Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes. See raw diff
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10006.txt +3 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_1001.txt +14 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10023.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10026.txt +6 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10028.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10060.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10062.txt +5 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10071.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10103.txt +8 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10108.txt +6 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10110.txt +3 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_1014.txt +44 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10162.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10184.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10208.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10234.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10239.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10248.txt +8 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10270.txt +3 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10277.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10286.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_1029.txt +26 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10318.txt +3 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10320.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10325.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10329.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10344.txt +3 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10351.txt +3 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10377.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10395.txt +3 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10410.txt +5 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10411.txt +8 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10412.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10419.txt +18 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10423.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10464.txt +3 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10479.txt +3 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10517.txt +4 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10528.txt +6 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10540.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10550.txt +3 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10563.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10566.txt +60 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10583.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_1059.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10592.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10593.txt +4 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10597.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10601.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10603.txt +4 -0
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10006.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेजस्विनी सावंत (१२ सप्टेंबर, इ.स. १९८०)[१] ही जागतिक विजेतेपद मिळवणारी महाराष्ट्रातल्या कोल्हापूर शहरातली एक भारतीय महिला नेमबाज आहे. तिचे वडील भारताच्या नौदलात अधिकारी होते.
|
| 2 |
+
इस्लामाबादमध्ये २००४ साली झालेल्या ९व्या दक्षिण आशिया क्रीडा महासंघ खेळांत तेजस्विनीने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेत आशियाई खेळातील सुवर्णपदक विजेती अंजली वेदपाठक भागवत आणि जागतिक विक्रमाची नोंद असलेली सुमा शिरूर यांना मागे टाकत तिने पाच सुवर्णपदके, सहा रजतपदके आणि पाच कांस्यपदकांची कमाई केली. २००६ च्या मेलबोर्न राष्ट्रकुल खेळांत महिलांच्या १० मीटर एर रायफल सिंगल्स आणि महिलांच्या १० मीटर एर रायफल दुहेरी प्रकारात अवनीत कौर सिद्धूसोबत तिने सुवर्णपदकांची कमाई केली. जर्मनीत म्युनिख येथे २००९ साली झालेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत ५० मीटर रायफल-थ्री पोझिशन्स प्रकारात तेजस्विनीने कांस्यपदक पटकावले. त्यानंतर म्युनिखमध्येच ५० मीटर रायफलप्रोन इव्हेंटमध्ये तिने ८ ऑगस्ट २०१० रोजी जागतिक विजेतेपद प्राप्त केले. ५० मीटर रायफलप्रोन प्रकारात जागतिक विक्रमाची बरोबरी करीत विजेतेपद मिळवणारी तेजस्विनी ही पहिली भारतीय महिला नेमबाज आहे.
|
| 3 |
+
ऑ्लिंपिक आणि विश्वचषक स्पर्धेत पदक मिळवणे हे तेजस्विनीचे स्वप्न आहे. सध्या भारतीय ज्युनिअर नेमबाजी संघात तेजस्विनीचा समावेश झाला होता.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_1001.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,14 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ज्ञानवापी मशीद बनारस, उत्तर प्रदेश, भारत येथे आहे. १६६९ मध्ये जुने शिवमंदिर पाडून औरंगजेबाने ते बांधले होते. ज्ञानवापी मशीद ही सध्याच्या काशी विश्वनाथ मंदिराला लागूनच आहे.[१][२] या मशीदीचे नाव संस्कृत असून त्याचा अर्थ ज्ञानाचा तलाव किंवा ज्ञान कुंड असा होतो. ज्ञान+वापि, संस्कृत मध्ये वापि म्हणजे तलाव.[३][४][५][६]
|
| 2 |
+
काशी विश्वनाथ मंदिर आणि त्याला लागूनच असलेली ज्ञानवापी मशीद ही कोणी व कधी बांधली याबद्दल अनेक समजुती आहेत. पण ठोस स्वरूपाची ऐतिहासिक माहिती बरीच कमी आहे. सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की काशी विश्वनाथ मंदिर औरंगजेबाने तोडलं होतं आणि तिथे मशीद बांधली होती.
|
| 3 |
+
४ थ्या व ५ व्या शतकाच्या दरम्यान दुसरा चंद्रगुप्त, ज्याला विक्रमादित्य म्हणूनही ओळखले जाते, त्याने गुप्त साम्राज्याच्या काळात काशी विश्वनाथ मंदिर बांधल्याचा दावा केला जातो.
|
| 4 |
+
इ.स. ६३५ मध्ये प्रसिद्ध चीनी प्रवासी ह्युएन त्सांग याने लेखनामध्ये मंदिर आणि वाराणसीचे वर्णन केले आहे.
|
| 5 |
+
इ.स. ११९४ ते ११९७ मध्ये महंमद घोरीच्या आदेशाने मंदिराचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे, इतिहासात विध्वंस आणि मंदिरांच्या पुनर्बांधणीची मालिका सुरू झाली आहे. अनेक हिंदू मंदिरे पाडली गेली व पुन्हा बांधली गेली.
|
| 6 |
+
इ.स. १६६९ मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या आदेशाने, मंदिर अंतिम वेळी पाडण्यात आले आणि त्याच्या जागी ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली.
|
| 7 |
+
पुन्हा मराठा साम्राज्याच्या काळात इ.स. १७७६ ते ७८ मध्ये इंदूरची राणी अहिल्याबाई होळकर यांनी ज्ञानवापी मशिदीजवळील सध्याच्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला.
|
| 8 |
+
1936 मध्ये, ब्रिटिश सरकारवर संपुर्ण ज्ञानवापी परिसरात नमाज अदा करण्याच्या अधिकारासाठी जिल्हा न्यायालयात खटला भरण्यात आला. दावेदारांनी सात साक्षीदार सादर केले, तर ब्रिटिश सरकारने पंधरा साक्षीदार दिले.
|
| 9 |
+
ज्ञानवापी मशिदीमध्ये नमाज अदा करण्याचा अधिकार १५ ऑगस्ट १९३७ रोजी स्पष्टपणे देण्यात आला, ज्यात अशी नमाज ज्ञानवापी संकुलात इतर कोठेही अदा करता येणार नाही असेही सांगण्यात आले.
|
| 10 |
+
उच्च न्यायालयाने १० एप्रिल १९४२ रोजी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत इतर पक्षांचे अपील फेटाळले.
|
| 11 |
+
पंडित सोमनाथ व्यास, डॉ रामरंग शर्मा आणि इतरांनी १५ ऑक्टोबर १९९१ रोजी वाराणसी न्यायालयात ज्ञानवापी येथे नवीन ���ंदिर बांधण्यासाठी तसेच उपासनेचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी दावा दाखल केला.
|
| 12 |
+
या आदेशाला आव्हान देणाऱ्या अंजुमन इनाजानिया मस्जिद आणि उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड लखनऊ यांच्या वतीने १९९८ मध्ये उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
|
| 13 |
+
७ मार्च २००० रोजी पंडित सोमनाथ व्यास यांचे निधन झाले
|
| 14 |
+
११ ऑक्टोबर २०१८ रोजी या प्रकरणात वादी म्हणून माजी जिल्हा सरकारी वकील विजय शंकर रस्तोगी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10023.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेटली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10026.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेनकाशी हा भारतातील तमिळनाडू राज्याच्या ३८पैकी एक जिल्हा आङे. या जिल्ह्याची निर्मिती २२ नोव्हेंबर, २०१९ रोजी तिरुनेलवेली जिल्ह्यामधून करण्यात आली.
|
| 2 |
+
या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र तेनकाशी येथे आहे. [१]
|
| 3 |
+
तेनकाशी जिल्ह्याच्या दक्षिणेला तिरुनेलवेली जिल्हा, उत्तरेला विरुधुनगर जिल्हा, पूर्वेला थुथुकुडी जिल्हा आणि पश्चिमेला केरळच्या कोल्लम आणि पठानमथिट्टा जिल्हे आहेत. जिल्ह्याचा पश्चिम भाग पश्चिम घाटात आहे तर पूर्वेकडे प्रामुख्याने सपाट मैदाने आहेत.
|
| 4 |
+
तेनकाशी जिल्ह्याची रचना सहा तालुक्यांनिशीकेलगेली आहेत --
|
| 5 |
+
त्यानंतर आणखी दोन तालुके निर्माण करण्यात आले --
|
| 6 |
+
२०११ च्या जनगणनेनुसार तेनकाशी जिल्ह्याची लोकसंख्या १४,४०,७९५ होती. जिल्ह्यात ६,९७,६३५ पुरुष आणि ७,४३,१६० स्त्रिया आहेत आणि लिंग गुणोत्तर 1065 स्त्रिया प्रति 1000 पुरुष आहेत. [२]
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10028.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेनकाशी भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे तेनकाशी जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10060.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेयोफिलो फोलेंगो (८ नोव्हेंबर, इ.स. १४९१ - ९ डिसेंबर, इ.स. १५४४) हा इटालियन कवी होता.
