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे जळगांव जामोद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे[१] महाराष्ट्राच्या ११व्या, महाराष्ट्राच्या १२व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडुन गेले.[२][३] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_682.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b9023050fc1383a5275505f56cea190979d4d5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_682.txt @@ -0,0 +1 @@ +जॉनाथन मायकेल पॉल स्पेक्टर (१ मार्च, १९८६ - ) हा अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6872.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..062af5f66eb0a4e2963b886bb114f082eb4f53ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6872.txt @@ -0,0 +1,3 @@ +विल्यम विल्फ्रिड डॉजर व्हायसॉल (ऑक्टोबर ३१, इ.स. १८८७:वूड्सबोरो, नॉटिंगहॅमशायर - नोव्हेंबर ११, इ.स. १९३०:नॉटिंगहॅम) हा  इंग्लंडकडून चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +व्हायसॉल नॉटिंगहॅमकडून काउंटी क्रिकेट खेळला. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6875.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d4eb48774f18eae8f160e49c9a2bf401825a9e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6875.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉझ काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6878.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f767c15deec0aab7ea5213a1bbbe8b0eef3bbc16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6878.txt @@ -0,0 +1 @@ +डॉट लाफटन (२९ सप्टेंबर, १९१३:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया - ८ मार्च, १९८२:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४९ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6884.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afff18853689379b3fb59312559160ca3477cbc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6884.txt @@ -0,0 +1 @@ +डॉनाल्ड डॉन केन्यन (१५ मे, १९२४:इंग्लंड - १२ नोव्हेंबर, १९९६:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९५१ ते १९५५ दरम्यान ८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6886.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05e4ac70d4e7d79eb3370160fc6feb523111c212 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6886.txt @@ -0,0 +1,4 @@ + + डॉन क्विक्झोट किंवा दॉन किहोते देला मान्चा [Don Quijote de la Mancha](आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: [doŋkiˈxoteð̞elaˈmantʃa]), पूर्ण नाव: El ingenioso hidalgo don Quijote de la Mancha ( एल इहेन्सिओसो इदाल्गो दॉन किहोते देला मान्चा अर्थात कास्तियाच्या डॉन क्विक्झोटच्या गोष्टी ही इ.स. १६०५ स्पेनमध्ये प्रकाशित झालेली स्पॅनिश कादंबरी आहे. +या कादंबरीचा मिगेल सर्व्हांटिसने इंग्रजी अनुवाद केला आहे. इंग्रजी अनुवादावरून मराठीत अनेक अनुवाद झाले, त्यांपैकी कृष्णाजी नारायण आठल्ये यांचा अनुवाद विशेष प्रसिद्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6957.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5c57c69d6f80b524d2fb9aba1acaeaa2004cf8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6957.txt @@ -0,0 +1 @@ +डॉमिनिक मार्क बेस (२७ जुलै, १९९७:एक्झेटर, डेव्हनशायर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6967.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3512dd1d6b40f23d317fcdc87d6cdcbe6856adf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6967.txt @@ -0,0 +1 @@ +डॉमिनिकन प्रजासत्ताक फुटबॉल संघ डॉमिनिकन प्रजासत्ताक देशाचे आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करतो. हा संघ कॉन्ककॅफ संघटनेचा सदस्य आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6972.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6972.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3a293f9d6aa2d19580fd9a8ffc184ee74cbba2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_6972.txt @@ -0,0 +1,2 @@ + +डॉमिनिका सिबुल्कोवा (स्लोव्हाक: Dominika Cibulková) ही एक स्लोव्हाक महिला टेनिस खेळाडू आहे. सिबुल्कोवाने २०१४ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील अंतिम फेरी गाठली. हे करणरी ती पहिलीच स्लोव्हाकियन टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7016.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3549c0a031affc7668131ea40e2d308d13827f9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7016.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोंगरकिन्ही हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7031.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99fa2bb4e183510766be098af7986321e402d5b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7031.txt @@ -0,0 +1,2 @@ + डोंगरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7039.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4621ba77511ed9ed4a0e4b2a5cf26ef4c297a2f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7039.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोंगरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_705.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f11e7630b68066d6066f410cb9b7c995eb1a8484 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_705.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जोमेल आंद्रेल वॉरिकन (२० मे, इ.स. १९९२:रिचमंड हिल, सेंट व्हिन्सेंट - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7053.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae4aa7cd8a966cc515b1d2bb9b7094fcac8fd1d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7053.txt @@ -0,0 +1,2 @@ + डोंगरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7069.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05d78fc0dd008dcabc5905c63e224a24c981fb8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7069.txt @@ -0,0 +1,4 @@ +डोंगरन्हावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +मुरबाड तालुक्यात डोंगरन्हावे गाव हे सिद्धगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे. भिमाशंकर अभयारण्य २ याची सीमा या गावाला लागून आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. तसेच अनेक पारंपरिक पद्धतीने इतर पावसाळी पिके घेतली जातात . रब्बी पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात येते, हरभरा, तूर, वाल मूग अशी अनेक रब्बी पिके घेतली जातात. +इथे आगरी लोकांची वस्ती आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7072.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f206b8883f67c401cfea69547bb4724b73bae36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7072.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोंगरपिंपळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7076.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6dcddc73775544a35874a962ad69931c3ff2a509 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7076.txt @@ -0,0 +1,19 @@ +डोंंगरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून झाप मार्गाने गेल्यावर धानोशी रस्त्याने जाऊन रामखिंड-पाथर्डी रस्त्याने हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १२ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १९१ कुटुंबे राहतात. एकूण ८७२ लोकसंख्येपैकी ४२३ पुरुष तर ४४९ महिला आहेत. गावाची साक्षरता ४१.३३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५२.१२ आहे तर स्त्री साक्षरता ३१.४९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १८० आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.६४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +श्रीरामपूर, नांदगाव, राजेवाडी, झाप, शिवाजीनगर, पाथर्डी, चौक, मेढे, खिडसे, ऐने, मानमोहाडी ही जवळपासची गावे आहेत.पाथर्डी ग्रामपंचायतीमध्ये डोंगरवाडी आणि पाथर्डी गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7080.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a652a10412aa1b32bcc196596c8e8d0bb66fa53f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7080.txt @@ -0,0 +1 @@ +डोंगरशेळकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7083.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e82f282bc69276818de17f601e3ebb93fd4ad68f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7083.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९४१ असलेले डोंगरहुर हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील २९.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ८ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ४७ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ५५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - काही नाहीस्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : पूर्व-प्राथमिक शाळा नवेगाव येथे आहे. प्राथमिक शाळा येरकड येथे आहे. कनिष्ठ माध्यमिक शाळा येरकड येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा येरकड येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट धानोरा येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र धानोरा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा धानोरा येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. +गावात असणाऱ्या सुविधा - +इतर पौष्टिक आहार केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. आशा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7106.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41213023ac706d07d365054fc2194a0d3a01b47a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7106.txt @@ -0,0 +1,3 @@ +डोंबारी, भुरुळका चिमणी तथा वडीचिमणी (शास्त्रीय नाव:एरेमोप्टेरिक्स ग्रीसिया) हा महाराष्ट्रात आढळणारा एक पक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये ॲश्बी क्राउन्ड स्पॅरो लार्क किंवा ब्लॅकबेलीड फिच लार्क अशी नावे आहेत. +साधारण चिमणीएवढा(१३ सेमी) असलेल्या या पक्ष्याचा रंग वरून मातकट तपकिरी आणि खालून काळा असतो. डोकं राखट रंगाचं तर चोचीपासून डोळ्याच्या मागेपर्यंत काळा पट्टा असतो.नराच्या पोटाकडील भाग काळा असतो तर मादीच्या पोटाकडील भाग राखट रंगाचा असतो. याचा रंग रेताड जमिनीशी मिळताजुळता असतो. याचे मुख्य अन्न कीटक, चतुर, भुंगे, अळ्या आणि गवताच्या बिया हे असते. या पक्ष्याचे घरटे माळावरच्या दगडाला खेटून तयार केलेली गवताच्या वाटीसारखे असते. या वाटीत मादी परिसराशी मिळत्या-जुळत्या रंगांची अंडी घालते. हा पक्षी उंच आकाशात चढतो आणि पंख मिटवून सूर मारतो. म्हणून या पक्ष्याला डोंबारी हे नाव आहे. या पक्ष्याची मादी साधारण चिमणीसारखी दिसते परंतु हा पक्षी सहसा माणसाच्या घराजवळ येत नाही. चंडोल कुटुंबातले हे पक्षी जोड्यांनी किंवा छोट्या थाव्यांमध्ये राहतात. शेतीवाडीच्या आसपास राहत असल्याने यांना माणसांची बऱ्यापैकी सवय झालेली असते. +हि चांडोलाची जात गोटेमाळावर किंवा काटेवनात दिसते. या पक्ष्याचं उड्डाण आणि गाणं प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7110.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f4be162a64361a053ae087dcea1f27dc5ed3895 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7110.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +हे एक महाराष्ट्रातील लोककला आहे diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7114.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a742edd03fc091b4a1d9b1fbfcacde94acb5896 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7114.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +डोंबिवली फास्ट हा इ.स. २००६मध्ये प्रदर्शित झालेला पुरस्कृत मराठी चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7127.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42bc85096f966252e761f5b85598241237dc08aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7127.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोग्री ही भारत देशाच्या हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसेच पाकिस्तान देशाच्या काही भागामध्ये बोलली जाणारी एक भाषा आहे. ही भाषा ५० लाख लोक वापरतात. पाकिस्तानमध्ये डोग्रीला पहाडी असे म्हटले जाते. +भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार डोग्री ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7134.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74b43f46fe4f75888f74bed1126763833322485f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7134.txt @@ -0,0 +1,3 @@ +डोजकॉइन (इंग्रजी:Dogecoin) हे सॉफ्टवेर इंजिनीअर बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी बनवलेली एक क्रिप्टोकर्न्सी आहे, ज्याने विनोद म्हणून पेमेंट सिस्टम तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी क्रिप्टोकरन्सीजमधील जंगली अटकळांची थट्टा केली.[१] डोगेकोइन मध्ये डोज मेमच्या शीबा इनू कुत्र्याचा चेहरा आणि त्याचे लोगो दाखविण्यात आले आहे. ते ६ डिसेंबर २०१३ रोजी सादर केले गेले होते आणि ५ मे २०२१ रोजी ८५,३१४,३४७,५२३ च्या मार्केट कॅपिटलायझेशनपर्यंत पोहोचत त्वरित स्वतःचा एक ऑनलाइन समुदाय विकसित केला.[२] +ओरेगॉन येथील पोर्टलँड येथील आयबीएम सॉफ्टवेर अभियंता बिली मार्कस आणि बिटकॉइनपेक्षा व्यापक लोकसंख्या गाठण्यासाठी पीअर-टू-पीअर डिजिटल चलनाची निर्मिती करणारे अ‍ॅडोब सॉफ्टवेयर अभियंता जॅक्सन पामर यांनी डोगेकोइनची निर्मिती केली. याव्यतिरिक्त, त्यांना ते इतर नाण्यांच्या विवादास्पद इतिहासापासून दूर करायचे होते. डॉजेकोइन अधिकृतपणे ६ डिसेंबर २०१३ रोजी लाँच केले गेले होते आणि पहिल्या ३० दिवसातच डोगेकोइन.कॉमला दहा लाखाहून अधिक अभ्यागत आले होते.[३] +अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7137.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94e677e719a17a5691d022eafb078291a00bccca --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7137.txt @@ -0,0 +1 @@ +डोडा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक लहान शहर व डोडा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. डोडा शहर राज्याच्या दक्षिण भागात जम्मूपासून १८ किमी तर उधमपूरपासून ११५ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग १ बी वर वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे २१ हजार होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7142.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b29eff7d8616cac0b1f6b73e6a80ebd6bdd5775 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7142.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोणगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7148.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c81cdd4cb3e39b001f87a658026649b6555d5b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7148.txt @@ -0,0 +1,2 @@ + डोणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7152.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d699243be104fbadaafbfe305bfca20803780a0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7152.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॅन्यूब ही मध्य युरोपामधील एक प्रमुख व वोल्गाखालोखाल युरोप खंडामधील लांबीने दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. ही नदी जर्मनी देशामधील बाडेन-व्युर्टेंमबर्ग राज्यातील काळ्या जंगलाच्या डोनाउसिंगेन या गावाजवळ उगम पावते. जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया, हंगेरी, क्रोएशिया, सर्बिया, रोमेनिया, बल्गेरिया, मोल्दोवा व युक्रेन ह्या दहा देशांमधून वाहणारी २,८६० किमी लांबीची ही नदी त्रिभुज प्रदेशामध्ये काळ्या समुद्राला मिळते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7153.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d699243be104fbadaafbfe305bfca20803780a0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7153.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॅन्यूब ही मध्य युरोपामधील एक प्रमुख व वोल्गाखालोखाल युरोप खंडामधील लांबीने दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. ही नदी जर्मनी देशामधील बाडेन-व्युर्टेंमबर्ग राज्यातील काळ्या जंगलाच्या डोनाउसिंगेन या गावाजवळ उगम पावते. जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया, हंगेरी, क्रोएशिया, सर्बिया, रोमेनिया, बल्गेरिया, मोल्दोवा व युक्रेन ह्या दहा देशांमधून वाहणारी २,८६० किमी लांबीची ही नदी त्रिभुज प्रदेशामध्ये काळ्या समुद्राला मिळते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7214.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..959360cfcf749951da6b9afefb1811027a6eaa16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7214.txt @@ -0,0 +1 @@ +डोरली भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7217.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db5e37505398aff5a5ec1440c88c538115c61b39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7217.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोरली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7226.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ba24d1013606087d61530c6793d4f97a3403512 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7226.txt @@ -0,0 +1,8 @@ + +डोरिस हिल्डा अँडरसन (१० नोव्हेंबर १९२१[१][२] ते २ मार्च २००७[३]) ही एक कॅनेडियन लेखिका, पत्रकार आणि महिला हक्क कार्यकर्ती होती. ती चॅटेलीन नावाच्या महिला मासिकाची संपादीका होती. तिच्या लेखणातून ती पारंपारिक सामग्री (रेसिपी, डेकोर) आणि त्या दिवसातील काटेरी सामाजिक समस्या (स्त्रियांवरील हिंसाचार, वेतन समानता, गर्भपात, वंश, गरिबी) यांचे मिश्रण करून मासिकाच्या अग्रभागी ठेवत होती. कॅनडामधील स्त्रीवादी चळवळीची ती समर्थक होती.[४][५] नियतकालिकाच्या पलीकडे जाऊन तिने सामाजिक आणि राजकीय बदल घडवून आणण्यास मदत केली. कॅनडाच्या संविधानात महिलांची समानता निश्चित केली. यामुळे तिचे नाव कॅनडातील महिला चळवळीतील सर्वात प्रसिद्ध नावांपैकी एक नाव बनले.[६] +डोरिस अँडरसनचा जन्म मेडिसिन हॅट, अल्बर्टा येथे झाला. तिचे जन्म नाव हिल्डा डोरिस बक असे होते. तिचे पालक रेबेका लेकॉक बक आणि थॉमस मॅककबिन होते.[१] मिसेस बकला तिच्या पहिल्या नवऱ्याने तिला आणि तिच्या दोन लहान मुलांना वाऱ्यावर सोडून दिले होते. त्यावेळेस त्यांच्यावर कर्ज होते. ती कॅल्गरी येथे तिच्या आईच्या बोर्डिंग हाऊसमध्ये रहात असताना मॅककबिनला भेटली होती. जेव्हा अँडरसनचा जन्म झाला तेव्हा ती तिच्या बहिणींसोबत मेडिसिन हॅटमध्ये राहिली होती. तिने तिच्या "बेकायदेशीर" मुलाला कॅल्गरीमध्ये अवांछित बाळांसाठी असलेल्या घरात ठेवले होते. अनेक महिन्यांनंतर तिच्यावर पुन्हा दावा केला होता.[३][७] अँडरसनच्या आठव्या वाढदिवसापूर्वी बक आणि मॅककबिनने लग्न केले. +डोरीस अँडरसनने तिच्या वडिलांचे कडक आणि दबदबा असलेले वर्णन केले होते. तिला पुढे आणि स्त्रीसारखी वागणूक नकार दिली. तिच्या आईची इच्छा होती की डोरीस अँडरसनने संयम बाळगावा, तिचे डोके शांत ठेवावे आणि "आदरणीय" अपेक्षांचे पालन करावे.[३] कदाचित विवाहबाह्य मुलाला जन्म देणारी एकटी आई म्हणून तिच्या पूर्वीच्या अनुभवांचा परिणाम म्हणून तिचे असे मत झाले असावे. डोरीस अँडरसनने तिच्या पालकांच्या अपेक्षेनुसार लग्न केले नाही आणि त्याऐवजी स्वतंत्र जीवन जगणे निवडले.[३] +डोरीस अँडरसनने क्रेसेंट हाइट्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. इ.स. १९४० मध्ये शिक्षक महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. तिने १९४५ मध्ये अल्बर्टा विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवण्यासाठी तिच्या अध्यापनाच्या उत्पन्नाचा वापर केला.[८] +डोरीस अँडरसनने १९५७ मध्ये प्रिन्स एडवर्ड आयलंडमध्ये जन्मलेले वकील आणि लिबरल पार्टीचे संयोजक डेव्हिड अँडरसन यांच्याशी लग्न केले. या जोडीला तीन मुले झाली: पीटर (जन्म १९५८), स्टीफन (जन्म १९६१), आणि मिचेल (जन्म १९६३). त्यांनी १९७२ मध्ये घटस्फोट घेतला.[९] त्यांच्या लग्नाचे कारण प्रेम नव्हते तर तिने लग्न केले कारण की तिला मुले हवी होती.[३] +जेव्हा तिच्या मालकांना ती गर्भवती असल्याचे समजले तेव्हा त्यांनी तिला घरी कामावर पाठवले.[१०] त्या वेळी, जेव्हा गर्भधारणा दिसून येऊ लागली तेव्हा स्त्रियांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा देणे अपेक्षित असायचे. तथापि, अँडरसनने तिच्या देय तारखेपर्यंत काम केले आणि जवळजवळ लगेचच कामावर परतली (त्यावेळेस पालकांना मुलांसाठीची रजा उपलब्ध नव्हती).[३][११] +डोरिस अँडरसनला मोठ्या प्रमाणावर नाव मिळाले आणि तिच्या आयुष्यात तिला अनेक पुरस्कार मिळाले.[१२] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7250.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b6100c82622c1b3822b4f868f589a5b474fa0df --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7250.txt @@ -0,0 +1 @@ +डोरोथी मॅकफार्लेन (२ डिसेंबर, १९३१:इंग्लंड - २००२:इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ ते १९६३ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7259.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc4b31a08b56d6e1372f70e3861053ae72608fd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7259.txt @@ -0,0 +1,3 @@ +डोर्चेस्टर काउंटी, साउथ कॅरोलिना ही अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील ४६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +डोर्चेस्टर काउंटी, साउथ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_727.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d553769bb7ed4766bb3542ac71eec36804abec7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_727.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोर्ज पॉंपिदु (फ्रेंच: Georges Pompidou; जुलै ५, इ.स. १९११ - एप्रिल २, इ.स. १९७४) हा इ.स. १९६२ ते १९६८ दरम्यान फ्रान्स देशाचा पंतप्रधान तर त्यानंतर १९६९ ते १९७४ दरम्यान फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7274.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8aa958b11c52aa5843910b2314e905f5dd3c549 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7274.txt @@ -0,0 +1,3 @@ + डोलघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक कोळी लोकांचं अस एकमेव गाव आहे ज्या गावात फक्त कोळी लोक राहतात. कोळी, गायकर, पाटील भोईर आणि खोत आशा प्रकारचे आडनाव प्रामुख्याने ह्या गावात पाहायला मिळतात. नारळी पौर्णिमा, हनुमान जयंती, शिव जयंती, हे सण सांस्कृतिक रित्या पार पाडले जाते. कर्नाळा अभयारण्य, पाताळगंगा नदी विसावा रिसॉर्ट जवळपास चे ठिकाणे आहेत. खवय्ये मच्छी करिता ह्या गावाला आवर्जून भेट देत असतात. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +==जवळपासची गावे== बारापाडा, तारा, कासरभट, साई diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7281.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68a74d92aeb206cc88c24b9a4c6ebe9c7bb61afe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7281.txt @@ -0,0 +1 @@ +डॉली भट्टा (नेपाळी:डोली भट्ट, जन्म ११ जानेवारी २००२, कांचनपूर, नेपाळ) ही नेपाळी क्रिकेट खेळाडू आहे जी नेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळते.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7298.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc7f2c390be31a4eefb1ceaa6d5df976facdabcd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7298.txt @@ -0,0 +1,20 @@ +शरीराचा एक अवयव.पाच इंद्रीयांपैकी एक आहे व आतिशय संवेदनशील अवयवय असून त्याला प्रकाशाची जाणीव होते . डोळ्यांचा उपयोग वस्तूचे रंगरूप पहाण्यासाठी होतो. जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो तेव्हा त्यावरून प्रकाश परीवर्तीती होऊन आपल्या डोळ्यामध्ये पडतो त्यावेळी ती वस्तू आपल्याला दिसते. माणसाला दोन डोळे असतात. त्यामुळे आपल्याला खोलीची जाणीव होते. निसर्गाने माणसाचे डोळे आपल्या कवटीच्या खोबणीत बसवले आहेत.त्यामुळे ते आकस्मिक आघातापासून बऱ्यापैकी सुरक्षित असतात. डोळा हा खूप महत्त्वाचा अवयव आहे, कारण डोळे नसले तर आपण काहीच पाहु शकणार नाही व त्याचे अनुभव सुद्धा घेऊ शकत नाही. तसेच डोळे हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते.डोळे किंवा नेत्र जीवधारींचा तो अंग आहे जो प्रकाशाच्या प्रति संवेदनशील आहे. हे प्रकाशला संसूचित करून त्याला तंत्रिका कोशिका द्वारे विद्युत-रासायनिक संवेदों में बदलते. उच्चस्तरीय जंतूचे डोळे एका जटिल प्रकाशीय तंत्र जो जवळपासच्या वातावरणातून प्रकाश एकत्र करताे आणि मध्यपटा द्वारे डोळ्यात प्रवेश करनारे प्रकाशाच्या तीव्रतेचे नियंत्रण करते. या प्रकाशाला लेंसच्या सहायता ने योग्य स्थान पर केंद्रित करताे.(ज्या द्वारे प्रतिबिम्ब बनते); या प्रतिबिम्बला विद्युत संकेत बदलते. या संकेतांना तंत्रिका कोशिकांच्या माध्यमातून मस्तिष्क जवळ पाठवल्या जातात. +[१] +आपण दररोज डोळ्यांची काळजी घेण्याच्या सवयींचा सराव केल्यास डोळ्याच्या अडचणी सहज टाळता येतात. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच अत्यंत महत्त्वाच्या सवयींकडे सर्वात जास्त दुर्लक्ष केले जाते. आपले डोळे आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आपल्या डोळ्याचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि दृष्टी दृढ ठेवण्यासाठी, आपल्या रोजच्या नित्यकर्माचा भाग असावा त्यासाठी डोळ्यांची निगा व काळजी घेतली पाहिजे. +डोळे काळे, निळे, घारे, हिरवे व लाल रंगाचे असू शकतात. नेत्र हे तेजस्वी असतात. त्यांना कफ ह्या दोषापासून भीती असते. त्यामुळे डोळ्यांमध्ये सात दिवसातून एकदा तरी अंजन करावे. +नेत्र रोग :- आयुर्वेदामध्ये नेत्राचे विविध रोग ( संख्या: ७६) वर्णन केले आहे. +त्याचप्रमाणे त्यावरील उत्तम चिकित्सा देखील सांगितलेल्या आहेत. ( नेत्र तर्पण, सेक, इ.) +संरचना +श्वेतपटल +रक्तक +दृष्टिपटल +नेत्रश्लेष्मला (कंजंक्टिभा) +स्वच्छमण्डल +परितारिका +पुतली +पूर्वकाल कक्ष +पश्च कक्ष +नेत्रोद +नेत्रकाचाभ द्रव +डोळ्यांचे आरोग्य या विषयावर मराठीत अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही : +आपल्या डोळ्यांचा आकार कधी बदलत नही. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7307.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61258f5c089d78652263a5f6dc98af6745aaa4c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7307.txt @@ -0,0 +1,20 @@ +औषध (अनेकवचन: औषधे ; इंग्लिश: Pharmaceutical drug/ Medication, फार्मास्यूटिकल ड्रग / मेडिकेशन) म्हणजे स्थूलमानाने वैद्यकीय निदान, तोडगा, उपचार व रोगप्रतिबंधक म्हणून वापरावयाचा रासायनिक पदार्थ होय. यामध्ये माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी वापरली जाणारी आतून घेण्याची व बाहेरून लावण्याची सर्व औषधे येतात. औषधे ही वैद्यकशास्त्राच्या महत्त्वपूर्ण संसाधनांपैकी एक आहेत. सर्व प्रकारच्या वैद्यकीय चिकित्सा पद्धतींमध्ये यांचा उपयोग झालेला आढळतो. +औषधाचे आपल्या शरीरावर निरनिराळे परिणाम होतात. इतर औषधांचे किंवा पदार्थांचे विषारी परिणाम कमी किंवा नाहीसे करण्यासाठी सुद्धा औषधे वापरली जातात. वेगवेगळ्या रोगांचे निदान करण्यासाठी काही औषधे वापरली जातात. औषधांचे महत्त्वाचे उपयोग थोडक्यात खालीलप्रमाणे सांगता येतील. +१. उपचारात्मक औषधे +२. रोगनिदान करण्यासाठी वापरली जाणारी औषधे +३. रोग बरा करण्यासाठी वापरली जाणारी औषधे +४. शरीरातील घटकांची तूट भरून काढण्यासाठी दिली जाणारी औषधे +५. प्रतिबंधात्मक औषधे +औषधांचे वर्गीकरण: औषधांचे वर्गीकरण करण्याच्या अनेक तऱ्हा आहेत: त्यांच्या रासायनिक गुणधर्मानुसार , औषध घेण्याच्या वहनमार्गानुसार, औषधाचा प्रभाव दिसणाऱ्या शरीरसंस्थेनुसार, औषधयोजनेचे परिणाम इत्यादी अनेकविध तऱ्हांनी औषधांची वर्गवारी करता येऊ शकते. +औषध घेण्याच्या वहनमार्गानुसार वर्गीकरण : +औषधांचे ती घेण्याच्या वहनमार्गानुसार अनेक प्रकार आहेत. +अ. तोंडावाटे घेण्याची औषधे : सगळ्यात जास्त वापरला जाणारा हा प्रकार आहे. हा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. परंतु काही वेळा ; जसे रोगी शुद्धीवर नसल्यास, त्याला जुलाब होत असतील तर किंवा औषध पोटातील आम्लामध्ये विघटीत होत असेल तर हा मार्ग वापरता येत नाही.औषधाची गोळी ही गोल, लंबगोल, चौकोनी अशा वेगवेगळ्या आकारांत आणि रंगांमध्ये उपलब्ध असते. ही सहसा पाण्याबरोबर गिळली जाते. परंतु, चघळण्याची , आधी विरघळवून घ्यायची असेही प्रकार आहेत. +ब. डोळ्यावाटे घेण्याची औषधे: सहसा डोळ्याच्याच विकारांसाठी असतात व त्यातील बव्हंश औषधांमध्ये निर्जंतुकीकरण करणारे औषधही असते. +क.शीरेवाटे घेण्याची औषधे: +ड.त्वचेला लावण्याची औषधे +इ . श्वसनमार्गे घेण्याची औषधे +ई. नाकावाटे घेण्याची औषधे +उ . कानावाटे घेण्याची औषधे +ऊ. गुदद्वारामार्गे आणि योनीमार्गे घेण्याची औषधे + +औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी त्याचा नियंत्रित वापर होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी योग्य औषधे, योग्य रुग्णास, योग्य मात्रेत दिल्यानंतर ती योग्य मार्गाने, योग्य कालावधीसाठी वापरणे अपेक्षित असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7335.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cff85dc7984f37c46e3727cd9460f8a69124e18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7335.txt @@ -0,0 +1 @@ +ड्युरॅंड चषक हे भारतातील प्रमुख फुटबॉल स्पर्धेच्या विजेत्यास दिले जाणारे चषकवजा पारितोषिक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_738.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42d85d2ffba81c7ddb5491bd1ee606655c4c3f18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_738.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7392.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56e5df729b78c571229c4e0923c6211a5cc4294c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7392.txt @@ -0,0 +1 @@ +ड्रैगन बॉल ज़ी (Dragon Ball Z) (ドラゴンボールZ) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7414.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2312613303b48c7468a0c0e2daccd18872c8ef4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7414.txt @@ -0,0 +1,2 @@ +ड्वाइट डेव्हिड आयसेनहॉवर (इंग्लिश: Dwight David Eisenhower) (ऑक्टोबर १४, इ.स. १८९०; डेनिसन, टेक्सास, अमेरिका - मार्च २८, इ.स. १९६९; वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका) हे अमेरिकेचे ३४वे राष्ट्राध्यक्ष होते. २० जानेवारी, इ.स. १९५३ ते २० जानेवारी, इ.स. १९६१ या कालखंडात त्यांनी अध्यक्षपदाची धुरा वाहिली. ते दुसऱ्या जागतिक महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या युरोपातील सैन्यांचे सरसेनापती होते. दोस्त सैन्यांच्या ऑपरेशन टॉर्च या इ.स. १९४२-४३ सालांतील उत्तर आफ्रिकेतील युद्धमोहिमेचे आणि पश्चिम आघाडीवरून फ्रान्स व जर्मनी यांवरील इ.स. १९४४-४५ च्या यशस्वी आक्रमणाचे नियोजन व नेतृत्व त्यांनी केले. इ.स. १९५१ साली ते नाटो सैन्याचे सरसेनापती म्हणून नेमले गेले. इ.स. १९५३ सालापर्यंत त्यांनी ते सरसेनापतित्व सांभाळले. +आयसेनहॉवर यांनी साम्यवादी प्रसाराविरुद्ध मध्यपूर्वेकडच्या देशांना आणि विशेषतः लेबेनॉनला केलेली सैनिकी आणि आर्थिक मदत आयसेनहॉवर डॉक्ट्रीनन या नावाने ओळखली जाते. त्यांनी कोरियात शांतता प्रस्थापित करणे, रशिया व इतर राष्ट्रांशी निःशस्त्रीकरणाच्या वाटाघाटी करणे, सिअ‍ॅटो करार यांसारख्या कामांतून जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्‍न केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबरोबरच त्यांनी अमेरिकेतही कर कमी करणे, कृष्णवर्णीयांच्या समस्या सोडवणे व बेकारी कमी करणे आदींसाठी प्रयत्‍न केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7418.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4094901838607f9dde4add0ffa50f0f0f80b418 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7418.txt @@ -0,0 +1,47 @@ +२५ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +ड्वेन जेम्स जॉन ब्राव्हो (ऑक्टोबर ७, इ.स. १९८३:त्रिनिदाद आणि टॉबेगो - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +ड्वेन जॉन ब्राव्होने त्रिनिदादियाचा क्रिकेट खेळाडू आहे, ७ ऑक्टोबर १९८३  रोजी जन्मलेला ज्याने सर्व स्वरूपांमध्ये खेळ आणि सर्व फॉर्मेटमध्ये वेस्टइंडीजचे माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्ज व क्वेटा ग्लेडिएटर्ससाठी लीग क्रिकेट खेळले.  अष्टपैलू, ब्राव्हो उजव्या हाताने बॉल करतो आणि मध्यम-वेगवान गोलंदाजी करतो. मध्यमवयीन फलंदाजीत त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी आणि त्याच्या "मृत्यूच्या वेळी" गोलंदाजीसाठी त्याला विशेषतः ओळखले जाते. तो विविध प्रकारच्या लांबीसाठीही ओळखला जातो ज्याला तो गोलंदाजी करू शकतो. तो गायक म्हणूनही काम करतो.२००४ पासून ब्राव्होने वेस्टइंडीजसाठी ४० कसोटी सामने, १६४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि ६६ ट्वेन्टी -२० सामने खेळले आहेत. ते २०१२ च्या आयसीसी विश्वचषक ट्वेंटी -२० आणि २०१६ च्या आयसीसी विश्वचषक ट्वेंटी -२०  खिताब जिंकणाऱ्या वेस्टइंडीज संघाचे प्रमुख सदस्य होते.स्थानिक क्रिकेटमध्ये ब्राव्होने २००२  पासून आपल्या मूळ त्रिनिदाद आणि टोबॅगोसाठी खेळला आहे.त्याने इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्जसाठी, पाकिस्तान सुपर लीगमधील लाहोर कलेडर्स, बिग बॅश लीगमधील मेलबर्न रेनेगडेससाठीही खेळला आहे.बांगलादेश प्रीमियर लीगमधील चटगांव किंग्ज, आणि केंट व एसेक्स इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये. २०१३ मध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग [3]च्या प्रारंभी त्याला फ्रॅंचाईझ खेळाडू म्हणून नामांकित करण्यात आले.३१  जानेवारी २०१५  रोजी ब्राव्होने कसोटी क्रिकेटमधून सेवानिवृत्तीची घोषणा केली. ते एकदिवसीय आणि टी -२० सामने खेळत आहेत.डान्स रिअलिटी शो झलक दिखला जा या विषयावर ते एक स्पर्धक होते +घरगुती कारकीर्द +ब्राव्होने 2002 मध्ये बार्बाडोसविरुद्ध त्रिनिदाद आणि टोबॅगोसाठी पदार्पण केले आणि 15 आणि 16 धावा केल्या परंतु गोलंदाजी करीत नाही. त्याने एक महिन्यानंतर आपली पहिली प्रथम-श्रेणी शतक झळकावली आणि 2002 मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यासाठी वेस्ट इंडीज ए संघात समाविष्ट केली गेली. 2003च्या सुरुवातीस त्याने दुसऱ्या शतकाचा धावा केला पण तो बॉलिंगचा शब्दलेखन होता ज्यामध्ये त्याने 6-11 धावा केल्या. विंडवर्ड बेटे ज्याने त्याला ऑलराउंडर म्हणून महत्त्व दिले. +आंतरराष्ट्रीय कारकीर्द +ब्राव्होने 2003/04च्या कॅरिबियन दौऱ्यामध्ये इंग्लंडविरुद्ध एक दिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, ज्या सामन्यात तो फलंदाजी करण्यास अपयशी ठरला पण बॉलने त्याला 2 -31 असे केले. 