diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10004.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..beb6f68bf2d22f3e20afbd81904a12432d357684 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10004.txt @@ -0,0 +1 @@ +तेजस्वी प्रसाद यादव (जन्म ९ नोव्हेंबर १९८९) हा एक भारतीय राजकारणी आणि माजी क्रिकेट खेळाडू आहे जो बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करत आहे.[१] विशेष म्हणजे तो देशातील सर्वात तरुण विरोधी पक्षनेता आहे.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10017.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc903c8372386076c387a0618e3d581c0b48f5d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10017.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 26°37′48″N 92°48′00″E / 26.63000°N 92.80000°E / 26.63000; 92.80000 + +तेजपूर (आसामी: তেজপুৰ) हे भारत देशाच्या आसाम राज्यातील सोणितपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तेजपूर शहर आसामच्या उत्तर भागात ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून ते आसामचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते. +तेजपूर विमानतळ तेजपूर शहरापासून ८ किमी अंतरावर स्थित असून येथून कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रवासी वाहतूकसेवा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10045.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b42467ff9cb057e58cc3c4b04dc97a457c545f86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10045.txt @@ -0,0 +1 @@ +तेनी हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10073.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..244375062863b2a5745d509ecf4987060ad7f6d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10073.txt @@ -0,0 +1,8 @@ + तेरडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10096.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..183df54b78f1b38a539b009c2fa989e073ce936d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10096.txt @@ -0,0 +1,23 @@ +खातेवही मध्ये असणाऱ्या सर्व खात्यांच्या नावे आणि जमा असणाऱ्या शिल्लक रकमांची यादी म्हणजे तेरीज होय. (इंग्लिश: Trial Balance). +तेरीज म्हणजे विशिष्ट तारखेस एखाद्या व्यापाऱ्याच्या खातेवहीतील सर्व खात्यांची जमा आणि नावे शिलकांची यादी दाखवणारे विवरणपत्र होय.[१] +तेरीज म्हणजे खातेवहीतील सर्व खात्यांच्या शिल्लक अथवा जमा रकमेचा सारांश आहे. याचा उपयोग नोंदवण्यात आलेल्या सर्व नावे आणि जमा रकमांची समानता निर्धारित करणे आणि अंतिम लेखे तयार करण्यासाठी एक सारांश तयार ठेवणे हा असतो – एरिक कोहलर. +तेरीज पत्रक का तयार केले जाते याची करणे खालील प्रमाणे +१) सर्व व्यावसायिक व्यवहार लेखापुस्तकात बरोबर नोंदवले गेले आहेत याची खात्री करणे. +२) प्रत्येक खात्याची अंकगणितीय शुद्धता तपासणे. जमा नावे रकमांची बेरीज वजाबाकी योग्य प्रकारे करून शिल्लक रकमेची योग्य प्रकारे गणना केली गेली आहे हे पाहणे. +३) खातेवाहीतील खात्यांची अंतिम शिल्लक रक्कम जाणणे. +४) सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद लेखा पुस्तकात द्विनोंदी लेखा पद्धतीची तत्त्वे पाळून झाली आहेत याची खात्री करणे. +५) अंतिम लेखा विवरणे तयार करण्यासाठी आधार पुरवणे. +जमा आणि नावे खात्यांच्या शिल्लक रकमांची बेरीज समान येणे म्हणजे ‘तेरीज जुळणे’ होय. तेरीज जुळणे म्हणजे लेखा , नोंदी, खतावण्या योग्य प्रकारे लिहिल्या गेल्या असल्याचे मानले जाते. चुका असूनही तेरीज जुळू शकते उदा. चुकीची रक्कम जमा आणि नावे बाजूस लिहिणे, व्यवहाराचे लेखांकन करताना चुकीच्या खात्यांना परिणाम दर्शवणे. परिणामांची नोंद उलट करणे ( खाते जमा करण्याच्या ऐवजी नावे करणे आणि नावे करण्या ऐवजी जमा करणे). +लेख पुस्तकांची केवळ गणितीय अचूकता पाहण्यासाठी तेरीज केली जाते. +तेरीज पत्रक तयार करण्यासाठी खालील प्रारूपे वापरली जातात.[२] +१) विवरण पत्र प्रारूप - संगणकीकरणाच्या आजच्या दिवसात विवरण पत्र प्रारूप जास्ती प्रमाणत वापरले जाते. यालाच रोजकीर्द प्रारूप असेही म्हटले जाते. +रक्कम रु. +रक्कम रु. +२) खातेवही प्रारूप - यालाच टी प्रारूप असेही म्हटले जाते. इंग्रजी टी या आद्याक्षरा प्रमाणे तेरीज पत्रकाची मांडणी केली जाते.डाव्या बाजूस नावे शिल्लक आणि उजव्या बाजूस जमा शिल्लक दर्शवली जाते. +तेरीज खालील दोन प्रकारे केली जाते .[३] +१) ढोबळ तेरीज +२) शुद्ध तेरीज +१) वैयक्तिक खाती – या प्रकारची खाती जमा किंवा नावे शिल्लक दाखवू शकतात. जर खात्यामध्ये जमा शिल्लक असेल तर ते खाते धनकोचे आणि नावे शिल्लक असेल तर हे खाते ऋणकोचे असते. +२) मालमत्ता खाती - या खात्यांमध्ये नेहेमीच नावे रक्कम शिल्लक असते. +३) देयता खाती – या प्रकारच्या खात्यांमध्ये नेहेमीच जमा रक्कम शिल्लक असते. +४) नामधारी खाती – खर्चाशी संबंधित खाती नावे शिल्लक दाखवतात . उत्पन्न किंवा लाभाशी संबंधित खाती जमा रक्कम दर्शवतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10097.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24535ea74e9294d28f247d51e5d599fe2c3282fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10097.txt @@ -0,0 +1,3 @@ +गौरी देशपांडे (जन्म : ११ फेब्रुवारी १९४२; - १ मार्च २००३) या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार देशपांडे यांनी हाताळले.[१] मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले. +देशपांडेंच्या आई लेखिका, संशोधक इरावती कर्वे होत्या. दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील होते. जाई निंबकर या इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व देशपांडे यांचे आजोबा होते. ’समाजस्वास्थ्य’ या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे देशपांडेंचे यांचे काका होते. +गौरी देशपांडे यांच्या साहित्याची सविस्तर सूची कथा गौरीची या पुस्तकात वाचावयास मिळते. संपादकीय मनोगतात वि. म. गीताली म्हणतात, 'गौरीनं माणसाच्या देहाकडे स्त्रीदेह आणि पुरुषदेह या द्वैतभावनेनं न बघता निखळ मानवी देह म्हणून बघितलं जावं असं म्हणत स्त्रीच्याच देहाभोवती बांधलेले नैतिकतेचे निकष तोडायला सुरुवात केली.'[२] १९६८ साली प्रकाशित झालेला 'Beetween Births' हा काव्यसंग्रह देशपांडेंचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होतं. त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्या लिखाण करत होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सूचीत आढळतात.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1012.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4fbf7fe576c6e87ff1dd5384b7d1d72fe7a98f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1012.txt @@ -0,0 +1,5 @@ +प्रा. ज्ञानेश लक्ष्मण वाकुडकर (१२ नोव्हेंबर,??[माहितीज्ञान पोकळी] - हयात) [१] हे मराठी कवी आहेत. हे काव्य लेखना शिवाय चित्रपट आणि राजकारणातही सक्रीय आहेत. +इ.स. १९७७ वर्षी आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथून त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवी[ दुजोरा हवा] तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी १९८७ मध्ये विधी विषयातील पदवी शासकीय विधी महाविद्यालय, नागपूर येथून घेतली. +हे शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य होते. त्यानंतर ते राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य आणि होते.[माहितीज्ञान पोकळी][ दुजोरा हवा] +सखे साजणी हा दीर्घ काव्याचा संग्रह 'साहित्य प्रसार केंद्र' प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. अंगार आणि शृंगार हा काव्य संग्रह त्यांनी स्वतः प्रकाशित केला आहे. फेसबुक व अनुदिनीच्या आंतरजालीय सामाजिक माध्यमांचाही त्यांनी त्यांच्या काव्य प्रकाशनासाठी वापर केला आहे. +यमाच्या गावाला जाऊया या शेतकरी समस्या विषयक मराठी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1013.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7c8a61457cccb5b64cc8f3cd6b9fe4a570a1a0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1013.txt @@ -0,0 +1,44 @@ +संत ज्ञानेश्वर तथा ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी (जन्म : आपेगाव-पैठण, युव नाम संवत्सर, श्रावण वद्य अष्टमी, गुरुवार दि. २२ ऑगस्ट इ.स. १२७५, शालिवाहन शके ११९७, युगाब्द ४३७६; संंजीवन समाधी : दुर्मुख नाम संवत्सर, कार्तिक वद्य त्रयोदशी, रविवार दि. ०२ डिसेंबर इ.स. १२९६, शालिवाहन शके १२१७, युगाब्द ४३९७.)[१][२] हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. त्यांना ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, किंवा माऊली म्हणूनही ओळखले जाते. ज्ञानेश्वर हे भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते. +फक्त १६ वर्षांच्या लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी (भगवद्गीतेवरील भाष्य) आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली.[३] देवगिरीच्या यादव घराण्याच्या आश्रयाने या मराठी भाषेतील सर्वात जुन्या हयात असलेल्या साहित्यकृती आहेत आणि या रचना मराठी साहित्यातील मैलाचे दगड मानल्या जातात.[४] संत ज्ञानेश्वरांच्या विचारांमध्ये अद्वैतवादी वेदांत तत्त्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगावर भर देण्यात आला आहे. त्यांच्या वारशाने एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संत-कवींना प्रेरणा दिली आणि ते महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील वारकरी (विठोबा-कृष्ण) भक्ती परंपरेचे संस्थापक आहेत.[५][६] संत ज्ञानेश्वरांनी इ.स. १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. +भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली. +ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बाप विठ्ठलसुत, बाप रखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव ही नावेही वापरली आहेत. हरिपाठ या ग्रंथाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर +ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे बाराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.) +आपेगाव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातिल पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. +विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले. [७] +आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. +संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे. भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत असत. भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत. त्यांनी विचार केला की "आईवडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्याय पूर्ण आहे." शेवटी 1288 साली पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुनः समाजात सम्मिलित केले. +भावार्थदीपिका उर्फ ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले. +ज्ञानेश्वरांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये (कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ दिवशी) यादव राजा रामदेवरावाच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातील पैठणजवळील गोदावरी नदीच्या काठी आपेगावच्या मराठी देशस्थ ब्राह्मण [८] कुटुंबात झाला. [९] [१०] देवगिरी राजधानी असलेल्या या राज्याला शांतता आणि स्थिरता लाभलेली होती. तेथील राजा साहित्य आणि कलांचा संरक्षक होता. [९] [११] +संत ज्ञानेश्वरांच्या जीवनाचे चरित्रात्मक तपशील त्यांचे शिष्य सत्यमलनाथ आणि सच्चिदानंद यांच्या लिखाणात जतन केलेले आहेत. [१२] विविध परंपरा या ज्ञानेश्वरांच्या जीवनातील तपशिलांचे परस्परविरोधी माहिती देतात. त्यांच्या ज्ञानेश्वरी (१२९०) या ग्रंथाच्या रचनेची तारीख मात्र निर्विवाद आहे. [१३] [१४] ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील अधिक स्वीकृत परंपरेनुसार, त्यांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये झाला आणि त्यांनी १२९६ मध्ये संजीवन समाधी घेतली. [१५] इतर स्रोतांनुसार त्यांचा जन्म १२७१ मध्ये झाला होता. [१६] [१७] +ज्ञानेश्वरांच्या सुमारे २१ वर्षांच्या अल्पायुष्यातील चरित्रात्मक तपशिलांबद्दल वाद आहे आणि त्याची सत्यता संशयास्पद आहे. रेड्याला वेद वदवण्याचा प्रसंग आणि चालत्या भिंतीवर स्वार होऊन एका योगीला नम्र बनवण्याची त्यांची क्षमता यांसारख्या दंतकथा आणि त्यांनी केलेल्या चमत्कारांनी उपलब्ध साहित्य भरलेले आहे. [१६] [१८] +उपलब्ध असलेल्या स्रोतांनुसार ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे गोदावरी नदीच्या काठावरील आपेगाव गावातील कुलकर्णी होते. (कुलकर्णी हे वंशपरंपरागत लेखापाल असायचे जे सहसा ब्राह्मण होते, जे गावातील जमीन आणि कराच्या नोंदी ठेवत.) [१९] त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून हा वारसा मिळाला होता [१७] आणि त्यांचा विवाह आळंदीच्या कुलकर्णी यांच्या कन्या रखुमाबाईशी झाला. गृहस्थ असतानाही विठ्ठलपंतांना आध्यात्मिक शिक्षणाची इच्छा होती. [९] त्याच्या वडिलांच्या मृत्यूमुळे आणि लग्नापासून त्यांना मूल न झाल्यामुळे त्याचा जीवनाबद्दलचा भ्रम वाढला. अखेरीस आपल्या पत्नीच्या संमतीने त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग केला आणि संन्यासी (त्यागी) होण्यासाठी ते काशीला निघून गेले. [१७] या घटनांच्या दुसऱ्या आवृत्तीनुसार, ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे नाथ योगी संप्रदायातील शिक्षकांच्या पंक्तीतून होते आणि अत्यंत धार्मिक असल्यामुळे ते वाराणसीच्या यात्रेला गेले होते. तेथे ते एका आध्यात्मिक गुरूला भेटले आणि त्यांनी पत्नीच्या संमतीशिवाय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. [११] +विठ्ठलपंतांना त्यांचे आध्यात्मिक गुरू, रामा शर्मा[९] यांनी संन्यासी म्हणून दीक्षा दिली; ज्यांना विविध स्रोतांमध्ये रामानंद, नृसिंहाश्रम, रामद्वय आणि श्रीपाद असेही म्हणतात. (ते रामानंदी संप्रदायाचे संस्थापक रामानंद नव्हते.) [२०] जेव्हा रामाश्रमाला समजले की, विठ्ठलपंतांनी आपले कुटुंब संन्यासी होण्यासाठी मागे सोडले आहे, तेव्हा त्यांनी विठ्ठलपंतांना आपल्या पत्नीकडे परत जाण्याची आणि गृहस्थ म्हणून कर्तव्ये पार पाडण्याची सूचना केली. विठ्ठलपंत आपल्या पत्नीकडे परत आल्यानंतर आणि आळंदीत स्थायिक झाल्यानंतर रखुमाबाईंनी चार मुलांना जन्म दिला - निवृत्तीनाथ (१२७३), ज्ञानेश्वर (१२७५), सोपान (१२७७) आणि मुक्ताबाई (१२७९). [२१] +तत्कालीन ऑर्थोडॉक्स ब्राह्मणांनुसार, ही घटना म्हणजे एक संन्यासी व्यक्ती पाखंडी म्हणून गृहस्थाच्या रूपात परतली होती. [९] ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावांना ब्राह्मण जातीच्या पूर्ण प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या पवित्र धागा समारंभ घेण्याचा अधिकार नाकारण्यात आला. [२२] [११] याचा अर्थ ब्राह्मण जातीतून बहिष्कार असा मानला जातो. [२२] +शेवटी विठ्ठलपंत आपल्या कुटुंबासह नाशिकला निघून गेले. एके दिवशी नित्य विधी करत असताना विठ्ठलपंतांचा सामना एका वाघाशी झाला. विठ्ठलपंत आणि त्यांच्या चार मुलांपैकी तीन मुले पळून गेली, परंतु निवृत्तीनाथ कुटुंबापासून वेगळे झाले आणि एका गुहेत लपले. गुहेत लपून बसले असताना त्यांना गहनीनाथ भेटले, ज्यांनी निवृत्तीनाथांना नाथ योगींच्या बुद्धीची दीक्षा दिली. [२३] [२४] नंतर विठ्ठलपंत आळंदीला परतले आणि ब्राह्मणांना त्यांच्या पापांसाठी प्रायश्चित्त करण्याचे साधन सुचवण्यास सांगितले. त्यांनी प्रायश्चित्त म्हणून जीवन त्यागण्याची सूचना विठ्ठलपंतांना केली. विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नीने आपल्या मुलांना छळमुक्त जीवन जगता येईल या आशेने इंद्रायणी नदीत उडी मारून एका वर्षातच आपला जीव दिला. [२३] इतर स्रोत आणि स्थानिक लोक परंपरा असा दावा करतात की, त्या दोघांनी इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. [२५] आख्यायिकेची दुसरी आवृत्ती असे सांगते की, विठ्ठलपंतांनी त्यांच्या पापातून क्षमा मिळवण्यासाठी स्वतःला गंगा नदीत फेकून दिले. [११] +ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना नाथ हिंदू सजीव परंपरेमध्ये स्वीकारले गेले. त्यांचे पालक या परंपरेत आधीपासूनच होते. नंतर तिघे भाऊ आणि बहीण मुक्ताबाई हे सर्व प्रसिद्ध योगी आणि संत कवी बनले. [११] +ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव लिहिल्यानंतर ही भावंडे पंढरपूरला गेली. तिथे त्यांची भेट नामदेवांशी झाली, जे ज्ञानेश्वरांचे जवळचे मित्र बनले. ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी भारतभरातील विविध पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा केली आणि तिथे त्यांनी अनेक लोकांना वारकरी संप्रदायात दीक्षा दिली; [२६] ज्ञानेश्वरांच्या अभंग नावाच्या भक्ती रचना याच काळात रचल्या गेल्या असे मानले जाते. [२७] पंढरपूरला परतल्यावर, ज्ञानेश्वर आणि नामदेव यांना मेजवानी देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये बहिरात यांच्यानुसार, "गोरोबा कुंभार, सावता माळी, अस्पृश्य असलेले संत चोखोबा आणि पारिसा (भागवत ब्राह्मण)" यांसारखे अनेक समकालीन संत सहभागी झाले होते. [२८] काही विद्वान नामदेव आणि ज्ञानेश्वर हे समकालीन होते असे पारंपारिक मत मान्य करतात; तथापि डब्ल्यू.बी. पटवर्धन, आर.जी. भांडारकर आणि आर. भारद्वाज यांसारखे इतर लोक या मताशी असहमत आहेत आणि त्याऐवजी नामदेव १४ व्या शतकाच्या उत्तरार्धातील होते, असे ते मानतात. [२९] +मेजवानीच्या नंतर ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. [२८] ही प्राचीन भारतातील अष्टांग योगामध्ये प्रचलित केलेली, खोल ध्यानस्थ अवस्थेत प्रवेश केल्यानंतर स्वेच्छेने नश्वर शरीर सोडण्याची प्रथा होती. [३०] संजीवन समाधीची तयारी नामदेवांच्या मुलांनी केली. [२८] संजीवन समाधीबद्दल, ज्ञानेश्वरांनी स्वतः उच्च जागरूकता आणि विद्युत चुंबकीय किरणोत्सर्गाच्या रूपात प्रकाश किंवा शुद्ध ऊर्जा यांच्यातील संबंधांबद्दल जोरदारपणे सांगितले आहे. [३१] हिंदू कॅलेंडरच्या कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या १३ व्या दिवशी, आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा एकवीस वर्षांचे असताना संजीवन समाधीत प्रवेश केला. [२६] त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे. [३२] त्यांच्या संजीवन समाधीने नामदेव आणि इतर उपस्थितांनी शोक केला. +परंपरेनुसार, ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी नामदेवांनी नंतर विठोबाकडे परत त्यांना परत आणण्यासाठी प्रार्थना केली होती. डॅलमायर लिहितात की, हे "खऱ्या मैत्रीच्या अमरत्वाची आणि उदात्त आणि प्रेमळ अंतःकरणाच्या सहवासाची" साक्ष देते. [३३] अनेक वारकरी भक्तांचा असा विश्वास आहे की, ज्ञानेश्वर महाराज हे अजूनही जिवंत आहेत. [३४] [३५] +ज्ञानेश्वरांच्या जीवनाशी अनेक चमत्कार जोडले गेले आहेत, [३६] त्यापैकी एक म्हणजे त्यांचे शिष्य सच्चिदानंद यांच्या प्रेताचे पुनरुज्जीवन. [३७] फ्रेड डॅल्मीर यांनी महिपतीच्या हगिओग्राफीमधून खालीलप्रमाणे यातील एका दंतकथेचा सारांश दिला आहे: [३८] वयाच्या १२ व्या वर्षी, ज्ञानेश्वर आपल्या गरीब आणि बहिष्कृत भावंडांसोबत पैठणच्या पुजाऱ्यांकडे दयेची याचना करण्यासाठी पैठणला गेले. तेथे त्यांचा अपमान व विटंबना करण्यात आली. या मुलांना गुंडगिरीचा त्रास होत असताना जवळच्या रस्त्यावर एक माणूस म्हाताऱ्या म्हशीला हिंसकपणे मारहाण करत होता. यामध्ये ती जखमी म्हैस रडून रडून खाली कोसळली. ज्ञानेश्वरांनी त्या माणसाला म्हशीच्या काळजीपोटी थांबायला सांगितले. एका पशूबद्दल अति काळजी असण्यासाठी आणि वेदांच्या शिकवणींबद्दल बेफिकीर असल्यासाठी ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांची थट्टा केली. ज्ञानेश्वरांनी प्रतिवाद केला की खुद्दवेदांनीच सर्वच जीवन पवित्र आणि ब्रह्माचे प्रकटीकरण मानले आहे. [a] संतप्त पुरोहितांनी निदर्शनास आणून दिले की, ज्ञानेश्वरांचा तर्क असे सूचित करतो की प्राण्यांनाही वेद शिकता आले पाहिजेत. निश्चल ज्ञानेश्वरांनी मग म्हशीच्या कपाळावर हात ठेवला आणि ती म्हैस खोल आवाजात वेद म्हणू लागली. [३८] फ्रेड डॅलमायर यांच्या मते, ही कथा ज्ञानेश्वरांच्या चरित्राचे अचूक प्रतिबिंबित करते की नाही, याविषयी चिंता नसावी. मॅथ्यू ३:९ मधील जेरुसलेममधील येशूच्या कथेप्रमाणेच या कथेचे प्रतीकात्मक महत्त्व फार मोठे आहे. [३८] +आणखी एका चमत्कारात ज्ञानेश्वरांना चांगदेव जे एक कुशल योगीहोते, त्यांनी आव्हान दिले होते. चांगदेवांनी आपल्या जादुई सामर्थ्याने वाघावर स्वार होऊन हा पराक्रम साकारला होता. चालत्या भिंतीवर स्वार होऊन ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना नम्र बनवले. [४०] [४१] [b] ज्ञानेश्वरांनी ६५ श्लोकांमध्येचांगदेव पासष्टी या नावाने चांगदेवांना सल्ला दिला. [९] नंतर चांगदेव हे ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई यांचे शिष्य बनले. [४३] +ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ हेच त्यांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले. +माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। +ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४) +असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते. +त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. +'चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण त्‍यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. +‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर ज्ञानेश्वरमाउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दुःख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते. +‘जो जे वांछील, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्‍न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारिक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्‍न केला.ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद् गीता मराठीतून लिहिली. +मुख्य लेख: संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी +संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपआपली इहलोकीची यात्रा संपवली. +इंद्रायणीच्या तीरावर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्त्व आहे. +ज्ञानेश्वरांच्या जीवनातील आणि लेखनातील घटक, जसे की, त्यांनी पुरोहित वर्गाच्या संकोचवादावर केलेली टीका, कौटुंबिक जीवनात अडकून पडणे आणि आध्यात्मिक समतावाद यांनी वारकरी चळवळीच्या संस्कृतीला आकार दिला. [४४] [४५] डल्लमायर यांच्या मते, ज्ञानेश्वरांचे जीवन आणि लेखन हे "वारकरी चळवळीसाठी अस्सल धार्मिकतेचे प्राथमिक उदाहरण आहे; तसेच भक्तीचा महत्त्वपूर्ण स्रोत आणि केंद्रबिंदू म्हणून विकसित झाले आहे". [४५] +दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये वारकरी संप्रदायाचे भक्त हे आळंदीतील ज्ञानेश्वरांच्या मंदिरापासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापर्यंत होणाऱ्या वारी नावाच्या वार्षिक यात्रेत सामील होतात. या पालखीमध्ये ज्ञानेश्वरांच्या प्रतिकात्मक पादुका नेल्या जातात.[४६] ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीत नेल्यामुळे वारकरी चळवळीतील नंतरच्या कवी-संतांना त्यांच्या कलाकृतींसाठी प्रेरणा मिळाली. +ज्ञानेश्वरांचे चिद्विलासाचे तत्त्वज्ञान हे नामदेव आणि एकनाथ यांसारख्या वारकरी लेखकांनी त्यांच्या स्वतःच्या कृतींमध्ये स्वीकारले. एकनाथांच्या हस्तमलक आणि स्वात्मसुखमध्ये अमृतानुभवाचा प्रभाव दिसून येतो . तुकारामांच्या कृती मायावादाचे खंडन यांसारख्या ज्ञानेश्वरांच्या तात्विक संकल्पना आत्मसात करतात आणि स्पष्ट करतात. [४७] +पालखी : + +आषाढ महिन्यात आळंदी वरून दरवर्षी पंढरपूर कडे पालखी च प्रस्थान होत अनेक वर्षांपासून चालत आलेली प्रथा आहे त्यावेळी मंदिराचा कळस हल्ल्याशिवाय माउलींच्या पालखीचं प्रस्थान होतं नाही + + + +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10144.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f226c97270c937da84cd53b99f27f71b6f106f64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10144.txt @@ -0,0 +1,15 @@ + +के. चंद्रशेखर राव +भारत राष्ट्र समिती +के. चंद्रशेखर राव +भारत राष्ट्र समिती +तेलंगणा विधानसभेची निवडणूक 7 डिसेंबर 2018 रोजी तेलंगणामध्ये राज्याच्या स्थापनेपासून 2014.[१] मध्ये दुसरी विधानसभेची स्थापना करण्यासाठी घेण्यात आली. विद्यमान भारत राष्ट्र समिती, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तेलंगणा जन समिती आणि तेलुगु देसम पार्टी निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी होते.[२] +राज्यातील चार विरोधी पक्ष, आयएनसी, टीजेएस, टीडीपी आणि सीपीआय यांनी निवडणुकीत सत्ताधारी बीआरएसचा पराभव करण्यासाठी 'महा कूटमी' (महाआघाडी) स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र, महाकूटमीला बहुमत मिळविता आले नाही बीआरएसने विजय मिळवून पुन्हा एकदा सरकार स्थापन केले [३] +के. चंद्रशेखर राव 2018 मध्ये लवकर निवडणुकीसाठी गेले, जेव्हा त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या नऊ महिने आधी 6 सप्टेंबर 2018 रोजी राजीनामा दिला होता. +इतर कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने राज्यपालांनी सभागृह बरखास्त केले आणि सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. +या निवडणुकीमुळे तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) आणि इंडियन नॅशनल काँग्रेस (आयएनसी), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) यांची युती झाली, जे एकेकाळी प्रजा किंवा महा कुतमीचा भाग म्हणून एकत्र आले. +भारताच्या निवडणूक आयोगाने घोषित केले की तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीत सर्व 32,574 मतदान केंद्रांवर व्होटर-व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) मशीनचा वापर केला जाईल. [४] 12 ऑक्टोबर 2018 रोजी प्रकाशित झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार, तेलंगणामध्ये 2,80,64,680 मतदार आहेत, जे 2014 च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील 2,81,65,885 मतदारांपेक्षा कमी आहेत. [५] मतदार यादीत सुमारे 2,600+ ट्रान्सजेंडर होते. [६] +निवडणुकीची तारीख 7 डिसेंबर 2018 होती आणि निकाल 11 डिसेंबर 2018 रोजी लागणार होता [७] + + +साचा:Telangana elections \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10145.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62a36b5d02f58293c9717a3686d2f229b13699fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10145.txt @@ -0,0 +1,5 @@ +रेवंत रेड्डीकाँग्रेस +२०२३ तेलंगणा विधानसभा निवडणुका ३० नोव्हेंबर, २०२३ रोजी घेण्यात आल्या. यात राज्याच्या सगळ्या ११९ जागांवर लढती होत्या. ३ डिसेंबर रोजी मतगणना होउन निकाल जाहीर करण्यात आले. +या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आसनासीन भारत राष्ट्र समितीच्या विरोधात निर्णायक विजय मिळवून दक्षिण भारतात आपली स्थिती मजबूत केली. [३] +पक्षानुसार मतदानाची टक्केवारी +पक्षानुसार जागांची टक्केवारी diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10175.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9bd6f2aeeda110a3fe5051a4b6ec32a5dad7415 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10175.txt @@ -0,0 +1 @@ +तेलपूरक नौका (इंग्लिश:fleet tanker - फ्लीट टॅंकर) ही आरमारी रसदपुरवठा करणारी नौका आहे. ही नौका तांड्यातील इतर नौकांना मुख्यत्वे इंधन पुरवते. सहसा या नौका तांड्यांच्या बरोबरच प्रवास करीत असतात पण क्वचित रसदीचा साठा उचलण्यासाठी जवळच्या बंदरात फेरी मारून येतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10177.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d82d95014190e2f71ff25d6f84a62bf74e5fb70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10177.txt @@ -0,0 +1,7 @@ + + +तेलबैला किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. +==कसे जाल ?== पुणे - ताम्हिणी घाटमार्गे पिंपरी मार्गे भांबुर्डे पासून पुढे लोणावळ्याच्या दिशेने गेलं कि तेलबैला फाट्यावरून 3 किमी आता तेलबैला गावात पोचतो +सांगाती सह्याद्रीचा +डोंगरयात्रा - आनंद पाळंदे + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10181.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e886dbc78fe2fca30f4206ba032f5431fa0ae7ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10181.txt @@ -0,0 +1,2 @@ +तेलवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10185.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21dd9ac846dcb64094936726c86c807cedccd752 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10185.txt @@ -0,0 +1,13 @@ + +नरनाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. या किल्ल्याचे शासक सोलंकी राजपुत राजा नारणाल सिंह स्वामी यांच्या नावावर या किल्ल्याचे नामकरण झाले. पुढे याच नारणाल सिंह स्वामींचे वंशज, रावराणा नारणाल सिंह सोलंकी द्वितीय इथले किल्लेदार झाले. +अकोला जिल्ह्यातील हा अतिशय दुर्गम गिरिदुर्ग आहे. +अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर हा किल्ला पसरलेला आहे. अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानूर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्यापासून गडावर जाण्याकरता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही. +गड जमिनीपासून ३१६१ फूट उंच आहे. गडाचा विस्तार हा ३८२ एकराचा असून गडाच्या कोटाची (तटबंदीची) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुधा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरिदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखला जात असून तेलियागड आणि जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत. +गडाच्या प्रवेशाला ५ दरवाजे लागतात. त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानूर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गूळ-फुटाणे वाहावे व तडक गड उतरावा तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये, असे मानतात.[ संदर्भ हवा ] +तेलियागड आणि जाफराबाद हे नरनाळा किल्ल्याचे उपदुर्ग आहेत. +गडावर आजही राणी महाल व बाजूची मशीद अस्तित्वात आहेत. त्या समोरचा सभामंडप आता नसला तरी त्याचे स्तंभ त्याच्या विस्ताराचे भान करून देतात. सरळ पुढे गेल्यास तेला- तुपाच्या टाक्या लागतात. या टाक्या खोल असून त्यांत विभागणी केलेली आहे; युद्धकाळात तेल-तूप साठवण्यासाठी त्या वापरल्या जात असे. +गडाच्या तटाच्या बाजूने फिरत गेल्यास थोड्या अंतरावर 'नऊगजी तोफ' दिसते. ही तोफ अष्टधातूची असून इमादशहाच्या काळात गडावर आणली गेल्याचे बोलले जाते. तोफेवर पारशीत लेख कोरलेला आहे. तोफेचे तोंड गडपायथ्याच्या शहानूर गावाकडे रोखलेले आपणास लक्षात येते. बाजूला खूप खोल असे चंदन खोरे आहे. या खोऱ्यात चंदनाच्या व सागाच्या झाडांची फार दाट पसरण आहे. +किल्ल्याच्या पायथ्याशी धारुळ गावात धरुळेश्वराचे एक सुंदर शिवालय आहे. या शिवालयाचे बांधकाम इसवी सन १५२१ साली झालेले आहे. पण हे शिवालय कोणी बांधले याचा अजूनपर्यंत शोध लागलेला नाही. हे शिवालय नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी दक्षिणेस आहे. या शिवालयाचे बांधकाम हेमाडपंथी असून ते शिवालय दक्षिणमुखी आहे. या शिवालयाच्या पूर्वेस भग्नावस्थेत काही वास्तू आहेत. अश्या बऱ्याचश्या वास्तू तेथे सापडतात. त्यांच्या अवशेषांवरून आपण अंदाज लावू शकतो की यांचं वैभव कसं असेल. +या शिवालयाचे संपूर्ण बांधकाम दगडी असून चौरसाकार आहे व मंदिरांचे कळस हे गोलाकार आहेत. या कारणाने याला गुम्मद असे म्हणतात.शिवालयाचा परिसर खूप मोठा असून रमणीय असा आहे. शिवालयाला पुरातन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. शिवालयाकडे जाण्यासाठी विविध असे मार्ग आहेत. त्यामध्ये सहज मार्ग म्हणजे कोट ते रामापूर (धारुळ) या रस्त्यावर पडते. +गड नेमका कुणी आणि कोणत्या काळात बांधला याबाबत नक्की माहिती नाही, पण स्थापत्य व ऐतिहासिक पुराव्यांवरून हा गड 'गोंड राजांनी' बांधला असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर राजपुत राजा नारणाल सिंह यांनी या किल्ल्यात बदल करून बुरूज बांधले. गडावर नागपूरकर भोसलेकालीन तुळशी वृंदावन व हनुमान मंदिर आहे. गडावर राम तलाव व धोबी तलाव यांसहित २२ तलाव आहेत. गडाला ६४ बुरूज आहेत. भक्कम तटबंदी व दुर्गम पहाडी यांच्या सहित हा दुर्ग सातपुड्याच्या दारावर उभा राहून उत्तरेकडून विशेषतः माळव्यातून येणाऱ्या आक्रमणांना तोंड देत झुंजला असेल. या गडावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. +या किल्ल्याला ७ जून, इ.स. १९१६ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10203.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6967897201c08d399d754911561ca76fb89cedc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10203.txt @@ -0,0 +1,2 @@ +तेलगू विकिपीडिया ही विकिपीडियाची तेलगू भाषेतील आवृत्ती आहे. ही आवृत्ती डिसेंबर २००३ मध्ये सुरू केली गेली.[१] +२००५मध्ये चव्हा किरण, अक्किनेनी प्रदीप, व्यासस सत्य, वीव्हन आणि चारीवरी सामील झाल्यावर हिंदी विकिपीडियाला चालना मिळाले; नंतर चारीवरी यांनी तेलगू मोहिमेचे नेतृत्व केले. सत्याने बॉटच्या सहाय्याने जिल्हा, मंडळे आणि तेलगू चित्रपटांसाठी स्टब जोडण्यासाठी एक प्रकल्प आखला व राबविला. तेलगू ऑनलाइन आणि ब्लॉगिंग समुदायाच्या स्वयंसेवकांच्या मदतीने या स्टबचे लेख वाढविण्यात आले. चारीवरी यांनी भाषांतर केले आणि सुरुवातीच्या बऱ्याच धोरणांचा मसुदा तयार केला. प्रदीपने ऐहिक कार्ये स्वयंचलित स्क्रिप्ट्स लिहिली आणि लेखाची संख्या वाढून ६,००० झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10214.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff3348df73e513813e73cc169dfe819cf37cf98a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10214.txt @@ -0,0 +1 @@ +तेल्हारा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10226.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbbe7697a3ef7e7c9779f33a5020faf42a6a781c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10226.txt @@ -0,0 +1,2 @@ +२३-तेवीस  ही एक संख्या आहे, ती २२  नंतरची आणि  २४  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. + इंग्रजीत: 23 - twenty-three. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10229.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14bba183397060164cf83987aee46d9c777937e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10229.txt @@ -0,0 +1,2 @@ +इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळ (फारसी: فرودگاه بین‌المللی امام خمینی‎) (आहसंवि: IKA, आप्रविको: OIIE) हा इराण देशाच्या तेहरान शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ बांधण्यापूर्वी मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तेहरानमधील प्रमुख विमानतळ होता परंतु तो वर्दळीचा बनल्यामुळे इराण सरकारने २००४ साली इमाम खोमेनी विमानतळ बांधून पूर्ण केला. +हा विमानतळ तेहरानच्या ३० किमी नैऋत्येस स्थित असून इराणची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी इराण एरचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10265.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc19a1a2153e698851b230e16603cbb0473fa9cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10265.txt @@ -0,0 +1,2 @@ +तैमूरलंग (८ एप्रिल, इ.स. १३३६ - १८ फेब्रुवारी, इ.स. १४०५) हा चौदाव्या शतकातील तुर्क-मंगोल वंशीय योद्धा व कुशल सेनापती होता. याने १3९८ मध्ये दिल्लीवर आक्रमण केले व जबरदस्त शिरकाण केले. तसेच याने युरोपीय देशांमध्येही आक्रमणे करून मोठा प्रदेश जिंकला होता. +मुघल साम्राज्याचा स्थापक बाबर हा तैमूरच्या वंशातील होता. तैमूरने धर्माच्या नावाखाली बराच नरसंहार करून तैमुरी साम्राज्याची स्थापना व विस्तार केला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10267.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc19a1a2153e698851b230e16603cbb0473fa9cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10267.txt @@ -0,0 +1,2 @@ +तैमूरलंग (८ एप्रिल, इ.स. १३३६ - १८ फेब्रुवारी, इ.स. १४०५) हा चौदाव्या शतकातील तुर्क-मंगोल वंशीय योद्धा व कुशल सेनापती होता. याने १3९८ मध्ये दिल्लीवर आक्रमण केले व जबरदस्त शिरकाण केले. तसेच याने युरोपीय देशांमध्येही आक्रमणे करून मोठा प्रदेश जिंकला होता. +मुघल साम्राज्याचा स्थापक बाबर हा तैमूरच्या वंशातील होता. तैमूरने धर्माच्या नावाखाली बराच नरसंहार करून तैमुरी साम्राज्याची स्थापना व विस्तार केला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10300.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac30be840af72e26d99a6dc870fb2c0dea35ddbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10300.txt @@ -0,0 +1,2 @@ +तोंडल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10301.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac30be840af72e26d99a6dc870fb2c0dea35ddbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10301.txt @@ -0,0 +1,2 @@ +तोंडल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10312.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15e5b5014f75784d4914e3eb19a6718a038e53fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10312.txt @@ -0,0 +1,2 @@ +तोंडळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10315.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bec76fe7eb861c87d29a5998126361672850e2ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10315.txt @@ -0,0 +1,9 @@ + तोंडवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +येथील कातळ खोदशिल्पे मार्च २०२४ मध्ये उजेडात आली.मार्च २०२२ मध्ये युनेस्कोने नऊ कातळ शिल्प ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत केल्यानंतर कातळ शिल्प हा विषय जागतिक पटलावर आला आहे.[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10319.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a35ee31445bafaddb695178f79affaf33978adcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10319.txt @@ -0,0 +1,5 @@ +उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील तोंडापुरा धरण एक धरण आहे. +तोंडापुरा धरण हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1033.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9d8b29a785817e3ff2b09a4e321eb35fd5297b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1033.txt @@ -0,0 +1,4 @@ +संत साहित्यावर उत्कृष्ट लेखन करणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रुपये ५ लक्ष रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. ज्यांनी आपले सारे आयुष्य संत साहित्याचा अभ्यास कराण्यात घालवले अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळतो. या प्रकारच्या पुरस्कारांत हा सर्वांत मानाचा सन्मान समजला जातो. +शासनाचा २०१९ सालचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार मधुकर रामदास जोशी यांना प्रदान झाला. +शासनाचा 2020 सालचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार +ह.भ.प बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना जाहीर झाला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10341.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0116f1b5956aa2148b1cf85791f3e5353faf3d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10341.txt @@ -0,0 +1,2 @@ +टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हानेडा विमानतळ (जपानी: 東京国際空港) (आहसंवि: HND, आप्रविको: RJTT) हा जपान देशाच्या टोकियो शहराला सेवा पुरवणाऱ्या दोन प्रमुख विमानतळांपैकी एक आहे (दुसरा: नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ टोकियो रेल्वे स्थानकापासून १४ किमी दक्षिणेस स्थित आहे. १९३१ साली उघडण्यात आलेला हानेडा विमानतळ १९७८ पर्यंत टोकियोचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ होता. १९७८ ते २०१० दरम्यान सर्व देशांतर्गत विमानवाहतूक येथूनच होत असे. +२०१४ साली ७.२८ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा हानेडा हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ व लंडन-हीथ्रो ह्यांच्या खालोखाल जगतील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10342.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0116f1b5956aa2148b1cf85791f3e5353faf3d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10342.txt @@ -0,0 +1,2 @@ +टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा हानेडा विमानतळ (जपानी: 東京国際空港) (आहसंवि: HND, आप्रविको: RJTT) हा जपान देशाच्या टोकियो शहराला सेवा पुरवणाऱ्या दोन प्रमुख विमानतळांपैकी एक आहे (दुसरा: नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ टोकियो रेल्वे स्थानकापासून १४ किमी दक्षिणेस स्थित आहे. १९३१ साली उघडण्यात आलेला हानेडा विमानतळ १९७८ पर्यंत टोकियोचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ होता. १९७८ ते २०१० दरम्यान सर्व देशांतर्गत विमानवाहतूक येथूनच होत असे. +२०१४ साली ७.२८ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा हानेडा हार्ट्‌सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ व लंडन-हीथ्रो ह्यांच्या खालोखाल जगतील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1035.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e250d0675afb373761c5031ce7c002dfe70af7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1035.txt @@ -0,0 +1,14 @@ +गणितानुसार जिवा (अन्य मराठी नाव: ज्या फल ; इंग्लिश: Sine / Sine function, साइन, साइन फंक्शन ;) हे कोनाचे फल असते. काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या कोनाची ज्या म्हणजे कोनासमोरची बाजू व त्रिकोणाचा कर्ण यांचे गुणोत्तर असते. त्रिकोणमितीय फलांमधील प्रधान फलांपैकी हे एक मानले जाते. +समजा, एका समतल काटकोन त्रिकोणाला A, B, C असे तीन कोन आणि त्यांना अनुक्रमे संमुख अश्या a, b, h या तीन बाजू असून कोन C काटकोन व बाजू h कर्ण असतील, तर A या कोनाची ज्या, म्हणजेच + + + +sin +⁡ +A + + +{\displaystyle \sin A} + + खालील सूत्राने दर्शवली जाते : + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10357.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd8bcb45e608a8d21d848fe1ed24484d103df3dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10357.txt @@ -0,0 +1,5 @@ +तोरड्या हा फार प्राचीन भारतीय अलंकार आहे .लहान मुलेतो पायामध्ये वापरत असत. तोरड्या चांदीच्या असतात.[१] छोट्या रामाच्या पायांतही तोरड्या होत्या.खालील रामदास स्वामींच्या रचनेत तोरड्याचा उल्लेख आहे. +"कीरीट कुंडले माला विराजे। +झळझळ गंडस्थळ धननिळ तनु साजे। +घंटा किंकणी अंबर अभिनव गती साजे। +अंदवाकी तोडर नूपुर ब्रीद गाजे। diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10360.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83485f367c5465c519e7756f9012ceb9f1dcf785 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10360.txt @@ -0,0 +1,4 @@ +राजकारणात टिकून रहाण्यासाठी बऱ्याचदा तोडा, फोडा आणि झोडा या नीतीचा अवलंब केला जातो. हिंदुस्थानात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या नीतीचा उपयोग केला असे मानले जाते. ब्रिटिश लोक हिंदुस्थान सोडून गेल्याच्या नंतरच्या काळात भारतीय राजकारणी या तंत्रात अधिकच वाकबगार झाल्याचे मानले जाते. (क्षितिजसरांच्या सल्ल्यास अनुसरून या वाक्यासही संदर्भ देईन अथवा आवश्यक फेरफार करेन . तसे संदर्भ उपलब्ध होणे अवघड असणार नाही हे वेगळे सांगण्याची आवश्यकता असेल असे वाटत नाही. क्षितिजसर तुमच्या सल्ल्यास अनुसरून माझी मते वगळून खालील एक परिच्छेद बदलला त्याबद्दल तुमचे मत कळवा . गरजेनुसार अजून संदर्भ आणि बदल उपलब्ध करता येतील.) +Sep 24, 2009, 11.35PM IST महाराष्ट्र टाइम्स मधील "सोयरे सकळ " लेखात पत्रकार प्रकाश आसबे म्हणतात, "महाराष्ट्रातील ...... पुढारी केवळ सत्तेचे वाटेकरी नसून परस्परांशी बेटीव्यवहार करून त्यांनी आपली सत्ताधाऱ्यांची 'जमात'च बनवली आहे. परिणामी सत्ता कोणाकडेही गेली तरी ती सत्ताधारी जमातीतच राहते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची सत्तेची सोयरीक पिढ्यान्‌पिढ्या अबाधित राहते. निवडणुकीच्या राजकारणात उमेदवारही त्यांचे आणि बंडखोरही त्यांचेच असतात. अधिकृत उमेदवार निवडून आला तर तो त्यांचाच असतो आणि बंडखोर निवडून आला तरी तो त्यांचाच सोयरा असल्याने सत्तेच्या समीकरणात आपोआपच सामील होतो......". "सोयरे सकळ " लेखात बरीच उदाहरणे देऊन पत्रकार प्रकाश आसबे पुढे म्हणतात, ".... कोणाकडेही सत्ता गेली तरी ती सत्ताधारी जमातीतच राहते. सत्ताधारी आणि बंडखोर हे दोघेही सत्ताधारी जमातीचेच असतात. त्यामुळे सत्तेचा सूर्य सत्ताधारी जमातीतून कधीच मावळत नाही, असे म्हणतात, तेच खरे! "[१] +धर्मा शिवाय अनेक मुद्दे सत्ताधारी किंवा राजकारणी वापरतात.[ संदर्भ हवा ] +बऱ्याच वेळा राजकारणी एका पेक्षा अनेक तोडा फोडा मुद्य्यांचा वापर करतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10365.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c79b7ab224956c4a3af01bcf6219df78fff30dcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10365.txt @@ -0,0 +1,6 @@ +हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. +हा राग तोडी थाटातून उत्पन्न होतो. याला 'मिया की तोडी' किंवा 'पंचमवाली तोडी' असेही म्हटले जाते. + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10378.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..722ce29f90c1bdc2868924a0d5225314aa4e549e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10378.txt @@ -0,0 +1,3 @@ +तोतोरी (जपानी: 島根県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे. +तोतोरी ह्याच नावाचे शहर तोतोरी प्रांताची राजधानी आहे. तोतोरी हा जपानमधील सर्वात कमी लोकसंख्येचा प्रांत आहे. +गुणक: 35°27′N 133°46′E / 35.450°N 133.767°E / 35.450; 133.767 diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10379.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..722ce29f90c1bdc2868924a0d5225314aa4e549e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10379.txt @@ -0,0 +1,3 @@ +तोतोरी (जपानी: 島根県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे. +तोतोरी ह्याच नावाचे शहर तोतोरी प्रांताची राजधानी आहे. तोतोरी हा जपानमधील सर्वात कमी लोकसंख्येचा प्रांत आहे. +गुणक: 35°27′N 133°46′E / 35.450°N 133.767°E / 35.450; 133.767 diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10391.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e26e4163cc245e29b859ab3e78d0db6a65510e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10391.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप निकोलस पाचवा (नोव्हेंबर १५, इ.स. १३९७ - मार्च २४, इ.स. १४५५) हा मार्च ६, इ.स. १४४७ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता. +याचे मूळ नाव तोमासो पॅरेंतुचेली होते. निकोलस नाव घेणारा हा शेवटचा पोप आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10396.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc4f75bbf185bed1480ba4b82ff4a964ebfb9a18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10396.txt @@ -0,0 +1,3 @@ +तोम्स्क ओब्लास्त (रशियन: То́мская о́бласть) रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. ते पश्चिम सैबेरियन मैदानाच्या आग्नेयेस वसले असून तोम्स्क येथे त्याची राजधानी आहे. + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10400.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5b52651710a11eec473a9c52c79027e51e76f26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10400.txt @@ -0,0 +1,3 @@ +तोयामा (जपानी: 富山県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरील जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. +तोयामा ह्याच नावाचे शहर तोयामा प्रांताची राजधानी आहे. +गुणक: 36°43′N 137°9′E / 36.717°N 137.150°E / 36.717; 137.150 diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10409.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc24e89f382b6e41f7e22ea01794ef0eb9f28f9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10409.txt @@ -0,0 +1 @@ +राजा तोडरमल (?? - ८ नोव्हेंबर, इ.स. १५८९:लाहोर, पाकिस्तान) हे अकबर या मोगल सम्राटाचे अर्थमंत्री होते. ते अलवर-भरतपूर जवळील हरसाना गावाचे होते. यांनी अकबराच्या कारकिर्दीत प्रथमच करप्रणाली व जमाखर्च यांची सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10440.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dea1613d2439c8435af0b5df1c346858ec37447c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10440.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 45°4′0″N 7°42′0″E / 45.06667°N 7.70000°E / 45.06667; 7.70000 + +तोरिनो किंवा तुरिन (इटालियन: Torino, It-Torino.ogg ; प्यिमॉंतीज: Turin) ही इटली देशाच्या मधील प्यिमॉंत प्रदेशाची राजधानी व उत्तर इटलीमधील एक मोठे औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र आहे. इटलीच्या वायव्य भागात पो नदीच्या काठावर व आल्प्स पर्वतरांगांमध्ये वसलेल्या तोरिनो शहराची लोकसंख्या २००९ साली ९,१०,१८८ इतकी तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे. +इटलीच्या सांस्कृतिक इतिहासात तोरिनोला मानाचे स्थान आहे. येथील कला संग्रहालये, ओपेरागृहे ग्रंथालये, चर्च, उद्याने व भोजनालये प्रसिद्ध आहेत. पर्यटन हा येथील एक मोठा उद्योग असून इटलीमधील पहिल्या दहा व जगातील २५० पर्यटनस्थळांमध्ये तोरिनोची गणना होते. ५८ अब्ज डॉलर इतकी आर्थिक उलाढाल असणारे तोरिनो हे आर्थिक दृष्ट्या इटलीमधील रोम व मिलानखालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. इटलीमधील मोटारवाहन उद्योगाचे तोरिनो हे सर्वात मोठे केंद्र आहे. फियाट कंपनीचे मुख्यालय ह्याच शहरात आहे. +सेरी आमध्ये खेळणारा व इटलीमधील सर्वात यशस्वी युव्हेन्तुस एफ.सी. हा फुटबॉल क्लब तोरिनोमध्येच स्थित आहे. तोरिनो एफ.सी. हा सेरी आमधील दुसरा फुटबॉल क्लब देखील येथेच स्थित आहे. तोरिनो हे विसाव्या हिवाळी ऑलिंपिक खेळांचे यजमान शहर होते. +जगातील खालील शहरांसोबत तोरिनोचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10475.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da6e0711759bba081b3fc5e931ced6403a552fab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10475.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +तौराई मुझरबानी (२७ मार्च, इ.स. १९८७:माशोनालॅंड, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10494.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c10d9cf11f0c8211a634ac2f0293fe58dd5d45d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10494.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 39°8′N 117°11′E / 39.133°N 117.183°E / 39.133; 117.183 + +त्यांजिन (देवनागरी लेखनभेद: त्यांचिन ; चिनी: 天津 ; फीनयीन: Tiānjīn ) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या ईशान्य भागातील एक महानगर आहे. चिनी जनता-प्रजासत्ताकाच्या प्रांतीय दर्जाच्या चार महानगरी क्षेत्रांपैकी हे एक महानगरी क्षेत्र आहे. हे महानगर हाय नदीच्या तीरावर वसले असून याच्या पूर्वेस पिवळ्या समुद्राचा भाग असलेले बोहाय आखात पसरलेले असून उर्वरीत बाजूंस याच्या सीमा हपै प्रांतास आणि पैचिंग महानगरी क्षेत्रास भिडल्या आहेत. +लोकसंख्येच्या निकषानुसार षांघाय, पैचिंग, क्वांग्चौ या महानगरांपाठोपाठ त्यांजिन चौथे मोठे महानगर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10504.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd6d3c4866d7c78fdd4749b828a971e559a3c70e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10504.txt @@ -0,0 +1 @@ +ट्रिप लिन्हास एरियास (पोर्तुगीज: TRIP Linhas Aéreas) ही ब्राझील देशामधील एक विमान वाहतूक कंपनी होती. १९९८ साली स्थापन झालेली ही कंपनी २१४ साली अझुल ब्राझीलियन एरलाइन्स ह्या कंपनीमध्ये विलिन करण्यात आली. हिचे मुख्यालय साओ पाउलो राज्याच्या कांपिनास शहरामध्ये तर प्रमुख वाहतूकतळ बेलो हॉरिझोन्ते विमानतळावर होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10511.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b18dd204ce1f8e265bebf6d01abdf4197e22ec5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10511.txt @@ -0,0 +1,16 @@ + + +त्रावणकोर संस्थान हे ब्रिटिश भारतातील एक संस्थान होते. +त्रावणकोर संस्थानची स्थापना इ.स. १७२९ या वर्षी झाली. +त्रावणकोर संस्थानची राजधानी इ.स. १७९५ पर्यंत पद्मनाभपुरम होती, त्यानंतर त्रिवेंद्रम किंवा तिरुवनंतपुरम हीच कायमची राजधानी होती. +त्रावणकोर संस्थानचे संस्थानिक वर्मा घराणे होते. +प्रसिद्ध भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा हे त्रावणकोरच्या राजघराण्यातीलाच होते. +त्रावणकोर संस्थानाच्या उत्तरेला आणि पूर्वेला मद्रास प्रांत होता. तर पश्चिमेला अरबी समुद्र, आणि दक्षिणेला हिंदी महासागर होता. +त्रावणकोर संस्थानचे क्षेत्रफळ १९,८४४ चौरस किमी इतके होते. +त्रावणकोर संस्थानाचे चार विभाग पडले होते- +१. कोट्टायम +२. कोल्लम +३. पद्मनाभपुराम् +४. त्रिवेंद्रम् +त्रावणकोर संस्थानात मल्याळम, तमिळ व इंग्रजी या भाषा प्रचलित होत्या. +भारत स्वतंत्र झाल्यावर महाराजा बलराम वर्मा यांनी त्रावणकोर संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले. त्यानंतर त्रावणकोर संस्थान व कोचीन संस्थान यांचे मिळून त्रावणकोर-कोचीन घटक राज्य बनवण्यात आले. त्यानंतर त्रावणकोरचा कन्याकुमारी भाग हा तामिळनाडू राज्यात गेला व उर्वरित भाग हा केरळ राज्यात आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10516.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..648b185916664e6441e7f42478495dd90c0d7b71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10516.txt @@ -0,0 +1,5 @@ + +श्रीलंकेच्या पूर्व प्रांतामधील त्रिंकोमली हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ २,७२७[२] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार त्रिंकोमली जिल्ह्याची लोकसंख्या ३,३०,९८१[३] होती. + +त्रिंकोमली जिल्हयात २ नगरपालिका, ११ प्रदेश्य सभा आणि ११ विभाग सचिव आहेत. ११ विभागांचे अजुन २३० ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.[१] +स्रोत[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10560.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81d067c0cb634cb9e2e85c7b52df2ae4e554c8d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10560.txt @@ -0,0 +1,2 @@ +त्रिनगर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10569.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8775a72a704e101de5061054f685978aeeecac83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10569.txt @@ -0,0 +1 @@ +त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ हा त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचा क्रिकेट संघ आहे. हा संघ वेस्ट इंडीज मधील प्रादेशिक स्पर्धेत भाग घेतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10607.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99fcd621799a520e6822ac7849bcef2fb05b606f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10607.txt @@ -0,0 +1 @@ +त्रिपुरा हे ईशान्य भारतामधील राज्य एकूण ८ जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे. १९७२ साली त्रिपुरा स्वतंत्र राज्य बनल्यानंतर ४ जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. २०१२ साली ४ नवे जिल्हे स्थापन करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10611.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce5ba4e5299ae2c2e1650ccba20131bca6ffac33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10611.txt @@ -0,0 +1,6 @@ +२३° ५०′ २४″ N, ९१° १६′ ४८″ E +त्रिपुरा (बांग्ला: ত্রিপুরা) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे.[१] याच्या उत्तरेला व पश्चिमेला बांग्लादेश, ईशान्येला आसाम व पूर्वेला मिझोरम ही राज्ये आहेत. त्रिपुराचे क्षेत्रफळ १०.४९२ चौ.किमी एवढे आहे. आगरताळा हे त्रिपुराच्या राजधानीचे व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या राज्याची लोकसंख्या ३६,७१,०३२ एवढी आहे. तांदूळ, डाळ, ताग, कापूस ही त्रिपुराची प्रमुख पिके आहेत. राज्याची साक्षरता ८७.७५ टक्के आहे. गोमती व खोवाई या येथील प्रमुख नद्या आहेत. येथे त्रिपुरी वंशाचे लोक देखील आढळतात. बंगालीसोबत ककबरक ही येथील एक अधिकृत भाषा आहे. मणिपुरी ही देखील त्रिपुरामधील एक प्रमुख भाषा आहे. +त्रिपुरा मधील हासरा आणि खोवई घाटांमध्ये जीवाश्म लाकडापासून बनवलेली उच्च पालीओलिथिक साधने सापडली आहेत. त्रिपुराचे एक प्राचीन नाव किरत देश आहे.   +यावरील विस्तृत लेख पहा - त्रिपुरामधील जिल्हे +त्रिपुरा राज्यात ४ जिल्हे आहेत. +त्रिपुरा उत्तर-पूर्व भारतातील एक राज्य आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड आणि त्रिपुरा सात भगिनी राज्य म्हणून ओळखल्या जातात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10626.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4c32ad2e27a6f7eca478e452ae8f5bd1039494f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10626.txt @@ -0,0 +1,13 @@ +त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला सहसा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात. +त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही नदीवर अवलंबून असते. या प्रदेशातील जमीन गाळाची व बहुधा दलदलयुक्त असते. एखाद्या नदीच्या मुखाजवळ तयार होणाऱ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती खालील घटकांवर अवलंबून असते : +नदी समुद्राला जाऊन मिळताना नदीच्या शेवटच्या टप्प्यात नदीप्रवाहाचा वेग कमी होतो. वेग मंदावलेल्या प्रवाहातील वाळू, माती, खडी, दगड इत्यादी नदीच्या मुखाशी जमा होत जातात. खडी आणि वाळू जड असल्यामुळे सहसा ते सर्वांत पहिल्यांदा जमा होतात. माती हलकी असल्यामुळे समुद्रात आतपर्यंत वाहून नेली जाते. खाऱ्या पाण्यामुळे मातीच्या गुठळ्या तयार होतात व त्या गुठळ्यांमुळे माती जड होते आणि तळाशी जाऊन साचू लागते. अशा गाळाचे एकावर एक थर साठून त्रिभुज प्रदेश तयार होतो. नंतर या प्रदेशावर वनस्पती वाढून त्याला स्थैर्य देतात. बऱ्याच वेळा त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे अनेक फाटे पडल्यासारखा असतो. उंचीच्या दृष्टिकोनातून हा प्रदेश सखल मैदानी असतो. त्याची समुद्रसपाटीपासून उंची सहसा २० मीटरांपेक्षा जास्त नसते. त्रिभुज प्रदेशावर लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा फारसा परिणाम होताना आढळत नाही. +सर्वांत प्रसिद्ध त्रिभुज प्रदेश नाईल नदीवर आहे. गंगा-ब्रह्मपुत्रा या नद्यांनी केलेले बांग्लादेशमधील त्रिभुजप्रदेश, अ‍ॅमेझॉन, मिसिसिपी, ऱ्हाइन, डॅन्यूब इत्यादी नद्यांचे त्रिभुज प्रदेश प्रसिद्ध आहेत. मिसिसिपी नदीचा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात विस्तृत त्रिभुज प्रदेश आहे. त्याचे क्षेत्रफळ ३१,००,००० किमी२ पेक्षा अधिक आहे. भारतीय उपखंडात कृष्णा, गोदावरी, कावेरी, महानदी,ओदिसा या नद्यांचे त्रिभुज प्रदेश विशेष लक्षणीय आहेत. +त्रिभुज प्रदेश हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + + +संपूर्ण माहिती(Moin) +त्रिभुज प्रदेश : नदी जेथे समुद्रास अथवा सरोवरास मिळते तेव्हा मुखाशी गाळाचा सपाट प्रदेश निर्माण होतो त्यास त्रिभुज प्रदेश म्हणतात. तो ग्रिक भाषेतील Δ डेल्टा या अक्षरासारखा दिसतो म्हणून इंग्रजी भाषेत त्यास डेल्टा म्हणतात तर मराठीत त्रिभुज (त्रिकोणी) प्रदेश म्हणतात. नदीच्या मुखाशी उतार कमी झाल्याने संथ वाहणारे पाणी सर्व गाळ वाहू शकत नाही. त्यामुळे पात्रातच गाळ साचल्याने मुख भरून येते आणि नदीचे पाणी दुसऱ्या मुखाने नवा मार्ग काढून समुद्रास मिळते व कालांतराने ते मुखही गाळाने भरून आल्याने नदी तिसऱ्या मुखाने समुद्रास मिळते, त्यामुळे नदी बहुमुखी बनते. नदीच्या अशा मुखप्रवाहांस उपमुख म्हणतात. + +नदीस जेथून उपमुख नद्या फुटतात तेथून त्रिभुज प्रदेश सुरू होतो. त्रिभुज प्रदेशातील जमीन सामान्यतः सखल असते. तिची उंची सहसा २० मी. पेक्षा जास्त नसते. काही उपमुख नद्या खोल पाण्याच्या, तर काही गाळाने भरलेल्या दिसतात. त्रिभुज प्रदेशाची निर्मिती नदीच्या गाळाचे प्रमाण, मुखाशी समुद्राची खोली, मुखाशी नदीचा वेग, समुद्रप्रवाह, पावसाचे प्रमाण व जलवाहन क्षेत्राची वैशिष्ट्ये इ. घटकांवर अवलंबून असते. म्हणूनच काही नद्यांस त्रिभुज प्रदेश नाहीत. उदा., ॲमेझॉन नदीचा वेग मुखाशी इतका जास्त आहे, की प्रवाह पुढे ५०० किमी. पर्यंत समुद्रात वाहतो. परिणामतः या नदीचा त्रिभुज प्रदेश लहान आहे. संथपणे उथळ कॅस्पियन समुद्रास मिळणाऱ्या व्होल्गाचा त्रिभुज प्रदेश विस्तीर्ण आहे. त्रिभुज प्रदेशाचे आकारावरून मुख्य तीन प्रकार पडतात. उथळ संथ पाण्यात परिपूर्ण सलग त्रिभुज प्रदेश बनतात त्यास ‘पंखा’ (कमानी) त्रिभुज प्रदेश म्हणतात. उदा., नाईलचा त्रिभुज प्रदेश. खोल समुद्रात तुटक विस्कळित त्रिभुज प्रदेश आढळतात त्यांस ‘खगपद’ त्रिभुज प्रदेश म्हणतात. उदा., मिसिसिपीचा त्रिभुज प्रदेश. मिसिसिपीचा त्रिभुज प्रदेश हा सर्वात मोठा (क्षेत्रफळ ३१,२०० चौ. किमी.) त्रिभुज प्रदेश आहे. तिसरा प्रकार ‘कुस्पेट डेल्टा’ नावाने ओळखला जातो. त्यात नदीमुखापासून शिंगासारखे दिसणारे संचयनाचे बांध वक्राकार दोन्ही बाजूंस वाढत जातात. उदा., टायबर नदीचा त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश सतत विस्तारत असतात आणि त्यामुळे नवीन जमीन तयार होते. व ती सुपीक असते. पूर व पाण्याचा निचरा ह्या त्रिभुज प्रदेशातील शेतीच्या समस्या होत. कराची, कलकत्ता, रंगून, बसरा, कैरो, न्यू ऑर्लीअन्स, ॲस्ट्राखान यांसारखी अनेक मोठी बंदरे आणि शहरे त्रिभुज प्रदेशात आढळतात व नदीखोऱ्याचा व्यापार त्यांद्वारे चालतो diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10640.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e5478e7abe73ce7f589b4bf0707c6ccd5e35b02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10640.txt @@ -0,0 +1,13 @@ +महाराष्ट्र हे बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असणारे राज्य आहे. महाराष्ट्रातील त्रिरश्मी लेणी ही नाशिकमधील लेणी आहेत.[१] +त्रिरश्मी बौद्ध लेणी ही सुमारे इ.स. पूर्व २००च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. भारत सरकारने या लेण्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केले आहे.[२] सातवाहन राजांनी ही लेणी खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखांत आढळून येतो. +सातवाहन आणि क्षत्रप या राजवंशाने त्रिरश्मी लेणी कोरण्यास मदत केली होती. येथील शिलालेख हे त्रिरश्मी लेण्यांचा इतिहास सांगणारा मोलाचा स्रोत आहे. नाशिक या भूभागावर सातवाहन राजांचे अधिराज्य असल्याचे पुरावे पाहायला मिळतात. नाशिकचा उल्लेख शिलालेखांतून वाचायला मिळतो. + +त्रिरश्मी लेणीसमूहात अनेक लेणी असून काही लेण्यांत स्त्रियांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आहेत. या गुहांमध्ये संपूर्ण सुस्थितीतले एक प्रमुख चैत्यगृह आहे. त्याचे पूर्व दिशेचे प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत आहे.पश्चिमेकडील काही लेण्यांचे बांधकाम अर्धवट राहिलेले आहे. +या लेणी पाहण्यास फी आकारली जाते. या टेकडीवर प्राचीन पाण्याची टाकी आहेत, परंतु ही पिण्याच्या पाण्याची सोय नसू शकते. +या टेकडीवर आता वनखात्याने वृक्षराजी वाढवली आहे. +त्रिरश्मी लेण्यांवरून नाशिक शहराचे विहंगम दृश्य दिसते. +टेकडीखाली बुद्ध विहार व दादासाहेब फाळके स्मारक आहे. त्रिरश्मी बौद्ध लेण्यांवर जाण्यासाठी पायऱ्यांची बांधलेली वाट आहे. वर चढण्यास सुमारे ३० मिनिटे वेळ लागतो. +पंचवटी, मध्यवर्ती बसस्थानक तसेच नाशिकरोड येथून बौद्ध लेण्यांसाठी बसेस सुटतात. +अंबडला जाणाऱ्या बसने येथे उतरता येते. +तसेच नाशिक दर्शन ही बसही येथे आपला थांबा घेते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10710.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e00d74be4b345ba5ae9f831af070bfe78c5bb6d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10710.txt @@ -0,0 +1,3 @@ +त्र्यंबक सीताराम कारखानीस ( महाड, १५ एप्रिल, १८७४) हे एक मराठी नाट्यदिग्दर्शक होते. ते महाराष्ट्र नाटक मंडळी या नाट्यसंस्थेचे संस्थापक होते. आपल्या नाट्यसंस्थेद्वारा कारखानीस यांनी गडकरी, देवल, खाडिलकर, औंधकर, खरे, आदी नामवंत नाटककारांची पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा विविध स्वरूपांची एकूण सोळा नाटके रंगभूमीवर आणली. + +पहा : महाराष्ट्र नाटक मंडळी (नाट्यसंस्था); महाराष्ट्रातील नाट्यसंस्था diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10760.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..396796138b731770236bb13baedfe35cca620778 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10760.txt @@ -0,0 +1,7 @@ +त्सुनामी (जपानी: 津波 ; रोमन लिपी: Tsunami ;) म्हणजे समुद्र किंवा सरोवरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरित होते. त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का यांमुळे त्सुनामी निर्माण होवू शकतात. +त्सुनामी हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ "बंदरातील लाटा" ( त्सु 津- बंदर, नामी 波 - लाटा ) असा आहे. हा शब्द कोळ्यांत प्रचलीत होता. मासेमारी करून परत आलेल्या कोळ्यांना संपूर्ण बंदर नाश पावलेले दिसे, पण समुद्रात लाटा दिसत नसत; त्यामुळे हे नाव देण्यात आले. +किनाऱ्यापासून दूर समुद्रात या लाटांची उंची जास्त नसते पण तरंगलांबी जास्त असते. त्यामुळे त्या दिसून येत नाहीत. परंतु जेव्हा या लाटा किनाऱ्याला धडकतात त्यावेळी त्यांची उंची वाढते व तरंगलांबी कमी होते, त्यामुळे पाण्यातील शक्ती किनाऱ्यावर आदळून नुकसान होते. खोल समुद्रामध्ये सुनामीची तरंगलांबी २०० कि.मी. व तरंगउंची १ मीटर असते. त्यावेळी वेग साधारण ताशी ८०० कि.मी. असतो. त्सुनामी किनाऱ्याला धडकताना त्यांचा वेग व ताकद धडक देते व नुकसान घडते. +पहिली सुनामीची नोंद ग्रीसमध्ये इ.स.पू. ४२६ साली झाली. +इ.स. २००४ मध्ये आग्नेय् आशियात हिंदी महासागरात सुनामी आली होती. डिसेंबर २६, इ.स. २००४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुमात्रा बेटाजवळील समुद्रामध्ये ९.१ रिश्टर भूकंप झाला. त्यातून उद्भवलेल्या लाटांमुळे सुनामी निर्माण झाली. या सुनामीने इंडोनशिया, थायलंड, भारत, बर्मा, मादागास्कर, श्रीलंका या देशांना फटका बसला. ही नैसर्गिक आपत्तीच्या इतिहासात सर्वांत भयानक नुकसानकारक सुनामी ठरली. त्यात अंदाजे २,२७.९८८ [१] लोकांचा बळी गेला. +मार्च ११, इ.स. २०११ रोजी जपानाच्या किनारपट्ट्यांना सुनामीचा तडाखा बसला. जपानी प्रमाणवेळेनुसार दुपारी २.४६ वाजता जपानाच्या किनाऱ्यापासून १२५ कि.मी. अंतरावर सुमारे १० कि.मी. खोलीवर ८.९ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. त्यातून उद्भवलेल्या सुनामीने काही मिनिटांतच किनारपट्टी गाठली. केवळ किनारपट्टीशीच न थांबता ही सुनामी किनाऱ्यापासून आत अनेक कि.मी. अंतरापर्यंत पसरत गेली. जमिनीवर पसरताना या लाटेने किनाऱ्याजवळच्या मोठ्या जहाजांना तर आपल्या कवेत घेतलेच; सोबत रस्त्यांवरील मोटारी, घरे आदींसह जे काही वाटेत आले ते सगळेच गिळंकृत केले. +खारफुटीची वने व प्रवाळ बेटे तसेच कांदळवन नैसर्गिकरित्या सुनामीच्या तडाख्यांपासून भूपृष्ठाचे संरक्षण करतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10766.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5e503a04fa21c1c63ce4cd1411a552c330d31ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10766.txt @@ -0,0 +1,2 @@ +त्स्वेताना पिरोंकोवा (बल्गेरियन: Цветана Кирилова Пиронкова; १३ सप्टेंबर १९८७, प्लॉव्हडिव्ह) ही एक बल्गेरियन टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत ४६व्या स्थानावर आहे. तिने २०१० सालामधील विंबल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. +एम.एस.एन.ने पिरोंकोवाला टेनिसमधील सर्वात सुंदर महिलांपैकी एक असा खिताब बहाल केला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10786.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f20d8cf9f8cff7efdb4bf5dd2d987cb11d85819 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10786.txt @@ -0,0 +1,2 @@ +थडीउक्कडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २७ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10801.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9768702aa5aa01753da147012849fa92c32c48b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10801.txt @@ -0,0 +1 @@ +थरपारकर हे भू-भागानुसार सिंध प्रांतातील सर्वात मोठे जिल्हा आहे. पाकिस्तानमध्ये थरपारकरांची संख्या सर्वाधिक आहे.[१][२][३] त्यात सिंधातील सर्व जिल्ह्यांचा सर्वात कमी मानव विकास निर्देशांक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10804.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8eb2201b016ff23af18fd5e00990e4ccef108cf8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10804.txt @@ -0,0 +1 @@ +थराद विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10810.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46c92243226e20faf8eab0246f6155ba9dae0c29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10810.txt @@ -0,0 +1 @@ +बाल्टिमोर/वॉशिंग्टन थरगूड मार्शल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BWI, आप्रविको: KBWI, एफ.ए.ए. स्थळसूचक: BWI) हा अमेरिकेच्या मेरीलॅंड राज्यातील बाल्टिमोर शहराचा मुख्य विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10814.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92f82fbbe43bc236bc30f44d5818e0cfdb37f9a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10814.txt @@ -0,0 +1,25 @@ +थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम तथा उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम हा ऊर्जेच्या संवर्धनावर आधारित नियम आहे[१]. उर्जा निर्माण क‍रता येत नाही, तसेच उर्जा नष्ट ही करता येत नाही; मात्र उर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते असे हा नियम सांगतो. +विश्वातील सर्व उर्जा कायम स्थिर आहे. ती केव्हाही नष्ट होणार नाही. मात्र ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरित होऊ शकते. +या नियमात उष्णता (एच), अंतर्गत ऊर्जा (यू) आणि कार्य पूर्ण (डब्ल्यू) या तीन अटी परिभाषित केल्या आहेत. उर्जा संवर्धनाच्या कायद्यात असे म्हटले आहे की वेगळ्या यंत्रणेची एकूण उर्जा स्थिर आहे .शक्ती एका रूपातून दुसऱ्या स्वरूपात बदलली जाऊ शकते उर्जा तयार केली जाऊ शकत नाही किंवा नष्ट केली जाऊ शकत नाही. थर्मोडायनामिक्सचा पहिला कायदा दोन शरीरात वस्तूंचे हस्तांतरण नसताना वापरला जातो.[२] + + + + +△ +U += +Q +− +W + + +{\displaystyle \vartriangle U=Q-W} + + +येथे डेल्टा यू सिस्टमच्या अंतर्गत उर्जा मध्ये बदल दर्शवितो. क्यू सोडली गेलेली उष्णता किंवा शोषलेली उष्णता दर्शविते. डब्ल्यू सिस्टमवर केलेले कार्य किंवा सिस्टमद्वारे केलेले कार्य सूचित करते. +थर्मोडायनामिक्सचा पहिला कायदा सुमारे अर्धा शतकात अनुभवानुसार विकसित केला गेला. १८४० मध्ये जर्मेन हेस नावाच्या वैज्ञानिकांनी रासायनिक प्रतिक्रियांसाठी तथाकथित 'रिएट ऑफ रिएक्शन'चा संवर्धन कायदा सांगितला, नंतर हा कायदा थर्मोडायनामिक्सचा पहिला कायदा म्हणून ओळखला गेला. परंतु उष्णता आणि कार्याद्वारे उर्जा एक्सचेंजच्या संबंधाशी हेसच्या वक्तव्याचा स्पष्टपणे संबंध नव्हता.[३] +१८४२ मध्ये, ज्युलियस रॉबर्ट फॉन मेयर यांनी असे विधान केले की ट्रूस्डेल यांनी “सतत दबावाच्या प्रक्रियेत, विस्तारासाठी उत्पादन करण्यासाठी वापरली जाणारी उष्णता कामकाजासह सार्वत्रिकपणे आंतर-परिवर्तनीय आहे” अशा शब्दांत प्रस्तुत केली जाते, परंतु हे सामान्य विधान नाही. पहिल्या कायद्याचे +थर्मोडायनामिक्सच्या पहिल्या कायद्याची संपूर्ण विधान आणि व्याख्या रुडोल्फ क्लॉशियस आणि सन १८५० मध्ये विल्यम रँकिन यांनी केली होती +भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात सिस्टमला दिलेली उष्णता सकारात्मक (+ एच) म्हणून घेतली जाते आणि सिस्टमद्वारे सोडलेली उष्णता नकारात्मक (-एच) म्हणून घेतली जाते +जेव्हा सिस्टम कमी तापमानापासून उच्च स्वरूपाकडे जाते तेव्हा अंतर्गत उर्जामध्ये बदल सकारात्मक (+ यू) असतो आणि जेव्हा सिस्टम उच्च त्रासापासून कमी तापमानात जाते तेव्हा अंतर्गत उर्जेमधील बदल नकारात्मक (-यू) असतो +भौतिकशास्त्रामध्ये सिस्टमद्वारे केलेल्या कामाच्या विस्तारादरम्यान केलेले कार्य सकारात्मक (+ डब्ल्यू) घेतले जाते. कॉम्प्रेशन दरम्यान सिस्टमवर केलेले कार्य नकारात्मक (-डब्ल्यू) घेतले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1085.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de8440e75fa1ab7ff1c63e89a7dddbd651f7e1ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1085.txt @@ -0,0 +1 @@ +जियान मीड (१९ मार्च, १९९६:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - ) हा  इटलीकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10852.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f33f201dab28df6e43c97e418e9b624abdce8afd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10852.txt @@ -0,0 +1 @@ +थानागाझी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ अलवार जिल्ह्यात असून दौसा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10867.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cac201b7f26170d9ffda261db1dae6c5c27d268 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10867.txt @@ -0,0 +1,4 @@ +अवटु ग्रंथि अथवा थायरॉईड सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात थायरॉईड कार्टिलेजच्या खाली स्थित असते. ग्रंथी थायरॉक्सिन(टी४), ट्रायोडोथायरोनाईन(टी३) व कॅल्सिटोनिन ही संप्रेरके निर्माण करते. थायरॉक्सिन व ट्रायोडोथायरोनाईन हे आपल्या शरीराच्या वाढ चयापचयसाठी महत्त्वाचे असतात. या ग्रंथीचे कार्य पीयूष ग्रंथिद्वारे विनियमित केले जाते. +एक अवटु ग्रंथी +अवटु ग्रंथी, किंवा फक्त अवटु ही गर्भातील अंतःस्रावी ग्रंथी आहे,त्यात इथॅमसने जोडलेली दोन लॉब असतात.अवटु ग्रंथी थायरॉईड संप्रेरकांना गुप्त करते, जे प्रामुख्याने चयापचय दर आणि प्रथिनांचे संश्लेषण प्रभावित करतात.हार्मोन्समध्ये विकासाच्या इतर अनेक प्रभाव देखील असतात.अवटु ग्रंथी(थायरॉईड) अनेक रोगांमुळे प्रभावित होऊ शकते. हायपरथायरॉईडीझम तेव्हा होते जेव्हा ग्रंथी जास्त प्रमाणात थायरॉईड संप्रेरक उत्पन्न करते,सर्वात सामान्य कारण Graves 'रोग आहे,जगभरात, आयोडीनची कमतरता ही सर्वात सामान्य कारण आहे. थायरॉईड संप्रेरक हे विकासासाठी महत्त्वाचे आहेत, आणि आयोडीनच्या कमतरतेपेक्षा दुय्यम हाइपोथायरॉईडीझम टाळता येण्याजोगे बौद्धिक अक्षमतेचा प्रमुख कारण आहे.आयोडीन-पुरेशी प्रदेशात हायपोथायरॉईडीझमचा सर्वात सामान्य कारण हाशिमोटो थायरॉइडिसिस आहे, तसेच ऑटोम्युमिन डिसऑर्डर देखील आहे. याव्यतिरिक्त, थायरॉईड ग्रंथी देखील अनेक प्रकारच्या नोड्यूल आणि कर्करोग विकसित करू शकते. +आयोडीनच्या कमतरतेमुळे या ग्रंथीस गलगंड हा रोग होऊ शकतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10915.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3884c48b4888fd6335d24163dc97cd97d8fb87cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10915.txt @@ -0,0 +1,2 @@ + थाळेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10935.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7eed6f89281cc22a62680ab6aa0bdd8478c7b39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10935.txt @@ -0,0 +1,4 @@ +थिक क्वांग डुक (जन्म १८९७ - ११ जून १९६३) हे व्हियेतनामचे एक महायान बौद्ध भिक्षु होते ज्यांनी ११ जून १९६३ ला सैगॉन (आत्ताचे नाव हो चि मिन्ह सिटी) मधील चैकात आत्मदहन केले. क्वांग डुक हे दक्षिण व्हिएतनाममधील कट्टर रोमन कॅथलिक न्गो डिन्ह डिएमच्या सरकारकडून बौद्धांच्या छळाचा निषेध करत होता. डिएम सरकारच्या धोरणांकडे लक्ष वेधून त्याच्या आत्मदहनाची छायाचित्रे जगभर पसरली. जॉन एफ. केनेडी यांनी एका छायाचित्राविषयी सांगितले, "इतिहासातील कोणत्याही चित्राने जगभर एवढी भावना निर्माण केलेली नाही."[१] छायाचित्रकार माल्कम ब्राउन यांनी भिक्षूच्या मृत्यूच्या छायाचित्रासाठी वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार जिंकला.[२] +क्वांग डुकच्या कृत्यामुळे डिएमवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आणि त्यांना बौद्धांच्या धोरणांवर सुधारणांची घोषणा करण्यास प्रवृत्त केले. तथापि, वचन दिलेल्या सुधारणांची अंमलबजावणी झाली नाही, ज्यामुळे वाद आणखी चिघळला. विरोध चालू असताना, डिएमचा भाऊ न्गो डिन्ह न्हू याच्याशी एकनिष्ठ असलेल्या स्पेशल फोर्सेसने दक्षिण व्हिएतनाममध्ये बौद्ध पॅगोडांवर छापे टाकले, क्वांग डुकचे हृदय ताब्यात घेतले आणि अनेकांचे मृत्यू झाले व मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक बौद्ध भिक्खूंनी क्वांग डुकच्या उदाहरणाचे अनुसरण केले आणि त्यांनी स्वतःचे आत्मदहन केले. अखेरीस, यूएस-समर्थित बंडाने डिएमचा पाडाव केला, व २ नोव्हेंबर १९६३ रोजी त्यांची हत्या झाली. +क्वांग डुक नंतर, व्हिएतनाममधील बौद्ध निदर्शने वाढत असताना ऑक्टोबर १९६३ पर्यंत आणखी पाच बौद्ध भिक्खूंनी आत्मदहन केले. [४][५][६] +व्हिएतनाम युद्धाच्या निषेधार्थ क्वांग डुकच्या कृतींची युनायटेड स्टेट्समध्ये नक्कल करण्यात आली. १६ मार्च १९६५ रोजी, ८२ वर्षीय शांतता कार्यकर्त्या ॲलिस हर्झने डेट्रॉईटमधील फेडरल डिपार्टमेंट स्टोअरसमोर आत्मदहन केले.[७] त्याच वर्षी नंतर, नॉर्मन मॉरिसन, ३१ वर्षीय शांततावादी, याने २ नोव्हेंबर १९६५ रोजी पेंटॅगॉन येथे संरक्षण सचिव रॉबर्ट मॅकनामारा यांच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या खाली स्वतःवर रॉकेल ओतले आणि आत्मदहन केले. एका आठवड्यानंतर, रॉजर ऍलन लापोर्टने न्यू यॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रांसमोर असेच केले.[८] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10936.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fb005ed098337d2caa0ac80c64c5a273f288186 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10936.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 34°05′N 77°66′E / 34.083°N 78.100°E / 34.083; 78.100 गुणक: longitude minutes >= 60{{#coordinates:}}: अवैध रेखांश + +थिगसे हे भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्हातील लेह तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10944.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78baf865d5c036cab714b171de774de47effafe9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10944.txt @@ -0,0 +1,10 @@ +थियरायझिंग पेट्रीआर्की हे पुस्तक [१] ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ सिलविया वालबी द्वारा लिहिलेले असून ऑक्सफ़र्ड द्वारे १९९० मध्ये प्रकाशित झाले आहे. +या पुस्तकात लेखिका समकालीन ब्रिटिश समाजात स्त्रियांच्या दुय्यमत्वाची कारणं मांडू पाहतात. लिंगभावाच्या संबंधांमध्ये झालेल्या अलीकडील बदलांना समजण्यासाठी त्या एक विशिष्ट दृष्टीकोन स्वीकारण्याचे समर्थन करतात . वालबी यांच्या मते लिंगभाव विषमतेचे प्रभावी विश्लेषण करण्यासाठी पितृसत्ता ही संकल्पना केंद्रस्थानी आणणे गरजेचे आहे. हे पुस्तक ८ प्रकरणांमध्ये संघटीत केलेले आहे. पहिल्या प्रकरणात प्रस्तावना असून, पुढील ६ प्रकरण लिंगभाव विषमतेच्या विविध क्षेत्रांवर भर देतात व शेवटच्या प्रकरणात लेखिका लिंगभाव समानतेच्या स्वरूपांमध्ये वेगळ्या बदलांना, स्त्रियांच्या स्थानात होणाऱ्या प्रगती बाबतीतील धारणांपासून वेगळ करण्याची गरज मांडतात. +पहिल्या प्रकरणात लेखिका स्त्रीवादाच्या ४ मुख्य सैद्धांतिक प्रवाहाचा (जहाल स्त्रीवाद, मार्क्सवादी स्त्रीवाद, उदारमतवादी स्त्रीवाद व द्विप्रणाली सिद्धांत (dual system theory) आराखडा मांडतात. तसेच या सिद्धांतांची गुंतागुंत मांडणारे किंवा टीका करणाऱ्या वादविवाद जसे कि वर्ग, वंश, लिंगभाव, आवशकतावाद किंवा उत्तराधुनिकतेवरील चर्चेचे विश्लेषण करतात. या प्रकरणात पितृसत्ता व त्यांच्या विविध स्वरूपावर सुद्धा चर्चा केलेली दिसून येते. +२ऱ्या प्रकरणात पगारी रोजगारावर चर्चा केलेली आहे. स्त्री पुरुषांमधील पगारात असलेले अंतर, कामाचे स्वरूप व प्रमाण सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर येथे चर्चा केलेली आहे. +तिसऱ्या प्रकरणात घरगुती उत्पादन संबंधांवर भाष्य केलेले आहे. वाल्बी या कटाक्षाने 'घरगुती' व 'कुटुंब' यामधील फरक दाखवून घरगुती उत्पादन संबंधांचे परीक्षण करतात. +४थे प्रकरण हे संस्कृतीमध्ये लिंगभावाची अभिव्यक्ती याबाबत भाष्य करते. येथे लेखकांनी लिंगभावात्मक व्याक्तीनिष्ठ्तेचे ३ दृष्टीकोन (सामाजिकीकरणाचा सिद्धांत , मनोविश्लेषणात्मक सिद्धांत व चर्चाविश्वाचे विश्लेषण (discourse analysis) मांडलेले आहे. +लैंगिकतेच्या भुमिकेबद्दल महत्त्वाचे प्रश्न ५व्या प्रकरणात विचारलेले आहेत. त्याकडे आनंदाने साधन म्हणून बघावे कि पुरुषांचे स्त्रियांवर असलेले नियंत्रणाचे आधार म्हणून बघावे किंवा सामाजिक विषमतेचे विश्लेषण करताना त्याचा विचार क्वचितच करण्याची गरज आहे, असे प्रश्न त्या या प्रकरणात विचारतात. +६व्या प्रकरणात स्त्रियांच्या विरुद्ध पुरुषी हिंसेकडे लेखिका लक्ष वेधतात. त्यांच्या मते हिंसा ही एक सामाजिक रचना असून पितृसत्तेच्या बाहेत त्याला समजून घेत येणार नाही. +प्रकरण ७ मध्ये लिंगभाव व राज्य यांच्या संबंधांकडे पाहिलेले दिसते. त्यांच्या मते राज्याला एक पितृसत्ताक संरचना म्हणून पाहणे जरी आकर्षक वाटले तरीही राज्याच्या पितृसत्ताक काळाच्या अभिव्यक्तीमध्ये कसे बदल झाले हे बघण्याचा प्रयत्नही आपण केला पाहिजे. +प्रकरण ८ मध्ये लेखक पूर्वीच्या स्त्रीवाद्यांचे संघर्ष व त्यांच्या विजयानंतर पितृसत्तेने कसे आपले स्वरूप बदलले हे दाखवून देतात. त्यांच्या मते सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात स्त्रियांच्या शोषणाचे नवीन प्रकार निर्माण होतील अशा पद्धतीने पितृसत्ता अभिव्यक्त झाली/ पुढे आली[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1095.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02d7ef1685b2f101a9a02eb4cdaff6355adea87d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1095.txt @@ -0,0 +1,4 @@ +ज्युझेप्पे व्हेर्दी (इटालियन: Giuseppe Verdi; ऑक्टोबर १०, इ.स. १८१३ - जानेवारी २७, इ.स. १९०१) हा एक इटालियन संगीतकार होता. ऑपेरा निर्मितीमध्ये निपुण असलेला व्हेर्दी १९व्या शतकातील सर्वात प्रभावशाली संगीतकारांपैकी एक मानला जातो. त्याने लिहिलेल्या रिगोलेतो, नाबुक्को इत्यादी ऑपेरा आजही जगभर अनेक ठिकाणी वाजवल्या जातात. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10953.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e493a205ccdc629a0d9a4b04eb1dea14eee73152 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10953.txt @@ -0,0 +1 @@ +पवित्र सम्राट थियोडोसियस किंवा दुसरा थियोडोसियस तथा धाकटा थियोडोसियस (१० एप्रिल, इ.स. ४०१ - २८ जुलै, इ.स. ४५० हा युरोपमधील राजा होता. हा सम्राट आर्केडियस आणि ॲलिया युडोक्सियाचा एकुलता एक मुलगा होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1098.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28a0ace958054a982a337ffd036ea4c1efd827a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1098.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्युडिथ बेसिन काउंटी, माँटाना ही अमेरिकेच्या माँटाना राज्यातील ५६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10981.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19b806fb0601eb883c9e0b5f8468d515352a75d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_10981.txt @@ -0,0 +1 @@ +मुरुगेशन दिकेश्वशंकर तिरुश कामिनी (३० जून, १९९०:चेन्नई, तमिळनाडू, भारत - ) ही भारताकडून २१ एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11001.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..055e9268296706dd31005fb7464e270cb8c33f37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11001.txt @@ -0,0 +1 @@ +थीया (ग्रीक: Θεία थीया) ही ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेली टायटन देवता व हायपेरिऑनची बहीण-पत्नी होती. हायपेरिऑन पासून तिला हेलिऑस (सूर्य), सेलीनी (चंद्र) व इऑस (पहाट) ही मुले झाली. थीयाला प्राचीन ग्रीक लोक दृष्टी व स्वच्छ निळ्या आकाशाच्या चमकत्या प्रकाशाचे दैवत मानत असत. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11004.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f439f2c9ee7208e43d23d0fe4380d5211e52478 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11004.txt @@ -0,0 +1 @@ +तुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन भारताच्या तिरुवअनंतपुरम शहराजवळचे रॉकेट सोडण्याचे केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11005.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f439f2c9ee7208e43d23d0fe4380d5211e52478 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11005.txt @@ -0,0 +1 @@ +तुंबा इक्वेटोरीयल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन भारताच्या तिरुवअनंतपुरम शहराजवळचे रॉकेट सोडण्याचे केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11014.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80a86b6900cfd3d12c20e3866e3b65d2fd57b8e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11014.txt @@ -0,0 +1,2 @@ +(Tm) (अणुक्रमांक ६९) रासायनिक पदार्थ. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11019.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61d1f7c7de1e60fd652e1cc9c92be8dda8263de3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11019.txt @@ -0,0 +1 @@ +थॅमसिन मिशेल मौपिया न्यूटन (३ जून, इ.स. १९९५:पारापारौमु, न्यू झीलँड - ) ही  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11025.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77e2bfedda23941b14436d5527847d904b0abb6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11025.txt @@ -0,0 +1,4 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०१७ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +थेउनिस बूइसेन डि ब्रुइन (११ ऑक्टोबर, इ.स. १९९२:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11028.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70812d6f909e5fe955cec4dbdb8c95271c98f04c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11028.txt @@ -0,0 +1,4 @@ +थेऊर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +थेऊर हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील एक गाव आहे.येथे अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे.थेऊरचा गणपती चिंतामणी या नावाने ओळखला जातो. +साचा:यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊरला नदीकिनारी आहे +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11031.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11031.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11032.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..728541fb4f7b24c341fcabaa30af5e86c0bbdc5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11032.txt @@ -0,0 +1,2 @@ +थेट लाभ अंतरण (इंग्रजी:Direct Benefit Transfer लघुरुप: DBT) भारत सरकारने दिलेल्या सबसिडी थेट जनतेच्या बँक खात्यात वळवुन, पूर्वीच्या प्रणालीतील गैरप्रकार, विलंब कमी करणे/हटविणे असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचे उद्घाटन १ जानेवारी २०१३ला झाले. +या योजनेचा मूळ उद्देश म्हणजे भारताच्या केंद्र सरकारच्या योजनेत पारदर्शकता आणणे व पैश्याच्या वितरणादरम्यान होणारी गळती रोखणे असा आहे.याद्वारे सबसिडी ही थेट गरीबी रेषेखालील भारतीय नागरिकाच्या बँक खात्यात वळती केली जाईल. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11040.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c48023f9bc9dcd8d03a11862eeefa3e0264718b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11040.txt @@ -0,0 +1,2 @@ +थेबेस तथा थीब्स अथेन्सच्या उत्तरेकडील एक प्राचीन ग्रीक शहर होते. पिंडर हा प्राचीन ग्रीक महाकवी येथील रहिवासी होता. +याच नावाचे एक शहर इजिप्तमध्येही होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11087.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48a4cd4da0c09e85f556e96d399535dcaefa71ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11087.txt @@ -0,0 +1,2 @@ +थॉमस अल्व्हा एडिसन (११ फेब्रुवारी, इ.स. १८४७ – १८ ऑक्टोबर, इ.स. १९३१) याने विजेचा दिव्याच़ा शोधलावला. तसेच त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.जेव्हा आपण दिवा लावण्याकरिता बटण दाबतो किंवा सिनेमा बघतो, रेडिओ ऐकतो, फोनवर बोलतो, ते केवळ एडिसनने लावलेल्या शोधांमुळेच . फेब्रुवारी ११ इ.स. १८४७ रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी एडिसनचा जन्म झ़ाला. ते फक्त ३ महिने शाळेत गेला. कारण वर्गातील मास्तरांनी हा अतिशय "ढ" आणि निर्बुद्ध विद्यार्थी काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला. त्यामुळे एडिसनला शाळा सोडावी लागली. एडिसन घरी बसले. त्याचा उपद्व्यापामुळे घरातील माणसे चिडत. म्हणून त्याने आपल्या घराचा पोटमाळ्यावर आपली छोटीशी प्रयोगशाळा थाटली. या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमस यांनी वर्तमानपत्र विकण्याच़े काम केले. १८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला. तेवढ्यात एक सामान भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उच़लून त्याने त्याच़े प्राण वाच़वले. हा पोरगा स्टेशनमास्तर मॅकेंझ़ी यांच़ा होता. एडिसनच़े उपकार स्मरून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मॅकेंझ़ीने त्याला आगगाडीचा तारायंत्राच़े शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरच़े काम दिले. दिवसभर नाना प्रयोगात मग्न असल्यामुळे एडिसनला रात्री झ़ोप येई, म्हणून त्याने तारयंत्रालाच़ घड्याळ बसवले. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवी. पुढे एडिसन +१८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला. त्याने लावलेल्या शोधांची नोंद करणेही कठीण आहे. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले. त्याचा मित्र महान तत्त्ववेत्ता कार्ल मार्क्स यांनी थॉमस एडिसन चा तीव्र विरोध केला. वादामुळे डीसी किंवा एसी करंट चांगले आहे की नाही. त्याने एसी करंटने दोन कुत्र्यांना इलेक्ट्रोसिव्ह देखील केले त्याचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11115.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67d0cdaffbd32ca98bc440ab259414073e673e6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11115.txt @@ -0,0 +1 @@ +थॉमस गोल्ड (२२ मे, इ.स. १९२० - २२ जून, इ.स. २००४) हा ऑस्ट्रियात जन्मलेला अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11121.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11121.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11143.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d55102dfbab685d54e2a89a72f39d346daf56ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11143.txt @@ -0,0 +1,2 @@ +थॉमस रॉबर्ट माल्थस (१७६६ - १८३४) हा इतिहास आणि राजकीय अर्थशास्त्राचा ब्रिटिश अभ्यासक होता. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवताना नैसर्गिक स्रोत धोक्यात येऊन, अन्नधान्याचा तुटवडा भासेल आणि त्यातून दुष्काळ, दंगेधोपे, युद्धे अशी अराजकसदृश परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा त्याने लोकसंख्यावाढीचा सिद्धांत मांडताना दिला होता.[१] +इ.स. १७९८ मधे त्याने आपले लोकसंख्या वाढीबद्दलचे, अतिशय प्रसिद्ध असे विचार, प्रथम मांडले होते. माल्थसच्या मताप्रमाणे कोणत्याही देशाची लोकसंख्या, नेहमी भूमितीय गुणोत्तराने वाढत जाते तर या लोकसंख्येची भूक भागू शकेल अश्या अन्नपदार्थांची त्या देशातील निर्मिती फक्त अंकगणितीय गुणोत्तरानेच वाढू शकते. सोप्या शब्दात सांगायचे तर लोकसंख्या वाढीचा वेग हा अन्नपदार्थ उत्पादनाच्या वेगापेक्षा, नेहमीच जास्त असतो. माल्थस पुढे म्हणतो की असे जरी असले तरी निसर्गाने असे काही अडथळे (दुष्काळ, रोगराई, युद्धे,पूर) या लोकसंख्यावाढीच्या मार्गात निर्माण केले आहेत की जर माणसाने या बाबतीत काहीच केले नाही(शक्य असल्यास) तर जगातली लोकसंख्या आपोआपच मर्यादित राहील. जर मानवजातीने हे अडथळे दूर करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला तरच जगाची लोकसंख्यावाढ अनियंत्रितपणे मोठी होईल. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11150.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..492c0a38356ccaf95ab4c5f254e5e8bfedf2b6c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11150.txt @@ -0,0 +1 @@ +थॉमस लोव्हेंडाल सोरेंसेन (१२ जून, १९७६ - ) हा  डेन्मार्कचा  व्यावसायिक फुटबॉल खेळाडू  आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11169.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f1465260b9baf6a2da18769953d8d51bf24cbe3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11169.txt @@ -0,0 +1,25 @@ +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11175.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c8a102789d00a22494ffe27d27e9371c2cffb57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11175.txt @@ -0,0 +1 @@ +थॉमस डेव्हिड टॉम हीटन (१५ एप्रिल, इ.स. १९८६:चेस्टर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा बर्नली एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1121.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58003502026dee8b24490f05d00f35e647a4953a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1121.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ज्युलिएट अँडरसन (जुलै २३, इ.स. १९३८ - जानेवारी ११, इ.स. २०१०) ही एक रतिअभिनेत्री होती. हीचे मूळ नाव ज्युडिथ कार होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11245.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..716e7db1758ac3a4f956244e44b4470c52f18482 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11245.txt @@ -0,0 +1,4 @@ +थ्युरिंगेन (जर्मन: Freistaat Thüringen; इंग्लिश नाव: थ्युरिंजिया) हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे. जर्मनीच्या मध्य भागात वसलेल्या थ्युरिंगेनच्या भोवताली जाक्सन, नीडरजाक्सन, जाक्सन-आनहाल्ट, बायर्न व हेसे ही राज्ये आहेत. १६,१७२ चौरस किमी क्षेत्रफळ व सुमारे २२ लाख लोकवस्ती असलेले थ्युरिंगेन जर्मनीमधील आकाराने ११व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १२व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. एरफुर्ट ही थ्युरिंगेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. वाईमार हे ऐतिहासिक शहर ह्याच राज्यात स्थित आहे. +थ्युरिंगेनचा मोठा भाग घनदाट जंगलाने व्यापला असून हे नैसर्गिक व हिवाळी खेळांचे जर्मनीमधील सर्वात मोठे स्थळ आहे. +दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव झाल्यानंतर हे राज्य पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. १९५२ साली पूर्व जर्मनीने राज्ये बरखास्त करून जिल्ह्यांची निर्मिती केली व थ्युरिंगेन राज्य तीन जिल्ह्यंमध्ये विभागले गेले. १९९० सालच्या जर्मन एकत्रीकरणापूर्वी सर्व राज्ये पूर्ववत केली गेली ज्यामध्ये थ्युरिंगेनला परत राज्याचा दर्जा मिळाला. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11304.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07accaed7d129fdb181e93eb2083fe868a58dd3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11304.txt @@ -0,0 +1,8 @@ +महामहोपाध्याय दत्तात्रेय वामन पोतदार ऊर्फ दत्तो वामन पोतदार (जन्म : बिरवाडी (रायगड जिल्हा, ऑगस्ट ५, १८९० - पुणे, ऑक्टोबर ६, १९७९) हे मराठी इतिहासकार, लेखक व वक्ते होते. १९६१ ते १९६४ सालांदरम्यान ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. भारताच्या केंद्र शासनाचे ते मान्यताप्राप्त पंडित होते. +द.वा. पोतदार यांचे शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. १९०६ मध्ये ते मॅट्रिक झाले. १९१० मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले. त्यानंतर त्यांनी न्यू पूना कॉलेजात (पुढे ह्याचेच सर परशुरामभाऊ कॉलेज असे नामांतर झाले) इतिहास आणि मराठी ह्या विषयांचे अध्यापन केले. नूतन मराठी विद्यालय मराठी शाळेचे व नूतन मराठी विद्यालयाचे अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी आयुष्यभर अव्याहत विद्याव्यासंग केला. +संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या बौद्धिक मार्गदर्शनात त्यांनी भाग घेतला होता. मराठी शुद्धलेखन महामंडळाचेही काही वर्षे ते अध्यक्ष होते. तमाशा सुधारणा समितीचे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनी बहुमोल कामगिरी केली आहे. त्यांचा इतिहासाचा अभ्यास फार मोठा होता. प्राचीन मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास ह्या विषयांवर त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियतकालिकांत आणि अन्यत्रही बरेच स्फुट लेखन केले आहे. +इ.स. १९६२ साली जे शुद्धलेखनाचे नियम मराठी महामंडळाने मान्य केले, त्याखाली दत्तो वामन पोतदारांनी सुचवलेली एक टीप होती. ‘हे नियम असले तरी जुन्या नियमांप्रमाणे केलेले लेखन अशुद्ध आणि त्याज्य मानू नये.’ सुरुवातीला काही वर्षे नियमांच्या यादीखालची ही टीप छापली जात असे.. मात्र पुढे संबंधितांनी ती सोईस्करपणे वगळली.. +त्यांना महाराष्ट्राचा साहित्यिक भीष्म म्हणतात. या कार्यासाठी त्यांनी आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. +दत्तोपंत पोतदारांनी मराठीच्या संवर्धनासाठी जो कार्यक्रम सुचवला होता त्यात त्यांनी पुढील मुद्दे सुचवले होते- १) मी प्रत्यक्ष काहीतरी उत्कृष्ट मराठी मजकूर रोज वाचीन. २) मी एक तरी चांगले मराठी पुस्तक प्रतिमासी विकत घेईन. ३) मी एक तरी प्रतिष्ठित मराठी मासिक वर्गणी भरून घेईन. ४) मी आपल्या मुलाबाळांत आणि आप्‍तेष्टांत मराठीचा योग्य अभिमान जागृत करण्यासाठी झटेन. ५) मी रोज एक तरी मराठी वर्तमानपत्र विकत घेईन. ६) शक्य असेल तर माझ्या अज्ञान बांधवांसाठी मी मराठीत ग्रंथ लिहीन. ७) मराठी वाङ्मयेतिहास अभ्यासण्याकरता झटणाऱ्या संस्थांना मी शक्य होईल तशी मदत करीन. +दत्तो वामन पोतदार हे १९३९ साली अहमदनगरात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11307.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf345fc21906845a7749a91041ed4ac75e7118f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11307.txt @@ -0,0 +1,3 @@ +पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर (१८ मे, इ.स. १९२१ - २५ ऑक्टोबर, इ.स. १९५५) हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक होते. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातले पलुस. प्रसिद्ध गायक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर ह्यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या आईचे नाव रमाबाई, आणि पत्‍नीचे उषाताई. विनायकराव पटवर्धन हे पलुस्करांचे गायनगुरू होत. +अभिजात हिंदुस्तानी संगीतामधील ग्वाल्हेर घराण्याचे पंडित दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुस्कर हे गायकांचे मुकुटमणी आहेत. अल्पायुषी ठरलेला हा मधुरकंठी गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला. वयाच्या चौदाव्या वर्षी द,वि, पलुस्कर यांचे गाणे जालंधरला झाले होते. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले. पण याही छोट्या आयुष्यात पलुस्करांनी पुणे, नाशिक, कुरुंदवाड, कलकत्ता, लखनौ, बनारस, पतियाळा, जालंधर, अमृतसर अशा भारतभरांतील शहरांत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले. त्यांची गायकी देशभर लोकप्रिय होती. +पलुसकर यांचे ’गानयोगी पं.द.वि.पलुस्कर’ या नावाचे चरित्र अंजली कीर्तने यांनी लिहिले आहे. ते ’नवचैतन्य’ने प्रकाशित केले आहे. त्यासाठी पलुस्करांनी लिहिलेल्या १२ वर्षांच्या रोजनिशीचा अभ्यास कीर्तने यांनी केला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11347.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b0a1e8012c0a8f0c228bd4844bf71a423dbc878 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11347.txt @@ -0,0 +1 @@ +द ए लिस्ट ही एक ब्रिटिश दूरचित्रवाणीवरील थरार मालिका आहे. ही मालिका डॅन बर्लिंका आणि नीना मेटिव्हिएर यांनी २५ ऑक्टोबर २०१८ रोजी बीबीसी आय प्लेयर वर रिलीज केली होती. यात मध्यवर्ती पात्र मिया (लिसा अंबालावनार) आहे, ती एका बेटावरील उन्हाळ्याच्या शिबिरात पोहचते. तिथे गडद रहस्ये असल्याचे नंतर उलघडते.[१][२] सप्टेंबर २०१९ मध्ये ही मालिका आंतरराष्ट्रीय स्तरावर नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झाली.[३] नेटफ्लिक्सने दुसऱ्या सत्रात या मालिकेचे नूतनीकरण केले आहे.[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11351.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf48076f3aa3fc32dd8fbb615ff1ffd34b5748fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11351.txt @@ -0,0 +1,7 @@ +भारत देश्याचे दार्जिलिंग येथे एच. डी. लामा रोड 734 वर द एलगीन हॉटेल आहे. हे पूर्वी द न्यू एलगीन हॉटेल म्हणून ओळखले जाई. हे साधारण सन 1887 मध्ये बांधले आणि ते मूलतः कूच बिहारचे महाराजांचे उन्हाळी मोसमातील निवासस्थान होते.हे दार्जिलिंग मधील वंशपरंपरागत चालत आलेले हिमालयातील एकांतातील हॉटेल आहे.[१] +हे सन 1887 मध्ये भव्य अश्या बगीच्या भोवती प्रशस्थ बांधले पण तेथील मूळ ऐत्याहासिक बाबींना बिलकुल धक्का पोहचू दिला नाही. हे हॉटेल रोयल मनोर हाऊस वस्तूकला श्यास्त्र धाटणीचे होते ते गौरे डगलस यांनी चित्रित केलेल्या बाबीसह जसेच्या तसे मूळ शैलीत आहे.[२] विल्लियम डॅनियल याचे शिला छाप, बर्माचे टिक वूड फर्निचर, ओक फ्लोर बोर्ड आणि लाकडी फळीवरील नक्षीदार काम यांची जपवणूक केलेली आहे . +US अम्बॅसडर, पाल्देन ठोंडप नांगयल,डोमीनिक लपीरे हे क्रौन प्रिन्स ऑफ सिक्किम आणि मार्क तुल्ली या उच्च पदस्त अधिकाऱ्यानी या हॉटेलचा उपभोग घेतलेला आहे. मूळ मालक कूच बिहारचे महाराजा पासून सन 1950 मध्ये नॅन्सी ओकली यांनी त्याची मालकी घेई पर्यन्त या हॉटेलचे एक कथानक आहे. +हे हॉटेल प्रशिद्द दार्जिलिंग मॉल आणि राज भवन (राज्यपाल निवास) पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तेथे भरपूर ग्रंथ संग्रह असणारे वाचनालय, क्रीडा केंद्र, मुलांचे कार्यक्षमता केंद्र आहेत. +या हॉटेल मध्ये 25 डबल रूम आहेत.[३] येथे आहार व्यवस्था,सभा ग्रह,व्यवसाय केंद्र, स्पा, यूरोपियन आणि असियन पद्दतीची खान पान व्यवस्था, ही विश्राम ग्रहात तसेच आथीती ग्रहात सुद्धा आहे. LCD प्रोजेक्टर, ओहर हेड प्रोजेक्टर, स्लाइड प्रोजेक्टर, पाना बोर्ड, टेबल माइक, म्यूजिक सिस्टम, VCD, VCR, लॅपटॉप,कोडलेस्स माइक, मुलांचेसाठी मनोरंजन केंद्र, 24 तास लौंडरी सुविधा आहेत. +मोमो- चिकणसह स्टीमड दुम्प्लिंग्स हे सिक्किम फूड,पोर्क किंवा भाजीपाला फिल्लिंग, त्याच्या बरोबर टोमॅटो चटणी, ज्ञाको सूप-नूडल सोबत गरम चिमणी सूप,अंडी,चिकन बॉल,ब्लॅक मशरूम,स्प्रिंग अनियन्स आणि कोरियनडर,मिश्रित भाजीपाला,चुरपी कॅप्सिकम याक दुधाचे कॉटेज चीज आणि गोड मिरची बरोबर कॅप्सिकम, सिसणू डाळ-स्तिंकिंग नेत्त्लेस आणि लेन्तिल्स, कलो डाळ- हिमालयातील ब्लॅक लेन्तिल्स, सुखा तांबा-ड्राय बांबू शूट्स, निंग्रो टोमॅटो – वाइल्ड फेर्ण आणि टोमॅटो,इसकुस ड्राय –चयोटे,साग- पोर्क किंवा चिकन बरोबर मस्टर्ड लीफ,चिकन मुळा –चिकन बरोबर शिजवलेले रॅडिश लीफ,फिंग भाजीपाला-भाजीपाला बरोबर ग्लास नूडल, ड्राय स्पिनच गद्रक, किनेमा- उबवलेली सोया बीया, वरील आहाराला शोभिवंत करण्यासाठी मुळा आचार,तोंगबा ड्रिंक,शेफरची पीए आणि रोस्ट चिकन. +ट्रीप अडवईजर कडून "CERTIFICATE OF EXCELLENCE 2012" मिळाले.[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11365.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10daa0b73e99abbfa8c1e2168ffb5c37530f662f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11365.txt @@ -0,0 +1 @@ +द कलेक्टेड शॉर्ट स्टोरीज हे जेफ्री आर्चरने लिहिलेल्या लघुकथांचे १९९७ साली प्रकाशित झालेले संकलित पुस्तक आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11371.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66aec11a94c47a7ec5674cd34b9164c1b04febd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11371.txt @@ -0,0 +1,26 @@ + + +द काश्मीर फाइल्स हा इ.स. २०२२ मधील विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित, झी स्टुडिओज निर्मित हिंदी चित्रपट आहे.[१][२] या चित्रपटात जम्मू आणि काश्मीर मधील उग्रवादा दरम्यान पीडित काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराचे चित्रण दाखवल्या गेले आहे.[३] यात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[४] हा चित्रपट सुरुवातीला २६ जानेवारी २०२२ रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने जगभरात प्रदर्शित होणार होता,[५] परंतु ओमिक्रॉन प्रकाराच्या कोरोनाच्या प्रसारामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता.[६] नंतर ४ मार्च २०२२ रोजी या चित्रपटाचे विशेष प्रीमियर होते. परंतु एका भारतीय जवानाच्या विधवेने दाखल केलेल्या खटल्याच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर, या चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित करण्यात आले होते. ठराविक दृश्यांवर कात्री लावून हा चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी मिळाली.[७][८] शेवटी ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट विविध चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला.[९] प्रदर्शनाच्या अवघ्या तीन दिवसात हा चित्रपट हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक मध्ये करमुक्त घोषित करण्यात आला आहे.[१०][११][१२][१३][१४][१५] +हा चित्रपट कृष्णा (दर्शन कुमार) या तरुण विद्यार्थ्याच्या प्रवासाभोवती फिरतो, जो प्रोफेसर राधिका मेनन (पल्लवी जोशी) कडून प्रथम ब्रेनवॉश केला जातो. परंतु शेवटी काश्मिरी पंडितांच्या पलायनाचे सत्य त्यांच्यापुढे येते जो ते तो इतरांपुढे मांडतो. +हा चित्रपट काश्मिरी हिंदूंवर झालेल्या नरसंहाराचे आणि हजारो बाळ-अबाल आणि महिलांवर झालेल्या अत्याचाराचे विदीर्ण चित्र मांडतो, ज्यामध्ये हजारो काश्मिरी हिंदूंची हत्या करण्यात आली, महिलांवर बलात्कार करण्यात आला आणि मुलांना गोळ्या घालण्यात आल्या. काश्मिरी हिंदूंची विस्थापित कुटुंबे आजपर्यंत निर्वासित म्हणून जगत असल्याचे यात दाखवले गेले आहे.[१६] +१९८९-९० काश्मीरमध्ये, इस्लामिक अतिरेक्यांनी "रालिव गालिव या चालीव" ("धर्मांतर (इस्लाम करा), सोडा किंवा मरा") असा नारा वापरून काश्मिरी हिंदू पंडितांना खोऱ्यातून हुसकावून लावले. पुष्कर नाथ पंडित या शिक्षकाला आपला मुलगा करणच्या सुरक्षेची भीती वाटते, ज्यावर अतिरेक्यांनी भारतीय गुप्तहेर असल्याचा आरोप केला आहे. पुष्करने करणच्या संरक्षणासाठी त्याचा मित्र ब्रह्मा दत्त, एक सरकारी कर्मचारी, याला विनंती केली. ब्रह्मा पुष्करसोबत काश्मीरला जातो आणि काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि हिंसाचार पाहतो. ब्रह्मा यांना निलंबित करणाऱ्या जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी हा मुद्दा उचलला. +अतिरेकी कमांडर फारुख मलिक बिट्टा, जो पुष्करचा माजी विद्यार्थी होता, त्याने पुष्कर नाथ यांचे घर फोडले. करण तांदळाच्या डब्यात लपतो पण बिट्टाने त्याला शोधून काढले. पुष्कर आणि त्याची सून शारदा आपल्या जीवाची याचना करतात. बिट्टा शारदाला त्यांच्या जीवाच्या बदल्यात करणच्या रक्तात भिजलेला भात खाण्यास भाग पाडतो. बिट्टा आणि त्याची टोळी घरातून निघून गेल्यानंतर, पुष्कर करणला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि त्याचा डॉक्टर मित्र महेश कुमारला करणचा जीव वाचवण्याची विनंती करतो. तथापि, रुग्णालय अतिरेक्यांनी ताब्यात घेतले, जे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना गैर-मुस्लिमांवर उपचार करण्यास मनाई करतात. त्यानंतर, बंदुकीच्या गोळ्यांनी जखमी झालेल्या करणचा मृत्यू झाला. +पत्रकार विष्णू राम पुष्कर आणि त्याच्या कुटुंबाला मुस्लिमांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवणाऱ्या कौल या हिंदू कवीकडे घेऊन जातात. कौल अनेक पंडितांना आपल्या घरी घेऊन जातो पण संरक्षण देण्याच्या वेषात कौल आणि त्याच्या मुलाला उचलण्यासाठी अतिरेकींचा एक गट येतो. बाकीचे पंडित तेथून निघून जातात पण नंतर कौल आणि त्याच्या मुलाचे मृतदेह झाडाला लटकलेले पाहून त्यांना धक्का बसला. +काश्मीर खोऱ्यातील निर्वासित पंडित जम्मूमध्ये स्थायिक होतात आणि तुटपुंज्या रेशनवर आणि हानीकारक परिस्थितीत राहतात. ब्रह्मा यांची J&Kच्या नवीन राज्यपालांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या विनंतीवरून, गृहमंत्री जम्मूच्या छावण्यांना भेट देतात जिथे पुष्कर कलम 370 हटवण्याची आणि काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाची मागणी करतात. ब्रह्मा शारदाला काश्मीरमधील नदीमार्ग येथे सरकारी नोकरी मिळवून देतो आणि कुटुंब तिथे स्थायिक होते. +एके दिवशी बिट्टा यांच्या नेतृत्वाखालील अतिरेक्यांचा एक गट भारतीय सैन्याचा वेषभूषा करून नदीमार्ग येथे पोहोचला. ते तिथे राहणाऱ्या पंडितांना घेरतात. अतिरेक्यांनी तिचा मोठा मुलगा शिवला पकडल्यावर शारदा प्रतिकार करते. रागावलेल्या फारूकने तिला विवस्त्र केले आणि तिचे अर्धे शरीर पाहिले. तो शिव आणि उर्वरित पंडितांना रांगेत उभे करतो आणि त्यांना सामूहिक कबरीत गोळ्या घालतो. पुष्करला घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यासाठी वाचले आहे. +सध्याच्या काळात, शारदाचा धाकटा मुलगा कृष्ण हा पुष्करने वाढवला आहे. त्याचे आई-वडील अपघातात मरण पावले असा त्याचा समज आहे. JNUचा विद्यार्थी, कृष्णा हा प्रोफेसर राधिका मेननच्या प्रभावाखाली आहे जो "काश्मीर कारणावर" विश्वास ठेवतो. पुष्करचे मित्र ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पोलीस अधिकारी हरी नारायण, ज्यांनी करणला मारले तेव्हा काश्मीरमध्ये काम केले होते, त्यांच्या आठवणीतून काश्मीरच्या घटना आठवतात ज्याला ब्रह्मा "नरसंहार" म्हणतो. +कृष्णा एएनयूची विद्यार्थी निवडणूक लढवतो. प्रोफेसर राधिका मेनन यांच्या सल्ल्यानुसार, पुष्करच्या रागाच्या भरात त्यांनी काश्मीरच्या प्रश्नासाठी भारत सरकारला जबाबदार धरले. पुष्कर मरण पावतो आणि पुष्करच्या शेवटच्या इच्छेनुसार राख विखुरण्यासाठी कृष्ण काश्मीरमधील त्याच्या वडिलोपार्जित घरी जातो. सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी मेनन कृष्णाला काश्मीरमध्ये काही फुटेज शूट करण्यास सांगतात. मेननच्या एका संपर्काच्या मदतीने, कृष्ण बिट्टाला भेटतो आणि त्याच्यावर पंडितांच्या परिस्थितीला जबाबदार असल्याचा आरोप करतो. पण बिट्टा स्वतःला नवीन काळातील गांधी असल्याचे घोषित करतात जे अहिंसक लोकशाही चळवळीचे नेतृत्व करत आहेत. कृष्णाची आई आणि भावाची हत्या भारतीय लष्करानेच केली, असा बिट्टाचा दावा आहे. जेव्हा कृष्णाने ब्रह्माला या दाव्याबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा ब्रह्माने त्याला वर्तमानपत्राचे कटिंग्ज दिले (पुष्करने गोळा केलेले), ज्यामध्ये असे म्हटले आहे की भारतीय सैन्याच्या सैनिकांच्या वेशात आलेल्या अतिरेक्यांनी त्यांना मारले. +कृष्णा दिल्लीला परतला आणि JNU कॅम्पसच्या गर्जना करणाऱ्या गर्दीमध्ये विद्यापीठाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियोजित भाषण देतो. त्यांनी काश्मीरचा इतिहास आणि त्यांचे कुटुंब आणि इतर काश्मिरी हिंदू पीडितांच्या दुर्दशेबद्दल तपशीलवार वर्णन केले जे त्यांना त्यांच्या प्रवासातून जाणवले. हे त्यांचे गुरू प्रोफेसर मेनन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी निळ्या रंगाचे बोल्ट आहे. त्यानंतर कृष्णाला विद्यार्थ्यांकडून विरोध आणि उपहासाचा सामना करावा लागतो आणि काही जणांनी त्याला मिठी मारली. +दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजी, विवेक अग्निहोत्रीने चित्रपटाच्या पहिल्या लूक पोस्टरसह अशी घोषणा केली की, "हा चित्रपट सर्वात मोठ्या मानवी शोकांतिकेपैकी एकाचा प्रामाणिक तपास असेल". दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिमालयातील एका अज्ञात स्थानावर ही स्क्रिप्ट पूर्ण केली. ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या काश्मिरी पंडितांचे पलायन हा या चित्रपटाचा विषय आहे.[१७][१८] निर्मितीचा एक भाग म्हणून, विवेक अग्निहोत्रीने दोन वर्षांच्या कालावधीत ७००हून अधिक स्थलांतरितांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या कथा रेकॉर्ड केल्याचा दावा केला.[१९] मे २०२० मध्ये अनुपम खेर यांनी या चित्रपटात काम करण्याचे ठरवले. कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे चित्रपटाचे पहिले शेड्यूल रद्द करण्यात आले होते.[२०] नंतर अग्निहोत्री यांनी अभिनेता योगराज सिंग यांना २०२०-२०२१ भारतीय शेतकऱ्यांच्या निषेधार्थ भाषण केल्याबद्दल काढून टाकले.[२१] आणि पुनीत इस्सारला त्या जागी घेतले.[२२] मिथुन चक्रवर्ती दुसऱ्या शेड्यूल दरम्यान पोटाच्या संसर्गामुळे आजारी पडले, परंतु काही तासांनंतर त्यांनी आपली भूमिका पार पाडली.[२३][२४] एक लाईन प्रोड्यूसर, साराहना हिने चित्रपट निर्मिती दरम्यान आत्महत्या केली होती.[२५] तर शूटिंगच्या अंतिम टप्प्यात, दिग्दर्शक अग्निहोत्रीचा सेटवर पाय फ्रॅक्चर झाला होता.[२६] +सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) ने चित्रपटाचे समर्थन आणि प्रचार केला आहे. गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक मुख्यमंत्री आणि वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्यांनी चित्रपटाला मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा प्रचार करण्यात सर्वात जास्त आवाज होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकारात्मक पुनरावलोकनांना प्रतिसाद म्हणून समीक्षकांवर हल्ला केला आहे, असा दावा केला आहे की चित्रपटाला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे, जे त्यांच्या मते "सत्य प्रकट करते". पक्षाचे प्रचार युनिट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजप माहिती आणि तंत्रज्ञान सेलने चित्रपटाचा प्रचार केला आणि लोकांना तो पाहण्याचे आवाहन केले. त्याच्या प्रचारात सरकार समर्थक माध्यमांचाही सहभाग होता; OpIndia या वेबसाईटने चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव करणारे अनेक लेख प्रकाशित केले आणि त्यावरील विरोधी पक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर दूरचित्रवाणी वाहिन्यांनी चित्रपटाची प्रशंसा करणारे अनेक कार्यक्रम आणि वादविवादांचे आयोजन केले आणि टीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. +हा चित्रपट गोवा, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांसारख्या अनेक भाजपशासित राज्यांमध्ये करमुक्त घोषित करण्यात आला होता. अनेक मुख्यमंत्री आणि संसद सदस्यांनी " प्रत्येकाने चित्रपट पाहावा". इतर भाजप शासित राज्यांपाठोपाठ बिहार आणि हिमाचल प्रदेशमध्येही हा चित्रपट करमुक्त करण्यात आला. त्याचवेळी, भाजप शासित आसाम राज्याने घोषित केले की त्यांनी करमाफीची घोषणा केली नाही कारण राज्यात करमणूक कर आहे. आसाम आणि मध्य प्रदेशने सरकारी कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी चित्रपट पाहण्यासाठी तिकीट खरेदी केल्यास त्यांना अनुक्रमे सुट्टी दिली जाईल अशी घोषणा केली. आसाम, कर्नाटक आणि त्रिपुरामध्येही चित्रपटाचे सरकार समर्थित विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, तर मध्य प्रदेशमध्ये, एका भाजप प्रवक्त्याने प्रेक्षकांना चित्रपट विनामूल्य पाहता यावा यासाठी संपूर्ण चित्रपटगृहाची तिकिटे खरेदी केली होती. याशिवाय, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये, ज्यात विरोधी पक्ष सत्तेत आहेत, भाजपच्या आमदारांनी आपापल्या राज्य सरकारांना चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे. +चित्रपटाचे निर्माते विवेक अग्निहोत्री हा चित्रपट "काश्मीरच्या सत्याचे" चित्रण असल्याचा दावा करतात. त्याचा मुख्य संदेश असा आहे की ज्याला काश्मिरी पंडितांचे निर्गमन म्हणून ओळखले जाते ते खरेतर "नरसंहार" आहे. हा चित्रपट १९९० मध्ये आणि त्यानंतरच्या काश्मिरी हिंदूंच्या हत्यांवर विशेष लक्ष केंद्रित करतो, तर काश्मिरी मुस्लिमांनाही बंडखोरी दरम्यान मारले गेले आणि मोठ्या संख्येने. चित्रपटाला ऐतिहासिक सुधारणावाद आणि अनाठायी कथाकथनाच्या आरोपांचा सामना करावा लागला, ज्यामध्ये काही मुस्लिमांविरुद्ध पूर्वग्रह वाढवण्याचा डाव मानला आहे. हिंदूंवरील मुस्लिमांच्या हिंसाचारावर चित्रपटाचा विशेष फोकस काही जणांनी इस्लामोफोबियाला प्रोत्साहन म्हणून पाहिले आहे. +या चित्रपटात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला दहशतवादाविषयी सहानुभूती दाखवणारी देशभक्ती नसलेली संस्था म्हणून दाखवण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरला नाममात्र स्वायत्त दर्जा देणारे संविधानाचे कलम ३७० हे काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचे एक कारण आहे. 