|
| 2 |
+
हा मेर्लिनो कोकायो किंवा मर्लिनस कोकैयस या टोपणनावाने लिखाण करीत असे.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10062.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेर हे धाराशिव जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय उत्खननस्थळ आहे. हे ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला १८ किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. या नगराला प्राचीन काळी तगर या नावाने ओळखले जात होते.त्या पुर्वि सत्यपुरी हे नाव प्रचलित होते. तेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
|
| 3 |
+
'पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी' या इ.स. ५० ते इ.स. १३० या काळात एका ग्रीक प्रवाशाने लिहिलेल्या ग्रंथाच्या ५१व्या प्रकरणामध्ये तेरचा तगर असा उल्लेख आलेला आहे. या प्राचीन महत्त्वपूर्ण ग्रंथात हा ग्रीक प्रवासी म्हणतो-
|
| 4 |
+
दक्षिणापथ या प्रदेशातील व्यापारी स्थळांमध्ये दोन स्थळांना महत्त्व आहे. यातील पहिले बॅरिगाझा (गुजरातमधील भरूच-भडोच) पासून दक्षिणेस वीस दिवसांच्या प्रवासाने गाठता येणारे पैठण आणि दुसरे म्हणजे तगर. तगर हे फार मोठे शहर असून तेथे पैठणहून पूर्वेस दहा दिवस प्रवास केल्यानंतर पोहोचता येते. पैठणहून बॅरिगाझा येथे माळरानातून मार्ग काढीत दगड आणला जातो. याउलट तगर येथून साधे कापड, विविध प्रकारची मलमल आणि गोणपाट बॅरिगाझा येथे पाठविले जाते. त्याचप्रमाणे समुद्रकिनारपट्टीच्या प्रदेशातून तगरला येणारा निरनिराळा मालही तगरहून बॅरिगाझा येथे पाठविला जातो.[१]पेरिप्लसव्यतिरिक्त तेरचा प्राचीन उल्लेख प्टॉलेमीने इ.स.च्या दुसऱ्या शतकात लिहिलेल्या प्रवासवर्णनातही आढळतो. या प्रवासवर्णनात त्याने तगर ही नगरी समुद्रकिनाऱ्यापासून आत असून अरियके प्रदेशात आहे असे सांगितले आहे. [२]
|
| 5 |
+
इ.स. ६१२ या काळातील पश्चिमी चालुक्यांच्या एका अभिलेखात ज्या ज्येष्ठशर्मन याला दान दिले तो तगरनिवासी होता असा उल्लेख आहे. अकोला जिल्ह्यात मिळालेल्या राष्ट्रकूट नृपती नन्नराज याच्या इ.स. ६९३च्या सांगळूद ताम्रपटात उम्बरिकाग्राम आणि वटपूरग्राम या दोन खेड्यातील जमीन तगरनिवासी हरगण द्विवेदी याला दान दिल्याचा उल्लेख आहे.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10071.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेरडाल विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बागलकोट लोकसभा मतदारसंघात असून बागलकोट जिल्ह्यात मोडतो.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10103.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेरेखोल नदी ही महाराष्ट्रातील [[सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रेडी गावातून वाहत जाऊन गोवा राज्यात जाणारी एक नदी आहे.तेरेखोल नदी महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहत जाऊन उत्तर गोव्यात प्रवेश करते. त्यानंतर मनोहर गड आणि शेवटी अरबी समुद्राला मिळते. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात मनोहरगड येथे झालेला आहे. या नदीचे दुसरे नाव बांदा नदी आहे. तेरेखोल किल्ला तेरेखोल नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर वसलेला आहे. गोवा राज्याच्या उत्तर गोवा जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वास्तविक सीमा बनविणारी ही नदी आहे. या नदीची एकूण लांबी ३२ कि.मी. असून महाराष्ट्रात तिची लांबी ६ किमी. तर गोव्यात तीची लांबी २६ कि.मी. आहे.
|
| 2 |
+
|
| 3 |
+
|
| 4 |
+
अरुणा नदी · आचरा नदी · कर्ली नदी · केसरी · गड नदी · जानवली · तिल्लारी(तिलारी) नदी · तेरेखोल नदी · देवगड नदी · पियाळी नदी · पीठढवळ नदी · बेल नदी · भंगसाळ नदी · वाघोटण नदी · शिवगंगा नदी · शुक नदी · सुखशांती नदी
|
| 5 |
+
|
| 6 |
+
तेरेखोल नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
|
| 7 |
+
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|
| 8 |
+
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10108.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेरेसा हे भारताच्या निकोबार द्वीपसमूहातील २२ बेटांमधील एक बेट आहे.
|
| 2 |
+
जेव्हा ऑस्ट्रिया (इ.स. १७७८-१७८४) आणि डेन्मार्क (इ.स. १७५४-१८६८) या देशांनी तेरेसा आपलीच वसाहत आहे असा दावा केला, त्यावेळी त्यांनी बेटाला ऑस्ट्रियन आर्च-डचेस (रोमन साम्राज्यातील आर्चड्यूक या शासकाच्या घराण्यातील राजकन्या) मारिया थेरेसियाचे नाव दिले. तेरेसा बेटाची इ.स. २००४ साली आलेल्या त्सुनामीत फार हानी झाली.
|
| 3 |
+
तेरेसा हे निकोबारमधील कामोत्रा बेटाच्या पश्चिमेला आणि काटचाई बेटाच्या वायव्येला आहे. तेरेसाच्या पूर्वेला चूरा आणि बाॅमपोका ही दोन लहान बेटे आहेत. तेरेसा बेटाचे क्षेत्रफळ १०१ चौरस किलोमीटर आहे.. बेताच्या उत्तरी टोकाची समुद्रसपाटीपासूनची उंची ८७ मीटर आहे.
|
| 4 |
+
तेरेसाची लोकसंख्या २०११ साली १,९३४ इतकी होती. पैकी बंगालीभाषक ३५४, कालसी जातीचे ३३५ आणि मिनयुक जातीचे लोक ३०५ होती.
|
| 5 |
+
नानकौरी शहराचा हिस्सा असलेले तेरेसा हे तेरेसा तालुक्यात येते.
|
| 6 |
+
तेरेसा बेटाच्या पूर्वेला सफद वाळूची चौपाटी आहे.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10110.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 5°5′20″S 42°48′7″W / 5.08889°S 42.80194°W / -5.08889; -42.80194
|
| 2 |
+
|
| 3 |
+
तेरेसिना (पोर्तुगीज: Teresina) ही ब्राझील देशाच्या पिआवी राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. तेरेसिना शहर ब्राझीलच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यापासून ३६० किमी दक्षिणेस वसले आहे. २०१४ साली तेरेसिनाची लोकसंख्या ८.४ लाख इतकी होती. लोकसंख्येनुसार तेरेसिना ब्राझीलमधील १९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_1014.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,44 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संत ज्ञानेश्वर तथा ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी (जन्म : आपेगाव-पैठण, युव नाम संवत्सर, श्रावण वद्य अष्टमी, गुरुवार दि. २२ ऑगस्ट इ.स. १२७५, शालिवाहन शके ११९७, युगाब्द ४३७६; संंजीवन समाधी : दुर्मुख नाम संवत्सर, कार्तिक वद्य त्रयोदशी, रविवार दि. ०२ डिसेंबर इ.स. १२९६, शालिवाहन शके १२१७, युगाब्द ४३९७.)[१][२] हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. त्यांना ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, किंवा माऊली म्हणूनही ओळखले जाते. ज्ञानेश्वर हे भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते.
|
| 2 |
+
फक्त १६ वर्षांच्या लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी (भगवद्गीतेवरील भाष्य) आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली.[३] देवगिरीच्या यादव घराण्याच्या आश्रयाने या मराठी भाषेतील सर्वात जुन्या हयात असलेल्या साहित्यकृती आहेत आणि या रचना मराठी साहित्यातील मैलाचे दगड मानल्या जातात.[४] संत ज्ञानेश्वरांच्या विचारांमध्ये अद्वैतवादी वेदांत तत्त्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगावर भर देण्यात आला आहे. त्यांच्या वारशाने एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संत-कवींना प्रेरणा दिली आणि ते महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील वारकरी (विठोबा-कृष्ण) भक्ती परंपरेचे संस्थापक आहेत.[५][६] संत ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.
|
| 3 |
+
भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.
|
| 4 |
+
ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बाप विठ्ठलसुत, बाप रखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव ही नावेही वापरली आहेत. हरिपाठ या ग्रंथाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर
|
| 5 |
+
ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे बाराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.)
|
| 6 |
+
आपेगाव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातिल पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.
|
| 7 |
+
विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले. [७]
|
| 8 |
+
आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.
|
| 9 |
+
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे. भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत असत. भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत. त्यांनी विचार केला की "आईवडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्याय पूर्ण आहे." शेवटी 1288 साली पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुनः समाजात सम्मिलित केले.
|
| 10 |
+
भावार्थदीपिका उर्फ ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.