2004 साली वेस्टइंडीजच्या इंग्लंड दौऱ्यात लॉर्ड्सच्या पहिल्या कसोटीसाठी ब्राव्होने 44 आणि 10 धावा केल्या आणि तीन विकेट घेतल्या. ओल्ड ट्रॅफोर्डमध्ये त्याने सर्वाधिक प्रभावी कामगिरी करून 68 विकेट व कसोटीत 220 धावा केल्या. +आयसीसी मोहिम +ब्राव्हो वेस्टइंडीजमधील 2007 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्टइंडीजच्या सर्व खेळांमध्ये खेळला. 21.50च्या सरासरीने त्याने 12 9 धावा केल्या आणि त्याने 27.76च्या सरासरीने 13 विकेट घेतल्या. त्याच्या अर्थव्यवस्थेचा दर 5.56 होता. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध त्याने 7 षटकात 6 9 धावा केल्या आणि त्यात पहिल्या षटकात 18 धावा होत्या. +24 फेब्रुवारीला दक्षिण दिल्लीत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज व वेगवान गोलंदाजी करताना त्याने घोटलेल्या दुखापतीमुळे भारताच्या 2011 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतून नकार दिला. त्याला चार आठवडे विश्रांती देण्यात आली आणि स्पर्धेत भाग घेऊ शकले नाही. +श्रीलंकेतील 2012 मधील आयसीसी विश्वचषक ट्वेंटी -20 मध्ये त्यांनी वेस्टइंडीजच्या सर्व खेळांमध्ये खेळले, ज्याचा वेस्ट इंडीजचा विजय झाला. दुखापतीमुळे त्याला बॉलिंगपासून रोखले म्हणून फलंदाज म्हणून तो बहुतेक खेळ खेळला. ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमधील 2015 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी ब्राव्होला वेस्ट इंडीज संघातून वगळण्यात आले होते. वेस्ट इंडीजच्या अनुपस्थितीत विशेषतः गोलंदाजी विभागामध्ये संघर्ष केला. +त्यानंतर त्यांनी आयसीसी विश्वचषक ट्वेंटी -20 मध्ये भारतातील सर्व वेस्टइंडीज गेम्समध्ये खेळले, जे वेस्ट इंडीजने जिंकले. त्याच्या उच्च गुणवत्तेच्या मृत्यूची बॉलिंग ही मुख्य कारण मानली जाते ज्याने वेस्ट इंडीजने खिताब जिंकला. +विवाद +2005 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान ब्राव्होने ॲंटिगुआच्या चौथ्या कसोटीत मार्क बाउचरकडे जाण्यापूर्वी 107 धावांची शतकी खेळी केली. पण दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथवर त्याचा जातीयवादी निषेध करण्याचा निर्देश देण्यात आला. त्यानंतरच्या सुनावणीत स्मिथ आढळल्याशिवाय कोणताही पुरावा सापडला नाही आणि स्मिथविरुद्ध शुल्क काढण्यात आले, ज्याने ब्राव्होकडून माफी मागितली. [22] वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाच्या पाठिंब्याने ब्राव्होने तसे करण्यास नकार दिला आणि मानवी हक्कांच्या प्रचारक म्हणून घरी पाठिंबा देत असताना क्रोधित दक्षिण आफ्रिकेच्या प्रेसकडून टीका केली. +2014 मध्ये, भारताच्या दौऱ्यात, ब्राव्होने खेळाडूंच्या स्ट्राइक दरम्यान खेळाडूंसाठी प्रवक्ते होते जेणेकरून हा दौरा अर्धा मार्ग रद्द केला जाईल. 2015च्या विश्वचषकासाठी वेस्ट इंडीज विश्वचषक स्पर्धेतून त्याला वगळण्यात आले. +त्यांनी 25 ऑक्टोबर 2018 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सेवानिवृत्तीची घोषणा केली. +स्थानिक क्रिकेटमध्ये ब्राव्होने २००२  पासून आपल्या मूळ त्रिनिदाद आणि टोबॅगोसाठी खेळला आहे.33 H. Pandya • (C) +1 साई किशोर • +4 Nalkande • +6 WP Saha •(†) +7 Gill • +8 Joseph • +9 Tewatia • +10 Miller • +11 Shami • +12 संगवान • +13 Wade •(†) +14 K. S. Bharat •(†) +15 Noor • +18 Manohar • +19 Rashid • +22 Yadav • +23 Sai • +27 Mohit • +59 Shankar • +82 Little • +91 Shanaka • +133 Dayal • + Williamson • + Patel •(†) + Mavi • + O. Smith • +प्रशिक्षक:  +सहय्यक प्रशिक्षक:  +गोलंदाजी प्रशिक्षक:  diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7434.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b51e7988bb028cfcaf8a4c2a7a876587d1c49239 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7434.txt @@ -0,0 +1,2 @@ +काही वेळा, पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता, जमिनीकडच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. ते ढग, मग तो अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यायोगे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यास ढगफुटी म्हणतात.[१] +सर्वसाधारणपणे, प्रतितास १॰॰ मिलीमीटर (३.९ इंच) किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला तर ढगफुटी झाली असे मानले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7461.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8f414c70eb27dc004b845a45297a803d4dc8e21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7461.txt @@ -0,0 +1,4 @@ +ढाकणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. +ढाकणी येथे जुने वाडे आहेत. येथे चरणकवल साहिब गुरुद्वारा आहे. इथे दोन हनुमान मंदिर आहेत हे विशेष. तसेच पांढरीचा महादेव मंदिर हे पुरातन व पाहण्यासारखे आहे.व येथे श्री खंडोबा मंदिर आहे येथे चंपाषष्टीला (सटीला) पालखी सोहळा पार पडतो. +ढाकणी येथे सर्व नागरी सुविधा आहेत. बंदिस्त नाली, सिमेंट रस्ते, पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा,प्रत्येक चौकात हाईमास्ट लाईट खांब, लाईटची सुविधा, या सुविधा असल्यामुळे इथे खूप मोठयाप्रमाणात कारखाने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_749.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a59efe1b2476d5fd89c6c8936d69f52156f0ef09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_749.txt @@ -0,0 +1 @@ +जॉशुआ जॉश जेम्स बोहॅनन (९ एप्रिल, १९९७:मॅंचेस्टर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मधमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये तो २०१७ पासून लॅंकेशायरतर्फे खेळतो. २ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7490.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e608ae517ac0d94f1c03289ef99cd8440cb5306b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7490.txt @@ -0,0 +1,5 @@ +ढेंगळी पिंपळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +बालाजी मंदिर देवस्थान, हेमाडपंती निळकंठेश्वर महादेव मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मारुती मंदिर, गणपती मंदिर, श्री बालाजी मंदिर देवस्थान ट्रस्ट कडून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरली जाते. +ग्रामपंचायत मार्फत हर घर जल योजना राबवली जाते, गावामध्ये चांगले सिमेंट काँक्रीट रस्ते आहेत, सुसज्ज अंगणवाडी आहेत, शिक्षणासाठी पहिली ते सातवी पर्यंत शिक्षणाची सोय आहे, गावामध्ये पोस्ट ऑफिस आहे तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बसची सोय आहे व दुसऱ्या बाजूने रेल्वे स्थानक आहे. +गावच्या पूर्वेस सेलू परभणी रस्ता आहे पश्चिमेस झोडगाव, डिग्रस जहागीर आहे, गावच्या उत्तरेस कसुरा नदी आहे, दक्षिणेस करंजी हे गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7494.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6b4f58d6e223ecf7163873875b64930ea122203 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7494.txt @@ -0,0 +1,9 @@ +ढेकाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर अहमदाबाद मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने वरई गावानंतर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव ३८ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २७० कुटुंबे राहतात. एकूण १४३० लोकसंख्येपैकी ७२६ पुरुष तर ७०४ महिला आहेत. गावाची साक्षरता ५९.७४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६९.८६ आहे तर स्त्री साक्षरता ४९.२६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १९८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.८५ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा पालघरवरून दिवसभर उपलब्ध असतात.वरईफाट्यावर पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाकडे जाण्यासाठी तसेच ढेकाळे गावासाठी अॉटोरिक्शा उपलब्ध असतात. +साळिवळी, वेहलोळी, सावरे, खैरे, जानसई, वरई, नगावे तर्फे मनोर, गिराळे, गांजे, जयशेत, कातकर ही जवळपासची गावे आहेत. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7496.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d9fe1bcc848e56731ae21dc247cc7efa6a125e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7496.txt @@ -0,0 +1,8 @@ + ढेकू हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_752.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb0938dfe82f20e0a38b5c2a74b821a9f9549696 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_752.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉश रेजिनाल्ड हेझलवूड (जानेवारी ८, इ.स. १९९१:टॅमवर्थ, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +साचा:ऑस्ट्रेलिया संघ २०२३ क्रिकेट विश्वचषक diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7547.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f7ed85f234f73d18adfacc9bc5191e2c4339e2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7547.txt @@ -0,0 +1,2 @@ +ढोरा नदी ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक नदी आहे. +भारतातील फारच कमी नद्या उत्तरवाहीनी असून त्यांतीलच एक दुर्मिळ नदी म्हणून ढोरा नदीची एक विशिष्ट ओळख आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7579.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b51765a8ea6345221703d41b4ba2c32454c75022 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7579.txt @@ -0,0 +1,8 @@ +१०° ४७′ १३.२″ N, ७९° ०८′ १६.१″ E +तंजावर तामिळनाडूतील एक जिल्हा सतराव्या शतकाच्या प्रारंभी येथे नायिकांची सत्ता होती. नंतर शहाजीराजांना हा भाग जहागीर मिळाल्याने कालांतराने येथे मराठा सत्ता दृढ झाली. ती 1855 पर्यंत टिकली पुढे इंग्रज सत्ता सुरू झाली. भोसले वंशातील सरफोजी राजे 1878 ते 1932 हे थोर राजे होऊन गेले. सरस्वती महाल हे प्रख्यात ग्रंथालय निर्मिती केली. जगातील सर्वात मोठा शिलालेख त्यांनीच येथील प्रख्यात अशा बृहदेश्वर मंदिरात कोरविला आहे. त्यात भोसले वंशाचा इतिहास मराठीत दिलेला आहे. येथील सुबह्याण्य मंदिर प्रसिद्ध आहे. पण भारतातील सर्वात भव्‍यतम असे बृहदीश्वर मंदिर सुबद्ध, प्रेक्षणीय असे महत्त्वपूर्ण आहे (तमिळ:तंजावूर ; तमिळ: தஞ்சாவூர் रोमनलिपी:Thanjavur/Tanjore)हे भारतातील तमिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर आहे. +चोळांनी स्थापन केलेले तंजावर राज्य पुढे पांड्य, दिल्ली सुलतान, विजयनगर, मदुराई नायक आणि तंजावर नायक यांच्या अंमलाखाली आले. तंजावर नायक राजा विजयराघव याचा खून झाल्यावर त्याच्या मुलाने आपले राज्य परत मिळविण्यासाठी विजापूरच्या आदिलशाहकडे मदत मागितली. त्या काळात शहाजी राजे भोसले यांचा मुलगा व्यंकोजी उर्फ एकोजी आदिलशाहकडे नोकरीस होता. आदिलशाहने व्यंकोजीला सैन्य देऊन तंजावर नायकाला राज्य परत घेण्यास मदत करण्यासाठी पाठविले. परंतु व्यंकोजीने तंजावर येथे जाऊन तंजावर आपल्याच ताब्यात घेऊन स्वतंत्र सत्ता स्थापन केली. +व्यंकोजी उर्फ एकोजी भोसलेची राजकीय कारकीर्द इ.स. १६७४ ते १६८४ अशी झाली. व्यंकोजी हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ. व्यंकोजीनंतर तंजावर गादीवर अनुक्रमे पहिले शाहूजी, पहिले सरफोजी, तुकोजी, प्रतापसिंह आणि तुळाजी यांची कारकीर्द झाली. +तुळाजीच्या कारकिर्दीत कर्नाटकच्या नवाबाने तंजावरवर आक्रमण करून कबजा केला. त्यावर तुळाजीने ईस्ट इंडिया कंपनीची मदत घेऊन नवाबाकडून आपले राज्य परत मिळवले. पुढे गादीवर आलेल्या दुसऱ्या सरफोजीने ब्रिटिशांची मदत घेऊन आपल्या चुलत्यापासून संरक्षण मिळविले. +ब्रिटिशांनी १७९९ साली तंजावर संस्थान खालसा करून मद्रास प्रेसिडेन्सीत सामील करून घेतले. १७९९ ते १८३२ या काळात हे दुसरे सरफोजी राजे नामधारी राजा बनून राहिले. +परंतु सरफोजींच्या साहित्यिक अभिरुचीबद्दल आणि त्यांनी स्थापन केलेल्या ‘सरस्वती महाल’ ग्रंथ संग्रहालयामुळे ते आजही सन्‍मानपात्र आहेत. ही ‘पब्लिक लायब्ररी’ असून आजही तेथे ६० हजारांहून अधिक मराठी, संस्कृत आणि अन्यभाषांतली दुर्मीळ पुस्तके आणि हस्तलिखिते आहेत. +पहा : मराठी संस्थाने diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7580.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ace4a7effe908e5b1470786a478e8d5298348065 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7580.txt @@ -0,0 +1,3 @@ +तंजावर हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६४८२१२ पुरुष मतदार, ६६१९४९ स्त्री मतदार व ९ अन्य मतदार असे मिळून एकूण १३१०१७० मतदार आहेत.[१] + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7598.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91258885cd44f9abccb78d7e312a63b2ac6a6892 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7598.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख तंजावर जिल्ह्याविषयी आहे. तंजावूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +तंजावूर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तंजावूर येथे आहे. +हा जिल्हा कावेरी नदीच्या त्रिभूज प्रदेशात असून शेतीप्रधान आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7600.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97d998f3d998a3cdfe97964542009a55928b9512 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7600.txt @@ -0,0 +1,3 @@ +तंजावर मराठी ( तमिळ: தஞ்சாவூர் மராட்டி (लिप्यंतरः तंजावूर मराट्टि); रोमन लिपी: Thanjavur Marathi / Tanjore Marathi ) ही मराठी भाषेचीच एक बोली असून ती भारतातील तमिळनाडू ह्या राज्यात बोलली जाते. जवळपास एक लाखाहून अधिक लोक ही भाषा रोजच्या व्यवहारात उपयोगात आणतात. +तमिळनाडू राज्यातील तंजावर किंवा तंजावूर ह्या नगरातील ही एक बोलीभाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे ह्यांच्यासोबत दक्षिणेत स्वारीसाठी गेलेली जी मराठी माणसे तंजावरला पिढ्यानपिढ्या स्थायिक झाली, त्यांची ही मातृभाषा आहे. ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाषा असून त्यात आजही बरेचसे प्राचीन मराठी शब्द वापरात आहेत. तसेच काळाच्या ओघात पडलेला स्थानिक तमिळ भाषेचा प्रभाव ह्या भाषेवर जाणवतो. +उदाहरणासाठी काही वाक्यप्रयोगः diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7604.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7bc837c565a10d8218dadb67d1f9ce57d006441 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7604.txt @@ -0,0 +1,19 @@ +१)रामकॄष्ण रूप सदां ध्याईरे - मना रामकॄष्ण रूप सदां ध्याईरे ॥धॄ॥ +घडि घडि घडि प्रेम सुखानंदे - आनंदे गांइरे॥ +मना रामकॄष्ण रूप सदां ध्याईरे ॥धॄ॥ +गौरतनु कार्मुकशर - सगुण ठाण ठमके ॥ +मुरली शंख चक्र - नीलवपु झमके ॥१॥ +मुकुट कुंडलादीरक्त पद्मनयन दोघां ॥ +जेवीं शोभा स्शोभे उभय वोघां ॥२॥ +मोतियाचे हार भार फार गळां साजे ॥ +जडित पदक मणि कौस्तुभ विराजे ॥३॥ +रघुवीर मुखे बिंब जसा पूर्णीमेचा इंदू ॥ +वदन मदन मनोहर हा गोविंदू ॥४॥ +म्हणतसे भीमराज काज - त्यजुनी शरणजाईं ॥ +येक भावेंचि ठाव करीं पांईंरे ॥५॥ + +२)ध्याई मना तू रे ॥ विठोबाला ध्याई मना तू रे ॥ धृ ॥ +देहत्र्यावरीं । चन्द्रभागा तिरीं । बोद इटेवरीं । विराजितो हरीं ॥ १ ॥ +समपद सुकुमार । कासे पीतांबर । गळा योग हार । शोभे कठीकर ॥ २ ॥ +देये विण ध्यान । ध्येहे विण ज्ञान । तेहे रूप पूर्ण । चिन्मये चिद्घन ॥ ३ ॥ +बोले भीमराजें । येकभावें भज ।भजुनियांबुज । स्वानंदाचे गुज ॥ ४ ॥ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7607.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d99272ecd7c892c3434b4f840b6fe13d69d1d111 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7607.txt @@ -0,0 +1,11 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०१७ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +तंजीम हसन शकीब (२० ऑक्टोबर, २० हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे. त्याने २७ मार्च २०१९ रोजी ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग २०१८-१९ स्पर्धेत बांगलादेश क्रीडा शिक्षण संस्था क्रिकेट संघासाठी लिस्ट ए क्रिकेटमध्ये स्थान मिळवले. २०२३ आशिया चषकासाठी बांगलादेश संघात बदली म्हणून नाव देण्यात आले. त्याने १५ सप्टेंबर २०२३ रोजी २०२३ आशिया कपमध्ये भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. +तनजीम हसन साकिब यांचा जन्म २० ऑक्टोबर २००२ रोजी सिल्हेतच्या बालागंज उपजिल्हामधील सदर युनियनच्या तिलकचनपूर गावात झाला. त्याच्या वडिलांचे नाव गौच अली आणि आईचे नाव सेलिना बेगम आहे.साकिब ३ बहिणी आणि १ भावामध्ये तिसरा आहे. आदित्यपूर शासकीय प्राथमिक शाळा, बालागंज येथून पीईसी परीक्षेत टॅलेंट पूल शिष्यवृत्तीसह त्याला बालागंज शासकीय डीएन मॉडेल हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. +तनजीम हसन शाकिबने इयत्ता आठवीत शिकत असताना, १३ वर्षाखालील राष्ट्रीय संघ तयार करण्यासाठी मौलवीबाजार जिल्हा स्टेडियममध्ये निवड उत्तीर्ण केली आणि चितगावमधील झहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये ३ महिन्यांचा गोलंदाजीचा कोर्स पूर्ण केल्यानंतर, त्याला BKSP मध्ये प्रवेश मिळाला. +BKSP मध्ये प्रशिक्षण घेत असताना, तो २०१६ मध्ये भारतात बांगलादेशच्या १७ वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी आणि २०१९ मध्ये इंग्लंड आणि श्रीलंका येथे अंडर-१९ संघासाठी खेळला. +त्याने २७ मार्च २०१९ रोजी ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग २०१८-१९ स्पर्धेत बांगलादेश क्रीडा शिक्षण संस्था क्रिकेट संघासाठी लिस्ट ए क्रिकेटमध्ये स्थान मिळवले. +२०२३ आशिया चषकासाठी बांगलादेश संघात बदली म्हणून नाव देण्यात आले. त्याने १५ सप्टेंबर २०२३ रोजी २०२३ आशिया कपमध्ये भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. +९ सप्टेंबर २०२२ रोजी तंजीम साकिबने त्याच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, +तंजीमच्या दुसऱ्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, "विद्यापीठ हँगआउट्स फ्री-मिक्सिंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मुलीशी लग्न केल्याने लाजाळू आईला मूल होणार नाही." या पोस्ट्सबद्दल त्यांची मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि टीका झाली आणि देशातील लोकांनी त्यांच्या टिप्पण्यांबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक मते दिली. देशाच्या घटनेनुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती आणि धर्म स्वातंत्र्य आहे, असा दावा एका बाजूने केला आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_761.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5bf2e086406c0221340137f1bd08f464bdb98a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_761.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोशी-अभ्यंकर हत्याकांड ३१ ऑक्टोबर १९७६ रोजी पुण्यात घडले. राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनव्वर शाह ह्या चार तरुणांनी हे हत्याकांड घडवून आणले. मुनव्वर शहाने कैदेत असताना यस आय एम गिल्टी नावाचे एक आत्मचरित्र लिहिले.[ संदर्भ हवा ] +पुणे शहर हे इतर शहरांच्या तुलनेत शांत आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखले जात असे. मात्र १९७६ मध्ये घडलेल्या जोशी-अभ्यंकर कुटुंबांच्या निर्घृण हत्याकांडाने या लौकिकास प्रथमच तडा गेला. बराच काळ या प्रकरणाचा गुंता उलगडत नव्हता. त्या काळात प्रत्येकाच्या तोंडी याच घटनेची चर्चा होती. साऱ्या शहरात यामुळे घबराट उडाल्यामुळे सायंकाळनंतर त्या काळी शहरात सामसूम होत असे, असे अनेक जण सांगतात. अखेर पोलिसांनी हा गुंता उलगडला, आणि राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनव्वर शाह या चौघांना २५ ऑक्‍टोबर१९८३ रोजी फाशी देण्यात आली. जोशी आणि अभ्यंकर कुटुंबांचे बंगले, बेलबाग चौकातील जक्कल स्टुडिओ, कर्वे रस्ता परिसरातील या चौकडीची टपरी, हॉटेल विश्‍व, सारसबाग-पेशवे उद्यान या परिसरातून जाताना जुन्या पिढीतील पुणेकरांना ही घटना आजही आठवते. निष्पाप नागरिकांचे आणि महिला-मुलांचे बळी घेण्याच्या या क्रूर हत्याकांडामुळे पुणेकर हादरून गेले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7631.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f637b1b6c7dd9457f1281a29ab087e0c58be453 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7631.txt @@ -0,0 +1,2 @@ +तक्रारवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7633.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cf4db43518981e967a02a1ecc6ff2c11ae41c34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7633.txt @@ -0,0 +1,2 @@ +तक्रारवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7637.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a96b1988e3f9b50e2edc92d05d3a08d42ac0697 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7637.txt @@ -0,0 +1,2 @@ +तक्षशिला (इंग्रजीत Taxila) हे प्राचीन भारतातील एक प्रमुख शहर आणि विद्यापीठ होते. +आत्ताच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात रावळपिंडी शहरापासून ३५ किमी वायव्येस असलेल्या या शहराचे अवशेष सुमारे ३,००० वर्ष जुने आहेत. प्राचीन भारतामध्ये शिक्षणाची अनेक नावाजलेली केंद्र उदयाला आली होती या केंद्रांपैकी तक्षशिला विद्यापीठ हे महत्त्वाचे शिक्षण केंद्र होते या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी परराज्यांतून तसेच परदेशांतूनही विद्यार्थी येत असत. तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. सध्या हे स्थान पाकिस्तानमध्ये आहे या ठिकाणी सापडलेल्या पुरातत्त्वीय पुराव्याच्या आधारे हे ठिकाण इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये उदयास आलेले होते. सम्राट बिम्बिसार याच्या फार आधीपासून प्रसिद्धिस आलेले हे एक विश्व विद्यापीठ म्हणून नावारुपाला आलेले शिक्षणकेंद्र होते. बुद्धांचा समकालीन असलेला व अजातशत्रु राजाचा राजवैद्य म्हणून ख्यातीप्राप्त असलेला जीवक वैद्य याने तक्षशिला विद्यापीठामध्ये शिक्षण घेतले होते. इसवीसन पूर्व चौथ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचे शिक्षण हे दक्षिणा विद्यापीठांमध्ये झाले होते व्याकरणकार पाणिनी तसेच चरक हा वैद्य हेदेखील तक्षशिला विद्यापीठांमध्ये विद्यार्थी होते सिकंदरा बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी देखील तक्षशिलाची वर्णन केलेले आहे ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ या काळामध्ये अस्तित्वात नव्हते असे त्यांनी लिहून ठेवलेले आहे चिनी बौद्ध भिक्खू हा इसवी सन चारशेच्या सुमारास भारतामध्ये आला होता त्यावेळी त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली या विद्यापीठामध्ये बौद्ध तत्त्वज्ञान,अर्थशास्त्र,तर्कशास्त्र वैद्यकीय तसेच ध्यानसाधना इ. विविध विषयांचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात होते या संदर्भातील सर्व माहिती परकीय प्रवाशांच्या प्रवास वर्णन मध्ये आलेली आहे तक्षशिला हे प्राचीन काळातील एक वैभव संपन्न आणि सामर्थ्यशाली शिक्षण केंद्र म्हणून पुढे आले या शिक्षण केंद्रांमधून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे गेले diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_765.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6320ded40b13c695b7a7a2364f8acf80f859d3aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_765.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे, भारत +जोशी क्लिनिक (पुणे) भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील मोठे रुग्णालय आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7653.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02623b3f30271de373a65e5f17d4beca7b3a4e1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7653.txt @@ -0,0 +1,2 @@ +तट्टूजावळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7654.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3141ee14d2159563101d354392cb2e643f630bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7654.txt @@ -0,0 +1,2 @@ + +थट्टेकड पक्षी अभयारण्य हे केरळ राज्याच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोतमंगलम तालुक्यातील २५ चौ.किमी क्षेत्रफळाचे पक्षी अभयारण्य आहे. ते केरळ राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य होते. भारतातील प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांनी भारतीय द्वीपकल्पातील सर्वात समृद्ध पक्षी आवास असे या अभयारण्याचे वर्णन केले होते. थट्टेकड याचा शब्दशः अर्थ समतल जंगल असा होतो. नावाप्रमाणे हे अभयारण्य केरळमधील सर्वात लांब पेरियार नदीच्या उपनद्यांतील समतल भागातले सदाहरित जंगल आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7665.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7665.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7667.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c0383236f4a63c0723ae01c17a79d348586dd91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7667.txt @@ -0,0 +1,4 @@ +तत्काळ भरणा सेवा तथा इमिजिएट पेमेंट सर्व्हिस किंवा आयएमपीएस ही एक इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तत्काळ पैसे भरता यावेत यासाठी बनवलेली भारतीय सुविधा आहे. ही सेवा वापरून आपल्या मोबाईलवरून छोटी-मोठी रक्कमा दुसऱ्या व्यक्तीस अदा करता येतात. +नकद पैशांची चणचण भासत असताना या दोन्ही पद्धती वापरणे सर्वांसाठी सोयीचे आहे. कारण रुपये ५० पासून ५०००० रुपयांपर्यंतचे पेमेंट अवघ्या काही मिनिटात आपण आपल्या मोबाईलवरून करू शकतो. मोबाईल बँकिंग मधेही मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, कोणालाही छोटे मोठे इन्स्टट फंड ट्रान्सफर वगैरे सगळे आहे. शिवाय पैसे विक्रेत्याच्या थेट बँक अकाउंटला जमा होतात. वैयक्तिक खात्यात आयएमपीएस द्वारे पैसे ट्रान्सफर करता येतात, तसेच मोबाईल डीटीएच रिचार्ज आणि फोन वीज क्रेडिट कार्ड इत्यादी बिलांचे पेमेंट याद्वारे करता येते. +मात्र यासाठी स्मार्टफोन आणि त्यावर इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. या व्यवस्था बँकिंग सिस्टीम मधून आल्या आहेत आणि सुरक्षित आहेत. फोन हरवल्यास बँकेत फोन करून नंबर ब्लॉक करता येतो. तसेच पासवर्ड सेव्ह करून ठेवण्याची व्यवस्था नसल्याने मोबाईल इतर कोणाच्या हातात पडला तरी तो आपल्या खात्यातून पैसे वापरू शकणार नाही.adrdgb +या व्यवस्थेसाठी काही बँकात कोणतेही चार्जेस नाहीत मात्र आपल्या बँकेत चार्जेस आहेत का आणि असल्यास किती आहेत याची खात्री त्या त्या बँकेच्या वेबसाईट किंवा हेल्पलाईन वरून करून घ्यावी. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7671.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22dfde035a9e2962a410901f35b6a106fb84d8bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7671.txt @@ -0,0 +1 @@ +तत्त्व diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7673.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b756254aecb822bec20bda826599ddb15886222 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7673.txt @@ -0,0 +1,16 @@ +तत्त्वज्ञान म्हणजे अस्तित्व, ज्ञान, मूल्ये, विवेकशक्ती, मन आणि भाषा यांच्या संबंधातील सर्वसाधारण व मूलभूत प्रश्नांची चिकित्सा असे समजले जाते. अशा प्रश्नांचा अभ्यास करणे किंवा ते शक्यतो सोडवणे हा हेतू तत्त्वज्ञानामागे असतो. अशा प्रकारच्या समस्यांचा विचार करणारे जे इतर मार्ग किंवा इतर ज्ञानशाखा आहेत; त्यापेक्षा अतिशय भिन्न रीतीने होणाऱ्या चिकित्सकतेमुळे व तर्काधिष्ठित युक्तिवादामुळे तत्त्वज्ञान वेगळे ठरते. भारतात प्राचीन काळापासून धर्म आणि तत्त्वज्ञान यांना एकच मानले गेले; तर पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाची सुरुवात ग्रीक तत्त्वज्ञानाने झाली, असे मान्य झाले आहे. +प्रश्न उपस्थित करणे, चिकित्सक चर्चा करणे, विवेकशील युक्तिवाद करणे आणि सुव्यवस्थित सादरीकरण करणे ही सर्वसाधारण तात्त्विक पद्धती मानली जाते. "काहीतरी जाणणे शक्य आहे का? ते सिद्ध करणे शक्य आहे का? वास्तव म्हणजे काय? नीती म्हणजे काय? किंवा "जीवन जगण्याची उत्तम रीती कोणती?" असे प्रश्न तात्त्विक समजले जातात. +भारतीय आणि पाश्चात्य अर्थाने पाहता, मानव स्वतःच्या अनुभवांची, व्यवहारांची जाणीव असलेला असा प्राणी असल्याने त्याच्या या आत्मजाणीव असणाऱ्या प्रकृतीचा होणारा बौद्धिक आविष्कार म्हणजे तत्त्वज्ञान, असे म्हणता येते. +'तत्त्वज्ञान' ही संज्ञा इंग्लिशमधील Philosophy चे भाषांतर म्हणून उपयोगात आणली जात असली तरी त्यांचे मूलार्थ वेगवेगळे आहेत. 'तत्त्वज्ञान' आणि Philosophy यात पहिला आणि सहज जाणवणारा फरक असा की 'तत्त्वज्ञान' हा प्राचीन संस्कृत शब्द आहे तर Philosophy हा इंग्लिश भाषेतील शब्द आहे. Philosophy हा इंग्लिश शब्द असला तरी त्याचे मूळ प्राचीन ग्रीक भाषेत आहे. संस्कृत ही वैदिक हिंदूंची भाषा आहे इंग्लिश ही भाषा आहे. या दोन्ही भाषा भिन्न संस्कृतीत विकसित झाल्या. त्यांच्या अर्थात फरक आहे पण तो पूरक मानता येईल. +तत्त्वज्ञान ही संज्ञा तत्त्व + ज्ञान अशा संधीने बनते. +अन्य व्युत्पत्तिनुसार 'तत्' धातूला क्त प्रत्यय लागतो. म्हणून 'तत्' म्हणजे ताणलेले, विस्तृत किंवा व्याप्त झालेले. अशा 'तत्' पासून तत्त्वं बनतो. 'तत्त्वं'चा अर्थ वस्तुस्थिती. स्थिती बदलते, विस्तारते. अशा 'तत्त्व'चे ज्ञान ते तत्त्वज्ञान. ते यथार्थ असते. म्हणून तत्त्वज्ञान = यथार्थ ज्ञान[३] +इंग्रजी "philosophy" ही संज्ञा ज्या ग्रीक संज्ञेचा उच्चार Philosophia असा होतो, त्या शब्दापासून बनते.[४] ही संज्ञा ग्रीक φιλοσοφία (philosophia) अशी आहे. Philosophiaचा शब्दशः अर्थ शहाणपण अथवा चातुर्याबद्दल प्रेम,[५][६] असा आहे. +Philosophy = Philos + Sophia +Philosophy हा शब्द Philos आणि Sophia यांच्या समासातून बनतो. Philo किंवा Philosचा अर्थ Love आणि Sophia म्हणजे Wisdom. म्हणून Love of Wisdom = Philosophy किंवा मराठीत प्रज्ञानाविषयी प्रेम. Sophiaचे मराठी अचूक भाषांतर "शहाणपण" किंवा "प्रज्ञान" असे करता येते. +साधारणतः आपण प्रेम करतो ते कोणत्यातरी वस्तू अथवा व्यक्तीवर. वस्तू व व्यक्ती यांना रंगरूप, लांबीरुंदी, वजन, आकार, चव, स्पर्श  इत्यादी भौतिक गुणधर्म असतात, ज्यांचा आपल्याला ज्ञानेंद्रियांद्वारे प्रत्यक्ष अनुभव येतो. म्हणजेच या वस्तू मूर्त, साकार असतात. त्यांच्यावर प्रेम करणे, हे सहज असते. पण मन, आत्मा, ईश्वर, सत्य, शिव, सुंदर, संख्या, गणित इत्यादी अमूर्त निराकार संकल्पनांवर प्रेम करणे कसे शक्य आहे? त्या मानसिक पदार्थ आहेत. ग्रीकांच्या मते, "शहाणपण" ही सुद्धा अशीच मानसिक संकल्पना आहे. तिच्यावर प्रेम करणे, म्हणजे तत्त्वज्ञान.            +तत्त्वज्ञानाच्या आजच्या व्याप्तीमध्ये तत्त्वमीमांसा, ज्ञानमीमांसा, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र या प्रमुख क्षेत्रांचा समावेश होतो. +सत्य, विश्वास व समर्थनाचे सिद्धान्तत यांच्यातील संबंध यांसारख्या ज्ञानाच्या स्वरूप आणि व्याप्तीशी संबंधित गोष्टींचा विचार ज्ञानमीमांसेत केला जातो. +समुचित कारणमीमांसेच्या तत्त्वांचा विचार तर्कशास्त्रात केला जातो. +अस्तित्व, काल, मन आणि शरीर यांच्यातील संबंध, वस्तू व त्यांचे गुणधर्म यांच्यातील संबंध, पूर्ण आणि त्याचे अंश यांच्यातील संबंध, घटना, प्रक्रिया व त्यांची कारणमीमांसा अशा वास्तवाच्या सर्वसाधारण गुणांचा किंवा वैशिष्ट्यांचा अभ्यास तत्त्वमीमांसेत केला जातो. +सौंदर्य, कला, आकलन, आस्वाद यांचा विचार सौंदर्यशास्त्र करते. +इंग्रजी "philosophy" ही संज्ञा ग्रीक φιλοσοφία (philosophia), (शब्दशः अर्थ शहाणपण अथवा चातुर्याबद्दल प्रेम) या धातूवर बेतलेली आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7691.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94f709e12f8898e9d28d438d93be5c8884bac631 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7691.txt @@ -0,0 +1 @@ +तनझील शेख (:नैरोबी, केन्या - हयात) हा  केन्याच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. व्रजने २३ जून २०२२ रोजी इटलीविरुद्ध त्याने लिस्ट-अ पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7693.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9050779ba8cd810b164f66d3ff1fe6177740c819 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7693.txt @@ -0,0 +1,10 @@ +तन्वी आझमी एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आहेत.[१] अकेले हम अकेले तुम (१९९५), बाजीराव मस्तानी (२०१५), थप्पड (२०२०) आणि त्रिभंगा (२०२१) मधील भूमिकांसाठी त्या ओळखल्या जातात. +मराठी-हिंदी अभिनेत्री उषाकिरण आणि मनोहर खेर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला.[२] +आझमी यांनी जीवनरेखा या टेलिसिरीजमध्ये एका त्रासलेल्या डॉक्टरची छोटी भूमीका केली. विजया मेहता दिग्दर्शित राव साहेब (१९८६) या टेलिफिल्ममध्ये तरुण विधवेची भूमिका त्यांनी साकारली होती.[२][३] १९९३ मध्ये त्यांनी अटूर गोपालकृष्णन दिग्दर्शित मल्याळम भाषेतील विधेयन चित्रपटातही काम केले.[४] +थप्पड (२०२०) या घरगुती चित्रपटातील तिच्या अभिनयाला समीक्षकांची उच्च प्रशंसा मिळाली आणि तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी पाचवे नामांकन मिळाले. +आमिर खान आणि मनीषा कोइराला अभिनीत रोमँटिक चिट्रपटअकेले हम अकेले तुम (१९९५) मधील तिच्या सहाय्यक भूमिकेला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी दुसरे नामांकन मिळाले.[५] +काजोल आणि संजय दत्त अभिनीत मानसशास्त्रीय रोमांचक चित्रपट दुश्मन (१९९८) मध्ये डॉ. पूर्णिमा सहगल, एक मानसशास्त्रज्ञाची भूमिका त्यांनी साकारली व त्यासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी तिसरे नामांकन त्यांना मिळाले. +२०१५ मध्ये, त्या रणवीर सिंग, दीपिका पडुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत संजय लीला भन्साळी यांच्या ऐतिहासिक बाजीराव मस्तानीमध्ये त्या दिसल्या. थोरले बाजीराव पेशव्यांची आई राधाबाईची भूमिका त्यांनी साकारली. या चित्रपटातील विधवेच्या भूमिकेसाठी त्यांना टक्कल करावे लागले.[६] या चित्रपटाला आणि तिच्या अभिनयाला सर्वोत्कृष्ट समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. या शिवाय सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी चौथे नामांकन आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या आयफा पुरस्कारासाठी तिचे पहिले नामांकन मिळाले. +प्यारी बहना (१९८५) या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी पहिले नामांकन मिळाले. +२०१४ मध्ये त्या मराठी चित्रपट लय भारी मध्ये रितेश देशमुखयांच्या आईची भूमीका साकारली. आझमीने पुढे त्रिभंगा (२०२१) मध्ये अभिनय केला, जो रेणुका शहाणे दिग्दर्शित नेटफ्लिक्सचा मूळ चित्रपट होता. काजोल आणि मिथिला पालकर ह्या सह-अभिनेत्रीच्या मुख्य त्रिकूटाच्या अभिनयासाठी समीक्षकांची प्रशंसा मिळाली. आझमी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (वेब ओरिजिनल फिल्म) साठी फिल्मफेअर ओटीटी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.[७] +आझमी यांचे लग्न सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी यांच्याशी झाले आहे जे शबाना आझमी यांचे भाऊ आहे.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7706.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4660c5c8b7d9881c227268bd732e0913008e4e3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7706.txt @@ -0,0 +1,2 @@ +तनिष्का (मासिक) +तनिष्का हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7720.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4becde4430fff92c82cb298f4396199a6c373160 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7720.txt @@ -0,0 +1,4 @@ +तन्वी प्रकाश मुंडले (जन्म ९ मार्च कुडाळ, महाराष्ट्र) ही मराठी अभिनेत्री आहे तिला पाहिले नं मी तुला या दूरदर्शन मालिकेत मानसीच्या भूमिकेसाठी ओळखले जाते.