1990 मध्ये जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला तिरप्या मुद्राक्षरातील मजकूर यांच्यावरही आरोप आहे; माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि मुफ्ती मोहम्मद सईद, 1990 मध्ये गृहमंत्री आणि काश्मिरी वारसा असलेली व्यक्ती. 1990 मध्ये पंतप्रधान असलेले व्ही. पी. सिंग आणि त्यांच्या सरकारला पाठिंबा देणारे भारतीय जनता पक्ष जबाबदारीतून मुक्त झाले आहेत. कृष्णा पंडित हे केंद्रीय पात्र दहशतवाद्यांच्या प्रभावामुळे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वळताना दाखवले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची देखील काश्मिरी लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल थट्टा केली जाते. +फारुख मलिक बिट्टा नावाच्या एका काश्मिरी दहशतवाद्याचे चित्रपटात चित्रण करण्यात आले आहे, जो फारुख अहमद दार ("बिट्टा कराटे") आणि यासिन मलिक यांनी एकत्र आल्यावर तयार केला आहे. पण २००३ च्या नदीमार्ग हत्याकांडातही त्याचा सहभाग असल्याचे दाखवण्यात आले आहे, जे दारचे नव्हते. कृष्णाची आई, मिसेस गंजूच्या नावाने बनलेली, या हत्याकांडात मारली गेल्याचे दाखवले आहे, जे वास्तविक जीवनात घडले नव्हते. बिट्टा कराटेची शिक्षा आणि दीर्घ काळ तुरुंगवास या गोष्टींचाही उल्लेख नाही. +हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी जगभरात एकूण ६३० चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.[२७][२८] काश्मीर फाईल्सने पहिल्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ₹ ३.५५ कोटी कमावले.[२९] दुस-या दिवशी, चित्रपटाने १३९.४४%ची वाढ दर्शविली आणि ₹८.५० कोटी कमावले, ज्यामुळे त्याचे एकूण देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शन ₹१२.०५ कोटी झाले. यशस्वी ओपनिंगनंतर, १३ मार्च २०२२ रोजी स्क्रीनची संख्या २००० पर्यंत वाढवण्यात आली आणि वीकेंडला ₹२४ कोटीचे लक्ष्य सेट करण्यात आले. +काश्मीर फाइल्स रिलीजच्या पहिल्या दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर हिट म्हणून उदयास आला. १६ मार्च २०२२ पर्यंत, चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ₹७९.२५ कोटी जमा केले आहेत. याव्यतिरिक्त, चित्रपटाने त्याच्या सुरुवातीच्या वीकेंडमध्ये विदेशी बाजारांमध्ये अंदाजे ₹५ कोटींची कमाई केली. +द क्विंटच्या स्तुती घोष यांनी चित्रपटाला ५ पैकी ३.५ तारे असे रेट केले आणि असे म्हटले की, "या चित्रपटाने काश्मिरी पंडित आणि त्यांच्या 'आतापर्यंत न भरलेल्या जखमा' यांच्यासाठी एक आकर्षक कथानक बनवलेले आढळले. परंतु अधिक सूक्ष्मतेची आवश्यकता असल्याचे सांगितले" तसेच अनुपम खेरचा अभिनय आणि वास्तववादी चित्रण यांचे विशेष कौतुक देखील केले.[३०] हिंदुस्तान टाईम्सच्या मोनिका रावल कुकरेजा यांनी अग्निहोत्रीच्या नॉन-मॅलोड इव्हेंट्सचे कौतुक केले आणि कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा केली. तसेच त्यांनी या चित्रपटाचे वर्णन एक 'आतरे-रेंचिंग चित्रपट जो निर्लज्ज आणि क्रूर आहे' असे केले आणि खेर यांना या चित्रपटाचा 'आत्मा' असे संबोधले. तिने लिहिले, "काश्मीर फाइल्स ही सोपे कथा नाही. रातोरात निर्वासित बनलेल्या लाखो स्त्री-पुरुषांची शोकांतिका पाहून तुम्हाला रडू येईल, भीती वाटेल. सुदैवाने, खऱ्या घटनांवर आधारित आणि इंद्रधनुष्याच्या रंगांनी सांगितलेला हा तुमचा ठराविक बॉलीवूड मसाला चित्रपट नाही."[३१] फर्स्टपोस्टच्या सत्य डोसपतीने याला एक 'उल्लेखनीय' चित्रपट म्हटले आणि लिहिले,"द काश्मीर फाइल्सएक चित्रपट आहे जो सर्वांनी पहाणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीला ज्या धोक्यांचा सामना करावा लागत आहे आणि ती ज्या धोक्यांना तोंड देत आहे - आणि होत आहे - त्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आम्ही अधिक दृढ आणि सशक्त रीतीने कसे वागलो याची ही एक आठवण आहे. काश्मिरी हिंदू नरसंहाराचा खरा चेहरा दाखवण्यासाठी - चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी ३१ वर्षांपासून भारत जे करू शकले नाही ते केले आहे".[३२] टाईम्स ऑफ इंडियाच्या रेणुका व्यवहारे यांनी चित्रपटाला ३ तारे (५ पैकी) रेटिंग दिले आणि लिहिले,"विधू विनोद चोप्राचे रोमँटिक नाटक शिकारा ही काश्मिरी पंडितांची अनकथित कथा नसल्याबद्दल टीका झाली. जसे ते प्रेक्षकांना दाखवले होते. तथापि, यामुळे तुम्हाला त्यांची संस्कृती, वेदना आणि निराशेची स्थिती जवळ आली. विवेक अग्निहोत्री गोळी चुकवत नाही. त्याला राजकारण आणि लष्करशाही चव्हाट्यावर येते. आपल्या घरापासून दूर जाण्याचा आघात पार्श्वभूमीत दिसतो"..[३३] रायझिंग काश्मीरचे अश्वनी कुमार चरुंगू यांनी लिहिले,"द काश्मीर फाइल्सकाश्मीरबद्दलची खरी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी समाजातील गैर-काश्मिरी वर्गांना अधिक पाहण्याची गरज आहे आणि या संदर्भात, चित्रपटातील इंग्रजीतील सबटायटल्स त्यांना विषय चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करतील. चित्रपटात शेवटी खूप सकारात्मक संदेश आहे. चित्रपट निर्माते काश्मीरचे सकारात्मक पैलू जगासमोर नेण्याची जबाबदारी आणि जबाबदारी काश्मीरच्या तरुण पिढीवर टाकतात आणि त्यांच्यावर खूप विश्वास आहे".[३४] +इंडिया टुडेच्या चैती नरुला यांनी चित्रपटाला ४ तारे (५ पैकी) दिले आणि लिहिले,"द काश्मीर फाइल्सन सांगितल्या गेलेल्या कथांकडे तुमचे डोळे उघडतात - फुटीरतावादी सहानुभूती दाखवणारे राजकारणी, धार्मिक अतिरेक्याचा प्रभाव, एक प्रेस ज्याने जमिनीवरील कठोर वास्तवाकडे दुर्लक्ष केले आणि एक प्रकारचे क्रांतिकारक म्हणून दहशतवाद्यांचा गौरव कसा केला गेला हे दाखवते. आणि हे तुम्हांला खरे, वास्तविक तथ्य दाखवते की, या वश आणि रक्तपातानंतरही काश्मिरी पंडितांनी शस्त्रे कशी उचलली नाहीत. ही वस्तुस्थिती अधोरेखित करण्याचा या चित्रपटात ठळक प्रयत्न केला जात असल्याने हे हृदयस्पर्शी आहे".[३५] कोइमोईच्या ओशिन कौलने या चित्रपटाला ४ स्टार (५ पैकी) दिले आणि लिहिले, "गेल्या ३२ वर्षांत जे काही इतर करू शकले नाहीत ते विवेक रंजन अग्निहोत्रीने केले. त्याच्या भारदस्त आणि स्पष्ट दृष्टीमुळे केवळ काश्मिरीच नव्हे तर वेदना जाणवणाऱ्यांकडूनही त्याची प्रशंसा झाली".[३६] +याउलट, द इंडियन एक्स्प्रेसच्या शुभ्रा गुप्ता यांनी या चित्रपटाला ५ पैकी केवळ १.५ स्टार दिले आणि हा चित्रपट सत्ताधारी पक्षाच्या प्रवचनाशी संरेखित प्रचाराचे कार्य असून याचा उद्देश केवळ पंडितांचा "खोल बसलेला राग" पुन्हा उफाळून काढण्याचा प्रयत्न आहे असे म्हटले.[३७] फिल्म कम्पॅनियनचे राहुल देसाई यांनी, हे काम "फँटसी-रिव्हिजनिस्ट" असल्याचे म्हटले. तसेच या चित्रपटात स्पष्टता, कलाकुसर आणि अर्थाचा अभाव आहे. येथे प्रत्येक मुस्लिम नाझी आणि प्रत्येक हिंदू, ज्यू होता; न पटणारी पटकथा आणि कमकुवत पात्रांसह, केवळ हिंदू राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणारा हा प्रचार आहे असे म्हटले.[३८] द प्रिंटचे अमोघ रोहमेत्रा यांनी चित्रपटाचे पुनरावलोकन करताना , अग्निहोत्रीच्या घटनांच्या दस्तऐवजीकरणात अनेक तथ्यात्मक त्रुटी लक्षात घेतल्या आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला बदनाम करण्याच्या प्रयत्न आणि एकंदरीत, इस्लामोफोबियाचा प्रचार असे देखील म्हटले. द न्यू इंडियन एक्स्प्रेसचे शिलाजित मित्रा यांनी चित्रपटाला ५ पैकी केवळ १ स्टार रेटिंग दिले आणि अग्निहोत्री यांना "जातीयवादी अजेंडा" असे हिणवत काश्मिरी पंडितांच्या दुःखाचे शोषण केल्याबद्दल निंदा केली.[३९] +या चित्रपटावर उत्तर प्रदेशातील एका रहिवाशाने एक जनहित याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये असे म्हटले होते की चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे दिसते की चित्रपट मुस्लिम काश्मिरी पंडितांना मारत आहे आणि मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावत आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत. काश्मीर फाइल्स काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित आहे आणि खऱ्या घटनांनी प्रेरित आहे असे म्हटले.[४०][४१] +त्यानंतर शहीद स्क्वाड्रन लीडर रवी खन्ना यांच्या पत्नी निर्मल खन्ना यांनी या चित्रपटाविरोधात एक तक्रार दाखल केली होती. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी, गुरुवारी, १० मार्च रोजी जम्मू आणि काश्मीरमधील न्यायालयाने, द काश्मीर फाइल्स चित्रपटाच्या प्रवर्तकांना शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात दिवंगत IAF स्क्वॉड्रन लीडर रवी खन्ना यांचे चित्रण करणारी दृश्ये दाखवण्यास प्रतिबंध केला. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याची पत्नी निर्मल खन्ना यांनी आपल्या पतीचे चित्रण करणारी दृश्ये वस्तुस्थितीच्या विरुद्ध असल्याचा दावा करून ती हटवण्याची किंवा त्यात सुधारणा करण्याची मागणी करत कोर्टात धाव घेतल्यानंतर हा आदेश आला. जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) प्रमुख यासीन मलिक यांच्या नेतृत्वाखालील गटाने २५ जानेवारी १९९० रोजी श्रीनगरमध्ये गोळ्या घालून ठार केलेल्या चार IAF जवानांपैकी रवी खन्ना एक होते.[४१][४०] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11411.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3474dfc67f91acaa2eafc9fba484a650fb74b081 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11411.txt @@ -0,0 +1,2 @@ + +द गॉडफादर सागा हा द गॉडफादर या मालिकेतील चौथा चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11433.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00e3207684ab5bbebf3007fba5803b0ad5d21979 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11433.txt @@ -0,0 +1,3 @@ +टर्मिनेटर ही तीन हॉलिवूड चित्रपटांची शृंखला आहे. या चित्रपटांतील प्रमुख भूमिका अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी केली आहे. अतिशय गाजलेल्या या चित्रपटांचशंखलेची पटकथा काल्पनिक आहे.जगाचा ताबा घेण्यास मनुष्य व मानवनिर्मित यंत्रे यात भविष्यात महाविनाशक संघर्ष होणार असतो. या युद्धात मानवजातीचे नेतृत्व करणाऱ्या योद्धा (जॉन कॉनॉर)मोठ्या होण्याआगोदर संपवण्याचा डाव यंत्रांकडून आखला जातो. त्यासाठी भविष्यातून या योद्ध्याला संपवण्यासाठी टर्मिनेटर पृथ्वीवर पाठवला जातो. परंतु दरवेळेस या योद्ध्याचे रक्षण करणाराही एक संरक्षक पृथ्वीवर पाठवला जातो. या भविष्यकालीन योद्धयाला एक जण मारणार तर एक वाचवणार असतो. व या दोघांमध्ये होणारा संघर्ष या चित्रपटात दाखवला आहे. पहिल्या भागात जॉन कॉनॉरच्या आईला जॉनच्या जन्मा आगोदर लक्ष्य केले जाते. या भागात अरनॉल्ड श्वार्जनेगर खलनायकाच्या भूमिकेत असतो. दुस‍ऱ्या भागात जॉन लहान असताना त्याच्यावर हल्ला होतो. यावेळेस अरनॉल्ड रक्षकाच्या भूमिकेत दाखवला आहे. तिसऱ्या भागात जॉन मोठ्या झाल्यावर त्याला पुन्हा टर्मिनेटर पासून वाचवण्याचे काम अरनॉल्डकडून होते. +ही चित्रपट शृंखला अरनॉल्ड श्वार्जनेगर साठी मैलाचा दगड ठरली. या चित्रपटाने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तसेच ऍकशन चित्रपटांना या चित्रपटाने ग्राफिक्सच्या रूपाने नवीन पायंडा घालून दिला. +चित्रपटाचे भाग diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11440.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbfc8a2a2880bdc71409b6fafd1624bf1fa190d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11440.txt @@ -0,0 +1 @@ +द ट्यूडर्स ही एक ऐतिहासिक काल्पनिक टेलिव्हिजन मालिका आहे जी प्रामुख्याने १६ व्या शतकातील इंग्लंडमध्येली आहे, जी मायकेल हर्स्टने तयार केलेली आणि लिहिली आहे आणि अमेरिकन प्रीमियम केबल टेलिव्हिजन चॅनेल शोटाइमसाठी तयार केली आहे. ही मालिका अमेरिकन, ब्रिटिश आणि कॅनेडियन निर्मात्यांच्या सहकार्याने होती आणि बहुतेक आयर्लंडमध्ये चित्रित करण्यात आली होती. संपूर्णपणे ट्यूडर राजवंशाच्या नावावर असताना, ही विशेषतः फक्त राजा हेन्री आठव्याच्या कारकिर्दीवर आधारित आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11443.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28a78e4ae54cad945d09652f0f6a03e4017d4d58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11443.txt @@ -0,0 +1 @@ +द डच सिमेट्री हे केरळ राज्यातील कोचीन मधील पर्यटन क्षेत्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1145.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..280d914b59c510d427c99d557c58b04bdd3736e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1145.txt @@ -0,0 +1 @@ +ज्युलियेट हे विल्यम शेक्सपियर ने लिहिलेल्या रोमिओ आणि ज्युलियेट या शोकांतिकेतील स्त्री पात्र आहे. कथानकात ही कॅप्युलेट घराण्याच्या कुटुंबप्रमुखाची १३ वर्षांची एकुलती एक मुलगी असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11464.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..365d738f3d15d20a77b76ebcc5cafe1df7f15464 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11464.txt @@ -0,0 +1,7 @@ +"द थ्री स्पिनर्स" (किंवा द थ्री स्पिनिंग वुमन; जर्मन: Die drei Spinnerinnen ) ही एक जर्मन परीकथा आहे. जी ग्रिम्स फेयरी टेल्स (के एच एम १४) मध्ये ब्रदर्स ग्रिम यांनी संकलित केली आहे.[१] ही कथा आर्ने-थॉम्पसन प्रकार ५०१ मध्ये मोडते. ही कथा संपूर्ण युरोपमध्ये पसरलेली आहे.[२][३] +यात रुम्पेस्टिल्टस्किन आणि फ्राऊ होले यांच्याशी स्पष्ट समांतरता दिसते.[४] आणि काही स्पष्ट फरक आहेत. ज्यामुळे त्यांची अनेकदा तुलना केली जाते.[५] +जिआम्बॅटिस्टा बॅसिलने (एक इटालियन परीकथा साहित्यिक) द सेव्हन लिटल पोर्क रिंड्स नावाने अशीच एक कथा त्याच्या १६३४ च्या पेंटामेरोनच्या कामात समाविष्ट केलेली आहे.[६] +एकदा सारा नावाची एक सुंदर पण अतिशय आळशी मुलगी होती. जीला काहीच करायला आवडत नव्हते. तिची आई तिला मारहाण करत असताना तिथून जाणाऱ्या राणीने ते ऐकले आणि त्याचे कारण विचारले. सारा आळशी आहे हे कबूल करायला लाजून ती स्त्री उत्तर देते की सारा इतकी फटाफट अंबाडी कातते की तिला कामात व्यापून ठेवण्यासाठी पुरेसी अंबाडी विकत घेऊ शकत नाही. या उत्तराने प्रभावित झालेल्या राणीने साराला आपल्यासोबत घेऊन जाण्याबद्दल फर्मावले. +राणी मुलीला राजवाड्यातील अंबाडीने भरलेल्या खोलीत घेऊन जाते. ती तिला सांगते कि जर तिने ते सर्व तीन दिवसांत कातून संपवले तर तिचे लग्न राणीच्या सर्वात मोठ्या मुलाशी लावून देण्यात येईल. दोन दिवसांनंतर, राणी परत येते आणि बघते की तिने अंबाडीला स्पर्शही केलेला नाहे. ते पाहूत ती आश्चर्यचकित होते. सारा विनवणी करते की तिला घराची आठवण येत आहे त्यामुळे तिला काम करता येत नाही. +त्या रात्री खोलीत तीन महिला येतात. एकीचा पाय विचित्रपणे सुजलेला असतो. दुसरीचा अंगठा जास्त वाढलेला असतो. तर तिसरीचा ओठ लटकलेला असतो. ते त्या मुलीला तिला तिच्या लग्नासाठी आमंत्रित करण्याची आणि त्यांची मावशी म्हणून ओळख करून देण्याची अट घालतात. सारा त्या अटी मान्य करते. त्या तिघी सर्व अंबाडी कातण्याचे काम पूर्ण करतात. +सकाळी, सर्व अंबाडी सर्व कातलेले पाहून राणी खुश होते. ती तिच्या मुलाच्या, राजकुमाराच्या लग्नाची व्यवस्था करते आणि मुलगी तिच्या "काकूंना" आमंत्रित करण्यास सांगते. त्यांना पाहून राजा विचारतो की त्यांच्यात अशा विकृती कशा आल्या. त्यावर त्या तिघी सांगतात की ते त्यांच्या कातण्याच्या कामामुळे झाले आहे. ते एकुना राजा आपल्या सुंदर सुनेला कातण्यास पुर्णतः मनाई करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11480.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..875be1ffa24b73de545a1d1bd1ba5fd7c42c746d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11480.txt @@ -0,0 +1,6 @@ +द पार्क हे भारताच्या चेन्नई शहरातीलतील अण्णा सलाई येथे अण्णा उडडाणपूलाच्या मोक्याच्या ठिकाणी जेमिनी स्टुडियोजवळील ऐषआरामी पंचतारांकित हॉटेल आहे.[१] [२] धंदयानिमित्त्‍ा भेटीगाठी घेण्यासाठी येथील जागा आदर्श मानली जाते. स्थानिक कला आणि परंपरा यांचा सुंदर मिलाफ या हॉटेलमध्ये घडवून आणला आहे. आणि तरीसुद्धा मोठया १० शहरांमधील आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेले हे हॉटेल आहे. [३] तसेच १५ मे, २००२ रोजी अपीजय सुरेन्द्र समूहाने रू.१००० दशलक्ष इतकी गुंतवणूक असलेले हॉटेल चालू केले.[४] +आज जी पार्क हॉटेलची इमारत उभी आहे त्या जागी १९४० पासून एक ऐतिहासिक चित्रपट स्टुडिओ, जेमिनी स्टुडिओ होता. तामिळ चित्रपट निर्माता , एस.एस.वसन यांनी त्याचा मित्र असलेल्या के. सुब्रमण्यम या मोशन पिक्चर्सच्या निर्मात्याचा स्टुडिओ विकत घेतला होता जो १९४० मध्ये लागलेल्या आगीमध्ये जळून गेला. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार या जागेचा लिलाव करण्यात येउुन कामगारांना न दिलेल्या मेहनातावरील व्याज हिशेाबात धरून रु ८६,४२७/- इतकी रक्कम गोळा करण्यात आली. या स्टूडिओची पुर्नबांधणी करण्यात येउून तो जेमिनी स्टूडिओ या नावाने ओळखला जाउु लागला. हा या देशातील सर्वांत सुंदर स्टुडिओ आणि उत्कृष्ट चित्रपट निर्मितीचे केंद्र म्हणून नावारूपाला आला. १९७० पासून मात्र या स्टुडिओचा आर्थिक डोलारा कोसळला. १९९० मध्ये स्टुडिओच्या प्रांगणातील मोकळया जागेमध्ये दोन इमारती बांधण्यात आल्या. २१ व्या शतकाच्या सुरुवातीस केालकत्त्याला स्थायिक असलेल्या पार्क समूहाने ही सर्व मालमत्ता खेरदी केली आणि त्याच जागेवर १५ मे २००२ पासून ऐषआरामी पंचतारांकित हॉटेल उभे केले. त्याच वर्षी त्याच्याच बाजूचा एक भाग इंडियन बँकेने रु.९३० दशलक्ष इतक्या रकमेचा लिलाव केला असता त्यांना कब्ज्यात घेता आली.[५] [६] +२०१० मध्ये हॉटेलसमोरील मोकळया जागेमध्ये जिथे कारंजे बांधण्यात आले होते त्या जागेवर मालकी हक्क सांगण्यासाठी हॉटेलला चेन्नई महानगरपालिकेशी कायदेशीररीत्या लढून ताब्यात घ्यावी लागली. [७] +कलासंपन्न असलेल्या या हॉटेलमध्ये एकूण २१४ खोल्या असून १२७ डिलक्स खोल्या, ३१ ऐषआरामी खोल्या, ४१ निवासी खोल्या, ६ स्टूडीओ कक्ष, ५ डिलक्स कक्ष आणि १ प्रेसिडेंशिल कक्ष आहेत.[८] या हॉटेलमध्ये लोटस नावाचे एक थाई रेस्टॉरंट आहे. आठव्या मजल्यावर सिक्स- झिरो- वन बार, पास्ता- चोको बार आणि ॲक्वा रेस्टॉरंट आहे. शहरातील कातडयाच्या उदयोगाची आठवण राहावी या हेतूने या हाटेलमध्ये लेदर नावाचा बार आहे.[९] खरेदी करण्यासाठी दुकानेसुद्धा आहेत. [१०] खरेदी करण्यासाठी दुकानेसुद्धा आहेत. +या हॉटेलमध्ये वास्तव्य करणा-यांना जगामधील विविध देशामध्ये बनविण्यात येणा-या वेगवेगळया पद्धतीचे खादयपदार्थ खाण्याचा आणि अव्दितीय अशा मनोरंजनाच्या साधनांचा आनंद लुटता येतो. हॉटेलमध्ये कौशल्याने तयार केलेल्या प्रत्येक वस्तूमधून भूतकाळातील परंपरांचा प्रत्यय प्रत्येकाला आल्याशिवाय राहात नाही. प्रासादातील भिंतीवर लावलेली चित्रे, मन थक्क करणारी कलासंपन्न दालने, भव्य स्पा यांचा अनुभव सर्वांना स्वर्गसुखाची प्राप्ती करून देणारा आहे. [११] +२००६ मधील फॉर्ब्सच्या यादीमध्ये 10 सर्वांत महागडया रेस्टॉरंटपैकी चेन्नई मधील पार्क हॉटेलमधील ईटालीयन शेफ अन्टानिओ कारलुसिओ यांनी तयार केलेला ‘ॲटरीम’चा समोवश करण्यात आला होता.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11525.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11525.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8af98014a3f1a1f13f3b43bab9c03d60f66f47b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11525.txt @@ -0,0 +1,2 @@ +द बर्नींग ट्रेन हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11550.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62a921e8295affe0960ed337daf81b65cd4d998a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11550.txt @@ -0,0 +1,4 @@ +द मर्चंट ही एक इटालियन साहित्यिक परीकथा आहे. जी गियामबॅटिस्टा बेसिल यांनी त्यांच्या १६३४ मध्ये पेंटामेरोन या ग्रंथात लिहिलेली आहे.[१] +एका व्यापाऱ्याचा मुलगा सिएनझो नेपल्सच्या राजाच्या मुलासोबत दगडफेक करत होता. त्यात राजपुत्राचे डोके दगड लागल्याने फुटते. त्याच्या वडिलांनी, परिणामांच्या भीतीने, त्याला काही पैसे, एक जादूचा घोडा आणि एक जादूचा कुत्रा देऊन लांब पाठवून देतो. संध्याकाळी, सिएनझोला एका उध्वस्त घराजवळ एक टॉवर सापडतो. दरोडेखोरांच्या भीतीने टॉवरचा मालक त्याला आत जाऊ देत नाही. सिएनझो एका घरात जातो. रात्री, त्याला समजते की ते घर तीन भुतांनी पछाडलेले आहे. त्यांच्या खजिन्याचे रक्षण करीत आहेत. सकाळी, ते त्याला ते धन देतात आणि त्याला काळजी घेण्यास बजावले. त्याला वर जाण्यासाठी शिडी दिसत नाही म्हणून तो मदतीसाठी हाक मारतो. घराचा मालक शिडी घेऊन येतो. त्याला तो खजिना सापडतो. सिएनझो त्यातून त्याचा भाग घेण्यास नकार देतो आणि निघून जातो. नदी पार करताना त्याला एका परीवर लुटारू हल्ला करताना दिसतात. तो तिला मदत करतो. परंतु बक्षीस घेण्यासाठी तिच्या राजवाड्यात जाण्यास नकार देतो. +तो प्रवास करता करता एका गावात जातो जिथे सात डोके असलेला ड्रॅगन दररोज एका मुलीला खाऊन टाकत असतो. त्या दिवशी तो ड्रॅगन तेथील राजकुमारी मेनेचेलाला खाणार असतो. तो ड्रॅगनशी लढायला जातो. त्याने त्याचे डोके कापले तरी ते परत जुडत होते. मग तो एका झटक्याने ते सर्व कापून टाकतो. त्याची जीभ पण कापतो आणि गावात लांब लांब सर्वत्र फेकून देतो. +राजाने घोषित केलेले असते की जो ड्रॅगनला मारेल तो त्याच्या मुलीशी लग्न करेल. एक नागरिक दूर दूर पडलेले सर्व डोके एकत्र करतो आणि बक्षीसावर दावा करतो. सिएनझो राजकुमारीला एक पत्र लिहितो आणि त्याच्या कुत्र्याला ते देण्यासाठी पाठवतो. राजा कुत्र्याचा पाठलाग करून सिएनझोकडे जातो. सिएनझो उघड करतो की त्या माणसाने पुरावा म्हणून आणलेली डोक्यांना जीभा नाहीयेत. राजा ते ओळखून राजकुमारीचे लग्न सिएनझोशी करून देतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11575.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7e646527ac6c75d72759fe6009e1e550609e9b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11575.txt @@ -0,0 +1 @@ +द रेस्क्युअर्स (इंग्लिश: The Rescuers) हा एक इ.स. १९७७ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चलचित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11580.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed98ac86144802431dbaf539f989cf6a5d245376 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11580.txt @@ -0,0 +1 @@ +द लंडन गॅझेट ब्रिटिश सरकारचे अधिकृत वर्तमानपत्र आहे व ते यूके मधील एक मान्यताप्राप्त वर्तमानपत्र आहे.हे एक सर्वात जुने इंग्रजी वर्तमानपत्र असल्याचा दावा करण्यात येतो कारण त्याचे प्रथम प्रकाशन ७ नोव्हेंबर १६६५ला ऑक्सफर्ड गॅझेट म्हणून करण्यात आले होते.[१];[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11594.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80f6a67db0cbd802a35438819d2be3347ebc1fab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11594.txt @@ -0,0 +1,2 @@ + +द लिटल मर्मेड (इंग्लिश: The Little Mermaid) हा एक इ.स. १९८९ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चलचित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_116.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6cb39facc453fc7df05c940e33359e7b5e54d18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_116.txt @@ -0,0 +1,4 @@ +जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश (इंग्लिश: George Herbert Walker Bush) (१२ जून, इ.स. १९२४ - हयात) हा अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९८९ ते २० जानेवारी, इ.स. १९९३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकिर्दीआधी हा रॉनल्ड रेगन याच्या अध्यक्षीय राजवटीत इ.स. १९८१ ते इ.स. १९८९ या कालखंडात अमेरिकेचा ४३वा उपराष्ट्राध्यक्ष होता. तत्पूर्वी हा अमेरिकी प्रतिनिधिगृहात इ.स. १९६७ ते इ.स. १९७१ या काळात टेक्सासाचा प्रतिनिधी होता. इ.स. १९७६ ते इ.स. १९७७ या काळात याने सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी, अर्थात सीआयए या गुप्तचरसंस्थेच्या संचालकपदाचीही धुरा वाहिली. +अमेरिकेची सेनेटसदस्य प्रेस्कॉट बुश व त्याची पत्नी डॉरथी वॉकर बुश या जोडप्याच्या पोटी मॅसेच्युसेट्स संस्थानातील मिल्टन गावी जॉर्ज याचा जन्म झाला. इ.स. १९४१मधल्या पर्ल हार्बरावरील हल्ल्यानंतर जॉर्ज बुश महाविद्यालयीन शिक्षण सोडून वयाच्या १८व्या वर्षी अमेरिकी नौदलात वैमानिक म्हणून दाखल झाला. दुसऱ्या महायुद्धात युद्धाच्या समाप्तीपर्यंत तो आघाडीवर लढला. युद्धानंतर त्याने येल विद्यापीठात प्रवेश मिळवून इ.स. १९४८ साली पदवी अभ्यासक्रम पुरा केला. यानंतर तो आपल्या कुटुंबासह टेक्सास संस्थानात हलला. तेथे त्याने खनिज तेल उद्योगात शिरून धंद्यात जम बसवला. स्वतःचा तेलउद्योग स्थापल्यानंतर तो राजकारणातही सहभाग घेऊ लागला. अमेरिकी प्रतिनिधिगृहात त्याने टेक्सास संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. +अध्यक्षीय कारकिर्दीत जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश याला आंतरराष्ट्रीय राजकारणास कलाटणी देणाऱ्या अनेक घडामोडी व प्रसंग हाताळावे लागले : इ.स. १९८९ साली बर्लिन भिंत पाडली गेली, दोनच वर्षांमध्ये सोव्हिएत संघ विसर्जिण्यात आला, इ.स. १९९०-९१ सालांमध्ये आखाती युद्धात झाले. देशांतर्गत आघाडीवर बुश प्रशासनाला संसदेने आधी संमत केलेले करवाढीची विधेयके मंजूर करावी लागली. आर्थिक प्रश्नांमुळे इ.स. १९९२ सालतल्या अध्यक्षीय निवडणुकींत त्याला डेमोक्रॅट उमेदवार बिल क्लिंटन याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली. +अमेरिकेचा ४३वा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश व फ्लोरिडा संस्थानाचा ४३वा गव्हर्नर जेब बुश हे त्याचे पुत्र आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1160.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3064be6fe67cb15377f48643070cfd79b0cd03d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1160.txt @@ -0,0 +1,3 @@ +जोसेफ लुई लाग्रांज (जानेवारी २५, १७३६:तुरिन, इटली - एप्रिल १०, १८१३:पॅरिस, फ्रांस) हा गणितज्ञ व गणितीय भौतिकशास्त्रज्ञ होता. +याचेच मूळ नाव ज्युसेप्पे लोडोव्हिको लाग्रांजिया असे होते. +अतिशय तल्लख असलेला लाग्रांज वयाच्या विसाव्या वर्षी तुरिनच्या आर्टिलरी स्कूल मध्ये प्राध्यापकपदावर पोचला. लियोनार्ड ऑयलर व ड'अलॅम्बर्टच्या भलावणीवरून त्याला बर्लिनच्या प्रशियन विज्ञान अकादमीचा निदेशक म्हणून नेमण्यात आला. या पदावर वीस वर्षे राहून लाग्रांजने सखोल संशोधन करून ते प्रसिद्ध केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11604.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75fd95010c52af4a29252f121a276eec32e85cf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11604.txt @@ -0,0 +1,2 @@ + +द रिटर्न ऑफ द किंग हा द लॉर्ड ऑफ द रिंग्स या चित्रपट शृंखलेतील तिसरा व अंतिम भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11616.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af8efaed54e7b6eb2177b99f3f07043ac1061a37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11616.txt @@ -0,0 +1,5 @@ +(1923–1926) +(1926–1929) +अमेरिका: +द वॉल्ट डिझ्नी कंपनी (इंग्रजी: The Walt Disney Company) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मनोरंजन आणि मीडिया समूह आहे. सामान्यतः ही कंपनी फक्त डिझनी (/ˈdɪzni/) नावाने ओळखली जाते. कंपनीचे मुख्यालय बर्बँक, कॅलिफोर्निया येथील वॉल्ट डिझ्नी स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आहे. +डिस्नेची स्थापना मूळतः १६ ऑक्टोबर १९२३ रोजी वॉल्ट आणि रॉय ओ. डिस्ने बंधूंनी "डिस्ने ब्रदर्स कार्टून स्टुडिओ" म्हणून केली होती; अधिकृतरीत्या आधी ते "द वॉल्ट डिस्ने स्टुडिओ" आणि "वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शन्स" या नावाने देखील कार्यरत होते. १९८६ मध्ये त्याचे नाव बदलून द वॉल्ट डिस्ने कंपनी केले. लाइव्ह-अ‍ॅक्शन चित्रपट निर्मिती, टेलिव्हिजन आणि थीम पार्कमध्ये विविधता आणण्याआधी कंपनीने अमेरिकन अ‍ॅनिमेशन उद्योगात एक नेता म्हणून स्वतःची स्थापना केली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11618.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfb9207c95de1abb99ba055e0696af4fb5051edf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11618.txt @@ -0,0 +1 @@ +वॉशिंग्टन पोस्ट हे वॉशिंग्टन डी.सी. येथून प्रसिद्ध होणारे अमेरिकन दैनिक आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. भागातील सर्वाधिक खपाचे हे दैनिक आहे.,[१][२] याच्या वॉशिंग्टन, डी.सी., मेरीलँड आणि व्हर्जिनिया साठीच्या छापील आवृत्त्या आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11627.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2355de29c6554f29c6ecf932679b115b6c970bdb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11627.txt @@ -0,0 +1,6 @@ + + +द शेप ऑफ वॉटर हा २०१७ चा अमेरिकन रोमँटिक काल्पनिक / समकालीन काल्पनिक चित्रपट आहे जो गिलेर्मो डेल टोरो द्वारे दिग्दर्शित आणि डेल टोरो आणि व्हेनेसा टेलर यांनी लिहिलेला आहे. यात सॅली हॉकिन्स, मायकेल शॅनन, रिचर्ड जेनकिन्स, डग जोन्स, मायकेल स्टुहलबर्ग आणि ऑक्टाव्हिया स्पेन्सर यांच्या मुख्य भूमिका आहेत. +१९६२ च्या बाल्टिमोर, मेरीलँडमध्ये केंद्रित असलेला, हा चित्रपट एका उच्च-सुरक्षित सरकारी प्रयोगशाळेत एका मूक क्लिनरचा पाठलाग करतो जो एका पकडलेल्या मानवीय उभयचर प्राण्याच्या प्रेमात पडतो आणि जो त्याला एका दुष्ट कर्नलच्या हातून मृत्यूपासून वाचवण्याचा निर्णय घेतो. ऑन्टारियो, कॅनडा येथे ऑगस्ट ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. +७४ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मुख्य स्पर्धेचा भाग म्हणून द शेप ऑफ वॉटर प्रदर्शित करण्यात आला, जिथे त्याचे प्रदर्शन ३१ ऑगस्ट २०१७ रोजी झाले आणि त्याला गोल्डन लायन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१७ च्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील ते प्रदर्शित करण्यात आले होते. २३ डिसेंबर २०१७ रोजी विस्तृत प्रदर्शन होण्यापूर्वी १ डिसेंबर २०१७ रोजी न्यू यॉर्क शहरातील दोन चित्रपटगृहात या चित्रपटाचे मर्यादित प्रदर्शन सुरू झाले आणि जगभरात $१९५ दशलक्ष कमावले. +द शेप ऑफ वॉटरची समीक्षकांनी प्रशंसा केली. त्यांनी याचा अभिनय, पटकथा, दिग्दर्शन, व्हिज्युअल, निर्मिती डिझाइन, सिनेमॅटोग्राफी आणि संगीत स्कोअरचे कौतुक केले. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटने २०१७ च्या शीर्ष१० चित्रपटांपैकी एक म्हणून त्याची निवड केली. या चित्रपटाला ९०व्या अकादमी पुरस्कारांमध्ये अग्रगण्य तेरा पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते, ज्यामध्ये डेल टोरोसाठी सर्वोत्कृष्ट चित्र आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह चार पुरस्कार मिळाले होते आणि इतर अनेक पुरस्कार मिळाले. द लॉर्ड ऑफ द रिंग्ज: द रिटर्न ऑफ द किंग (२००३) नंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जिंकणारा हा दुसरा काल्पनिक चित्रपट होता. या चित्रपटावर आधारित डेल टोरो आणि डॅनियल क्रॉस यांची कादंबरी ६ मार्च २०१८ रोजी प्रकाशित झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1163.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91a1664fa030a23baf81210b5f2d5f2c40ef6e70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1163.txt @@ -0,0 +1 @@ +ज्यू टाऊन हे भारताच्या केरळ राज्यातील कोचीन शहरात असलेले एक पर्यटन क्षेत्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11640.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01a1aea72b48cb43b493fa52a85756ea4d227025 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11640.txt @@ -0,0 +1 @@ +द सायलेन्स ऑफ द लॅंब्स हा १९९१मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11649.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c49f7771b1f6f6c111b5889b90372793f1f972ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11649.txt @@ -0,0 +1,2 @@ +द सेकंड सेक्स[१] (इंग्रजी: The Second Sex, फ्रेंच: Le Deuxieme Sex) हे सिमोन दि बोव्हा यांनी १९४९ मध्ये स्त्रीवादावरील फ्रेंच भाषेत लिहिलेले पुस्तक आहे.[२] जगातील अनेक प्रमुख भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला आहे. +वयाच्या ३८व्या वर्षी सिमोन दि बोव्हा यांनी हे पुस्तक लिहिले असून १९४६ ते १९४९ या कालावधीत संशोधन करून लिखाण करण्यास त्यांना १४ महिने मेहनत घ्यावी लागली. स्त्रीवादी विचारधारेतील सिमोनचे हे पुस्तक स्त्रीवादी अस्तित्ववाद प्रभावीपणे सादर करते, येथे ती सिद्ध करते कि, एक स्त्री जन्माला येत नाही तर ती आयुष्यात वाढत असताना तयार होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11662.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e5ae0ac861265dfa3f180da8d3728f8d2863894 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11662.txt @@ -0,0 +1,3 @@ +द हिस्टरी ऑफ डुइंग कर्तेपणाचा इतिहास या पुस्तकामध्ये [१] राधाकुमार या स्त्रीवादी लेखिकेने स्त्री चळवळीचा विकास कसा होत गेला, स्त्री चळवळीचे टप्पे कोणकोणते होते. स्त्रीवादी सिद्धांतने कशा प्रकारे उभी राहत गेली एकूणच स्त्री चळवळ आणि स्त्रीवादी संघटना यांचा सखोल ऐतिहासिक दस्तऐवज या पुस्तकामधून समोर येतो.स्त्री चळवळीचा ऐतिहासिक दस्तऐवज राधाकुमार बारा प्रकरणामधून मांडत जातात. सुरुवातीलाच त्या वसाहत काळातील स्त्रियांचा सार्वजनिक अवकाश कशा प्रकारे सुधारणावादी विचार प्रवाहांच्या माध्यमातून उभा राहिला याचे विवेचन विस्तारित स्वरूपात देतात. यामध्ये 'शिक्षण' हा घटक कसा प्रभावी ठरला ते अनेक स्त्रियांच्या अभ्यासामधून मांडत जातात. उदा. पंडिता रमाबाई यांचा जीवनपट मांडून त्यांनी प्रस्थापित समाज व्यवस्थेला धर्मांतराच्या प्रक्रियेने हादरे बसविले याचे स्पष्टीकरण राधाकुमार देत जातात. +स्वातंत्र्य लढ्यातून महात्मा गांधीनी स्त्रियांना अधिकाधिक अवकाश कसा उपलब्ध करून दिला. त्यातही काही मर्यादा असल्या तरी त्यामधून राजकीय पटला वरती स्त्रिया स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकल्या हे सरोजिनी नायडू ,अरुणा असफ अली इ. स्त्रियांच्या जीवनपटावरून अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न राधाकुमार करतात. याच काळामध्ये स्त्री संघटन ही स्वतंत्र रित्या उभा राहत होते. स्त्री चळवळ स्वतंत्र रित्या उभा राहत असताना व्यवहारिक आणि सैद्धान्तिक पातळीवरील आपले संमिश्र स्वरूपाचे योगदान ही ऐतिहासिक दृष्ट्या उभे करताना दिसून येतात. खाजगी /सार्वजनिक द्वेताची चर्चा,समानतेच्या हक्काची चर्चा एका बाजूला सैद्धान्तिक स्तरावरून सुरू असतानाच दैनंदिन स्वरूपातील प्रश्नांची सोडवणूक ही वसाहत काळामधील स्त्रियांच्या चळवळी कशा करतात ते दारूबंदीची चळवळ,मिठाच्या सत्याग्रहात असणारा समावेश,क्रांतिकारक बनून ब्रिटिश विरोधात लढाई करणे असो या सर्व प्रक्रियेतून राधाकुमार मांडत जातात. +स्वातंत्र्या नंतर हिंदू कोड बिलाच्या चर्चे मधून स्त्रीवादी चळवळीने हिंदू पर्सनल लॉ विषयी आपली मोहीम उभारली. यातूनच विवाह संबधा मधील कायदे निर्मितीच्या मोहिमा ही निर्माण झाल्या. याच टप्प्यावर स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तित्व,स्त्री -पुरुष विभेद्नामधील भेद अधिक धारदारपणे अधोरेखित होत गेले. तसेच जन आंदोलनाच्या चळवळी मधून ही स्त्रियांना स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची गरज निर्माण झाली. बोधगया चळवळ ,तीभागा चळवळ यामध्ये प्रत्यक्ष सहभागी स्त्रियांना पितृसत्ताक व्यवस्थेची दुय्यमत्वाची रचना अधिक उमजण्यास मदत झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11686.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d399b30706fa59dd60226dd96798bc2ff045dce8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11686.txt @@ -0,0 +1,8 @@ + दंडनगरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11700.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e9e0044b5288629d07344f40914814ac0aa3cd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11700.txt @@ -0,0 +1,3 @@ +दंती (Baliospermum montanum) : हे एक लहान कणखर ०·९ ते १·८ मीटर उंचीचे झुडूप असून त्याचा प्रसार हिमालयात काश्मीर ते भूतानमध्ये ९३० मी. उंचीपर्यंत, आसाम, खासी टेकड्या, उत्तर बंगाल, बिहार, मध्य भारत, पश्चिम द्वीपकल्प (?), बांगला देश, ब्रह्मदेश, मलेशिया इ. प्रदेशांत आहे. +दंती, दांती, दंतिका, नागदंती, शामला, दातरा, तान्वा अशा अनेक नावाने ही वनस्पती ओळखली जाते. ही वनस्पती बहुवर्षायू असून या वनस्पतीच्या फांद्या मुळापासून उभट व पाने एकाआड एक असतात. फुले रुंद अंडाकृती व लांब देठावर असतात. फळे लहान लांबट-गोल व पिवळसर असतात. या वनस्पतीचे मूळ, पाने व बिया औषधांत वापरतात. मुळे व पाने तीव्र रेचक आहेत. कावीळीतही गुणकारी असतात. +दंतिमुळाला हिंदीत हकुम, हाकुन; कानडीत कडुहरलू, गुजरातीत दांतिमूळ, आणि संस्कृतमध्ये दंतिका, रेचनी, विशल्या, विशोधिनी म्हणतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11757.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fa76349db9e5dc3d5112dd752ed6d9d9bd218b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11757.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने २०१२ मध्ये तीन कसोटी सामने, पाच एकदिवसीय सामने आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला.[१] ऑलिम्पिक खेळांसोबत संघर्ष टाळण्यासाठी दोन्ही देशांमधील कसोटी सामन्यांची संख्या कमी करावी लागली.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11762.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7583fb61ab2ead6932b1e0c3099a1205e3b44f0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11762.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने डिसेंबर १९५२-फेब्रुवारी १९५३ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1177.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e5a83c4ae5090eb6d65095dc56b1dc6247eeaea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1177.txt @@ -0,0 +1,3 @@ +जूल (Joule) हे ऊर्जामापनाचे एकक आहे. +१ कॅलरी = ४.२ ज्यूल्स.. +१ किलोकॅलरी = ४.२ किलोज्यूल्स. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11800.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e55cc8c0e9cb0fe1856c81435a84844c55b70d29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11800.txt @@ -0,0 +1,4 @@ +दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली. मूलत: वेळापत्रकात तीन ट्वेंटी२० सामन्यांचाही समावेश होता. परंतु नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यू झीलंड बोर्डाने ट्वेंटी२० सामने वगळून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले. दोन्ही कसोटी सामने क्राइस्टचर्च मधील हॅगले ओव्हल येथे खेळवण्यात आले. +पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात केवळ ९५ धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेची ही न्यू झीलंडमधील आतापर्यंतची सर्वात निचांकी धावसंख्या आहे. न्यू झीलंडने पहिली कसोटी जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. सन १९३२ नंतर प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी सामन्यात पहिल्या डावामध्ये १०० धावांच्या आत सर्वबाद झाला. डावाच्या फरकाच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव होता. न्यू झीलंडने मायदेशात सन २००४ नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना जिंकला. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन करत दुसरी कसोटी १९८ धावांनी जिंकली आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवत न्यू झीलंडमधील अपराजित राहण्याची परंपरा कायम ठेवली. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11803.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c76ed2b93181d92becf8718536fd83d733d35bed --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11803.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने मार्च १९५३ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० अशी जिंकली. पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व जॅक चीटहॅम याने केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11816.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7987c4f5f863a39e9b042bf957b9f7e593da7a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11816.txt @@ -0,0 +1,12 @@ +दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१७ दरम्यान तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एका टी२० सामन्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर होता.[१][२][३] जानेवारी २०१७ मध्ये, दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार ए.बी. डी व्हिलियर्सने मालिकेच्या निवडीसाठी उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली होती.[४] चवथा एकदिवसीय सामना आधी मॅकलीन पार्क, नेपियर येथे खेळवला जाणार होता, जो नंतर सेडन पार्क, हॅमिल्टन येथे हलवण्यात आला. नेपियर येथे मैदानाचा गवताळ पृष्ठभाग, निचरा आणि सिंचन व्यवस्थेच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी सदर बदल करण्यात आले.[५] +दक्षिण आफ्रिकेने एकमेव आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ७८ धावांनी विजय मिळवला[६] तर पाच-सामन्यांच्या एकदिवसीय मालिका ३-२ अशी खिशात घालून, एकदिवसीय क्रमवारीमध्ये पुन्हा पहिला क्रमांक मिळवला.[७] हा दक्षिण आफ्रिकेचा सलग सातवा द्विदेशीय एकदिवसीय मालिका विजय. ह्या विजयासह त्यांनी न्यू झीलंडची मायदेशातील सलग आठ द्विदेशीय एकदिवसीय मालिका विजयाची शृंखला खंडीत केली.[८] पहिली आणि शेवटची कसोटी अनिर्णित राहिलेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-० असा विजय मिळवून, कसोटी क्रमवारीमध्ये भारतामागोमाग दुसऱ्या स्थानावर शिक्कामोर्तब केले.[९] + + + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11818.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97dbe17157db3472703b2e4c7aa1b16a34c2b6cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11818.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर ते नोव्हेंबर १९९७ मध्ये पाकिस्तानला भेट दिली आणि पाकिस्तानी राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका १-० ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार हॅन्सी क्रोनिए आणि पाकिस्तानचे कर्णधार सईद अन्वर होते. याशिवाय, संघ मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळले जे दक्षिण आफ्रिकेने जिंकले.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11836.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..046f95b7eb178d4d9dc96d78bd3a24943d2cbb86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11836.txt @@ -0,0 +1,9 @@ +दक्षिण आफ्रिकेचा संघ २९ सप्टेंबर ते ७ डिसेंबर २०१५ दरम्यान भारताच्या प्रदीर्घ दौऱ्यावर आला. या दौऱ्यामध्ये ४ कसोटी सामने, ५ एकदिवसीय सामने आणि ३ टी२० सामन्यांचा समावेश होता. या दौऱ्यामध्ये प्रथमच उभय संघा दरम्यान ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळविली गेली. तसेच दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच भारताविरुद्ध भारतामध्ये आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला. + +या मालिकेपासून, यापुढे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघा दरम्यान खेळल्या जाणाऱ्या सर्व मालिकांना महात्मा गांधी-नेल्सन मंडेला मालिका म्हटले जाईल. तसेच कसोटी मालिकेस फ्रिडम ट्रॉफी म्हणून संबोधित करण्यात येईल. + + + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11881.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf5c3c92819726655fe574c816960ab569e28f31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11881.txt @@ -0,0 +1,8 @@ +दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी २०२० मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०१७-२० आयसीसी महिला चॅंपियनशिपअंतर्गत खेळवली गेली. + + + + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11899.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc916365a47c36281898d61491c26786c74400e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11899.txt @@ -0,0 +1,10 @@ +दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. +पावसामुळे पहिला ट्वेंटी२० सामना अनिर्णित सुटला. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली खरी परंतु तिसऱ्या आणि अखेरच्या महिला ट्वेंटी२० सामन्यात वेस्ट इंडीज महिलांनी ५ गडी राखत थरारक विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. दक्षिण आफ्रिकेने पहिले चार महिला एकदिवसीय सामने जिंकत मालिकाविजय मिळवला. वेस्ट इंडीजने पाचव्या आणि अखेरच्या महिला एकदिवसीय सामन्यात सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला ४-१ अश्या विजयावर समाधान मानावे लागले. + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11907.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52c2bb38d89c16233daf8a455b48cab765b7317c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11907.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॅंड हे दक्षिण आफ्रिकेचे अधिकृत चलन आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1191.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c04a810eb9e808f41af90dcbeaab3a5d4ca497ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1191.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी ही ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11910.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbf95736630a4f12fac05163d77ed1b316edc8df --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11910.txt @@ -0,0 +1,3 @@ +दक्षिण आफ्रिकेचा ध्वज. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1192.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f556c285d0019b4d2112bdc06d0acd7993825ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1192.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्येष्ठ कृष्ण दशमी ही ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील दहावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11925.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76ca87c38350361e23959b7034e2f07d8dcc277c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11925.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार (South Asian Free Trade Area) हा दक्षिण आशियाच्या भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ. भूतान, अफगाणिस्तान व मालदीव ह्या ८ सार्क देशांनी ४ ते ६ जानेवारी २००४ मध्ये  इस्लामाबाद (पाकिस्तान) येथे भरलेल्या सार्कची १२ व्या परिषदेत दक्षिण आशियाई मुक्त व्यापार करार करण्याचा निर्णय घेतला.. ह्या कराराद्वारे सदस्य राष्ट्रांदरम्यान व्यापाराला चालना देण्यासाठी २०१६ सालापर्यंत आयातकर शून्यावर आणण्याचे ध्येय आखण्यात आलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11945.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb12508f845a2dca77c8ec702b1da6a51243e2a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11945.txt @@ -0,0 +1,12 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +दक्षिण कोरिया उच्चार (सहाय्य·माहिती) हा पूर्व आशियामधील एक देश आहे. हा देश कोरियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या उत्तरेस उत्तर कोरिया हा देश तर पश्चिमेस पिवळा समुद्र, पूर्वेस जपानचा समुद्र व दक्षिणेस पूर्व चीन समुद्र हे प्रशांत महासागराचे उप-समुद्र आहेत. दक्षिण कोरियाचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख चौरस किमी तर लोकसंख्या ५ कोटी असून सोल हे राजधानीचे व सर्वात मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे. +प्रागैतिहासिक काळापासून कोरियन द्वीपकल्पावर मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. इ.स. ६६८ मध्ये कोरियामधील तीन राजतंत्रे एकत्र झाली व गोरेओ व चोसून घराण्यांनी कोरियावर इ.स. १८९७ पर्यंत राज्य केले. १८९७ ते १९१० दरम्यान हा प्रदेश कोरियन साम्राज्य ह्या नावाने ओळखला जात असे. २२ ऑगस्ट १९१० रोजी जपानी साम्राज्य व कोरियन साम्राज्यांदरम्यान झालेल्या तहानुसार जपानने सर्व कोरियावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले. १९१० ते १९४५ सालांदरम्यान कोरियावर जपानची सत्ता होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान पराभूत झाल्यानंतर कोरिया उत्तर व दक्षिण भागांत विभागला गेला. उत्तर भागास सोव्हिएत संघाचा तर दक्षिण भागास अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचा पाठिंबा होता. सोव्हिएत व अमेरिकेमधील मतभेदांमुळे ह्या दोन भागांचे स्वतंत्र देशांमध्ये रूपांतर झाले व १९४८ साली लोकशाही सरकार असलेला स्वतंत्र दक्षिण कोरिया देश निर्माण झाला. १९५० साली उत्तर कोरियाने दक्षिणेवर आक्रमण केल्यानंतर झालेल्या युद्धाची परिणती कायमस्वरूपी फाळणीमध्ये झाली. त्यानंतरच्या काळात कधी लोकशाही तर कधी लष्करी राजवट असलेल्या दक्षिण कोरियाने लक्षणीय प्रगती केली व केवळ ३० वर्षांमध्ये दक्षिण कोरियाचे रूपांतर एका गरीब व अविकसित देशापासून जगामधील सर्वात श्रीमंत व विकसित देशांमध्ये झाले. +सध्या आशियामधील एक महासत्ता असलेल्या कोरियामध्ये कायमस्वरूपी लोकशाही सरकार असून तो आशियामधील चौथ्या तर जगातील १२व्या क्रमांकाचा श्रीमंत देश आहे. निर्यातीवर अवलंबुन असलेली येथील अर्थव्यवस्था मोटार वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, अवजड यंत्रे इत्यादींच्या उत्पादनामध्ये जगात आघाडीवर आहे. दक्षिण कोरिया संयुक्त राष्ट्रे, आर्थिक सहयोग व विकास संघटना व जागतिक व्यापार संघटना इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे. संयुक्त राष्ट्रांचे विद्यमान सरचिटणीस बान की-मून हे दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत. + + +दक्षिण कोरिया देश एक विशेष शहर, एक स्वायत्त विशेष शहर, सहा महानगरी शहरे, ८ प्रांत व एक स्वायत्त प्रांत अशा प्रशासकीय विभागांमध्ये वाटला गेला आहे. +दक्षिण कोरियामधील वस्ती दाट आहे. येथे प्रतिवर्गकिलोमीटर ४८७ व्यक्ती राहतात. जगाच्या वस्तीदाटीपेक्षा ही संख्या दहापट आहे. १९७०-२००० सालांमध्ये देशातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये स्थलांतर झाले.[३] +१९ डिसेंबर इ.स. २०१२ रोजी झालेल्या १८ व्या अध्यक्षीय निवडणूकीमध्ये पार्क-ज्यून-हे (Park Geun-hye) ह्या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष निवडून आल्या. +ताईक्वोंदो ह्या ऑलिंपिक खेळाचा उगम दक्षिण कोरियामध्येच झाला. फुटबॉल व बेसबॉल हे देखील येथील लोकप्रिय खेळ आहेत. +दक्षिण कोरियाने आजवर अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. राजधानी सोल हे १९८६ आशियाई खेळ व १९८८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते तर २००२ आशियाई खेळ बुसानमध्ये भरवले गेले. जपानसोबत दक्षिण कोरियाने २००२ फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते. आशिया खंडामध्ये फुटबॉल विश्वचषक खेळवला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. भविष्यात २०१४ आशियाई खेळ दक्षिण कोरियामधील इंचॉन येथे तर २०१८ हिवाळी ऑलिंपिक प्यॉंगचॅंग येथे भरवले जातील. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11957.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2338b7b4eeab6a567b83e2d5d569dc6a4c720bbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11957.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण कोरिया देश एकूण ८ प्रांत, १ स्वायत्त प्रांत ६ महानगरी शहरे, एक विशेष शहर, एक विशेष स्वायत शहर ह्या राजकीय विभागांमध्ये विभागला गेला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11971.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..456cb1f3ca28d87c7499006f4ab1e27f51a20f10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11971.txt @@ -0,0 +1,3 @@ +दक्षिण चीन समुद्र (चिनी: 南海 , नान् हाय ; 南中國海 , नान् चोंग्कुओ हाय ; तागालोग: Dagat Timog Tsina, दागात तिमोग त्सिना ; भासा मलायू, भासा इंडोनेशिया: Laut Cina Selatan, लाउत चिना सलातान ;) हा प्रशांत महासागराचा एक भाग आहे. चीन, तैवान, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, सिंगापूर व व्हियेतनाम हे दक्षिण चीन समुद्राच्या भोवतालचे देश आहेत. +नैसर्गिक वायू आणि तेल यांचे समृद्ध साठे या समुद्राखाली असल्याने चीन देश या जवळजवळ संपूर्ण समुद्रावर हक्क सांगत आहे. स्पार्ट्ली द्विपसमूहातील अनेक छोट्या बेटांवर भराव घालून चीनने तिथे विमानाच्या धावपट्ट्या, रडार यांचे आरोपण केले आहे. त्यामुळे चीन आणि सर्व शेजारी देश (तसेच अमेरिका) यामधील वाद वाढला आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11980.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28e83c898fe7be24923265e732cb8770d3524dc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_11980.txt @@ -0,0 +1,2 @@ +दक्षिण जेओला (कोरियन: 전라남도; संक्षिप्त नाव: जेओलानाम) हा दक्षिण कोरिया देशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या पश्चिम भागात पिवळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5d04f8e079605f712d61115cba3bfa48c7dca71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12.txt @@ -0,0 +1,4 @@ +जॉन्सन काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र क्लार्क्सव्हिल येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २५,७४९ इतकी होती.[२] +जॉन्सन काउंटीची रचना १६ नोव्हेंबर, १८३३ रोजी झाली. या काउंटीला स्थानिक न्यायाधीश बेंजामिन जॉन्सन यांचे नाव दिलेले आहे.[३] +जॉन्सन काउंटी कोरडी काउंटी असून येथे दारुविक्री किंवा सेवन करण्यास मज्जाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12015.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25ddebea5b527c428b69e7308410a7778d90709b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12015.txt @@ -0,0 +1,70 @@ +दक्षिण पूर्व रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५५ साली स्थापन झालेल्या दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोलकाताच्या हावडा रेल्वे स्थानक येथे असून पश्चिम बंगाल, झारखंड व ओडिशा ही राज्ये दक्षिण पूर्व रेल्वेच्या अखत्यारीत येतात. +दक्षिण पूर्व रेल्वेचे चार विभाग आहेत. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12021.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16c247ba1955f535831dc6b3853b0bfe0ba98f33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12021.txt @@ -0,0 +1 @@ +बंगळूर दक्षिण (Bangalore South) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. बंगळूर दक्षिण मतदारसंघामध्ये बंगळूर जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. विद्यमान केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाचा वरिष्ठ नेते अनंत कुमार येथून १९९६ सालापासून सलग सहा वेळा निवडून आले आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12024.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f024c223369a55f1930b944dd46754e2285a9a5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12024.txt @@ -0,0 +1,8 @@ + दक्षिण बाजारपेठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1203.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1394288e08a66d5d02d9973dc93af5a9ff9b764 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1203.txt @@ -0,0 +1,4 @@ +ज्येष्ठ हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर कालगणनेनुसार तिसरा महिना आहे. +जेव्हा सूर्य हा १५ जूनच्या सुमारास मिथुन राशीत प्रवेश करतो (मिथुनसंक्रान्त होते), तेव्हा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिना सुरू असतो. +भारतीय सरकारी ज्येष्ठ महिना दर वर्षी २२ मे या दिवशी सुरू होतो आणि २१ जूनला संपतो. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12035.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f76ea2f6b1fdce39d4aa7ddb2b7a152ba150eaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12035.txt @@ -0,0 +1 @@ +विंध्य प्रदेशाच्या दक्षिणेकडे असलेल्या प्रदेशास दक्षिण भारत (द्वीपकल्पीय भारत) म्हणतात. यात भारतातील तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू ही राज्ये आणि लक्षद्वीप व पॉंडिचेरी हे केंद्रशासित प्रदेश येतात. पारंपरिक मान्यतेनुसार गुजरातसह संपूर्ण महाराष्ट्र प्रांत हा दक्षिण भारताचा भाग म्हणून गणला जातो. विशेषतः उत्तरी भारतातील लोक महाराष्ट्राला दक्षिण भारतातच गणतात. मराठी ब्राह्मणही दाक्षिणात्य ब्राह्मण म्हणूनच ओळखले जातात. दक्षिण भारताने भारताचा १९.३१ टक्के भूभाग व्यापलेला आहे. दक्षिण भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. दक्षिण भारताचे दोन उभे भाग पडले आहेत. एक पश्चिम घाटाचा भाग व दुसरा पूर्व घाटाचा भाग. गोदावरी नदी, कावेरी नदी, तुंगभद्रा नदी व कृष्णा नदी ह्या या भागातील प्रमुख नद्या आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12052.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4617f81daefc5f806f8533d0584fc0fb7688fe6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12052.txt @@ -0,0 +1,2 @@ +दक्षिण मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबई जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12069.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7291619661dca1aff43dbb2dc961008eee32ed2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12069.txt @@ -0,0 +1,2 @@ +दक्षिण केंद्रीय जिल्हा (रशियन: Южный федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. दक्षिण जिल्हा रशियाच्या नैऋत्य भागात कॉकासस भागामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग दक्षिण जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12075.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14aacd30a692938e3ee2c9b6d96e12cbff6afad1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12075.txt @@ -0,0 +1,2 @@ +दक्षिण सुलावेसी (भासा इंडोनेशिया: Sulawesi Selatan) हा इंडोनेशिया देशाचा सुलावेसी बेटावरील एक प्रांत आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12078.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f940acd1c0575a29387fa776076728d465b89f33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12078.txt @@ -0,0 +1 @@ +झाउड-हॉलंड ( उच्चार (सहाय्य·माहिती)) हा नेदरलँड्स देशातील सर्वधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताचे हेग हे राजधानीचे शहर तर रॉटरडॅम हे सर्वांत मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12129.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8967d8125c5aeec09c16f48006e58947b453adc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12129.txt @@ -0,0 +1,8 @@ +दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे गणेशाला समर्पित असलेले पुण्यातील एक हिंदू मंदिर आहे.[१] मंदिराला दरवर्षी लाखांहून अधिक भाविक भेट देतात. [२] [३] या मंदिराच्या भक्तांमध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा समावेश होतो, जे वार्षिक दहा दिवसांच्या गणेशोत्सवासाठी येथे उपस्थित असतात. [४] +मंदिराच्या मुख्य गणेश मूर्तीचा 10 दशलक्ष (US$२,२२,०००) रकमेचा विमा उतरवला गेला आहे. [५] हे मंदिर १३० वर्षे जुने आहे. २०१७ मध्ये या मंदिराने आपल्या गणपतीची १२५ वर्षे साजरी केली. [६] +श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह सर्व थरांतील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा चालू असते.[७] +सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते. सध्या ही मूर्ती आपल्या कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे. +सन १८९६ साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे सन १९६७ साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळाच्या प्रताप गोडसे आदींनी गणपतीची नवीन मूर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टरवरून मोठ्या पडद्यावर दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठया मूर्तींचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री. शिल्पी यांनी त्याकाळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली,. गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती, त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला, व त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. त्याकाळी ही मूर्ती बनविण्याचा खर्च सुमारे ११२५/- इतका आला होता. +हा गणपती लोकमान्य टिळक यांचा काळात बसवला गेला. +या गणपतीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट स्थापन झाला. हा ट्रस्ट समाजोपयोगी कामांना मदत करण्यात अग्रेसर आहे.[८] +श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट मिळालेल्या देणग्यांमधून परोपकारी कार्य करतो आणि महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ट्रस्ट आहे. ट्रस्ट पुण्यातील कोंढवा येथे पिताश्री नावाचे वृद्धाश्रम चालवते. हे घर ₹15 दशलक्ष (US$180,000) खर्चून बांधले गेले आणि मे 2003 मध्ये उघडले गेले.[९] त्याच इमारतीत ट्रस्ट 400 निराधार मुलांना घर आणि शिक्षण प्रदान करते. ट्रस्टद्वारे प्रदान केलेल्या इतर सेवांमध्ये पुणे जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यांमध्ये गरीबांसाठी रुग्णवाहिका आणि आरोग्य दवाखान्यांचा समावेश आहे.[१०] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1213.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f3ec778a3b986ba85a13cfc2d957ba1d7a75cb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1213.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्येष्ठ शुद्ध नवमी ही ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्षातील नववी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12131.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff5aecf357cfe6c2e0f7d55f4d1662840b869478 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12131.txt @@ -0,0 +1,3 @@ +दग्गुबाती नंदामुरी पुरंदरेश्वरी (जन्म २२ एप्रिल १९५९) ह्या आंध्र प्रदेश राज्यातील एक भारतीय राजकारणी आहे. भारताच्या १५व्या लोकसभेत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले.[१] त्यांनी यापूर्वी १४व्या लोकसभेत बापटला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते व त्या काळात त्यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम केले होते. [२] त्यांनी ७ मार्च २०१४ रोजी भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश केला [३] २०१४ मध्ये त्यांनी राजमपेटमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला. [४] पुरंदरेश्वरी यांची भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. [५] [६] +अभिनेता-राजकारणी एन.टी. रामाराव आणि बसवतारकम यांच्या पोटी पुरंदेश्वरी यांचा जन्म २२ एप्रिल १९५९ ला झाला. त्यांनी आठ भाऊ आणि तीन बहिणी आहेत. त्यांनी शालेय शिक्षण सेक्रेड हार्ट मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल, चर्च पार्क, चेन्नई येथून केले. पुढे साउथ इंडियन एज्युकेशनल ट्रस्ट अँड वुमन कॉलेज ( चेन्नई ) (सद्याचे नाव बशीर अहमद सईद कॉलेज फॉर वुमन) मधून कला शाखेची पदवी घेतली त्यांनी घेतली व त्यानंतर तिने जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये रत्नशास्त्राचा एक छोटा अभ्यासक्रम केला आहे.[७] नंतर त्यांनी हैदराबाद इन्स्टिट्यूट ऑफ जेम अँड ज्वेलरी स्थापन केली.  त्यांना इंग्रजी, तेलगू, तमिळ, हिंदी आणि फ्रेंच या भाषा येतात व कुचिपुडी नृत्य प्रकारात त्या पारंगत आहे.  +खासदार म्हणुन पुरंदेश्वरी यांनी घरगुती हिंसाचार विधेयक, हिंदू उत्तराधिकार सुधारणा विधेयक, आणि महिलांचे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याबाबतचे विधेयक, यासारख्या विविध विधेयकांवरील चर्चेत भाग घेऊन अर्थपूर्ण योगदान दिले. संसदेतील त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी, एशियन एजने त्यांना २००४-०५ साठी सर्वोत्तम सांसद म्हणून घोषित केले.  diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12145.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43d729d91f9e58fcc5517989ff139f5fe524b733 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12145.txt @@ -0,0 +1 @@ +[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12173.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..644de47a93f61286ec49f699b72f21270d8a1df4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12173.txt @@ -0,0 +1,7 @@ +क.सा. पदार्पण: ५ जून, १९५२ +शेवटचा क.सा.: १३ जानेवारी, १९६१ +दुवा: [१] +दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12176.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2369e910d744a37723bea714c4c9adbaa3b1365 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12176.txt @@ -0,0 +1,2 @@ +दत्ता देसाई (१४ एप्रिल, इ.स. १९५६ - ) हे पाणी, शिक्षण, जनविज्ञान, आदिवासी, स्त्री सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत काम करणारे करणारे एक मराठी सामाजिक कार्यकर्ते आहेत. +देसाई यांनी वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर सुरुवातीला काही काळ टेलिफोन खात्यात नोकरी केली. नंतर महाराष्ट्र व आंध्र बॅॅंकेत त्यांची निवड झाली. तेथे उपशाखाव्यवस्थापक पदापर्यंत ते पोहोचले. पण समाजकार्याची आवड असल्याने १९८३ मध्ये बॅॅंकेची नोकरी सोडून देऊन त्यांनी पुणे येथील समाज विज्ञान अकादमीत दीर्घकाळ पूर्ण वेळ सचिव म्हणून काम केले. या संस्थेच्या माध्यमातून दत्ता देसाई यांनी महाराष्ट्र राज्यातील २५ जिल्ह्यांंमध्ये विद्यार्थी-युवक, कामगार-कर्मचारी, शेतकरी, महिला तसेच सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी अभ्यास व प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12206.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e715390909dd861d38ca1c1f48d445882f524580 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12206.txt @@ -0,0 +1,7 @@ +दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर ऊर्फ काकासाहेब कालेलकर (जम्म:१ डिसेंबर १८८५; - २१ ऑगस्ट १९८२) हे मराठी, गुजराती लेखक, इतिहासकार, गांधीवादी पत्रकार होते. आचार्य कालेलकर ऊर्फ काका कालेलकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. +कालेलकरांचा जन्म इ.स. १८८५ साली महाराष्ट्रातील सावंतवाडीजवळच्या बेलगुंडी या गावी झाला. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी 'राष्ट्रमत' या दैनिकात त्यांनी संपादकीय विभागात काम केले. काही काळ बडोदा येथील गंगाधर विद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. त्या विद्यालयात सरकारविरोधी कारवाया चालतात, असे कारण दाखवून ब्रिटिश शासनाने हे विद्यालय बळजबरीने बंद करवले. +विद्यालय बंद पडल्यानंतर कालेलकर मोहनदास करमचंद गांधी यांच्या गुजरातमधील साबरमती आश्रमाचे सदस्य झाले. तिथे असतानाच त्यांनी गांधींजींच्या 'सर्वोदय' या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम पाहिले. गांधीजींच्या प्रेरणेमुळे गुजरात विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काही काळ ते या विद्यापीठाचे कुलगुरूही होते. +हिंदी भाषेच्या प्रचारासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतकले. त्यासाठी हिंदुस्तानी प्रचारसभेच्या कामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. भारताच्या एकात्मतेसाठी हिंदी भाषेचा प्रसार होणे, त्यांना महत्त्वाचे वाटे. त्यासाठी त्यांनी भारतभर दौरे केले. त्यांच्या या भारत भ्रमणाच्या अनुभवांवर त्यांनी गुजराती, हिंदी आणि मराठी भाषांमध्ये विपुल लेखन केले. +भारत स्वतंत्र झाल्यानंतर काकासाहेब बारा वर्षे राज्यसभेचे सदस्य होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे इ.स. १९५३ साली 'मागासवर्गीय आयोग' नेमण्यात आला. कालेलकर या आयोगाचे अध्यक्ष होते. या आयोगाने इ.स. १९५५ साली आपला अहवाल सरकारला सादर केला. या अहवालात दलित आणि अस्पृश्यांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची शिफारस करण्यात आली होती. +इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती अश्या चार भाषांमधून कालेलकरांनी लेखन केले. त्यांच्या लेखन आणि शिक्षणक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६४ साली [[पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले. त्यांच्या साहित्यक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना इ.स. १९६५ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान झाला, तर इ.स. १९७१ साली त्यांना साहित्य अकादमीचे सन्मान्य सदस्यत्व बहाल करण्यात आले. +आचार्य कालेलकरांचे २१ ऑगस्ट १९८१ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12210.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..686d831f635f75db498b5ff239614e7e31dc552d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12210.txt @@ -0,0 +1,35 @@ +दत्तात्रेय कापरेकर (जन्म : डहाणू-ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, १७ जानेवारी १९०५; - १९८६) हे देवळालीमध्ये राहणारे एक जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले रॅंग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि १९६२ मध्ये निवृत्त झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकड्यांशी खेळ चालूच होता. नोकरीच्या काळात त्यांची यासाठी हेटाळणी होत असे. +महाविद्यालयीन स्तरावर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध होतात, पण शालेय स्तरावर आणि शाळा मास्तरांकडून असे लेख लिहिले जाणे अतिशय अपवादात्मक असते. दत्तात्रेरय रामचंद्र कापरेकर यांचे लेख हे त्यांतले एक होते. +१९७५ साली अमेरिकेतील प्रा. मार्टिन गार्डिनर यांनी कापरेकरांच्या संशोधनाची दखल घेतली आणि त्यांच्या संशोधनावर आधारित Mathematical Games या सदराखाली Scientific American या मासिकात लेख लिहिला, आणि द.रा. कापरेकर भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले. +स्वीडनच्या World Dictionary of Mathematics या ग्रंथात द.रा. कापरेकरांच्या नावाचा अंतर्भाव केला आहे. Stefanu Elias Aloysius या लेखकाने "D.R. Kaprekar’ नावाचे कापरेकरांचे चरित्र लिहिले आहे. +एक तिन्ही अंक सारखे नसलेली तीन आकडी संख्या घ्या. तिचे आकडे वाढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहा. येणाऱ्या संख्यांची वजाबाकी करा. असे सतत करत रहा . शेवटी ४९५ ही संख्या येईल. हाच कापरेकर स्थिरांक (Kaprekar Constant). +उदा० ४२९ -> ९४२ - २४९ = ६९३; ६९३ -> ९६३ - ३६९ = ५९४ -> ९५४ -४५९ =४९५. ४९५ हा कापरेकर स्थिरांक. +००४ ->४०० - ००४ = ३९६, नंतर वरच्या प्रमाणेच. +११२ -> २११-११२ = ०९९ -> ९९० -०९९ = ८९१ -> ९८१ -१८९ = ७९२ -> ९७२ - २७९ = ६९३, नंतर पहिल्याप्रमाणेच. +चारही अंक सारखे नसलेल्या चार आकडी संख्येपासून ६१७४ हा स्थिरांक मिळतो. +उदा० ४३२०-०२३४=४०८६; ८६४०-०४६८=८१७२; ८७२१-१२७८=७४४३; ७४४३-३४४७=३९९६; ९९६३-३६९९=६२६४; ६६४२-२४६६=४१७६; ७६४१-१४६७=६१७४. हा कापरेकर स्थिरांक आहे. ६१७४वर परत प्रक्रिया चालू केली तर परत ६१७४ हाच आकडा येतो. (७६४१-१४६७=६१७४) +संख्येच्या वर्गाचे दोन हिस्से केले आणि त्या हिश्श्यांची बेरीज मूळ संख्येइतकीच आली तर त्या मूळ संख्येला कापरेकर संख्या म्हणतात. +उदा० ४५२=२०२५ आणि २०+२५=४५(मूळ संख्या). म्हणून ४५ ही कापरेकर संख्या. +९९९२=९९८००१ आणि ९९८+००१=९९९(मूळ संख्या). म्हणूम ९९९ही कापरेकर संख्या. +१, ९, ४५, ५५, ९९, २९७, ७०३, ९९९ , २२२३, २७२८, ४८७९, ४०५०, ५०५०, ५२९२, ७२७२, ७७७७, ९९९९ , १७३४४, २२२२२, ३८९६२, ७७७७८, ८२५६५, ९५१२१, ९९९९९, १४२८५७, १४८१४९, १८१८१९, १९७११०, २०८४९५, ३१८६८२, ३२९९६७, ३५१३५२, ३५६६४३, ३९०३१३, ४६१५३९, ४६६८३०, ४९९५००, ५००५००, ५३३१७० या सर्व कापरेकर संख्या आहेत. +१३, ५७, १६०२, ४०२०४ या संख्यांना दत्तात्रेय संख्या म्हणतात. कारण, या संख्यांच्या वर्गाचे दोन किंवा अधिक हिस्से केले तर त्यांतील प्रत्येक हिस्सा हा पूर्ण वर्ग असतो. +उदा० १३२=१६।९.(१६ आणि ९ हे पूर्ण वर्ग आहेत.) +५७२=३२४।९; +१६०२२=२५६।६४।०४; +४०२०४२=१६।१६।३६।१६।१६. +५१२, ५८३२, आणि ८१,९२,००,००,००,००,००,०००, वगैरे. +५१२=(५+१+२)३. +५८३२=(५+८+३+२)३. +८१,९२,००,००,००,००,००,०००=(८+१+९+२+०+०+०+०+०+०+०+०+०+०+०+०+०)१३=२०१३. +तिन्ही अंक सारखे अंक नसलेली तीन अंकी संख्या आणि तिचे अंक उलट करून आलेली संख्या यांची वजाबाकी करावी. आलेल्या उत्तरातली संख्या आणि तिची उलट संख्या यांची बेरीज करावी. उत्तर १०८९ येईल. उदा० ७४१-१४७=५९४, ५९४+४९५=१०८९. +६०३-३०६=२९७; २९७+७९२=१०८९. +सिद्धता: - +(१००अ+१०ब+क)-(१००क+१०ब+अ)=(९९अ-९९क)=(१००अ-अ)-(१००क-क)=१००(अ-क)+(क-अ); म्हणजे अ-कची किंमत १ असेल तर (१००-१=)०९९, २ असेल तर (२००-२=)१९८, ३ असेल तर २९७ वगैरे. म्हणजे ९९ च्या पाढ्यातली संख्या, ९९न. तिच्या उलट संख्या ९९(११-न). दोघांची बेरीज ९९न+९९(११-न)=९९ गुणिले ११=१०८९. हा ३३चा वर्ग आहे. +मुंबईत१९२३साली रोज डोंबिवलीपर्यंतचा लोकलचा प्रवास करताना कापरेकरांचे लक्ष वाटेत दिसणाऱ्या आगगाडीच्या डब्यांच्या नंबरांकडे असे. या आकड्यांचा विचार करताना कापरेकरांना एका नवीनच प्रकारच्या संख्यांचा शोध लागला. डोंबिवली स्टेशनच्या नावावरून कापरेकरांनी या संख्यांना डेम्लो संख्या असे नाव दिले. +१६५, १७६, २५५३, १७७६, ४७७७३, १७७७६, वगैरे. या संख्यांचे तीन हिश्श्यांमध्ये विभागले गेले आहेत. प हा पहिला हिस्सा, श म्हणजे शेवटचा हिस्सा आणि मन म्हणजे मधला हिस्सा. प आणि शची बेरीज करून जो आकडा येईल तो न वेळा मन मध्ये असतो. +१६५मध्ये १=५=६ म्हणून ६ हा आकडा मधे आला आहे. +१७७७६ मध्ये १=६=७. म्हणून ७ हा आकडा (तीन वेळा) मधे आला आहे. +ज्या संख्येतल्या अंकाच्या बेरजेने त्या संख्येला पूर्ण भाग जातो त्या संख्येला हर्षद संख्या म्हणावे, असे कापरेकरांनी ठरविले. +१०, १२, १८, २०, २१, २४, २७, ३०, ३६, ४०, ४२, ४५, ४८, ५०, ५४, ६०, ६३, ७०, ७२, ८०, ८१, ८४, ९०, १००, १०२, १०८, ११०, १११, ११२, ११४, ११७, १२०, १२६, १३२, १३३, १३५, १४०, १४४, १५०, १५२, १५३, १५६, १६२, १७१, १८०, १९०, १९२, १९५, १९८, २००, २०१, वगैरे. +३०८, २४७, ४७६ याही हर्षद संख्या आहेत, कारण या संख्यांना अनुक्रमे (३+०+८=)११ने, (२+४+७=)१३ने आणि (४+७+६=)१७ने निःशेष भाग जातो. +. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12258.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15986b8ec818e0345b96fbbaca80505b9d029366 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12258.txt @@ -0,0 +1,19 @@ +मास्टर दत्ताराम वळवईकर( वळवई १० जून १९१६; - वसई १२ जून १९८४) हे मराठी नाटकांत काम करणार मोठे अभिनेते व नाट्यदिग्दर्शक होते. त्यांचा जन्म वळवई या गोव्यातील खेड्यात झाला. विष्णूपंत बोरकर त्या काळी वळवई येथे नाटके करीत. त्यांनी दत्तारामांना नट म्हणून व माणूस म्हणून घडवले. मा. दत्तारामांचे ते मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक होते आणि दत्तारामबापूंनीही त्यांना अखेरपर्यंत पित्याचा मान दिला. +वयाच्या ९व्या वर्षी मास्टर दत्ताराम यांनी नाटकांच्या ओढीने घर सोडले, आणि ’कुंजविहारी’ नाटकात पेंद्याची विनोदी भूमिका करून रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. ते गोव्यामधील प्रभात संगीत मंडळी’मध्ये पोहोचले. तेव्हा तिथे जुन्या मराठी संगीत नाटकांचा जमाना चालू होता. पण म्हणावी तशी नाटके चालत नव्हती. या स्थित्यंतरातून मा. दत्ताराम यांचे अभिनयकौशल्य कसाला लागून मान्यता पावले. अभिनयामध्ये व दिग्दर्शनामध्ये नव्या-जुन्या दोन्ही शैलींचा सुयोग्य वापर ते करू लागले. मास्टर गंगाराम व मा. दत्ताराम हे दोन वळवई येथील अभिनेते रंगभूमी गाजवू लागले. +जुन्या तालीममास्तरांचा पगडा दत्तारामांवर अधिक असला तरी, नव्या अभिनयशैली त्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. जुन्या नव्यांचा एक अपूर्व संगम त्यांच्या रंगशैलीत होता. प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी दिग्दर्शित केलेल्या 'रक्त नको मज प्रेम हवे' या नाटकात अभिनय करताना त्यांनी आपला जुन्या नाटकातील अभिनय किंचितसा बाजूला ठेवून, ते नव्या अभिनयाला सामोरे गेले. तर 'कौन्तेय' आणि 'वैजयंती' या नाटकाच्या दिग्दर्शिका दुर्गा खोटे यांच्या दिग्दर्शनाखालीही त्यांनी तितकाच समर्थ अभिनय करून दाखवला. सखारामपंत बर्व्यांपासून ते पुरुषोत्तम दारव्हेकर आणि केशवराव दातेपासून ते चिंतामणराव कोल्हटकरांपर्यंतच्या दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनाखाली काम करून तेवढ्याच ताकदीचा अभिनय त्यांनी करून दाखवला. +उमेदीच्या काळात गोव्यातील नाटकांत अभिनय करून वयाच्या २२ व्या वर्षी मास्टर दत्ताराम मुंबईत लालबागला वास्तव्यास आले. लालबागमधील गणेशगल्लीतील हरदास मथुरादास चाळ नं. ४२, खोली नं. २२ हा त्यांचा पत्ता. तेव्हा दत्तारामच ख‍ऱ्या अर्थाने 'लालबागचा राजा' होते. त्यांच्या अभिनयामुळे सर्व लालबाग त्यांच्या प्रेमात होते. सकाळी उठून लालबाग मार्केटमधून पिश‍वीतून मटण, मासे, भाजीपाला इ. आणायचे काम ते स्वतःच करीत. वर्षाचे बारा महिने ते थंड पाण्याने आंघोळ करायचे. त्यांची आंघोळ अर्धा ते पाऊण तास चालायची. आंघोळ करताना त्या रात्री होणाऱ्या नाटकांचे संवाद जोरजोरात बोलणे चालू असायचे. लालबाग गणेशगल्ली येथील 'महाराष्ट्र सेवा मंडळा'चा नळसुद्धा दुपारी दत्तारामबापूंसाठी रिझर्व्ह असायचा. ते आंघोळ करून जाईपर्यंत दुसरा कुणीही आंघोळ करण्यासाठी तिथे येत नसे. +लालबागमध्ये आल्यावर परळच्या 'दामोदर हॉल' मध्ये त्यांची नाटके व्हायची. तिथे दत्तारामांच्या भूमिका पाहून गिरगांवातील साहित्यसंघाच्या नाटकांसाठी त्यांना बोलवणे आले. साहित्यसंघाच्या ’कौन्तेय’, ’दुसरा पेशवा’, ’भाऊबंदकी’ , ’वैजयंती’ , ’राजकुमार’ यांसारख्या नाटकांत नटवर्य नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, मामा पेंडसे यांसारख्या बुजुर्ग अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिका करून दत्तारामांनी 'नटवर्य' हे बिरुद मिळवले. पुढे 'ललितकलादर्श'च्या 'दुरितांचे तिमिर जावो', 'पंडितराज जगन्नाथ', 'पडछाया' या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. +मास्टर दत्ताराम यांनी तर नव्या दमाचे अभिनेते/अभिनेत्री डॉ. काशीनाथ घाणेकर, कृष्णकांत दळवी, रमेश देव, सीमा, श्रीकांत मोघे आणि पुढे सुप्रसिद्ध झालेल्या दिग्दर्शिका व अभिनेत्री विजया मेहता यांना नाट्यदिग्दर्शन केले. +मास्टर दत्ताराम यांनी ’मत्स्यगंधा’ या नाटकात केलेली देवव्रताची भूमिका विशेष गाजली. त्या नाटकातील एका प्रयोगात, नाटक एका विशिष्ट उंचीवर जाऊन स्तब्ध होते. गंगापुत्र देवव्रताच्या भीष्मप्रतिज्ञेने प्रेक्षागृह अवाक् होत असे. मास्टर दत्तारामांच्या मुखातून तारसप्तकात देवव्रताचा पुढील निर्धार व्यक्त होत असे. +' देवव्रत तर संपला. या गंगातीरावर त्याची उत्तरक्रियाही आटोपली. आता उरलो आहे मीऽऽ मीऽऽ मी ऽऽऽऽ भीष्म! ' +मा. दत्तारामांनी हाताशी आलेली प्रत्येक भूमिका अशीच जिवंत केली. रंगभूमीकडे त्यांनी एक व्रत म्हणून पाहिले आणि व्रताचा सांभाळ देवव्रताच्या निःस्पृह प्रतिज्ञेप्रमाणे त्यांनी आयुष्यभर केला. त्या अर्थाने मास्टर दत्ताराम म्हणजे मराठी रंगभूमीवरचे देवव्रतच. +रंगभूमी पवित्र आहे व तिचे पावित्र्य आपणाकडून राखले पाहिजे असे ते म्हणायचे. आणि म्हणूनच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकातील एक प्रमुख नट दारू पिऊन रंगमंचावर अभिनय करायला लागला, तेव्हा मा. दत्तारामांनी नाटकाच्या निर्मात्याला सांगून त्या प्रमुख नटाला काढून दुसऱ्या नटाला त्याच्या जागी उभे केले, पण मा. दत्तारामांना नाटकातून सोडले नाही. दत्तारामांसारख्या व्रतस्थ माणसांच्या शब्दांना तेव्हाच्या रंगभूमीवर मान होता. +मास्टर दत्ताराम यांची मुलाखत मुंबई दूरदर्शनने प्रसारित केली होती. त्या मुलाखतीत आपले मनोगत व्यक्त करताना दत्तारामबापू म्हणाले होते- +' परमेश्वर कृपेने मला भरपूर काही मिळाले. जीवनाबद्दल माझी कसलीच तक्रार नाही. सर्वांनी मला चांगले वागवले. माझ्यावर लोकांनी खूप प्रेम केले. पोटासाठी हा व्यवसाय मी पत्करला. व्यवसाय प्रामाणिकपणे करायचा, निष्ठेने करायचा ही शिकवण मला बालपणीच मिळाली. मी ती आयुष्यभर विसरलो नाही. त्याचे उत्तम फळ मला मिळाले. वसईला स्वतःच्या मालकीचे एवढे घर मी बांधीन असे माझ्या स्वप्नातही वाटले नव्हते. मी पूर्ण समाधानी आहे'. +प्रत्यक्षात भोगलेली अनंत दुःखे, यातना; सुरुवातीचा कठीण काळ आणि संकटांना तोंड देत खंबीरपणे चालवलेला संसार यांचा कुठलाही मागमूस त्यांच्या मुलाखतीत नव्हता. कारण आयुष्यातील फक्त चांगल्या आठवणी तेवढ्या लोकांसमोर ठेवाव्यात. संसारातील यातना आणि नाट्यपंढरीच्या वाटेतील कटू अनुभव विसरून जावे, असा त्यांचा जगण्याचा धर्म होता. +गोव्यातील वळवई गावात जन्मलेल्या या अभिनेता व मातब्बर दिग्दर्शकाने वयाची पन्नास वर्षं मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवले. मा. दत्तारामांनी गोव्यात सुरुवात केली, लालबागला ते नावारूपाला आले आणि वसईला स्थायिक झाले. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा, व महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मास्टर दत्ताराम यांना मिळाला. आपण कमावलेल्या पैशातूनच वसईला स्वतःचा 'अभिनय' बंगला त्यांनी बांधला. आणि वयाच्या ७२व्या वर्षी १० जून १९८४ला त्यांनी या बंगल्यातच अखेरचा श्वास घेतला. +त्यांच्या स्मरणार्थ फोंडा (गोवा) येथील नाट्यगृहाला ’मास्टर दत्ताराम नाट्यगृह’ असे नाव देण्यात आले आहे. +वसई गावात मास्टर दत्ताराम नावाचा 'रंगमंच' आहे. +मास्टर दत्ताराम यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वसई महापालिकेने १ ते ७ मे २०१३ या काळात जन्मशताब्दी कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात ’डिंपल प्रकाशना’ने मास्टर दत्तारामांवर लिहिलेले आणि अरुण धाडीगावकरांनी संपादित केलेले ’अभिनय मास्टर’हे पुस्तक प्रसिद्ध केले. या जन्मशताब्दीच्या निमित्ताने वसई महापालिकेने महाराष्ट्र राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित केली होती. यशस्वी एकांकिकेला ’मास्टर दत्ताराम जन्मशताब्दी स्मृती चषक’ प्रदान केला गेला. +पहा : मास्टर ; +वाचा : अभिनय मास्टर या पुस्तकांतील काही मजकूर diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12271.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0d0f86a11c3a4a9a7a67526909911b434c51d98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12271.txt @@ -0,0 +1 @@ +दद्दन मिश्रा ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12291.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b126568d8787afc537b1ef05f2751ef93cb02b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12291.txt @@ -0,0 +1,2 @@ +सूकेरटिंग वायुसेना तळ तथा दमदमा वायुसेना तळ हा भारताच्या आसाम राज्यातील तिनसुकिया येथे असलेला विमानतळ आहे. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान या वायुसेनातळाचा उपयोग अमेरिकेच्या दहाव्या वायुदलाने आणि एर ट्रान्सपोर्ट कमांडने केला. येथून सी-४६ कमांडो विमाने चीनमध्ये रसदपुरवठा करायची. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12305.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c785767c077db0d15a5153efa32410561040639 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12305.txt @@ -0,0 +1,9 @@ +दमणगंगा (दावण) नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे. +दमणगंगा (दावण) नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + + + +अडुळा नदी  · अळवंड नदी  · आरम नदी  · आळंदी नदी  · उंडओहोळ नदी  · उनंदा नदी  · कडवा नदी  · कवेरा नदी  · काश्यपी (कास) नदी  · कोलथी नदी  · खार्फ नदी  · गिरणा नदी  · गुई नदी  · गोदावरी नदी  · गोरडी नदी  · चोंदी नदी  · तान (सासू) नदी  · तांबडी नदी  · दमणगंगा (दावण) नदी  · धामण नदी  · नंदिनी (नासर्डी) नदी  · नार नदी  · पर्सुल नदी  · पांझरा नदी  · पार नदी  · पिंपरी नदी  · पिंपलाद नदी  · पुणंद नदी  · बाणगंगा नदी  · बामटी (मान) नदी  · बारीक नदी  · बोरी नदी  · भोखण नदी  · मान (बामटी) नदी  · मासा नदी  · मुळी नदी  · मोसम नदी  · म्हाळुंगी नदी  · वडाळी नदी  · वाकी नदी  · वाग नदी  · वाल नदी  · वालदेवी नदी  · वैतरणा नदी  · वैनत नदी  · वोटकी नदी  · सासू (तान) नदी + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12315.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dedc698772d3cdbf4e37f89a2ea3bef768dc56f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12315.txt @@ -0,0 +1,8 @@ + दमामे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12318.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea72982a308b4de72de601291401d559e0cd9044 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12318.txt @@ -0,0 +1,7 @@ +दमाल कृष्णस्वामी पट्टम्माल (१९ मार्च १९१९[१] - १६ जुलै २००९)[२] एक भारतीय कर्नाटक संगीतकार आणि तामिळ चित्रपटातील गायिका होत्या. त्यांच्या समकालीन एमएस सुब्बुलक्ष्मी आणि एम.एल. वसंतकुमारी यांना एकत्रितपणे अजूनही "कर्नाटिक संगीताची त्रिमुर्ती " म्हणून ओळखले जाते. या त्रिकुटाने कर्नाटक संगीतच्या मुख्य प्रवाहात महिलांच्या प्रवेशास सुरुवात केली. जगभरातल्या कर्नाटक संगीत प्रेमींनी त्यांचे कौतुक केले आहे.[३][४] त्यांना सरकार तर्फे अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत जसे; संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६१), पद्मभूषण पुरस्कार (१९७१), संगीत नाटक अकादमी फेलोशिप (१९९२), पद्मविभूषण पुरस्कार (१९९८) आणि कालिदास सन्मान पुरस्कार (१९९८-९९). +पट्टम्माल यांचा जन्म भारताच्या तामिळनाडूच्या कांचीपुरम येथील ब्राह्मण कुटुंबात झाला होता.[५] त्यांचे नाव अलामेलु असे ठेवले गेले, परंतु प्रेमाने त्यांना “पट्टा” म्हटले जात असे.[५][६] त्यांचे वडील दमाल कृष्णस्वामी दीक्षितर यांना संगीताची आवड होती व कर्नाटक संगीत शिकण्याची प्रेरणा त्यांच्या कडून मिळाली. त्यांची आई कांतीमती (राजम्माल) स्वतः एक गायक असूनही कठोर रूढीवादी परंपरांमुळे मित्रपरिवारा साठी सुद्धा त्यांना गायला परवानगी नव्हती. अशी पार्श्वभूमी असूनही, पट्टम्माल यांनी लहान वयातच गायन सुरू केले आणि संगीतात बऱ्यापैकी प्रतिभा दर्शविली.[७] +त्यांना गुरुकुलाचे औपचारिक प्रशिक्षण नव्हते.[८] लहानपणी, पट्टम्माल एखाद्या मैफिलींमध्ये बसत आणि घरी परततांना ऐकलेल्या गाण्याचे व रागांचे मुख्य भाग लक्षात घेत. त्यांचे भाऊ डीके रंगनाथन, डीके नागराजन आणि डीके जयरामन तिला या कार्यात मदत करत असे. त्यांनी वडिलांनी शिकवलेले साधे भक्तिगीत पण गायली आहेत. नंतर, त्यांला तेलगू भाषिक संगीतकारांकडून शिक्षण मिळाले, ज्यांना त्या "तेलगू वडियार" किंवा "तेलगू शिक्षक" असे म्हणत. त्यांती पट्टम्मालला तेलगू आणि संस्कृत शिकवले.[९] +वयाच्या आठव्या वर्षी पट्टम्माल यांनी भैरवीतले त्यागराजांचे "रक्षा बेट्टरे" गाण्यासाठी एका स्पर्धेत प्रथम पुरस्कार जिंकला.[६] +१९२९ मध्ये, वयाच्या दहाव्या वर्षी, पट्टमाल यांनी मद्रास कॉर्पोरेशन रेडिओसाठी (ज्याला आता आकाशवाणी म्हणून ओळखले जाते) प्रथम रेडिओवर गीत सादर केले. ३ वर्षांनंतर १९३२ मध्ये मद्रास रसिक रंजनी सभेमध्ये पहिल्यांदा सार्वजनिक मैफिलीत गीत प्रस्तुत केले.[६] एका वर्षा नंतर, त्या मैफिलीत नियमित कलाकार म्हणून चेन्नईला स्थायिक झाल्या. १९३९ मध्ये पट्टम्मालने आर. ईश्वरनशी लग्न केले. +संगीताची ही शैली सार्वजनिकपणे सादर करणारी ती पहिली ब्राह्मण महिला होती.[५] +१६ जुलै २००९ रोजी दुपारी दीड वाजता पट्टम्मलचे चेन्नई येथे नैसर्गिक कारणांमुळे निधन झाले.[२] त्यांचे पती आर. इस्वरन यांचे वयाच्या ९५व्या वर्षी, २ एप्रिल २०१० रोजी, निधन झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12321.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12321.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12329.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12329.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12370.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a3d1d2fa08c9e0bc8a2c3ae43a929ad6222dfea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12370.txt @@ -0,0 +1,8 @@ + दयाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12382.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62f02b0d265491ced8db7142036990ce77e84b0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12382.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा कानडा रागाचा एक प्रकार आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12385.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df34c9a4d376989f476de5d3501e7195a19aa5a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12385.txt @@ -0,0 +1,5 @@ +दरभंगाचे नकाशावरील स्थान +गुणक: 26°9′25″N 85°53′58″E / 26.15694°N 85.89944°E / 26.15694; 85.89944 + +दरभंगा हे भारताच्या बिहार राज्याच्या दरभंगा ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय व उत्तर बिहारमधील एक प्रमुख शहर आहे. जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाणारे दरभंगा ऐतिहासिक मिथिला राज्याचे राजधानीचे शहर होते. आजच्या घडीला दरभंगाला बिहारचे सांस्कृतिक केंद्र मानण्यात येते. २०११ साली दरभंगाची लोकसंख्या सुमारे ३.८ लाख होती. +दरभंगा उत्तर बिहारमधील सर्वात मोठे वाहतूककेंद्र आहे. भारतीय रेल्वेच्या पूर्व मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीखालील दरभंगा जंक्शन रेल्वे स्थानक येथील मुख्य रेल्वे स्थानक असून येथून दिल्ली, कोलकाता, पाटणा तसेच इतर अनेक प्रमुख शहरांसाठी रेल्वेगाड्या सुटतात. दरभंगा विमानतळ २०२० साली खुला करण्यात आला व आजच्या घडीला इंडिगो व स्पाईसजेट मार्फत येथून हैद्राबाद, मुंबई, बंगळूर, कोलकाता इत्यादी शहरांना जोडणारी थेट विमानसेवा चालू आहे. राष्ट्रीय महामार्ग २७ हा भारतामधील एक प्रमुख महामार्ग दरभंगामधून धावतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12418.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b35fc1d8b8f48470b7c037f2a448bd12d88730d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12418.txt @@ -0,0 +1,2 @@ +दरे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12426.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba23d7e66c377e11494c9076880a4ff087d1b207 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12426.txt @@ -0,0 +1,2 @@ +दरेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12431.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5646c63841093fda66a3068c419bff27a5785496 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12431.txt @@ -0,0 +1,2 @@ +दरेगाववाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12433.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d322f612877c3d6b9a20589a66528b2c7ccbfea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12433.txt @@ -0,0 +1,2 @@ +दरेगावहातगड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12438.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e700fabc480088af0f9e0adb1939789ff25c26a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12438.txt @@ -0,0 +1,16 @@ +आरसा ही एक अशी वस्तू आहे जी प्रकाश प्रतिबिंब अशा प्रकारे प्रतिबिंबित करते की काही प्रकाश तरंगलांबीच्या घटनेच्या प्रकाशात, प्रतिबिंबित प्रकाश मूळ प्रकाशाच्या बऱ्याच किंवा बहुतेक सविस्तर भौतिक वैशिष्ट्ये जपून ठेवतो, ज्याला विशिष्ट प्रतिबिंब म्हणतात.हे इतर प्रकाश परावर्तित वस्तूंपेक्षा भिन्न आहे जे ते सपाट पांढऱ्या रंगासारख्या रंग आणि विखुरलेल्या प्रतिबिंबित प्रकाशाशिवाय इतर मूळ तरंग संकेताचे बरेचसे जतन करीत नाहीत. +आरसा ही किमान एक परावर्तनशील पृष्ठभाग असलेली चमकदार वस्तू असते. सपाट आरसा हा सपाट पृष्ठभाग असलेला आरश्याचा प्रकार सर्वज्ञात आहे. याशिवाय प्रतिमा छोटी किंवा मोठी करायला अंतर्वक्र किंवा बहिर्वक्र आरसेदेखील वापरले जातात. +आरसा एक प्रकाशीय युक्ति आहे जो प्रकाशाच्या परावर्तन सिद्धान्त वर काम करताे. याला हिंदीत दर्पण किंवा आइना म्हणतात. +आरसा याचे प्रकार +आरसाचे मुख्यतः तीन प्रकार आहेत : +समतल दर्पण (plain mirror) +उत्तल दर्पण (convex mirror) +अवतल दर्पण (concave mirror) +परवलीय दर्पण(parabolic mirror) +आरस्याचे उपयोग +आपले प्रतिबिंब पाहण्यासाठी(प्रायः समतल आरसा) +गाडीत - मागून येणाऱ्या दुसऱ्या गाड्यांना पाहण्यासाठी (उत्तल दर्पण) +प्रकाशीय यंत्रात (दूरदर्शी, सूक्ष्मदर्शी इत्यादी) मध्ये +प्रकाशला एका बिन्दु वर केन्द्रित करण्यासाठी + +आरश्यामध्ये स्व:ताचे प्रतिबिब दिसते. आरसा हा भांग करण्यासाठी वापरला जातो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12442.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76fa17ecc48e2ddb9953abdd450589d8f2526c69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12442.txt @@ -0,0 +1,2 @@ +दर्फळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12448.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69c51ac8c03586daf1d1f2866ea159077375a97e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12448.txt @@ -0,0 +1,2 @@ + दर्यापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12457.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b60c7d04bfabc6f2d9fc22c10fec03fdb1dfd77b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12457.txt @@ -0,0 +1 @@ +दर्शन(हिंदू धर्म) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12463.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a47d31f6f5c1e61a857e86ad318ad7b12a44049 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12463.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +दर्शनप्रिय संदुन वीराक्कोडी (३ सप्टेंबर, इ.स. १९९३:कोलंबो, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12473.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5807ce6d169f44ce842e4464e8c2d138114e9f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12473.txt @@ -0,0 +1 @@ +जम्मू आणि काश्मीरमध्ये दाल सरोवर हे सुप्रसिद्ध सरोवर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1248.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5abeb27dd007e71c80d79dec51c370a5dc046ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1248.txt @@ -0,0 +1 @@ +ज्यॉं चेपलेन (४ डिसेंबर, इ.स. १५९५:पॅरिस, फ्रांस - २२ फेब्रुवारी, इ.स. १६७४:पॅरिस, फ्रांस) हा फ्रेंच कवी होता. हा अकॅडेमी फ्रांसेसचा संस्थापक सदस्य होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12489.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdb919ab494ab93fb41aada9dd4de7743519af28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12489.txt @@ -0,0 +1,3 @@ +दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री (DICCI) एक भारतीय असोसिएशन आहे जी दलितांनी स्थापन केलेल्या व्यावसायिक उपक्रमांना प्रोत्साहन देते.[१]  ही मिलिंद कांबळे यांनी २००५ मध्ये स्थापन केली आहे.[२]  ह्या संस्थेला अनेकदा टिकेला सामोरे जावे लागले होते कारण ही संस्था त्याच भांडवलशाही व्यवस्थांवर आधारित आहे ज्यांमधून दलितांचे शोषण होते.[३][४] कल्पना-सरोज, चंद्रभान प्रसाद आणि राजेश सरैया हे ह्या संस्थेचे काही महत्त्वाचे सदस्य आहेत. +डिक्की ह्या संस्थेचे १८ राज्यस्तरिय शाखा आणि ७ आंतरराष्ट्रीय शाखा आहेत. डिक्कीचे सदस्य हे वेगवेगळ्या उत्पादन, सेवा आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कंपन्या आहेत. ह्या संस्थेद्वारे व्यापार मेळावे, प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली जातात तसेच दलित लहान उद्योजकांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजनही केले जाते. या संस्थेचे मुख्याल पुणे येथे आहे.[५] + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12503.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a24c4c6514fd1ca9d9e92e2969319a356b5442b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12503.txt @@ -0,0 +1,2 @@ +नव-बौद्ध चळवळ (इतर नावे: दलित बौद्ध चळवळ, नवयानी बौद्ध चळवळ, आंबेडकर बौद्ध चळवळ, भारतीय बौद्ध चळवळ) ही विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली बौद्ध धर्मांतराची चळवळ आहे. ह्या चळवळीतून लोकांनी बाबासाहेबांचा नवयान बौद्ध धम्म अंगिकारला होता.[१] १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेवर आधारित हिंदू धर्मातून बाहेर पडून जातिव्यवस्थेत सगळ्यात खालचा दर्जा दिला गेलेल्या लोकांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली, व तेव्हापासून ही धर्मांतराची चळवळ आजही कार्यरत असून त्याद्वारे सर्व स्थरातील लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेत असतात.[२] या चळवळीने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित केला. भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% बौद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतून आलेले आहेत. +बौद्ध धर्म हा सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारताचा राजधर्म होता. तो कालांतराने अनेक कारणांमुळे अल्पसंख्याकांच्या धर्मांमध्ये गणला जाऊ लागला. १८९१ साली जेव्हा श्रीलंकेचे बौद्ध नेता व भिक्षु अंगारिक धर्मपाल यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली तेव्हापासून भारतात बौद्ध धर्माच्या पुनरागमनास सुरुवात झाली. महाबोधी सोसायटी ही फक्त उच्च जातीय लोकांनाच आपल्याकडे आकर्षित करते.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12505.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a217f5c4625330932d464a6d01f953f2180942c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12505.txt @@ -0,0 +1,29 @@ +दलित वाङ्मयाचा उदय १९६० नंतर झाला. चीड आणि बंड ही चळवळीची दोन प्रमुख वैशिष्ट्ये होती; तर वेदना विद्रोह आणि नकार ही या साहित्यातील महत्त्वाची तत्त्वे होती.[१] स्वातंत्र्य, समता, बंधुता, विज्ञाननिष्ठा, न्याय आणि लोकशाही ही मूल्दोये दलित साहित्याचा मूलाधार आहेत.[ संदर्भ हवा ] +हिंदु समाज व्यवस्थेमध्ये जातीची उतरंड आहे. त्अयामुळे उच्माच जात व कनिष्नुठ जात अशी विषमता असून 'दलितत्त्व' हे या विषमतेचे अपत्य आहे. दलितांवर या विषमतावादी समाजव्यवस्थेने पिढ्यांपिढ्या अन्याय केला. त्याला विरोध करण्यासाठी साहित्यकलेला दलितांनी त्यांच्याविरुद्ध लढण्याचे एक हत्यार बनविले आहे. त्यामुळे दलित लेखकांची जबाबदारी या विषमतेविरुद्लेध लेखन करून लढा देणे ही आहे, असे हा साहित्यप्रवाह मानतो. ही जबाबदारी स्पष्ट करताना अण्णा भाऊ साठे , "आम्ही दलित साहित्यिकांनी दलितांना वास्तव जगण्याच्या सर्व जुलुमातून मुक्त करणारे साहित्य निर्माण केले पाहिजे' असे यांनी सांगितले आहे.[ संदर्भ हवा ] +शत्रूंवर मात करण्यासाठी आयुधापेक्षा विचार हे फार मोठे शस्त्र आहे. ही इतिहासाची साक्ष असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील रक्तपातविरहित समाज परिवर्तनासाठी शब्दशस्त्रांचाच वापर करून, आपल्या तत्त्वज्ञानाच्या सामर्थ्यावर भारतीय समाजात परिवर्तन घडवून आणले. अण्णा भाऊ साठे यांनी त्याच शब्दसामर्थ्याची जाणीव ठेवून समाजप्रबोधनासाठी लेखनमाध्यम उपयुक्त असल्याचे दलित साहित्यिकांना सांगितले. त्याचप्रमाणे स्वतःही लेखन केले. दलितकथा लिहून त्यांनी मोलाचे काम केले आहे. +मराठीमध्ये दलित आत्मकथने हा प्रकार इ.स.१९६० नंतरच्या काळात मराठीत विशेष लोकप्रिय झालेला असून दलित साहित्यालाच नव्हे तर मराठी साहित्याला समृद्ध केलेले आहे. आत्मकथनांमुळे मराठी साहित्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहे. बलुतं- दया पवार, आठवणींचे पक्षी- प्र.ई. सोनकांबळे, उपरा- लक्ष्मण माने, मुक्काम पोष्ट देवाचे गोठणे- माधव कोंडविलकर, जिणं आमुचं- बेबी कांबळे, मला उद्ध्वस्त व्हायचंय- मल्लिका अमरशेख, माझ्या जल्माची चित्तरकथा-शांताबाई कांबळे, उचल्या- लक्ष्मण गायकवाड, कोल्हाट्याचं पोर- किशोर शांताबाई काळे, अक्करमाशी- शरणकुमार लिंबाळे, बेरड- भिमराव गस्ती, काट्यावरची पोटं- उत्तम बंडू तुपे, आमचा बाप आन आम्ही- नरेंद्र जाधव, अंतःस्फोट- कुमुद पावडे, तराळ अंतराळ - शंकरराव खरात, ढोर - भगवान इंगळे, संगराच्या पायवाटा - मारोतराव गोविंदराव भवरे ही मराठीतील काही गाजलेली दलित आत्मकथने आहेत. +ही नाटके अशी आहेत; वाटा पळवाटा (दत्ता भगत), अमली (ऋषिकेश सुलभ), अश्मक (दत्ता भगत), आगट (अशोक बुरबुरे), आग्या वेताळ (जॉनी मेश्राम), उचक्का (लक्ष्मण गायकवाड), कथा खैरलांजी (प्रा. अनिलकुमार साळवे), कॅम्पस (वामन तावड़े), काॅम्रेड जोशी (अमर रामटेके), कालचक्र (हेमचंद्रजा), काळोखाच्या गर्भात (भि.शि. शिंदे), कैफियत (रुस्तुम अचलखांब), कोर्ट मार्शल (स्वदेश दीपक), खेळीया, गांडू बगिचा (नामदेव ढसाळ यांच्या कवितासंग्रहावर आधारित एकांकिका), गावकी (आत्मचरित्र, रुस्तुम अचलखांब), चक्रांत, जय जय रघुवीर समर्थ, जाता नाही जात (सिद्धार्थ तांबे), झाडाझडती (शिल्पा मुंब्रिसकर), झुंबर विदूषक (प्रभाकर दुपारे), बाबा भांड लिखित ‘तंट्या’ कादंबरीवर आधारित ‘तंट्या’ तनमाजोरी, तृष्णापार (फ.मु. शिंदे), थांबा रामराज्य येत आहे (प्रकाश त्रिभुवन), देवनवरी, किरवंत (प्रेमानंद गज्वी), धादान्त खैरलांजी (प्रज्ञा पवार), पांढरा बुधवार, पुन्हा एकदा नव्याने (भगवान हिरे), पैदागीर, पोतराज, बळी अडगुळ (गुणशेखरन), भाई तुम्ही कुठे आहांत? (डॉ. ऋषिकेश कांबळे), महाभोज (मन्नू भंडारी), युगयात्रा (म.भि. चिटणीस), रापी (संजय जीवने), (डॉ. अरुण मिरजकर ) निब्बान, पिलर, ब्लॅक नाईटस ..... अंडरग्राऊंड व्हाया भीमनगर मोहल्ला (राजकुमार तांगडे), सुनो शेफाली (कुसुमकुमार), सुंबरान (रामदास कांबळे), स्त्री (कमल अडिकणे, १९८०), स्मारक (कुमार देशमुख), आदि. [ संदर्भ हवा ] +खरेखुरे दलित जाणिवेचे , दलित दुःखांचे , वेदनांचे आणि व्यथांचे जिवंतपणे सहृदयतेने दर्शन घडविण्यात हे दलित नाटककार यशस्वी झाले आहेत. जा दलित समाजातून ते पुढे आले आहेत त्या अनुभवांशी इमान राखून , अधिकारवाणीने सत्यनिरपेक्षतेने जीवनदर्शन घडविण्याची त्यांची लेखणी वचनबद्ध झाली . हा त्यांचा प्रयत्न बऱ्यापैकी साध्य झाला आहे . दलित चळवळीला गतिमान करण्याचे कार्य ह्या व्यासपीठाला मार्फत होत आहे असे ह्या नाटकांच्याअंतरंगाचा अभ्यास करताना दिसून येईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उदयाने व त्यांच्या विचारसरणीमुळे , शिकवणुकीमुळे भारतातील समग्र दलित समाजात जागृती निर्माण होऊ लागली . त्यांच्या समाज सुधारणांच्या विचारांनी व आंदोलनांनी दलितांचे एक नवे विश्व निर्माण झाले. जीवनाच्या विविध क्षेत्रात दलित समर्थपणे उभा राहिला. साहित्य हा एक त्याचाच प्रभावी आविष्कार होय . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानातून दलित साहित्य व दलित नाट्य जन्माला आले . प्रस्तुत दलित रंगभूमीवरील नाट्यकृती हे दलित चळवळीचे एक महत्त्वपूर्ण साधन मानले गेले असून त्यासाठी प्रामुख्याने आधारस्तंभ असणारे घटक म्हणजे दलित पॅंथर , आंबेडकरवाद , नामांतर चळवळ , धर्मांतर , दलितांवरील अत्याचाराचा जोरदार प्रतिकार तसेच दलितांच्या राखीव जागांच्या संदर्भात घटनात्मक तगादा , दलितांच्या विद्यमान परिस्थितीतील राजकारण व समाजकारण इत्यादी कार्यक्रम व विषय प्रामुख्याने दलित नाटकांमध्ये चित्रित झाले आहे. . +प्रस्तुत दलित रंगभूमीवरील नाट्यकृतीत अस्पृश्य समाजाचे हिणकस जीवन , प्रस्थापितांना कडून झालेली उपेक्षा , अत्याचार , छळ अंधश्रद्धा यांचे दर्शन घडते . प्रस्थापित समाजव्यवस्थेविषयी चीड म्हणजे विद्रोहाची प्रवृत्ती हे दलित नाट्य वाड् .मयचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल . ह्या दलित नाटकांचे स्वरूप प्राधान्याने प्रतिक्रियात्मक , संतप्तता , त्वेषपूर्णता , झालेल्या अन्यायाचा तीव्र निषेध इत्यादीचे दर्शन घडते .सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून निर्माण झालेले ही दलित नाट्य वाड् .मय त्यातून निर्माण झालेला संघर्ष अत्यंत धिटाईने व बारकाईने आपल्या नजरेसमोर उभा राहतो. त्यादृष्टीने ही दलित नाटके सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक बांधिलकीची केंद्रबिंदू आहेत . उदाहरणार्थ मन्वंतर, न्याय , युगयात्रा इत्यादी समाजातील वस्तुस्थिती आणि मानवी जीवनातील वास्तवता दलित नाटक नाकारू शकत नाही. म्हणूनच परिवर्तनाचा विचार देणारे सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे एक प्रभावी हत्यार मानले गेले आहे. +ही दलित नाट्य चळवळ खरी म्हणजे अस्सल देशी आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.ह्या नाटकाची निर्मितीच मुळी एका विचारांच्या प्रचारासाठी झाली आहे. ती गोष्ट म्हणजे आंबेडकरी चळवळीचा प्रचार व प्रसार होय! मला जाणवणारा, समजलेला भाग, समाजासाठी व्यक्त झाला पाहिजे. त्यांच्यापर्यंत नेण्याची एक नैतिक जबाबदारी माझ्यावर आहे. अशी एक भूमिका ह्या चळवळीच्या नाटकाच्या पाठीमागे आहे. आंबेडकरी विचाराने त्याला प्राप्त झालेला दृष्टीकोण दलित नाटककार ह्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी तो स्वतः या अभिव्यक्तीचा शोध घेत आहे. महात्मा फुले यांच्या " तृतीय रत्न " या नाटकात पासून ते सत्यशोधक तमाशा पर्यंत हा प्रयत्न झालेला दिसतो .तमाशातील मुक्त नाट्यचा वापर करून पुढे आंबेडकरी जलसे विकसित झाले. तेव्हा दलित नाटकांचा उगम शोधायचा झाल्यास ह्या जलसा शोधा घ्यावा लागणार आहे. जलसा हा त्यांच्या विचारांची अभिव्यक्तीची स्वतंत्र निर्मिती आहे. ह्याअविष्कार पद्धतीला ह्या समाजातील लोककलांची एक जणपरंपरा आहे. ह्या लोककलेतूनच तमाशा , सत्यशोधक तमाशे व पुढे आंबेडकरी चळवळीचे दलित नाटक जन्माला आले आहे. अशी ही दलित रंगभूमीवरील नाटकांची चळवळीच्या बरोबर चालत आलेली देशी परंपरा आहे. +ही नाटके नकार व विद्रोहाची जाणीव जोपासणारीच आहेत.दलितांच्या व्यथा , वेदना प्रस्तापित जोपर्यंत समजून घेत नाहीत तोपर्यंत ह्या चळवळीच्या नाटकांची अभिव्यक्ती ही विद्रोहीच राहणार. उदा. तनमाजोरी, देवनवरी ,साक्षीपुरम ,काळोखाच्या गर्भात, इत्यादी तेव्हा दलित चळवळीची ,आंबेडकरी विचारांची नाटके म्हणजे मूल्यवाचक, मूल्याधिष्ठित संकल्पना व जीवनपद्धती स्वीकारणारी साहित्यकृती होय ! असे निश्चितपणे म्हणता येऊ शकते.तेव्हा ह्या दलित नाटकांचा वेगळा प्रवाह, मानवी जीवनविषयक मू ल्ये परिवर्तनशील समाजाला परावर्तित विचारांची , शोषणा विरहित समाजजीवनाचा , समतेचा प्रवाह बलदंड करणारा ; मूल्याधिष्ठित विचार प्रणाली स्वीकारून वेगळे अस्तित्व असलेला असा हा मूलतःच वेगळा वाड्. मयप्रकार आहे याची नोंद ह्या ठिकाणी घेणे जरूर आहे. समाजक्रांतीचे जनक मराठीचे अध्य नाटककार महात्मा ज्योतिराव फुले हेच दलित नाट्य चळवळीचेही प्रेरणा स्थान होत . म्हणजेच दलित रंगभूमीवरील नाट्य चळवळीचा उगम महात्मा फुले यांच्या "तृतीय रत्न "(इ .स.१८५५ )यामध्ये निश्चित सापडतो. त्यांनी स्वतंत्र व वास्तवपूर्ण कथानकाचा आश्रय घेऊन धर्माच्या नावाखाली चालणारे शोषण ह्या नाटकात दाखवून दिले आहे. हा दलित नाटकांचा पहिला महत्त्वपूर्ण टप्पा होय .दलित नाट्याचे एक चांगले रूप म.भी.चिटणीस यांच्या" युगयात्रा "या नाटकात पहावयास मिळते. ह्या नाटकात ग्रीक शोकांकोचे येणारा "कोरस "जणू बोलका निवेदक म्हणून समोर उभा राहतो. दलित नाट्य चळवळीचे अभिमानाचे व गौरवाचे मानचिन्ह म्हणजे "युगयात्रा" नाटक होईल.[ संदर्भ हवा ] +समीक्षा आणि मूल्यमापन +दलित नाट्य चळवळीचे अप्रतिम, वैभवसंपन्न, कुशल, समर्थ लेखणीचे नाट्यलेखक श्री. प्रेमानंद गज्वी यांच्या गाजलेल्या अनेक नाट्यकृतींचा उल्लेख ह्याच ठिकाणी करावा लागतो. पहिली कलाकृती म्हणजे" देवनवरी"(१९८०). यात कथानकाचा प्रपंच न करता देवदासींच्या आयुष्याची परवड महत्त्वाच्या घटनातून व्यक्त होते .त्याविषयीचे स्फोटक चित्र ह्या ठिकाणी, ह्या नाटकात केले आहे.ज्या पौराणिक घटनांतून ही कथा सुरू झाली ती सुरुवातीलाच संक्षेपाने ;पण प्रभावीपणे सादर केले आहे. त्यानंतर ह्या कथेत गुंतलेल्या प्रातिनिधिक व्यक्तींच्या आधारे देवदासींचे आयुष्य चित्रित करण्यात आले आहे. त्यात आई-वडील, पुजारी ,इनामदार आणि वेश्या व्यवसायाचा दलाल अशा व्यक्ती येतात . ह्या चित्रणातील त्वेष इतका अनावर आहे की , त्यामध्ये कथेची रूपरेखा ही स्पोटक रूप धारण करते. इनामदार हा एक माणूस परंपरेचा व प्रवृत्तीचा प्रतिनिधी ! देवदासींची जीवघेणी व्यथा ,वीठबिगारीचे जिने जगणाऱ्या या दुर्दैवी व्यक्ती यांना मुक्ती कधी मिळणार? असा प्रश्न ह्या नाटकाच्या निमित्ताने आपणापुढे उभा राहतो. ह्या नाटकात व्याकुळ , व्यथित , सामाजिक दुःखाने ग्रस्त असणारे , दैन्य आणि अन्याय हेच नशिबी असणारे अशा ह्या देवदासी ! त्यांच्या मनःस्थितीचे दर्शन ह्या नाटकात घडते. तिचा नाट्यरूप अविष्कार हा उद्रेकासारखा आहे . मग तो संवाद अगर कवितेच्या ओळी यातून प्रकट होताना आपला मूळ आवेग किंवा कायम ठेवतो .‘ देवनवरी ’ला राम गणेश गडकरी नाट्य पुरस्कार (१९८२—८३) मिळाला म्हणून ह्या ठिकाणी पुन्हा एकदा आवर्जून नोंद घ्यावी लागते. गज्वीचे दुसरे वैशिष्ट्यपूर्ण गाजलेले नाटक म्हणजे ‘ तनमाजोरी ’ या नाटकाला अनंत काणेकर पुरस्कार आणि इ.स.१९८४–८५–८६ ह्या तीन वर्षातील ‘ सर्वोत्कृष्ट नाटक आणि मामा वरेरकर ( १९८५ ) नाट्यपुरस्कार ’ लाभले असून हे नाटक अतिशय गाजले . तसेच ‘ तनमाजोरी ’ह्याच नाटकाला ‘राम गणेश गडकरी ’ पुरस्कार सालचा लाभला असून या नाटकाचा प्रयोग लंडन येथे देि.२/११/१९८५ रोजी ग्रँड हॉल , फुलहम रोड लंडन येथे सायंकाळी ७:२० वाजता झाला. यावेळी ‘ तनमाजरी ’ नाट्यग्रंथाचे प्रकाशन डॅडी दंडवते यांच्या हस्ते झाले . या नाटकाच्या निमित्ताने श्री. प्रेमानंद गज्वी ३० ऑक्टोबर १९८५ला लंडनला गेले होते. तसेच सध्या अलीकडच्या प्रेमानंद गज्वी यांच्या गांधी-आंबेडकर (१९७७) या नाटकात प्रथमच मराठी रंगभूमीच्या इतिहासात स्री पात्र विदूषकाची निर्मिती करून दाखवली आहे. त्यामुळे या नाटकाला वेगळीच परिणामकारकता प्राप्त होते. त्याचप्रमाणे मागे उल्लेख केलेल्या ‘तनमाजोरी’ ह्या नाटकात समाजातील अन्यायाची प्रखर जाणीव एकजीव सामर्थ्याने व्यक्त झाली आहे . या नाटकाचा प्रयोग लंडन नेते रंगभूमी दिनानिमित्त २ नोव्हेंबर १९८५ रोजी करण्यात आला . सेक्सपियरच्या रंगभूमीवर इतक्या प्रचंड ताकतीचे मराठी नाटक सादर केले जाते जागतिक नाट्य परंपरेला शोभणारी घटना होती . ‘तनमाजोरी’ हे नाटक असे आहे की, त्यामध्ये कौर्य , अन्याय , सूड यांचा सच्चा उद्रेक होणारा अनुभव साकार केला गेलाआहे .ह्यानिमित्ताने श्री. प्रेमानंद गज्वी लंडनला गेले होते. धरणावर काम करणाऱ्या वेठबिगारांच्या जीवनावरचे हे नाटक आहे . अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी माणूस कसा पेटून उठतो याचे चित्रण ह्या नाटकात सामर्थ्य संपन्नतेने प्रगट झाले आहे. आत्तापर्यंत ह्या नाटकाचे बावन्न प्रयोग झाले असून लंडन येथील नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन श्री. विक्रम गोखले यांनी केले होते. +प्राध्यापक दत्ता भगत यांच्यासारख्या दलित रंगभूमी आणि चळवळीला आकार देणाऱ्या व तिला पुढे नेणाऱ्या , समृद्ध करणाऱ्या नाटककाराचा आवर्जून उल्लेख समृद्ध करणाऱ्या नाटककाराचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे , अशी त्यांची ‘खेळिया’ (१९८६)‘ वाटा-पळवाटा’ (१९८८)आणि ‘अश्मक’(१९९० )अशी दलित नाट्य सृष्टीची परिपूर्ण असणारी व मानदंड लागणारी प्रसिद्ध नाट्यकृती! प्रेक्षकांच्या अभिरुचीचे भान ठेवणाऱ्या ह्या नाट्यकृती आपणाला अंतर्मुख करतात. समाज प्रबोधनाचे व्रत स्वीकारून दलितांमधील अंतर्गत संघर्ष, विद्यमान दलित चळवळीची दिशा , त्यांच्या लढ्याचे सामर्थ्य –मर्यादा ह्याविषयी वस्तुनिष्ठतेने, अलिप्तपणे चित्रण करणारी हे नाटके लोकप्रिय आहेत . ह्या त्यांच्या कलाकृतीला मराठी नाट्यसृष्टीत तोड नाही. दलित नाट्य चळवळीतील आघाडीचे नाट्यलेखन करणारे प्राध्यापक दत्ता भगत ह्यांचा ह्या नाट्यकृती दलितांमधील अंतर्गत व बहिर्गत संघर्षात त्यातील नाट्य रंगवीत आपल्यासमोर साकार करतात.[ संदर्भ हवा ] +दलित रंगभमीवरील नाटकांचा केंद्रबंदू दलित समस्या हा आहे.जात,धर्म, पंथ हा त्यांचा समस्येचा संदर्भ आहे. हे खरे असले तरी तो एका मानवजातीचा संघर्ष आहे. हे खरे असले तरी तो एका मानव जातीचा संघर्ष आहे. अशी ही दलित चळवळीची नाटके मानवाच्या मुक्तीसाठी चाललेल्या धडपडीचे , चळवळीचे साधन आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या मानवी मूल्यांसाठी हा संघर्ष आहे.दलित दलितेतर अशा सर्व प्रेक्षकांपर्यंत जाणारी ही दलित नाट्यचळवळ आहे. केवळ अन्याय , दारिद्र्याचे, अत्याचाराचे चित्रण, सवर्ण विरुद्ध दलित हा या प्रस्तुत नाटकांचा केवळ विषय नाही, तर मानवाच्या प्रति असणाऱ्या ‘करुणेपोटी’ निर्माण झालेले हे नाट्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाची जीवन ज्योत असलेल्या ह्या दलित नाट्य चळवळीने धर्मांधता, अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध संघर्ष करण्याचे योजनाबद्ध कार्य स्वीकारले आहे. परंपरावाद्यांची इच्छा एकच आहे, माणसाने परंपरेनुसार जगावे आणि प्रबोधनाने जागवलेली माणसे आता तशी कृती करण्यास तयार नाहीत. हा खरा संघर्षाचा ,विद्रोहाचा मुद्दा आहे, विशेष म्हणजे ह्या आंबेडकरी चळवळीच्या दलित नाट्यकृतीत परंपरावादी व्यक्ती ‘खल’ म्हणून वावरते. +आत्तापर्यंत नऊ अखिल भारतीय स्वरूपाची दलित नाट्य संमेलने आयोजित करण्यात आली आहेत. शिवाय वेळोवेळी दलित नाट्यमहोत्सव देखील आयोजित करण्यात आले आहेत. दलित रंगभूमी समृद्ध करण्याचे श्रेय सर्वस्वी भि. शि. शिंदे , प्रेमानंद गज्वी , प्राध्यापक दत्ता भगत, श्री रामनाथ चव्हाण, श्री टेक्सास गायकवाड , श्री प्रभाकर दुपारी, श्री प्रकाश त्रिभुवन , श्री रुस्तम अचलखांब ,प्राध्यापक अविनाश डोळस, प्राध्यापक मधुसूदन गायकवाड यांच्याकडे प्रामुख्याने जाते. दलित रंगभूमीवर नाट्यकृती सादर करणाऱ्या नाट्यसंस्था खालील प्रमाणे: +पुणे  :-- दलित रंगभूमी , दलित थिएटर अकादमी , शाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंच , प्रबुद्ध रंगभूमी , क्रांती थेएटर्स. +नागपूर :- नवचैतन्य रंगमंच , पॅंथर्स थिएटर्स , संकेत थिएटर्स , भारतीय दलित रंगभूमी , मुक्तवाहिनी , नागसेन , अभिनव कला , विप्लवी. +मुंबई - ठाणे :-अभिरुची, नालंदा. +औरंगाबाद :- दलित थिएटर्स , प्रतिभा थेएटर्स , दलित नाट्य अकादमी , क्रांती थेएटस. +सोलापूर :- समता रंगमंच , प्रज्ञा रंगमंच , बुद्धिष्ट कल्चर अकादमी . +अमरावती  :-दलित थिएटर +दिल्ली  :-आव्हान . +आंबेजोगाई  :- दलित युवक आघाडी , कला विभाग. +ननेर :- नवनिर्माण रंगमंचम +मध्यप्रदेश :- जग नाटयमंच +बिहार- पाटणा  :-लोक समिती , जनपथ . +आणि याबरोबरच अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाची नोंदही ही जाता-जाता करणे इष्ट ठरते. +संमेलन. अध्यक्ष. ठिकाण वर्ष +पहिले भि. शि.शिंदे पुणे फेब्रुवारी १९८४ +साचा:प्रा. दत्ता भगत, अध्यक्षीय भाषण, तिसरे अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, आंबेजोगाई मे १९८६ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12506.