|
| 11 |
+
ज्ञानेश्वरांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये (कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ दिवशी) यादव राजा रामदेवरावाच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातील पैठणजवळील गोदावरी नदीच्या काठी आपेगावच्या मराठी देशस्थ ब्राह्मण [८] कुटुंबात झाला. [९] [१०] देवगिरी राजधानी असलेल्या या राज्याला शांतता आणि स्थिरता लाभलेली होती. तेथील राजा साहित्य आणि कलांचा संरक्षक होता. [९] [११]
|
| 12 |
+
संत ज्ञानेश्वरांच्या जीवनाचे चरित्रात्मक तपशील त्यांचे शिष्य सत्यमलनाथ आणि सच्चिदानंद यांच्या लिखाणात जतन केलेले आहेत. [१२] विविध परंपरा या ज्ञानेश्वरांच्या जीवनातील तपशिलांचे परस्परविरोधी माहिती देतात. त्यांच्या ज्ञानेश्वरी (१२९०) या ग्रंथाच्या रचनेची तारीख मात्र निर्विवाद आहे. [१३] [१४] ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील अधिक स्वीकृत परंपरेनुसार, त्यांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये झाला आणि त्यांनी १२९६ मध्ये संजीवन समाधी घेतली. [१५] इतर स्रोतांनुसार त्यांचा जन्म १२७१ मध्ये झाला होता. [१६] [१७]
|
| 13 |
+
ज्ञानेश्वरांच्या सुमारे २१ वर्षांच्या अल्पायुष्यातील चरित्रात्मक तपशिलांबद्दल वाद आहे आणि त्याची सत्यता संशयास्पद आहे. रेड्याला वेद वदवण्याचा प्रसंग आणि चालत्या भिंतीवर स्वार होऊन एका योगीला नम्र बनवण्याची त्यांची क्षमता यांसारख्या दंतकथा आणि त्यांनी केलेल्या चमत्कारांनी उपलब्ध साहित्य भरलेले आहे. [१६] [१८]
|
| 14 |
+
उपलब्ध असलेल्या स्रोतांनुसार ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे गोदावरी नदीच्या काठावरील आपेगाव गावातील कुलकर्णी होते. (कुलकर्णी हे वंशपरंपरागत लेखापाल असायचे जे सहसा ब्राह्मण होते, जे गावातील जमीन आणि कराच्या नोंदी ठेवत.) [१९] त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून हा वारसा मिळाला होता [१७] आणि त्यांचा विवाह आळंदीच्या कुलकर्णी यांच्या कन्या रखुमाबाईशी झाला. गृहस्थ असतानाही विठ्ठलपंतांना आध्यात्मिक शिक्षणाची इच्छा होती. [९] त्याच्या वडिलांच्या मृत्यूमुळे आणि लग्नापासून त्यांना मूल न झाल्यामुळे त्याचा जीवनाबद्दलचा भ्रम वाढला. अखेरीस आपल्या पत्नीच्या संमतीने त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग केला आणि संन्यासी (त्यागी) होण्यासाठी ते काशीला निघून गेले. [१७] या घटनांच्या दुसऱ्या आवृत्तीनुसार, ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे नाथ योगी संप्रदायातील शिक्षकांच्या पंक्तीतून होते आणि अत्यंत धार्मिक असल्यामुळे ते वाराणसीच्या यात्रेला गेले होते. तेथे ते एका आध्यात्मिक गुरूला भेटले आणि त्यांनी पत्नीच्या संमतीशिवाय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. [११]
|
| 15 |
+
विठ्ठलपंतांना त्यांचे आध्यात्मिक गुरू, रामा शर्मा[९] यांनी संन्यासी म्हणून दीक्षा दिली; ज्यांना विविध स्रोतांमध्ये रामानंद, नृसिंहाश्रम, रामद्वय आणि श्रीपाद असेही म्हणतात. (ते रामानंदी संप्रदायाचे संस्थापक रामानंद नव्हते.) [२०] जेव्हा रामाश्रमाला समजले की, विठ्ठलपंतांनी आपले कुटुंब संन्यासी होण्यासाठी मागे सोडले आहे, तेव्हा त्यांनी विठ्ठलपंतांना आपल्या पत्नीकडे परत जाण्याची आणि गृहस्थ म्हणून कर्तव्ये पार पाडण्याची सूचना केली. विठ्ठलपंत आपल्या पत्नीकडे परत आल्यानंतर आणि आळंदीत स्थायिक झाल्यानंतर रखुमाबाईंनी चार मुलांना जन्म दिला - निवृत्तीनाथ (१२७३), ज्ञानेश्वर (१२७५), सोपान (१२७७) आणि मुक्ताबाई (१२७९). [२१]
|
| 16 |
+
तत्कालीन ऑर्थोडॉक्स ब्राह्मणांनुसार, ही घटना म्हणजे एक संन्यासी व्यक्ती पाखंडी म्हणून गृहस्थाच्या रूपात परतली होती. [९] ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावांना ब्राह्मण जातीच्या पूर्ण प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या पवित्र धागा समारंभ घेण्याचा अधिकार नाकारण्यात आला. [२२] [११] याचा अर्थ ब्राह्मण जातीतून बहिष्कार असा मानला जातो. [२२]
|
| 17 |
+
शेवटी विठ्ठलपंत आपल्या कुटुंबासह नाशिकला निघून गेले. एके दिवशी नित्य विधी करत असताना विठ्ठलपंतांचा सामना एका वाघाशी झाला. विठ्ठलपंत आणि त्यांच्या चार मुलांपैकी तीन मुले पळून गेली, परंतु निवृत्तीनाथ कुटुंबापासून वेगळे झाले आणि एका गुहेत लपले. गुहेत लपून बसले असताना त्यांना गहनीनाथ भेटले, ज्यांनी निवृत्तीनाथांना नाथ योगींच्या बुद्धीची दीक्षा दिली. [२३] [२४] नंतर विठ्ठलपंत आळंदीला परतले आणि ब्राह्मणांना त्यांच्या पापांसाठी प्रायश्चित्त करण्याचे साधन सुचवण्यास सांगितले. त्यांनी प्रायश्चित्त म्हणून जीवन त्यागण्याची सूचना विठ्ठलपंतांना केली. विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नीने आपल्या मुलांना छळमुक्त जीवन जगता येईल या आशेने इंद्रायणी नदीत उडी मारून एका वर्षातच आपला जीव दिला. [२३] इतर स्रोत आणि स्थानिक लोक परंपरा असा दावा करतात की, त्या दोघांनी इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. [२५] आख्यायिकेची दुसरी आवृत्ती असे सांगते की, विठ्ठलपंतांनी त्यांच्या पापातून क्षमा मिळवण्यासाठी स्वतःला गंगा नदीत फेकून दिले. [११]
|
| 18 |
+
ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना नाथ हिंदू सजीव परंपरेमध्ये स्वीकारले गेले. त्यांचे पालक या परंपरेत आधीपासूनच होते. नंतर तिघे भाऊ आणि बहीण मुक्ताबाई हे सर्व प्रसिद्ध योगी आणि संत कवी बनले. [११]
|
| 19 |
+
ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव लिहिल्यानंतर ही भावंडे पंढरपूरला गेली. तिथे त्यांची भेट नामदेवांशी झाली, जे ज्ञानेश्वरांचे जवळचे मित्र बनले. ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी भारतभरातील विविध पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा केली आणि तिथे त्यांनी अनेक लोकांना वारकरी संप्रदायात दीक्षा दिली; [२६] ज्ञानेश्वरांच्या अभंग नावाच्या भक्ती रचना याच काळात रचल्या गेल्या असे मानले जाते. [२७] पंढरपूरला परतल्यावर, ज्ञानेश्वर आणि नामदेव यांना मेजवानी देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये बहिरात यांच्यानुसार, "गोरोबा कुंभार, सावता माळी, अस्पृश्य असलेले संत चोखोबा आणि पारिसा (भागवत ब्राह्मण)" यांसारखे अनेक समकालीन संत सहभागी झाले होते. [२८] काही विद्वान नामदेव आणि ज्ञानेश्वर हे समकालीन होते असे पारंपारिक मत मान्य करतात; तथापि डब्ल्यू.बी. पटवर्धन, आर.जी. भांडारकर आणि आर. भारद्वाज यांसारखे इतर लोक या मताशी असहमत आहेत आणि त्याऐवजी नामदेव १४ व्या शतकाच्या उत्तरार्धातील होते, असे ते मानतात. [२९]
|
| 20 |
+
मेजवानीच्या नंतर ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. [२८] ही प्राचीन भारतातील अष्टांग योगामध्ये प्रचलित केलेली, खोल ध्यानस्थ अवस्थेत प्रवेश केल्यानंतर स्वेच्छेने नश्वर शरीर सोडण्याची प्रथा होती. [३०] संजीवन समाधीची तयारी नामदेवांच्या मुलांनी केली. [२८] संजीवन समाधीबद्दल, ज्ञानेश्वरांनी स्वतः उच्च जागरूकता आणि विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गाच्या रूपात प्रकाश किंवा शुद्ध ऊर्जा यांच्यातील संबंधांबद्दल जोरदारपणे सांगितले आहे. [३१] हिंदू कॅलेंडरच्या कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या १३ व्या दिवशी, आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा एकवीस वर्षांचे असताना संजीवन समाधीत प्रवेश केला. [२६] त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे. [३२] त्यांच्या संजीवन समाधीने नामदेव आणि इतर उपस्थितांनी शोक केला.
|
| 21 |
+
परंपरेनुसार, ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी नामदेवांनी नंतर विठोबाकडे परत त्यांना परत आणण्यासाठी प्रार्थना केली होती. डॅलमायर लिहितात की, हे "खऱ्या मैत्रीच्या अमरत्वाची आणि उदात्त आणि प्रेमळ अंतःकरणाच्या सहवासाची" साक्ष देते. [३३] अनेक वारकरी भक्तांचा असा विश्वास आहे की, ज्ञानेश्वर महाराज हे अजूनही जिवंत आहेत. [३४] [३५]
|
| 22 |
+
ज्ञानेश्वरांच्या जीवनाशी अनेक चमत्कार जोडले गेले आहेत, [३६] त्यापैकी एक म्हणजे त्यांचे शिष्य सच्चिदानंद यांच्या प्रेताचे पुनरुज्जीवन. [३७] फ्रेड डॅल्मीर यांनी महिपतीच्या हगिओग्राफीमधून खालीलप्रमाणे यातील एका दंतकथेचा सारांश दिला आहे: [३८] वयाच्या १२ व्या वर्षी, ज्ञानेश्वर आपल्या गरीब आणि बहिष्कृत भावंडांसोबत पैठणच्या पुजाऱ्यांकडे दयेची याचना करण्यासाठी पैठणला गेले. तेथे त्यांचा अपमान व विटंबना करण्यात आली. या मुलांना गुंडगिरीचा त्रास होत असताना जवळच्या रस्त्यावर एक माणूस म्हाताऱ्या म्हशीला हिंसकपणे मारहाण करत होता. यामध्ये ती जखमी म्हैस रडून रडून खाली कोसळली. ज्ञानेश्वरांनी त्या माणसाला म्हशीच्या काळजीपोटी थांबायला सांगितले. एका पशूबद्दल अति काळजी असण्यासाठी आणि वेदांच्या शिकवणींबद्दल बेफिकीर असल्यासाठी ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांची थट्टा केली. ज्ञानेश्वरांनी प्रतिवाद केला की खुद्दवेदांनीच सर्वच जीवन पवित्र आणि ब्रह्माचे प्रकटीकरण मानले आहे. [a] संतप्त पुरोहितांनी निदर्शनास आणून दिले की, ज्ञानेश्वरांचा तर्क असे सूचित करतो की प्राण्यांनाही वेद शिकता आले पाहिजेत. निश्चल ज्ञानेश्वरांनी मग म्हशीच्या कपाळावर हात ठेवला आणि ती म्हैस खोल आवाजात वेद म्हणू लागली. [३८] फ्रेड डॅलमायर यांच्या मते, ही कथा ज्ञानेश्वरांच्या चरित्राचे अचूक प्रतिबिंबित करते की नाही, याविषयी चिंता नसावी. मॅथ्यू ३:९ मधील जेरुसलेममधील येशूच्या कथेप्रमाणेच या कथेचे प्रतीकात्मक महत्त्व फार मोठे आहे. [३८]
|
| 23 |
+
आणखी एका चमत्कारात ज्ञानेश्वरांना चांगदेव जे एक कुशल योगीहोते, त्यांनी आव्हान दिले होते. चांगदेवांनी आपल्या जादुई सामर्थ्याने वाघावर स्वार होऊन हा पराक्रम साकारला होता. चालत्या भिंतीवर स्वार होऊन ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना नम्र बनवल��. [४०] [४१] [b] ज्ञानेश्वरांनी ६५ श्लोकांमध्येचांगदेव पासष्टी या नावाने चांगदेवांना सल्ला दिला. [९] नंतर चांगदेव हे ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई यांचे शिष्य बनले. [४३]
|
| 24 |
+
ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ हेच त्यांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
|
| 25 |
+
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
|
| 26 |
+
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)
|
| 27 |
+
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.