[१]२०२१ मध्ये तिला झी मराठी पुरस्कारांमध्ये वामन हरी पेठे विशेष पुरस्कार मिळाला.[२][३][४] +तन्वीचा जन्म कुडाळ शहरात (जि. सिंधुदुर्ग)झाला होता. तिने प्राथमिक शिक्षण ललित कला केंद्रातून केले. तिने मुंबईच्या युनिव्हर्सिटीमधून बी.एस्सी मध्ये पदवी पूर्ण केली +तन्वीने २०१८ मध्ये सायकल या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. २०२१ साली पाहिले नं मी तुला मध्ये ती दिसली होती. झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या मालिकेत तिने मानसीची भूमिका साकारली होती.[५][६] +तन्वी मुंडले आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7724.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32927e85a4df41b4e0c5753c5d88b780b2ebea56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7724.txt @@ -0,0 +1,4 @@ +तन्वीर इस्लाम (जन्म २५ ऑक्टोबर १९९६) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे.[१] त्याने २१ एप्रिल २०१७ रोजी २०१६-१७ ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीगमध्ये खेलघर समाज कल्याण समितीसाठी लिस्ट अ पदार्पण केले.[२] त्याने १५ सप्टेंबर २०१७ रोजी २०१७-१८ नॅशनल क्रिकेट लीगमध्ये बारिसाल विभागासाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले.[३] त्याने २४ नोव्हेंबर २०१७ रोजी २०१७-१८ बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खुलना टायटन्ससाठी ट्वेंटी-२० पदार्पण केले.[४] +२०१७-१८ ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीगमध्ये खेलघर समाज कल्याण समितीसाठी १६ सामन्यांमध्ये २२ बादांसह तो आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज होता.[५] +ऑक्टोबर २०१८ मध्ये, २०१८-१९ बांगलादेश प्रीमियर लीगच्या मसुद्याच्या अनुषंगाने त्याला खुलना टायटन्स संघासाठी संघात स्थान देण्यात आले.[६] डिसेंबर २०१८ मध्ये, २०१८ च्या एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया कपसाठी बांगलादेशच्या संघात त्याची निवड करण्यात आली.[७] नोव्हेंबर २०१९ मध्ये, बांगलादेशमध्ये २०१९ च्या एसीसी इमर्जिंग टीम्स एशिया कपसाठी बांगलादेशच्या संघात त्याची निवड करण्यात आली.[८] त्याच महिन्यात, २०१९-२० बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खुल्ना टायगर्सकडून खेळण्यासाठी त्याची निवड करण्यात आली[९] आणि २०१९ दक्षिण आशियाई खेळांमध्ये पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी बांगलादेशच्या संघात त्याची निवड करण्यात आली.[१०] बांगलादेश संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव करून सुवर्णपदक जिंकले.[११] +फेब्रुवारी २०२१ मध्ये, आयर्लंड वॉल्वेसविरुद्धच्या त्यांच्या घरच्या मालिकेसाठी बांगलादेशच्या उदयोन्मुख संघात त्याची निवड झाली.[१२][१३] अनधिकृत कसोटी सामन्यात इस्लामने दुसऱ्या डावातील ८/५१सह सामन्यात तेरा बळी घेतले.[१४] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_773.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..accade294323f1cf622c10971bf93368f284f8bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_773.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोशुआ डि सिल्वा (१९ जून, १९९८:त्रिनिदाद - हयात) ही  वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. +डि सिल्वा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7745.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fef90875cf499db5e75e496d0736b69c3693728 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7745.txt @@ -0,0 +1,2 @@ +तपोवनखुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7752.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6be738222e578b7fbc60df35e442477d12f79e8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7752.txt @@ -0,0 +1,43 @@ + +तबला हे एक अभिजात हिन्दुस्तानी संगीतात वापरले जाणारे चर्माच्छादित तालवाद्य आहे. तबला-जोडी ही दोन भागांची असते. उजखोऱ्या व्यक्तीच्या उजव्या हातास तबला (किंवा दाया) व डाव्या हातास डग्गा (किंवा बाया)असतो. तालवाद्यातील अतिशय प्रगत अथवा उन्नत बोल हे तबल्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. तबलावादक तबलजी वा तबलिया म्हणून ओळखले जातात... +तबल्याच्या उत्पत्तीविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. इ.स.पूर्व २०० मध्ये भाजे येथील सूर्यलेणी या कोरीव कामात तबला वाजवणारी स्त्री दिसून येते. हे लेणे सातवाहन काळात खोदले गेले. या पुराव्यामुळे तबला हे वाद्य भारतात किमान दोन हजार वर्षांपूर्वीपासून आहे असे सिद्ध करता येते. अर्थातच इतर कोणताही विरोधी पुरावा नसल्याने हे वाद्य भारतात बनले असेही येते. मध्य प्रदेशातील पवाया येथून कोरलेल्या दरवाजाच्या लिंटेल पॅनेलमध्ये १ ते ५०० (पुर्व)च्या दरम्यान कोरलेल्या संगीत मेळ्यात तबला वाजवणारी कोरलेली आकृती दिसून येते.[१] +ताल कसे वापरावेत हा संदर्भ वेदांतून आढळतो. ही ताल विषयातील पाहिली मानवी नोंद आहे असे म्हणता येते. नारदीयशिक्षा या ग्रंथात इसपूर्व २२ मध्ये ताल व लय या संदर्भात तपशीलवार लेखन आहे. यामध्ये राग व गायन यांना ताल पूरक असतात असा सिद्धान्त मांडला आहे. या ग्रंथात असलेले तालाचे उल्लेख हे भारतात अतिशय प्रगत असे तालवाद्य इतिहासकाळी वापरात होते हे सिद्ध करते. या काळात तबल्याला पुष्कर असेही नाव होते. भरत मुनी यांचे नाट्यशास्त्र हे ताल या विषयाचे विवेचन करते, तसेच गायन करताना तालाचे महत्त्वही सांगते. या ग्रंथामध्ये तबल्याच्या काही अतिशय प्रगत तालांचे वर्णन आहे. बाराव्या शतकात शारंगधर यांनी संगीत रत्‍नाकर नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात तबल्याच्या बोलांचे वर्णन लिखित स्वरूपात आहे. यामुळे तबला हे वाद्य भारतीय आहे असे निश्चित होते. +तरीही काही लोक तबल्याचा जनक म्हणून अमिर खुस्रोकडे पाहतात. तबला ह्या वाद्याचे मूळ ‘तब्ल ’ या अरबी वाद्यात असावे असे म्हणतात. इब्न खुर्दाद बिह ह्या इतिहासकाराच्या मते तब्लच्या निर्मितीचा मान तबल् बी लमक ह्या अरबी कलावंताकडे जातो. नंतर हे वाद्य मोगलांकरवी भारतात आले असावे दावा केला जातो. तरीही तबल्याला मृदंग–पखावाजाप्रमाणे लावण्यात आलेली ‘शाई ’ यामुळे या वाद्याचे भारतीय मूळ अधोरेखित होते. कारण सुमारे अठराव्या शतकापर्यंत शाई ही फक्त चीन आणि भारतात बनवली जात असे. १२९६ ते १३१६ च्या दरम्यान तबल्यात महत्त्वाच्या सुधारणा होऊन ख्याल व टप्प्यासारख्या संगीतरचनांबरोबर त्याचा साथीसाठी वापर होऊ लागला. तथापि संगीत रत्नाकर या बाराव्या शतकातील ग्रंथात तालांचे आणि तबल्याच्या बोलांचे वर्णन आहे. यामुळे अमीर खुस्रोने तबल्यात सुधारणा केली हा दावा ही फोल ठरतो. भाजे येथील कोरीवकामाचा पुरावा हे सिद्ध करतो की अमीर खुस्रो ने तबल्याचा शोध लावला हा दावा खोटा आहे. मोगल राज्यकर्त्यांनी आपल्या सोईची आणि मोगल श्रेष्ठ असल्याचा गैरसमज पसरवण्यासाठी म्हणून ही कथा प्रसृत केली असे म्हणता येते. पखवाजाचे दोन तुकडे करून तबल्याची निर्मिती झाली असेही परंपरेने सांगण्यात येते. "तोडा और तब बोला सो तबला" अशी तबला या शब्दाची उत्पत्ती आहे असे मानले जाते. मृदुंगाच्या डाव्या व उजव्या अंगाशी तबल्याशी साम्य असले तरी यासाठी पडताळण्याजोगा पुरावा उपलब्ध नाही. अरबी भाषेतील 'तब्ल' (अर्थ: वाद्य) या शब्दाशी तबल्याचा संबंध दिसतो. अठराव्या शतकात दिल्लीच्या सिद्धारखॉॅं यांनी प्राचीन तबल्यापासून सद्यकालीन तबल्याची शैली परत प्रचारात आणली असे निश्चितपणे सांगता येते. +चांगल्या प्रतीच्या एका लाकडी तुकड्यास आतून कोरून पोकळ बनवले जाते. खैराचे वा शिसवी लाकूड यासाठी उत्तम समजले जाते. या पोकळ भांड्याच्या तोंडावर जनावरांचे चामडे घट्ट बसवण्यात येते. या कातडी आवरणास पुडी असे म्हणतात. यावर आणखी एक गोल किनार केवळ कडांवर बसवण्यात येते. यास चाट (किंवा गोट) म्हणतात. शाईच्या भोवतालच्या कातड्यास लव किंवा मैदान असे म्हणतात. तबल्याच्या मधोमध शाई लावण्यात येते. तबल्याची पट्टी (आवाजाचा पोत) शाईच्या थरावरून निश्चित होते. ही पट्टी निश्चित करण्यास मुख्यत्वे संवादिनी /बाजाच्या पेटीचा वापर करतात. हार्मोनियमवर सुरांच्या अनेक कळा (बटणे) असतात. तबल्याचे प्रकार यावरूनच मानले जातात. उदा. हार्मोनियमच्या काळी चार शी सम-स्वरात असलेला तबला काळी चारचा तबला म्हणून ओळखला जातो. हवामानातील बदलामुळे तबला एकदा सुरावर लावला तरी काही काळाने सुरात फरक पडतो. यासाठी वादनापूर्वी तबल्याच्या बाजूंना असणारे गठ्ठे (ठोकळे) वरखाली करून तबला परत स्वतःच्या पट्टीवर बसवतात. तबल्याच्या तोंडाचा व्यास जसजसा कमी-कमी होत जातो, त्याचा स्वर वरच्या पट्टीत वा टीपेकडे जातो. तबला व डग्गा यांच्या सर्वात बाहेरची कड म्हणजे गजरा होय. यात १६ घरे असतात. तबला व डग्गा यांच्या वाद्या गजऱ्यातील या घरांमधून विणल्या जातात. तबला व डग्गा यांच्या तळास जी कातडी पट्टी असते तीस गुडरी म्हणतात. वाद्यावरच्या अंगाला असणाऱ्या वाद्या गजऱ्यात तर खालच्या अंगाला असणाऱ्या गुडरीतून ओवलेल्या असतात. +प्रदेशानुसार धातूचे वा मातीचे डग्गे बघण्यास मिळतात. याची शाई तबल्या प्रमाणे केंद्रस्थानी नसून चाटेच्या नजीक असते. डग्ग्याच्या शाईचा व्यास सुमारे १० सेमी असतो. डग्ग्यात गठ्ठे वापरले जात नाहीत. डग्ग्याच्या भांड्याचा व्यास वरच्या भागात मोठा असून (सुमारे २५ सेमी) खालच्या भागात निमुळता होत जातो. छोट्या डग्ग्यास डुग्गी म्हणतात. +तबलजींकडे याशिवाय तबला/डग्गा ठेवण्यास गादी, तबला/डग्गा सुरावर लावण्यास हातोडी व हाताला येणाऱ्या घामापासून तबल्याची कातडी वाचवण्यासाठी पावडर असा सरंजाम असतो. +ख्याल गायकीत तंतुवाद्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी तालवाद्यासाठी पखवाज वगळता कोणताही उत्तम उन्नत पर्याय उपलब्ध नाही. +वादन शैलीतील फरकांमुळे तबल्यात स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये असलेली अनेक घराणी निर्माण झाली आहेत. यात खालील घराण्यांचा समावेश होतो. +दिल्लीच्या उस्ताद सिद्धारखॉं यांच्या परंपरेतून हे घराणे निर्मांण झाले. दिल्ली शैलीत चाट व शाईवरील बोल जास्त असतात. तिरकिट, त्रक, धिन, गिन हे बोल जास्त येतात. कोमल व मधुर बाज हे दिल्ली घराण्याचे वैशिष्ट्य आहे.[२] +सिद्धारखॉं यांचे नातू मोदू व बक्षू या घराण्याचे प्रवर्तक होत. लखनौ भागात नृत्याचा प्रचार जास्त असल्याने त्यास अनुकल हा बाज जोरदार व खुला आहे. मोठे परण व तुकडे हे या बाजाचे वैशिष्ट्य आहे.[३] +मोदू खॉं यांचे शिष्य पं राम सहाय या घराण्याचे प्रवर्तक. बनारसचा बाज खुला व ठुमरी शैलीस पोषक असा आहे. +पंजाबमधील तबलवादक हुसेनबक्ष हे या घराण्याचे मूळ प्रवर्तक. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन पंजाब घराण्याचे प्रतिनिधित्व करतात. बंद प्रकारे बोल वाजवण्याची पंजाब घराण्याची खासियत आहे.[४] +इंदूर दरबारचे प्रसिद्ध पखवाजवादक पं. नानासाहेब पानसे हे या घराण्याचे प्रवर्तक. पखवाजाचा या घराण्याच्या शैलीवर विशेष प्रभाव आहे. +या खेरीज फरुखाबाद, अजवाडा आदि तबल्याची इतर घराणी आहेत. +उत्तर हिंदुस्तानी संगीतात सुराला कालखंडाशी बांधण्याचे काम ताल करतो. उदा. त्रितालात १६ मात्रा आहेत. म्हणजे १६ समय अंश (वा तालाचे एकक (unit) ) एकत्र करून तालाची निश्चिती होते. याप्रमाणे वेगवेगळ्या मात्रा असलेले इतर ताल आहेत. जसे १० मात्रांचा झपताल किंवा ७ मात्रांचा रूपक. तालाने सांगीतिक वेळ निश्चित केली जाते. अर्थातच प्रत्येक तालाची स्वतःची प्रकृती असते. तालाची तीच ती आवर्तने कंटाळवाणी असल्याने मूळ कालखंड कायम ठेवून तबलजी तालाचा विस्तार करतो. यासाठी कायदे, पेशकार, चक्रधार अशी अनेक ताल-उपांगे वापरतात. यातून तबलजी ठेक्याचे(rhythm) विविध आकृतीबंध (pattern) बनवितो. आधारभूत सांगीतिक कालखंड जरी तोच असला तरी तबलजीस लयीचे स्वातंत्र्य असते म्हणूनच बढत घेत तबलजी द्रुत लयीत जाऊ शकतो. उदा: १६ मात्रांच्या त्रितालामुळे जो आधारभूत सांगीतिक कालखंड तयार होतो तितक्याच कालखंडात ३२ मात्रांचा कायदा वाजवून समेवर येता येते. +संगीतास ठेका देण्यासाठीही तालाचा वापर होतो. +लय म्हणजे सांगीतिक वेळ. लयीचे तीन प्रकार आहेत. +गणितीदृष्ट्या मध्यम लय ही विलंबित लयीच्या दुप्पट व द्रुत लयीच्या अर्धी असते. पण मध्यम लय ही घड्याळी वेळेशी बांधलेली नाही. याचा अर्थ असा की कलाकारास आपली मध्यम लय पकडण्याचे स्वातंत्र्य असते. पण एकदा कलाकाराने स्वतःची मध्यम लय ठरवल्याव‍र विलंबित व द्रुत लयी आपोआप निश्चित होतात. +तबल्यातील कालमोजणीचे एकक म्हणजे मात्रा होय. पारंपरिकरीत्या ऱ्हस्व अक्षर उच्चारण्यास जितका वेळ लागतो त्यास मात्रा असे म्हणतात. संगीतात येणारे एकंदर ताल कोष्टकातील आठ कालांनीच मोजले जातात.[५] +ताल उपांगामध्ये कायदा, पेशकार, परण, त्रिपल्ली व तिहाई, सवाल जवाब,चक्रधार, तुकडा, ठेका, लडी, गत, रेला आदि उपप्रकारांचा समावेश होतो. वरील प्रकारांच्या आधाराने तबलजी तालाचा विस्तार करतो. +जसे स्वरवाद्य वादनाच्या मैफिलीमध्ये वादक तालातच वाजवत असला, तरी संदर्भ आणि सौंदर्यवॄद्धीकरिता तालवाद्याची साथ घेतो, तसेच तालवाद्य वादक श्रोत्यांना वादनाचा तालसंदर्भ कळावा म्हणून एखाद्या स्वरवाद्याची साथ घेतो. तालवाद्याच्या साथीकरिता होणाऱ्या या स्वरवाद्य वादनाला लेहरा/लेहेरा म्हणतात. +मात्र स्वरवाद्याच्या साथीला होणाऱ्या तालवाद्य वादनामध्ये जश्या स्वरवाद्य वादनाच्या ढंगानुरूप वैविध्यपूर्ण तत्काल रचना वाजविल्या जातात, ते लेहरा वाजविताना केले जात नाही. तालवाद्य वादन हे अनेकदा तालगणनाच्या दॄष्टीने क्लिष्ट होत असल्याने लेहरा वाजविताना जवळपास कोणताही बदल न करता तेच आवर्तन परत परत वाजविले जाते. म्हणून "लेहरा वाजविणे" यापेक्षा सामान्यतः "लेहरा धरणे" हा शब्दप्रयोग केला जातो. +लेहरा साठी सारंगी सर्वात लोकप्रिय आहे. +लेहरा वादक तालाला अत्यंत पक्का असणे आवश्यक असते, कारण तालवाद्यवादक क्लिष्ट रचना वाजवीत असता वादक आणि श्रोते लेहरा हा तालसंदर्भ म्हणून वापरतात. मात्र लेहरा वादकाला बाह्य तालसंदर्भ नसल्याने त्याला स्वतःला योग्य आणि स्थिर लयीत स्वतःच वादन करावे लागते. +डाव्या हातास डग्गा व उजव्या हातास तबला असे गृहीत धरले आहे. +बदलत्या काळासोबत नवे बदल अभिजात संगितात येत आहेत. इलेक्ट्रॉनिक तबला हा ही त्या पैकी एक. +तबल्याचा उपयोग अभिजात संगितात ठेका देण्यासाठी होतो. +गायनात विशेषतः रियाझात 'इलेक्ट्रॉनिक तबल्याचा' चांगला उपयोग होतो. +अर्थात याच्या काही मर्यादा आहेत. +जसे - यात केवळ पायाभूत ताल असतो पण तबलजी गायनासोबत देऊ शकतो तशी साथसंगत यात शक्य नाही +परंपरेने तबल्याचे शिक्षण मौखिक पद्धतीने दिले जात असे. त्यामुळे स्वरलिपीची (Notation) संकल्पना पूर्वी नव्हती. एकोणिसाव्या शतकात पं. भातखंडे व पं विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी तबल्याची स्वरलिपी प्रचारात आणली. +तबला जसा वाजवला जातो, तसा तो लिहिलाही जातो. आधी तबल्याचे बोल लिहून घ्यावे, आणि मगच अक्षरांचा 'निकास' करावा अशीच शिकण्याची पद्धत आहे. तबला या वाद्याची ओळख फारशी नसलेल्यांना, त्याची म्हणून एक परिभाषा आहे हे लक्षातही येत नाही.. ही परिभाषा हाच तबल्याचा आधार आहे. +तबल्याचे ताल, कायदे, रेले, बंदिशी अक्षरबद्ध करण्याची पद्धत वगैरेंचा सर्वप्रथम उल्लेख १८५५ च्या दरम्यान लिहिल्या गेलेल्या पुस्तकात आहे. अक्षर लेखन म्हटलं की, लिपी, ती लिहिण्याची पद्धती हे सर्व ओघाने येते. +'परिपूर्ण तबला लिपी' हे संजीव शेलार यांचे पुस्तक या विषयाला वाहिलेला ग्रंथच आहे. त्याची अनुक्रमणिका अशी :- +१)‍लिपीची निकड २) तिचं शास्त्र ३) तिचे गुणधर्म ४) इतिहास आणि ५) नवे प्रयोग अशी महत्त्वाची प्रकरणे, त्यानंतर 'शेलार लिपी'चा ऊहापोह... विविध रचना, ताल त्यांची लयकारी, नृत्यातील रचना, लिपींची तुलना, अक्षर चिन्हे... असा हा अभ्यासपूर्ण प्रवास या पुस्तकामुळे जिज्ञासू वाचकाचा होतो. संदर्भ ग्रंथांची सूची अखेरीला दिली आहे, ती फारच महत्त्वाची आहे. त्यांतील सर्वच ग्रंथ अभ्यास करणाऱ्यांना सहज उपलब्ध असावेत. +पं. विष्णू नारायण भातखंडे या संगीतज्ञाने भारतीय संगीताला लिपी दिली. त्यानंतर पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गणितावर आधारित लिपी तयार केली. दोघांनी देशभर संगीत-कलेचा प्रचार-प्रसार केला. तबला लेखनासाठी दोन्ही लिपींचा वापर होऊ लागला अशी माहिती पुस्तकात सुरुवातीलाच आहे. प्रचलित लिपींचा लेखकाने अभ्यास केला आणि त्यात स्वतःची भर घातली. सुधारित, शास्त्रोक्त लिपी तयार केली. +अशी सुधारित लिपी लेखकाचे गुरू श्री. अभय सामंत यांनी पसंत केली. तबल्याच्या विद्यार्थ्यांनी, ती वापरण्यास सोपी असल्याचे मत दिले आणि पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयात या लिपीचेचं सादरीकरण आणि स्वागत झाले. +संजीव शेलार हे उच्चविद्याविभूषित (B.E. (civil), M.S. (structures), +भातखंडे स्वरलिपि संग्रह अशा नावाने स्वरलिपीचे तीन भाग प्रकाशित केले गेले आहेत. ही पुस्तके संगीत समिती इलाहाबाद, अखिल भारतीय गंर्धव महाविद्यालय मण्डल मुंबई आणि प्राचीन कला केन्द्र चंडीगढ़ यांच्या संगित विषयक प्रथम आणि द्वितीय वर्ष अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. +शेलार लिपीसाठी http://tablashelar.com/notation-mar.htm Archived 2015-03-28 at the Wayback Machine. पहावे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7767.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f95ecd6b99871bc98761ea9c44d8150cdb3831d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7767.txt @@ -0,0 +1,3 @@ +गाव : तमदलगे, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर +तमदलगे हे कोल्हापुर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गाव आहे. +लोकसंख्या diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7771.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d97c08506227bd60b2a34ae6c9d38103dea8b90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7771.txt @@ -0,0 +1 @@ +तमरध्वज साहू ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7786.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b17582d64f954bda62b4899856564ea1426b2094 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7786.txt @@ -0,0 +1 @@ +तमिळिसई सौंदरराजन (जन्म २ जून १९६१) ह्या तेलंगणाच्या दुसऱ्या आणि वर्तमान राज्यपाल आहेत,आणि 18 फेब्रुवारी 2021 पासून पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर (अतिरिक्त प्रभार) आहेत सोबतच यांच्याकडे पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त प्रभार आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7795.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca4776721e8405907f3aeaadb91d96e739f9547e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7795.txt @@ -0,0 +1 @@ +तामिळ इलम हे एक प्रस्तावित स्वतंत्र राज्य आहे जे श्रीलंकेत पांगलेले तामिळ लोकं श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्वेला निर्माण करू इच्छितात. इलम हे नाव श्रीलंकेच्या प्राचीन तामिळ नावावरून आले आहे. जरी तामिळ इलममध्ये श्रीलंकन तमिळ लोकांच्या पारंपारिक जन्मभुमींचा समावेश आहे, तरी त्याला जागतिक देशांद्वारे अधिकृत दर्जा किंवा मान्यता नाही. श्रीलंकेच्या नागरीयुद्धादरम्यान १९९०-२००० च्या दशकातील बहुतांश काळ ईशान्येतील मोठा भाग लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) च्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7831.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a2efde4ea53d17cddc4f02c2ea27462b904d1d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7831.txt @@ -0,0 +1 @@ +तमिळनाडू मर्कंटाइल बँक ही एक खाजगी क्षेत्रातील बँक आहे. या बँकेची स्थापना ११ मे १९२१ रोजी झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7832.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f85607e931321302e0b22d103f327b77ddfa072 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7832.txt @@ -0,0 +1,4 @@ +तामिळनाडू विधान परिषद हे भारताच्या तामिळनाडू राज्याच्या माजी द्विसदनीय विधानमंडळाचे वरचे सभागृह होते. , मद्रास प्रेसीडेंसीसाठी पहिले प्रांतिक विधानसभा म्हणून त्याचे अस्तित्व सुरू झाले जेव्हा ती मद्रास विधान परिषद म्हणून ओळखली जात असे.[१] +१८५७ च्या भारतीय बंडानंतर सुरुवातीला ब्रिटिश सरकारने १८६१ मध्ये एक सल्लागार संस्था म्हणून ही तयार केली होती. इंडियन कौन्सिल ऍक्ट १८६१ द्वारे त्याचीभूमिका आणि सामर्थ्य वाढवले.[२] +१९३७ मध्ये द्विसदनी विधानमंडळाचे हे वरचे सभागृह बनले. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही स्तिथी कायम राहिली.[३][४][५] +एम.जी. रामचंद्रन प्रशासनाने १ नोव्हेंबर १९८६ रोजी परिषद रद्द केली. वसर्जनाच्या वेळी परिषद मध्ये ६३ जागा होत्या. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7870.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f100a581351c7661e4966cf14fa6acb13479cf0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7870.txt @@ -0,0 +1,2 @@ +तरटगाव हे महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात वसलेले गाव आहे. गावाजवळून सीना नदी वाहते. +तरटगावाची लोकसंख्या सुमारे १००० आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_788.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..990fb9bf5cdbefb3a095b3b3d648f4b32a07a57c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_788.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7889.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be83dd666e87926eef39029342ca68c97881b7cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7889.txt @@ -0,0 +1,2 @@ +तरपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7929.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7929.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7939.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56c0b2b9ce91a1b0625ad3a7ba9f35571ad9cfaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7939.txt @@ -0,0 +1,2 @@ + तरोडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_795.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..409cd86a59604d91d8811959597525f965effd00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_795.txt @@ -0,0 +1,26 @@ +जोसियाह विलार्ड गिब्स हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7954.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab16f11af1d0d1fdaca33d1435220e1b46db45c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7954.txt @@ -0,0 +1 @@ +तलत अली (२९ मे, १९५०:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९७२ ते १९७९ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7962.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2f5acc28878705c281b853667b9e18fd0af357f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7962.txt @@ -0,0 +1 @@ +तलवडा हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील व गेवराई तालुक्यातील गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7979.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c97f9a39648b6684b16ab0d4bb258269dd852a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7979.txt @@ -0,0 +1 @@ +तलासरी हे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे तलासरी तालुक्याचे प्रशासकीय केंद्र आहे.[१] पालघर जिल्हा हा पूर्वी ठाणे जिल्हाचा एक भाग होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7983.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..966463acefa2de268087f2be0495f34edee5984a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7983.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +महाराष्ट्रात तळेगाव या नावाची अनेक गावे आहेत. ज्या गावात एखादे मोठे तळे असेल त्या गावाला तळेगाव हे नाव पडे. काही प्रसिद्ध तळेगावे. :- diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7989.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9ee5cd71b12e423aee92acd0b1e507b9880e548 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_7989.txt @@ -0,0 +1,4 @@ +पूर्व अमेरिकेतली अतिशय नयनरम्य व अद्‌भुत घळ म्हणजे तल्लुला गॉर्ज (इं:Tallulah Gorge). (अन्य उच्चार तलूला. तल्लूला). घळ म्हणजे दोन्ही बाजूंनी उतरत्या नैसर्गिक दगडी भिंती असलेली आणि मधून पाण्याचा झरा वहात असलेली अरुंद फटवजा दरी. ही घळ दोन मैल लांब व हजार फूट खोल आहे. प्रस्तरारोहण, गिर्यारोहण, कयाकिंग, माऊंटन बायकिंग आदी सारे साहसी खेळ येथे खेळता येतातच, शिवाय इथल्या शांत सुंदर निसर्गात, समृद्ध जंगलात निव्वळ भटकंती किंवा आराम करून घ्यायला हे अतिशय योग्य ठिकाण आहे. ही घळ अमेरिकेतल्या जॉर्जिया प्रांतात आहे. या प्रांतातील सात नैसर्गिक नयनरम्य चमत्कारांमध्ये तल्लुला गॉर्जला गणले जाते. +तल्लुला नदीने ’तल्लुला .डोम’ या प्रस्तरखंडाला दुभंगून मार्ग काढल्याने ही घळ मिर्माण झाली आहे. तल्लुलाचा स्थानिक भाषेतला अर्थ आहे कोसळणारे पाणी. या खडकाळ टेकाडांवरून ६ नयनरम्य धबधबे खाली उड्या घेताना दिसतात. त्यांना तल्लुला धबधबे म्हणतात. त्यांतला हरिकेन हा सर्वात मोठा धबधबा ९६ फुटांवरून खाली कोसळतो. इथली जैवविविधता इतकी आहे की तिच्या व या खाईच्या रक्षणासाठी ’तल्लुला गॉर्ज स्टेट पार्क’ स्थापन करण्यात आले आहे. +एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासूनच तल्लुला गॉर्ज हे अतिशय लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून ख्यातनाम झाले आहे. +[ चित्र हवे ] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8039.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1314fed8008deecaba004e79bbb12ed456b54908 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8039.txt @@ -0,0 +1,9 @@ + तळवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +सिद्धेश्वर मंदिर भवानी मंदिर सातेरी मंदिर रवलनाथ मंदिर कलोबा मंदिर +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8050.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec63c27cb707f31381eb12d748f4dc91921319ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8050.txt @@ -0,0 +1,2 @@ + तळवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8052.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68cc032716db70e3c3b198aed5a9c92542305892 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8052.txt @@ -0,0 +1,2 @@ + तळवली तर्फे अष्टमी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8125.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..586a50156d04d27bc8b0992b1e397f15c744876a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8125.txt @@ -0,0 +1,25 @@ +तळेगाव अंजनेरी हे नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक तालुक्यातील ९२३.६८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ४७१ कुटुंबे व एकूण २५०३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर Nashik १६ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १२७५ पुरुष आणि १२२८ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ७७ असून अनुसूचित जमातीचे ७२० लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५०९८३ [1] आहे. +गावात ३ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहेत. गावात ३ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. गावात १ शासकीय माध्यमिक शाळा आहे. गावात १ शासकीय उच्च माध्यमिक शाळा आहे. सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (Satpur) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (Mahisvarni) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (Adgaon) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (Adgaon) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पॉलिटेक्निक (Mahiravani) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (Satpur) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (Gangapur) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (Nashik) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +वैद्यकीय सुविधा (शासकीय) +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील दवाखाना ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात १ पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +वैद्यकीय सुविधा (अशासकीय) +गावात १ बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. +गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. +पिण्याचे पाणी +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा नाही. +स्वच्छता +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. गावात गटारव्यवस्था उघडी आहे. सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +संपर्क व दळणवळण +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध आहे. गावात टॅक्सी उपलब्ध आहे. गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.. राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील राज्य महामार्ग ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.. जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे.. +सर्वात जवळील कच्चा रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील डांबरी रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +बाजार व पतव्यवस्था +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +आरोग्य +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +वीज +१८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. १८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. १८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. १८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. १८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. १८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. १८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. १८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +जमिनीचा वापर +तळेगाव अंजनेरी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +तळेगाव अंजनेरी या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): Rice,Coconut diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8127.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f1a35e642136aac2297f1a71e2158d0548d2b3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8127.txt @@ -0,0 +1,32 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८८७४ असलेले तळेगाव चक हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ३४७.५९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ८३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३५१ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ५७ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा मुसका येथे आहे. माध्यमिक शाळा मुसका येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा एरूपटोला येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- +पारंपरिक वैद्य व वैदू, -१ +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, खाजगी कूरियर, टॅक्सी, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8128.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a58909f207228080c47317944579083ce22207e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8128.txt @@ -0,0 +1,3 @@ +तळेगांव ढमढेरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. +==जवळपासची गावे==विठ्ठलवाडी,धानोरे,सनसवाडि,कासारी,शिक्रापुर,टाकळी भिमा diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8139.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..574b976163ef02476b8e956b575c9cd98ecb1266 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8139.txt @@ -0,0 +1,8 @@ + तळेघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8162.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1431d16f7aa98b859aa538444b5b47efa997d2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8162.txt @@ -0,0 +1,2 @@ +तळ्याचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_820.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b08282d2793126ebd70280b333acf0d4b22692c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_820.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोसेफ जाक ज्यॉं क्रेटियें (११ जानेवारी, १९३४:शॉविनिगान, क्वेबेक, कॅनडा - ) हा कॅनडाचा २०वा पंतप्रधान होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8206.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97a5aa43623e1c0ad86df96ae9a048c7290ed7d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8206.txt @@ -0,0 +1,2 @@ +तहलका हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8214.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..430ff15947f4e1a14cdc23208f7a2efae1ad9708 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8214.txt @@ -0,0 +1,26 @@ +१८° २३′ ४६″ N, ७७° ०७′ ०३″ E +उदगीर हे महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याचे मुख्यालय आहे. +उदगीर शहरावर ८०० वर्ष मुघलांचे राज्य होते. तसेच १७६० मधील निजाम विरुद्ध मराठे ही लढाई झाली आणि त्यात सदाशिव भाऊनी निजामाच पराभव केला. पानिपतच्या लढाईची सुरुवात उदगीर मधून झाली .उदागिर बाबा मुळे हे शहर प्रसिद्ध झाले. +उदगीर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. +उदगीरला ऐतिहासिक तसेच शैक्षणिक वारसा पण लाभलेला आहे उदगीर हे शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेले शहर आहे. पहिल्यांदा लातूर pattern सुरुवात श्यामलाल मेमोरियल हायस्कूल येथे झाली नंतर सर्वत्र पसरली उदगीर शहर हे प्राथमिक शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, विधी महाविद्यालय आहेत तसेच महाराष्ट्रातील ५ पशु वैद्यकीय महाविद्यालयपैकी १ महाविद्यालय उदगीर मध्ये आहे +उदगीर हे शहर सुपारी फोडण्याच्या आडकित्ता यासाठी प्रसिद्ध आहे लातूरजिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार पेठ भरते .सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिरंगा ध्वजाच कापड उदगीर येथे त्यार्केले जाते तसेच उदगीर मध्ये ८० दाल मिल आहेत व्याव्सायाबाबातीत उदगीर अग्रेसर आहे +उदगीर शहर हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे त्यात उदगीरचा किल्ला , दुधियाहनुमान मंदिर , हत्तीबेट , साईधाम , सोमनाथपूर मंदिर, हवागी स्वामी माठ आणि यात्रा आणि मुघल कालीन बांधणी असलेला चोबारा +उदगीर मधील कल्पना सिनिमा ग्रह हे मराठवाड्यातील सर्वात मोठे म्हणजे ७५mm आहे +यावर्षीच्या स्वच्छता सर्वेक्षना मध्ये उदगीरच नाव आले आहे . +उदगीरचा भुईकोट किल्ला यादवकाळातला. त्ठी फायदाच झाला. निजामाला उदगिरात नमवले गेले , पण त्याला कायमची वेसण घालायला मराठे चुकले. +येथिल किल्ल्यातुन एक भूयारी मार्ग बिदरच्या किल्ल्यापर्यन्त जातो, व हा मार्ग अन्दाजे ६० ते ७० किमी लांब आहे. +साचा:उदगीर च्या लढाईत डोंगरशेलकी गावच्या जाधव कुटुंबाचा समावेश होता +उदगीर तालुक्यात ८७ ग्रामपंचायती आहेत. +==जवळपासचे तालुके=देवणी, जळकोट, चाकुर +हे संमेलन उदगीर नगरीत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ या काळात होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष - भारत सासणे आहेत. या संमेलनाचे अधिकृत संकेत स्थळ https://abmss95.co.in आणि https://abmss95.mumu.edu.in आहेत. + + +उदगीर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामध्ये स्थापित आहे. +उदगिरचा ईतीहास : +उदगीर हे शहर मरठा आणि निजाम यांच्या युद्धासाठी प्रसिद्ध् आहे.