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e5e54bbd0bba057e711e75051a3a1e6fb11bfbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12506.txt @@ -0,0 +1,13 @@ +दलित विमेन स्पीक आउट: कास्ट, क्लास अँड जेंडर व्हायोलन्स इन इंडिया हे पुस्तक जयश्री मंगुभाई आणि इतर लेखकांनी लिहलेलले आहे.[१] +दलित स्त्रियांवर होत असलेल्या / चाललेल्या जात-वर्ग-लिंग भेदभाव आणि हिंसाचाराच्या दृष्टीने कठोरपणे बेताल सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सत्ता यांची समीकरणे व त्याचा परिणामांचे विश्लेषण हे अनुभवांच्या माध्यमातून मांडताना त्यातील क्लिष्टता विश्लेषणात्मकरित्या मांडली आहे. +दलित स्त्रियांवर सातत्याने होत असलेले अत्याचार हे सरळसोट पणे होणारे नाहीत.त्यामागील जात, वर्ग, आणि लिंगभाव यातील विषमता यांची पाळेमुळे खोलवर असलेली दिसून येतात. सदर पुस्तकात दलित[२] स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार व हिंसाचाराविषयीचे अभ्यासात्मक विश्लेषण केले आहे. लिंगभाव, जात समानतेचा अधिकार भारतात मूलभूत अधिकारांमध्ये आहे, असे असले तरी त्याची पायमल्ली सातत्याने होताना दिसते.अगतिकतेसकट भारताच्या लिंग, जात आणि वर्ग पदानुक्रमाच्या तळाशी असलेली जातीय, वर्गीय मानसिकता आणि व्यवस्था यात दिसून येते.दलित स्त्रियांवर होत असलेल्या / चाललेल्या जात-वर्ग-लिंग भेदभाव आणि हिंसाचाराच्या दृष्टीने कठोरपणे बेताल सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सत्ता यांची समीकरणे व त्याचा परिणामांचे विश्लेषण हे अनुभवांच्या माध्यमातून मांडताना त्यातील क्लिष्टता विश्लेषणात्मकरित्या मांडली आहे. तसेच प्रस्तुत पुस्तकात चार राज्यांमधील एकूण पाचशे दलित स्त्रियांच्या स्वकथणातून आणि मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्यावर होणाऱ्याध हिंसाचार, अत्याचाराची क्लिष्टता आधिक विश्लेषणात्मकरित्या मांडली आहे. याबरोबरच काही कथा,उतारे आणि नमून्यांचीनिवड पद्धतीने मांडणी केल्याने त्यातील स्पष्टता लक्षात येते. +1.जात,वर्ग आणि लिंगभावामुळे होणारे हिंसाचार +2.दलित स्त्रियांवरील हिंसाचाराचे पद्धतशीरपणे नैसर्गिकीकरण +3.सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये असलेली जबरदस्त विषमता +4.दलित स्त्रियांवर होणारा हिंसाचार हा एकसाचेबद्ध नसुन त्याचे विविध आयाम लक्षात घेणे आवश्यक आहे. +सदरच्या पुस्तकात प्रकरण 4 आणि 13 मध्ये दलित स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचाराविषयीचे अभ्यासात्मक विश्लेषण केले आहे, तसेच प्रकरण 14 मध्ये दलित स्त्रियांवरील हिंसाचाराचे पद्धतशीरपणे नैसर्गिकीकरण कसे केले जाते याची सविस्तर मांडणी केली आहे.यातील सर्व प्रकरणे एकमेकांशी जोडलेली आहेत, त्यामुळे एकूणच पुस्तकात जात,वर्ग आणि लिंगभावामुळे होणारे हिंसाचार आणि अत्याचार हे लोकांच्या मानसिकतेतून होतातच परंतु जातव्यवस्था, वर्गव्यवस्था आणि लिंगभावाला करणीभूत असलेली पितृसत्तात्मक[३]व्यवस्था इ. मुळे होतात हे वाचकांच्या लक्ष्यात येते. सदरील अभ्यास हा स्त्रियांच्या/ दलित स्त्रियांच्या मानवी हक्क पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक जीवन किंवा खाजगी जीवनातील हिंसा, अत्याचार असो त्याच्या निर्मूलनासाठी संयुक्त रूपाने एकत्र येऊन जात-वर्ग लिंगभाव आणि हिंसा निर्मूलनासाठी,एक चिकिस्तक दृष्टीकोण अभ्यासकांसमोर ठेवतात, व प्रशासनाणे देखील व्यापक प्रतिबंधात्मक आणि शिक्षात्मक उपाय अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.दलित स्त्रीवादी[४] अभ्यासक यांनी सदर पुस्तकाचा लिंगभावात्मक दृष्टीकोणातून पहिले आहे. यामुळे विविध अभ्यासक,कार्यकर्ते,वाचक इत्यादिसाठी प्रस्तुत पुस्तक महत्त्वाचे असे आहे. +कुठल्याही जातींच्या वस्त्यांमध्ये दलित स्त्रियांच्या परिस्थितीवर नजर टाकल्यास जात, वर्ग आणि लिंगभावानुसार उतरंडीच्या तळाशी असलेल्या दलित स्त्रियांची हलाखी/ परिस्थिति लक्षात येते. जात, वर्ग आणि लिंगभावावर आधारित विषमता आणि हिंसाचाराच्या रोगाची लागलेली लागण स्त्रिया भोगत असतात. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये असलेली जबरदस्त विषमता(प्रछन्न)हे या रोगाचे मूळ कारण आहे. त्याचबरोबर जातीव्यवस्थेच्या स्तररचनेमद्धे एकूणच समाजरचनेच्या उतरंडीमद्धे ज्या प्रकारची अस्पृश्यता पाळली जाते त्याचाही परिणाम दलित स्त्रियांबरोबरच एकूणच स्त्रियांवर होताना दिसतो. परंतु प्रस्तुत पुस्तकात दलित स्त्रियांवर होणारा हिंसाचार हा एकसाचेबद्ध नसुन त्याचे विविध आयाम लक्षात घेणे आवश्यक आहे हे अभ्यासक,वाचक,चळवळीतील कार्यकर्ते आणि एकूणच समाजव्यवस्था इत्यादींचे लक्ष वेधून घेतात. दलित स्त्रियांना एफआयआर नोंदणी करताना अनेक अडचनिंना सामोरे जावे लागते,त्यामध्ये मुख्यत:ती स्त्री आहे म्हणुन आणि ती दलित स्त्री आहे म्हणुन देखील पीडित स्त्रीची तक्रार नोंदणी करवून घेण्यास संबंधित शासकीय अधिकारी टाळाटाळ करतात.त्यामुळे असलेल्या कायद्यांमद्धे सुधारणा व्हावी तसेच न्यायालयीन कामकाज त्वरित केले जावे यासाठी अनेक स्वायत्त संघटना व अभ्यासक काम करत आहे. यामध्ये स्त्रीवादी अभ्यासक यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहे. विविध अभ्यासकांनी दलित स्त्रियांवर व दलित स्त्रीवादावर अभ्यास केले आहेत त्यापैकी शर्मिला रेगे[५][६] आणि गोपाळ गुरू[७] DALIT WOMEN TALK DIFFERENTLY: A CRITIQUE OF DIFFERENCE AND TOWARDS A DALIT FEMINIST STANDPOINT POSITION. यांनी दलित स्त्रिया ह्या वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात.शर्मिला रेगे या आपल्या www.academia.edu/8467140/Dalit_Women_Talk_Differently या लेखात ते चिकिस्तकरित्या मांडतात.दलित स्त्रियांच्या स्वकथणाच्या अंनुभावातून अतिशय प्रभावीपणे अनेकविध पदर व त्यांची मांडणी प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकांनी केलेली दिसते. दलित स्त्रियांना ग्रहीत धरण्याचे राजकारण हये सातत्याने होताना दिसते. जातीय भेदभावमुळे स्त्रियांवरील अत्याचारमुळे, हिंसाचारमुळे अत्याचार करणारे इथे प्रस्थापित सत्तेचा वापर करताना दिसतात. त्यामुळे दलित वस्त्त्यावर होणारा अत्याचार हा कमी होण्याऐवजी तो वाढताना दिसतो +१. “A remarkable feature of this study is its attempt to evolve a taxonomy of violence….[T]he manner in which Dalit women work to preserve a sense of the self in the midst of all works against such an effort is moving and humbling.” +(V. Geetha, The Hindu) +About the Author +२॰Aloysius Irudayam S. J. is program director of the Research, Advocacy, and Human Rights Education Department at the Institute of Development Education, Action and Studies in Tamil Nadu. Jayshree P. Mangubhai is currently a senior program officer with Christian Aid in India. Joel G. Lee was a researcher at the Indian Institute of Dalit Studies and is now a graduate student at Columbia University. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12537.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d09b510abc18a2fd31583971b577bde8d0e9752 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12537.txt @@ -0,0 +1,5 @@ +दवणेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. +दवणेवाडी गाव +महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात दवणेवाडी हे गाव आहे. दवणेवाडी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण पुणे सुमारे 63 कि.मी. अंतरावर अाहे. दवणेवाडी गावापासून तालुक्याचे ठिकाण पुरंदर सुमारे 33 कि.मी. अंतरावर अाहे. दवणेवाडी गावाचे क्षेत्रफळ सुमारे 521.51 हेक्टर अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार दवणेवाडी गावाची एकूण लोकसंख्या 372 अाहे. २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे 82 कुटूंब दवणेवाडी गावात राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार 82 गावात पुरुषांची संख्या 177 असून महिलांची संख्या 195 अाहे. दवणेवाडी गावात पोस्ट ऑफिस नाही. दवणेवाडी गावचा पिन कोड ४१२ ३११ हा आहे. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा दवणेवाडी गावात आहे. दवणेवाडी गावात रेल्वे स्थानक नाही. दवणेवाडी राष्ट्रीय महामार्गा / हायवे (रोड) जवळ नाही. दवणेवाडी गाव राज्यमार्गा (रोड) जवळ नाही. दवणेवाडी गाव जिल्हामार्गा (रोड) जवळ नाही. दवणेवाडी गावात राष्ट्रीयकृत (नॅशनल)/व्यवसायिक बँका नाहीत. दवणेवाडी गावात सहकारी बँका नाहीत. दवणेवाडी गावात विविध कार्यकारी सोसायटी (विकास) आहे. दवणेवाडी गावात कृषी पणन सोसायटी नाहीत. दवणेवाडी गावात बचत गट नाहीत. दवणेवाडी गावात दैनिक बाजार भरत नाही. दवणेवाडी गावात अाठवडे बाजार भरत नाही. दवणेवाडी गावात सार्वजनिक वाचनालय नाही. दवणेवाडी गावात वर्तमानपत्र मिळत नाही. +धनकवडी, काळदरी, मांढर, माहूर, बहिरवाडी, बांदलवाडी diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12558.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139df4062010275fb3ede817bb8d531c08b68be6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12558.txt @@ -0,0 +1,2 @@ +दशमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. दर महिन्यात साधारणत: शुद्ध आणि वद्य अश्या दोन दशम्या येतात. दशमीलाच द्वादशी म्हणतात. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12559.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7e4bfe37dfdf3f12e1a267b5945de14f4efcd6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12559.txt @@ -0,0 +1 @@ +दशमी हा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. हा पोळी/भाकरीचा एक प्रकार आहे. दशमी म्हणजे दुधात कालवलेल्या पिठाची पोळी किंवा भाकरी. ही काहीकाही उपासांना चालते. प्रवासासाठी गुळाची दशमी करतात. ही पाच-सहा दिवस टिकते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1257.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91f98202858c700cbb59d36061d338da8dba8772 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1257.txt @@ -0,0 +1,3 @@ +जोसेफ पॉल ज्यो डिमाजियो (२५ नोव्हेंबर, १९४१:मार्टिनेझ, कॅलिफोर्निया, अमेरिका - ८ मार्च, १९९९:हॉलिवूड, फ्लोरिडा, अमेरिका) हा अमेरिकेचा व्यावसायिक बेसबॉल खेळाडू होता. +आपल्या मेजर लीग बेसबॉल कारकिर्दीची सगळी तेरा वर्षे न्यू यॉर्क यांकीझकडून खेळलेल्या डिमाजियोला तीनदा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आणि तेराही वर्षे त्याचा ऑल-स्टार संघात समावेश होता. डिमाजियोचा सलग ५६ सामन्यांमध्ये एकतरी हिट मारण्याचा विक्रम आजतगायत अबाधित आहे. त्याच्या बॅटिंगच्या कसबामुळे त्याला जोल्टिन ज्यो आणि द यांकी क्लिपर अशी टोपणनावे दिली गेली होती. +डिमाजियो काही काळासाठी मॅरिलिन मन्रोशी विवाहबद्ध होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12574.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbe2da88906cd4756c4cdb3fc546236a3dbc40e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12574.txt @@ -0,0 +1 @@ +दसक्रोई विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12598.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98d295a00fafe16d6e8b348ad1dc0ca409f5ec69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12598.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 34°60′N 76°50′E / 35.000°N 76.833°E / 35.000; 76.833 गुणक: latitude minutes >= 60{{#coordinates:}}: अवैध अक्षांश + +दह हानु हे भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्हातील खालसी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12635.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cb954865e30bff1e3e14a98edec4588216826c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12635.txt @@ -0,0 +1,2 @@ +दहिथाणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12644.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2702745d987719d215a3bb3858e61053c7c1dca8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12644.txt @@ -0,0 +1,2 @@ +दहिवडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12664.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49272f6da433c1619a88aeeffe5af467936f9626 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12664.txt @@ -0,0 +1,2 @@ +दहिवली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12674.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b776269fca5fbf09d508d770d38a5e91f36bc705 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12674.txt @@ -0,0 +1,9 @@ +दहिवले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी मार्गावर उजवीकडे जाणाऱ्या फाट्याने करवाळे गावाच्या मार्गाने गेल्यावर घाटीम गावानंतर हे गाव लागते. सफाळे रेल्वेस्थानकापासून हे गाव १२ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १४८ कुटुंबे राहतात. एकूण ६९९ लोकसंख्येपैकी ३२७ पुरुष तर ३७२ महिला आहेत. गावाची साक्षरता ७७.६८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८८.९७ आहे तर स्त्री साक्षरता ६७.६५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १२१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.३१ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा सफाळेवरून उपलब्ध असतात. +मांडे, एडवण, डोंगरे, विराथन बुद्रुक, दारशेत, घाटीम, कांदरवन, कांद्रेभुरे, मिठागर, बंदर, कोरे ही जवळपासची गावे आहेत.दहिवले गाव हे पेणांद, कांदरवन, नवघर, घाटीम ह्या गावासोबत नवघर-घाटीम ग्रामपंचायतीमध्ये येते. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12693.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8312635ffb8e4ba39b75a2ad4ae5e8d41c6e7c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12693.txt @@ -0,0 +1,2 @@ +दहीकुटे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12717.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b909ad318c843a9ee63c37d398092f917bf34e40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12717.txt @@ -0,0 +1 @@ +दहेगाम विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12723.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdbb345a957998d485c77bb154125fd5763b84df --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12723.txt @@ -0,0 +1 @@ +दहेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1274.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..650cd0209018683b47b5f8c6968d43566a128cab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1274.txt @@ -0,0 +1 @@ +जोसेफ स्टानिस्लॉस ज्यो सोलोमन (२६ ऑगस्ट, १९३०:गयाना - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९५८ ते १९६५ दरम्यान २७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12740.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c014f4d06562714b39e199439361a12c27fc76b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12740.txt @@ -0,0 +1,2 @@ +दहेळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1275.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9de6583268c0c6c379117f98f9c58e8d1cc60ef2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1275.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोसेफ चार्ल्स स्कुडेरी (२४ डिसेंबर, १९६८:क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. +ज्यो याने दक्षिण ऑस्ट्रेलिया, क्वीन्सलंड आणि लॅंकेशायरकडून एकूण ८२ प्रथम-श्रेणी आणि ६४ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12788.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56a33e7f0d71f293ec03234de8c7a29adca2a6a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12788.txt @@ -0,0 +1,2 @@ +दांते बोन्फिम कोस्ता सान्तोस उर्फ दांते (पोर्तुगीज: Dante Bonfim Costa Santos; १८ ऑक्टोबर १९८३ (1983-10-18), साल्व्हादोर दा बाईया) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २०१३ पासून ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग असलेला दांते २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक व २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे. +क्लब पातळीवर दांते २००४-०६ दरम्यान फ्रान्समधील लील ओ.एस.सी., २००९-१२ दरम्यान बुंडेसलीगामधील बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख तर २०१२ पासून बायर्न म्युनिक ह्या क्लबांसाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12791.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1bb6d90a1ac49096a239c722d8e0f790e2d7f7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12791.txt @@ -0,0 +1,2 @@ +दंतेवाडा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.हे शहर दंतेवाडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +हे ठिकाण जगदलपूरपासून आग्नेयेस सुमारे ५५ किमी लांब आहे. येथे दंतेश्वरी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर तेथील आदिवासींचे आराध्यदैवत आहे.हे ठिकाण शाकिनी व डाकिनी या दोन नद्यांच्या संगमावर आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12807.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7965185ecf2ab3e7ae67e81f00feb79c0984eb60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12807.txt @@ -0,0 +1,2 @@ +दाऊतपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12834.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed9b4d9be817056232d5d2402b5af6dcc74d034c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12834.txt @@ -0,0 +1,4 @@ +दागिने म्हणजे स्त्रियांचे सर्वात प्रिय आणि मौलिक अलंकार. अर्थात, पुरुषांचे आणि मुलांचेही काही खास दागिने असतात. दागिने हे सर्वसाधारणतः विशेष दुर्मीळ (आणि अर्थात किंमती) धातूंपासून केलेले असतात आणि त्यांत बरेचदा विविध सुंदर हिरे बसवलेले असतांत. +सूचनेनुसार एखादा तसाच्या तसा दागिना तयार करायला खूप कौशल्य लागते. हे काम हाताने करावे लागते. टिकल्या पाडणे, तार तयार करणे, जोडकाम करणे, तासकाम करणे अशा वेगवेगळ्या टप्प्यांमधून धातू जातो आणि मग दागिना घडतो. काही दागिने साच्यातून दाब देऊन बनवले जातात. सोन्याच्या पत्र्यावर ठसा उमटवूनही दागिने घडवले जातात. त्यावर जोडकाम, तासकाम आणि चमक आणणे यासारख्या प्रक्रिया हाताने केल्या जातात. डाग दिल्यावर जो जाड भाग तयार होत जातो भाग म्हणजे बिरडे. बिरड्या म्हणजे अलंकराचे निर- निराळे पदर जेथें एकत्र करतात तें टोपण, जाड तुकडा. हे काहीवेळा गोल कडे स्वरूपात असू शकते. कधीकधी या कड्यावर एक धातूचा ठिपकाही असते. दागिने घडवताना सोन्याचा वापर अधिक होतो. तसेच बांगड्या, अंगठ्या हे प्रकार मुशीत धातू ओतूनही तयार केले जातात. धातूवर नक्षीकाम तयार करणे ही एक कला आहे. यासाठी पूर्वी पारंपरिकरित्या प्रशिक्षित कारागीर असत. परंतु नवीन तंत्रज्ञानुसार आता हे काम संगणकावरही केले जाते. त्यासाठी कॅड (CAD) कॉम्प्युटरएडेड डिझायनिंग या संगणक प्रणालीद्वारा दागिन्यांच्या नक्षीचे काम केले जाते. ही बनवलेली नक्षी कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्‍चरिंग मशिनमध्ये फीड करून त्यातून एक प्रतिकृती बनवली जाते. ही काहीवेळा मेणातही बनवली जाते. त्यात योग्य त्या सुधारणा करून मग दागिना घडवला जातो. +दागिन्यांमध्ये अनेक प्रकार आहेत. +या संस्थेत तीन वर्षांचा डिझायनिंगचा डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12838.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adea24e7922d3ca6746d7105c5496a14701e8309 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12838.txt @@ -0,0 +1,3 @@ +दागिस्तानचे प्रजासत्ताक (रशियन: Республика Дагестан; अव्हार: Дагъистан ЖумхΙурият) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. उत्तर कॉकासस भौगोलिक प्रदेशात वसलेल्या दागिस्तानच्या पूर्वेस कॅस्पियन समुद्र, दक्षिणेस अझरबैजान व पश्चिमेस जॉर्जिया देश आहेत. + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12842.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..542b2b0b27fb7ad593d61894ce1dd216f5dcbf2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12842.txt @@ -0,0 +1,6 @@ +दाजीकाका गाडगीळ ऊर्फ अनंत गणेश गाडगीळ (जन्म: ११ सप्टेंबर, १९१५; - पुणे, १० जानेवारी, २०१४) हे पुण्यातील प्रसिद्ध सराफी पेढी पी.एन.गाडगीळ ॲन्ड सन्सचे मालक होते.[ संदर्भ हवा ] +मूळचे कोकणातले असणारे हे गाडगीळ कुटुंब २०० वर्षांपूर्वी सांगलीमध्ये स्थिरावले आणि सराफी, सावकारी असा जोडव्यवसाय करत राहिले. २९ नोव्हेंबर १८३२ रोजी `गणेश नारायण गाडगीळ' या नावाने सराफी पेढीचा शुभारंभ झाला. पुढे सराफी व्यवसायात थोरले बंधू पु. ना. ऊर्फ आबा गाडगीळ, मधले गणेश नारायण ऊर्फ दादा (हे दाजीकाकांचे वडील) आणि तिसरे बापूकाका, अशा तिघांची भागीदारी होती.[ संदर्भ हवा ] आबांची सत्शीलता, निर्व्यसनीपणा, समतोल वृत्ती, मितभाषी व्यवहार, जनहिताची तळमळ यांचा खोल ठसा दाजीकाकांवर उमटला. माधुकरीसाठी येणारे विद्यार्थी, जेवायला येणारे वारकरी, वाईचे, काशीचे विद्वान ब्राह्मण, सख्खे, सावत्र, चुलत नातेवाईक, सुना-मुलींचा गोतावळा असा सतत माणसांचा राबता असणाऱया सांगलीच्या घरात दाजीकाकांची जडणघडण झाली. वयाच्या विसाव्या वर्षी दाजीकाकांनी दुकानात पाऊल ठेवले आणि हा परिपाठ पुढे सत्तर वर्षे टिकून राहिला. `आधुनिक पाणिनी' म्हणून संबोधल्या जाणाऱया काशीनाथशास्त्री अभ्यंकर यांची पुण्यात राहणारी बुद्धिमान कन्या कमलाबाई दाजीकाकांच्या पत्‍नी होत.[ संदर्भ हवा ] +दाजीकाकांनी पुण्यासारख्या चोखंदळ बाजारपेठेत १९५८ च्या प्रारंभी 'मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ आणि कंपनी' या नावाने दुकान थाटले. सांगलीहून आणलेले कुशल कारागीर आणि दाजीकाका व त्यांच्या पत्‍नी कमलाताई यांच्या आपुलकीमुळे पुणेकरांनी दाजीकाकांना आपलेसे केले. संपूर्ण कुटुंबाला व्यवसायात जोडून घेण्याचा धडा देत दाजीकाकांनी सोन्या-चांदीप्रमाणे हिरे-माणके आणि कालानुरूप ज्वेलरीच्या व्यवसायाचे कौशल्यही आत्मसात करून घेतले. हिरे व रत्‍नांचा स्वतंत्र विभागही सुरू केला. 'ब्रॅंड ॲम्बॅसिडर' नियुक्त करण्याची दाजीकाकांची कल्पना सराफी व्यवसायात चमकून गेली. बारकोड सिस्टिम, कॉम्प्युटराइज्ड रेकॉर्ड अशा आधुनिक माध्यमातून दाजीकाकांनी व्यवसायातील कालानुरूप व्यवस्थांशी लीलया जुळवून घेतले. गाडगीळांची आता सहावी पिढी या व्यवसायात आहे.[ संदर्भ हवा ] +इ.स. १९७१ मध्ये दाजीकाकांचे चिरंजीव विद्याधर पुण्याच्या दुकानात कामाला लागले. आणि त्यांच्या लग्नानंतर सूनबाई वैशाली गाडगीळ हिशेबाची बाजू सांभाळू लागल्या. दाजीकाकांचे पुतणे अजित हेही दुकानाचे आधारस्तंभ बनले. पीएनजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पु.ना. गाडगीळ ॲन्ड सन्स या दुकानाच्या आज पुण्यात अनेक शाखा आहेत.[ संदर्भ हवा ] +दाजीकाकांनी आपल्या व्यवसाय बंधूंना यशस्वीरीत्या एकत्र आणले. सराफ असोसिएशनचे ते १९८७ साली अध्यक्ष झाले. सराफांतील मतभेद दूर करून सभासदसंख्या वाढविण्याबरोबरच जिल्ह्यांच्या ठिकाणी सभा घेऊन त्यांनी सराफांना एकजुटीचे महत्त्व पटवून दिले. 'सुवर्णपत्र' या नावाने त्यांनी संघटनेचे मुखपत्रही सुरू केले. बदलणारे कायदे- करप्रणालीविषयी सराफांना माहिती करून दिली. व्यवसायात महिलांना नोकरी देऊन त्यांना 'कस्टमर रिलेशन्स'चे प्रशिक्षणही दिले. ८० वर्षांवरील व्यक्तींसाठीचा शतायू क्लब, गांधर्व महाविद्यालयाच्या वास्तूसाठी भरीव मदत, अंबाजोगाईत भक्तनिवासाची उभारणी, लातूर भूकंपग्रस्तांच्या आयुष्याची फेरउभारणी, बुद्धिबळाच्या प्रसारासाठी संस्था आदींच्या माध्यमांतून कला-क्रीडा-संस्कृतीसह सामाजिक आघाडीवरील अनेक सेवाभावी संस्थांना ते अखेरपर्यंत मदत करीत होते. पुण्यातील लक्ष्मी रोडवरच्या पे-ॲन्ड पार्क कायद्याला दाजीकाकांनी लाक्षणिक सत्याग्रह करून विरोध केला. आज लक्ष्मी रोडला असलेली पार्किंगची व्यवस्था त्याचेच फलित आहे. कलाकारांना रोख बक्षिसे देणे, कार्यक्रमातील पैशाची त्रुटी भरून काढणे, अडचण असणाऱयांना सहज मदत करणे असा त्यांचा सढळ देणारा हात होता.[ संदर्भ हवा ] +दाजीकाका गाडगीळांच्या आयुष्यावर मंगला गोडबोले यांनी लिहिलेले ’सुवर्णमुद्रा’ नावाचे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनाने छापून प्रसिद्ध केले आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12845.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..835a24e7e2102bd6c24ce96e80bbd07f0e1a0a89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12845.txt @@ -0,0 +1,2 @@ + दाडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12882.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f58977c1366916e0990ff2c6a30d01a38cc2fabf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12882.txt @@ -0,0 +1,12 @@ +१९° ०१′ ०४.७३″ N, ७२° ५०′ ४१.१५″ E +दादर हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. +दादर हे मुंबई शहर जिल्ह्यातील उपनगर आहे . +दादर या शब्दाचा अर्थ जिना किंवा शिडी असा आहे. पूर्वी परळ आणि माहीम यांच्यामधे चालायचे रस्ते फार थोडे होते. इतरत्र माळरान, खाड्या आणि डबकी होती. या भागातील लोकांनी ही जागा दगड-मातीने भरली. अशाप्रमाणे दादरने सखल परळला थोड्या उंचावरच्या माहिमला जोडले. म्हणून दादर ह्या नावाने प्रसिद्ध झाले. +१८९९- १९०० दरम्यान दादर- माटुंगा- वडाळा-शींव हा सगळा परिसर योजनाबद्ध विकसित केलेला मुंबईतील पहिला उपनगरी भाग होता. १८९० च्या दरम्यान आलेल्या प्लेगच्या साथीमुळे शहर विकास प्राधिकरणाने मुख्य शहरामधील गजबजाट कमी करता यावा यासाठी एक विकास योजना तयार केली. त्यावेळी करण्यात झालेल्या परीक्षणा प्रमाणे दादर-माटुंगा परिसरात ६०,००० च्या आसपास, त्याच संख्येत माटुंगा-शींव परिसरात आणि ८५,००० च्या आसपास लोकांना शिवडी-वडाळा परिसरात वसवण्याचे योजले होते. +योजनेप्रमाणे बांधकामांस सुरुवात झाली. यात प्रमुख भर हा सांडपाण्याच्या व्यवस्थेवर होता. इमारतींची उंची तीन मजल्यांपेक्षा जास्त नसावी तसेच दोन इमारतींमध्ये योग्य अंतर असावे असे ठरले. या योजनेत रहिवासी इमारतीं सोबतच व्यावसायिक आणि शैक्षणिक इमारतीसुद्धा होत्या. खेळाची मैदाने तसेच उद्यानांसाठीही जागा राखून ठेवण्यात आली होती. +जवळजवळ ४४० एकर (१.८ किमी२ ) इतकी जमीन याकरता संपादित करण्यात आली होती. या नव्याने विकसित केलेल्या परिसराचा फायदा उठवण्यासाठी पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थाची निर्मिती करण्यात आली. दादरच्या पारशी आणि हिंदू वसाहती तसेच माटुंग्याची तमिळ वसाहत या अशाच प्रकारे विकसित करण्यात आल्या होत्या. +नव्याने बांधण्यात आलेल्या मोहम्मद आली मार्गावरून प्रवास करता, दादर महात्मा फुले मंडई (तेव्हा क्रॉफर्ड मार्केट) पासून सहा मैलांवर येते. त्याच बरोबरीने ट्रामचा विस्तार या नवीन उपनगरापर्यंत करण्यात आला. फेब्रुवारी १९२५ च्या दरम्यान ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेने उपनगरी मार्गावर काम करण्यास सुरुवात केली. +शहर विकास प्राधिकरणाच्या योजनेनुसार वीरमाता जिजाबाई तंत्रशिक्षण संस्था (तेव्हा व्ही.जे.टी.आय. ) आणि राजा शिवाजी विद्यासंकुल (तेव्हा किंग जॉर्ज स्कूल) या शैक्षणिक संस्थाची दादर परिसरात स्थापना करण्यात आली. १९३५ च्या दरम्यान रामनारायण रुईया आणि १९३९ च्या दरम्यान रामनिरंजन पोद्दार या महाविद्यालयांची सुुरवात झाली. +१९३७ पर्यंत शिवाजी पार्क आणि सभोवतीचा परिसर विकसित झाला. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12908.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f75a804090934fbe3eefb7432cd982b6ce9683c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12908.txt @@ -0,0 +1,5 @@ +२०° १६′ १२″ N, ७३° ०१′ १२″ E +दादरा आणि नगर-हवेली हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी एक केंद्रशासित प्रदेश आहे. याच्या उत्तरेला गुजरात राज्य तर इतर तिन्ही दिशांना महाराष्ट्र राज्य आहे. २०११ च्या जनगणनेनुसार दादरा आणि नगर हवेलीची लोकसंख्या ३,४२,८५३ एवढी आहे तर क्षेत्रफळ ४९१ चौ.किमी आहे. येथील साक्षरतेचे प्रमाण ७७.६५ टक्के आहे. गुजराती व मराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच भात व रागी ही येथील प्रमुख पिके आहेत. + + +दादरा और नगर हवेली का गहरा इतिहास हमलावर राजपूत राजाओं द्वारा क्षेत्र के कोली सरदारों की हार के साथ शुरू होता है। मराठों ने राजपूतों को हरा कर 18वीं सदी के मध्य में अपना शासन स्थापित किया। मराठों और पुर्तगालियों के बीच लंबे संघर्ष के बाद 17 दिसंबर (दिसम्बर) 1779 को मराठा पेशवा माधव राव II[8][9] ने मित्रता सुनिशचित करने के खातिर इस प्रदेश के 79 गावों को 12,000 रुपए का राजस्व क्षतिपूर्ति के तौर पर पुर्तगालियों को सौंप दिया। जनता द्वारा 2 अगस्त,1954 को मुक्त कराने तक पुर्तगालियों ने इस प्रदेश पर शासन किया। 1954 से 1961 तक यह प्रदेश लगभग स्वतंत्र रूप से काम करता रहा जिसे ‘स्वतंत्र दादरा एंव नगर हवेली प्रशासन’ ने चलाया। लेकिन 11 अगस्त 1961 को यह प्रदेश भारतीय संघ में शामिल हो गया और तब से भारत सरकार एक केंद्र शासित प्रदेश के रूप में इसका प्रशासन कर रही है। पुर्तगाल के चंगुल से इस क्षेत्र की मुक्ति के बाद से ‘वरिष्ठ पंचायत’ प्रशासन की परामर्शदात्री संस्था के रूप में कार्य कर रही थी परंतु इसे 1989 में भंग कर दिया गया और अखिल भारतीय स्तर पर संविधान संशोधन के अनुरूप दादरा और नगर हवेली जिला पंचायत और 11 ग्राम पंचायतों की एक प्रदेश परिषद गठित कर दी गई।[3] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12914.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee1e7c9bae270c1250010bb450430bfc0bd9c23a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12914.txt @@ -0,0 +1 @@ +१२१६३/१२१६४ लोकमान्य टिळक टर्मिनस - चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वे सेवा आहे. ही गाडी दररोज मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते चेन्नई सेंट्रल ह्या स्थानकांदरम्यान धावते. मुंबई ते चेन्नईदरम्यानचे १२६१ किमी अंतर ही गाडी २१ तास व ३५ मिनिटांमध्ये पूर्ण करते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12916.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57b36efde0e0e21ed322c352acc07b630a0d6aad --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12916.txt @@ -0,0 +1,71 @@ +स्रोत:गूगल मॅप्सMumbai Dadar-Chennai Egmore Superfast Express 12163Karjat Khopli Slow Local EMU 96005Pragati Express 12125Kurduwadi-Miraj Passenger 51437Kuruduvadi-Latur Passenger 2KLCR +दादर-सोलापूर पट्टा हा भारतीय रेल्वेतील मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गाचा एक प्रशासकीय भाग आहे. याची कक्षा मुंबईच्या दादर उपनगरापासून सोलापूर पर्यंत आहे. या पट्ट्यात कल्याण, पुणे, दौंड, कुर्डुवाडी ही मोठी रेल्वे जंक्शन व स्थानके आहेत. +हा मार्ग मुंबईतील दादर येथून सुरू होतो. येथे पश्चिम रेल्वेचा मुंबई वडोदरा मार्ग समांतर आहे. उत्तर व ईशान्येकडे जाताना ठाण्याची खाडी ओलांडल्यावर कल्याण येथे नागपूरकडे जाणारा मार्ग वेगळा होतो. येथून दक्षिणेकडे तीव्र वळण घेत हा मार्ग आग्नेयेकडे कर्जत येथे पोचतो. कर्जत स्थानकात सोलापूरकडे जाणाऱ्या गाड्यांना दोन किंवा तीन अधिक इंजिने लावली जातात. पळसदरी येथून हा मार्ग बोरघाट चढून खंडाळा व लोणावळा येथे घाटमाथ्यावर येतो. येथून पुढे हा मार्ग इंद्रायणी काठाने पुणे येथे पोचतो. येथे कोल्हापूर-सांगलीकडे जाणारा मार्ग दक्षिणेकडे जातो. चेन्नईकडे जाणारा मार्ग दौंडकडे जातो. येथपर्यंतचा मार्ग दोन पदरी आणि विद्युतीकरण झालेला आहे. पुढे भीमा नदीच्या खोऱ्यातून कुर्डुवाडीमार्गे सोलापूर येथे हा पट्टा जातो. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12918.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e732ca4906a31710ace51abfc6902d18721c9dc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12918.txt @@ -0,0 +1,3 @@ +दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची दैनंदिन सेवा देणारी रेल्वेगाडी आहे. जन शताब्दी एक्सप्रेस ताफ्यामधील ही वेगवान आणि आरामदायी गाडी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला गोव्यातील मडगांव शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबईच्या दादर व गोव्याच्या मडगांव ह्या स्थानकांदरम्यान रोज धावते व ७५० किमी अंतर १० तास व ३० मिनिटांमध्ये पूर्ण करते. +कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या ही गाडीची वाहतूक संपूर्ण प्रवासामध्ये इलेक्ट्रिक इंजिन द्वारे जाते. ह्या गाडीत साधारणपणे केवळ बसायची सोय असलेले २ वातानुकुलीत डबे तर १० साधारण डबे असतात. +कोकण कन्या एक्सप्रेस व मांडवी एक्सप्रेस ह्या दोन गाड्या देखील मुंबई व गोव्यादरम्यान रोज धावतात.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12925.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e57b4b717a50152e6c22caf1d85e5605d168e5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12925.txt @@ -0,0 +1,25 @@ +कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (८ ऑगस्ट, इ.स. १९३२ ; भोर, पुणे - १४ मार्च, इ.स. १९९८ ; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगनाट्यातून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेत तसेच हिंदी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली. +विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत. +दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. +व्हाईट कॉलर्ड (पांढरपेशा) वर्गाला त्यांच्या कमरेखालच्या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. पण पिटातल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतले त्यानेच त्यांची कारकीर्द यशस्वी करवली. +द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारिकेशी पडद्यावरची नको तितकी घसट व ह्या सर्वामुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके/वादंग ह्यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली....... +पिटातल्या प्रेक्षकांना ह्या सर्वाशी काही देणे घेणे नव्हते. दादांचा प्रेक्षक वर्ग ठरलेला असे. दूरदर्शन अस्तित्वात नसलेल्या काळात - दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी पिटात शिट्या वाजवत 'गंगू'च्या तंगड्यांची चर्चा करणारा वर्ग हा त्यांच्या चित्रपटांचा 'मायबाप' होता. +८ ऑगस्ट १९३२ला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नांव कृष्णा कोंडके होते. नायगाव - मुंबईच्या मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला जन्मलेल्या ह्या "कृष्णा" ने नावाचे सार्थक मराठी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले. बॅंड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्ये, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले. +दादांचे बालपण नायगावच्या - मराठी कामगार वस्तीतल्या चाळीत गेले. लहानपणापासून खोड्याळ (काहीसे मवाली) असलेल्या दादांनी 'अपना बाजार' येथे नोकरी केली. सोडावॉटर बाटल्या..... +नायगाव परिसरात - "बॅंडवाले दादा" ह्या नावाने त्यांना लोक ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्र मंडळीत रमत. +कलेची सेवा बॅंड पथकाच्या मार्फत करणाऱ्या दादांनी मग 'सेवा दलात' प्रवेश केला. तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. दादा कोंडके यांनी ’दादा कोंडके आणि पार्टी’’ नावाचे एक कला पथकही काढले. प्रख्यात लेखक वसंत सबनिसांशी ते ह्याच संदर्भातून जोडले गेले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनिसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. तोवर वसंत सबनिसांना त्यांच्या "खणखणपूरचा राजा" ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावित केलेलेच होते. हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनिसांनी मदतीचा हात पुढे केला. सबनिसांनी लिहिलेल्या "विच्छा माझी पुरी करा" ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. १५०० च्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले 'विच्छा.... 'चा मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले. +दादांचे शब्दोच्चार एके ५६ रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे, पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर (मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे) डोक्यावर घ्यायचे. +१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या "तांबडी माती" ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेल्या "सोंगाड्या -(१९७१)" ने दादांचे आयुष्य बदलून टाकले. 'सोंगाड्या' ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या ह्या चित्रपटानंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली. स्वतःच्या "कामाक्षी प्रॉडक्शन" ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रदर्शित केले. +१९७२ - एकटा जीव सदाशिव, १९७३ - आंधळा मारतो डोळा, १९७५- पांडू हवालदार, १९७६ - तुमचं आमचं जमलं, १९७७ - राम राम गंगाराम, १९७८- बोटं लावीन तेथे गुदगुल्या, १९८०- ह्योच नवरा पाहिजे, १९८७ - आली अंगावर, १९८८- मुका घ्या मुका, १९९०-पळवा पळवी, १९९२- येऊ का घरात व १९९४- सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशित केले. १९८१ साली 'गनिमी कावा' त्यांनी दुसर्ऱ्या (बहुदा भालजींच्याच) बॅनरखाली केला. +एखाद्यावर पूर्ण विश्वास कसा टाकावा हे दादांकडून शिकावे..... कामाक्षी प्रॉडक्शनची टीम वर्षानुवर्षे कायम राहिली..... त्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण ह्यांचे संगीत, महेंद्र कपूर व उषा मंगेशकर - पार्श्वगायनासाठी तर 'बाळ मोहिते' प्रमुख दिग्दर्शन साहाय्यक..... कुठल्याही 'क्विझ' कार्यक्रमात हा प्रश्न विचारल्यास बेधडक उत्तरे हीच द्यावीत...... +लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' त्यांनी केले. +हिंदीतून - तेरे मेरे बीच में (१९८४); अंधेरी रात में दिया तेरे हात में (१९८५), खोल दे मेरी जुबान (१९८६), आगे की सोच (१९८९) ह्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. +१९७७ साली पांडू हवालदार ह्या मराठी चित्रपटाच्या धर्तीवर "चंदू जमादार" हा गुजराती चित्रपट काढला. +सोंगाड्या चित्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका केली व तीच त्यांच्या जीवनाचा 'टर्निंग पॉंईंट' ठरला. नाम्या कलावतीच्या तमाशाला जातो व त्याला तमाशाची चटक लागते हे त्याच्या 'आये'ला आवडत नाही. ती त्याला घराबाहेर काढते व तो कलावतीच्या आश्रयाला जातो व तेथे तो तमाशात नावांरूपाला येतो असे हे कथानक आहे. ह्या भोळ्या 'नाम्या' ने दादांना एका रात्रीत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. पण उभ्या आयुष्यात त्याच 'नाम्या' सारखे दादा साधेपणाने वावरले. ताडदेवच्या कामाक्षीच्या कार्यालयात त्यांना भेटायला त्यांचे चाहते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांतून यायचे व दादांनी त्यांना कधीच निराश परत जाऊ दिले नाही. चाहत्यांबरोबर फोटो सेशन हा त्यांचा वेगळा दैनिक कार्यक्रम असे.. चाहत्यांकडून स्वतःच्या चित्रपटातले संवाद, क्षण वगैरे ते त्यांच्यात समरसून ऐकून घेत..कुणी त्यांना आपल्या मुला-बाळांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यास येई तर कुणी दुकानांच्या उद्‌घाटनाचे.. पण 'तांबडी माती' हा पहिला चित्रपट केलेल्या ह्या साध्या भोळ्या नटसम्राटाने स्वतःचे पाय त्याच मातीवर घट्ट रोवून ठेवले होते ! त्यांच्या सारखा खरोखरचा 'डाउन टू अर्थ' नट मिळणे असंभव ! +वादग्रस्त दादांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवातही वादग्रस्तच असायला हवी, असाच विधिसंकेत असावा..... कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादांच्या 'सोंगाड्या' चित्रपटाच्या आगाऊ आरक्षणाला बगल देऊन देवानंदचा 'तीन देवियॉं' हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. दादांनी बाळासाहेब ठाकरेंना साकडे घातले. मग काय विचारता? शिवसैनिकांनी कोहिनूरबाहेर "राडा" घातला! कोहिनूरच्या मालकांना सेनेचा दणका मिळताच 'सोंगाड्या' प्रदर्शित करावयाचे सोंग आणावे लागले.. पण सोंगाड्या सुपर डुपर हिट्ट ठरला व मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली. +१९७२ साली 'एकटा जीव सदाशिव' प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईप इतकी झाली होती, की खुद्द राज कपूरने आपल्या पोराला लॉंच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली, आणि 'बॉबी' पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना 'एकटा जीव सदाशिव' उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या 'आंधळा मारतो डोळा'ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला. +१९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रूपात दादा पुन्हा पडद्यावर आले. 'पांडू हवालदार'मध्ये दादांनी 'अशोक सराफ' या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हा हवालदार तिकीटबारीवर MI6च्या एजंटला भारी पडला. पांडू हवालदारमुळे मुंबईत MGMला The Man With The Golden Gun लावायला सिनेमागृहे मिळेनात. कधी नव्हे ते जेम्स बॉंडचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला. +दादांची अवघी कारकीर्द वादग्रस्त होती.. सेन्सॉरच्या दंडेलीपुढे नमते न घेण्याची प्रवृत्ती किंवा नियमाविरुद्ध जाण्याची खुमखुमी; त्यांची शिवसेनेशी बांधीलकी; त्यांचे प्रणय; त्यांचे व्यक्तिगत आयुष्य ते मृत्यूनंतर उठलेले वाद हे एका वादग्रस्त चरित्राचे पैलू असावेत. कायद्याने ते विवाहित होते व तेजस्विनी नावाची त्यांना कन्या होती. पण जनमानसांत ते अविवाहित म्हणून वावरले. +मार्च १४, १९९८ रोजी पहाटे ३.३०ला रमा निवास ह्या दादरच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना बाजूच्याच सुश्रूषा नर्सिंग होममध्ये हालवण्यात आले. आदल्याच दिवशी त्यांचे स्नेही डॉ. अनिल वाकणकरांनी त्यांना तपासले होते पण शेवटी त्यांचे सुश्रूषा हॉस्पिटलात प्राणोत्क्रमण झाले. त्यावेळी त्यांची मोठी बहीण लीलाबाई मोरे हयात होत्या. पुतण्या विजय कोंडकेंनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले... +मृत्यूनंतरही वादांनी दादांचा पिच्छा पुरवला. वाद होता दादांच्या वारसा हक्कांबाबत. दादांनी मृत्युपत्रात आपली संपत्तीची कार्यवाह म्हणून एक संस्था स्थापन केली होती / करायला सांगितले होते. विश्वस्त म्हणून उषा चव्हाण, डॉ. अनिल वाकणकर, साबीर शेख ( त्या काळचे कामगार मंत्री), गजानन शिर्के व वसंत भालेकरांचा समावेश होता. पुढे दादांच्या वारसांनी त्यांच्या मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिले व त्यांची सर्व संपत्ती वादग्रस्त ठरली. +दादा कोंडकेंची जन्मतिथी कृष्णाष्टमी, तारीख ८ ऑगस्ट आहे.. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12929.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78e0dde18ee08f218bfffa783bcd33013ee0490e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12929.txt @@ -0,0 +1,3 @@ +दादा सामंत इ.स. १९२९ - २२ मे, २०२०:बोरीवली, मुंबई, महाराष्ट्र) हे मुंबईतील कामगार नेते आणि कामगार कायद्याचे अभ्यासक होते. डाॅ. दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होत. +१९८१ साली मुंबईत झालेल्या गिरणी संपानंतर दादा सामंत यांनी ग्वाल्हेर येथील मिलमधील नोकरी सोडून दत्ता सामंत यांच्यासोबत युनियनमध्ये सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली. डाॅ. दत्ता सामंत यांची जानेवारी १९९७ मध्ये हत्या झाली. त्या हत्येनंतर १८ जानेवारी १९९७ ते ९ मे २०११ पर्यंत दादा सामंत यांनी कामगार आघाडी आणि संलग्न युनियनचे अध्यक्षपद सांभाळले. +दादा सामंत यांनी गळफास लावून आत्महत्या केली अशी बातमी आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12936.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f064fa226edab9e77f3a776cc6718b65b85a2338 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12936.txt @@ -0,0 +1 @@ +दादाजी भुसे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे कृषी व माजी सैनिक कल्याण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12954.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53d335d4d4aeb3cfca981817005a94b975020de2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12954.txt @@ -0,0 +1,6 @@ +दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत खात्यातर्फे दिला जातो. दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते. +१९६९ पासून दिल्या जात असणाऱ्या ह्या पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आली आहे. +दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात तो सादर केला जातो. प्राप्तकर्त्याचा त्यांच्या "भारतीय चित्रपटांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी केलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी" सन्मान केला जातो आणि भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असलेल्या समितीद्वारे त्याची निवड केली जाते. या पुरस्कारामध्ये स्वर्ण कमल (सुवर्ण कमळ) पदक, एक शाल आणि रोख बक्षीस ₹10,00,000 यांचा समावेश आहे. +दादासाहेब फाळके (1870-1944), ज्यांना "भारतीय चित्रपटाचे जनक" म्हणून ओळखले जाते, ते भारतीय चित्रपट निर्माते होते ज्यांनी भारतातील पहिला पूर्ण-लांबीचा चित्रपट, राजा हरिश्चंद्र (1913) दिग्दर्शित केला होता. +या पुरस्काराची पहिली प्राप्तकर्ता अभिनेत्री देविका राणी होती, जिला 17 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सन्मानित करण्यात आले होते. 2021 पर्यंत, 51 पुरस्कार विजेते आहेत. त्यापैकी, अभिनेता पृथ्वीराज कपूर (1971) आणि अभिनेता विनोद खन्ना (2017) हे एकमेव मरणोत्तर प्राप्तकर्ते आहेत. कपूरचा अभिनेता-चित्रपट निर्माता मुलगा, राज कपूर, 1971 मध्ये 19 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला आणि 1987 मध्ये 35 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ते स्वतः देखील प्राप्तकर्ते होते. BN Reddy (1974) आणि बी. नागी रेड्डी (1986); राज कपूर (1987) आणि शशी कपूर (2014); लता मंगेशकर (1989) आणि आशा भोसले (2000); बीआर चोप्रा (1998) आणि यश चोप्रा (2001) हे पुरस्कार जिंकणारे भावंड आहेत. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेते रजनीकांत यांना हा पुरस्कार मिळाला आहे. +दादासाहेब फाळके या सरकारी पुरस्काराव्यतिरिक्त याच नावाचा पुरस्कार इतर संस्थांद्वारेही देण्यात येतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12958.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acee92cf191ab03122ce49a5c93ad151b998de44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12958.txt @@ -0,0 +1,2 @@ +दादासाहेब मोरे हे भटक्या गोंधळी समाजात जन्मलेले भटक्या विमुक्त चळवळीतले एक कार्यकर्ते असून मराठी लेखक आहेत. +त्यांच्या पत्‍नी विमल मोरे याही लेखिका आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12962.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c2873cb5f7986a5593798d66c324bd16954963a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12962.txt @@ -0,0 +1,10 @@ +दादू इंदुरीकर (जन्म : मार्च १९२८; - १३ जून १९८०). यांचे खरे नाव गजानन राघू सरोदे असे होते. त्यांनी गाढवाचं लग्न हे वगनाट्य मराठी रंगभूमीवर आणले. या वगनाट्याला राष्ट्रपती पारितोषिक, संगीत नाट्य अकादमीचे पारितोषिक मिळाले होते.[१] +‘कहाणी वगसम्राटाची’ हे दादू इंदुरीकर यांच्या जीवनाची वाटचाल सांगणारे पुस्तक आहे. +या वगात गंगीचे काम करणाऱ्या प्रभा शिवणेकर यांचे ‘एका गंगीची कहाणी’ नावाचे चरित्र प्रभाकर ओव्हाळ यांनी लिहिले आहे. पुण्याच्या प्राजक्त प्रकाशनाने हे चरित्र पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे. +इंदुरीकर यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण इयत्ता सातवीपर्यंत झाले. त्यांचे वडील राघोबा इंदुरीकर यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे लावणी क्षेत्रातील शिक्षण झाले. दादू इंदुरीकरांचे मूळ नाव गजानन सरोदे; आईचे नाव नाबदाबाई. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदुरी नावाच्या गावात दादू इंदुरीकरांचा जन्म झाला. दादुंचे वडील राघु इंदुरीकर हे भेदिक कवने रचणारे व गाणारे नामांकित तमासगीर होते. त्यामुळे लहानपणीच दादुंचा लोककलेशी परिचय झाला व त्यांच्या मनात लोकनाट्य आणि रंगभूमीविषयी आवड निर्माण झाली. पुढे व्हर्न्याक्युलर फायनल म्हणजेच सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर दादूंनी नोकरी न करता तमासगीर होण्याचे ठरवले. +तमाशात काम करताना सुरुवातीला प्रसिद्ध तमासगीर बाबुराव पुणेकर यांच्या फडबारीत काम करताना दादूंना विनोदाचा सूर सापडला. वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने ‘दादू मारुती इंदुरीकर’ ह्या नावाने स्वतःची फडबारी उभी केली आणि तिचगया माध्यमातून विविध लोकनाट्यांत कामे करण्यास सुरुवात केली. सहज-साधा मुद्राभिनय, शारीरिक लवचीकता, शब्दांची अचूक फेक, साध्या-साध्या शब्दांतून विनोद निर्माण करण्याची विलक्षण हातोटी, दर प्रयोगाला नवीन नवीन कोट्या करण्याचे कौशल्य, हजरजबाबीपणा ह्या गुणांमुळे दादू इंदुरीकर लवकरच कसदार सोंगाड्या म्हणून नावारूपास आले. +गाढवाचं लग्न, हरिश्चंद्र तारामणी, मल्हारराव होळकर, मराठशाहीची बोलती पगडी, मिठ्ठाराणी ह्या वगनाट्यांतील आणि काळ्या माणसाची बतावणी, रंगीचा हिसका पाटलाला धसका, काय पाव्हणं बोला मेव्हणं ह्या फार्सांतील त्यांच्या भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या. मराठी दूरदर्शन वाहिनीवरून सर्वप्रथम प्रसारित झालेल्या येड्या बाळ्याचा फार्स (१९६०) ह्या फार्समध्येही इंदुरीकरांनी महत्त्वाची भूमिका केली होती. +गाढवाचं लग्न या वगनाट्यातील इंदुरीकर यांची भूमिका प्रसिद्ध पावलेली आहे. यामध्ये त्यांनी सावळा कुंभार ही भूमिका साकारलेली आहे. याजोडीने त्यांनी आतून कीर्तन वरून तमाशा, राणी अहिल्याबाई होळकर या वगनाट्यामधून भूमिका केल्या आहेत.[२] +दादू इंदुरीकरांमुळे ‘गाढवाचं लग्न’ हे वगनाट्य महाराष्ट्रभर गाजले. त्याचे हजारो प्रयोग झाले. गाढवाचं लग्नमधील तुफान विनोदी भूमिकेमुळे दादुंना अमाप लोकप्रियता मिळाली. पु. ल. देशपांडेंनी इंदुरीकरांना ‘महाराष्ट्राचा पॉलमुनी’ म्हटले तर शंकर घाणेकरांनी त्यांना ‘वगसम्राट’ अशी पदवी दिली. गाढवाचं लग्नच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा भाग असलेली तमाशाकला दादुंनी शहरी भागातील पांढरपेशा वर्गामध्ये सुप्रसिद्ध केली. दादुंचा पोट धरून हसायला लावणारा विनोद ग्रामीण-शहरी अशा दोन्हीकडच्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यामुळे तमाशाला वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त झाली. तमाशा परिषदेकडून सोंगाड्याच्या भूमिकेसाठी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक दादुंना मिळाले (१९६९). +१९६९ ते १९७३ ह्या काळात तमाशा परिषदेने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये त्यांच्या फडबारीला प्रत्येक वर्षी पहिल्या क्रमांकाचा मान मिळाला. राष्ट्रीय संगीत नाट्य अकादमीकडून दिला जाणारा पारंपारिक लोककलेचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला(१९७३). तेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते दादूंचा सन्मान करण्यात आला. पुढे तमाशा परिषदेने दादुंना ‘विनोदमूर्ती’ हा बहुमान बहाल केला. जनता दादुंना ‘सोंगाड्यादादांचा दादा’ म्हणून नावाजू लागली. +दादुंनी लोककलेची जोपासना करताना सामाजिक भानही राखले. गाढवाचं लग्नच्या प्रयोगांतून प्राप्त झालेल्या धनाचा काही भाग त्यांनी मंदिरे, शाळा, अनाथ मुला-मुलींसाठीचे वसतीगृह ह्यांच्या उभारणीसाठी खर्च केला. प्रसिद्ध सिनेअभिनेते दादा कोंडके ह्यांनी सोंगाड्या ह्या चित्रपटासाठी दादुंचे मार्गदर्शन घेतले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12993.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dba62920d1db27cdf1ee1d05415a4f3e4ce3e1db --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_12993.txt @@ -0,0 +1,2 @@ +दानियेल दानी गॉन्झालेझ गुइझा (१७ ऑगस्ट, १९८०:हेरेझ देला फ्रॉंतेरा, स्पेन - ) हा  स्पेनकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा २००८ युएफा युरो स्पर्धेतील विजेता संघाचा भाग होता. +हा ॲटलेटिको सानलुकेन्योकडून क्लब फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13022.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8baf3f82a31f53ceb03d58a0e34942317bf2adf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13022.txt @@ -0,0 +1,2 @@ +दापुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13024.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34bb1e0c428ad52c76d290fd876f24bfccc36fc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13024.txt @@ -0,0 +1,2 @@ +दापुराखुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13031.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb21992fd23e5bbde222ce2fb5f52fe96cc2f514 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13031.txt @@ -0,0 +1 @@ +दापेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13059.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed74df716b509307ccab2448e5dcb47557f6817f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13059.txt @@ -0,0 +1,2 @@ +दाबदरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13069.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58ce3973a3554b117365686818a20606fd960da1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13069.txt @@ -0,0 +1,18 @@ +दाभलोण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिक, आल्याचीमेट, जामसर मार्गाने जाऊन वाडोळी रस्त्यावर डावीकडे जाणाऱ्या रस्त्याने हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ३३ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २८० कुटुंबे राहतात. एकूण १६३७ लोकसंख्येपैकी ७९७ पुरुष तर ८४० महिला आहेत. गावाची साक्षरता ४१.०८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५०.०८ आहे तर स्त्री साक्षरता ३२.४६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २९८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १८.२० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +वावर, बेहडगाव, दाहुळ, दाभेरी, कायरी, किरमिरे, बारावडपाडा, ओझर, मेढा, तलासरी, खंबाळे ही जवळपासची गावे आहेत. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1308.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e6563379934114bf086b2e157b9adacdfcd93f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1308.txt @@ -0,0 +1 @@ +ज्योतिर्मय बसू हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९६७, इ.स. १९७१, इ.स. १९७७ आणि इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकींमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13083.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bcd188150a65f13ad66a14b62c3ff8c63caeef6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13083.txt @@ -0,0 +1,2 @@ +दाभाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13099.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3a1237fa40427155c6f7e68007809ae4f1146a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13099.txt @@ -0,0 +1,18 @@ +दाभोण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे गारगाव मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २० किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ९६ कुटुंबे राहतात. एकूण ४८९ लोकसंख्येपैकी २४६ पुरुष तर २४३ महिला आहेत. गावाची साक्षरता ६३.९३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७१.७९ आहे तर स्त्री साक्षरता ५६.५२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ८७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.७९ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी आणि कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात.ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +नारे, मेट, घोणसई, डाकीवळी, चंबाळे, पिंजाळ, मांगरूळ, विर्हे, उज्जैनी, वाडवळीतर्फेगाव, आखाडा ही जवळपासची गावे आहेत.गारगाव ग्रामपंचायतीमध्ये दाभोण, गारगाव आणि पिंजाळ ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13102.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1a0802e76b4938721fc372aa40115262626895c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13102.txt @@ -0,0 +1,3 @@ +१७° ३५′ १२.६२″ N, ७३° १०′ ३०.७६″ E +दाभोळ महाराष्ट्राच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक निसर्गरम्य गाव आहे. या गावच्या खाडीपलीकडे गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावी रत्‍नागिरी पॉवर प्रोजेक्ट प्रा.लि. (पूर्वीची दाभोळ पॉवर कंपनी) हा विद्युतनिर्मिती प्रकल्प आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13130.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f29277d0d0ad84cb9ad0ecabb16fa3112eca842 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13130.txt @@ -0,0 +1,9 @@ +दामूअण्णा बापूशेठ मालवणकर (८ मार्च, १८९३:निपाणी - १४ मे, १९७५:मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी चित्रपट-नाटकांतून बव्हंशी विनोदी भूमिका करणारे नट होते. ते नायकाची तसेच खलनायकाची भूमिकासुद्धा करीत. त्यांचा एक डोळा चकणा होता, त्यामुळे प्रेक्षकांना ते विनोदी वाटत असे. +नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांत विनोदी अभिनेते दामूअण्णा यांनी विशिष्ट प्रकारे हसण्याची लकब, तिरळा डोळा आणि प्रभावी शब्दफेक याद्वारे आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते. +दामूअण्णा मालवणकरांची मुलगी भारती मालवणकर ही हृदयनाथ मंगेशकर यांची पत्नी आहे. तिला जेव्हां पु.ल. देशपांडे यांनी पहिल्यांदा पाहिली, तेव्हां ते उदगारले, "ही मुलगी दामुअण्णांचा डोळा चुकवून जन्माला आली असणार!' +मालवणकर यांचा जन्म निपाणी येथे झाला. त्यांच्या वडिलांचा सोनारकामाचा पिढीजात व्यवसाय होता. त्यामुळे दामूअण्णांनी त्यातच लक्ष घालावे अशी त्यांचे वडील बापूशेठ यांची अपेक्षा होती. पण दामूअण्णांना लहानपणापासूनच नाटकांचे वेड होते. घरातून या नाटकवेडाला विरोधच होता. त्यामुळे दामूअण्णा चोरून नाटके पाहत असत. त्यांनी तरुणपणी घरातून पळून जाऊन महाराष्ट्र कंपनीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांनी त्यांना परत आणून सोनारकामात लक्ष घालण्यास भाग पाडले. १९१३ साली ते पुन्हा एकदा घरातून बाहेर पडले आणि सांगलीला चित्ताकर्षक मंडळीत गेले. तिथे त्यांना बिनपगारी नोकरी मिळाली. चित्ताकर्षक कंपनीत दामूअण्णांना नाटकांच्या जाहिरातींचे फलक ढकलगाडीवर घालून रस्त्यावरून फिरवून आणण्याचे काम दिले गेले. पडतील ती कामे करण्यात त्यांचा वेळ जात असे. काही काळानंतर चित्ताकर्षक मंडळीच्या ‘त्राटिका’ या नाटकात दामूअण्णांना शिंप्याची भूमिका दिली गेली. ती भूमिका अगदी छोटी होती, मात्र त्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. हे साल होते १९१५. पुढे १९१६ साली चित्ताकर्षक कंपनी बंद पडली आणि दामूअण्णा लोकमान्य नाटक मंडळीत गेले. तिथे त्यांनी मामा वरेरकर लिखित ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकात डॉ. पशूची भूमिका अगदी तडफेने केली. त्यामुळे त्यांचा नावलौकिक होण्यास सुरुवात झाली. +१९१८ साली दामूअण्णा मालवणकर केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श मंडळीत गेले. तेथे त्यांना काम मिळाले नाही, तेव्हां ते दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत नाटक मंडळीत गेले. त्या कंपनीत त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘मृच्छकटिक’, ‘भावबंधन’, ‘विद्याहरण’, ‘उग्रमंगल’, ‘सन्यस्त खड़्ग’, ‘वेड्यांचा बाजार’ वगैरे नाटकांत भूमिका करून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. पुढे १९३३-३४ साली बलवंत नाटक कंपनी बंद पडली आणि त्याचेच चित्रसंस्थेत रूपांतर झाले. त्यामुळे दामूअण्णा दीनानाथ मंगेशकरांकडेच राहिले. १९३४ साली आलेल्या ‘कृष्णार्जुन युद्ध’ या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका देण्यात आली. चित्रपटांतल्या त्यांच्या कामांची हीच सुरुवात होती. पुढे ३-४ वर्षात ‘लक्ष्मीचे खेळ’, ‘सत्याचे प्रयोग’, ‘ठकीचे लग्न’ वगैरे चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. +त्यानंतर १९३८ साली ते कोल्हापूरला आले आणि त्यांनी मास्टर विनायक यांच्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात आश्रम चालकाची भूमिका केली. या भूमिकेमुळे त्यांना चांगले नाव मिळाले. विनायकांच्या चित्रपटातच त्यांच्या अभिनयाला चांगला वाव मिळाला. विनोदी चित्रपटांचे नवे दालनच उभे करण्यात विनायक यांना दामूअण्णा मालवणकरांनी मदत केली. १९३९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रॅंडीची बाटली’ या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका साकारली. ‘बगाराम’च्या भूमिकेत त्यांना आपल्या विनोदी अभिनयाला पूर्ण वाव देता आला आणि ही भूमिका लोकप्रिय झाली. त्यानंतर ‘लग्न पहावं करून’, ‘सरकारी पाहुणे’, ‘गजाभाऊ’ या चित्रपटांतूनही त्यांनी नायकाच्या भूमिका साकारल्या आणि आपल्या विनोदी अभिनयाचा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. त्यानंतर मा. विनायक यांच्याकडे ‘माझं बाळ’, ‘चिमुकला संसार’, ‘अर्धांगी’, ‘अमृत’, ‘सुखाचा शोध’, ‘संगम’, ‘पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटांत, तसेच ‘सुभद्रा’, ‘बडी मॉं’ या हिंदी चित्रपटांत विविध भूमिका केल्या. मास्टर विनायक यांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांच्यासाठी खास विनोदी भूमिका असायचीच. +१९४७ साली मास्टर विनायक यांचे निधन झाले. त्यानंतर दामुअण्णांनी ‘चूल आणि मूल’ या चित्रपटात काम केले. पुढे ‘मोरूची मावशी’ (१९४८), ‘ब्रह्मघोटाळा’ (१९४९), ‘गळ्याची शपथ’ (१९४९), ‘बायको पाहिजे’ (१९५०), ‘देव पावला’ (१९५०) या चित्रपटांत त्यांनी नायक म्हणून भूमिका केल्या आणि खऱ्या अर्थाने विनोदी अभिनेता म्हणून स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले. त्याशिवायही अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. सुरुवातीच्या काळात बिनपगारी, त्यानंतर दोन आणे रोजगारावर काम करत शेवटच्या काळात दामूअण्णा दोन हजार रुपये घेऊन भूमिका करीत असत. +चित्रपटातील लोकप्रियता शिगेला पोहोचली, तरीसुद्धा दामूअण्णांना नाटकाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. राजाराम नाटक मंडळीत गंगाधरपंत लोंढे दामूअण्णांना ‘भावबंधन’मधल्या ‘गोकुळ’च्या भूमिकेसाठी खास बोलावून घेत. त्या वेळी ते ३५० रुपये नाईटवर काम करत. १९४४ साली लोंढे यांचे निधन झाल्यावर दामूअण्णांनी ‘प्रभाकर नाटक मंडळी’ ही स्वतःची संस्था सुरू केली आणि वीर माधव जोशी यांचे ‘उधार-उसनवार’ हे नाटक रंगमंचावर आणले. चित्रपटसृष्टीतले काम सांभाळून त्यांनी आठ वर्षे साऱ्या महाराष्ट्रभर नाटकांचे प्रयोग केले. १९५२ साली ही नाटक कंपनी बंद पडल्यावर दामूअण्णांनी चित्रपट याच आपल्या कार्यक्षेत्रावर पुन्हा भर दिला. +राम गणेश गडकरी यांचा ‘तिंबूनाना’, चिं.वि. जोशींचा ‘चिमणराव’ आणि ना.धों. ताम्हणकर यांचा ‘दाजी धडपडे’ हे तिन्ही मानसपुत्र साकार करत दामूअण्णांनी त्या व्यक्तिरेखांना अजरामर केले. त्यांनी जवळपास ७५ हिंदी-मराठी चित्रपटांतून व अंदाजे ५० नाटकांतून विनोदी भूमिका केल्या. वयाच्या ८३व्या वर्षी मुंबईत त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13135.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..144eae17d6fd8f15b3a38ee3ada40723446b1ae3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13135.txt @@ -0,0 +1,2 @@ +दामोदर धोत्रे ऊर्फ दामू धोत्रे (ऑगस्ट ३१, इ.स. १९०२ - १९७२) हे मराठी सर्कसपटू, रिंगमास्टर होते. सर्कस मालक तुकाराम गणपत शेलार हे धोत्र्यांचे मामा होते. +ऑगस्ट ३१, इ.स. १९०२ रोजी धोत्र्यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे शहरात कसबा पेठेत झाला. त्यांनी रिंगलिंग ब्रदर्स अँड बार्नम अँड बेली सर्कस या जगप्रसिद्ध सर्कशीत त्यांनी वाघ सिंहांसह कसरती केल्या होत्या. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनीही त्यांची प्रशंसा केली होती.[१] अमेरिकेतील 'सर्कस वर्ल्ड म्युझियम'मध्ये धोत्रे यांचे पुतळे व सर्कशीत वापरलेले साहित्य जतन करून ठेवण्यात आलेले आहे. 'वाघ सिंह माझे सखे-सोबती' नावाचे आत्मचरित्र त्यांनी लिहिलेले असून त्यातील एका प्रसंगाचा महाराष्ट्रातील शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13145.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..350bb0ed9a14e34393851b234cefeac6994f0239 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13145.txt @@ -0,0 +1,2 @@ +दामोदर पंडित हे मराठी महानुभाव साहित्यकार होते. +दामोदर पंडित हे महानुभाव पंथाचे अनुयायी होते. परंतु महानुभाव पंथ स्वीकारण्याच्या पुर्वी ते मोठे संगीत शास्त्रकार होते. 'संगीत दर्पण' हा प्रसिद्ध ग्रंथ त्यानी लिहिला होता. गं. बा. आचरेकरांच्या पुस्तकात तसा उल्लेख सापडतो. तसेच केसोबास उर्फ केशिराज बास याचे ते परम मित्रही होते, असा महानुभाव साहित्यात उल्लेख सापडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13163.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0f4c8d5a89fb2905e7ae2615d0298eba3c619dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13163.txt @@ -0,0 +1,2 @@ +दायकुंडी प्रांत (दारी/पश्तो:د; :غزني)अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या मध्य भागात असलेल्या या प्रांतात ९ जिल्हे असून याची लोकसंख्या ५,१६,५०४ आहे.[१] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र निली आहे. +या प्रांताच्या सीमा बामियान, गझनी, उरुझगान, घोर आणि हेलमांड प्रांतांना लागून आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13167.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52491e748bfc868d50122f6bd6e919aaeb0b35b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13167.txt @@ -0,0 +1,3 @@ +महाराष्ट्रात अहिल्यादेवीनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद ही एक आद्य शेतकरी वसाहत असून पुरातत्त्वीय उत्खननस्थळ आहे.दायमाबाद प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. तसेच ते प्राचीन काळी काळ्या मातीच्या थरावर वसलेले होते. +अतीव कष्टप्रद मानवी जीवनातील भटक्या व शिकारी जीवनाची समाप्ती करून मानवाने स्थिर जीवनाची सुरुवात येथे केली होती. जीवनाच्या दैनंदिन गरजा पुरविणारे स्वयंपूर्ण असे हे खेडे होते. या ठिकाणी लोक लहान लहान घरामध्ये दाटीवाटीने व गटाने एकत्र येऊन राहत. दायमाबादचा काळ हा इतिहासोद्भव आहे. मानवाला लेखनकलेचे ज्ञान होण्यापूर्वीचा जो काळ तो सर्व इतिहासपूर्व काळ होय परंतु जेव्हापासून मानवाला लेखनकलेचे ज्ञान झाले परंतु त्या काळातल्या लिखाणाचे अजून पूर्णपणे वाचन होऊ शकले नाही अशा काळाला इतिहासोद्भव काळ म्हटले जाते. म्हणजेच भारतातील इ.स.पूर्व ५०० ते सिंधु संस्कृतीपर्यंतचा काळ होय. प्रथमत: १९५८-५९ साली भारतीय पुरातत्त्व विभागाचे त्यावेळचे सरसंचालक एम.एन. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दायमाबाद येथे उत्खनन झाले. त्यानंतर १९७४ ते ७९ पर्यंत डॉ. शंकरराव साळी यांनी केलेले उत्खनन सर्वात यशस्वी म्हणावे लागेल. दायमाबाद येथे खापरावरील रंगीत संस्कृती (जोर्वे) आढळते. येथे तांब्याचा गेंडा, रथ, हत्ती यांच्या जवळजवळ ६५ किलो वजनाच्या मूर्ती आढळल्या. डॉ. साळी यांनी केलेल्या उत्खननातून मिळालेल्या ७५ सांगाड्यांची शास्त्रीय पाहणी केली गेली. येथे उत्तर हडप्पाकालीन थरात मिळालेला एका माणसाचा सांगाडा, दायमाबादला थेट सिंधू संस्कृतीपर्यंत घेऊन जातो. +या ठिकाणाला ३० मे, इ.स. १९६३ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13169.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e6778bd412fa16e83c36292f73700c2748e3657 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13169.txt @@ -0,0 +1 @@ +प्रवेशद्वार किंवा गमनद्वार उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी असलेली हलती संरचना म्हणजे दार. दार हे वेगवेगळ्या प्रकारची असतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13217.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad43a80cfb46a83c7863fb701560f432db2ee576 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13217.txt @@ -0,0 +1 @@ +दारीयो वेरॉन (स्पॅनिश: Darío Verón; २६ जुलै १९७९, सान इग्नाचियो) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या मेक्सिकोमधील क्लब युनिव्हर्सिदाद नॅसियोनाल तसेच पेराग्वे ह्या संघांसाठी खेळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13261.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78f49f37bbc8d47b0e10d6ef01ec1d2efc115f83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13261.txt @@ -0,0 +1,2 @@ +दाळमोडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13262.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ef57d1cf03b8d38fe66f426f99396c4c5c95d7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13262.txt @@ -0,0 +1,2 @@ +दाळवाट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13265.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d4d36d18aa4b068c3785750bfa16a77bb18caa2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13265.txt @@ -0,0 +1,2 @@ +दावडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13272.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4cc41f3b48e25cd2b32ea55cd7c791da801228b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13272.txt @@ -0,0 +1 @@ +दावणगेरे उत्तर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दावणगेरे लोकसभा मतदारसंघात असून दावणगेरे जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13295.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0491fc3ab629e4939597c74a77c632ad8fc8b987 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13295.txt @@ -0,0 +1,2 @@ + +दाविद फेरर एर्न (स्पॅनिश: David Ferrer Ern; २ एप्रिल १९८२) हा एक स्पॅनिश टेनिसपटू आहे. सध्या ए.टी.पी.च्या जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असणारा फेरर रफायेल नदाल खालोखाल स्पेनमधील सर्वोत्तम टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13315.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1289e50386f33c93602e565312c4c9ab6e218e09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13315.txt @@ -0,0 +1,2 @@ +दासळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13336.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3e1aa16d31467dffb70cfee3514fcecb3be6f70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13336.txt @@ -0,0 +1,2 @@ + दाहेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13349.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c314063ede6e29971280e8aa0e4c0fcaa5000fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13349.txt @@ -0,0 +1,2 @@ +दाह्याणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13370.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ec30b3f816c892418f8631ea34e2e76b3032486 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13370.txt @@ -0,0 +1,8 @@ +द अॅटलस ऑफ क्रिएशन (किंवा, तुर्कीमध्ये, यर्टिलिस अॅटलासिस) ही अदनान ओक्तार यांनी त्यांच्या हारुण याह्या या उपनामाखाली लिहिलेली निर्मितीवादी पुस्तकांची मालिका आहे. ऑक्तारने ऑक्टोबर 2006 मध्ये ग्लोबल पब्लिशिंग, इस्तंबूल, तुर्कीसह अॅटलस ऑफ क्रिएशनचा खंड 1 प्रकाशित केला, 2007 मध्ये खंड 2 आणि 3 लेखक, आणि खंड 4 2012 मध्ये प्रकाशित झाला. पहिला खंड 800 पानांचा आहे. मूळ तुर्कीचे इंग्रजी, जर्मन, चिनी, फ्रेंच, डच, इटालियन, उर्दू, हिंदी आणि रशियन भाषेत भाषांतर करण्यात आले आहे. +पुस्तकाच्या प्रती युनायटेड स्टेट्स आणि युरोपमधील शाळांना पाठवण्यात आल्या. पुस्तकाची अयोग्यता, कॉपीराइट केलेल्या छायाचित्रांचा अनधिकृत वापर आणि बौद्धिक अप्रामाणिकपणा यासाठी समीक्षकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. +पुस्तकांचा असा युक्तिवाद आहे की पृथ्वीवरील जीवसृष्टीत कधीही किरकोळ बदल झाले नाहीत आणि ते कधीही एकमेकांमध्ये विकसित झाले नाहीत. या पुस्तकात दशलक्ष वर्षे जुने जीवाश्म आणि त्यांचे आधुनिक समकक्ष मानले जाणारे आधुनिक प्राणी यांची चित्रे दाखवली आहेत. अशाप्रकारे, पुस्तक दाखवते की सजीव वस्तू आजही तशाच आहेत ज्या शेकडो कोटी वर्षांपूर्वी होत्या. दुसऱ्या शब्दांत, ते कधीही उत्क्रांत झाले नाहीत परंतु अल्लाहने निर्माण केले आहेत. +2007 मध्ये या पुस्तकाच्या हजारो प्रती युनायटेड स्टेट्स आणि युरोपमधील आघाडीच्या संशोधकांना आणि संशोधन संस्थांना देण्यात आल्या, ज्यात मोठ्या संख्येने फ्रेंच, बेल्जियन, स्पॅनिश आणि स्विस शाळांचा समावेश आहे. कॉपी मिळालेल्या काही शाळा फ्रान्समधील होत्या आणि आघाडीचे संशोधक युट्रेच युनिव्हर्सिटी, टिलबर्ग युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, ब्राउन युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो, युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो, ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी, स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटी, कनेटिकट युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ कनेटिकट. जॉर्जिया, इंपीरियल कॉलेज लंडन, अॅबर्टे युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ आयडाहो, युनिव्हर्सिटी ऑफ व्हरमाँट आणि इतर अनेक. जेव्हा हे पुस्तक फ्रेंच शाळा आणि विद्यापीठांना पाठवण्यात आले तेव्हा फ्रान्समध्ये इस्लामिक कट्टरतावादाला चालना देण्यावरून या पुस्तकाचा वाद झाला. +पुस्तकाद्वारे उत्क्रांतीवादाला कमी लेखण्यासाठी वापरण्यात आलेल्या युक्तिवादांवर टीका करण्यात आली आहे, तर उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ केविन पॅडियन यांनी असे म्हटले आहे की ज्या लोकांना प्रती मिळाल्या आहेत त्यांना "त्यांच्या आकार आणि उत्पादन मूल्यांबद्दल आश्चर्य वाटले आणि ते किती कचरा आहे हे देखील आश्चर्यचकित झाले." ते जोडून " कालांतराने गोष्टी कशा बदलतात याला [ऑक्टर] खरोखरच काही अर्थ नाही." जीवशास्त्रज्ञ पीझेड मायर्स यांनी लिहिले: "पुस्तकाचा सामान्य नमुना पुनरावृत्ती आणि अंदाज करण्यायोग्य आहे. म्हणजे: पुस्तक जीवाश्म आणि चित्राचे चित्र दर्शवते. जिवंत प्राण्याचे, आणि ते घोषित करतात की त्यांच्यात थोडासाही बदल झालेला नाही, त्यामुळे उत्क्रांतीचा दृष्टिकोन खोटा आहे. जास्तीत जास्त ते कालबाह्य होत गेले आणि फोटोग्राफी पूर्णपणे चोरीला गेली असे म्हणणे देखील चुकीचे आहे." +रिचर्ड डॉकिन्स यांनी पुस्तकाचे पुनरावलोकन केले, ते लक्षात घेतले की त्यात अनेक तथ्यात्मक त्रुटी आहेत, जसे की समुद्री सापाची ईल म्हणून ओळख (एक सरपटणारा प्राणी, दुसरा मासा) आणि दोन मासेमारी- Lures प्रतिमा इंटरनेटवर आढळलेल्या प्रतिमांचा वापर करतात. वास्तविक प्रजातींपेक्षा. इतर अनेक आधुनिक प्रजातींचा चुकीचा परिचय करून दिला गेला आहे. त्याने असा निष्कर्ष काढला: "पुस्तक आणि महागड्या आणि चकचकीत पानांचा वापर, त्यातील त्रुटी, या पुस्तकाला भुरळ घालण्याच्या या हास्यास्पद मोहक प्रयत्नात, हे खरोखर वेडेपणा नाही का? किंवा हा निव्वळ आळशीपणा आहे - किंवा कदाचित अज्ञान आणि मूर्खपणा, भुरळ घालण्याची तीव्र जाणीव. लक्ष्यित प्रेक्षक - बहुतेक मुस्लिम निर्माते. आणि पैसे कुठून येतात?" +युरोप परिषदेच्या संसदीय असेंब्ली सायन्स अँड एज्युकेशन कमिटीने आपल्या अहवालात बैठक बोलावली आणि असा युक्तिवाद केला की शिक्षणातील निर्मितीवाद धोक्यात आहे: +त्याच्या अनेक डार्विनवादी कार्यांमध्ये, [याह्या] यांनी उत्क्रांतीच्या सिद्धांताचा मूर्खपणा आणि अवैज्ञानिक स्वरूप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, जो त्याच्यासाठी सैतानाच्या सर्वात मोठ्या फसवणुकींपैकी एक होता. तथापि, तो त्याच्या कामात वापरत असलेल्या छद्म-वैज्ञानिक पद्धतीमुळे, अॅटलसचे बांधकाम कोणत्याही प्रकारे वैज्ञानिक मानले जाऊ शकत नाही. उत्क्रांतीचा पुरावा घेऊन आणि आव्हान देऊन उत्क्रांतीचा सिद्धांत अशास्त्रीय असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तो कोणत्याही पूर्व प्रश्नांचा उल्लेख करत नाही. शिवाय, तो केवळ जीवाश्मांच्या छायाचित्रांची तुलना सध्याच्या प्रजातींच्या छायाचित्रांशी करतो, या विधानांसाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे प्रदान करण्यात अपयशी ठरतो. याहूनही चांगले, ..., या कामाच्या पृष्‍ठ ६० वर, हा मासा लाखो वर्षांपासून उत्क्रांत झाला नसल्याच्या मथळ्यात दाव्यासह एका पर्चच्या जीवाश्माचे एक उत्तम चित्र पाहतो. तथापि, हे चुकीचे आहे: आज जीवाश्म आणि पर्चचा तपशीलवार अभ्यास दर्शवितो की, त्याउलट, त्यांनी एक प्रचंड परिणाम विकसित केला. दुर्दैवाने, याह्याचे पुस्तक अशा खोट्या गोष्टींनी भरलेले आहे. या कामातील कोणताही युक्तिवाद कोणत्याही वैज्ञानिक पुराव्यावर आधारित नाही आणि हे पुस्तक उत्क्रांतीच्या सिद्धांताचे वैज्ञानिक खंडन करण्यापेक्षा आदिम धार्मिक ग्रंथासारखे दिसते. याह्या म्हणतो की त्याला आघाडीच्या शास्त्रज्ञांचा पाठिंबा आहे. ते उत्क्रांतीच्या जीवशास्त्रातही तज्ञ असले पाहिजेत! ... कोणत्याही सिद्धांत किंवा पुराव्याशिवाय तथ्ये सादर करून, हारून याह्या अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात जे त्यांचे ऐकतात किंवा त्यांची कामे पाहतात आणि वाचतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13383.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c394a5995929f905367b89edcbc8d42f50e5df72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13383.txt @@ -0,0 +1 @@ +दिंडुक्कल तथा दिंडीगुल (तमिळ: திண்டுக்கல் ; उच्चार: दिंडक्कल) भारताच्या तमिळनाडू राज्यातील १३ वे मोठे शहर आहे. हे शहर दिंडुक्कल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13389.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f857b3427fb221e7654b284eb41752738695caf2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13389.txt @@ -0,0 +1,3 @@ +दिंडीगुल हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६८३१९२ पुरुष मतदार, ६९१३४० स्त्री मतदार व १०७ अन्य मतदार असे मिळून एकूण १३७४६३९ मतदार आहेत.[१] + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13397.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f19ecbded252daec526d39bc391bec72d0c807db --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13397.txt @@ -0,0 +1,6 @@ +२०° १२′ ००″ N, ७३° ४९′ ५९″ E +दिंडोरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +दिंडोरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे गाव आहे. दिंडोरी शहरातील जनता विद्यालय शिक्षणासाठी खुप प्रसिद्ध आहे. द्राक्षे उत्पादनात तालुका अग्रेसर आहे.दिंडोरी शहर दिंडोरी लोकसभा मतदार संघांचे केंद्र आहे. +source by अमित कुंदे-पाटील.व थेटे +धरणांचा तालुका +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1340.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c44f5d627f2e37e1a4548c68a90f8a5ea59e6bf8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1340.txt @@ -0,0 +1,6 @@ +ज्योती बाबुराव लांजेवार (१९५० - ९ नोव्हेंबर, २०१३) या मराठी साहित्यिक, कवयित्री, प्राध्यापिका, समीक्षक आणि विचारवंत होत्या. त्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)च्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा होत्या.[१][२] +नागपूरच्या बिंझाणी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. लांजेवार यांनी आठवले गटाच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून काम केले.[१][२] लांजेवार ह्या बहुभाषी होत्या, त्यांचे इंग्लिश, रशियन, जर्मन आणि स्वीडिश भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी अनेक कवितांचे भाषांतर केले आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, व्हिएन्ना, झ्युरिक आदी देशांमधील विद्यापीठांमध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.[१] +लांजेवार कॉलेजमध्ये असताना कथाकथन, कवितांच्या स्पर्धेतही भाग घेत. नागपूरच्या आकाशवाणी केंद्रावरून त्यांच्या अनेक नाट्यछटा सादर झाल्या होत्या. त्यांनी ४० वर्षे लेखन केले होते.[२] 'पुरुष लेखकांनी त्यांच्या साहित्यातून स्त्रीला न्याय दिला नाही’, असा आक्षेप नोंदवत आयुष्यभर आपल्या लेखणीतून स्त्रियांचे, विशेषतः दलित स्त्रियांचे विविध पैलू, समस्या ज्योती लांजेवार यांनी अधोरेखित केल्या. लांजेवार पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रेरणांमधूनच त्या रिपब्लिकन पक्षाचे कार्य करु लागल्या. चळवळीत काम करताना रिपब्लिकन ऐक्यासाठीही त्यांनी योगदान दिले.[२] +९ नोव्हेंबर, २०१३ रोजी किडनीच्या आजारामुळे वयाच्या ६३ वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत.[१] +डॉ. लांजेवार यांची विविध साहित्य संपदा प्रकाशित झाली आहे, त्यापैकी काही खालीलप्रमाणे. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके इंग्रजी, जर्मन, स्वीडीश, ऑस्टियन, सिंहली, नेपाळी अशा भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत.[१][२] +अनेक संस्थांनी ज्योती लांजेवार यांचा सन्मान केला आहे. लांजेवार यांना अनेक पुरस्कार मिळाले, त्यापैकी काही खालीलप्रमाणे.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13403.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2aa4a4f0bf709ffb28604dbbd129e047e0e8f6ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13403.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिंडोरी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. +[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13404.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07031c6eaf60d5af76705d51b409ed26e881c9e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13404.txt @@ -0,0 +1,3 @@ +दिंडोरी उपविभाग हा नाशिक जिल्ह्यातील आठ उपविभागापैकी एक उपविभाग आहे. +दिंडोरी उपविभागचे मुख्यालय दिंडोरी येथे आहे. +या उपविभागात खालील तालुके आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13406.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..790f11cfd633f08229e729faadbcb513251c6dcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13406.txt @@ -0,0 +1,25 @@ + +दिंडोरी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे.प्रकरण :3 दिंडोरी तालुका - एक दृष्टीक्षेप : + +• 1)भौगोलिकस्थान व क्षेत्रफळ : +• निर्देशांक: 20°12′00″N 73°49′59″E +• Source- "दिंडोरी, भारत" , फॉलिंग रेन जीनोमिक्स, इंक +• क्षेत्रफळ-1342km +2)लोकसंख्या : +भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार, दिंडोरी तालुक्यात 58271 कुटुंबे आहेत, लोकसंख्या 315709 असून त्यापैकी 161500 पुरुष आणि 154209 महिला आहेत. 0-6 वयोगटातील मुलांची लोकसंख्या 43567 आहे जी एकूण लोकसंख्येच्या 13.8% आहे. +दिंडोरी तालुक्याचे लिंग-गुणोत्तर 929 च्या तुलनेत सुमारे 955 आहे जे महाराष्ट्र राज्यातील सरासरी आहे. दिंडोरी तालुक्याचा साक्षरता दर 66.83% असून त्यापैकी 73.03% पुरुष साक्षर आणि 60.33% महिला साक्षर आहेत. दिंडोरीचे एकूण क्षेत्रफळ १३१८.७५ किमी२ असून लोकसंख्येची घनता २३९ प्रति चौ.कि.मी +3)हवामान : +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते. जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते. वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते. वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी. पर्यंत असते. +पर्यटन : +1गढीचा गणपती: हे गणपतीचे ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिराची स्थापना माधवराव पेशवे यांनी केली. हे एक शक्तिशाली/ जागृत गणेश मंदिर आहे. +2. किल्ले रामसेज: रामसेज किंवा रामशेज किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील दिंडोरीपासून १० किलोमीटर (६.२ मैल अंतरावर असलेला एक छोटासा किल्ला आहे. +4. श्री क्षेत्र कर्दमा श्रम (करंजी): श्री क्षेत्र कर्दमाश्रम हे दिंडोरीपासून १० किमी अंतरावर, ओझरखेड धरणापासून ६ किमी अंतरावर आहे. श्री क्षेत्र कर्दमाश्रम हे माता माता अनुसया (दत्तात्रयांचे अजोल) स्थान आहे. भगवान श्री नृसिहसरस्वती यांनी येथे १२ वर्षे तपश्चर्या केली. श्री क्षेत्र कर्दमाश्रम याला प्रति-गाणगापूर असेही म्हणतात. +5. श्री कोंगाई माता: कोंगाई माता मंदिर हे एक माता भवानी मंदिर आहे ज्याची स्थापना शिवाजीने सुरतच्या लुटीच्या (लूट) दरम्यान केली होती. +6. श्री विंद्यवासिनी माता: हे माता रेणुकाचे मंदिर आहे. हे विद्यवासिनी मातेचे खूप जुने मंदिर आहे +7. रांताळ : सुरत लुटच्या वेळी शिवाजी राजे आणि मुघल यांच्यातील युद्धाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. +8) श्री सप्तशृंगी माता: हे माता दुर्गेचे अर्धशक्तिपीठ आहे. दिंडोरीपासून ५५ किमी अंतरावर आहे +राजकीय माहिती : दिंडोरी विधानसभा मतदारसंघ हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा (विधानसभा) मतदारसंघांपैकीएक आहे. हे अनुसूचित जमाती (ST) समुदायासाठीराखीव आहे. दिंडोरी (दिंडोरी) विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे, तसेच चांदवड , कळवण , नांदगाव , निफाड आणि येवला या पाच विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे . सर्व मतदारसंघ नाशिक जिल्ह्यात आहेत. +अहिवंतवाडी आकराळे अंबड (दिंडोरी) अंबणेर आंबेदिंडोरी आंबेगाव (दिंडोरी) आंबेवाणी आवणखेड बाबापूर (दिंडोरी) बाडगीचापाडा बंदरपाडा भानवड भातोडे भोऱ्याचापाडा बोपेगाव (दिंडोरी) बोरवंद चाचडगाव चामदरी चंडिकापूर चारोसे चौसाळे चेल्हारपाडा चिकाडी (दिंडोरी) चिंचखेड दगडपिंपरी दहेगाव (दिंडोरी) दहिवी देहरे (दिंडोरी) देहरेवाडी देवघर (दिंडोरी) देवपाडा (दिंडोरी) देवसणे देवठाण (दिंडोरी) देवठाणपाडा देवळीपाडा देवपूर (दिंडोरी) ढाकांबे धामणवाडी धाऊर धोंडळपाडा दिंडोरी एकलाहरे (दिंडोरी) गांडोळे (दिंडोरी) गणोरवाडीगणेशगाव गवळवाडी (दिंडोरी) घोडेवाडी गोलदरी गोळशी गोंदेगाव (दिंडोरी) हस्तेदुमाळा हातनोरे इंदोर (दिंडोरी) जाळखेड जांबुटके जानोरी (दिंडोरी) जौळकेदिंडोरी जौळकेवाणी जिरवाडे जोपुळ जोरण (दिंडोरी) जोरणपाडा जुनेधागुर कडवाम्हाळुंगी करंजाळी (दिंडोरी) करंजखेड (दिंडोरी) करंजवन कसबेवाणी कौडसर खडकसुकेणे खटवड खेडाळे (दिंडोरी) खेडगाव खोरीपाडा कोचरगाव कोकणगाव बुद्रुक कोकणगाव खुर्द कोल्हेर (दिंडोरी) कोऱ्हाटे कोशिंबे (दिंडोरी) कृष्णगाव कुर्नोळी लखमापूर (दिंडोरी) लोखंडेवाडी माडकीजांब महाजे माळेदुमला मालेगाव (दिंडोरी) मंदाणे मनोरी मातेरेवाडी (दिंडोरी) मावडी म्हेळुस्के मोहाडी (दिंडोरी) मोखनळ मुलाणे (दिंडोरी) नाळेगाव नळवाडी (दिंडोरी) नळवडपाडा नाणशी नवेधागुर निगडोळ निळवंडी ओझरखेड ओझे पाडे पळसविहीर पालखेड (दिंडोरी) पंदाणे पारमोरी फोपशी पिंपळगावधुम पिंपळगावकेतकी पिंपळनारे पिंपरखेड (दिंडोरी) पिंपराज पिंपरीआंचळा पिंगळवाडी (दिंडोरी) पोफळवाडे पुणेगाव रडतोडी राजापूर (दिंडोरी) रामशेज (दिंडोरी) रासेगाव रावळगाव (दिंडोरी) सादराळे संगमनेर (दिंडोरी) सरसाळे सावरपथाळी शिंदपाडा शिंदवड शिवणाई शिवरपाडा श्रीरामनगर (दिंडोरी) सोनजांब टाकांचापाडा तळेगावदिंडोरी तळेगाववणी तळ्याचापाडा तेटमाळा ठेपाणवाडी तिल्लोळी तिसगाव (दिंडोरी) टिटवे (दिंडोरी) उमराळे बुद्रुक उमराळे खुर्द वागलुड वालखेड वनरे वणीखुर्द वांजोळे वरे वरखेडे वरवंडी (दिंडोरी) विलवंडी वागदेवपाडा वाघाड वानरवाडी झारळीपाडा +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. +==प्रेक्षणीय स्थळे== दिंडोरी तालुक्यात पूर्व भागात श्रीक्षेत्र जोपुळ हे संत पाटील बाबा महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध प्रेक्षणीय व धार्मिक वारकरी पंथाचे स्थळ आहे. संत पाटील बाबांनी 18 व्या शतकात तालुक्यातील अंधश्रद्धा मोडीत काढून वारकरी संप्रदाय भरभराटीस आणला. संत पाटील बाबांनी निवृत्तीनाथ महाराज समाधीचा शोध लावला. +==नागरी सुविधा== अत्यंत सुमार दर्जाचे रस्ते असलेला दिंडोरी तालुका दुर्दैवाने महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा खराब रस्त्यांचा तालुका आहे. स्थानिक आमदार, खासदार मंत्री असतानाही तालुक्यातील रस्त्यांच्या वाट्याला मात्र अवहेलना आली आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13415.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dad771a86b8f3aae1ee80bf8f7c5720ddfbb1ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13415.txt @@ -0,0 +1 @@ +दियेगो गोडिन (स्पॅनिश: Diego Godín; १६ फेब्रुवारी १९८६) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. गोडिन उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो बचावपटू ह्या जागेवर खेळतो. गोडिन २००७-२०१० दरम्यान विलेरेयाल सी.एफ. तर २०१० पासून ॲटलेटिको माद्रिद ह्या क्लबांसाठी फुटबॉल खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13422.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51bb033f7f066289fedc3695b1bf3e5fa144f48e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13422.txt @@ -0,0 +1 @@ +दिएगो बारेट्टो (स्पॅनिश: Diego Barreto; १६ जुलै १९८१, लांबारे) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो सध्या सेरो पोर्तेन्यो तसेच पेराग्वे ह्या संघांसाठी गोलरक्षक ह्या स्थानावर खेळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13463.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00c6f6f7c428b90b64126816c5d2b89bdbd31e02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13463.txt @@ -0,0 +1,2 @@ +डिगबोई तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा डिगबोई रिफायनरी ही डिगबोई येथे १९०१ मध्ये आसाम ऑइल कंपनी लिमिटेडने स्थापन केली होती. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने १९८१ पासून आसाम ऑइल कंपनी लिमिटेडचे रिफायनरी ताब्यात घेतली आणि एक वेगळा विभाग तयार केला. डिगबोई येथील रिफायनरीची स्थापित क्षमता प्रतिवर्ष ०.५ दशलक्ष टन होती. जुलै १९९६ मध्ये रिफायनरीचे आधुनिकीकरण करून रिफायनरीची शुद्धीकरण क्षमता ०.६५ दशलक्ष टन प्रतिवर्षी वाढवण्यात आली. +डिगबोई रिफायनरी हे भारतातील तेल उद्योगाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. ११ डिसेंबर १९०१ रोजी ते कार्यान्वित झाले. आशियातील पहिली रिफायनरी आणि अजूनही कार्यरत असलेली सर्वात जुनी रिफायनरी असण्याचा गौरव तिला आहे.[१] १८६७ मध्ये डिगबोई परिसरात तिनसुकिया जिल्ह्यातील घनदाट जंगलात रेल्वे लाईन टाकतानाचुकून तेलाचा शोध लागला. १८८९ मध्ये तेलासाठी खोदण्यास सुरुवात झाली आणि डिगबोई येथे १९०१ मध्ये रिफायनरी सुरू झाली.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13485.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbf8187ff669c85e6d9f4280e178408381787d27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13485.txt @@ -0,0 +1,3 @@ +दिग्विजय सिंग ( २८ फेब्रुवारी १४७) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विद्यमान राज्यसभा सदस्य आहेत. ते १९९३ ते २००३ दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. +१९७७ साली प्रथम आमदार बनलेले दिग्विजय १९८४ ते १९८७ दरम्यान मध्य प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख होते. ते १९८४ व १९९१ साली राजगढ लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे आठव्या व दहाव्या लोकसभेवर निवडून गेले. १९९३ साली त्यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर खासदारपदाचा राजीनामा दिला. +दिग्विजय सिंग रा.स्व. संघ व इतर हिंदूवादी संघटनांचे कट्टर विरोधक समजले जातात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13493.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8df7ece082bc2d3bfb196ec5ad09901a6994ba10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13493.txt @@ -0,0 +1,2 @@ + दिघाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13494.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3305282e38ed63f0acf60281c691f3d476101562 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13494.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिघाशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1350.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a4e4c73331c79c46d86f8f415e0a2b35afc9c60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1350.txt @@ -0,0 +1,3 @@ +ज्योतीर्मयी सिकदर (११ डिसेंबर, १९६९:नदिया जिल्हा, पश्चिम बंगाल, भारत - ) ही भारतीय धावपटू आणि राजकारणी आहे. +सिकदरने १९९८ च्या आशियाई खेळांत आणि आशियाई विजेतेपद स्पर्धांमध्ये प्रत्येकी दोन सुवर्ण आणि कांस्य पदके मिळवली होती. +सिकदर कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून १४व्या लोकसभेत निवडून गेली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1351.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a4e4c73331c79c46d86f8f415e0a2b35afc9c60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1351.txt @@ -0,0 +1,3 @@ +ज्योतीर्मयी सिकदर (११ डिसेंबर, १९६९:नदिया जिल्हा, पश्चिम बंगाल, भारत - ) ही भारतीय धावपटू आणि राजकारणी आहे. +सिकदरने १९९८ च्या आशियाई खेळांत आणि आशियाई विजेतेपद स्पर्धांमध्ये प्रत्येकी दोन सुवर्ण आणि कांस्य पदके मिळवली होती. +सिकदर कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून १४व्या लोकसभेत निवडून गेली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13548.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35e4b05414d77d8b2fec2694a56a90fe168f6862 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13548.txt @@ -0,0 +1,6 @@ +दिनकर देशपांडे ( १७ जुलै १९३३; मृत्यू १८ मार्च २०११) हे एक मराठीतले पत्रकार आणि साहित्यिक होते. त्यांचे शालेय शिक्षण जबलपूर येथून, आणि माध्यमिक शिक्षण वर्ध्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले होते. शालेय जीवनात ते उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून नावाजले गेले होते. त्यांनी तेथे एक सुवर्णपदकही मिळाले होते. शिक्षण संपल्यावर ते काही दिवस मुलताई नावाच्या गावात ग्रामसेवक म्हणून नोकरीला होते. नोकरीवर असतानाच त्यांना लिहिण्याचा छंद लागला. देशपांडे १९५१ मध्ये नागपुरात परत आले. विदर्भातले नाटककार मो.दा.देशमुख यांच्याकडून त्यांनी बालनाट्याचे धडे घेतले आणि पत्रकारितेबरोबरच बालवाङ्मयनिर्मितीत त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले. मराठी बालरंगभूमी, बालसाहित्य, पत्रकारिता, लेखन, दिग्दर्शन अशा अनेकविध क्षेत्रांत ठसा उमटविलेले विविधरंगी व्यक्तिमत्त्व म्हणून दिनकर देशपांडे यांचे नाव घेतले जाते. +दिनकर देशपांडे यांनी नागपूरला अशोक प्रकाशन व उद्यम प्रकाशन या संस्थांत काही दिवस नोकरी केली आणि नंतर, नागपूर पत्रिका, लोकमत आणि दैनिक महाराष्ट्र या वृत्तपत्रांसाठी पत्रकारिता केली. दिनकर देशपांडे विदर्भातील साहित्य आणि वृत्तपत्र क्षेत्रातील एक रसिक व्यक्तिमत्त्व होते. दिनकर‘राव’ जेवढे रसिक तेवढेच कलंदर. साहित्य असो की पत्रकारिता, एका कलंदर वृत्तीनेच त्यांनी शेवटपर्यंत वाटचाल केली. स्वतःच स्वतःच्या नावाच्या शेवटी ‘राव’ हा शब्द जाणीवपूर्वक लावायचा, तो तेवढ्याच जाणीवपूर्वक खास वैदर्भी ठसक्यात उच्चारायचा हे दिनकर‘रावां’चे खास वैशिष्ट्य होते. त्यातून त्यांचा वऱ्हाडी मोकळा ढंग आणि उमदा खेळकर स्वभावही दिसायचा. मिष्किली हा त्यांचा स्वभाव होता. तो त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणातून, सदरांतूनही उतरला. अर्थात, त्याचा वापर कुणाला दुखावण्यासाठी त्यांनी कधी केला नाही. त्यांची बालनाट्यावर अविचल निष्ठा होती. त्यामुळेच ते शंभराहून अधिक बालनाट्ये लिहू शकले. नाटकाच्या आवडीपोटी त्यांनी नागपूरला अभिनयाची नाट्यशाळा चालवली होती. त्यांची बहुसंख्य बालनाट्ये सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटर (बालरंगभूमीने) रंगमंचावर सादर केली आणि बालरंगभूमी गाजवली. त्यांनी याशिवाय प्रौढांसाठी विनोदी लेखसंग्रह, कथासंग्रह आणि दोन कादंबऱ्या लिहिल्या आहेत. याशिवाय त्यांनी अन्य बालसाहित्याचीही निर्मिती केली आहे. +बालसाहित्य आणि बालरंगभूमीतील भरीव योगदानाची पावती म्हणूनच दिनकर देशपांडे यांना ठाणे येथे भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवडण्यात आले होते. बालनाट्य लेखनासाठी राज्य शासनासाठी देण्यात येणारा राम गणेश गडकरी पुरस्कार दोनदा मिळविण्याचा बहुमान मिळवणारे दिनकरराव हे एकमेव बालसाहित्यिक आहेत. +एक राजा तीन चक्रम, कंदिलाआला अंधार गेला, कृष्ण गोकुळी येतो, गणपतीबाप्पा मोरया, गुंडू दिवाळं काढतो, गुप्तहेराची करामत, चला मंगळावर, चार चक्रम, चोरा कधी येशिल रे परतून, छोटी छोटी नाटुकली, जंगलातील वेताळ, जादूचा ताईत, जेव्हा अकलेला अक्कल फुटते, टारझन आला रे आला, डाकू खटपटसिंग धडधडसिंग, देव भावाचा भुकेला, दोन भांडखोर तेच दिवाळखोर, नवे रक्षाबंधन हवे, नापासाची मुलाखत, निर्बुद्धांचे संमेलन, पुढारी पहावे होऊन, पेपर फुटला, बंबाबू हो बंबाबू, बम बम भोलाराम, बहरले झाड सोन्याचे, बाहुल्यांचा डॉक्टर, बाळ चाळ शांतता परिषद, भातुकली आणि ॲटम बॉंब, मनीम्याऊची मुलाखत, मला मते द्या, मी झाशीची राणी होणार, यक्षनगरात विदूषक, रंगपंचमी, राजा उदार झाला, लटपट शहाणे, विझलेला दीप, शिळी शिदोरी, शुभ मंगल सावधान, शूरांचा बाजार, सिंहासन कुणाचे, स्वप्नांचा राजा, हं हं आणि हं हं हं, होळी आली रे आली, इत्यादी सुमारे १०० नाटके. +अन्य पुस्तके : अष्टग्रही आली घरा, आजी गेली देवाघरी, आम्ही कसे वाढलो, तृषित(नाटक -हे नागपूरच्या धनवटे नाट्यगृहात सुरूची निकेतनने सादर केले होते.), प्रीती मिळेल का हो शेजारी. +पहा : मराठी बालकुमार साहित्य संमेलन diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13549.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e38a10922639a1f967dae8fc7230594d3e460071 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13549.txt @@ -0,0 +1,5 @@ +दिनकर त्रिंबक धारणकर (जन्म : इ.स. १९३६; - सावंतवाडी, १३ फेब्रुवारी, इ.स. २०१४) हे सावंतवाडीत राहणारे एक मराठी नाट्यकर्मीं, साहित्यिक व ‘सत्य प्रकाश’ या साप्ताहिका’चे माजी संपादक होते. +धारणकर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सावंतवाडीत झाले. ते विज्ञान विषयातून बी.एस्सी झाले. सावंतवाडीतल्या वि.स. खांडेकर हायस्कूलमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. तत्पूर्वी दिनकर धारणकर यांनी राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्येही दोन वर्षे शिक्षक म्हणून काम केले होते. सायन्सचे विद्यार्थी असूनदेखील ते मराठी चांगले शिकवत. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले होते. विद्यार्र्थिप्रिय शिक्षक होते. +वडिलांच्या निधनानंतर दिनकर धारणकरांनी वेलकम छापखान्याची व साप्ताहिक सत्यप्रकाशची धुरा सांभाळली. मख्याध्यापक संघाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. `सत्यप्रकाश’मध्ये त्यांनी लिहिलेली `झेलम एक्स्प्रेस’ ही मालिका गाजली. धारणकर यांनी सावंतवाडीत सामाजिक चळवळीतही सहभाग घेतला होता. +दिनकर धारणकर हे `सत्यप्रकाश’चे आजचे (२०१५सालचे) संपादक हर्षवर्धन धारणकर व रोटरी क्लबचे सत्यजीत धारणकर यांचे वडील तर सामाजिक कार्यकर्त्या आणि साहित्यिक मीराताई जाधव यांचे बंधू होत. +सावंतवाडी परिसरात नाट्यचळवळ रुजावी, यासाठी दिनकर धारणकरांनी इ.स. १९९५मध्ये ’नाटय़दर्शन’ या संस्थेची स्थापना केली. धारण्कर हे नाट्यशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. नाटकातील अनेक संवाद, गाणी त्यांच्या मुखोद्गत होती. नाटकावर त्यांचे प्रेम होते. नाट्यसंगीताबद्दलही त्यांना आस्था होती. त्यांनी सामाजिक व ऐतिहासिक नाटकांचे दिग्दर्शन आणि भूमिकाही केल्या होत्या. ल.मो. बांदेकर यांनी लिहिलेल्या `आर्यचाणक्य’ नाटकातील त्यांची `चाणक्य’ची भूमिका गाजली. राज्य नाटय़स्पर्धेत त्यांच्या या भूमिकेला रौप्यपदक मिळाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13556.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a98cc6b563af992f56e68eefd012a66b83e0e261 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13556.txt @@ -0,0 +1,3 @@ +दिनकर वासुदेव दिवेकर (१८९८ - १९५७) हे मराठी ललित लेखक होते. ते आद्य व्यक्तिचित्रणकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेले व १९२८ साली प्रसिद्ध झालेले मोतीलाल नेहरूंचे व्यक्तिचित्रण हे मराठीतले पहिले व्यक्तिचित्रण समजले जाते. +दिवेकरांनी ए.जी. गार्डिनरपासून स्फूर्ती घेऊन व्यक्तिचित्रे लिहायाला सुरुवात केली. +प्रसिद्ध इतिहास संशोधक सदाशिव महादेव दिवेकर[१] हे त्यांचे काका होत. श्री दिवेकर हे प्रसिद्ध मराठी वर्तमान पत्र केसरी[२] ह्याचे प्रमुख संपादक होते. त्यांचा व श्री सुभाषचंद्र बोस यांचा पत्रव्यवहार[३] केसरी वाड्यात म्युझीअम मध्ये जतन केला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13602.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1ea5140d1d509d8c4e7fc1f03642c864f2a03de --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13602.txt @@ -0,0 +1,35 @@ +३० एप्रिल, इ.स. २०१२ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +१९ द्रविड • +१ मनेरीया • +३ रहाणे • +७ हॉज • +२४ फझल • +२९ अस्नोडकर • +९९ शहा • +-- साळूंके • +५ कॉलिंगवूड • +११ चंदिला • +२२ बोथा • +२८ चव्हान • +३३ वॉटसन • +८४ बिन्नी • +९० कूपर • +१७ चांदिमल • +२५ पौनिकर • +६३ गोस्वामी • +७७ याग्निक • +८ नरवाल • +२० सिंग • +२१ चाहर • +३१ हॉग • +३२ टेट • +३६ श्रीसंत  • +३७ त्रिवेदी • +४२ दोशी • +४४ फल्लाह • +६१ सिंग • +७२ डोळे • +९१ सिंग • +प्रशिक्षक देसाई diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13606.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9e3624297dc1c43eab4235b810a0b93d358f053 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13606.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिनेश नंदिनी दालमिया (१६ फेब्रुवारी १९२८ - २५ ऑक्टोबर २००७) या एक भारतीय कवी, लघुकथा लेखिका आणि हिंदी साहित्यातील कादंबरीकार होत्या.[१] त्या दिनेशनंदिनी दालमिया या नावानेही लिहित होत्या. दालमिया ग्रुपचे संस्थापक रामकृष्ण दालमिया यांच्या त्या पाचव्या पत्नी होत्या. त्यांच्या चार आधीच्या पत्नींपैकी तीन अजूनही जिवंत होत्या आणि जेव्हा ती त्यांची पाचवी पत्नी बनली तेव्हा त्यांच्याशी लग्न केले. त्या स्वतः लिंगभेद आणि पर्दा व्यवस्थेच्या विरोधात होत्या. स्त्री मुक्तीच्या थीमवर कविता, गद्य कविता, लघुकथा आणि कादंबऱ्या प्रकाशित केल्या.[२] शबनम, निरास आशा, मुझे माफ करना आणि ये भी झुठ है ही त्यांची काही उल्लेखनीय कामे आहेत.[३] भारत सरकारने २००६ मध्ये त्यांना साहित्यातील योगदानाबद्दल पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.[४] २००९ मध्ये, इंडिया पोस्टने त्यांच्यावर स्मरणार्थ एक पोष्टाचे तिकिट (स्टॅम्प) प्रसारीत केला.[५] +दिनेश नंदिनी दालमिया यांची जन्मनाव दिनेश नंदिनी चोरडिया होते. त्यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९२८ रोजी भारताच्या राजस्थान राज्यातील उदयपूर येथे झाला.[६] त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी तिच्या साहित्यिक क्रियाकलापांना सुरुवात केली. १९४६ मध्ये दालमिया ग्रुपचे संस्थापक रामकृष्ण दालमिया यांच्याशी वयाच्या १८ व्या वर्षी लग्न केले.[७] पदव्युत्तर पदवी मिळवण्यासाठी त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. त्या राजस्थान राज्यातील पहिली पदव्युत्तर पदवी धारक महिला बनल्या.[८] त्यांची सुरुवातीची कामे गद्य कविता होती. परंतु नंतर त्यांनी कविता लिहिल्या, ज्याची सुरुवात निरास आशापासून झाली. त्यांचे पहिले प्रकाशित पुस्तक शबनम होते ज्याने त्यांना सक्सेरिया पुरस्कार मिळवून दिला.[२] त्यानंतर, त्यांनी लघुकथा आणि कादंबऱ्याही लिहिल्या आणि त्यातील ३५ काव्यसंग्रह व्यतिरिक्त प्रकाशित केल्या.[९] फुल का दर्द हा डॉक्युमेंटरी चित्रपट तिच्या याच नावावर बनवला गेला आहे.[१०] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13616.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..215e5c4870c0b34897c9c721db857b9a531bdf64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13616.txt @@ -0,0 +1,34 @@ +दिनेश साळुंखे (नोव्हेंबर १२, इ.स. १९८२; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी, भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. इंडियन प्रीमियर लीग या क्रिकेट साखळी स्पर्धेच्या इ.स. २००८ सालातल्या हंगामात त्याने राजस्थान रॉयल्स संघाकडून सहा सामने खेळले. तो लेगब्रेक गोलंदाजी करतो व तळाच्या फळीत उजव्या हाताने फलंदाजी करतो. + +१९ द्रविड • +१ मनेरीया • +३ रहाणे • +७ हॉज • +२४ फझल • +२९ अस्नोडकर • +९९ शहा • +-- साळूंके • +५ कॉलिंगवूड • +११ चंदिला • +२२ बोथा • +२८ चव्हान • +३३ वॉटसन • +८४ बिन्नी • +९० कूपर • +१७ चांदिमल • +२५ पौनिकर • +६३ गोस्वामी • +७७ याग्निक • +८ नरवाल • +२० सिंग • +२१ चाहर • +३१ हॉग • +३२ टेट • +३६ श्रीसंत  • +३७ त्रिवेदी • +४२ दोशी • +४४ फल्लाह • +६१ सिंग • +७२ डोळे • +९१ सिंग • +प्रशिक्षक देसाई diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1366.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22d5844db06314c63c1f446bd66ac8972f8f8a25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1366.txt @@ -0,0 +1,7 @@ +ज्योथी व्यंकटचलम या एक भारतीय राजकारणी होत्या ज्यांनी केरळचे राज्यपाल आणि तामिळनाडूच्या विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले होते. +ज्योथी व्यंकटचलम यांचा जन्म ब्रिटिश बर्मा (आता म्यानमार) मधील मायम्यो येथे २७ ऑक्टोबर १९१७ रोजी जी. कुप्पुरम आणि मीनापाई यांच्या घरी झाला.  त्यांच्या वडिलांची ब्रिटिश बर्माच्या सचिव कार्यालयात काम करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. बर्मामधील राजकीय गोंधळामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि १९३० मध्ये चेन्नईला परत आले. ज्योथीयांनी इवर्ट मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल, वेपेरी, चेन्नई, तमिळनाडू येथे तिचा अभ्यास सुरू ठेवला.  +ज्योथी ह्या सामाजिक कार्यात जास्त गुंतल्या आणि काँग्रेस पक्षाच्या नजरेत आल्या. १० ऑक्टोबर १९५३ ते १२ एप्रिल १९५४ दरम्यान सी. राजगोपालाचारी मंत्रिमंडळात त्यांना दारूबंदी आणि महिला कल्याण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. अशाप्रकारे ज्योथी या भारताच्या प्रजासत्ताकातील तामिळनाडू राज्यात मंत्री झालेल्या पहिल्या महिला ठरल्या. [१] त्या अल्पशा कार्यकाळात त्यांनी दारूबंदी विभागाला पोलीस विभागाशी जोडले. +नंतर १९६२ च्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार म्हणून आणि १९७१ च्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन) उमेदवार म्हणून एग्मोर मतदारसंघातून त्या तामिळनाडू विधानसभेत निवडून आल्या.[२] [३] यावेळी मुख्यमंत्री के. कामराज यांनी १९६२ पासून सार्वजनिक आरोग्य मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि १९६७ पर्यंत एम. भक्तवतचलम यांच्या मंत्रालयात त्या कार्यरत राहिल्या. [४] [५] [६] +नंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९७७ ते २६ ऑक्टोबर १९८२ पर्यंत केरळच्या राज्यपाल म्हणून काम केले. [७] +१९७४ मध्ये यांना सार्वजनिक व्यवहाराच्या क्षेत्रात समर्पित योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  +१९ जुलै १९६१ रोजी त्यांच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. ज्योथी व्यंकटचलम यांचेही निधन झाले आहे. [८] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13661.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c0bd00d59919aab516cbf45c417694c6e1a161c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13661.txt @@ -0,0 +1 @@ +दीपेंद्र सिंह ऐरी (२४ जानेवारी, २००० - हयात) हा नेपाळी पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेटखेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13665.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..501f49ffc381404aee83e65e67f946722f355e7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13665.txt @@ -0,0 +1,3 @@ +दिप्रिंट (ThePrint) ही एक भारतीय बातमी संकेतस्थळ आहे. १६ सप्टेंबर २०१६ रोजी स्थापन झालेल्या नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या प्रिंटलाइन मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे याला समर्थन आहे.[१] पत्रकार शेखर गुप्ता यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये ही बेवसाईट सुरू केली.[२][३] याचे ऑनलाइन संपादकीय लेख देशभरात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्यांपैकी एक आहेत. दिप्रिंटची पत्रकारिता विविध प्रकारच्या मनोरंजक मुद्यांवर आधारित आहे. हे याचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य असून आणि भारतातील पत्रकार शेखर गुप्ता याचे नेतृत्व करीत आहेत. +पत्रकार शेखर गुप्ता यांनी स्थापन केलेली प्रिंटलाइन मीडिया प्रायव्हेट लिमिटेड,[२] सप्टेंबर २०१६ मध्ये नवी दिल्ली, भारत येथे समाविष्ट केले गेले.[१] +राजकारण आणि राजकीय धोरण यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रिंटीप प्रख्यात आहे.[४] उपक्रम एनडीटीव्ही 24x7 वर प्रसारित आणि दिप्रिंटच्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनेलवर जाहिरात केलेल्या ऑफ कफ प्रोग्रामशी संबंधित आहे.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13674.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3bfb1450ffff50fbb9047c4bdf4896aa4c4a548 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13674.txt @@ -0,0 +1,3 @@ +दिब्रुगढ भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. हे शहर दिब्रुगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +दिब्रुगढमध्ये उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाउस पडतो. +दिब्रुगढ विमानतळ या शहरास विमानसेवा पुरवतो. दिब्रुगढ रेल्वे स्थानक भारतातील सगळ्या मोठ्या शहरांशी रेल्वेने जोडलेले आहे. दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस ही येथून दिल्लीपर्यंत धावणारी अतिजलद सेवा आहे तर दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस हे गाडी भारतीय उपखंडातील सर्वाधिक अंतर धावणारी गाडी दिब्रुगढला भारताच्या दक्षिण टोकाशी जोडते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13696.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13696.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13722.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dad771a86b8f3aae1ee80bf8f7c5720ddfbb1ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13722.txt @@ -0,0 +1 @@ +दियेगो गोडिन (स्पॅनिश: Diego Godín; १६ फेब्रुवारी १९८६) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. गोडिन उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो बचावपटू ह्या जागेवर खेळतो. गोडिन २००७-२०१० दरम्यान विलेरेयाल सी.एफ. तर २०१० पासून ॲटलेटिको माद्रिद ह्या क्लबांसाठी फुटबॉल खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13749.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cc49953f36fd62dd71a413a98634545d35e061a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13749.txt @@ -0,0 +1,7 @@ + + +दिल तो पागल है हा १९९७ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान, माधुरी दीक्षित व करिश्मा कपूर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. +राहुल आणि निशा भव्य नृत्य मंडळाचे सदस्य होते जे नृत्य-आधारित संगीत नाटक सादर करायचे. निशा राहुलच्या प्रेमात पडली असली तरी ते सर्वात चांगले मित्र होते. राहुलने माया नावाच्या संगीत दिग्दर्शनाची आपली इच्छा जाहीर केली. निशा यांच्यासमवेत या मंडळाच्या सदस्यांना "माया" या शीर्षकाविषयी शंका आहे ज्याने राहुलने प्रेमावर विश्वास ठेवणारी मुलगी आणि तिच्या राजकुमारीची वाट पाहिली आहे जी नक्कीच परत येईल व तिला घेऊन जाईल. दरम्यान, पूजाची ओळख करून दिली गेली, एक आश्चर्यकारक नर्तक, शास्त्रीयदृष्ट्या देखील प्रशिक्षित आणि नृत्य करण्याची उत्साही. लहान वयातच ती अनाथ झाली आहे. तिचे पालनपोषण तिच्या पालकांच्या जवळच्या मित्रांनी केले आहे. +पूजा आणि राहुल यांच्यात वारंवार चुकल्याची चाहूल लागली आहे. या प्रत्येक उदाहरणास बॅकग्राउंडमध्ये सूर वाजविण्याद्वारे चिन्हांकित केले जाते, ते पूजासह नोंदणी करते. नाटकाच्या तालीम दरम्यान, निशाने तिच्या पायाला दुखापत केली आणि डॉक्टर म्हणतात की ती काही महिने नृत्य करू शकत नाही. नाटकातील मुख्य भूमिका साकारण्यासाठी राहुलला नवीन स्त्रीची गरज आहे. तो एक दिवस पूजा नाचताना आला आणि तिला विश्वास आहे की ती या भूमिकेसाठी परिपूर्ण आहे. तो तिला त्यांच्या तालीमवर येण्यास विनंति करतो आणि ती सहमत आहे. राहुल आणि पूजा यांचे जवळचे मित्र झाले आहेत. तिच्या पालकांच्या कुटूंबियांनी पूजा केल्यामुळे पूजाला तिचा पालकांचा मुलगा अजय लवकरच तिच्या मुलाचा लंडनमध्ये बाल्यावस्थेत राहणारा बालपणीचा सर्वात चांगला मित्र असलेल्या जर्मनीत घेऊन गेला. जसे अजय लंडनला जाण्यासाठी निघाला, तसाच त्याने पूजाला प्रपोज केला. एक कोंडी मध्ये, ती ते स्वीकारत संपेल. +निशा लवकरच दवाखान्यातून परत आली आणि तिची बदली झाली म्हणून नाराज आहे. राहुल पूजाला आवडतो हे कळताच तिला तिच्याबद्दल खूपच हेवा वाटतो. राहुल तिच्या प्रेमाची भरपाई करीत नाही हे जाणून तिने लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण तालीम दरम्यान राहुल आणि पूजा एकमेकांना घसरणारा दिसतो. जेव्हा राहुल एके दिवशी पूजाला घरी घुसवतो तेव्हा तो आपला आवाज शिट्टी वाजवू लागतो, ज्यामुळे तिने पुष्कळदा ऐकलेल्या सूरात ती त्या माणसासाठी पडली हे तिला पटवून देते. दुसऱ्या दिवशी दोघे पूजाच्या जुन्या नृत्य शिक्षकांना भेटायला जातात, जो पूजा ताई म्हणून संबोधतो, आणि दोघेही प्रेमळपणे प्रेम करतात असे म्हणतात. नृत्य मंडळाच्या दोन सदस्यांच्या लग्नात राहुल आणि पूजा एक जिव्हाळ्याचा क्षण सामायिक करतात परंतु त्यांचे प्रेम पूर्णपणे कसे व्यक्त करावे याबद्दल खात्री नसते. +प्रीमिअरच्या काही दिवस आधी अजय पूर्वाभ्यास हॉलमध्ये पूजाला आश्चर्यचकित करण्यासाठी पोहोचला आणि सर्वांना सांगितले की तो तिची मंगेतर आहे. राहुल हृदयविकाराचा आहे पण ते दाखवण्याचा प्रयत्न करीत नाही. परत आलेल्या निशाने राहुलच्या विध्वंसची दखल घेतली आणि त्या बदल्यात तिच्यावर प्रेम नसतानाही ती कशी उधळली गेली हे सांगते. नेहमीच्या आनंदी समाप्तीच्या त्याच्या नेहमीच्या शैलीच्या उलट राहुलने नाटकाचा शेवट त्याच्या हृदयविकाराला प्रतिबिंबित करण्यासाठी संपादित केला. प्रीमिअरच्या रात्री, राहुल आणि पूजाची पात्रे स्टेजवर ब्रेक होणार असल्याने अजय एक रेकॉर्ड केलेली टेप वाजवत पूजाने त्याला आपल्या प्रस्तावाच्या आधी पाठवणार होती, तिथे राहुलबद्दल तिला कसे वाटते याबद्दल तिने वर्णन केले होते. अजय अप्रत्यक्षपणे पूजाला सांगत आहे की ती आणि राहुल एकत्र आहेत. पूजाला आता कळले आहे की तिला राहुलवर खरोखर प्रेम आहे आणि प्रेक्षकांनी त्यांचे कौतुक केले म्हणून दोघांनीही त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आणि या नाटकाला पुन्हा एकदा आनंददायक समाप्ती दिली. तसेच, बॅकस्टेज, अजय निशाला विचारते की तिचे आधीपासूनच लग्न झाले आहे की नाही (तिला तिच्यात रस असल्याचे सूचित होते). diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13761.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae2e05d949e9e237959216d3a0e0cf75e37dcba7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13761.txt @@ -0,0 +1,2 @@ + +दिल से हा एक १९९८ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. मणी रत्नमने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान व मनीषा कोईरला ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. रोजा व बॉम्बे नंतर दहशतवादावर आधारित असलेला हा मणी रत्नमचा सलग तिसरा चित्रपट होता. तिकिट खिडकीवर अपयशी ठरून देखील दिल सेला ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13763.