|
| 28 |
+
त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
|
| 29 |
+
'चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण त्यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.
|
| 30 |
+
‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर ज्ञानेश्वरमाउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दुःख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.
|
| 31 |
+
‘जो जे वांछील, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारिक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद् गीता मराठीतून लिहिली.
|
| 32 |
+
मुख्य लेख: संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी
|
| 33 |
+
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपआपली इहलोकीची यात्रा संपवली.
|
| 34 |
+
इंद्रायणीच्या तीरावर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्त्व आहे.
|
| 35 |
+
ज्ञानेश्वरांच्या जीवनातील आणि लेखनातील घटक, जसे की, त्यांनी पुरोहित वर्गाच्या संकोचवादावर केलेली टीका, कौटुंबिक जीवनात अडकून पडणे आणि आध्यात्मिक समतावाद यांनी वारकरी चळवळीच्या संस्कृतीला आकार दिला. [४४] [४५] डल्लमायर यांच्या मते, ज्ञानेश्वरांचे जीवन आणि लेखन हे "वारकरी चळवळीसाठी अस्सल धार्मिकतेचे प्राथमिक उदाहरण आहे; तसेच भक्तीचा महत्त्वपूर्ण स्रोत आणि केंद्रबिंदू म्हणून विकसित झाले आहे". [४५]
|
| 36 |
+
दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये वारकरी संप्रदायाचे भक्त हे आळंदीतील ज्ञानेश्वरांच्या मंदिरापासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापर्यंत होणाऱ्या वारी नावाच्या वार्षिक यात्रेत सामील होतात. या पालखीमध्ये ज्ञानेश्वरांच्या प्रतिकात्मक पादुका नेल्या जातात.[४६] ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीत नेल्यामुळे वारकरी चळवळीतील नंतरच्या कवी-संतांना त्यांच्या कलाकृतींसाठी प्रेरणा मिळाली.
|
| 37 |
+
ज्ञानेश्वरांचे चिद्विलासाचे तत्त्वज्ञान हे नामदेव आणि एकनाथ यांसारख्या वारकरी लेखकांनी त्यांच्या स्वतःच्या कृतींमध्ये स्वीकारले. एकनाथांच्या हस्तमलक आणि स्वात्मसुखमध्ये अमृतानुभवाचा प्रभाव दिसून येतो . तुकारामांच्या कृती मायावादाचे खंडन यांसारख्या ज्ञानेश्वरांच्या तात्विक संकल्पना आत्मसात करतात आणि स्पष्ट करतात. [४७]
|
| 38 |
+
पालखी :
|
| 39 |
+
|
| 40 |
+
आषाढ महिन्यात आळंदी वरून दरवर्षी पंढरपूर कडे पालखी च प्रस्थान होत अनेक वर्षांपासून चालत आलेली प्रथा आहे त्यावेळी मंदिराचा कळस हल्ल्याशिवाय माउलींच्या पालखीचं प्रस्थान होतं नाही
|
| 41 |
+
|
| 42 |
+
|
| 43 |
+
|
| 44 |
+
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10162.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेलखेडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10184.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
तेली ही महाराष्ट्र व भारतासह दक्षिण आशियात अन्यत्र आढळणारी एक जात आहे. पूर्वीच्या काळी तेलाचे गाळप व विक्री करण्याच्या पेशातील लोकांना 'तेली' या संज्ञेने उल्लेखले जाई. तेली जातीत हिंदू, तसेच इस्लाम या धर्मांचे प्रचलन आढळते. सहसा इस्लामधर्मीय तेली समाजाचा उल्लेख तेली या संज्ञेपेक्षा रोशनदार या संज्ञेने केला जातो. वर्तमान काळात भारतीय प्रजासत्ताकात ही जात इतर मागासवर्गीय जातींत गणली जाते.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10208.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेलेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10234.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेहरी गढवाल जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे.
|
| 2 |
+
याचे प्रशासकीय केंद्र नवे तेहरी येथे आहे.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10239.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तै-वू रोह (डिसेंबर ४, इ.स. १९३२ - 2021) हा दक्षिण कोरियाचा सहावा राष्ट्राध्यक्ष होता. हा फेब्रुवारी २५, इ.स. १९८८ ते फेब्रुवारी २५, इ.स. १९९३ पर्यंत सत्तेवर होता.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10248.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
तैत्तिरीय हे उपनिषद हे जुने शांकरभाष्य असलेले उपनिषद आहे.
|
| 3 |
+
हे यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेशी संबंधित आहे. हे तीन भागात मांडलेले आहे. या भागांना वल्ली असे म्हंटले जाते.
|
| 4 |
+
या वल्ली पुढील प्रमाणे.
|
| 5 |
+
हा वेदांगांचा पहिला भाग आहे.
|
| 6 |
+
यातल्या पहिल्या अनुवाकाची सुरुवात शांतिमंत्राने होते.
|
| 7 |
+
दुसरा अनुवाक् हा शिक्षावल्लीची अनुक्रमणिका आहे.
|
| 8 |
+
या वल्लीमध्ये वरुणाच्या मुलाने, भृगूने तपश्चर्येने व वरुणाच्या कृपेने ब्राह्मणत्व कसे मिळविले याचे वर्णन आहे.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10270.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तैयब मेहता (जन्म : कपडवंज-गुजरात, २५ जुलै १९२५; - मुंबई, २ जुलै २००९) हे एक भारतीय चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट निर्माता होते. ते एम.एफ. हुसेन, राम कुमार, एस.एच. रझा यांच्यासोबत बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपशी संबंधित होते.
|
| 2 |
+
मेहता हे बंगाल कला शैली सोडून आधुनिकतावादात काम करणाऱ्या पहिल्या काही भारतीय चित्रकारांपैकी एक होते. सेलिब्रेशन्स आणि काली या त्यांच्या कलाकृती प्रसिद्ध आहेत. २००२ मध्ये त्यांच्या सेलिब्रेशन्स हे चित्र क्रिस्टिस येथे १ कोटी ५० लाख रुपयांना विकले गेले.[१] व २००५ मध्ये भारतात "काली"च्या लिलावात १५ दशलक्ष रुपये मिळाले.[२]
|
| 3 |
+
मेहतांना प्रदान केलेले पुरस्कार आहेत:
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10277.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तैवान (इंग्लिश: Taiwan; हिंदी: तायवान) हे प्रशांत महासागरात चीनच्या १२० किमी पूर्व दिशेला वसलेले एक बेट आहे. इ.स. १९४९ सालापासून या बेटावर चीनचे प्रजासत्ताक अर्थात तैवान ह्या देशाची सत्ता आहे. त्यामुळे ह्या देशाचा उल्लेख करण्याकरता तैवान हे नाव वापरले जाते. तैवानचे जुने नाव 'फॉर्मोसा' असे होते.
|
| 2 |
+
एका सर्वेक्षणानुसार तैवान मध्ये ९१% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. सरकारी आकड्यांनुसार बौद्ध धर्म हा तैवानचा मुख्य धर्म असुन एकूण लोकसंख्येच्या ३५.१% लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत तर ताओ धर्म ३३% अनुयायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यीगींडाओ धर्माचे ३.५% लोक अनुयायी आहेत तर त्यापाठोपाठ अनुक्रमे प्रोटेस्टंट आणि कॅथोलीक धर्माचे २.६% आणि १.३% अनुयायी आहेत.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10286.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तो ती ते हे एक मराठी नाटक आहे. हे नाटक सुषमा देशपांडे आणि जमिर कांबळे या दोघांनी मिळून पुण्यातील समलिंगी स्त्री, पुरूष तसेच तृतीयपंथी आणि उभयलिंगी मुला-मुलींना एकत्र घेऊन[१] ह्या नाटकाची थियेटर ऑफ ऑप्रेस्ड ह्या नाट्यप्रकारातून निर्मिती केली. आणि त्या नाटकाचे प्रयोग बेटी बर्नाड या अमेरिकास्थित नाट्य निर्माती संस्थेने अर्थसहाय्य करून पुणे येथे केले होते.[२]
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_1029.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,26 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, साली प्रवरातीरी असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते. ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्याय आहेत.