ज्याचे नेत्रत्व सदाशिव्रराव भाऊ यांनी केले होते , जे १७५९ मद्धे निजामाला पराजीत केले होते. +निजाम व मराठे यांच्यात झालेली १७६०ची प्रसिद्ध लढाई ही उदगीर मध्ये झाली, या लढाईत निजामाचा मराठ्यांनी पराभव घडवून आणला. +उदगीरचा किल्ला हा भूइकोट किल्ला म्हणून ओळखला जातो. +उदगीरच्या किल्ल्यात उदागिर बाबांची समाधी बांधण्यात आली आहे, हा किल्ला शहरापासून १ कि.मी अंतरावर विराजमान आहे. +उदगीरचा किल्ला महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या ऐतिहासिक लढाईसाठी, तसेच ऐतिहासिक स्थळासाठी +प्रसिद्ध आहे. उदगीर ते बिदर अशी ६३ कि.मीची सुरंग या मध्ये बांधलेली आहे हा किल्ला जवळपास ८०० वर्षं पूर्वी बांधलेला आहे. +हा किल्ला दक्षिणाभिमुखी असून रुंदीपेक्षा लांबीने अधिक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8220.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f6d0cd88e98636849a435bff5b3a2d1a824e41d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8220.txt @@ -0,0 +1,3 @@ +तंजुंग सेलोर ही इंडोनेशियातील उत्तर कालीमंतान प्रांतातील वस्तीवजा शहर आणि राजधानी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३९,४३९ इतकी होती [१] तर २०२० च्या जनगणनेनुसार ती ५६,५६९ इतकी झाली होती. [२] +तांजुंग सेलोर हे बुलुंगनच्या सल्तनतीमधील एक लहान बाजार शहर होते. सल्तनतीबरोबरच डच ईस्ट इंडीज कंपनीने या शहराचाही ताबा घेतला. विषय बनले. इंडोनेशियाच्या क्रांतीनंतर, तत्कालीन कालिमंतान प्रांताच्या गव्हर्नरच्या फतव्यानुसार ते बुलुंगनच्या स्वप्रजा प्रदेशाचा भाग झाले व १९५५मध्ये हे बुलुंगनच्या विशेष प्रदेशात घातले गेले. १९५९मध्ये, सल्तनत संपुष्टात आल्यावर तांजुंग सेलोर शहर वेगळा प्रशासकीय प्रदेश झाला. [३] [४] [५] +तांजुंग हरपान विमानतळ या शहराला आणि आसपासचा प्रदेशाला विमानसेवा पुरवतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8235.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..747d847feb17a2862c12beb66144bdb34a5b44a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8235.txt @@ -0,0 +1,6 @@ +तांत्रिक विश्लेषण (इंग्रजी :Technical analysis) अर्थशास्त्रात,रोखे बाजारातील समभाग,वायदे आणि संबंधीत जोखीमांच्या अभ्यासास किंवा विश्लेषणास तांत्रिक विश्लेषण ह्या नावाने संबोधतात.तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर समभागांच्या भविष्यातील भावासंबंधीत उतार चढाव वर्तवता येतात किंवा त्यांचे अनुमान लावता येतात.त्यासाठी अशा समभागांच्या भूतकाळातील किंवा वर्तमान बाजारभावांचा,त्यांच्या प्रमाणाचा,खरेदी-विक्रीच्या गुणोत्तराचा संदर्भ घेण्यात येतो. +तांत्रिक विश्लेषण म्हणजे बाजारातील भूतकाळातील माहिती , प्रामुख्याने किंमत आणि व्हॉल्युम ( VOLUME )  यांच्या अभ्यासानुसार वर्तमान आणि भविष्यातील किमतीच्या चढ - उताराचे पूर्वानुमान करण्यासाठीची एक विश्लेषण पद्धत. यामध्ये मार्केटने किंवा एखाद्या विशिष्ट स्टॉक / शेअर ने भूतकाळात कसे वर्तन केले यावरून आत्ताच्या परिस्थिती मधे किंवा येणाऱ्या भविष्यात ते कश्याप्रकारे वाटचाल करू शकतात याचा अंदाज लावला जाऊ शकतो. तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग करून छोटया किंवा दीर्घ अवधीसाठी गुंतवणूक करू शकता. तांत्रिक विश्लेषण हे शेअरच्या किमतीवर काम करतेना की मूलभूत विश्लेषणा सारखे  कंपनीच्या अंतर्गत  मूल्यावर त्यामुळे यामधे शेअरची चाल लवकर लक्षात येते. +टेक्निकल इंडिकेटर म्हणजे तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून मार्केट कश्या पद्धतीने व्यवहार करणार आहे याचा अंदाज  किंमत , व्हॉल्युम आणि इतर घटकांच्या आधारे व्यक्त करणारा एक संकेतक . यासाठी तुम्हाला थोडेफार तांत्रिक विश्लेषण येणे गरजेचे आहे ते नसेल येत तर आधी त्याची माहिती घेऊन मग पुढील माहिती अभ्यासा. आधीच्या लेखामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि टेक्निकल इंडिकेटर्सचे प्रकार याची माहिती दिली आहे  + +इंडिकेटर्सचे २ प्रकार आहेत +काही महत्त्वाचे इंडिकेटर्स : diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8245.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..515d068f4102d27eb759357d9949b60574e4646b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8245.txt @@ -0,0 +1,2 @@ +तांदळी शेवई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8253.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..621a241f1abb0ddc5506e089fa91f0b6a321c409 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8253.txt @@ -0,0 +1,2 @@ +तांदुळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8270.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57b34db304d01d3d6ed953ccc945c2554c6fe96f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8270.txt @@ -0,0 +1,11 @@ +सोनरंगी तांदूळ (इंग्लिश: Golden Rice) हा जैविक प्रक्रियेने (जैवतंत्रज्ञान) निर्माण केलेला तांदळाचा एक प्रकार आहे. या तांदळाचा रंग पिवळा असून याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या तांदळाचा भात खाणाऱ्या माणसाला अ-जीवनसत्त्वाचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होईल.[१] गरीब कुटुंबातील माणसांना त्यांच्या आहारात भाज्या आणि फळे यांचा अंतर्भाव करणे परवडत नाही त्यामुळे गरीब कुटुंबातील माणसांमध्ये अ-जीवनसत्त्वाचा अभाव ही बाब सार्वत्रिक पातळीवर दिसून येते. इ.स. २००५ साली जागतिक पातळीवर १९ कोटी लहान मुले, १.९ कोटी गर्भवती स्त्रिया अ-जीवनसत्त्वाच्या संदर्भात अभावग्रस्त असल्याचे निदर्शनास आले होते.[२] दरवर्षी सुमारे २० लाख लोक अ-जीवनसत्त्वाचा पुरवठा न झाल्यामुळे मृत्युमुखी पडतात आणि पाच लाख लोकांना कायमचे अंधत्व येते.[३] या सोनरंगी तांदळामुळे या सगळ्या समस्या दूर होण्याची शक्यता आहे. नव्या प्रकारचा सोनरंगी तांदूळ हा खाण्यासाठी निर्धोक आहे याची खातरजमा अमेरिकेतील नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स, अमेरिकन मेडिकल असोसिएशन, जागतिक आरोग्य संघटना आणि फिलिपाईन्स नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी या संस्थांनी केलेली आहे.[४] +आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (ईरी) व तांदूळ संशोधन संस्था फिलिपाईन्स यांनी बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या आर्थिक मदतीतून ‘अ’जीवनसत्त्वयुक्त तांदळाचे संशोधन १९९३ पासून हाती घेतले होते. अविकसित व विकसनशील देशात लहान मुलांना रातांधळेपणा येतो. गोवरसारख्या आजाराला ही मुले बळी पडतात. ‘अ’जीवनसत्त्वाच्या अभावी अनेक मुलांचा मृत्यू होतो. त्यामुळे त्यांना ‘अ’ जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणात मिळवून देणारा तांदूळ जनुक अभियांत्रिकीच्या साहाय्याने विकसित करण्याचे संशोधन हाती घेण्यात आले होते. जनुक अभियांत्रिकी पद्धतीने बनविलेला हा तांदूळ सोनेरी रंगाचा असल्याने त्याला ‘गोल्डन राईस’ (सोनरंगी तांदूळ) असे नाव देण्यात आले. या तांदळाला ग्रीनपीस तसेच पर्यावरणवादी अनेक संघटनांनी विरोध दर्शविला. ईरी संस्थेत लावण्यात आलेल्या तांदळाची रोपे उपटून टाकण्यात आली. तरीदेखील संस्थेने संशोधन सुरूच ठेवण्यात आले. +‘ग्रीनपीस’सह अनेक संघटनांनी विरोध केल्यानंतरही अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने ‘गोल्डन राईस’ या सोनेरी रंगाच्या तांदळाला तो अपायकारक नाही तर गुणकारक आहे, असे प्रशस्तिपत्र दिले आहे. फिलीपाईन्स सरकारने गोल्डन राईसच्या लागवडीला यंदा ( साली) परवानगी दिली आहे, असे असले तरी जनुकबदल तंत्रज्ञानाच्या पिकांच्या चाचण्या व लागवडीला भारतात बंदी आहे. त्यामुळे हा तांदूळ लगेच अधिकृतपणे भारतात येणार नाही पण इतर मार्गाने तो येण्याची शक्यता नाकारता येत नाही. +गोल्डन राईस हा ओरायझा सटायव्हा या उपगटातील वाण आहे. तो जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने १९९९मध्ये तयार करण्यात आला. त्यात दोन जनुकांचा समावेश केल्याने बिटाकॅरोटिन तयार होते. ते ‘अ’ जीवनसत्त्वाची निर्मिती करते. अशाप्रकारे जनुक अभियांत्रिकीचा वापर करून ‘अ’ जीवनसत्त्वयुक्त गोल्डन राईस हा तांदूळ तयार करण्यात आला आहे. +अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने या तांदळाची तपासणी करून त्यास मान्यता दिली. ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, फिलिपाईन्स या देशांतील अन्न व औषध प्रशासनाने त्याची तपासणी केली. हा तांदूळ आरोग्याला हानिकारक नाही. तर पोषक आहे, असा निष्कर्ष या संस्थांनी काढला. त्यानंतर फिलिपाईन्स सरकारने या तांदळाच्या लागवडीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. बांगलादेश व चीनमध्येही गोल्डन राईसला परवानगी दिली जाणार आहे. +जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २६ देशातील सुमारे चाळीस कोटी लोकांमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता आहे. त्यामुळे दरवर्षी पाच लाख मुलांना रातांधळेपणाचा आजार होतो. तर दहा लाख मुले मरण पावतात. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरात कॅल्शियम योग्यप्रमाणात रहात नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. एरवी हे जीवनसत्त्व दूध व मांसाहारातून मिळते. आता ते गोल्डन राईसमधूनही उपलब्ध होणार आहे. +गोल्डन राईसच्या निर्मितीत डॉ. पीटर बेयर, डॉ. पॅट्रिक मूर, डॉ. अजेय कोहली यांच्यासह अनेक शास्त्रज्ञांचा सहभाग आहे. आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (ईरी) या संस्थेच्या निर्मितीत अनेक देशांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे भारतही त्याचा सदस्य आहे. या संस्थेचे प्रमुख म्हणून डॉ. स्वामीनाथन यांनी काम पाहिले आहे. असे असूनही भारतात गोल्डन राईसला परवानगी नाही. +सोनरंगी तांदळाच्या शोधाला विरोध करण्याचे काम काही पर्यावरणवाद्यांकडून होत आहे.[५][६][७] सोनरंगी तांदळाची निर्मिती अनैसर्गिक आहे तसेच जनुकीय बदल केलेली उत्पादने माणसांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. या कारणांखाली याला विरोध होत आहे. ८ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी फिलिपाईन्स देशात प्रायोगिक पातळीवर असलेली सोनरंगी तांदळाची शेती काही पर्यावरणवाद्यांनी उद्ध्वस्त केली.[८][९][१०] यामुळे जागतिक पातळीवर सोनरंगी तांदळाच्या उत्पादनाची प्रक्रिया लांबली आहे. +सोनरंगी तांदळाच्या बियाण्याच्या निर्मितीतून सिजेंटा या खाजगी कंपनीला आर्थिक लाभ मिळेल असाही आक्षेप घेतला जात आहे.[११] सिजेंटा या स्वीडिश बहुराष्ट्रीय कंपनीने या तांदळाच्या संशोधनासाठी मोलाचे योगदान दिले असले तरी त्या कंपनीने या संशोधनाचे सर्व हक्क फिलिपाईन्स येथील इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटला विनामोबदला बहाल केले आहेत. ही इन्स्टिट्यूट जगातल्या सर्व राष्ट्रांना आपल्या संशोधनाचा विनामूल्य लाभ उपलब्ध करून देणारी एक सार्वजनिक संस्था आहे. त्यामुळे या संशोधनामुळे कोणत्याही खाजगी कंपनीला सोनरंगी तांदळाचे बियाणे विकून आर्थिक लाभ मिळवता येणार नाही.[११] + +पहा: काळा तांदूळ; तांदूळ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8284.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d9fa3c28b5fe56a689f235f4de113e6bdc7db7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8284.txt @@ -0,0 +1,8 @@ + तांबटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_830.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb0e5ee1034f0623a99a509eb8f75d93ca9a8509 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_830.txt @@ -0,0 +1 @@ +जोसेफ डिसूझा दलित हक्कांसाठी लढणारे भारतीय कार्यकर्ता आहे. २०१२ पर्यंत ते दलित फ्रिडम नेटवर्कचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि अखिल भारतीय ख्रिश्चन कौन्सिलचे अध्यक्ष होते. ३० ऑगस्ट २०१४ रोजी भारतातील गुड शेफर्ड चर्च ऑफ मॉडरेटर बिशप या नात्याने त्यांना सन्मानित करण्यात आले.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_834.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..816c7db0a7d25d6fdd0d0a775c5f8223b39fa7d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_834.txt @@ -0,0 +1 @@ +बार्सिलोना–एल प्रात विमानतळ (स्पॅनिश: Aeroport de Barcelona–El Prat) (आहसंवि: BCN, आप्रविको: LEBL) हा स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९२७ साली उघडलेला व बार्सिलोनापासून १२ किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ स्पेनमधील माद्रिदखालोखाल दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील २०व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8366.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d3b93140c8bc53d5efd32d22bb7dd334587fbd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8366.txt @@ -0,0 +1,2 @@ +ताकडगाव हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गाव आहे. +या गावाची इ.स. २०११च्या जनगणनेनुसार -- कुटुंब असून लोकसंख्या -- आहे. पैकी पुरूष लोकसंख्या -- तर स्त्रीयांची संख्या -- इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या -- असून ते एकूण लोकसंख्येच्या -- % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या -- (---%) असून त्यात --- पुरूष व -- स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे -- लोक (--+%) असून त्यात --- पुरूष व --- स्त्रिया आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8390.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d174c0c1b9666d3a97e0027937d5a7ac62a62e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8390.txt @@ -0,0 +1,2 @@ +ताकेघोटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8403.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cbdea3f9e5f2a7ae6c5e18fabee3fe2d0f3fe34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8403.txt @@ -0,0 +1,6 @@ +ताज क्लब हाऊस हे भारतातील ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचे चेन्नई शहरातील ४थे हॉटेल आहे. याचे आधीचे नाव ताज माऊंट रोड होते. हे पंचतारांकित आरामदायी हॉटेल चेन्नईतील क्लब हाऊस रोडवर, ताज ग्रुपच्याच ताज कनेमारा हॉटेलच्या दुसऱ्या बाजूस आहे. ताज ग्रुपची चेन्नईमधील इतर होटेले - ताज कोरोमंडल, द गेटवे हॉटेल आणि ताज फिशरमन्स कोव्ह अशी आहेत.[१] हे होटेल ताज जीव्हीके हॉटेल्स आणि रिझॉर्ट्‌स लिमिटेडच्या मालकीचे आहे. या हॉटेलच्या बांधकामासाठी १.६ कोटी रुपये इतका खर्च झाला होता. हॉटेलचे उद्‌घाटन २००८ सालच्या डिसेंबरमध्ये झाले.[२] हॉटेलचा आराखडा मॅकेन्झी डिझाइनफेज हॉस्पिटॅलिटीचे टॉम कॅटॅलो यांनी केला आहे. +हे हॉटेल २, क्लब हाऊस रोड, अण्णा सलाई येथे आहे. हे चेन्नई रेल्वे स्टेशनपासून अंदाजे ४ कि.मी. आणि विमानतळापासून १९ कि.मी अंतरावर आहे. हे हॉटेल एसटी. जॉर्ज किल्ला आणि मरीना बीच जवळच आहे. +हे हॉटेल ७ मजल्याचे असून त्याचे क्षेत्रफळ ४५,००० चौरस फूट आहे. दर्शनी भागावर उंच निळ्या काचा लावल्या आहेत. हॉटेलात २२० खोल्ल्या आहेत.[३] १६ स्वीट्स (खोल्यांचा संच), ३८ सुपीरियर खोल्या, १०७ डीलक्स खोल्या, ५९ प्रीमियम खोल्या त्यात समाविष्ट आहेत. स्वीट्‌समध्ये नऊ एक्झिक्युटिव स्वीट्स, ५०० चौ.फुटाचे सहा डीलक्स स्वीट्स, ६६२ चौ.फुटाचे स्वीट्स आणि ३५०० चौ. फुटाचाच्या प्रेसिडेन्शियल स्वीटचा.समावेश आहे. ३३०० चौरस्फूट आकारमान असलेला बँक्वेट हॉल तळमजल्यावर आहे. हा हॉल साधारणपने ४०० अतिथींना सामावू शकतो. येथे दोन सभागृह आहेत त्यातील एकाची ३० लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे आणि ६ व्या माळ्यावरील सभागृहाची क्षमता १२ (?) इतकी आहे.. +ताज क्लब हाऊसच्या उपहारगृहातच दिवसाच्या कोणत्याही वेळी भोजनाची सोय होते. येथे पंजाबी, रावळपिंडी, सिंधी ही हिंदुस्थानी प्रकारची अन्‍ने, युरोपियन अन्न, आणि वाईन्स, मेडिटरॅनियन अन्न, ब्लेण्ड बार, ब्रेव्ह कॉफी आणि चहा, आणि दिवसभर चालणारी सॅन्डविचेस, चोकलेट्स वगैरेंची सेवा मिळते. हॉटेलच्या गच्चीवर योगा, जिम, लॅप पूल या सुविधा आहेत. +सर्व खोल्यांमध्ये तिजोरी, दूरध्वनी, रेफ्रिजरेटर, इस्त्री, दैनिक वर्तमानपत्रे, वायफाय, वातानुकूलित यंत्र, इंटरनेट, या रूम सेवा दिल्या आहेत.[४] +रूमबाहेरील से्वांत २४ तास खुला असलेला स्वागत कक्ष, जिम, बार, अल्पोपहार, वाहनतळ, कॉफी शॉप, व्यवसाय केंद्र, LCD/प्रोजेक्टर, बॉडी ट्रीटमेंट, पोहण्याचा तलाव या सेवाही आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_844.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91f98202858c700cbb59d36061d338da8dba8772 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_844.txt @@ -0,0 +1,3 @@ +जोसेफ पॉल ज्यो डिमाजियो (२५ नोव्हेंबर, १९४१:मार्टिनेझ, कॅलिफोर्निया, अमेरिका - ८ मार्च, १९९९:हॉलिवूड, फ्लोरिडा, अमेरिका) हा अमेरिकेचा व्यावसायिक बेसबॉल खेळाडू होता. +आपल्या मेजर लीग बेसबॉल कारकिर्दीची सगळी तेरा वर्षे न्यू यॉर्क यांकीझकडून खेळलेल्या डिमाजियोला तीनदा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आणि तेराही वर्षे त्याचा ऑल-स्टार संघात समावेश होता. डिमाजियोचा सलग ५६ सामन्यांमध्ये एकतरी हिट मारण्याचा विक्रम आजतगायत अबाधित आहे. त्याच्या बॅटिंगच्या कसबामुळे त्याला जोल्टिन ज्यो आणि द यांकी क्लिपर अशी टोपणनावे दिली गेली होती. +डिमाजियो काही काळासाठी मॅरिलिन मन्रोशी विवाहबद्ध होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8444.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..054e7721e96815e335fd6d0ba2287c025c76cfbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8444.txt @@ -0,0 +1,4 @@ +त्राटिका किंवा ताडका रामायणात उल्लेख असलेली एक राक्षसी होती. विश्वामित्राच्या यज्ञाचा भंग करणाऱ्या राक्षसांपैकी ती एक होती. रामाने स्त्री असूनही विश्वामित्रांच्या सूचनेनुसार तिचा वध केला. +एखाद्या कजाग स्त्रीला त्राटिका म्हणतात. +वा.बा. केळकर यांनी 'संगीत चौदावे रत्न अर्थात त्राटिका' नावाचे नाटक लिहिले आहे. हे नाटक विल्यम शेक्सपियरच्या 'टेमिंग ऑफ द श्ऱ्यू'चे मराठी रूपांतर आहे. त्यात त्राटिकेची स्त्री-भूमिका मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी केली होती. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8452.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8583f1410002feead0095b9deb72bb52cdd78ab6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8452.txt @@ -0,0 +1,2 @@ +ताडखेळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8479.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6296407521a945e487eb51b71c5aec5e24fd0759 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8479.txt @@ -0,0 +1,18 @@ +ताड्याळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून डहाणू-चिंचणी सागरी महामार्गाने गेल्यावर पुढे मासळी बाजारानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ५.७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २३० कुटुंबे राहतात. एकूण १०६२ लोकसंख्येपैकी ५४७ पुरुष तर ५१५ महिला आहेत. गावाची साक्षरता ८६.०९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९१.३१ आहे तर स्त्री साक्षरता ८०.५६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ९९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ९.३२ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +तवा, कोल्हण, धामाटणे, पेठ, धाकटी डहाणू, धुमकेत, पोखरण, गुंगावाडा, वाडापोखरण, चंडीगाव, आंबिस्तेवाडी ही जवळपासची गावे आहेत.ताड्याळे गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8480.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9afda71520c57e3cc188ceb891c655db2ae9d30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8480.txt @@ -0,0 +1 @@ +ताडीकोंडा (अनुसुचित जाती राखीव) विधानसभा मतदारसंघ - ८६ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९६७ नुसार, हा मतदारसंघ १९६७ साली स्थापन केला गेला. ताडीकोंडा हा विधानसभा मतदारसंघ गुंटुर लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8485.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3e9e0f8042b526534d9b4dca3076455a4158777 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8485.txt @@ -0,0 +1,16 @@ + +ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आहे. येथे वाघांची वस्ती आहे. हा प्रकल्प हा ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे ११६.५५ कि.मी. क्षेत्र व अंधारी अभयारण्याचे ५०८.८५ किमी२क्षेत्र मिळून संयुक्तपणे बनलेला आहे. याचे एकूण क्षेत्र सुमारे ६२५ चौ कि.मी. आहे. +ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर जिल्हयात आहे. याची स्थापना १९५५ साली जेव्हा तो मध्य प्रांताचा भाग होता, तेव्हा झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानात आढळणाऱ्या मगरी-सुसरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे. +सन २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने एका अधिसुचनेद्वारे या प्रकल्पाच्या सभोवताली संरक्षित क्षेत्र (बफर झोन) निर्माण केले आहे. एकूण ६ परिक्षेत्रात बफर झोन विभाजित आहे. या प्रकल्पालगत आणि सभोवतालचे सुमारे ११०१.७७ किमी२ क्षेत्र त्यात येते, ज्यामध्ये ७९ गावांचा अंतर्भाव आहे. +मानव व वन्यप्राण्यांचा संघर्ष टळावा, हा बफर क्षेत्राचा मुख्य हेतू आहे. +१९९५मध्ये या उद्यानाचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तिकरण होऊन त्याचे नाव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प झाले आहे व राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ ११६ किमी२ इतके आहे आणि इथले जंगल ५०९ किमी२ एवढे आहे. +आजमितीस (सप्टेंबर २०११) अभयारण्यातील रानगव्यांची संख्या १४३ आहे. गवे आणि मगरी-सुसरी येथील प्रमुख आकर्षण आहेतच, त्याचबरोबर व्याघ्रप्रकल्पामुळे वाघांचे आकर्षणही वाढले आहे. सध्या उद्यानात ५० वाघ आहेत. त्याबरोबर बिबट्या , अस्वल , जंगली कुत्री अथवा कोळसून , तरस , उदमांजर आणि विविध प्रकारच्या रानमांजरी. हरणांच्या जातीत, नीलगाय , सांबर , चितळ , भेकर, कोल्हे, चौशिंगा, ससे व खास विदर्भात आढळणारी पिसुरी नावाची हरणाची अतिशय छोटी जात येथे आढळून येतेइथे जवळजवळ १८१ जातींचे पक्षी पाहता येतात. मच्छिमार, गरुड, करकोचे, बगळे, ससाणे, रानकोंबड्या, धनेश, भृंगराज, रॉबिन गोल्डन ओरिओल, भारद्वाज, मोर हे त्यापैकी काही.ताडोबा जंगल हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडते. साग, बांबू, ऐन, हलई, धावडा, बिबळा, तेंदु, मोहा, खैर अशा विविध प्रकारच्या वृक्षांची या अरण्यात दाटी दिसते. +ताडोबा, मोहर्ली व कोळसा अशा तीन वनपरिक्षेत्रात एकूण छोटे मोठे अनेक तलाव आहेत. त्यांपैकी ताडोबा, कोळसा, जामणी, पांगडी, कारवा, पिपरहेटी, बोटझरी, पिपरी, तेलीया, महालगाव, मोहर्ली, जामून झोरा, शिवणझरी, फुलझरी, आंभोरा हे महत्त्वाचे तलाव आहेत. +अंधारी नदीला ताडोबाची जीवनवाहिनी अर्थातच लाईफ लाईन ऑफ ताडोबा असे म्हटले जाते. खातोडा गेट जवळील नाला म्हणजे या नदीचे जन्मस्थान आहे. ही नदी मोहर्ली, कोळसा, मूल मार्गे अभयारण्याच्या बाहेर पडते. या नदीमुळे ताडोबातील वाघ व अन्य वन्यप्राण्यांना नवसंजीवनी मिळाली असून ही नदीच या प्रकल्पातील पाणवठ्याचे मुख्य उगमस्थान आहे. अंधारी नदीच्या प्रवाहात वाघडोह, मोहाचा खड्डा, कळंबाचा डोह, उमरीचा पाटा, तुलाराम हे पाणवठे आहेत. +या प्रकल्पातील वन्यजीवांची तहान भागविणारे अनेक छोटे मोठे नालेसुद्धा आहेत. यात उपाशा नाला, जामून झोरा, तेलीया डॅमचा प्रामुख्याने समावेश आहे. +कोसेकणार, आंबट हिरा, काटेझरी, काळा-आंबा, चिखलवाही, सांबरडोह, कासरबोडी, जामुणझोरा, आंबेडोह बंधारा, चिचघाट, आंबेगड, गिरघाट, वसंत बंधारा हेही वॉटर होल ताडोबा जंगलात आहेत. +या परिसरातील घनदाट जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांद्वारे आदराने तारु या सरदाराला देवत्वाचा रूप म्हणून ताडोबा असे घेतले जाते तर अंधारी म्हणजे आंध्र नदीचा उल्लेख होय. +[१] +ताडोबा राष्ट्रीय उद्यानात मुख्य आकर्षण जंगल सफारी आहे. प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शकासह खुल्या टॉप जीप आणि बसेस अभ्यागतांसाठी उपलब्ध आहेत. विविध ठिकाणीही मुक्काम उपलब्ध आहे. [२] +सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर (उमरेड-भिसी आणि चिमूर मार्गे 140 किमी) हे रेल्वे चंद्रपूर (दिल्ली-चेन्नई मुख्य रेषेवर) द्वारे 45 किमी दूर असलेल्या रेल्वेद्वारे उपलब्ध आहे. सर्वात जवळचे मुख्य बसस्थान म्हणजे चंद्रपूर आणि चिमूर (32 किमी दूर). +नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख भागात सुमारे ६० व बफर झोन (प्रत्यारोधी क्षेत्र)[मराठी शब्द सुचवा] यात सुमारे १५ वाघ आढळले आहेत.हे सर्वेक्षण 'वाईल्ड लाईफ कॉंझर्वेशन ट्रस्ट तर्फे कॅमेरे लावून करण्यात आले.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8497.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b876eab5b35c3eea8dae71e6f192a41e0a1780e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8497.txt @@ -0,0 +1 @@ +तातर ही रशिया देशातील तातरस्तान प्रजासत्ताकाच्या दोन अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. तातर वंशाचे लोक मुख्यतः ही भाषा वापरतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8505.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cba6089220ceab170a2d1de304a69aff3a1f6743 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8505.txt @@ -0,0 +1 @@ +तातार किंवा तार्तार हे मध्य आशियामध्ये राहणारे तुर्किक लोक आहेत."Tatar".[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8545.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f1aea48515a34a8b38d358bf4d8651834f4d2f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8545.txt @@ -0,0 +1,2 @@ +तानशेत हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8549.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..373949ea6a302f1d8f74880aecf952c807cf6dfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8549.txt @@ -0,0 +1,11 @@ +बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम +उंची  : ४०.५५ मी (सर्वोच्च) +लांबी  : २८३५ मी +लांबी : ५७९.२६ मी. +सर्वोच्च विसर्ग : ११८०.६० घनमीटर / सेकंद +संख्या व आकार : ३८, ( १५.२४ X १.२० मी) +क्षेत्रफळ  : १८.८१ वर्ग कि.मी. +क्षमता  : २०८.७० दशलक्ष घनमीटर +वापरण्यायोग्य क्षमता  : १८४.६० दशलक्ष घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र  : +ओलिताखालील गावे  : ७ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_857.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9214b398e9a9e7ca2d2c97b7150dbc3cda719e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_857.txt @@ -0,0 +1 @@ +जोसेफ बाप्टिस्टा (१७ मार्च १८६४ - १९३०) हे मुंबईतील (बॉम्बे) भारतीय राजकारणी आणि कार्यकर्ते होते. ते लोकमान्य टिळक आणि गृह राज्य चळवळ यांच्याशी जवळून संबंध होते. लोकप्रिय शब्द "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" हे श्रेय त्यांना दिले जाते. १९२५ मध्ये बॉम्बेचे महापौर म्हणून त्यांची निवड झाली. त्याला काका नाव देण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_858.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9214b398e9a9e7ca2d2c97b7150dbc3cda719e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_858.txt @@ -0,0 +1 @@ +जोसेफ बाप्टिस्टा (१७ मार्च १८६४ - १९३०) हे मुंबईतील (बॉम्बे) भारतीय राजकारणी आणि कार्यकर्ते होते. ते लोकमान्य टिळक आणि गृह राज्य चळवळ यांच्याशी जवळून संबंध होते. लोकप्रिय शब्द "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" हे श्रेय त्यांना दिले जाते. १९२५ मध्ये बॉम्बेचे महापौर म्हणून त्यांची निवड झाली. त्याला काका नाव देण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8585.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3227744ff97d90756beef1836502ea71767ef26e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8585.txt @@ -0,0 +1,7 @@ + + +तान्हाजी: द अनसंग वॉरियर हा २०२० मध्ये प्रदर्शित हिंदी भाषेतील ऐतिहासिक चरित्रात्मक चित्रपट आहे. हा चित्रपट ओम राऊतने दिग्दर्शित केला निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अजय देवगण यांनी केली. हा चित्रपट मराठी भाषेतही प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट शूर मराठा योद्धा तानाजी मालुसरे यांच्या जीवनाबद्दल आहे.[१] अजय देवगणने तानाजी मालुसरेची भूमिका केली होती. याशिवाय सैफ अली खान आणि काजोल मुख्य भूमिकेत आहेत. शरद केळकर आणि ल्यूक केनी यांच्याही यात भूमिका आहेत. +या सिनेमाची कथा सुमारे १७ व्या शतकातील आहे, कोंढाणा किल्ला परत ताब्यात घेण्याच्या तानाजीच्या कथेवर आधारित आहे. औरंगजेबाचा सेनापती उदयभानसिंग राठोड हा या किल्ल्याचा रक्षक होता.[२] +हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी (३ डी) आणि पारंपारिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा तसेच व्हिज्युअल इफेक्ट यांमुळे या चित्रपटाचे कौतुक झाले. तान्हाजीने जगभरात ३६७.६५ कोटी कमाई केली आणि सध्या २०२०चा ९ वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.[३] +छत्रपती शिवाजी महाराजांचा उजव्या हाताचा माणूस, बहादूर सुभेदार तानाजी मालुसरे याने मराठा साम्राज्यासाठी कोंढाणा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी निर्दयी आणि धर्मवादी मुगल सरदार उदयभानसिंग राठोड यांच्या कर्तृत्वाविरूद्ध तीव्र धारण केले.[४] +तान्हाजी चित्रपट आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8628.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bcde4465e8408c46cee6170610555f37d135720 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8628.txt @@ -0,0 +1,2 @@ +तामलवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8652.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bd0a21f204943ad99f2eff4d32f54364a3dbe26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8652.txt @@ -0,0 +1,24 @@ +तमिळनाडू (लिहिण्याची पद्धत) तमिळ्नाडु (स्थानिक उच्चार) (तमिळ: தமிழ்நாடு/तमिळ्नाडु) अर्थ: "तमिळ लोकांचे राष्ट्र") हे भारतातील २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. चेन्नई (पूर्वीचे नाव:मद्रास) हे सर्वात मोठे शहर तसेच राज्याची राजधानी आहे. तमिळनाडू भारताच्या सर्वात दक्षिणटोकावरील द्वीपकल्पावर वसले आहे. पश्चिमेस केरळ, वायव्येला कर्नाटक, दक्षिणेस भारतीय महासागर व श्रीलंका, पूर्वेस बंगालचा उपसागर, तसेच केंद्रशासित प्रदेश (पुदुच्चेरी) आणि उत्तरेस आंध्र प्रदेश अशा त्याच्या चतुःसीमा आहेत. राज्याच्या वायव्येस निलगिरी पर्वतरांगा, अण्णामालै टेकड्या, पश्चिमेस पालक्काड, तर उत्तरेस पूर्वघाट आणि पूर्वदिशेला असलेला बंगालचा उपसागर दक्षिणेस पाल्कची समुद्रधुनी ओलांडून भारतीय महासागरात मिसळतो. दक्षिणेकडील टोकावर असणाऱ्या कन्याकुमारी ह्या प्रसिद्ध पर्यटनक्षेत्री तीन समुद्र एकमेकांत मिसळतानाचे दृश्य पहावयास मिळते. +क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडूचा भारतात अकरावा क्रमांक लागतो तर लोकसंख्येनुसार सातवा क्रमांक लागतो. तमिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य आहे, तसेच भारताच्या औद्योगिक विकास दरात (जी.डी.पी.) त्याचे पाचव्या क्रमांकाचे स्थान आहे. भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये (१०.५६ टक्के) असणारे राज्य म्हणून तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो. वस्त्रोद्योग, साखर व सिमेंट हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत. पण त्यामानाने देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ६ टक्के लोक तमिळनाडूत राहतात. सर्वांगीण विकासात तमिळनाडू हे भारतातील एक अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. +तामिळनाडूचे क्षेत्रफळ १,३०,०५८ चौ.कि.मी असून लोकसंख्या ७,२१,३८,९५८ एवढी आहे. तमिळ ही येथील प्रमुख भाषा आहे. तामिळनाडूची साक्षरता ८०.३३ टक्के आहे. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी असून सर्वात मोठे शहर आहे. तांदूळ, रागी, कापूस व ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. तामिळनाडूतील कावेरी नदी, पालर नदी व वैगई नदी या प्रमुख नद्या आहेत. +तमिळनाडूतील ३२ जिल्ह्यांची नाव खाली यादीस्वरूपात दिली आहेत ज्यांचे क्रमांक उजवीकडील चित्रात त्यात्या जिल्ह्याचे ठिकाण दर्शवितात. +हिमालय सोदुन् भारतातले सर्वात उन्च शिखर आनैमुदई हे तमिलनदुमध्ये आहे . उन्ची २६९५ मितर + तमिळ (தமிழ்) ही तामिळनाडुची अधिकृत भाषा आहे. जेव्हा भारत राष्ट्रीय मानदंड स्वीकारला तेव्हा तामिळ ही भारताची शास्त्रीय भाषा म्हणून ओळखली जाणारी पहिली भाषा होती. २००१ च्या जनगणनेनुसार,तामिळनाडूमध्ये एकूण लोकसंख्येच्या ८९.४३ टक्के लोकांद्वारे तामिळ ही पहिली भाषा म्हणून बोलली जाते. +२०११ च्या धार्मिक जनगणनेनुसार, तामिळनाडुमध्ये ८७.६% हिंदू, ६.१% ख्रिश्चन, ५.९% मुस्लिम, ०.१% जैन आणि ०.३% इतर धर्मांचे पालन किंवा कोणत्याही धर्माने नाही करणारे लोक आहेत. +Usatv=== सणवार /उत्सव === +तामिळ पद्धतीचे जेवण म्हणजे तांदुळ, विविध डाळी, शेंगा यांचा +सुरेख संगम आहे. तामिळनाडूला डोसा, पोंगल, इडली आणि +सांबर, मसालेदार पुलिओगरे, यांची भूमी समजले जाते. तामिळ +लोकांना भात खूप आवडतो. दिवसातील प्रत्येक जेवणासाठी ते +भाताचा वापर करतात. भाता सोबतच मसुरीची डाळ आणि +शेंगाचाही वापर केला जातो. चिंच, मिरे, हिरवी, लाल मिरची ह्यांचा +जेवण स्वादिष्ट आणि मसालेदार करण्यासाठी वापर केला जातो. +सढळ हाताने कढीपत्याचा वापर तमिळ जेवणात केला जातो +मिरची आणि मसाल्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच पदार्थ +पचनास सुलभ व्हावेत म्हणून दह्याचाही खूप मोठ्या प्रमाणात +वापरले जात आहे. तीळ, लसूण, जिरे आणि मसाल्यांचे +फोडणीसाठी वापर केला जातो. नारळा चा प्रत्येक पदार्थात वापर +आणि लवंग जायफळ कोशिंबीर गुलाब पाण्याचा जेवणात वापर +होतो इडली डोसा आदि मेदू वडा या तिन्ही पदार्थानी भारताच्या +सीमाही पार केल्या आहेत. +तामिळनाडू म्हटलं की समोर येतात ते वेगवेगळ्या नावाचे भात. तांदळाच्या राज्यामध्ये आपल्याला मुरुक्कू, इडिअप्पम असे तांदळाचे विविध पदार्थ पाहायला मिळतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8747.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df003e0f6dc509aa0681bf6dabedd5d517862bec --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8747.txt @@ -0,0 +1,2 @@ + तारणखोप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8766.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a0f2c9894d4558238cff467d4241db3881066f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8766.txt @@ -0,0 +1,2 @@ + तारशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8774.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5000c02c019cc791888790a6d422b3415a7c4ad2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8774.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{वालीची पत्नी आणि पंचकन्या सदस्यासाठी, तारा (रामायण) पहा.}} +तारा (महाविद्या) मध्ये गोंधळून जाऊ नये. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8784.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bcbcfd53adcf88214f7d9ace831551d6b69374c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8784.txt @@ -0,0 +1,8 @@ +डॉ. तारा वनारसे अथवा तारा रिचर्ड्स (मे १२, इ.