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..393cb39cfbe6fa60e8d913abe700a6b6573d995b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13763.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +दिल है के मानता नहीं हा १९९१ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. महेश भट्टचे दिग्दर्शन असलेल्या व १९३४ सालच्या इट हॅपन्ड वन नाईट ह्या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरणा घेतला गेलेल्या ह्या चित्रपटामधून अभिनेत्री पूजा भट्ट हिने सिने-जगतात पदार्पण केले. हा चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13779.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9e2cc166a8980b56a909ebd31665bfe93659ce2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13779.txt @@ -0,0 +1 @@ +दिलशान मदुशंका (१८ सप्टेंबर, २०००:हंबन्टोटा, श्रीलंका - हयात) ही  श्रीलंकाचा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13798.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9fabad91b70f83665491f008af72758685d8583 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13798.txt @@ -0,0 +1,3 @@ + +दिली ही पूर्व तिमोर ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. दिली शहर पूर्व तिमोरच्या उत्तर भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे.. +गुणक: 8°34′S 125°34′E / 8.567°S 125.567°E / -8.567; 125.567 diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13815.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff5470c367c599d847546d1f1b6a84f8240036a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13815.txt @@ -0,0 +1,5 @@ +दिलीप कुलकर्णी (जन्म..... ) हे लेखक, संपादक तसेच पर्यावरणविषयक आणि सामाजिक चळवळींत भाग घेणारे कार्यकर्ते आहेत. +१९७८ मध्ये दिलीप कुलकर्णी यांना मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदविका मिळाली. १९७८ ते १९८४ सालांपर्यंत ते पुण्याला टेल्को कंपनीमध्ये काम करीत होते. त्यानंतर १९८४ ते १९९३ दरम्यान, विवेकानंद केंद्र ( कन्याकुमारी) येथे पूर्ण वेळेचे काम. त्या काळात त्यांनी ‘विवेक-विचार’ या नियतकालिकाचे संपादन केले. १९९३पासून पर्यावरणाच्या सान्निध्यातली जीवनशैली जगण्यासाठी कोकणातील कुडावळे (दापोली तालुका, रत्‍नागिरी जिल्हा) या खेड्यात सहकुटुंब स्थायिक झाले आहेत.[१] +रोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्‍न असतो. वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी स्वयंपाक केला जातो. रेडिओचा अपवाद वगळता स्वयंपाकाचा गॅस इत्यादी आधुनिक साधने ते वापरत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या मालकीचे वाहनसुद्धा नाही. +त्यांचे विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने देणे आणि मराठी व इंग्रजीतून स्फुट लेखन करणे चालूच असते. इ.स. १९९९ साली दिलीप कुलकर्णींचे नांदेडच्या 'नरहर कुरुंदकर व्याख्यानमाले’त व्याख्यान झाले. पर्यावरणाचा संदेश पोचविण्यासाठी 'गतिमान संतुलन' नावाचे मासिक ते चालवतात. 'निसर्गायण', 'ग्रीन मेसेजेस' आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. पुस्तकांप्रमाणेच भाषणांतून, कार्यशाळांमधून ते पर्यावरण संरक्षणासाठी आग्रही असतात. कुडावळे येथील देवराई टिकविण्याचा त्यांचा मोठा प्रयत्‍न आहे.[२] +त्यांच्या नावावर सध्या १८ पेक्षा जास्त पुस्तके आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13839.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13839.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..062f64e77415d89b84b4a1d4b0ac8759f3d832bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13839.txt @@ -0,0 +1 @@ +दिलीप लांडे मराठी राजकारणी आहेत. हे चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13874.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bc339fc9704ebc80be89ec60313e39311461b41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13874.txt @@ -0,0 +1,71 @@ +दिल्ली–गया-हावडा रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. दिल्ली व कोलकाता ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,४४९ किमी लांबीचा मार्ग दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व पश्चिम बंगाल ह्या राज्यांमधून धावतो. अलीगढ, कानपूर, अलाहाबाद, गया, धनबाद इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत. दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग हा देखील दिल्ली व कोलकात्यादरम्यान धावतो व दोन पट्टे सोडले तर दिल्ली-गया-हावडा नार्ग हा मुख्य मार्गाचाच भाग मानला जातो. +प्रशासकीय सोयीसाठी दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग हा मार्ग खालील पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे. +दिल्ली व कोलकाता दरम्यान धावणाऱ्या सियालदाह राजधानी एक्सप्रेस, पश्चिम बंगाल संपर्क क्रांती एक्सप्रेस इत्यादी गाड्या ह्याच मार्गाचा वापर करतात. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1389.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a07feaabaf663c1f2a9ddb512c6f0ac3045dc340 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1389.txt @@ -0,0 +1,5 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. झांबियाच्या उत्तरेला कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक, वायव्येला टांझानिया, पूर्वेला मलावी, नैर्ऋत्येला मोझांबिक दक्षिणेला झिंबाब्वे, बोत्स्वाना व नामिबिया तर पश्चिमेला ॲंगोला हे देश आहेत. लुसाका ही झांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. कित्वे व न्दोला ही येथील इतर प्रमुख शहरे आहेत. +आफ्रिकेमधील इतर देशांप्रमाणे झांबिया अनेक दशके युरोपीय राष्ट्रांची वसाहत होता. १८८८ साली सेसिल ऱ्होड्सने येथे खाणकाम करण्याचे हक्क विकत घेतले. १९११ साली ब्रिटिश सरकारने हा भूभाग ताब्यात घेऊन येथे उत्तर ऱ्होडेशिया ह्या प्रांताची निर्मिती केली. पुढील ५० वर्षे ब्रिटनच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर २४ ऑक्टोबर १९६४ साली झांबियाला स्वातंत्र्य मिळाले. केनेथ कोंडा हा स्वतंत्र झांबियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. +२०१० सालच्या जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार झांबिया जगातील सर्वात जलद गतीने आर्थिक सुधारणा करणाऱ्या देशांपैकी एक आहे. येथील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर तांब्याच्या खाणकामावर अवलंबून आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेला व्हिक्टोरिया धबधबा झांबिया व झिंबाब्वेच्या सीमेवर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13898.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b36f10df8869d0f695733d8a836b23ac045639ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13898.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिल्ली दरबार: इंग्लंडच्यामधील राजाच्या किंवा राणीच्या राज्यारोहणाच्या निमित्ताने ब्रिटिशकालीन भारतात दिल्लीत समारंभपूर्वक झालेल्या भव्य सामाजिक एकत्रीकरणांचे नाव दिल्ली दरबार आहे. यालाच इंपीरियल दरबार या नावानेही ओळखले जाते. भारतात ब्रिटिश साम्राज्य ऐन भरात असताना तीन वेळा १८७७, १९०३ आणि १९११ मध्ये दिल्ली दबाभार भरल्याची नोंद आहे. प्रत्यक्ष सिंहासनारूढ राजे मात्र एकदाच म्हणजे १९११मध्ये, पंचम जॉर्ज, या दरबारात उपस्थित राहिले होते. +मोंगल राज्यपद्धतीतील दरबार शब्दावरून दिल्ली दरबार हा शब्द रूढ झाला. स्वतंत्र भारताच्या लोकशाही व्यवस्थेतही दिल्लीत एकवटलेल्या राजकीय सत्तेचा उल्लेख करताना साहित्य आणि माध्यमांमधून उपरोधिकपणे ही संज्ञा वापरली गेल्याचे दिसून येते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13899.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..150e950cd3a6a75f0bbd56665b9a76011e27d9cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13899.txt @@ -0,0 +1,7 @@ +दिल्ली महिला आयोग (डीसीडब्ल्यु) ही दिल्ली सरकारची वैधानिक संस्था आहे. ही दिल्ली, भारतातील संविधान आणि इतर कायद्यांतर्गत महिलांच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेशी संबंधित सर्व बाबी तपासण्यासाठी आणि तपासासाठी स्थापन करण्यात आली आहे.[१] +दिल्ली महिला आयोगाच्या वर्तमान अध्यक्षा स्वाती मालीवाल आहेत. त्यांनी २९ जुलै २०१५ रोजी पदभार स्वीकारला.[२][३] +दिल्ली महिला आयोगाची स्थापना स.न. १९९४ मध्ये दिल्ली सरकारने दिल्ली महिला आयोग अधिनियम, १९९४ च्या अंतर्गत केली आणि १९९६ मध्ये त्याचे कार्य सुरू झाले. आयोगाचा प्रथम अजेंडा म्हणजे संविधान आणि इतर कायद्यांअंतर्गत महिलांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा आणि सुरक्षिततेशी संबंधित सर्व बाबींची तपासणी आणि तपास करणे. या कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि दिल्लीतील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी शिफारशी करणे ही आयोगाचे काम आहे.[१] +दिल्ली महिला आयोगाच्या कायद्यानुसार,[४] कमिशनमध्ये खालील बाबी समाविष्ट आहेत: +सदस्यांना महिला कल्याणाचा किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असले तरी अध्यक्षांना अशी कोणत्याही प्रकारची पात्रता असण्याची आवश्यक नाही. +आयोगाकडे विविध कार्ये असतात. जसे की "संविधान आणि इतर कायद्यांअंतर्गत महिलांसाठी प्रदान केलेल्या सुरक्षांशी संबंधित सर्व बाबींची तपासणी आणि तपासणी करणे". काही प्रकरणांमध्ये आयोग अर्ध-न्यायिक संस्था म्हणूनही काम करतो. आयोगाला दिवाणी न्यायालयाचे काही अधिकार आहेत जे काही प्रकरणांमध्ये खटला चालवतात जसे की "भारताच्या कोणत्याही भागातून कोणत्याही व्यक्तीची उपस्थिती बोलावणे आणि त्याची अंमलबजावणी करणे आणि शपथेवर त्याची तपासणी करणे" आणि "कोणत्याही दस्तऐवजाचा शोध आणि उत्पादन करणे आवश्यक आहे".[५] +  diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13912.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..921bc244aba51742d3640b11de1be29d023955ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13912.txt @@ -0,0 +1 @@ +दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक हे भारताची राजधानी दिल्ली महानगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी वापरल्या जात असलेल्या सराई रोहिल्लामधून प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, राजस्थान व गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13920.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a66c38d3c112669a4ae39888a52dcfa80c8a4733 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13920.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिल्लीची ६ वी विधानसभा ही १४ फेब्रुवारी, २०१५ रोजी स्थापित करण्यात आली. यासाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. यात आम आदमी पार्टीने ७०पैकी ६० जागांवर विजय मिळवून सरकार स्थापले. +अरविंद केजरीवाल हे आम आदमी पार्टीच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13946.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b78780e7bc8d1ecdf3ae1242d990246835103e96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13946.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिवदेववाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13977.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53bc952c04d1b802b0dddbb34f4af480b93ed745 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13977.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिवाणी प्रक्रिया ही कायद्याची मुख्य संस्था असते, ज्याद्वारे न्यायालयांसाठी दिवाणी खटल्यांचा निकाल लावताना पाळावे लागणारे नियम आणि मानके ठरवली जातात. ( फौजदारी कायद्याच्या प्रकरणांमधील प्रक्रियेच्या वेगळी असते). +हे नियम खटला कसा सुरू केला जाऊ शकतो हे नियंत्रित करतात; तसेच प्रक्रियेसाठी कोणत्या प्रकारची सेवा आवश्यक आहे; याचिकांचे प्रकार, हालचाल किंवा अर्ज, दिवाणी प्रकरणांमध्ये परवानगी असलेले आदेश; जमा करण्याची वेळ आणि पद्धत तसेच शोध किंवा प्रकटीकरण; चाचण्यांचे आचरण; निर्णय प्रक्रिया; चाचणी नंतरच्या प्रक्रियेसाठी प्रक्रिया; विविध उपलब्ध उपाय ; आणि न्यायालये आणि लिपिकांनी कसे कार्य केले पाहिजे यांसारख्या गोष्टींचे नियमन करते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13990.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8feccee445882124e698ad5679d012af538a72f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13990.txt @@ -0,0 +1,90 @@ +दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रुपांत इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. "अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे" प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात.[१][२][३] [४] हिंदू चंद्रमास आश्विन (अमंता परंपरेनुसार) आणि कार्तिक या महिन्यांत म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते.[५][६][७] हा उत्सव साधारणपणे पाच ते सहा दिवस चालतो.[८][९] +विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्त्वांशी दिवाळी जोडलेली आहे, जसे की राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले. समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे.[१०] इतर प्रादेशिक परंपरा या सणाला विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यम, यमी, धन्वंतरी, किंवा विश्वकर्मा यांच्याशी जोडतात. प्रामुख्याने हिंदू सण असला तरी दिवाळीचे विविध प्रकार इतर धर्मांचे लोक देखील साजरे करतात.[८] जैन लोक त्यांची स्वतःची दिवाळी पाळतात, जी महावीरांच्या अंतिम मुक्तिचे प्रतीक आहे.[११][१२] मुघल तुरुंगातून गुरू हरगोबिंद यांची सुटका झाल्याबद्दल शीख लोक बंदिछोर दिवस साजरा करतात.[१३] नेवार बौद्ध हे इतर बौद्धांच्या विपरीत लक्ष्मीची पूजा करून दिवाळी साजरी करतात, तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू सामान्यतः देवी कालीची पूजा करून दिवाळी साजरी करतात.[१४][१५][१६] +या उत्सवादरम्यान लोक त्यांची घरे, मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे, मेणबत्त्या आणि कंदीलांनी प्रकाशित करतात.[१७] हिंदू उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे तेलाने स्नान करतात.[१८] फटाके आणि रांगोळीच्या सजावटीसाठी देखील दिवाळी ओळखली जाते. मेजवानी आणि मिठाई हा या सणाचा मुख्य भाग आहे.[१९] केवळ कुटुंबांसाठीच नव्हे तर समुदाय आणि[२०] विशेषतः शहरी भागातील लोकांसाठी दिवाळी म्हणजे वार्षिक एकत्र येण्याचा कालावधी असतो. [२१] [२२] शहरांतील उद्यानांमध्ये संगीत आणि नृत्य सादरीकरणासह सामुदायिक मेळ्यांचे आयोजन केले जाते. [२३] काही हिंदू, जैन आणि शीख लोक सणासुदीच्या काळात जवळच्या आणि दूरच्या कुटुंबांना दिवाळी ग्रीटिंग कार्ड आणि भारतीय मिठाई पाठवतात. [२३] सणाचा आणखी एक पैलू म्हणजे पूर्वजांचे स्मरण.[२४] +हिंदू, शीख आणि जैन लोकांसाठी दिवाळी हा एक प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे.[२५] दिवाळीच्या सणाचा मुख्य दिवस (लक्ष्मीपूजनाचा दिवस) हा फिजी,[२६] गयाना,[२७] भारत, मलेशिया,[२८] मॉरिशस, म्यानमार,[२९] नेपाळ,[३०] पाकिस्तान,[३१] सिंगापूर,[३२] श्रीलंका, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे अधिकृत सुट्टीचा दिवस असतो.[३३] +उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे.[३४] या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश सात पाकयज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात, असे नेमके म्हणता येतेच असे नाही, असे मत बी.के. गुप्ते यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाली या पुस्तकात मांडले आहे. +काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले. तो याच दिवसात.[३५] पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही. + + + +दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. "दीप" म्हणजे "दिवा" आणि "आवली" म्हणजेच "ओळ". याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी. काही जण दिपवाळी असे देखील म्हणतात, पण शुद्ध शब्द हा दीपावली आहे. वेगवेगळ्या शब्द प्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो. पण अर्थ एकच आहे. + +दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव नोंदलेले आहे. नीलमत पुराण या ग्रंथात या सणास "दीपमाला" असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला "दीपप्रतिपदुत्सव" असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात "दिवाळी" हा शब्द वापरला आहे.[३५] +भविष्योत्तर पुराणात दिवाळीला "दीपालिका" म्हटले आहे, तसेच काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख "सुखरात्रि" असा येतो. व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात "सुख सुप्तिका" म्हणून दिवाळी ओळखली जाते.[३५] +दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व विशेष आहे ते या प्रमाणे + +आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात.[३६] घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.[३७][३८] ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते. +आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.[३८] धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्‍नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्‍नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्‍न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. या कारणास्तव, यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. +धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले आहे.[३९] +आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. (याला तेलुगूमध्ये गुडोदकम् म्हणतात.) यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्त्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काहीजणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. +या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.[३५] हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो. +जैनधर्मीय या दिवसाला 'धन्य तेरस' वा 'ध्यान तेरस' म्हणतात. भगवान महावीर या दिवशी ३ऱ्या व ४थ्या ध्यानात जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला.[४०] +आख्यायिका - +नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा - म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.[३८][४१] नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.[४२] या दिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे. +वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.[४३] नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते, तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात. + + + + +आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.[४४] लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र दूर होते असे मानले जाते. +प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो.[४५] दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्‍नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्‍नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले. +अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही ओळखतात. निर्ऋती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत. +लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 'आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती' आणि 'अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता' अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला 'मांडणे' असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात. + +कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात,[४६] या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात.[४७] साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला "शुभा" असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते व पती पत्‍नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच "दिवाळसण" म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी - बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.[४८] +मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले.[४९] विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.[५०] + +कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला "यमद्वितीया" असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.[५१] भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच. +भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.[५२] +दिवाळी अंक : महारा़्ष्ट्राचे वाङ्मयीन भूषण म्हणजे मराठी दिवाळी अंक. दरवर्षी सुमारे ८०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. मराठी माणसे किमान एक दिवाळी अंक विकत घेतात आणि इतर अनेक अंक लोकांकडून किंवा वाचनालयातून आणतात व वाचतात. +दिवाळीच्या दिवसांत मुले किल्ले करतात. आकाशदिवा बनवतात. किल्ल्यांची तिकीट लावून प्रदर्शने भरतात. रांगोळीची प्रदर्शनेही असतात. शहरातील अजून शिल्लक असलेल्या हौदांच्या पाण्यावर काही कलावंत तरंगती रांगोळी काढतात. लोक हौसेने या रांगोळया पाहण्यासाठी रांगा लावून तिकिटे काढतात. +दिवाळीच्या सणासाठी स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. उदा. वसुबारस या दिवशी सवत्स धेनूच्या पूजेचे आयोजन चौकाचौकांत केले जाते.[५३] दिवाळीच्या फटाक्यांची आतषबाजी मोकळ्या मैदानात योजली जाते. फराळ वाटप, कला अभिव्यक्ती असे कार्यक्रमही योजले जातात. दिवाळीचे औचित्य साधून विविध शहरांमध्ये दिवाळी पहाट, पाडवा पहाट यासारखे संगीत, नृत्य, वादन अशा विविध कलांचा आस्वाद घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन होते.[५४][५५] तसेच काही ठिकाणी वसुबारस, नरकचतुर्दशी अशा निमित्ताने सामूहिक दीपोत्सव कार्यक्रम केले जातात, ज्यामध्ये नागरिकही सहभागी होतात. +मराठवाड्यातील किंबहुना महाराष्ट्रातील दिवाळी शेतीभातीशी जोडलेली आहे. +१. दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, गायी म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या ... || +२. दिवाळी दिवाळी आन्घुलीची जल्दी करा +आज मारील नरकासुरा, किसन देव +३. गाई म्हशीने भरले वाडे +दह्या दुधानं भरले डेरे, बळीचं राज्य येवो. +अशा ओव्यातून वा गाण्यातून दिवाळीचे प्रतिबिंब दिसते.[५६] + +दिवाळीत मुलांनी किल्ला तयार करणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य सांगता येते. महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत मुले आणि मुली आपल्या घराच्या परिसरात डोंगरी किल्लयांच्या प्रतिकृती तयार करतात.[५७] दगड, माती, विटा असे साहित्य वापरून ही प्रतिकृती तयार केली जाते. ऐतिहासिक वारसा मुलांपर्यंत पोहोचवावा यासाठी ही पद्धत सुरू झाली असावी असे मानले जाते. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था किल्ला तयार करण्याच्या स्पर्धाही आयोजित करून मुलांना प्रोत्साहन देतात.[५८] +मी अविवेकाची काजळी। +फेडोनी विवेक दीप उजळी॥ +ते योगिया पाहे दिवाळी॥ +निरंतर॥ +-ज्ञानेश्वर[५९] +आनंदाची दिवाळी। +घरी बोलवा वनमाळी॥ +घालीते मी रांगोळी। +गोविंद गोविंद॥ -- संत जनाबाई   +सण दिवाळीचा आला। +नामा राऊळाशी गेला॥ +हाती धरोनी देवाशी। +चला आमुच्या घराशी॥ -- संत नामदेव   + +मेळघाटातील दिवाळी ही लक्ष्मीपूजनापासून सुरू होते आणि पुढील दहा दिवस हा सण साजरा होतो. +लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई व म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यानंतर नदीवरच कुलदैवताची पूजा केली जाते. घरी परतल्यानंतर सायंकाळी गोठ्यात शिरण्याआधी गाईंच्या पायावर पाणी घातले जाते. यथासांग पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला दुभत्या जनावरांची विशेष पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. गवळी समाजाच्या दिवाळीत हा दिवस सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी घरातील सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. अंगावर घोंगडी घेऊन गाई-म्हशींची पूजा करण्याचीही प्रथा आहे. घरातील सर्व सदस्य या दिवशी गुराख्याच्या पाया पडतात. त्यानंतर गाई, म्हशींचेही पाय धरले जातात. घरातील मायलेकी या गुरांची पूजा करतात. सारे सदस्य गोधनाकडून आशीर्वाद घेतात. पुढील प्रत्येक दिवशी गाई-म्हशींना दूध किंवा दुग्धपदार्थांनी आंघोळ घातली जाते. पुढील सात दिवस हा उत्सव सुरू असतो. गुराख्याला या दिवशी मोठा मान असतो. त्याला गाई, म्हशींचा मालक नवे कपडे देतो. यंदाही लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेचा हा आनंद मेळघाट परिसरात अनुभवास आला. काळाच्या ओघात गावेही आधुनिक होत आहेत. मात्र गावकऱ्यांनी परंपरा तितक्याच निष्ठेने जपल्या आहेत. परंपरा या जगण्याचा आधार असतात, असा ग्रामस्थांचा ठाम समज. हाच समज गवळीबांधवांनी पारंपरिक उत्सवप्रियतेतून जपला आहे.[६०] +महाराष्ट्राच्या उत्तरेकडील प्रांतांत पौर्णिमेनंतरच्या दिवसापासून पुढचा महिना सुरू होतो, त्यामुळे जेव्हा महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात आश्विन महिन्याचा कृष्ण पक्ष चालू असतो, तेव्हा या प्रांतांत तो कार्तिक महिन्याचा कृष्ण पक्ष असतो. +राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला, त्या मंगल घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. तिने कितीही त्रास दिला तरी तिला मारत नाहीत. दिवाळीतल्या चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. त्या दिवशी ब्राह्मण व वैश्य स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करून विशेष शृंगार करतात. संध्याकाळी मुली मस्तकावर 'घुड्ल्या' घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे सच्छिद्र घडा असतो व त्यात दिवा लावलेला असतो. अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटाने करतात. प्रतिपदेला खेंखरा म्हणतात. त्या दिवशी गोवर्धन पूजा व अन्नकूट करतात. याच्या दुसऱ्या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते.[६१] +पंजाबातील लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवाळीची दीपोत्सव करतात. तिथले शीख लोक अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या स्थापनेचा स्मृतीदिन म्हणून हा सण पाळतात.[६२] सहावे गुरू हर गोविंद सिंह जी यांची मुघलांच्या कैदेतून या दिवशी सुटका झाल्याने शीख बांधव दिवाळीचा दिवस उत्साहाने साजरा करतात.[६३] + +दिव्यांची आरास करतात, मुलांचे दारुकाम असते. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील मुख्य कार्यक्रम असतो. +उत्तर प्रदेशमधील डोंगराळ भागातले लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात व रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात. काही लोक कुबेराची पूजा करतात, तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात व साखर खातात. + +नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसात द्यूतक्रीडेला विशेष महत्त्व आहे. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच, पण शिवाय कुत्रे, गायी, बैल यांचीही पूजा करतात.[६४] +गोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारी पाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात. गोव्यातील विविध गावांमध्ये आणि शहरी भागात नरकासुर राक्षसाचे पुतळे तयार करून त्यांचे दहन करण्याची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. हे दिवाळीचे आकर्षण मानले जाते.[६५] +दक्षिण भारतात या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. तमिळनाडूमध्येही काही लोक नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात. आंध्र प्रदेशातील लोक घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात व स्त्रिया त्याच्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात. आश्विनी अमावास्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानतात.[६६] + + +हिंदूंमधील दिवाळी सणाला जसा पौराणिक कथांचा आधार आहे तसाच जैन पुराणांतदेखील याचा उल्लेख आहे. इसवी सन पूर्व ५९९ या साली २४वे जैन र्तीथकर वर्धमान महावीर यांचे आश्विन महिन्यातील अमावास्येच्या पहाटे चार वाजता बिहार राज्यातील पावापुरी येथे निर्वाण झाले, त्यांनी मोक्ष मिळवला त्या आनंदाप्रीत्यर्थ पहाटेच्या अंधारात असंख्य दिवे उजळून दीपावली साजरी करण्याची प्रथा जैन धर्मीयांत सुरू झाली. या दिवाळीला 'निर्वाण महोत्सव' असेही म्हणतात.[६७] +या दिवशी सर्व जैन धर्मीय लोक पहाटे चार वाजता जैनमंदिरांत जाऊन 'निर्वाण लाडू' चढवतात. हा लाडू जुन्या काळातील पायलीच्या वजनाचा, मोठ्ठा असतो. त्यावर आणखी एक छोटा लाडू ठेवतात. काही ठिकाणी तो बुंदीचा किंवा तिळाचा बनवतात. एका ताटात हा लाडू, साळीच्या लाह्या, आवळे, विड्याची पाने, तांदूळ, झेंडूची फुले आदी ठेवतात. या वेळेस महावीरांंपूर्वी झालेल्या आणि मोक्षाला गेलेल्या तेवीस तीर्थंकरांचा आणि कोट्यवधी जैन साधूंपकी काही प्रमुख साधूंचा उल्लेख असलेले 'निर्वाणकांड' हे स्तुति-स्तोत्र म्हणून, जयजयकार करत हा लाडू चढवला जातो. समाजाच्या वतीने मुख्य लाडू चढवला जात असताना प्रत्येक जण आपल्या हातातील एका ताटलीत एक छोटा लाडू घेऊन चढवत असतो. जैन धर्मातील सर्वच पुरुष आणि बहुतेक स्त्रियाही याच पद्धतीने पहाटे 'निर्वाणलाडू' चढवतात. +अशा प्रकारे जैन समाज सणा-उत्सवाच्या वेळीही आपलीच परंपरा जपण्याचा आणि खाद्यसंस्कृती टिकवण्याचा प्रयत्‍न करतात. मात्र, सुशिक्षित जैन मंडळी जीवितहिंसा टाळून पर्यावरण रक्षणालाही हातभार लागावा म्हणून सार्वजनिक ठिकाणी नाहीच, पण घरीही फटाके वाजवत नाहीत. +सिंधी लोक दिवाळीच्या रात्री गावाबाहेर मशाली लावून नृत्य करतात. नंतर तलावाच्या काठी माती आणून ते एक चबुतरा करतात व त्यावर कात्री वृक्षाची फांदी लावून तिची पूजा करतात.[३५] +पण काही विशिष्ट समाजातील (उदा. बघेरवाल) स्त्रियांसाठी दिवा देणे ही वेगळी प्रथा असते. (हा मारवाडी भाषेतील दिवो दिखानोचा अपभ्रंश असावा). देवासमोरील वेदीवर ओल्या कुंकवाचे स्वस्तिक आणि पद्म काढून त्यावर रव्याच्या आठ पातळसर पुऱ्या (साळ्या) ठेवतात. त्यांतील चार पुऱ्यांवर प्रथम गूळ घालून केलेली जाडसर लहान दशमी (गुण्या) ठेवतात. त्यावर सुत्तरफेणी (सूत्रफेणी), मग फेनला आणि त्यावर तिळाचा लाडू ठेवतात. उरलेल्या चार पुऱ्यांवर एखादे मोठे फळ, बहुतेक सीताफळ ठेवतात. याच्या चारही बाजूंना पाच विड्याची पाने ठेवून त्यावर आवळे, तांदूळ, साळीच्या लाह्या, झेंडूची फुले इत्यादी ठेवतात. नंतर या सर्वांवर प्रत्येकी एक-एक कणकेचा दिवा लावतात. यांतील आठ पुऱ्या हे अष्टकर्माचे प्रतीक, सुत्तरफेणीमध्ये बारीक बारीक अशी अनेक सूत्रे असतात म्हणून ते ८४ लक्ष योनींचे प्रतीक, तीळ हे एक दलीय अखंड धान्य शिवाय स्निग्धतेचें भांडार. फळ हे मोक्षरूपी फळाचे प्रतीक, असे हे सर्व पदार्थ प्रतीकरूपी आहेत. पूर्वी आणि आताही काही ठिकाणी रोजचा स्वयंपाक करताना किंवा सणावाराला तसेच नवीन फळ खाण्यापूर्वी प्रथम देवाला वाहण्याची पद्धत आहे. त्यानुसार दिवाळीच्या फराळातील करंजी धनत्रयोदशीला, चतुर्दशीला लाडू, अमावास्या आणि पाडवा हे मुख्य दिवस म्हणून फेणी-फेनल्याचा मान आणि भाऊबीजेला सांजोरी असे पदार्थ प्रथम देवाला आणि मग स्वतः खायला घेतात शिवाय या दिवसांतच सीताफळ, आवळे, झेंडूची फुले इत्यादी येत असतात, म्हणून तीही देवाला अर्पण करण्याचा प्रघात पडला असेल. +दिवाळीच्या आनंदाप्रीत्यर्थ शोभेचे दारूकाम केले जाते.[६८] + +लहान थोर सर्वजण फटाके उडविण्याचा आनंद घेतात. तथापि फटाके उडविल्यामुळे होणारे अपघात लक्षात घेऊन संभाव्य सूचना दिल्या जातात तसेच हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी आवाहन ही केले जाते.[६९][७०] +या सणाला आता जागतिक स्वरूप येत चालले आहे. जगभरातले भारतीय आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका येथे न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात. लंडन शहरातही दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. +भारत,[७१] गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर[७२] व सुरिनाम या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.[७३] +ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे सरकारी खर्चाने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. इ.स.२०१० मध्ये भारत सरकारने या कार्यक्रमाला एक लाख डॉलर दिले होते. यामध्ये शहराच्या प्रमुख फेडरेशन चौकात भारतीय संस्कृतीवर आधारीत अनेक कार्यक्रम सादर होतात. त्या नंतर फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होतो. +दिवाळीनिमित्त प्रतिवर्षी मराठी तसेच अन्य भाषिक साहित्य क्षेत्रात दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. यातील विशेष औचित्यपूर्ण अंकांना पारितोषिकही दिले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13998.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87f8cffbdd72ddfbe493d6a2bc11472d0a2fe573 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_13998.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिवाशी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14003.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8fc88a4429801f058e689b9b6db5a6f8f6a1336 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14003.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14007.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c15dd060807130bbdc9ba261fbeeebe58557864 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14007.txt @@ -0,0 +1,3 @@ + +धिवेंद्रन मोगन (२९ ऑक्टोबर, १९९६:मलेशिया - हयात) मलेशियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. +धिवेंद्रन आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८मध्ये मलेशियातर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14010.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ca2339f8ac70878d2b4c96d050a929c71c079dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14010.txt @@ -0,0 +1 @@ +दिवेघाट हा पुणे-सासवड रस्त्यावर सह्याद्री पर्वत रांगेतील घाट आहे. वळणावळणाचा हा घाट चढून वर गेले की पुरंदर तालुका सुरू होतो. दिवेघाटाच्या पायथ्याला अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला तलाव आहे. दंतकथेनुसार या तलावाला मस्तानी तलाव म्हटले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14022.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd7da5bfd6dad7e9f27964f7a2311a8591eb0900 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14022.txt @@ -0,0 +1,16 @@ +दिव्या काकरान (जन्म 8 ऑक्टोबर 1998 ) ही एक भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू म्हणून ओळखली जाते. २०२० साली आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये ६८ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकणारी ती देशातील पहिली महिला आहे. +२०१७ राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले आणि २०१८ मध्ये आशियाई खेळ व राष्ट्रकुल खेळामध्ये देशासाठी कांस्यपदकही जिंकले आहे. [1] उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला २०२०मध्ये देशाच्या प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. +नोएडा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनमधील शारीरिक शिक्षण व क्रीडा विज्ञान पदवीची विद्यार्थी असलेली दिव्या ही भारतीय रेल्वेमध्ये वरिष्ठ तिकीट परिक्षक म्हणून कार्यरत आहे. [2] +दिव्या काकरानचा जन्म उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील पूर्बलियान गावात झाला.  तिचे वडील आहेत कुस्तीपटू सूरजवीर सैन आणि आई संयोगिता. घरच्या परिस्थितीमुळे सूरजवीर हे स्वतः गावपातळीपर्यंतच खेळू शकले, त्यापलीकडे नाही. त्यामुळेच त्यांनी आपल्या मुलांना अव्वल कुस्तीपटू बनवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली. [1] +लहानपणी दिव्या तिच्या वडिलांसोबत गावातील आखाड्यात जात असे, तिथे तिचा मोठा भाऊ देव प्रशिक्षण घेत होता. गावातल्या सोयी-सुविधांचा अभाव बघता सैन यांनी पुढे चालून आपले तळ दिल्लीला हलवले. त्यामागचे आणखी एक कारण म्हणजे कुस्ती हा केवळ पुरुषांसाठी हा एक खेळ आहे, हा  गावखेड्यांमधला समाज त्यांच्या मुलीसाठी अडथळा ठरू नये, असे त्यांना वाटत होते. (1) +मात्र दिल्लीतही मुलीना या खेळाचे प्रशिक्षण देण्याच्या कल्पनेला विरोध होताच, त्यामुळे दिव्याचे प्रशिक्षक अजय गोस्वामी यांना तेथील कुस्तीपटू व इतर प्रशिक्षकांना आधी राजी करावे लागले. कमी वयातच तिने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागात कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. तिथे तिचे विरोधक मुले असत, कारण तिच्याविरुद्ध स्पर्धा करण्यासाठी मुली नव्हत्या. वयाच्या १२व्या वर्षी २०१०मध्ये दिव्याने एका मुलाचा पराभव केला. [1][3] +हे सर्व करताना तिच्या कुटुंबाला बरीच आर्थिक  तडजोड करावी लागली. कुस्ती स्पर्धांमध्ये सूरज सैन हे त्यांच्या पत्नी संयोगिता यांनी शिवून तयार केलेले लंगोट विकत असत. एकदा राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेण्यासाठी दिव्याला एक लाख रुपयांची आवश्यकता होती, तेव्हा दिव्याच्या आईला तिचे दागिने गहाण ठेवावे लागले होते. दिव्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती १५ रुपयाला मिळणारे ग्लूकोजचे पाणी पिऊन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला जायची. या गौप्यस्फोटानंतर तिला अनेक लोकांनी मदत देऊ केली. [3] +२२ वर्षांच्या दिव्याला तिच्या भावाने तिच्यासाठी केलेल्या त्यागाची जाणीव आहे. देव याने तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण दोन्ही मागे ठेवले. आजही तो तिला प्रशिक्षणात मदत करतो आणि तिच्याबरोबर इतर शहरांतील प्रशिक्षण शिबिरांमध्ये देखील जातो. [4] +दिव्या विविध विषयांवर आपले मत अगदी धाडसाने मांडते. मग तो सामाजिक विषमतेचा मुद्दा असो वा सरकारला मदतीची मागणी करण्याचा. एकदा एका वरच्या जातीच्या कुस्तीपटूला दिव्याने पराभूत त्या कुस्तीपटूवर जातीवाचक टिप्पणी करण्यात आली होती, तेव्हा दिव्या बोलली होती. याशिवाय एकदा तिने थेट मुख्यमंत्र्यांनाही असे सांगितले होते की गरीब प्रशिक्षणार्थींना गरजेच्या वेळी सरकारची मदत मिळत नाही. [5] +२९ नोव्हेंबर मध्ये दिव्याची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आली होती. [6] +२०११ साली, हरियाणामध्ये झालेल्या स्कूल नॅशनल गेम्स स्पर्धेत दिव्याने कांस्य पदक पटकावले. हे तिचे पहिले पदक. त्यानंतर तिने गुरू प्रेमनाथ आखाड्यात विक्रम कुमार यांच्या प्रशिक्षणात तिचा खेळ आणखी सुधारला. +२०१३ मध्ये दिव्याने मंगोलियामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच भारताकडून खेळताना रौप्यपदक जिंकले. [1] +२०१७ मध्ये दिव्याने राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्ण आणि आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदके पटकावली. याशिवाय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तसेच अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धांमध्ये तिने सुवर्ण पदके जिंकली. [1] +२०१८ आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये दिव्या कांस्य पदक विजेती ठरली. [8] +२०२० मध्ये आशियाई कुस्ती स्पर्धेत ६८ किलो वजनी गटात ती सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. [1] +तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी भारत सरकारने तिला २०२० मध्ये अर्जुन पुरस्कारने सन्मानित केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14038.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d635b43a7e2aa3a37234cb3c47739e1a3b21815 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14038.txt @@ -0,0 +1,6 @@ +दिव्याची अमावास्या ही आषाढ महिन्यातील अमावास्या म्हणून साजरी केली जाते.[१] +आषाढ महिन्याच्या अमावास्या तिथीला घरातील, देव घरातील धातूच्या दिव्यांची पूजा केली जाते.[२] यासाठी दिवे स्वच्छ घासून, उजळवले जातात. त्यांची पूजा केली जाते. पुरणाचा नैवेद्य केला जातो.[३] +काही कुटुंबात बाजरीच्या पिठाचे किंवा कणकेचे दिवे केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते.[४] +दीप अमावास्येचे औचित्य साधून कुटुंबात [पूजा केली जाते त्याचप्रमाणे विविध मंदिरे, शाळा अशा ठिकाणी दीप पूजन केले जाते. विद्यार्थी शाळेत दिवे प्रज्वलित करून, प्रार्थना करतात.[५] +समाजातील विविध स्तरात या दिवसाला गटारी अमावास्या म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात मांसाहार, कांदा , लसूण यांचे सेवन वर्ज्य मानले जात असल्याने मांसाहार करणा-या कुटुंबांमध्ये या दिवशी विशेष करून मांसाहार केला जातो.[६] +दिव्याची अमावास्या भिल्ल या आदिवासी जमातीत विशेषत्वाने साजरी केली जाते.[७] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1404.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..705047eac7d6c988cf3581fd95b55907c8ff1f6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1404.txt @@ -0,0 +1,14 @@ +पोळा सणात बैल/नंदी साठी म्हटलेल्या गीतांना झडत्या असे म्हणतात +गणा रे गणा, गण गेले वरच्या राणा +वरच्या राणातून आणली माती +ते देल्ली गुरूच्या हाती +गुरूनं घडविला महानंदी +ते नेला हो पोळ्यामंदी, एस नमन गौरा पारबती हरऽऽ बोला हरऽऽ हर ऽऽ महादेव + +बळी रे बळी लिंब बनी +अशी कथा सांगेल कोणी +राम-लक्ष्मण गेले हो वनी +राम-लक्ष्मणाने आणली वनफुले +ते दिले महादेव पारबतीच्या हाती +तीनशे साठ नंदी +एक नमन गौरा.. महादेव..! diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1406.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1406.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14060.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..538face1d111daea4ca713af9252eb8f65bf5630 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14060.txt @@ -0,0 +1,7 @@ +द ओबेरॉय, गुरगांव भारताच्या नवी दिल्ली या राजधानी शहराजवळ व्यवसायाचे केंद्र असणाऱ्या गुरगांव येथे आहे. याची मालकी ओर्बिट रिसॉर्ट या गुरगांवस्थि विकसकाची आहे. या हॉटेलचे व्यवस्थापन द ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट समूह करतो. याचा बांधकाम खर्च ४ अब्ज रुपये झाला. याचे उद्घाटन १३ एप्रिल २०१ रोजी झाले. +प्रवासाचा ऑस्कर आणि पर्यटन व्यवसाय यांच्या मार्फत प्रतेक वर्षी “ जागतिक प्रवास अवॉर्ड” जाहीर होतात. जानेवरी 2012 नध्ये भारतातील पहिले हे आरामदाई हॉटेल “ सन 2011 सालाचे जगाचे लिडिंग आरामदाई हॉटेल “ म्हणून अवॉर्ड घेणेस पात्र ठरले.[३] पाठीमागे डिसेंबर 2011 मध्ये CNNGo ने “11 भारतीय हॉटेल्सना 2012 मधील भेट” या यादीत या हॉटेलचे नाव नोंदविले.[४] +या हॉटेलचे उपहार ग्रहात 24 तास स्वयंपाक व्यवस्था आहे. 361 आणि अमरंता भारतीय समुद्रकिनाऱ्यावरील उपलब्ध खाध्यांची सुविधा देते. येथे पियानो बार, सिगार सह निवांत पडून रहाण्याची व्यवस्था, आणि स्पा आहे. +सिंगापूर येथील वास्तु शिल्पकार आर एस पी आर्किटेक्ट्स प्लॅनर अँड ईनगिनीर्स पीटीई लिमिटेड (RSP Architects Planner And Engineers PTE Ltd. ) यांनी इमारतीचा आराखडा तयार केला होता. +नवी दिल्ली येथील बी.एल. कश्यप आणि सन्स, यांनी यू आर ई कुयात्त्रो, काचेचे व्यवस्थापन करणारे यू आर ई कोटट्रो (Quattro) यांना बरोबर घेऊन बांधकाम केले. +बँकॉकचे पीएलए (वास्तू चित्रकार), कौलालूंपूरचे लीम टीओ विलकेस (lim teo Wilkes) (आतील आराखडाकार), सिंगपूरचे (औरोकेन फाकडेस) Aurocen Facades (काच काम करणारे) यांचा या बांधकामात समावेश होता. +सन 2012चे सिंगापूर येथिल जागतिक वास्तु शिल्प उत्सवामध्ये या हॉटेलचे शॉर्ट लिस्टिंग झालेला वास्तुशिल्प नमूना ठेवला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14063.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f53ee1bb2723206315089c899361a59985b6dd80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14063.txt @@ -0,0 +1,19 @@ +दी मायरेज हे अमेरिकेच्या लास व्हेगस शहरातील आलिशान हॉटेल आहे. ३,०४४ खोल्यांचे हे हॉटेल पॉलिनेशियन थीम[मराठी शब्द सुचवा]ने बांधण्यात आलेले आहे.[१] +हे रिझॉर्ट स्टीव्ह विन या विकासकाने बांधले. सध्या त्याची मालकी एमजीएम रिझॉर्ट्‌स इंटरनॅशनल यांचेकडे आहे. मायरेज, ट्रेझर आयलंड हॉटेल आणि कसीनो हे दुसरे हॉटेल यांच्या दरम्यान फुकट ट्रामसेवा आहे. +या होटेलची रचना जोएल बर्गमन यांनी केली. २२ नोव्हेंबर, १९८९ रोजी हे हॉटेल चालू झाले. वॉल स्ट्रीट यांनी हे पहिले रिझॉर्ट कास्तावेझ यांच्या मूळ मालकीच्या जागेवर बांधले. त्यापूर्वी ते रेड रूस्टर नाइट क्लब म्हणून अस्तित्वात होते. सन १९८०मध्ये स्टीव्ह विन यांनी त्यांचा घरोबा असणारा मित्र रोजर थॉमस याला या गटात सामील होण्यासाठी विचारणा केली. आणि या दोघांनी मिळून लास वेगास येथे इतर हॉटेलांपेक्षा अगदी निराळ्या पहिल्या हॉटेल आणि मनोरंजन केंद्राची उभारणी केली. +मायरेज हॉटेल हे खूप खर्च करून बांधलेले हॉटेल व मनोरंजन केंद्र (कसीनो) आहे. त्याचा बांधकाम खर्च ६३ कोटी डॉलर इतका होता. या हॉटेलच्या भिंती आणि विशेषतः खिडक्या सोन्याचा मुलामा देऊन मढविलेल्या असून त्यांना नयन सुखदायक छटा दिलेल्या आहेत. वेगास रिझॉर्ट बांधण्यासाठी विन यांनी आधुनिक पद्धत वापर्ल्याने आता त्यांना लास वेगासचे पितामह असे म्हटले जाते. तत्पूर्वी सन १९७०पर्यंत देशी विदेशी पर्यटक न्यूजर्सी येथे जुगार खेळण्यासाठी वारंवार येत असत तसेच अटलांटिक शहरातही पर्यटक मनोरंजनासाठी (कसीनो) येत असत. अलीकडील काळात लास वेगास हे आधुनिक चालीरीतीचे (Fashion) ठिकाण म्हणून संबोधले जाऊ लागले होते. जुन्या बाबींना तसेच उद्योगांना बाजूस करण्यासाठी या नवीन व्यवस्थेची गरज होती ती या मायरेज हॉटेल आणि मनोरंजन व्यवस्थेने (कसीनो) भरून काढली. या हॉटेलमधील सर्व मनोरंजन ठिकाणे २४ तास सुरक्षा कॅमेरे लाऊन सुरक्षित केली आहे. [२] +सन १९९० ते २००३ या सालांपर्यंत सेजफ्रिड आणि रॉय ही शोजची केंद्रे होती. या दोघांचे एकत्रीकरण झाले आणि त्याचा उपयोग जादूचे प्रयोग आणि जंगली प्राण्यांच्य शो यांसाठी होऊ लागला. या शोमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका सफेद वाघाने रॉय हॉर्न यांच्यावर हल्ला केला आणि त्यात ते जखमी झाले त्यामुळे सन २००३मध्ये हा शो बंद केला. +सन १९९३मध्ये मायरेज हॉटेलच्या अधिपत्याखाली Cirque du Soleil show Nouvelle Expérience नावाचा कार्यक्रम मायरेज हॉटेलच्या वाहनतळावरील एका विभागातील तंबूत चालू केला.. त्याच वेळी सर्क यांना जवळच्याच ट्रेझर आयलंड वर रिझॉर्ट उभारणीसाठी बोलाविले. शेवटी त्यांनी लास वेगास येथे ‘मायरेज लव्ह’ चालू केले. या मायरेज लव्हमध्ये Cirque du Soleil show Nouvelle Expérience नावाचा कार्यक्रम कायम सुरू असतो.[३] +सन २००४मध्ये मायरेज हॉटेल जवळील तंबू डॅनी गान्स यांनी घेतला आणि तेही मनोरंजनाचे आकर्षण झाले. डिसेंबर २००६मध्ये त्यांनी बीटल्स या थीमवर REVOLUTION ultra-lounge उघडले. किर्कुए दु सोलैल यांच्या लाइट ग्रुपने चालविलेल्या नाइटलाईफ केंद्रात सामील होण्याची ती पहिलीच वेळ होती. +एंकोर लास वेगासचे शो मध्ये सामील होण्यासाठी फेब्रुवारी 2009 मध्ये गान्स यांनी मिरेज सोडले.गोल्डन नुग्गेट कसिनो नंतर नोवेंबर 2012 मध्ये मिरेज कसिनो हे लास वेगासचे दुसरे गेओफ्फ हाल्स ब्लॅक जॅक हे फ्री बेट ब्लॅक जॅक पेक्षा भिन्न झाले.सन 2014 मध्ये मिरेजचा अमेझिंग रेस 24 मध्ये भाग होता की जेथे मिरेज इतर संघात “आय” हे ओळख साधन होते. [४] +सन २०१५मध्ये MGM रिसॉर्ट इंटरनॅशनलने मायरेज आणि इतर मालमत्तेचे स्थायी मालमत्तेत रूपांतर करून त्याचा गुंतवणूक ट्रस्ट करण्याची घोषणा केली. MGM हे मायरेज पुढे चालू राहिले. +शेगफ्राइड आणि रॉयची सिक्रेट गार्डन आणि डॉल्फिन हबिटट ! मंनी कामांनो यांनी या गार्डनचा आराखडा केला. +संध्याकाळी ७, ८ आणि ९ वाजता कृत्रिम ज्वालामुखी बनवितात आणि ते शुक्रवारी आणि शनिवारी मोकळ्या आवारात उडविले जातात. +हॉटेलचे दर्शनी भागात असलेली उंचच्या उंच पामची झाडे, पाण्याचा प्रवाह व कारंजे या गोष्टी हॉटेलची शोभा वाढवितात. +५३ फूट लांब ८ फूट उंच आकाराच्या नोंदणी मेजच्या पाठीमागील मत्स्यालयातील १००० मासे म्हणजे एक नमूना आहे. +लव्ह हा किर्कुए दू सोलैल यांचे थिएटर उत्पादनात बीटल्स यांची रीमिक्स समाविष्ट आहेत. +अमेरिकेचा गोट टॅलेंट जिंकल्यानंतर टेरी फॅक्टर हे वस्तुसंग्रहालय झाले. +“1ओक” 16000 sq.ft. न्यू यॉर्क सारखा नाईट क्लब आहे. दोन स्वतंत्र विभागात स्वतंत्र घडामोडी घडतात अशी या या स्थानाचे वैशिष्ट्य आहे. शिवाय येथे किमान ४०० माणसे हिंडू शकतील अशी ४००० चौरस फुटांची मोकळेपणे हिंडण्यासाठी जागा आहे..[५] +7 डिसेंबर 1989 – शुगर राय लियोनार्ड विरुद्द रोबर्ट दुरान 3 +25 ऑक्टोबर 1990 – एवंडर होलिफील्ड विरुद्द बस्टर डगलस +18 मे 1996 –फेलिक्स त्रिणीदाद विरुद्द फ्रेद्दी पेंडलेटण diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14099.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3c92e58361f82f126081132338912331e63a522 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14099.txt @@ -0,0 +1 @@ +दीनानाथ रामनारायण (४ जून, १९७५:त्रिनिदाद - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14119.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab169803cb711b974ce6bb2d0becc54c7cb32ce6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14119.txt @@ -0,0 +1 @@ +दीपक ठाकूर सोंखला (२८ डिसेंबर, १९८० - ) हा  भारतकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. याला २००४मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14142.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0647b02f06c4b518f822bd7e2cb5cf4e8735489 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14142.txt @@ -0,0 +1,3 @@ +२० डिसेंबर, इ.स. २०१७ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +दीपक जगबीर हूडा (१९ एप्रिल, १९९५:रोहतक, हरयाणा - ) हा  भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने ०६-०२-२०२२ रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध भारताच्या एकदिवसीय संघात पदार्पण केले diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14149.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a9a1935ce543152c35392c253a3ee1fb49b1daf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14149.txt @@ -0,0 +1,2 @@ +दीपशिखा देशमुख (विवाहपूर्व: भगनानी ) ह्या एक भारतीय चित्रपट निर्माता आहे ज्या हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतात. चित्रपट निर्माता वासू भगनानी आणि पूजा भगनानी यांच्या त्या कन्या असून अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी यांची बहीण आहेत.[१] तिने पूजा एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. २०२० मध्ये, तिने जवानी जानेमन आणि त्याच नावाने १९९५ च्या कल्ट क्लासिक 'कुली नंबर-१'चा रिमेक तयार केला. दीपशिखा 'लव्ह ऑर्गॅनिकली' या ऑरगॅनिक स्किनकेअर ब्रँडचीही संस्थापक आहे. +दीपशिखा देशमुख ने विलासराव देशमुख यांचे पुत्र तथा आमदार धिरज देशमुख यांच्याशी २७ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न केले असून त्यांना दोन मुले आहेत.[२][३][४] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14163.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f02ad6ff9588c4e0d4f5dde8d3609174507981d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14163.txt @@ -0,0 +1 @@ +दीपा मधुकर मराठे (पूर्वीचे आडनाव कुलकर्णी ; २५ नोव्हेंबर, १९७२:वाई, महाराष्ट्र, भारत - ) ही  भारत महिला क्रिकेट संघाकडून पाच कसोटी आणि ५९ एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करीत असे . मराठे .एर इंडिया आणि रेल्वेसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली. [१] [२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14166.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe440bbcf4c9bbeaa7c1683d4886f8ea84e77d39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14166.txt @@ -0,0 +1 @@ +दीपा लागू या भारतीय अभिनेत्री आणि वेशभूषाकार आहेत. या श्रीराम लागू यांच्या सहचारिणी आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14173.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be336647589c63dd937c540bbb552ad30942baf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14173.txt @@ -0,0 +1,7 @@ + +दीपिका कुमारी (जन्म: १३ जून १९९४) ही एक भारतीय तिरंदाज आहे.[१] सध्या ती जागतिक क्रमवारीत ५ व्या क्रमांकावर आहे.ती जगातील एक नंबरचा तिरंदाज आहे.२०१० च्या राष्ट्रकुल खेळात तिने महिलांच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावले. तिने डोला बॅनर्जी आणि बॉम्बायला देवीसह महिलांच्या टीम रिकर्व्ह स्पर्धेत सुवर्ण पदक देखील जिंकले. दीपिका कुमारी लंडन येथे २०१२ मध्ये झालेल्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरली, तिथे तिने वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये भाग घेतला.[२] +२०१२ मध्ये भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते तिला अर्जुन पुरस्कार हा भारतातील दुसरा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. फेब्रुवारी २०१४ मध्ये, तसेच तिला फिक्की स्पोर्टस् ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.भारत सरकारने तिला २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.[३] +दीपिका कुमारीचे वडील शिवनेरायण महातो हे ते एक स्वयं-रिक्षा चालक आहेत.आणि आई गीता महातो रांची मेडिकल कॉलेज मध्ये नर्स आहेत.[४] तिचे पालक रांचीपासून १५ किमी अंतरावर असलेल्या रतू चिती गावात राहतात.सुरुवातीच्या काळात पालकांना दीपिकाच्या स्वप्नास आर्थिकदृष्ट्या समर्थपणे पाठिंबा देणे अवघड होते, आणि कौटुंबिक अर्थसंकल्पाशी तडजोड करण्यास तिच्या नवीन उपकरणाची खरेदी करणे.परिणामी, दीपिकाने घरगुती बाण झाडा आणि बाण वापरून तिरंदाजीचा सराव केला.[५] दीपिकाचे चुलत भाऊ विद्या कुमारी,नंतर टाटा आर्चरी अकादमीमध्ये राहणाऱ्या आर्चरने आपली प्रतिभा विकसित करण्यास मदत केली. +दीपिकाने २००५ मध्ये जेव्हा अर्जुन आर्चरी ऍकॅडमीमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांची पहिला विक्रम प्रस्थापित केली गेली. या संस्थेची स्थापना मुख्यमंत्री मीरा मुंडा यांनी केली. खारसाना येथे अर्जुन मुंडा पण २००६ मध्ये तिची व्यावसायिक धनुर्विद्या सुरू झाली ती जमशेदपूरमधील टाटा आर्चरी अकादमीमध्ये सामील झाली[६]. +इथेच तिने योग्य उपकरणे आणि एकसमान दोन्ही प्रशिक्षण सुरू केले. तिला त्यांचे ५०० रुपये मिळाले. २००९ च्या नोव्हेंबर महिन्यात कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकल्यानंतर दीपिका प्रथम तीन वर्षांतून घरी परतली.[७] +२०१७ मध्ये रिलीझ केलेली लेडीज फर्स्ट नावाची जीवशास्त्रीयचा लघुचित्रपट,उराझ बहल आणि त्याची पत्नी शाणा लेव्ही-बहल यांनी केली. लंडन ऑलिंपंट फिल्म फेस्टिवलमध्ये हा चित्रपट फेमस झाला.आणि ऑक्टोबर २०१७ मध्ये मॅल्र्का फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित केला.लेडीज फर्स्टला ऑस्करमध्ये लघुचित्रपट श्रेणीसाठी देखील सादर केले गेले आहे.[८][९] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14179.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5951a1112d27799c90f2013c695d89f605b2691 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14179.txt @@ -0,0 +1,7 @@ +दीपिका पदुकोण ( ५ जानेवारी १९८६) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ओम शांती ओम हा आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. विविध भारतीय चित्रपटात काम करून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहेच पण त्याचबरोबर ती आता हॉलिवूडमध्येसुद्धा कामे करीत आहे.२०१७ साली तिचा विन डिझेल सोबत XXX हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सर्वात जास्त मानधन घेणारी नटी आहे. तिने स्वतःचे वस्त्र उद्योग उघडले आहे. + +बॅडमिंटनपटू प्रकाश पडुकोण आणि उज्ज्वला या दांपत्याच्या पोटी कोपनहेगन (डेन्मार्क) येथे दीपिकाचा जन्म झाला. एक छोट्या गटात राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत ती बॅडमिंटन खेळली, परंतु एक फॅशन मॉडेल होण्यासाठी खेळण्यातला रस कमी करून ती चित्रपटाकडे वळली आणि ऐश्वर्या या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत २००६मध्ये पदार्पण केले. तिची मातृभाषा कोकणी आहे. शिवाय तिला इंग्लिश भाषा, हिंदी भाषा, कन्नड या भाषा येतात. बेंगळुरूमधील सोफिया हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. दीपिका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सोबत विवाहित आहे. +उंच आणि शेलाटा बांधा लाभलेल्या दीपिकाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली. २००६ मध्ये दीपिकाने कन्नड चित्रपट ऐश्वर्या मध्ये अभिनेता उपेंद्र याच्यासोबत भूमिका करून चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर २००७ मध्ये फराह खानच्या ओम शांती ओम मध्ये अभिनेता शाहरूख खानसोबत प्रमुख भूमिका केली. या चित्रपटाने तिला मोठे व्यावसायिक यश आणि पुरस्कारही मिळवले. +दीपिका पदुकोण ही जगातली सर्वोत्तम दहाव्या क्रमांकाची अभिनेत्री असल्याचे फोर्ब्जच्या यादीवरून समजते. तिचे १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ या काळातले उत्पन्‍न एक कोटी डॉलर्स असल्याचा अंदाज आहे.तिने १० कोटी आयकर भरला आहे. +आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने जगभरातल्या चाहत्यांना भुरळ घालणारी दीपिका नक्कीच एक इंटरनॅशनल स्टार आहे. कतार मध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक २०२२ या जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फिफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण दीपिका पदुकोणच्या हस्ते होणार आहे. 18 डिसेंबर रोजी, दीपिका पदुकोण लुसेल आयकॉनिक स्टेडियमवर वर्ल्ड कप ट्रॉफीचे अनावरण करणार आहे. तिच्या तमाम चाहत्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. +इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील दीपिका पडुकोण चे पान (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14183.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5951a1112d27799c90f2013c695d89f605b2691 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14183.txt @@ -0,0 +1,7 @@ +दीपिका पदुकोण ( ५ जानेवारी १९८६) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ओम शांती ओम हा आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. विविध भारतीय चित्रपटात काम करून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहेच पण त्याचबरोबर ती आता हॉलिवूडमध्येसुद्धा कामे करीत आहे.२०१७ साली तिचा विन डिझेल सोबत XXX हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सर्वात जास्त मानधन घेणारी नटी आहे. तिने स्वतःचे वस्त्र उद्योग उघडले आहे. + +बॅडमिंटनपटू प्रकाश पडुकोण आणि उज्ज्वला या दांपत्याच्या पोटी कोपनहेगन (डेन्मार्क) येथे दीपिकाचा जन्म झाला. एक छोट्या गटात राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत ती बॅडमिंटन खेळली, परंतु एक फॅशन मॉडेल होण्यासाठी खेळण्यातला रस कमी करून ती चित्रपटाकडे वळली आणि ऐश्वर्या या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत २००६मध्ये पदार्पण केले. तिची मातृभाषा कोकणी आहे. शिवाय तिला इंग्लिश भाषा, हिंदी भाषा, कन्नड या भाषा येतात. बेंगळुरूमधील सोफिया हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. दीपिका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सोबत विवाहित आहे. +उंच आणि शेलाटा बांधा लाभलेल्या दीपिकाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली. २००६ मध्ये दीपिकाने कन्नड चित्रपट ऐश्वर्या मध्ये अभिनेता उपेंद्र याच्यासोबत भूमिका करून चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर २००७ मध्ये फराह खानच्या ओम शांती ओम मध्ये अभिनेता शाहरूख खानसोबत प्रमुख भूमिका केली. या चित्रपटाने तिला मोठे व्यावसायिक यश आणि पुरस्कारही मिळवले. +दीपिका पदुकोण ही जगातली सर्वोत्तम दहाव्या क्रमांकाची अभिनेत्री असल्याचे फोर्ब्जच्या यादीवरून समजते. तिचे १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ या काळातले उत्पन्‍न एक कोटी डॉलर्स असल्याचा अंदाज आहे.तिने १० कोटी आयकर भरला आहे. +आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने जगभरातल्या चाहत्यांना भुरळ घालणारी दीपिका नक्कीच एक इंटरनॅशनल स्टार आहे. कतार मध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक २०२२ या जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फिफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण दीपिका पदुकोणच्या हस्ते होणार आहे. 18 डिसेंबर रोजी, दीपिका पदुकोण लुसेल आयकॉनिक स्टेडियमवर वर्ल्ड कप ट्रॉफीचे अनावरण करणार आहे. तिच्या तमाम चाहत्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. +इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील दीपिका पडुकोण चे पान (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14194.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9be8776906a0048eb4308b228a17caadec58b658 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14194.txt @@ -0,0 +1,7 @@ +दीप्ती नवल (जन्म ३ फेब्रुवारी, १९५२) ही भारतीय वंशाची अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक आणि लेखिका आहे, जी प्रामुख्याने हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे.[१] भारतातील महिलांच्या बदलत्या भूमिकांवर भर देणाऱ्या तिच्या संवेदनशील आणि कलात्मक चित्रपट क्षेत्रात तिचे मोठे योगदान आहे. +नवल चा जन्म ३ फेब्रुवारी १९५१ साली पंजाब मधील अमृतसर येथे झाला होता. कालांतराने तिच्या वडिलांना 'सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्क' येथे नोकरी मिळाली आणि तिचे कुटुंब न्यू यॉर्क येथे स्थायिक झाले. तिने हंटर कॉलेजमध्ये फाइन आर्ट्सचे शिक्षण घेतले.[२] +नवलने १९७८ मध्ये श्याम बेनेगल यांच्या जुनून या चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. दोन वर्षांनंतर, तिने एक बार फिर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली.[२] स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्यासोबत, ती १९८० च्या समांतर सिनेमात अभिनेत्री बनली. कमला (१९८४) तसेच अनकही (१९८५) सारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका जोरदार साकारल्या.[३] +२०१९ मध्ये, ती झोया अख्तर दिग्दर्शित अमेझॉन प्राइम वरील वेब सिरीज 'मेड इन हेवन'च्या एका भागामध्ये ती दीर्घकालाने दिसली. +नवल ने 'दो पैसे की धूप चार आने की बारिश' या मनीषा कोइराला आणि रजित कपूर अभिनित चित्रपटाचे प्रथमच दिग्दर्शन केले. २००९ च्या न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला बेस्ट स्क्रीन प्ले पुरस्कार प्राप्त झाला.[४] हा चित्रपट २०१९ साली नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला.[५] नवल +ने थोडासा आसमान या दूरचित्रवाहिणी मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शन केले. याशिवाय द पाथ लेस ट्रॅव्हल हा कार्यक्रम देखील दिग्दर्शित केला.[२] +नवलचे लग्न चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्याशी झाले होते आणि दोघांना दिशा झा ही दत्तक मुलगी देखील आहे.[६] कालांतराने नवलचे पंडित जसराज यांचे पुतणे दिवंगत विनोद पंडित यांच्याशी नातेसंबंधात होते.[७] ती पूर्वीपासून अमेरिकन नागरिक आहे.[८] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1421.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a01f6026ffd5e3e26c5cc614545d307e78181dfb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1421.txt @@ -0,0 +1,2 @@ +झफर अली स्टेडियम (पुर्वी साहिवाल स्टेडियम) हे एक पाकिस्तानस्थीत साहिवाल शहरात वसलेले एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +२३ ऑक्टोबर १९७७ रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1422.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5478ac764c274a5226f21776d0b704ce68ed552f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1422.txt @@ -0,0 +1 @@ +झफर गोहर (१ फेब्रुवारी, १९९५:लाहोर, पाकिस्तान - हयात) ही  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०१५ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14225.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66e72e8256f58effa3f2286266c6455453652d13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14225.txt @@ -0,0 +1,10 @@ +दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी, अर्थात दु. आ. तिवारी (१६ सप्टेंबर, इ.स. १८८७ - ‌२१ ऑक्टोबर, इ.स. १९३९) हे मराठी कवी होते. मराठ्यांची संग्रामगीते हा काव्यसंग्रह, तसेच मध्ययुगीन कवी भूषणाने छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या मध्ययुगीन हिंदुस्तानी भाषेतील छंदांचे मराठीतील पद्यानुवाद इत्यादी साहित्यिक रचना त्यांच्या नावावर आहेत. +महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी या गावचे रहिवासी असलेल्या तिवारींचे घराणे मूळचे उत्तर भारतातल्या रायबरेलीचे [१]. त्यांचे आजोबा ब्रिटिश सैन्यात हवालदार म्हणून नोकरीस होते, तेव्हापासून त्यांचे घराणे जळगाव परिसरात स्थायिक झाले[१]. लहानपणापासून दुर्गाप्रसाद तिवारींना मराठ्यांच्या इतिहासाचे, ऐतिहासिक स्थळांचे आकर्षण होते. त्यातून पुढे मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भाने काव्यरचना करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. +तळहातीं शिर घेउनिया दख्खनची सेना लढली +तरि विजयी मोंगल सेनाना नामोहरम जहाली +पडली मिठि रायगडाला सोडवितां नाहीं सुटली +राजरत्न राजाराम +कंठास त्यास लावून +जिंजीवरती ठेवून +परते सरसेनापतिची घोडदौड संताजीची +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14227.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b317380f04bac8090050c64e042c820a266b8577 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14227.txt @@ -0,0 +1 @@ +दुःशासन' हा महाभारतातील हस्तिनापुराचा आंधळा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांमध्ये दुर्योधनापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ होता. त्याने हस्तिनापुराच्या राजदरबारात आपली वहिनी, म्हणजेच पांडवपत्‍नी द्रौपदी हिची वस्त्रे फेडण्याचा प्रयत्‍न केला. महाभारतीय युद्धात भीमाच्या हातून तो मारला गेला. निर्जरा सोबत त्याने तिझ्याशी युद्ध केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14240.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7afb9c1ab16586beacf53b621870779aaf4ff31d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14240.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुःशला ही धृतराष्ट्र व गांधारी यांची कन्या होती व १०० कौरवांची एकमेव बहीण होती. हिचा विवाह सिंधु, शिबि व सौवीर देशांचा राजा वृद्धक्षत्र याचा पुत्र जयद्रथ ह्याच्याशी झाला होता. या दांपत्याच्या अनेक पुत्रांमध्ये सुरथ नावाचा एक पुत्र होता. +युधिष्ठिराने जेव्हा अश्वमेध यज्ञ केला, तेव्हा अर्जुन यज्ञाच्या अश्वासह सिंधुदेशाला गेला होता. तेव्हा अर्जुनाने केलेल्या आपल्या पित्याचा(जयद्रथाचा) वध आठवून हा सुरथ भयभीत झाला आणि त्या भीतीनेच त्याचा प्राण गेला. तेव्हा कृष्णाने त्याच्यावर उपचार करून त्याला परत जिवंत केले. त्यानंतर सुरथ हा धर्मराजाच्या(युधिष्ठिराच्या) अश्वमेधसमारंभात उपस्थित राहिला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1425.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1425.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a7bc7bd165d0f646aacea6b9d0f61c086f7ad82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1425.txt @@ -0,0 +1 @@ +इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र क्षेत्र मक्का येथिल मुख्य मशिदीत काबा या स्थळापासून २० मीटर (६० फूट) अंतरावर ही झमझम विहीर आहे. या विहिरीचे पाणी पवित्र मानले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14254.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dad271deaa238a1398261f5e6cd13542b9f1da8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14254.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुगलगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14269.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b2ee06aa5e25e0f76d6dd68d0c9955cb6b4e52a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14269.txt @@ -0,0 +1,7 @@ +मानवी वापरासाठी बहुदा गाय किंवा म्हैस, परंतु बकरी, मेंढी, घोडी, किंवा ऊंट यांसह प्राण्यांचे दूध काढणे किंवा प्रक्रिया करणे (किंवा दोन्ही) साठी स्थापन केलेला दुग्धशाळा हा व्यवसाय उपक्रम आहे. दुग्धशाळा सामान्यतः समर्पित दुग्धशाळा क्षेत्रावर किंवा बहु-उद्देशीय शेती (मिश्र शेती)च्या विभागामध्ये असते जी दूध काढण्याशी संबंधित असते. +गुणधर्म म्हणून, दुग्धशाळा या शब्दाचा दुग्धजन्य उत्पादने, अनुजात आणि प्रक्रिया, आणि त्यांच्या निर्मितीमध्ये समाविष्ट प्राणी आणि कामगार असा संदर्भ घेतला जातो: उदाहरणार्थ दुग्धशाळा पशू, दुग्धशाळा बकरी. दुग्धशाळा क्षेत्र दूध निर्मिती करतात आणि विविध दुग्धशाळा उत्पादनांवर दुग्धशाळा कारखान्यात प्रक्रिया करतात. या संस्था जागतिक दुग्धशाळा उद्योगाचा म्हणजेच अन्नपदार्थ उद्योगाचा एक घटक आहेत. +दुग्धशाळा प्रकल्प शेतकऱ्यांकडून मिळालेल्या कच्च्या दुधावर त्याचे विक्रीयोग्य आयुष्य वाढण्यासाठी प्रक्रिया करतात. दोन मुख्य प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात: मानवी वापरास दूधाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि त्याचा साठवणूक कालावधी वाढवण्यासाठी गरम करण्याचा उपचार, दुग्धशाळा उत्पादने निर्जलित करणे जसे की बटर, घट्ट चीज आणि दूध पावडर जेणेकरून ते साठवले जाऊ शकतात. +आजकाल, मोठ्या मशीनने दूध मोठ्या प्रमाणात साय आणि स्निग्धांश विरहीत दूध यांमध्ये वेगळे केले जाते. सायीची जाडी, स्वयंपाक वापरासाठी आणि ग्राहकांच्या मागणीनूसार तीची योग्यता याआधारे सायीवर विविध ग्राहक उत्पादने तयार करण्यासाठी प्रक्रिया केली जाते, जे ठिकाणांनूसार आणि देशानूसार वेगवेगळे असतात. +दही तयार करण्याची प्रक्रिया ही चीज तयार करण्यासारखीच असते, केवळ दही फार घट्ट बनण्याआधी ती प्रक्रिया थांबवली जाते. +दूधावर पावडर तयार करण्यासाठी विविध वाळवण प्रक्रिया सुद्धा केल्या जातात. स्निग्धांशयुक्त दूध, स्निग्धांश विरहीत दूध, ताक, आणि मठ्ठा उत्पादने पावडर रूपात वाळवले जातात आणि मानवी आणि प्राणी वापरासाठी उपयोगात आणले जातात. मानवी किंवा प्राणी वापरासाठी निर्मीतीमधील मुख्य फरक हा आहे की प्रक्रिया आणि उत्पादन हे दूषितीकरणाच्या संरक्षणात असतात. बरेच लोक दूध पावडर पासून दूध बनवून पितात, कारण दूधामध्ये 88% पाणी असते आणि वाळवलेले उत्पादन परिवहन करणे सुद्धा स्वस्त असते. [१] +मध्य आशियामध्ये व्यावसायिकरित्या कुमिस निर्मीती केली जाते.पारंपारिकरित्या ते घोडीच्या दूधापासून बनवले जात असले तरीही, आधुननिक उद्योगामध्ये त्यासाठी गायीच्या दूधाचा वापर केला जाऊ शकतो. भारतामध्ये, जो जागतिक दूध निर्मीतीपैकी 22% निर्मीती करतो (2018 प्रमाणे), पारंपारिक दुग्धजन्य उत्पादने व्यावसायिक तत्त्वावर निर्माण केले जातात. [ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14302.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c64d18bcfa3a57dffb401c72059435df17fb28a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14302.txt @@ -0,0 +1,7 @@ + +दुधना नदी ही महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एक नदी आहे. +दुधना नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. +छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुल्दाबाद–म्हैसमाळ–सारोळा या अर्धवर्तुळाकार डोंगरागांमध्ये उगम पावून पूर्वेकडे जालना जिल्ह्यात वाहत जाते आणि पुढे परभणी शहराच्या ईशान्येस सु. १५ किमी. वर दक्षिण पूर्णा नदीला संगमेश्वर संस्थान देवठाना येथे मिळते. उगमापासून ६० किमी.च्या पुढील नदीचे पात्र रुंद होत जाते आणि ती बारमाही वाहते. +दुधनेच्या उत्तरेकडील जिंतूर डोंगरारांगांमुळे दक्षिण पूर्णेचे पाणलोट क्षेत्र अलग झाले आहे. ज्वारी, बाजरी, गहू, कडधान्ये (तूर, मूग, उडीद, वाटाणा, हरभरा), भुईमूग, कापूस ही या नदीखोऱ्यातील मुख्य पिके होत. जालना, परतुर, मंठा, रांजणी, सेलू, मानवत, परभणी ही या नदीखोऱ्यातील शहरे व बाजारपेठा आहेत. नदीवर काही मध्यम प्रतीचे पाटबंधारे बांधलेले आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14303.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a31663fee8add51dc8d6863d337efb37bb33d93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14303.txt @@ -0,0 +1,2 @@ +मराठवाडी म्हैस (इंग्रजी:Marathvadi Buffalo) हा एक पाण म्हशीचा प्रकार असून ही म्हैस मुख्यतः नांदेड, परभणी, लातूर, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यात आढळून येते. मराठवाडी म्हैस ही प्रकृतीने अतिशय काटक आणि मध्यम बांध्याची असते. तसेच ही सामान्य चाऱ्यावर दिवसाकाठी ३ ते ५ लिटर दुधाचे उत्पादन देते. म्हशीची ही जात सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते. म्हशीच्या या प्रकाराला 'एलिचपुरी' आणि 'दुधणाथडी' या नावाने देखील ओळखले जाते. मराठवाड्यातील उष्ण आणि कोरड्या वातावरणास म्हशीचा हा प्रकार जुळवून घेऊन दुधाचे चांगले उत्पादन देते. यामुळे या म्हशीला मराठवाड्याचे काळे सोने असे म्हणतात. दुग्धोत्पादनातील स्पर्धेत मराठवाडी म्हैस दुर्लक्षित झाली आहे असे मानले जाते.[१][२] +मराठवाडी म्हशींना सहसा ज्वारीचा कडबा, भाताचा पेंढा, उसाची पाने आणि शेतातील गवत दिले जाते. दुग्धोत्पादनाचे सरासरी दूध उत्पादन १११८ किलो आणि दुधाचे फॅट सरासरी ८.८% पर्यंत असून साधारणतः ६.२५ ते १०.५ % पर्यंत कमीजास्त असते[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14311.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9889d2beda1659c64c2c19dd3efc7fcb647a875d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14311.txt @@ -0,0 +1 @@ +दुधबारडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14359.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5f967bdd7a80a21c155c67f722d31e612d913ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14359.txt @@ -0,0 +1,11 @@ +दुबई फ्रेम (अरबी: برواز دبي) दुबईच्या झाबील पार्कमधील एक वास्तुशिल्प चिन्ह आहे. द गार्डियन या वृत्तपत्राने या ग्रहावरील सर्वात मोठी चित्र फ्रेम म्हणून याचे वर्णन केले आहे. या प्रकल्पाचे , फर्नांडो डोनिस यांनी वास्तुविशारद केले होते आणि विजेता म्हणून निवडले गेले होते.हा प्रकल्प दुबई सरकारने डिझाईन स्पर्धेचा विजेता म्हणून निवडला होता[१].दुबई फ्रेमचे बांधकाम वर्ष २०१३ मध्ये सुरू झाले आणि ते १ जानेवारी २०१८ रोजी पूर्ण झाले [२]. +सन २०१३ मध्ये दुबई फ्रेमचे बांधकाम सुरू झाले.दुबई फ्रेम ग्लास, स्टील, ऍल्युमिनिअम आणि प्रबलित कोनक्रीटपासून तयार केलेले आहे[३]. दुबई फ्रेमच्या तळ मजल्यावर एक संग्रहालय आहे ज्यामध्ये दुबईचा मागील इतिहास दर्शविला जातो आणि लोकांच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते. दुबई फ्रेमच्या मधल्या फ्लोअरमध्ये एआर तंत्रज्ञान असते ज्याद्वारे लोकांना रिअलटाइम अनुभव मिळू शकतो.शेवटच्या मजल्यामध्ये एका पुलाचा समावेश आहे ज्याचा मजला पूर्णपणे काचेपासून बनलेला आहे आणि पारदर्शक आहे.दुबई फ्रेमच्या सर्वात चर्चेत वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे पारदर्शक काच वॉकवे जो १५० मीटर उंच स्काय डेक आहे. जगातील पहिले प्रेशर सेन्सेटिव्ह लिक्विड क्रिस्टल तंत्रज्ञानाचा वॉकवेकॉन्सिस्ट, ज्यामुळे कोणीतरी तिच्यावर पाऊल टाकते त्या क्षणी काच अपारदर्शक व पारदर्शक होण्यास अनुमती देते.दुबई फ्रेम आश्चर्यकारक भूमिती संकल्पनेचे प्रतिबिंब उत्तम प्रकारे प्रतिबिंबित करते, ज्याने हजारो वर्षांसाठी गणितांना भुरळ घातली आहे.दुबई फ्रेमचे मुख्य दृश्ये बुर्ज खलिफा आणि शेख झायेद रोडच्या गगनचुंबी इमारतीकडे आहेत. परंतु रात्रीच्या वेळी शहरातील एक उत्तम व्हॅन्टेज पॉईंटवरून एखाद्याकडे फटाक्यांची नेत्रदीपक प्रदर्शने पाहिली जाऊ शकतात. +झबील पार्क मधील स्टारगेटच्या शेजारी दुबई फ्रेम स्तिथ आहे. त्याची रचना एक विशाल आयताकृती चित्र फ्रेम सारखी आहे . दुबई फ्रेमची रुंद ९३ मीटर आणि १५२ मीटर उंचीचे दोन टॉवर्स आहेत ज्यात १०० चौरस मीटरचा पुल आहे[४].दुबई फ्रेम्स दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून १० कि.मी. अंतरावर आहे. +दुबई फ्रेम म्हणजे उत्तरेकडील जुने दुबई आणि दक्षिणेकडील न्यू दुबई या दोन दृश्यांचा अंतर्भाव करणे. एकीकडे जुना दुबई आहे जो मोती डायव्हिंग, फिशिंग आणि दुबईच्या व्यापार उद्योगांचे प्रमाण आहे. दक्षिण दुबईमध्ये ग्लॅमर, संपत्ती आणि समृद्धी आहे. दुबई फ्रेम लोकांना मागे व पुढे पाहण्याची आणि भूतकाळाच्या कंपासमधील वर्तमान आणि भविष्याबद्दल विचार करण्याची आठवण करून देण्यासाठी आहे. +संपूर्ण दुबई फ्रेम प्रकल्पात ४६ कोटी रुपय खर्च झाला[५]. +२००९ मध्ये दुबई फ्रेम डिझाइनची निवड थिस्नक्रूप एलिव्हेटर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते म्हणून झाली.थिस्नक्रूप लिफ्ट आर्किटेक्चर अवॉर्ड ही आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चर स्पर्धा आहे. दुबईसाठी नवीन चेहरा बढावा देण्यासाठी प्रतीक सादर करण्यासाठी जगभरातील सहभागी होते.शेवटी डोनिसच्या डिझाईनची निवड केली गेली,ज्यासाठी त्याला $१००,००० बक्षीस मिळाले . +डिसेंबर २०१६ मध्ये, आर्किटेक्ट फर्नांडो डोनिस यांनी दुबई नगरपालिका आणि थाईसेनक्रूप लिफ्टच्या विरोधात अमेरिकन कोर्टात दावा दाखल केला[३]. +दुबई फ्रेम +बुरुज खलिफा +फेरारी वर्ल्ड +अबू धाबी diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14372.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96cc538b07e538ee370af95d4b9eada7eec67f68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14372.txt @@ -0,0 +1 @@ +दुमारीकाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14400.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14400.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14407.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03369be685899ad4132b44c5072d3f22799c2934 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14407.txt @@ -0,0 +1,2 @@ +रावे.्गभ्रमण अथवा ट्रेकिंग करण्यासाठी अनेक भ्रमणमंडळं महाराष्ट्रातील मोठ्या शहरांत स्थापन झाली आहेत.हे भ्रमण प्रामुख्याने किल्ल्यांवर किंवा इतर ऊंच डोंगरावर करण्यांत येतं. ट्रेकर मंडळी (भ्रमक?) साधारणतः किल्ल्यावरच्या देवळांमध्ये किंवा इतर इमारतींमध्ये निवारा घेतात. अनेक किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्येपण निवारा घेतांत. गावकरी सहसा ट्रेकर लोकांचे स्वागत आणि मदत करतात, पण अनेकदा भ्रमक गावकऱ्यांना वेळकाळाचा विचार न करता अडचण निर्माण करताना अढळतांत. काहीं वेळा गावकऱ्यांकडून भ्रमकांच्या ऐवजाची चोरी झाल्याचेही ऐकू येते. हे सर्व टाळण्यासाठी काही [दुर्गभ्रमणाचे अनुबंध] पाळले तर भ्रमण सुखकारक आणि सर्वांच्या (भ्रमक व गावकऱ्यांच्या) सोयीचे होईल. भ्रमणाला जाताना आणि निवाऱ्याजवळच्या शेकोटीभोवती अनेक खास ट्रेकींगची गाणी म्हणतात आणि काही खास ट्रेकींगचे किस्से ही सांगतात. ह्या शब्दांवर टिचकी देऊन आपल्या खास गाण्यांचे व किश्श्यांचे योगदान करावr +प्रख्यात लेखक गोपाल नीलकंठ दांडेकर यांचे ‘दुर्गभ्रमण गाथा ‘ हे पुस्तक या विषयी महत्त्वाचे आहे. अशी अन्य काही अधिक पुस्तके ही उपलब्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14451.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bea87541ba13790c19643ea4b92b366dac752d62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14451.txt @@ -0,0 +1,6 @@ +दुर्गा खोटे (जानेवारी १४, इ.स. १९०५ - सप्टेंबर २२, इ.स. १९९१) या मराठी अभिनेत्री होत्या. इ.स. १९३२ सालच्या अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका यांनी केली होती. भरत मिलाप (इ.स. १९४२) चित्रपटात कैकेयी, तर मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिकादेखील विशेष गाजल्या. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. +इ.स. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर इ.स. १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले. +दुर्गाबाई यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ साली झाला. दुर्गा यांना लहानपणी बानू असे म्हणत होते. त्यांना दोन बहिणी होत्या. एका बहिणीचे नाव इंदू व दुसऱ्या बहिणीचे नाव शालू असे होते. कांदेवाडी या गावात दुर्गाबाई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचा तेथे वाडा होता. तो वाडा लहान बानू यांना खूप आवडायचा. तेथील वातावरण अतिशय आनंदी होते. दुर्गा यांची काकू काकीबाई ह्यांनी सर्व पोरांचा सांभाळ केला. त्या खूप प्रेमळ होत्या. दुर्गाबाई यांच्या वडिलांचे पूर्ण नाव पांडुरंग शामराव लाड असे होते. दुर्गाबाई यांच्या आईचे नाव मंजुळाबाई असे होते.दुर्गाबाई यांचे वडील मुंबई येथे येऊन सॉलिसिटर झाले. दुर्गाबाईंचे वडील प्रेमळ होते व त्यांची विचारसरणी उदार होती. +कॅथेड्रल या शाळेत दुर्गा यांचा प्रवेश झाला. तेथील सर्व शिक्षक युरोपिअन होते. तेथे बास्केटबॉल या खेळाच्या त्या लीडरही होत्या. खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, इंग्रजी नाटके, कला, वक्तृत्व यांमध्ये त्या आघाडीवर होत्या. +दुर्गा यांनी ‘फरेबी झाल’ हा त्यांच्या बहिणीने अभिनय नाकारल्यावर केलेला पहिला चित्रपट. त्यानंतर ‘प्रभात’, ‘सौंगडी’ ह्या चित्रपटांमध्ये दुर्गाबाई यांनी काम केले. ‘पृथ्वीवल्लभ’ याही चित्रपटात दुर्गाबाई यांनी काम केले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14460.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88d26201169c2ea6406e933955be0e7d81e39a03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14460.txt @@ -0,0 +1 @@ +पौष शुद्ध अष्टमी ही तिथी दुर्गाष्टमी म्हणून साजरी केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14464.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcac1376969322768a8629df4f07e84bc88c3bf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14464.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +महाराणी दुर्धरा ही मौर्य साम्राज्याची प्रथम महाराणी होती. ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य याची पत्नी होती आणि सम्राट बिंदुसार मौर्य याची आई होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14468.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffeba336f02142e0d91929b239c86f80b71d5210 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14468.txt @@ -0,0 +1,3 @@ +दुर्बीण दूर वरील गोष्टी मोठ्या करून पाहण्याचे साधन आहे. यासाठी भींगांचा उपयोग केला जातो. त्याद्वारे प्रकाशाचे वक्रीभवन होऊन प्रतिमा मोथी दिसते. +याचा उपयोग अनेक ठिकाणी होतो. जसे, खगोलशास्त्रीय निरिक्षणे, समुद्री प्रवास वगैरे. +गॅलिलियो गेलिलेईने दुर्बिणीचा वापर करून ग्रहांची निरीक्षणे घेतली ती ग्रह हे सूर्याभोवती फिरत आहेत, हे सिद्ध केले. दुर्बिणींचा शोध गॅलिलिओ गेलिलिलेईने लावला असे ही म्हंटले जाते. पण काही इतिहासकार दुर्बिणीच्या शोधाचे अधिकृत श्रेय हे जर्मन-डच हान्स लिपरहॉयला (लिपरशे ) देतात. लिपरहॉयने सोळाव्या शतकात नेदरलॅंडमध्ये आपल्या नवीन उपकरणाच्या' पेटंटसाठी अर्ज केला होता. त्यात त्याने या उपकरणातून बघताना दूरची वस्तू जवळ असल्यासारखी वाटते असे नमूद केले. इंग्लंडमधील थॉमस हेरियट याने दुर्बिणीतून चंद्राचे निरीक्षण केले होते. गॅलिलिओने दुर्बिणीच्‍या साह्याने चंद्रावरील डाग आणि गुरूचे चार उपग्रह शोधून काढले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14485.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e632e26b25326f6e3d776b438d6208dad016aeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14485.txt @@ -0,0 +1,3 @@ +२४ मार्च, इ.स. १९८९ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14511.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a36bc4a9dff3c544bda02663212007588dfa533 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14511.txt @@ -0,0 +1 @@ +हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14515.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a36bc4a9dff3c544bda02663212007588dfa533 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14515.txt @@ -0,0 +1 @@ +हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14540.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01b97bdd62cb7189f9234176ac1f93319d993ac6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14540.txt @@ -0,0 +1 @@ +कुमारगुप्त दुसरा हा इ.स. ४६७ ते ४७७ या काळात गुप्त साम्राज्याचा राज्यकर्ता होता. हा गुप्त वंशाचा दहावा सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14541.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8025f9292238388924ea60d5c19097d93cfc5022 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14541.txt @@ -0,0 +1 @@ +दुसरा कुरुश ऊर्फ महान कुरुश (अन्य नावे: सायरस द ग्रेट ; जुनी फारसी: 𐎤𐎢𐎽𐎢𐏁 , कुरुश, आधुनिक फारसी: کوروش بزرگ , कुरोश-ए-बोजोर्ग ;) (अंदाजे इ.स.पू. ६०० किंवा इ.स.पू. ५७६ - इ.स.पू. ५३०) हा वर्तमान इराण व नजीकच्या भूप्रदेशांवर हखामनी साम्राज्य स्थापणारा सम्राट होता. कुरुशाच्या राजवटीत हखामनी राज्याच्या सीमा पश्चिमेस भूमध्य सागरी परिसरातील वर्तमान तुर्कस्तानापासून पूर्वेकडे सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंत विस्तारल्या. जुन्या जगात तोवर उभे राहिलेले ते सर्वांत मोठे साम्राज्य होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14550.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9cd43bac2902141900679fe1b4e9b5b7d425c17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14550.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराजा दुसरा जयसिंह ऊर्फ सवाई जयसिंह (नोव्हेंबर ३, इ.स. १६८८ - सप्टेंबर २१, इ.स. १७४३) हा राजपुतान्यातील आंबेर (उत्तरकाळातील जयपूर) राज्याचा राजा होता. तो कछवाहा या राजपूत कुळात जन्मला होता. त्याचा पिता महाराजा बिशनसिंह याच्या मॄत्यूनंतर इ.स. १६९९ साली वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी तो आंबेराच्या गादीवर बसला. मुघल सम्राट औरंगजेबाने त्याला सवाई हा किताब दिला. दुसऱ्या जयसिंहापासून वापरात आलेली ही उपाधी कछवाहांच्या वंशजांसाठी आजतागायत वापरली जाते. +इ.स. १७२४ ते १७३५ ह्या दरम्यान महाराजा जयसिंह ह्यांनी भारतातील दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी व मथुरा ह्या ५ शहरांमध्ये वेधशाळा बांधल्या त्या जंतर मंतर या नावाने ओळखल्या जातात. ह्यांचा प्रमुख उद्देश खगोलशास्त्रीय तक्ते तयार करून सूर्य, चंद्र व इतर ग्रहांच्या गतीचे निरीक्षण, गणित व भाकित करणे हा होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14553.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..925f705ee1bb57dfd6c4ee2b9ed1ce1bf3986cd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14553.txt @@ -0,0 +1,3 @@ +] +दुसरा तिम्मराजा वोडेयार (? – १५७२) हा मैसुरु राज्याचा सहावा राजा होता. हा चामराजा वोडेयार तिसऱ्याचा मुलगा असून ७ फेब्रुवारी, १५५३ पासून मृत्यूपर्यंत सिंहासनावर होता. तिम्मराजा विजयनगरच्या आधिपत्याखाली नसलेला मैसुरुचा पहिला राजा होता. +मैसुरु राज्याच्या स्थापनेपासून ते विजयनगर साम्राज्याचे सामंत राज्य होते. तिम्मराजा सत्तेवर येण्याआधी विजयनगरमध्ये सत्तेसाठी अनेक लोकांमध्ये ओढाताण सुरू होता व त्यात अनेक सम्राटांचा बळी गेला होता. अशा परिस्थितीत तिसऱ्या चामराजने विजयनगरपासून स्वतंत्र होण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या परंतु प्रत्यक्षात काही करण्याआधी त्याचा मृत्यू झाला. १५५३मध्ये तिम्मराजाचा राज्याभिषेक झाल्यावर लगेचच त्याने मैसुरु सार्वभौम राष्ट्र असल्याचे जाहीर केले. विजयनगरवर बहमनी सुलतान आणि मुघल साम्राज्याने उत्तरेकडून सतत हल्ले चालिवल्यामुळे सम्राट रामरायाला याबद्दल फारसे काही करता आले नाही. तिम्मराजाने सुरू केलेली हे सार्वभौमत्वाची हालचाल त्याचा भाऊ चौथ्या चामराजाने पूर्ण केली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14623.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..326a3840c8ab92b3993205ff0e59e7d23d434475 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14623.txt @@ -0,0 +1,11 @@ + +दुसरे बाजीराव पेशवे Archived 2020-06-17 at the Wayback Machine. कर्नाटक युद्ध (मराठी नामभेद: कर्नाटकातील दुसरा इंग्रज-फ्रेंच संघर्ष ; इंग्रजी: Second Carnatic War, सेकंड कर्नाटिक वॉर) हे कर्नाटक युद्धे मालिकेतील इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात भारतातील कर्नाटक प्रांतात इ.स. १७४८ ते इ.स. १७५४ या कालावधीत झालेले युद्ध होते. या युद्धात इंग्रजांच्या वतीने त्यांची भारतातील व्यापारी कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व फ्रेंचांच्या वतीने त्यांची भारतातील व्यापारी कंपनी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी यांनी सहभाग घेतला.[१] +इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या भारतीय कंपन्या ज्या भारतीय सत्तेला मदतीची गरज असेल तिला मदत करण्यासाठी तत्पर होत्या. भारतीय सत्ताधीशांना मदत करणे हा त्यांचा हेतू नव्हता तर त्यांच्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्यांच्या मर्मावर आघात करणे हाच या कंपन्यांचा हेतू होता. याचवेळी इंग्रज आणि फ्रेंचांना अर्काट आणि हैदराबादच्या गादीसाठी भावाभावात चालू असलेल्या भांडणात हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली. मे, इ.स. १७४८ मध्ये निजामाचा मृत्यू झाला व त्याचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा नासिरजंग हा दुसरा निजाम म्हणून हैदराबादच्या गादीवर आला[२] पण त्याच्या गादीवर येण्याला निजामाच्या मुलीचा मुलगा मुझफ्फरजंग याने विरोध केला. याचवेळी दुसरा वाद अर्काटच्या नवाबपदासाठी उद्भवला. त्यावेळी अन्वरूद्दीन हा अर्काटचा नवाब होता. त्याच्या वारसाहक्कास माजी नवाब दोस्त अलीचा जावई चंदासाहेब याने विरोध केला. +चंदासाहेब आणि मुझफ्फरजंग यांनी परस्परांशी करार करून एकमेकांना सहाय्य करण्याचे ठरविले. या दोघांनाही फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जोसेफ डुप्ले यानेही मदत केली. या तिघांच्या सैन्याने मिळून ३ ऑगस्ट, इ.स. १७४९ रोजी झालेल्या अंबुरच्या युद्धात अर्काटचा नवाब अन्वरुद्दीन याचा पराभव करून त्याला ठार मारले. यानंतर मुजफ्फरजंगने स्वतःला हैदराबादचा निजाम घोषित करून चंदासाहेबाला स्वतःच्या अधिपत्याखाली अर्काटच्या नवाबपदी बसविले. +फ्रेंचांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांना पॉण्डेचेरीच्या भोवतीची ऐंशी खेडी आणि मच्छलीपट्टणम हे बंदराचे शहर देण्यात आले. त्याचवेळी इंग्रजांनी एकाएकी निजामाच्या गादीचा दावेदार नासिरजंग आणि अर्काटच्या नवाबपदाचा दावेदार अन्वरूद्दीनच्या मुलाला पाठींबा जाहीर केला. +ऑक्टोबर, इ.स. १७४९ मध्ये त्रिचनापल्ली येथे अडकलेल्या महंमद अलीला मदत करण्यासाठी ब्रिटिश फौजेची एक तुकडी मद्रासहून निघाली. या फौजेने मद्रासजवळील सेंट थॉमस किल्ल्याचा ताबा घेतला. नासिरजंगही आपली फौज घेऊन आला. मेजर लॉरेन्सच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश फौजही नासिरजंगाला येऊन मिळाली. तिथे मुझफ्फरजंगशी झालेल्या युद्धात नासिरजंगचा विजय झाला. मुझफ्फरजंगला कैद करण्यात आले. पुढे १६ डिसेंबर, इ.स. १७५० रोजी नासिरजंगचा एका अफगाण सरदाराने खून केला. मुझफ्फरजंगला कैदेतून मुक्त करण्यात आले आणि फ्रेंचांच्या संरक्षणाखाली तिसरा निजाम म्हणून हैदराबादच्या गादीवर बसविण्यात आले. दुप्लेने केलेल्या मदतीबद्दल मुझफ्फरजंगने कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंतच्या किनारपट्टीवरील प्रदेशाची सुभेदारी (गव्हर्नरचे पद), दोन लाख रुपये व वार्षिक दहा हजार रुपये उत्पन्न देणारी जहागिर दुप्लेला भेट म्हणून दिली. +मुझफ्फरजंगला नंतर एका फ्रेंच सैनिकांच्या तुकडीसोबत हैदराबादला नेण्यात आले. या फ्रेंच तुकडीचे नेतृत्व फ्रेंच अधिकारी बुसीकडे देण्यात आले होते. बुसीने या तुकडीचे नेतृत्व करण्यासाठी वैयक्तिकरीत्या चार लाख रुपये व त्याच्या तुकडीतील प्रत्येक सैनिकासाठी तीन महिन्याचे आगाऊ वेतन मुझफ्फरजंगकडून घेतले होते. जानेवारी, इ.स. १७५१ मध्ये एका कडाक्याच्या भांडणात मुझफ्फरजंगचा एका विश्वासघातकी अफगाणाकडून मृत्यू ओढावला. जनरल बुसीने ताबडतोब निजामाचा तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा सलाबतजंगची हैदराबादच्या गादीवर चौथा निजाम म्हणून नेमणूक केली. पुढेही चौथा निजाम बनलेला सलाबतजंग स्वतःच्या आस्तित्वासाठी फ्रेंचांच्याच मदतीवर अवलंबून राहिला. बुसीच्या फौजेला नियमित पगार मिळावा म्हणून सलाबतजंगने त्याच्या राज्याच्या उत्तरेकडील चिकाकोल, एल्लोर, राजमुंद्री आणि गंटूर हे चार जिल्हे फ्रेंचांना दिले. हे चार जिल्हे व त्यालगतची जमीन फ्रेंचांना मिळाल्याने किनारपट्टी तसेच गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्यातील सुपीक प्रदेशावर फ्रेंचांचा संपूर्ण ताबा प्रस्थापित झाला. +२८ सप्टेंबर, इ.स. १७५० रोजी सॅण्डर्सने मद्रास येथील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतली. त्याने चंदासाहेबाच्या अर्काटच्या नवाबपदाला हरकत घेतली व महंमदअलीला अर्काटचा कायदेशीर नवाब म्हणून घोषित केले. त्याने डुप्लेला देण्यात आलेल्या पदव्या व मुझफ्फरजंगकडून फ्रेंच कंपनीला जो प्रदेश मिळाला होता त्यालाही मान्यता देण्यास नकार दिला. +महंमदअली त्रिचनापल्लीच्या किल्ल्यात अडकला होता. या किल्ल्याला चंदासाहेबाने फ्रेंच सैनिकांची मदत घेऊन वेढा दिला. चंदासाहेबाचे ध्यान विचलित करण्यासाठी आणि महंमदअलीला मदत करण्यासाठी रॉबर्ट क्लाईव्हने ३१ ऑगस्ट, इ.स. १७५१ रोजी अर्काटचा किल्ला जिंकला.[३] यामुळे चंदासाहेब अस्वस्थ झाला व त्याने त्याची अर्धी सेना त्याचा मुलगा रझासाहेबाच्या नेतृत्वाखाली अर्काटकडे पाठविली. रझासाहेबाने सुसज्ज सेनेसह अर्काटच्या किल्ल्याला वेढा दिला. क्लाईव्हने अनेक दिवस शर्थीने किल्ला लढविला पण त्याला नवीन सैन्याची कुमक येऊन मिळाल्यानंतर भयग्रस्त झालेल्या रझासाहेबाने किल्ल्याचा वेढा उठविला. त्यानंतर समोरासमोर झालेल्या युद्धात चंदासाहेब पराभूत झाला आणि मारला गेला; त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्या संरक्षणाखाली महंमदअलीची अर्काटचा नवाब म्हणून घोषणा केली. +इंग्रजांनी महंमदअलीची अर्काटच्या नवाबपदी घोषणा करून फ्रेंचांनी हैदराबाद येथे केलेल्या कृतीचा बदला घेतला. परिणामी डुप्लेचे कर्नाटकात फ्रेंच साम्राज्य उभारण्याचे स्वप्न भंग पावले. दरम्यान या काळात इंग्लंड आणि फ्रान्स या दोन देशात युरोपात शांतता नांदत होती. त्यामुळे भारतातील त्यांच्या कंपन्यात चालू असलेल्या झगड्यांना त्यांच्या सरकारांकडून पाठींबा मिळाला नाही. भारतातील शांतता भंग करतो म्हणून डुप्लेला भारतातून माघारी बोलविण्यात यावे अशी ब्रिटिश सरकारने फ्रेंच सरकारला विनंती केली. फ्रेंच सरकारही डुप्लेच्या कारवायांनी त्रस्त झाले होते. परिणामी, त्याच्या जागी गोडेहू याची फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा पॉण्डेचेरी येथील गव्हर्नर म्हणून २ ऑगस्ट, इ.स. १७५४ रोजी नेमणूक झाली. +आपापल्या सरकारच्या आदेशावरून गोडेहू आणि सॅंडर्स या भारतातील अनुक्रमे फ्रेंच आणि इंग्लिश व्यापारी कंपन्यांच्या गव्हर्नर्सनी आपापसात शांतता करार केला. हा करार पॉंडिचेरीचा तह म्हणून ओळखला जातो. इ.स. १७५५ साली हा तह करण्यात आला. या तहानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी या दोन्ही कंपन्यांनी भारतीय सत्ताधीशांच्या अंतर्गत भांडणात हस्तक्ष्पेप न करण्याचे ठरविले. तसेच त्यांनी परस्परांचे जिंकलेले सर्व प्रदेश परत करण्याचे आश्वासन दिले. परस्परांच्या वखारी व व्यापारी केंद्रांना उपद्रव न पोहोचविण्याचेही या तहाने ठरविण्यात आले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14624.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c70bb6a77702b5c9151de824e906b1d6035184f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14624.txt @@ -0,0 +1 @@ +दुसरे चीन-जपान युद्ध हे जुलै ७, १९३७ पासून सप्टेंबर ९, १९४५ दरम्या चीन व जपान यांमधील युद्ध होते. यात १९३७ ते १९४१ पर्यंत चीनला जर्मनीची, १९३७-१९४१ पर्यंत सोवियेत संघाची तर त्यानंतर अमेरिकेने मदत केली. पर्ल हार्बर वरील हल्ल्यानंतर हे युद्ध दुसऱ्या महायुद्धाचा भाग झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1463.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ff5fbc5429182d43941b11291467c2f7bbb672c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1463.txt @@ -0,0 +1,2 @@ +झर्सुगुडा भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. +हे शहर झर्सुगुडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14632.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0deebfaa25225c2dc5c22a7ca9c2e4fd16aa0d10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14632.txt @@ -0,0 +1,27 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +दुसरा बाजीराव (इ.स. १७७५ – २८ जानेवारी, इ.स. १८५१) हा १८०२ ते १८१८ या काळातील पेशवा होता. मराठा साम्राज्याला उतरती कळा याच्याच काळात आली. अनेक चुकीचे निर्णय, चैनीसाठी शत्रूंशी केलेले नुकसानकारक समझोते, ऐन युद्धात मोक्याच्या क्षणी पळून जाणे अश अनेक कारणांनी याला 'पळपुटा बाजीराव' असेही म्हणतात.[ संदर्भ हवा ] +बाजीराव हा रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा मुलगा होता. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळवा प्रदेशातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. येथेच १० जानेवारी १७७५ला त्यांनी बाजीरावास जन्म दिला. बाजीराव जन्मापासून ते वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढला. इतर पेशव्‍यांना जसे लष्‍करी पद्धतीचे शिक्षण मिळाले होते व त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व जसे बहुआयामी घडले होते तसे व्‍यक्तिमत्त्व दुसरा बाजीराव यांस मिळाले नाही कारण त्‍याचे शिक्षण मुख्‍यतः फक्‍त भिक्षुकी शिक्षण झाले.[१] +सवाई माधवरावांच्या आत्महत्येनंतर त्यांना वारस नसल्यामुळे रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव याचा पेशव्यांच्या गादीवर हक्क होता. पण असे झाले तर आपले राजकीय वर्चस्व धोक्यात येईल अशी भीती नाना फडणवीसांना होती. त्यामुळे त्यांनी बाजीरावचा धाकटा भाऊ चिमणाजी याला पेशव्यांच्या गादीवर बसवले. त्यासाठी त्यांनी सवाई माधवरावांच्या पत्नीस चिमणाजी याला दत्तक घ्यावयाचे सांगितले. सन १७९६ला चिमणाजी पेशवेपदावर आले. परंतु पुन्हा काही दिवसांतच दौलतराव शिंदे आणि नाना फडणवीस यांनी छत्रपतींना सांगून बाजीरावास पेशव्यांची वस्त्रे दिली. +१८०० साली नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुस-या बाजीरावाच्‍या मनमानी कारभाराला लगाम घालणारा कोणी मातब्बर असा, पुणे दरबारात उरला नाही. दुस-या बाजीरावास राज्‍यकारभार चालविण्‍याचे शिक्षण मिळालेले नव्‍हते. त्‍याने सत्तेचा दुरुपयोग करून प्रजेच्‍या संपत्तीचा अपहार करणे सुरू केले. त्‍याच्‍या अंमलामध्‍ये प्रजेला आपल्‍या मालमत्तेची व जीविताची खात्री वाटेनाशी झाली. सत्तेमध्‍ये सर्वत्र लबाडांचा उदोउदो सुरू झाला. पेशवेपदी आल्‍यावर दुस-या बाजीरावाने आपले वर्तन उदार ठेविले नाही. सत्ताधीशाने सूड उगवावयाचा नसतो, प्रजेचे पालन करावयाचे असते, मात्र दुस-या बाजीरावाने सत्तेचा दुरुपयोग करून आपल्‍या वडिलांच्‍या विरोधातील राजकारणी लोकांना भयभीत केले. त्‍यामुळे पिढ्यानपिढ्या मराठी सत्तेच्‍या कल्‍याणासाठी प्राणपणाने झटणारे सत्तेचे चाकर दुस-या बाजीरावाच्‍या काळात झपाट्याने राज्‍यकारभारामधून बाजूला झाले. एका बाजूला सत्तापदावर बसलेला दुसरा बाजीराव व त्‍याला साथ होती दौलतराव शिंदे याची या दोघा अपरिपक्‍व तरुणांनी बेबंद कारभार करून प्रजेला सळो की पळो करून सोडले. +इ.स. १८०० च्‍या सुमारास पेशवे विरुद्ध होळकर, होळकर विरुद्ध शिंदे (सिंदिया) अशा लढाया जुंपल्‍या. मोठमोठे सरदार आपल्‍याच मुलखात लुटालूट करत सुटले. यामध्‍ये यशवंतराव होळकराचा वडील भाऊ विठोजी देखील होता. दुस-या बाजीरावाने त्‍याला पकडून अतिशय क्रूरपणे हत्तीच्‍या पायाशी बांधून ठार मारिला. त्‍यामुळे यशवंतराव होळकराने इंदूरवरून पुण्यावर चाल केली. त्‍याला आपण काय करतो आहोत हे कळत होते त्‍यामुळे त्‍याने शक्‍य तेवढे सबुरीने घ्‍यायचे धोरण ठेवले. त्‍याने दुस-या बाजीरावाकडे समेट करण्‍यासाठी माणसे पाठविली. मात्र त्‍या माणसांना देखील दुस-या बाजीरावाने कैद केले. यामध्‍ये मोरोबादादा, समस्‍त फडके मंडळी, गोपाळवराव मुनशी हे लोक होते. त्‍यांच्‍यापैकी कित्‍येकांस कैद होऊन त्‍यांची रवानगी अवघड किल्‍ल्‍यांवर झाली. सरतेशेवअी यशवंतराव होळकराने पुण्‍यावर हल्‍ला चढवला तेव्‍हा त्‍याच्‍याशी सामना देणे दुस-या बाजीरावाला शक्‍य झाले नाही. तो वसई येथे इंग्रजांच्‍या आश्रयाला गेला. त्‍यावेळी जगाच्‍या राजकारणात वरचष्‍मा राखून असलेले इंग्लिश लोक ही दैवदुर्लभ संधी कशी सोडतील? त्‍यांनी दुस-या बाजीरावाकडून वसई येथे तह करून घेतला. याच तहामुळे पुढील काही पिढ्यांचे पारतंत्र्य निश्चित झाले. +२ मे १८०२ला बाजीरावांचाच दत्तक भाऊ अमृतराव पेशवेपदावर आला. +डिसेंबर १८०२ला बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केला. या तहानुसार इंग्रज बाजीरावाला त्याचे पेशवेपद परत मिळवून देणार होते, पण त्याबदल्यात इंग्रजांना त्यांचे सैन्य मराठा साम्राज्यात ठेवण्याची तसेच त्यांचे राजकीय कारभार पुण्यातून करण्याची परवानगी हवी होती. १८०३ला बाजीराव पेशवेपदावर आले खरे पण इथून प्रत्येक बाबतीत इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. होळकर आणि शिंदे यांना ब्रिटिशांची मराठ्यांच्या सत्तेत होणारी ढवळाढवळ मान्य नव्हती. यातूनच १८०३ला दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. होळकर आणि शिंदे यांच्यातील गैरसमजुतींमुळे मराठे हे युद्ध हरले. +दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धानंतर शिंदे-होळकरांचा बराचसा प्रदेश इंग्रजांनी बळकावला होता. त्यामुळे त्यांनी पेंढाऱ्यांना इंग्रजांच्या प्रदेशात जाऊन लूट करण्यासाठी उत्स्फूर्त केले. पेंढाऱ्यांनी इंग्रजांची एकामागून-एक खेडी लुटायला सुरुवात केली. या उपद्रवाला कंटाळून इंग्रजांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पेशव्यांकडे आणि काही मराठी प्रमुख सरदारांकडे मदत मागितली. पण जवळपास सर्वच मराठी सरदारांना पेंढाऱ्यांबद्दल सहानुभूती असल्यामुळे त्यांनी हे सरळ-सरळ नाकारले. त्यामुळे पेशवे आणि इंग्रजांमध्ये सतत धुसफूस चालूच राहिली. त्यातच बाजीरावाने मोठे राजकारण करून इंग्रजांच्या कैदेत असलेल्या त्र्यंबकजी डेंगळ्यांची सुटका घडवून आणली. इंग्रजांनी बाजीरावास 'त्र्यंबकजी डेंगळेंना आमच्या कैदेत द्या' अशी मागणी परत-परत करूनही बाजीरावाने ह्याना त्या कारणाने इंग्रजांच्या मागण्या धुडकावून लावल्या.शेवटी इंग्रजांच्या अनेक तहांना आणि अटींना कंटाळून १८१७ला बाजीराव पेशव्यांनी सरदार बापू गोखले, कारभारी मोरदीक्षित यांना हाताशी घेऊन, त्र्यंबकजी डेंगळे तसेच शिंदे-होळकर-भोसले यांच्या बळावर इंग्रजांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. आणि तिसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. +सन १८१७, महिना नोव्हेंबर, बाजीराव पेशव्यांनी प्रथम इंग्रजांच्या पुण्यातील वसाहतींवर हल्ला चढवला. पुण्यातील खडकी येथे युद्धाला तोंड फुटले. काही दिवस हे युद्ध असेच चालू राहिल्यानंतर बाजीरावांनी 'पुण्यावर संकट येऊ नये' म्हणून पुण्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आणि सरदार घोरपडेंना गारपीराकडे जाऊन जालन्याकडून येत असलेल्या ब्रिटिश फौजेला अडवण्याचे आदेश दिले, पण जसा-जसा बंदूक-तोफांचा आवाज जवळ येऊ लागला तसे ऐनवेळेस सरदार घोरपड्यांनी आपली फौज माघारी फिरवली. इंग्रजांना ही वाट मोकळी झाली. तिथून मराठे आणि इंग्रजांमध्ये धावते युद्ध सुरू झाले. प्रथम पेशव्यांनी पुरंदर गाठले. नंतर मुळा-मुठा नदीकाठी मराठ्यांचे पाच हजार सैन्य विंचूरकरांच्या सरदारकीखाली ठेवून ते साताऱ्यास गेले. इंग्रजांचे हात सातारकर छत्रपतींपर्यंत पोहोचले आहेत याची खबर बाजीरावांना होती. तेव्हा इंग्रजांच्या राजकारणापासून लांब ठेवण्याचे स्वतः छत्रपतींचेच पेशव्यांना आदेश होते. म्हणून बाजीरावांनी साताऱ्यास छत्रपतींची भेट घेतली. पेशवे साताऱ्याला आहेत याची खबर लागताच जनरल स्मिथनी पुण्यावर कब्जा केला आणि १७ नोव्हेंबरला शनिवारवाड्यावर ब्रिटिशांचा झेंडा फडकला. पेशव्यांनी कोरेगाव गाठले. जनरल स्टोटन ५०० पायदळ,२ तोफ आणि २०० घोडदळ घेऊन कोरेगावाजवळ हजर झाले. १ जानेवारी १८१८ला या दिवशी ब्रिटिश ईस्ट इंडीया कंपनीच्या कॅप्टन एफ.एफ. स्टॉंटन यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या बॉंबे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनने २५००० पेशवे सैन्याचा पराभव केला +शेवटी १९ फेब्रुवारीला पेशवे पंढरपुरास निघाल्याचे समजताच जनरल स्मिथनी आष्टी येथे पेशव्यांवर हल्ला केला. ह्या युद्धात बापू गोखले मारले गेले. पेशव्यांसोबत असलेले छत्रपती इंग्रजाच्या ताब्यात सापडले.आणि ब्रिटिशांचे राजकारण साध्य झाले. ब्रिटिशांनी छत्रपतींमार्फत जाहीरनामा काढला. त्यात 'बाजीरावांचे पेशवेपद काढून घेतल्याचे' लिहिले गेले होते. १० एप्रिल १८१८ला जनरल स्मिथनी सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले घेतले. ३ जून १८१८ला बाजीरावांनी धुळकोट येथे शरणागती पत्करली. +इंग्रजांनी बाजीरावाची रवानगी कानपूरजवळील ब्रह्मावर्तास केली. इंग्रजांनी रायगड किल्लादेखील ताब्यात घेतला. रायगडवर त्यांनी सगळी हिशेबाची आणि दरबारी कागदपत्रे जाळली व सगळ्या मुख्य इमारती जमीनदोस्त केल्या. इंग्रजांचा काळा कालखंड भारतावर सुरू झाला. +इतिहासकार प्रफुलचन्द्र गुप्ता म्हणतात की "ह्या युद्धाच्या फार काळ आधीपासूनच मराठी सत्तेची अवकळा सुरू झाली होती. यापूर्वी कधीही कोणत्याही पेशव्यावर अशी वेळ आली नव्हती. बाजीरावाच्या जागी कोणताही शूर असता तरी त्याला हे टाळता येणे शक्य नव्हते." +मराठ्यांच्‍या सत्तेचा अस्‍त का झाला याविषयी रियासतकार सरदेसाईंनी विस्‍तृत विवेचन केले आहे, ते पुढीलप्रमाणे - +''एक पक्ष म्‍हणतो की इंग्रजांकडे उत्तम प्रतीची शस्‍त्रास्‍त्रे व कवायती युद्धपद्धती असल्‍यामुळे इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळविला. तर दुसरा पक्ष म्‍हणतो की इंग्रजांमध्‍ये एकता असल्‍याने इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळविला. मात्र तसे पाहू गेले तर महादजी शिंद्यांनी (सिंदिया) अलिगढ येथे फ्रेंचांच्‍या मदतीने अत्‍याधुनिक शस्‍त्रांचा कारखाना काढला होता. तसेच फ्रेंच सेनापतींच्‍या मदतीने कवायती फौज देखील उभी केली होती. मात्र मराठ्यांच्‍या पक्षामध्‍ये सर्वांना सावरून घेणारा, सांभाळून घेणारा, पुढे नेणारा कोणी नेता नव्‍हता त्‍यामुळे मराठ्यांच्‍या पक्षाचा पराभव झाला. यावेळी इंग्रजांकडे एकाहून एक धुरंधर सेनानी, मुत्‍सद्दी व राजकारणी होते ते सर्व एकत्र विचार करून चर्चा करून राजकारणाचे धोरण काय ठरवावयाचे याचा निर्णय घेत. +(मुंबईच्‍या फोर्ट विभागातील रॉयल एशियाटिक सोसायटीच्‍या इमारतीमध्‍ये (इमारतीचे बांधकाम वर्ष अंदाजे इ.स. १८०४), मोठी लोखंडी (आगप्रतिबंधक) तिजोरी आहे. त्‍या तिजोरीमध्‍ये ठेवलेले कागदपत्र आगीमध्‍ये जळणार नाहीत. मुंबईमधील एका पारशी कंपनीने ही तिजोरी तयार केलेली आहे. ही तिजोरी प्रदर्शनार्थ ठेवली आहे. चार माणसांना देखील ही तिजोरी उचलता येणार नाही एवढी ती जड आहे. या तिजोरीमध्‍ये पुना दरबार, ग्‍वालियर दरबार, बडोदा दरबार, नागपूर दरबार अशी लेबल लावलेले छोटे छोटे ड्रॉव्‍हर आहेत. बहुधा या ड्रॉव्‍हरमध्‍ये या ठिकाणच्‍या इंगज वकिलांनी (रेसिडेन्‍ट) पाठविलेली माहिती ठेवली जात असावी व त्‍याचा एकत्रित विचार करून पुढील राजकारण ठरविले जात असावे. मराठी रियासतमध्‍ये असा उल्‍लेख आहे की, सर्व ठिकाणच्‍या दरबारांतील इंग्रजांचे रेसिडन्‍ट आपल्‍याला समजलेली स्‍थानिक माहिती चार पाच प्रतींमध्‍ये तयार करून मुंबई, कलकत्ता, मद्रास तसेच इतर सहकारी रेसिडन्‍टना पाठवीत असत.) +हे सर्व इंग्लिश लोक अनेक वर्ष राजकारणात, सैनिकी सेवेत अनुभव मिळविलेले होते. इंग्रजांकडे एका फळीतील मुत्‍सद्दी निवृत्त झाल्‍यावर त्‍याची जागा पुढे चालविण्‍यासाठी यथायोग्‍य उमेदवार निवडून त्‍याला पारंगत करण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न केले जात. याउलट मराठ्यांच्‍या पक्षाकडे असे काही धोरण नव्‍हते. केवळ वंशपरंपरा चाललेल्‍या सरदारक्‍या व दरबारी पदे अयोग्‍य व्‍यक्‍तींच्‍या हातात आली. खरेतर राष्‍ट्रहिताला प्राध्‍यान्‍य देऊन, सवाई माधवरावाच्‍या आत्‍महत्‍येनंतर सर्व सरदारांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून राष्‍ट्राच्‍या प्रगतीची दिशा ठरवावयास पाहिजे होती. मात्र आपसातील फाटाफुटीमुळे हे सर्व झाले नाही. +[१] शिवकालात जसे चारित्र्यसंवर्धन झाले व सर्वसामान्‍य माणसाचा देखील राष्‍ट्रनिर्मितीच्‍या कार्यात उपयोग झाला ते चारित्र्य अगदीच रसातळास गेले. प्रमुख राजकारणी मंडळी देखील यातून सुटली नाहीत. वाणीची सत्‍यता राहिली नाही. शब्‍दावर विश्वास राहिला नाही. थोडक्‍यात म्‍हणजे राज्‍य चालविण्‍याइतकी तपश्‍चर्या राजकारणी लोकांची राहिली नाही व स्‍वातंत्र्य उपभोगण्‍याची योग्‍यता सर्वसामान्‍यांची राहिली नाही तेव्‍हा स्‍वातंत्र्य गेले.'' +ना. सं. इनामदार;"झेप",कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९६३ +ना. सं. इनामदार;"मंत्रावेगळा",कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९६९ +"मराठी रियासत भाग ८" - रियासतकार सरदेसाई - पॉप्‍युुलर प्रकाशन +ना. सं. इनामदार यांनी " मंत्रावेगळा " या कादंबरीतून श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे यांच्या स्वभावातील तसेच त्यांनी केलेल्या राजकारणातील बारकावे सांगत पेशवाईचा अखेरचा काळ (सन १८१५ ते १८१८) आपल्या डोळ्यांसमोर उभा केला आहे. +"मराठी रियासत भाग ८" - रियासतकार सरदेसाई - पॉप्‍युलर प्रकाशन - शहाजी महाराजांपासून दुसरे बाजीराव पेशवे यांच्‍यापर्यंतच्‍या प्रदीर्घ कालखंडाचा तारखांप्रमाणे (ऐतिहासिक कागदपत्रांच्‍या आधारे लिहिलेला) इतिहास. रियासतकार सरदेसाई हे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्‍या सेवेत होते. त्‍यावेळी सयाजीरावांबरोबर त्‍यांना अनेक वेळा परदेशी जाण्‍याची संधी मिळाली त्‍यावेळी तेथील इतिहासाची साधनांचा अभ्‍यास करता आला. सयाजीरावांच्‍या विश्वासातील असल्‍यामुळे मुंबईच्‍या इंग्रज दप्‍तराचे मुक्‍तपणे अवलोकन करता आले व इतिहासाची मूळ साधने पडताळून पाहता आली. अशा ठोस आधारावर मराठी रियासतचा चिरेबंदी वाडा उभा राहिला आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1465.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de8d7f370f211c227b94a90d75a83c5b74fd063e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1465.txt @@ -0,0 +1,206 @@ +झरसुगुडा विमानतळ (आहसंवि: VEJH) हे भारताच्या ओडिशा राज्यातील झरसुगुडा येथे असलेला विमानतळ आहे.[१].हे भारतातील एक जुने विमानतळ आहे.ओरिसा शासनाने सध्या याच्या सुधारणेत व आधुनिकीकरणात पुढाकार घेतला आहे. या संदर्भात अनेक माध्यमांद्वारे कथन करण्यात आले आहे कि,शासनाने हे ठरविले आहे कि या विमानतळासाठी सार्वजनिक व खाजगी मिळुन संयुक्त उपक्रम राबवावा.या संदर्भात बोलणी सुरू आहेत. +सध्या येथे कोणतीही विमानसेवा नाही. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14660.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..480ea9587614204ad9d8b186b042e2c73cbc4a2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14660.txt @@ -0,0 +1,31 @@ + + +दूध एक अपारदर्शक पांढरा द्रव आहे जो सस्तन प्राण्याच्या मादीच्या स्तनांतून स्त्रवणारा एक पांढरा द्रव पदार्थ आहे. नवजात अर्भकासाठी दूध हे पोषक अन्न आहे.नवजात दूध इतर पदार्थांचे सेवन करण्यास अक्षम होईपर्यंत ते दुधावर अवलंबून असते. साधारणत: दुधात ७४ टक्के पाणी असते आणि उर्वरित भागात घन घटक असतात म्हणजेच खनिजे आणि चरबी असतात. गाय व म्हशी व्यतिरिक्त विविध कंपन्यांचे पॅकेज्ड दूधही बाजारात उपलब्ध आहे. दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि राइबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी -२) तत्त्व असते , त्याशिवाय फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन आणि जीवनसत्त्वे अ, डी, के आणि ई यासह अनेक खनिजे आणि चरबी आणि ऊर्जा असते. याव्यतिरिक्त, त्यात बरीच सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य आणि काही जिवंत रक्तपेशी असू शकतात.[१] +दूध हे आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे. पूर्वीच्या काळापासून भारतीय संस्कृतीत दुधाला महत्त्व दिले जाते. दूध व दुधाचे पदार्थ हे सर्व पूजा-अर्चाना, नैवेद्य यात वापरले जातात. आहारशास्त्रात दूध व दुधाच्या पदार्थाना ‘संपूर्ण आहार’ असे म्हणतात. याचे कारण असे की, नवजात शिशू आपल्या आयुष्याचे पहिले सहा महिने फक्त दुधावरच अवलंबून असतो. दूध व दुधाचे पदार्थ शाकाहारी अन्नातील मुख्य घटक आहेत. दुधात प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. यातील प्रथिने डाळी, कडधान्ये यांच्यातील प्रथिनांपेक्षा उच्च दर्जाची असतात. शाकाहारी अन्नात प्रथिनांचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे दूध व त्याचे पदार्थ ही उणीव भरून काढतात. दुधातील प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढ, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर दुधात कॅल्शियम व डी जीवनसत्त्व असते. दुधामधील कॅल्शियमचा आपल्या हाडांना खूप फायदा होतो. दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर-कर्बोदके असतात. या साखरेमुळे दुधाला गोडी येते. साखर न घालता दूध घेतले तरीही त्याला एक नैसर्गिक गोडवा असतो. हा गोडवा लॅक्टोजमुळे येतो.[२] +दुधामधील केसीनरेणूबरोबर कॅल्शियम फॉस्फेटचे रेणू बद्ध असल्याने केसीनच्या अन्ननलिकेतील पचनाबरोबर कॅल्शियम फॉस्फेटचेसुद्धा शोषण होते. दूध हा आपल्या आहारातील महत्त्वाचा कॅल्शियमचा स्रोत बनला आहे. दुधामधील प्रथिने आणि मेदाम्लामुळे लहान मुलांचे पोषण होते. लॅक्टोज या दुधातील शर्करेचे काहीं बालकामध्ये विकराच्या अभावामुळे पचन होत नाही. अशा बालकाना दुधाऐवजी सोयाबीनपासून बनवलेले ‘दूध’ दिले जाते. दूध हे पूर्ण अन्न आहे सुद्धा समजूत पूर्णपणे खरी नाही. दुधामध्ये लोह नसते. त्यामुळे केवळ दुधावर अवलंबून असलेल्या बालकामध्ये लोहाची कमतरता आढळते. दूध हे पूर्ण म्हणून त्याचा आहारात नियमितपणे वापर केला जातो लहान मुलांसाठी तर दूध हे पूर्णान्न आहे.[ संदर्भ हवा ] + +जगभरामधे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर एक अन्नपदार्थ म्हणून केला जातो. मनुष्यप्राणी फार पूर्वीपासून दुधाचे सेवन करत आला आहे. त्यासाठी खास दूध देणारे प्राणी पाळण्यात येतात. दुग्धोत्पादनासाठी प्रामुख्याने गायी पाळण्यात येतात. त्या खालोखाल शेळी, मेंढी, म्हैस या प्राण्यापासून दूध मिळवले जाते. दुग्धोत्पादनासाठी भौगोलिकतेप्रमाणे उपलब्ध प्राणी जसे उंट, याक, मूस आदींचाही वापर केला जातो. कमी अधिक प्रमाणात घोडा, गाढव, रेनडियर, झेब्रा या प्राण्यांपासून दुग्धोत्पादन होते. दुधापासून ताक,दही, लोणी, चीझ, साय (क्रीम) ,आईसक्रीम इत्यादी अनेक पदार्थ तयार केले जातात. या विविध खाद्यपदार्थांचा आहारात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.दुधाळू प्राण्यांच्या न तापविलेल्या दुधास निरसे अथवा कच्चे दूध म्हणतात. दूध तापविल्याने त्यातील अनेक महत्त्वाचे घटक नष्ट होतात. त्यामुळे 'रॉ मिल्क मुव्हमेंट'(निरसे/कच्चे दूध चळवळ) ही चळवळ सुरू झाली आहे.यात कच्चे दूध पिण्यावर भर दिला जातो.[३] +दुधाचा उपयोग हा सौंदर्यप्रसाधन म्हणूनही केला जातो. कच्चे दूध वा मलई चेहऱ्यावर चमक येण्यासाठी व त्वचा नितळ होण्यासाठी लावली जाते. तसेच दूधात काही घटक मिसळून त्यांचा फेसपॅक चेहऱ्यावर लावला जातो. +गायीचे अथवा म्हशीचे दूध साधारणतः मंदाग्नीवर एक तृतीयांश उरेल इतके आटविल्यास त्याची बासुंदी होते.एक षष्टांश उरेल इतके आटविल्यास त्याची रबडी(घट्ट बासुंदी) होते व त्यापेक्षा जास्त आटविल्यास त्याचा खवा होतो. खव्यापासून मग पेढा, बर्फी व अनेक प्रकारच्या मिठाया करण्यात येतात.