|
| 2 |
+
सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तमिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.
|
| 3 |
+
संत एकनाथ महाराज हे ज्ञानेश्वरीचे आद्य सम्पादक असून आज जी ज्ञानेश्वरी आपण वाचतो ती एकनाथांनी शुद्ध केलेली प्रत आहे. एकनाथांनी ज्ञानेश्वरीच्या तत्कालीन शेकडो प्रति जमा करून शुद्ध प्रति तयार केल्या व आधीच्या ज्यांच्याकडून घेतल्या त्यांना पुन्हा शुद्ध प्रति प्रदान केल्या. संत एकनाथ महाराज हे मराठी भाषेचे आद्य संपादक ठरतात.
|
| 4 |
+
ज्ञानेश्वरीच्या जुन्याजुन्या प्रती शोधून काढून त्यांच्यावर अनेकांनी संशोधन केले. गणेश बापूजीशास्त्री मालवणकर, रा.श्री. गोंधळेकर, जांभेकर, देवस्थळी, ना.रा. सोहोनी, हर्षे, बनहट्टी, प्रियोळकर, मंगरूळकर, रामदास डांगे, पां.ना. कुलकर्णी ही त्यांतील संशोधकांची काही नावे. अशा विद्वानांच्या संशोधक वृत्तीतून ज्ञानेश्वरीच्या सुधारित प्रती तयार झाल्या. त्यांतील काही प्रती या -
|
| 5 |
+
विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ह्यांनी ज्ञानेश्वरीची जुनी प्रत शोधून तिचे व्याकरण सिद्ध केले. 'ज्ञानेश्वरीचे व्याकरण उलगडून दाखवताना राजवाड्यांनी मराठीचा इतिहास पण सांगितला आहे .
|
| 6 |
+
बरवे प्रत, माडगावकर प्रत, पारंपरिक प्रत अशा ज्ञानेश्वरीच्या इतरही काही प्रती आहेत. राजवाड्यांनी वापरलेली प्रत बालबोध लिपीत आहे. ही एकनाथपूर्व प्रत असावी.
|
| 7 |
+
परकीय आक्रमणांपासून मुक्त महाराष्ट्रातला हा ग्रंथ जुन्या शुद्ध मराठीची वळणे दाखवतो.
|
| 8 |
+
(अपूर्ण यादी)
|
| 9 |
+
ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
|
| 10 |
+
देवा तूंचि गणेशू । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवॄत्तिदासु । अवधारिजो जी ॥२॥
|
| 11 |
+
हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ती सुवेष । जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥३॥
|
| 12 |
+
आत्म्याची संकल्पना व त्याचे अमरत्व याचे विवरण. सांख्ययोग, समत्वबुद्धी यांचे विवरण. स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणे.
|
| 13 |
+
कर्माचे महत्त्व व कर्मयोगाची महती.
|
| 14 |
+
कर्मयोग व ज्ञानयोग यांचे विवरण
|
| 15 |
+
कर्मयोग व कर्मसंन्यासयोग यांचे विवरण.
|
| 16 |
+
ध्यानयोगाचे विवरण, मनाची शांती व चंचलता यांचे विवरण.
|
| 17 |
+
प्रकृती, त्रिगुण व माया यांचे विवरण.
|
| 18 |
+
ब्रह्म, अध्यात्म, कर्म यांचे विवरण.
|
| 19 |
+
भगवान कृष्णा ने अर्जुनाला स्वतःविषयी गुह्यतम ज्ञान सांगितले.
|
| 20 |
+
श्रीकृष्णाच्या विश्व-रूपाचे विवरण.
|
| 21 |
+
भक्तियोगाची लक्षणे व महती
|
| 22 |
+
पंचमहाभूतात्मक शरीर, त्याचे विकार यांची माहिती, ज्ञान व अज्ञान यांची लक्षणे, प्रकृती व पुरुष यांची माहिती.
|
| 23 |
+
सत्त्व, रज व तम या त्रिगुणांची लक्षणे.
|
| 24 |
+
त्रिगुणात्मक प्रकृतिचे वर्णन आणि संसारवृक्षाचे निरुपण.
|
| 25 |
+
दैवी व असुरी वृत्तीच्या पुरुषांची लक्षणे.
|
| 26 |
+
पसायदान हे १८व्या अध्यायाचा एक भाग आहे.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10318.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोंडाचा कर्करोग हा प्रामुख्याने कार्सिनोमा प्रकारचा कर्करोग आहे. हा कर्करोग जीभ, ओठ, हिरड्या, टाळू किंवा गालांच्या आतील बाजुस होतो. गुटखा, सिगरेट वा तत्सम पदार्थांमधून तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.
|
| 2 |
+
तोंडाच्या कर्करोगामध्ये पुढील लक्षणांपैकी एक किंवा अधिक लक्षणे दिसून येतात[१]
|
| 3 |
+
तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10320.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोंडापूर हे महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातले एक छोटे गाव आहे.च्या तीनही दिशांना डोंगर आहेत. या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. फर्दापूर गावआणि अजिंठा लेणी येथून जवळ आहेत.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10325.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10329.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोकात (तुर्की: Tokat ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ६.२ लाख आहे. तोकात ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10344.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ (जपानी: 成田国際空港; IATA: NRT) हा जपानमधील तोक्यो महानगराला आंतरराष्टीय विमानसेवा पुरवणारा एक विमानतळ आहे. हा विमानतळ तोक्यो स्टेशनच्या ५७ किमी पूर्वेला चिबा प्रांतामधील नारिता ह्या शहरात स्थित आहे. जपानमधील बव्हंशी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ह्या विमानतळातून होते. जपान एरलाइन्स, ऑल निप्पॉन एरलाइन्स आणि निप्पॉन कार्गो एरलाइन्स या कंपन्याचा आंतरराष्ट्रीय वाहतूकतळ तसेच जेटस्टार जपान, पीच आणि व्हॅनिला एर या कंपन्यांचा मुख्य वाहतूक तळ येथे आहे. या शिवाय डेल्टा एर लाइन्स आणि युनायटेड एरलाइन्सचा आशियाई वाहतूकतळ नारिता येथे आहे.
|
| 2 |
+
प्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने नारिता हा जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तोक्यो शहरामधील दुसरा विमानतळ आहे.
|
| 3 |
+
गुणक: 35°45′53″N 140°23′11″E / 35.76472°N 140.38639°E / 35.76472; 140.38639
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10351.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोचिगी (जपानी: 栃木県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला आहे.
|
| 2 |
+
उत्सुनोमिया ही तोचिगी प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
|
| 3 |
+
गुणक: 36°31′N 139°49′E / 36.517°N 139.817°E / 36.517; 139.817
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10377.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोतापुरी ही एक आंब्याची जात आहे. मुख्यत्वे दक्षिण भारतात आढळणारा[१] हा आंबा २०व्या शतकात फ्लोरिडामध्ये आला.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10395.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोम्स्क ओब्लास्त (रशियन: То́мская о́бласть) रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. ते पश्चिम सैबेरियन मैदानाच्या आग्नेयेस वसले असून तोम्स्क येथे त्याची राजधानी आहे.
|
| 2 |
+
|
| 3 |
+
मॉस्को • सेंट पीटर्सबर्ग
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10410.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोरड्या हा फार प्राचीन भारतीय अलंकार आहे .लहान मुलेतो पायामध्ये वापरत असत. तोरड्या चांदीच्या असतात.[१] छोट्या रामाच्या पायांतही तोरड्या होत्या.खालील रामदास स्वामींच्या रचनेत तोरड्याचा उल्लेख आहे.
|
| 2 |
+
"कीरीट कुंडले माला विराजे।
|
| 3 |
+
झळझळ गंडस्थळ धननिळ तनु साजे।
|
| 4 |
+
घंटा किंकणी अंबर अभिनव गती साजे।
|
| 5 |
+
अंदवाकी तोडर नूपुर ब्रीद गाजे।
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10411.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे.
|
| 2 |
+
|
| 3 |
+
तोरणा अथवा प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे.
|
| 4 |
+
पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. या गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे.
|
| 5 |
+
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला[१] असे ठेवण्यात आले.[२] महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला.[३]
|
| 6 |
+
तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. महाराजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ. स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वरा��्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय. तोरणा गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे.
|
| 7 |
+
पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तालुक्याचे गाव तोरणाच्या पायथ्याशी आहे. पुणे-वेल्हे अंतर ६० कि.मी आहे. पुणे-नसरापूर-वेल्हे, पुणे-पानशेत-वेल्हे व पुणे-खानापूर-पाबे मार्गे वेल्हे अशा मार्गांनी तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. शिवाजी महाराजांच्या काळातील वेल्हे-वेग्रे आळीमार्गे पाऊलवाटेने दीड-दोन तासात बिनी दरवाजातून तोरण्यावर जाता येते. हा मार्ग इतर मार्गांपेक्षा सोपा आहे. अवघड ठिकाणी पुरातत्त्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहेत. त्यामुळे सहज चढउतार करता येते. दुसरा मार्ग वेल्ह्यापासून ५ कि.मी अंतरावर असलेल्या भट्टी या गावातून आहे. गावाच्या पश्चिमेकडून वाळणजाई दरवाजातून बुधला माचीवर थेट वाट जाते. या वहिवाटीच्या वाटांशिवाय चोरवाटेने येणारे अन्य मार्ग अडचणीचे आणि धोकादायक बनले आहेत. वेल्हे गावातून चढताना दिसणारा तोरणा आणि गुंजवण्याकडून दिसणारा राजगड यात बरेच साम्य आहे.