स. १९३० - मे १३, इ.स. २०१०)[१] या प्रसूतितज्‍ज्ञ डॉक्टर आणि मराठी भाषेतल्या लेखिका होत्या. मूळच्या महाराष्ट्रातील पुण्याच्या असलेल्या डॉ. वनारसे, मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या. इ.स. १९७० ते इ.स. १९७५ या काळात त्यांनी पुण्यात प्रॅक्टिस केली. मात्र त्यानंतर त्या इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्या. त्यांचे वयाच्या ८० व्या वर्षी इंग्लंडमधील हेमेल हेम्पस्टेड येथे निधन झाले. +डॉ. बेनोडिक्ट रिचर्ड्‌स (मृत्यू इ.स. १९९५) हे त्यांचे पती आणि मिरांडा रिचर्ड्‌स ही त्यांची कन्या होत. तारा वनारसे मराठी नवकथेच्या सुरुवातीपासून साक्षीदार होत्या. त्यांनी लिहिलेले ’कक्षा’ हे नाटक मराठी नाटकाला नवे वळण देणारे ठरले. इंग्लंडमधील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात त्या सक्रिय होत्या. लंडन येथील महाराष्ट्र मंडळासाठी त्यांनी बरेच काम केले आहे. त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते. +तारा वनारसे यांच्या आई या महर्षी कर्वे यांच्या आश्रमात वाढलेल्या बालविधवा होत्या. त्या आश्रमात हॉस्टेलवर देखरेख करीत असत. कृष्णाबाई व बाळूताई खरे(मालती बेडेकर) या त्यांच्या हाताखाली होत्या. पुढे ताराबाईंच्या आईने वनारसे यांच्याशी पुनर्विवाह केला. +ताराबाईंचे पती बेनोडिक्ट हे शल्यविशारद डॉक्टर होते. ताराबाईंच्या सासूबाई इंग्लंडमधील ओलिव्हिए या इंग्लंडमधील खानदानी कुटुंबातल्या होत्या. +तारा वनारसे यांची 'श्यामिनी' ही कादंबरी रामायणातल्या शूर्पणखेला केंद्रस्थानी ठेवून लिहिली आहे. तिच्यातली प्रकरणे लक्ष्मण, ऊर्मिला, शंबुक, रावण आणि बिभीषण यांच्या नजरेतून सांगितली गेली आहेत. कक्षा हे नाटक इ.स. १९५५ साली म्हणजे ताराबाईंच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी प्रसिद्ध झाले. त्याच जानेवारीत नाटकाचा पहिला प्रयोग आत्माराम भेंड्यांच्या कलाकार नाट्यसंस्थेने केला. त्यात आत्माराम भेंडे (दिग्दर्शक), आशा भेंडे, कुसुम कुलकर्णी, आणि सुधाकर कुलकर्णी यांनी भूमिका केल्या होत्या. नायिकेच्या मनातील आंदोलने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे हे नाटक त्या काळात विशेष गाजले होते. सूर ही कादंबरी जुळ्या मुलांच्या मनांतील सहकंप आणि त्याचे आजूबाजूच्या व्यक्तींवरील पडसाद या विषयावर होती. गुप्त वरदान हे एलिझाबेथ बोवेन व एच. ई. बेट्‌स या आणि काही इतर लेखकांच्या अनुवादित नवकथांचा संग्रह आहे. +त्यांच्या बारा वाऱ्यावरचे घर या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. +मृत्यूपूर्वी काही वर्षे तारा वनारसे पार्किन्सन विकाराने आजारी होत्या, तरी संगणकासमोर बसून त्यांनी लिखाण चालूच ठेवले होते. +पहा : मराठीतील साहित्यिक डॉक्टर diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_879.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a619175522a684d3370dbff5d63ee3dbb4c177cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_879.txt @@ -0,0 +1 @@ +ज्यो लीबरमन ( २४ फेब्रुवारी १९४२) हा एक अमेरिकन राजकारणी व माजी सेनेटर आहे. तो १९८९ ते २०१३ दरम्यान कनेटिकट राज्यामधून सेनेटर होता. तो २००६ सालापर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता. २००० सालच्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये तो ॲल गोरचा उपराष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_88.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_88.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5587b259b5b47b86d5fd13fbc859120fffc806a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_88.txt @@ -0,0 +1 @@ +जॉइस जॉय लीबर्ट (१६ मे, १९१४:इंग्लंड - ८ जून, १९९९:इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९३५ दरम्यान ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8820.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68f487fca94823652ce9b7e44462357c2a30a9e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8820.txt @@ -0,0 +1,4 @@ +ताराशंकर बंदोपाध्याय (बंगाली তারাশঙ্কর বন্দ্যোপাধ্যায়) (२३ जुलै, इ.स. १८९८; लाभपूर, जि. बीरभूम, पश्चिम बंगाल - १४ सप्टेंबर, इ.स. १९७१) हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते बांग्लाभाषी लेखक होते. +ताराशंकर बंदोपाध्याय यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १८९८ रोजी बीरभूम जिल्ह्यातील लाभपूर या छोट्या गावी झाला. तराशंकर आठ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे पालनपोषण त्यांच्या मातोश्री प्रभावतीदेवी आणि त्यांच्या एका आत्याने केले. त्यांचे हायस्कूलपर्यंतचे शिक्षण गावात व पुढील शिक्षण कोलकत्याला झाले. +शिक्षण घेत असतानाच पहिले महायुद्ध सुरू झाले होते. बंगालमधील राजकीय वातावरण त्यामुळे तापलेले होते. या राजकीय विचारांचा प्रभाव ताराशंकर यांच्यावरही पडला आणि त्यांच्या या विचारांमुळे त्यांना त्यांच्या राहत्या घरातच नजरकैदेत ठेवले गेले. महायुद्ध संपल्यावर त्यांनी परत शिकण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. +"दीनारदान" ही ताराशंकर बंदोपाध्याय यांची पहिली कादंबरी. ही कादंबरी शिशिर साप्ताहिकातून क्रमश: प्रकाशित झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8836.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b2ac728f70ede5ee1471fd1f408affd565147c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8836.txt @@ -0,0 +1 @@ +तारीकेरे विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उडुपी चिकमगळूर लोकसभा मतदारसंघात असून चिकमगळूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8854.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4311432a351d09f40a571d456d2b362a9b22b6ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8854.txt @@ -0,0 +1,2 @@ +तारोडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8856.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62d4b220ae933fcff529cf58ed3e469b8ded0881 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8856.txt @@ -0,0 +1,2 @@ +तारोडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_887.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa226af66bc9dd195a92ea6fe604ca5641f969b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_887.txt @@ -0,0 +1,3 @@ +जनरल जोसेफ वॉरेन स्टिलवेल (१९ मार्च, इ.स. १८८३:पलाट्का, फ्लोरिडा, अमेरिका - १२ ऑक्टोबर, इ.स. १९४६:सान फ्रांसिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा अमेरिकन सैन्याधिकारी होता. याने दुसऱ्या महायुद्धादरम्यान भारत, म्यानमार आणि चीनमध्ये जपानी सैन्यासमोर दोस्त सैन्याचे नेतृत्व केले. +आपल्या खत्रूड स्वभावामुळे स्टिलवेलला व्हिनेगार ज्यो असे टोपणनाव होते. +भारतातील लेडो आणि चीनमधील कुनमिंग शहरांना जोडणाऱ्या लेडो मार्गाला च्यांग कै शेकने स्टिलवेलच्या स्मरणार्थ स्टिलवेल रोड असे नाव दिले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8885.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..790e74156278f7a35009a2d8b9751b6c2510e6e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8885.txt @@ -0,0 +1,6 @@ + +तालिबान आशियातील काही देशांतून असलेली दहशतवादी संघटना आहे. +तहरिक-ए-तालिबान-पाकिस्तान या दहशतवादी संघटनेची स्थापना बैतुल्ला मसूद या कडव्या दहशतवाद्याने २००७ साली पाकिस्तानमध्ये केली. पाकिस्तानच्या पश्चिमेकडील 'फेडरली ॲडमिनिस्टर्ड ट्राइबल एरिया' अर्थात फटा क्षेत्रात १९८० च्या दशकापासून फोफावलेल्या अनेक इस्लामिक मूलतत्त्ववादी संघटना एकत्र करून त्याने या संघटनेची स्थापना केली. या संघटनेची तीन मुख्य उद्दिष्टे होती. एक म्हणजे अमेरिकेचा कट्टर विरोध करणे. दोन, पाकिस्तानमध्ये शरियतवर आधारित असेलेले कट्टर इस्लामिक राज्य स्थापन करणे आणि तीन, अफगाणिस्तान, चीन व भारतातील जिहादी संघर्षाला समर्थन, सहकार्य करणे. +विशेष म्हणजे ही संघटना पाकिस्तानी लष्कराला पहिल्यापासूनच इस्लामचा शत्रू मानत आली आहे. पाकिस्तान जरी इस्लामिक राष्ट्र असले, तरी कट्टर इस्लामी राज्याची फार कमी वैशिष्ट्ये पाकिस्तानात आहेत. असे कडवे इस्लामिक राज्य पाकिस्तानात आणण्यात सर्वात मोठा अडथळा पाकिस्तानचे लष्कर असल्याचे या संघटनेचे मत आहे. पाकिस्तानमधील राजकीय नेतृत्व लष्कराच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे या संघटनेने आपल्या स्थापनेनंतर लगेचच पाकिस्तानातील राजकीय नेतृत्व आणि लष्कराला लक्ष्य करायला सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने या संघटनेविरुद्ध लष्करी कारवाई केली व त्यासाठी अमेरिकेची मदत घेतली. +२००९ साली पाकिस्तान तालिबान व लष्कर यांच्यात पहिला संघर्ष झाला. त्यात मसूद मारला गेला. १५ जून २०१४ रोजी या संघटनेविरुद्ध पाकिस्तानने दुसरी लष्करी कारवाई सुरू केली. +या दुसऱ्या लष्करी मोहिमेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही कारवाई केवळ 'तहरिक-ए-तालिबान-पाकिस्तान'च्या विरोधात आहे. ती पाकिस्तानमधील इतर दहशतवादी विशेषतः पाकिस्तानच्या पूर्वेकडे सक्रिय असणाऱ्या 'जमात-उल-दवा', 'लष्कर-ए-तैय्यबा' यांसारख्या संघटनांच्या विरुद्ध नाही. या संघटनांना सूट देण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे, जर या संघटना पश्चिमेकडील पाकिस्तान तालिबानला जाऊन मिळाल्या, तर पाकिस्तानसाठी तो सर्वात मोठा धोका असेल. त्यामुळे या संघटनांविषयी मवाळ धोरण स्वीकारण्यात आले, तसेच या संघटनांचा फायदा भारतविरोधी देखील करता येत असल्यामुळे त्यांच्याविषयी सहकार्याचे धोरण पाकिस्तानी लष्कराचे राहिले आहे. हाफिज सईदचा पाकिस्तानातील मुक्त संचार किंवा नुकतेच मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार लखवीला मिळालेला जामीन या गोष्टी 'जमात-उल-दवा' व 'लष्कर-ए-तैय्यबा'विषयीचा 'सॉफ्ट कॉर्नर' स्पष्ट करतात. एवढेच नाही तर पाकिस्तान तालिबानला नियंत्रित करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर हाफिज सईदची मदतही घेऊ शकते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_889.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eda1be15294ff332111faa9066628717313547cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_889.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोसेफ ज्यो व्हाइन (मे १५, इ.स. १८७५:विलिंग्डन, ससेक्स, इंग्लंड - एप्रिल २५, इ.स. १९४६:ऍल्ड्रिंग्टन, ससेक्स, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_89.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_89.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7dcbdcb233e51411098c945a994a57feb6aa470 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_89.txt @@ -0,0 +1,2 @@ +२२° १०′ ३०.७१″ N, ८८° २५′ १२.२७″ E +जयनगर मजिलपुर हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8904.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53be16b8830ced2cbb6ee770da28d5dac59f6b30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8904.txt @@ -0,0 +1,2 @@ +तावरजखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8910.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfc49854d98af0a68a3b794aab70de30122866aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8910.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२६६७४ असलेले तावसे खु. हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ४६१.४९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात २०६ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ९९२ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ६० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा चोपडा येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा चोपडा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा चोपडा येथे आहे. पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय चोपडा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय चोपडा येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा चोपडा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र चोपडा येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अपंगांसाठी खास शाळा जळगाव येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - पोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - ५ ते १० किमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ ते १० किमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ ते १० किमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ ते १० किमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8928.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d2e56f3ad9502b77cd2aac5544500e312014971 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8928.txt @@ -0,0 +1,2 @@ +तास हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8930.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a1a44cd80b89c1a4cf470efd663ce38d45b18bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8930.txt @@ -0,0 +1,16 @@ +१७° ०१′ ४८″ N, ७४° ३६′ ००″ E +तासगाव उच्चारण (सहाय्य·माहिती)भारताच्या महाराष्ट्र राज्यातील तासगाव एक शहर आहे.तासगावला नगरपालिका परिषद आहे.तासगांव ची नगरपालिका 1858 साली स्थापन झाली आहे.1774 मध्ये नारायण बल्लाल पेशवे यांनी परशुराम भाऊ पटवर्धन यांना तासगाव बक्षीस म्हणून दिले होती. श्रीमंत गणपतराव पटवर्धन यांच्या शासनकाळात तासगाव संस्थानाची स्थापना करण्यात आली होता. तासगाव शहरातील द्राक्षे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध द्राक्षे आहेत.तासगांव शहर वेगाने विकसीत होत आहे. तासगांवचे बेदाणा मार्केट प्रसिद्ध आहे.तसेच तासगाव हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तासगांवचा उजव्या सोंडेचा गणपती खुप प्रसिद्ध आहे. तासगांवला गणपतीचं तासगांव, द्राक्षाचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते. +तासगाव हे द्राक्षांसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. येथे शेतकरी अनेक प्रकारचे द्राक्षे विकसित करतात. तासगाव 17°02′N 74°36′E / 17.03°N 74.6°E / 17.03; 74.6 येथे स्थित आहे.[२] त्याची सरासरी उंची 560 मीटर आहे (1837 फुट). तासगांवमध्ये SW मान्सूनमधून 450 मिमी सरासरी पाऊस पडतो. +लोकसंख्याशास्त्र: +2001च्या भारतीय जनगणनेनुसार, तासगावची लोकसंख्या सुमारे 300000 उपनगरीय 33,435 आहे. पुरुषांची संख्या 52% आणि महिलांची 48% आहे. तासगावचा सरासरी साक्षरता दर 74% आहे, जो राष्ट्रीय सरासरी 5 9 .5% पेक्षा अधिक आहे: पुरुष साक्षरता 80% आणि महिला साक्षरता 68% आहे. तासगावमध्ये 13% लोक 6 वर्षाखालील आहेत. +शहर त्याच्या जागतिक दर्जाच्या द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. द्राक्षे मुख्यत: यूके, यूएई, सिंगापूर, हाँगकाँग, श्रीलंका, बांग्लादेश इत्यादी आशियाई तसेच यूरोपीय देशांमध्ये निर्यात केली जातात. उत्तम दर्जाचे द्राक्ष उत्पादन तासगाव मध्ये होते, जसे कधीकधी द्राक्षांचा आकार 3.5 इंच इतका असतो. द्राक्षे उत्पादन दर नाशिक पेक्षा दुप्पट आहे. तासगांवमधील गणपती मंदिर 225 वर्षांपेक्षा जुने आहे, कारण गणेश मूर्तीची सोंड उजव्या दिशेने वाकलेली आहे आणि हे जागृत देवस्थान आहे. गणेश मूर्ति सोन्यामध्ये आणि 125 किलो वजन असलेली आहे. गणेश मंदिराचे गोपुर (मंदिरासाठी प्रवेश म्हणून 5 स्टोरी प्राचीन बांधकाम) महाराष्ट्रात सर्वात उंच (96 फूट) आहे कारण अशा प्रकारचे गोपुर सामान्यतः दक्षिण भारतामध्ये दिसते. गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या एक दिवसानंतर होणारा गणेश रथोत्सव प्रसिद्ध आहे. विठ्ठल सखाराम पान, विधान परिषदेचे माजी अध्यक्ष आणि रोजगार हमी योजनेचे संस्थापक तासगाव जवळच्या विसापूर नावाच्या गावातील आहेत. +कवठे-एकंद: दशहरा (दशरा) (भारतातील सांगली रोडवरील तासगावपासून 7 कि. मी.) वर भारतातील सर्वात मोठा आतिशबाजी महोत्सव +सावळजः सावळसिद्ध मंदिर +मणेराजुरी:(तासगावपासून अंतर 11किमी) +लोकसंख्या 14,204 असल्यामुळे महत्त्वाचे गाव. +द्राक्ष उत्पादनात तासगाव तसेच संपूर्ण भारतात अग्रगन्य.शिकोबा डोंगर प्रसिद्ध आहे. +सिद्धेवाडी (सावळजः): पाणी टँकरच्या मदतीने द्राक्षे उत्पादन (तासगांव शहरापासून 10 किमी) +चिंचणी: (तासगावपासून 5 किमी) जागृत यल्लमादेवी मंदिर. दर वर्षी जानेवारी महिन्यात जत्रा भरते. माजी आमदार दिनकर (आबा) पाटील आणि खासदार संजयकाका पाटील यांचे गाव. चिंचणी हे गांव उत्कृष्ट द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे 30% शेतकरी या गावात द्राक्ष पीकाचे उत्पादन घेतात. येथील पटवर्धन राजवंशाचा राजवाडा प्रसिद्ध आहे. + तुरची : एकाच नारळाची दोन भकले व्हावी तशी तुरची - ढवळी दोन गावे येरळा नदीच्या तीरावर आहेत. येरळा नदी तीरावर प्रसिद्ध श्री. सिद्धनाथ मंदिर आहे. +आणि संत श्री. गुंडूबुवा महाराज यांचे जन्म गाव आहे तसेच त्यांच्या नावाने दरवर्षी चैत्र महिन्यात तुरची ते पंढरपूर पायी वारी जाते व दिंडी सोहळा पार पडतो. तुरची हे गाव स्वामी रामानंद भारती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आहे, गावात त्याची समाधी स्थळ व सुंदर मठ आहे. पश्चिम दिशेला तासगाव सहकारी साखर कारखाना आहे आणि स्वतंत्रसैनिकाच गाव म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध पोलीस ट्रेनिंग सेंटर हे हणमंतपूर विभागात आहे. गावात हुतात्मा राजाराम पाटील वाचनालय आहे. +Translated By Parikshit Patil from Original Page Tasgaon diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8938.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0520152c25edf58304cc3227a6fbb8b0b7837234 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8938.txt @@ -0,0 +1,2 @@ + तासगांव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_896.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6842e7f364d3c72756571d95778a49eb8ebdcf9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_896.txt @@ -0,0 +1,21 @@ +जोसेफ विसारिओनोविच जुगाश्विली ऊर्फ जोसेफ स्टालिन (रशियन इओसेफ स्तालिन) यांचा जन्म डिसेंबर २१ १८७९ रोजी सध्याच्या जॉर्जिया (देशातील) तिफ्लिस प्रांतातील गोरी या गावी झाला. सोवियेत संघास जागतिक महाशक्ती म्हणून घडविणारे स्टालिन अतिशय सामान्य कुटुंबातले होते. त्यांचे वडील विसारिओन इव्हानोविच जुगाश्विली हे चांभार काम करीत तर आई एकातेरिना जॉर्जियेव्हना गृहिणी होती. त्यांना एकूण चार अपत्ये होती, पण स्टालिन यांची तीन भावंडे लहानपणीच दारिद्र्य व रोगराईमुळे मरण पावली होती. +स्टालिनच्या आईला स्टालिनच्या भविष्याबाबत फार काळजी वाटत असे. जोसेफने मोठे होऊन धर्मोपदेशक व्हावे असे तिला वाटत होते. त्यानुसार जोसेफ ९ वर्षांचा झाल्यावर त्याला चर्चच्या शिक्षणकेंद्रात पाठविण्यात आले. त्या शाळेत ६ वर्षे शिकल्यावर त्याला तिफ्लिस येथील उच्च शिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. त्या केंद्रात जोसेफ ५ वर्षे शिकला. या काळात जोसेफने हुशार विद्यार्थी म्हणून नाव कमाविले. पण बंडखोर वृत्तीच्या जोसेफने अभ्यासक्रम सोडून सामाजिक व राजकीय ग्रंथ वाचणे सुरू केले. त्यामुळे स्टालिनचे त्यांच्या शिक्षकांशी वारंवार खटके उडू लागले. इतकेच नव्हे तर त्यावर्षी स्टालिनने परिक्षा देण्यासही नकार दिल्याने त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. शाळेतून काढून टाकल्यावर स्टालिनने काही काळ शिक्षक म्हणून तर काही काळ वेधशाळेत नोकरी केली. या काळातही इतिहास, मार्क्सवाद वगैरे विषयांवर त्यांचे वाचन सुरूच होते. मार्क्सवादाचे ते कट्टर समर्थक बनले. +१८९४ पासून स्टालिन राजकीय क्रांतीसाठी काम करू लागले. लवकरच स्थानिक पोलीस त्यांच्या मागे लागले. त्यांच्या जाचातून सुटता यावे म्हणून स्टालिन मग बाकु व बाटुमच्या कामगार संघटनांमध्ये प्रचार कार्य करू लागले. १९०२ साली संपात सहभागी झाल्याबद्दल जोसेफ स्टालिन यांना अटक करून १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली तसेच त्या शिक्षेनंतर सायबेरियात हद्दपारीची शिक्षाही देण्यात आली. पण स्टालिन एका महिन्याच्या आतच कैदेतून निसटले. १९०४ पासून सुमारे १० वर्षे भूमिगत राहून, आपले नाव आणि वेश बदलत जोसेफने क्रांतिकारी म्हणून आपले कार्य सुरूच ठेवले. याच काळात स्टालिन यांना एकूण ८ वेळा पकडण्यात आले पैकी ७ वेळा त्यांना हद्दपारीची शिक्षा देण्यात आली. त्यांनी बदलेल्या अनेक नावांपैकी स्टालिन हेही एक नाव होते. पुढे स्टालिन हे नाव कठोर, पोलादी, कणखर ध्येयाचे प्रतीक बनले. +१९०५ साली पहिल्यांदा जोसेफ स्टालिन, लेनिन यांना भेटले. पहिल्या भेटीतच लेनिनचा प्रभाव स्टालिनवर पडला. १९१३ पासून लेनिनचे निकटचे सहकार्य स्टालिनला लाभले. त्यांच्याच सूचनेवरून स्टालिननी मार्क्सवाद व राष्ट्रीय समस्या या नावाचा प्रबंध लिहिला. मार्च १९१७ मध्ये रशियात झालेल्या क्रांतीच्यावेळी स्टालिन सायबेरियात हद्दपारीची शिक्षा भोगत होते. समाजवाद्यांच्या दबावामुळे त्यावेळी सायबेरियात असलेल्या कैद्यांची सुटका करण्यात आली. लेनिन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऑक्टोबर क्रांतीत स्टालिनही सहभागी झाले होते. त्या क्रांतीनंतर स्थापन झालेल्या नव्या सरकारच्या अल्पसंख्य राष्ट्रिक गटाचे मंत्रिपद स्टालिनकडे देण्यात आले. +१९१८ मध्ये सोव्हियेट संघात सुरू झालेल्या यादवी युद्धात स्टालिन यांना संरक्षण खात्याची आणि मंत्रिमंडळाच्या कार्यकारी समितीतील महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. त्सारित्सिन भागात बंडखोर लोकांपासून जनतेचा बचाव करण्याची जबाबदारी स्वीकारून स्टालिन यांनी तशी कार्यवाही केली. वोल्गा नदीवरील त्सारित्सिन या शहरास पुढे स्टालिनग्राड (रशियन उच्चार स्तालिनग्राद) असे नाव देण्यात आले. (नंतर ते पुन्हा बदलवून त्याचे व्होल्गोग्राड झाले). १९२० साली स्टालिन यांच्या प्रयत्नामुळे, त्यासाठी लढा देऊन जॉर्जिया राज्य सोव्हियेट संघास जोडण्यात आले. १९२२ साली स्टालिन यांना बोल्शेविक पक्षाचे महासचिव करण्यात आले. तर लेनिन यांच्या आजारपणात स्टालिन परराष्ट्र मंत्री होते. लेनिन यांच्या मृत्युनंतर त्यांचा देह लाल चौकात जतन करावा अशी आग्रही भूमिका स्टालिनची होती. त्यास मार्क्सवाद्यांनी विरोधही केला होता. पण कोणाचेही न ऐकता स्टालिननी लेनिनची समाधी लाल चौकात उभी केलीच. +लेनिननंतर सोव्हियेट संघाचे नेतृत्व ट्रॉट्स्की किंवा स्टालिन यांच्यापैकी कोणाला द्यावे असा प्रश्न उपस्थित झाला होता. स्टालिनकडे ट्रॉट्स्की सारखे वक्तृत्वाचे अंग नव्हते पण स्टालिन एक कुशल संघटक, उत्तम प्रशासक, निष्ठावान कार्यकर्ता असल्याने त्यांना सामान्य पक्ष कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता म्हणून स्टालिनच सोव्हियेट संघाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. +यादवी युद्धाच्या काळातच स्टालिन आणि ट्रॉट्स्की यांच्यात अतिशय उग्र मतभेद झाले. १९२८ मध्ये पक्षाने ट्रॉट्स्की यांना हद्दपार करून हे सर्व मतभेद संपविले. त्या आधी १९२७ साली साम्यवादी पक्षाच्या १५ व्या परिषदेने राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी 'एका राष्ट्रात समाजवाद' ही नीती स्वीकारली व त्यानुसार १९२८ च्या प्रारंभी राष्ट्रीय नियोजन मंडळाने पहिली पंचवार्षिक योजना सादर केली व १ ऑक्टोबर १९२८ पासून योजनेला मूर्त स्वरूप मिळून प्रत्यक्ष कार्य आरंभ झाले. सोवियेत संघात पंच वार्षिक योजना राबवून त्या यशस्वी करण्याची जबाबदारीही राष्ट्राध्यक्ष म्हणून स्टालिन यांचीच होती. या सगळ्यात ट्रॉट्स्कीचे नाव कोठेही नव्हते. +१९२८ ते १९५३ पर्यंत सोव्हियेट संघाचे नेतृत्व स्टालिनकडे होते. स्टालिन यांनी अवघ्या १२ वर्षांच्या काळात देशाची उभारणी केली, जागतिक महासत्ता म्हणून सोवियेत संघ उदयास आले. राष्ट्राध्यक्ष स्टालिन यांच्या पुढाकारानेच सोवियेत संघाची घटना तयार करण्यात आली. त्याप्रमाणे सोव्हियेट संघात समावेष असलेल्या प्रत्येक वांशिक व राष्ट्रीय गटाचे वैविध्य टिकविण्याची महत्त्वाची जबाबदारी स्वतः स्टालिन यांनीच स्वीकारली. तसेच घटनेप्रमाणे सर्व देशावर बोल्शेविक पक्ष आणि केंद्र सरकारचे थेट नियंत्रण ठेवण्यात स्टालिन यशस्वी झाले. प्रत्येक गटाला आणि देशाला महत्त्व दिल्याने अल्पकाळातच प्रत्येक घटक राज्याने नेत्रदीपक प्रगती केली. पण हजारो विरोधकांचे निर्दालन करणारा नरराक्षस असे त्यांना संबोधण्यात येत असे. तसेच दुसऱ्या महायुद्धात सोवियेत संघाची जी अपार हानी झाली त्याचे कारणही स्टालिन यांचे नेतृत्व असल्याचे मानले जाते. पक्षशुद्धी मोहिमेत हजारो विरोधकांना मारल्याचा आरोपही स्टालिनवर आहे. देशात स्टालिन यांची एकछत्री हुकुमशाही राजवट होती. सर्वंकष शिस्तीचा पुरस्कर्ता, कठोर मनाचा अशी स्टालिनची प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण झाली. +१९५२ अखेर स्टालिन यांची प्रकृती ढासळू लागली. मार्च ६ १९५३ रोजी स्टालिनचे मेंदूतील रक्तस्रावामुळे निधन झाले. + +मॅनिफेस्टो +मार्क्स · लेनिन +कम्युनिस्ट पक्ष +भाकप · माकप +देशात +सोवियत संघ +चीन +क्युबा +व्हियेतनाम +उत्तर कोरिया +लाओस diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8976.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9239bcc9e7106f522e2ed7249a7936d6b3afcd67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8976.txt @@ -0,0 +1 @@ +टिकमगढ हा भारत देशाच्या मध्य प्रदेश राज्यामधील २९ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असून ह्यात टिकमगढ व छत्रपूर जिल्ह्यांमधील एकूण ८ विधानसभा मतदारसंघ सामील करण्यात आले आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8988.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7856db74226a163a56d598e0ab2e0ee3cc7aa1f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8988.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिखट हा स्वयंपाकमध्ये वापरला जाणारा हा पदार्थ असून लाल मिरची पासून बनवला जातो. +नावाप्रमाणे याची चव तिखट असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8989.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..269277173b8ea6047c21e87ceaf81266f5db6515 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8989.txt @@ -0,0 +1,5 @@ +तिखट ही चव नाही. +आंबट, गोड, खारट, तुरट, कडू ही काही चाविंची उदाहरणे आहेत. +तिखट ही चव नाही तर तोंडाचा दाह होतो. +कुळातील वनस्पती कॅप्सायसायनॉइड प्रकारची संयुगे असतात. त्यापकी कॅप्सायनिन हे संयुग आपल्या वापरातील मिरच्यांत आढळतं. त्यामुळेच मिरचीला तिखटपणा आलेला असतो. तिखटपणा 'स्कोविल' या एककात मोजतात. आपल्या भोपळी मिरची तिखटपणा एक स्कोविल पेक्षा कमी आहे, तर नेहमीच्या वापरातील मिरची १०,००० स्कोविल तिखट असते. अस्सल कॅप्सायनिन १००,०००,००० स्कोविलचं असतं. जर एक लाख पाण्याच्या थेंबांत त्याचा एक थेंब मिसळला आणि या द्रावणाचा एक थेंब जिभेवर ठेवला, तर तोंडाचा जाळ होईलच, पण जिभेवर फोडही येतील. +मिरची तिखट असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8998.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4425862fa9c6e2aec3495cfa5ad7b70d746b5c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_8998.txt @@ -0,0 +1 @@ +तिग्रिन्या ही पूर्व आफ्रिकेच्या इरिट्रिया व इथियोपिया देशांमध्ये वापरली जाणारी एक आफ्रो-आशियन भाषा आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9046.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fba8a3899b3eff18c8868f252ec4c508f0c9dea1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9046.txt @@ -0,0 +1 @@ +तिप्तूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तुमकूर लोकसभा मतदारसंघात असून तुमकूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9053.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c75a538892eaea5ba2f04f5a2c15fc6fc6cc761 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9053.txt @@ -0,0 +1,7 @@ +तिबेट (तिबेटी: བོད་; चिनी: 西藏) हे आशिया खंडातील हिमालय पर्वताच्या उत्तरेकडील एक पठार आहे. त्याला तिबेटचे पठार असे म्हणतात. समुद्रसपाटीपासून सरासरी १६,००० फूट उंच असलेले तिबेट हे जगातील सर्वात उंच पठार आहे. त्यामुळे त्याला जगाचे छप्पर असे सुद्धा म्हणतात. सातव्या शतकापासून इतिहास असलेले तिबेट आजवर एक साम्राज्य, स्वायत्त देश व चीन देशाचा प्रांत इत्यादी अनेक स्वरूपांमध्ये अस्तित्वात राहिलेले आहे. सध्या तिबेट ह्या नावाने ओळखला जाणारा बराचसा प्रदेश चीनच्या अंमलाखाली (तिबेट स्वायत्त प्रदेश) आहे. +बहुसंख्य बौद्ध धर्मीय असलेले तिबेटी लोक दलाई लामा ह्यांना धर्मगुरू, पुढारी व तिबेटचे खरे शासक मानतात. परंतु १९५९ सालापासून १४ वे दलाई लामा तेंझिन ग्यात्सो हे धर्मशाळा, हिमाचल प्रदेश येथे भारत सरकारच्या आश्रयास आहेत व ते तेथूनच आपले सरकार चालवतात. लाई लामा हे तिबेटचे सर्वश्रेष्ठ राष्ट्रपुरुष आणि धर्मपुरुष. चौदावे दलाई लामा म्हणतात-“ संस्कृती, शिक्षण, धर्म, साहित्य आणि कला अशा सर्वच क्षेत्रात तिबेटला भारतानेच मार्गदर्शन केले. मूलभूत विचाराच्या तत्त्वज्ञानाचा प्रवाह अखंडितपणे भारतातून तिबेटमध्ये प्रवाहित झाला आणि ज्ञानोत्सुक तिबेटने त्या प्रवाहाचे अंतःकरणपूर्वक स्वागत केले.” (डॉ. हेबाळकर शरद, भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार, २०१५, भारतीय विचार साधना प्रकाशन पृष्ठ क्रमांक १७५ ) +इसवी सन ६२९ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी नरदेव हा तिबेटच्या सिंहासनावर आला. तो महत्त्वाकांक्षी आणि पराक्रमी होता. त्याने वयाच्या सोळाव्या वर्षी साम्राज्य विस्तार करण्यास सुरुवात केली. नेपाळवर त्याने आक्रमण केले. नेपाळच्या राजाने प्रसंग ओळखून आपली कन्या नरदेवाला दिली. तिने जाताना आपल्याबरोबर बुद्धाची एक मूर्ती नेली आणि तिबेटच्या राजघराण्यात गौतम बुद्धाची उपासना सुरू झाली. चीनच्या राजानेही आपली कन्या नरदेव याला दिली, तिनेही येताना शाक्यमुनी आणि मैत्रेय बुद्ध यांच्या प्रतिमा सोबत आणल्या. या दोन्ही पत्नींच्या निमित्ताने राजा नरदेव याला बौद्ध धर्माचा परिचय झाला. नरदेवाने थोन मि संभोत या बुद्धीमान आचार्याला आपल्या राजवाड्यात पाचारण केले.[१] +संभोताने आपल्या सोळा सहकारी सदस्यांसह भारतात प्रयाण केले. गौतम बुद्धांच्या पवित्र बोधिवृक्षाला प्रणाम करून त्याने आपल्या अभ्यासाला आणि कार्याला सुरुवात केली. संभोताने संस्कृत, पाली, अर्धमागधी या भाषांचा अभ्यास केला. बौद्ध ग्रंथालये पाहिली. तेथील ग्रंथ अभ्यासले आणि त्यांच्या प्रतीही करून घेतल्या. लिपीदत्त आचार्य सिंह घोष यांच्याकडे त्याने लिपीशास्त्राचा अभ्यास केला. तिबेटला परत आल्यावर त्याने मध्य भारतातील प्राचीन लिपीवर आधारित तिबेटी लिपी शोधून काढली. या राजलिपीचा स्वीकार तिबेटने केला. राजाने स्वतः संभोताचे शिष्यपद स्वीकारले. त्याने संभोताजवळ चार वर्षे अध्ययन केले. ताने अनेक बौद्ध ग्रंथांची भाषांतरे केली.केवळ व्याकरण या विषयावरच त्याने कारंडव्यूह, रत्नमेघ इ. ग्रंथ लिहिले. तिबेटचा सम्राट नरदेव तिबेटचा धर्म, संस्कृती , राष्ट्रकल्पना यांचा प्रेरक आणि संस्थापक झाला. त्याने बौद्ध तत्त्वज्ञानानुसार दहा शिक्षापदांवर आधारित राज्यशासन उभे केले.[१] +इसवी सन ७४० ते ७८६ या काळात भारतीय भिक्षूंचे तिबेटमध्ये आगमन झाले. बौद्ध पंडित आचार्य शांतिरक्षित हा पहिला प्रभावी भारतीय प्रचारक मानला जातो. त्याने तिबेटची यात्रा केली. राजा नरदेव याने त्याचे विशेष स्वागत केले.ल्हासाच्या जवळ त्याने विहार बांधला. तेथे विद्यापीठ सुरू झाले आणि शांतिरक्षित त्याचा कुलगुरू झाला.काम वाढायला लागल्यावर त्याने भारतातून आचार्य पद्मसंभव याला बोलावून घेतले. योगाचार या विषयाचा पद्मसंभव याचा विशेष अभ्यास होता. त्याने भिक्षुसंघाची स्थापना केली. अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात पाठविले.शांतिरक्षित आणि पद्मसंभव यांच्या प्रयत्नातून बौद्ध धर्मप्रचारकांचा ओघ तिबेटमध्ये सुरू झाला.[२] +पठाराचे हवामान उंच पर्वत व कोरडे तलाव असलेले उंच व कोरडे मेदयुक्त आहे. येथे पाऊस कमी पडतो आणि 100 ते 300 मिमी पर्यंत साचलेले बहुतेक पाणी गारांच्या रूपात पडते. पठाराच्या दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील भागात गवताळ प्रदेश आहेत जिथे भटक्या विमुक्त लोक गुरेसमवेत राहतात. बऱ्याच भागात इतकी थंडी असते की माती कायमचे गोठविली असते. पठाराच्या वायव्य भागात ५००० मीटर पेक्षा जास्त उंचीचे चांगतंग क्षेत्र आहे जे भारताच्या दक्षिण-पूर्व लडाख प्रदेशापर्यंत पसरलेले आहे. येथे हिवाळ्यात तपमान −60 ° से. या भयानक परिस्थितीमुळे येथे लोकसंख्या फारच कमी आहे. अंटार्क्टिका आणि उत्तर ग्रीनलँडच्या चिरस्थायी क्षेत्रांनंतर चांगटंग हे जगातील तिसरे सर्वात कमी दाट लोकवस्तीचे क्षेत्र आहे. तिबेटचे असे काही भाग आहेत जिथे लोकांनी कधीही झाड पाहिले नाही.[३] +विहार, संघ आणि विद्यापीठे यांच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रसार तिबेटमध्ये झाला. चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात ‘बस्तीन’ हा प्रख्यात तिबेटी इतिहासकार होवून गेला. त्याने तिबेटचे सर्व साहित्य संकलित केले. कंंजूर आणि तंजूर अशा दोन भागात हे सर्व साहित्य संकलित आहे. ४५६६ भिक्षूच्या लेखनाचे हे संकलन आहे. कंजूर या भागात विनय, प्रज्ञापारमिता, बुद्धाबतंसक, रत्नकूट, सूत्र, निर्वाण तंत्र अशा विषयांचा समावेश आहे. संघ तत्त्व नियम, भिक्षुभिक्षुणी आचार समाज, जीवनपद्धती औषधी, पदार्थ विज्ञान असे विविध विषय यात समाविष्ट आहेत. तंंजुर म्हणून ओळखल्या जाणा-या साहित्य विभागात मुख परंपरा, वंशचरित्रे, इतिहास या विषयाचे संकलन केले आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9063.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..825f52fbae2d321a182e7130d2aee4da9f7ef736 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9063.txt @@ -0,0 +1 @@ +प्रमाण तिबेटी (तिबेटी लिपी: བོད་སྐད ; वायली लिप्यंतर: Bod skad, भो का ; इंग्लिश: Standard Tibetan ;) ही तिबेटाची अधिकृत भाषा आहे[१]. मध्य तिबेटी भाषाकुळातील यू-त्सांग प्रादेशिक शाखेतील ल्हासा येथील बोलीभाषा प्रमाण तिबेटीसाठी आधार मानली जाते. यामुळे प्रमाण तिबेटीला काही वेळा मध्य तिबेटी भाषा (तिबेटी लिपी: དབུས་གཙང་སྐད ; वायली लिप्यंतर: Dbus-gtsang skad / Ü-tsang kä, यू-त्सांग का ;) या नावानेही उल्लेखले जाते. मात्र मध्य तिबेटी भाषा तिबेटी भाषाकुळाच्या अनेक शाखांपैकी एक शाखा असून खाम्स (तिबेटी लिपी: ཁམས་སྐད ; वायली लिप्यंतर; Khams skad / Kham kä, खाम का ;), आम्दो (तिबेटी लिपी: ཨ་མདོ་སྐད་ ; वायली लिप्यंतर; A-mdo skad / Am kä, आम का ;), लदाखी (तिबेटी लिपी: ལ་དྭགས་སྐད་ ; वायली लिप्यंतर; La-dwags skad / Tö kä, तो का ;) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9064.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..263afb01c096214cc60e18269e3a2c185dd2fc38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9064.txt @@ -0,0 +1,2 @@ +सामान्य बटलावा किंवा तिबेटी लावा (इंग्लिश: Small Buttonquail; हिंदी:दबकी, गीनवा लव्वा) हा एक पक्षी आहे. +सामान्य बटलावा हा सर्वात छोटा लावा आहे. त्याची शेपटी टोकदार व चोच राखी असते. पाय पिवळसर उदी रंगाचे असतात .त्याच्या पंखांवर रेघोट्या असतात. छातीवर तांबूस पिवळट काळे आणि लाल ठिपके असतात. नर-मादी दिसायला जवळ-जवळ सारखे असतात. परंतु मादी नरापेक्षा मोठी असते. बट लावा स्थायिक संचार कारतो. भारतात पंजाब, ते नागालँड, मणिपूर, नेपाळपासून सिक्कीम आणि दक्षिणेकडे भारतीय द्विकल्पात केरळपर्यंत आढळतात. पठार आणि डोंगरांवरील कुरणे आणि झुडपी जंगले, तसेच शेतीच्या भागात आढळतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9067.