[ संदर्भ हवा ] +चक्का प्राप्त झाल्यावर योग्य प्रमाणात साखर मिसळून तयार झालेला नरम घट्ट गोडसर पदार्थ म्हणजे श्रीखंड. +प्रमाणित पद्धतीने चक्का व श्रीखंड तयार करत असताना म्हशीचे दुध घेऊन त्याचे ६ टक्क्यांपर्यंत प्रमाणीकरण केले जाते हे दुध ७१ अंश सेल्सियस वर १०-१५ मिनिटांसाठी गरम करून २२-२५ अंश सेल्सियसवर थंड करतात व त्यात १ टक्का विरजण म्हणून लॅक्टीक अ‍ॅसिड तयार करणारे कल्चर व्यवस्थित मिसळले जाते व हे २८-३० अंश सेल्सियसवर १६-१८ तासांसाठी उबवितात. दही तयार झाल्यावर मलमलच्या कापडामध्ये बांधतात व पुढील ८-१० तासांसाठी टांगून ठेवले जाते. जेणेकरून दह्यातून द्रवरूप पाणी बाहेर पडुन दही घट्ट बनते हा तयार झालेला घनपदार्थ म्हणजे चक्का होय. +एक लीटर दुधापासून साधारणतः २००-२१५ ग्रॅम एवढा चक्का मिळतो.श्रीखंड बनविण्यासाठी वरील चक्का हा मुळ पदार्थ म्हणून वापरला जातो साधारणतः चक्क्याच्या ३५-४० टक्क्यांपर्यंत पीठी साखर मिसळून त्याचे एकजीवीकरण केले जाते. तसेच त्यात रंग सुका मेवा टाकला जातो. तयार झालेल्या पदार्थास श्रीखंड असे म्हणतात. +दुधामध्ये हळद, चहा, काॅफी, कोको आदी घालून पेये बनवतात. +पाश्चरायझेशन या प्रक्रियेत दूध विशिष्ट काळासाठी ठरावीक तापमानावर तापवण्यात येते (minimum 78 deg. for 16 sec ). या प्रक्रियेमुळे दुधातील हानिकारक जीवाणू नष्ट होऊन ते माणसांच्या पिण्यालायक होते, तसेच त्याचे आयुष्यमानही वाढते. होमोजिनायझेशन प्रक्रियेत दुधातील स्निग्धकण फोडून ते एकजीव करण्यात येते व ते नासणार नाही याची काळजी घेऊन थंड करण्यात येते. +[३] +सस्तन प्राण्यांच्या नवजातांच्या पोषणासाठी मातेच्या स्तनातून नवजातांच्या जन्मानंतर स्रवणारा द्रव पदार्थ म्हणजे दूध. फक्त सस्तन प्राणी आपल्या पिलाना स्तनांमधून दूघ पाजून मोठे करतात. सस्तन प्राण्यामध्ये घर्मग्रंथींचे रूपांतर दुग्धग्रंथीमध्ये होते. दूध हे पाणी, मेदाम्ले, प्रामुख़्याने केसीन (प्रथिन), आणि लॅक्टोजचे (शर्करा) कलिली मिश्रण आहे. याशिवाय सोडियम,पोटॅशियम, कॅलशियम यांचे क्षार, आणि सूक्ष्म प्रमाणात फॉस्फरस पेंटाऑक्साइड, अ आणि ड जीवनसत्त्व असते. दुधामध्ये काहीं प्रमाणात जिवाणूप्रतिबंधक आणि कवकप्रतिबंधक विकरे असतात, सस्तन प्राण्यांच्या सर्वच जातीमध्ये दूध निर्मिती होते. सस्तन प्राण्यामधील दूध निर्मितीसाठी आवश्यक ‘कप्पा जीन’चा केसीन निर्मितीमध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. हे जनुक नसल्यास सस्तन प्राण्यामध्ये दूधनिर्मिती होत नाही. या जनुकाचा शोध हैदराबादमधील सेंटर फॉर सेल ॲन्ड मोलेक्युलर बायॉलॉजी या संस्थेमध्ये लागला आहे. स्तनी वर्गातील दूधनिर्मितीची जनुके एकसारखी असली तरी सर्व स्तनी वर्गामधील दुधामधील घटक आणि प्रतिकारद्रव्ये जातिनुसार भिन्न असतात. +दुधातील प्रथिनांच्या प्रमाणावर पिलाची वाढ किती वेगाने होणार हे अवलंबून असते. उदाहरणार्थ घोड्याच्या शिंगराचे वजन दुप्पट व्हायला साठ दिवस लागतात तर हार्प सीलचे पिलू पाच दिवसात दुप्पट वजनाचे होते. प्रतिलिटर मानवी दुधात १५ ग्रॅम प्रथिने असतात तर रेनडियरच्या दुधातील प्रथिनांचे प्रमाण १०९ ग्रॅम असते. +मादीने पिलास जन्म दिल्यानंतर पहिल्या काहीं दिवसात स्तनातून येणाऱ्या दुधास कोलोस्ट्रम (मराठीत चीक) म्हणतात. कोलोस्ट्रममधील प्रतिकारद्रव्ये संसर्गापासून पिलांचे संरक्षण करतात. पशुपालन चालू झाल्यानंतर मानवाने इतर जनावरांच्या दुधाचा अन्नात समावेश केला आहे. गाय, बकरी,उंट, म्हैस, याक, गाढवीण यांचे दूध उपलब्धतेप्रमाणे वापरले जाते. अधिक उपलब्ध झालेले दूध टिकवून ठेवण्यासाठी दूध विरजून त्याचे दही आणि चीज बनवण्याची पद्धत सुमारे दोन हजार वर्षापूर्वीची आहे. +स्तनामध्ये तयार झालेले दूध स्तनपान केल्याशिवाय पिलाना मिळत नाही. त्यासाठी स्तनाग्रे चोखण्याची क्रिया करावी लागते. पिलानी स्तनाग्रे चोखण्यास प्रारंभ केल्यास पश्च पोषग्रंथीमधून ऑक्सिटॉसिन नावाचे संप्रेरक स्रवते. ऑक्सिटॉसिनच्या प्रभावाने स्तनामध्ये साठलेले दूध आचळातून बाहेर वाहते. (पहा दुग्धस्रवण). आता दुग्धव्यवसाय पूर्ण व्यावसायिक पद्धतीने केला जातो. भारतामधील पशूंची संख्या जगात पहिल्या क्रमांकाची आहे. त्यामुळे भारतात सर्वाधिक दूध उत्पादन होते. यास धवल क्रांती या नावाने ओळखले जाते. दुभत्या जनावरांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी प्रत्येक दुभत्या जनावरामागे सर्वाधिक दूध उत्पादन हॉलंडमध्ये होते. +गायीच्या ज्या दुधात बीटा-केसीन प्रथिनाचा ए2 हा घटक मिळतो, त्या दुधास ए2 प्रकारचे दूध स्हणतात. “ए2मिल्क” हे “ए2 मिल्क कंपनी”चे ब्रॅंड उत्पादन मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड व इंग्लंडमध्ये विक्रीस उपलब्ध आहे. +सामान्य दुधापेक्षा ए2 दूध आरोग्याकरता अधिक लाभप्रद आहे याचा कोणताही ठोस पुरावा २००९ पूर्वी उपलब्ध नव्हता. कांही प्राथमिक चाचण्यातून अशी शक्यता आढळली, की ए2 दूध हे सामान्य दुधापेक्षा आरोग्याकरता लाभप्रद आहे, व सामान्य ए1 दुधातील ए1 प्रथिने हानिकारक असू शकतात व त्यामुळे दुधाचे पचन कठीण होऊ शकते. +ए1 व ए2 बीटा-केसीन हे दुधातील बीटा केसीनचे दोन जीनी प्रकार आहेत. या दोघांच्या संरचनेत एका अमायनो आम्लाचा फरक असतो. सारा युरोप (फ्रान्सशिवायचा), ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड मधील गायींत ए1 बीटा केसीन आढळते. “ए2 मिल्क कंपनी” ने विकसित केलेल्या जनुकीय चांचणीद्वारे, कोणती गाय ए1 प्रकारचे दूध देते व कोणती गाय ए2 प्रकारचे दूध देते, हे शोधता येते. या चांचणीच्या आधारे सर्व गायींची चांचणी करून ही “ए2 मिल्क कंपनी” ऊत्पादकास प्रमाणपत्र देते. हे दूध अधिक किंमतीला विकले जाते. +गायीच्या दुधात 87 टक्के पाणी आणि 13 टक्के घन पदार्थ असतात. घन पदार्थात मेद, शर्करा (लॅक्टोज), खनीजपदार्थ व प्रथिने असतात. केसीन हा प्रथिनांचा मुख्य घटक असतो, आणि या केसीनपैकी 30 – 35 टक्के प्रमाण हे बीटा केसीनचे असते. (एका लिटरमधे 2 चहाचमचे). गायींच्या जनुकीय रचनेनुसार, या बीटा केसीनचे निरनिराळे प्रकार असतात. यांतील प्रमुख प्रकार म्हणजे ए1 व ए2 बीटा केसीन. पैकी ए1 हा प्रथम शोधला गेला व ए2 त्यानंतर. 209 अमायनो आम्लांच्या शृंखलेने बनलेल्या या दोन्ही केसीनमधला एकमेव फरक म्हणजे ६७वी जागा. ए1 बीटा केसीनमधे या जागी असतो हिस्टिडीन आणि ए2 बीटा केसीनमधे असते प्रोलिन. पचनसंस्थेतील पाचक विकरांची अभिक्रिया नेमकी या ६७व्या ठिकाणीच होत असते. ए1 बीटा केसीनपासून बीटा केसोमॉर्फिन 7 (बीसीएम7) हे पेप्टाईड तयार होते. परंतू, ए2 प्रकारात बीसीएम7 तयार होत नाही. +गायींमधे बीटा केसीनच्या ६७व्या ठिकाणी प्रोलिनच्या जागी हिस्ट्डिन येणे ही घटना ५००० ते १०००० वर्षांपूर्वी उत्परिवर्तनाच्या योगे घडून आली असावी असा वैज्ञानिकांचा कयास आहे. गायींचे कळप युरोपात उत्तरेकडे घेऊन जात असताना हे उत्परिवर्तन संकरातून पश्चिमी देशांत पसरत गेले असावे. +ए1 व ए2 बीटा केसीन देणाऱ्या गायींचे वितरण हे कळपानुसार व भूप्रदेशानुसार बदलत गेले आहे. आफ्रिका व आशियात फक्त ए2 प्रकारच्या गायी आहेत. ए1 प्रकार पश्चिमी देशांत आढळतो. जातिनिहाय पाहिले तर ग्वेर्न्से जातीच्या ७० टक्के गायी ए1, तर होल्स्टन व आयर्शायर्स जातीच्या गायी ४६ ते ७० टक्के ए2 प्रकारचे दूध देतात. +सन १९८० च्या सुरुवातीला, पेप्टाईड्सचे पचन होत असताना त्यांचा आरोग्यावर भला – बुरा परिणाम होतो किंवा कसे यावर विचार सुरू झाला होता. +ए1 ए2 बीटाकेसीन कडे लक्ष १९९० च्या सुरुवातीला दिले गेले. न्यू झीलंडमधे केलेल्या प्राण्यांवरील प्रयोगांत आणि साथीच्या रोगांवरील संशोधनात, ए1 बीटाकेसीन आणि जुनाट आजार यांच्यात कांही संबंध असावा असे आढळले, याने माध्यमांत व वैज्ञानिकांत तसेच ऊद्योजकांत मोठी उत्सुकता निर्माण झाली. जर खरोखर बीसीएम7 मानवाकरता घातक असेल, तर हा सामाजिक आरोग्याकरता तसेच व्यावसायिकांकरता मोठा मुद्दा ठरू शकणार होता. +सन 2000 मधे स्थापन झालेल्या ए2 कॉर्पोरेशन या कंपनीने एक जनुकीय चाचणी विकसित केली. गाय कोणत्या प्रकारचे दूध देते (ए की ए2) हे या चाचणीद्वारे ठरविता येते. या चाचणीने प्रमाणित ए2 दूध हे त्यात हानिकारक पेप्टाईड्सचा अभाव असल्याने, अधिक किंमतीने विकले जाऊ शकते. कंपनीची वेबसाईट सांगते, की “ बीटाकेसीनए1 हा हानीकारक घटक प्रौढांमधे हृदयरोग तर बालकांत इन्शुलिन-मधुमेहाचा कारक ठरतो. सीइओच्या अनुसार, ए1बीटाकेसीनचा छिन्नमनस्कता, स्वमग्नता यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आहे. ए2 कॉर्पोरेशनने फूड स्टॅंडर्ड्&zwnjस ऑस्ट्रंलिया न्यू झीलंडकडे अशीही मागणी केली, की साध्या दुधावर “आरोग्यास हानिकारक” अशी सूचना सक्तीची करावी. +व्यापक जनहित लक्षात घेता, युरोपियन फूड सेफ्टी ऑथॉरिटी (ईएफएसए)ने उपलब्ध शास्त्रीय पुराव्यांचा अभ्यास करून २००९मधे आपला अहवाल सादर केला. यासाठी ईएफएसए ने बीसीएम7 वर प्रयोगशाळेत झालेल्या चाचण्यांचा आधार घेतला. ईएफएसएला जुनाट आजार आणि ए1 दुधाचे सेवन यांत कोणताही संबंध आढळला नाही. प्राण्यांच्या मेंदूआवरणात किंवा मेजूरज्जूमधे टोचले असता बीसीएम2 हे क्षीणपणे घातक ठरते. या चाचण्या प्राण्यांवर झाल्या होत्या व त्यातही बीसीएम2 तोंडातून दिले गेलेले नव्हते. मानवात दूध तोंडाने ग्रहण केले जाते.सबब या चाचण्या मानवावर होणारा परिणाम तपासण्यात अपुऱ्या ठरतात. सर्वांगीण पुरावा न गोळा करता, साथीच्या रोगांसंबंधी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे अर्धेकच्चे निष्कर्ष धोक्याचे ठरतील असा ईएफएसएने दिला. ए1 केसीनमुळे मधुमेह होतो हे चुकीचे आहे असे २००९ च्या आणखी एका सर्वेक्षणात आढळले. पुन्हा 2014च्या एका सर्वेक्षणात असे आढळले, की दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या बालकांत मधुमेहाचे रुग्ण होण्याची प्रवृत्ती जास्त असते. तथापि, दुधातील नेमका कोणता घटक याला जबाबदार आहे हे शोधणे जिकिरीचे व खर्चिक आहे. +न्यू झीलंडमध्ये ए1बीटा केसीनवर संशोधन करणाऱ्या एका संशोधकाने ए2 कॉर्पोरेशनची स्थापना केली. सहसंस्थापक होता हॉवर्ड पॅटर्सन, न्यू झीलंडमधील एक धनवान उद्योजक, फोंतेरा या दुधसहकारीसंस्थेचा मुख्य भागधारक आणि मोठा दुग्धव्यावसायिक. ए2 कॉर्पोरेशनने जनुकीय चाचणी विकसित करून तिचे पेटमट घेतले. या चाचणीद्वारे गाय कोणत्या प्रकारचे (ए1 की ए2) हे पडताळता येते. सन २०१२ च्या आसपास, ए2 ट्रेडमार्क, ए2 चांचणी, ए2 दूध देणाऱ्या गायींची पैदास करण्याच्या रिती, ए2केसीनयुक्त पोषण आहार, व ए2चे वैद्यकीय उपयोग यांबद्दल जागतिक स्वामित्वहक्क ए2 कॉर्पोरेशनने आपल्या ताब्यात घेतलेले होते. +गाय, म्हैस, शेळी आणि मेंढी यांच्या दुधातील प्रमुख पोषक घटक द्रव्ये/१०० ग्रॅम.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14674.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4f2e89efc408adb9ab3eebccaaf5b3f3dcc1495 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14674.txt @@ -0,0 +1,12 @@ +१३००९/१३०१० डून एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. पूर्व रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी उत्तराखंड राज्याच्या देहरादून शहराला कोलकाता महानगरातील हावडा शहरासोबत जोडते. डून एक्सप्रेस दररोज हावडा रेल्वे स्थानक ते देहरादून रेल्वे स्थानकांदरम्यान धावते व १५७७ किमी अंतर ३५ तासांमध्ये पूर्ण करते. ही गाडी १९२५ सालापासून सुरू आहे. +सध्या डून एक्सप्रेसला 1 वातानुकूलित 2 टायर, 3 वातानुकूलित 3 टायर, 11 श्ययन वर्ग, 3 बिना आरक्षित सामान्य, 2 बैठक कम प्रवास सामान बोगी अस्या एकूण 20 बोगी आहेत. या रेल्वेला खानपान व्यवस्था बोगी नाही. प्रवाश्यांच्या मागनी नुसार भारतीय रेल्वे वारंवार त्यांच्या अधिकारात रेल्वे सेवेत बदल करते. +डून एक्सप्रेस तिचा जानेचा एकूण 1557 किमी प्रवास सरासरी तासी 44.59 की.मी वेगाने 34 तास आणि 55 मिनिटात करते आणि परतीचा तेवढाच प्रवास सरासरी तासी 45.13की.मी 34 तास आणि 30 मिनिटात करते. भारंतीय रेल्वेचे नियमांनुसार या रेल्वेचा सरासरी वेग तासी 55 की.मी पेक्षा कमी असल्याने या रेल्वेचे प्रवास भाड्यावर अधिभार समावेश नसतो. +या रेल्वेचे कांही प्रवास मार्गाचे विधुतीकरण झालेले असल्याने ही रेल्वे हावडा जंक्शन पासून मुघळसराई जंक्शन पर्यन्त WAP 4चे सहायाने चालते आणि पुढील प्रवास मार्गाचे विधुतीकरण झालेले असल्याने लखनऊ किंवा तुघलकबाद नंतर ती WDM 3 Aचे सहायाने धावते. + क्रं. + जंक्शन [१] + दिवस + जंक्शन + दिवस +ही गाडी पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, आणि उत्तराखंड या राज्यातील बर्धमान, आसनसोल, धनबाद, गया, मुघलसराई, वाराणसी, फैजाबाद, लखनौ, हरदोई, बरेली, मोरादाबाद, हरिद्वार ह्या स्थानकांवरून धावते. या रेल्वेला उपासना एक्सप्रेस रेल्वे क्रं. 12327 / 28 या हावडा आणि देहरादून येथे मिळतात. [३] +दि. 31 मे 2012 रोजी रुळावरून घसरल्याने या रेल्वेचा अपघात झाला. त्यात 5 प्रवाशी दगावले आणि 50 प्रवाशी जखमी झाले. [४] +दि . 28 एप्रील 2014 रोजी जफरगंज स्टेशन नजदीक उत्तर प्रदेश्यातील आंबेडकर नगर जवळ रेल्वे रुळावरून रेल्वे घसरल्याने अपघात झाला आणि त्यात 3 प्रवाशी ठार झाले आणि 6 जखमी झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14682.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d281242a21b8167d7b90b55992896ecb4c53369e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14682.txt @@ -0,0 +1,14 @@ + + +सह्याद्री ही दूरदर्शनची मुख्यत्वेकरून महाराष्ट्रात प्रसारित होणाही उपग्रह व प्रादेशिक वाहिनी आहे. ही महाराष्ट्रातील दूरदर्शनची सर्वात जुनी वाहिनी आहे. याचे २४ तास प्रक्षेपण सुरू असते. मराठी बातम्या व मालिकांसाठी या वाहिनीस बराच मोठा प्रेक्षकवर्ग आहे. दूरदर्शन हे स्वतःचे कार्यक्रम स्वतःच निर्माण करते. काही कार्यक्रम, विशेषतः मालिका, ह्या खाजगी निर्मात्यांकडून पण तयार केल्या जातात. +त्याचे मुख्यालय हे वरळी, मुंबई येथे आहे. सह्याद्रीस त्याचे स्वतःचे निर्माण-कक्ष आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली बाह्य-प्रक्षेपण वाहने (Outdoor Broadcasting Vans), सर्व निर्मितींसाठी अद्ययावत संपादनाच्या सुविधा इत्यादीने ते परिपूर्ण आहे. +सह्याद्री (वाहिनी)  +• झी मराठी  +• कलर्स मराठी  +• मी मराठी  +• झी २४ तास  +• ए.बी.पी. माझा  +• झी टॉकीज  +• आयबीएन-लोकमत  +• साम मराठी  +• स्टार प्रवाह  diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14686.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1feec143d7eb6c3ea52ab7ebfae56d3d12f3a6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14686.txt @@ -0,0 +1,3 @@ +दूरचित्रवाणीचा शोध जॉन लोगी बेअर्ड या स्कॉटिश संशोधकाने लावला. +ध्वनी आणि चित्रे एकाच वेळी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याच्या महात्वाकान्क्षेपोटी दूरचित्रवाणीचा जन्म झाला.प्रायोगिक स्वरूपात दुराचीत्रवाणीवरील प्रक्षेपण प्रथम १९२० मध्ये दुराचीत्रावानिवरील प्रक्षेपण प्रथम १९२० मध्ये अमेरिकेत झाले.१९३० च्या सुमारास न्युयार्कमध्ये यन.बी.सी. हे केंद्र तर लंडनमध्ये बी.बी.सी. हे केंद्र सुरू झाले.या केंद्रामधून नियमितपणे कार्यक्रम प्रक्षेपित होऊ लागले. +भारतात १५ सप्टेंबर,१९५९ रोजी प्रथम फिलिप्स इंडिया या कंपनीने सरकारला एक प्रक्षेपक बनवून दिला.युनेस्कोने केलेली मदत आणि सरकारने सामाजशिक्षणाचे डोळ्यासमोर ठेवलेले ध्येय यातून केंद्राचे काम सुरू झाले.सुरुवातीला शैक्षणिक आणि समाज शिक्षण या उद्दिष्टाना समोर ठेवून सुरू झालेल्या या केंद्राने १९६५ मध्ये मनोरंजनपर कार्यक्रम प्रक्षेपित केले.१९७२ मध्ये मुंबई व त्यानंतर श्रीनगर,अमृतसर,कलकत्ता,लखनौ या ठिकाणी केंद्राची उभारणी झाली.१ एप्रिल,१९७६,मध्ये भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी या दोन्ही माध्यमांचे स्वतंत्र विभाग करण्यात आले.त्यावेळी दूरदर्शन हे नाव या माध्यमाला मिळाले.माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत हे मध्यम स्वतंत्रपणे कार्य करू लागले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14697.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb1b43c346c1663ac2a61525709241b708873733 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14697.txt @@ -0,0 +1,23 @@ +दुसरा आदमी हा रमेश तलवार यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला.यश चोप्रा यांनी त्याची निर्मिती केली.ऋषी कपूर,नीतू सिंग,राखी,शशी कपूर,देवेन वर्मा,परीक्षित सहानी अशा नावाजलेल्या कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटात राजेश रोशन यांनी स्वरबद्ध केलेली मजरूह सुलतानपुरी यांची गीतं होती. +| नाव = दुसरा आदमी +| निर्मिती वर्ष = १९७७ +| भाषा = हिंदी +| निर्मिती = यश चोप्रा +| दिग्दर्शन = रमेश तलवार +| कथा = राजू सैगल +| पटकथा = सागर सरहदी +| संकलन = बी.मंगेशकर +| छाया = रोमेश भल्ला +| कला = देश मुखर्जी +| गीते = मजरूह सुलतानपुरी + +| संगीत = राजेश रोशन +| पार्श्वगायन = लता मंगेशकर,मोहम्मद रफी,किशोरकुमार,पामेला चोप्रा +| वेशभूषा = जेनिफर कपूर,राजी सिंग +| प्रमुख कलाकार = ऋषी कपूर,नीतू सिंग,राखी,शशी कपूर,देवेन वर्मा,परीक्षित साहानी +| प्रदर्शन_तारीख = १४ ऑक्टोबर१९७७ +| अवधी = १३६ मिनिटे +| पुरस्कार =१९७८ फिल्म फेअर ॲवॉर्ड : नामांकन Filmfare Awards: Nominations +| संकेतस्थळ दुवा = Doosra Aadmi on IMDb + +दूसरा आदमी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14722.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5276dbeaf03bac768aee2fedcf38992c238f9bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14722.txt @@ -0,0 +1,9 @@ +प्रा. दे.द. तथा देविदास दत्तात्रेय वाडेकर (२५ मे, इ.स. १९०२ - ५ मार्च, इ.स. १९८५) हे तत्त्वज्ञानाचे विख्यात प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. हे डी.डी. वाडेकर या नावाने प्रसिद्ध असून पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य आणि फर्गसन महाविद्यालयात प्राध्यापक होते. +वाडेकर यांचा जन्म सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील कुरोली (सिद्धेश्वर) या खेड्यात झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. वाडेकर यांचे प्राथमिक शिक्षण राहुरी येथे तर माध्यमिक शिक्षण अहमदनगर शहरात झाले. लो. टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्या प्रभावाने ते फर्गसन महाविद्यालयात १९१८ मध्ये कला शाखेत विद्यार्थी म्हणून दाखल झाले. आगरकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांनी तत्त्वज्ञानाचा विशेष अभ्यास केला. तत्त्वज्ञान विभागाची स्थापना १८८५ साली आगरकरानी केली होती.[१] गुरुदेव रा.द. रानडे, व्ही.के. जोग, ग.ना. जोशी, प्रा. भाटे, डॉ. एस.व्ही. बोकील हे स्थापनेपासून विभागात होते.[२] तेथे तत्कालीन शिक्षण रचनेनुसार वाडेकर यांनी तर्कशास्त्र तत्त्वज्ञान व मानसशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. त्यावेळी तत्त्वज्ञान या विषयांतर्गत मानसशास्त्र या विषयाचा समावेश होता. +ते २० जून १९६२ रोजी फर्गसन महाविद्यालय-तत्त्वज्ञान विभागातून निवृत्त झाले. +तर्कशास्त्र मराठीतून शिकविता यावे यासाठी त्यांनी या विषयाची स्वतंत्र परिभाषा बनविली. तर्कशास्त्रावर त्यांनी तीन ग्रंथ लिहिले. माणसाचे सम्यक् स्वरूप कळावे यासाठी त्यांनी मानसशास्त्राचाही अभ्यास केला. आधुनिक मानसशास्त्रातील विविध संप्रदाय या विषयावर त्यांनी नागपूर विद्यापीठात मराठीतून व्याख्याने दिली. आधुनिक मानसशास्त्र आणि त्यातील विविध संप्रदाय हे वाडेकरांनी सर्वप्रथम मांडले.[३]. प्लेटो व ब्रॅडले हे त्यांचे आवडते तत्त्ववेत्ते होते. या दोघांच्या वरील तात्त्विक अधिभाष्य म्हणून कार्ल पॉपर त्यांना खुल्या समाजाचे शत्रू असे का संबोधतो, याचाही ते परामर्श घेत असत.[४]. तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान व मानसशास्त्र हे विषय वाडेकर स्वतः इंग्लिशमध्ये शिकून शिकवीत असले तरी हे सर्व विषय आणि अनुषंगिक इतर विषय त्यांनीच प्रथम मराठीत आणले. त्यासाठी त्यांनी मराठी परिभाषेवर प्रचंड काम केले.[५]. +मराठी तत्त्वज्ञान महाकोश या तत्त्वज्ञान विषयक कोशाचे प्रमुख संपादकपद प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर यांनी भूषविले आहे. हा कोश मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे ३०, तर्फे १९७४ साली प्रकाशित झाला. या कोशाची रचना करताना त्यांनी त्यात अंतर्गत केलेल्या एका मुलभूत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील पंधरा भाषांत व्यक्त झालेल्या तत्त्वज्ञानावरील पंधरा लेखांचा त्यांनी केलेला समावेश. हे लेख मूळ इंग्रजीत लिहिले होते. या पंधरा लेखांचे त्यांनी एक स्वतंत्र पुस्तक ही संपादित केले, अशी माहिती डॉ. बोकील देतात. हे पुस्तक अप्रकाशित राहिले. ऑक्टोबर २००२ मध्ये दिल्लीला भारतीय दर्शन अनुसंधान परिषदेने नेमक्या याच विषयावर परिसंवाद आयोजित केला, अशीही पुस्ती डॉ. बोकील जोडतात.[६]. +प्रोफेसर वाडेकर यांनी अ हॅंड-बूक ऑफ पूना हे पुस्तक संपादित केले. डी. व्ही. काळे[ संदर्भ हवा ] हे सहसंपादक होते. केसरी मराठी ट्रस्ट ने १९३४ साली प्रकाशित केले. +तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक पद्धति (सहलेखक:हरोलीकर, लक्ष्मण बळवंत,सरस्वती प्रकाशन: पुणे, 1959, किंमत रु. १०=००)[७] +२००१-०२ हे वर्ष वाडेकर यांच्या जन्मशताब्दीचे असल्याने त्यांच्या स्मरणार्थ पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाने परामर्श तर्फे नीतिविमर्श - स्व. प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर जन्म शताब्दी विशेषांक ( मे-जुलै २००२ खंड २४, अंक १) प्रकाशित केला. या अंकासाठी फर्गसन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक आणि वाडेकर यांचे सहकारी डॉ. बोकील यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली. १६ जानेवारी २००२ रोजी समितीची बैठक होवून विशेषांकाची रूपरेखा निश्चित करण्यात आली. अंकाच्या प्रसिद्धीसाठी रामचंद्र दत्तात्रय प्रतिष्ठान, पुणे तर्फे शेखर गाडगीळ यांनी रु. १५ हजारचे अनुदान दिले.[८] +या विशेषांकातील लेखांची वर्गवारी स्थूलमानाने तीन गटात केली आहे.[९]. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14731.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..057cdb1d8e34bb16042a924c6d9ef105d1d42c35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14731.txt @@ -0,0 +1,2 @@ +दे मॉइन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: DSM, आप्रविको: KDSM, एफ.ए.ए. स्थळसूचक: DSM) अमेरिकेच्या आयोवा राज्यातील देमॉइन शहराचा विमानतळ आहे. +येथून अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून युनायटेड एरलाइन्स, अमेरिकन एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. या विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरी येथून अमेरिका सोडून कोणत्याही देशास विमानसेवा उपलब्ध नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14776.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16317eb8dff22fcc3da084cc337527153217e929 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14776.txt @@ -0,0 +1 @@ +देऊळगाव बाजार हे गाव चारना नदी (??)वर वसलेले असून ते सिल्लोडपासून २७ किमी अंतरावर आहे. हे गाव पूर्वी परिसरातील मोठी बाजार पेठ होती. या गावात अनेक देवतांची देवळे असल्यामुळे हे गाव 'देवळे असलेले गाव - देऊळगाव बाजार' म्हणून ओळखले जाऊ लागले. या गावाची लोकसंख्या ७,००० आहे. येथील जमीन फारच सुपीक आहे. लागूनच ७ किमी अंतरावर राज्य रस्ता हा सिल्लोड-कन्नड-पाचोरा रस्ता आहे. ह्या गावात अक्षय तृतीयेला मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतील व बाहेरगावी कामधंद्यासाठी गेलेले लोक या दिवशी गावात येतात. ह्या गावासाठी सिल्लोडहून फक्त सकाळी १०.००ची बस आहे. दुसरी साधने नसल्याने या गावाला फारच मोठी दळणवळण समस्या आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14810.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a4a978d45289a3bc65bfe7d479ae67927bf1948 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14810.txt @@ -0,0 +1,2 @@ +देगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14828.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7017794b99596f00e7ec38b6ed42eb5a8866f04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14828.txt @@ -0,0 +1,2 @@ +दैजोन विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 대전월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या देजॉन शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ४०,५३५ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14839.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14839.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cf51bdac2d3d9744d0c7db3aa1043292a7f1201 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14839.txt @@ -0,0 +1,2 @@ + +डेनाली किंवा माउंट मॅककिन्ले हे अमेरिकेच्या अलास्का राज्यामधील एक पर्वतशिखर आहे. समुद्रसपाटीपासून २०,३२० फूट उंच असलेले हे शिखर अमेरिका व उत्तर अमेरिका खंडामधील सर्वात उंच शिखर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14856.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d788a46641a013a4ec24c37d6caee657e2116160 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14856.txt @@ -0,0 +1 @@ +देबी राय (बंगाली: দেবী রায়) (ऑगस्ट ४, इ.स. १९४०; हावरा, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत - हयात) हे बंगाली भाषेतील एक कवी व समीक्षक होते. हंग्रियलिझम साहित्य-चळवळीतील साहित्यिकांपैकी ते एक होते. हे बंगाली भाषेतील आद्य दलित कवींपैकी एक आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14857.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3f8318cd0b1d50cb460e93f1354da027fc88759 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14857.txt @@ -0,0 +1,55 @@ +राष्ट्र संत गाडगे बाबा (जन्म :- शेंडगाव ता-दर्यापूर जि-अमरावती २३ फेब्रुवारी १८७६; मृत्यू - , २० डिसेंबर १९५६ वलगाव जवळ अमरावती) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.[ संदर्भ हवा ] +संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जाणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. +गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. +समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे.’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. +संत गाडगे महाराजविषयी माहिती :- +गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. +बालपण : +गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. +डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. +सामाजिक सुधारणा : +१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला. दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. +समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे.’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. +त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. +महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नाव दिले आहे. +"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश " +गाडगेबाबा प्रबोधन काव्य +भुकेलेल्यांना = अन्न +तहानलेल्यांना = पाणी +उघड्यानागड्यांना = वस्त्र +गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत +बेघरांना = आसरा +अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार +बेकारांना = रोजगार +पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय +गरीब तरुण-तरुणींचे = लग्न +दुःखी व निराशांना = हिंमत +गोरगरिबांना = शिक्षण +हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !! +संक्षिप्त चरित्र :- +ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले. +१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली. +"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले. +फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. +गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणूनही ओळखले जात होते. +१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले. +गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. +"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले. +आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात." +गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. +गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर : +१४ जुलै १९४१ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणाऱ्या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे." +तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते. +गाडगेबाबांचे विचार : +एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना...समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचाऱ्या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ? त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?" +पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा अन् आम्हालाबी ब्राह्मण करा." +गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. गाडगेबाबा भाऊराव पाटलांना आदरपूर्वक 'कर्मवीर' म्हणायचे. तर अण्णा म्हणजेच भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबांचा उल्लेख 'महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम' असे करायचे. कर्मयोगी गाडगेबाबा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातं खूपच जिवाभावाचा होतं. ते एक दुसऱ्यांचा श्वास होते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा पुढे नेणारी राजर्षी शाहू महाराज यांचे वैचारिक आशीर्वाद लाभलेले कर्मवीर भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबा यांना आपल्या गुरुस्थानी मानत असत. रयत शिक्षण संस्थेच्या नावाने ग्रामीण भागातील गोरगरीब बहुजनांच्या मुलांकरीता शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या कर्मवीरांच्या शैक्षणिक चळवळीला कर्मयोगी गाडगेबाबांनी मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आहे. साताराच्या स्टेशन परिसरात एका झोपडीत राहणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या झोपडीत अनेकदा गाडगेबाबा येऊन गेले होते. मुंबई सरकारने रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद केले होते. त्यामुळे अनुदानाअभावी / पैशाअभावी रयत शिक्षण संस्था आता कशी चालवावी अशी स्थिती निर्माण झाली होती. या कठीण प्रसंगी गाडगेबाबा कर्मवीरांच्या पाठीशी ठाम उभे राहिले त्यांनी जनतेला आपल्या कीर्तनातून आवाहन करून रयत शिक्षण संस्थेला मदत देणे विषयी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत 'कुसुर' नावाच्या छोट्या खेड्यातील 'बंडो गोपाळा मुकादम' या बाबांच्या एका अनुयायांनी कर्मवीरांच्या या शैक्षणिक कार्यास गती मिळावी म्हणून आपली सुपीक जमीन दान देण्याची घोषणा केली. यात जागेवर ५०० लोकवस्तीच्या या गावात कर्मवीर भाऊराव पाटलांनी 'श्री सद्गुरू गाडगे महाराज हायस्कूल' याच नावाने शाळा सुरू केली. हेच 'बंडो गोपाळा मुकादम' एक लाख रुपये घेऊन पंढरपुरास गाडगेबाबांकडे आले, त्यावेळी बाबा म्हणाले, एक लाख रुपये कर्मवीरांना द्या. बाबांचा एक अनुयायी कर्मवीरांच्या पाठीशी उभा राहावा, ही बाब कर्मवीरांच्या शैक्षणिक क्रांतीला पुढे नेणार होती. कर्मवीर व गाडगेबाबा यांची अतूट सामाजिक मैत्रीसंबंध महाराष्ट्राला प्रेरणा देणारी आहे, असे आपल्या 'प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा' या पुस्तकात लेखक संतोष अरसोड लिहितात.[१] Archived 2022-01-16 at the Wayback Machine. +कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेची ग्रँड सरकारने बंद केली तेव्हा संकटात सापडलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या ग्रँडकरीता गाडगेबाबा मुंबई येथे जाऊन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांची भेट घेतली. व त्यांनी त्यांना रयत शिक्षण संस्थेचे अनुदान का बंद केले? अशा शब्दात खडे बोल सुनावले. बाबांच्या या वाक्याचा परिणाम झाला आणि पाहता पाहता रयत शिक्षण संस्थेचे अनुदान पुन्हा सुरू करण्यात आले होते.[२] Archived 2022-01-16 at the Wayback Machine. +महात्मा गांधी व गाडगेबाबा यांच्यातही एक अतिशय जवळचे नाते होते. दोन्ही महामानव करुणेच्या एका सूत्रात बांधले गेले होते, असे आपल्याला त्याच्या कार्यावरून आणि त्यांच्या विचारांवरून दिसते. २७ नोव्हेंबर १९३५ झाली रोजी वर्धा येथे गाडगेबाबा व महात्मा गांधी यांची पहिली भेट झाली होती. बाबांचे स्वच्छता अभियान व जनप्रबोधन याबाबत महात्मा गांधींना प्रचंड उत्सुकता होती. या भेटीत दोघांनी विविध विषयांवर चर्चा झाली. यानंतर १९३६ मध्ये फैजपूर येथे बाबांनी स्वतः स्वच्छता केली होती. त्याच वेळी महात्मा गांधी कायम त्यांच्या प्रेमात पडले. यावेळी तब्बल सहा ते आठ तास या महामानवांमध्ये एकत्र चर्चा झालेली होती. गाडगेबाबा आपल्या अनेक कीर्तनांमधून महात्मा गांधींचा जय जयकार करत होते. महात्मा गांधींच्या जय जयकारासोबतच त्यांनी केलेले सत्याग्रह, ब्रिटिशांविरुद्ध त्यांचा लढा, चले जाव मोहीम, इ. याबाबत आपल्या कीर्तनातून गाडगेबाबा लोकांना गांधीजीं व त्यांच्या कार्याबाबत माहिती द्यायचे. आणि ते म्हणतात जब तक सुरज, चांद है पृथई पर तब तक गांधी मरते नही, गांधीजीकु मरनच नही.[३] Archived 2022-01-16 at the Wayback Machine.Archived 2022-01-16 at the Wayback Machine. +संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. तुकारामांप्रमाणे ठणकावून सत्य सांगण्याचे धैर्य बाबांमध्ये होते. जनसंपर्क होता. समाजाचा अर्धा भाग जो स्त्रिया व अतिशूद्र या सर्वांना व सुशिक्षित समाजथरातील जे येतील अशा स्त्रीपुरुषांना एकत्र बसवून, म्हणजे भेदाभेद, स्पृश्यास्पृश्यता संपूर्ण बाजूस घालवून हरिभक्तीचा रस चाखण्यास सर्व वर्गातील, सर्व थरातील बायाबापडी, श्रीमंत व गरीब वगैरे सर्व एकत्र होत. बाबांची कीर्तने एकल्यानंतर तुकाराम व जोतीबाची शिकवण लोकांप्रत वाहात आहे, असे दिसते.[१] +कर्मयोगी गाडगेबाबांनी या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केले ती एक महान तत्त्वज्ञानी, द्रष्टे, समाज सुधारक, प्रबोधनकार होते. गाडगेबाबांनी सहभोजनाच्या माध्यमातून त्या काळात 'जातीय सलोखा' निर्माण करण्याचे फार मोठे काम केले. शेतकऱ्यांना सावकार कर्जापाई पीडित होते याकरिता 'शेतकऱ्यांच्या मुक्तीच्या आंदोलन' गाडगेबाबांनी त्या वेळी सुरू केले होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना या पासून मुक्त केलं होते. ज्या काही वाईट चालीरिती परंपरा रूढी व त्या यांचे निर्दालन करून त्या बंद कराव्या असं ते नेहमी आवाहन करायचे. स्पृश्य-अस्पृश्य भेद मिटून जावा, सर्व माणसे समान आहेत, ही त्यांची शिकवण होती. शोषणाविरुद्ध त्यांनी मोठा लढा उभा केला होता. 'दगडात देव नाही तर देव माणसात आहे' जिवंत माणसात, प्राणिमात्रात देव आहे, हे सांगणारे संत गाडगेबाबा होते. भूतदया, प्राणीमात्रांवर दया केली पाहिजे, याकरीता त्यांनी फार मोठे कार्य केले. बोकडबळी प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यासोबतच बैलांवर अत्याचार होतात म्हणून शंकरपट बंद करावे, हे सुद्धा त्यांनी सांगितले होते. शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा याकीता विविध शिक्षण संकुले काढली. शिक्षण संस्थांना मदत केली. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची 'रयत शिक्षण संस्था' यांना मदत करण्यास पासून ते विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख यांची 'शिवाजी शिक्षण संस्था' असो, यांच्या कामाचं सतत कौतुक केले. आपल्या कृतीतून त्यांनी अस्पृश्यतेवर प्रहार केले. अंधश्रद्धा निर्मूलन हे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे आणि त्या माध्यमातून जनतेने आपलं जीवन व्यतीत केले पाहिजे, यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. हुंडा प्रथेवर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात कठोर टीका केली. हुंडा प्रथा बंद व्हावी, याकरिता प्रयत्न केले. ते माणसांच्या मनांची मशागत करत. स्त्रियांच्या सन्मानासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काम केले. किर्तनात आपल्या दशसूत्रीतून त्यांनी 'भुकेल्यांना - अन्न, तहानलेल्यांना - पाणी, उघड्या नागड्यांना - वस्त्र, बेघरांना - निवारा, गरीब मुला-मुलींना - शिक्षण, रोग्यांना - औषध, बेरोजगारांना - रोजगार, मुक्या प्राण्यांना - अभय, दुखी व निराशितांना - हिंमत, तरुण गरीब तरुण-तरुणींचे लग्न लावून दिले. +महाराष्ट्रात गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरते. +गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातील काही स्वच्छ गावांच्या ग्रामपंचायतींना गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार दिला जात असे. हा पुरस्कार तूर्त स्थगित केला गेला आहे. (२०१८ची बातमी). +पहा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान +[४] Archived 2022-01-16 at the Wayback Machine. +२. प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारक संत - गाडगेबाबा - संतोष अरसोड diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14862.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e889e3e5e305f9df65e71dcce70091bcfa7e0945 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14862.txt @@ -0,0 +1,54 @@ +गुणक: 41°35′27″N 93°37′15″W / 41.59083°N 93.62083°W / 41.59083; -93.62083 + +दे मॉईन (इंग्लिश: Des Moines) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील आयोवा राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. आयोवाच्या मध्य भागात वसलेल्या दे मॉईनची लोकसंख्या सुमारे २ लाख आहे तर दे मॉईन महानगर क्षेत्रात ५.६७ लाख रहिवासी वास्तव्य करतात. +अमेरिकेतील विमा उद्योगाचे दे मॉईन हे एक मोठे केंद्र आहे. २०१० साली फोर्ब्ज मासिकाने दे मॉईनला व्यापारासाठी सर्वोत्तम शहर असा दाखला दिला. + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14889.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f1e6a7aba8285575bea6db8e14641b5198b8f6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14889.txt @@ -0,0 +1 @@ +देव खनाल (२९ मार्च, १९९८:नेपाळ - हयात) हा  नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14908.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f9da11ffe46127327c4f7779edb1f5bd856b281 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14908.txt @@ -0,0 +1,2 @@ + देवकारळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14913.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e3f1d61a355f2b507881c72579028da531dde04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14913.txt @@ -0,0 +1,15 @@ +देवकी पंडित (जन्म:६ मार्च, १९६५) या शास्त्रीय गायिका आहेत. +देवकी पंडित यांच्या आई उषा पंडित ह्या गायिका असल्याने गाण्याचे प्रथम संस्कार घरातूनच झाले. त्यांची गाण्याची साधना लहानपणापासूनच सुरू झाली. सुरुवातीला देवकी पंडित यांनी पं.वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. किशोरी आमोणकर यांच्याकडूनही त्यांनी शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जवळ जवळ १२ वर्षे पं.जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शिक्षण घेतलं. अभिषेकी बुवांकडे शिकत असताना गाण्याच्या विविध अंगांचं, प्रकारांचं आणि सादरीकरणाचं त्यांचं ज्ञान विस्तारत गेलं. पं. बबनराव हळदणकर यांच्याकडूनही त्यांनी मार्गदर्शन घेतलं आहे.[१] +वयाच्या बाराव्या वर्षी त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका (बालगीते - 'फुलराणी', गीतकार - शंकर वैद्य, प्रवीण दवणे) पॉलिडॉर कंपनीतर्फे प्रसिद्ध झाली. ह्या ध्वनिमुद्रिकेसाठी संगीतकार नंदू होनप यांनी संगीत दिलं होतं. देवकी पंडित यांनी दूरदर्शन वर पहिल्यांदा अरुण काकतकर यांची निर्मिती असलेल्या एका कार्यक्रमासाठी गायन केलं होतं. टेलिव्हिजनसाठी प्रथम त्यांचं गाणं रेकॉर्ड झालं ते सुधीर मोघे यांचं - ‘प्रीतीवाचून मरावे हेचि असेल प्राक्तन, प्रीतीवाचून जगेन’. त्यांनंतर त्यांनी संगीतकार पं.हृदयनाथ मंगेशकर, बाळ बर्वे, यशवंत देव, रवी दाते, अनिल-अरुण यांच्या बरोबर दूरदर्शन वर अनेक कार्यक्रमासाठी गायन केलं आहे.[१] +१९८४ साली आलेल्या ‘माहेरची माणसं’ (संगीतकार - सुधीर फडके) या चित्रपटातून चित्रपट पार्श्वगायनाची सुरुवात केली. १९८५ साली ‘अर्धांगी’ (संगीतकार - अशोक पत्की) या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केलं, ह्याच चित्रपटातील ‘चुनरी नको ओढू’ या गीतासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी नशीबवान, एक होता विदूषक, देवकी, भेट, नॉट ओन्ली मिसेस राऊत, सातच्या आत घरात, आम्ही असू लाडके, आईशप्पथ, सावली, तिन्हीसांजा, फॉरेनची पाटलीन, सुखांत, मी सिंधुताई सपकाळ, अनुमती अशा अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. +'कभी हा कभी ना', 'साज', 'डर', 'बेताबी', 'गुड्डू', 'दायरा', 'पांडव', 'परंपरा' अशा अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. 'साज' ह्या चित्रपटासाठी उस्ताद झाकीर हुसैन यांचं संगीत असलेलं 'फिर भोर भयी जागा मधुबन' हे अत्यंत लोकप्रिय गाण त्यांनी गायलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी जयदेवजींकडे ‘श्रीकांत’ या दूरचित्र मालिकेसाठी आणि राहुल देव बर्मन यांच्याकडे गैरफिल्मी गीत गायले आहे. के. महावीर यांच्याकडे त्या काही महिने गझल शिकल्या. संगीतकार रवींद्र जैन यांच्यासाठी रामायण मालिकेचे शीर्षक गीत गायले – ‘मंगलभवन अमंगल हारी’. +नौशाद, जयदेव, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, यशवंत देव, पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद झाकीर हुसेन, आनंद मोडक, पं. हृदयनाथ मंगेशकर, सुधीर मोघे, अशोक पत्की, दीपक पाटेकर अशा अनेक संगीतकारांसाठी विविध चित्रपटगीते, गीतमाला (अल्बम्स), दूरचित्रवाणीवरील मालिकांची शीर्षकगीते, तसेच अनेक कार्यक्रमांतून त्यांनी गायन केले आहे. केदार पंडित, मिलिंद जोशी, सुधीर नायक, अशित देसाई, राहुल रानडे, कौशल इनामदार, सलील कुलकर्णी, निलेश मोहरीर या संगीतकारांकडेही त्या गायल्या आहेत. त्यांनी आराधना महाकाली, रामरक्षा स्तोत्रम्, गणाधीश, नमन गणेशा इ. गीतमालांसाठी संगीत दिग्दर्शनही केले आहे.[२] +अल्फा मराठी या वाहिनी वरील ‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेच्या शीर्षक गीताच्या सुरावटीमधून त्या घराघरात पोहचल्या. दूरचित्रवाणीवरील अनेक मालिकांच्या शीर्षकगीतांमधून देवकी ताई यांचे सुर रसिकांच्या कानावर येत राहिले आणि मनात रुंजी घालत राहिले. रामायण, आभाळमाया, वादळवाट, अधुरी एक कहाणी, अवघाचि संसार, सांजभूल, जगावेगळी, बंधन, तुझ्याविना ,काटा रुते कुणाला, सांजसावल्या, किमयागार, जिवलगा, तू माझा सांगाती अशा अनेक लोकप्रिय मालिकांची शीर्षकगीते त्यांनी गायली. इतक्या मोठ्या संख्येने दूरचित्रवाणीवरील मालिका गीते गाणाऱ्या देवकी पंडित या एकमेव गायिका आहेत.[१] +सवाई गंधर्व संगीत महोत्सव, मैहर संगीत महोत्सव, देवगंधर्व संगीत महोत्सव, स्पिरिट ऑफ युनिटी कॉन्सटर्स ऑफ युनिव्हर्सल इंटिग्रेशन अशा शास्त्रीय संगीताच्या दर्जेदार कार्यक्रमांमधून आपली कला सादर केली आहे. गेली अनेक वर्षे देश-विदेशात त्या आपली कला सादर करत आहेत.[२] +झी मराठी या वाहिनी वरील ‘सारेगमप’ या सांगीतिक स्पर्धेचं परीक्षकपद त्यांनी भूषविलं आणि खऱ्या अर्थानं गाण कसं ऐकावं, कसं गावं हे सामान्य प्रेक्षक वर्गाला नव्यानेच कळू लागलं. परीक्षक या नात्याने त्यांनी महत्त्वपूर्ण सुचनांद्वारे स्पर्धकांनाच नव्हे तर आस्वादकांनाही मार्गदर्शन करणाऱ्या त्या एक शिस्तप्रिय परीक्षक म्हणून लोकप्रिय झाल्या.[२] +शास्त्रीय संगीताची बैठक पक्की असलेल्या देवकी ताईंच्या आवाजातील गोडवा आणि लवचिकता या गुणांमुळेच त्या नाट्यसंगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, ठुमरी, गझल असे गानप्रकार लीलया पेलताना दिसतात. [३] +देवकी पंडित यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांची शीर्षकगीते गायिली आहेत. +ई टीव्ही मराठी +झी मराठी + +https://www.aathavanitli-gani.com/Swar/Devaki_Pandit - 'आठवणीतली गाणी' या संकेतस्थळावर देवकी पंडित यांनी गायलेली गाणी diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14929.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0417b8ac0b0fda02ee1570cbe858437ab51eeb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14929.txt @@ -0,0 +1,13 @@ + +देवगड हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. तालुक्यात ९८ गावे आहेत. तालुक्याचे मुख्यालय देवगड हे गाव अरबी समुद्रातील महाराष्ट्र राज्याच्या कोकण किनारपट्टीवर मुंबईच्या दक्षिणेस वसले आहे. देवगडला समुद्रकिनारा, एक छोटे बंदर आहे. समुद्र किनाऱ्यावरच्या देवगड किल्ल्यावर सन १९१५ साली बांधलेले एक दीपगृह आहे. +देवगड तालुक्यातील दुसरा किल्ला विजयदुर्ग (घेरिया) हा शिलाहार राजघराण्यातील राजा भोज द्वितीय याने बांधला, त्यानंतर आदिलशाह, शिवाजी महाराज व शेवटी कान्होजी आंग्रे यांनी त्यावर राज्य केले. ब्रिटिश राज्यकर्ते, डच, पोर्तुगीज हे या किल्ल्याला त्याच्या अभेद्यपणासाठी "पूर्वेकडचे जिब्राल्टर" म्हणत. +देवगड गावाच्या सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हे मुंबई - गोवा महामार्गावरील कोकण रेल्वेवरील कणकवली आहे. कणकवली येथून देवगड-विजयदुर्गला जाण्यासाठी ऑटो-रिक्षा किंवा राज्य परिवहन बसेस मिळू शकतात. विजयदुर्गाच्या समुद्राखाली एक तटबंदी भिंत आहे. तिच्यावर शत्रूची जहाजे किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नात आपटत आणि बुडत.. [२] + +संदर्भ .https://villageinfo.in/ +देवगड तालुका स्थानिक पातळीवर पिकविल्या जाणाऱ्या हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी जागतिक स्तरावर ओळखला जातो. [३] देवगड तालुक्यातील शुद्ध हापूस आंब्याच्या लागवडीमुळे संपूर्ण तालुक्याचा विकास झाला आहे. येथे पिकलेला आंबा हा त्याचा सुगंध, गुळगुळीत पातळ त्वचा आणि दाट केशरी गर यांसाठी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी जिल्ह्यात अन्यत्र पिकविल्या जाणाऱ्या हापूस आंब्यापेक्षा हा प्रकार वेगळा आहे. देवगड हापूस आंब्याची अशी लोकप्रियता आहे की, विक्रेते बहुतेकदा असेच दिसणारे आंबे देवगड हापूसच्या नावाखाली पाठवून ग्राहकांची फसवणूक करतात. +देवगड येथील हापूस आंबा हा ४५,००० एकर क्षेत्रावर पिकविला जातो आणि वर्षभरात याचे चांगल्या वातावरणात उत्पादनामध्ये सुमारे ५०,००० टन उत्पादन होते. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था लिमिटेड नावाच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांची भारतील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. यात ७०० सदस्य असून, २०१३ साली या संस्थेस २५ वर्ष पूर्ण झाली. +देवगडजवळच्या समुद्रामध्ये तसेच तालुक्‍यातील खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. या प्रदेशाचा मुख्य आहार म्हणजे तांदूळ आणि मासे. +देवगड तालुक्यातील गिर्ये येथे महाराष्ट्राचा पहिला सरकारी पवनचक्की प्रकल्प आहे. +देवगड शहरापासून १६ किमी अंतरावर ११व्या शतकातील कुणकेश्वर गावात हिंदू देवता शिवाचे एक प्राचीन मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रभरातून लोक येथे एकत्र येतात. पवनचक्कीपासून ३ किमी अंतरावर एक १६व्या शतकातील श्री देव रामेश्वर मंदिर महादेवाला समर्पित आहे . मुणगे गावात देवी भगवती देवीचे मंदिर आहे. हिंदळे गावात विश्वेश्वराया आणि स्वामी कार्तिकस्वामी या देवतांची मंदिरे आहेत. तसेच गढीताम्हाणे गावात श्री रहाटेश्वरांचे मंदिर आहे. जामसांडे म्हणून ओळखले जाणारे एक छोटेसे गाव देवगडजवळ आहे. जामसांडे येथे दिर्बा देवीचे मंदिर आहे. हे अंदाजे देवगड बसस्थानकापासून ४ कि.मी. अंतरावर आहे. ज्या पर्यटकांना गोव्याचे किनारे टाळायचे आहेत त्यांच्यासाठी देवगड हळूहळू पर्यटन आकर्षण केंद्र बनत आहे. शांतपूर्ण आणि नीरव पार्श्वभूमीवर हे थिकाण कौटुंबिक सहलीसाठी योग्य आहे. +भारताची पश्चिम किनारपट्टी ही अत्यंत संवेदनशील आहे, म्हणूनच अलीकडेच भारत सरकारने देवगड दीपगृहाजवळ रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक सेन्सर बसवले आहे. २५ नॉटिकल मैलांपर्यंतच्या रिअल-टाईम पाळत ठेवण्याच्या कल्पनेसाठी निवडलेल्या ४६ पैकी देवगड हे एक स्थान आहे. +२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार खेड्यांची व त्यांच्या लोकसंख्येची यादी खाली दिली आहे: diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14975.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebe657f35ef9c0ae9b07a3b4bbfa7ea7eaa20e88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14975.txt @@ -0,0 +1,8 @@ + देवघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14979.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cfea4e1ceeff2eb22582513cf2368ee5c820c8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14979.txt @@ -0,0 +1,8 @@ + देवघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14981.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5661279935ea1c44a7f337586e3e67f4929e5740 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14981.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवघर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14998.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc88f617f71207e47fd328dd80fd4b29bbfc7fc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_14998.txt @@ -0,0 +1 @@ +देवजी पटेल ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15016.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21a6dd507a7ce614b6204d1569b87d1ed07ac285 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15016.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15031.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13f75d62ecbe460b655194c1fe1ffc9ed4b2d602 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15031.txt @@ -0,0 +1,5 @@ + +देवता हा श्रीपाद डोंगरे लिखित आणि कमलाकर तोरणे दिग्दर्शित १९८३ चा मराठी प्रणय चित्रपट आहे. या चित्रपटात सुधीर दळवी मुख्य भूमिकेत असून प्रकाश इनामदार, माया जाधव, आशा काळे, पद्मा खन्ना, विजू खोटे आणि महेश कोठारे या कलाकारांचा समावेश आहे. ५ जुलै १९८३ रोजी चित्रपट प्रदर्शित झाला. +₹२ कोटींच्या खर्चात बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ₹१ कोटी कमावले. चित्रपटातील गाणी खूप गाजली. +चित्रपटात लखन पाल नावाचा एक गुंड चंद्रिका नावाच्या मुलीचे अपहरण करतो. तो त्याच्या टोळीतील सदस्यांसह तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो. चंद्रिका लखनचा हात चावते आणि त्याचे रक्त तिच्या कपाळावर लावते आणि त्याला तिचा पती बनवते जेणेकरून तो तिचे रक्षण करेल. त्यांना एक मुलगा सुनील आहे. जेव्हा त्याच्या टोळीवर हल्ला होतो तेव्हा लखन आपल्या कुटुंबासह पत्नीच्या वडिलांच्या जागी पळून जातो. तो गुन्हेगार होण्याचे सोडून देतो पण वर्षांनंतरही सुनीलवर त्याचा परिणाम होतो. +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15046.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5741ebe7f96c4acdaa7b29de2728a30ec074a927 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15046.txt @@ -0,0 +1,3 @@ +देवदत्त रामकृष्ण भांडारकर (नोव्हेंबर १९, १८७५ - मे ३०, १९५०) हे मराठी इतिहास संशोधक तसेच पुरातत्त्वशास्त्रज्ञ होते. इतिहास संशोधक रा.गो. भांडारकर हे यांचे वडील होत. +पंचम जॉर्जसाठी इ.स. १९११ साली त्यांनी घारापुरी बेटाची मार्गदर्शिका लिहिली. प्राचीन बांधकामे, नाणेशास्त्र, राजकारण यांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता.[१] +२. प्रा. गणेश राऊत, नवनीत, दै. लोकसत्ता http://epaper.loksatta.com/40083/indian-express/30-05-2012#page/8/2 Archived 2012-06-02 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15047.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..936fe4e3cf4486dd8d30c18f4cd13c056e7ec83c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15047.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवदत्त साबळे हे मराठी गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी संगीत दिलेली 'ही चाल तुरुतुरु' आणि 'मनाच्या धुंदीत लहरीत येना' ही गाणी कधीकाळी प्रसिद्ध झाली होती. साबळे हे शाहीर साबळे यांचे चिरंजीव असून मराठी अभिनेत्री चारुशीला साबळे ही त्यांची बहीण आहे. साबळे यांनी 'आक्रंदन' चित्रपटातील 'देव जेवला आमी पहिला' हे आदिवासी गाणे गायले आहे , ज्याचे दिग्दर्शन शशिकांत देशपांडे यांनी केले आहे. +त्यांचे वडील शाहीर साबळे यांनी तयार केलेल्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात साबळे यांनी सादरीकरण केले असून सुषमा देशपांडे लिखित ‘बाया दार उघड’ या कार्यक्रमाला संगीत दिले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15051.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..494510d52f01eb52a3924e85f9d49ff6f5ffad9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15051.txt @@ -0,0 +1 @@ +देवदार विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1507.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aee2e95ffde263dacbfb1bbbda2cee035e3f155f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1507.txt @@ -0,0 +1,4 @@ + +झांग निंग (चीनी: 张宁; पारंपारिक चीनी: 張寧; जन्म १९ मे १९७५) ही चीनची माजी बॅडमिंटनपटू आहे. तिने २००४ आणि २००८ या दोन्ही ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये महिला एकेरीसाठी सुवर्णपदक जिंकले. १९९० च्या दशकाच्या मध्यापासून ती जागतिक स्तरावर बॅडमिंटन खेळू लागली.[१][२] +शॉट, सतत दबाव, रॅलीच्या वेगावर हुकूमत ठेवण्यासाठी आणि कोर्टाच्या चारही कोपऱ्यांमध्ये खेळण्यासाठी ती ओळखली जाते. ऑलिम्पिक खेळांमध्ये एकेरीत सलग सुवर्णपदक जिंकणारी ती एकमेव महिला खेळाडू आहे. ती २००३ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन देखील बनली.[३] +झांगने पहिल्यांदा १९९४ मध्ये उबेर कप (महिला जागतिक सांघिक चॅम्पियनशिप) स्पर्धेत चीनचे प्रतिनिधित्व केले होते. २००६ मध्ये तिने शेवटचे प्रतिनिधित्व केले. जरी तिला या स्पर्धेच्या प्रत्येक द्विवार्षिक आवृत्तीत खेळण्यासाठी निवडले गेले नसले तरी, तिच्या उबेर कप सेवेचा कालावधी हा कोणत्याही चिनी खेळाडूपेक्षा सर्वात लांब कालावधी आहे.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15109.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec743f211d5e94f6673e268bb00271ec4fd12ab4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15109.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवपे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15116.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfeef2ce2a964e4fdfdd00f0e378868ad374784c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15116.txt @@ -0,0 +1,8 @@ + देवबाग हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15123.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa5190c3ff707d95700d904f5db29fc386fe51a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15123.txt @@ -0,0 +1 @@ +देवमाणूस २ ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका असून देवमाणूस या लोकप्रिय मालिकेचा दुसरा भाग होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15124.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa5190c3ff707d95700d904f5db29fc386fe51a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15124.txt @@ -0,0 +1 @@ +देवमाणूस २ ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका असून देवमाणूस या लोकप्रिय मालिकेचा दुसरा भाग होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15134.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6ebc0cd9573f3bd6cdd105336184b77135834a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15134.txt @@ -0,0 +1,3 @@ +देवयानी दीर्घिका (Andromeda Galaxy) ही सर्पिलाकार दीर्घिका असून ती आपल्या आकाशगंगेपासून सुमारे २.५ दशलक्ष प्रकाश वर्षे अंतरावर आहे. ती देवयानी तारकासमूहात आहे. तिला मेसिए ३१, एम३१ किंवा एनजीसी २२४ म्हणून, व जुन्या कागदपत्रांत ग्रेट अ‍ॅन्ड्रोमेडा नेब्यूला या नावाने ओळखले जाते. +देवयानी दीर्घिका ही ३०० कि.मी. प्रति सेकंद या वेगाने आपल्या आकाशगंगेजवळ येत आहे, यामुळे नीलसृती असणाऱ्या दीर्घिकांपैकी ही एक दीर्घिका आहे. आपल्या सौरमालेचा आकाशगंगेतील वेग पाहिल्यास असे दिसते की देवयानी दीर्घिका व आपली आकाशगंगा या एकमेकींकडे १०० ते १४० कि.मी. प्रति सेकंद या वेगाने जवळ आहेत. या दोन्ही दीर्घिका एकमेकींना धडकतीलच असा मात्र याचा अर्थ नाही. कारण, आपल्याला अजून टॅंजन्ट व्हेलॉसिटी माहीत नाही आहे. पण जर का धडक झालीच तर ती ३ अब्ज वर्षांनी होईल. या घटनेनंतर या दोन दीर्घिका एक होऊन एकच महाकाय अशी लंबगोलाकार दीर्घिका तयार होईल. या प्रकारच्या घटना दीर्घिकांच्या समूहात सतत घडत असतात. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15140.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cb2455fcac0f0928927ba3207837277b3a24f20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15140.txt @@ -0,0 +1,7 @@ + +देवयानी खोब्रागडे ह्या एक भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी आहेत. ह्या न्यू यॉर्क शहरात भारतीय वाणिज्य दूतावासाच्या उपकौन्सिल कार्यालयात सनदी सेवेतील अधिकारी होत्या. (Bombay Electric Supply & Transport) बेस्टचे माजी महासंचालक आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमकुमार खोब्रागडे यांच्या त्या कन्या आहेत. देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत तथाकथित व्हिसा घोटाळा आणि मोलकरणीचे आर्थिक शोषण या प्रकरणी अटक करण्यात आली होती. +त्यानंतर देवयानी खोब्रागडे यांची तात्पुरती बदली संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या कायम प्रतिनिधीमंडळात राजनैतिक अधिकारी म्हणून केली आणि नंतर त्यांना भारतात परत बोलावण्यात आले.. +खोब्रागडे यांचे कुटुंब मुळचे महाराष्ट्रातील गडचिरोलीचे असून त्यांचा जन्म महाराष्ट्रातील तारापूर येथे झाला. +देवयानी खोब्रागडे यांचे पती डॉ. आकाशसिंग राठोड हे अमेरिकेत जन्मलेले एक अमेरिकन नागरिक आहेत. ते पीएच.डी., एल्‌एल.एम असून इटलीतील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. देवयानी आणि आकाशसिंगची जर्मनीत भेट झाली होती. या जोडप्याला दोन मुली आहेत. आकाशसिंग राठोड यांना अर्ज करूनही २०१६ सालापर्यंत भारतीय नागरिकत्व मिळाले नव्हते. डॉ. राठोड हे मद्यनिर्मिती तज्ज्ञ आहेत. त्यांची अमेरिकेत एक पिढीजात वायबरी आहे. +देवयानी खोब्रागडे यांचे शिक्षण मुंबईत माऊंट कार्मेल हायस्कूलमध्ये झाले. मुंबईच्याच जी.एस. मेडिकल कॉलेजातून त्या एम.एम.बी.एस. झाल्या आणि ऑफथॉल्मॉलॉजीत एम.एस. करताना त्यांनी पब्लिक सर्विस कमिशनच्या परीक्षा देऊन त्या आयएफएस झाल्या. +देवयानी खोब्रागडे यांचा एक बेकायदेशीर फ्लॅट मुंबईतील ’आदर्श’ इमारतीत आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15143.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1794e1a32364a2f5cbfd18591162ef16b832ee9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15143.txt @@ -0,0 +1,3 @@ +इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातल्या टॉलेमी या खगोलशास्त्रज्ञाने जे ४८ तारकासमूह नोंदवले आहेत त्यांतला देवयानी हा एक आहे. या तारकासमूहाचे देवयानी हे नाव हिंदू पुराणकथांतल्या शुक्राचार्यांच्या कन्येच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. इंग्रजीत देवयानीला Andromeda म्हणतात. हा इंग्रजी व्ही या अक्षराच्या आकाराचा हा तारकासमूह विश्वाच्या उत्तर गोलार्धात अगदी उत्तरेला शर्मिष्ठा आणि उत्तर त्रिकोण या तारकापुंजांच्या जवळपास आहे. +देवयानी तारकासमूहाच्या सीमेवर देवयानी दीर्घिका आहे. +पहा : चांदण्यांची नावे diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15147.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..932f413e4ea356d1a83d3d876182702e2230ddba --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15147.txt @@ -0,0 +1,6 @@ +पी.एच.डी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ +राजकीय कारकीर्द +उल्लेखनीय कामे +आमदार देवयानी फरांदे यांनी धान्य वितरणाचा 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणून दिला त्याची दखल तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय गिरीश बापट यांनी घेत यंत्रणेतील दोष दूर करत धान्य पुरवठा सुरळीत केला. +सामाजिक योगदान +पुरस्कार diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15216.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afd60feb7595420c311a001bbd0a3218f478372c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15216.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15243.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a87802b40bb6ffe7c5353f6824407fd1446e710c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15243.txt @@ -0,0 +1,2 @@ + देवळोली बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15275.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..265f95d59051e32051b792fb5f3a2d1c4d671bea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15275.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवाईचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15282.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab4c02ce3d0d4d3d1578ef99d5ce7ccc1d9d1fc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15282.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15285.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5552b619bba2740f93362cd3b68d57dccc90cb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15285.txt @@ -0,0 +1,5 @@ +देवाप्पा गुळाप्पा बडिगेर ऊर्फ डी.जी. बडिगेर (१९०२ - सप्टेंबर ७, १९६७) हे विसाव्या शतकातील कन्नड चित्रकार होते. विशेषकरून 'रेखाटन' प्रकारात त्यांची ख्याती होती. +बडिगेरांचा जन्म १९०२ साली धारवाड जिल्ह्यातील 'मिसराकोटी' या गावी झाला. घरातील सुतारकामाच्या व्यवसायाचे वातावरण त्यांच्यातील उपजत कलागुणांच्या वाढीस बालपणापासून सहाय्यभूत ठरले. चित्रकलेतील पद्धतशीर शिक्षणाकरिता त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. 'जे.जे. स्कूल ऑफ आर्ट' मध्ये विद्यार्थी म्हणूनदेखील त्यांच्या प्रतिभेची चमक दिसून आली - १९२७ साली डिप्लोमाच्या अखेरच्या वर्षी त्यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याचे 'मेयो मेडल', राज्यपालांचे विशेष पारितोषिक इत्यादी पुरस्कार मिळाले. +चित्रकलेतील पुढील शिक्षणासाठी १९२९ साली बडिगेर लंडनमधील 'रॉयल ऍकॅडमी ऑफ आर्ट्स' येथे गेले. लंडनमधील मुक्कामात बडिगेरांचे एकल चित्रप्रदर्शनही भरले होते. +लंडनमधून १९३० साली [भारत|भारतात]] परतल्यावर काही काळातच बडिगेरांची 'इन्स्पेक्टर ऑफ ड्रॉइंग एॅंड क्राफ्ट्स' या जबाबदारीच्या सरकारी पदावर नेमणूक झाली. यापुढील काळात कलाशिक्षणाशी निगडित सरकारी जबाबदाऱ्या वाढल्यामुळे त्यांच्याकडून फार प्रमाणात चित्रनिर्मिती झाली नाही. +सप्टेंबर ७, १९६७ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15295.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..356be98906d0b4857d37128e094f0c6ad1ee6bd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15295.txt @@ -0,0 +1,3 @@ + +हा लेख देवास जिल्ह्याविषयी आहे. देवास शहराविषयीचा लेख येथे आहे. +देवास जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1532.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1532.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15322.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0e47f965067a8eb1dbc342454b5e924e9a810c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15322.txt @@ -0,0 +1,206 @@ +देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ (लुआ(Lua) त्रुटी विभाग:Unicode_data मध्ये 465 ओळीत: attempt to index field 'scripts' (a boolean value)., (आहसंवि: IDR, आप्रविको: VAID)हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदोर येथे असलेला विमानतळ आहे. + + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15328.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3e2ec8c887c49f17cf4a30d90116b57985a247d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15328.txt @@ -0,0 +1 @@ +कर्नल देवेंदर शेरावत हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या बिजवासन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15332.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bae0f1dbc7b466be730960068de4017947c62b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15332.txt @@ -0,0 +1,7 @@ +देवीगढ पॅलेस हे वारसाहक्काने पुढे चालत असलेले हॉटेल आणि रिसॉर्ट आहे. सध्या ब्युटिक हॉटेल्स इंडिया प्रायव्हेट ली. यांची मालकी आहे. हे १८ व्या शतकात डेलवरा या गावात चालू झाले. मुलाचे देवीगढ पॅलेस १८ ते २० व्या शकापर्यंत डेलवरच्या उच्च कुलीन कुटुंबाचे राहाण्याचे ठिकाण होते. हे ठिकाण राजस्थानमधील अरवली पर्वतरांगेमध्ये उदयपूरच्या २८ किमी ईशान्येस स्थित आहे. या ठिकाणी उदयपूरकडून जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. +सन २००६ मध्ये या हॉटेलला न्यू यॉर्क टाइम्स ने भारताचे “लिडिंग लक्झरी हॉटेल” हे नामकरण केले होते. आणि त्याचेबद्दल पुनरुच्चार करताना उपखंडातील “बेस्ट हॉटेल” असे वर्णन करून देवीगढ हे अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे असे म्हटले होते.[१] या हॉटेल मध्ये ३९ सूट आहेत आणि एक रेस्टारंट आहे. +डेलवरा हे शहर “The Town of God” म्हणून ओळखले जायचे. त्याला कारण म्हणजे या ठिकाणी साधारण १००० मंदिरे होती त्यापैकि ४०० जैन मंदिरे होती. हे सुरुवातीला मेवाड राजघराण्याचे अधिपत्याखाली होते. या घराण्याचे राज्य सत्तेचे पुढील काळात १६ विभाग झाले त्याला राजवाडा किंवा जिल्हा म्हणून ओळखू लागले. त्यापैकी डेलवरा हे एक आहे. झाला राजपूत हे बडी सादरी आणि गोगुंडा बरोबरच डेलवरा येथे राज्य करू लागले. पुढील काळात सज्जा सिंह, महाराणा सांगा, यांनी याचा ताबा घेतला. त्यावेळी आवश्यकेनुसार त्यांनी राजवाड्यात सुखसोयी नुसार बदल घडविले.[२] +दोन शतकानंतर हे २० वर्षे दुर्लक्षित झाले होते. १९८४ मध्ये शेखावती प्रदेशातील पोद्दार या रईस व्यावसायिक कुटुंबाने हा पॅलेस ताब्यात घेतला. तेव्हा त्यांनी ७५० कामगार आणि गौतम भाटीया आणि नवीन गुप्ता या वास्तुविशारदांच्या मदतीने १५ वर्षे काम करून त्याचे पुनर्रज्जीवण केले. राजवाड्यातील आतील सजावट मुंबईतील राजीव सैनी या इंटेरियर डिझायनर कडून आधुनिक पद्दतीने करून घेतली. या राजवाड्याचे एका सुंदर अशा आरामदाई सूट असणाऱ्या हॉटेल मध्ये रूपांतर केले. त्यात स्पा, आयुर्वेदिक उपचार यांची ही व्यवस्था केली. आता या हॉटेलची गणना भारतातील उत्तम अशा दिमाखदार हॉटेल मध्ये केली जाते.[३] +हे हॉटेल उदयपूर आणि नाथद्वारा या धार्मिक ठिकाणापासून उत्तर पूर्व बाजूस २८ किमी अंतरावर आहे. देवीगढसाठी वाहानाचा प्रवास साधारण ४५ मिनीटाचा आहे. +सन २००४ मध्ये लिझ हर्ली ही ब्रिटिश मॉडेल आणि चित्रपट नायिका व अरुण नायर हा तिचा NRI मित्र यांनी अरुणचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुक्काम केला होता. त्यानंतर अभिताब बच्चन, सैफ अली खान, फरदिन खान आणि अंबानी बंधूंनीही या हॉटेलला भेट दिली आहे.[४] +सन २००७ मध्ये येथे “एकलव्य” या हिंदी सिनेमाचे शूटिंग द रॉयल गार्ड (The Royal Guard) येथे सेट उभारून झालेले आहे.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15353.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d37f76b557c8ecc08d6464ade507825d5be70ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15353.txt @@ -0,0 +1,8 @@ + देवूड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15378.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..441cc69dc68b19797dcf5e429390e98a1bcfc65f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15378.txt @@ -0,0 +1 @@ +देवेंद्र सिंह ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15379.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f33a1a3f3e84ee198b3cce768a0e15c75cc94cf5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15379.txt @@ -0,0 +1 @@ +देवेरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1539.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ff5ebc5127e9815048ff49c3fae8159c7ee31bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1539.txt @@ -0,0 +1 @@ +झांसी लक्ष्मी बोच्चा ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १५व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15395.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b3c86d9e76cb393b56a6ac2b72ab3b3abb8723b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15395.txt @@ -0,0 +1,6 @@ +आत्माराम रावजी देशपांडे (जन्म : मूर्तिजापूर, ११ सप्टेंबर १९०१; - ८ मे १९८२) हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी - १० चरणांची कविता - हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला. +मूर्तिजापूर या गावी शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते इ.स. १९१९ पुणे शहरास आले. फर्ग्युसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा अभ्यासक्रम करीत असतानाच त्यांचा कुसुम जयवंत ह्या तरुणीशी परिचय झाला, त्याचे पुढे प्रेमात रूपांतर होऊन, प्रेमाची ६ ऑक्टोबर १९२९ रोजी विवाहात परिणती झाली. . +पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कवी अनिलांनी कलकत्त्याला प्रयाण केले. तेथे त्यांना अवींद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसू ह्यांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी व नंतर सनद घेतल्यावर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. १९४८ साली मध्यप्रदेश सरकारतर्फे त्यांची सामाजिक शिक्षण संस्थेचे उप-मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यांनी १९५६ साली दिल्लीच्या राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्राच्या मुख्याधिकारीपदावर व पुढे १९६१ साली भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाच्या सल्लागार ह्या पदांवर त्यांच्या नेमणुका झाल्या. +कवी अनिलांना इ.स. १९७९ची साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती. +कवी अनिलांचे ८ मे १९८२ रोजी नागपूर येथे निधन झाले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15396.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb0627476744208fb919770661ea0c00341b6df7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15396.txt @@ -0,0 +1,8 @@ +डॉ. वसंतराव देशपांडे (मे २, १९२० ; मूर्तिजापूर - जुलै ३०, १९८३ ; पुणे) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते. +देशपांडे यांचा जन्म २ मे १९२० रोजी अकोला जिल्ह्यातील, मूर्तिजापूर मध्ये एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला.[१] वयाच्या आठव्या वर्षी देशपांडे यांची क्षमता भालजी पेंढारकर यांनी हेरली आणि त्यांना 'कालिया मर्दन' (१९३५) या हिंदी चित्रपटात कृष्णाची भूमिका दिली.[२] त्यांनी संगीत विषयात पीएचडी केली होती. +देशपांडे यांनी शंकरराव सप्रे, असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ, अंजनीबाई मालपेकर, रामकृष्णबुवा वझे अशा विविध गुरूंकडून संगीताचे शिक्षण घेतले.[३][४][५] प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण विभागात हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. या काळात त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी अफ्रिकेचा दौरा केला. तसेच पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या काळात कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि तबला, संवादिनी या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. इ.स. १९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी गायक राहुल देशपांडे हे वसंतरावांचे नातू आहेत. +डॉ.वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात अनेक संस्था निघाल्या आहेत. त्यांतल्या काही अश्या : +डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान,[६] त्यांच्या स्मरणार्थ पुण्यात वसंतोत्सव हा वार्षिक संगीत महोत्सव आयोजित करतो. हा उत्सव जानेवारी महिन्यात तीन दिवस चालतो.[७] या महोत्सवादरम्यान, होनहार कलाकारांसाठी "वसंतोत्सव युवा पुरस्कार" आणि दिग्गज कलाकारांसाठी "वसंतोत्सव पुरस्कार" असे दोन पुरस्कार दिले जातात.[८][९] +२०११ मध्ये, देशपांडे यांच्या स्मरणार्थ भारत सरकारच्या दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने (SCZCC) नागपुरात तीन दिवसीय संगीत आणि नृत्य महोत्सव आयोजित केला होता.[१०] +देशपांडे यांच्या जीवनावर आधारित मी वसंतराव नावाचा चित्रपट १ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु कोविड-19 महामारीमुळे तो १ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला.[११] + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15431.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a877355548de84c55c4d00a8ef39f5b1350ee765 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_15431.txt @@ -0,0 +1,2 @@ +दैनिक देशोन्नती हे महाराष्ट्रातील व मुख्यतः विदर्भ आणि मराठवाड्यातील एक प्रमुख दैनिक वृत्तपत्र आहे. दैनिक देशोन्नती हे अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, ना॑देड, परभणी, नागपूर, औरंगाबाद शहरांतून प्रकाशित केले जाते. अकोल्यामध्ये याचे मुख्य कार्यालय आहे. +प्रकाश पोहरे हे या वृत्तपत्राचे मुख्य संपादक व मालक आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1550.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea2f778414d51b1c0612852fe4d917cb4b61c1e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1550.txt @@ -0,0 +1,4 @@ +याचा वापर स्वयंपाकात करतात.झाकणीचा वापर अन्न शिजवताना झाकुन ठेवण्यासाठी केला जातो. +झाकणी ही मुख्यतः स्टील, लोखंड किंवा पितळ या धातूची असते. +झाकणीचा वापर सर्वसाधारणपणे अन्न शिजवताना अन्न असलेल्या भांडयावर झाकन म्हणुन केला जातो + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1568.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90b1110c4690dfda0484521edc0e146d73f5ae45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1568.txt @@ -0,0 +1 @@ +झाखर टोर्टं हा एक प्रकारचा केक आहे. एकोणिसाव्या शतकात ऑस्ट्रियात फ्रांझ झाखर या स्वयंपाक्याने झाखर टोर्टं पहिल्यांदा बनवला. झाखर टोर्टं मध्य युरोपात लोकप्रिय आहे. हा केक घट्ट चॉकलेट केकवर जरदाळूच्या जॅमचा बारीक थर आणि त्यावर गडद चॉकलेटचे आइसिंग घालून केला जातो. हा केक सहसा व्हिप्ड क्रीमसह खाल्ला जातो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1592.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe25ae6e2d897ac78abf3f56295964274c2090d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1592.txt @@ -0,0 +1,2 @@ +झाडणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1593.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12b326e676bd2bf4b848747377a1a1acaad31e99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1593.txt @@ -0,0 +1,18 @@ +झाडापोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +श्रावण महिन्यात गणपती उत्सवाच्या अगोदरपासून जेव्हा ढग गडगडाट करतात आणि विजा चमकत असतात तेव्हा पावसाच्या सरी कोसळत असलेल्या एका वेगळ्याच नैसर्गिक वातावरणात एक नैसर्गिक भाजी रानात उगवत असते तिलाच अळंबी संबोधले जाते. ही भाजी अत्यंत चवदार असते. ही भाजी आरोग्यासाठी चांगली असते.ही भाजी जेव्हा उगवते तेव्हाच लगेच काढावी लागते अन्यथा ती लगेच फुलून खाण्यासाठी अयोग्य होते. पहाटे लवकर उठून ही भाजी शोधून फुलण्याअगोदर खुडून काढून साफ करून ती लगेचच बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते. आदिवासी बांधवाना पावसाळ्यात हा अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यावर ह्या भाजीची विक्री आदिवासी समाजातील पुरुष, स्त्रिया आणि मुलेमुली करीत असतात. पालघर, बोईसर, मनोर, सफाळे, केळवे रोड, वाणगाव, डहाणू, वाडा, कुडूस, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, खोडाळा, तलासरी येथील बाजारपेठांमध्ये सुद्धा ही भाजी विक्रीसाठी उपलब्ध असते.[१] +हे लहान आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १०४ कुटुंबे राहतात. एकूण ५०५ लोकसंख्येपैकी २५४ पुरुष तर २५१ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात. +आलोंडे,साजण, रामपूर, मालवडे, खोस्ते, मोहो खुर्द, बोरांडे, बांगरचोळे, शिळ, हाताणे,ही जवळपासची गावे आहेत.आलोंडे ग्रामपंचायतीमध्ये आलोंडे, साजण, आणि झाडापोली ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1601.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38992ed4650b74b764b850756813b7a5a93d1214 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1601.txt @@ -0,0 +1,4 @@ +केरसुणी हे घर आणि परिसरातील कचरा साफ करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडाच्या पानांपासून केरसुणी बनते.[१] महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची केरसुणीची पूजा करण्याचा रिवाज आहे. पुण्याला जवळच्याच जुन्नर शहरातून केरसुण्यांचा पुरवठा होतो. औरंगाबाद जवळच्या सोयगाव तालुक्यात शिंदीच्या पानांच्या केरसुण्या बनविणे हा पिढीजात व्यवसाय आहे. महाराष्ट्राच्या जंगलांतून शिंदीची झाडे संपत आल्याने आता ही पाने परराज्यांतून आणावी लागतात. केरसुणी हा कमी भांडवलातून चालणारा व्यवसाय आहे. +दिवाळी उत्सवातील आश्विन अमावास्या या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. त्या दिवशी अलक्ष्मी घालवून लक्ष्मीचे स्वागत करताना केरसुणी पूजन करण्याची परंपरा महाराष्ट्र राज्यात प्रचलित आहे.[२] + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1616.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4d0b3f1c7b219a8d35c7f902bb75c26a8d496f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1616.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +झफर अन्सारी (१० डिसेंबर, इ.स. १९९१:ॲस्कॉट, बर्कशायर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1660.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b8a1bf200c0db7b8d10c9a60e92c615dbe6111b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1660.txt @@ -0,0 +1,2 @@ +झारग्राम जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तरेला कांगसाबती नदी आणि दक्षिणेला सुबर्णरेखा यांच्यामध्ये आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेले एक आहे. येथील जवळपास सर्व लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. हा जिल्हा साल जंगले, हत्ती, प्राचीन मंदिरे आणि शाही राजवाडे यासाठी प्रसिद्ध असलेले हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. [१] +या जिल्ह्याची स्थापना ४ एप्रिल, २०१७ रोजी पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. हा पश्चिम बंगालचा २२वा जिल्हा आहे[२] या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र झारग्राम येथे आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1671.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d485334b20c5a969480dd1c0bbdb5b59b4ecc945 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1671.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख झर्सुगुडा जिल्ह्याविषयी आहे. झर्सुगुडा शहराविषयीचा लेख येथे आहे. +झर्सुगुडा जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र झर्सुगुडा येथे आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1715.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de588e8b2319cb58e71548d4aa3436236903aaa1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1715.txt @@ -0,0 +1 @@ +झाशी राणी चौक मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अ‍ॅक्वा मार्गिकेवरील[१] अकरावे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२]) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1717.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86718dd1582d1e1022a8eee1e3cee04817bf5002 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1717.txt @@ -0,0 +1 @@ +झांसी विमानतळ भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील झांसी येथे असलेला विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1719.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1719.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1725.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bbcd1c34ff603308ec55b4d4241a71d5f619ba1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1725.txt @@ -0,0 +1 @@ +झाहिद महमूद (२० मार्च, १९८८:पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1728.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1728.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1736.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1d434b97503bd300cdbc99f54438aef6355bd45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1736.txt @@ -0,0 +1 @@ +झिंदगी तथा झिंदगी टीव्ही ही झी एंटरटेनमेंट एंटरप्राझेसच्या मालकीची दूरचित्रवाहिनी आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1742.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1742.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1747.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30990986ee0afb6b9a7ee877b546bcf1b9dab639 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1747.txt @@ -0,0 +1,2 @@ +झिडके हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1770.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d17021a46bc549001d8cb7a2e61cc703378c0a16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1770.txt @@ -0,0 +1,2 @@ +झिम्बाब्वे क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०१८ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघासोबत दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[१][२] जून २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी दर्जा बहाल केल्यानंतर अफगाणिस्तानच्या पहिल्या कसोटी सामन्याचा त्यात समावेश असेल असे प्रारंभिक अहवालात सुचवले होते,[३][४] परंतु त्याऐवजी या दौऱ्यात फक्त मर्यादित षटकांच्या सामन्यांचा समावेश होता. झिम्बाब्वे क्रिकेटच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही बाजू अजूनही कसोटी सामना खेळण्यासाठी बोलणी करत आहेत, परंतु ते २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीनंतर कधीतरी होईल.[२] +अफगाणिस्तानने टी२०आ मालिका २-० ने जिंकली, आयसीसी टी२०आ चॅम्पियनशिपमध्ये श्रीलंकेपेक्षा आठव्या स्थानावर पोहोचले.[५] अफगाणिस्तानने एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली.[६] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1787.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..537e50821ee4c232293c0e7bfdb90697f9827962 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1787.txt @@ -0,0 +1,3 @@ +झिम्बाब्वे क्रिकेट संघ सध्या एक कसोटी (दिवस/रात्र) खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे.[१]. कसोटी आधी तीन दिवसीय सराव सामना झिम्बाब्वे क्रिकेट संघ आणि आफ्रिका एकादश यांच्यामध्ये होईल.[२][३]. +४ दिवसीय कसोटी असल्याने क्रिकेट साऊथ आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आय.सी.सी.) कडे ह्या सामन्याला अधिकृत दर्जा मिळविणासाठी विनंती केली. आय.सी.सी. ने आॅक्टोबर २०१७ मध्ये आॅकलंड येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत ४ दिवसीय कसोटीला अधिकृत दर्जा दिला.[४]. ह्या कसोटीत दिवसाला ९० षटकांच्याऐवजी ९८ षटके टाकली जातील, तर फॉलो-आॅन लादण्याकरिता १५० धावांची आघाडी असणे आवश्यक आहे.[५] + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1793.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cf62cb37fbd2e9c4d11519aa2f8c97c425d3f3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1793.txt @@ -0,0 +1,2 @@ +झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाने जानेवारी आणि फेब्रुवारी १९९६ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली आणि त्यानंतर तीन मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय सामने (मषआ) खेळली. दोन्ही कसोटी सामने अनिर्णित राहिले. न्यू झीलंडचे नेतृत्व ली जर्मोन आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व अँडी फ्लॉवरने केले. न्यू झीलंडने वनडे मालिका २-१ ने जिंकली.[१] +न्यू झीलंडने मालिका २-१ ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1806.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6add56cea00504992e7843d1840ff842ab301a08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1806.txt @@ -0,0 +1,7 @@ +झिम्बाब्वे क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये पाकिस्तानचा दौरा केला. दौऱ्यातील एकदिवसीय सामने हे २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या कसोटी देशांच्या पात्रतेच्या २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आले. नियोजित वेळापत्रकानुसार ट्वेंटी२० सामने लाहोरमधील गद्दाफी मैदानावर खेळवले जाणार होते परंतु लाहोर मध्ये वाढते प्रदुषण आणि जीववायुचा ढासळता स्तर यामुळे ट्वेंटी२० सामने रावळपिंडीला हलविण्यात आले. त्यामुळे सर्व सामने हे रावळपिंडीतील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आले. २०१५ नंतर प्रथमच झिम्बाब्वेनी पाकिस्तानचा दौरा केला. +पाकिस्तानने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकत मालिका जिंकलीच होती परंतु शेवटचा एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला आणि झिम्बाब्वेने तो सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला. त्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. झिम्बाब्वेचा पाकिस्तानवर एकदिवसीय सामन्यात १९९८-९९ नंतरचा हा पहिलाच विजय आहे. + + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1813.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cfff74fa67851abc306b66a8298c7bb660720bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1813.txt @@ -0,0 +1 @@ +झिम्बाब्वे क्रिकेट संघाने २६ ऑक्टोबर ते १ डिसेंबर २०१४ या कालावधीत बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यात तीन कसोटी सामने आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.[१][२] बांगलादेशने कसोटी मालिका ३-० आणि एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1814.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fae6bea2b1388e2ce4596d1875999ebf977aa2ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1814.txt @@ -0,0 +1,6 @@ +झिम्बाब्वे क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०१५ मध्ये बांगलादेशचा दौरा केला.[१] जानेवारी २०१६ मध्ये बीसीबी ने आशिया चषक आणि विश्व ट्वेंटी२० च्या तयारीसाठी बांगलादेशमध्ये त्याच महिन्याच्या शेवटी खेळले जाणारे आणखी चार टी२०आ सामने निश्चित केले.[२][३] +नोव्हेंबरच्या सामन्यांमध्ये तीन एकदिवसीय सामने (वनडे), दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि एक दौरा सामना यांचा समावेश होता.[४] +मुळात, या दौऱ्यात तीन कसोटी सामने, पाच एकदिवसीय सामने आणि तीन टी२०आ सामने होणार होते, परंतु बांगलादेश क्रिकेट मंडळ (बीसीबी) ने ते दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि तीन टी२०आ सामने कमी केले. याचे कारण बांगलादेशची आशिया चषक स्पर्धेची तयारी.[५] कसोटी जानेवारी २०१५ मध्ये त्यांच्या मूळ नियोजित तारखांवरून हलविण्यात आली आणि नोव्हेंबर २०१५ मध्ये पुढे आणण्यात आली.[६] मर्यादित षटकांचे सामने पूर्ण करण्यासाठी जानेवारी २०१६ मध्ये परतण्यापूर्वी झिम्बाब्वे बांगलादेशमध्ये दोन कसोटी सामने खेळणार होते.[६] +तथापि, १६ ऑक्टोबर २०१५ रोजी, बीसीबी ने घोषित केले की कसोटी मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी बदलली जाईल. यामध्ये चार ते पाच सामने असतील आणि बांगलादेश प्रीमियर लीग सुरू झाल्यावर २२ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील.[१] २१ ऑक्टोबर २०१५ रोजी बीसीबीने या दौऱ्याच्या तारखा निश्चित केल्या होत्या.[४] +बांगलादेशने एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली आणि टी२०आय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. +जानेवारी २०१६ मध्ये बीसीबी ने आणखी चार टी२०आ सामने घोषित केले, ते सर्व शेख अबू नासेर स्टेडियम, खुलना येथे खेळवले जातील.[२] मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेला वॉल्टन टी२० क्रिकेट मालिका असे नाव देण्यात आले.[८] झिम्बाब्वेच्या हॅमिल्टन मसाकादझाने चार सामन्यांमध्ये एकूण २२२ धावांसह टी२०आ द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.[९] मालिका संपल्यानंतर एल्टन चिगुम्बुराने झिम्बाब्वे संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला.[१०] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1832.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..438f02b1412ba889b35d230e1d36776e6a296e34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1832.txt @@ -0,0 +1 @@ +झिम्बाब्वे क्रिकेट संघाने २१ डिसेंबर २००१ ते १५ जानेवारी २००२ दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. या दौऱ्यात तीन कसोटींचा समावेश होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1852.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb0f1798cbcea94e690213b1b8d731c44a9a634c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1852.txt @@ -0,0 +1 @@ +झिम्बाब्वे राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1853.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9af265004f7d35776a3ea220551b2cd317e84934 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1853.txt @@ -0,0 +1 @@ +झिम्बाब्वे महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1855.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42a3e219955996554abe4716cc24134b1f787dc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1855.txt @@ -0,0 +1,2 @@ +झिम्बाब्वे १९ वर्षांखालील क्रिकेट संघ झिम्बाब्वे या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो. +या संघाने आतापर्यंत १९९८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक नंतरच्या सर्व आवृत्त्यांमध्ये भाग घेतला आहे. यांपेकी १९९८, २००४ आणि २००६ मध्ये हा संघ दुसऱ्या फेरीत पोचला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1895.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1895.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c30335f6fd0de7a023648b357f3a59b3a47b45fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1895.txt @@ -0,0 +1,3 @@ +नेटबॅरियर एक्स४ · पीअरगार्डियन +एआरपीतक्ते · क्लियरओएस · ईबॉक्स · एन्डियन फायरवॉल · फायरएचओएल · फायरस्टार्टर · आयपीकॉप · आयपीफिल्टर · आयपीफायरवॉल · आयपीलिस्ट · आयपीटेबल्स · एल७-फिल्टर · मोनोवॉल · मोब्लॉक · नेटफिल्टर · नूएफडब्ल्यू · पीएफ · पीअरगार्डियन · पीएफसेन्स · सेंट्री फायरवॉल · शोअरवॉल · स्मूथवॉल · झिरोशेल +सिस्को सुरक्षित अविभाज्य सॉफ्टवेर · नोव्हेल बोर्डरव्यवस्थापक · व्याट्टा · झोनअलार्म झेड१००जी · झॉर्प फायरवॉल diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1900.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..454b78850a65d64badd22c3a466d49a53f7b468e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1900.txt @@ -0,0 +1 @@ +झिलबोडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1913.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e49d40ac317b4ba1352675256e7433c1b420f766 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1913.txt @@ -0,0 +1,2 @@ + +झी कन्नडा (कन्नड: ಜೀ ಕನ್ನಡ) ही झी नेटवर्कच्या मालकीची कन्नड भाषेतून प्रसारण करणारी दूरचित्रवाहिनी आहे. ११ मे २००८ मध्ये या वाहिनीवरून प्रसारण सुरू झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1925.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c001a08b4e329479d66faf082d8ee23ca6b1ea1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1925.txt @@ -0,0 +1,2 @@ + +झी टीव्ही ही भारतातून प्रसारित होणारी हिंदी भाषेतील दूरचित्रवाहिनी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1974.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..defe747c353d3a22d5a419fe4df23fd26058fc36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_1974.txt @@ -0,0 +1 @@ +झी मराठी पुरस्कार २०१३ (इंग्लिश: Zee Marathi Awards 2013) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१३ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा २७ ऑक्टोबर २०१३ रोजी संपन्न झाला. हृषिकेश जोशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_20.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_20.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..948283ff08e60d3241df47cf608f1da26801afe3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_20.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन्सन काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2000.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9881df6d642d5555f9f9d6f73f7aa3052ec2f74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2000.txt @@ -0,0 +1 @@ +झी मराठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम बालकलाकाराला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर राजवीरसिंह राजे (तुझ्यात जीव रंगला) आणि मायरा वायकुळ (माझी तुझी रेशीमगाठ यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2019.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6f1619385a352c73b4b12e27e7ba820a688f1b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2019.txt @@ -0,0 +1 @@ +झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्रीला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर दीप्ती केतकर आणि पूर्वा सुभाष (जय मल्हार) या दोघींनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2046.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6fb7ea9d28066e2d58e559a143dcd091be92cab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2046.txt @@ -0,0 +1 @@ +बाह्य चुंबकीयक्षेत्रामुळे अणू आणि रेणूंच्या वर्णपटरेखांच्या होणाऱ्या स्थानांतरणास व विभाजनास झीमान परिणाम असे संबोधले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2069.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a93437efc69afb9967854df3badd81b16cc907e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2069.txt @@ -0,0 +1,2 @@ +झी फाईव्ह (Zee5) ही एसएसएल ग्रुप आणि सहाय्यक कंपनी झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेड यांची एक व्हिडिओ डिमांड संकेतस्थळ आहे. +हे १२ भाषांमध्ये (उदा., मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम्, उडिया, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी) १४ फेब्रुवारी २०१८ रोजी भारतात लाँच केले गेले. झी फाईव्ह मोबाइल अ‍ॅप इतर डिव्‍हाइसेससह वेब, अँड्रॉइड, आयओएस, स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध आहे. झी फाईव्हचे डिसेंबर २०१९ मध्ये महिन्याला ५६० लाख सक्रिय वापरकर्ते होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2108.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..864176a770ce6b87d92d4cc9e7da2442b33747d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2108.txt @@ -0,0 +1,2 @@ +झुनझुनू भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे. +हे शहर झुनझुनू जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2117.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d86b5af57f86bd4de28cc6e1f53812a29f4e0d4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2117.txt @@ -0,0 +1 @@ +झुबायर हमझा (१९ जून, १९९५:केप टाउन, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_212.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8319ebc44026a5b3f276bb71e63829aad97a1c99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_212.txt @@ -0,0 +1,4 @@ + +२५ मे, २०२० रोजी जॉर्ज फ्लॉइड या ४६ वर्षीय कृष्णवर्णीय माणसाची अमेरिकेतील मिनियापोलिस शहरात ४४ वर्षीय गोरे पोलीस अधिकारी डेरेक चौविन याने हत्या केली. [१] २० डॉलरचे बनावट बिल वापरल्याच्या संशयावरून फ्लॉइडला अटक करण्यात आली होती. [२] चौविनने फ्लॉइडच्या मानेवर नऊ मिनिटांहून अधिक काळ गुडघे टेकले होते, तर फ्लॉइडला हातकडी घालून रस्त्यावर तोंड करून पडले होते. [३] [४] [५] इतर दोन पोलीस अधिकारी, जे. अलेक्झांडर कुएंग आणि थॉमस लेन यांनी फ्लॉइडला रोखण्यात चौविनला मदत केली. फ्लॉइडला हँडकफ घालण्याआधी लेनने फ्लॉइडच्या डोक्यावर बंदूकही दाखवली होती. [६] चौथा पोलीस अधिकारी, टॉउ थाओ, यांनी उपस्थितांना हस्तक्षेप करण्यापासून रोखले. [७] +जमिनीवर ठेवण्यापूर्वी, फ्लॉइडने चिंतेची चिन्हे प्रदर्शित केली होती, क्लॉस्ट्रोफोबिया झाल्याची तक्रार केली होती आणि श्वास घेता येत नव्हता. [८] संयम ठेवल्यानंतर, तो अधिक अस्वस्थ झाला, अजूनही श्वास घेण्यास त्रास होत आहे, त्याच्या मानेवर गुडघा आहे आणि मृत्यूची भीती आहे. [३] काही मिनिटांनंतर फ्लॉइडने बोलणे बंद केले. [३] शेवटच्या काही मिनिटांपासून, तो स्तब्ध पडला होता आणि अधिकारी कुएंग यांना तपासण्यासाठी आग्रह केला असता त्यांना कोणतीही नाडी आढळली नाही. [९] [१०] असे असूनही, चौविनने फ्लॉइडच्या मानेवरून गुडघा उचलण्याच्या बाजूने पाहणाऱ्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. [११] +दुसऱ्या दिवशी, साक्षीदार आणि सुरक्षा कॅमेऱ्यांनी बनवलेले व्हिडिओ सार्वजनिक झाल्यानंतर, चारही अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. [१२] दोन शवविच्छेदन आणि एका शवविच्छेदनाच्या पुनरावलोकनात फ्लॉइडचा मृत्यू ही हत्या असल्याचे आढळले. [१३] [१४] १२ मार्च २०२१ रोजी, मिनियापोलिसने फ्लॉइडच्या कुटुंबाने आणलेल्या चुकीच्या मृत्यूचा खटला निकाली काढण्यासाठी US$२७ million देण्याचे मान्य केले. २० एप्रिल रोजी, चौविनला अनावधानाने द्वितीय-पदवी खून, तृतीय-पदवी खून आणि द्वितीय-पदवी हत्याकांडासाठी दोषी ठरविण्यात आले, [१५] आणि २५ जून रोजी २२.५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. [१६] चारही अधिकाऱ्यांना फेडरल नागरी हक्कांच्या आरोपांचा सामना करावा लागला. [१७] डिसेंबर २०२१ मध्ये, चौविनने अवास्तव बळाचा वापर करून आणि त्याच्या गंभीर वैद्यकीय त्रासाकडे दुर्लक्ष करून फ्लॉइडच्या नागरी हक्कांचे उल्लंघन केल्याच्या फेडरल आरोपांसाठी दोषी ठरवले. [१८] [१९] इतर तीन अधिकाऱ्यांनाही नंतर फ्लॉइडच्या नागरी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. [२०] लेनने मे २०२२ मध्ये द्वितीय-पदवी हत्याकांडात मदत आणि प्रोत्साहन दिल्याच्या राज्य आरोपासाठी दोषी ठरवले [२१] आणि २१ सप्टेंबर, २०२२ रोजी, त्याच्या २.५ वर्षांच्या फेडरल शिक्षेसह एकाच वेळी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. [२२] कुएंगने २४ ऑक्टोबर, २०२२ रोजी, मनुष्यवधाला मदत आणि प्रोत्साहन देण्याच्या राज्य आरोपांबद्दल दोषी ठरवले आणि त्याला ४२ महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली, त्याच्या फेडरल शिक्षेसह एकाच वेळी शिक्षा भोगली जाईल. [२३] [२४] कुएन्गच्या याचिकेच्या त्याच दिवशी, थाओने पुराव्याचे पुनरावलोकन आणि न्यायाधीशाने केलेल्या निर्धाराच्या बदल्यात, फेब्रुवारी २०२३ च्या मध्यापर्यंत निकाल अपेक्षित असताना, राज्य आरोपावरील ज्युरी खटल्याचा अधिकार सोडून दिला. [२३] [२४] . [२४] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2148.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e39d066af8c230285eee1449a803675efa6c1aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2148.txt @@ -0,0 +1,2 @@ +झुल्फिकार बट्ट (१ जानेवारी, १९७१:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू आहे. +झुल्फिकार याने पाकिस्तानात एकूण ४२ प्रथम-श्रेणी सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघातर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2151.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cc151c84c4cb3fc2f3386e592ed26e98e281693 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2151.txt @@ -0,0 +1,2 @@ +झुल्फी सय्यद (झुल्फिकार सय्यद) हा भारतीय मॉडेल आणि अभिनेता आहे. सय्यद हा १९९६ मध्ये ग्लॅडरॅग्स मॅनहंट स्पर्धेचा विजेता आहे.[१] +तो २००८ मध्ये बिग बॉस मध्ये स्पर्धक होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2182.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2edd4a3d96f6e2bd761785d5dd1fce7dfc66f8c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2182.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 34°46′N 113°39′E / 34.767°N 113.650°E / 34.767; 113.650 + +झेंगचौ (मराठी नामभेद: झेंगझाऊ ; चिनी: 郑州; फीनयीन: Zhengzhou हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील हेनान या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. चीनच्या मध्य भागात पिवळ्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या चंचौ शहराची लोकसंख्या ८६ लाख आहे. ऐतिहासिक काळामध्ये चीनच्या आठ राजधान्यांपैकी चंचौ हे एक होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2188.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff51c4839c9f7c090faf342317b002d935730265 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2188.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट चंग्-द (सोपी चिनी लिपी: 正德; पारंपरिक चिनी लिपी: 正德; फीनयीन: Zhèngdé ;) (ऑक्टोबर २६, इ.स. १४९१ - एप्रिल २०, इ.स. १५२१), जातनाम चू हौचाओ हा चिनावर राज्य करणारा मिंगवंशीय सम्राट होता. तो सम्राट हाँगचीचा थोरला पुत्र होता. त्याने जून १९, इ.स. १५०५ - एप्रिल २०, इ.स. १५२१ या कालखंडात राज्य केले. चंग्-द याच्या कारकिर्दीत चिनाचे एखाद्या युरोपीय सत्तेशी पहिल्यांदा राजकीय सबंध प्रस्थापित झाले. इ.स. १५१३ सालात पोर्तुगालाचा राजा पहिला मानुएल याने फेर्नाव पीरेस दि आंद्रादे व तोमे पीरेस यांना बैजिंग व लिस्बन दरबारांदरम्यान राजकीय सबंध प्रस्थापित करायला वकील म्हणून पाठवले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2195.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9885f41a40ad8d88e303c5ac1373759f55cfe87a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2195.txt @@ -0,0 +1,2 @@ +झेंडा सत्याग्रह हे महाराष्ट्राच्या नागपूर शहरात इ.स. १९२३च्या सुमारास झालेले आंदोलन होते. +भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा जनतेचा हक्क बजावण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. नागपूरशिवाय भारतातील इतर काही ठिकाणीही लोकांनी यात भाग घेतला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2216.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0719bf5f21a5f69bd7524540712d37c1291fdffc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2216.txt @@ -0,0 +1,2 @@ +झेट्टाबाइट हे संगणकाची स्मरण क्षमता तसेच माहिती मोजण्याचे एकक. आहे. १००० एक्साबाइट म्हणजे एक झेट्टाबाईट होतो +. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2250.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c3c692872e4e16377353f91a7bd17ca1ef64b26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2250.txt @@ -0,0 +1,2 @@ +झेलम हे पाकिस्तानमधील एक शहर आहे. २०१२ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,८८,००० होती.[१] +भारतीय पंतप्रधान इंद्रकुमार गुजरालचा जन्म येथे झाला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2255.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c21c7dd699e7ed7d5869ab5e12a04f273400eb91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2255.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +झेवियर जॉन डोहर्टी हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2257.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c21c7dd699e7ed7d5869ab5e12a04f273400eb91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2257.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +झेवियर जॉन डोहर्टी हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2262.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..648043a98b4d38c91301efc92f57639cf27f725d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2262.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ॲग्नेस झेवे (हंगेरियन: Ágnes Szávay; २८ डिसेंबर १९८८) ही एक निवृत्त हंगेरीयन टेनिसपटू आहे. २००५ फ्रेंच ओपन स्पर्धेमधील मुलींचे एकेरी अजिंक्यपद मिळवणारी झेवे व्यावसायिक टेनिसमधील क्रमवारीत १३व्या क्रमांकावर पोचली होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2263.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b38578a7f96d120917646f7376ff386f7ad46c4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2263.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 50°2′N 22°0′E / 50.033°N 22.000°E / 50.033; 22.000 + +झेशुफ (पोलिश: Rzeszów ; युक्रेनियन: Ряшiв; रशियन: Ряшев; जर्मन: Reichshof; लॅटिन: Resovia; यिडिश: ריישע-) ही पोलंड देशाच्या पोट्कर्पाट्स्का प्रांताची राजधानी व आग्नेय पोलंडमधील सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2267.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d4f8917f029b3cb54e8fb309797b48fa826271b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2267.txt @@ -0,0 +1 @@ +झैन अब्बास (१६ एप्रिल, १९८६:पाकिस्तान - ) हा पाकिस्तानमध्ये जन्मलेला आणि  हाँग काँगकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2269.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d64b40f4ceb993b98a91e7ec3ad4aae72b9c220 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2269.txt @@ -0,0 +1 @@ +झैन खान दुर्रानी हा एक भारतीय अभिनेता आहे, जो मुखबीर - द स्टोरी ऑफ अ स्पाय, बेल बॉटम (२०२१), आणि कुछ भीगे अल्फाजसाठी ओळखला जातो.[१][२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2285.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..304ab40277ba38ea4b9f1c871f711ae6e8de0198 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2285.txt @@ -0,0 +1,8 @@ + झोंबडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2306.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..333f4e60535b72ada016d0b5f580553e85717620 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2306.txt @@ -0,0 +1,14 @@ +जेट इंजिन किंवा झोत यंत्र हे अतिशय वेगवान इंजिन आहे. आधुनिक जेट विमानांमध्ये याचा उपयोग केला जातो. तसेच लढाऊ विमानातही यांचा उपयोग होतो. सामान्य पणे, झोत इंजिन हे अंतर्गत ज्वलन इंजिन संदर्भित अर्थाने घेतले जाते. ही इंजिने सर्वसाधारणपणे एक फिरता दट्ट्या वापरून कामे करतात. हे इंजिन उच्च गति आणि लांब अंतरावरच्या वापरात आणि पंखा असलेल्या इंजिनापेक्षा पेक्षा जास्त इंधन कार्यक्षमता देतात. जेट इंजिनांमध्ये इंजिनची फिरणारी पाती हवा आत खेचून घेतात. +कोणत्याही क्रियेची तत्काळ प्रतिक्रिया देणे, या न्यूटनच्या तिसरा नियमावर हे इंजिन चालते. +या इंजिनाचे अनेक भाग असतात. यातील एका भागामध्ये विमानातल्या इंधनाच्या ज्वलनासाठी आजूबाजूची हवा पंख्याने आत ओढून घेतली जात असते. त्यासाठी पुढील भागात एक अत्यंत शक्ती शाली पंखा बसवलेला असतो. हा पंखा हवा आत घेतो. आत घेतलेल्या हवेवर जेट इंधनाची नियंत्रित फवारणी होते व ते पेटवले जाते. इंधनाचे ज्वलन होऊन वायू तयार होतात. आत आलेली हवा आणि इंधनाच्या ज्वलनाने तयार झालेले वायू यांचा दाब खूप वाढतो. हा दाबलेला वायूचा झोत एका नळीतून मागे सोडला जातो. हा झोत सदैव मागच्या दिशेने वेगाने व दाबाने बाहेर सोडला जात असतो. याचा जोराने विमान पुढे पुढे जाते. +जेट इंजिन हे तत्त्व पहिल्या शतकापासून वापरात आहे. त्या काळी इंधन म्हणून वाफ वापरली जात असे. वाफेच्या आधाराने एक चक्र सतत फिरते ठेवून त्याचा शेतीच्या कामासाठी उपयोग केला जात असे. परंतु याचा मोठ्या प्रमाणात उपयोग मात्र झाला नाही. ते एक कुतूहल म्हणून पाहिले आले. जेट इंजिनांची मूळ प्रेरणा ही फटाक्यांच्या एक प्रकार म्हणून १३ व्या शतकात चीनी संस्कृती द्वारे अस्तित्वात आली असे मानले जाते. दुसरे महायुद्ध सुरू करण्यापूर्वी, अभियंते पंखे असलेल्या इंजिन पेक्षा जास्त वेग मिळवणारे आणि कमाल कार्यक्षमता असणारे तंत्रज्ञान शोधत होते. पंखा असलेली इंजिने पंख्याचे टोक आवाजाच्या वेगा पर्यंत पोहोचल्यावर तेव्हढे कार्यक्षम राहत नव्हते. ही अडचण जेट इंजिनाचे तंत्रज्ञान विकसित करण्यात महत्त्वाची प्रेरणा ठरली. या इंजिनात महत्त्वाचा भाग असा की ते चालवण्यासाठी स्वतःचीच उर्जा वापरते. अशा स्थिर झोत यंत्राची कल्पना जॉन बार्बर याने १७९१ मध्ये प्रथम मांडली. तसे पेटंट त्याला देण्यात आले होते. परंतु पूर्णत्वाने स्वयंचलित असे झोत यंत्र १९०३ मध्ये नॉर्वेजियन अभियंता एलिंग याने प्रत्यक्षात आणली. परंतु हे यंत्र सतत चालत नसे. अवजडपणा, कधीही बंद पडण्याची भीती आणि रचनेतल्या चुका यामुळे हे यंत्र प्रमुख प्रवाहात आले नाही. +झोत यंत्र वापरून विमानाला शक्तिशाली बनविण्यासाठी पहिले पेटंट फ्रेंच असलेला मॅक्सिम गिलौम (Maxime Guillaume) कडून १९२१ मध्ये दाखल करण्यात आले. त्या नंतर व्हिटल याने एक यंत्र बनवले. + याचवेळी जर्मनीच्या हान्स यानेही याच धर्तीवर काम सुरू केले पण त्याला व्हिटलच्या कामाची माहिती नव्हती. त्याचे यंत्र यशस्वीपणे चाअलत होते. हान्स नंतर जर्मन उदोगपती अर्न्स्ट हेंकेलच्या (Ernst Heinkel) संपर्कात आला. त्याला यंत्राची महती लक्षात आली आणि त्याने ते विमानात वापरायचा निर्णय घेतला. +ऑस्ट्रियाच्या अंन्सेम फ्रंझ (Anselm Franz) याने अक्ष प्रवाह नियंत्रक (axial-flow compressor) वापरून नव्या रीतीने झोप यंत्राची रचना केली. यात काही फेरफार करून Jumo 004 हे इंजिन तयार झाले. +इतर दोष निवारण झाल्यावर १९४४ मध्ये याचे उत्पादन सुरू झाले. हे झोत यंत्र मेसरश्मिट एम ए २६२ (Messerschmitt Me 262) या विमानांना जोडले गेले. या नंतर ते जगातले पहिले लढाऊ जेट विमान अराडो ए आर २३४ (Arado Ar 234) या विमानात वापरले गेले. परंतु अनेक कारणांमुळे ही विमाने युद्धात यायला उशीर झाला आणि जर्मनीला त्याचा फायदा घेता आला नाही. याच वेळी इंग्लंडच्या ग्लोस्टर इ२८/३९ (Gloster E28/39) ने यशस्वी रीतीने वायूदलात प्रवेश केला. +जर्मनीवरील विजया नंतर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. याच अभ्यासाच्या बळावर रशिया व अमेरिकेने आपली जेट यंत्रे तयार केली. या यंत्रात सुधारणा करत ती प्रवासी विमानांना जोडली गेली. +जेट इंजिन अनेक प्रकारे वापरले जाते. जसे विमानात, समुद्रपर्यटन, क्षेपणास्त्रे, निर्मनुष्य असे स्वयंचलीत यानांसाठी त्यांचा उपयोग होतो. तसेच अग्निबाण इंजिने ते वीज बनवणे, फटाक्यांचे काही प्रकार, अग्निबाणाच्या साहाय्याने अवकाश प्रक्षेपणात मदत, अवकाश यान आणि लष्करी क्षेपणास्त्रे या अनेक स्वरूपात त्याचा वापर होत आहे. +जेट इंजिनने वेगवान कार चालविली आहे, विशेषतः ड्रॅग रेसर्स, रॉकेट कारने कायमचे नोंदवले आहेत. थर्स्टएसएससी ही टर्बोफन चालणारी कार सध्या लॅंड स्पीड रेकॉर्डमध्ये आहे. +जेट इंजिन डिझाईन्स विना-विमान अनुप्रयोगांसाठी वारंवार औद्योगिक गॅस टर्बाइन किंवा सागरी पॉवरप्लांट्स म्हणून सुधारित केल्या जातात. हे विद्युत, वीजनिर्मिती, पाणी, नैसर्गिक वायू किंवा तेल पंपसाठी आणि जहाजे व इंजिन चालविण्याकरिता वापरतात. औद्योगिक गॅस टर्बाइन्स 50,000 शाफ्ट अश्वशक्ती तयार करू शकतात. +झोत यंत्रांचे विविध प्रकार तयार केले गेले आहेत. मात्र हे सर्व झोताचा वापर करून वेग मिळवणे या एकाच तत्त्वावर चालतात. +नेहमीच्या जेट इंजिनास सतत हवेचा पुरवठा आवश्यक असल्याने ते पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाण्यासाठी उपयोगी पडत नाही. परंतु अंतराळात चालतील अशी निराळी जेट यंत्रे बनवून हवेच्या पुरवठ्यासह अंतराळयानांना बसवली जातात. यामुळे यानांची हालचाल शक्य होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2314.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fa7d0d0b27d5ac47a9f4eeeb52486184a1f2c71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2314.txt @@ -0,0 +1,13 @@ +मुख्य कार्यकारी अधिकारी हे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे प्रमुख आहेत आणि या कार्यालयाचे कामकाज खालील विभागामार्फत चालविले जाते. +१) प्रशासकीय विभाग +अ) जनसंपर्क कार्यालय +ब) माहिती तंत्रज्ञान विभाग +क) देखभाल विभाग +२) अभियांत्रिकी विभाग +३) उपजिल्हाधिकारी विभाग +४) वित्त विभाग +५) नगर रचना विभाग +६) सहकार विभाग +७) नगर भूमापन विभाग +८) विधी विभाग + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2324.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43466ed3f3200e3af9a7d43683041df5a6187cc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2324.txt @@ -0,0 +1,5 @@ +पारशी धर्म (इंग्लिश: Zoroastrianism) हा झरथ्रुस्ट्र ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला पारशी लोकांचा एक धर्म व तत्त्वज्ञान आहे. इ.स. पूर्व सहाव्या शतकामध्ये पर्शियामध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता.[१] स्थापनेनंतर दहा शतके पारशी हा इराणी लोकांचा राष्ट्रीय धर्म होता. अलेक्झांडर द ग्रेटने हखामनी साम्राज्यासोबत केलेल्या युद्धानंतर पारशी धर्माची वाढ खुंटली व इ.स. सातव्या शतकातील इस्लामच्या उदयानंतर पारशी धर्माचा ऱ्हास सुरू झाला. पारशी धर्माची स्वतंत्र अशी विचार प्रणाली आहे. +झरथ्रुस्ट्र ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक धर्म व तत्त्वज्ञान आहे. इ.स.