|
| 8 |
+
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10412.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोरणगण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10419.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,18 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोरणाई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
वाडा बस स्थानकापासून शहापूर मार्गाने गेल्यावर तोरणे इस्पात उद्योग कंपनी गेल्यानंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे.
|
| 3 |
+
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
|
| 4 |
+
हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १०५ कुटुंबे राहतात. एकूण ४७० लोकसंख्येपैकी २३८ पुरुष तर २३२ महिला आहेत. गावाची साक्षरता ६१.७७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७१.८४ आहे तर स्त्री साक्षरता ५०.७९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ७५ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १५.९६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
|
| 5 |
+
गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात.
|
| 6 |
+
म्हासवळ, बेरशेती, वारनोळ, जाळे, खैरेआंबिवळी, चेंदवळी, कुयाळु,कुडुस, वाडा, घिवळी,सावराई ही जवळपासची गावे आहेत.कुयाळु ग्रामपंचायतीमध्ये चेंदवळी, कुयाळु, आणि तोरणाई ही गावे येतात.
|
| 7 |
+
१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
|
| 8 |
+
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
|
| 9 |
+
३.
|
| 10 |
+
https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
|
| 11 |
+
४.
|
| 12 |
+
http://tourism.gov.in/
|
| 13 |
+
५.
|
| 14 |
+
http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
|
| 15 |
+
६.
|
| 16 |
+
https://palghar.gov.in/
|
| 17 |
+
७.
|
| 18 |
+
https://palghar.gov.in/tourism/
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10423.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोरणे खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10464.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोस्काना हा इटलीच्या मध्य भागामधील एक प्रांत आहे. फ्लोरेन्स ही तोस्काना प्रांताची राजधानी आहे.
|
| 2 |
+
तोस्काना हे प्राचीन काळापासून इटलीतील कला, वास्तूशास्त्र इत्यादींचे माहेरघर मानले गेले आहे. इटालियन रानिसांचा उगम तोस्काना प्रांतात झाला. लिओनार्दो दा विंची व मायकलएंजेलो हे रानिसां काळातील जगप्रसिद्ध कलाकार ह्याच प्रांतातील आहेत.
|
| 3 |
+
कलेसोबतच तोस्कानाची वाईनदेखील जगप्रसिद्ध आहे.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10479.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 43°36′16″N 1°26′38″E / 43.60444°N 1.44389°E / 43.60444; 1.44389
|
| 2 |
+
|
| 3 |
+
तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर फ्रांसच्या मिदी-पिरेने या राज्यात वसलेले आहे. तुलूझचे क्षेत्रफळ ११८.३ चौ.किमी आहे तर लोकसंख्या ४,३७,७१५ एवढी आहे. या शहराच्या लोकसंख्येची घनता ३,७०० एवढी आहे.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10517.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
त्रिंकोमाली वूड हे मलाया द्वीपसमूहातील जंगलात आढळणारा वृक्ष आहे.
|
| 2 |
+
अंदमान व श्रीलंका हे या वृक्षांचे मूळ प्रदेश आहे.[१] सापडते. या झाडाची उंची साधारण २५-४० फुट असून त्याची पणे साधारण पिंपळाच्या पानाच्या आकारासारखी व तितकीच मोठी असतात. या वृक्षाला मे ते ऑगस्ट महिन्यांदरम्यान फुले येतात. फुले सुरुवातीला गुलाबी-पांढरी किंवा पांढरी असतात. फुलांच्या मोसमात झाड पर्णरहित असते. फळाला पाच-सहा कडा असतात व त्यामुळे वाऱ्याच्या मदतीने याचे बीज-प्रसारण होते.
|
| 3 |
+
या झाडापासून मिळणारे लाकूड अत्यंत कठीण व टणक असते. वेगवेगळ्या फ्रेम्स, चाकू, अवजारांच्या मुठी, काठ्या, नांगर, बोटी वगैरे साहित्य बनवण्यासाठी याच्या लाकडाचा उपयोग होतो. आंध्र प्रदेशामध्ये तसेच तामिळनाडूमध्ये होड्या बनविण्यासाठी याचा उपयोग करतात.
|
| 4 |
+
याच्या बियांवर असलेले केस हे मानवी त्वचेच्या संपर्कात आल्यास खाजकुयलीसारख्या वेदना देतात.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10528.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
त्रिंबक नारायण आत्रे (जन्म : ५ सप्टेंबर १८७२; - फेब्रुवारी १९३३) हे महाराष्ट्रातील ग्रामीण समाजाचे व मागासलेल्या जातिसंस्थांचे अभ्यासक तसेच ग्रामव्यवस्था व गुन्हेगारी जगत या विषयांचे तज्ज्ञ लेखक होते. मुंबई विद्यापीठातून आत्र्यांनी पदवी घेतली व नंतर त्यांनी मुंबई सरकारच्या महसूल खात्यात अव्वल कारकून म्हणून नोकरीस प्रारंभ केला. पुढे अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी कामांवर खास अंमलदार म्हणून त्यांची नेमणूक झाली, आणि शेवटी सबसज्ज म्हणून ते निवृत्त झाले..
|
| 2 |
+
आपल्या कामाचा व्याप सांभाळून आत्र्यांनी लिखाण केले. त्यांचे 'गुन्हेगारी जाती' हे गाजलेले पुस्तक एम केनेडी यांच्या 'क्रिमिनल क्लासेस इन द प्रेसिडेन्सी ' यावर आधारित असून त्यात वंजारे, भामटे, कैकाडी, मांग - गारुडी, रामोशी या तत्कालीन गुन्हेगार जमाती, त्यांच्या भाषा, त्यांच्या चालीरिती, त्यांची गुन्हे करण्याची पद्धत, वेशभूषा, सांकेतिक चिन्हे या बद्दलची अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
|
| 3 |
+
मुलकी खात्यात नोकरीला असल्याने आत्र्यांनी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांचे जवळून व बारकाईने निरीक्षण केले, त्यांनी ग्रामीण भागातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करून गावगाडा नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ १९१५ साली प्रसिद्ध झाला.
|
| 4 |
+
प्रामुख्या[१]ने शेतकरी आणि शेतीचे अर्थशास्त्र हा या पुस्तकाचा विषय आहे. 'गावगाडा'मध्ये त्या काळची विशिष्ट लहेजा असलेली भाषा आहे. त्या काळाच्या अनेक म्हणी आणि वाक्प्रचारांचा समावेश या पुस्तकात आहे. त्यांतून मराठी ग्रामसंस्कृतीचा विविधांगी परिचय करून दिला आहे. ह्या पुस्तकाने मराठी सामाजिक शास्त्रीय वाड्मयात मोलाची भर घातली आहे.
|
| 5 |
+
काळी, पांढरी, खेडे, मौजे, कसबा पेठ. कुणबी इ. विषयांबद्दलची माहिती या पुस्तकात आली आहे.
|
| 6 |
+
सन १९३३मध्ये मधुमेहाच्या विकाराने त्रिंबक नारायण आत्रे यांचे निधन झाले.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10540.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
क्रीडाप्रकारांमध्ये सामन्यादरम्यान कोणतीही सकारात्मक कामगिरी सलग तीन वेळा करणे; तसेच सामान्यतः कोणतीही गोष्ट सलग तीन वेळा करणे म्हणजे त्रिक्रम (इंग्रजी हॅट-ट्रिक / हॅट्रिक ) होय. सन १८५८ मध्ये ऑल-इंग्लंड इलेवन कडून खेळताना हीथफिल्ड स्टिफन्सन या गोलंदाजाने सलग तीन चेंडूंवर तीन फलंदाजांना बाद केले होते. हीथफिल्ड व्यावसायिक खेळाडू असल्याने त्या वेळच्या प्रथेप्रमाणे या पराक्रमाबद्दल त्याच्यासाठी निधी जमविण्यात आला आणि त्याला एक हॅट (गोल टोपी) भेट देण्यात आली.[१] मुद्रणामध्ये ही संज्ञा सर्वप्रथम सन १८७८ मध्ये ऑस्ट्रेलियातील द स्पोर्ट्समन या नियतकालिकाने फ्रेड्रिक स्पोफ्फोर्थ या गोलंदाजाच्या कामगिरीच्या वर्णनासाठी वापरली. [२]
|
| 2 |
+
कालांतराने इतर खेळांमध्येही ही संज्ञा वापरण्यात येऊ लागली.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10550.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
त्रिजटा (IAST: Trijaṭā) ही रामायणातील एक राक्षसी आहे जिला रावणाने अपहरण केलेल्या सीतेचे रक्षण करण्याचे काम दिले होते. रामायणाच्या नंतरच्या रूपांतरांमध्ये, त्रिजटा हिचे वर्णन विभीषणाची मुलगी असे केले आहे.[१]
|
| 2 |
+
रामायणात त्रिजटा एक बुद्धिमान वृद्ध राक्षसी म्हणून दाखवली आहे. ती रावणाचा नाश आणि रामाच्या विजयाचे स्वप्न पाहत असते, जो सीतेला वाचवण्यासाठी रावणाशी युद्ध करतो. राम आणि रावण यांच्यातील युद्धाच्या रणांगणाच्या पाहणीत त्रिजटा सीतेसोबत जाते. जेव्हा सीतेने तिचा नवरा बेशुद्धावस्थेत पाहिला आणि त्याला मृत समजले तेव्हा त्रिजटा सीतेला रामाच्या सुरक्षिततेची खात्री देते . नंतरच्या रामायण रूपांतरांमध्ये रावणाचा भाऊ असलेल्या विभीषणाची मुलगी दाखवली आहे. नंतरच्या आवृत्त्यांमध्ये, विशेषतः आग्नेय आशियाई आवृत्तींमध्ये ती खूप मोठी भूमिका बजावते.[२]
|
| 3 |
+
तिला सामान्यतः सीतेची मैत्रीण आणि तिच्या संकटात एक विश्वासू सहकारी म्हणून चित्रित केले आहे. अनेक प्रसंगी ती सीतेला सांत्वन देते आणि बाहेरील जगाच्या बातम्या आणते; ती सीतेला आत्महत्या करण्यापासूनही परावृत्त करते.[३] रामाच्या विजयानंतर आणि रावणाच्या मृत्यूनंतर, त्रिजटाला सीता आणि राम यांनी भरपूर इनाम दिले.[४] काही रामायण रूपांतरांमध्ये ती रामाची भक्त असल्याचा उल्लेख आहे, तर आग्नेय आशियाई आवृत्त्यांमध्ये तिला वानर सेनापती हनुमानाची पत्नी म्हणून चित्रित केले आहे. यामध्ये तिला एक मुलगाही आहे. वाराणसी आणि उज्जैनमध्ये तिची स्थानिक देवी म्हणून पूजा केली जाते.[५]
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10563.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
त्रिनिदाद अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. लास ॲनिमास काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ९,९६ होती तर २०१२ च्या अंदाजानुसार ८,७७१ होती.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10566.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,60 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
|
| 2 |
+
|
| 3 |
+
त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भागातील एक देश आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या ईशान्येस दक्षिण कॅरिबियन समुद्रात त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन बेटांवर वसला आहे.