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3eec3590aa2b7308c5e9f158f0c4a01f425bda3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9067.txt @@ -0,0 +1 @@ +तिबेर नदी ही इटलीतील लांबीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली नदी आहे. ही नदी रोम शहरातून वाहते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_909.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a063d8aba95ce695e165d7fa2a52069ef2ac6f0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_909.txt @@ -0,0 +1,7 @@ +सर जोसेफ डाल्टन हुकर (जन्म : इंग्लंड, ३० जून १८१७; - इंग्लंड, १० डिसेंबर १९११) हे एक वनस्पतीशास्त्रज्ञ होते. त्यांनी वनस्पतींच्या संशोधनासाठी जगभर भ्रमण करून वनस्पती वर्गीकरणाची पद्धत विकसित केली. ग्लासगो विद्यापीठातून वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर लगेच १८३९ ते ६० या दरम्यान सर हुकर यांनी ‘इरॅबस’ आ​णि ‘टेरर’ या जहाजांतून वनस्पती शास्त्रज्ञ या नात्याने अंटार्टिका खंडाची सफर केली. नंतर ‘बॉटनी ऑफ अंटार्टिका व्हॉयेज’ या ग्रंथातून अंटार्टिका खंडावरील वनस्पतींचे विवेचन सादर केले. +१८६४ साली न्यू झीलंडच्या सफरीनंतर ‘हॅंडबुक ऑफ न्यू झीलंड फ्लोरा’ या ग्रंथातून न्यू झीलंडमधील वनस्पतींचे विवेचन सादर केले, तर सन १८७२ ते १८९७ या काळात त्यांनी भारतीय उपखंडातील वनस्पतींवर संशोधन केले. जॉर्ज बेंथम या सहयोगी शास्त्रज्ञाबरोबर लिहिलेल्या ‘जेनेरा प्लॅंटारम’ या गाजलेल्या पुस्तकातून वनस्पती वर्गीकरणाची पद्धती त्यांनी सादर केली. +वनस्पती वर्गीकरणाचा पाया घालणाऱ्या सर हुकरने भारतीय उपखंडात दूरवर भ्रमंती करून हिमालयातील दुर्मीळ वनस्पती सर्वप्रथम जगापुढे आणल्या. त्यांनी विस्तृत संशोधन करून ‘फ्लोरा ऑफ ब्रिटिश इंडिया’ या ग्रंथातून भारतीय उपखंडातील सपुष्प वनस्पती प्रजातींची नोंद व वर्गीकरण सादर केले. +सर हुकर यांनी हिमालयातील वनस्पतींवर लिहिलेल्या ‘हिमालयन जर्नल्स’ या पुस्तकात दार्जिलिंग व सिक्कीममधील घनदाट जंगलांबाबत व हिमालयातील दुर्मीळ प्रजातींबाबत विस्तृत विवेचन आहे. +वयाच्या ९१व्या वर्षीही ते भारतीय उपखंडातील हिमालयीन भूभागात आढळणाऱ्या ‘बाल्सम’ प्रजातीच्या वनस्पतींवर संशोधन करीत होते. हिमालयातील सुप्रसिद्ध ‘ऱ्होडोडेंड्रॉन’ वनस्पतीवरील सर जोसेफ हुकर यांचे कार्य अनमोल आहे. +सर जोसेफ हुकर यांनी जागतिक स्तरावर वनस्पतीविज्ञानाच्या विकासासाठी तळमळीने काम केले. जागतिक स्तरावर सर हुकर यांनी वनस्पती उद्यानांचे जाळे निर्माण केले. ब्रिटनमधील लंडन ते ऑस्ट्रेलियातील सिडनी असा त्यांचा पसारा आहे. भारतातील कलकत्ता ते वेस्ट इंडीजमधील त्रिनिदाद अशा विविध देशांतील वनस्पती उद्यानांचा जोसेफ हुकर यांनी परस्परांशी समन्वय घडवून आणला. जगातील विविध भागांत आढळून येणाऱ्या वनस्पती प्रजातींचे संकलन करण्याचे काम त्यांनी केले. +जोसेफ हुकर हे उत्क्रांतिवादाचे जनक चार्ल्स डार्विनचे समकालीन होते व डार्विनच्या सिद्धान्ताला पाठिंबा देणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9090.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d153259625bc3375fc7ed9e32a920e18a201220 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9090.txt @@ -0,0 +1,8 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +पूर्व तिमोर (किंवा तिमोर-लेस्ते) हा प्रशांत महासागरातील एक देश आहे. पूर्व तिमोर हे तिमोर समुद्राच्या उत्तरेस तिमोर ह्याच नावाच्या बेटाच्या पूर्व भागात वसले आहे. भौगोलिकदृष्ट्या पूर्व तिमोर आग्नेय आशिया व मेलनेशिया ह्या दोन्ही भागांत गणले जाते. +पूर्व तिमोर हा २१व्या शतकामध्ये स्वातंत्र्य मिळालेला पहिला देश आहे. १९७५ साली पूर्व तिमोरने पोर्तुगालपासून स्वातंत्र्याची घोषणा केली, पण त्याच वर्षी इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर लष्करी कारवाई करून कब्जा मिळवला व पूर्व तिमोर आपल्या देशाचे २७वे राज्य असल्याचे जाहीर केले. १९९९ साली इंडोनेशियाने माघार घेतल्यानंतर २० मे २००२ रोजी स्वतंत्र पूर्व तिमोर देशाला मान्यता देण्यात आली. +अनेक वर्षे चाललेल्या स्वातंत्र्यलढ्यामुळे पूर्व तिमोरची आर्थिक स्थिती हलाखीची बनली आहे. पूर्व तिमोरचा मानवी विकास सूचक आशियातील देशांमध्ये सर्वात खालच्या स्थानावर आहे. येथील ३७ टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली जगत आहे. +एकेकाळी हे बेट पोर्तुगालचे एक व्यापारी ठाणे आणि वसाहत होते. हलाखीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील जनतेने पोर्तुगिजांविरोधी चळवळ सुरू केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानी साम्राज्याने तिमोर लेस्टचा ताबा मिळवला. प्रथम पोर्तुगीज आणि नंतर जपानी शासकांनी केलेल्या अत्याचारी कारभारामुळे त्रस्त झालेल्या तिमोरी जनतेत असंतोष पसरून त्यांनी दोस्त राष्ट्रांच्या मदतीने जपानी सैन्यावर गनिमी हल्ले सुरू केले. जपान्यांनी सुमारे ४० हजार तिमोरींची हत्या करून बंडखोरांना शांत केले. परंतु तेवढ्यातच महायुद्धात जपानचा पराभव होऊन पुन्हा एकदा तिमोरचा ताबा पोर्तुगिजांनी घेतला. पोर्तुगिजांच्या या कारभारावरही तिमोरी स्वातंत्र्यवादी संघटना असंतुष्ट होत्या. त्यांच्या स्वातंत्र्यवादी आघाडीच्या नेत्यांनी नोव्हेंबर १९७५ मध्ये पोर्तुगालचा अंमल झुगारून स्वतंत्र तिमोर लेस्ट स्थापन करीत असल्याची घोषणा केली. यमात्र, त्याआधी दोन महिने पोर्तुगिजांनी तिमोरमधला कारभार आवरता घेतला होता. +पोर्तुगिजांचा तिमोर लेस्टवरचा अंमल संपल्यावर तिथे कम्युनिस्टांचे सरकार येईल या भीतीने पश्चिमेकडचा शेजारी देश इंडोनेशियाने १९७५ च्या डिसेंबरमध्ये आपले लष्कर पाठवून तिमोर लेस्टवर हल्ला केला. इंडोनेशियाने तिमोर लेस्टवर कब्जा करत १९७६ मध्ये तिमोर इंडोनेशियात समाविष्ट करून तो आपला २७ वा प्रांत असल्याचे जाहीर केले. इंडोनेशियाने तिमोरवर बसवलेला अंमल पुढे सन १९९९पर्यंत टिकला. हा दोन दशकांहून अधिकचा काळ इंडोनेशियन सरकार व तिमोरी स्वातंत्र्यवादी क्रांतिकारी संघटना यांच्यातील संघर्षांचा होता. इंडोनेशियाचे लष्कर व तिमोरी बंडखोर संघटनांच्या सशस्त्र चकमकी आणि त्यातून सुमारे एक लाख तिमोरींचा मृत्यू यामुळे तिमोरी जनता पिचून गेली. +अखेरीस संयुक्त राष्ट्रांनी तिमोरी लोकांनी याबाबत सार्वमत घेऊन निर्णय घ्यावा असे सुचवले. सार्वमत इंडोनेशियाच्या विरोधात व तिमोर लेस्टच्या स्वातंत्र्याला अनुकूल मिळून २० मे २००२ रोजी तिमोर लेस्ट हा स्वतंत्र, सार्वभौम देश अस्तित्वात आल्याची घोषणा झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9146.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3608f398d90090927abc6469b4aa3b71143256ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9146.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिरुचिरापल्ली हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६७३१५७ पुरुष मतदार, ६८०२६४ स्त्री मतदार व ८० अन्य मतदार असे मिळून एकूण १३५३५०१ मतदार आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_916.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0bf5061c85736fa31ced2d47eb25932386d87f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_916.txt @@ -0,0 +1,3 @@ +जोसेफीन काउंटी, ओरेगन ही अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जोसेफीन काउंटी, ओरेगनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9180.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fa0fa2a5e538eb4fee1fa0e6e934ece6b8b1e35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9180.txt @@ -0,0 +1 @@ +तिरुप्पाणाळ्वार तथा तिरुप्पण आळ्वार हे दक्षिण भारतातील बारा आळ्वार संतांपैकी एक होत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9219.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df0b7979b34e2d617022acfff452b8cced43fa2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9219.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख तिरुवनमलाई जिल्ह्याविषयी आहे. तिरुवनमलाई शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +तिरुवनमलाई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुवनमलाई येथे आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9241.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f68e10feb0734ece771c0c4deaf17b37cb35606e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9241.txt @@ -0,0 +1,3 @@ +तिरुचिरापल्ली भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,२२,५१८ होती. +हे शहर तिरुचिरापल्ली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +भारतीय व्यवस्थापन संस्थेचे एक आवार येथे आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_928.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78411fad2e27f69b83d188adb191d1b01f18e5b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_928.txt @@ -0,0 +1,36 @@ +६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + +१९ द्रविड • +१ मनेरीया • +३ रहाणे • +७ हॉज • +२४ फझल • +२९ अस्नोडकर • +९९ शहा • +-- साळूंके • +५ कॉलिंगवूड • +११ चंदिला • +२२ बोथा • +२८ चव्हान • +३३ वॉटसन • +८४ बिन्नी • +९० कूपर • +१७ चांदिमल • +२५ पौनिकर • +६३ गोस्वामी • +७७ याग्निक • +८ नरवाल • +२० सिंग • +२१ चाहर • +३१ हॉग • +३२ टेट • +३६ श्रीसंत  • +३७ त्रिवेदी • +४२ दोशी • +४४ फल्लाह • +६१ सिंग • +७२ डोळे • +९१ सिंग • +प्रशिक्षक देसाई diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9295.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..026140928fb807faa1c3fa70067c439a0ea15466 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9295.txt @@ -0,0 +1,18 @@ +बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम +उंची  : ३८.०५ मी (सर्वोच्च) +लांबी  : ४८५ मी +प्रकार : S - आकार +लांबी : ४१ मी. +सर्वोच्च विसर्ग : १०२८ घनमीटर / सेकंद +संख्या व आकार : ३, ( १२ X ५ मी) +क्षेत्रफळ  : ९.०१ वर्ग कि.मी. +क्षमता  : ११३.२६ दशलक्ष घनमीटर +वापरण्यायोग्य क्षमता  : ९२.०२ दशलक्ष घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र  : +ओलिताखालील गावे  : १ पूर्ण, ४ थोड्याप्रमाणात +लांबी  : १५ कि.मी. +क्षमता  : ७.९० घनमीटर / सेकंद +जलप्रपाताची उंची  : ६३५.८२ मी. +जास्तीतजास्त विसर्ग  : ११.५० क्यूमेक्स +निर्मीती क्षमता  : ६० मेगा वॅट +विद्युत जनित्र  : १ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9300.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e041c2415c38486cf383324d7ea2e2ecbb67ff54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9300.txt @@ -0,0 +1 @@ +तिळगंगा नदीचा उगम न्हावी खुर्द येथे डोंगराच्या पायथ्याला होतो. पुढे चिमणगाव व कोरेगाव या गावांतून वाहत वाहत ही तिळगंगा मुगाव येथे वसना नदीस मिळते. नदी वर्षातून चारच महिने प्रवाहित असते. पण जेव्हा वाहते तेव्हा सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी कोरेगाव तालुक्याला पाणी पोचवते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9326.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88e119e9585100b62e602f275f2620c5325edad2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9326.txt @@ -0,0 +1,2 @@ + तिवरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9330.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42e16077ae1e4cc7d314e21bd88e66d8d8f7b4e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9330.txt @@ -0,0 +1,8 @@ + तिवरे घेरा प्रचितगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9337.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..147dd50ddadbf7748bc79e67c6801ae9a02bdc6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9337.txt @@ -0,0 +1,2 @@ + तिवसाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9357.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a436a1e8cbc23e27f397a4fd3d3f63f986864bb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9357.txt @@ -0,0 +1,72 @@ +छोटा मजकूर + +महान अलेक्झांडर, अर्थात तिसरा अलेक्झांडर, मॅसेडोन (अन्य नावे: अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर ; ग्रीक: Μέγας Ἀλέξανδρος ; मेगास आलेक्सांद्रोस) (जुलै २०, इ.स.पू. ३५६ ते जून ११, इ.स.पू. ३२३) हा मॅसेडोनियाचा राज्यकर्ता होता. जागतिक इतिहासात तो सर्वांत यशस्वी व कुशल सेनापतींपैकी एक गणला जातो. तत्कालीन ग्रीक संस्कृतीला त्या काळात ज्ञात असलेले संपूर्ण जग त्याने जिंकले आणि त्यामुळे तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो. +आपल्या कारकीर्दीत त्याने इराण, सीरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया,फिनीशिया, जुदेआ, गाझा, बॅक्ट्रिया तसेच भारतातील पंजाबपर्यंतचा प्रदेश जिंकला. फारसी दस्त ऐवजांनुसार त्याला एस्कंदर-इ-मक्दुनी (मॅसेडोनियाचा अलेक्झांडर) म्हटले जाते. तर उर्दू आणि हिंदी दस्तऐवजांत त्याला सिकंदर-ए-आझम म्हटले गेले आहे. +प्लूटार्क आणि एरियन या प्राचीन ग्रीक इतिहासकारांनी लिहून ठेवलेला अलेक्झांडरचा समग्र इतिहास योग्य आणि खरा इतिहास म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यापैकी 'अलेक्झांडरचे बालपण आणि तारुण्या'वर प्लूटार्कचा इतिहास अधिक समग्र आहे. + +इ.स.पूर्व ३५६ मध्ये (Μακεδονία) मॅसेडोनियाचा राजा फिलिप दुसरा आणि त्याची चौथी पत्‍नी ऑलिंपियास यांच्या पोटी पेल्ला येथे अलेक्झांडरचा जन्म झाला. अलेक्झांडरच्या जन्माविषयी एक प्रसिद्ध आख्यायिका अशीही सांगितली जाते की तो फिलिपचा पुत्र नसून सर्वोच्च ग्रीक देव झ्यूस याचा पुत्र होता. याचे कारण अलेक्झांडरची आई ऑलिंपियास हिचा गूढ विद्यांवर विश्वास होता आणि तिच्याकडे एक सापही पाळलेला होता. साप हे झ्यूसचे प्रतीक मानले गेल्याने अलेक्झांडर हा साक्षात देवाचा पुत्र असल्याची वावडी उठवली गेली. या कथेत फारसे तथ्य नसले तरी राज्यविस्तार व स्वाऱ्यांच्या दरम्यान अजिंक्य ठरण्यास अलेक्झांडरला तिचा खूप मोठा उपयोग झाल्याचे सांगण्यात येते.फिलिपच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे लहानपणापासून अलेक्झांडरची आपल्या आईशी आणि सख्खी बहीण क्लिओपात्रा हिच्याशी वडिलांपेक्षा जास्त जवळीक होती. +अलेक्झांडरच्या वेळेस गर्भारशी राहण्याच्या काही दिवस आधी ऑलिंपियासला एके रात्री आपल्या गर्भावर प्रचंड गडगडाटासह विद्युत्पात झाल्याचे स्वप्न पडले. त्याच रात्री फिलिपच्या स्वप्नात तो स्वतः ऑलिंपियासचे गर्भाशय सिंहाच्या कातडीने शिवत असल्याचे दिसले. या विचित्र स्वप्नांचा अर्थ त्याने ज्योतिषाला विचारला असता त्याने सांगितले की ऑलिंपियासच्या पोटी सिंहाचे हृदय असणारा पुत्र जन्माला येणार आहे. अलेक्झांडरच्या जन्माच्या दिवशीच आर्टेमिसच्या मंदिराला आग लागली. सर्व देव अलेक्झांडरच्या जन्मोत्सवात व्यस्त असल्याने त्यांचे देवळाकडे दुर्लक्ष झाल्याचे प्लूटार्क नमूद करतो. +फिलिप हा अत्यंत कुशल सेनापती होता. त्याने आपल्या सैन्याची रचना पायदळ, घोडदळ, अभियांत्रिकी अशा अनेक विभागांत केली होती. अलेक्झांडरला लढाईचे शिक्षण लहानपणापासूनच उत्तमरीत्या देण्यात आले. याचबरोबर कला, शास्त्र, राज्यकारभार यांचे योग्य ज्ञानही अलेक्झांडरला असावे अशी फिलिपची इच्छा होती. यासाठी त्याने ऍरिस्टोटलची नेमणूक अलेक्झांडरचा गुरू म्हणून केली तसेच होमरच्या साहित्याची गोडी अलेक्झांडरला लावली. ऍरिस्टोटलने दिलेली इलियडची प्रत अलेक्झांडर सतत आपल्यासोबत बाळगत असे. +ऍरिस्टोटलने अलेक्झांडरला भौतिकशास्त्र, तत्वज्ञान, भूगोल, धर्म अशा अनेक विषयांची गोडी लावली. +प्लूटार्कच्या इतिहासानुसार वयाच्या केवळ दहाव्या वर्षी अलेक्झांडरने ब्युसाफलस या नाठाळ घोड्याला काबूत आणल्याची गोष्ट वाचण्यास मिळते. हा घोडा विकावयास आणला तेव्हा अत्यंत उत्तम गणला गेला होता परंतु तो कोणाच्याही काबूत येत नसल्याने फिलिपने तो विकत घेण्याचे नाकारले. अलेक्झांडरने ह्या घोड्याला काबूत आणण्याची फिलिपकडे परवानगी मागितली आणि त्याला आपल्या काबूत करून त्यावर स्वार होऊन दाखवले.या अतुलनीय शौर्यावर खूश होऊन फिलिपने हा घोडा अलेक्झांडरला भेट दिला. या घोड्यावरून पुढे अनेक स्वाऱ्यांत अलेक्झांडरने लढाई केल्याचे सांगितले जाते. +इ.स.पू. ३३९ मध्ये फिलिपने मॅसेडोनियाच्याच एका उच्च घराण्यातील क्लिओपात्राशी लग्न केले. या लग्नाच्या आनंदाप्रीत्यर्थ आयोजीत करण्यात आलेल्या स्वागतसमारंभात क्लिओपात्राचे काका, अटॅलसनी 'क्लिओपात्रा ही मॅसेडोनियाची असल्याने या लग्नामुळे जन्मणारी संतती हीच मॅसेडोनियाच्या राज्याची खरी उत्तराधिकारी व्हावी.' अशी इच्छा प्रकट केली. यावर संतापून अलेक्झांडरने आपल्या मद्याचा चषक अटॅलसच्या अंगावर फेकून "तर मग मी काय अनौरस पुत्र आहे की काय?" अशी पृच्छा केली. आपल्या व्याह्यांच्या अपमानाने रागवलेल्या फिलिपने तलवार उपसून अलेक्झांडरच्या दिशेने धाव घेतली परंतु मद्याधुंद अवस्थेत तो तेथेच खाली कोसळला. ते पाहून अलेक्झांडरने,"हाच तो मनुष्य आहे की जो अगदी ग्रीसपासून आशिया जिंकण्याचे बेत करतो आहे, आणि येथे पहा त्याला एका मेजावरून दुसऱ्या मेजापर्यंतही जाता येत नाही" असा टोमणा मारला असे सांगण्यात येते. यानंतर अलेक्झांडर आपली आई आणि सख्खी बहीण क्लिओपात्रा यांच्यासमवेत मॅसेडोनिया सोडून एपिरसला निघून गेला. +त्यानंतर फिलिपने अलेक्झांडरची समजूत घालून त्याला परत आणले परंतु ऑलिंपियास आणि क्लिओपात्रा एपिरसमध्येच राहिल्या. तसेच अलेक्झांडर आणि फिलिप यांच्यातील गैरसमजाची दरीही वाढत गेली. +तत्कालीन ग्रीस देश हा अनेक लहान राज्यांत विभागला गेला होता. या सर्व ग्रीक प्रदेशावर एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याचे फिलिपचे स्वप्न होते. मुलाशी आणि राज्याच्या युवराजाशी बिघडलेले संबंध पुन्हा एकवार सुधारावेत म्हाणून या स्वारीत अलेक्झांडरने भाग घ्यावा अशी फिलिपची इच्छा होती. यामुळे अलेक्झांडरला स्वारीवर जाण्याची संधी कुमारवस्थेतच मिळाली. इ.स.पू. ३३८मध्ये फिलिपने अथेन्स आणि थेबेसवर स्वारी केली. या युद्धात अलेक्झांडर लढल्याची आणि लढाई जिंकल्याची नोंद मिळते. या लढाईत मिळालेला आपला विजय फिलिपने मोठ्या दिमाखात साजरा केला परंतु अलेक्झांडर या सोहाळ्यात सामील झाला नाही. काही नोंदींनुसार त्याने जखमी सैनिकांची विचारपूस आणि शुश्रूषा करणे पसंत केले असे सांगितले जाते. +याच सुमारास इ.स.पू. ३३६मध्ये पर्शियन साम्राज्याच्या सम्राटाचा मृत्यू झाला. या घटनेचा फायदा घेऊन फिलिपने आपला सेनापती पार्मेनियन याला १०,००० सैन्यानिशी आशियात पाठवले. या सैन्याने आशिया आणि युरोपच्या सीमेवरील अनेक शहरांना आपल्या ताब्यात घेतले. त्यादरम्यानच नव्या पर्शियन सम्राटाला कपटाने ठार करून दरायस तिसरा गादीवर बसला. दरायसचा पराभव करण्यासाठी फिलिपने स्वतः इराणच्या दिशेने कूच करायचे ठरवले परंतु त्यापूर्वी मॅसेडोनियाचा राजा आणि युवराज यांच्यातील संबंध घट्ट व्हावेत या हेतूने त्याने अलेक्झांडरची बहीण आणि आपली कन्या क्लिओपात्रा हिचा विवाह ऑलिंपियासचा भाऊ एपिरसचा राजा अलेक्झांडर याच्याशी निश्चित केला. +लग्नानंतर स्वागताप्रीत्यर्थ एजियाच्या सभागृहात मोठा उत्सव सुरू असतानाच पॉसेनियस नावाच्या एका तरुणाने काही खाजगी कारणस्तव फिलिपच्या छातीत खंजीर भोसकून त्याची हत्या केली. सत्तेची लालसा तसेच पॉसेनियसला पकडून न्यायसंस्थेपुढे उभे करणे सहज शक्य असतानाही अलेक्झांडरने त्याला ठार केले या आणि इतर काही कारणांवरून फिलिपच्या खुनात अलेक्झांडर आणि ऑलिंपियासचा हात असल्याचाही तर्क मांडला जातो. तसेच दरायसने आपल्या मार्गातील काटा दूर व्हावा म्हणून ही हत्या घडवून आणली अशीही शक्यता आहे. +यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी मॅसेडोनियन सैन्याने अलेक्झांडरला आपला राजा घोषित केले. +मॅसेडोनियाच्या तरुण राज्यकर्त्याला आपण उलथून पाडू शकू या विश्वासाने अथेन्स आणि थेबेस या दोन मांडलिक शहरांनी अलेक्झांडरच्या विरुद्ध बंड केले. इ.स.पू. ३३५ मध्ये अलेक्झांडर मॅसेडोनियाची उत्तरेकडील सीमा बळकट आणि निश्चित करण्यात मग्न होता. तिथून त्याने थेबेसवर स्वारी केली. थेबेसच्या सैन्याने अलेक्झांडरचा निकराने प्रतिकार केला. या लढाईत त्यांचे सैन्य मोठ्या प्रमाणावर कामी आले. परंतु अंतिम विजय अलेक्झांडरचा झाला. भविष्यात या शहरांकडून पुन्हा प्रतिकार व्हायला नको तसेच अथेन्ससारख्या इतर शहरांवर दहशत बसावी म्हणून अलेक्झांडरने ते शहर बेचिराख केले. थेबेसचे भाग करून ते इतर शहरांच्या अधिपत्याखाली दिले. सुमारे ६००० नागरिकांचे शिरकाण करून अंदाजे ३००० नागरिकांना गुलाम करून त्यांना आजूबाजूच्या प्रदेशात विकले; केवळ शहरातील पुजारी व अलेक्झांडरला सामील असणारे सरदार यांनाच अभयदान देण्यात आले. प्लूटार्कच्या इतिहासाप्रमाणे थेबेस शहरात पिंडर या प्रसिद्ध कवीच्या घराखेरीज इतर कोणतीही इमारत अलेक्झांडरने शिल्लक ठेवली नाही. +यानंतर अथेन्सने अलेक्झांडरसमोर आपली संपूर्ण शरणागती पत्करली. अलेक्झांडरनेही इतर बंडखोर शहरांना अभयदान दिले आणि आपले लक्ष पर्शियाच्या साम्राज्यावर केंद्रित केले. +पार्मेनियन पर्शियामध्ये ऱ्होड्सच्या मेमनन या मांडलिक राज्यकर्त्याशी बराच काळ युद्ध लढत होता, पण पर्शियन सैन्यापुढे त्याचे फारसे काही चालत नव्हते. शेवटी अलेक्झांडरने स्वतः लढाईत भाग घेण्याचे ठरवले. अलेक्झांडर येतो आहे असे कळताच मेमननने अलेक्झांडरच्या वाटेवरील शेते नष्ट करणे, पाण्याचा, अन्नधान्य आणि इतर साधन-सामग्रीचा पुरवठा नष्ट करून अलेक्झांडरला परतण्यास भाग पाडण्याचा बेत रचला. परंतु त्याच्या सैन्यातील बऱ्याच सरदारांना तो मान्य झाला नाही. अलेक्झांडरला परतवून लावण्यापेक्षा त्याच्याशी दोन हात करावेत असे ठरले आणि त्यातून ग्रेनायकसची लढाई झाली. + +या लढाईचे वर्णन एरियनने लिहिलेल्या इतिहासाप्रमाणे केले आहे. ही लढाई एका बाजून अलेक्झांडर, पार्मेनियन आणि दुसऱ्या बाजूने ऱ्होड्सच्या मेमनन या पर्शियन साम्राज्याच्या मांडलिक राज्यकर्त्यांमध्ये ग्रेनायकस नदीच्या तीरावर झाली. ग्रेनायकस हे प्राचीन ट्रॉयच्या स्थानाजवळील एक शहर होते. या युद्धात मॅसेडोनियाचे सैन्य ५००० घोडदळ आणि ३०,००० पायदळ असे होते तर पर्शियाचे सैन्य १०,००० पर्शियन पायदळ, ८,००० भाडोत्री ग्रीक सैन्य आणि १५,००० घोडदळ असे होते. (वेगवेगळ्या इतिहासकारांच्या नोंदींप्रमाणे या आकड्यांत फरक संभवतो.) ग्रेनायकस नदीच्या उत्तरेकडे पर्शियन सैन्य होते तर दक्षिणेकडे अलेक्झांडरचे सैन्य. एरियनच्या इतिहासानुसार, पर्शियन सैन्याचे घोडदळ त्यांच्या पायदळाच्या पुढे उभे राहिले होते आणि सर्वांत मागे भाडोत्री ग्रीक सैन्य होते. अलेक्झांडरने ताबडतोब युद्धाला सुरुवात केली की पार्मेनियनच्या सांगण्यानुसार दुसऱ्या दिवशी पहाटे सुरुवात केली याबाबत इतिहासकारांत मतभेद दिसतात, एरियनच्या मते ३ मे ला या युद्धास तोंड फुटले. +बाजूच्या चित्रात दर्शविल्याप्रमाणे मॅसेडोनियाच्या सैन्याने प्रथम डावीकडून छोटा (फसवा) हल्ला चढवला. पर्शियाच्या सैन्याने मोठ्या सैन्यानिशी आपला मोर्चा डावीकडे वळवला. याचा फायदा घेऊन अलेक्झांडरने आपले घोडदळ उजवीकडून पर्शियाच्या सैन्याच्या मध्यभागी नेऊन हल्ला चढवला. पर्शियाच्या सैन्याने निकराने प्रतिकार केला तरीही त्यांचा प्रतिकार तोकडा ठरला आणि त्यांच्या सैन्याची मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. मॅसेडोनियाचे सैन्यही कामी आले. स्वतः अलेक्झांडर जिवावर बेतलेल्या हल्ल्यातून वाचल्याचे सांगितले जाते. +अलेक्झांडरच्या पर्शियावरील स्वारीचा प्रमुख उद्देश पर्शियाच्या अकिमेनिड साम्राज्याच्या तावडीतून ग्रीक शहरांची सुटका करणे आणि त्यावर ग्रीक अंमल बसवणे हा होता. ग्रेनायकसच्या लढाईनंतर त्याने त्या प्रदेशावर आपला मांडलिक राज्यपाल नेमला. यानंतर अलेक्झांडरने आपला मोर्चा सार्डिस, करिया आणि इतर समुद्रतटाजवळील शहरांकडे वळवला आणि ही शहरे आपल्या ताब्यात घेऊन त्यावर ग्रीक शासन बसवले. तेथून त्याने आपली सेना लिसिया आणि पॅम्फेलिया या महत्त्वाच्या बंदरांकडे वळवली. हे प्रदेश ताब्यात घेतल्यावर त्याने निअर्कस या आपल्या मित्राला या प्रदेशाच्या राज्यपालपदी नेमले. समुद्रतटाजवळ इतर कोणतीही शहरे न उरल्याने अलेक्झांडरने आपला हल्ल्याची दिशा पर्शियाच्या मुख्य भूमीकडे वळवली. +दरायस तिसरा याच्याशी युद्ध लढायचे झाल्यास फर्जियाचे पठार हा उपयुक्त प्रदेश होता. घोडदळाच्या लढाईसाठी उत्तम अशी सपाट, पिकाऊ जमीन आणि पाणी मॅसेडोनियाच्या सैन्याच्या गरजा भागवण्यास पुरेसे होते. अलेक्झांडरने आपले सैन्य दोन गटांत विभागले. अर्धे सैन्य पार्मेनियनच्या नेतृत्वाखाली पश्चिमेकडून सार्डिसच्या दिशेने आत घुसले तर अलेक्झांडरच्या नेतृत्वाखालील सैन्य पॅम्फेलियाकडून उत्तरेला वळले. या दोन्ही सैन्यांनी वाटेत लागणाऱ्या लहान मोठ्या शहरांचा पाडाव केला आणि हे दोन्ही गट फर्जियाची राजधानी गॉर्डियन येथे एकमेकांना मिळाले. आख्यायिकेनुसार येथेच अलेक्झांडरने 'गॉर्डियन गाठ' सोडवली. ही गाठ सोडवणारा आशियाचा सम्राट बनेल असे भाकित वर्तवण्यात आले होते. ऍंटिगोनसला फर्जियाचा राज्यपाल नेमून अलेक्झांडरने आपले सैन्य अंकाराच्या मार्गावरून सिलिसियाच्या द्वारापाशी आणले. आतापर्यंत अलेक्झांडरच्या सैन्याने सपाट पठारावरून वाटचाल केली होती. सिलिसियाच्या खिंडीत आपल्यावर छुपे हल्ले होतील या भीतीने अलेक्झांडरने आपल्या सैन्याला केवळ रात्री पुढे सरकण्याची आज्ञा दिली. सिलिसियाची राजधानी टॉर्सस येथे पोहोचेपर्यंत अलेक्झांडरला फारसा प्रतिकार झाला नाही. टॉर्सस ताब्यात घेऊन अलेक्झांडरने इ.स.पूर्व ३३३ सालातील ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात या शहरात आपल्या सैन्याची छावणी ठेवली. +अलेक्झांडर आणि दरायस यांच्या सैन्याची आयसस (शहर) येथे पिनारस नदीच्या तीरावर गाठ पडली. या लढाईला आयससची पहिली लढाई म्हणून ओळखले जाते. अलेक्झांडरचे पायदळ आणि घोडदळ मिळून सुमारे ४५,००० सैन्य होते तर दरायसचे पायदळ, घोडदळ आणि भाडोत्री ग्रीक सैन्य मिळून सुमारे १ लाखावर सैन्य होते. ग्रीक सैन्याची एक बाजू पार्मेनियनच्या अधिपत्याखाली तर दुसरी बाजू अलेक्झांडरच्या अधिपत्याखाली लढली. दरायस रथातून तर अलेक्झांडर घोड्यावरून लढल्याचे सांगितले जाते. दोन्ही बाजूंनी तुंबळ युद्ध लढले गेले. शेवटी दरायसच्या रथाचा सारथी ठार झाला आणि दरायसने युद्धभूमीवरून माघार घेतली आणि पळ काढला. दरायसच्या या कृतीने त्याच्या सैन्याचे मनोधैर्य खच्ची झाले आणि ग्रीक सैन्याने त्यांचा धुव्वा उडवला. +या युद्धात सुमारे २०,००० पर्यंत मनुष्यहानी झाली. या युद्धानंतर पार्मेनियनने दमास्कस येथे लगोलग मोर्चा वळवून दरायसची प्रचंड संपत्ती आपल्या ताब्यात घेतली. तिचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात येते—५५ टन सोने, प्रचंड किंमतीची चांदी आणि चांदीच्या वस्तू, ३२९ गणिका, ३०६ आचारी, ७० मद्य ओतणा‍ऱ्या दासी, ४० अत्तरिये आणि ज्यात दरायसची आई, पत्‍नी स्टटेरा आणि मुलगी (हिचे ही नाव स्टटेराच होते.) यांचा समावेश होता असा दरायसचा जनानखाना. +येथून पुढे पूर्वेला दरायसच्या मागावर जायचे की समुद्रतटावरील बाकीची बंदरे ताब्यात घेऊन पर्शियन साम्राज्याचे नाविक तळ उद्‌ध्वस्त करायचे हे अलेक्झांडरला ठरवायचे होते. एजियन समुद्र आणि गाझा पट्टीतील पर्शियन नाविक दळामुळे ग्रीक शिबंदी आणि दाणागोटा अलेक्झांडरच्या सैन्यापर्यंत पोहोचत नव्हता. तसेच ग्रीक विश्वाला असलेल्या प्राचीन इजिप्तच्या आकर्षणातून या राष्ट्राला भेट देण्याची अलेक्झांडर आणि ग्रीक सैन्याची मनीषा असल्याने त्याने इजिप्तमार्गे प्रयाण करायचे ठरवले. +इजिप्तच्या वाटेवर लागणाऱ्या बऱ्याच शहरांनी अलेक्झांडरपुढे शरणागती स्वीकारली. फिनिशियातील टायर आणि गाझा या शहरांनी मात्र अलेक्झांडरशी मुकाबला करण्याचे ठरवले. या शहरांना अलेक्झांडरच्या सैन्याने वेढा घालून शहराच्या भिंतींवर तोफांचा मारा केला. त्याबरोबर त्यांचे नाविक तळही उद्ध्वस्त केले गेले. या शहरांतील नागरिकांची मोठ्याप्रमाणावर जीवितहानी झाली. यानंतर या दोन्ही शहरांनी अलेक्झांडरपुढे शरणागती पत्करली. +इजिप्त त्यावेळेस पर्शियाच्या साम्राज्याच्या आधिपत्याखाली होता. पर्शियन साम्राज्यासाठी लागणारे धनधान्य आणि सैन्यबळ वाढवण्यासाठी इजिप्तच्या भूमीचा वापर होत असे. इजिप्तच्या नागरिकांना पर्शियन साम्राज्याला फार मोठे करही भरावे लागत, त्यामुळे अलेक्झांडरला इजिप्त स्वतःचा रक्षणकर्ता समजू लागले होते आणि अलेक्झांडरला विरोध करण्याची शक्यता मावळली होती. इ.स.पूर्व ३३२ मध्ये अलेक्झांडर इजिप्तला पेल्युसिअम (सध्याचे पोर्ट सैद) येथे पोहचला असता तेथील पर्शियाच्या मांडलिक शासकाने त्याचे भव्य स्वागत केले. तेथून अलेक्झांडर पुढे मेंफिसला गेला. मेंफिसला जात असता हेलिओपोलिसला (सध्याच्या कैरोच्या उत्तरेस) रा या इजिप्तमधील सूर्यदेवतेच्या मंदिरात त्याला इजिप्तचा फॅरो म्हणून घोषित करण्यात आले. +येथून अलेक्झांडरने आपला मोर्चा पुढे वायव्य दिशेला वळवला. +इ.स.पूर्व ३३१ मध्ये अलेक्झांडरने नाईल नदीच्या पश्चिमेकडील मुखावर भू-मध्य समुद्राच्या किनारी एक शहर स्थापन करण्याचे ठरवले. एजियन समुद्र आणि त्यामार्गे चालणाऱ्या व्यापारावर वर्चस्व ही या शहराच्या स्थापनेमागे प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जाते. या बंदर असलेल्या शहराचे नामकरण अलेक्झांड्रिया असे करण्यात आले. +मुंबई बंदरातील एका गोदीलाही अलेक्झांड्रा डॉक्स असे नाव होते. पूढे ते नाव बदलून इंदिरा डॉक्स असे झाले. +अलेक्झांडर येथून पुढे लिबियाच्या वाळवंटातील सिवा येथील अमुन रा (ग्रीक उच्चार ॲमन) या देवाच्या मंदिरात कौल घेण्यास गेला. येथे त्याला देवाच्या कौलानुसार झ्यूस/ अमुनचा पुत्र म्हणून घोषित करण्यात आले. जनता आणि सेनेकडून निर्विवाद पाठिंबा मिळवण्यासाठी ही एक राजकारणाची चाल असावी असे अनेक तज्ज्ञांचे मत पडते. सिवाला दिलेल्या भेटीनंतर अलेक्झांडर पुन्हा मेंफिसला परतला. यानंतर आशियात समेरिया येथे बंडाळी झाल्याची खबर त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्याने आपल्या सैन्याची आघाडी पुन्हा आशियाच्या बाजूला वळवली. +समेरियातील बंड मोडून काढून तो असिरियाच्या दिशेने वळला. इ.स.पूर्व ३३१ च्या जुलै महिन्यात सुमारे ४०,००० पायदळ आणि ७,००० घोडदळानिशी अलेक्झांडरने युफ्रेटिस नदी पार केली. या सुमारास मॅसेडोनियाच्या हेरखात्याने दरायसने असिरियाच्या पठारावर खूप मोठ्याप्रमाणात सैन्य गोळा केल्याची बातमी आणली. सप्टेंबरच्या महिन्यात तिग्रीस नदी पार करून अलेक्झांडरचे सैन्य दरायसच्या शोधार्थ निघाले. +या युद्धात सैन्याची डावी बाजू पार्मेनियनने तर उजवी फळी अलेक्झांडरने सांभाळली. विरुद्ध दिशेने दरायस आपल्या रथातून युद्धाला तयार होता. दरायसच्या रथाच्या चाकांना धारदार भाल्यांची पाती लावल्याचे सांगितले जाते. शत्रूपक्षाच्या पायदळाला कापून काढण्याचा तो एक मार्ग होता. दरायसच्या सैन्यात भारतातून आणलेल्या हत्तींचाही समावेश होता परंतु प्रत्यक्ष युद्धात त्यांचा उपयोग करण्यात आला नाही असे सांगितले जाते. या युद्धात अलेक्झांडरच्या बाजूने ७००० घोडदळ आणि ४०००० पायदळ लढले तर दरायसच्या बाजूने सुमारे दीड लाख सैन्य लढले असा पुरावा सापडतो. अलेक्झांडरच्या कुशल युद्धनीतीपुढे दरायसच्या सेनेचे काही चालले नाही. दरायसच्या घोडदळाला इतरत्र जाण्यास आणि गुंतवून ठेवण्यास भाग पाडून अलेक्झांडरने पर्शियाच्या युद्ध संरचनेत फूट निर्माण केली आणि या दरीचा फायदा घेऊन दरायसवर हल्ला चढवला. या युद्धातही दरायसने आपल्या मोजक्या सैन्यासमवेत पळ काढला आणि तो पूर्वेच्या दिशेने गेला. +येथून अलेक्झांडर बॅबिलोनकडे वळला. बॅबिलोनचा मांडलिक राजा मझेअस हा दरायस समवेत युद्धात लढला होता. दरायस पळून गेल्यावर तोही बॅबिलोनला परतला आणि अलेक्झांडर बॅबिलोनला पोहोचल्यावर त्याने अलेक्झांडरचे मांडलिकत्व पत्करले. त्याने युद्धात दाखवलेल्या पराक्रमावर खूश होऊन अलेक्झांडरने त्याला आणि तेथील नागरिकांना अभय दिले आणि त्यांची घरे न जाळण्याचा निर्णय दिला. तसेच, मझेअसला त्या प्रदेशाचा शासक निश्चित करून बॅबिलोनवरून त्याने आपली आघाडी त्या काळी मोठे असलेले शहर सुसा येथे वळवली. या शहराला लुटण्यात आले. अलेक्झांडरने या शहरावर आपले शासन बसवले आणि आपली आघाडी पर्शियन राजधानी पार्सा (पेर्सोपोलिस) येथे वळवली. +अलेक्झांडरच्या स्वारीची बातमी कळताच पार्साच्या नागरिकांनी तेथून पलायन केले. पार्साच्या क्षत्रपाने (satrap/ governor) खजिन्यासह शहर अलेक्झांडरच्या स्वाधीन केले. पर्शियाचा एक सम्राट झेरेक्सिस याने केलेल्या ग्रीसवरील स्वारीचे उट्टे काढण्यासाठी आणि त्या निमित्ताने दरायसलाही धडा शिकवण्यासाठी अलेक्झांडरने हे शहर लुटून त्याला नंतर आग लावून बेचिराख करण्याचे आदेश दिले. या आगीत झेरेक्सिसचा राजवाडा जळून राख झाला. येथे अलेक्झांडरला "आशियाचा सम्राट" घोषित करण्यात आले. +यानंतर मॅसेडोनियाचे सैन्य दरायसच्या मागावर प्रथम वायव्येला परंतु दरायसने तेथून आपला तळ हलवल्याने पूर्वेच्या दिशेने निघाले. दरायस बॅक्ट्रियाच्या दिशेने त्या राज्याची मदत मिळवण्यासाठी गेल्याचे मॅसेडोनियाच्या सैन्याला कळले परंतु मॅसेडोनियाच्या सैन्याने दरायसला गाठण्यापूर्वीच बॅक्ट्रियाच्या क्षत्रप बेसस याने वाटेत त्याची हत्या केली आणि स्वतःला पर्शियाचा सम्राट घोषित केले. अलेक्झांडरने दरायसचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा अंत्यविधी पेर्सेपोलिस येथे इतमामाने केला आणि बेससच्या मागावर जाण्याचे ठरवले. +यानंतर अलेक्झांडरने हर्केनियावर स्वारी केली आणि बॅक्ट्रियाच्या दिशेने आघाडी उघडली. या दरम्यान अलेक्झांडरच्या खूनाचा कट समोर आला. पार्मेनियनचा पुत्र फिलोटस याला हा कट करण्याबद्दल दोषी ठरवून त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. या कटानंतर पार्मेनियन, अलेक्झांडरविरुद्ध बंडाळी माजवेल या भीतीने पार्मेनियनचा काटा काढण्याचेही ठरले. यावेळेस पार्मेनियन एकबटना येथे आघाडी सांभाळत होता. पुत्राच्या मृत्यूची बातमी त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच अलेक्झांडरने दूत पाठवून या वृद्ध सेनानीचा मृत्यू घडवून आणला. या प्रकरणावरून अलेक्झांडरमधील हुकूमशाही वृत्ती वाढीस लागली होती असे तज्ज्ञांचे मत बनते. +फिलोटस आणि पार्मेनियनच्या प्रकरणांतून थोडे स्थैर्य आल्यावर अलेक्झांडरने आपल्या ६०,००० च्या सैन्यानिशी पूर्वेच्या दिशेने गांधार (कंदहार) प्रांताकडे प्रयाण केले. येथे त्याने अलेक्झांड्रिया, कॉकेशस या शहराची पुनःस्थापना केली आणि आपल्या अनेक सेनानींकडे या शहराचा कारभार सोपवला. पूर्वेकडील लढाया आणि राज्यकारभार सांभाळताना या शहराचा राजकीय व लष्करी तळ म्हणून वापर करता यावा अशी अलेक्झांडरची मनीषा होती. +येथून पुढे त्याने बॅक्ट्रियाच्या दिशेने प्रयाण केले. या वाळवंटातील खडतर वाटेवर ग्रीक सैन्याला अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले. येथून पुढे बेससचा माग काढत अलेक्झांडरच्या सैन्याने अमू दर्या (प्राचीन ओक्सस नदी) ही नदीच्या दिशेने कूच केले आणि बॅक्ट्रियाची राजधानी ताब्यात घेतली. बेससचा माग काढताना अलेक्झांडरच्या सैन्याला अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले. रखरखीत वाळवंट, पाण्याची कमतरता, उन्हाळा या सर्वांना तोंड देताना ग्रीक सैन्यातील अनेक सैनिक मृत्युमुखी पडले. अलेक्झांडरने दिवसा विश्रांती घेऊन रात्री वाटचाल करण्याचे ठरवले. अमुदर्या पार करण्याचे सर्व मार्ग बेससने बंद केले होते. नदीतील सर्व जहाजे त्याने जाळून टाकल्याचे सांगितले जाते. ग्रीक सैन्याने तराफे बांधून त्यावरून ही नदी पार केली आणि ते सोगदिया प्रांतात पोहोचले. +बेससला पुढे जाण्यास पर्याय नव्हते. याच सुमारास त्याच्या सरदारांनी बंड करून बेससला अलेक्झांडरचा एक विश्वासू सेनापती टोलेमी याच्या ताब्यात दिले. अलेक्झांडरने बेससला हालहाल करून मारल्याचे सांगितले जाते. यानंतर ग्रीक सैन्याने सीर दर्या नदीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. सोगदिया प्रांतात ग्रीक सैन्याच्या तेथील क्षत्रप आणि टोळ्यांशी अनेक चकमकी घडल्या. यापैकी एका टोळीच्या प्रमुखाची कन्या रॉक्सेन (रोशनाक्‌) हिच्याशी अलेक्झांडरने लग्न केले. ही गोष्ट ग्रीक सैन्याला चकित करून गेली. याचबरोबर अलेक्झांडरने अनेक पर्शियन योद्ध्यांना आपल्या सैन्यात दाखल करून घेतले, इतकेच नाही तर काही पर्शियन रीतिरिवाजही अवलंबिले. या सर्व घटनांमुळे अलेक्झांडरच्या सैन्यात थोडी चलबिचल झाल्याचे सांगितले जाते. +येथून अलेक्झांडरने आपले लक्ष पूर्वेकडील पंजाब प्रांताकडे वळवले. +इ.स.