पूर्व १५ व्या शतकामध्ये पर्शिया मध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता. पर्शियातील लोकांना पर्शियन म्हटले जाते, त्यामुळेच कधी कधी झोराष्ट्रियन धर्मास पारशी धर्म असेदेखील म्हटले जाते. या धर्माच्या स्थापनेनंतर पारशी व इराणी लोक अनेक शतके याच धर्माचे पालन करत होते. अलेक्झांडर द ग्रेटने हखामनी साम्राज्य सोबत केलेल्या युद्धानंतर झोराष्ट्रियन धर्माची वाढ खुंटली. इसवीसनाच्या सातव्या शतकातील इस्लामच्या आगमनामुळे झोराष्ट्रियन धर्माच्या ऱ्हासाची सुरुवात झाली. अवेस्तन भाषेमध्ये लिहिला गेलेला अवेस्ता हा झोराष्ट्रियनचा धर्मग्रंथ मानला जातो. +सध्या भारतात जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय राहतात. पारशी व इराणी हे दोन पारशी धर्माचे सर्वात मोठे संप्रदाय आहेत. अवेस्ता हा पारशी लोकांचा धर्मग्रंथ आहे. पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते पारशी धर्माचा पवित्र ग्रंथाचे नाव अवस्था असे आहे ऋग्वेद आणि अवस्था यांच्यातील भाषेमध्ये साम्य आढळते फारशी लोक इराणच्या पार्स नावाच्या प्रांतातून भारतामध्ये आले म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते. ते प्रथम गुजरात मध्ये आले . ते इसवी सनाच्या आठव्या शतकात आले असावेत असे काही अभ्यासकांचे मत आहे. इरदृष्ट हे पारशी धर्माचे संस्थापक होते. अहुर या नावाने त्यांच्या देवांचा उल्लेख केला जातो फारशी धर्मामध्ये अग्नि आणि पाणी या दोन तत्त्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्त्वे हा फारशी विचारसरणीचा गाभा आहे. देशामध्ये फारशी धर्मियांची संख्या ही खूप कमी आहे. वास्तविक भारतामध्ये उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे काम हे स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही फारशी धर्मियांनी केलेले आहे. त्यांनीच भारतातील सुधारणा चळवळींमध्येही मोठे योगदान दिलेले आहे. जमशेदजी टाटा सारखे उद्योजक या समाजा मधूनच पुढे आले आहेत. पारशी समाजातील सुधारकांनी शिक्षण संस्था आणि सामाजिक संस्था यांच्या उभारणीमध्ये मोठे योगदान दिलेले आहे. +झोराष्ट्रियन धर्माच्या शिकवणुकीनुसार आहूर माझदा ने सृष्टी निर्माण करताना केवळ चांगलेच निर्माण केले, वाईट काहीच नाही. अशा प्रकारे झोराष्ट्रियनिझम मध्ये मंगल व अमंगल गोष्टींचे निरनिराळे स्रोत आहेत. जेव्हा अमंगल स्रोत (दरूज) माझदाने निर्माण केलेली कोणतीही गोष्ट नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मंगल स्रोत त्याचे रक्षण करतो. जेव्हा अहूर माझदा या जगात संचार करत नसतो, तेव्हा त्याच्या निर्मितीचे रक्षण सात अमेशा स्पंद आणि इतर याझातांचे प्रमुख करतात. त्यांच्या माध्यमातून मानवतेसाठी परमेश्वराचे कार्य काय आहे, ते स्पष्ट होते व माझदाची आराधना कशी करावी याचेही मार्गदर्शन केले जाते. झोराष्ष्ट्रियन धर्मग्रंथाचे नाव अवेस्ता. या ग्रंथाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग हरवलेला आहे. हा हरवलेला भाग केवळ संदर्भांच्या माध्यमातून व ९ व्या व ११ शतकांपासून केल्या गेलेल्या काही संक्षिप्त नोंदींवरून थोडाफार समजतो. +मझदेइझम ही संज्ञा १९ व्या शतकात उदयास आली. अहुरा माझदा या नावातून माझदा हा शब्द घेऊन त्याच्यापुढे धर्म वा प्रणालीवर विश्वासदर्शक इझम या प्रत्यय जोडून मझदेइझम ही संज्ञा तयार करण्यात आली आहे. या धर्माचे झोराष्ट्रियन नाव माझदायासना असे आहे. माझदा व अवेस्तान भाषेतील शब्द यासना (पूजा किंवा आराधना) या दोन शब्दांच्या संयोगातून ते तयार झाले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2349.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdf298573244cd9ace0ab613c2eef2023fdeb19e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2349.txt @@ -0,0 +1,2 @@ +झ्युरिक विमानतळ (जर्मन: Flughafen Zürich) (आहसंवि: ZRH, आप्रविको: LSZH) हा स्वित्झर्लंड देशाच्या झ्युरिक शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. झ्युरिक शहराच्या १३ किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार स्वित्झर्लंडमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स आणि एडेलवाइस एर या देशातील प्रमुख विमान वाहतूक कंपन्यांची ठाणी येथे आहेत. +झ्युरिक विमानतळावरून खालील विमानकंपन्या वेळापत्रकानुसार तसेच भाड्याच्या विमानांनी प्रवाशांची ने-आण करतात:[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2355.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05f7faf5ba363b48292f35475c7fd56d234be358 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2355.txt @@ -0,0 +1,2 @@ +झ्लाटको देदिच (५ ऑक्टोबर, इ.स. १९८४:बिहाच, युगोस्लाव्हिया - ) हा  स्लोव्हेनियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2363.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..593fae88ad6986e52a97385d4e47261b5ecfe8dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2363.txt @@ -0,0 +1 @@ +झ्हांग श्वाई (चिनी:张帅; २१ जानेवारी, १९८९:त्यान्जिन, चीन - ) ही चिनी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_237.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8864e44cb4b79826908c072ea9b6aa638dcf9f6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_237.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉर्ज मुन्से (२१ फेब्रुवारी, १९९३:इंग्लंड - हयात) हा  स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2371.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83695db5fa649a05fccc5a8727ab91792ad9f291 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2371.txt @@ -0,0 +1,2 @@ +ट साचा:ध्वनीचित्र हवे हे मराठी भाषेतील ....वे व्यंजनोच्चार वर्ण चिन्ह आहे. +भारतीय भाषांतील टचे उच्चारण मूर्धन्य असून, त्या उच्चारापेक्षा इंग्रजी T'चा उच्चार वेगळा आहे. इंग्रजीत ’ट’ हा दंतमूलीय आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2372.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..842d67b860f5cd85573eb557b3d0206d8a9e1e2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2372.txt @@ -0,0 +1 @@ +टॅंक्रेडो दि अल्मेडा नीव्ह्स (४ मार्च, इ.स. १९१० - २१ एप्रिल, इ.स. १९८५) हे ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2394.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95ae81fb0b2127c04ddb9c3e938c35a8c08c6617 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2394.txt @@ -0,0 +1,11 @@ +(W) (अणुक्रमांक ७४) रासायनिक पदार्थ. टंगस्टन म्हणजे वजनदार दगड, तर जर्मन शब्द वोल्फ्रॅम म्हणजे कोल्ह्याचे भक्ष्य असाही याचा अर्थ आहे. + +टंगस्टन. पांढऱ्या करडय़ा रंगाचे एक धातुरूप मूलद्रव्य आहे. त्याचा वितळणबिंदू ३४००° से. असून, उकळणबिंदू ५५००° से. आहे. अतिउच्च वितळणबिंदूमुळे विद्युत अभियांत्रिकीमध्ये टंगस्टनचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. शुद्ध टंगस्टनची तार दर चौरस सें.मी.ला ४० टन पर्यंत ताण सहन करू शकते. टंगस्टन अतिशय तन्यही आहे. अतिशय बारीक केलेली १०० कि.मी. लांबीची टंगस्टनची तार वजनाला फक्त २५० ग्रॅम एवढी भरते. अशी अतिशय बारीक तार विद्युत दीपांमध्ये (बल्ब) वापरली जाते व अशी तप्त तार प्रकाश देते. टंगस्टनचा या कामी उपयोग होण्यापूर्वी कार्बन, टॅंटॅलम किंवा ऑस्मियमच्या तारा वापरल्या जात पण यापैकी कोणतीही तार टंगस्टनएवढी विश्वसनीय सेवा देत नाही. +टंगस्टनच्या उच्च वितळणबिंदूमुळे ज्वालाविरोधी द्रव्ये, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, एक्स रे उपकरणे, उच्च तापमानाच्या भट्टय़ा, वेल्डिंगचे इलेक्ट्रोड्स यांमध्ये आणि रॉकेटच्या किंवा क्षेपणास्त्रांच्या काही भागातून अति उष्ण जळालेले इंधन वायू बाहेर पडतात, तेथील भाग तयार करण्यासाठी टंगस्टन वापरतात. म्हणजे जेथजेथे अतिशय उच्च तापमानाला तोंड द्यावयाचे असेल तेथेतेथे टंगस्टनचा वापर होतो. +अतिउच्च कठीणता असणारे आधुनिक मिश्रधातू हे टंगस्टन कार्बाइड व इतर मूलद्रव्ये जसे टायटॅनियम, नायोबियम व टॅंटॅलम कार्बाइड यांचे मिश्रण असते. या पदार्थांना सर्मेट पदार्थ असे म्हणतात व हे पदार्थ १०००° से. पर्यंत स्वतःचे काठिण्य टिकवून ठेवतात. टंगस्टिक आम्लासह लोखंड तापवून फेरोटंगस्टन हा अतिशय कठीण मिश्रधातू तयार केला जातो. +टंगस्टनची घनता जडपणाच्या बाबतीतही टंगस्टन मागे नाही. त्याची घनता १९.३ ग्रॅम प्रति घनसेंमी इतकी आहे. म्हणजे जवळपास सोन्याइतकी. काहीवेळा घनतेच्या दृष्टीने सोन्याऐवजी टंगस्टन वापरले जाते. दागदागिने +बनवतानाही टंगस्टनचा वापर केला जातो. +१७ व्या शतकापासून चिनीमातीच्या वस्तू रंगवण्याची कला चालत आलेली आहे. पिवळ्या, निळ्या, पांढऱ्या, जांभळ्या, हिरव्या रंगांचे असलेले ते नाजूक रंग टंगस्टनयुक्त रंग असतात. टंगस्टनमुळेच त्यांना चमक आलेली असते. +टंगस्टन जवळपास निष्क्रिय आहे. त्यावर सामान्य आम्ले किंवा, अल्कली यांचा परिणाम होत नाही. या गुणधर्माचा उपयोग विविध उद्योगांमध्ये केला जातो. टंगस्टन सर्वात जास्त वापरले जाते ते पोलादाबरोबर मिसळण्यासाठी. +फार पूर्वी धातुशास्त्रज्ञांच्या ध्यानी आले की खनिजापासून कथील वेगळे करतांना कधीकधी ते खूपच कमी प्रमाणात मिळते, आणि याचे कारण खनिजात असलेले तपकिरी किंवा पिवळसर-करड्या रंगाचे दगड हे होते. या खनिजातील दगड शील यांनी वर्गीकृत केले. १८७१ साली कार्ल विल्हेम शील या जर्मन-स्वीडिश रसायनशास्त्रज्ञाने टंगस्टनचा सोध लावला. शील हे व्यवसायाने औषधविक्रेता होते आणि रसायनशास्त्र हे त्यांचे विशेष आवडीचे क्षेत्र होते. टंगस्टनचे वेगळे अस्तित्व शील यांनी १८७१ साली जरी सिद्ध केले तरी १८७३ साली त्यांचेच विद्यार्थी डेलह्युजर या रसायनशास्त्रज्ञाने खनिजापासून वोल्फ्रॅम वेगळे काढले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2395.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95ae81fb0b2127c04ddb9c3e938c35a8c08c6617 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2395.txt @@ -0,0 +1,11 @@ +(W) (अणुक्रमांक ७४) रासायनिक पदार्थ. टंगस्टन म्हणजे वजनदार दगड, तर जर्मन शब्द वोल्फ्रॅम म्हणजे कोल्ह्याचे भक्ष्य असाही याचा अर्थ आहे. + +टंगस्टन. पांढऱ्या करडय़ा रंगाचे एक धातुरूप मूलद्रव्य आहे. त्याचा वितळणबिंदू ३४००° से. असून, उकळणबिंदू ५५००° से. आहे. अतिउच्च वितळणबिंदूमुळे विद्युत अभियांत्रिकीमध्ये टंगस्टनचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. शुद्ध टंगस्टनची तार दर चौरस सें.मी.ला ४० टन पर्यंत ताण सहन करू शकते. टंगस्टन अतिशय तन्यही आहे. अतिशय बारीक केलेली १०० कि.मी. लांबीची टंगस्टनची तार वजनाला फक्त २५० ग्रॅम एवढी भरते. अशी अतिशय बारीक तार विद्युत दीपांमध्ये (बल्ब) वापरली जाते व अशी तप्त तार प्रकाश देते. टंगस्टनचा या कामी उपयोग होण्यापूर्वी कार्बन, टॅंटॅलम किंवा ऑस्मियमच्या तारा वापरल्या जात पण यापैकी कोणतीही तार टंगस्टनएवढी विश्वसनीय सेवा देत नाही. +टंगस्टनच्या उच्च वितळणबिंदूमुळे ज्वालाविरोधी द्रव्ये, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, एक्स रे उपकरणे, उच्च तापमानाच्या भट्टय़ा, वेल्डिंगचे इलेक्ट्रोड्स यांमध्ये आणि रॉकेटच्या किंवा क्षेपणास्त्रांच्या काही भागातून अति उष्ण जळालेले इंधन वायू बाहेर पडतात, तेथील भाग तयार करण्यासाठी टंगस्टन वापरतात. म्हणजे जेथजेथे अतिशय उच्च तापमानाला तोंड द्यावयाचे असेल तेथेतेथे टंगस्टनचा वापर होतो. +अतिउच्च कठीणता असणारे आधुनिक मिश्रधातू हे टंगस्टन कार्बाइड व इतर मूलद्रव्ये जसे टायटॅनियम, नायोबियम व टॅंटॅलम कार्बाइड यांचे मिश्रण असते. या पदार्थांना सर्मेट पदार्थ असे म्हणतात व हे पदार्थ १०००° से. पर्यंत स्वतःचे काठिण्य टिकवून ठेवतात. टंगस्टिक आम्लासह लोखंड तापवून फेरोटंगस्टन हा अतिशय कठीण मिश्रधातू तयार केला जातो. +टंगस्टनची घनता जडपणाच्या बाबतीतही टंगस्टन मागे नाही. त्याची घनता १९.३ ग्रॅम प्रति घनसेंमी इतकी आहे. म्हणजे जवळपास सोन्याइतकी. काहीवेळा घनतेच्या दृष्टीने सोन्याऐवजी टंगस्टन वापरले जाते. दागदागिने +बनवतानाही टंगस्टनचा वापर केला जातो. +१७ व्या शतकापासून चिनीमातीच्या वस्तू रंगवण्याची कला चालत आलेली आहे. पिवळ्या, निळ्या, पांढऱ्या, जांभळ्या, हिरव्या रंगांचे असलेले ते नाजूक रंग टंगस्टनयुक्त रंग असतात. टंगस्टनमुळेच त्यांना चमक आलेली असते. +टंगस्टन जवळपास निष्क्रिय आहे. त्यावर सामान्य आम्ले किंवा, अल्कली यांचा परिणाम होत नाही. या गुणधर्माचा उपयोग विविध उद्योगांमध्ये केला जातो. टंगस्टन सर्वात जास्त वापरले जाते ते पोलादाबरोबर मिसळण्यासाठी. +फार पूर्वी धातुशास्त्रज्ञांच्या ध्यानी आले की खनिजापासून कथील वेगळे करतांना कधीकधी ते खूपच कमी प्रमाणात मिळते, आणि याचे कारण खनिजात असलेले तपकिरी किंवा पिवळसर-करड्या रंगाचे दगड हे होते. या खनिजातील दगड शील यांनी वर्गीकृत केले. १८७१ साली कार्ल विल्हेम शील या जर्मन-स्वीडिश रसायनशास्त्रज्ञाने टंगस्टनचा सोध लावला. शील हे व्यवसायाने औषधविक्रेता होते आणि रसायनशास्त्र हे त्यांचे विशेष आवडीचे क्षेत्र होते. टंगस्टनचे वेगळे अस्तित्व शील यांनी १८७१ साली जरी सिद्ध केले तरी १८७३ साली त्यांचेच विद्यार्थी डेलह्युजर या रसायनशास्त्रज्ञाने खनिजापासून वोल्फ्रॅम वेगळे काढले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2397.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e8d549c29e8a7d68daece5859e9c3b2fa2ed3ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2397.txt @@ -0,0 +1,11 @@ +आर्थिक संकल्पना म्हणून टंचाई "जीवनाच्या मूलभूत वस्तुस्थितीचा संदर्भ देते की मानवी आणि अमानवीय संसाधनांचा मर्यादित प्रमाणात अस्तित्वात आहे ज्याचा वापर सर्वोत्तम तांत्रिक ज्ञान प्रत्येक आर्थिक चांगल्याच्या मर्यादित जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादन करण्यासाठी करण्यास सक्षम आहे." जर टंचाईची परिस्थिती अस्तित्वात नसती आणि "प्रत्येक वस्तूचे अमर्याद प्रमाणात उत्पादन केले जाऊ शकते किंवा मानवी इच्छा पूर्णतः पूर्ण केली जाऊ शकते ... तेथे कोणतेही आर्थिक वस्तू नसतील, म्हणजे तुलनेने दुर्मिळ असलेल्या वस्तू..." टंचाई ही मर्यादित उपलब्धता आहे एखाद्या वस्तूची, ज्याला बाजारात किंवा सामान्य लोकांकडून मागणी असू शकते. टंचाईमध्ये एखाद्या व्यक्तीकडे वस्तू खरेदी करण्यासाठी संसाधनांचा अभाव देखील समाविष्ट असतो. टंचाईच्या उलट मुबलकता आहे. +आर्थिक सिद्धांतामध्ये टंचाई ही महत्त्वाची भूमिका बजावते आणि "अर्थशास्त्राचीच योग्य व्याख्या" यासाठी ते आवश्यक आहे. +"सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सामाजिक संपत्तीची वॉल्रासची व्याख्या, म्हणजे, आर्थिक वस्तू.[3] 'सामाजिक संपत्तीद्वारे', वालरास म्हणतात, 'मला सर्व गोष्टी, भौतिक किंवा अभौतिक (या संदर्भात काहीही फरक पडत नाही), जे दुर्मिळ आहेत, म्हणजे एकीकडे, आपल्यासाठी उपयुक्त आहेत आणि दुसरीकडे, केवळ मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत."[4] - मॉन्टानी जी. (1987) +ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ लायोनेल रॉबिन्स त्यांच्या अर्थशास्त्राच्या व्याख्येसाठी प्रसिद्ध आहेत ज्यात टंचाईचा वापर केला जातो: +"अर्थशास्त्र हे असे शास्त्र आहे जे मानवी वर्तनाचा शेवट आणि पर्यायी उपयोग असलेल्या दुर्मिळ साधनांमधील संबंध म्हणून अभ्यास करते."[5] +आर्थिक सिद्धांत निरपेक्ष आणि सापेक्ष टंचाई या वेगळ्या संकल्पना म्हणून पाहतो आणि "ती सापेक्ष टंचाई आहे जी अर्थशास्त्राची व्याख्या करते यावर जोर देण्यास झटपट आहे."[6] सध्याचा आर्थिक सिद्धांत मोठ्या प्रमाणात सापेक्ष टंचाईच्या संकल्पनेतून तयार झाला आहे जो "माल दुर्मिळ असल्याचे सांगतो. कारण लोकांना वापरायच्या असलेल्या सर्व वस्तू तयार करण्यासाठी पुरेशी संसाधने नाहीत".[7][6] +अर्थशास्त्रातील सॅम्युएलसनने परिभाषित केल्यानुसार आर्थिक टंचाई, मुख्य प्रवाहातील आर्थिक विचारांचे "प्रामाणिक पाठ्यपुस्तक" [८] "... जीवनाच्या मूलभूत वस्तुस्थितीचा संदर्भ देते की तेथे मर्यादित प्रमाणात मानवी आणि अमानव संसाधने अस्तित्वात आहेत जी सर्वोत्तम तांत्रिक ज्ञान आहे. प्रत्येक आर्थिक चांगल्याच्या केवळ मर्यादित जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादन करण्यासाठी वापरण्यास सक्षम ... (उत्पादन संभाव्यता वक्र (पीपीसी) मध्ये वर्णन केलेले)."[1] जर टंचाईची परिस्थिती अस्तित्वात नसेल आणि "प्रत्येक चांगल्याची अमर्याद रक्कम असेल तर उत्पादित व्हा किंवा मानवाला पूर्णतः समाधानी हवे असेल... आर्थिक वस्तू नसतील, म्हणजे तुलनेने दुर्मिळ असलेल्या वस्तू..."[1] +ही आर्थिक टंचाई केवळ संसाधनांच्या मर्यादेमुळे नाही तर मानवी क्रियाकलाप किंवा सामाजिक तरतूदीमुळे आहे.[9][10] टंचाईचे दोन प्रकार आहेत, सापेक्ष आणि परिपूर्ण टंचाई.[9][11 +दुर्मिळ वस्तू म्हणजे $0च्या किमतीत पुरवलेल्या प्रमाणापेक्षा जास्त मागणी असलेली वस्तू. टंचाई हा शब्द मर्यादित वस्तूंच्या ताब्यासाठी संघर्षाच्या संभाव्य अस्तित्वास सूचित करतो. कोणीही असे म्हणू शकतो की, कोणत्याही दुर्मिळ चांगल्यासाठी, एखाद्याची मालकी आणि नियंत्रण हे दुसऱ्याचे नियंत्रण वगळते.[22] टंचाई तीन विशिष्ट श्रेणींमध्ये मोडते: मागणी-प्रेरित, पुरवठा-प्रेरित आणि संरचनात्मक.[23] जेव्हा संसाधनाची मागणी वाढते आणि पुरवठा सारखाच राहतो तेव्हा मागणी-प्रेरित टंचाई निर्माण होते.[23] जेव्हा मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी असतो तेव्हा पुरवठा-प्रेरित टंचाई निर्माण होते.[23] हे मुख्यतः जंगलतोड आणि दुष्काळासारख्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे होते. शेवटी, संरचनात्मक टंचाई उद्भवते जेव्हा लोकसंख्येच्या भागाला राजकीय संघर्ष किंवा स्थानामुळे संसाधनांमध्ये समान प्रवेश मिळत नाही.[23] हे आफ्रिकेत घडते जेथे वाळवंटातील देशांना पाणी उपलब्ध नाही. पाणी मिळवण्यासाठी त्यांना जलस्रोत असलेल्या देशांशी प्रवास करून करार करावे लागतात. काही देशांमध्ये राजकीय गट सवलती किंवा पैशासाठी आवश्यक संसाधने ओलिस ठेवतात.[23] पुरवठा-प्रेरित आणि संसाधनांच्या स्ट्रक्चरल टंचाईच्या मागणीमुळे देशासाठी सर्वाधिक संघर्ष होतो.[23] +नाण्याच्या विरुद्ध बाजूस दुर्मिळ वस्तू आहेत. या वस्तू मूल्यहीन असण्याची गरज नाही आणि काही एखाद्याच्या अस्तित्वासाठी अपरिहार्य देखील असू शकतात. फ्रँक फेटरने त्याच्या आर्थिक तत्त्वांमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे: "काही गोष्टी, जसे की अस्तित्वासाठी अपरिहार्य आहेत, तरीही, त्यांच्या विपुलतेमुळे, इच्छा आणि पसंतीच्या वस्तू होऊ शकत नाहीत. अशा वस्तूंना मुक्त वस्तू म्हणतात. त्यांना कोणतेही मूल्य नसते. अर्थशास्त्रज्ञ ज्या अर्थाने हा शब्द वापरतात. मोफत वस्तू म्हणजे ज्या गोष्टी अतिप्रमाणात अस्तित्वात असतात; म्हणजेच केवळ तृप्त करण्यासाठीच नव्हे तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात असतात." दुर्मिळ वस्तूंच्या तुलनेत, दुर्मिळ वस्तू अशा आहेत ज्यांच्या मालकीबद्दल कोणतीही स्पर्धा होऊ शकत नाही. कोणीतरी काहीतरी वापरत आहे ही वस्तुस्थिती इतर कोणालाही ते वापरण्यापासून प्रतिबंधित करत नाही. एखाद्या चांगल्या गोष्टीला दुर्मिळ समजण्यासाठी, त्याचे एकतर असीम अस्तित्व असू शकते, ताब्याची भावना नसते किंवा ती अमर्यादपणे प्रतिकृती बनवता येते.[22] +[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2402.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8f24b626282bed95bbed296f34e283e371974a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2402.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स द बाल्ड (Charles the Bald; १३ जून ८२३ - ६ ऑक्टोबर ८७७) हा इ.स. ८४३ ते ८७७ दरम्यान पश्चिम फ्रान्शियाचा राजा तसेच ८७५ ते ८७७ दरम्यान रोमन सम्राट व इटलीचा राजा होता. चार्ल्स हा शार्लमेनचा नातू व भक्त लुईचा पुत्र होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2410.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..410424e0d2ac39f43477ea767551263573f1a3d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2410.txt @@ -0,0 +1,5 @@ +टक्का हे एखाद्या संख्येच्या १००शी गुणोत्तराचे मानक आहे. +प्रमाण किंवा टक्केवारी(percentage). गणितात, टक्केवारी ही एक संख्या किंवा गुणोत्तर १०० च्या अपूर्णांकात व्यक्त केली जाते. हे सहसा टक्के चिन्ह, "%",वापरून दर्शविले जाते,टक्केवारी ही परिमाण नसलेली संख्या आहे (शुद्ध संख्या); त्याला मोजण्याचे एकक नाही.गुणोत्तराला एकक नसते. +गुणोत्तराला १०० ने गुणाकार करून टक्केवारी काढली जाते. उदाहरणार्थ, १२५० सफरचंदांची टक्केवारी म्हणून ५० सफरचंद शोधण्यासाठी, एक प्रथम गुणोत्तर मोजतो. ५०/१२५० = ०.०४ +आणि नंतर १०० ने गुणाकार केल्यास ४% मिळते. टक्केवारी प्रथम गुणाकार करून देखील शोधले जाऊ शकते, म्हणजे जर या उदाहरणामध्ये, ५०चा १०० ने गुणाकार केला तर ५००० येईल आणि १२५० ने भागल्यास हा परिणाम ४% होईल. +टक्केवारीची टक्केवारी काढण्यासाठी, दोन्ही टक्केवारी 100च्या अपूर्णांकांमध्ये किंवा दशांशांमध्ये रूपांतरित करा आणि त्यांचा गुणाकार करा. उदाहरणार्थ, ४०%च्या ५०% काढण्यासाठी: diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2436.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35c6fdd85bac4257dd6d6e3900c247321ba9d546 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2436.txt @@ -0,0 +1,26 @@ +२०१६ सालात पार पडलेली विश्व आयसीसी टी-ट्वेंटी ही क्रिकेट स्पर्धा २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा भारतात भरविण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या २८ जानेवारी, २०१५ च्या दुबईतील बैठकीत ठरले. ही स्पर्धा ८ मार्च ते ३ एप्रिल २०१६ दरम्यान खेळविली गेली. सामने कोलकाता, बंगलोर, मुंबई, चेन्नई, धरमशाला, नवी दिल्ली, हैदराबाद, मोहाली, आणि नागपूर येथे खेळले गेले. +२०१४ च्या स्पर्धेप्रमाणे यावेळी सुद्धा स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे पूर्ण सभासद असलेले १० संघ आपोआपच स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर इतर ६ संघ २०१५, २०-२० विश्व अजिंक्यपद पात्रता फेरी मधून निवडण्यात आले. +स्पर्धा तीन टप्प्यांत विभागली गेली होती. पहिल्या फेरीत, सर्वात खालच्या दहा संघांपैकी दोन संघ, अग्रस्थानी असलेल्या पहिल्या आठ संघांबरोबर सुपर १० फेरी साठी निवडण्यात आले. सर्वात शेवटी दुसऱ्या फेरीच्या दोन गटांमधून प्रत्येकी दोन असे चार संघ बाद फेरीमध्ये . इडन गार्डन्स, कोलकाता येथे खेळविल्या गेलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने इंग्लंडचा चार गडी राखून पराभव करून २०१२ नंतर दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकली. +भारतीय फलंदाज विराट कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. स्पर्धेत सर्वाधिक धावा बांगलादेशच्या तमिम इक्बालने केल्या तर सर्वाधिक गडी अफगाणिस्तानचा मोहम्मद नबीने केले. +२१ जुलै २०१५, रोजी भारतीय क्रिकेट बोर्डाने २०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी यजमान शहरांची घोषणा केली. बंगळूर, चेन्नई, धरमशाला, मोहाली, मुंबई, नागपुर आणि नवी दिल्ली या शहरांव्यतिरिक्त अंतिम सामन्यांचे यजमानपद कोलकाता या शहराला दिले गेले. +एम्. ए. चिदंबरम मैदानाच्या तिसऱ्या स्टँडच्या बांधकामाबाबत काही कायदेशीर समस्या असल्याने चेन्नई शहरामध्ये एकाही सामन्याचे आयोजन होऊ शकले नाही. गट अचे सर्व सामने धरमशाला येथील एच.पी.सी.ए. मैदानावर आणि गट बचे सर्व सामने नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर खेळविण्यात आले. +भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा गट २चा सामना एच.पी.सी.ए. मैदानवर नियोजित होता. परंतु एच.पी.सी.ए. कडून पाकिस्तानी क्रिकेट संघाला सुरक्षा देण्याबाबत असमर्थता दर्शवण्यात आल्यामुळे सदर सामना इडन गार्डन, कोलकाता येथे खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला.[१] +दक्षिण दिल्ली महानगर पालिकेकडून मैदानामधील मेहरा ब्लॉकला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते त्यामुळे सुरुवातीला फिरोजशाह कोटला मैदानावर होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्याबाबत अनिश्चितता होती. प्रमाणपत्र न मिळाल्यास आयसीसी आणि बीसीसीआय सदर सामना दुसऱ्या मैदानावर घेण्याच्या तयारीत होते. परंतू, २३ मार्च रोजी, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेला (डीडीसीए) दक्षिण दिल्ली महानगर पालिकेकडून सदर ब्लॉक वापरण्याची परवानगी मिळाली.[२] +स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा १६ देशांचे संघ सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे पूर्ण सभासद असलेले १० संघ आपोआपच स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर इतर ६ संघ ६ ते २६ जुलै २०१५ दरम्यान आयर्लंड व स्कॉटलंड दरम्यान खेळविल्या गेलेल्या २०१५, २०-२० विश्व अजिंक्यपद पात्रता फेरी मधून निवडण्यात आले. +२० एप्रिल २०१४ च्या आय.सी.सी. आंतरराष्ट्रीय टी२० चॅम्पियनशिप क्रमवारीनुसार पूर्ण सभासद असलेले अव्वल ८ संघ आपोआप सुपर १० मध्ये तर इतर ८ संघ गट फेरी मध्ये समाविष्ट करण्यात आले. गट फेरीमधील विजेते अफगाणिस्तान व बांगलादेश यांनी सुपर १० मध्ये प्रवेश केला. +ऑक्टोबर २०१५ मध्ये पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शाहर्यार खान यांनी भारत-पाकिस्तान दरम्यानची मालिका न खेळविली गेल्यास पाकिस्तानी संघ २०१६ विश्व टी-ट्वेंटी मध्ये खेळणार नाही असे जाहीर केले. मालिका शेवटी रद्द करण्यात आली तरीही, फेब्रुवारी २०१६ मध्ये पाकिस्तान सरकारने संघाला भारत दौरा करण्यासाठी मंजुरी दिली [३]. मार्च २०१६ च्या सुरुवातीला पाकिस्तानने स्पर्धआधी सुरक्षा व्यवस्थेचे मुल्यांकन करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठविले. ह्या भेटीनंतर पीसीबीच्या विनंतीवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना धरमशाला पासून कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे हलविण्यात आला, आणि ११ मार्च रोजी पाकिस्तानने स्पर्धेत सहभाग निश्चित केला[४]. +संपूर्ण स्पर्धेमध्ये सामना अधिकारी म्हणून आय.सी.सी. रेफ्रींचे एलिट पॅनेलमधील ७ अधिकाऱ्यांनी काम पाहीले. +तसेच आय.सी.सी. पंचांच्या एलिट पॅनेलमधील १२, आंतरराष्ट्रीय पंच आणि रेफ्रींच्या पॅनेल मधील १० व आय.सी.सी. असोसिएट आणि संलग्न पॅनेलमधील २ सदस्य मैदानावर पंच म्हणून कामगिरी पार पाडली. +२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेमध्ये एकूण २० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स बक्षीस म्हणून देण्यात आले. ही रक्कम २०१४ च्या रकमेपेक्षा ३३% जास्त होती.[५] संघांच्या कामगिरीनुसार सदर रक्कम खालीलप्रमाणे वाटण्यात आली:[६] +खाली सुचीबद्ध केलेल्या सर्व वेळा ह्या भारतीय प्रमाणवेळ (यूटीसी+०५:३०) आहेत. + + +इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र झाले (अनुक्रमे २०१० आणि २०१२ साठी). वेस्ट इंडीजचा कर्णधार डॅरेन सामी ने नाणेफेक जिंकून, मालिकेतील आधीच्या प्रत्येक सामन्या घेतल्याप्रमाणे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने निर्धारित २० षटकांमध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात १५५ धावा केल्या. ज्यो रूट ३६ चेंडूत ५४ धावा करून सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू होता. वेस्ट इंडीज तर्फे कार्लोस ब्रेथवेटने २३ धावा देऊन ३ गडी बाद केले, तर सॅम्युएल बद्रीने एक षटक निर्धाव टाकत १६ धावा देऊन २ गडी बाद केले. वेस्ट इंडीजने १५६ धावांचे आव्हान ६ गड्यांच्या मोबदल्यात २ चेंडू राखून पूर्ण केले. बेन स्टोक्सने टाकलेल्या शेवटच्या षटकात वेस्ट इंडीजला विजयासाठी १९ धावांची गरज होती. कार्लोस ब्रेथवेटने लागोपाठ चार षटकार खेचून हे आव्हान पार केले. मार्लोन सॅम्यूएल्सने ६६ चेंडूंत ८५* धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.[१९] सामन्याला ६६,००० प्रेक्षकांनी हजेरी लावली.[२०] + +पुरस्कार · +प्रकार · +यजमान · +पात्रता · +विक्रम · +संघ · +चषक diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2438.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea110fb69a6da325307a58502f737a1fc351a7ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2438.txt @@ -0,0 +1,2 @@ +टरबुजापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2454.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00e3207684ab5bbebf3007fba5803b0ad5d21979 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2454.txt @@ -0,0 +1,3 @@ +टर्मिनेटर ही तीन हॉलिवूड चित्रपटांची शृंखला आहे. या चित्रपटांतील प्रमुख भूमिका अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी केली आहे. अतिशय गाजलेल्या या चित्रपटांचशंखलेची पटकथा काल्पनिक आहे.जगाचा ताबा घेण्यास मनुष्य व मानवनिर्मित यंत्रे यात भविष्यात महाविनाशक संघर्ष होणार असतो. या युद्धात मानवजातीचे नेतृत्व करणाऱ्या योद्धा (जॉन कॉनॉर)मोठ्या होण्याआगोदर संपवण्याचा डाव यंत्रांकडून आखला जातो. त्यासाठी भविष्यातून या योद्ध्याला संपवण्यासाठी टर्मिनेटर पृथ्वीवर पाठवला जातो. परंतु दरवेळेस या योद्ध्याचे रक्षण करणाराही एक संरक्षक पृथ्वीवर पाठवला जातो. या भविष्यकालीन योद्धयाला एक जण मारणार तर एक वाचवणार असतो. व या दोघांमध्ये होणारा संघर्ष या चित्रपटात दाखवला आहे. पहिल्या भागात जॉन कॉनॉरच्या आईला जॉनच्या जन्मा आगोदर लक्ष्य केले जाते. या भागात अरनॉल्ड श्वार्जनेगर खलनायकाच्या भूमिकेत असतो. दुस‍ऱ्या भागात जॉन लहान असताना त्याच्यावर हल्ला होतो. यावेळेस अरनॉल्ड रक्षकाच्या भूमिकेत दाखवला आहे. तिसऱ्या भागात जॉन मोठ्या झाल्यावर त्याला पुन्हा टर्मिनेटर पासून वाचवण्याचे काम अरनॉल्डकडून होते. +ही चित्रपट शृंखला अरनॉल्ड श्वार्जनेगर साठी मैलाचा दगड ठरली. या चित्रपटाने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तसेच ऍकशन चित्रपटांना या चित्रपटाने ग्राफिक्सच्या रूपाने नवीन पायंडा घालून दिला. +चित्रपटाचे भाग diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2485.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..264e6c3ed0e9b9a70df64f6995aa561640d6dd38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2485.txt @@ -0,0 +1,4 @@ + काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक + टांझानिया + झाम्बिया +टांजानिका सरोवर हे आफ्रिकेतील एक भव्य सरोवर आहे. टांजानिका सरोवर पाण्याच्या घनफळाच्या दृष्टीने जगातील दुसरे सर्वात मोठे तसेच दुसरे सर्वात खोल सरोवर आहे. हे सरोवर बुरुंडी, डी.आर. कॉंगो, टांझानिया व झाम्बिया ह्या चार देशांमध्ये वाटले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2525.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2525.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd0985c0860d7b9bf38018f003d826f4f4e3cf01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2525.txt @@ -0,0 +1,2 @@ +टाइम्स स्क्वेअर हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील मध्यवर्ती भाग आहे. मिडटाउन मॅनहॅटनमध्ये असलेला हा चौक पर्यटन, व्यवसाय आणि मनोरंजनाचे मोठे केन्द्र आहे. टाइम्स स्क्वेअरचा केन्द्रबिंदू ब्रॉडवे आणि सेव्हेन्थ ॲव्हेन्यू असला तरी फॉर्टी सेकंड ते फॉर्टी सेव्हेन्थ स्ट्रीट पर्यंतचा भाग यात समाविष्ट होतो. ब्रॉडवे मनोरंजन प्रभाग येथून जवळ आहे. +टाइम्स स्क्वेअरमधून रोज सुमारे ३,३०,००० लोक ये-जा करतात. यातील बव्हंश पर्यटक असतात. गर्दीच्या दिवशी ४,६०,००० पर्यंत लोक येथे येतात. वर्षाकाठी ५ कोटी लोक या चौकास भेट देतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2526.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c615d6db63f74e29c6da8e618625037e9094ccee --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2526.txt @@ -0,0 +1,2 @@ +टाईन व वेयर हा उत्तर इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे. न्यूकॅसल हे मोठे शहर ह्याच काउंटीमध्ये आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2537.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e729d722d3be47566e217a1666e5e7f64da28003 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2537.txt @@ -0,0 +1 @@ +टाइम्स समूह (बेनेट कोलमन अँड कंपनी) ही भारत देशातील सर्वात मोठ्या संचार माध्यम कंपन्यांपैकी एक आहे. टाइम्स समूहाची मालकी जैन खाजगी कुटुंबाकडे असून सध्या ११,००० लोक येथे काम करतात. १८३८ साली मुंबईमध्ये स्थापन झालेल्या टाइम्स समूहाची एकूण मिळकत ७५ अब्ज रूपयांहून अधिक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2540.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e306ee266fd1468c0d09aaf2e712397ce7d69b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2540.txt @@ -0,0 +1 @@ +ट्राउझर्स हा कमरेखाली घालायचा वस्त्रप्रकार आहे. पूर्वी फक्त पाष्चात्य पुरूष घालीत असलेला, हा वस्त्रप्रकार स्त्रीया ही घालतात तसेच हा आता जगभरात घातला जातो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2546.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2546.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1933cef953f87e298c77d282ac53cdf68fdb238a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2546.txt @@ -0,0 +1 @@ +टाउन्सव्हिल ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलंड प्रांतातील शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2557.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be99fe06505882dc8d6e829fa7f4db5498c28c44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2557.txt @@ -0,0 +1,2 @@ +स्रोत:गूगल मॅप्स, 51153 Mumbai-Bhusawal Passenger Indiarailinfo,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५९०१४ सुरत पॅसेंजरचे वेळापत्रक,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५२१२१ पाचोरा-जामनेर नॅरोगेज पॅसेंजरचे वेळापत्रइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५११५ चाळीसगांव-धुळे मिश्र पॅसेंजरचे वेळापत्रकइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५१४०२ मनमाड-पुणे पॅसेंजरचे वेळापत्रक +टाकरखेडे रेल्वे स्थानक भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर पाच पॅसेंजर गाड्या थांबतात.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2592.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2814c3f27f7ecc0076bd9fecd2d5b0fcb5c104ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2592.txt @@ -0,0 +1,2 @@ + टाकळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2594.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ed869cf274a213a076ea5bf5045481fc7de4a56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2594.txt @@ -0,0 +1,2 @@ +टाकळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2625.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0daaca1707c0e7e34aefb5123088735e34d0106d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2625.txt @@ -0,0 +1,17 @@ +टाकवडे हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्यातील शिरोळ तालुक्यातील गाव आहे. +हे १०२६.२६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १८५९ कुटुंबे व एकूण ८७३५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर इचलकरंजी ५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४४५८ पुरुष आणि ४२७७ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १२०८ असून अनुसूचित जमातीचे २५६ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६७३४७ [1] आहे. +शिरोळ पंचगंगा नदीवर वसलेले आहे. +गावात नऊ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, चार शासकीय प्राथमिक शाळा व एक खाजगी प्राथमिक शाळा आहे. गावात दोन शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा व एक खाजगी कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. गावात एक शासकीय माध्यमिक शाळा व एक शासकीय उच्च माध्यमिक शाळा आहे. +गावात १ सामूहिक आरोग्य केंद्र आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. गावात १ प्रसूति व बालकल्याण केंद्र आहे. गावात १ क्षयरोग उपचार केंद्र आहे. सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात १ कुटुंबकल्याण केंद्र आहे. +गावात एक निवासी बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. +गावात १ एमबीबीएस पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. +गावात १ औषधाचे दुकान आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा आहे. +गावात उघडी गटारव्यवस्था आहे. सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. गावात उपपोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील उपपोस्ट ऑफिस १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात पोस्ट व तार ऑफिस उपलब्ध आहे. गावाचा पिन कोड ४१६१२१ आहे. गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. गावात खाजगी कूरियर उपलब्ध आहे. गावात शासकीय बससेवा उपलब्ध आहे. सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात व्यापारी बँक उपलब्ध आहे. गावात सहकारी बँकउपलब्ध आहे. गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. गावात मंडया / कायमचे बाजार उपलब्ध आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध आहे. गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. गावात समाज भवन (दूरचित्रवाणी सह/शिवाय) उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक ग्रंथालय, सार्वजनिक वाचनालय व वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र व जन्म-मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +प्रतिदिवस १८ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +टाकवडे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +टाकवडे या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते : भात,गहू,कडधान्ये diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2628.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e2e26e2d89e6c98f3ddcf62a2b8d605708b7078 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2628.txt @@ -0,0 +1,2 @@ +टाकवे खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2631.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05ae5fda7d6035b1276e2aa3effeebbbe8de81f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2631.txt @@ -0,0 +1,2 @@ + टाकाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2646.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72b9426223648b7dbc1ef5599df971ebff422ba7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2646.txt @@ -0,0 +1,2 @@ +टाकेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2657.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e42294aeb2a758deef86b0148bcd8fde46db7f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2657.txt @@ -0,0 +1,11 @@ +मुंबई, भारत +टाटा स्टील (बीएसई.: 500470) भारतातील स्टीलउत्पादक कंपनी आहे. +याचे पूर्वीचे नाव टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड किंवा टिस्को होते. पूर्वी टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी, टाटा स्टील ही जगातील सर्वोच्च स्टील उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे ज्याची वार्षिक ३४ दशलक्ष टन वार्षिक क्रूड स्टील क्षमता आहे. हे जगातील सर्वात भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण पोलाद उत्पादकांपैकी एक आहे, ज्याचे जगभरात ऑपरेशन्स आणि व्यावसायिक उपस्थिती आहे. समूहाने ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात US$ १९.७ बिलियनची एकत्रित उलाढाल नोंदवली. स्टील प्राधिकरणानंतर १३ दशलक्ष टन वार्षिक क्षमता असलेली ही भारतातील दुसरी सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. +टाटा स्टील भारत, नेदरलँड्स आणि युनायटेड किंगडममध्ये प्रमुख ऑपरेशन्ससह २६ देशांमध्ये कार्यरत आहे आणि सुमारे ८०,५०० लोकांना रोजगार देते. त्याचा सर्वात मोठा प्लांट (१० MTPA क्षमता) जमशेदपूर, झारखंड येथे आहे. २००७ मध्ये, टाटा स्टीलने यूके स्थित पोलाद निर्माता कंपनी कोरस विकत घेतली. २०१४ फॉर्च्यून ग्लोबल ५०० च्या रँकिंगमध्ये जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेशन्समध्ये ते ४८६ व्या स्थानावर होते. ब्रँड फायनान्सनुसार २०१३चा हा सातवा सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँड होता. +जुलै २०१९ मध्ये टाटा स्टील कलिंगनगरचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल लाइटहाऊस नेटवर्कच्या यादीत समावेश करण्यात आला. +ग्रेट प्लेस टू वर्क द्वारे टाटा स्टीलला उत्पादन २०२२ मधील भारतातील सर्वोत्कृष्ट कार्यस्थळांमध्ये ओळखले गेले आहे. ही मान्यता पाचव्यांदा प्राप्त झाली आहे, उच्च-विश्वास, सचोटी, वाढ आणि कर्मचाऱ्यांची काळजी या संस्कृतीला चालना देण्यावर कंपनीचे सतत लक्ष केंद्रित करते. टाटा स्टील आपल्या LGBTQ कर्मचाऱ्यांसाठी देखील सर्वसमावेशक आहे आणि नवीन HR पॉलिसी अंतर्गत त्यांच्या LGBTQ कर्मचाऱ्यांच्या भागीदारांसाठी आरोग्य विमा लाभ देखील प्रदान करते. +टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना जमशेटजी नुसेरवानजी टाटा यांनी केली आणि २६ ऑगस्ट १९०७ रोजी सर दोराबजी टाटा यांनी स्थापना केली. TISCO ने १९११ मध्ये पिग आयर्न उत्पादन सुरू केले आणि जमशेदजींच्या टाटा समूहाची शाखा म्हणून १९१२ मध्ये स्टीलचे उत्पादन सुरू केले. १६ फेब्रुवारी १९१२ रोजी पहिले स्टील पिंड तयार करण्यात आले. पहिल्या महायुद्धादरम्यान (१९१४-१९१८) कंपनीने वेगाने प्रगती केली. +१९२० मध्ये, टाटा आयर्न अँड स्टील कंपनीने टिनप्लेट तयार करण्यासाठी तत्कालीन बर्मा शेलसह संयुक्त उपक्रम म्हणून द टिनप्लेट कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना केली. TCIL ही आता टाटा टिनप्लेट आहे आणि तिचा भारतातील ७०% बाजार हिस्सा आहे. +१९३९ पर्यंत, ते ब्रिटिश साम्राज्यातील सर्वात मोठे स्टील प्लांट चालवत होते. कंपनीने १९५१ मध्ये एक प्रमुख आधुनिकीकरण आणि विस्तार कार्यक्रम सुरू केला. नंतर, १९५८ मध्ये, २ दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष (MTPA) प्रकल्पावर श्रेणीसुधारित करण्यात आला. १९७० पर्यंत, कंपनीने जमशेदपूर येथे सुमारे ४०,००० लोकांना रोजगार दिला आणि शेजारच्या कोळसा खाणींमध्ये आणखी २०,००० लोकांना रोजगार दिला. +१९७१ मध्ये आणि १९७९ मध्ये कंपनीचे राष्ट्रीयीकरण असे दोन प्रयत्न झाले. दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले. १९७१ मध्ये इंदिरा गांधींच्या राजवटीने कंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. १९७९ मध्ये जनता पक्षाच्या राजवटीत (१९७७-७९), TISCO (आता टाटा स्टील)चे राष्ट्रीयीकरण करायचे होते. नंतर उद्योगमंत्री जॉर्ज फर्नांडिस, बिजू पटनायक यांच्या प्रेरणेने, पोलाद मंत्री यांनी राष्ट्रीयीकरणाची धमकी दिली, परंतु युनियनच्या विरोधामुळे हे पाऊल अयशस्वी झाले. +१९९० मध्ये, कंपनीने विस्तार करण्यास सुरुवात केली, आणि न्यू यॉर्कमध्ये टाटा इंक.ची उपकंपनी स्थापन केली. कंपनीने २००५ मध्ये तिचे नाव TISCO वरून बदलून टाटा स्टील लिमिटेड असे केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2664.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8889cf43c9b820bcd30a1a0eae99fe392d830969 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2664.txt @@ -0,0 +1,2 @@ +टाटा इंडिगो हे टाटा मोटर्स या कंपनीचे कॉम्पॅक्ट प्रकारचे लोकप्रिय वाहन आहे. +टाटा इंडिगो मांझा टाटा इंडिगोची सुधारलेली आवृत्ती आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2675.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf650561687a37cfd903fa343d39489d97cd1fcd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2675.txt @@ -0,0 +1,14 @@ +एर इंडिया ही भारत देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगो व जेट एअरवेज खालोखाल एर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी असून ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. एर इंडियाचे भारतातील चारही महानगरांमध्ये हब असून इतर अनेक शहरांमध्ये देखील मोठे तळ आहेत. +एके काळी भारतीय उपखंडामधील सर्वात मोठी विमानकंपनी असलेल्या एर इंडियाचा एकूण वाहतूकीमध्ये ६० टक्के वाटा होता. परंतु सरकारी गैरवापर व अनास्था, आर्थिक संकटे, युनियन समस्या इत्यादींनी ग्रासलेली एर इंडिया हळूहळू इतर खाजगी स्पर्धकांच्या तुलनेत मागे पडत गेली. सप्टेंबर २००७ ते मे २०११ दरम्यान भारतीय विमानवाहतूकीमधील एर इंडियाचा वाटा १९.२ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर घसरला. २०११ मध्ये भारत सरकारने एर इंडियाची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना केली व तिला आर्थिक संकटामधून बाहेर काढले. ह्याच वर्षी इंडियन एरलाइन्सला एर इंडियामध्ये विलीन करण्यात आले. त्यानंतर प्रगतीपथावर असलेल्या एर इंडियाच्या आर्थिक तोट्यामध्ये लक्षणीय घट होत आहे. २०१४ मध्ये एर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमानसंघटनेमध्ये प्रवेश मिळाला. +२०२२मध्ये टाटा उद्योगसमूहाने ही कंपनी विकत घेतली. +प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जे.आर.डी. टाटा ह्यांनी १९३२ साली टाटा सन्स नावाची कंपनी स्थापन केली. एप्रिल १९३२ मध्ये टाटांना ब्रिटिश सरकारने हवाईमार्गाने टपाल वाहतूक करण्याचे कंत्राट दिले. १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटांनी एक टपालविमान कराचीहून अहमदाबादमार्गे मुंबईच्या जुहू विमानतळावर स्वतः चालवत आणले. टाटा एरलाइन्सकडे सुरुवातीला केवळ दोन विमाने व एक वैमानिक होता. सुरुवातीच्या काळात कराची ते मद्रास दरम्यान टपालसेवा पुरवली जात असे. त्या वर्षी टाटांना टपालवाहतूकीमधून ६०,००० फायदा झाला. १९३७ सालापर्यंत हा फायदा ६ लाखांपर्यंत पोचला होता. +दुसऱ्या महायुद्धानंतर २६ जुलै १९४६ रोजी टाटा एरलाइन्सचे नाव बदलून एर इंडिया ठेवण्यात आले व ती एक सार्वजनिक कंपनी बनली. स्वातंत्र्यानंतर १९४८ साली भारत सरकारने एर इंडियाचे ४९ टक्के समभाग विकत घेतले व त्याबदल्यात एर इंडियाला आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची परवानगी दिली. ८ जून १९४८ रोजी एर इंडियाची मुंबईहून कैरो व जिनिव्हामार्गे लंडन हीथ्रो ही पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरू केली गेली व १९५० साली नैरोबी सेवा सुरू झाली. २५ ऑगस्ट १९५३ रोजी भारत सरकारने एर इंडियामधील आपली गुंतवणूक वाढवली व बहुसंख्य भागीदारी प्रस्थापित केली ज्यामुळे एर इंडिया सरकारी कंपनी बनली. एर इंडियाचे अधिकृत नाव बदलून एर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड असे ठेवण्यात आले. ह्याच वर्षी इंडियन एरलाइन्सची स्थापना करण्यात आली व एर इंडियाची सर्व देशांतर्गत विमानसेवा इंडियन एरलाइन्सकडे वळवली गेली. +२१ फेब्रुवारी १९६० रोजी बोइंग कंपनीचे ७०७ विमान विकत घेऊन जेट विमान ताफ्यामध्ये आणणारी एर इंडिया ही आशियामधील पहिली विमानकंपनी बनली. १४ मे १९६० रोजी एर इंडियाने लंडनमार्गे न्यू यॉर्कच्या जे.एफ.के. विमानतळापर्यंत प्रवासी सेवा सुरू केली. १९६२ मध्ये कंपनीचे नाव पुन्हा बदलून संक्षिप्तपणे एर इंडिया ठेवले गेले. १९७१ मध्ये एर इंडियाने बोइंग ७४७ हे जंबो विमान आपल्या ताफ्यामध्ये सामील केले तर १९८६ मध्ये एरबस ए-३१० हे विमान घेतले. १९९३ मध्ये एर इंडियाने दिल्ली ते न्यू यॉर्क ही विनाथांबा सेवा सुरू केली तर १९९६ मध्ये शिकागोच्या ओ'हेअर विमानतळापर्यंत सेवा चालू झाली. +१९९८ साली अटलबिहारी वाजपेयींचे मंत्रीमंडळ सत्तेवर आल्यानंतर एर इंडियाच्या खाजगीकरणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला. परंतु २००१मध्ये सिंगापूर एरलाइन्ससोबत वाटाघाटी फिस्कटल्यानंतर खाजगीकरणाचे प्रयत्न थंडावले. ह्यादरम्यान एर इंडियाने शांघाय, न्यूअर्क, लॉस एंजेल्स, वॉशिंग्टन इत्यादी अनेक मोठ्या विमानतळांवर सेवा चालू केल्या. परंतु वक्तशीरपणा, टापटीप, व्यावसायिकता इत्यादी बाबींमध्ये सातत्याने अपयशी ठरत राहिलेल्या एर इंडियाची पीछेहाट चालूच राहिली. २००६-०७ मध्ये एर इंडिया व इंडियन एरलाइन्स ह्यांचा एकत्रित तोटा तब्बल ७.७ अब्ज इतका होता. ह्या दोन्ही कंपन्यांचे चुकीच्या वेळी करण्यात आलेले एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर मार्च २००९मध्ये हा तोटा ७७ अब्जांवर पोचला व कंपनी बंद पडण्याचे संकट उभे राहिले. जून ते ऑगस्ट २०११ ह्या ती महिन्यांदरम्यान एर इंडियाकडे कर्मचारी व वैमानिकांचा पगार तसेच कर्जावरील व्याजाची परतफेड करण्यासाठी देखील निधी नव्हता. भारत सरकारने एप्रिल २००९मध्ये ३२ अब्ज तर मार्च २०१२ मध्ये ६७.५ अब्ज इतकी मदत केली. एर इंडियाच्या आर्थिक पुनर्रचनेचे अनेक आखाडे बनवले गेले ज्यांमधील अनेक उपक्रम आजही चालू आहेत. २०१२ मधील एका सरकारी अहवालामध्ये एर इंडियाचे अंशतः खाजगीकरण केले जावे असा प्रस्ताव मांडण्यात आला. आर्थिक तूट भरून काढण्याकरिता एर इंडियाने आपल्या ताफ्यामधील अनेक विमाने विकली व पुन्हा भाड्याने घेतली. +मार्च २०१३ मध्ये ६ वर्षांच्या कालावधीनंतर एर इंडियाने आर्थिक सुधारणा दाखवली. २०१३-१४ वित्तीय वर्षादरम्यान एर इंडियाचा तोटा ४४ टक्क्यांनी घटला असून मिळकतीमध्ये २० टक्यांनी वाढ झाली आहे. +एर इंडिया लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी एर इंडियाची पालक कंपनी आहे. फेब्रुवारी २०११ मध्ये एर इंडिया व इंडियन एरलाइन्सचे एकत्रीकरण झाल्यानंतर एर इंडिया लिमिटेडच्या अधिपत्याखाली केवळ ३ कंपन्या आहेत. +एर इंडियाचे मुख्यालय नवी दिल्लीच्या इंडियन एरलाइन्स हाउस येथे आहे. २०१३ पर्यंत हे मुख्यालय मुंबईच्या मरीन ड्राइव्हवरील एअर इंडिया बिल्डिंग ह्या प्रसिद्ध २३ मजली इमारतीमध्ये होते. १९७४ साली बांधून झालेली एर इंडिया बिल्डिंग एस्कलेटरचा वापर करणारी भारतामधील पहिली इमारत होती. +१९९६ साली इंडियन एरलाइन्सची अलायन्स एर ही कमी दरात वाहतूक पुरवणारी उपकंपनी स्थापन केली गेली. एर इंडिया व इंडियन एरलाइन्सचे एकत्रीकरण झाल्यानंतर अलायन्स एरचे नाव बदलून एर इंडिया रीजनल असे ठेवले गेले. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हब असणारी एर इंडिया रीजनल भारतातील २५ शहरांना सेवा पुरवते. सद्य घटकेला एर इंडिया रीजनलच्या ताफ्यात ३ ए.टी.आर. ४२ तर २ बोम्बार्डिये सीआरजे७०० विमाने आहेत व ८ ए.टी.आर. ७२ विमानांची ऑर्डर दिलेली आहे. +२००४ साली स्थापन झालेली एर इंडिया एक्सप्रेस ही एर इंडियाची कमी दरात वाहतूक पुरवणारी उपकंपनी असून ती प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये कार्यरत आहे. ही कंपनी प्रामुख्याने मध्य पूर्व व आग्नेय आशियामधील शहरांसाठी दर आठवड्याला सुमारे १०० सेवा पुरवते. +१९५४ साली स्थापन झालेली एर इंडिया कार्गो ही आशियामधील सर्वात पहिली मालवाहू विमानकंपनी होती. एर इंडिया कार्गोकडे ६ विमाने होती व भारताच्या अनेक शहरांमध्ये ती मालवाहतूक करत असे. २०१२ साली एर इंडियाच्या पुनर्रचनेदरम्यान एर इंडिया कार्गो बंद करण्यात आली. +सध्या एर इंडिया भारतामधील ६० तर ऑस्ट्रेलिया, आशिया, युरोप व उत्तर अमेरिका खंडांमधील ३१ शहरांमध्ये विमानसेवा पुरवते. लहान पल्ल्याच्या देशांतर्गत सेवेसाठी एरबस ए-३२० शृंखलेमधील विमाने वापरली जातात. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी एर इंडिया प्रामुख्याने बोइंग ७७७ विमाने वापरते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2720.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d4a1660a342c24f422f3bccdcb6ff9d685315e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2720.txt @@ -0,0 +1 @@ +टाटा सिएरा भारताच्या टाटा मोटर्स कंपनीद्वारा उत्पादित चारचाकी वाहन आहे. हे वाहन बहुउद्देशीय वाहन या प्रकारात मोडते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2745.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e14d0a210bb9c481e449618399ca9c66027aec27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2745.txt @@ -0,0 +1,3 @@ +ऑक्टोबर ६, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) +विल्यम जोसेफ बिल टायगर ओ'रायली (डिसेंबर २०, इ.स. १९०५:व्हाइट क्लिफ्स, न्यू साउथ वेल्स - ऑक्टोबर ६, इ.स. १९९२:सिडनी, ऑस्ट्रेलिया) हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2747.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4d7a72acbd57dbe2a5c22a58d89c202bd2fd681 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2747.txt @@ -0,0 +1 @@ +एल्ड्रिक टॉंट टायगर वूड्स (डिसेंबर ३०, इ.स. १९७५ - ) हा अमेरिकेचा गोल्फ खेळाडू आहे. दोन वर्षांचा असताना त्याने गोल्फ खेळण्यास प्रारंभ केला. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या टायगरने आत्तापर्यंत ९७ विजेतेपद मिळवले आहे. त्यात पीजीए टूर मधील ७१ विजेतेपदांचा समावेश आहे. द मास्टर्स, यु.एस. ओपन, द ओपन आणि पीजीए चॅंपियनशिप या प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकून कारकीर्द स्लॅम पूर्ती करणारा टायगर हा सर्वांत कमी वयाचा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2751.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..596579d71f47099b642bc37a58f95fc458844ab6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2751.txt @@ -0,0 +1,5 @@ + +टायटन (रोमन: Titan ; ग्रीक: Τῑτάν) हा शनीचा सर्वांत मोठा उपग्रह असून नैसर्गिक उपग्रहांमध्ये घन वातावरण असणारा एकमेव उपग्रह आहे. १६५५ साली ख्रिस्तियान ह्युजेन्स या डच खगोलशास्त्रज्ञाने हा उपग्रह शोधला. टायटनवरील वातावरण थंड, म्हणजे उणे १७९ अंश सेंटिग्रेड तापमानाचे आहे. त्याचा स्वतःभोवती फिरण्याचा परिवलन काळ आणि शनीभोवती फिरण्याचा परिभ्रमण काळ सारखाच, म्हणजे १६ दिवसांचा आहे. टायटनवर पाण्याऐवजी मिथेन आणि इथेनच्या रूपात द्रवरूप कर्बोदकांचे अस्तित्व आढळते. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2775.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7085de26ec55b70bbe349420043208ee14f954c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2775.txt @@ -0,0 +1,2 @@ +चक्रीवादळ हैयान (इंग्लिश: Super Typhoon Haiyan, सुपर टायफून हैयान; फिलिपाइन्समध्ये टायफून योलांडा) हे प्रशांत महासागरातील इ.स. २०१३ साली तयार झालेले एक चक्रीवादळ आहे. हे २०१३ मोसमातील १३वे नामांकित चक्रीवादळ असून आत्तापर्यंत झालेल्या सगळ्यां प्रचंड चक्रीवादळांतील एक आहे. +हे वादळ कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्वरूपात नोव्हेंबर २, इ.स. २०१३च्या सुमारास पोहनपैजवळ तयार झाले. तेथून पश्चिमेकडे सरकत हे वादळ नोव्हेंबर ९ रोजी फिलिपाइन्सवर धडकले. तोपर्यंत त्याला सुपर टायफूनचा दर्जा दिला गेलेला होता. फिलिपाइन्सच्या घीवान शहराजवळ जमिनीवर येताना या वादळात ताशी ३१५ किमी (१९५ मैल प्रतितास) वेगाचे वारे होते. शेकडो मृत्यूंना कारणीभूत ठरल्यावर हे वादळ फिलिपाइन्सच्या आरपार दक्षिण चीन समुद्रात घुसले आणि तेथून मकाऊ, व्हियेतनाम आणि चीनकडे सरकले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2782.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f17a21445c5bedef789e7a66f3164a0774250725 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2782.txt @@ -0,0 +1 @@ +टायर फिनीशिया या प्राचीन राष्ट्रातील (सध्याचे लेबेनॉन) एक बंदर आणि महत्त्वाचे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2787.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..776d26effbc1be96c8e6bc497b3869b5e382446c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2787.txt @@ -0,0 +1,3 @@ +टायरेल काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +टायरेल काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_28.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_28.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09d70d2b4cf5fd2d2d07d0b126d3bdbea4cc7639 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_28.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन्स्टन एटॉल किंवा कालामा एटॉल हे प्रशांत महासागरातील चार प्रवाळी बेटांचा समूह आहे. हा द्वीपसमूह होनोलुलुच्या नैऋत्येस १,३९० किमीवर असून १८५६पासून हा प्रदेश अमेरिकेच्या ताब्यात आहे. १९२६मध्ये स्थापन केलेले जॉन्स्टन एटॉल अभयारण्य या द्वीपसमूहातील सगळ्या बेटांभोवती आहे. येथे अमेरिकेचा सैनिकी तळ आहे परंतु इतर मनुष्यवस्ती नाही. +येथे अनेक प्रकारचे मासे, कासवे, सील, पक्षी व इतर प्राणी आढळतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2810.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54c3ed64254721726016d918ef0ec5bc972b2d20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2810.txt @@ -0,0 +1,2 @@ + +टारा लाय्न फॉक्स (जून १३, इ.स. १९९० - ) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2860.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2860.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2872.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6972809bffc1da48d7fa466f8abf3179ff08c528 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2872.txt @@ -0,0 +1,2 @@ + टिटवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2885.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3ad1af38897acc926e6636979b0eef4af3be60c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2885.txt @@ -0,0 +1,7 @@ + (Ti) (अणुक्रमांक २२) रासायनिक पदार्थ. +१७९१ साली इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ व खनिजशास्त्रज्ञ विल्यम ग्रेगॉर यांना एक नवा धातू मेनकॅनाइट खनिजात सापडला त्याव्रून त्यांनी त्याचे नाव मेनाकिन असे ठेवले. पुढे १७९५ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ मार्टिन हेन्रिक क्लॅपरॉथ यांना रुटाइलच्या खनिजात हा धातू सापडला. क्लॅपरॉथ यांना आधीच्या शोधाबद्दल काहीच माहीत नव्हते, त्यांनी त्याचा शास्त्रीय अभ्यास करून त्यास टायटॅनियम असे नाव दिले. क्लॅपरॉथ यांनाच टायटॅनियमच्या शोधाचे श्रेय दिले जाते. +त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी शुद्ध स्वरूपात टायटॅनियम मिळविण्याचे प्रयत्न केले. १८२३ साली इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ वोलॅस्टन यांना टायटॅनियमचे काही स्फटिके मिळविण्यात यश आले. तर १८२५ साली स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ व खनिजशास्त्रज्ञ बर्झेलियस यांनी पोटॅशियम फ्ल्युरोटायटॅनेट याचे सोडियमच्या सहाय्याने क्षपण करून प्रथमतः धातूरूप टायटॅनियम मिळविले. १८८५ साली रशियन रसायनशास्त्रज्ञ किरिलोव यांना धातूरूपातील शुद्ध टायटॅनियम मिळविता आले. त्यापुढील प्रयत्नात १८९५ साली फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री मॉइसन यांना ९८ % शुद्ध टायटॅनियम मिळविता आले. पण यापैकी एकही पदार्थ शुद्ध टायटॅनियम नव्हता. अशुद्धतेचे काही दशांश भाग जरी यात राहिले तर टायटॅनियम सहज तुटणारा, ठिसूळ आणि यांत्रिक कामास निरूपयोगी ठरतो. १९२५ साली डच रसायनशास्त्रज्ञ फॉन आर्केल आणि द बोअर यांनी टंग्स्टनच्या तप्त तारेवर टायटॅनियम टेट्राक्लोराईडचे विघटन करून अतिशुद्ध स्वरूपाचे टायटॅनियम मिळविले. +ताकदीबाबत टायटॅनियमला औद्योगिक धातूंमध्ये प्रतिस्पर्धी नाही असे म्हटले तरी ते चूक ठरणार नाही. टायटॅनियम हा एक अतिकठीण धातू आहे. ऍल्युमिनियमपेक्षा याची कठीणता १२ पट आणि लोखंड व तांब्यापेक्षा ४ पट अधिक आहे. त्यामुळे विमानामध्ये टायटॅनियमचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. विशेषतः विमानाची इंजिने टायटॅनियम धातू वापरून बनविली जातात त्यामुळे त्यांचे वजन तर कमी होतेच पण इंधनाची मोठी बचतही होते. उच्च तपमानाशी संबंधीत सर्वच क्षेत्रात टायटॅनियमचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. चुंबकीय गुणधर्माचा अभाव हे आणखी एक वैशिष्ट्य टायटॅनियमच्या अंगी आहे. विद्युतवाहकतेचा निकष तपासला आणि चांदीची विद्युतवाहकता जर १०० गृहीत धरली तर तांब्याची ९४, ऍल्युमिनियमची ५५, पारा आणि लोखंडाची २ भरेल तर टायटॅनियमची विद्युतवाहकता ०.३ ठरेल. +पृथ्वीवर टायटॅनियमचे जे प्रमाण आहे ते तांबे, जस्त, शिसे, सोने, चांदी, प्लॅटिनम, टंग्स्टन, पारा, क्रोमियम, मॉलिब्डेनम, बिस्मथ, ॲंटिमनी, निकेल आणि कथील यासह इतर काही धातूंच्या आणि खनिजांच्या एकत्रित प्रमाणापेक्षाही अधिक आहे. तर ज्या खनिजांमध्ये डायऑक्साइड्च्या स्वरूपात किंवा टायटॅनिक आम्लाच्या स्वरूपात टायटॅनियम आढळते असे ७० च्या वर प्रकार उपलब्ध आहेत. टायटॅनियम खनिज आढळणारी जगात एकूण १५० च्या वर ठिकाणे आहेत. +घड्याळे, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिकच्या असंख्य वस्तु, मोटारी, विमाने, रेल्वे, मेट्रो, हाड मोडल्यावर शस्त्रक्रिया करून हाड जोडण्यासाठी अशा सर्व ठिकाणी टायटॅनियम धातू वापरला जातो. +ग्रीक पुराणकथेनुसार पृथ्वी पुत्र टायटन याच्या नावावरून या धातूस टायटॅनियम नाव देण्यात आले. याला आधुनिक जगाचा धातू असेही म्हटले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2907.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7edc0c628e6971d817636aaee47c2496f4ab41c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2907.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॉन्फिडन्स टिनोटेंडा मुटोंबोडझी (२१ डिसेंबर, १९९०:हरारे, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] +हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक-गूगली गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2911.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f132c1514d9f8cfb0f6237bed28a8ee7d7d11b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2911.txt @@ -0,0 +1,2 @@ +सिबली जॉन टिप स्नूक (फेब्रुवारी १, इ.स. १८८१ - ऑगस्ट १४, इ.स. १९६६) हा  दक्षिण आफ्रिकाकडून कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. याने पाच सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2936.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40128ba89a9e5af63387c614b6ea383b36692ad7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2936.txt @@ -0,0 +1,3 @@ +टिमोथी ॲलन डिक तथा टिम ॲलन (१३ जून, १९५३:डेन्व्हर, कॉलोराडो, अमेरिका - ) हा अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता आणि लेखक आहे. याने टॉय स्टोरी चित्रपटशृंखलेत बझ लाइटइयरला आवाज दिलेला आहे. याशिवाय ॲलनने सांता क्लॉझ चित्रपटशृंखलेसह ३०पेक्षा जास्त चित्रपटांतून कामे केली. +ॲलनने होम इंप्रूव्हमेंट या दूरचित्रवाणी मालिकेत टिम द टूलमॅन टेलर आणि लास्ट मॅन स्टॅंडिंग या मालिकेत माइक बॅक्सटरच्या मध्यवर्ती भूमिका केल्या. +ॲलनला गोल्डन ग्लोब आणि एमी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2949.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1aba7957501a7f053c61e805662dc97f806717c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2949.txt @@ -0,0 +1,4 @@ +१६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +टिमोथी डेव्हिड टिम पेन (८ डिसेंबर, १९८४:होबार्ट, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +पेनने १३ जुलै, २०१० रोजी  पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नोव्हेंर २०११मध्ये बोटाला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर पडला. त्यांनतर ऑस्ट्रेलियाच्या ७६ कसोटी सामन्यांमध्ये न खेळलेल्या पेनला नोव्हेंबर २०१७मध्ये पुन्हा संघात स्थान मिळाले. २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना संघनायक स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संघातील खेळाडूला चेंडूत अफरातफर करण्यास उद्युक्त केल्यामुळे त्या पदांवरून पायउतार व्हावे लागले तेव्हा पेनला काळजीवाहू संघनायक करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2959.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7ae519a165b4b09ee5e69962c148e623e18cf98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2959.txt @@ -0,0 +1,6 @@ +१३ नोव्हेंबर, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +टिमोथी जेम्स मर्टाघ (२ ऑगस्ट, इ.स. १९८१:लॅंबेथ, लंडन, इंग्लंड - ) हा  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_296.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a48f0d8651546956057e4418627188ceb191fa9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_296.txt @@ -0,0 +1,5 @@ +जनरल जॉर्ज स्मिथ पॅटन कनिष्ठ (११ नोव्हेंबर, इ.स. १८८५:सान गॅब्रियेल, कॅलिफोर्निया, अमेरिका - २१ डिसेंबर, इ.स. १९४५:हायडेलबर्ग, जर्मनी) हा अमेरिकेचा सैन्याधिकारी होता. याने दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेच्या सैन्याचे सिसिली, फ्रांस, जर्मनी आणि युरोपमधील इतर रणांगणांवर नेतृत्व केले. +पॅटनने १९४२मध्ये ऑपरेशन टॉर्च या मोहीमेदरम्यान कॅसाब्लांका शहरावर चढाई केली. त्यावेळी हतबल झालेल्या अमेरिकन सैनिकांना त्याने आपल्या भाषणातून आणि कर्तृत्त्वातून कित्ता दिला व चढाई सफल केली. त्यानंतर अमेरिकेचे सातवे सैन्याचे नेतृत्व करी त्याने सिसिली काबीज केले. जून १९४४मध्ये त्याने आपले सैन्य घेउन फ्रांस पार केले आणि बॅटल ऑफ द बल्ज या घनघोर लढाईत अडकून पडलेल्या अमेरिकन सैन्याची सुटका केली. +युद्ध संपल्यानंतर वाहनअपघातात जखमी झाल्याने पॅटन हायडेलबर्ग येथे मृत्यू पावला. +अमेरिकेच्या सैन्याने १९५० ते १९९० दरम्यान तयार केलेल्या चार प्रकारच्या रणगाड्यांना पॅटनचे नाव दिले होते. +याचा मुलगा जॉर्ज एस. पॅटन हा सुद्धा अमेरिकन सैन्यात अधिकारी होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2969.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e5c8fe837f45ec0d79011b971201f09d621ebef --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2969.txt @@ -0,0 +1 @@ +टिमोथी ब्लेक रॉबिन्सन (जन्म २८ एप्रिल २००२) हा न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_297.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_297.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2975.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d614f62f27b420fe4c392cc3ca7e8bf30ed235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_2975.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे २, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_300.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca9daf52777e0d3b2bacaf8d03456e3eab809371 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_300.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉर्ज हर्बर्ट हर्स्ट (सप्टेंबर ७, इ.स. १८७१ - मे १०, इ.स. १९५४) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3018.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3018.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3020.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..087f1a070481a5f69aabdab4d7ffde10fdd770ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3020.txt @@ -0,0 +1,2 @@ +टिमोथी मायकल केन (इंग्लिश: Timothy Michael "Tim" Kaine, जन्म: २२ जून १९४९) हा एक अमेरिकन वकील, राजकारणी व विद्यमान सेनेटर आहे. २००६ ते २०१० दरम्यान व्हर्जिनिया राज्याच्या राज्यपालपदावर असलेला केन २०१२ साली अमेरिकन सेनेटवर निवडून आला. नोव्हेंबर २०१६ मधील अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवार हिलरी क्लिंटनने उपाध्यक्षपदासाठी केनची निवड केली आहे. क्लिंटन-केन जोडगोळीचा सामना प्रामुख्याने रिपब्लिकन पक्षाच्या डॉनल्ड ट्रम्प-माइक पेन्स ह्या जोडीसोबत झाला. या निवडणुकीत क्लिंटन-केनला मताधिक्य मिळाले परंतु इलेक्टोरल कॉलेजमधील मतविभागणीत पराभव झाल्याने ट्रम्प-पेन्स हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष झाले. +मिनेसोटाच्या सेंट पॉल शहरात जन्मलेला व कॅन्सस सिटी महानगरात वाढलेला केन पेशाने वकील असून त्याने हार्वर्ड विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले. डेमोक्रॅटिक पक्षात केन मवाळ विचारांचा मानला जातो व त्याच्या राजकीय धोरणांची तुलना विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन ह्याच्यासोबत केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3068.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0fdbab641949a32d4cd45d8bd1b2146c64493ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3068.txt @@ -0,0 +1,3 @@ +तिरुमलै अनंतपिल्लै शेखर. +जुलै १५, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3073.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae4a93c53ec649f8fa0be51c495bd855fb19dcf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3073.txt @@ -0,0 +1 @@ +तिरुमकुडालु नरसीपूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघात असून जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3078.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfc0f6bafc96b22353ff555cf3ea2307c8dac04e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3078.txt @@ -0,0 +1,5 @@ +तंगातुरी मनेम्मा (१९४२–२०१८) ह्या आंध्र प्रदेशमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राजकारणी होत्या. त्या ८व्या आणि ९व्या लोकसभेच्या सदस्य होत्या. +टी. मनेम्मा यांचा जन्म २९ एप्रिल १९४२ रोजी हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील के. शंकर रेड्डी होते. त्यांनी मारवाडी हिंदी विद्यालय, चादर घाट येथून मॅट्रिक पूर्ण केले.[१] +भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या अधिकृत उमेदवार म्हणून, टी. मनेम्मा यांना १,८२,८६१ मते मिळाली. १९८६ मध्ये त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला.[२] त्यांनी ८ व्या लोकसभेत सिकंदराबादचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी सदन समितीच्या सदस्याशिवाय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सल्लागार समितीवर काम केले.[१] +1989 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान, टी. मनेम्मा यांनी जनता दलाच्या उमेदवाराचा १,४७,६०१ मतांच्या फरकाने पराभव करून आपली जागा राखली.[३] संसदेतील त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण सल्लागार समितीसह सदनाच्या बैठकीतील सदस्यांच्या अनुपस्थितीवरील समितीवर काम केले.[१] २००८ मध्ये त्यांनी मुशीराबाद विधानसभेची पोटनिवडणूक जिंकली.[४] +मे १९६० मध्ये, टी मानेम्माने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी तंगुतुरी अंजय्या यांच्याशी लग्न केले. जे नंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले.[५] त्यांना एक मुलगा आणि चार मुली झाल्या. ९ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता अपोलो हॉस्पिटल, ज्युबली हिल्स येथे आजारपणामुळे टी मानेम्मा यांचे निधन झाले.[६] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3088.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97b5af5d683c4cd660d11f680593376ae165b4e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3088.txt @@ -0,0 +1 @@ +टी.आर. पारिवेंदार हे भारतीय राजकारणी आहेत. हे पेरांबलुर मतदारसंघातून इंदीय जननायग कच्ची पक्षातर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3095.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbb0c8f2557030583035d0c48949e7cc016d28aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3095.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै १५, इ.स. २००६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3110.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fe1f98131141b6bfbf08a5b693a22c93b4513ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3110.txt @@ -0,0 +1,11 @@ + +तिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन तथा टी.एन. शेषन (जन्म : १५ डिसेंबर १९३२, - १० नोव्हेंबर २०१९) हे १९९० ते १९९६ या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी भारताच्या पूर्वीच्या निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरमार्ग व दोष दूर केले. उदाहरणार्थ, त्यांनी गैरप्रकार होत असलेल्या बिहार राज्याच्या निवडणुका चारवेळा रद्द केल्या. +शेषन यांना सन १९९६मध्ये उत्कृष्ट शासकीय सेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.1969 रोजी ते अणुऊर्जा आयोगाचे सचिव होते +(12 डिसें.1990 ते 11 डिसें.1996) ते 10 वे मुख्य निवडणूक आयुक्त होते +(1980 ते 1988) अंतरिक्ष मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव होते +सरडार सरोवत्व तेहरी धरण प्रकल्पास त्यांचा विरोध होता +1962 मध्ये मद्रास राज्याच्या वाहतूक विभागाचे संचालक +[१] + +(1) a heart full of burden +(2) the degeneration of india diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3148.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30573496f42dc78d675c15582e766851b78114e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3148.txt @@ -0,0 +1,6 @@ +टी.व्ही. अनुपमा (१७ ऑक्टोबर, इ.स. १९८६ - ) या केरळ राज्याच्या खाद्य सुरक्षा अधिकारी आहेत. या २०१४ पासून या पदावर आहेत. तेव्हापासून कीटनाशके आणि कीटनाशकयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गटांविरुद्ध त्यांनी मोहीम उघडून १५ महिन्यांत केरळमधला ७० टक्के भाजीपाला कीटनाशकमुक्त केला.[ संदर्भ हवा ] +अनुपमा या मूळच्या केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातल्या पोन्नानी गावच्या. वडील-केके बालसुब्रह्मण्यम (निधन - २००२); आई-गुरुवायुर देवस्थानात इंजिनिअर असलेल्या टी.व्ही. रमणी. +त्रिवेंद्रम येथे नोकरीत दाखल होण्यासाठी अनुपमा पोचल्या. त्यांचे सामान ट्रकमधून उतरवले जात होते. केवळ एक वाॅशिंग मशीन उतरवायचे बाकी असताना ट्क खाली करणाऱ्या हमालांच्या सीटू (CITU) संघटनेचा नेता बी. मुरली तेथे आला आणि म्हणाला की, 'कुणीही सामान उतरवले तरी, केरळच्या प्रचलित 'नोक्कू कूली' प्रथेप्रमाणे सामान खाली करण्याचे संपूर्ण भाडे मिळण्याचा हक्क त्याचा आहे. इतर कोणालाही पैसे देऊ नयेत.' अनुपमाबाईंनी विरोध केला, वादही घातला आणि त्या नेत्याला पैसे देण्यास नकार दिला. बी. मुरलीने धमक्या द्यायला सुरुवात केल्याबरोबर अनुपमाबाईंनी पोलीस बोलावले आणि त्याला अटक करवली. नोकरीची सुरुवात अशी वादळी झाली. +खाद्य सुरक्षा अधिकारी म्हणून काम करताना टी.व्ही अनुपमा यांनी केरळमधल्या शक्तिशाली पेस्टिसाईड लाॅबीशी झुंज घेतली. हळद, तांबडे तिखट, धणे पूड आणि अशा कित्येक मसाल्याच्या पदार्थांचे नमुने बाजारातून गोळा केले, दूषित मसाले विकणाऱ्यांवर पुन्हापुन्हा छापे घालून त्यांनी फक्त १५ महिन्यांत ७५० खटले कोर्टात दाखल केले, आणि कित्येक उत्पादकांना नेस्तनाबूत केले. केरळमधल्या तयार मसाले बनविणाऱ्या जगप्रसिद्ध निरापार कंपनीवर टी.व्ही. अनुपमा यांनी ३४ खटले दाखल केले. पैकी सहा खटल्यात त्या कंपनीला सोळा लाख रुपयांचा दंड केला. +मसाल्याचे हे नमुने गोळा करताना त्यांच्या लक्षात आले की केरळात येणारी सत्तर टक्के भाजी तमिळनाडू आणि कर्नाटकातून येते, आणि या सर्व भाज्यांवर कीटनाशकांचा मोठा थर असतो. हे समजल्यावर केरळी लोकांना धक्काच बसला. ही सर्व आयात बंद केल्यानंतर आता केरळात मोठ्या प्रमाणात भाज्या पिकवल्या जाऊ लागल्या आहेत. +निरापार कंपनीने, केरळ सरकारमधील अधिकाऱ्यांकडे व मंत्र्यांकडे अनुपमाबाईंची हकालपट्टी व्हावी अशी मागणी नोव्हेंबर २०१५ मध्ये केली आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3171.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be5b00ec4a0760f547ed9f01a1f069e3ce496e0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3171.txt @@ -0,0 +1,3 @@ +ठाणे जनता सहकारी बँक ( टीजेएसबी ) ही एक भारतीय मल्टिस्टेट सहकारी बँक आहे. या बँकेची स्थापना १९७२ रोजी झाली. इंडियन बँक्स असोसिएशनच्या वतीने २००९ वर्षांसाठीचा टेक्नॉलॉजी बँक ऑफ द इयर या पुरस्कारासाठी या बँकेची देशभरातील सर्व सहकारी बँकातून निवड करण्यात आली.[१] +देशातील पहिल्या पाच सहकारी बँकांत गणना होणाऱ्या टीजेएसबीने गुजरातमध्ये २०१२ साली प्रवेश केला असून बँकेच्या सूरत, बडोदा व अहमदाबाद येथे शाखा आहेत. २०१३ मे पर्यत बँकेच्या एकूण शाखांची संख्या ८१ आहे. गोवा येथे ३, बेळगाव येथे १, बंगलोर येथे १, व गुजरातेत ३ या द्वारे बँकेचे राज्याबाहेरील अस्तित्वही आहे.The banks business increased in leaps n bounds when in 21 at century a person named Mr Mandar Bhave joined this bank. +१ एप्रिल २0१२ ते ३१ मार्च २0१३ या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये बँकेने एकूण ८,७0९ कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. एकूण ठेवी ५,३0९ कोटींच्या असून कर्ज व्यवहार ३४00 कोटी रुपयांचा आहे.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3172.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cec9146cf87d945e4f229659f41388fca0e8c9c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3172.txt @@ -0,0 +1,7 @@ +छोटा कंठेरी चिखल्या किंवा कंठेरी चिलखा (शास्त्रीय नाव: Charadrius dubius, कॅरेड्रियस डूबियस ; इंग्लिश: Little Ringed Plover, लिटल रिंग्ड प्लोवर ;) हा टिट्टिभाद्य कुळातील छोट्या आकारमानाचा एक पक्षी आहे. याला मराठीत टीटवा, चुरकी, टिंबूल किंवा लहान तवी या नावांनीही ओळखतात. साधारण १७ सें.मी. आकारमानाचा हा पक्षी पाठीकडून मातकट-तपकिरी, पोटाकडून पांढरा, पाय पिवळे, जाड गोल डोक्याचा, कान आणि डोळ्यांभोवती गडद काळा भाग त्यात पिवळ्या रंगाची उठावदार चकती, विणीच्या काळात नराचा कंठ काळा असतो. यावरून याला छोटा कंठेरी चिखल्या असे नाव पडले. एरवी नराचा आणि मादीचा कंठ फिकट तपकिरी असतो. +याच्या रंग-आकारमानावरून किमान तीन उपजाती आहेत. + कंठेरी चिलख्याचा आवाज ऐका (सहाय्य·माहिती) +समुद्र किनारे, नद्या-तलावांचे किनारे, दलदली भाग येथे छोटा कंठेरी चिखल्या पक्षी हिमालयाच्या १ ते १.५ हजार मी. उंचीपर्यंत संपूर्ण भारतभर आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका येथेही आढळतो. +पाण्यातील आणि जमिनीवरील विविध कीटक हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे. +मुख्यत्वे मार्च ते मे हा काळ यांचा प्रजनन काळ आहे. यात स्थानिक बदलही आढळतात. जमिनीवर गडद रंगाच्या दगड-गोट्यांमध्ये मादी एकावेळी ३ किंवा ४, हिरवट राखाडी रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली, एका दिशेने गोलसर तर दुसरीकडून टोकदार अंडी देते. पिलांचे संगोपन नर-मादी मिळून करतात. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3185.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9aa79cd83980f3013029fd2d7f25eb7d0d98dd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3185.txt @@ -0,0 +1,2 @@ +टीना तांबे ह्या जयपूर-अत्रौली घराणे शैलीच्या कथक नृत्यांगना तथा कोरिओग्राफर आहेत.[१] तांबे या गुरू उमा डोगरा यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक आहेत. त्या वयाच्या सहाव्या वर्षापासून कथक नृत्य करत आहेत. त्या कथक नृत्याचे शिक्षण देतात. तसेच कथक नृत्यांचे दिग्दर्शनसुद्धा करतात. त्यांनी देशातल्या अनेक प्रमुख नृत्य महोत्सवात आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर नृत्याविष्कार केले आहे. तांबे यांना इ.स. २००९ मध्ये नालंदा डांस एंड रिसर्च अकादमी, मुंबई द्वारा नालंदा नृत्य निपुण उपाधिने सन्मानित करण्यात आले होते.[२][३][४][५][६][७][८][९][१०][११] +टिना तांबे यांचा जन्म इंदूर (मध्य प्रदेश) येथे झाला. त्यांच्या आईचे नाव कुमुदिनी आणि वडिलांचे नाव अशोक देवळे आहे. तांबे यांनी कथक नृत्याची प्रारंभिक शिक्षा पुरु दधीचच्या शिष्या रंजना ठाकूर यांच्याशी घेतली आणि सुचित्रा हरमळकर यांचा निदर्शनात एम ए (नृत्य) पदवी मिळवली. नंतर संस्कृती विभाग (भारत सरकार)ची शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी कथकची प्रगत शिक्षा गुरू उमा डोगरा यांच्याशी मुंबई येथे घेतली. 'मीरा (कृष्णभक्त) के काव्य में नृत्य तत्त्व - कथक के संदर्भ में' विषया वर त्यांचा संशोधना साठी त्यांना विक्रम विद्यापीठ, उज्जैन कडून डॉक्टरेटची उपाधी देण्यात आली. टीना यांनी देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर मधून विज्ञान मध्ये पदवी आणि आंतरिक साजसज्जाचा डिप्लोमा देखील  केला आहे.    diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3197.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f47aff24eed026176e5b4f5a8552d88bb29ea934 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3197.txt @@ -0,0 +1,2 @@ +टिम बोरोव्स्की (२ मे, इ.स. १९८० - हा  जर्मनीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. +हा आपल्या क्लब फुटबॉल कारकीर्दीच्या १२ पैकी ११ वर्षे वेर्डेर ब्रेमेन कडून खेळला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3200.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7ae519a165b4b09ee5e69962c148e623e18cf98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3200.txt @@ -0,0 +1,6 @@ +१३ नोव्हेंबर, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +टिमोथी जेम्स मर्टाघ (२ ऑगस्ट, इ.स. १९८१:लॅंबेथ, लंडन, इंग्लंड - ) हा  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3204.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48f7b3deeb252d04d908c42ea128a911281b9981 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3204.txt @@ -0,0 +1,3 @@ +६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3207.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5457bb28923bcb8651d409e5037a152b9cafe4e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3207.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +टिम सिफर्ट (१४ डिसेंबर, १९९४:न्यू झीलंड - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +त्याने इंग्लंडविरूद्ध १३ फेब्रुवारी २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले तर त्याचे आंतराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ३ जानेवारी २०१९ रोजी श्रीलंकेविरूद्ध झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3235.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..509d0e975f9c8221b8664f7623c1fe67e6d84447 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3235.txt @@ -0,0 +1 @@ +टु कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट हा जेफ्री आर्चरने लिहिलेला लघुकथा संग्रह आहे. २०००मध्ये प्रकाशित झालेल्या या संग्रहात १५ लघुकथा आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3241.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c58b2dde2bb6367e288091328439bcbd9a65700 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3241.txt @@ -0,0 +1,2 @@ +टुऑल्मी काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र सोनोरा येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५५,६२० इतकी होती.[२] टुऑल्मी काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3254.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0583d722c3cf565527fa026671b9ba9e0b74928 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3254.txt @@ -0,0 +1 @@ +टुवाक, played by टिम रस, is a character in Star Trek: Voyager. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3261.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68498f9c216d61f642eb758b660f26a389f59df0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3261.txt @@ -0,0 +1,4 @@ +टू किल अ मॉकिंगबर्ड ही अमेरिकन लेखक हार्पर ली यांची कादंबरी आहे. हे १९६० मध्ये प्रकाशित झाले आणि त्वरित यशस्वी झाले. युनायटेड स्टेट्समध्ये, हे उच्च माध्यमिक शाळा आणि माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाचले जाते. टू किल अ मॉकिंगबर्ड हे पुलित्झर पारितोषिक जिंकून आधुनिक अमेरिकन साहित्याचे उत्कृष्ट दर्जाचे बनले आहे. कथानक आणि पात्रे लीच्या तिच्या कुटुंबाबद्दल, तिच्या शेजाऱ्यांबद्दलच्या निरीक्षणांवर आणि १९३६ मध्ये, जेव्हा ती दहा वर्षांची होती, तेव्हा तिच्या मूळ गावी , अलाबामा येथे घडलेल्या एका घटनेवर आधारित आहेत. +बलात्कार आणि वांशिक असमानतेच्या गंभीर समस्यांशी निगडित असूनही, कादंबरी तिच्या उबदारपणा आणि विनोदासाठी प्रसिद्ध आहे. अॅटिकस फिंच, निवेदकांचे वडील, अनेक वाचकांसाठी नैतिक नायक म्हणून आणि वकिलांसाठी सचोटीचे मॉडेल म्हणून काम केले आहे. इतिहासकार जोसेफ क्रेस्पिनो स्पष्ट करतात, "विसाव्या शतकात, टू किल अ मॉकिंगबर्ड हे कदाचित अमेरिकेतील शर्यतीशी संबंधित सर्वात जास्त वाचले जाणारे पुस्तक आहे आणि त्यातील मुख्य पात्र, अॅटिकस फिंच, वांशिक वीरतेची सर्वात टिकाऊ काल्पनिक प्रतिमा आहे." [१] दक्षिणी गॉथिक कादंबरी आणि बिल्डंगस्रोमन म्हणून, टू किल अ मॉकिंगबर्डच्या प्राथमिक थीममध्ये वांशिक अन्याय आणि निर्दोषतेचा नाश समाविष्ट आहे. विद्वानांनी नोंदवले आहे की ली डीप साउथमध्ये वर्ग, धैर्य, करुणा आणि लिंग भूमिकांच्या समस्यांना देखील संबोधित करतात. हे पुस्तक युनायटेड स्टेट्समधील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिकवले जाते ज्यात सहिष्णुतेवर जोर दिला जातो आणि पूर्वग्रहांचा निषेध केला जातो. [२] त्याच्या थीम असूनही, टू किल अ मॉकिंगबर्ड सार्वजनिक वर्गखोल्यांमधून काढून टाकण्याच्या मोहिमांच्या अधीन आहे, ज्यात वांशिक प्रतिष्ठेच्या वापरासाठी अनेकदा आव्हान दिले जाते. २००६ मध्ये, ब्रिटिश ग्रंथपालांनी "प्रत्येक प्रौढ व्यक्तीने मरण्यापूर्वी वाचले पाहिजे" असे पुस्तक बायबलच्या पुढे ठेवले. [३] +प्रकाशनानंतर कादंबरीवर प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात बदलल्या. विकल्या गेलेल्या प्रतींची संख्या आणि शिक्षणात त्याचा व्यापक वापर असूनही, त्याचे साहित्यिक विश्लेषण विरळ आहे. लेखिका मेरी मॅकडोनफ मर्फी, ज्यांनी अनेक लेखक आणि सार्वजनिक व्यक्तींकडून टू किल अ मॉकिंगबर्डचे वैयक्तिक इंप्रेशन गोळा केले, त्या पुस्तकाला "एक आश्चर्यकारक घटना" म्हणतात. [४] १९६२ मध्ये दिग्दर्शक रॉबर्ट मुलिगन यांनी हार्टन फूट यांच्या पटकथेसह अकादमी पुरस्कार विजेत्या चित्रपटात रुपांतर केले. १९९० पासून, कादंबरीवर आधारित नाटक हार्पर लीच्या गावी दरवर्षी सादर केले जात आहे. +टू किल अ मॉकिंगबर्ड हे गो सेट अ वॉचमन पर्यंत लीचे एकमेव प्रकाशित पुस्तक होते, टू किल अ मॉकिंगबर्डचा पूर्वीचा मसुदा १४ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झाला होता. लीने फेब्रुवारी २०१६ मध्ये तिच्या मृत्यूपर्यंत तिच्या कामाच्या प्रभावाला प्रतिसाद देणे सुरूच ठेवले, जरी तिने १९६४ पासून स्वतःसाठी किंवा कादंबरीसाठी कोणतीही वैयक्तिक प्रसिद्धी नाकारली होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3267.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1e94fd441ec43174efc97089cd7f88384027f5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3267.txt @@ -0,0 +1 @@ +टोमास हेंड्रिक इल्वेस हे एस्टोनिया ह्या देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3268.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c579609f4540caa834dda17defe8c117250ee063 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3268.txt @@ -0,0 +1 @@ +टूमूकुमाके राष्ट्रीय उद्यान हे ब्राझीलच्या वायव्य भागातील अ‍ॅमेझॉनच्या पर्जन्यवनातील राष्ट्रीय उद्यान आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3275.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e5f27376314a33d113b0b470d79e69502f19933 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3275.txt @@ -0,0 +1,2 @@ +टूवर्डस अ नॉन ब्राह्मीन मिलेनियम: फ्रॉम अयोथी थास टू पेरियार[१] हे पुस्तक स्त्रीवादी इतिहासतज्ञ वि. गीता[२] व तमिळनाडूतील लेखक एस.वि. राजादुराई[३] यांच्या द्वारे लिहिलेले पुस्तक आहे. हे पुस्तक १९९८ मध्ये साम्या द्वारे प्रकाशित झाले. येथे तमिळनाडूतील अब्राम्हणी द्राविडी चळवळीचे सखोल अभ्यास मांडलेले आहे. +या पुस्तकात एकत्रितपणे २०शीच्या पूर्वार्धात व ३०शी या कालखंडातील केरळातील अब्राह्मणी इतिहासाचा आराखडा मांडलेला दिसतो ज्यामध्ये त्याच्या सुरुवातीपासून ते पेरियारच्या स्वाभिमान विवाहपर्यंतच्या इतिहासाचा अधोरेखित केलेला आहे. डाव्यांच्या ऐतिहासिक व प्रसिद्ध अशी कथानक व चिकित्सक लिखाणाचा येथे आधार घेतलेला दिसतो. हे पुस्तक केवळ इंग्रजीतील महत्त्वाचे ऐतिहासिक साधनच नसून, ते ओळख या विषयाला उलगडणारे तसेच अब्राम्हणवाद व भावनिक रचनेच्या उत्क्रांतीचे प्रतिनिधित्व पण करते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3279.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..842d67b860f5cd85573eb557b3d0206d8a9e1e2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3279.txt @@ -0,0 +1 @@ +टॅंक्रेडो दि अल्मेडा नीव्ह्स (४ मार्च, इ.स. १९१० - २१ एप्रिल, इ.स. १९८५) हे ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_33.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_33.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b63a1ad6bf0b57c4f821d267e0981c9e76b87200 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_33.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जॉपलिन अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील एक शहर आहे. राज्याच्या ईशान्य भागातील जॅस्पर आणि न्यूटन काउंट्यांमध्ये वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५०,१५० होती. +२२ मे, २०११ रोजी ईएफ-५ तीव्रतेचा टोर्नेडो शहराच्या पश्चिम भागात आला होता. १.२१ किमी व्यासाचे हे वादळ शहरातून ३५ किमी रोरावत गेले. ताशी ३२० किमी पेक्षा अधिक गतीचे वारे, पाउस आणि गारा असलेल्या या चक्रीवादळात १५८ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या तर १,१८५ जखमी झाल्या होत्या. यात सुमारे २,४०० घरे, १,००० पेक्षा अधिक मोटारगाड्या आणि इतर इमारती नष्ट झाल्या. यात एकूण २.४ अब्ज अमेरिकन डॉलरचे (१६० अब्ज रुपये) नुकसान झाल्याचा अंदाज आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3321.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1963b7472b864ea18196184cd6a0b5597bbd9790 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3321.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 27°56′50″N 82°27′31″W / 27.94722°N 82.45861°W / 27.94722; -82.45861 + +टॅंपा हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील एक शहर आहे. हिल्सबोरो काउंटीचे हे प्रशासकीय केंद्र आहे. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,०३,४४७ होती तर २००८ मधील अंदाज ३,४०,८८२ व्यक्तींचा होता.[१] या अंदाजानुसार टॅंपा अमेरिकेतील ५३वे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3325.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..216ed40f7ee9a799798be0877616b2912be3b3ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3325.txt @@ -0,0 +1 @@ +'टॅम्पा बे रेझ हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ फ्लोरिडाच्या टॅम्पा शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने ट्रॉपिकाना पार्क या मैदानात खेळले जातात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3326.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1d4a09ebb5a8deb34ea52a6e411ac5dd02d188d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3326.txt @@ -0,0 +1,2 @@ +टॅम्पिको मेक्सिकोच्या तामौलिपास राज्यातील शहर आहे. बेराक्रुथ शहरापासून जवळ असलेल्या या शहराची लोकसंख्या २,९७,२८४ तर महानगराची लोकसंख्या ८,५९,४१९ आहे. +हे शहर पानुको नदीच्या काठी वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3330.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..739ec97f4787ded8f1bc0a78a6b1d484ec7ce951 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3330.txt @@ -0,0 +1,3 @@ +टॅरँट काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +टॅरँट काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3348.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..386d5738db62228225695ec35a13b6ccbd9c864b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3348.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 59°26′N 24°45′E / 59.433°N 24.750°E / 59.433; 24.750 + +तालिन ही एस्टोनिया ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. तालिन शहर एस्टोनियाच्या उत्तर भागात फिनलंच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3367.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f709548c372e742444fffde32331026a356a72a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3367.txt @@ -0,0 +1,8 @@ + टेंबगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3421.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5492f005c0073fc6c69bab7a52440ee861f12b47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3421.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेंभे तर्फे एस हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3459.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98fbde883443f104d9075a61d60d4d6d67d09f5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3459.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेक्सटबुक रेजाइम्स: अ फेमिनिस्ट क्रिटीक ऑफ नेशन अंड आयडेंटीटी[१] हे भारतातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये राष्ट्रवाद, ओळख व लिंगभाव यांचे संबंध सांगणारे प्रकाशित अहवाल आहे. भारतीय स्त्रीवादी संघटना निरंतर यांनी तमिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेश मधील स्त्री अभ्यास केंद्रांच्या सहाय्याने सदरचा अभ्यास केला. हा आढावा प्रथम २००९ला व नंतर २०१०ला निरंतर द्वारे प्रकाशित केला गेला. +या अभ्यासात राष्ट्रीय पातळीवरील नैतिक शास्त्र, समाज शास्त्र व भाषा या विषयांवरील शालेय पाठ्यपुस्तक ज्याद्वारे राष्ट्र व वैयक्तिक/सामुहिक ओळख याबबत विचार घडतात यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच लिंगभाव व सामाजिक कोटीक्रम हे कशे एक दुसऱ्यांना छेदतात हे बघणे या अभ्यासाचा उद्देश्य आहे. ज्या चार राज्यांमध्ये हा अभ्यास केला गेला, त्याचा आढावा या अहवालाद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे.[२] पित्रुसत्तेची सुरुवात खऱ्या अर्थाने पाठ्यपुस्ताकामधूनच होते आणि शाळांच्या माध्यमातून लिंगभाव घडवला जातो असे ह्या पुस्तकाचे केंद्रीय विधान आहे. [३] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_346.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91cd5162590da87b6760f2206d56db0c08e1dd43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_346.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्जिया अमांडा एल्विस (३१ मे, इ.स. १९९१:वोल्वरहॅम्प्टन, इंग्लंड - ) ही  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताना फलंदाजी आणि आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3460.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25a48cf9524ef998468506609349845df06ba2ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3460.txt @@ -0,0 +1,6 @@ +टेक्सास (इंग्लिश: Texas; टेक्सस स्पॅनिश: तेक्सास) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. देशाच्या दक्षिण भागात मेक्सिकोच्या सीमेवरील हे राज्य एकेकाळी मेक्सिकोचा तेखास प्रांत तसेच अमेरिकन संघात विलिन होण्याआधी काही वर्षे स्वतंत्र राष्ट्र (टेक्सासचे प्रजासत्ताक) होते. +टेक्सासच्या पूर्वेला लुईझियाना, ईशान्येला आर्कान्सा, उत्तरेला ओक्लाहोमा व पश्चिमेला न्यू मेक्सिको ही राज्ये, दक्षिणेला मेक्सिकोची कोआविला, नुएव्हो लिओन व तामौलिपास ही राज्ये तर आग्नेयेस मेक्सिकोचे आखात आहे. ऑस्टिन ही टेक्सासची राजधानी आहे तर ह्युस्टन, डॅलस व सॅन ॲंटोनियो ही प्रमुख शहरे आहेत. +सध्या टेक्सास हे अमेरिकेतील आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक व राजकीय क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचे राज्य आहे. अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या टेक्सासचा $१.२२८ सहस्त्रअब्ज इतका जीडीपी भारत देशाच्या जीडीपीसोबत तुलनात्मक आहे. कृषी, खनिज तेलविहीरी, संरक्षण, उर्जा हे टेक्सासमधील काही प्रमुख उद्योग आहेत. टेक्सासमधील व्यापार व उद्योगांसाठी पोषक वातावरण, कमी कर, स्वस्त व मोठ्या संख्येने उपलब्ध असणारा मजूरवर्ग इत्यादी कारणांमुळे अमेरिकेमधील इतर राज्यांमधून (विशेषतः उत्तर व ईशान्येकडील) अनेक उद्योग टेक्सासमध्ये स्थानांतरित झाले आहेत व होत आहेत. ह्यामुळे टेक्सासमधील लोकसंख्यावाढीचा दर अमेरिकेमध्ये सर्वाधिक आहे. २००० ते २०१० ह्या दहा वर्षांदरम्यान टेक्सासाची लोकसंख्या २० टक्क्यांनी वाढली. +भौगोलिक दृष्ट्या मेक्सिकोला लागून असल्यामुळे मेक्सिकन व स्पॅनिश संस्कृतीचा टेक्सासवर पगडा आहे. येथील २७ टक्के रहिवासी स्पॅनिश भाषिक आहेत. +टेक्सासची लोकसंख्या अमेरिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे (कॅलिफोर्निया खालोखाल). येथील २/३ लोक महानगर क्षेत्रांमध्ये राहतात. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3477.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d475735a0e59659b28ee4912d00185e1a9c61ace --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3477.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेग फ्रिट्यॉफ अरलॅंडर (जून १३, इ.स. १९०१ - जून २१, इ.स. १९८५) हा स्वीडनचा पंतप्रधान होता. हा १९४६ ते १९६९पर्यंत सत्तेवर होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3478.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d475735a0e59659b28ee4912d00185e1a9c61ace --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3478.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेग फ्रिट्यॉफ अरलॅंडर (जून १३, इ.स. १९०१ - जून २१, इ.स. १९८५) हा स्वीडनचा पंतप्रधान होता. हा १९४६ ते १९६९पर्यंत सत्तेवर होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3506.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3506.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_353.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_353.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3534.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..113bf1eaaa4851ef499b1758aa506669897b67ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3534.txt @@ -0,0 +1,3 @@ +टेनिस हा दोन ते चार खेळाडूंनी खेळण्याचा मैदानी खेळ आहे. +टेनीस हा मैदानी खेळ आहे.हा खेळ टेनीस बॅट व चेंडुच्या साहायाने खेळला जातो. +टेनिस हा खेळ ऑलिम्पिक मध्ये खेळला जातो.टेनिस हा एक रॅकेट खेळ आहे . =By Shreyash garud diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3536.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fe93a5d170bfb6a05219f25e90dfa1c44b0a833 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3536.txt @@ -0,0 +1,3 @@ +टेनी काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +टेनी काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3543.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c333a343af67ff90e2e00180c59ddd7e205fcad --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3543.txt @@ -0,0 +1,35 @@ +टेबल टेनिस अथवा पिंग पॉंग हा टेनिस खेळाचा एक प्रकार आहे. हा खेळ दोन khel अथवा चार खेळाडूंमध्ये खेळता येतो. हा खेळ टेबलावर खेळला जातो ज्याच्या मधोमध जाळी असते. ह्या खेळासाठी बॅट अथवा रॅकेट व पोकळ चेंडुची गरज असते. +१९व्या शतकापासून खेळल्या जाणाऱ्या टेबल टेनिस या खेळाला राजाश्रय मिळाला तो उच्चभ्रूंच्या 'After-Dinner' मुळे. विजेच्या चपळाईने खेळल्या जाणाऱ्या या खेळाला शारीरिक कुशलतेसोबत मिश्र डावपेचांची साथ लागते. सराईत खेळाडू एका सेकंदात २ ते ३ वेळा चेंडू टोलवण्याचे कसब दाखवतो. +टेबल टेनिसचा चेंडू आतून पोकळ असतो. celluloid पासून बनविलेल्या चेंडूचे वजन साधारण २.७ ग्रॅम भरते. +१२ दिवस १७२ खेळाडू ४ सुवर्ण पदके. +शनिवार २८ जुलै ते रविवार ८ ऑगस्ट +ठिकाण : ExCeL लंडन. +कोर्टची लांबी-रुंदी १८मी. X ९मी. असते. तर टेबलची लांबी-रुंदी २.७४ मी. X १.५२५मी. असते. टेबलची उंची जमिनीपासून ७६ सेमी. असते. टेबलच्या मधोमध असलेले १५.२५सेमी. उंचीचे जाळे टेबलची दोन भागात विभागणी करते. +- टेबल टेनिस या खेळाचा पाया मुळात टेनिस या खेळावर आधारलेला असला, तरी तो गुण मोजणीच्या फरकामुळे मजेशीर बनला आहे. +- एकेरी पद्धतीत सर्विस करताना चेंडू जाळ्याच्या अलिकडे आणि पलिकडेही अश्या पद्धतीने मारला जातो जेणेकरून तो प्रतिस्पर्ध्याला परतवता येणार नाही. +- सर्विसनंतर केवळ प्रतिस्पर्ध्याच्याच टेबलवर चेंडूचा टप्पा पडेल अश्या पद्धतीने खेळावे लागते. +- दुहेरी पद्धतीत सर्विस करताना चेंडू समोरील प्रतिस्पर्ध्याकडे न मारता समोरील डावीकडील प्रतिस्पर्ध्याकडे (म्हणजे तिरकी सर्विस) मारला जातो. +- टेनिसप्रमाणे इथे जोडीदाराला कोणताही चेंडू परतवण्याची मुभा नसते. सर्विस केल्यानंतर आपल्या जोडीदाराला प्रतिस्पर्ध्याचा चेंडू टोलवण्यासाठी जागा करून द्यावी लागते. म्हणजेच एकच खेळाडू लागोपाठ चेंडू परवू शकत नाही, तर प्रत्येकाने आलटून पालटून चेंडू परतवायचे असतात. (In Doubles matches, players take turns to hit the ball, with one hit each before alternating.) अश्या या थोड्याश्या किचकट नियमामुळेच टेबल टेनिसचे दुहेरीचे सामने बघायला आणि खेळायला फार मजा येते. +- एकेरी आणि दुहेरी दोन्ही मॅच बादफेरीच्या असतात. +- एका Team मधे ३ खेळाडू असतात. प्रत्येक खेळाडूला ४ एकेरी मॅचेस आणि १ दुहेरी मॅच खेळावी लागते. Best of Five मध्ये तीन मॅच जिंकणारी Team विजयी घोषित केली जाते. +- चार खेळाडू किंवा संघ उपांत्य फेरीचे सामने खेळतात. त्यातून दोन अंतिम फेरीत जातात. अंतिम विजेत्याला सुवर्ण पदक मिळते. उपविजेत्याला रजत पदक मिळते. उपांत्य फेरीत हरलेले दोन खेळाडू / संघ एकमेकांशी सामना खेळतात आणि त्यातल्या विजेत्याला कांस्य पदक मिळते. +- आपण मारलेल्या चुकीच्या फटक्यांमुळे जाणारे गुण : +१. सर्विसचा पहिला टप्पा आपल्या व दुसरा टप्पा प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टात मारला नाही तर. +२. बॉल जाळ्यात अडकला तर. +२. बॉल टेबलच्या बाहेर पडला तर. +- पॉईंट मोजण्याची पद्धत +१. एकेरी मॅचमधील गेम प्रत्येकी ११ पॉईंटचा (जिंकण्यासाठी दोन गुणांचा फरक आवश्यक) असतो. मॅचचा निकाल Best of Seven गेम वर लागतो. +२. एकेरीच्या सामन्यात प्रत्येक दोन गुणांनंतर सर्विस बदलते. तसेच जर गेम मधे १०-१०ची बरोबरी झाली, तर प्रत्येक गुण घेतल्यानंतर सर्विस बदलते. दुहेरीच्या सामन्यात जर बरोबरी झाली, तर प्रत्येक गुणांनतर प्रत्येक खेळाडूला सर्विस कारावी लागते. +अवांतर +- रॅकेटच्या दोन्ही बाजूला रबराचे आवरण असते. पैकी टणक भाग चेंडू परतवण्यासाठी वापरतात. +- प्रत्येक खेळाडू कडून Topspin, Cut, Gentle Push, Smash सारखे कौशल्य पणाला लावले जाते. +- चीन, कोरीयाचे काही खेळाडू रॅकेट पकडण्यासाठी Penhold पद्धतीचा अवलंब करतात. +- खेळाडू आणि संघांना मानांकन दिले जाते. सगळ्यात चांगला खेळाडू किंवा संघ प्रथम मानांकित असतो. +- मेडल्स +१. पुरूष एकेरी +२. महिला एकेरी +३. पुरुष दुहेरी +४. महिला दुहेरी +१९८८ च्या ऑलिम्पिक मधे टेबल टेनिस या खेळाचा अंतर्भाव करण्यात आला. तेव्हापासून चीनने २४ पैकी २० वेळा सुवर्ण पदक जिंकले आहे. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3544.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..011b727f5efa43f920bef093d177e243110741cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3544.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेबल बे (आफ्रिकान्स:टाफेलबाई) हा आफ्रिकेच्या नैऋत्य टोकाशी असलेला अटलांटिक महासागरावरील आखात आहे. या आखाताच्या किनाऱ्यावर केप टाउन शहर वसलेले आहे. येथून जवळ टेबल माउंटन हा पर्वत आहे. अनेक शतके हा आखात केप टाउनशी समुद्रीमार्गे व्यापार करण्यास वापरला जात आहे. +बार्तोलोम्यू दियास हा टेबल बे येथे पोचणारा पहिला युरोपीय खलाशी होता. या आखातातील रॉबेन आयलंड या बेटावर दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेशी सरकारने नेल्सन मंडेलांना वीस पेक्षा जास्त वर्षे कैदेत ठेवले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3549.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe7b4e60eb7862e83cb369a245e9a06a3adcd811 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3549.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेमघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3557.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35883ba8b0266c6c7cf65b97b30cbce98e525ad3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3557.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेंम्पलटन पुरस्कार हा विशेष सामाजिक कार्य केल्याबद्दल दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हा पुरस्कार सर जॉन टेम्पलटन या ब्रिटिश उद्योगपती व दानशूर व्यक्तीच्या नावे दिला जातो. +हा पुरस्कार १९७३पासून देण्यात येतो. आत्तापर्यंत हा पुरस्कार मदर तेरेसा, सर्वपल्ली राधाकृष्णन, बिली ग्रॅहाम, बाबा आमटे, पांडुरंगशास्त्री आठवले, दलाई लामा यांसह अनेक व्यक्तींना दिला गेला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3564.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d338ef3befc40f5f17f36590107130e850b84942 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3564.txt @@ -0,0 +1 @@ +संगणकाची स्मरण क्षमता तसेच माहिती मोजण्याचे एकक. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3581.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..370b6ecdd48f0df520b532d6eddac6ab22271032 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3581.txt @@ -0,0 +1,3 @@ +टेरे हौट (इंग्लिश: Terre Haute) हे अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील एक शहर आहे. ६०,७८५ इतकी लोकसंख्या असलेले टेरे हौट शहर इंडियानाच्या पश्चिम भागात इलिनॉय ह्या राज्याच्या सीमेजवळ वसले आहे. + +गुणक: 39°28′11″N 87°23′23″W / 39.46972°N 87.38972°W / 39.46972; -87.38972 diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3614.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4066d65507ea86027ede48a03878b72d428e1cb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3614.txt @@ -0,0 +1,4 @@ +टेलर ॲलिसन स्विफ्ट (१३ डिसेंबर १९८९) ही एक अमेरिकन गायक-गीतकार आहे. तिचे गीतलेखन, कलात्मकता आणि उद्योजकतेचा संगीत उद्योग आणि लोकप्रिय संस्कृतीवर प्रभाव पडला आहे. टेलर स्विफ्टचे जीवन हा नेहमी बातम्यांचा विषय असतो. +स्विफ्टने वयाच्या १४ व्या वर्षी व्यावसायिक गीतलेखन सुरू केले. २००५ मध्ये तिने बिग मशीन रेकॉर्डसोबत करार केला. या लेबलखाली तिने सहा स्टुडिओ अल्बम प्रदर्शित केले, यापैकी टेलर स्विफ्ट (२००६) हा पहिला अल्बम होता. फियरलेस (२००८) अल्बममध्ये तिने कंट्री पॉप प्रकारात गायन केले, या अल्बमच्या " लव्ह स्टोरी " आणि " यू बेलॉन्ग विथ मी" या गीतांनी तिला मुख्य प्रवाहात प्रसिद्धी मिळवून दिली. स्पीक नाऊ (२०१०) मध्ये रॉक संगीताचा प्रभाव होता, तर इलेक्ट्रॉनिक संगीत असलेल्या रेड (२०१२) अल्बमचे गाणे "वुई आर नेव्हर गेटिंग बॅक टुगेदर" हे टेलर स्विफ्टचे पहिले बिलबोर्ड हॉट १०० क्रमांक १ गाणे ठरले. तिने १९८९ (२०१४) या सिंथ-पॉप अल्बममधून आपली आतापर्यंतची कंट्री संगीत प्रतिमा सोडली. या अल्बमची " शेक इट ऑफ ", " ब्लँक स्पेस " आणि " बॅड ब्लड " या गाण्यांनी विविध याद्यांमध्ये शीर्ष स्थान पटकावले. नंतर हिप-हॉप प्रकारचा रेप्युटेशन (२०१७) अल्बम प्रदर्शित झाला, ज्यामध्ये क्रमांक एकचे " लूक व्हॉट यू मेड मी डू " गीत आहे. ‌ +टेलर स्विफ्टने २०१८ मध्ये रिपब्लिक रेकॉर्डशी करार केला. तिने इक्लेक्टिक पॉप अल्बम लव्हर (२०१९) आणि आत्मचरित्रात्मक माहितीपट मिस अमेरिकाना (२०२०) प्रदर्शित केला. २०२० मधील अल्बम फोकलोर आणि एव्हरमोरवर मध्ये इंडी लोकसंगीत आणि पर्यायी रॉकसंगीत शैली स्वीकारली तर मिडनाइट्स (२०२२) मध्ये पॉप शैलीत गायन केले. पुढे तिने बिग मशीनसह वादानंतर टेलरची आवृत्ती नावाने चार पुन्हा रेकॉर्ड केलेले अल्बम प्रदर्शित केले. या अल्बम्सने " क्रूर समर ", " कार्डिगन ", " विलो ", " अँटी-हिरो ", " ऑल टू वेल ", आणि " इज इट ओव्हर नाऊ? " ही पहिल्या क्रमांकाची गाणी तयार केली. द इरास टूर हा तिचा २०२३-२०२४ कॉन्सर्ट टूर कार्यक्रम हा आतापर्यंतचा जगातील सर्वाधिक कमाई करणारा कॉन्सर्ट कार्यक्रम आहे. टेलरने संगीत व्हिडिओ आणि ऑल टू वेल: द शॉर्ट फिल्म (२०२१) सारखे चित्रपट देखील दिग्दर्शित केले. +सर्वाधिक विक्री होणाऱ्या संगीतकारांपैकी एक असलेल्या टेलर स्विफ्टचे  आतापर्यंत २०० दशलक्ष रेकॉर्ड विकले गेले आहेत. तिच्या नावावर ११७ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ द फोनोग्राफिक इंडस्ट्रीकडून तीन वेळा ग्लोबल रेकॉर्डिंग आर्टिस्ट ऑफ द इयर पुरस्कार तिला मिळाला आहे. टेलर स्विफ्ट ही सर्वाधिक कमाई करणारी महिला टूरिंग अ‍ॅक्ट आहे, स्पॉटिफाई आणि ऍपल म्युझिकवर सर्वाधिक स्ट्रीम केलेली महिला आहे. संगीत हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेली ती पहिली अब्जाधीश आहे. टाइम पर्सन ऑफ द इयर (२०२३) हा सन्मान मिळालेली टेलर स्विफ्ट ही रोलिंग स्टोनची सर्वकालीन महान गीतकारांची यादी, बिलबोर्डची सर्वकालीन महान कलाकारांची यादी आणि फोर्ब्सच्या जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांची यादी यांसारख्या अनेक याद्यांमध्ये आहे. तिच्या प्राप्त सन्मानांमध्ये १२ ग्रॅमी पुरस्कार (तीन अल्बम ऑफ द इयर विजयांसह), १ प्राइमटाइम एमी अवॉर्ड, ४० अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्स ( दशकातील सर्वोत्कृष्ट कलाकार – २०१० सह), ४० बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स आणि २३ एमटीव्ही व्हिडिओ म्युझिक अवॉर्ड्स यांचा समावेश आहे. स्विफ्ट ही एक परोपकारी आहे आणि कलाकारांचे हक्क आणि महिला सक्षमीकरणाची ती समर्थक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3631.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e73a7594b672cc2a5ef8ce8cc3e8916fdbdeeb50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3631.txt @@ -0,0 +1 @@ +टेलेनॉर ही नॉर्वेची सर्वांत मोठी भ्रमणध्वनी सेवा कंपनी आहे. याचे मुख्यालय ऑस्लोजवळील बॅरम शहरात आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3638.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49d2df6f4eebf507241391048023ea76fc57b47f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3638.txt @@ -0,0 +1,3 @@ +[ संदर्भ हवा ] +टेल्स ऑफ वंडर १९३७ मध्ये प्रकाशित झालेले ब्रिटिश सायन्स फिक्शन मासिक होते. हे वॉल्टर गिलींग्सने या संपादकाने द वर्ल्डस् वर्क या प्रकाशनाद्वारे प्रकाशित केले होते. ही कंपनी विल्यम हेनमनची उपकंपनी होती. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3662.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5afa46262f2bd2ded5301d349b38916df7a225be --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3662.txt @@ -0,0 +1 @@ +टॉटनहॅम हॉटस्पर हा लंडनच्या मध्यवर्ती भागातील फुटबॉल क्लब आहे. हा टॉटनहॅम या नावाने अथवा नुसतेच स्पर्स या नावाने ओळखला जातो. अत्यंत वेगाने खेळ करण्यासाठी स्पर्सचा संघ प्रसिद्ध आहे. इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये खूप पूर्वी दोन विजेतेपदे मिळवली आहेत. लीगमध्ये यांचे यश मर्यादीत असले तरी एफ.ए. कप मध्ये भरीव कामगीरी या क्लबने केली आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3670.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e912deed81059b21bface76bc95c6366d0cee90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3670.txt @@ -0,0 +1,3 @@ +२० नोव्हेंबर, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +टॉड डंकन ॲस्टल हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3682.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08a316919dfb305c460d3c29dd91882a21d8f89f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3682.txt @@ -0,0 +1,4 @@ +टाॅम आणि जेरी हे एक दोन अंकी मराठी नाटक आहे. निखिल रत्‍नपारखी हे नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक असून नाटकात स्वतः निखिल रत्त्‍नपारखींव्यतिरिक्त, कादंबरी कदम यांची प्रमुख भूमिका आहे. मिलिंद जोशी यांनी नाटकाला संगीत दिले आहे. +‘टॉम आणि जेरी’. नावावरून नाटकाचे कथानक काय असेल याची अजिबात कल्पना न येऊ देणारे हे नाटक एकमेकांपासून दूर राहाणाऱ्या पती-पत्‍नींवर आहे. निखिल रत्‍नपारखींनी या नाटकात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशी तिहेरी कमाल केली आहे. दोन वेगवेगळ्या देशांत राहणारे पती-पत्‍नी अनेक वर्षे एकमेकांशी मोबाईलच्या माध्यमातून संवाद साधत आहेत; एरवी त्यांच्यातला संवाद तसा संपलेलाच आहे. +आपल्या या नात्याला काही अर्थ नसेल तर ते संपवून तरी टाकावे, या उद्देशाने ते भारतात भेटतात. एकमेकांच्या मनातले जाणून घेताना मग एकमेकांशी तिरकस बोलणे, एकमेकांशी भांडणे, एकमेकांचे दोष काढणे, वगैरे सुरू होते. अखेरीस त्यांच्या लक्षात येते की, त्यांच्यातील प्रेमाचा ओलावा अजूनही कायम असला तरी दोघांना एकत्र राहून नव्हे तर विभक्त राहूनच त्यांना आपले नाते टिकवायचे आहे. +'टाॅम आणि जेरी' नाटकाचा हा विषय आजच्या काळातील नात्यांच्या पकडापकडीचे वास्तव मांडणारा आहे. २०१२ सालच्या ऑगस्ट महिन्यात आलेल्या या नाटकाचे काही महिन्यांतच ६७ प्रयोग झाले. नाटक प्रेक्षकांना आणि समीक्षकांना खूप आवडले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_369.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f605f70129615c509dfde6230f59938732dd27c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_369.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. जॉर्जी सारोसी (५ ऑगस्ट, १९१२ - २० जून, १९९३) हा  हंगेरीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू होता. याने १९३८ फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एक गोल केला होता. +याचे मूळ नाव स्टेफानिक्सिस जॉर्जी होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3707.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89549dc5df36f2579cb992c4bc628cd44783c00a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3707.txt @@ -0,0 +1 @@ +टॉम डॉलरी (१४ ऑक्टोबर, १९१४:बर्कशायर, इंग्लंड - २० जानेवारी, १९८७:बर्मिंगहॅम, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९४७ ते १९५० दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3723.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..654d6e762d5435f579d76ac61900547d470dc7ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3723.txt @@ -0,0 +1,2 @@ +टॉम रिचर्डसन (ऑगस्ट ११, इ.स. १८७०:बायफ्लीट, सरे, इंग्लंड - जुलै २, इ.स. १९१२:शॅंबेरी, फ्रांस) हा  इंग्लंडकडून १४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3724.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61e711638c992b2f94959f90127514ed899d8b3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3724.txt @@ -0,0 +1 @@ +थॉमस कोलमन टॉम लाउरी (१७ फेब्रुवारी, १८९८:न्यू झीलंड - २० जुलै, १९७६:वेलिंग्टन, न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९३० ते १९३१ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3738.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c8a102789d00a22494ffe27d27e9371c2cffb57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3738.txt @@ -0,0 +1 @@ +थॉमस डेव्हिड टॉम हीटन (१५ एप्रिल, इ.स. १९८६:चेस्टर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा बर्नली एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3741.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c8a102789d00a22494ffe27d27e9371c2cffb57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3741.txt @@ -0,0 +1 @@ +थॉमस डेव्हिड टॉम हीटन (१५ एप्रिल, इ.स. १९८६:चेस्टर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा बर्नली एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3742.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3742.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3775.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fb6ba9c0f387f5b535b068f2e22e424a6317fd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3775.txt @@ -0,0 +1,4 @@ +टॉम्पकिन्स काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र इथाका येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०५,४७० इतकी होती.[२] +टॉम्पकिन्स काउंटीची रचना ७ एप्रिल, १८१७ रोजी झाली. या काउंटीला न्यू यॉर्कचे गव्हर्नर आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष डॅनियल डी. टॉम्पकिन्स यांचे नाव दिलेले आहे. +टॉम्पकिन्स काउंटी इथाका महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_378.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e19943a1a3ea5876521b5ed5967ff04cda76b28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_378.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्जेस बिझेत (जन्मनाव:अलेक्झांडर सेझार लेओपोल्ड बिझेत;२५ ऑक्टोबर, १८३८ - ३ जून, १८७५) हा फ्रेंच संगीतकार होता. याच्या अनेक रचनांमधील कार्मेन हा ऑपेरा ख्यात आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_379.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_379.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3804.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c66268a1121a0aa4f8879061860555d45233a2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3804.txt @@ -0,0 +1 @@ +टोंक-सवाई माधोपूर हा भारताच्या राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3846.