|
| 4 |
+
इ.स. १४९८ साली क्रिस्तोफर कोलंबस येथे पोचल्यापासून १७९७ सालापर्यंत त्रिनिदाद बेट स्पेनची वसाहत होती. १९व्या शतकामध्ये त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन्ही बेटांची मालकी ब्रिटिश साम्राज्याकडे आली. ब्रिटनपासून १९६२ साली स्वतंत्र्य मिळाल्यानंतर १९७६ साली त्रिनिदाद व टोबॅगो प्रजासत्ताक अस्तित्वात आले. सध्या राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असलेल्या ह्या देशामध्ये पेट्रोलियम व रासायनिक हे प्रमुख उद्योग आहेत. कॅरिबियनमधील एक श्रीमंत व समृद्ध देश मानला जाणाऱ्या त्रिनिदाद व टोबॅगोमधील वार्षिक दरडोई उत्पन्न कॅरिबियन परिसरामध्ये सर्वाधिक आहे.
|
| 5 |
+
बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) •
|
| 6 |
+
कॅनडा •
|
| 7 |
+
अमेरिका •
|
| 8 |
+
ग्रीनलँड (डेन्मार्क) •
|
| 9 |
+
मेक्सिको •
|
| 10 |
+
सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)
|
| 11 |
+
बेलीझ •
|
| 12 |
+
कोस्टा रिका •
|
| 13 |
+
ग्वातेमाला •
|
| 14 |
+
होन्डुरास •
|
| 15 |
+
निकाराग्वा •
|
| 16 |
+
पनामा •
|
| 17 |
+
एल साल्व्हाडोर
|
| 18 |
+
अँग्विला (युनायटेड किंग्डम) •
|
| 19 |
+
अँटिगा आणि बार्बुडा •
|
| 20 |
+
अरूबा (नेदरलँड्स) •
|
| 21 |
+
बहामास •
|
| 22 |
+
बार्बाडोस •
|
| 23 |
+
केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
|
| 24 |
+
क्युबा •
|
| 25 |
+
कुरसावो (नेदरलँड्स) •
|
| 26 |
+
डॉमिनिकन प्रजासत्ताक •
|
| 27 |
+
डॉमिनिका •
|
| 28 |
+
ग्रेनेडा •
|
| 29 |
+
ग्वादेलोप (फ्रान्स) •
|
| 30 |
+
हैती •
|
| 31 |
+
जमैका •
|
| 32 |
+
मार्टिनिक (फ्रान्स) •
|
| 33 |
+
माँटसेराट (युनायटेड किंग्डम) •
|
| 34 |
+
नव्हासा द्वीप (अमेरिका) •
|
| 35 |
+
पोर्तो रिको (अमेरिका) •
|
| 36 |
+
सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) •
|
| 37 |
+
सेंट किट्स आणि नेव्हिस •
|
| 38 |
+
सेंट मार्टिन (फ्रान्स) •
|
| 39 |
+
सिंट मार्टेन (नेदरलँड्स) •
|
| 40 |
+
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स •
|
| 41 |
+
सेंट लुसिया •
|
| 42 |
+
त्रिनिदाद व टोबॅगो •
|
| 43 |
+
टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
|
| 44 |
+
यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) •
|
| 45 |
+
ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
|
| 46 |
+
आर्जेन्टिना •
|
| 47 |
+
बोलिव्हिया •
|
| 48 |
+
ब्राझील •
|
| 49 |
+
चिली •
|
| 50 |
+
कोलंबिया •
|
| 51 |
+
इक्वेडोर •
|
| 52 |
+
साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
|
| 53 |
+
गयाना •
|
| 54 |
+
फ्रेंच गयाना (फ्रान्स) •
|
| 55 |
+
फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
|
| 56 |
+
पेराग्वे •
|
| 57 |
+
पेरू •
|
| 58 |
+
सुरिनाम •
|
| 59 |
+
उरुग्वे •
|
| 60 |
+
व्हेनेझुएला
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10583.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
त्रिनेत्र हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_1059.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र (फ्रेंच: Jean Auguste Dominique Ingres ;) (२९ ऑगस्ट, इ.स. १७८० - १४ जानेवारी, इ.स. १८६७) हा नव-अभिजात चित्रशैलीतील फ्रेंच चित्रकार होता. ॲंग्र स्वतःला निकोला पूसॅं व जाक-लुई दाविद प्रभृति चित्रकारांच्या इतिहास-चित्रण परंपरेचा पाईक मानत असला, तरीही त्याने रंगवलेली व रेखलेली व्यक्तिचित्रे इतकी गाजली, की तीच त्याची प्रमुख ओळख ठरली.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10592.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
त्रिपुनीतूर केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील एक गाव आहे.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10593.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
षोडशी ही दशमहाविद्यांपैकी एक आहे. या देवीला ललिता, त्रिपुरसुंदरीसुद्धा म्हणतात. त्रिपुरा सुंदरी ही देवी आहे, जी सौंदर्याचे प्रतीक आहे. ती सोळा वर्षांची असल्याचे मानले जाते आणि म्हणूनच तिला सोळा वर्षांची षोडसी असेही म्हटले जाते. ती पार्वतीचे एक रूप आहे, दैवी शक्तीचे भयंकर रूप, ज्याला पार्वती, दुर्गा आणि भगवती सारख्या इतर अनेक नावांनीही ओळखले जाते. या देवीचे तीन रूप आहेत. ती भगवान शिवाच्या मांडीवर विराजमान आहे, तर देवी श्री लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवी तिच्या उजवीकडे आणि डावीकडे आहेत त्यांच्या हातात 'विंजमारम' (पंखे) धरून तिची सेवा करण्यासाठी.
|
| 2 |
+
देवी ललिता हिला हिंदू सौंदर्य आणि उपभोग देवी मानली जाते. देवी ललिताचे चार हात असलेले चित्र आहे आणि तिची त्वचा सोनेरी रंगाची आहे. दोन पुढच्या हातांपैकी एकामध्ये तिने दोरी आणि दुसऱ्यामध्ये पाईक आहे. ते आयुष्यात दिसणारी आसक्ती आणि तिरस्कार हायलाइट करतात. नंतरच्या दोन हातांमध्ये तिने उसाचे धनुष्य आणि पाच फुलांचे बाण घेऊन अनुक्रमे मन आणि पाच ज्ञानेंद्रियांचे प्रतिनिधित्व केले आहे. तिचे शरीर असंख्य अलंकारांनी परिपूर्ण आहे. ललिता ही निर्मिती, जतन आणि नाश यांचे प्रतिनिधित्व आहे आणि इच्छांच्या सोळा सुधारांची प्रतिमा मानली जाते. सहसा ती सिंहासनावर ठेवलेल्या कमळावर बसलेली आढळते. हे सर्व तिच्या वातावरणात एक शाही वातावरण प्रदर्शित करते. त्रिपुरा सुंदरीला दुर्गा आणि महाकाली प्रमाणेच पार्वती देवीचे रूप म्हणून दर्शविले जाते. ती भगवान शिव यांच्यासह आदिम निर्माता आहे. त्रिपुरा सुंदरी ही श्रीकुलाच्या परंपरेनुसार देवी आदि पराशक्तीचा सर्वोच्च पैलू आहे. ती दशा महाविद्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर येते आणि त्रिपुरसुंदरी आणि षोडशी या नावानेही ओळखली जाते. देवी ललिता त्रिपुरसुंदरी ही नवरात्रीच्या देवीच्या उपासनेच्या नऊ प्रकारांपैकी एक आहे. देवी ललिता ही श्री चक्राची दैवी ऊर्जा मानली जाते. चित्रांमध्ये, तिला सोळा वर्षांची अत्यंत सुंदर देवी म्हणून चित्रित केले गेले आहे जे मानवजातीला सोळा सल्ला देऊन आशीर्वाद देते. शिवाय हे परिपूर्णतेचे आणि परिपक्वताचे वय आहे. ललिता देवीचे तीन रूप देवी ललिता तीन दिव्य रूपांमध्ये ओळखली जाते. ते आहेत त्रिपुरा बाला, त्रिपुरा सुंदरी आणि त्रिपुरा भैरवी जे ��नुक्रमे शरीर, मन आणि चेतना यांचे प्रतिनिधित्व करतात. पहिले रूप एक तरुण कुमारिका देवी म्हणून दर्शविले जाते तर दुसरे रूप तीन जगातील अद्भुत शाश्वत सौंदर्य आहे. त्रिपुरा भैरवीचे तिसरे रूप म्हणजे ललिता देवीची क्रूरता आणि शक्ती. त्रिपुरा भैरवीसाठी भक्तिपद्धती महाविदयाकडे जास्त झुकलेली आहे तर इतर दोन प्रकारांबाबत श्रीचक्रांच्या पूजेवर आधारित श्री विद्या परंपरेनुसार आहेत. देवी श्री विद्याला तिच्या दयाळूपणे आणि वैभवासाठी प्रार्थना केली जाते. देवीला अस्तित्वाचे तीन स्तर प्राप्त झाले असल्याने तिला राजराजेश्वरी, कामेश्वरी आणि महा त्रिपुरा सुंदरी म्हणून पूजले जाते. हे रूप तिच्या पवित्र कार्याच्या गुणांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आहेत.