पूर्व ३२६ ला अलेक्झांडरच्या सैन्यातील दोन प्रमुख तुकड्यांनी गांधार प्रांत लुटला. या तुकड्यांपैकी एका तुकडीचे नेतृत्व अलेक्झांडरचा प्रिय मित्र हेफेस्टियन तर दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व पेर्डिक्कसने केले. ग्रीक सैन्याने यानंतर खैबर खिंड पार केली आणि तत्कालीन पेशावरच्या जवळ तळ ठोकला. अलेक्झांडर स्वतः एका तुकडीसह उत्तरेकडील टोळ्यांच्या पारिपत्यासाठी वळला. येथे अलेक्झांडरच्या क्रूरपणाचे वर्णन इतिहासात केले जाते. एका टोळीशी झालेल्या युद्धात अलेक्झांडर थोडाफार जखमी झाला असता त्याच्या सैन्याने ही टोळी त्यांतील बायका मुलांसह कापून काढल्याचे सांगितले जाते. तर दुसऱ्या एका टोळीशी झालेल्या युद्धात शरण आलेल्या शरणागतांचेही शिरकाण झाल्याचे सांगितले जाते. +अलेक्झांडर आपल्या तुकडीला घेऊन नीसा या प्राचीन शहराच्या भेटीस गेला आणि तेथून तो सिंधू नदीकडे वळला. पेर्डिक्कस आणि हेफेस्टियन यांनी सिंधूनदीवर पूल बांधला होता. ग्रीक सैन्य हा पूल पार करून तक्षशिलेला पोहोचले. +या काळात भारत तीन मोठ्या भागांत विभागला गेला होता. पहिल्या भागात तक्षशिलेचा राजा अंभी याच्या राज्याचा समावेश होणारी सिंधू नदीच्या पश्चिमेकडील राज्ये होती, दुसऱ्यात पुरु(पोरस), या पौरव वंशातील राजाचे सिंधू नदीच्या पूर्वेकडील राज्य आणि तिसऱ्या भागात गंगेच्या खोऱ्यांतील प्रबळ मगध राज्य होते. +तक्षशिलेचा राजा अंभी याने अलेक्झांडर आणि त्याच्या सैन्याचे स्वागत केले. तक्षशिलेच्या मुक्कामात अलेक्झांडरने अनेक भारतीय विद्वानांशी चर्चा केल्याचे दिसून येते. या वास्तव्यात काश्मीरचा राजा अंभीसार याने अलेक्झांडरसमोर स्वतःहून शरणागती पत्करली परंतु पुरूने शरणागती पत्करण्यास साफ नकार दिला. +पुरु आणि अंभीच्या राज्यांच्या सीमेवर झेलम नदी (प्राचीन नाव: वितस्ता) होती. एकदा जूनचा महिना सुरू झाला आणि नदी दुथडी भरून वाहू लागली की ग्रीक सैन्याला नदी ओलांडणे अशक्य होणार आणि पैलतीरावर आपण सुरक्षित राहू,या कल्पनेत पुरु गाफील राहिला. +या विषयाचा विस्तृत लेख पहा - झेलमची लढाई +अलेक्झांडरने हा धोका ओळखून जलद निर्णय घ्यायचे ठरवले. त्याप्रमाणे इ.स.पूर्व ३२६ च्या मे महिन्यात त्याने आपल्या अर्ध्या सैन्याला पूर्व दिशेने कूच करण्याचे आदेश दिले. पावसाळ्यात संपूर्ण सैन्य नेणे अशक्य होते. पुरूची संरक्षण व्यवस्था चोख असूनही भर पावसाच्या एका रात्री ग्रीक सैन्य नदी पार करून पैलतीरावर पोहोचले. तेथे त्यांची पुरूच्या मुलाशी चकमक झडली. भारतीय सैन्याने युद्धात रथांचा वापर केला. पावसाने चिखलात हे रथ रुतून बसले आणि भारतीय सैन्याला ग्रीक सैन्याशी दोन हात करणे अशक्य झाले. या युद्धात पुरू पुत्राचा पराभव झाला. +यानंतर ग्रीक सैन्याने पुरूच्या तळाकडे प्रयाण केले. पुरुच्या मुलावर मिळवलेल्या विजयामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावले होते. पुरूच्या सैन्यापेक्षा ग्रीक सैन्य शस्त्रास्त्रे, युद्धसामग्री या सर्वांत वरचढ होते. काळजी होती ती फक्त पुरूकडील हत्तींची. ग्रीक सैन्याला हत्तींवरून लढणाऱ्या सैन्याशी युद्ध करण्याचा अनुभव नव्हता. पुरूने आपल्या पायदळासमोर आणि घोडदळासमोर हत्ती उभे केले होते. ग्रीक घोड्यांना हत्तींशी लढण्याची सवय नसल्याने ते बिथरतील हे अलेक्झांडरला आणि त्याच्या सेनापतींना माहित होते. त्यांनी भारतीय सैन्याच्या दुतर्फा असणाऱ्या रथांवर हल्ले चढवले.ग्रीक तीरंदाजांनी हत्तींवर शरसंधान केले आणि माहुतांना ठार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्याने पुरूच्या सैन्यातील हत्ती बिथरून मागे फिरले आणि पुरूच्या सैन्याला चिरडून जाऊ लागले. ग्रीक सैन्याने यानंतर चोहोबाजूंनी हल्ला चढवला. या युद्धात पुरूचे बरेचसे घोडदळ मारले गेले आणि अगदी क्षुल्लक पायदळ जिवंत राहिले. जखमी झालेल्या पुरूने शेवटपर्यंत शर्थीने लढा दिला आणि शरणागती पत्करली. +अलेक्झांडरने पुरूची भेट घेतली तेव्हा त्याला विचारले, "शरणागताला कशी वागणूक अपेक्षित आहे?" यावर पुरूने निर्भयपणे उत्तर दिले, "राजासारखी!" पुरूच्या शौर्यावर खूश होऊन अलेक्झांडरने त्याला पंजाब प्रांताचा क्षत्रप बनवले. तसेच त्याचे मूळ राज्यही काश्मीर सीमेपर्यंत वाढवले. या युद्धापूर्वी अलेक्झांडरचा प्रिय घोडा ब्युसाफलस वृद्ध होऊन मरण पावला होता. त्याच्या स्मरणाप्रीत्यर्थ अलेक्झांडरने ब्युसाफला या शहराची स्थापना केली. आपल्या विजयाच्या आनंदाप्रीत्यर्थ त्याने युद्धभूमीजवळच नायसीया या शहराचीही स्थापना केली. +यानंतर पूर्वेकडील मगध या प्रबळ राज्यावर हल्ला करण्याचा अलेक्झांडरचा मानस होता. परंतु पावसाळ्यात पावसामुळे आणि हिमालयातील बर्फ वितळल्याने सर्व नद्या तुडुंब भरून वाहत होत्या. चिनाब नदी पार करेपर्यंत ग्रीक सैन्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. ग्रीक सैन्याला पूर्वेकडे कूच करणे कठीण होत ; इतकी वर्षे घराबाहेर राहून, युद्ध करून सैनिक कंटाळले होते. मगधवर चालून जाण्याची त्यांची इच्छा नव्हती. +अलेक्झांडर सैन्याच्या या निर्णयाने अतिशय नाराज झाला असे सांगितले जाते. त्याने आपल्या सर्व सेनापतींची सभा बोलावून त्यांना गंगेच्या पलीकडे जाऊन जगाचा अंत पाहण्याची मनीषा व्यक्त केली परंतु त्याच्या निर्णयाला कोणीही अनुमोदन दिले नाही. ग्रीक सैनिकांनी सिंधू नदीच्या तटावर झालेल्या युद्धातील एक शूर सेनापती कोएनस याच्यामार्फत अलेक्झांडरशी परतण्याविषयी बोलणी केली. +दुसऱ्या दिवशी अलेक्झांडरने परतण्याची घोषणा केली आणि तीन दिवस स्वतःला कोंडून घेतले. या काळात त्याने कोणाशीही संभाषण केले नाही, तरीही सैन्याचा निर्णय बदलला नाही. अलेक्झांडरलाही सैन्यात बंडाळी नको होती. बियास नदीच्या तीरावर त्याने आपल्या सैन्याची अनेक तुकड्यांत विभागणी केली. +बंडाळी माजवणाऱ्या आणि अशा सैनिकांबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना अलेक्झांडरने नव्याने वसवलेल्या शहरांत मागे राहण्याचे आदेश दिले. कोएनसचा अचानक मृत्यू झाला आणि स्वतः अलेक्झांडरने समुद्रमार्गे परतण्याचा निर्णय घेतला. नंतर सैन्यासह तो पश्चिमेला झेलम नदीच्या दिशेने गेला. समुद्रमार्गाने परतण्यासाठी जहाजे बांधणे आवश्यक होते. जहाजांचे बांधकाम होत असता अलेक्झांडरने तेथेच आपला तळ ठोकला होता. +पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अलेक्झांडरने मुलतान प्रांतातून परतीचा प्रवास सुरू केला. येथे अलेक्झांडरच्या सैन्याची माळवा आणि क्षुद्रक या लहान राज्यांशी तुंबळ लढाई झाली. हेफेस्टियन आणि टोलेमी यांनी पूर्वेकडून हल्ला चढवला तर अलेक्झांडरने घोडदळाचे नेतृत्व केले. या युद्धात भारतीय राज्यांनी शरणागती पत्करली तरी ग्रीक सैन्याची बरीच हानी झाली. स्वतः अलेक्झांडर छातीला बाण लागून फुप्फुसाला इजा झाल्याने जबर जखमी झाला. ही गंभीर दुखापत त्याला आयुष्यभर पुरली. अलेक्झांडरने रॉक्सेनच्या वडिलांना या राज्यांचे क्षत्रप बनवले. +यानंतर सिंध प्रांतातून प्रवास करत असताना अलेक्झांडरच्या सैन्याची मूषिक आणि शंभू (सिंध प्रांतातील लहान राजे) या दोन राजांच्या सैन्याशी चकमक झडली. भारतीय ब्राह्मणांनी या युद्धाची ठिणगी सर्वदूर पसरवली असे इतिहास सांगतो. येथून अलेक्झांडरचे सैन्य पट्टाला या (पाताळ, आधुनिक पाकिस्तानातील हैदराबाद शहर) प्राचीन शहरात पोहोचले. भारतात आपले अनेक अधिकारी तैनात करून ग्रीक सैन्याने बलुचिस्तानमार्गे वाळवंटातून पर्शियाच्या दिशेने वाटचाल केली. हा प्रवास सुमारे ६० दिवस चालला. त्या प्रवासात पाणी व अन्नाच्या कमतरतेमुळे ग्रीक सैन्याला फार हाल काढावे लागले. जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले जाते. हे वाळवंट पार केल्यावर अलेक्झांडरच्या सैन्याने कार्मेनियातील पुरा या प्राचीन शहरात मुक्काम ठोकला. तोपर्यंत भारतातील लहानमोठ्या राज्यांनी उठाव करून ग्रीक शासनाला जेरीस आणले होते. येथे अलेक्झांडरची भेट समुद्रमार्गाने सैन्यासह आलेल्या निअर्कसशी झाली. इथला मुक्काम पुढे सुसाला हलवण्याचे ठरले. +इ.स.पू. ३२४च्या मार्च महिन्यात अलेक्झांडर सैन्यानिशी सुसाला पोहोचला. आशियाच्या पूर्वेकडील सीमा वगळता इतरत्र अलेक्झांडरच्या शासनाचा अंमल सर्वत्र बसला होता. सुमारे १० वर्षांपेक्षा अधिक काळ आशियात धामधुमीचा गेल्यावर प्रथमच सम्राटपद भोगण्याची संधी अलेक्झांडरला येथे मिळाली. अलेक्झांडरने आपल्या सेनापती आणि महत्त्वाच्या सैनिकांना येथे अनेक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. यानंतर अलेक्झांडरने आपल्या सेनापतींची लग्ने पर्शियातील सरदार कन्यांशी लावून दिली. स्वतः अलेक्झांडर आणि हेफेस्टियन यांनी दरायस कन्यांशी लग्ने केली. अलेक्झांडरने आणखी एक लग्नही येथे केले. +या काळात मॅसेडोनियन सैन्य पुन्हा ग्रीसला जाण्याची तयारी करत होते. समुद्रमार्गे अलेक्झांडर त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था करत होता परंतु त्यांची जागा भरून काढण्यासाठी त्याने बॅक्ट्रियन सैन्याला तेथे पाचारण केले. याचा मॅसेडोनियन सैन्यावर विपरीत परिणाम झाला. राजा आपल्यापेक्षा मांडलिक सैन्यावर अधिक विसंबतो आहे या विचाराने बंडाळी माजण्याची चिन्हे दिसू लागली. अलेक्झांडरने प्रथम बळाचा वापर करून आणि नंतर सामोपचाराने हे बंड मोडून काढले आणि सैन्य परत पाठवण्यास सुरुवात केली. +सुसानंतर अलेक्झांडरने आपला तळ एकबटनाला हलवला. येथे त्याचा प्रिय मित्र आणि सेनापती हेफेस्टियन आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. हेफेस्टियनच्या मृत्यूने अलेक्झांडर कोलमडून पडल्याचे सांगितले जाते. हेफेस्टियनच्या मृत्यूचे दुःख त्याने अखेरपर्यंत उराशी बाळगले. +यानंतर अलेक्झांडरने आपला मुक्काम बॅबिलॉनला नेला. +बॅबिलॉनमध्ये अलेक्झांडर नव्या युद्धाची तयारी करत होता. हे युद्ध अरबांबरोबर लढण्याचे घाटत होते. रोम आणि सिसिलीसह युद्ध करण्याचाही अलेक्झांडरचा मानस होता असे सांगितले जाते. याच दरम्यान आयोजित एका समारंभात अलेक्झांडरने अतिमद्यपान केले. समारंभानंतर आपल्या एका मित्राच्या आमंत्रणावरून अलेक्झांडरने त्याच्या सोबत जाऊन अधिक मद्यपान केल्याचे सांगितले जाते.त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच अलेक्झांडर आजारी पडला आणि उत्तरोत्तर त्याची तब्येत बिघडत गेली. या आजारपणात त्याने आपल्या हातातील आंगठी पेर्डिक्कसला काढून दिली आणि ’आपण राज्य सर्वशक्तिमानाच्या हाती सोपवतो आहोत’ अशी घोषणा केली असे इतिहास सांगतो. +इ.स.पू. ३२३ मध्ये ११ जूनच्या दुपारी अलेक्झांडर द ग्रेट बाबिलॉनच्या दुसऱ्या नेबुकड्रेझर या राजाच्या राजवाड्यात मरण पावला. त्याचे वय फक्त ३३ होते. त्याच्या मृत्यूचे खरे कारण अजून समजलेले नाही. +अलेक्झांडरच्या मृत्युपश्चात त्याच्या राज्याला उत्तराधिकारी निवडला गेला नसल्याने त्याच्या राज्याची विभागणी कशी करायची याबाबत त्याच्या महत्त्वाच्या सेनापतींमध्ये एकवाक्यता झाली नाही. अलेक्झांडरच्या पश्चात त्याचा एक सावत्र भाऊ अरिडिअस, बर्सिन या दासीपासून झालेला पुत्र हेरॅक्लीस आणि रॉक्सेनच्या गर्भातील अंकुर या सर्वांचा राज्यावर दावा होता. अलेक्झांडरची दुसरी पत्नी आणि दरायस पुत्री स्टटेरा हिचा खून करण्यात आला. निअर्कस, पेर्डिक्कस, टोलेमी आणि इतर सेनापती यांचे राज्याचा उत्तराधिकारी कोण असावा या वादावर एकमत होईना. त्यातून पुढे अंतर्गत युद्धपरिस्थिती निर्माण झाली. +या वादातून पुढे अरिडिअस, आणि काही काळाने रॉक्सेन आणि अलेक्झांडरचा पुत्र अलेक्झांडर चौथा यांचे खून करण्यात आले. +अलेक्झांडरच्या राज्याचे पुढीलप्रमाणे भाग झाले : +अफगाणिस्तानापासून भारतापर्यंत पूर्वेकडील प्रदेश अलेक्झांडरने नेमलेल्या अनेक क्षत्रपांच्या ताब्यात होता. त्यांची या प्रदेशावरील पकड सुटल्याने तसेच अंतर्गत युद्ध, नागरिकांचा उठाव अशा अनेक कारणांनी हा प्रदेश सतत लढायांत राहिला. पंजाब प्रांत इ.स.पूर्व ३१६ मध्ये भारतातील सम्राट चंद्रगुप्त मौर्य याच्या अधिपत्याखाली आला. +सिकंदरच्या रोमहर्षक कहाणीवर अनेक हिंदी-इंग्रजी चित्रपट, दूरचित्रवाणीपट, ॲनिमेशनपट निघाले. इंग्रजीत 'Alexander' (2004) Director - Oliver Stone, Alexander the Great (1956) Director - Robert Rossen, Alexander the Great (Greek Film, 1980), Young Alexander the Great (2010), The True Story of Alexander The Great - Documentary on History Channel of TV-2005, length 2 Hr 30 Min) वगैरे वगैरे. +हिंदीतला सोहराब मोदी दिग्दर्शित 'सिकंदर' १९४१ साली निघाला. त्यात सोहराब मोदी, पृथ्वीराज कपूर यांच्या भूमिका होत्या. +सिकंदर हा भारतीय भाषांमध्ये 'जेता' याच्या समानार्थी शब्द झाला. हा अर्थ धरून हिंदीत 'सिकंदर' शब्द असलेले काही सामाजिक सिनेमे निघाले. सुधीर मिश्रा दिग्दर्शित 'सिकंदर' (२००९), 'जो जीता वही सिकंदर' (१९९२), 'मुकद्दर का सिकंदर' (१९७८), ए.वेंकटेश दिग्दर्शित 'एक और सिकंदर', 'सिकंदर सडक का' हे त्यांतील काही चित्रपट होत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9365.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fbae8128cc32f9c6e8dfec7cc1e76cdea17fea2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9365.txt @@ -0,0 +1,3 @@ +तिसरा चामराज वोडेयार (२९ सप्टेंबर, १४९२ - १७ फेब्रुवारी, १५५३:मैसुरु) हा मैसुरु राज्याचा पाचवा राजा होता. हा विजयनगर साम्राज्यात सामंत राजा म्हणून राज्य करणारा मैसुरुचा शेवटचा राजा होता. याने १५१३-१५५३ दरम्यान राज्य केले +तिसऱ्या चामराजाने तुलुवा वंशातील चार विजयनगर सम्राटांच्या आधीन राहून राज्य केले. त्याच्या राज्याभिषेकाच्या वेळी सम्राट कृष्णदेवरायाच्या विजयनगरच्या सिंहासनावर होता. त्याच्यानंतर त्याच भाऊ अच्युत देव राय सिंहासनावर आला. यानंतर अच्युत देवरायाचा मुलगा वेंकट राय विजयनगरचा सम्राट झाला. यावेळी त्याच्या मामा शलाकराजू चिन्न तिरुमला ने कट करून वेंकट राय व इतर सर्व राजकुमारांची हत्या केली व स्वतः सम्राट झाला. तो फार काळ टिकला नाही. वेंकट रायाच्या अनुयायांनी शलाकराजूची हत्या केली आणि अच्युत रायचा पुतण्या सदाशिव रायाला सिंहासनावर बसवले. कृष्णदेवरायाचा जावई अलिया राम राय त्याचा अमात्य होता वर तोच साम्राज्याचा कारभार बघत असे. या उलथापालथी दरम्यान तिसऱ्या चामराजाने विजयनगरचे प्रभुत्व नाकारणे सुरू केले. प्रत्यक्षात या बाबतीत काही करण्याआधीच चामराज मृत्यू पावला. +तिसऱ्या चामराजाने आत्ताच्या मैसुरु शहराच्या स्थानी असलेल्या पुरागिरी नावाच्या गावाला तटबंदी केली आण त्यात आपला भव्य महाल उभारला. याला मैसुरु नगर असे नाव देउन अधिकृतपणे या शहराला आपली राजधानी घोषित केली. [१] यानंतर या तटबंदीची अनेक वेळा डागडुजी करून जीर्णोद्धार केला गेला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9372.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2c6971b2f9735deeec820487e6937bd4d3277a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9372.txt @@ -0,0 +1 @@ +तिसरा दारियुश हखामनी साम्राज्याचा अखेरचा सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9391.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0d78669ba1a38b0ff12ce0ba73fd3683bf99a7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9391.txt @@ -0,0 +1,6 @@ +व्हालव्हाचा अलेक्झांदर-एदुआर्द तथा हेन्री तिसरा (सप्टेंबर १९, इ.स. १५५१:सीन-एत-मार्न - ऑगस्ट २, इ.स. १५८९:हौ-दि-सीन) हा इ.स. १५७३ ते इ.स. १५७४ पर्यंत पोलंडचा व फेब्रुवारी १३, इ.स. १५७४ ते मृत्युपर्यंत फ्रांसचा राजा होता. +हेन्री हा हेन्री दुसरा व मेदिचीची कॅथेरिन यांचा चौथा मुलगा होता. राजा होण्याआधी त्याने काही लढायात भाग घेतला होता. इ.स. १५७३मध्ये पोलंडने याला आपला राजा निवडला. दोन वर्षे राज्य केल्यावर हेन्रीचा भाउ फ्रांसचा राजा चार्ल्स नववा मृत्यु पावला. पोलंडच्या धर्मनिरपेक्षतेला कंटाळलेल्या हेन्रीने तेथून पळ काढला व फ्रांसला परतला. तेथे त्याला राजेपदी बसवले गेले. +याच दिवशी हेन्रीचे लग्न लुइस दि लॉरॅं-व्हॉदेमोॅंशी झाले परंतु हेन्री स्त्रैण होता व त्यांना मुले झाली नाहीत. +मे १२, इ.स. १५८८ रोजी ग्विसच्या सैन्याने पॅरिसवर हल्ला केला. यावेळी हेन्रीने पॅरिस सोडले. पॅरिसवर प्रतिहल्ला करायच्या बेतात असलेल्या हेन्रीला एका गुप्तहेराने संदेश द्यायच्या निमित्ताने पोटात सुरा खुपसुन ठार मारले. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9406.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b4c3eef571b3c807af14e21c3aca24a8396c123 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9406.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +छत्रपती तिसरे संभाजी (1801 - 2 जुलै, 1821) भोसले राजघराण्याचा कोल्हापूरचा राजा होता. 24 एप्रिल, 1813 ते 2 जुलै 1821 पर्यंत त्यांनी राज्य केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9407.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18f5c7dc08f0c0b6e109dc25a9058c807df13c53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9407.txt @@ -0,0 +1,8 @@ +महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव गोपाळराव काशीराव गायकवाड, (जन्म : कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा, ११ मार्च १८६३; - मुंबई, ६ फेब्रुवारी १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्त्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात. +सयाजीरावांचे वडील खंडेराव महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्‍नी महाराणी चिमणाबाई ७ मे १८८५ रोजी निधन पावली. त्याच वर्षी २८ डिसेंबर रोजी खंडेरावांचा दुसरा विवाह झाला. त्यांची तीन तरुण मुलेही अकालीच मरण पावली. सयाजीराव ७६वर्षाचे होऊन निधन पावले.[१] +दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३),. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या,. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. त्यांनी या काळामध्ये इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांना भेट दिली. तेथील शिक्षण पद्धती आणि ग्रंथालय यांनी ते प्रभावित झाले. अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालये आपल्या देशातही निर्माण झाली पाहिजेत. या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी ग्रंथालय तज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले. ते दहा वर्ष बडोदा संस्थानांमध्ये ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत होते. बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करण्यात आले संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालये स्थापन करण्यात आली. फिरती ग्रंथालये, ग्राम ग्रंथालये सुरू झाली. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण घेतले होते. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक आहेत. +सामाजिक क्षेत्रात सयाजीराव गायकवाडांनी केलेली कामगिरीही त्यांच्या सामाजिक सुधारणेची साक्ष देणारी आहे. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४). +बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तुसंग्रहालय, कलावीथी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे. महाराज सयाजीराव गायकवाड हे दातृत्वासाठी नेहमी तत्पर असत. सत्पात्री दान देण्यात ते नेहमीच अग्रेसर होते. हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील अनेक गरजवंतांना त्यांनी उदार हस्ते मदत केली होती. ज्यावेळी पुत्रवत प्रेम असणारी त्यांची प्रजा संकटात असेल त्यावेळी त्यांचे दातृत्व आणि कार्य खूपच मोलाचे ठरलेले दिसून येते. +सयाजीराव प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करत हे नियोजन करत असताना ते नेहमीच दूरदृष्टी ठेवत. त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन नेहमीच उत्कृष्ट असे. महाराज अशा प्रकारची मदत करत असताना प्रजेला परावलंबी करण्यापेक्षा स्वावलंबी करण्याकडे त्यांचा मोठा कल असे. शंभर वर्षांपूर्वी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या गंभीर संकटाचे उत्तम व्यवस्थापन करून जनतेला दिलासा प्राप्त करून दिला. या संकटात महाराजांनी संस्थानातील सर्व यंत्रणा कार्यरत केली. लोकांना मदत पोहोचवली. ते प्रजाहितदक्ष राजे होते. जनतेचे कल्याण हाच माझ्या जीवनाचा ध्यास आहे असे ते म्हणत. या विचारांप्रमाणे त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेसाठी व्यतीत केले शिक्षणाचे महत्त्व या जाणत्या राजाने जाणले होते. अनेक सुधारणा करताना त्यांनी शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला. शेतकरी वर्गाला त्यांनी दुष्काळ आणि अतिवृष्टी या काळात मदत केली +बडोद्यात १९२७ च्या जुलै महिन्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. यावेळी चार दिवसांमध्ये नेहमीपेक्षा जाऊ जास्त पाऊस पडला. यावेळी वाघोडियामध्ये ५५ इंच पावसाची नोंद झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी-नाल्यांना महापूर आला. हे सर्व अचानक घडले. लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी आपली घरेदारे जनावरे व साधनसंपत्ती सोडून पलायन करावे लागे.पूर्वी अशा संकटांची पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा नव्हती. त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. या काळात थोडीफार असणारी संपर्क यंत्रणा कोलमडली. कोणत्या भागात किती नुकसान झाले याची माहिती समजायला थोडा वेळ लागला. परंतु पुराची भीषणता आणि झालेली जीवित आणि वित्तहानी पाहता बडोद्यातील प्रशासन ताबडतोब कामाला लागले. या महापूरातून सर्वप्रथम प्रशासनाने वेगवेगळ्या भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आणि कमीत कमी हाणी कशी होईल याकडे लक्ष पुरवले. त्यासाठी उपाययोजना केल्या. लोकांबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांनाही सुरक्षित स्थळी हलवले. अधिकारी आणि अधिकारी नसलेल्या लोकांनी ही सर्व प्रकारच्या मदत कार्यात भाग घेतला. शहरात सर्वांनी मिळून काम केले. उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांचा वापर करून स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. निराधार आणि बेघर लोकांना तात्काळ मदत पुरवली. बडोदा शहर आणि इतर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती आणि धर्मशाळा नागरिकांसाठी खुला करण्यात आल्या. लोकांना मदतीसाठी सरकारतर्फे तातडीने पन्नास हजार रुपये मंजूर करण्यात आले. प्रशासनाच्या या सहकार्यामुळे महाभयंकर पुराच्या काळातही लोकांना दिलासा मिळाला. +सयाजीराव गायकावाडांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले. ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे. मुंबई येथे सयाजीरावांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9411.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36ba3d7d174706b3a131b3e6b7b0cf4ca42f8e97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9411.txt @@ -0,0 +1,2 @@ + तिसळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9464.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bfa84680ff1f1b9d72910de4ad465f1a5db0410 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9464.txt @@ -0,0 +1 @@ +तीर्थहळ्ळी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिमोगा लोकसभा मतदारसंघात असून शिमोगा जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9471.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b91f01fde74119543766b65474d850c8910ebc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9471.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिळाचे तेल तिळापासून तयार केलेले एक खाद्यतेल आहे. +तिळाचे पीक ५,००० पेक्षा अधिक वर्षे घेतले जाते. इथर पिके जेथे होत नाहीत तेथे अनेकदा तीळ पिकविले जातात.[१][२] तीळ हे तेल काढण्यासाठी पिकविलेल्या कडधान्यांपैकी एक आहे. सिंधु खोऱ्यात हे एक महत्वाचे पीक होते व याची निर्यात मेसोपोटेमियाला केले जात असे.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9497.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b75ddbaa47dffa69f51db7d91b19de829aa801c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9497.txt @@ -0,0 +1 @@ +तुंगा नदी (कन्नड: ತುಂಗ ನದಿ) ही दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील एक नदी आहे. या नदीचा उगम पश्चिम घाटात वराह पर्वत नावाच्या टेकडीवर गंगामूळ गावाजवळ होतो. पुढे ही नदी कर्नाटकच्या चिकमगळूर आणि शिमोगा या जिल्ह्यांतून वाहते आणि कूडली या गावी भद्रा नदीला जाऊन मिळते. त्यापुढे या नदीला तुंगभद्रा नदी म्हटले जाते जी कृष्णा नदीची उपनदी आहे. गजनूर गावाजवळ या नदीवर धरण बांधण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9500.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d74b5539ce980d48465cbbc416cca2cfbc3e4359 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9500.txt @@ -0,0 +1 @@ +तुंगार पर्वतावर असलेल्या या तुंगारेश्वर मंदिरात विमलासूर राक्षसाने शिवलिंग स्थापन केले. हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात हे मंदिर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_951.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb311a81da40fcdd116d5a0d60186235593647df --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_951.txt @@ -0,0 +1 @@ +जौनपूर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9534.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e3f2401940481e3420c797fd43106b8da9998bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9534.txt @@ -0,0 +1,2 @@ + तुकापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_954.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fa1e26a3d4f48f0bb8e29936c1c270c03f921e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_954.txt @@ -0,0 +1,2 @@ +जौळके हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9541.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6ec05525fa01cb258be5540bcf85d0b8ee7add6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9541.txt @@ -0,0 +1 @@ +महाराष्ट्राचे खासदार diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9552.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a819ba82a5255eb557d61cd7aa22bc3fe3956e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9552.txt @@ -0,0 +1,9 @@ +विकास प्रतिष्ठान +तुकाराम धोंडीबा पठारे  कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंदननगर, पुणे +तुकाराम धोंडीबा पठारे  कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंदननगर, पुणे या महाविद्यालयाची स्थापना ई.स. २००४ मध्ये झाली व २००५ मध्ये महाविद्यालय सुरू झाले. +सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ +कला वाणिज्य व विज्ञान +बी.ए. बी.कॉम आणि बी.एस्सी संगणक +महाविद्यालयात प्राचार्यांसह एकूण २४ सहायक प्राध्यापक कार्यरत आहे. +या महाविद्यालयातून परिसरातील १००० विद्यार्थी शिक्षण घेतात. +महाविद्यालाचे ग्रंथालय सुसज्ज असून त्यात पाच हजार क्रमिक व पंचवीस हजार संदर्भ ग्रंथ तसेच नियतकालिके विद्यार्थी व शिक्षकांसाठी उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9561.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c234d9d2f7f653b1da780efd794cd0bd9f06d067 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9561.txt @@ -0,0 +1,5 @@ +तुकाराम तात्या पडवळ (जन्म : वडावरे, रत्‍नागिरी जिल्हा-महाराष्ट्र; - ३ जून, इ.स. १८९८) हे एक मराठी साहित्यिक आणि सत्यशोधक समाजाचे सदस्य होते. [२][३] +तुकारामतात्यांचे शिक्षण मुंबईत रॉबर्ट मनी हायस्कूलमधून झाले. पेढी स्थापन करून व्यापार करणारे ते बहुधा पहिले भारतीय असावेत. १८८० साली ते थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य झाले. तुकारामतात्यांचा थिऑसॉफीबरोबर हिंधुधर्मशास्त्राही सूक्ष्म अभ्यास होता. याच धर्मचिंतनाचा उपयोग करून त्यांनी ' एक हिंदू ' या टोपण नावाने ' जातिभेदविवेकसार ' नावाचा ग्रंथ १८६१ साली प्रसिद्ध केला होता. त्याची दुसरी आवृत्ती महात्मा जोतीराव फुले यानी १८६५ साली स्वखर्चाने प्रकाशित केली होती. [४][५] तिसरी आवृत्ती १८८४ साली निघाली. वेदोत्तर काळात ब्राह्मणांनी केवळ स्वार्थासाठी वर्णांवरून जाती निर्माण करण्याचा प्रयत्‍न केला असावा, याला शास्त्रांत आधार सापडतात, असा निष्कर्य ह्या ग्रंथात काढण्यात आलेला आहे. +तुकारामतात्या पडवळ यांनी ’तत्त्वविवेचक’ यानावाचा छापखाना काढून संस्कृत धर्मग्रंथ, वारकरी संतांच्या अभंगगाथा, व काही इंग्रजी ग्रंथ प्रकाशित केले. महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या (१९५०) अधिकृत गाथेत (संपादक: पु.मं. लाड) ४६०० अभंग आहेत. तुकारामतात्या पडवळ यांच्या समग्र तुकाराम गाथेत ८४०० अभंग आहेत. +तुकारामतात्या पडवळ यांनी आठ हजारांपेक्षा अधिक अभंग मिळवून प्रसिद्ध केले. गाथा प्रकाशनासंबंधीची ही माहिती केळुस्करांनी त्यांच्या तुकाराम चरित्रात आवर्जून दिली आहे. +ऐसी अक्षरे या संकेतस्थळावर तुकारामतात्यांचा जन्म ३ जून १८९८ रोजी दिलेला आहे, ते अर्थातच चुकीचे आहे. तो दिवस त्यांचा पुण्यस्मरणदिन आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9568.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ccb2a81e124dbc8f8e5cd820ae977aea4d0b681 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9568.txt @@ -0,0 +1,29 @@ +तुकुमान (स्पॅनिश: Provincia de Tucumán) हा आर्जेन्टिना देशाचा एक प्रांत आहे. तुकुमान प्रांत देशामध्ये आकाराने सर्वात लहान असून येथील लोकसंख्या घनता सर्वाधिक आहे. हा प्रांत आर्जेन्टिनाच्या उत्तर भागात वसला आहे. + + + +एंत्रे रियोस · +कातामार्का · +कोरियेन्तेस · +कोर्दोबा · +चाको · +चुबुत · +जुजुय · +तिएरा देल फ्वेगो · +तुकुमान · +नेउकेन · +फोर्मोसा · +बुएनोस आइरेस · +मिस्योनेस · +मेन्दोसा · +रियो नेग्रो · +ला पांपा · +ला रियोहा · +सांता क्रुझ · +सांता फे · +सांतियागो देल एस्तेरो · +सान लुईस · +सान हुआन प्रांत · +साल्ता + +बुएनोस आइरेस शहर (Ciudad Autónoma de Buenos Aires) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9589.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0dd3e21c8a6c3d9f5cbd1f5eda2a2b4a38928f15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9589.txt @@ -0,0 +1 @@ +तुझं माझं जमेना ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9592.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d0d95a6fe773fe4801c050d5b5436f7b0a2cb80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9592.txt @@ -0,0 +1 @@ +माझी तुझी रेशीमगाठ ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक लोकप्रिय मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9615.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0006d05f950e4cb7145c32cc877416c185fbee04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9615.txt @@ -0,0 +1 @@ +तुतिकोरिन विमानतळ (आहसंवि: TCR, आप्रविको: -) (तमिळ: தூத்துக்குடி வானூர்தி நிலையம்) हा भारताच्या तूतुकुडी शहराजवळील एक छोटा विमानतळ आहे. हा विमानतळ तुतिकोरिन शहरापासून १६ किमी अंतरावर स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9616.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66f3c3781232f69136b00716ffb967bb093872b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9616.txt @@ -0,0 +1,8 @@ +🌿तुती लागवड पद्धत:- +      तुती लागवडीसाठी प्रथमतः तुटीच्या कांड्या (लाकड 🥢 ) घेतली जाते.      +तेेे ५ते६ इंच उंचीचे व ३ डोळे असणाऱ्या कांड्या जमिनीत उभ्या पुरल्या जातात.     व येक डोळा वरती ठेवला जातो.              +  या पद्धती रोप तयार केले जाते. +तुती ही एक वनस्पती आहे. रेशीम उद्योगाची सुरुवात तुतीच्या झाडांच्या लागवडीपासून होते. +यामध्ये व्ही-१ व एस-१६३५ या तुतीच्या जातीच्या लागवडीतून पाल्याचे उत्पादन चांगले मिळते असे मानले जाते. या जाती बागायती क्षेत्राकरिता प्रसारित करण्यात आल्या आहेत. तुतीची लागवड पावसाळ्यामध्ये करता येते. जमिनीची मशागत करून एक एका पट्ट्यात ५ फुट - २ फुट अंतरावर तुती लागवड केली जाते. तुतीचे पहिले पीक तयार होण्यास ५ ते ६ महिने लागतात. पहिल्या पिकाचा पाला रेशीम किडय़ांना खाऊ घातल्यानंतर तुतीच्या झाडांची जमिनीपासून एक फूट उंचीवर छाटणी केली जाते. यानंतर येणारे पीक साधारणपणे दोन महिन्यांत तयार होते. अशाप्रकारे दुसऱ्या वर्षांपासून प्रतिवर्षी पाच ते सहा पिके बागायती जमिनीतून मिळतात. एकदा लागवड केलेल्या तुतीच्या झाडापासून २० ते २५ वर्षांपर्यंत पाला उपलब्ध होऊ शकतो. तुतीचे नाव मोरस अल्बा[morous alba] कुळ- मोरेसी [Moraceae]असे आहे + +महाराष्ट्रात पुणे जिल्ह्य़ाचे हवामान तुतीच्या लागवडीसाठी व एकूणच रेशीम उत्पादन व्यवसायासाठी अनुकूल आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_962.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00933031436fd3b9d676c8fc01dd54649e6bc111 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_962.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस - १४ एप्रिल हा इ.स. २०१७ पासून पुढे ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने घेतला आहे.[१][२][३][४][५] +गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक आंबेडकर जयंतीला ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करीत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस' म्हणून साजरी होऊ लागली.[६][७] +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘ज्ञानाचे प्रतिक’ म्हटले जाते, त्याची काही कारणे खालिलप्रमाणे आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_963.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00933031436fd3b9d676c8fc01dd54649e6bc111 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_963.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस - १४ एप्रिल हा इ.स. २०१७ पासून पुढे ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने घेतला आहे.[१][२][३][४][५] +गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक आंबेडकर जयंतीला ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करीत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस' म्हणून साजरी होऊ लागली.[६][७] +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘ज्ञानाचे प्रतिक’ म्हटले जाते, त्याची काही कारणे खालिलप्रमाणे आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9662.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..614c9a73654f6299fbf8d7ab9ea10632e3499158 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9662.txt @@ -0,0 +1,7 @@ +तुमसर रोड जंक्शन किंवा तुमसर रोड रेल्वे स्थानक (स्टेशन कोड: TMR ) हे महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक तुमसर शहराला व आजूबाजूच्या गावण भारतातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांशी जोडते. 'तुमसर-तिरोडी-कटंगी-बालाघाट' आणि 'नागपूर-तुमसर-गोंदिया रायपुर' हे दोन लोहमार्ग तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानकसशी जोडलेले आहेत. उपरोक्त दोन्ही लोहमार्गावरून जाणाऱ्या अनेक 'प्रवासी,मेल-एक्स्प्रेस, जलद (सुपरफास्ट )' इत्यादी गाड्या तुमसर रोड स्थानकात थांबतात. तुमसर रोड रेल्वे स्थानक तुमसर शहरापासून ५ किमी अंतरावर आहे.[१] +या स्थानकातून जाणाऱ्या संपूर्ण रेल्वे मार्गिकेचे विद्युतीकरण झाले आहे. गोंदिया-भंडारा रोड विभागाचे १९९०-९१ मध्ये विद्युतीकरण करण्यात आले.[२] तुमसर रोड स्टेशन हे विद्युतीकरणाच्या भंडारा रोड-गोंदिया या दोन रेल्वे स्थानाकांच्या मध्ये स्थित आहे.