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a563ad0cac7a29e846bdcbe4a1a21aaca9174ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3846.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +टोक्सोटेसचे पुढीलप्रमाणे अर्थ होतात: diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3848.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc26773e486b18a7b83350cd6e52aaa273d60336 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3848.txt @@ -0,0 +1,5 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +टोगो हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. टोगोच्या पश्चिमेला घाना, पूर्वेला बेनिन, उत्तरेला बर्किना फासो तर दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. लोम ही टोगोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे टोगो गरीब व अविकसित आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3855.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf18e9ae5f1da6b21c3138a39efb16d938b0c64c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3855.txt @@ -0,0 +1 @@ +तोडाभीम विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ करौली जिल्ह्यात असून करौली-धोलपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3865.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bbbc09300a41902624003e84b4a61d4f50daa79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3865.txt @@ -0,0 +1,3 @@ +ॲंथोनी विल्यम टोनी ग्रेग (ऑक्टोबर ६, इ.स. १९४६ - डिसेंबर २९, इ.स. २०१२) हा  इंग्लंडकडून आतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +क्रिकेट खेळण्यापासून निवृत्त झाल्यावर ग्रेग सामन्यांचे समालोचन करतो. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3898.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ae965c85f356aa8302bb32a2f8d0b4b28a3cf2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3898.txt @@ -0,0 +1 @@ +असोसियेशन फुटबॉल क्लबांना अनेक स्रोतांतून नावे मिळालेली आहेत. यांत शहर/स्थानाचे नाव, विशिष्ट व्यवसाय, तारीख/वर्ष आणि विशेषनामांचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3902.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35f4b75128f9b3bf1971add73751fabc0000c98c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3902.txt @@ -0,0 +1,11 @@ + +लेखनासाठी टोपणनाव का घेतले गेले? का घेतले जाते? त्यास काही अर्थ असतो का?टोपणनाव घेण्याची कारणे कोणती? +मौखिक परंपरेने साहित्याचे आदान-प्रदान होत असलेल्या काळात *मक्ता* प्रचलित होता. आपली कथा, कविता,नाटक, निबंध, वात्रटिका, अभंग, ओवी, भारूड, गवळण, पोवाडा, फटका किंवा अन्य साहित्य लिहिल्यानंतर ते आपलेच आहे हे वाचकाला ओळखता यावे यासाठी +अभंग, ओवी, गझल, भारूड, फटका यामधून पुढीलप्रमाणे रचनाकार आपले नाव त्यात गुंफत असत त्यालाच उर्दूमध्ये मक्ता असे म्हणतात. +' *नामा* म्हणे जगजेठी। भक्तपुंडलिकासाठी॥ उभा तू प्रसंगा ॥॥ +' *तुका* म्हणे तुज । सोडविला कोणी ॥ एक चक्रपाणी ।॥ वाचुनिया ॥॥' +' *ज्ञानदेव* म्हणे । व्यासाचिये खुणा ॥ द्वारकेचा राणा ।॥ पांडवाघरी ॥॥' +' *एका* जनार्दनी । भोग प्रारब्धाचा ॥ हरीकृपे त्याचा ।॥ नाश होय ॥॥' +'आठवुणी हैदर गुरुजींला, *उमाजी* गातो पवाड्याला जी रं जी ॥' +संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, संत एकनाथ, शाहीर उमाजी सरनाईक यांनी आपल्या रचनेत अशा प्रकारे मक्ता गुंफल्याचे पाहावयास मिळते. मुद्रणकलेचा शोध लागला. ती कला आस्तेआस्ते धूळपाटी, दगड, मातीच्या विटा, ताडपत्र, भूर्जपत्र, ताम्रपत्र, कापड, कागद अशा माध्यमातून विकसित होत गेली आणि मक्त्याऐवजी रचनेखाली आपले नाव लिहायला किंवा साक्षरी करायला सुरुवात झाली. +आणि त्यातूनच आपले लेखन लोकांपर्यंत पोहचावे पण ओळख होऊ नये यासाठी प्रचलित नावाऐवजी एखादे दुसरेच एकशब्दी किंवा द्विशब्दी नाव लिहिण्यास सुरुवात झाली. या नावालाच टोपणनाव असे म्हणतात. हे टोपणनाव घेऊन लिहिण्याची अनेक कारणे आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3905.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea97ea9f9be68d29e6a820770598d0016aed095a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3905.txt @@ -0,0 +1,5 @@ +टोपणनावाने लिहायची प्रथा, आज एकविसाव्या शतकात, मराठीतून जवळपास हद्दपार झाली असली तरी हिंदीत ती अजूनही प्रचारात आहे. हिंदीत लेखक-कवीच काय पण पत्रकारही छद्मनावाने लेखन करतात. उर्दू शायरांमध्ये आपल्या नावाचा थोडासा अंश घेऊन त्या आपल्या जन्मगावाचे नाव जोडायची पद्धत सर्रास रूढ आहे. साहिर लुधियानवीचे खरे नाव अब्दुल हयी होते हे किती लोकांना माहीत असेल? राहत इंदौरी, जोश मलीहाबादी, अकबर इलाहाबादी ही या प्रथेची काही ठळक उदाहरणे. हिंदी-उर्दू साहित्यिकांची/पत्रकारांची अशी छद्मनावे खालील यादीत आहेत. छद्मनावे कंसात दिली आहेत  : + + + +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3918.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7602f04406dac449dfc7cd9332e2edb5cfbada8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3918.txt @@ -0,0 +1,2 @@ +टोब्रुक (अरबी: طبرق) हे लिब्याच्या ईशान्य भागातील शहर व बंदर आहे. +इजिप्तच्या सीमेलगत असलेल्या हा शहराची संख्या १,१०,००० (२००६चा अंदाज) आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_396.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c04af8d117f1bf383ece49c14d532eb3b899d917 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_396.txt @@ -0,0 +1,2 @@ +हुसेन बिन तलाल (अरबी: حسين بن طلال‎‎‎‎; १४ नोव्हेंबर १९३५ - ७ फेब्रुवारी १९९९) हा मध्य पूर्वेतील जॉर्डन देशाचा राजा होता. राजा तलाल ह्याला केवळ १ वर्ष सत्तेवर राहिल्यानंतर १९५२ मध्ये खराब प्रकृतीमुळे पायउतार व्हावे लागले व त्याचा मुलगा हुसेन वयाच्या १६व्या वर्षी जॉर्डनचा राजा बनला. पुढील ४७ वर्षे तो सत्तेवर होता. +हुसेनने मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले व १९९४ साली इस्रायल देशाला मान्यता दिली. ७ फेब्रुवारी १९९९ रोजी कर्करोगाने त्याचा मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3961.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4238c0330eb9e8715186abe0316de8081d9cd2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3961.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +टोरी लेन ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3976.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9812cddce5b2d242247d85c69c0fa47305d6d47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3976.txt @@ -0,0 +1,2 @@ +टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ (Toronto Pearson International Airport) (आहसंवि: YYZ, आप्रविको: CYYZ) हा कॅनडा देशामधील सर्वात मोठा व टोरॉंटो शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ टोरॉंटो शहराच्या वायव्येस २२ किमी अंतरावर मिसिसागा ह्या भागात स्थित आहे. १९३७ साली बांधण्यात आलेल्या ह्या विमानतळाला कॅनडाचा १४वा पंतप्रधान लेस्टर बी. पियरसन ह्याचे नाव देण्यात आले. कॅनडाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एर कॅनडाचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे. +२०१६ साली ४.४३ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा पीयर्सन विमानतळ जगातील ३५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येबाबतीत पीयर्सन विमानतळ उत्तर अमेरिकेमध्ये न्यू यॉर्कच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळाखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. येथून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना थेट विमानसेवा पुरवली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3992.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..157cc0351a500a3431cb5015b4c45791734dcf19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_3992.txt @@ -0,0 +1,2 @@ +संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या ऑरर्थाप्टेरा (ऋजू पंखी) गणातील अ‍ॅक्रिडिटी कुलातील नऊ जातींच्या कीटकांना टोळ म्हणतात. टोळाचे इंग्रजी भाषेतील ‘लोकस्ट’ हे नाव लॅटिन भाषेतून आलेले असून त्याचा अर्थ ‘जळालेली जमीन’ असा होतो. टोळधाड येऊन गेल्यावर जमीन जळून गेल्यासारखी दिसते. टोळ जगभर सर्वत्र आढळत असून आफ्रिका खंडात त्यांचा उपद्रव जास्त आहे. स्थल आणि रंगानुसार त्यांना वाळवंटी, प्रवासी, मुंबई, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मोरक्की, डोंगरी, तांबडे व तपकिरी टोळ अशी नावे देण्यात आली आहेत. भारतात शिश्टोसर्का ग्रिगेरिया ही जाती मोठ्या प्रमाणावर आढळते. तिच्यामुळे वनस्पतींचे अतोनात नुकसान होते. +टोळ टोळाचे शरीर अरुंद, लांब, दंडगोलाकार आणि व्दिपार्श्वसममित असून लांबी ८ सेंमी. पर्यंत वाढू शकते. रंग पिवळा, तपकिरी, हिरवट वा राखाडी असून त्यावर वेगवेगळ्या रंगांचे ठिपके व रेषा असतात. शरीराचे डोके, वक्ष व उदर असे तीन भाग असतात. डोळे मोठे असून मुखांगे गवत व पाने चावण्यायोग्य असतात. शृंगिका आखूड असतात. वक्ष भागात पायांच्या तीन जोड्या असतात. पहिली जोडी सर्वांत लहान आणि तिसरी जोडी सर्वांत मोठी व दणकट असते. नर लहान असून उदराचा शेवटचा भाग गोल व वरच्या बाजूस वळलेला असतो. मादी मोठी असून तिच्या उदराच्या शेवटच्या भागामधून टोकदार अंडनिक्षेपक निघते. त्याला चार टोकदार अवयव असतात. अंडी घालताना अंडनिक्षेपक मातीत खुपसण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. ओलसर मातीत मादी ७.५–१५ सेंमी. भोक पाडून ३–६ महिन्यांच्या काळात ३००–५०० अंडी घालते. अंडी एकमेकाला चिकट स्रावाने जोडलेली असून शेंगेप्रमाणे दिसतात. अंड्यांतून १२–१४ दिवसांनी पंखविरहीत पिले बाहेर पडतात. पिले पाचवेळा कात टाकून चार आठवड्यांनी प्रौढावस्थेत जातात. जीवनचक्र अर्धरूपांतरण पद्धतीचे असून त्यात अंडी, उड्या मारणारी पिले व पंख असलेले टोळ असे टप्पे असतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4002.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c17fdb8e866c99cfb482d24d8cee790e2f59122d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4002.txt @@ -0,0 +1,2 @@ +ट्युनिसएअर एक्सप्रेस (फ्रेंच: Société des Lignes Intérieures et Internationales, अरबी: الخطوط التونسية السريعة) ही ट्युनिसियामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. इ.स. १९९१ साली स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे नाव पूर्वी ट्युनिंटर व सेव्हनएर हे होते. ट्युनिस येथे मुख्यालय असलेली ट्युनिसएअर एक्सप्रेस ट्युनिसियात तसेच इटली, लिबिया व माल्टा येथे प्रवासी विमानसेवा पुरवते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4005.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..311db4ce19701a9a04e09298594c790fb72a36af --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4005.txt @@ -0,0 +1,6 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +ट्युनिसिया हा उत्तर आफ्रिकेतील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक देश आहे. माघरेब भागात वसलेल्या व उत्तर आफ्रिकेमध्ये आकाराने सर्वात लहान असलेल्या ट्युनिसियाच्या पश्चिमेला अल्जीरिया, आग्नेयेला लिबिया व उत्तर आणि पूर्वेला भूमध्य समुद्र आहे. ट्युनिसियाचा ४०% भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे. ट्युनिस ही ट्युनिसियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. +प्रागैतिहसिक काळात ह्या भागावर रोमनांची सत्ता होती. रोमन साम्राज्याने इ.स. पूर्व १४९ साली जवळजवळ सर्व भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला होता. सातव्या शतकादरम्यान माघरेबवर अरब मुस्लिम लोकांनी कब्जा मिळवला. येथील कैरूवान हे उत्तर आफ्रिकेमधील पहिले इस्लामिक शहर होते. १५३४ साली ओस्मानी साम्राज्याने सर्वप्रथम ट्युनिसियावर अधिपत्य मिळवले. पुढील ३००हून अधिक वर्षे ओस्मानी साम्राज्याचा भाग राहिल्यानंतर १८८१ साली फ्रान्सने ट्युनिसियावर आक्रमण करून येथे आपले मांडलिक राज्य स्थापन केले. +१९५६ साली ट्युनिसियाला स्वातंत्र्य मिळाले. हबीब बुरग्विबा हा ट्युनिशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. २०११ साली ट्युनिसियन जनतेने केलेल्या क्रांतीदरम्यान भ्रष्ट व लाचखोर राष्ट्राध्यक्ष झिने एल अबिदिन बेन अली ह्याची सत्ता उलथवून टाकली गेली व ट्युनिसियामध्ये लोकशाहीवादी सरकार स्थापन झाले. +ट्युनिसएअर एक्सप्रेस ही कंपनी ट्युनिसियामध्ये विमान वाहतूक पुरवते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4009.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..def01464afe8851f0c93b95613652e8bbc1bb184 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4009.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिनार हे ट्युनिसियाचे अधिकृत चलन आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4018.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebcf28f26c0771d0f2903f5f5d9afc18afa61ae3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4018.txt @@ -0,0 +1,3 @@ +ए.एम. ट्युरिंग पारितोषिक हे असोसियेशन फॉर कम्प्युटिंग मशिनरी या संस्थेतर्फे संगणकीय समाजात तांत्रिक योगदान दिल्याबद्दल दरवर्षी एका व्यक्तीला देण्यात येते. हे योगदान महत्त्वाचे तसेच बऱ्याच काळापर्यंत लागू पडणारे असावे असा संकेत आहे. +हे पारितोषिक ऍलन मॅथिसन ट्युरिंग या ब्रिटिश गणितज्ञाच्या नावे देण्यात येते. ट्युरिंगला संगणकशास्त्राच्या जनकांपैकी एक मानण्यात येते. याला संगणकशास्त्रज्ञांमध्ये नोबेल पारितोषिकाचा मान आहे. इंटेल कॉर्पोरेशनद्वारा सहपुरस्कृत असलेल्या या पारितोषिकाबरोबर १,००,००० अमेरिकन डॉलरचे बक्षिस देण्यात येत होते. २००७ पासून ही रक्कम २,५०,००० अमेरिकन डॉलर करण्यात आली. +पहिले ट्युरिंग पारितोषिक १९६६ मध्ये कार्नेजी मेलन विद्यापीठातील एक शिक्षक असलेल्या ऍलन पर्लिस यांना देण्यात आले. इ.स. २००६ मध्ये फ्रांसेस ऍलन ही पारितोषिक मिळविणाऱ्या पहिल्या महिला बनल्या. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4019.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64fe7d85a9fadf938f819050643e74163c945ee4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4019.txt @@ -0,0 +1 @@ +ट्यूलिप जोशी (११ सप्टेंबर, इ.स. १९७९:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिने हिंदी, कन्नड, मल्लाळम आणि तेलुगू चित्रपटांत काम केलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4039.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8804e1cc1fff7c8f8b0ae49f088e17ec859133fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4039.txt @@ -0,0 +1 @@ +ट्रान्सवाल दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत होता. १९१० ते १९९४पर्यंत अस्तित्वात असलेला हा प्रांत नवीन घटनेनुसार विभाजित करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4059.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d35339b3cf9f015639445d7f1e618067d288e3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4059.txt @@ -0,0 +1,5 @@ +ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्स (TWA) ही एक प्रमुख युनायटेड स्टेट्स एरलाइन होती जी १९३० ते २००१ पर्यंत कार्यरत होती. फोर्ड ट्रायमोटर्ससह सेंट लुईस, कॅन्सस सिटी आणि इतर स्टॉप मार्गे न्यू यॉर्क शहर ते लॉस एंजेलस हा मार्ग चालविण्यासाठी ट्रान्सकॉन्टिनेंटल आणि वेस्टर्न एर म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. अमेरिकन, युनायटेड आणि ईस्टर्नसह, १९३० च्या स्पोइल्स कॉन्फरन्सने स्थापन केलेल्या युनायटेड स्टेट्समधील "बिग फोर" देशांतर्गत विमान कंपन्यांपैकी एक होती. +हॉवर्ड ह्यूजेसने १९३९ मध्ये TWA चे नियंत्रण मिळवले आणि दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप, मध्य पूर्व आणि आशियामध्ये सेवा देण्यासाठी एअरलाइनच्या विस्ताराचे नेतृत्व केले, ज्यामुळे TWA ही Pan Am नंतर युनायटेड स्टेट्सची दुसरी अनधिकृत ध्वजवाहक बनली. ह्युजेसने १९६० च्या दशकात नियंत्रण सोडले आणि कंपनीच्या व्यवसायात विविधता आणण्याच्या प्रयत्नात TWA च्या नवीन व्यवस्थापनाने हिल्टन इंटरनॅशनल आणि सेंच्युरी २१ चे अधिग्रहण केले. +१९७८ च्या एअरलाइन डीरेग्युलेशन कायद्यामुळे युनायटेड स्टेट्समध्ये एअरलाइन अपयश, स्टार्ट-अप आणि टेकओव्हरची लाट आली, TWA १९८४ मध्ये तिच्या होल्डिंग कंपनीमधून काढून टाकण्यात आले. कार्ल इकाहनने TWA चे नियंत्रण मिळवले आणि १९८८ मध्ये लीव्हरेज्ड बायआउटमध्ये कंपनी खाजगी घेतली. TWA कर्जात बुडाले, लंडनचे मार्ग विकले, १९९२ आणि १९९५ मध्ये अध्याय ११ पुनर्रचना केली आणि १९९६ मध्ये TWA फ्लाइट ८०० च्या स्फोटामुळे आणखी तणावग्रस्त झाला. +TWA चे मुख्यालय एके काळी कॅन्सस सिटी, मिसूरी येथे होते आणि कॅन्सस सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याचे मुख्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्याची योजना आखली होती, परंतु १९७० च्या दशकात ही योजना सोडून दिली. एरलाइनने नंतर सेंट लुईस लॅम्बर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचे सर्वात मोठे केंद्र विकसित केले. न्यू यॉर्क शहरातील जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टीडब्ल्यूए फ्लाइट सेंटर हे त्याचे मुख्य ट्रान्साटलांटिक केंद्र होते, एक आर्किटेक्चरल आयकॉन इरो सारिनेन यांनी डिझाइन केले होते आणि ते १९६२ मध्ये पूर्ण झाले होते. +जानेवारी २००१ मध्ये, TWA ने तिसऱ्या आणि अंतिम दिवाळखोरीसाठी अर्ज केला आणि अमेरिकन एरलाइन्सने ती विकत घेतली. ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने अनेक माजी TWA कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. TWA १ जुलै २००३ पर्यंत अमेरिकन एरलाइन्स अंतर्गत एलएलसी म्हणून अस्तित्वात राहिले. अमेरिकन एरलाइन्सने त्या वर्षाच्या शेवटी सेंट लुईस हबचा आकार कमी केला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4066.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f3c47f3361d103a3f143341b98d4e80aa84648d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4066.txt @@ -0,0 +1,3 @@ +ट्रांसपरन्सी इंटरनॅशनल ही भ्रष्टाचारासंबंधी शोधकार्य करणारी जगातील एक प्रमुख संस्था आहे. ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे, विविध संस्थांनी +केलेले सर्वेक्षण आणि त्याविषयी उपलब्ध आकडेवारी, याची पडताळणी करून, ही संस्था जगातील बहुतेक सर्व देशांची एक यादी बनविते. त्यात कोणता देश भ्रष्टाचाराच्या कोणत्या क्रमांकावर आहे हे कळू शकते. ही यादी जगात मान्यताप्राप्त आहे. या यादीत सुमारे १७७ देश आहेत. दरवर्षी ही यादी प्रसिद्ध करण्यात येते. +यात प्रत्येक देशास, तेथील भ्रष्टाचार बघून ०(शून्य) ते १०० असे आकडे देण्यात येतात. ज्या देशास जितके जास्त अंक मिळतील तितक्या टक्केवारीने तो देश 'भ्रष्टाचारमुक्त' असे समजण्यात येतो. १०० अंक मिळविणारा देश संपूर्ण भ्रष्टाचारमुक्त समजण्यात येतो. तर, शून्य अंक मिळविणारा देश म्हणजे पूर्णतया भ्रष्ट असे समजतात.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4067.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f3c47f3361d103a3f143341b98d4e80aa84648d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4067.txt @@ -0,0 +1,3 @@ +ट्रांसपरन्सी इंटरनॅशनल ही भ्रष्टाचारासंबंधी शोधकार्य करणारी जगातील एक प्रमुख संस्था आहे. ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे, विविध संस्थांनी +केलेले सर्वेक्षण आणि त्याविषयी उपलब्ध आकडेवारी, याची पडताळणी करून, ही संस्था जगातील बहुतेक सर्व देशांची एक यादी बनविते. त्यात कोणता देश भ्रष्टाचाराच्या कोणत्या क्रमांकावर आहे हे कळू शकते. ही यादी जगात मान्यताप्राप्त आहे. या यादीत सुमारे १७७ देश आहेत. दरवर्षी ही यादी प्रसिद्ध करण्यात येते. +यात प्रत्येक देशास, तेथील भ्रष्टाचार बघून ०(शून्य) ते १०० असे आकडे देण्यात येतात. ज्या देशास जितके जास्त अंक मिळतील तितक्या टक्केवारीने तो देश 'भ्रष्टाचारमुक्त' असे समजण्यात येतो. १०० अंक मिळविणारा देश संपूर्ण भ्रष्टाचारमुक्त समजण्यात येतो. तर, शून्य अंक मिळविणारा देश म्हणजे पूर्णतया भ्रष्ट असे समजतात.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4084.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f22a95fb8ba7ce907b28df15c92ffbc752e8600d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4084.txt @@ -0,0 +1,5 @@ +ऑबेरॉय ट्रायडेंट भारतातील हॉटेलसाखळी आहे. भारतामधील काही शहरांमध्ये आणि जगामध्ये ऑबेराय समूहाच्या मालकीची हॉटेल्स आणि रिझोर्ट्स असून ऑबेराय आणि ट्रायडेंट ही दोन वेगवेगळी पंचतारांकित हॉटेल त्यांच्याकडून चालविली जातात. एकाच ठिकाणी ही दोन हॉटेल एकत्र असतात तेव्हा त्या समूहाला ऑबेराय ट्रायडेंट असे म्हणतात. +सुरुवातीच्या काळात ऑबेरॉय टॉवर्स किंवा ऑबेराय शॅरोटन या नावाने ही हॉटेल्स ओळखली जात होती. २००४ पासून एप्रिल २००८ च्या दरम्यान हिल्टन हॉटेल्स कॉर्पोरेशन आणि ऑबेरॉय हॉटेल व रिझोर्ट यांच्यामध्ये करार झाल्यावर ही हॉटेल्स हिल्टन हॉटेल्स म्हणून ओळखली जात होती. एप्रिल २००८ पासून ही हॉटेल्स ट्रायडेंट टॉवर्स म्हणून ओळखले जाते.[१] +ऑबेरॉय हॉटेल आणि रिझॉर्ट्स आणि ट्रायडेंट हॉटेल मुंबईमध्ये नरीमन पॉइंट येथे असून ते ऑबेरॉय, मुंबई आणि ट्रायडेंट, नरीमन पॉइंट या नावाने ओळखली जातात. ऑबेराय हॉटेल्स आणि रिझोर्ट्सच्या मालकीची ही दोन्ही हॉटेल असून त्यांच्याकडून चालविली जातात. या दोनही हॉटेलच्या वेगवेगळया इमारती असून दोन्ही इमारती एका सामायिक रस्त्यानी जोडलेल्या आहेत.[२] +पी.आर.एस. ऑबेराय या ऑबेराय कुटुंबातील सर्वांत वयोवृद्ध असणा-या गृहस्थाकडे इआयएच लिमिटेड या कंपनीमधील ३२.११ टक्के भाग आहे. आयटीसी लिमिटेडचे १४.९८ टक्के भाग इआयएच लिमिटेड मध्ये गुंतलेले आहेत. परंतु काही ठराविक काळानंतर आयटीसी लिमिटेडचे १५ टक्के भाग असून ऑबेराय कुटुंबाने इआयएच लिमिटेड कंपनीमधील १४.१२ टक्के भाग मुकेश अंबानीच्या रिलायन्स्‍ इंडस्ट्रीज इनवेस्टमेंट आणि होल्डींग प्रा.लि. यांच्या नांवे केलेले आहेत. ३० ऑगस्ट, २०१० रोजी रु.१०२१ करोड किंमतीचा हा करार झाला असून नुकताच रीलायन्स इंडस्ट्रीजचा भाग २० टककयांपर्यंत वाढविलेला आहे. +२६ नोव्हेंबर, २००८ रोजी ऑबेराय , मुंबई आणि ट्रायडेंट, नरीमन पॉइंट ही हॉटेलस दहशतवादयांनी कब्ज्यात घेउुन हॉटेलमधील पर्यटकांना ओलीस धरले होते. ३ दिवस चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये ३२ कर्मचारी आणि पर्यटक मारले गेले होते.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_409.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94909b2f6bb608cdb73889187ab32e1c6fc2846c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_409.txt @@ -0,0 +1 @@ +जॉशुआ अँड्रु क्लार्कसन (२१ जानेवारी, १९९७:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - ) हा न्यू झीलंडचा प्रथम वर्गीय क्रिकेट खेळाडू आहे जो मध्य जिल्ह्यांकडून खेळतो.[१] डिसेंबर २०१५ मध्ये त्याला २०१६ अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी न्यू झीलंडच्या संघात स्थान देण्यात आले.[२] त्याने २७ डिसेंबर २०१५ रोजी २०१५-१६ फोर्ड ट्रॉफीमध्ये लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.[३] क्लार्कसनचे शिक्षण २०१२ ते २०१४ या काळात नेल्सन कॉलेजमध्ये झाले.[४] जून २०१८ मध्ये, त्याला २०१८-१९ हंगामासाठी मध्य जिल्ह्यांसोबत करार देण्यात आला.[५] २७ डिसेंबर २०२० रोजी, क्लार्कसन २०२०-२१ सुपर स्मॅश दरम्यान त्याचा ५०वा ट्वेंटी-२० सामना खेळला.[६] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4174.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..732aefb019b31cbb32c1c3c8dc957eeb10e358e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4174.txt @@ -0,0 +1 @@ +ट्रेबियाची लढाई ही लढाई कार्थेज व रोमन प्रजासत्ताक यांच्यात लढली गेली. यात कार्थेजचा निर्णायक विजय झाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4184.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c03aff66cbacb630e6f1f298cc4327a63957583d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4184.txt @@ -0,0 +1 @@ +ट्रेव्हर एडवर्ड जेस्टी (२ जून, १९४८:हॅंपशायर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९८३ मध्ये १० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_42.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_42.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3ebe0a98c8d56133c2b11fceaabb5683392d023 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_42.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉफ्री रॉस जॉफ पार्कर (३१ मार्च, १९६८:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. +जॉफ स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये व्हिक्टोरिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया या दोन संघांकडून १९८५ ते १९९९ दरम्यान एकूण ३७ प्रथम-श्रेणी आणि २८ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात जॉफने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4231.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abb8aa666d619e248530010355c5205178b47b27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4231.txt @@ -0,0 +1,15 @@ +ट्विटर (Twitter) हे एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ आहे. +ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, किंवा संवाद साधता येतो. या मजकुराला ट्वीट म्हणतात. ट्वीट्स ही २८० (पूर्वी १४०) अक्षरांपर्यंतची लिखित पोस्ट असते. लेखक ही पोस्ट आपल्या पानावर प्रकाशित करतो आणि ती कोणीही वाचू शकतो. संकेतस्थळ, लघु संदेश सेवा (SMS), किंवा बाह्य अनुप्रयोगांच्या माध्यमातून ट्वीट पाठवता येते आणि तिचे उत्तर मिळवता येते. इंटरनेटवर ही सेवा निःशुल्क आहे. परंतु एस.एम.एसच्या माध्यमातून पाठविल्यास फोनचा चार्ज पडतो. ट्विटरवर लाईव्ह फोटोजना सरळ Gif (Graphics Interchange Format)इमेजमध्ये बदलता येते, व यासाठी कोणत्याही ॲपची गरज नसते. +ट्विटर सेवा ही इंटरनेटवर २००६ मध्ये सुरू झाली, आणि सुरू झाल्यावर तंत्रप्रेमी लोकांत, विशेषतः युवा वर्गात खूप लोकप्रिय झाली. ट्विटरचा वापर मायस्पेस आणि फेसबुकसारख्या अनेक सामाजिक आंतरजाल संकेतस्थळांवर लोकप्रिय आहे. कोणी निश्चित व्यक्ती कोणत्या वेळेत काय काम करत आहे, हे जाणणे ट्विटरचे मुख्य काम आहे. ही माइक्रो-ब्लॉगिंग सारखी आहे. या ठिकाणी कोणीही आपले विचार थोडक्यात व्यक्त करू शकतो. ट्विटरवर मात्र अधिकाधिक २८० शब्दांची मर्यादा आहे. + +ट्विटरचे वापरकर्ते वेगवेळ्या पद्धतीने आपले खाते अद्यावत करू शकतात. वेब ब्राउझरने संदेश पाठवून आपले ट्विटर खाते अद्यावत करता येते. त्याशिवाय ईमेल किंवा फेसबुक सारख्या विशेष अन्तरजालाचे अनुप्रयोगाचे (वेब ॲप्लिकेशन्स) प्रयोगही करता येतात. जगभरात अनेक लोक एका तासात अनेक वेळा आपले ट्विटर खाते अद्यावत करत राहतात. या संदर्भात अनेक विवाद पण झाले आहेत, कारण अनेक लोकांना या अत्याधिक संयोजकतेला (ओवरकनेक्टिविटीला) सतत आपल्याशी संबंधित ताज्या सूचना देणे कटकटीचे वाटते. मागील वर्षापासून जगातील अनेक व्यवसायात ट्विटर सेवेचे प्रयोग ग्राहकांना लगेच अद्यतन करण्यासाठी केला जातोए. अनेक देशांमध्ये समाजसेवी याचा प्रयोग करत आहेत. अनेक देशांमध्ये सरकार आणि मोठे सरकारी संस्थांमध्ये पण याचा चांगला प्रयोग आरंभ झालाए. +ट्विटर समूह हे लोकांना विभिन्न आयोजनांची सूचना प्रदान करत आहेत. अमेरिकाेध्ये २००८ च्या राष्ट्रपति निवडणुकांत दोन्ही गटातील राजनैतिक कार्यकर्ते आम जनतेपर्यंत ट्विटरच्या माध्यमातून पोहचले. हेइक्रोब्लॉगिंग विख्यात व्यक्तीनाही आकर्षित करत आहे. म्हणून ब्लॉग अड्डाने अमिताभ बच्चनच्या ब्लॉगनंतर त्यांच्या साठीची माइक्रोब्लॉगिंग ही सुविधा सुरू केली. बीबीसी व अल ज़जीरा सारख्या विख्यात समाचार संस्थांनापासून अमेरिकेचे राष्ट्रपतिपदाचे इच्छुक बराक ओबामा पण ट्विटरवर असतात.. शशी थरूर, ऋतिक रोशन, सचिन तेंडुलकर, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, इत्यादीही साईटवर दिसतात. पूर्वी ही सेवा इंग्रजीमध्येच उपलब्ध होती, नंतर ती अन्य भाषांतही उपलब्ध झाली आहे. ती स्पॅनिश, जपानी, जर्मन, फ्रेंच आणि इटालियन भाषा आता येथे उपलब्ध आहेत. +रँकिंग्स : +ट्विटरचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्नियामध्ये ७९५, फ़ॉल्सम स्ट्रीटवर आहे. +ट्विटर ही अलेक्सा इंटरनेटच्या वेब यातायातच्या विश्लेषणाद्वारे विश्वभरातील सर्वात लोकप्रिय वेबसाईटच्या रूपात २६व्या श्रेणीवर आली आहे. तसे अनुमानित दैनिक वापरकर्त्यांची संख्या बदलत राहते, कारण कंपनी सक्रिय खात्यांची संख्या देत नाही. तसे फेब्रुवारी २००९ मध्ये compete.com ब्लॉग द्वारे ट्विटरला सर्वात जास्त प्रयोग करणारे सामाजिक नेटवर्कच्या रूपात तिसरे स्थान दिले आहे. त्यानुसार नवीन सभासदांची संख्या साधारण ६० लाख आणि मासिक निरीक्षणकांची संख्या ५ कोटी ५० लाख आहे. प्रत्यक्षात मात्र फक्त ४०% नियमित वापरकर्ते आहेत. मार्च २००९ में Nielsen.com ब्लॉगने ट्विटरच्या सदस्य समुदायाची नोंदणी केली आहे. +काही दिवसांपूर्वी ट्विटर वर पण काही असुरक्षितताच्या बातम्या येत होत्या. ट्विटर एका आठवड्यात दोनदा फिशिंग स्कैम च्यात आले. या मुळे ट्विटर द्वारा उपयोक्ताला सावधानतेचा इशारा देण्यात आला की ते डायरेक्ट मेसेज वर या कोणत्याही संदिग्ध लिंकला क्लिक करू नये. साइबर अपराधी उपयोक्ता लोकांना फसवणूक करून उपयोक्ता नाव आणि पासवर्ड इत्यादीची चोरी करतात त्यांच्या द्वारे उपयोक्ताला ट्विटर वर आपल्या मित्रांकडून डायरेक्ट मेसेजच्या आत छोटेसे लिंक मिळते त्या वर क्लिक करताच उपयोक्ता एक खोट्या संकेतस्थळ वर पोहोचतो. हे एकदम ट्विटरच्या होम पेज सारखे दिसते. इथेच उपयोक्ताला आपली लॉग-इन माहिती एंटर करण्यासाठी म्हणटले जाते, ठीक तसेच जसे की ट्विटरच्या मूळ पृष्ठ वर असते आणि या प्रकार ही माहिती चोरली जाते. एक उपयोक्ता, डेविड कैमरन ने आपल्या ट्विटर वर जसेच एंटर की दाबली तो खराब संदेश त्यांच्या ट्विटर मित्रांच्या यादीतील उपयोक्ता पर्यंत पोहचला. त्यामुळे हे स्कैम दुनियेतील इंटरनेट पर्यंत पोहोचले. सुरक्षा विशेषज्ञा अनुसार साइबर अपराधी चोरलेली सत्रारंभ माहितीचा प्रयोग बाकीच्या खात्याला ही हैक करण्यात करू शकतात किंवा याने कोणत्या तरी दूरच्या कंप्यूटर मध्ये जपून ठेवली असलेली माहितीला हैक करू शकतात. +या पासून वाचण्यासाठी उपयोक्तांना आपले खात्याचे पासवर्ड कोणते तरी कठिन शब्द ठेवून ठेवायला हवे आणि सर्व दूर एकच पासवर्डचा प्रयोग करू नये. जर एखाद्याला जर हे कळाले की त्यांच्या ट्विटर खात्यातून संदिग्ध संदेश पाठवले जाते तर आपल्या पासवर्डला लगेच बदलने महत्त्वाचे आहे. असेच आपल्या ट्विटर खात्याची सेंटिंग्स किंवा कनेक्शन एरिया पण तपासा.जर तिकडे कोणत्या थर्ड पार्टीची ऐप्लिकेशन संदिग्ध वाटते तर त्या खात्याला एक्सेस करण्यासाठी परवानगी देऊ नये. +ट्विटर ने पण सुरक्षा कडक करण्यासाठी पासवर्डच्या रूपात प्रयोग होणारे ३७० शब्दांचा निषेध करून त्या अनुसार पासवर्डच्या या शब्दांच्या बद्दल अनुमान लावणे सोपे आहे . टेलीग्राफच्या रिपोर्ट अनुसार, ट्विटर ने '12345' आणि 'Password' जसे शब्दाचे पासवर्डच्या रूपात प्रयोगला थांबवले. याचा अंदाज लावणे अत्यंत सोपे होते मग उपयोक्ताच्या माहितीला धोका असू शकतो. पासवर्डच्या रूप 'पॉर्शे' आणि'फेरारी' या सारख्या प्रसिद्ध कार आणि 'चेल्सी' व 'आर्सनेल' सारख्या फुटबॉल टीमचे नाव याचे निषेध केले. याच प्रकारे विज्ञान कल्पना (साइंस फिक्शन)च्या काही शब्दांवर ही प्रतिबंध लावले गेले आहे. +मागील वर्षी पर्यंत अमेरिकाचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाचे ट्वीटर वर सर्वाधिक फॉलोअर आहे. +ट्विटरचा वापर 35 पेक्षा अधिक भाषांमध्ये केला जातो.ट्विटर वर दररोज 400 मिलियन पेक्षा जास्त ट्वीट केले जातात. ट्विटर वर दररोज 400 मिलियन पेक्षा जास्त ट्वीट केले जातात.ट्विटरच्या लोगोमध्ये जो पक्षी आहे त्याच नाव लैरी आहे.ट्विटर वर सर्वात जलद 1 मिलियन followers बनवणार अकाऊंट Caitlyen Jenner याच आहे. त्याचे 1 मिलियन Followers फक्त 4 तास आणि 3 मिनिटात झाले होते. +ऑक्टोबर २०२२ मध्ये एलोन मस्कने ही कंपनी ३,५६४ अब्ज रुपयांना (४४ अब्ज डॉलर) विकत घेतली व जुलै २०२२ मधेय ट्विटर च नाव बदलून एक्स ( X ) करण्यात आले आहे . diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4246.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fce3c55ac9dd76759719eeec4d18a946cca0144d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4246.txt @@ -0,0 +1,4 @@ +ट्वेंटीएथ सेंच्युरी स्टुडिओज, इंक. (अनेकदा ट्वेंटीएथ सेंच्युरी या नावाने ओळखला जातो) हा एक अमेरिकन चित्रपट स्टुडिओ आहे. ही कंपनी सध्या द वॉल्ट डिस्ने स्टुडिओच्या मालकीची आहे, जी वॉल्ट डिस्ने कंपनीच्या डिस्ने एंटरटेनमेंट विभागाची एक उपकंपनी आहे. [२] कंपनीचे मुख्यालय लॉस एंजेलिसच्या सेंच्युरी सिटी परिसरात फॉक्स स्टुडिओ लॉट येथे आहे. [३] वॉल्ट डिस्ने स्टुडिओज मोशन पिक्चर्स कडून ट्वेंटीएथ सेंच्युरी स्टुडिओद्वारे निर्मीत चित्रपटांचे वितरण आणि जाहिरातीचे काम केले जाते. [४] +८० वर्षांहून अधिक काळापर्यंत ही कंपनी प्रमुख अमेरिकन फिल्म स्टुडिओपैकी एक होती. १९३५ मध्ये फॉक्स फिल्म आणि ट्वेंटीएथ सेंच्युरी पिक्चर्स यांच्या विलीनीकरणाद्वारे ट्वेंटीएथ सेंच्युरी-फॉक्स फिल्म कॉर्पोरेशन [a] म्हणून त्याची स्थापना झाली आणि ही कंपनी हॉलीवूडच्या सुवर्णयुगातील आठ प्रमुख कंपन्यांपैकी मूळ " बिग फाइव्ह " पैकी एक होती. १९८५ मध्ये, स्टुडिओने रुपर्ट मर्डॉकच्या न्यूज कॉर्पोरेशनने अधिग्रहित केल्यानंतर (ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स फिल्म कॉर्पोरेशन ) नावातील हायफन काढून टाकला [b], ज्याचे नाव २०१३ मध्ये ट्वेन्टी फर्स्ट सेंचुरी फॉक्स असे बदलले गेले. डिझ्नीने ट्वेन्टी फर्स्ट सेंचुरी फॉक्सची बहुतेक मालमत्ता २० मार्च २०१९ रोजी खरेदी केली, ज्यात ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स देखील समाविष्ट होते. [५] फॉक्स कॉर्पोरेशनमध्ये गोंधळ टाळण्यासाठी स्टुडिओने त्याचे सध्याचे नाव १७ जानेवारी २०२० रोजी व्यापार नाव म्हणून स्वीकारले आणि त्यानंतर ४ डिसेंबर रोजी ट्वेंटीएथ सेंच्युरी आणि सर्चलाइट पिक्चर्सच्या निर्मितीच्या कॉपीराइटसाठी वापरण्यास सुरुवात केली. [६] +ट्वेंटीएथ सेंच्युरी स्टुडिओमधील सर्वात प्रसिद्ध आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट आणि चित्रपट मालिकांमध्ये पहिले सहा स्टार वॉर्स चित्रपट, अवतार, अनास्तासिया, आइस एज, एक्स-मेन, डाय हार्ड, एलियन, प्लॅनेट ऑफ द एप्स, प्रिडेटर यांसारखे चित्रपट आणि द सिम्पसन्स आणि फॅमिली गाय सारखे असंख्य दूरदर्शन कार्यक्रम समाविष्ट आहेत. [७] याव्यतिरिक्त, फिल्म स्टुडिओच्या संग्रहणात टायटॅनिक सारख्या अनेक वैयक्तिक चित्रपटांचा समावेश आहे, ज्याने सर्वोत्कृष्ट चित्रासाठी अकादमी पुरस्कार जिंकला आणि एका दशकाहून अधिक काळातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. [८] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_425.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_425.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1fc1fd9f3f145ee35dfd8b1d64d0cc67a3dad74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_425.txt @@ -0,0 +1 @@ +जॉशुआ चार्ल्स टँग (१५ नोव्हेंबर, १९९७:रेडडिच, वूस्टरशायर, इंग्लंड - ) हा एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जो वूस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब आणि इंग्लंड कसोटी संघाकडून खेळतो. तो उजव्या हाताने वेगवान मध्यमगती गोलंदाज आहे, जो उजव्या हाताने फलंदाजीही करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4295.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8142b6a2269c8dea5678b1e8ab7923d3bd8e2e68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4295.txt @@ -0,0 +1,2 @@ +ठाणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4310.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e8aca9b32d4727f40b45138360bbba720820ec6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4310.txt @@ -0,0 +1,4 @@ +ठाणे शहरातील मध्यवर्ती तुरुंग ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. ठाणे शहरातील ज्या मध्यवर्ती भागात तुरुंग आहे तो पूर्वी किल्ला होता. तो पोर्तुगीजांनी १७३० मध्ये बांधला. २८ डिसेंबर १७४४ रोजी ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला. तसेच त्याचे रूपांतर तुरुंगात केले. ठाण्याच्या या जेलमध्ये कैदी ठेवण्याची क्षमता १ हजार १०५ एवढी असताना प्रत्यक्षात दुपटीहून अधिक कैदी येथे असतात. +भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या किल्ल्यामध्ये अनेकांना ठेवण्यात आले होते. त्यात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, दत्ताजी ताम्हणे, साने गुरुजी आदींचा समावेश आहे. चापेकर बंधू, महादेव रानडे, जॅक्सनचा वध केलेले अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना याच तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली. तुरुंगाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान लक्षात घेऊन, या तुरुंगात दरवर्षी १७ एप्रिल हा दिवस हुतात्मा दिन म्हणून आवर्जून पाळण्यात येतो. +तुरुंगातील कैद्यांना सुतारकाम, विणकाम, कलात्मक वस्तू बनविणे, बेकरी, लॉण्ड्री आदी कामे सांगण्यात येतात. त्याचा मोबदलाही त्यांना मिळतो. कुशल, अकुशल व मेहनतीची कामे अशा तीन प्रकारांत श्रमाची विभागणी केली असून कैद्यांनी बनविलेल्या विविध वस्तू विकण्यासाठी जेलजवळच शोरूमही बनविण्यात आले आहे. +ठाणे तुरुंगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४.२६ एकरचे क्षेत्र खुल्या कारागृहासाठी वापरले जाणार आहे. तसे झाल्यास, काही कैद्यांकडून शेतीही करून घेण्यात येईल. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4313.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13fa91edf7e553951a2110ba5b8afb6fbdef4524 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4313.txt @@ -0,0 +1,7 @@ +मुंबई मेट्रो ही भारताच्या मुंबई शहरामधील जलद परिवहन रेल्वे प्रणाली आहे. मुंबई महानगरामधील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय तसेच सद्य मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करण्याचे मुंबई मेट्रोचे ध्येय आहे. जून २००६ मध्ये भारताचे पंतप्रधान, श्री. मनमोहन सिंह, यांनी या प्रणालीच्या पहिल्या भागाचे भूमिपूजन केले. मेट्रोची वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या पहिल्या मार्गिकेचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी करण्यात आले. +मुंबई भारतची वित्तीय राजधानी असून हे भारताच्या आर्थिक व व्यापारिक केंद्रस्थान समजले जाते. मुंबईतील अंदाजे ८८% व्यक्ती सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर करतात. सध्या अस्तित्वात असणारी उपनगरीय रेल व्यवस्था मुंबईकरांच्या दळणवळणासाठी खूप महत्त्वाची आहे. दररोज ६० लाखांहूनही जास्त व्यक्ती या सेवेचा उपयोग करतात. यात बेस्ट बस सेवा, मुंबई उपनगरी रेल्वे समाविष्ट आहेत. आत्तापर्यंत मुंबईतील भौगोलिक आणि आर्थिक बाधांमुळे या सुविधा मागणीनुसार वाढू शकलेल्या नाहीत. +मुंबई उपनगरी रेल्वे एकोणिसाव्या शतकातच सुरू झालेली आहे पण ती जलद परिवहनासाठी बांधली गेलेली नही. मे २००३मध्ये मुंबई जलद परिवहन योजनेत मूलभूत बदल केले गेले व त्यात अंधेरी ते घाटकोपर यांमध्ये १० कि.मी. हलक्या रेल्वेमार्गाचा समावेश केला गेला. जानेवारी २००४ मध्ये एम.एम.आर.डी.ए. या संस्थेने आपली विकासयोजना जाहीर केली, ज्यात १४६ कि.मी.चा भुयारी रेल्वेमार्ग शामील होता. या १४६ कि.मी. मधील ३२ कि.मी. भाग भूमिगत असणार होता. जून २००४ मध्ये १३ स्थानके असलेला एक मेट्रो रेल मार्ग बांधण्यास सरकाराने अनुमती दिली. मुंबई मेट्रोचा भूमिपूजन सोहळा जून २१, इ.स. २००६ रोजी झाला. वेसावे-अंधेरी-घाटकोपर या ११ किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचे बांधकाम जवळजवळ दीड वर्षानंतर, फेब्रुवारी ८ इ.स. २००८ रोजी सुरू झाले. +मुंबई मुख्य उद्देश म्हणजे मुंबईत साधारण १-२ कि.मी. अंतरावर स्थानक असलेला रेल्वेमार्ग आधारित सार्वजनिक जलद परिवहन उपलब्ध करून देणे व ज्या क्षेत्रांत उपनगरीय रेल्वे नाही, तेथे ही सेवा उपलब्ध करणे व तसेच, त्या क्षेत्रांना एकत्र जोडणे. या योजनेत ३ टप्पे आहेत: +या प्रकल्पासाठी गाड्या पुरवण्यासाठी कावासाकी, सीमेन्स, ॲल्स्टॉम, बोम्बार्डिये व सी.एस.आर. नांजिंग या कंपन्यांनी तयारी दाखवली होती. पैकी सी.एस.आर. नांजिंगची निवड करण्यात आली.[२] सुरुवातीला सी.एस.आर. नांजिंगला ४ डब्यांच्या १६ गाड्या पुरवण्याचे कंत्राट देण्यात आलेले आहे. यांची किंमत अंदाजे ६ अब्ज रुपये असेल. मेट्रोमार्गावर धावणाऱ्या या गाड्या वातानुकूलित असतील व त्यांमध्ये ब्लॅक-बॉक्स, सी.सी.टी.व्ही., यात्री-चालक संपर्क प्रणाली, दृक-श्राव्य माहिती प्रणाली, मार्गाचा इलेक्ट्रॉनिक नकाशा, अपंगांसाठीच्या सुविधा, इ. आधुनिक सुविधा असतील. साधारणतः चार डब्यांची असलेली प्रत्येक गाडी १५०० माणसं नेऊ शकेल. या गाड्या तयार करताना दिल्ली व हाँग काँग शहरांतील भुयारी रेल्वे कंपन्यांकडून सल्ला घेण्यात आला आहे. +मेट्रोच्या पहिल्या मार्गाच्या वीज पुरवठ्याची जबाबदारी 'ए.बी.बी. ग्रुप' या संघटनेला देण्यात आली आहे. वीज पुरवठा, वीज वितरण, कर्षण विद्युतीकरण व एस्.सी.ए.डी.ए., या सर्व प्रणाल्यांचे आपूर्ती, निर्माण, परीक्षण व कमिशनिंगचे काम हे संघटन करणार आहे. +सिग्नाल्लिंग प्रणाली सेमैंसने पुरवली असून, संचार प्रणाली थेलसने पुरवली आहये. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4316.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b82d93c454f9b5b665d63a19e5575bf6c84172ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4316.txt @@ -0,0 +1,5 @@ +ठाणे लोकसभा मतदारसंघ (Thane Lok Sabha constituency) हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या ठाणे जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. २००८ मध्ये, भारतीय सीमांकन आयोगाने पूर्वीच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन करून ठाणे आणि कल्याण ही दोन नवीन मतदारसंघ तयार केली. +*१९५२ आणि १९५७ मध्ये ठाण्यात लोकसभेच्या दोन जागा होत्या. + + +भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4375.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bf999505f863eb841a233769e27af0fce4f9eed --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4375.txt @@ -0,0 +1,2 @@ +ठेकामोट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4377.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8ebd32f3810a3528eeecace0e43ffd2433d9db0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4377.txt @@ -0,0 +1,2 @@ +ठेपाणवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4399.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c143264f9e31b17bdc3a38118e4b77be531e9fff --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4399.txt @@ -0,0 +1,2 @@ +डंकन अँड्रू ग्विन फ्लेचर (सप्टेंबर २७, इ.स. १९४८ - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाचा नायक असलेला फ्लेचर एप्रिल २७, इ.स. २०११पासून  भारत क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4468.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12fb071d20fedfd61c20d7fa466ccb94435f1e70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4468.txt @@ -0,0 +1,2 @@ +डग्लस काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4478.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54d057b05420e3b3bfbac96c2cb56b36cd254703 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4478.txt @@ -0,0 +1,2 @@ +डग्लस वॉर्ड कार (१७ मार्च, इ.स. १८७२:क्रॅनब्रूक, केंट, इंग्लंड - २३ मार्च, इ.स. १९५०:सिडमथ, डेव्हनशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4490.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4702f34ceec468b049bf232e08987e4f8338c56c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4490.txt @@ -0,0 +1 @@ +डग्लस डी.सी. ४ हे अमेरिकन बनावटीचे चार इंजिनांचे पंख्याद्वारे चालणारे प्रवासी विमान आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4491.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9dea527ac3fb6ced21e31cd799f5201db9a06a81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4491.txt @@ -0,0 +1,2 @@ +डग्लस डीसी-६ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. +हे विमान मॅकडोनेल डग्लस डीसी-६ नावानेही ओळखले जाते. याची सैनिकी आवृत्ती अमेरिकेच्या वायुसेनेत सी-११८ लिफ्टमास्टर आणि अमेरिकी आरमारात आर६डी या नावाने ओळखली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4497.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d14b7d0ea78cc080897eefc240ad7fe16abdfd4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4497.txt @@ -0,0 +1,26 @@ +डग्लस डी. ओशेरॉफ हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4507.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5e9f35924745e2b967d873098d62eb32f982b33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4507.txt @@ -0,0 +1,3 @@ +डग्लस नोएल अ‍ॅडम्स (इंग्लिश: Douglas Adams) (११ मार्च, इ.स. १९५२ - ११ मे, इ.स. २००१) हा ब्रिटिश लेखक व नाटककार होता. त्याची 'द हिचहायकर्स गाईड टू द गॅलक्सी' ही विज्ञान काल्पनिका प्रसिद्ध आहे. इ.स. १९७८ साली पहिल्यांदा ती बीबीसीच्या रेडिओ कार्यक्रमाच्या स्वरूपात लोकांसमोर आली. नंतर ती पाच पुस्तकांच्या मालिकेच्या रूपात प्रसिद्ध झाली. डग्लसाच्या हयातीत या पुस्तकांच्या जवळपास दीड कोटी आवृत्त्या खपल्या, त्यावर एक दूरदर्शन मालिका निर्मिली गेली, अनेक रंगमंचीय प्रयोग, कॉमिकबुके, संगणक खेळ आणि इ.स. २००५ साली एक चित्रपट बनवला गेला. +अ‍ॅडम्साने डर्क जेंटली'ज होलिस्टिक डिटेक्टिव्ह एजन्सी(इ.स. १९८७), द लॉंग डार्क टी-टाईम ऑफ द सोल (इ.स. १९८८) ही पुस्तके लिहिली आहेत. तसेच, द मीनिंग ऑफ लाईफ(इ.स. १९८३), लास्ट चान्स टू सी(इ.स. १९९०), दूरदर्शन मालिका 'डॉक्टर हू'चे तीन भाग यांसाठी सहलेखन केले. त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या उर्वरित लिखाणाचा संग्रह, द साल्मन ऑफ डाऊट या नावाने इ.स. २००२ साली प्रकाशित झाला. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4515.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4515.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4598.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1175a57ba0e07a39c69c859018bbf3fe6ce403f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4598.txt @@ -0,0 +1 @@ +वाका हे ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4601.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1175a57ba0e07a39c69c859018bbf3fe6ce403f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4601.txt @@ -0,0 +1 @@ +वाका हे ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4607.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2df636f79b6468057792251f81182ba9f350bd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4607.txt @@ -0,0 +1,3 @@ +नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (पारंपरिक नाव डमडम विमानळ) (आहसंवि: CCU, आप्रविको: VECC) हा भारत देशाच्या कोलकाता शहरामधील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. भारताचे स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांचे नाव दिला गेलेला हा विमानतळ भारतामधील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. ईशान्य भारतामधील बव्हंशी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे कोलकाता हे प्रमुख केंद्र आहे. +डमडम विमानतळ २००५ साली कोलकाता उपनगरी रेल्वेद्वारे कोलकाता शहराशी जोडला गेला. विमानतळापर्यंत उपनगरी रेल्वेसेवा पोचवणारे कोलकाता हे भारतामधील पहिलेच शहर आहे. +कोलकात्याच्या भौगोलिक स्थानामुळे युरोप ते इंडोचीन व ऑस्ट्रेलिया ह्या मार्गावरील तो एक महत्त्वाचा थांबा ठरला. १९२४ सालापासून के.एल.एम. कंपनीच्या ॲम्स्टरडॅम ते जाकार्ता ह्या विमानसेवेचा कलकत्त्याला थांबा चालू झाला. ह्याच वर्षी रॉयल एर फोर्सचे विमान देखील येथे थांबले होते. १९३० साली डमडम विमानतळाची धावपट्टी संपूर्ण वर्षभर वापरासाठी योग्य ठरवण्यात आली व अनेक विमानकंपन्यांनी येथे थांबे सुरू केले. दुसऱ्या महायुद्धामध्ये डमडम विमानतळावरून ब्रम्हदेशात बॉंबहल्ले करण्यासाठी अमेरिकन हवाई दलाने येथूनच आपली बी-२४ लिबरेटर ही लढाऊ विमाने उडवली. महायुद्धानंतर येथील प्रवासी वर्दळ वाढीस लागली. १९६४ साली इंडियन एरलाइन्सने दिल्ली-कलकत्ता ही पहिली जेट सेवा सुरू केली. १९९५ साली डमडम विमानतळाचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ असे ठेवले गेले. १६ मार्च २०१३ रोजी नवे टर्मिनल खुले केले गेले आणि अंतर्देशीय-आंतरराष्ट्रीय प्रस्थाने व आगमने येथूनच होऊ लागली diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4631.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf7610557ec98af6cbfc978f82f2046e050bc7ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4631.txt @@ -0,0 +1,7 @@ +डरायस : (इ. स. पू. ५५८–इ. स. पू. ४८६). प्राचीन इराणमधील ॲकीमेनिडी वंशातील एक श्रेष्ठ राजा. तो डरायस द ग्रेट किंवा डरायस हिस्टॅस्पिस या नावाने ओळखला जातो. हिस्टॅस्पिस या पार्थियातील क्षत्रपाचा तो मुलगा. त्याच्या संबंधीची माहिती बेहिस्तून येथील कोरीव लेख, हिरॉडोटस व टीझिअस यांचे वृत्तांत आणि काही पारंपरिक कथा यांतून मिळते. +हिरॉडोटसच्या मते डरायसने तरुणपणी सायरसविरुद्ध कट रचला होता पण प्रत्यक्षात सत्ता मात्र त्याच्या हाती दुसरा कॅम्बायसीझच्या मृत्य नंतर इ. स. पू. ५५२ मध्येच आली आणि त्याकरिता त्याला काही इराणी लोकांची मदत घ्यावी लागली. त्याची पहिली ६–७ वर्षे कॅम्बायसीझच्या राज्यावर अंमल बसविण्यात गेली. या वेळी सभोवतालच्या लहानमोठ्या प्रदेशांतून बंडे उद्‌भवली आणि स्यूसियाना, मीडिया, सागर्टिया, मार्जीयाना (म्येर्फ), बॅबिलोनिया वगैरे ठिकाणी स्वतंत्र राज्ये स्थापन झाली. डरायसने ती एकापाठोपाठ एक शमविली आणि आपली सत्ता सर्वत्र स्थापन केली. राज्यांतर्गत सुव्यवस्था आणि शांतता निर्माण झाल्यानंतर त्याने इ. स. पू. ५१८ मध्ये इजिप्तला भेट दिली. इजिप्तचा क्षत्रप आर्यांडिस स्वतःस स्वतंत्र राजा समजत असे. त्याला ठार करून डरायसने दुसऱ्या क्षत्रपाची तेथे नियुक्ती केली. पुढे त्याने अनेक स्वाऱ्या आयोजीत केल्या. प्रथम त्याने वायव्येकडे मोहरा फिरवून केवळ आयोनियाच नव्हे, तर युरोपच्या भूमीवरील सिथियावर स्वारी केली. या स्वारीचा उद्देश गनिमी काव्याने लढणाऱ्या सिथियन टोळ्यांचा कायमचा बंदोबस्त करणे, हा होता. तत्पूर्वी इ. स. पू. ४९९ मध्ये त्याने ग्रीसच्या किनाऱ्यावर आपल्या युद्धनौका धाडल्या आणि इ. स. पू. ४९३ मध्ये ग्रीसवर आक्रमण करण्याकरिता बॉस्पोरसची सामुद्रधुनी ओलांडली. तिथे त्याचा थ्रेसियन लोकांनी पराभव केला पण पुन्हा त्याने इ. स. पू. ४९० मध्ये स्वारी केली. त्या वेळी अथेनियन लोकांनी त्याचा पराभव मॅरॉथॉन या ठिकाणी केला. याशिवाय त्याने इराणच्या आसपासचा सायरसच्या अंमलाखाली असणारा बहुतेक प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला होता. मृत्युसमयी त्याचे इराणी साम्राज्य जवळजवळ १६ लाख चौ. किमी. एवढे मोठे होते. काबूल व सिंधू यांच्या पलीकडेही त्याने मोहिमा आखल्या होत्या. +एवढ्या मोठ्या राज्याची प्रशासनव्यवस्था त्याने चोख ठेवली होती. त्याकरिता राज्याचे वीस प्रांत पाडून प्रत्येक प्रांतावर एक सर्वाधिकारी राज्यपाल (क्षत्रप) नेमला होता. ही पद्धत त्याने सायरसकडूनच घेतली होती. या सर्व विस्तृत प्रदेशात सडका व इतर दळणवळणाची व्यवस्था केली. नाईल ते सुएझ असा एक कालवा खोदविला आणि सिसिली व इटली यांच्या किनाऱ्याची पाहणी केली होती. तसेच नियमित वसुलाचीही व्यवस्थाही त्याने केली होती. राज्यपालांवर नियंत्रण असावे, म्हणून आणखी काही अधिकारी त्याने नेमले होते. प्रशासनाबरोबरच त्याने इराणी वास्तुशैलीत मोलाची भर घातली.स्यूसा, पर्सेपलिस, एकबॅटना, बॅबिलन वगैरे मोठ्या शहरांतून इमारती बांधल्या आणि एक विशिष्ट वास्तुशैली प्रचारात आणली. इ. स. पू. ५२१ मध्ये स्यूसा ही त्याने आपली शासकीय राजधानी केली आणि त्या शहराची तटबंदी करून तिथे एक भव्य श्रोतृगृह (अपादान) व एक राजवाडा बांधला. त्या राजवाड्यातील एका कोरीव लेखात त्याने वास्तुविशारद व साहित्य कसे जमविले, यासंबंधी लिहून ठेवले आहे. याशिवाय मूळ राजधानी असलेल्या पर्सेपलिस येथेही त्याने काही इमारती बांधल्या. +तो धार्मिक बाबतीत सहिष्णू होता. आपण जरथुश्त्राचा अनुयायी असल्याचा त्याने बेहिस्तून येथील कोरीव लेखात उल्लेख केला आहे. या लेखांतील लिपीमुळे क्युनिफॉर्म लिपीचा शोध लागणे सुलभ झाले. जेरूसलेम येथील ज्यू लोकांना मंदिर बांधण्यास त्याने परवानगी दिली होती. इजिप्तमधील अनेक धार्मिक अवशेषांतून त्याचे नाव आढळते. +डरायसने जवळजवळ ३६ वर्षे राज्य केले. अखेरपर्यंत तो मोहिमांचा विचार करीत होता, असे त्याच्या नियोजनावरून दिसते. त्याने अटॉसा या सायरस द ग्रेटच्या मुलीशी लग्न केले. तिच्यापासून झालेला पहिला झर्कसीझ पुढे इराणच्या गादीवर आला. +दुसरा डरायस (इ. स. पू. ४२३–इ. स. पू. ४०४). यांचे मूळ नाव ओकस. हा आर्टक्झर्क्सीझचा एका बॅबिलोनियन पत्नीपासून झालेला मुलगा. त्याने आपल्या सावत्रभावाकडून राज्य मिळविले. राज्यकारभारात त्याची सावत्र बहिण व पत्नी परिसटिस हिचे सर्वत्र प्राबल्य होते. यावेळी आशिया मायनर आणि इजिप्तमध्ये बंडे झाली, तेव्हा परिसटिस या राणीने आपला धाकटा मुलगा तरुण सायरस याला आशिया मायनरमध्ये क्षत्रप नेमले. दुसरा डरायस बॅबिलन येथे मरण पावला आणि दुसरा आर्टक्झर्क्सीझ गादीवर आला. +तिसरा डरायस (इ. स. पू. ३३६–इ. स. पू. ३३०). कडोमॅनस हे याचे मुल नाव. दुसऱ्या डरायसचा हा खापरपणतू. बगोअस नावाच्या हिजड्याच्या मदतीने तिसऱ्या आर्टक्झर्क्सीझचा खून करून तो इराणच्या गादीवर आला. इ. स. पू. ३३४ च्या ग्रॅनिकसच्या लढाईत अलेक्झांडरने त्याचा पराभव केला. तरीही पुन्हा सैन्य जमवून तो अलेक्झांडरशी लढण्यासाठी आला. इससच्या लढाईत अलेक्झांडरने पुन्हा त्याचा पराभव केला व त्याची सर्व कुटुंबीय माणसे पकडली. तेव्हा त्याने अलेक्झांडरशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला पण अखेर गॉगामीला येथे याचा पराभव झाला. तेव्हा तो एकबॅटनला पळाला. बेसस नावाच्या त्याच्याच एका क्षत्रपाने त्याचा खून केला. त्याचा मृत्यूनंतर ॲकिमेनिडी वंश संपुष्टात आला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4632.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4632.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4647.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63b840d168fbbc11ab152c3c510aa98841f30337 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4647.txt @@ -0,0 +1 @@ +डर्बी हे युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड देशामधील एक प्रमुख शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,४८,७०० होती. या शहराची स्थापना रोमन काळात झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4686.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af51d76171e479fae471f4c40024d04e81a2b621 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4686.txt @@ -0,0 +1,7 @@ +डहाणू तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. आदिवासी वस्ती असलेल्या ह्या तालुक्यातील वारली आदिवासी संस्कॄती वारली चित्रकलेमुळे प्रसिद्ध आहे. +तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[२] +डहाणू तालुक्यात खालील गावे समाविष्ट आहेत. +[३] +येथे मुख्यतः आदिवासी समाजाची वस्ती आहे. आदिवासी जमातीत शुभ प्रसंगी तारपा हे पारंपरिक वाद्य वाजविले जाते. आदिवासी समाजातील ठराविक लोक हे तारपा वाजवणारे असतात आणि त्यांना तारपाकरी नावाने ओळखले जाते.तारपाकरी लोकांची संख्या कमी होत आहे. डहाणू तालुक्यातील वाघाडी गावातील सचिन सातवी ह्यांनी आयुष संस्थेतर्फे तारपा वाद्यांची निर्मिती आणि तारपा वाजविण्याचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करायला सुरुवात केली आहे. तारपा हे पालघर या आदिवासी जिल्ह्याचा मानबिंदू आहे. लग्नसोहळा, विविध महोत्सव, कौटुंबिक कार्य इत्यादी कार्यक्रमात तारपा नृत्य संगीत सादर केले जाते.[४] +डहाणू तालुक्यात भारतीय नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी वेगवेगळ्या गावातील गावजत्रांना सुरुवात होते. प्रमुख गावजत्रा खालीलप्रमाणे आहेत. +[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4708.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22ffe4b35a3e6f9b7c8da0e4e85ea8d0a90dfd5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4708.txt @@ -0,0 +1,2 @@ +डांगसौंदाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4754.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7522ec4238a3839ae9eb2b5c2b5171bb639a290 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4754.txt @@ -0,0 +1,5 @@ +डागरी गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून याचे मुख्य स्थान गुजरातमधील गोधरा, पंचमहाल, दाहोद, नर्मदा, छोटाउदेपूर आणि महीसागर जिल्ह्यातील आहे. हा गुजरात मधील पारंपरिक मशागतीचा गोवंश आहे, ज्याला "गुजरात माळवी" असेही म्हणतात. बोली भाषेत डागरी म्हणजे 'देशी' किंवा जुना किंवा मूळ.[१][२] +या गोवंशाला चाऱ्याची कमी गरज असते. खास पौष्टिक आहार जरी नाही दिला तरी मुख्यतः चरण्यावर टिकून राहते. गुजरात मध्ये या गोवंशाची संख्या अंदाजे २,८०,००० आहे. हा गोवंश ग्रामीण भागात तसेच आदिवासी भागात मुख्यतः घरगुती वापरासाठी सांभाळला जातो.[२] +इतर जातींच्या तुलनेत ही गाय खूपच कमी दूध देते. त्याचे दूध उत्पादन प्रति स्तनपान चक्र ३०० ते ४०० किलो पर्यंत असते. परंतु या जातीचे बैल डोंगराळ भागात शेतीसाठी सर्वात योग्य आहेत. तसेच, यांच्या लहान आकारामुळे, यांची खाद्याची आवश्यकता कमी आहे. कमी चाऱ्यात जोपासना करण्यायोग्य असल्याने ज्यांच्याकडे कमी शेती आहे अशा आदिवासींसाठी ते अधिक किफायतशीर बनते.[२][४] +'राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB)' निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[५] +भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4755.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d38f3df04ae86459ed1fdc4d7ce9d94da73827f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4755.txt @@ -0,0 +1,6 @@ +डाग्मारा डोमिंचिक ही पोलिश-अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि लेखिका आहे. हीने रॉकस्टार, द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो, किन्सी, ट्रस्ट द मॅन, द असिस्टंट आणि द लॉस्ट डॉटर यांसह अनेक चित्रटांतून भूमिका केल्या आहेत. याशिवाय तिने सक्सेशन या दूरचित्रवाणी मालिकेत प्रमुख भूमिका केली होती. +२०१३ मध्ये डॉमिंचिकने द ललाबाय ऑफ पोलिश गर्ल्स ही कादंबरी प्रसिद्ध केली. +डॉमिंचिकचा जन्म पोलंडच्या कील्से येथे झाला. हिची आई अलेक्झांड्रा तर वडील मिरोस्लाव डॉमिंचिक हे पोलिश सॉलिडारिटी चळवळीचे सदस्य होते.[१] [२] त्यांच्या राजकीय संघटनांमधील सहभागामुळे त्यांना परागंदा व्हावे लागले. त्यांनी न्यू यॉर्क शहरात आश्रय घेला. [३] डाग्माराला अभिनेत्री मारिका आणि व्हेरोनिका या दोन लहान बहीणी आहेत. [२] +डॉमिंचिकचे शिक्षण मॅनहॅटनमधील फिओरेलो एच लग्वार्डिया हायस्कूलमध्ये झाले. [४] तिने पिट्सबर्गमधील कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ ड्रामामध्ये मधून तिने १९९८ मध्ये पदवी मिळवली.[३] +डॉमिंचिकने २०१३मध्ये आपल्या लहानपणीच्या पोलंडमधील अनुभवांवर आधारित द ललाबाय ऑफ पोलिश गर्ल्स ही कादंबरी प्रकाशित केली. [५] + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4756.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d38f3df04ae86459ed1fdc4d7ce9d94da73827f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4756.txt @@ -0,0 +1,6 @@ +डाग्मारा डोमिंचिक ही पोलिश-अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि लेखिका आहे. हीने रॉकस्टार, द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो, किन्सी, ट्रस्ट द मॅन, द असिस्टंट आणि द लॉस्ट डॉटर यांसह अनेक चित्रटांतून भूमिका केल्या आहेत. याशिवाय तिने सक्सेशन या दूरचित्रवाणी मालिकेत प्रमुख भूमिका केली होती. +२०१३ मध्ये डॉमिंचिकने द ललाबाय ऑफ पोलिश गर्ल्स ही कादंबरी प्रसिद्ध केली. +डॉमिंचिकचा जन्म पोलंडच्या कील्से येथे झाला. हिची आई अलेक्झांड्रा तर वडील मिरोस्लाव डॉमिंचिक हे पोलिश सॉलिडारिटी चळवळीचे सदस्य होते.[१] [२] त्यांच्या राजकीय संघटनांमधील सहभागामुळे त्यांना परागंदा व्हावे लागले. त्यांनी न्यू यॉर्क शहरात आश्रय घेला. [३] डाग्माराला अभिनेत्री मारिका आणि व्हेरोनिका या दोन लहान बहीणी आहेत. [२] +डॉमिंचिकचे शिक्षण मॅनहॅटनमधील फिओरेलो एच लग्वार्डिया हायस्कूलमध्ये झाले. [४] तिने पिट्सबर्गमधील कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ ड्रामामध्ये मधून तिने १९९८ मध्ये पदवी मिळवली.[३] +डॉमिंचिकने २०१३मध्ये आपल्या लहानपणीच्या पोलंडमधील अनुभवांवर आधारित द ललाबाय ऑफ पोलिश गर्ल्स ही कादंबरी प्रकाशित केली. [५] + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4761.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4761.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4762.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbb689b9099dd042bbb5609d7f9b1eedeb2141d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4762.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 54°22′28″N 18°38′18″E / 54.37444°N 18.63833°E / 54.37444; 18.63833 + +गदान्स्क ( उच्चार (सहाय्य·माहिती)) हे पोलंड देशाच्या उत्तर भागातील बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसलेले पोलंडचे एक प्रमुख शहर आहे. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4773.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..263f597afddc7c71cebec07950c09d7e37189da0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4773.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +डाफने रोसन ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4794.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9052f9a7f55f4df747ff0815cb03e141d63f742b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4794.txt @@ -0,0 +1 @@ +डायना एडलजी ह्या भारतीय एकदिवसीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या महिला कर्णधार आहेत. त्या पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कारविजेत्यापण आहेत. त्यांना नुकतेच भारताच्या फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी १९७५ ते १९९५ या सालांदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. महिला जागतिक क्रिकेट स्पर्धेत त्यांनी दोन वेळा भारताचे नेतृत्व केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4816.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dd48e9822742ef3aea2f1d07ccb8b14db72cde9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4816.txt @@ -0,0 +1,4 @@ +डायमंड पर्वतरांग ही पश्चिम अमेरिकेच्या उत्तर नेवाडा मधील भागातील असून युरेका आणि व्हाइट पाइन काउंटीच्या सीमेवर एक पर्वतरांग आहे . +या पर्वत श्रेणीची कमाल उंची ही 10,631 मीटर आहे.  डायमंड पर्वतच्या शिखरावर फूट (3240 मी) वर असून ही पर्वत रांग नेवार्क व्हॅलीला डायमंड व्हॅलीपासून विभक्त करते. या पर्वतचा विस्तार हा २९३.४ चौरस मैल (७६० चौ. किमी) आहे. फिश क्रीक रेंज, आणि लगतच्या माउंटन बॉय रेंजला यासाठी दक्षिण-पश्चिम डायमंड पर्वत दक्षिण-पश्चिमेस कोन आहे. ब्यूरो ऑफ लँड मॅनेजमेन्ट हे डायमंड पर्वत रांगांच्या 96% भागावर देखरेख ठेवते, आणि (खाजगी मालकीची जमीन इतर 4% आहे). सेंट्रल बेसिन आणि रेंज एकोरिजियनमध्ये उच्च उंचवट्यांचे ठिकाणी असलेले वैशिष्ट्य म्हणजे वनस्पती आणि जीवजंतू निवासस्थान होय. +युरेका शहर हे तीन पर्वतराजीच्या दरम्यान आहे. डायमंड व्हॅली ओलांडून उत्तरेकडील अप्रतिम रस्ते असून त्या रांगेत पश्चिमेकडील भागात प्रवेश करतात. युरेका पासून दक्षिणपूर्व, यूएस 50 दक्षिण डायमंड पर्वत ओलांडते आणि श्रेणीच्या दक्षिण टोकाकडे पूर्वेकडे वळते. +या पर्वताच्या अर्ध्या श्रेणीच्या लांबीसाठी नेवाडा राज्य मार्ग 892 पूर्वेकडील पायथ्याशी अनुसरण करते. नेवाडा राज्य मार्ग 228 आणि एल्कोला भेट देण्यासाठी नंतर हा रेंजच्या उत्तरेकडील अप्रतिम रस्ता होईल, त्यानंतर हंटिंग्टन व्हॅलीमार्गे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4817.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d970d0ac5831c8fb22110be7a9dc88ea70f79022 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4817.txt @@ -0,0 +1,2 @@ + +डायमंड फॉक्स (५ जानेवारी, इ.स. १९७३:आल्बनी, जॉर्जिया, अमेरिका - ) ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4825.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1101da7b18a7ed600cfc382736201581fdcc22a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4825.txt @@ -0,0 +1 @@ +डायरेक्टस्किन हे स्टारडॉक या कंपनीचे एक संगणक अनुकूलन सॉफ्टवेर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4840.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a0f9e77b5947ab559e4c4347f577b9071bc8d22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4840.txt @@ -0,0 +1 @@ +रोमन मिथकशास्त्रानुसार डायना ही कुमारिका देवता अपोलोची जुळी बहीण असून ती शिकार,चंद्र तसेच कौमार्यतेची देवता मानली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4844.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24751782c9e7b8ec04779700494a6e73c5d1fdb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4844.txt @@ -0,0 +1,2 @@ +डायेन कीटन तथा डायेन हॉल (५ जानेवारी, इ.स. १९४६:लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) या एक अमेरिकन नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्मात्या आहेत. त्यांना रेड्स, मार्व्हिन्स रूम आणि समथिंग्स गॉट्टा गिव्ह या चित्रपटांसाठी ऑस्कर नामांकने मिळाली होती. याशिवाय त्यांना अनेक गोल्डन ग्लोब नामांकने मिळाली व ॲनी हॉल या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_485.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db2f2c0879b004c936bf752d25531e3882ade574 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_485.txt @@ -0,0 +1,4 @@ +जोआना बेली (११ सप्टेंबर १७६२-२३ फेब्रुवारी १८५१). १८ व्या शतकातील एक स्कॉटिश संवेदनशील कवयित्री, सर्जनशील नाटककार, प्रसिद्ध संपादक आणि समीक्षक. जन्म हॅमिल्टन, स्कॉटलंड येथे. जोआनाचा भाऊ शाळेत शिकत असे; मात्र जोआना तिच्या शिक्षणासाठी तिचे वडील जेम्स बेली यांनी घरीच दिलेल्या अनौपचारिक शिक्षणावर अवलंबून राहिली. जेम्स बेली यांनी त्या काळाप्रमाणेच आपल्या मुलीला तिच्या बौद्धिक कौशल्यांवर नैतिक क्षमता विकसित करण्याचे महत्त्व देणारी शिकवण दिली. भावनांना कधीही बळी पडू नये हे तत्व त्यांनी कसोशीने जोआनाच्या मनावर बिंबवले. तिनेच नमूद केल्याप्रमाणे तिला सुरुवातीला अभ्यासाची फार आवड नव्हती आणि ती वाचायला सुद्धा शिकली नाही. ती नऊ वर्षांची झाल्यानंतर तिला आणि तिच्या बहिणीला ग्लासगो बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यात आले. तिथेच जोआनाला तिच्या वर्गमित्रांचे मनोरंजन करण्यासाठी तिने वाचलेल्या साहित्यकृतींचे तसेच तिने पाहिलेल्या घटनांचे कथेत रूपांतर करून सांगण्याची आवड निर्माण झाली. यातच तिच्या वाङ्मयीन प्रवासाची बिजे आढळतात. +हॅम्पस्टेडमध्ये राहताना तिचा ॲना बार्बाउल्ड, लुसी एकिन आणि वॉल्टर स्कॉट यासारख्या नामांकित समकालीन लेखकांशी परिचय झाला होता. तिच्या सर्जनशील साहित्यिक कौशल्यासाठी तिचे कौतुक केले गेले. यातुनच तिने हॅम्पस्टेड येथे तिच्या घरातच एका साहित्यिक गतिविधीची सुरुवातही केली होती. तिची बुद्धिमत्ता, सचोटी आणि विनयशील वर्तनामुळे ती अनेकांसाठी सज्जन ख्रिश्चन स्त्रीचे आदर्श प्रतीक बनली. तिने आपले साहित्य नैतिक तत्त्वज्ञानास केंद्रित करून आणि गॉथिक शैलीचा वापर करून निर्माण केले होते. प्लेज ऑन द पॅशन्स (तीन खंड : १७९८, १८०२, १८१२ ) आणि फुजिटिव्ह वर्सेस (१८४०) यासारख्या साहित्यकृतीमधे त्याची प्रकर्षाने प्रचिती येते. प्लेज ऑन द पॅशन्समधील काऊंट बॅसिल ही प्रेमावर आधारित एक शोकांतिका, द ट्रायल ही प्रणयरम्य सुखांतिका, डी मोनफोर्ट आणि ओर्रा ही द्वेषावर आधारित शोकांतिका आहे. जोआना बेलीच्या इतर साहित्यकृतींमधे नाटक – रेनर (१८०४), द फॅमिली लीजण्ड (१८१०) आणि कविता – मेट्रिकल लिजण्डस ऑफ एक्सहॉलटेड कॅरेक्टर्स (१८२१), अ कलेक्शन ऑफ पोएम्स (१८२३), लाईन्स टू एग्नेस बेली ऑन हर बर्थडे (कविता) यांचा मुख्यतः समावेश होतो. +बेलीने निर्मिलेल्या वाङ्मयीन कृतींमधे २६ नाटके आणि कवितांच्या अनेक खंडांचा समावेश आहे. तिच्या साहित्यकृती, नाटकाचा इतिहास आणि सिद्धांत तसेच नाट्यक्षेत्रातील स्त्रियांच्या भूमिकांबाबत अंतर्दृष्टी प्रदान करतात. तिची अनेक समीक्षकांनी प्रशंसा केली आहे. विल्यम वर्ड्सवर्थ, लॉर्ड बायरन आणि पर्सी शेली या ख्यातनाम कविंच्या कवितांवर जोआनाच्या लिखाणाचा गडद प्रभाव जाणवतो. +पुढील पिढीतील महिला लेखकांसाठी तिने आदर्श म्हणून काम केले आहे असे अनेक समीक्षकांनी नमूद केले आहे. जोआना बेलीच्या मृत्यूनंतर साधारणपणे २०व्या शतकाच्या उत्तरार्धात तिच्या साहित्याकडे पुन्हा अभ्यासकांनी लक्ष केंद्रित केले होते. विशेषतः नाटककार, इतिहासकार आणि स्त्रीवादी भाष्यकार यांनी जोआनाच्या जटिल आणि मानसिकदृष्ट्या अंतर्दृष्टीपूर्ण चित्रणांचे तसेच तिने केलेल्या सामाजिक नैतिक मूल्यांवरील भाष्याचे महत्त्व विशद केले. वयाच्या ८८व्या वर्षी तिचे हॅम्पस्टेड, लंडन येथे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4887.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b14d4dc1cd86a2d02be0a1b3751891a3a455a5bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4887.txt @@ -0,0 +1,24 @@ +डाळिंब हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +परिसराचे नाव : डाळींब (डाळिंब) +तालुक्याचे नाव : दौंड +जिल्हा : पुणे +राज्य: महाराष्ट्र +प्रदेश : देश किंवा पश्चिम महाराष्ट्र +विभाग : पुणे +भाषा: मराठी +वेळ क्षेत्र: IST (UTC+5:30) +विधानसभा मतदारसंघ : दौंड विधानसभा मतदारसंघ +लोकसभा मतदारसंघ : बारामती लोकसभा मतदारसंघ +पिन कोड : 412202 +पोस्ट ऑफिसचे नाव : उरुळीकांचन +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. +२०११ च्या जनगणनेनुसार डाळींब गावाचा स्थान कोड किंवा गाव कोड ५५६३५९ आहे. डाळींब हे गाव महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आहे. हे उपजिल्हा मुख्यालय दौंड (तहसीलदार कार्यालय) पासून 65 किमी अंतरावर आणि पुणे जिल्हा मुख्यालयापासून 30 किमी अंतरावर आहे. 2009 च्या आकडेवारीनुसार, डाळींब गाव देखील ग्रामपंचायत आहे. +गावाचे क्षेत्रफळ सुमारे १२२४ हेक्टर अाहे. डाळींबची एकूण लोकसंख्या 2,724 लोकसंख्या आहे, त्यापैकी पुरुषांची लोकसंख्या 1,410 आहे तर महिलांची लोकसंख्या 1,314 आहे. डाळींब गावाचा साक्षरता दर ६८.४३% असून त्यापैकी ७४.८९% पुरुष आणि ६१.४९% महिला साक्षर आहेत. डाळींब गावात सुमारे ५३९ घरे आहेत. डाळींब गावाचा पिन कोड 412202 हा आहे. +डाळिंब हे एक पवित्र स्थान आहे तिथे एक उत्साही आणि आश्वासक विठ्ठल मंदिर आहे. दौंड तालुक्यातील मौजे डाळिंब बन तालुका दौंड जिल्हा पुणे येथील श्री विठ्ठल देवस्थान हे प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे , पुरंदर तालुका, हवेली तालुका आणि दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात असुन, तिन्ही तालुक्याच्या मध्ये सीमेवर वसले आहे, त्यामुळे या प्रति पंढरपूर तीर्थस्थळी, आषाढी एकादशीला दरवर्षी प्रमाणे देवस्थान समितीच्या वतीने श्री विठ्ठल मंदिर व परिसरात भव्य मंडप उभारून आकर्षित विद्युत रोषणाईने उजळून सजावट केली जाते, आषाढी एकादशी निमित्त पुणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे भाविक भक्त मोठ्या संख्येने या प्रति पंढरपूर मौजे डाळिंब बन येथिल श्री विठ्ठलाचे देवदर्शनासाठी येत असतात,  मौजे डाळिंब गाव ते श्री विठ्ठल मंदिर बन, श्रींची पालखी मिरवणूक दुपारी आयोजित करण्यात येते विविध गावातील सांप्रदायिक भजनी मंडळे उपस्थित राहून भजन माला आयोजित करण्यात येते .मौजे डाळिंब विठ्ठल मंदिर बन येथे पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे प्रसिद्ध ढोल ताशा पथकांचा जंगी प्रदर्शन कार्यक्रम आयोजित  करण्यात येते +आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल बन येथे पुरंदर तालुका हवेली तालुका आणि दौंड तालुक्यातील  वारकरी संप्रदायाचे भाविक नागरिक मोठ्या प्रमाणात देवदर्शनासाठी येत असतात, या ठिकाणी भाविक भक्तांसाठी साक्षात पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीचे दर्शन घडते, स्वयंभू माझा विटेवरी उभा, कैवल्याचा गाभा पांडुरंग पाहण्यासाठी भाविक धाव घेत असल्याने, अवघे गर्जे डाळिंब बन प्रति पंढरपूर अशी संकल्पना केली तरी वावगे ठरणार नाही, डाळिंब गावातील समस्त ग्रामस्थ युवा तरुण मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होऊन विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवतात + + +रिक्षा,बस +नाम आणखी २​शब्दकोश पहा +३ / ५,००० +बोरीभडक (४ किमी), राजेवाडी (६ किमी), टेकवडी (६ किमी), उरुळीकांचन (६ किमी), सहजपूर (७ किमी) ही डाळींबच्या जवळची गावे आहेत. डाळिंब पश्चिमेला हवेली तालुका, पूर्वेला दौंड तालुका, पश्चिमेला पुणे तालुका, उत्तरेकडे शिरूर तालुक्याने वेढलेला आहे diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4898.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccb2e6133c11a09205c8c301188b3f1239c6d064 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4898.txt @@ -0,0 +1,2 @@ +डावली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4909.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..693c1818458363ab0c6ceb4e48c276e9884ff2e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4909.txt @@ -0,0 +1,3 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4916.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e5ab5ceefbcd7b20c44544a325a22dcf3dcb2bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4916.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्रा. नारायण गोविंद नांदापूरकर (जन्म : १४ सप्टेंबर १९०१; मृत्यू :९ जून १९५९ ) हे एक मराठी कवी आणि पंतकवींच्या काव्याचे व लोकसाहित्याचे अभ्यासक होते. मोरोपंत आणि मुक्तेश्वर यांच्या महाभारतावरील काव्यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी 'मुक्त-मयूरांची भारते' हा ग्रंथ लिहिला. नांदापूरकर हे उस्मानिया विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक होते. +ना.गो. नांदापूरकर यांची 'माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे' ही कविता प्रसिद्ध आहे. +महाराष्ट्र सरकार दरवर्षी एका पुस्तकाला ना.गो. नांदापूरकर यांच्या नावाचा एक लाख रुपयाचा पुरस्कार देते. २०१८ सालचा पुरस्कार डाॅ. सतीश पावडे यांच्या 'द थिएटर ऑफ द ॲबसर्ड' या पुस्तकाला मिळाला. २०१५ सालचा पुरस्कार दिलीप धोंगडे यांना मिळाला होता. अहमदनगरमधील प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी लिहिलेल्या आणि पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘लोकनिष्ठ अध्यात्मवाद’ ग्रंथासही ना. गो. नांदापूरकर यांच्या नावाने दिला जाणारा तत्त्वज्ञान-मानसशास्त्र विभागासाठीचा प्रौढवाङ्मयाअंतर्गत एक लाखाचा पुरस्कार प्रदान झाला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4935.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c394a5995929f905367b89edcbc8d42f50e5df72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4935.txt @@ -0,0 +1 @@ +दिंडुक्कल तथा दिंडीगुल (तमिळ: திண்டுக்கல் ; उच्चार: दिंडक्कल) भारताच्या तमिळनाडू राज्यातील १३ वे मोठे शहर आहे. हे शहर दिंडुक्कल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4945.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35ec19aa9447c4eb6acc419e8c7b42ef3743a66e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4945.txt @@ -0,0 +1,2 @@ +डियेगो गार्सिया हिंदी महासागरातील छोटे प्रवाळबेट आहे. चागोस द्वीपसमूहाच्या ६० बेटांमधील सगळ्यात मोठे असलेले हे बेट ब्रिटिश हिंदी महासागर क्षेत्र या युनायटेड किंग्डमधार्जिण्या प्रदेशाची राजधानी आहे. +या बेटावर फ्रेंचांनी १७९०मध्ये पहिल्यांदा कायमस्वरुपी वस्ती केली व नंतर ते ब्रिटिशांना हस्तांतरित केले. त्यावेळी मॉरिशसचा एक भाग असलेले हे बेट व आसपासचा प्रदेश १९६५मध्ये वेगळ्या प्रदेशात घालण्यात आला. १९६८ ते १९७३ दरम्यान युनायटेड किंग्डमने येथील स्थानिक रहिवाशांना मॉरिशस आणि सेशेल्स येथे हाकलून दिले. त्यानंतर अमेरिकेने येथे लश्करी तळ उभारला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4953.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..034e2712f5df4057fd1092cd844c01da2bd7a326 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4953.txt @@ -0,0 +1 @@ +सुलेमान डिक आबेद (२२ ऑक्टोबर, १९४४:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - १९ जानेवारी, २०१८:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा  नेदरलँड्सकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू होता. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4963.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4963.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4989.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29b8813a14416613713e70724de46f344064550b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4989.txt @@ -0,0 +1 @@ +रिचर्ड लिविंग्स्टन तथा डिकी फुलर (जानेवारी ३०, इ.स. १९१३:सेंट ऍन, जमैका - मे ३, इ.स. १९८७:किंग्स्टन, जमैका) हा वेस्ट इंडीझकडून एक कसोटी खेळलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4992.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd1771856a7f464ff00f5259081cb5209d10d95f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_4992.txt @@ -0,0 +1 @@ +डिकॅटर अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. मेकन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७६,१२२ होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5012.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3f8c94eb1963ba81dea2a487be32c81d52685e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5012.txt @@ -0,0 +1,5 @@ +ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ बायोग्राफीज हा ब्रिटनमधून प्रसिद्ध हाणारा या चरित्रकोश आहे. २९१७पर्यंत याचे एकूण साठ खंड प्रकाशित झालेले आहेत. युनायटेड किंग्डममधील गेल्या दोन हजार वर्षांमध्ये होऊन गेलेल्या समाज, शेती, उद्योग, व्यापार, साहित्य, संगीत, नाट्य, शिल्प, चित्र, सर्व प्रकारच्या मानवी कला, आदी क्षेत्रांमधील एक लाख वीस हजारांहून अधिक व्यक्तींची साधार व चिकित्सक चरित्रे या खंडांमध्ये प्रकाशित झालेली आहेत. त्या कोशासाठी आजवर सुमारे दहा हजार तज्ज्ञांनी काम केले आहे. +चेंबर्सच असाच एक चरित्रकोश - Chambers Biographical Dictionary आहे. तिच्या १९९५ सालापर्यंत ५ आवृत्त्या आणि पाचव्या आवृत्तीची तीन पु्नर्मुद्रणे झाली होती. ८० तज्ज्ञांनी संकलित केलेल्या १६०० पानांच्या या कोशात २०,००० प्रसिद्ध लोकांची लघुचरित्रे आहेत. +भारतातही पुण्यातल्या सन पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेला Who's Who in India नावाचा एक ९०० पानी चरित्रकोश आहे. त्याच्या १९३५ साली प्रसिद्ध झालेल्या आवृत्तीत भारताशी संबंध असलेल्या सुमारे २००० प्रसिद्ध भारतीय आणि इंग्लिश लोकांची लघुचरित्रे आहेत. +मुंबईचा टाइम्स ऑफ इंडिया दरवर्षी Who's Who in India नावाचा ग्रंथ प्रकाशित करत असे. +मराठीत प्राचीन चरित्र कोश, मध्ययुगीन चरित्र कोश आणि अर्वाचीन चरित्र कोश असे कोश आहेत. हे कोश प्रत्येकी सुमारे १२०० पानांचे असून सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी एकट्याने लिहिले आहेत. या तीनही कोशांच्या हिंदी आवृत्याही आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5045.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57fc135431de6bfad1b14c2f0342df9f48598f94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5045.txt @@ -0,0 +1,6 @@ +डिझेल इंजिन हे अंतर्गत ज्वलन ह्या तत्त्वावर चालणारे एक प्रकारचे इंजिन आहे. डीझेल हे इंधन पेट्रोल या इंधनाच्या अतिज्वलनशीलतेला पर्याय म्हणून हे वापरतात. रुडॉल्फ कार्ल डिझेल यांनी कोळश्याच्या भुकटीचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी म्हणून या इंजिनाची रचना केली. त्याच वेळी त्यांनी त्यावर इतर द्रवरूप इंधने जसे भुईमुगाचे तेल ही यशस्वीरीत्या वापरून पाहिली. हे इंजिन त्यांनी इ.स. १९००च्या पॅरिस प्रदर्शनात प्रदर्शित केले. +पेट्रोल इंजिनमध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्चदाबाच्या स्पार्क प्लगचा उपयोग डिझेल इंजिनात केला जात नाही. त्या ऐवजी डिझेल आणि हवेच्या मिश्रणावर अति उच्च दाब जास्त तापमानावर आणला जातो. दाबाचा अनुपात (रेशिओ) १५:१ ते २१:१ असा सर्वसाधारणतः असतो.डिझेल हे कॉंप्रेशन स्ट्रोकच्या शेवटी सिलिंडर मध्ये हवेसोबत सोडले (इंजेक्ट केल्या) जाते. आतील उच्च तपमानामुळे डिझेल व प्राणवायुच्या दरम्यान क्रियेला सुरुवात होते. यामुळे दाब तयार होवून यांत्रिक प्रक्रियेला सुरुवात होते. म्हणजे दाबाने पिस्टन ढकलल्या जातो व तो क्रॅंकला गोल फिरवतो.अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार, हे इंजिन चालू करण्यासाठी ग्लो प्लगचा उपयोग होतो. हे प्लग सिलिंडरच्या आतील तापमान वाढवतात. व इंजिन सुरू करणे त्यामुळे सोपे होते. +उच्च तापमानात ते सहजतेने जळत नसल्याने, डिझेलचा उपयोग चिलखती वाहने, लष्करी वाहने तसेच रणगाडे यात होतो. डिझेल इंजिने ही जास्त ताकदीचा टोला (टॉर्क) देवू शकतात. त्यामुळे मालवाहतूकीचे ट्रक व ट्रॅक्टर मध्ये ही त्याचा वापर होतो. +मोटारींमध्ये ही डिझेलचा उपयोग होतो. यामुळे पेट्रोल इतके प्रदुषण होत नाही. तसेच एका लिटर मध्ये या गाड्या जास्त धाव देतात. +डिझेल थंडीत लवकर घट्ट होते. त्यामुळे इंजिन सुरू करणे अवघड बनते. विशिष्ट रसायने मिसळून यासाठी कमी तापमानात घट्ट न होणारे डिझेल बनवले जाते. +तसेच जर डिझेल इंजिनाला डिझेल पुरवणारा पंप उघड्या अवस्थेत बंद पडला तर इंजिन चालूच राहते. इंग्रजी मध्ये याला रनअवे असे म्हणतात. अशा स्थितीत अडकलेले इंजिन बंद करणे अवघड होते. व शेवटी अनियंत्रित अतिवेगात फिरल्याने हे इंजिन झिज होऊन बंद पडते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5054.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60aab93d2bebaf93dee4b5cb51e7cc0ed1158287 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5054.txt @@ -0,0 +1,20 @@ +डिझ्नी स्टार प्रायव्हेट लिमिटेड हा एक भारतीय मीडिया समूह आहे. वॉल्ट डिझ्नी कंपनी इंडियाकडे याची पूर्ण मालकी आहे. या कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे असून डिझ्नी स्टार नेटवर्क हे आठ भाषांमध्ये ७० हून अधिक टीव्ही चॅनेल चालवते. हे नेटवर्क भारतातील १० पैकी ९ केबल आणि सॅटेलाइट टीव्ही घरांपर्यंत पोहोचते. +डिझ्नी स्टार हे भारतातील सर्वात मोठे दूरदर्शन आणि मनोरंजन नेटवर्क आहे. +स्टार टीव्हीची स्थापना १९९० मध्ये हचिसन व्हॅम्पोआ आणि ली का-शिंग यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून झाली. याने आशियाई प्रेक्षकांसाठी हॉलीवूड इंग्रजी-भाषेतील मनोरंजन चॅनेल सुरू केले. +१९९० मध्ये स्टार टीव्हीने पहिल्या ५ चॅनेलसह सुरुवात केली, ज्यामध्ये स्टार प्लस (तेव्हा हे इंग्रजी भाषेतील मनोरंजन चॅनेल होते), स्टार टीव्ही चीनी चॅनेल, प्राइम स्पोर्ट्स, एमटीव्ही आणि बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस टेलिव्हिजन यांचा समावेश होता. +१९९४ आणि १९९८ च्या दरम्यान, स्टार इंडिया लाँच करण्यात आले. नंतर स्टार मूव्हीज, चॅनल V, आणि स्टार न्यूझ मर्यादित हिंदी ऑफरसह आणि नंतर भारतीय दर्शकांसाठी स्टार प्लस लाँच केले गेले. +1998 मध्ये एनडीटीव्हीवरील कार्यक्रमांसह स्टार न्यूझ एक समर्पित वृत्तवाहिनी म्हणून सुरू करण्यात आली. +२००१ मध्ये स्टार इंडियाने दक्षिण भारतातील विजय टीव्ही विकत घेतले. 2003 मध्ये स्टार इंडियाचा एनडीटीव्हीसोबतचा करार संपला आणि स्टार न्यूझ ही 24 तास चालणारे वृत्तवाहिनी बनली. भारत सरकारने बातम्या आणि चालू घडामोडींच्या चॅनेलच्या सेट केलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी डिस्नेने 2009 मध्ये ते $2 दशलक्ष किंवा 2 Cnt उपक्रम (JV) मध्ये आनंद बाजार पत्रिका समूहासोबत विकत घेतले. विभाजनानंतर चॅनलचे नाव एबीपी न्यूझ असे ठेवण्यात आले आणि आनंदबाजार पत्रिका समूहाने चालवले. +2004 मध्ये, स्टार वन हे हिंदी कंटेंट चॅनल म्हणून लाँच करण्यात आले. 2008 मध्ये, स्टार जलशा, बंगाली भाषेतील मनोरंजन चॅनल आणि स्टार प्रवाह, मराठी भाषेतील मनोरंजन चॅनेल सुरू करण्यात आले. 2009 मध्ये, स्टार इंडियाने त्रिवेंद्रम येथील एशियानेट कम्युनिकेशन्स लिमिटेड विकत घेतले, ज्याने मल्याळम भाषेत कार्यक्रम सुरू केले. +ऑगस्ट 2009 मध्ये, स्टार ग्रुपने आपल्या आशियाई प्रसारण व्यवसायांची तीन युनिट्समध्ये पुनर्रचना केली - स्टार इंडिया, स्टार आणि फॉक्स इंटरनॅशनल चॅनल्स एशिया. त्याच वर्षी, दक्षिण कोरियाच्या स्टार एफिलिएट आणि सीजे ग्रुपने सीजे अलाइव्ह (नंतर शॉपसीजे) लाँच केले. हे एक 24 तास चालणारे भारतीय टेलिव्हिजन शॉपिंग चॅनल आहे, ज्याने सुरुवातीच्या टप्प्यात सहा तासांच्या स्लॉटमध्ये टेलिव्हिजन मार्केटिंग कार्यक्रम होस्ट करण्यासाठी STAR उत्सव वाहिनी वापरली. स्टार एफिलिएट मे 2014 मध्ये संयुक्त उपक्रमातून बाहेर पडले. +21st Century Fox ने त्याच वर्षी Fox Star Studios India मार्फत भारतात चित्रपट निर्मिती आणि वितरण व्यवसाय सुरू केला. फॉक्स इंडिया ही स्टार इंडियाची संलग्न संस्था आहे. +2012 मध्ये, स्टार इंडियाने 2012 ते 2018 या कालावधीसाठी भारतीय क्रिकेटसाठी BCCI अधिकार प्राप्त केले. ESPN चे नाव बदलून स्टार स्पोर्ट्स ४ करण्यात आले, स्टार क्रिकेटचे नाव बदलून स्टार स्पोर्ट्स 3 करण्यात आले, स्टार स्पोर्ट्सचे नाव बदलून स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 2 चे नाव तेच ठेवण्यात आले. STAR क्रिकेट HD आणि ESPN HD चे अनुक्रमे Star Sports HD1 आणि Star Sports HD2 असे नामकरण करण्यात आले. +2015 मध्ये, स्टार इंडियाने हॉटस्टार ही आपली व्हिडिओ-ऑन-डिमांड सेवा (आताचे नाव: डिझ्नी+ हॉटस्टार) लाँच केली आणि ऑनलाइन स्ट्रीमिंगमध्ये प्रवेश केला. 2015 मध्ये, स्टार इंडियाने मा टेलिव्हिजन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​प्रसारण व्यवसाय विकत घेतले. याने तेलुगू भाषिक बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती वाढवली आहे जिथे स्टारची यापूर्वी कोणतीही उपस्थिती नव्हती. या संपादनाद्वारे, स्टारचे संपूर्ण दक्षिण भारतीय बाजारपेठांमध्ये प्रादेशिक अस्तित्व आहे. +फेब्रुवारी २०१७ मध्ये, स्टार इंडिया आणि जागतिक मीडिया समूह असलेल्या TED यांनी, TED Talks India – नई सोच या नवीन टीव्ही मालिकेची घोषणा केली. या कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने अभिनय केला होता आणि हिंदी भाषेत बनवलेली नवीन TED चर्चा दाखवली होते. कार्यक्रमात प्रख्यात वक्त्यांच्या स्वाक्षरीच्या TED स्वरूपाचे प्रसारण केले गेले, जे थेट श्रोत्यांसमोर 18-मिनिटांच्या किंवा त्यापेक्षा कमी एकपात्री भाषणात त्यांचे मत व्यक्त करतात. +28 ऑगस्ट 2017 रोजी, स्टार इंडियाने आपले हिंदी मनोरंजन चॅनल लाईफ ओके हे फ्री-टू-एअर चॅनल स्टार भारतमध्ये बदलले. 5 सप्टेंबर 2017 रोजी, स्टार इंडियाने 2018 पासून सुरू होणाऱ्या 5 वर्षांसाठी इंडियन प्रीमियर लीग (IPL) प्रसारित करण्याचे जागतिक मीडिया अधिकार जिंकले. कंपनीने मागील ब्रॉडकास्टर असलेल्या सोनी पिक्चर्स नेटवर्ककडून हक्क सुरक्षित करण्यासाठी रुपये 163475.0 दशलक्ष बोली लावली. 14 डिसेंबर 2017 रोजी, वॉल्ट डिस्ने कंपनीने 21 व्या सेंचुरी फॉक्सच्या अधिग्रहणाची घोषणा केली, ज्यामध्ये स्टार इंडियाचा समावेश होता. +13 डिसेंबर 2018 रोजी, डिस्नेने घोषणा केली की, स्टार इंडियाचे अध्यक्ष म्हणून काम करणारे उदय शंकर डिस्नेच्या आशियाई ऑपरेशन्सचे नेतृत्व करतील आणि डिस्ने इंडियाचे नवीन चेरमन होतील, जी वॉल्ट डिस्ने कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी बनली आहे. 27 ऑगस्ट 2018 रोजी, भारतीय स्टार चॅनेलवरून इंग्रजी डब केलेल्या भारतीय हिंदी मालिका ऑफर करून आफ्रिकेमध्ये Star Life हे चॅनल इंग्लिश भाषेत सुरू करण्यात आले. +4 जानेवारी 2019 रोजी, स्टार टीव्हीने त्याच्या डिजिटल समकक्ष असलेल्या हॉटस्टारच्या जाहिरातीसाठी यूएसएमधील त्याचे टेलिव्हिजन ऑपरेशन्स बंद केले. 20 मार्च 2019 रोजी, स्टार इंडिया डिस्ने इंडियाची उपकंपनी बनली. आता डिस्ने इंडियाकडे यूटीव्ही आणि स्टार इंडिया टीव्ही चॅनेल आहेत. +30 डिसेंबर 2020 रोजी, डिस्नेने घोषणा केली की नेदरलँड्समध्ये 1 फेब्रुवारीपासून स्टार ब्रँडिंग उत्सवाने बदलले जाईल, उत्सव गोल्ड, उत्सव प्लस आणि उत्सव भारत ब्रँडिंग 22 जानेवारी 2021 रोजी यूकेमध्ये लॉन्च केले जाईल, स्टार विजयचे आंतरराष्ट्रीय फीड उत्सव नेटवर्कसह पिवळ्या रंगात आधारित नवीन लोगो देखील बदलला आणि त्याच दिवशी जगभरात विजय टीव्ही म्हणून पुनर्ब्रँड केले गेले. उत्सव नेटवर्क स्टार गोल्ड, प्लस आणि भारत असे वेगळे केले जाईल आणि दक्षिण कोरियामध्ये लॉन्च होईल. +18 ऑक्टोबर 2021 रोजी, डिस्ने आणि स्टारने जाहीर केले की ते इंग्रजी सामान्य मनोरंजन उद्योगातून बाहेर पडतील आणि 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत मूलतः नियोजित स्टार वर्ल्ड आणि स्टार वर्ल्ड प्रीमियर बंद करतील. (परंतु स्टार मुव्हीज इंडिया नेटवर्क, डिस्ने इंटरनॅशनल एचडी सोबत लागू होईल). स्टार स्पोर्ट्स 1 चे बांगला आणि मराठी फीड देखील त्याच दिवशी बंद होतील. दरम्यान, स्टार गोल्ड ब्रँडचा विस्तार स्टार गोल्ड 2 च्या HD सिमुलकास्टच्या लॉन्चसह होईल जो UTV ची जागा घेईल, UTV Movies आणि UTV Action चे स्टार गोल्ड रोमान्स आणि स्टार गोल्ड थ्रिल्स या नावाने पुनर्ब्रँडिंग करेल. स्टार मूव्हीज सिलेक्ट एचडी, स्टार मूव्हीज हिंदी, स्टार मूव्हीज तमिळ SD सिमुलकास्ट देखील लाँच करेल, जे असे करणारे भारतातील पहिले विशिष्ट प्रीमियम इंग्रजी चित्रपट चॅनेल बनले आहे. पण नियोजन झाले नाही आणि TRAI च्या नवीन टॅरिफ नियमांच्या विलंबामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत ते पुढे ढकलण्यात आले.[१] +14 एप्रिल 2022 रोजी, द वॉल्ट डिस्ने कंपनी इंडियाने घोषणा केली की, स्टार इंडिया हे डिझ्नी स्टार असे रीब्रँड करेल. +२००० च्या दशकात स्टार प्लसवरच्या क्यूंकी सास भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कसौटी जिंदगी की, कौन बनेगा करोडपती इत्यादी मालिकांनी या स्टार प्लसला स्टार इंडियाचे प्रमुख चॅनेल बनून चॅनलला भारतीय बाजारपेठेतील अग्रणी बनवले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_507.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bf5eeb0e01ee34785e7d7a28e200582207aa942 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_507.txt @@ -0,0 +1,205 @@ +हे भारताच्या बिहार राज्यातील जोगबनी येथे असलेला विमानतळ आहे. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5080.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..679a1b7310c379c93388a26591d70cc3a4bd74ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5080.txt @@ -0,0 +1,5 @@ +संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) या नावाने प्रसिद्ध असलेल्या या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली. +पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था राष्ट्रीय सुरक्षेसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रास्त्र, उपकरणांचा विकास करणे, संशोधन करणे, इतर संस्थांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांच्या साहाय्याने नवीन चाचणी घेणे, संशोधन कार्यक्रम राबवणे इ. कार्य करणे. +एरोनॉटिक्स, रॉकेट आणि क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेन्टेशन, व्हेइकल, अभियांत्रिकी, नावेल सिस्सिटम, आर्मामेन्ट टेक्नॉलॉजी, एक्स्पोलॉजी रिसर्च, रोबोटिक्स यांसारख्या अनेक शाखांचा समावेश होतो. संरक्षण समस्येचे संख्यात्मक विश्लेषण करणे, स्फोटक वस्तूंची सुरक्षित हाताळणी करण्यासंदर्भात सल्ला व मार्गदर्शन देण्याचे कार्य ही संस्था करते. संस्थेमध्ये ५२ प्रगत प्रयोगशाळा आहेत, ५००० च्यावर शास्त्रज्ञ व २५००० शास्त्रीय व संबधीत मनुष्यबळ आहे. +लढाऊ विमान, रॉकेट, आखूड पल्ल्याच्या बंदुकी, रिमोट व्हेईकल, क्षेपणास्त्रे, रडार अशी अनेक अत्याधुनिक उपकरणे संस्थेने विकसित केली आहेत. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5083.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfe49b18d0f1a8b4fbdc3006211c22c8c5fbf88e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5083.txt @@ -0,0 +1 @@ +डेबियन लिनक्स ही एक खुली संगणक प्रणाली आहे जी डेबियन जी. एन. यु./लिनक्स ह्या कर्नेलवर आधारित आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5087.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bad842c8a15aafc372475579a0f3620bb87f68fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5087.txt @@ -0,0 +1 @@ +डिमिटर (अ‍ॅटिक Δημήτηρ Dēmētēr. डोरिक Δαμάτηρ Dāmātēr) ही प्राचीन ग्रीक धर्म आणि प्राक्कथांमधील धान्य व पृथ्वीच्या सुपीकतेवर देखरेख ठेवणारी कापणीची किंवा सुगीची देवता आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5089.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..243dde20224be5cb35ce9d7af4ae8594f5c33b63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5089.txt @@ -0,0 +1,6 @@ +डिंपल चुन्नीभाई कापडिया (जन्म ८ जून १९५७)[१] एक भारतीय चित्रपटअभिनेत्री आहे. वयाच्या १६व्या वर्षी राज कपूर यांच्या " बॉबी (१९७३) चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याच वर्षी तिचा राजेश खन्ना यांच्याशी विवाह झाला आणि डिंपलने अभिनयापासून फारकत घेतली. १९८४ मध्ये राजेश खन्नापासून विभक्त झाल्यावर ती पुन्हा अभिनयाकडे वळली. नंतर आलेल्या "सागर" (१९८५) चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.[२] +मादक सौंदर्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या डिंपलने आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध करण्यासाठी आपल्या चित्रपट निवडित अधिक चोखंदळता दाखवली.[३] ती कालांतराने अधिक गंभीर भूमिकेंमध्ये प्रेक्षकांसमोर आली आणि समांतर सिनेमांकडे वळली. "काश" (१९८७), "द्रिष्टी" (१९९०), "लेकिन..." (१९९०) आणि "रुदाली" (१९९३) या समांतर सिनेमांमधील तिच्या भूमिकांसाठी तिची विशेष नोंद घेतली गेली. रुदालीसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समिक्षक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.[४] १९९३ मध्ये आलेल्या गर्दिश मधील तिची सहाय्यक भूमिका लक्षणिय ठरली आणि "क्रांतीवीर" (१९९४) मधील तिच्या भूमिकेसाठी तिला चौथा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. +डिंपलने १९९० आणि २००० च्या दशकांत अधूनमधून काही चित्रपटांमधून अभिनय केला. "दिल चाहता है" (२००१) आणि अमेरिकन निर्मिती असणाऱ्या लीला (२००२) चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेंमध्ये दिसली. त्यानंतर "हम कौन है" (२००४),"प्यार मे ट्विस्ट (२००५), "फिर कभी" (२००८), "तुम मिलो तो सही" (२०१०), "बिईॅंग सायरस" (२००५),"लक बाय चान्स" (२००९),"दबंग" (२०१०), "पटियाला हाऊस" (२०११) आणि "कॉकटेल" (२०१२) मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली. +डिंपलला लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न होते आणि ती स्वतःला "चित्रपट वेडी" समजते. [५] राज कपूरने तिच्या १३ व्या वर्षीच तिच्यातील अभिनय गुणांची दखल घेतली, आणि १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉबी सिनेमात एका तरुण युगुलप्रेमकथेत अभिनेत्री म्हणून जगासमोर आणले. तिने बॉबी ब्रिगेंझा नावाच्या मध्यमवर्गीय ॲंग्लो इंडियन मुलीची भूमिका केली होती, रिशी कपूरची प्रमुख भूमिका असणारा हा पहिलाच चित्रपट होता.[६] "बॉबी" हा एक व्यावसायिकदृष्ट्या गाजलेला आणि टिकाकारांनी नावाजलेला चित्रपट होता. डिंपलच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेर पुरस्कार डिंपलला जया भादुरीसोबत अभिमान चित्रपटासाठी विभागून दिला गेला. [६] २००८ मध्ये, rediff.com ने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणात दमदार पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये डिंपल चौथ्या क्रमांकावर होती. +बॉबीच्या यशापाठोपाठ डिंपल तरुण वर्गाची एक फॅशन आयकॉन बनली. बॉबी प्रदर्शित होईपर्यंत डिंपलचा राजेश खन्ना बरोबर वयाच्या १६ व्या वर्षीच विवाह झाला होता आणि नंतर मुलांच्या संगोपनासाठी ती चित्रपटांपासून दूर गेली. +राजेश खन्नापासून १९८२ मध्ये विभक्त झाल्यानंतर, तिने चित्रपट सृष्टीत परत येण्याचा विचार केला. पण या वेळी तिच्या अभिनयाचा कस लागणार होता.[५] १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी यांच्या "सागर" मध्ये काम केले. सिप्पींच्या एका मित्राने डिंपल पुन्हा काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी तिला स्क्रिन टेस्टसाठी बोलावले आणि ती पुन्हा अकदा रिशी कपूरसोबत रूपेरी पडद्यावर झळकली.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5148.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a108684dc4b6520bb98e883280460802c9b6634 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5148.txt @@ -0,0 +1,6 @@ + +डिसेंबर १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४५ वा किंवा लीप वर्षात ३४६ वा दिवस असतो. + + + +डिसेंबर १० - डिसेंबर ११ - डिसेंबर १२ - डिसेंबर १३ - डिसेंबर १४ - (डिसेंबर महिना) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5152.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11c09b417a8486e76d8bb5fb91b817f1f1b0f78f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5152.txt @@ -0,0 +1,4 @@ + +डिसेंबर १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५० वा किंवा लीप वर्षात ३५१ वा दिवस असतो. + +डिसेंबर १४ - डिसेंबर १५ - डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - डिसेंबर १८ - (डिसेंबर महिना) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5177.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14dc0eaa5187431c280156df5cee89d1c3c85a40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5177.txt @@ -0,0 +1,6 @@ + +डिसेंबर ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४२ वा किंवा लीप वर्षात ३४३ वा दिवस असतो. + + + +डिसेंबर ७ - डिसेंबर ८ - डिसेंबर ९ - डिसेंबर १० - डिसेंबर ११- (डिसेंबर महिना) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5205.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7fcfdca0b004e3b28c5e3bce43192ba45a1e04c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5205.txt @@ -0,0 +1,5 @@ + + + +डी.जी.रुपारेल हे माहीम, मुंबई, येथील कला, विज्ञान व वाणिज्य शाखेचे महाविद्यालय आहे. १९५२ साली 'मॉडर्न एज्युकेशन सोसायटी', पुणे द्वारे हे स्थापन करण्यात आले. टाईम्स ऑफ इंडिया ने या महाविद्यालयास "प्रतिष्ठित महाविद्यालय" असे संबोधले आहे.अनेक गुणवंत शास्त्रज्ञ, कलाकार, खेळाडू या महाविद्यालयाने दिले आहेत. +डी.जी. रुपारेल कॉलेज अनेक वर्षांमध्ये अनेक उपक्रम राबवण्यासाठी ओळखले जाते. महिला विद्यार्थ्‍यांना आणि शिक्षकांना सहाय्य पुरविण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यासाठी वुमन्स डेव्हलपमेंट सेल प्रदान करण्‍यासाठी हे महाविद्यालय भारतातील पहिले महाविद्यालय होते. जानेवारी २०११ मध्ये, सामान्य लोकांसाठी विज्ञान मनोरंजक आणि सुलभ करण्यासाठी कॅफे सायंटिफिकच्या धर्तीवर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबईच्या सहकार्याने 'चाय अँड व्हाय' सत्र सुरू केले. त्या वर्षाच्या शेवटी, दैनंदिन शिक्षण आणि अध्यापनात आयसीटी (माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान) सादर करणारे महाविद्यालय मुंबईतील पहिले महाविद्यालय बनले, ज्याने आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन विषयवार चाचण्या घेण्याची परवानगी दिली आणि ऑनलाइन सॉफ्टवेर वापरून विज्ञान अभ्यासक्रमांमध्ये वेगवेगळे प्रयोग दाखवले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5212.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f46f6af74468e61b35fabd4b732e615ae3ea6740 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5212.txt @@ -0,0 +1,2 @@ +डी वाय पाटील स्टेडियम हे डी वाय पाटील विद्यानगरीतील क्रिकेट स्टेडियम आहे. हे नवी मुंबईला नेरुळला स्थित आहे. +जगातील उत्तम दहा क्रिकेट स्टेडियम पैकी एक म्हणून या स्टेडीयमची गणना करण्यात येते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5219.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..642491d36b13c0fca87a7a93b911dd920ad8124e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5219.txt @@ -0,0 +1,14 @@ +डॉ. 'दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे (कन्नड: ದತ್ತಾತ್ರೇಯ ರಾಮಚಂದ್ರ ಬೇಂದ್ರೆ  ; रोमन लिपी: Dattatreya Ramachandra Bendre) (३१ जानेवारी, इ.स. १८९६; धारवाड, ब्रिटिश भारत - २१ ऑक्टोबर, इ.स. १९८१; मुंबई, महाराष्ट्र) हे कन्नड भाषेतील ख्यातनाम कवी होते. ते अंबिकातनयदत्त (अंबिकेचा पुत्र - दत्त) या टोपणनावाने लिहीत. कन्नड कविता व नाटकांशिवाय त्यानी मराठी साहित्यकृतींचे कन्नड भाषेत अनुवादही केले. नवोदय युगातील कन्नड काव्यातले त्यांचे योगदान पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९६८) व ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. १९७४) देऊन गौरवण्यात आले. + + +दत्तात्रेय रामचन्द्र बेंद्रे का जन्म 13 जनवरी, 1896 को धारवाड़, कर्नाटक में हुआ था। उनके बचपन का अधिकांश समय अभावों में व्यतीत हुआ था। जब वे मात्र बारह साल के थे, तभी उनके पिता का निधन हो गया था। इनके पिता और साथ ही दादा भी संस्कृत साहित्य के विद्वान व्यक्ति रहे थे। बेंद्रे ने अपनी प्रारम्भिक शिक्षा धारवाड़ में ही अपने चाचा की मदद से प्राप्त की थी। उन्होंने अपनी हाई स्कूल की परीक्षा सन 1913 में पास की। कन्नड़ भाषा के साथ-साथ अन्य कई भाषाओं के लिए भी अपना योगदान वाले दत्तात्रेय रामचन्द्र बेंद्रे का 26 अक्टूबर, 1981 को महाराष्ट्र में निधन हो गया। +बेंद्रे ने अपने व्यवसायिक जीवन का प्रारम्भ 'विक्टोरिया हाई स्कूल', धारवाड़ से एक अध्यापक के रूप में किया। उन्होंने डी.ए.वी. कॉलेज', शोलापुर में 1944 से 1956 तक एक प्रोफ़ेसर के रूप में भी कार्य किया। इसके बाद वे धारवाड़ में 'ऑल इण्डिया रेडियो' के सलाहकार भी बने। +दत्तात्रेय रामचन्द्र बेंद्रे को उत्तराधिकार में दो संपदाएँ मिली थीं- 'संस्कारिता' और 'विद्याप्रेम'। 'बालकांड' शीर्षक कविता में उन्होंने अपने बाल्यकाल के दिनों की कुछ छवियाँ उकेरी हैं। आस-पास के किसी भी घर में संपन्नता न थी, फिर भी सब ओर एक जीवंतता थी। सभी प्रकृति के हास और रोष के साथ बंधे हुए थे। उसी के ऋतु-रंगों और पर्वों के साथ तालबद्ध थे। सामाजिक या पारिवारिक हर कार्य के साथ गीत जुड़े रहते थे। भक्त व भिखारी, नर्तकिए, स्वांगी और फेरी वाले तक अपने-अपने गीत लिए आते और इन गीतों की रंगारंग भाषा उनकी लयों की विविधता दत्तात्रेय रामचन्द्र के बाल मन पर छा जाती। 1932 में उनका प्रथम कविता संग्रह प्रकाशित होने से पहले ही समाज ने उन्हें अपने कवि के रूप में अंगीकार कर लिया था। +बेंद्रे सर्वाधिक प्रबुद्ध कन्नड़ लेखकों में से एक हैं। प्रांरभ से ही उनके आगे यह समस्या रही कि कीस प्रकार लोक समाज से मनोभावों का अपनी निजी बौद्धिक और आध्यात्मिक अनुभूतियों के साथ ताल-मेल बैठाया जाये। चिंतन और भावानुभूति, वस्तुपरक और आत्मपरक विषय, दोनों को अपनी रचनाओं में समायोजित करने के कारण बेंद्रे के काव्य को कुछ आलोचकों ने बौद्धिक काव्य का नाम दिया है। यह सच है कि उनकी कितनी ही कविताएँ बौद्धिक प्रगीत हैं, जबकि अन्य सबके विषय आध्यात्मिक हैं या रहस्यवादी। किंतु बेंद्रे न रोमांसवादी थे और न ही प्रतिबद्धता के कवि। वह एक संपूर्ण कवि थे, जिन्होंने युग के चेतना बिंदु के साथ स्वंय को जोड़ा। वह ऐसे कवि थे, जिन्हें भाषा व अभिव्यक्ति पर इतना अधिकार था कि जटिल विचाक-बोध और अनुभूति को भी प्रत्यक्ष कर दें। +'नाकुतंती', (चार तार) कवि दत्तात्रेय रामचन्द्र बेंद्रे का एक कविता संग्रह है, जिसमें 44 कविताएँ हैं। इनमें से छ: का संबंध समकालीन लेखकों के प्रति उनके अपने नाते और जनतंत्र के वास्तविक अभिप्राय से है। शेष कविताओं में चिंतन और भावनाओं की एक विलक्षण संगति देखने को मिलती है। +'नाकुतंती' कविता में कवि के व्यक्तित्व के चारों पक्षों, मैं, तुम, वह और कल्पनाशील आत्मसत्ता का वर्णन हुआ है। ये चार पक्ष ही कवि के व्यक्तित्व का चौहरा ढांचा है, और चार के इसी मूलभूत तत्त्व को कवि ने अपनी अनुभूति के सभी आध्यात्मिक और सौंदर्यात्मक क्षेत्रों में पहचाना। कविता की सृजन-प्रक्रिया विषयक छ: सॉनेटों में बेंद्रे ने कविता के चार मूल तत्त्व गिनाए हैं- 'शब्द', 'अर्थ', 'लय' औऱ 'सहृदय'। संग्रह की एक और कविता में प्रभावपूर्ण बिंबों के द्वारा कवि ने वाकशक्ति के चारों रूपों- 'परा', 'पश्यंती', 'मध्यमा' और 'वैखरी' का वर्णन किया है। बेंद्रे की सौंदर्य विषयक परिकल्पना के भी चार पक्ष हैं- इंद्रियगत, कल्पनागत, बुद्घिगत और आदर्श, जो उनकी कविताओं में यथास्थान आए हैं। +द.रा. बेंद्रे यांची मातृभाषा मराठी होती. त्यांनी १९१४ ते १९१८ या काळात पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतली. १९१६ साली बेंद्रे वीस वर्षांचे झाले या काळात त्यांची कविप्रतिभा कन्‍नड, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांतून चौफेर वाहू लागली. १९१६ मध्ये बेंद्रे यांनी फर्ग्युसन कॉलेजात असताना मुरली नावाचे हस्तलिखित कन्नड-मराठी मित्रांच्या मदतीने दोन्ही भाषांत प्रसिद्ध केले. ही त्यांच्या साहित्यसेवेची सुरुवात मानली जाते.१९१८ मध्ये संस्कृत आणि इंग्रजी विषय घेऊन बेंद्रे बी.ए. झाले. +पुण्यात द.रा. बेंद्रे यांचे वास्तव्य त्यांचे काका बंडोपंत बेंद्रे यांचेकडे होते. तेथे राहून १९३३ ते १९३५ या दरम्यान्बेंद्रे एम.ए. झालेआणिपुढे १९४४ ते १९५६ अशी बारा वर्षे सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात कानडीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले. +पुण्यात असताना बेंद्रे यांच्या पुढाकाराने १९१५ साली रविकिरण मंडल व शारदा मंडळ या नावाने मित्रमंडळांची स्थापना झाली. यामंडळाट्देश-विदेशांतील साहित्य्व काव्य यांची चर्चा, चिंतन व मनन होत असे. +पुढे धारवाडला आल्यावर बेंद्रे यांनी तेथेही ’गेळेवर गुंपू’ची म्हणजे मित्र मंडळाची स्थापना केली. कन्नड साहित्यामध्ये या मंडळाला आजही मानाचे स्थान आहे. +इ.स. १९५९ साली बेंद्रे यांनी म्हैसूर विद्यापीठात मराठी साहित्याविषयी तीन व्याख्याने दिली. अमृतानुभव, व चांगदेव पासष्टी यांचे कानडी भाषेत अनुवाद केले. मराठी लोकांना आधुनिक कन्‍नड काव्य, आणि विनोद यांचा परिचय करून दिला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5223.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f1bd4a5a3f447141f9cd5e355d9910988dc0ba4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5223.txt @@ -0,0 +1 @@ +डीईएस विधी महाविद्यालय भारताच्या पुणे शहरातील विधी महाविद्यालय आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5246.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b61de8d01b1aba98a83283c0ea01952377a06bfb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5246.txt @@ -0,0 +1,3 @@ +संगणकाचा वापर करून मेजावरच (टेबलवर) करण्यात येणारी छपाई वा प्रकाशन यास डेस्क टॉप पब्लिशिंग (डी.टी.पी.) म्हणतात. +डेस्कटॉप प्रकाशनाचा उपयोग लहानमोठ्या प्रमाणावर पुस्तकाची छपाई करण्यासाठी होतो. त्यासाठी एक वैयक्तिक संगणक आणि त्यावर WYSIWYG पृष्ठ लेआउट सॉफ्टवेर लागते.. डेस्कटॉप प्रकाशन पद्धती ही वर्ड प्रोसेसिंगपेक्षा डिझाईन व लेआउट या बाबतीत आणि टायपोग्राफीपेक्षा अधिक नियंत्रित असते. +सामान्यत:पुस्तक प्रकाशनासाठी वापरले जाणारे समान डीटीपी कौशल्य आणि सॉफ्टवेर हे कधीकधी वस्तूच्या तिथल्या तिथे विक्रीसाठी, वस्तूच्या जाहिरातीसाठी, व्यावसायिक विक्रय प्रदर्शनांमध्ये, किरकोळ पॅकेज डिझाईन्ससाठी आणि बाह्य चिन्हे यांसाठीचे ग्राफिक्स तयार करण्यासाठी वापरले जाते.. जरी "डीटीपी सॉफ्टवेर" म्हणून वर्गीकृत केलेले असले तरीही ते मुद्रण आणि पीडीएफ प्रकाशनांपर्यंतच मर्यादित आहे. तरीही डेस्कटॉप प्रकाशकांद्वारे उत्पादित केलेली सामग्री निर्यात आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी वापरली जाऊ शकते. ई-पुस्तके, वेब सामग्री, आणि वेब पृष्ठे तयार करण्यासाठी "डीटीपी" वापरता येते. डीटीपीमध्ये प्रावीण्य मिळवून कोणताही ग्राफिकल वापरकर्ता इंटरफेससाठी वेब डिझाइन बनवू शकतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5247.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c585977d34351a555c38646698e123e74acab2a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5247.txt @@ -0,0 +1,7 @@ +आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६ - जून ४, १९४७; सेवाग्राम, ब्रिटिश भारत) हे एक बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. त्यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेशात) जाऊन त्‍यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. भारतीय संख्याशास्त्रज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी [१]हे त्‍यांचे पुत्र, आणि डॉ. मीरा कोसंबी या त्यांच्या नात होत.[२] +धर्मानंद कोसंबी यांचा जन्म दक्षिण गोव्यातील सांखोल येथे झाला.[३] गोवा ही तेव्हा पोर्तुगीजांची वसाहत होती. +[४]गोव्यातले धर्मानंद कोसांबी हे आधुनिक काळातील पाली आणि अर्धमागधीचे आणि बौद्ध साहित्याचे बिनीचे अभ्यासक होते. बौद्ध धर्माच्या अभ्यासाच्या ओढीने ते त्यांच्या गोव्यातल्या मूळ गावापासून थेट वाराणशीपर्यंत रेल्वेच्या रुळांच्या बाजू- बाजूने चालत गेले, तिथे पाली आणि अर्धमागधी भाषांचा अभ्यास करून त्यांनी मूळ बौद्ध साहित्य वाचले. मग तिबेटला जाऊन बौद्ध धर्माचा अधिक सखोल अभ्यास केला आणि त्यावर मोठ्या कळकळीने पुस्तके लिहिली. त्यांना भारताच्या इतिहासाचा आणि त्यातील बौद्ध धर्माच्या भूमिकेचा खोल समज होता. गोव्यातल्या गाव समाजांच्या नैसर्गिक संसाधनांच्या गावकरी व्यवस्थेची त्यांना जाणीव होती आणि त्यांनी या व्यवस्थेतून निसर्ग कसा संयमपूर्वक सांभाळला गेला होता हे समजावून सांगितले आहे. +ज्ञानदेवांनी सातशे वर्षांपू्र्वी भागवत धर्माचा पाया रचला, त्याप्रमाणे बौद्ध धर्माचा पाया आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी रचला आहे. भागवत धर्म हजारो वर्षे ज्ञानदेवांपूर्वीही प्रचलित होता, तरी त्याला पुन्हा नवा पाया देणे भाग पडले. त्याचप्रमाणे बौद्ध धर्म दोन हजार वर्षांपेक्षा अधिक कालपर्यंत निम्म्या मानवी जगात प्रचलित असूनही त्याला पुन्हा नवा पाया देण्याचे आवश्यक कार्य धर्मानंदांनी केले आहे. नवा पाया देण्याचे कारण, बौद्ध धर्माला या विज्ञाननिष्ठ व बुद्धिवादी नव्या युगाच्या प्रेरणांना अनुरूप स्वरूप देणे आवश्यक होते, हे होय. अद्‍भुत पौराणिक कथा, कल्पित प्रसंग, आणि पारलौकिक तत्त्वज्ञान यांची शेकडो पुटे मुळच्या विवेकवादी शुद्ध बौद्ध धर्मावर आणि बुद्धचरित्रावर शतकानुशतके चढलेली आहेत, त्यामुळे नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असे त्याचे स्वरूप राहिलेले नाही. परंतु बुद्धचरित्राचे व बौद्ध धर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप या नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असेच आहे, असे ध्यानात आल्यामुळे अनेक आधुनिक पश्चिमी पंडितांनी व विशेषतः धर्मानंदांनी ते स्वरूप यशस्वी रीतीने विवेकबुद्धीने शोधून काढण्याचा प्रयत्‍न केला. + +धर्मानंद कोसंबी ह्यांच्या समग्र साहित्याचे संकेतस्थळ + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5249.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5276dbeaf03bac768aee2fedcf38992c238f9bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5249.txt @@ -0,0 +1,9 @@ +प्रा. दे.द. तथा देविदास दत्तात्रेय वाडेकर (२५ मे, इ.स. १९०२ - ५ मार्च, इ.स. १९८५) हे तत्त्वज्ञानाचे विख्यात प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. हे डी.डी. वाडेकर या नावाने प्रसिद्ध असून पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य आणि फर्गसन महाविद्यालयात प्राध्यापक होते. +वाडेकर यांचा जन्म सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील कुरोली (सिद्धेश्वर) या खेड्यात झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. वाडेकर यांचे प्राथमिक शिक्षण राहुरी येथे तर माध्यमिक शिक्षण अहमदनगर शहरात झाले. लो. टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्या प्रभावाने ते फर्गसन महाविद्यालयात १९१८ मध्ये कला शाखेत विद्यार्थी म्हणून दाखल झाले. आगरकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांनी तत्त्वज्ञानाचा विशेष अभ्यास केला. तत्त्वज्ञान विभागाची स्थापना १८८५ साली आगरकरानी केली होती.[१] गुरुदेव रा.द. रानडे, व्ही.के. जोग, ग.ना. जोशी, प्रा. भाटे, डॉ. एस.व्ही. बोकील हे स्थापनेपासून विभागात होते.[२] तेथे तत्कालीन शिक्षण रचनेनुसार वाडेकर यांनी तर्कशास्त्र तत्त्वज्ञान व मानसशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. त्यावेळी तत्त्वज्ञान या विषयांतर्गत मानसशास्त्र या विषयाचा समावेश होता. +ते २० जून १९६२ रोजी फर्गसन महाविद्यालय-तत्त्वज्ञान विभागातून निवृत्त झाले. +तर्कशास्त्र मराठीतून शिकविता यावे यासाठी त्यांनी या विषयाची स्वतंत्र परिभाषा बनविली. तर्कशास्त्रावर त्यांनी तीन ग्रंथ लिहिले. माणसाचे सम्यक् स्वरूप कळावे यासाठी त्यांनी मानसशास्त्राचाही अभ्यास केला. आधुनिक मानसशास्त्रातील विविध संप्रदाय या विषयावर त्यांनी नागपूर विद्यापीठात मराठीतून व्याख्याने दिली. आधुनिक मानसशास्त्र आणि त्यातील विविध संप्रदाय हे वाडेकरांनी सर्वप्रथम मांडले.[३]. प्लेटो व ब्रॅडले हे त्यांचे आवडते तत्त्ववेत्ते होते. या दोघांच्या वरील तात्त्विक अधिभाष्य म्हणून कार्ल पॉपर त्यांना खुल्या समाजाचे शत्रू असे का संबोधतो, याचाही ते परामर्श घेत असत.[४]. तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान व मानसशास्त्र हे विषय वाडेकर स्वतः इंग्लिशमध्ये शिकून शिकवीत असले तरी हे सर्व विषय आणि अनुषंगिक इतर विषय त्यांनीच प्रथम मराठीत आणले. त्यासाठी त्यांनी मराठी परिभाषेवर प्रचंड काम केले.[५]. +मराठी तत्त्वज्ञान महाकोश या तत्त्वज्ञान विषयक कोशाचे प्रमुख संपादकपद प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर यांनी भूषविले आहे. हा कोश मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे ३०, तर्फे १९७४ साली प्रकाशित झाला. या कोशाची रचना करताना त्यांनी त्यात अंतर्गत केलेल्या एका मुलभूत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील पंधरा भाषांत व्यक्त झालेल्या तत्त्वज्ञानावरील पंधरा लेखांचा त्यांनी केलेला समावेश. हे लेख मूळ इंग्रजीत लिहिले होते. या पंधरा लेखांचे त्यांनी एक स्वतंत्र पुस्तक ही संपादित केले, अशी माहिती डॉ. बोकील देतात. हे पुस्तक अप्रकाशित राहिले. ऑक्टोबर २००२ मध्ये दिल्लीला भारतीय दर्शन अनुसंधान परिषदेने नेमक्या याच विषयावर परिसंवाद आयोजित केला, अशीही पुस्ती डॉ. बोकील जोडतात.