|
| 3 |
+
षोडशी ही दशमहाविद्यांपैकी एक आहे. या देवीला ललिता, त्रिपुरसुंदरी सुद्धा म्हणतात. त्रिपुरा सुंदरी ही देवी आहे, जी सौंदर्याचे प्रतीक आहे. ती सोळा वर्षांची असल्याचे मानले जाते आणि म्हणूनच तिला सोळा वर्षांची षोडसी असेही म्हटले जाते. ती पार्वतीचे एक रूप आहे, दैवी शक्तीचे भयंकर रूप, ज्याला पार्वती, दुर्गा आणि भगवती सारख्या इतर अनेक नावांनीही ओळखले जाते.या देवीचे तीन रूप आहेत.ती भगवान शिवाच्या मांडीवर विराजमान आहे, तर देवी श्री लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवी तिच्या उजवीकडे आणि डावीकडे आहेत त्यांच्या हातात 'विंजमारम' (पंखे) धरून तिची सेवा करण्यासाठी.देवी ललिता हिला हिंदू सौंदर्य आणि उपभोग देवी मानली जाते.देवी ललिताचे चार हात असलेले चित्र आहे आणि तिची त्वचा सोनेरी रंगाची आहे. दोन पुढच्या हातांपैकी एकामध्ये तिने दोरी आणि दुसऱ्यामध्ये पाईक आहे. ते आयुष्यात दिसणारी आसक्ती आणि तिरस्कार हायलाइट करतात. नंतरच्या दोन हातांमध्ये तिने उसाचे धनुष्य आणि पाच फुलांचे बाण घेऊन अनुक्रमे मन आणि पाच ज्ञानेंद्रियांचे प्रतिनिधित्व केले आहे. तिचे शरीर असंख्य अलंकारांनी परिपूर्ण आहे. ललिता ही निर्मिती, जतन आणि नाश यांचे प्रतिनिधित्व आहे आणि इच्छांच्या सोळा सुधारांची प्रतिमा मानली जाते. सहसा ती सिंहासनावर ठेवलेल्या कमळावर बसलेली आढळते. हे सर्व तिच्या वातावरणात एक शाही वातावरण प्रदर्शित करते. त्रिपुरा सुंदरीला दुर्गा आणि महाकाली प्रमाणेच पार्वती देवीचे रूप म्हणून दर्शविले जाते. ती भगवान शिव यांच्यासह आदिम ��िर्माता आहे. त्रिपुरा सुंदरी ही श्रीकुलाच्या परंपरेनुसार देवी आदि पराशक्तीचा सर्वोच्च पैलू आहे. ती दशा महाविद्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर येते आणि त्रिपुरसुंदरी आणि षोडशी या नावानेही ओळखली जाते. देवी ललिता त्रिपुरसुंदरी ही नवरात्रीच्या देवीच्या उपासनेच्या नऊ प्रकारांपैकी एक आहे. देवी ललिता ही श्री चक्राची दैवी ऊर्जा मानली जाते. चित्रांमध्ये, तिला सोळा वर्षांची अत्यंत सुंदर देवी म्हणून चित्रित केले गेले आहे जे मानवजातीला सोळा सल्ला देऊन आशीर्वाद देते. शिवाय हे परिपूर्णतेचे आणि परिपक्वताचे वय आहे. ललिता देवीचे तीन रूप देवी ललिता तीन दिव्य रूपांमध्ये ओळखली जाते. ते आहेत त्रिपुरा बाला, त्रिपुरा सुंदरी आणि त्रिपुरा भैरवी जे अनुक्रमे शरीर, मन आणि चेतना यांचे प्रतिनिधित्व करतात. पहिले रूप एक तरुण कुमारिका देवी म्हणून दर्शविले जाते तर दुसरे रूप तीन जगातील अद्भुत शाश्वत सौंदर्य आहे. त्रिपुरा भैरवीचे तिसरे रूप म्हणजे ललिता देवीची क्रूरता आणि शक्ती. त्रिपुरा भैरवीसाठी भक्तिपद्धती महाविद्याकडे जास्त झुकलेली आहे तर इतर दोन प्रकारांबाबत श्रीचक्रांच्या पूजेवर आधारित श्री विद्या परंपरेनुसार आहेत. देवी श्री विद्याला तिच्या दयाळूपणे आणि वैभवासाठी प्रार्थना केली जाते. देवीला अस्तित्वाचे तीन स्तर प्राप्त झाले असल्याने तिला राजराजेश्वरी, कामेश्वरी आणि महा त्रिपुरा सुंदरी म्हणून पूजले जाते. हे रूप तिच्या पवित्र कार्याच्या गुणांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आहेत.
|
| 4 |
+
त्रिपुरा म्हणजे तीन शहरे किंवा तीन संसार, तर सुंदरी म्हणजे सुंदर स्त्री. ही देवी अशा प्रकारे ‘तीन शहरांचे किंवा तीन जगाचे सौंदर्य’ आहे. महा त्रिपुरा सुंदरी, ललिता आणि राजराजेश्वरी असेही म्हटले जाते, ती दस महाविद्यांमधील प्रमुख आणि सर्वात महत्त्वाची मानली जाते. या देवीबद्दलची आख्यायिका एक मनोरंजक कथा सांगते. भंडासुरा या बलाढ्य राक्षसाचा छळ करून, देवांनी परम देवतेला प्रार्थना केली, जे नंतर महा कामेश्वर आणि ललिता त्रिपुरा सुंदरी म्हणून प्रकट झाले. त्यांनी, नंतर सर्व देवी -देवतांची निर्मिती केली, तर त्रिपुरा सुंदरीने भांडासुर राक्षसाचा स्वीकार केला, त्याचा नाश केला आणि त्याच्या अत्याचारातून जगाला सुटका दिली. देवीची हजार नावे सांगणारे पवित्र स्तोत्र ललिता सहस्रनाम ही कथा सांगते आणि तिची मोठी स्तुती करते. उल्लेखनीय सौंदर्याची एक तरुण मुलगी, तिला लाल रेशमामध्ये सुशोभित केलेले, आणि जाड, गडद, फुलांचे बेडकेड आणि वाहणारे केस, एक चमकदार चेहरा, चमकदार गाल, माशाचे आकाराचे डोळे, दातांच्या चांगल्या पंक्ती आणि एक गोड स्मित असे चित्रित केले आहे. तिचे असे सुंदर रूप होते की तिचे पती भगवान शिव स्वतः तिच्यापासून डोळे काढून घेऊ शकत नव्हते. तिला पवित्र श्री चक्रावर डाव्या पायाने सिंहासनावर राजेशाही पद्धतीने बसलेले, तिच्या हातांमध्ये धरलेले, इतर शस्त्रांसह, उसाचे धनुष्य आणि फुलांचा बाण आणि तिच्या डोळ्यांमध्ये मातृ करुणेने चित्रित केले आहे. ह्या देवीच्या हातांमध्ये पाश, अंकुश,धनुुष्य व बाण आहेत.
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10597.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
त्रिपुरा उच्च न्यायालय हे त्रिपुरा राज्याचे उच्च न्यायालय आहे. 23 मार्च 1956 रोजी भारताच्या राज्यघटनेत आणि उत्तर-पूर्व क्षेत्र (पुनर्संघटना) कायदा, 1971 मध्ये योग्य सुधारणा करून त्याची स्थापना करण्यात आली. उच्च न्यायालयाची जागा त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे आहे. पहिले सरन्यायाधीश न्यायमूर्ती दीपक गुप्ता होते (23.3.2013 ते 16.5.2016) यापूर्वी, त्रिपुरा राज्यासह उत्तर-पूर्व भारतातील इतर सहा राज्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अंतर्गत होती, ज्याचे कायमचे खंडपीठ होते. गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना 1992 मध्ये आगरतळा येथे त्रिपुरा राज्याच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रात झाली.
|
| 2 |
+
या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती इंद्रजित महंती आहेत. 12 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांनी शपथ घेतली.[१]
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10601.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पूर्व त्रिपुरा हा त्रिपुरा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
|
dataset/scraper_4/batch_0/wiki_s4_10603.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
त्रिपुरा विधानसभा (बंगाली: ত্রিপুরা বিধানসভা) हे भारताच्या त्रिपुरा राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ६० आमदारसंख्या असलेल्या त्रिपुरा विधानसभेचे कामकाज आगरताळा शहरामधून चालते. भारतीय जनता पक्षाचे रतन चक्रवर्ती हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री बिपलब कुमार देब हे विद्यमान १२ व्या विधानसभेचे नेते आहेत.
|
| 2 |
+
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे त्रिपुरा विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ३१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. ११वी विधानसभा २०१३ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. ह्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ४९ जागांवर विजय मिळवून त्रिपुरावरील आपली पकड कायम ठेवली. परंतु २०१८ सालच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४३ जागांवर विजय मिळवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पराभव केला. विद्यमान मुख्यमंत्री बिपलब कुमार देब हे १२ व्या विधानसभेचे नेते आहेत.
|
| 3 |
+
सरकार (44)
|
| 4 |
+
विरोधी पक्ष (16)
|