[३] +तुमसर, मोहाडी व गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचा सीमावर्ती भाग, तसेच मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिणेकडील गावांतील नागरिक या स्थानकाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत; पण या स्थानकात बहुतांश गाड्यांचे थमयबे नाहीत. वाढत्या लोकसंख्येबरोबर तुमसर रोड रेल्वे स्थानकावरही काही समस्या आणि आव्हाने निर्माण झाली आहेत. +तुमसर रेल्वे स्थानकाच्या संदर्भात विविध विचारवंत आणि भंडारा जिल्ह्यातील प्रवासी संघटना यांनी पुढील प्रस्ताव ठेवले आहेत. +स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर बहुप्रतिक्षित रामटेक-तुमसर टाऊन रेल्वे मार्गाच्या २०१६ मध्ये सर्वेक्षणाला हिरवी झेंडी मिळाली होती. यासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे होता. हा रेल्वे मार्ग तिरोडी-कटंगी-बालाघाट मार्गाला जोडण्याचा रेल्वेचा प्रस्ताव होता. परंतु अद्यापही या कामाच्या बाबतीत हालचाली दिसत नाहीत.[४][५] +तुमसर रोड रेल्वेस्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश झाला. या योजनेच्या माध्यमातून दोनही रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलणार आहे. रेल्वे स्थानक अतिशय देखणे व निटनेटके राहणार आहे. प्रवाशांसाठी आरोग्य सुविधा वृद्ध व दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, रेल्वे स्थानकावर एटीएमची सुविधा, प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, शुद्ध पाणी आणि रेल्वे कर्मचान्यासाठी अत्याधुनिक सदनिका बांधण्यात येणार आहे.[६] +उपलब्ध नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_967.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..966464e5288d9ea6f574e8be1b219e290ace5fd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_967.txt @@ -0,0 +1,9 @@ +ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ही पुण्यातील सदाशिव पेठेतील एक माध्यमिक शाळा आहे. ही शाळा डॉ. विनायक विश्वनाथ उर्फ अप्पा पेंडसे ह्यांनी सुरू केली. ही शाळा CBSEच्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण देते. +ह्या शाळेत ५वी ते १०वी या इयत्ता आहेत. प्रत्येक इयत्तेत मुले व मुली अश्या दोन तुकड्या व प्रत्येक तुकडीत ४० मुले असतात.. +शाळेत इंग्रजी, हिंदी, मराठी व संस्कृत ह्या चार भाषा आहेत. गणित, समाजशास्त्र व शास्त्र हे विषय इंग्रजी भाषेतून शिकविले जातात. +शाळेत दर आठवड्यातील शुक्रवारी एका विषयाची परीक्षा असते. शाळेत मुलांना भविष्यवेध प्रकल्प, विशेष उद्दिष्ट्य गट यांसारखे प्रकल्प असतात. +याचबरोबर ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी, सोलापूर, हराळी इत्यादी ठिकाणीही प्रशाला चालतात. +प्रबोधिनीतील मुलांचा गणवेश गुलाबी रंगाचा गुडघ्यापर्यंत उंचीचा झब्बा, पांढऱ्या रंगाची सलवार व डोक्यावर पांढरी गांधी टोपी असा आहे; तर मुलींचा गणवेश आकाशी कुर्ता, पांढरी सलवार व पांढरी ओढणी असा आहे. हा गणवेश मुलांना आठवड्यातून एकदा म्हणजे शनिवारी तसेच काही खास कार्यक्रमांना घालून यावा लागतो. इतर दिवशी मुले कोणतेही साधे नेहमीचे कपडे (कॅज्युअल्स्) घालू शकतात मात्र ७वीपासून मुलींना भारतीय कपडे (उदा. पंजाबी ड्रेस) व ९वीपासून मुलांना फुलपॅंट घालणे बंधनकारक आहे. +ज्ञान प्रबोधिनीत (पुणे) प्रवेश हा ५वीत दिला जातो. त्यासाठी दोन टप्प्यांची प्रवेश परीक्षा घेतली जाते. पहिला टप्पा हा लेखी असतो. ह्यात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र होतात. दुसरा टप्पा हा लेखी असतोच, तसेच विद्यार्थ्यांची मुलाखतही घेतली जाते. त्यातून अंतिम ४० मुलांचा व ४० मुलींचा अशा ८० जणांचा प्रवेश निश्चित केला जातो. ह्या परीक्षेची रूपरेषा ज्ञान प्रबोधिनी प्रज्ञा मानस संशोधिकेने निश्चित केलेली असते. +ज्ञान प्रबोधिनी मध्ये शाळा सुटल्यानंतर मुले-मुली दलावर जातात. मुलांचे दल युवक विभागाकडून तर मुलींचे दल युवती विभागाकडून चालवले जाते. शाळेतील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी हे दलावर मार्गदर्शक म्हणून काम करतात. दलाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांची जबाबदारी या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींवरच असते. उदा. मुलामुलींना एखाद्या सहलीसाठी घेऊन जाणे, एखादे शिबीर घेणे, गणेशोत्सवातील सुप्रसिद्ध 'बरचीनृत्या'चा सराव करून घेणे, त्याचबरोबर रोजच्या खेळण्यासाठी मैदाने निवडणे, तिथली व्यवस्था बघणे, इत्यादी. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9675.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d876e6aabc07ede189d0572b1267d951613fc63b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9675.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 47°23′37″N 0°41′21″E / 47.39361°N 0.68917°E / 47.39361; 0.68917 + +तुर (फ्रेंच: Tours) ही फ्रान्स देशाच्या सॉंत्र प्रदेशातील एंद्र-ए-लावार विभागाची राजधानी आहे. तुलॉं शहर फ्रान्सच्या उत्तर-मध्य भागात लाऊआर नदीच्या किनाऱ्यावर वसले असून ते सॉंत्र प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे.. +तुर फ्रान्समधील वाईन उत्पादक क्षेत्रामध्ये स्थित असून ऐतिहासिक काळात ते तुरेन ह्या प्रांतामध्ये होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9676.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d876e6aabc07ede189d0572b1267d951613fc63b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9676.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 47°23′37″N 0°41′21″E / 47.39361°N 0.68917°E / 47.39361; 0.68917 + +तुर (फ्रेंच: Tours) ही फ्रान्स देशाच्या सॉंत्र प्रदेशातील एंद्र-ए-लावार विभागाची राजधानी आहे. तुलॉं शहर फ्रान्सच्या उत्तर-मध्य भागात लाऊआर नदीच्या किनाऱ्यावर वसले असून ते सॉंत्र प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे.. +तुर फ्रान्समधील वाईन उत्पादक क्षेत्रामध्ये स्थित असून ऐतिहासिक काळात ते तुरेन ह्या प्रांतामध्ये होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9685.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c961a3bdc59555afff43617f9fa59403c64c2c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9685.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुराटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9705.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..133f5ddfbdcb1f6cab14479bf8097b018e3d72ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9705.txt @@ -0,0 +1,4 @@ +तुरेबाज चंडोल साधारण १८ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. नर-मादी दिसायला सारखेच असतात, त्यांच्या पाठीकडून गडद बदामी-मातकट रंग त्यावर तुटक रेषा, पोटाकडून पांढरा रंग आणि पिवळसर रंगाचे पाय. इतर चंडोल प्रमाणेच नर तुरेबाज चंडोल उंच भरारी मारण्यासाठी आणि उडतांना गोड गाणी म्हणण्यासाठी प्रसिद्ध आहे. वीण काळात अनेक नर उंच उंच उडून स्पर्धा करतात. +खुले मैदानी प्रदेश, अर्ध वाळवंटी प्रदेश, कमी गवताळ भाग अशा प्रकारच्या प्रदेशात राजस्थान ते मध्य प्रदेश महाराष्ट्रसह दक्षिण भारत तसेच पश्चिम बंगाल, ओडिशा या भागात सर्वत्र राहणारा पक्षी तसेच चीन आणि आफ्रिकेतील काही तुरेबाज चंडोल पक्ष्याचे भागात वास्तव्य आहे. +गवताळ भागात, दगड-कपारीत असलेले विविध कीटक हे यांचे खाद्य आहे. +मार्च ते जून हा काळ तुरेबाज चंडोलचा प्रजनन काळ असून गवतातच साधे घरटे बांधले जाते. मादी एकावेळी ३ ते ४ फिकट पिवळी-पांढरी त्यावर जांभळी किंवा तपकिरी ठिपके असलेली अंडी देऊन एकटीच अंडी उबविते. मात्र पिलांना खाऊ घालण्याच्या कामात नर मादीला मदत करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9707.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43f7827323bdd402982d79aec6a823383d9c3f2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9707.txt @@ -0,0 +1,5 @@ +तुरेवाला सर्पगरुड किंवा मूरयला (शास्त्रीय नाव:स्पायलॉर्निस चीला) ही गृध्राद्य पक्षिकुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. याला इंग्लिशमध्ये क्रेस्टेड सर्पंट ईगल तर संस्कृतमध्ये पन्नगाद असे नाव आहे. यांच्या डोक्यावरील असलेल्या तुऱ्यांमुळे या प्रजातीस तुरेवाला असे नाव आहे. या पक्ष्याला मराठीत डोंगर चील(पु.), मोरघार(स्त्री.), हुमन पाखरू(नपुं.), (भंडारा) पिंगुळी(स्त्री.), (ठाणे) गरुड(पु.), मुरयल(पु.), शिखी सर्पगरुड(पु.) असे म्हणतात. हिंदीमध्ये या पक्ष्याला डोगरा चील, फुर्ज बाज, सर्पचर, सर्पवत् गरुड अशी नवे आहेत. +साधारण ७४ सेमी आकाराचा हा गरुड बेडूक, पाली, सरडे, उंदीर, मोर, रानकोंबड़या, सरके पक्षी यांची शिकारी करण्याबरोबरच सापही पकडतो. त्याच्या खाद्यात विषारी सापांचाही समवेश होतो. हा जंगलात राहणारा पक्षी आहे. जंगलातल्या मोकळ्या जागांच्या कडेला असलेल्या झाडांवर बसून तो सरपटणाऱ्या प्राण्यांच्या हालचालीची वाट बघत असतो. तसूभर हलचाल दिसली तरी तो फांदीवरून झेपावतो आणि सुरीसारख्या धारदार नख्यांनी सज्ज अशा पंज्यामधे भक्ष्याला जायबंदी करतो. याने हतबल झालेल्या भक्ष्याचे अणकुचीदार नखे आणि बाकदार चोच यांनी तुकडे करून गिळून टाकतो. +गडद तपकिरी (उदी) रंगाचा हा गरुड संपूर्ण महाराष्ट्रात दिसतो. त्याच्या डोक्यावर काळ्या-पांढऱ्या रंगाचा तुरा असतो. खालून पिंगट उदी रंगाचा असतो. त्यावर काळे-पांढरे ठिपके व बारीक कड्या असतात. उडताना शेपटीवर पांढरा पट्टा दिसतो. तसाच पट्टा पंखांवरही असतो. नर मादी दिसायला सारखे असतात. कर्कश आवाजात शीळ घालीत जंगलाच्या टापूवर एकटा किंवा जोडीने आढळून येतात. त्याची विण डिसेंबर ते मार्च दरम्यान होते. जंगलातल्या एखाद्या उंच झाडावर काड्या-काटक्या आणि मध्यम आकाराच्या फांद्या गोळा करून घरटे केले जाते. लांबून पाहिले असता घरटे एखाद्या ढिगाऱ्यासारखे दिसते. गरुडाची मादी या घरटयात एकच अंडे घालते. घरटे असलेले झाड पडले नाही किंवा तोडल्या गेले नाही तर, वर्षानुवर्ष एकच घरटे वापरले जाते. दरवर्षी घरटयात नवीन काड्या–काटक्यांची भर घातली जाते. +हा मोठा रुबाबदार पक्षी आहे. विशेषतः त्याच्या डोक्यावरचा काळा-पांढरा तुरा मोठा झोकदार दिसतो. त्याची ऐट वाढवतो. उंच आकाशात उडणारा सर्पगरुड त्याच्या पंखांमध्ये असलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सहज ओळखू येतो. उंच उंच आकाशात घिरट्या घालत तो स्वतःच्या राज्याची देखरेख करतो आणि अधूनमधून आरोळी देतो ‘केक केक कीs किs !’ नावाप्रमनेच सर्पगरुड सापांची शिकार करतो. भक्ष्य पंनज्यात धरून ऐसपैस ओटयासारख्या घरट्यात आणून टाकतो. घरट्यातल पिल्लू भक्ष्याचे तुकडे करून गिळायला शिकतं. सुरुवातीलाकापसाच्या गोळ्यासारखा दिसणारागरुडाचा पिल्लू सावकाशीन रंगेबीरंगी दिसायला लागत. उडायलाशिकलेलं पिल्लू घरट्याचा परिसर सोडून बाहेर पडत. स्वतंत्रपणे शिकारी करायला लागतं त्याचापाशी अनुभव नसतो, त्यामुळे नवीन परिसराच्या शोधात चुकून शहरांमध्ये येतं अशा वेळी कावळे टपलेले असतात. त्यांनी पूर्वी कधीही न पाहिलेला हा पाहून पहिला, कि त्याच्या पाठलाग करायला सुरुवात करतात. त्याला दमवतात. कावळयांनपासून सुटका करून घेताना थकलेले, भागलेले असे तरुण गरुड कधीही घरादारांमध्ये येतात. जखमी होतात. अशा वेळी योग्य ते उपचार करून त्यांना लवकरात लवकर त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानात सोडनं आवश्यक असतं. +सर्प गरुड विषारी सापही मारून खातो. मग सापाच्या विषारी त्याच्यावर कोणताही परिणाम का होत नाही? उत्तर तुम्ही शोधायचं आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9716.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d54c4e453d29859a2a51c34f2098d1a5e5452298 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9716.txt @@ -0,0 +1 @@ +तुर्कमेन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (तुर्कमेन: Түркменистан Совет Социалистик Республикасы, रशियन: Туркменская Советская Социалистическая Республика) हे सोव्हिएत संघाचे इ.स. १९२५ ते इ.स. १९९१ या कालावधीत गणराज्य होते. १९९२ नंतर हे गणराज्य स्वतंत्र झाले व तुर्कमेनिस्तानचा उदय झाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9725.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6915f956cde4211f857845262949908d81bb30eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9725.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुर्कमेन ही मध्य आशियामधील तुर्कमेनिस्तान देशाची राष्ट्रभाषा आहे. +१९२८ सालापर्यंत तुर्कमेन भाषेत लिहिण्याकरिता अरबी वर्णमालेचा वापर केला जात असे तर १९२९ ते १९३८ दरम्यान लॅटिन वर्णमाला वापरली गेली. सोव्हिएत संघाच्या राजवटीखाली १९३८ ते १९९१ दरम्यान सिरिलिक वर्णमाला वापरून तुर्कमेन भाषा लिहिली गेली. १९९१ नंतर सध्या तुर्कमेनिस्तान शासनाने अधिकृत सुचनांसाठी पुन्हा लॅटिन वर्णमाला वापरण्याचा निर्णय घेतला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9727.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fba3d7d5afa520196710f39f4c99e8ad44eee126 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9727.txt @@ -0,0 +1 @@ +रशिया-तुर्कस्तान युद्ध (१६७६-१६८१) हे युद्ध रशियन साम्राज्य व तुर्की साम्राज्य यांच्यात लढले गेले. यात तुर्की साम्राज्याचा विजय झाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9731.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9306465067597098fabab6fdce84a383c561578c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9731.txt @@ -0,0 +1 @@ +तुर्कस्तान देश ७ भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. हे सात प्रदेश एकूण २१ उप-प्रदेशांमध्ये वाटले गेले आहेत. ह्या प्रदेशांची रचना १९४१ साली करण्यात आली. ह्या प्रदेशांचा वापर प्रशासकीय कारणांसाठी होत नसून केवळ भौगोलिक, लोकसांख्यिक व आर्थिक माहितीसाठी ते वापरले जातात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9754.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47303916a2a82ece692049d1684ccb9cdd70cb9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9754.txt @@ -0,0 +1 @@ +तौलनिक राजकारण हा राज्यशास्त्राचा उपघटक आहे. ॲरिस्टॉटल हा या उपशाखेचा जनक ठरतो. तुलनात्मक अभ्यासाद्वारे प्रत्येक राज्यव्यवस्थेच्या वेगळ्या वैशिष्ट्यांची कार्यकारणमीमांसा शक्य होते. कोणत्याही राज्यपद्धतीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन तुलनेशिवाय होऊच शकत नाही. तुलनात्मक शासन आणि तुलनात्मक राजकारण ह्या काटेकोर दृष्टीने पाहिल्यास भिन्न भिन्न व्याप्ती असणाऱ्या संकल्पना आहेत. दुसरी संज्ञा अधिक व्यापक आणि पहिल्या संज्ञेला आपल्या कक्षेत सामावून घेणारी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9763.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17332117f82924bc91385f5ceee97a37649ca2b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9763.txt @@ -0,0 +1,3 @@ +श्याम रामसे (जन्म : इ.स. १९५२; - १८ सप्टेंबर २०१९) आणि आणि तुलसी रामसे (जन्म : कराची, २९ जुलै १९४४, - मुंबई, १३ डिसेंबर २०१८)हे दोघेही बंधू हिंदी भयपट बनवण्यासाठी प्रसिद्ध होते. फतेहचंद यू. रामसे हे त्यांचे वडील. त्यांची कराची आणि लाहोरमध्ये इलेक्ट्राॅनिक्सची दुकाने होती. हिंदुस्थानच्या फाळणीनंतर ते आपल्या सात मुलांसह मुंबईत आले आणि त्यांनी लॅमिंग्टन रोडवर एक इलेक्ट्राॅनिक्सचे दुकान काढले. +श्याम रामसे यांनी १९७० च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत हॉरर सिनेमा आणला. त्यांनी आणि तुलसी रामसे यांनी अंधेरा (१९७५), इन्स्पेक्टर धनुष (१९९१), कोई है (२०१७), तलाशी (१९९६), तहखाना (१९८६), द माॅन्स्टर (१९९४), दरवाजा, दो गज जमीन के नीचे (१९७१), पुराना मंदिर (१९८४), पुरानी हवेली (१९८०), बंद दरवाजा, वीराना, सबूत (१९८०) या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. त्यांनी एकूण ३० भयपट निर्माण केले. त्यांच्या 'दो गज जमीन के नीचे' या चित्रपटाच्या निर्मितीला साडेतीन लाख रुपये खर्च आला आणि त्याच्या पहिल्या आठवड्याची कमाई ३५ लाख रुपये होती. +श्याम यांनी त्यांचे बंधू तुलसी रामसे यांच्यासोबतीने भारतीय दूरचित्र वाहिन्यांवर हॉरर शैलीच्या मालिका आणल्या. १९९३ ते २००१ पर्यंत चाललेली झी हॉरर शो ही त्यांनी भारतीय वाहिन्यांवर आणलेली पहिली मालिका ठरली. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9766.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56dbce7b96486ca796f05c3416924b26858e3496 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9766.txt @@ -0,0 +1,6 @@ +गोस्वामी तुलसीदास हे भारतातील एक हिंदू संत कवी होते. +तुलसीदासांचा जन्म इसवी सन १४९७ या वर्षी सध्याच्या उत्तर प्रदेश या राज्यातील चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर यथे झाला. +तुलसीदास यांनी भारतभर भ्रमण केले. तत्कालीन हिंदु समाजावर झालेले आक्रमण पाहून ते अतिशय दुःखी झाले. त्यानी भारतातील सर्व राजांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. पण हे प्रयत्न सफल झाले नाहीत. तरीही तुलसीदास यांनी या आक्रमणाचे स्वरूप समजावून सांगितले. प्रबोधन केल्याने अनेक राजांनी सामना केला. सामान्य लोकांमध्येही त्यानी जनजागृती केली. हिंदू धर्म हा एक आहे, त्यास पंथात विभागू नका हे त्यांनी सांगितले. तुलसीदासांनी रामलीला नाट्य-प्रकारची सुरुवात केली. +काशी आणि अयोध्या येथे (संवत १६३१) श्रीरामचरितमानस आणि विनय पत्रिका या रचना केल्या. आजचा सुप्रसिद्ध पाठ हनुमान चालीसा ही तुलसीदास यांची रचना आहे. श्रीरामचरितमानस लिखाणासाठी त्यांना प्रत्यक्ष भगवान श्रीराम यांनी आज्ञा केली होती असे मानतात. त्यांनी संस्कृतमधील वाल्मीकी रामायणाचे अवधी भाषेत रूपांतर करून त्याचे नाव 'रामचरितमानस' असे ठेवले. हे लेखन त्यांनी निव्वळ सव्वीस दिवसात पूर्ण केले होते. +"रामायण अनुहरत सिख, जग भई भारत रीति। +तुलसी काठहि को सुनै, कलि कुचालि पर प्रीति।" diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9780.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a34f60158bba3eaff870ed4e30bfee82f47c55f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9780.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुलुव वंश तथा तुलुवा राजवंश हा मध्ययुगीन भारतातील राजवंश होता. यांनी विजयनगरचे साम्राज्यावर राज्य केले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_98.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_98.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb802c58dfb0679217f24dd0266d95bcf27a5167 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_98.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै २६, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9816.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fbbd8125480f8600f31a8cfdcf7d8f60c8113ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9816.txt @@ -0,0 +1,6 @@ + +तुळशी वृंदावन, पंढरपूर हे पंढरपूर येथील प्रेक्षणीय स्थळ आहे. येथे विठ्ठलाची २५ फूट उंचीची मूर्ती आहे. तसेच अनेक फुलझाडे आणि रंगीबेरंगी कारंजे यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. +पंढरपूर येथील यमाई तलावालगत चार कोटी २५ लाख रुपये खर्च करून हे ठिकाण तयार करण्यात आले होते. [१] +पंढरपूरातील यमाई तलावाच्या परिसरात वनविभागाच्या वतीने तुळशी वृंदावनाची उभारणी करण्यात आली. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आपला काही वेळ शांतपणे आणि निसर्गाच्या सान्निध्यात घालवता यावा, त्याचबरोबर विविध संतांच्या चरित्राविषयी माहिती मिळावी या हेतूने राज्य सरकारने तुळशी वृंदावनाची निर्मिती केली.[२] त्यासाठी चार कोटी २५ लाख रुपये खर्च करण्यात आला. +येथील वृंदावनामध्ये विविध प्रकारच्या तुळशीबरोबरच इतर अनेक फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. रंगीबेरंगी कारंजे आणि भव्यदिव्य अशा विठ्ठल मूर्ती पाहण्यासाठी अनेक भाविक येथे येतात.[१] +सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत पर्यटकांना वृंदावनात प्रवेश देण्यात येतो. लहान मुलांसाठी १५ रुपये प्रवेश शुल्क तर मोठ्यांसाठी २० रुपये शुल्क आकारण्यात येतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_983.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c51d9c637f9d6fba575dd3c4385135af5e37598d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_983.txt @@ -0,0 +1,6 @@ +ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. +हा पुरस्कार सुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा उपक्रम करण्याचे ठरवले. २२ मे, इ.स. १९६१ या दिवशी साहू जैन यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्टमधून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा केली. त्यानुसार भारतीय ज्ञानपीठाच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती रमा जैन यांनी १६ सप्टेंबर, इ.स. १९६१ यादिवशी संस्थेच्या बैठकीत ज्ञानपीठ पुरस्काराबाबतचा ठराव मांडला. या पुरस्काराचे स्वरूप ठरविण्यासाठी २ एप्रिल, इ.स. १९६२ या दिवशी दिल्लीत देशभरातून ३०० विद्वानांना आमंत्रित करण्यात आले. या विद्वानांचे दोन सत्रांत संमेलन झाले. सत्रांचे अध्य्क्षपद डॉ. वी. राघवन आणि डॉ. भगवतीचरण वर्मा यांच्याकडे होते. सूत्रसंचालन डॉ. धर्मवीर भारती यांनी केले. या संमेलनाला काका कालेलकर, हरेकृष्ण मेहताब, निसीम इझिकेल, डॉ. सुनीति कुमार चॅटर्जी, डॉ. मुल्कराज आनंद, सुरेंद्र मोहंती, देवेश दास, सियारामशरण गुप्त, रामधारी सिंह दिनकर, उदयशंकर भट्ट, जगदीशचंद्र माथुर, डॉ. नगेन्द्र, डॉ. बी.आर. बेंद्रे, जैनेन्द्र कुमार, मन्मथनाथ गुप्त, लक्ष्मीचंद्र जैन यांसारखे विद्वान हजर होते. या संमेलनातून तयार झालेली पुरस्काराची संपूर्ण योजना डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सादर करण्यात आली. त्यांनी ती मान्य केली व निवडसमितीचे प्रमुखपदही स्वीकारले पण इ.स. १९६३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर ही जबाबदारी काकासाहेब कालेलकर व डॉ. संपूर्णानंद यांच्याकडे आली. २९ डिसेंबर १९६५मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरूप यांच्या ओडोक्वुघल (बासरी) या काव्यकृतीला मिळाला. मराठी भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि.स.खांडेकर यांना प्रदान करण्यात आला. +भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो. ज्या भाषेसाठी हा पुरस्कार दिला गेला असेल, त्याच्या पुढील तीन वर्षे त्या भाषेचा पुरस्कारासाठी विचार केला जात नाही. सुरुवातीला एक लाख, नंतर दीड लाख, नंतर पाच लाख त्यानंतर आता सात लाख रुपये एवढी रक्कम पुरस्कार विजेत्याला दिली जाते. काहीवेळा एका ऐवजी दोन साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड होते त्यावेळी ही रक्कम विभागून दिली जाते. इ.स. १९६७ मध्ये गुजराती व कानडी, इ.स. १९७३ मध्ये उडिया व कानडी तसेच इ.स. २००६ मध्ये कोकणी आणि संस्कृत अशा दोन भाषांना हे पारितोषिक विभागून देण्यात आले होते. +भारतातील विद्यापीठे, त्यांचे भाषाप्रमुख, अन्य शिक्षणसंस्थांचे प्रमुख, विख्यात साहित्यिक, समीक्षक, भाषाशास्त्रज्ञ अशा सर्वांना आपापल्या मातृभाषेतील साहित्यकृतीची शिफारस करण्याची विनंती करण्यात येते. ज्ञानपीठ पुरस्काराच्या पहिल्या निवडसमितीवर सातपेक्षा कमी व अकरापेक्षा जास्त मान्यवर असू नयेत असे धोरण ठरविण्यात आलेले आहे. ज्ञानपीठ पुरस्कारासाठी नावाची छाननी करण्यासाठी प्रत्येक भाषेची तीन सदस्यांची एक समिती असते. तिला एल.ए.सी. म्हणजेच लोकल अ‍ॅडव्हायझरी कमिटी म्हणतात. ही समिती आपल्या भाषेतील एका समर्थ साहित्यिकाच्या नावाची एकमुखाने शिफारस ज्ञानपीठ व्यवस्थापनाला करते. नंतर मध्यवर्ती निवड समितीत एकाच साहित्यिकाच्या ग्रंथाची निवड केली जाते. +ज्ञानपीठ पुरस्कारात 'पुरस्कार-पत्र', 'वाग्देवीची प्रतिमा' आणि 'अकरा लाख रुपयांचा धनादेश' यांचा समावेश असतो. ज्ञानपीठ पुरस्कारात दिली जाणारी वाग्देवीची प्रतिमा ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे. या सरस्वती मंदिराची निर्मिती राजा भोज याने इ.स. १३०५ मध्ये केली होती. वाग्देवीची ही मूर्ती सध्या लंडन येथील ब्रिटिश संग्रहालयात आहे. + •  - १९८२ नंतर, लेखकाच्या कोणत्याही एक विशिष्ट कृतिस पुरस्कार प्रदान न करता त्यांच्या लेखनाच्या संपूर्ण संकलनाचा विचार केला जातो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9830.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27cdb69241fcc59d1574105bf125f3e6263bffed --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9830.txt @@ -0,0 +1,9 @@ + तुळस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +==प्रेक्षणीय स्थळे==तुळस गावात श्री देव जैतिर मंदिर प्रसिद्ध आहे. येथे फार मोठी यात्रा भरते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9856.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5970adc292e1583eb800fd40f15b1661296f829e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9856.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुळू विकिपीडिया ही तुळू भाषेतील आवृत्तीत विकिपीडियावर विकिमीडिया फाउंडेशनच्या वतीने चालविण्यात येते.[१] त्यात सध्या एक हजाराहून अधिक लेख आहेत. उष्मायनाच्या आठ वर्षानंतर विकिपीडिया मिळविणारी ही भारताची २३वी भाषा आहे.[२][३] +विकिमीडिया फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालक कॅथरीन माहेर यांनी विकिकॉन्फरन्स २०१६ मध्ये तुळू विकिपीडिया पूर्ण साइट म्हणून सुरू करण्याची घोषणा केली.[१] हे २००८ पासून उष्मायन होते. ऑगस्ट २०१६ पर्यंत, त्यात २०० नोंदणीकृत संपादक होते आणि त्यातील १० सक्रिय आणि १००० पेक्षा अधिक लेख होते.[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9861.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0ba909109cbf22bc4067012526bc9ab5a01b8a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9861.txt @@ -0,0 +1,5 @@ +कडू कवठ (कडवी कवठ, खष्ट, खैट, कौटी हिं, काष्टेल, कवा क. गरुडफळ, निरदिवित्तुलू लॅ. हिद्नोकार्पस लॉरिफोलियाकुल-फ्लॅकोर्टि एसी). सु. १२-१५ मी. उंच वाढणारा हा सदापर्णी वृक्ष उष्णकटिबंधातील दाट जंगलात व भारतात (पश्चिम घाटात, कोकणाच्या दक्षिणेस व घाटाखाली कारवार आणि मलबारात) दमट जागी, विशेषतः पाण्याजवळ आढळतो त्रावणकोरमध्ये सामान्यपणे ६२॰ मी. उंचीपर्यंत आढळतो. कोवळ्या भागांवर भुरी लव असते. पाने मोठी साधी, अंडाकृती किंवा लांबट भाल्यासारखी, टोकास निमुळती आणि चिवट फुले पांढरी, एकाकी किंवा मंजरीवर जानेवारी-एप्रिलमध्ये येतात. मृदुफळे कठीण, लवदार, लंबगोल, लिंबाएवढी बिया पुष्कळ, साधारणत: कोनयुक्त. कडू कवठ (चौल मोगरा)ची झाडे १५ ते ३० मीटर उंच, सदाहरित आणि मध्यम आकारमानाची असतात. त्यांच्या शाखा जवळजवळ गोलाकार व केसाळ असतात. खोडावरची साल भुरकट रंगाची, फटीयुक्त, खडबडीत असते. पाने सरळ, एकांतरित १० ते २२ सेंटिमीटर लांब आणि सुमारे ३ ते १० सेंटिमीटर रुंद गडद हिरव्या रंगाची असतात. +तुवरक वृक्षाचे फूल छोटे, सफेद व एकलिंगी असते.. फळे ५-१० सेंटिमीटर व्यासाची अंडाकार किंवा गोलाकार आणि रसभरित असतात. फळाच्या आतल्या सफेद गरात बदामासारख्या पिवळट १५-२० बिया असतात. तुवरक वृक्षाला ऑगस्ट ते मार्च या काळात फुले व फळे असतात. +बियांपासून सु. ४४% मेदी (चरबीयुक्त) तेल (कवटेल, खैटेल) मिळते ते पिवळे पण स्वादहीन व बेचव असून त्यामध्ये हिद्नोकार्पिक अम्ल (४८.७%), चौलमुग्रिक अम्ल (२७%) ओलेइक अम्ल (६.५%) इ. घटक असतात. रासायनिक संघटन व भौतिक गुणधर्म चौलमुग्रा तेलासारखे असतात. ते दिव्यात जाळण्याकरिता व औषधाकरिता फार उपयुक्त असते. त्वचारोग व महारोगावर अत्यंत गुणकारी. फळ श्रीलंकेत माशांना गुंगविण्यासाठी वापरतात. लाकूड पांढरे व बऱ्यापैकी असून तुळया, वासे इत्यादींकरिता वापरतात.[१] +चौल मोगरा तेल गायनोकार्डीया ओडोरॅटा व हिद्नोकार्पस कुर्झी या दोन जातींपासून काढतात पण त्याचे गुणधर्म कमी प्रतीचे असतात. +याचे तेल हे एक आयुर्वेदिक औषध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9870.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7789715ef982f7b5aaa2de8e065639652c59351c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9870.txt @@ -0,0 +1,5 @@ +तुषार कांबळे (२ ऑगस्ट, १९८८:मुंबई, महाराष्ट्र - ) एक भारतीय छायाचित्रकार आणि पत्रकार आहे.[१] तुषार कांबळे यांना २००९ मध्ये यश चोप्रा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ते मिमी आणि बधाई हो सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत जेथे त्यांना २०२१ मध्ये स्टारडस्ट फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.[२] +त्यांनी मुंबई विद्यापीठातून आयटी डिप्लोमा मध्ये पदवी पूर्ण केली. २०१२ मध्ये त्यांनी फोटो विभागात दैनिक जागरण या वृत्तपत्रासाठी काम करण्यास सुरुवात केली. २०१५ मध्ये त्याने एक छायाचित्रकार म्हणून बॉलिवूडमध्ये आपली कारकीर्द सुरू केली. २०१६ मध्ये ते बेफिक्री चित्रपटाच्या चित्रीकरण विभागात होते. २०१८-२०२१ या कालावधीत त्याने बधाई हो, बेल बॉटम आणि मिमी सारख्या चित्रपटांसाठी काम केले. मिमी चित्रपटासाठी त्यांना २०२१ मध्ये स्टारडस्ट फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला.[३] +यश चोप्रा प्रमाणपत्र (२००९) +स्टारडस्ट फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार (२०२१) +तुषार कांबळे आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9893.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94aa0ceb202e5c3dfe7a6499d3cf833610072611 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9893.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +तू माझा जीव हा एक २००९ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. ईस्ट इंडियन लोकांवर आधारित असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. बॉलिवूडमधील पार्श्वगायिका शाल्मली खोलगडे[१] हिची ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9918.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d3a10807285d94b12737b22ec60e839653994ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9918.txt @@ -0,0 +1 @@ +तूरावूर तेक्कु भारतातील केरळ राज्याच्या अलप्पुळा जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. राष्ट्रीय महामार्ग ४७वर असलेल्या या शहराची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार २७,८३८ होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9920.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef66db1dca47855b9b92cf652eb08ead015be2c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9920.txt @@ -0,0 +1,2 @@ +पूर्व गोदावरी तथा तूर्पू गोदावरी भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र काकिनाडा येथे आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9924.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c63667148c591545b594981d496401639e43e35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9924.txt @@ -0,0 +1 @@ +तृणधान्य किंवा एकदल धान्ये ही अधिक प्रमाणात कर्बोदके असणारी पिके आहेत. यात प्रामुख्याने बाजरी, गहू, तांदूळ, ज्वारी, मका या पिकांचा समवेश होतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9928.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3b58ac137e2fca9142130bcf062fee4f42e29a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9928.txt @@ -0,0 +1,2 @@ +अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. ममता बॅनर्जी यांनी १ जानेवारी १९९८ रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. हा पक्ष मुख्यत्वेः पश्चिम बंगाल मध्ये राजकीय दृष्ट्या क्रियाशील आहे. मार्क्सवादी पक्षाला हरवून हा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी बनलेला आहे. याचा प्रभाव मेघालय राज्यात देखील आहे. +विस्तार}} diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9937.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..986bbf82cd5d07c2354dde6d7ee36b7167f66b67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9937.txt @@ -0,0 +1,2 @@ + +तृप्ती तोरडमल ही एक भारतीय अभिनेत्री आहे, जी प्रामुख्याने मराठी, तमिळ आणि हिंदी चित्रपट उद्योगात काम करते. ती प्रसिद्ध मराठी अभिनेते मधुकर तोरडमल यांची मुलगी आहे. तिने २०१८ मध्ये सविता दामोदर परांजपे या मराठी भाषेतील चित्रपटातून पदार्पण केले. २०२३ मध्ये आलेल्या आदिपुरुष या बॉलीवूड चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली होती.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9964.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f6bbea6f955eba32fa2385dbc7fe5f1ebbe1aae --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9964.txt @@ -0,0 +1 @@ +तेओफिलो गुतिएरेझ रोंकांसियो  कोलंबियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9971.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25a48cf9524ef998468506609349845df06ba2ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9971.txt @@ -0,0 +1,6 @@ +टेक्सास (इंग्लिश: Texas; टेक्सस स्पॅनिश: तेक्सास) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. देशाच्या दक्षिण भागात मेक्सिकोच्या सीमेवरील हे राज्य एकेकाळी मेक्सिकोचा तेखास प्रांत तसेच अमेरिकन संघात विलिन होण्याआधी काही वर्षे स्वतंत्र राष्ट्र (टेक्सासचे प्रजासत्ताक) होते. +टेक्सासच्या पूर्वेला लुईझियाना, ईशान्येला आर्कान्सा, उत्तरेला ओक्लाहोमा व पश्चिमेला न्यू मेक्सिको ही राज्ये, दक्षिणेला मेक्सिकोची कोआविला, नुएव्हो लिओन व तामौलिपास ही राज्ये तर आग्नेयेस मेक्सिकोचे आखात आहे. ऑस्टिन ही टेक्सासची राजधानी आहे तर ह्युस्टन, डॅलस व सॅन ॲंटोनियो ही प्रमुख शहरे आहेत. +सध्या टेक्सास हे अमेरिकेतील आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक व राजकीय क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचे राज्य आहे. अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या टेक्सासचा $१.२२८ सहस्त्रअब्ज इतका जीडीपी भारत देशाच्या जीडीपीसोबत तुलनात्मक आहे. कृषी, खनिज तेलविहीरी, संरक्षण, उर्जा हे टेक्सासमधील काही प्रमुख उद्योग आहेत. टेक्सासमधील व्यापार व उद्योगांसाठी पोषक वातावरण, कमी कर, स्वस्त व मोठ्या संख्येने उपलब्ध असणारा मजूरवर्ग इत्यादी कारणांमुळे अमेरिकेमधील इतर राज्यांमधून (विशेषतः उत्तर व ईशान्येकडील) अनेक उद्योग टेक्सासमध्ये स्थानांतरित झाले आहेत व होत आहेत. ह्यामुळे टेक्सासमधील लोकसंख्यावाढीचा दर अमेरिकेमध्ये सर्वाधिक आहे. २००० ते २०१० ह्या दहा वर्षांदरम्यान टेक्सासाची लोकसंख्या २० टक्क्यांनी वाढली. +भौगोलिक दृष्ट्या मेक्सिकोला लागून असल्यामुळे मेक्सिकन व स्पॅनिश संस्कृतीचा टेक्सासवर पगडा आहे. येथील २७ टक्के रहिवासी स्पॅनिश भाषिक आहेत. +टेक्सासची लोकसंख्या अमेरिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे (कॅलिफोर्निया खालोखाल). येथील २/३ लोक महानगर क्षेत्रांमध्ये राहतात. + diff --git a/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9981.txt b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4317f1019522eee95e61f9c955b65e038dac7a93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_13/wiki_s4_9981.txt @@ -0,0 +1,210 @@ +तेझपूर वायुसेना तळ +तेझपूर विमानतळ भारताच्या आसाम राज्यातील तेजपूर येथे असलेला विमानतळ आहे. येथे वायुसेनेचा तळही आहे. त्याला सलोनीबारी विमानतळ असेही म्हणतात.[१] +तेझपूर वायुसेना तळ भारतीय हवाई दलाचा एक प्रमुख तळ आहे. हा सुखोई एसयू-३० या विमानांचे व मिग-२१ विमानांचे माहेरघरच आहे.[२] या विमानतळाचे स्थानास सामरिकदृष्ट्या फार महत्त्व आहे कारण हा भूतान, तिबेट, चीन,म्यानमार व बांगला देश यांच्या दरम्यान आहे. +ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान या विमानतळाची बांधणी केली गेली. युद्धानंतर, सन १९५९मध्ये यास हवाई दलाचा तळ म्हणून विकसित करण्यात आले. ईशान्य भारतासाठी हा विमानतळ एक महत्त्वाचा तळ आहे. येथून अनेक प्रकारची विमाने उडू शकतात. +येथून उडालेले पहिले विमान हे व्हॅंपायर व तूफानी १०१ हे होते. विमानतळाचा वापर बहुशः वायुदल करते. +साचा:AFHRA + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