[६]. +प्रोफेसर वाडेकर यांनी अ हॅंड-बूक ऑफ पूना हे पुस्तक संपादित केले. डी. व्ही. काळे[ संदर्भ हवा ] हे सहसंपादक होते. केसरी मराठी ट्रस्ट ने १९३४ साली प्रकाशित केले. +तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक पद्धति (सहलेखक:हरोलीकर, लक्ष्मण बळवंत,सरस्वती प्रकाशन: पुणे, 1959, किंमत रु. १०=००)[७] +२००१-०२ हे वर्ष वाडेकर यांच्या जन्मशताब्दीचे असल्याने त्यांच्या स्मरणार्थ पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाने परामर्श तर्फे नीतिविमर्श - स्व. प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर जन्म शताब्दी विशेषांक ( मे-जुलै २००२ खंड २४, अंक १) प्रकाशित केला. या अंकासाठी फर्गसन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक आणि वाडेकर यांचे सहकारी डॉ. बोकील यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली. १६ जानेवारी २००२ रोजी समितीची बैठक होवून विशेषांकाची रूपरेखा निश्चित करण्यात आली. अंकाच्या प्रसिद्धीसाठी रामचंद्र दत्तात्रय प्रतिष्ठान, पुणे तर्फे शेखर गाडगीळ यांनी रु. १५ हजारचे अनुदान दिले.[८] +या विशेषांकातील लेखांची वर्गवारी स्थूलमानाने तीन गटात केली आहे.[९]. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_526.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0eaee1234621b2649251d31e45c7db833ddfbf4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_526.txt @@ -0,0 +1,11 @@ +जोगा परमानंद (माघ वद्य चतुर्थी, शके १२६०(इ.स. १३३८)? - ??) हे एक मराठी संत होते. +परमानंद हे त्यांचे गुरू होत. +महीपतींनी भक्तविजय ग्रंथात त्यांची माहिती दिली आहे. त्या माहितीनुसार जोगा परमानंद हे बार्शीचे राहणारे पण पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त होते. त्यांच्या साधुवृत्तीमुळे आणि कडकडीत वैराग्यामुळे लोकांना त्यांच्याविषयी खूप आदर वाटे. +रोज बार्शीच्या भगवंताच्या दर्शनास जाताना तोंडाने एकेक गीतेचा श्लोक म्हणायचा आणि एकेक दंडवत घालायचा असा जोगा परमानंदांचा नेम होता. एके दिवशी नेसत्या पितांबराचा मोह पडल्याने त्यांची आरतीची वेळ चुकली आणि त्यांच्या मनाने कायमची विरक्ती घेतली. +बार्शी येथे जोगा परमानंदांची समाधी आहे. +जोगा परमानंदांचे काव्य भक्तिरसपूर्ण आहे. त्यांनी काही अभंग, पदे आणि आरत्या रचल्या आहेत. त्यांना चिलीम ओढायचे व्यसन होते. त्या विषयावर रचलेले त्यांचे गुरगुडी नावाचे रूपकात्मक पद लोकप्रिय झाले होते. विसोबा खेचर हे जोगा परमानंदांचे लेखनिक होते असे सांगितले जाते. +बैसोनी संताघरीं हो | घेतली गुरगुडी ||धृ|| +आधी ब्रह्मांड नारळ | मेरू सत्त्व तो अढळ | निर्मळ सत्रावीचे जळ | सोहे गुरगुडी, गुरू गोडी ||१|| +चिलमी त्रिगुण विविध | वैराग्य विरळ धडधडीत ||२|| +सावधान लागुनिया नळी | मीपण झुरका विरळा गिळी | जन्म मरणाची मुरकुंडी सांभाळी | धूर विषयाचा सोडी ||३|| +लागला गुरूगोडीचा छंद | त्याला प्रसन्न परमानंद | जोगा स्वामी तो अभंग | गुरूचरण न सोडी ||४|| diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5280.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdd329cb650ef328e92f5f14098b6577be7fe9a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5280.txt @@ -0,0 +1 @@ +डग्लस डीसी-७ हे अमेरिकन बनावटीचे, चार इंजिनांचे पंख्यांवर चालणारे प्रवासी विमान आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5291.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a73315fb6204d528483039dc91033e0363146489 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5291.txt @@ -0,0 +1 @@ +डायमंड ओव्हल, हे किंबर्ली क्रिकेट क्लब, डि बीयर्स डायमंड ओव्हल म्हणून सुद्धा ओळखले जाते. दक्षिण आफ्रिकेतील किंबर्ले स्थित हे एक बहुउपयोगी मैदान आहे. सध्या ते जास्त वेळा क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. क्रिकेट विश्वचषक, २००३ वेळी ह्या मैदानावर ३ सामने खेळवले गेले. मैदानाची क्षमता ११,०००० इतकी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5304.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f1bd4a5a3f447141f9cd5e355d9910988dc0ba4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5304.txt @@ -0,0 +1 @@ +डीईएस विधी महाविद्यालय भारताच्या पुणे शहरातील विधी महाविद्यालय आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5314.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5bbe04536c44cb88f3468a551863e8ee4d3aef0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5314.txt @@ -0,0 +1,24 @@ +डीझेल हे (इंग्रजी:Diesel) द्रवरूप इंधन आहे. हे डीझेल इंजिन मध्ये वापरले जाणारे इंधन आहे. +हे रसायन दाब दिल्यावर स्फोट पावते. हे इंधन पेट्रोलियम पदार्थामधून काढले जाते म्हणून याला पेट्रोडीझेल असेही नाव आहे. परंतु पर्यायी डिझेल इंधने जसे की बायो डीझेल हे पेट्रोलियम पदार्थातून काढले जात नाही. +पेट्रोडीझेल मधून सल्फरचे प्रदुषण कमी होते म्हणून त्यास अल्ट्रा लो सल्फर डिझेल - 'गंधकाची पातळी अति कमी असलेले डीझेल' (Ultra-low sulfur diesel) असेही संबोधले जाते. हे एक सल्फर प्रदुषणाची पातळी मोजण्याचे एकक म्हणूनही ओळखले जाते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने व युरोप खंडात बहुतांश ठिकाणी आता अल्ट्रा लो सल्फर डिझेलचा उपयोग केला जातो. +डीझेल हा शब्द जर्मनी येथील शास्त्रज्ञ रुडॉल्फ कार्ल डीझेल यांच्या नावरून घेतला गेला आहे. यांनी इ.स. १८९२ मध्ये डिझेल या इंधनाचा शोध लावला. +डीझेल इंजिन ही अंतर्गत ज्वलन इंजिन आहेत. हे इंधन पेट्रोल या इंधनाच्या अतिज्वलनशीलतेला पर्याय म्हणून हे वापरतात. रुडॉल्फ कार्ल डीझेल यांनी कोळश्याच्या भुकटीचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी म्हणून या इंजिनाची रचना केली. त्याच वेळी त्यांनी त्यावर इतर इंधने जसे भुईमुगाचे तेल ही यशस्वीरीत्या वापरून पाहिली. हे इंजिन त्यांनी इ.स. १९००च्या पॅरिस प्रदर्शनात प्रदर्शित केले. +पेट्रोडीझेल हे जीवाष्म इंधन आहे. हे कर्बोदक म्हणजेच कर्बोदके यांचे मिश्रण आहे. हे क्रूड तेलाच्या २०० अंश सेंटिग्रेड ते ३५० अंश सेंटिग्रेड या तापमानावर सामान्य वातावरणाच्या दाबात क्रूड तेलाच्याच्या अंशतः शुद्धीकरणातून मिळवले जाते. +पेट्रोल इंजिनमध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्चदाबाच्या स्पार्कप्लगचा उपयोग डीझेल इंजिनात केला जात नाही. त्या ऐवजी डिझेल आणि हवेच्या मिश्रणावर अति उच्च दाब जास्त तापमानावर आणला जातो. दाबाचा रेशिओ १५:१ ते २१:१ सर्वसाधारण असतो. इंजिनात डिझेल कॉंप्रेशन स्ट्रोकच्या शेवटी सिलिंडर मध्ये हवे सोबत सोडले (इंजेक्ट) जाते. आतील उच्च तपमानामुळे डिझेल व ऑक्सिजन दरम्यान क्रियेला सुरुवात होते. यामुळे दाब तयार होवून यांत्रिक प्रक्रियेला सुरुवात होते. म्हणजे दाबाने पिस्टन हलतो व तो क्रॅंकला गोल फिरवतो. थंड वातावरणात इंजिन चालू करण्यासाठी इंजिनाचे तापमान वाढवणे गरजेचे ठरते. या तापमान वाढीसाठी ग्लो प्लगचा उपयोग होतो. हे प्लग सिलिंडरच्या आतील तापमान वाढवतात. त्यामुळे इंजिन सुरू करणे सोपे होते. +हे डिझेल नावाचे रसायन उच्च तापमानातही सहजतेने जळत नसल्याने, डिझेलचा उपयोग चिलखती वाहने, लष्करी वाहने तसेच रणगाडे यात होतो. डिझेल इंजिने ही जास्त ताकदीचा टोला (टॉर्क) देवू शकतात. त्यामुळे मालवाहतूकीचे ट्रक व ट्रॅक्टर मध्ये ही त्याचा वापर होतो. +मोटारींमध्येही डिझेलचा उपयोग होतो. यामुळे पेट्रोल इतके प्रदूषण होत नाही. तसेच एका लिटर मध्ये या गाड्या जास्त धाव देतात असे आढळते. +डीझेल थंडीत लवकर घट्ट होते व सहजतेने वाहू शकत नाही. त्यामुळे इंजिन सुरू करणे अवघड बनते. विशिष्ट रसायने मिसळून यासाठी कमी तापमानात घट्ट न होणारे डिझेल बनवले जाते. +तसेच जर डिझेल इंजिनाला डिझेल पुरवणारा पंप उघड्या अवस्थेत बंद पडला तर इंजिन चालूच राहते. इंग्रजी मध्ये याला रनअवे असे म्हणतात. अशा स्थितीत अडकलेले इंजिन बंद करणे अवघड होते. व शेवटी अनियंत्रित अतिवेगात फिरल्याने हे इंजिन झीज होऊन बंद पडते. +डीझेल मुळे सल्फरचे हवेतले प्रमाण वाढते. मात्र युरोप व इतरत्र झालेल्या जागरूकीमुळे आता त्यावर बंधने आणण्यात आली आहेत. या बंधनांमुळे अल्ट्रा लो सल्फर डिझेलचा जास्त उपयोग केला जातो. तरीही हे प्रदुषण वाढते आहे. +या शिवाय गळतीमुळे जर डिझेल पाण्यावर पसरले तर ते पाण्यात मिसळत नाही व त्याचा तवंग पाण्यावर साठतो. यामुळे पाण्याचा ऑक्सिजनशी संबंध खुंटतो व प्राणवायूचे पाण्यातील प्रमाण घटत गेल्याने पाण्यातील जीवसृष्टीचा नाश ओढवतो. +डीझेल मध्ये ७५% संपृक्त कर्बोदक म्हणजेच कर्बोदके (मुख्यतः पॅराफिन (इंग्रजी: paraffins)) आणि २५% अरोमॅटिक[मराठी शब्द सुचवा] कर्बोदके तसेच यात मुख्यतः नॅफ्तॅलिन (इंग्रजी: naphthalenes) आणि अल्कलिबेंझिन (इंग्रजी: alkylbenzenes) असते.[मराठी शब्द सुचवा] +डिझेलचे रासायनिक संयुगः C12H23 असे आहे. +बायोडीझेल हे वनस्पती तेला पासून मिळवले जाते. जसे सोयाबीनचे तेल. +परंतु हे जास्त काजळी निर्माण करते. यावर उपाय म्हणून पेट्रोडीझेल व बायोडीझेल यांचे मिश्रण वापरले जाते. +सोयाबीन, मका, भुईमूग आदी खाद्य तेलबियांपासून बायोडीझेलची निर्मिती केली जाते. तसेच करंजीच्या (जत्रोफा) या झाडाच्या अखाद्य तेलबियांपासूनही बायोडिझेल मिळवले जाते. असे काही प्रकल्प सद्य काळात भारतातील महाराष्ट्र राज्यातही चालवले जात आहेत..[ संदर्भ हवा ] +डिझेलच्या धुरातून बाहेर पडणारे कार्बनचे बारीक कण हवेचे प्रदुषण घडवतात. तसेच डिझेलच्या धुरातून येणारे गंधक घश्याच्या आजारांचे प्रमाण वाढवतो असे दिल्ली येथील अभ्यासात आढळून आले आहे.[ संदर्भ हवा ] त्याच प्रमाणे नवजात शिशुंच्या आरोग्यावरही याचे परिणाम होतात असे मानले जाते. +डिझेलच्या धुराने होणारे प्रदुषण व त्याचे पूर्ण परिणाम अजून समोर यायचे आहेत. +पाश्चात्य जगतात डिझेलच्या किंमती मुक्त व स्पर्धात्मक असतात. मात्र यात तेल कंपन्या भरमसाटपणे नफेबाजी करतात असे समज आहेत. शेल, कॅल्टेक्स ब्रिटिश पेट्रोलियम आदी तेल कंपन्या याचा वारंवार इन्कार करतात.[ संदर्भ हवा ] +भारतात डिझेलवर अनुदान दिले जाते. यामुळे वाहतुकीला आणि शेती साठी डिझेल स्वस्तात उपलब्ध होते. स्वस्त वाहतूक व स्वस्त शेती उत्पादने याचा एकूण अर्थव्यवस्थेला फायदा होतो. त्याचवेळी या अनुदानामुळे महागाई वाढते असाही अर्थशास्त्रातील एक मतप्रवाह आहे.[ संदर्भ हवा ] +डीझेल वर भारतात अबकारी कर तसेच राज्या राज्यानुसार विक्री कर आकारला जातो. +या शिवाय बदलत्या आंतरराष्ट्रीय किंमतीनुसार केंद्र सरकार कडून केंद्रिय आयात शुल्क कमी किंवा जास्त केले जाते.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5358.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..842aadb6ec9e6471a0a5d662aa09142b33737259 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5358.txt @@ -0,0 +1 @@ +डीन कुरियाकोसे ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5361.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5361.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5366.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5366.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5373.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d49040c2b3471e6b6a5d241e3c4eefa052d91516 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5373.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिपोर्तिवो तोलुका एफ.सी. हा मेक्सिकोचा फुटबॉल क्लब आहे. मेक्सिको राज्यातील तोलुका शहरात स्थित या क्लबने लिगा एमएक्समध्ये दहावेळा अजिंक्यपद मिळवले आहे. +या क्लबची स्थापना १२ फेब्रुवारी, १९१७ रोजी झाली होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5375.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..068076c455d06bc1798d4284f1bd32a4fc5a4d0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5375.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर वॉरेन फिनले किंवा डीबीसी पिएर (जन्म १९६१), हे ऑस्ट्रेलियन लेखक आहेत ज्यांनी व्हर्नन गॉड लिटल ही कादंबरी लिहिली, ज्यासाठी त्यांना २००३चा मॅन बुकर पुरस्कार देण्यात आला.[१][२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5385.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e2123cb09ae3192f7479378e258d1aa884043ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5385.txt @@ -0,0 +1,2 @@ +डीयरबॉर्न अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील एक शहर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथीललोकसंख्या १,०९,९७६ इतकी होती. +हे फोर्ड मोटर कंपनीच्या संस्थापक हेन्री फोर्डचे जन्मगाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5387.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5387.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dec899e0df8bbec0754bbe8e1ccf9706b416d67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5387.txt @@ -0,0 +1,4 @@ +योहान डीवॉल्ड नेल (जून ६, इ.स. १९८०:क्लर्क्सडॉर्प, दक्षिण आफ्रिका - ) हा  स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5390.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fa9532820d1666e9dc8190b52301cf011ef5b23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5390.txt @@ -0,0 +1 @@ +डीसा विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5400.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93edf7efe88df72e17c44720609a0454d1dde912 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5400.txt @@ -0,0 +1,2 @@ +डुंगरपुर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे. +हे शहर डुंगरपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5405.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..927b45eacb4e085f373b6fba544e020d0f1c4036 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5405.txt @@ -0,0 +1,4 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०१७ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +ड्वेन ऑलिव्हिये (५ सप्टेंबर, इ.स. १९९२:ग्रोब्लेर्सडाल, ट्रान्सवाल, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_541.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..097bc78737859453c4ce11f66cafee15c2b36e35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_541.txt @@ -0,0 +1,4 @@ +जोगेंद्र लक्ष्मण कवाडे ( १ एप्रिल, इ.स. १९४३) हे एक भारतीय राजकारणी, समाजसेवक, माजी प्राध्यापक व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते चिमूर लोकसभा मतदार संघातून १२व्या लोकसभेवर निवडून गेले होते. ते २०१४ पासून २०२० पर्यंत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता, या दरम्यान त्यांनी काढलेल्या ऐतिहासिक लॉंगमार्चचे ते प्रणेते ठरले. कवाडे हे दलित-बौद्ध चळवळीतील एक उल्लेखनिय सामाजिक कार्यकर्ते आहेत.[१][२][३] +जन्मप्राप्त अभावग्रस्त परिस्थितीतून कवाडे यांनी सामाजिक परिवर्तनासाठी काम केले. ते आंबेडकरवादी व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व कट्टर आंबेडकरवादी आहेत. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर मध्ये ते वाणिज्य विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नागपूर येथून १९७२ पासून निघणाऱ्या जय भीम या मराठी साप्ताहिकाचे ते संपादक व प्रकाशक आहेत, याशिवाय त्यांनी अनेक मासिकांमध्ये व दैनिक वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिलेले आहेत. इ.स. १९७६ मध्ये त्यांनी बौद्धांच्या (१९५६ नंतरचे धर्मांतरित बौद्ध; विशेषतः नवबौद्ध) सवलतीसाठी आंदोलन केले होते, त्यासाठी तिहार कारागृहात त्यांना दहा दिवस कारावासाची शिक्षा झाली होती. मराठवाडा विद्यापीठाच्या (सध्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) नामांतरासाठी त्यांनी ११ नोव्हेंबर १९७९ रोजी हजारो आंबेडकरवादी तरुणांना एकत्र घेऊन दीक्षाभूमी-नागपूर ते औरंगाबादपर्यंत 'लॉंगमार्च' काढला होता. त्यांच्या या तीव्र आंदोलनाची दखल महाराष्ट्र सरकारला द्यावी लागली. इ.स. १९८२ मध्ये त्यांनी दलित मुक्ती सेनेची स्थापना केली. अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून नेतृत्वही केले आहे. कवाडे हे माजी खासदार आहेत, ते इ.स. १९९८ मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र पुढे त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्ष नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, जो भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक पक्ष आहे. जून २०१४ पासून कवाडे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य (आमदार) आहेत.[१][३][४][५] +जोगेंद्र कवाडे यांचा जन्म १ एप्रिल १९४३ रोजी नागपूरमध्ये झालेला आहे. ते बौद्ध धर्मीय आहेत. ४ एप्रिल १९७७ रोजी त्यांचा विवाह रंजना कवाडे यांचेशी झाला. या दांपत्याला १ मुलगा व २ मुली आहेत.[६] +कवाडे यांनी नागपूर विद्यापीठातून (सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) एम.कॉम. ही वाणिज्य शाखेतील मास्टर पदवी ग्रहन केली आहे.[६]उत्कृष्ठ वाख्याते diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_543.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22020914dcc2c5dc4a6398bac3321ecdd0cb481c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_543.txt @@ -0,0 +1 @@ +जोगेंद्र नाथ हजारिका (९ सप्टेंबर १९२४ - १९९८) हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी १९७९ मध्ये अल्पकाळासाठी आसामचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. ते १९५१, १९५७, १९६२ आणि १९६७ मध्ये आसामच्या दिब्रुगड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.[१] [२] [३] [४] [५] ते आसाम विधानसभेचे सदस्य आणि सभापती देखील होते. [६] [७] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5453.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..832b7b516b9ec29d6bdf0e3d908497a48223b1a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5453.txt @@ -0,0 +1,2 @@ +डूलिटल झडप (इंग्लिश:Doolittle Raid) ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने जपानविरुद्ध आखलेली मोहीम होती. +युद्धाच्या ऐनमध्यावर एप्रिल १८, इ.स. १९४२ रोजी अमेरिकेने आपल्या विमानवाहू नौकांवरून विमाने उडवून जपानच्या मुख्य चार बेटांपैकी एक असलेल्या होन्शू बेटावर बॉम्बफेक केली. या अनपेक्षित आणि अघटित अशा हल्ल्याने जपानचे आर्थिक किंवा लश्करी नुकसान झाले नसले तरी अमेरिकेच्या लश्कराचे व जनतेचे मनोधैर्य उंचावले व जपानी जनतेला आपण कायमचे सुरक्षित नसल्याची जाणीव झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5468.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2673a6127a1969bc413421f19fd5ff93a3d656ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5468.txt @@ -0,0 +1 @@ +डॅनबरी हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर फेअरफिल्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ८०,८९३ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5476.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e62df55b73adc4b7104330fb6ee95f125d6c2e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5476.txt @@ -0,0 +1,3 @@ +२० नोव्हेंबर, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +वोराल (१० जुलै, इ.स. १९९१:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - ) हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_548.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0f4cac1c4941dc46a5b1558bb5ea16b682b2083 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_548.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ - १५८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १२५६, १२५८ आणि १४५९ यांचा समावेश होतो. जोगेश्वरी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +शिवसेनेचे रविंद्र दत्ताराम वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5486.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d68cdb026d5a93d128a338c5d13affa0b3d28a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5486.txt @@ -0,0 +1 @@ +डॅनियल एगर  (Danish: [danjəl ˈɑɡ̊ʌ]; हा  डिसेंमबर १९८४) मधे जन्मलेला डेन्मार्कचा  व्यावसाइक फुटबॉल खेळाडू  आहे.        diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5487.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ce78cd436af36177449d59540fad667ae6760be --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5487.txt @@ -0,0 +1 @@ +डॅनियल काइल डॅनी मॉरिसन (३ फेब्रुवारी, १९६६:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९८७ ते १९९७ दरम्यान ४८ कसोटी आणि ९६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5494.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..624a014eea9d99b8100eefcdb233ed31d8bcaaad --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5494.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॅनियेल रोझ गिब्सन (३० एप्रिल, २००१):चेल्टनहॅम, ग्लॉस्टरशायर, इंग्लंड - ) ही एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या ग्लॉस्टरशायर, वेस्टर्न स्टॉर्म, लंडन स्पिरिट आणि ॲडलेड स्ट्रायकर्सकडून खेळते. ती एक अष्टपैलू खेळाडू आहे, ती उजव्या हाताची मध्यम गोलंदाज आणि उजव्या हाताची फलंदाज म्हणून खेळते. ती यापूर्वी वेल्सकडून खेळली आहे.[१][२] +तिने जुलै २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी२०आ मध्ये इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5503.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a33b99372372765d20a41c9520acb96d68955d6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5503.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॅनियेल पॅट्रिक "पॅट" मॉयनिहॅन (मार्च १६, इ.स. १९२७ - मार्च २६, इ.स. २००३) हा अमेरिकन सेनेटर व समाजशास्त्रज्ञ होता. डेमॉक्रेटिक पक्षाचा सदस्य असलेला मॉयनिहॅन न्यू यॉर्क राज्यातून १९७८मध्ये पहिल्यांदा अमेरिकन सेनेटवर निवडून गेला व १९८२, ८८ आणि ९४ मध्ये पुन्हा निवडला गेला. मॉयनिहॅनने २००० च्या निवडणूकीत उमेदवारी केली नाही. +या आधी मॉयनिहॅन अमेरिकेचा संयुक्त राष्ट्रांकडे व भारतातील राजदूत होता. मॉयनिहॅनने अमेरिकेची सेनेटमध्ये अनेकदा भारताची बाजू उचलून धरली होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5527.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f38b3853b58ba09fb0a64ddce176c6b7205c31c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5527.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॅनियेल ओडुबेर क्विरोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: LIR, आप्रविको: MRLB) हा कोस्ता रिकाच्या लायबेरिया शहरातील विमानतळ आहे. देशाच्या वायव्य भागात ग्वानाकास्ते प्रांतातील या विमानतळाला कोस्ता रिकाच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष डॅनियेल ओडुबेर क्विरोसचे नाव देण्यात आले आहे. +कोस्ता रिकामधील चार विमानतळांपैकी हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. २०१६ साली येथून ११,४६,१६३ प्रवाशांनी ये-जा केली. यात इतर देशांतून कोस्ता रिकामध्ये येणारे पर्यटकांची संख्या मोठी होती. येथून मध्य आणि उत्तर अमेरिकेतील मोठ्या शहरांना तसेच युरोपमधील लंडनला थेट विमानसेवा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_553.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f801fcb01506db4f1d8bf0a51abff1d7ace4c02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_553.txt @@ -0,0 +1,4 @@ +जोगोवा सेवा समिती ही महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींची संघटना आहे.[१] २०१४ साली भटक्या विमुक्तांमधील भिक्षेकरी जमातींनी याची सुरुवात केली आहे. माणिकराव रेणके व त्यांचे सहकारी या समितीत काम करतात. जोगोवा सेवा समितीमधील जोगोवा हा शब्द जोशी, गोंधळी व वासुदेव या तीन जातींच्या आद्यक्षरावरून घेण्यात आला आहे. +नांदेड, ठाणे, औरंगाबाद, वाळुजपंढरपूर, जालना, जाफ्राबाद, खासगाव इ. ठिकाणी या संघटनेच्या शाखा आहेत.[२][३] +७ जून २०१४ रोजी ही संघटना नांदेड येथे स्थापन करण्यात आली. जोगोवा सेवा समितीने जोशी, गोंधळी व वासुदेव हे तिन्ही समाज एक छताखाली आणले. माणिकरावजी रेनकेसाहेब व इतर समाजातील २ जणांनी या एकत्रित होऊन आपल्या भिक्षेकरी समाजासाठी ही समिती स्थापन केली. समाजातील शैक्षणिक व समाजातील समाज बांधवांना एकत्रित राहून काम करण्याची +विचारधारा मांडली. महाराष्ट्रात आपल्या समाजाला शासनातील योजनांत व लोककलावंतांना आकाशवाणी केंद्रांवर प्रोत्साहन मिळून मानधन मिळावे. समाजावर होणारे अत्याचार थांबावे म्हणून जोगोवा सेवा समिती महाराष्ट्र राज्यात काम करत आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5549.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a33b99372372765d20a41c9520acb96d68955d6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5549.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॅनियेल पॅट्रिक "पॅट" मॉयनिहॅन (मार्च १६, इ.स. १९२७ - मार्च २६, इ.स. २००३) हा अमेरिकन सेनेटर व समाजशास्त्रज्ञ होता. डेमॉक्रेटिक पक्षाचा सदस्य असलेला मॉयनिहॅन न्यू यॉर्क राज्यातून १९७८मध्ये पहिल्यांदा अमेरिकन सेनेटवर निवडून गेला व १९८२, ८८ आणि ९४ मध्ये पुन्हा निवडला गेला. मॉयनिहॅनने २००० च्या निवडणूकीत उमेदवारी केली नाही. +या आधी मॉयनिहॅन अमेरिकेचा संयुक्त राष्ट्रांकडे व भारतातील राजदूत होता. मॉयनिहॅनने अमेरिकेची सेनेटमध्ये अनेकदा भारताची बाजू उचलून धरली होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5571.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18fa5f6347c2700a459def93afdd094b7ab34f05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5571.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॅनियेल हॅझेल (१३ मे, इ.स. १९८८:ड्युरॅम, इंग्लंड - ) ही  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करते.[१] +साचा:इंग्लिश संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१३ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5581.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a52535d69db4c926049f76952aeb5d18f2820344 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5581.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॅनिश ही डेन्मार्क देशाची राष्ट्रभाषा आहे. तसेच युरोपियन संघाच्या अधिकृत भाषांपैकी डॅनिश ही एक भाषा आहे. + +बल्गेरियन •  क्रोएशियन •  चेक •  डॅनिश •  डच •  इंग्लिश •  एस्टोनियन •  फिनिश •  फ्रेंच •  जर्मन •  ग्रीक •  हंगेरियनआयरिश •  इटालियन •  लात्व्हियन •  लिथुएनियन •  माल्टी •  पोलिश •  पोर्तुगीज •  रोमेनियन •  स्लोव्हाक •  स्लोव्हेन •  स्पॅनिश •  स्वीडिश diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5586.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e6a612c61faffb62ff150a450f007db670801b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5586.txt @@ -0,0 +1,2 @@ +त्शेरिंग फिंत्सो डॅनी डेन्झोंग्पा (२५ फेब्रुवारी, १९४८ - ) हे भारतीय चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे १९० हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. याशिवाय त्यांनी नेपाळी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली चित्रपटांतूनही अभिनय केला आहे.[१] +२००३मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5587.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e6a612c61faffb62ff150a450f007db670801b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5587.txt @@ -0,0 +1,2 @@ +त्शेरिंग फिंत्सो डॅनी डेन्झोंग्पा (२५ फेब्रुवारी, १९४८ - ) हे भारतीय चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे १९० हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. याशिवाय त्यांनी नेपाळी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली चित्रपटांतूनही अभिनय केला आहे.[१] +२००३मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5590.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ce78cd436af36177449d59540fad667ae6760be --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5590.txt @@ -0,0 +1 @@ +डॅनियल काइल डॅनी मॉरिसन (३ फेब्रुवारी, १९६६:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९८७ ते १९९७ दरम्यान ४८ कसोटी आणि ९६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5633.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9018e0f467dec86aae3d12fd702ba71c4044a660 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5633.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॅरेन शेन बेरी (१० डिसेंबर, १९६९:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. +डॅरेन याने दक्षिण ऑस्ट्रेलिया, व्हिक्टोरिया आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लबकडून एकूण १५३ प्रथम-श्रेणी आणि ८९ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_566.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_566.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3514d5a5dad1c6c1e49a3f58c2fa042e7c4ef0c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_566.txt @@ -0,0 +1,2 @@ + जोडमोहा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5678.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..423835ba1e6f9e32859321bb816d31ccd0bd62ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5678.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॅलहार्ट हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील डॅलाम काउंटी व हार्टली काउंटीत वसलेले गाव आहे. डॅलाम काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेले हे गाव इ.स. १९०१मध्ये वसवले गेले. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,२३७ आहे. हे गाव यु.एस. हायवे ८७, यु.एस. हायवे ३८५ आणि यु.एस. हायवे ५४च्या तिठ्यावर आहे. +रिता ब्लांका लेक राज्योद्यान येथून दोन मैल दक्षिणेस आहे. +येथील अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेतीप्रधान आणि पशुपालनाधारित आहे. येथे गायी व डुकरांची पैदास होते तसेच चीझ तयार करण्याचा कारखानाही आहे. याशिवाय डॅलहार्टमध्ये तुरुंग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5685.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..886a742634bb1b08fb49636deb40f6245c9aec2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5685.txt @@ -0,0 +1 @@ +डेव्हिड रॉबर्ट शेफर्ड (२७ डिसेंबर, इ.स. १९४० - २७ ऑक्टोबर, इ.स. २००९) हा ग्लाउस्टरशायरकडून काउंटी क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर शेफर्ड जगातील प्रसिद्ध क्रिकेट पंचांपैकी एक झाला. याने सर्वाधिक ९२ कसोटी सामन्यात आणि १७२ एकदिवसीय सामन्यांत पंचगिरी केली. शेफर्ड १९९६, १९९९ आणि २००३ च्या क्रिकेट विश्वचषकांच्या अंतिम सामन्यांत पंच होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5695.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eccc71c21aaaf0f325b664b555a70915e2036c25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5695.txt @@ -0,0 +1,2 @@ +तंग श्यावफिंग (मराठी लेखनभेद: दंग श्यावफंग ; चिनी: 邓小平 ; फीनयीन: Deng Xiaoping ;) (ऑगस्ट २२, इ.स. १९०४; क्वांगान, स-च्वान, चीन - फेब्रुवारी १९, इ.स. १९९७; पैचिंग, चीन) हा चिनी राजकारणी, साम्यवादी राजकीय तत्त्वज्ञ व मुत्सद्दी होता. चिनी साम्यवादी पक्षाचा सर्वोच्च नेता असताना, त्याने चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा कल बाजारकेंद्रित अर्थव्यवस्थेकडे वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तंग ची.ज.प्र.च्या राष्ट्राध्यक्षपदावर किंवा 'चिनी साम्यवादी पक्षाचा सर्वसाधारण सचिव' या चिनी राजकारणात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या पदावर कधीही आरूढ नव्हता; तरीही इ.स. १९७८ ते इ.स. १९९२ या कालखंडात तो चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा परमोच्च नेता होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5698.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5971b1c2ccb7115e07eaa508238db5d8a8b56b90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5698.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेन्झेल हेस वॉशिंग्टन जूनियर (जन्म २८ डिसेंबर १९५४) एक अमेरिकन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. चार दशकांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत, वॉशिंग्टनला एक टोनी पुरस्कार, दोन अकादमी पुरस्कार, तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि दोन सिल्व्हर बेअर्ससह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. [१] त्यांना २०१६ मध्ये सेसिल बी. डेमिल लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड, २०१९ मध्ये AFI लाइफ अचिव्हमेंट अवॉर्ड आणि २०२० मध्ये न्यू यॉर्क टाइम्सने त्यांना २१ व्या शतकातील महान अभिनेता म्हणून गौरवण्यात आले.[२] २०२२ मध्ये, वॉशिंग्टनला प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम मिळाले. +वॉशिंग्टनला ग्लोरी (१९८९) मधील अमेरिकन गृहयुद्धातील सैनिकाच्या भूमिकेसाठी आणि ट्रेनिंग डे (२००१) मध्ये भ्रष्ट पोलिसाच्या भूमिकेसाठी क्रमष: सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा व सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[३] +वॉशिंग्टनने चेकमेट्स (१९८८) मध्ये ब्रॉडवे पदार्पण केले. २०१० मध्ये ऑगस्ट विल्सनच्या फेन्सेस नाटकाच्या ब्रॉडवे पुनरुज्जीवनात अभिनय केल्याबद्दल त्याला नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा टोनी पुरस्कार मिळाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5712.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4107be6d0a09987526c9ebdaafcb40b7ce3b8365 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5712.txt @@ -0,0 +1,16 @@ +डब्ल्यु.सी.जी.-२ इंजिन अधिक २ डब्ल्यु.सी.जी.-२ इंजिन (कर्जत ते लोणावळा) +२ एस.एल.आर डबे +३ वातानुकुलित खुर्चीयान (२ पासधारकांसाठी आरक्षित) +९ दुसरा वर्ग (३ पासधारकांसाठी आरक्षित) +दख्खन एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेच्या[१] मध्य रेल्वे विभागाची एक प्रवासी सेवा आहे. डेक्कन एक्स्प्रेस गाडी [२] पुणे ते मुंबई दरम्यान दर दिवशी धावते. ही हजारो प्रवाश्यांची वाहतूक करते. दोन्ही स्थानकादरम्यान या ट्रेनची 6 स्थानके आहेत. पुणे - मुंबई दरम्यान सिंहगड, प्रगती, दक्खनची रानी, इंद्रायणी, इंटर्सिटी ह्या आणखी 5 ट्रेन दर दिवसी धावतात आणि प्रवाश्यांना सेवा देतात. +पुणे शहर दक्खनच्या पठारावर वसलेले आहे. म्हणून या गाडीला डेक्कन एक्स्प्रेस हे नाव दिलेले आहे. [३] +डेक्कन एक्स्प्रेस ट्रेनची वेळ खलील प्रमाणे आहे. + क्रं + वेळ(मुंबई + सीएसटी) + वेळ (पुणे) + (पुणे + स्टेशन) +11007 डेक्कन एक्स्प्रेस[४] सकाळी 7 वाजता मुंबई सीएसटीहून सुटते आणि पुणे जंक्शन येथे 11:05 वाजता पोहोचते. परतीच्या प्रवासात, 11008 डेक्कन एक्सप्रेस 15:30 वाजता पुण्याहून सुटते आणि 19:40 वाजता सीएसटी येथे पोहोचते.[५] + कोड + नाव diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5719.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5cedd0dc6a41ee211e8c5853946744055828986 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5719.txt @@ -0,0 +1,71 @@ +डेक्कन ओडिसी ही महाराष्ट्रातील पर्यटनविकासाकरता भारतीय रेल्वे व महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळ, महाराष्ट्र शासन यांनी कार्यान्वित केलेली आलिशान रेल्वे आहे. पॅलेस ऑन व्हील्सच्या धर्तीवर आधारलेली ही रेल्वेगाडी जानेवारी २००४ मध्ये सुरू झाली. +मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुरू होणाऱ्या डेक्कन ओडिसीच्या २४०० कि.मी. अंतर कापणाऱ्या ८ दिवसांच्या प्रवासात रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, अजिंठा-वेरूळ, जळगाव, नाशिक व परत मुंबई अशी पर्यटनस्थळे समाविष्ट आहेत. +महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे पाहताना पर्यटकांना महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला साजेसा राजेशाही प्रवास अनुभवता यावा याकरता डेक्कन ओडिसीमध्ये इंटरकॉम, म्युझिक सिस्टम, उंची फर्निचर, पलंग, वातानुकूलन यंत्रना असलेले ११ डिलक्स डबे व २ लक्झरी डबे आहेत. आलिशान रेल्वेगाडीपेक्षाही ही गाडी 'चाकावरचे पंचतारांकित हॉटेल' वाटावे यादृष्टीने गाडीमध्ये दोन शाही रेस्टॉरेंट, बार, सॉना, जिम्नॅशियम, कॉन्फरन्स रूम अश्या सुविधादेखील आहेत. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5747.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87f2ac67e9a98de36ea36eab80a263213e8fd182 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5747.txt @@ -0,0 +1 @@ +डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान (पुर्वी डेझर्ट स्प्रिंग रिसॉर्ट क्रिकेट मैदान ) हे स्पेनमधील अल्मेरिया शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम. या मैदानावर ८ मार्च २०२० रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना स्पेन व जर्मनी मध्ये खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5786.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cecf1b61f6e7337c50280e3d98d51789e65b0801 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5786.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +डेटन या नावाचे अनेक उपयोग आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5817.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6984321f33fa9cdb0e444f328c5071a395d3462b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5817.txt @@ -0,0 +1 @@ +डीट्रॉइट ग्रांप्री ही अमेरिकेच्या डीट्रॉइट शहरात होणारी फॉर्म्युला वन कार शर्यत होती. १९८२ ते १९८८ दरम्यान दर वर्षी झालेली ही शर्यत शहरातील रस्त्यांवरून व्हायची. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5821.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ea1da6feffc01f1cde2d494d118df6a9e59b886 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5821.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +डेडलॉक हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील दुसऱ्या पर्वाचा, एकविसावा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील सदतीसवे भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5842.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a607bb2670f0c78acff393d90b89bfc9fd284d0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5842.txt @@ -0,0 +1,4 @@ +७ नोव्हेंबर, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +डेन जेम्स विलास (१० जून, इ.स. १९८५:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5851.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8e96b30975c2836d9d452b4585292d469faec24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5851.txt @@ -0,0 +1 @@ +डेन्व्हरचे महापौर अमेरिकेतील डेन्व्हर शहराचे मुख्याधिकारी असतात. या पदाची निवड डेन्व्हर शहरातील मतदारांकडून थेट निवडणुकीद्वारे चार वर्षाच्या मुदतीकरता होते. मायकेल हॅन्कॉक हे २०१६मधील महापौर होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5853.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cf51bdac2d3d9744d0c7db3aa1043292a7f1201 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5853.txt @@ -0,0 +1,2 @@ + +डेनाली किंवा माउंट मॅककिन्ले हे अमेरिकेच्या अलास्का राज्यामधील एक पर्वतशिखर आहे. समुद्रसपाटीपासून २०,३२० फूट उंच असलेले हे शिखर अमेरिका व उत्तर अमेरिका खंडामधील सर्वात उंच शिखर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5856.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..073cb9a1239d4d998da6c73ed95b3f95a036e132 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5856.txt @@ -0,0 +1 @@ +डॅनियेल जेकब रॅडक्लिफ (जुलै २३, १९८९ - हयात) एक ब्रिटिश अभिनेता आहे. त्याने हॅरी पॉटर कथानकातील चित्रपट शृंखलांमध्ये हॅरी पॉटर या मुख्य पात्राचे काम केले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5867.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e75bab80388a7847b40213cbcb10da68259d5ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5867.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेनिस चार्ल्स स्कॉट कॉम्प्टन (मे २३, इ.स. १९१८:हेंडन, इंग्लंड - एप्रिल २३, इ.स. १९९७:विंडसर, बर्कशायर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून ७८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +क्रिकेटशिवाय कॉम्प्टन इंग्लंडकडून फुटबॉलही खेळला होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5873.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2908f1e94acf0c10b9160370a7b830d52baa1ebc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5873.txt @@ -0,0 +1,27 @@ +डेनिस गॅबोर (जून ५, इ.स. १९००:बुडापेस्ट - फेब्रुवारी ९, इ.स. १९७९:लंडन) हा हंगेरीचा भौतिकशास्त्रज्ञ व संशोधक होता. +गॅबोरने हॉलोग्राफीचा शोध लावला. यासाठी त्याला पुढे नोबेल पारितोषिक मिळाले. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5884.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29f767b3d5642ae964a1fae978eab0a6de49bad6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5884.txt @@ -0,0 +1 @@ +डेनिस ब्रायन क्लोझ (२४ एप्रिल, १९३१:यॉर्कशायर, इंग्लंड - १३ सप्टेंबर, २०१५:यॉर्कशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९४९ ते १९७६ दरम्यान २२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5888.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6848572eed17bde14d220620e753a57255e9ae38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5888.txt @@ -0,0 +1,10 @@ +डेनिस मॅकॲलिस्टेर रिची ( सप्टेंबर ९, १९४१ - ऑक्टोबर ८, २०११) हे एक अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ होते. त्यांच्या अल्ट्रान, बी, बीसीपीएल, सी, मल्टिक्स, आणि युनिक्समधील योगदानाबद्दल ओळखले जातात. त्याना १९८३ मध्ये ट्युरिंग पारितोषिक आणि १९९८ मध्ये नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजीने गौरविले गेले. रिची ल्यूसेंट टेक्नॉलॉजीजचे प्रमुख म्हणून सिस्टीम सॉफ्टवेर संशोधन विभागामध्ये २००७ पर्यंत काम करत होते. +डेनिस रिचींचा ब्रॉन्क्सव्हिल, न्यू यॉर्क येथे जन्म झाला. भौतिकशास्त्र आणि उपयोजित गणित या विषयात हार्वर्ड विद्यापिठातून पदवि संपादन केल्यानंतर इ.स. १९६७ मध्ये, त्यानी बेल लॅब्जच्या संगणन विज्ञान संशोधन विभागात कार्यारंभ केला. +C आज्ञावली परिभाषेचा जनक म्हणून सर्वज्ञात असलेले डेनिस रिची युनिक्स संगणक प्रणालीचे प्रमुख विकासक, आणि Cची गिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सामान्यतः 'K/R' वा K&R म्हणून उल्लेखिलेल्या (लेखक केर्निघन आणि रिची) The C Programming Language, या पुस्तकाचे सह-लेखक आहेत. +रिचींचा Cचा शोध आणि त्यांचा केन थॉम्प्सनच्या जोडीने असलेला युनिक्सच्या विकासातील सहभाग, त्यांना आधुनिक संगणनशास्त्राचा प्रणेता बनवितो. C आज्ञावली परिभाषा आजही उपयोजन आणि संगणक प्रणाली विकासात प्रामुख्याने वापरली जाते आणि तिचा प्रभाव बहुतांश आधुनिक आज्ञावली परिभाषांवर जाणवतो. युनिक्ससुद्धा प्रभावशाली असून, तिने आज प्रस्थापित झालेल्या संगणनशास्त्रातील संकल्पना आणि तत्त्वांचा पाया घातला . लोकप्रिय लिनक्स संगणक प्रणाली आणि तिची साधने रिचीच्या संशोधनाचा परिपाक आहे. विंडोज संगणक प्रणालीमध्ये युनिक्स सहत्वी साधने आणि सॉफ्टवेर विकासकांसाठी C संकलक समाविष्ठ असतात. +जरी रिची म्हणत असले की, C परिभाषेची निर्मिती 'चांगल काम असल्यासारख वाटत' आणि त्यांच्या जागी इतर कुणीही त्या वेळी तीच गोष्ट केली असती, तरीही बेल लॅब्जमधील त्यांचे सहकारी आणि सी प्लस प्लस (C++)चे विकासक, जार्न स्ट्रॉस्ट्रप म्हणतात त्याप्रमाणे 'जर डेनिसने ते दशक गूढ गणितच्या अभ्यासात घालवायचे ठरविले असते, तर युनिक्सच्या जन्माला अद्याप अवकाश असता'. +युनिक्सच्या यशानंतर, रिचीने संगणक प्रणाली आणि आज्ञावली परिभाषांमधील आपले संशोधन बेल लॅब्जच्या प्लान ९, इन्फेर्नो संगणक प्रणाली आणि लिंबो आज्ञावली परिभाषा यातील योगदानासह सुरू ठेवले. +[[चित्|इवलेसे|250px|थॉम्प्सन, रिची आणि क्लिंटन]] +इ.स. १९८३ मध्ये, रिची आणि केन थॉम्प्सन याना त्यांच्या प्रजातीय संगणक प्रणाली सिद्धान्तावरील कामासाठी आणि विषेशतः युनिक्स संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी संयुक्तरित्या ट्युरिंग पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. रिचीच्या ट्युरिंग पारितोषिकावेळी दिलेल्या भाषणाचे शीर्षक होते, "Reflections on Software Research." +एप्रिल २७ इ.स. १९९९ रोजी, थॉम्प्सन आणि रिची याना संयुक्तरित्या इ.स. १९९८ सालच्या नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजीने अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याना हा सन्मान, त्यांचे युनिक्स संगणक प्रणाली आणि C आज्ञावली परिभाषा यांमधील उल्लेखनीय योगदान संगणक हार्डवेर, सॉफ्टवेर, आणि नेटवर्कींग सिस्टिम्स याना प्रचंड प्रगतिपथावर नेणारे, संपूर्ण उद्योगाच्या वाढिस आणि पर्यायाने माहिती युगात अमेरिकच्या आघाडीस हातभार लावणारे ठरले याबद्दल देण्यात आला. +डेनिस रिची बऱ्याचदा "डी एम् आर" (त्यांचा बेल लॅब्जमधील इ-मेल पत्ता) या नावाने ओळखले जातात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5890.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dd0e81ee51fec7465689ada12bae2acbb487fd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5890.txt @@ -0,0 +1 @@ +डेनिस पॉल बेक मॉर्केल (२५ जानेवारी, १९०६:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - ६ ऑक्टोबर, १९८०:नॉटिंगहॅम, इंग्लंड) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९२७ ते १९३२ दरम्यान १६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5907.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb23fe7bed167869724e638249dd17d73ad12891 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5907.txt @@ -0,0 +1 @@ +डेनिस सेंट इव्हॅल ॲटकिन्सन (९ ऑगस्ट, १९२६:बार्बाडोस - ९ नोव्हेंबर, २००१:जमैका) हा  वेस्ट इंडीजकडून १९४८ ते १९५८ दरम्यान २२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5916.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a70661edbc451640660cf626471b9debd645f8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5916.txt @@ -0,0 +1 @@ +डेन्झिल ॲटकिन्सन (जन्म: ऑगस्ट १३,इ.स. १९४५) हे भारतीय राजकारणी आहेत. ते तमिळनाडू राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. त्यांची राष्ट्रपतींकडून १३व्या लोकसभेवर अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली गेली होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5922.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2bfc83a819c93b7f473bd6f393867e554ce7d91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5922.txt @@ -0,0 +1 @@ +डेंटन हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. डॅलस-फोर्ट वर्थ महानगराच्या जवळ असलेले हे शहर डेंटन काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१३,३८३ होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5929.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b568acda83842ebc40d2411213bbc76d7a6c885 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5929.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेन्मार्क फुटबॉल संघ हा डेन्मार्क देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. डेन्मार्कने आजवर ४ फिफा विश्वचषकांमध्ये तर ८ युएफा यूरो स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे. १९९२ सालची यूरो ही डेन्मार्कने आजवर जिंकलेली एकमेव प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. उन्हाळी ऑलिंपिकमध्ये डेन्मार्क संघाला आजवर ३ सुवर्ण तर एक कांस्य पदक मिळाले आहे. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5931.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39db6bfe7c5f477dfc9e58c4d215c54b16a929b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5931.txt @@ -0,0 +1,4 @@ +डेन्मार्क महिला क्रिकेट संघाने ४ ते ५ मे २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी ऑस्ट्रियाचा दौरा केला. ऑस्ट्रिया महिलांनी मालिका २-१ अशी जिंकली. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5937.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..960ac98cadcedfd348fc30a21e857492084e6033 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5937.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेन्मार्क राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये डेन्मार्कचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. +१९८९ युरोप महिला क्रिकेट चषकद्वारे डेन्मार्क संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले. डेन्मार्क महिला संघाने १९९३ आणि १९९७ या दोन महिला क्रिकेट विश्वचषकांच्या अवृत्त्यांमध्ये भाग घेतला. साल १९९९ नंतर डेन्मार्क महिला संघाचा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा काढून घेण्यात आला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5938.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e10ea75fbb1d8085ef577bd73d99fb63c43d5b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5938.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस्चियन आठवा (१८ सप्टेंबर, इ.स. १७८६:कोपनहेगन, डेन्मार्क - २० जानेवारी, इ.स. १८४८:कोपनहेगन) हा डेन्मार्कचा राजा होता. हा क्रिस्चियन फ्रेडरिक या नावाने नॉर्वेचाही राजा होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5940.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..444037f90f48384ac8fd7b18ce08f2c75455823b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5940.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रेडरिक चौथा (ऑक्टोबर ११, इ.स. १६७१ - ऑक्टोबर १२, इ.स. १७३०) हा १६९९ पासून मृत्यूपर्यंत डेन्मार्कचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5952.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e10ea75fbb1d8085ef577bd73d99fb63c43d5b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5952.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस्चियन आठवा (१८ सप्टेंबर, इ.स. १७८६:कोपनहेगन, डेन्मार्क - २० जानेवारी, इ.स. १८४८:कोपनहेगन) हा डेन्मार्कचा राजा होता. हा क्रिस्चियन फ्रेडरिक या नावाने नॉर्वेचाही राजा होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5964.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c4a8e4bdcc73a63e8ff6b869660d4af0900dd8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5964.txt @@ -0,0 +1,19 @@ +अमेरिकन फुटबॉल लीग (१९६०-१९६९) +नॅशनल फुटबॉल लीग (१९७०–सद्य) +      + +डेन्व्हर ब्रॉन्कोज हा अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीगमधील ए एफ सी वेस्ट ह्या गटातील एक संघ आहे. +रनिंग बॅक +वाइड रिसीव्हर +टाइट एंड +डिफेन्सिव्ह लाइनमन +डिफेन्सिव्ह बॅक +स्पेशल टीम्स + +सराव संघ + +तिरक्या अक्षरातील नावे असलेले खेळाडूंचे हे पहिलेच वर्ष आहे +संघ सप्टेंबर ८, इ.स. २०१०नुसार +डेप्थ चार्ट • अदलाबदल +५३ Active, ६ Inactive, ८ PS +→ इतर संघ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5966.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec83ad3c3a4bc34faed6d01c13cf005482886449 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5966.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेन्व्हर रेल्वे स्थानक तथा डेन्व्हर युनियन स्टेशन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील डेन्व्हर शहरातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक शिकागो-सान होजे रेल्वेमार्गावर आहे. कॅलिफोर्निया झफिर ही लांब पल्ल्याची गाडी येथे थांबते. याशिवाय डेन्व्हरमधील उपनगरी रेल्वेगाड्यांचे ह महत्वाचे जंक्शन आहे + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_598.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e148fbf647a9510b9c5b8c37141489122ad85ad9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_598.txt @@ -0,0 +1 @@ +औरंगाबाद मधील औरंगपुरा भागात महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. शिल्पकार निरंजन एस. मडिलगेकर यांनी हा पुतळा तयार केला आहे. औरंगाबाद महापालिकेने हे पुतळे उभारले असून, त्याचे अनावरण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी १७ सप्टेंबर २०१९ रोजी अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती. फुले दांपत्याचा पुतळा उभारण्याची मागणी इ.स. २००० पासून सुरू होती. त्यासाठी वारंवार आंदोलने करावी लागली. वीस वर्षे पुतळ्याचे काम प्रलंबित होते. शहरातील मध्यभागी असलेल्या औरंगपुऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा ज्योतीबा फुले यांचा (जूना) पुतळा होता. फुले दांपत्याचा एकत्र पुतळा असलेले औरंगाबाद हे एकमेव शहर असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले होते.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5991.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24733224d49f85cb0266a47c983cf977df5dec43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5991.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेबॉइन द्वीपसमूह हे पापुआ न्यू गिनीतील छोटी द्वीपे व प्रवाळी बेटांचा समूह आहे. हा द्वीपसमूह लुईझिएड द्वीपसमूहाच्या उत्तरेस मिसिमापासून १३ किमी तर तोरलेसी द्वीपसमूहापासून ५ किमी वर आहे. पानाएती, पानापॉमपॉम, ब्रूकर, वेर ही यातील काही द्वीपे आहेत. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या आरमाराने येथे तळ उभारला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5995.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e48c2fd06acda50b5f99d702c0fa6503f36680df --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_5995.txt @@ -0,0 +1 @@ +डेबोरा लिआ डेबी विल्सन (२३ मार्च, १९६१:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९१ दरम्यान ११ महिला कसोटी आणि ११ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6000.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2187df201d9441e31af9d13a7c120a779319fbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6000.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेब्रा लिन मेसिंग (१५ ऑगस्ट, १९६८:ब्रुकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. हिने विल अँड ग्रेस या मालिकेत आठ वर्षे अभिनय केला. याशिवाय तिने मॅकहेल्स नेव्ही, अ वॉक इन द क्लाउड्स, इ. चित्रपटांतून अभिनय केला आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6007.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..161638035978a462fe2d80d204946bffcf7ca8b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6007.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेम जुडिथ ऑलिव्हिया डेंच (जन्म ९ डिसेंबर १९३४) ह्या एक इंग्रजी अभिनेत्री आहेत व त्या ब्रिटनमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात.[१][२][३] त्या विविध चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांमधील बहुमुखी कामासाठी तसेच अनेक शैलींचा समावेश असलेल्या मंचावरील अनेक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. [४] त्यांना सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत विविध पुरस्कार मिळवले आहेत, ज्यात एक अकादमी पुरस्कार, एक टोनी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार, चार ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजन पुरस्कार, सहा ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार आणि सात ऑलिव्हियर पुरस्कार आहेत. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6026.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ff7cd4be13c0597ddb068cf2191279958f102b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6026.txt @@ -0,0 +1 @@ +डेमोक्रॅटिक पक्ष हा अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांपैकी एक पक्ष आहे (दुसरा महत्त्वाचा पक्ष: रिपब्लिकन पक्ष). अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहेत. आपल्या आर्थिक व सामाजिक भुमिकांमुळे डेमोक्रॅटिक पक्ष अमेरिकन राजकारणात डावीकडे झुकणारा पक्ष म्हणुन ओळखला जातो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6029.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87b11086a7532745ceaaa83751fe154cf374a93e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6029.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेम्पो हा भारताच्या पणजी शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १९६८ साली स्थापन झालेला डेम्पो भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय क्लबांपैकी एक आहे. +डेम्पोने आजवर राष्ट्रीय फुटबॉल लीग, फेडरेशन चषक, रोव्हर्स चषक, ड्युरॅंड चषक इत्यादी भारतामधील प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या डेम्पो भारतामधील आय−लीग ह्या सर्वोच्च पातळीवरील लीगमध्ये खेळतो. +साचा:आय−लीग diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6039.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd2af9d15625c5e13e341e707e5cc4527d8b833e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6039.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेरापाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6041.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dea84c14a9f4b3aa127d1c6f4c7d60d911c30991 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6041.txt @@ -0,0 +1 @@ +डेरिक जॉन जॅकी मॅकग्ल्यू (११ मार्च, १९२९:पीटरमारित्झबर्ग, दक्षिण आफ्रिका - ८ जून, १९९८:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९५१ ते १९६२ दरम्यान ३४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6094.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..418b899a088c41c0753c80126523595259c7e937 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6094.txt @@ -0,0 +1,33 @@ +६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: cricinfo (इंग्लिश मजकूर) + + +33 H. Pandya • (C) +1 साई किशोर • +4 Nalkande • +6 WP Saha •(†) +7 Gill • +8 Joseph • +9 Tewatia • +10 Miller • +11 Shami • +12 संगवान • +13 Wade •(†) +14 K. S. Bharat •(†) +15 Noor • +18 Manohar • +19 Rashid • +22 Yadav • +23 Sai • +27 Mohit • +59 Shankar • +82 Little • +91 Shanaka • +133 Dayal • + Williamson • + Patel •(†) + Mavi • + O. Smith • +प्रशिक्षक:  +सहय्यक प्रशिक्षक:  +गोलंदाजी प्रशिक्षक:  diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6143.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7640cd84064d0070b942ab9aad388a965d97c9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6143.txt @@ -0,0 +1 @@ +डेल्फी हे ग्रीसच्या फोकीस प्रांतात पार्नेसस पर्वताच्या नैर्ऋत्येकडील एका खोल खडकाळ घळीत असलेले ठिकाण आहे. ग्रीक मिथकशास्त्रात उल्लेख असलेल्या या ठिकाणाचे पूर्वीचे नाव पीथॉ होते. पायथॉन हा अग्निसर्प या स्थानाचा संरक्षक होता. त्याला ठार मारून अपोलोने हे स्थळ आपले केले. प्राचीन काळी येथे पृथ्वीमातेचे एक मंदिर होते. या देवळात शंकूच्या आकाराचा एक मोठा दगड होता. त्याला पृथ्वीचे केंद्र वा हृदय म्हटले जाई. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6171.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9492f75063c63fb13d87c9964b50a02978beb0e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6171.txt @@ -0,0 +1,7 @@ +२५ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6195.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92bc85024755544f7aacc45c263855d39cd4dfff --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6195.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेव्हिड अँथोनी मरे (२९ मे, १९५० - २६ नोव्हेंबर, २०२२) हा  वेस्ट इंडीजकडून १९ कसोटी आणि १० एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होते. +याचे वडील एव्हर्टन वीक्स हे सुद्धा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6201.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6201.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6224.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2915bd4c537baa834ea5e75f69455d520f3f12a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6224.txt @@ -0,0 +1 @@ +डेव्हिड गाय बेडिंगहॅम (जन्म २२ एप्रिल १९९४) हा एक इंग्लिश-दक्षिण आफ्रिकन क्रिकेट खेळाडू आहे.[१] त्याच्याकडे युनायटेड किंग्डम वंशाचा व्हिसा आहे आणि तो स्थानिक खेळाडू म्हणून इंग्लिश काउंटी क्रिकेटसाठी पात्र ठरला आहे.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6229.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7926341e0191047205557d6d6bd6b41ac23cb1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6229.txt @@ -0,0 +1,27 @@ +डेव्हिड जॉनाथन ग्रॉस (१९ फेब्रुवारी, १९४१ - ) हे अमेरिकन सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. यांनी स्ट्रिंग थियरीमध्ये[मराठी शब्द सुचवा] संशोधन केले आहे. ग्रॉस यांना फ्रॅंक विल्चेक आणि डेव्हिड पॉलित्झर यांच्याबरोबर ॲसिम्टोटिक Freedomचा[मराठी शब्द सुचवा] (अनंतवर्ती मुक्तीचा) शोध लावल्याबद्दल २००४ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6236.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5ec811a6aa86064726a08e2455a2e85b1c8b90a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6236.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेव्हिड जेफ्री वाइनलॅंड[१] (फेब्रुवारी २४, इ.स. १९४४)[२] - ) हा अमेरिकेचा नोबेल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ आहे. हा कॉलोराडो राज्यातील बोल्डर शहरात असलेल्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथील भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत काम करतो. +याला इ.स. २०१२चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6240.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..369f2d3869ed628c1507c155b3ea5ca34b1004a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6240.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेव्हिड जेम्स मिल्न्स (२७ फेब्रुवारी, १९६५:नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - हयात) हे इंग्लंडचे क्रिकेट पंच आहेत. +त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०२० साली होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6251.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d06cc4995343bb1b061297e2fbeeeb3597f56427 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6251.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +डेव्हिड जोनाथन विली (२८ फेब्रुवारी, इ.स. १९९०:नॉर्थहॅम्प्टन, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6272.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5876ea23e7e7d4350de8ed76f0d8ffbd78baea30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6272.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेव्हिड बार्टलेट पिथी (ऑक्टोबर ४, इ.स. १९३६:हरारे, ऱ्होडेशिया (आता झिम्बाब्वे) - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९६३ ते १९६७ दरम्यान आठ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6277.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0491fc3ab629e4939597c74a77c632ad8fc8b987 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6277.txt @@ -0,0 +1,2 @@ + +दाविद फेरर एर्न (स्पॅनिश: David Ferrer Ern; २ एप्रिल १९८२) हा एक स्पॅनिश टेनिसपटू आहे. सध्या ए.टी.पी.च्या जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असणारा फेरर रफायेल नदाल खालोखाल स्पेनमधील सर्वोत्तम टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_629.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_629.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6307.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e127e458a15f21ca4cf919ae3a0c65765654d81a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6307.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेव्हिड मार्क स्मिथ (जानेवारी ९, इ.स. १९५६:बॅलहॅम, लंडन, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून प्रत्येकी दोन कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6315.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65799cca29432e1b18cda15d43f726576b9dc9b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6315.txt @@ -0,0 +1 @@ +डेव्हिड क्लॅरेन्स मॅकक्लेलॅंड (२० मे, १९१७ - २७ मार्च, १९९८) हे अमेरिकेचे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी मोटिव्हेशन नीड थियरी[मराठी शब्द सुचवा]वर काम केले. त्यांनी १९५० आणि १९६० च्या दशकात मानसशास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6327.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2ce35242a419b555931bfd7e690f353c3ffb6b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6327.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेव्हिड बेकहॅम (इंग्लिश: David Beckham; २ मे १९७५) हा एक निवृत्त इंग्लिश फुटबॉलपटू आहे. १९९६ ते २००९ दरम्यान इंग्लंड राष्ट्रीय संघाचा भाग राहिलेला बेकहॅम जगातील सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे. बेकहॅमने १९९२ साली वयाच्या १७व्या वर्षी मॅंचेस्टर युनायटेड ह्या क्लबासोबत आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच्या काळात मॅंचेस्टर युनायटेडने सहा वेळा प्रीमियर लीग, दोन वेळा एफ.ए. चषक तर १९९९ साली युएफा चॅंपियन्स लीग स्पर्धा जिंकली. २००३ ते २००७ दरम्यान ला लीगामधील रेआल माद्रिदसाठी चार वर्षे खेळल्यानंतर बेकहॅमने २००७ साली अमेरिकेच्या मेजर लीग सॉकरमध्ये खेळणाऱ्या लॉस एंजेल्समधील लॉस एंजेल्स गॅलेक्सी ह्या क्लबासोबत करार केला. २०१३ साली पॅरिसमधील पॅरिस सें-जर्मेन एफ.सी. सोबत एक वर्षे खेळल्यानंतर १८ मे २०१३ रोजी बेकहॅमने निवृत्ती जाहीर केली. +बेकहॅमने १ सप्टेंबर १९९६ रोजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. तो सहा वर्षे इंग्लंड संघाचा कर्णधार होता. त्याने १९९८, २००२ व २००६ ह्या तीन फिफा विश्वचषक तसेच २००० व २००४ ह्या दोन युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. +प्रसिद्ध ब्रिटिश मॉडेल व गायिका व्हिक्टोरिया बेकहॅम ही डेव्हिड बेकहॅमची पत्नी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6332.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22e5a13357aa8ab9dfcab97826efc9e87f553d06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6332.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +डेव्हिड सेबास्टियन रोझेनाल (जुलै ५, इ.स. १९८०:श्टेर्नबर्क, चेक प्रजासत्ताक - ) हा एक व्यावसायिक फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6337.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6337.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6338.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..579d0e59bafd78a80b7a3dd2b364b1b05d16ea17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6338.txt @@ -0,0 +1,13 @@ + +डेव्हिड लिव्हिंस्टन (जन्म : ग्लासगो, १९ मार्च १८१३; - कांगो नदीचा किनारा, आफ्रिका, १ मे १८७३) हे एक धाडशी स्कॉटिश धर्मोपदेशक होते. त्यांनी झांबेजी नदीचा प्रवाह कसा जातो हे शोधून काढले. त्याचबरोबर त्यांनी कांगो, टांगानिका, न्यासा इत्यादी सरोवरांच्या भोवतालचा प्रदेश शोधून काढला. +धर्मोपदेशक डेव्हिड लिव्हिंगस्टन पेशाने डाॅक्टर होता. जेव्हा तो २७ वर्षांचा झाला तेव्हा त्याने आफ्रिकेला जाऊन ख्रिस्ती धर्मप्रसारकाचे काम करीत करीत गरजू लोकांवर औषधोपचार करायचे ठरवले. जसेजसे दिवस जाऊ लागले तसे त्याला आफ्रिकेच्या अज्ञात प्रदेशांत फिरून, तेथील लोकांच्या काही अडचणी असल्याच तर त्या दूर करावयाची इच्छा झाली. जेथे हल्ली अंगोला झांबिया, झायरे, झिंबाब्वे, तांझानिया, बुरुंडी, मोझांबिक, रुवांडा आदी देश दाखवतात ती लाखो चौरस किलोमीटर क्षेत्रफळाची जागा त्याकाळच्या आफ्रिकेच्या नकाशात कोरी दाखवत, कारण त्या देशांसंबंधी त्याकाळी सुविद्य जगाला काहीच माहिती नव्हती. आफ्रिका खंडाचा समुद्रकिनारा व नाईल नदीची माहिती उर्वरित जगाला होती, आणि तेवढेच भाग नकाशात दाखवले जात. डेव्हिड लिव्हिंगस्टनने उरलेली अज्ञात आफ्रिका बघायचे ठरवले. +लिव्हिंगस्टनच्या मनात आफ्रिकन लोकांबद्दल अपार सहानुभूती असल्याने तो त्यांच्यामध्ये सहज मिसळून गेला. त्याचे औषधोपचार आणि त्याची गोड वागणूक त्याला, मनात कोणतेही भय न बाळगता आफ्रिकेच्या दाट जंगलांत वसलेल्या जंगली माणसांच्या टोळ्यांपर्यंत पोचायला मदतरूप झाली. तेथे अशीच माणसे होती की ज्यांनी कधी गोरा माणूस पाहिला नव्हता. रोगराई तर अफाट होती. लिव्हिंगस्टनला स्वतःलाच ३१वेळा मलेरिया झाला, पण त्याच्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून त्याने स्वतःचे आणि अनेक आफ्रिकन लोकांचे प्राण वाचवले. +लिव्हिंगस्टनने केप ऑफ गुड होप (केप काॅलनी) पासून ते विषुववृत्तापर्यंत आणि अटलांटिक महासागरापासून ते हिंदी महासागरापर्यंत फिरून त्या भूभागाचा नकाशा बनवला. हल्ली व्हिक्टोरिया फाॅल्स म्हणून ओळखला जातो तो (झांबेजी नदीचा) विशाल धबधबा लिव्हिंस्टनच्या नजरेस पडला. आणि ही सारी माहिती लंडनच्या राॅयल जिऑग्राफिकल सोसायटीला पाठवली. +सोळा वर्षांच्या भटकंतीनंतर १८५६ साली जेव्हा डेव्हिड लिव्हिंगस्टन लंडनला परतला तेव्हा संपूर्ण राष्ट्राने त्याचा सत्कार केला. +थोड्या काळानंतर लिव्हिंगस्टन परत आफ्रिकेत आला. यावेळी त्याने पूर्व आणि मध्य आफ्रिकेमधून झांबेजी नदीच्या किनाऱ्याने चालायला सुरुवात केली. या प्रवासात त्याला न्यासा तलावाच्या अस्तित्वाचा शोध लागला. १८६६ साली त्याने नाईल नदीच्या काठाकाठाने हिंडायला सुरुवात केली. परंतु काही खास हाती लागायच्या आतच डेव्हिड आजारी पडला व त्याला टांगानिका सरोवराच्या किनाऱ्यावर असलेल्या उजीजी गावात आसरा घ्यावा लागला. या आजारपणात लिव्हिंगस्टनचा आणि उर्वरित जगाचा संपर्क तुटला. +अशीच चार वर्षे गेली. डेव्हिड लिव्हिंगस्टन बरा झाला, आणि त्याने परत नवीन मुलूख शोधायला प्रारंभ केला. अमेरिकेच्या न्यूयाॅर्क शहरातील एक धाडसी पत्रकार, हेनरी स्टॅनली, डेव्हिडला शोधत आफ्रिकेत आला आणि त्यांची भेट झाली. १८७१ साली झांजीबारमधल्या जवळपास २०० लोकांच्या साथीने हे दोघे आफ्रिकेच्या अंतर्भागात घुसले आणि त्यांनी सतत नऊ महिने जंगलभ्रमण केले. स्टॅनलेने आजारी लिव्हिंगस्टनला इंग्लंडला परतायचा सल्ला दिला, पण त्याने तो मानला नाही. डेव्हिडला नाईल नदीच्या उगमाचा शोध लावायचा होता. स्टॅनलेनेनी आणलेली औषधे आणि पौष्टिक खाद्यपदार्थ आणि अन्य सामग्रीच्या बळावर त्याने आपला प्रवास चालूच ठेवला. +हेनरी स्टॅनले आपल्या देशाला परतला आणि त्याच सुमारास डेव्हिडला एक नदीचा उगम सापडला. पण ती नदी नाईल नदी नसून कॉंगो नदी (झायरे नदी) होती. परंतु तिची अधिक माहिती मिळविण्यापूर्वीच, तिच्या काठाने हिंडताना डेव्हिड लिव्हिंगस्डनचे १ मे १९७३ रोजी निधन झाले. स्थानिक लोकांनी त्याच्या शरीराला मसाले चोळून ते सडू दिले नाही. आफ्रिकेच्या अंतर्भागातून हजारो आफ्रिकन त्याच्या प्रेताबरोबर चालतचालत झांजीबारला आले व त्यांनी त्याला शेवटची मानवंदना दिली. अखेर त्याचे शव झांजीबारमार्गे ११ महिन्यांनी, १८ एप्रिल १८७४ रोजी, इंग्लंडला पोचले आणि तेथे त्यावर रीतसर अत्यसंस्कार झाला. +डेव्हिड लिव्हिंगस्टनच्या स्मरणार्थ झांबिया देशातील एका शहराला लिव्हिंगस्टन हे नाव दिले गेले. स्काॅटलंडने दहा पौंडाच्या चलनी नोटेवर त्याचा फोटो छापला. ब्रिटन, झांबिया, बुरुंडी, झिंबाब्वे यांच्यासह अनेक देशांनी त्याचे चित्र असलेली टपाल तिकिटे छापली. +डेव्हिड लिव्हिंगस्टनने शोधलेल्या आफ्रिका खंडाच्या प्रदेशांची झलक अमेरिकन पत्रकार हेनरी स्टॅनलेच्या 'थ्रू द डार्क काॅन्टिनेन्ट' या पुस्तकातून वाचता येते. + +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6366.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53779882970f15ef5311040f3d6bfeb4238f1530 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6366.txt @@ -0,0 +1 @@ +डेव्हिड व्हॅलेन्टाइन सिड लॉरेंस (२८ जानेवारी, १९६४:ग्लॉसेस्टशायर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९८८ ते १९९१ दरम्यान ५ कसोटी आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_639.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..711ae0e9b6c43d02327dd8f09fdf9b03a5e1bca4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_639.txt @@ -0,0 +1,3 @@ +जोन रुथ बेडर गिन्सबर्ग (१५ मार्च, १९३३:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - १८ सप्टेंबर, २०२०:वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका) या अमेरिकेच्या सर्वोच्च नायालयाची ९६व्या न्यायाधीश होत्या. +यांच्या नेमणूकीचा प्रस्तान बिल क्लिंटन यांनी मांडला होता. गिन्सबर्ग अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या महिला न्यायाधीश आणि सर्वप्रथम ज्यू महिला होत्या. +सोटोमायोर १९९३ पासून मृत्यूपर्यंत न्यायाधीश पदावर होत्या. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6393.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0314e77dc679c4d3fd27570376b3baa047acce08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6393.txt @@ -0,0 +1 @@ +डेव्हिड हुपर (३१ मार्च, १९९१:गर्न्सी - हयात) हा  गर्न्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6401.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6401.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_642.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a99584ff37b6c9510077d41867116286131a63f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_642.txt @@ -0,0 +1 @@ +जोन हिल्डा वेस्टब्रूक (१७ फेब्रुवारी, १९२३:इंग्लंड - २५ जानेवारी, २०००:लंडन, इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५४ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6439.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb31c227fe4c8528c74b93c6dd254776107a27bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6439.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेशा काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र आर्कान्सा सिटी येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,००८ इतकी होती.[२] +डेशा काउंटीची रचना १२ डिसेंबर, १८३८ रोजी झाली. या काउंटीला कॅप्टन बेंजामिन डेशा या १८१२ च्या युद्धातील अधिकाऱ्याचे नाव दिलेले आहे.[३][४] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6443.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5413b84f50975a9152b11026ef9850cecd5e116 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6443.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ७, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6451.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98ef25e031750b9ae1ff8cebaf22de5d38366da8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6451.txt @@ -0,0 +1 @@ +डेझरी ल्युक (जन्म दिनांक अज्ञात:त्रिनिदाद - हयात) ही  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते १९९७ दरम्यान ८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6455.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d07e0fb75a2b13248863359148ea42e57ce692f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6455.txt @@ -0,0 +1,4 @@ +डेस्मंड रँडोल्फ चुमनी (८ जानेवारी, १९६८ - ) हा  कॅनडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6458.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7f3598210fa6c7dbcaeed5f0dd2accc6080595a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6458.txt @@ -0,0 +1 @@ +डेस्मंड मायकेल लुईस (२१ फेब्रुवारी, १९४६:जमैका - २५ मार्च, २०१८:अटलांटा, अमेरिका) हा  वेस्ट इंडीजकडून १९७१ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6473.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0b2be35dbec91e2dc3b678925701315b4d564f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6473.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. अनंत फडके हे एक वैद्यकीय व्यवसाय करणारे मराठी लेखक आहेत. +डॉ. अनंत फडके हे, १९८५साली सर रतन टाटा यांच्या साहाय्याने स्थापन झालेल्या भारतवैद्यक संस्थेचे सदस्य आहेत. ही संस्था सार्वजनिक आणि प्राथमिक आरोग्याबाबत संशोधन, प्रशिक्षण आणि प्रचार करते. डॉ. अनंत फडके हे संकेतस्थळांवर आणि वृत्तपत्रांत आरोग्यविषक लिखाण करतात. +पहा : मराठीतील साहित्यिक डॉक्टर diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_649.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_649.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6501.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45727ce70ad4a9466d89ccd9d9c2a7dd0fd1899b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6501.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ. आंबेडकर हायस्कूल ही हंगेरी देशातील साजोकाझा शहरातील एक शाळा आहे. जिप्सी समाजाच्या नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रभावित होऊन या शाळेची स्थापना इ.स. २००७ मध्ये केली.[१] +विद्यालयात बाबासाहेबांची पुस्तके असून त्यांचे विविध चित्रे व विचारही लावण्यात आलेले आहेत. येथे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे पाठही शिकवले जातात. त्यामध्ये बाबासाहेबांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मिती अमूल्य योगदान या बाबी शिकवल्या जातात. हंगेरी देशाचे शिक्षणमंत्री पालकोवीक्स यांनीही या शाळेला भेट दिलेली आहे. +हंगेरीतील जय भीम नेटवर्कने या शाळेला आंबेडकर जयंती १४ एप्रिल २०१६ रोजी डॉ. आंबेडकरांचा अर्धपुतळा दिलेला आहे. +हंगेरीतील जिप्सी समूहाय हा दलितांप्रमाणे कनिष्ठ मानला गेलेला असून त्यांना शिक्षणापासून व इतर सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित-अस्पृश्य समूदायाच्या उत्थानासाठी केलेला संघर्ष हा जिप्सी लोकांना प्रेरक ठरला व त्यांनी जिप्सी लोकांत बाबासाहेबांचे संघर्ष सांगण्याचे व विचार रूजविण्याचे काम केले तसेच बाबासाहेबांचा नवयान बौद्ध धम्माचाही स्वीकार केला. बाबासाहेबांसारखेच जिप्सी लोकांना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी येथे प्रयत्न केले जात आहेत. यातूनच जिप्सी मुलांसाठी येथे 'डॉ. आंबेडकर हायस्कूल' हे उत्कृष्ठ विद्यालय सुरू करण्यात आले.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6507.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edc31f666d26bd3abcb19065df50f8d735f0ac07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6507.txt @@ -0,0 +1,5 @@ +डॉ इरा दत्ता (जन्म १२ सप्टेंबर १९८७ - नवी दिल्ली) एक भारतीय मानसोपचारतज्ज्ञ, टेड-एक्स स्पीकर आणि संशोधक आहेत.[१][२] २०१३ मध्ये तिला मानसोपचार मधील यंग स्कॉलर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि २०१४ मध्ये तिला एम.डि मानसोपचार शास्त्रात प्रथम स्थान मिळाल्याबद्दल जवाहरलाल नेहरू पुरस्कार मिळाला.[३][४] +दत्ता यांनी २०१० मध्ये डॉ डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी पूर्ण केली. २०१४ मध्ये तिने भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी, पुणे येथून मानसोपचार विषयात एमडी केले. तिने माइंड वेलनेस इंडियाची स्थापना केली. टेड टॉक्स इंडियामध्ये ती दोनदा बोलली.[५] +युगाने विविध नियतकालिकांमध्ये शोधनिबंध लिहिले आहेत ज्यात इंडियन जे सायकोल मेड आणि इंडियन जर्नल ऑफ सायकोलॉजिकल मेडिसिन यांचा समावेश आहे.[६] +यंग स्कॉलर पुरस्कार - मानसोपचारतज्ज्ञ, २०१३ +एम.डि मानसोपचार २०१५ मध्ये पहिल्या स्थानासाठी जवाहरलाल नेहरू पुरस्कार diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_651.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb1353b857ab0bb4cadfd09d5415b268359218ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_651.txt @@ -0,0 +1 @@ +जोनाथन कॅम्पबेल हा झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6527.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6f21c85d911bde8db8a99986859f63b06584ee5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6527.txt @@ -0,0 +1,2 @@ +सप्टेंबर १४, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_654.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c88bf78192c195fe129a142aef1a1307d74872e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_654.txt @@ -0,0 +1,5 @@ +१ मार्च, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +जोनाथन ट्रॉट हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6540.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..452c6238e493a7144c3377446cbfd050310dccf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6540.txt @@ -0,0 +1,2 @@ + +डॉ. द्वारकानाथ कोटणीस (ऑक्टोबर १०, १९१० - डिसेंबर ९, १९४२) हे मराठी-भारतीय डॉक्टर होते. दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली. तेथेच डिसेंबर ९, १९४२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जीवनावर 'डॉक्टर कोटनीस की अमर कहानी' नावाचा एक हिंदी चित्रपट व्ही.शांताराम यांनी काढला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6557.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3c8432f7ef54497d931d86f555481b76e441ad9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6557.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, त्यांच्या पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे (माहेरच्या डॉक्टर भारती वैशंपायन) यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात, तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात. +डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो या नावाचा चित्रपट १० ऑक्टोबर २०१४ रोजी प्रदर्शित करण्यात आला. ह्या चित्रपटात नाना पाटेकर ह्यांनी प्रकाश आमटेंची भूमिका केली असून सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे, तेजश्री प्रधान यांच्या आणि २०० गोंड आदिवासी कलावंतांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत आहे. दिग्दर्शन-निर्मिती ॲडव्होकेट समृद्धी पोरे यांची आहे. +याशिवाय त्यांच्या जीवनावर ’हेमलकसा’ नावाचा एक हिंदी चित्रपटही आहे. हा चित्रपट कदाचित ऑस्करला पाठवण्यासाठी निवडला जाईल diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6561.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..370c86c7a2e7c1974de29084c3d3cba964f7dd27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6561.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. बद्रीनारायण रामुलाल बारवाले ( २७ ऑगस्ट १९३०[१], हिंगोली, २४ जुलै २०१७ मुंबई) हे भारतीय संशोधक, उद्योजक होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सरस्वती भुवन प्रशालेत पूर्ण केले.आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपली कर्मभूमी जालना येथे संशोधन केले .त्यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांनी संकरित कापूस (B.T.cotton) या संकरित कापसाच्या जातीचा शोध लावला. हा शोध भारतीय जैवतंत्रज्ञान क्षेत्रात मैलाचा दगड ठरला. कापूस या पिकापासूनच भारतात जैवतंत्रज्ञान विकासाची सुरुवात झाली. त्यांनी महाराष्ट्र हायब्रीड सीड्स कंपनी (महिको) या कंपनीची स्थापना केली . त्याअंतर्गत त्यांनी शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या कापसाचे वाण उपलब्ध करून दिले. आज Mahico ही महाराष्ट्रासह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, इ. राज्यात तसेच संपूर्ण भारतात जैवतंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी आहे.[२] +त्यांना “भारतीय बियाणे पितामह" असे म्हणतात. शैक्षणिक क्षेत्रात पण त्यांचे भरीव योगदान आहे.जालना 1980 मध्ये औरंगाबाद जिल्हयामधून वेगळा झाला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पाहिजे तेवढया सोई उपलब्ध नव्हत्या.त्यासाठी त्यांनी डॉ. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाची स्थापना केली.महाविद्यालय अंतर्गत संशोधन क्षेत्रात भरीव काम चालू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6563.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dc2b83b310d3e0f9c051df7768805d044b2985c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6563.txt @@ -0,0 +1,208 @@ +भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.[१] +आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. +इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[२] इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत. +बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती.[३] मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते.[३] मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.[३] शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲन्ड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षांचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. रामजी हे इंग्लिश बोलू शकत. ते नॉर्मल स्कूल (मॅट्रिक) उत्तीर्ण होते.[४] पुढे रामजींनी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार आणि सैनिकी शिक्षक म्हणून काम केले.[५] रामजी व भीमाबाई या दांपत्याला सन १८९१ पर्यंत चौदा अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले हयात होती. भीमराव हा सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[६] +रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[६] या काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.[६] रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)[७][८][९] अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला.[१०] इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली. इ.स. १८९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[६] या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत इ.स. १८९६ मधे मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.[११] त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. +साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी इ.स. १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. इ.स. १८९८ साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[१२] कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील रामजी यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल)मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव नोंदवले.[१३]) साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे 'आंबेडकर' असे झाले.[१४] नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले.[१५] +डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळ (बदक चाळ) नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.[१५] मुंबईमधे आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.[१६] कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती.[१७] जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे काम बहुधा शिपाई करीत. शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे.[१७] शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झाले.[१८] एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत.[१९] आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.[२०] इ.स. १९०७ साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.[२१] ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले.[२२][२३] आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु.२५ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी, इ.स. १९०८ रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.[२४] पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी १९१२ रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.[२५] +आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.[२६] त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.[२७][२८] आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.[२९] +केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर निर्णयसागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी १९०८पासून दरमहा रु. २५ची शिष्यवृत्ती देऊ केली. त्यानंतर ३ जानेवारी इ.स. १९०८ रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.[२४] भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-परळ) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.[२४] महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक के.बी. इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. आंबेडकर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन जानेवारी १९१३मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते.[३०] महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार करून आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी मिळवली व २३ जानेवारी १९१३ रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर ३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचे निधन झाले.[३१] यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली.[३२] +बी.ए. उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांसमोर नोकरी करून व घरची आर्थिक स्थिती सुधारणे, किंवा तर पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे, असे पर्याय होते.[३१] महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी आंबेडकर महाराजांना भेटले व बडोदा येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला; त्यावर महाराजांनी काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत पाठविणे पसंत केल्याचे सांगितले.[३२] ४ एप्रिल, १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी १८ एप्रिल, १९१३ रोजी सह्या केल्या.[३२] या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करून २१ जुलै, १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे पोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.[३३] त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.[३४] +दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांशी ओळख करून घेतली.[३५] भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या आधी हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लजपतराय व आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडविन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले.[३५] प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जानून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत." असे म्हणले.[३५] +एम.ए.च्या पदवीसाठी भीमरावांनी एन्शंट इंडियन कॉमर्स (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे, १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून, १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए.ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर अ‍ॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी नावाचे प्रकाशित करण्यात आला.[३६] +त्यानंतर आंबेडकरांनी पीएच.डी. पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले.[३७] १९१७ मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी)ची पदवी देण्याचे मान्य केले मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल.[३८] मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे १९१७ मध्येच विद्यापीठाने आंबेडकरांनाना त्यांच्या नावापुढे 'डॉक्टर' (डॉ.) हा शब्द लावण्याची अनुमती दिली.[३९] आंबेडकरांनी आपल्या पीएच.डी. प्रबंधामध्ये, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश संसदेमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर आठ वर्षांनी (इ.स. १९२५ मध्ये) आंबेडकरांचा पीएच.डी.चा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या, त्यानंतर ८ जून १९२७ रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली.[३९] आंबेडकरांचे पीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक प्रा. सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.[४०] डॉ. आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला.[३९][४१] +९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला.[३९] शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे १९१७ इंडियन अँटीक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.[३९] +कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्युई यांचेही मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्त्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी १९१६ मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली, मग मे १९१६ मध्ये ते लंडनला गेले.[४०][४२][४३] +आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपल्या अभ्यासक्रम संपल्यावर पुढील शिक्षण लंडन मध्ये करण्याचे ठरवले. इ.स. १९१६ च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहोचले.[४३] कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. "डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे" असे त्या परिचयपत्रात सीगर यांनी लिहिले होते.[४३] तसेच प्रा. सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात आंबेडकरांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली.[४४] अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने इ.स. १९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी.ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी प्रा. कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली.[४५] हा अभ्यास सुरू असतानाच समांतर बॅरिस्टर होण्यासाठी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला.[४६] एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स (भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरू केले.[४७] परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर १९१७ ते सप्टेंबर १९२१ पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवानगी मिळवली होती.[४८] +जुलै इ.स. १९१७ मध्ये आंबेडकर मुंबईला परत आले. बडोदा संस्थानच्या करारान्वये त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरी घेतली. आंबेडकरांना महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आले. येथे आंबडकर अस्पृश्य असल्याने आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी त्यांचा सतत अपमान करीत असत.[४९] आंबेडकरांनी गायकवाडांना याबाबतचे निवेदन दिले होते परंतु यावर कार्यवाही झाली नाही.[४९] अस्पृश्य असल्यामुळे बडोद्यात राहण्यासाठी आंबेडकरांना जागा मिळाली नाही त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व १९१७ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले.[५०] त्यांना दोन पारशी विद्यार्थांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याची दरमहा ₹१०० मिळणारी शिकवणी त्यांनी घेतली.[५१] जोडीला त्यांनी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देणारी स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स नावाची कंपनी सुरू केली. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली.[५१] दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यापारविषय शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले.[५२] दरमहा दीडशे रुपयांची ही आवक घरखर्च व शिक्षण पूर्ण करण्यासाठी साठवणूकीसाठी तोकडी होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत यातून त्यांना थोडी आर्थिक मदत होई. याखेरीज आंबेडकरांनी कास्ट्स इन इंडिया व स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज हे आपले दोन प्रबंध पुस्तकस्वरूपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थ प्राप्ती झाली नाही. या दरम्यान ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करत व टिपणे काढत.[५३] पुढे सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची जागा दोन वर्षांकरीता रिकामी झालेल्या जागेवर शासनाने १० नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा ४५० रुपये मिळत असे.[५४] याचदरम्यान इ.स. १९१८ मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्चाची जबाबदारी एकट्या भीमरावांवर आली. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत.[५५] आंबेडकर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असत व टिपणे काढत असत. आंबेडकर घरखर्चासाठी शंभर रुपये देउन बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करून ठेवत असत. ११ मार्च १९२० रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली.[५५] सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले.[५६] ५ जुलै १९२० रोजी 'सिटी ऑफ एक्टिटर' या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले.[५७] +३० सप्टेंबर १९२० रोजी आंबेडकरांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज-इन मध्ये पुन्हा प्रवेश घेतला.[५७] ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात, ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई.[५८] दिवसभर पुरेल इतके साहित्य घेउन ते एकाबैठकी अखंड अखंड अभ्यास करीत. दुपारच्या वेळी खाण्यासाठीच ते जागेवरून थोडा वेळ आपल्या जागेवरून उठत असत. ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत.[५८] राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळे देणे; हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून सतत अभ्यास करणे, हे त्यांचे ध्येय होते.[५९] वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून १९२१ मध्ये एम.एस्सी.च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून २० जून १९२१ रोजी त्यांना अर्थशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी प्रदान केली.[६०] २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर-ॲट-लॉ (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली.[६१] त्यानंतर 'द प्रोब्लम ऑफ रुपी' (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.)च्या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. त्यांनतर, अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करून जर्मनीच्या बॉन विद्यापीठाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करून ते जर्मनीला गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. ते जर्मन भाषाही शिकलेले होते.[६१] तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. त्याचवेळी शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवल्यामुळे ते लगेच लंडनला परतले.[६१] प्रबंधात आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केलेली असल्यामुळे मार्च १९२३ मध्ये परीक्षकांनी स्वतःच्या प्रबंधाचे त्यांच्या धोरणानुसार पुनर्लेखन करण्याचे सांगितले. यासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. यादरम्यान त्यांच्याजवळील पैसे संपत चालले होते म्हणून त्यांनी भारतात जाऊन तेथे प्रबंध पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी बॉन विद्यापीठाचा प्रबंध सोडून दिला. आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईला पोहोचले. ऑगस्ट १९२३ मध्ये आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखाणाची पद्धत बदलून प्रबंध लंडन विद्यापीठाला पुन्हा एकदा पाठवला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना डी.एस्सी.ची पदवी प्रदान केली.[६२] लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनी प्रकाशन संस्थेने द प्रोब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध इ.स. १९२३ च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्यांचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आई-वडिलांस अर्पण केला होता.[६३] या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित म्हणून आंबेडकर ओळखले जाऊ लागले.[६४] इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.[६५] +अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये १९१६ साली डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी मानववंशशास्त्र विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. त्यांनी भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता या विषयावर व्याख्यान दिले. तेव्हा आंबेडकर हे केवळ २५ वर्षांचे होते.[६६] आंबेडकरांनी या आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालील सिद्धांत मांडले. +वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.[६६][६७] +जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.'[६८] +४ जानेवारी १९२८ रोजी द टाइम्स ऑफ इंडियाच्या इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलच्या वृत्तांताची तुलना आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाईतील रिजनाच्या स्थितीशी केली.[६९][७०] + +आंबेडकरांनी जात या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जात ही श्रमविभागणी वरही अवलंबून नाही आणि नैसर्गिक कल वा योग्यतेवरही अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कूळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडिलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते.[७१] +आंबेडकर १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेउन ३ एप्रिल, १९२३ रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्चन्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै, १९२३ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले. वकिली सुरू झाल्यावर आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकीलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले.[७२] +आंबेडकरांना पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वीही झाली. केसची फी म्हणून आंबेडकरांना सहाशे रुपये मिळाले.[७२] वकिलीतून घरखर्च भागत नसल्यामुळे त्यांनी बॉटलीबॉईज अकौंटसी इन्स्टिट्युटमध्ये मर्कंटाइल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याचे त्यांना महिन्याला दोनशे रुपये वेतन मिळे. ही प्राध्यापक पदाची नोकरी त्यांनी १० जून, १९२५ ते ३१ मार्च, १९२८ पर्यंत केली.[७३] +आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर "देशाचे दुश्मन" हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी. भोपटकर होते.[७४] +इंडिया अँड चायना या पुस्तकाचे लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या वकिलीनिशी २८ नोव्हेंबर, १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.[७५] +शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३० च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगितले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारून डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घतेले होते.[७६] सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले आंबेडकर यांनी चालवले. वाशिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.[७६] +२०२३ मध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली कारकीर्दीस १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर आंबेडकरांविषयी एक विशेष विभाग जोडण्यात आला. ज्यामध्ये त्यांच्या जीवनाचे तपशील, त्यांनी युक्तिवाद केलेले खटले, त्यांच्या महत्त्वाच्या भाषणांच्या लिंक्स (त्याच्या CAD भाषणाच्या ऑडिओसह), फोटो इत्यादी बाबी आहेत. +भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.[७७] जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात.[७७] सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.[७८] आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.[७९] इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.[१७][८०] हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात 'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.[१७][८१] +राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी आंबेडकरांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. आंबेडकर भारतातील ब्रिटिश सत्तेचे सुद्धा विरोधक होते. +इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरूपाचे हक्क इ.स. १९१९ पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साउथबरो अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा मुंबई प्रांतात आली, तेव्हा सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना आंबेडकरांनी २७ जानेवारी, १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९ बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेच, यासारख्या मागण्या केल्या होत्या.[८२] त्यांच्या प्रभावाखाली अस्पृश्यवर्गीय समाजसेवक व पुढारी सभा घेऊन आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रज सरकारकडे पाठवू लागले. समाजप्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरू ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले.[८३] +आंबेडकरांचे समाजकार्य सुरू असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे शाहू महाराज हे आपण होऊन आंबेडकरांना त्यांच्या घरी येऊन भेटले.[८४] त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.[८४] आंबेडकरांनी इ.स. १९२० साली मुंबईत मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी, १९२० रोजी प्रकाशित करण्यात आला. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व हा अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.[८५] आंबेडकर ५ जुलै, १९२० मध्ये आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.[८६] +आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी व अस्पृश्य लोक ठिकठिकाणी सभा घेऊन व आंदोलन करून आपल्या राजकीय हक्कांच्या मागण्या इंग्रज सरकारकडे करु लागले. त्यांचाच भाग म्हणून १९२० मध्ये कोल्हापूर जवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या दोन परिषदा पार पडल्या. कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात २१ मार्च व २२ मार्च १९२० रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबेडकर होते तर शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या सामाजिक हक्कांचे व राजकीय हक्कांचे समर्थन केले. अस्पृश्यांच्या उद्धाराचे व समाजसुधारणेचे कार्य करीत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचाही गौरव आंबेडकरांनी केला. तर शाहू महाराजांनी आपल्या भाषणात आंबेडकरांविषयी वक्तव्य केले की डॉ. आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि आपल्या देशाचाही उद्धार करतील. ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने अवश्य आपला उद्धार करून घ्यावा. तसे घडले तर सर्वांचेच कल्याण होईल.[८७][८८] +३० मे ते १ जून, इ.स. १९२० दरम्यान नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली. आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेत सहभागी झाले. आंबेडकरांनी या परिषदेमध्ये समाजसेवक विठ्ठल रामजी शिंदे यांचा निषेध करणारा ठराव पास करून घेतला. अस्पृश्यांना इंग्रज सरकारकडून राजकीय व सामाजिक हक्क कशा स्वरूपात मिळावेत, याविषयी आंबेडकर व शिंदे यांच्यात मतभेद होते. इंग्रज सरकारने अस्पृश्यांना स्पृश्यांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे शिंदेंचे मत होते तर त्याच्या उलट इंग्रज सरकारने अस्पृश्यांना अगदी थेट राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे आंबेडकरांचे मत होते. अस्पृश्यांचे राजकीय व सामाजिक हक्क स्पृश्यांच्या किंवा अन्य कोणाच्याही मर्जीवर अवलंबून असू नयेत, असा आंबेडकरांचा दृष्टीकोन होता.[८९] +इ.स. १९२६ च्या मे महिन्यात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुर येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले.[९०] +आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी ९ मार्च १९२४ रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन 'बहिष्कृत हितकारिणी सभा' नावाची संस्था स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी २० जुलै १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' संस्था स्थापना केली व स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" हे क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले.[९१] भारतीय समाजातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात असलेल्यांना इतरांच्या बरोबरीस आणणे, हे या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना नसलेल्या नागरी, धार्मिक वा राजकीय हक्कांबद्दल त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.[९२][९३] या संस्थेमधील पदाधिकाऱ्यांत अस्पृश्य व स्पृश्य समाजांच्या व्यक्ती होत्या. स्पृश्य समाजाचे जे लोक जातीयतेचे व अस्पृश्यतेचे अच्चाटन करु इच्छितात त्यांचे सहकार्य अवश्य घ्यावे, असा आंबेडकरांचा विचार होता. बहिष्कृत हितकारणी सभेने अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार करणे, वाचनालये सुरू करणे, विद्यार्थी वसतीगृहे काढले इत्यादी कर्तव्ये स्वीकारली. या संस्थेमार्फत सोलापूर (१९२५ मध्ये), जळगाव, पनवेल, अहमदाबाद, ठाणे अशा अनेक ठिकाणी वसतीगृहे सुरू करण्यात आली.[९४][९५] १० व ११ एप्रिल १९२५ रोजी बहिष्कृत हितकाकारणी सभेच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावी मुंबई इलाखा प्रांतीय बहिष्कृत परिषद या संस्थेने आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले. आंबेडकरांनी सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा असा संदेश देणारे भाषण केले. त्यावर प्रभावित होऊन अस्पृश्यांनी बेळगाव येथे मुलांचे वसतीगृह सुरू केले. पुढे इ.स. १९२९ मध्ये हे वसतीगृह धारवाडला हलवण्यात आले.[९६] आंबेडकरांनी बहिष्कृत हितकाकारणी सभेतर्फे मुंबई राज्य सरकारकडे मागणी केली होती, की मुंबई राज्य सरकारकतर्फे मुंबई राज्य कायदेमंडळावर (विधिमंडळावर) सदस्य म्हणून अस्पृश्य समाजाचे दोन प्रतिनिधी नेमण्यात यावेत. त्यांची ही मागणी मान्य करून १९२६ च्या डिसेंबर मध्ये मुंबई कायदेमंडळावर आंबेडकर व पुरुषोत्तम सोलंकी यांना नेमण्यात आले.[७५] +१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे महार सैनिक लढले होते. १ जानेवारी १९२७ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी त्यांनी महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक केले. आंबेडकरांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. महार लोक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून पेशव्यांच्या ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले.[९७] त्यांच्या व त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभिमानाचे प्रतीक बनवले.[९८] +२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की तूम्ही शूर वीरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात.[९७][९८][९९][१००] +डॉ. आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य असताना इ.स. १९२७च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.[१०१] संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. ४ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते व मुंबई कायदेमंडळाचे सभासद असलेले समाजसुधारक रावबहादुर सीताराम केशव बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात "सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी असावी." असा ठराव मंजूर करून घेतला.[१०२][१०३] रावबहादुर बोले यांनी ५ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात "ज्या नगरपालिका आणि जिल्हामंडळे पहिल्या ठरावाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सरकारतर्फे दिले जाणारे वार्षिक अनुदान बंद करण्यात यावे." असा दुसरा ठराव मांडला[१०२] या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु सनातनी स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही.[१०२] अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी १९ मार्च व २० मार्च १९२७ रोजी येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले अशा नावाखाली परिषद भरवली आणि २० मार्च १९२७ रोजी महाड येथे आंदोलन सुरू करण्याचे निश्चित केले. या कुलाबा परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते सुद्धा उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्याचा संदेश दिला.[१०३][१०४] +२० मार्च १९२७ रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेतील सर्वांनी चवदार तळ्याकडे कूच केली. आंबेडकरांनी सर्वप्रथम चवदार तळ्यातील पाणी आपल्या हातांच्या ओंजळीत घेतले व तो पाणी प्राशन केले. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी आंबेडकरांचे अनुसरण करत तळ्यातील पाणी प्राशन केले. ही घटना महाडमधील रूढीवादी स्पृश्य हिंदुंना सहन झाली नाही. त्यांनी दलितांसाठींच्या भोजनामध्ये माती मिसळली व नंतर झुंडीने येत दलितांवर लाठया-काठ्यांनी हल्ले केले. आंबेडकरांनी आंदोलनकारी अस्पृश्यांना प्रतिहल्ला करु नका असे अवाहन केले. अस्पृश्यांना जबर मारहाण करण्यात आली, खूप लोक जखमी झाले होते. अस्पृश्यांनी तळे बाटवले असे म्हणून चवदार चळ्यात गोमूत्र टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. सरकारच्या प्रतिनिधींनी हल्लेखोर स्पृश्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालू केला.[१०५] या आंदोलनाद्वारे आंबेडकरांनी आपला कायदेशीर, नागरी व मानवी हक्क अमलात अस्पृश्यांबरोबर सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी केले. यामध्ये त्यांना संभाजी गायकवाड, विश्राम सवादकर, रामचंद्र मोरे, शिवराम जाधव, केशवराव व गोविंद आड्रेकर इत्यादी अस्पृश्य कार्यकत्यांचे तसेच अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे इत्यादी स्पृश्य समाजसेवकांचेही महत्त्वाचे सहकार्य मिळाले होते. स्पृश्यास्पृश्य भेद संपवून सामाजिक समता प्रस्तावित करणे, हे आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या आंदोलनाचे प्रमुख ध्येय होते.[१०६] +३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारतच्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची पालखी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.[१०७] +दादर बी.बी.सी.आय. रेल्वे स्थानकाजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने इ.स. १९२७च्या गणेशोत्सवात आंबेडकरांचे भाषण आयोजित केले. आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत सांगितले की, "हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल."[१०८] +"ते (मनुस्मृती दहन) एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदुंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ एक मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!" +आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत.[९२] काही हिंदुंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे.[९२] हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदुंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो.[९२] मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.[९२] आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे.[९२][११०] स्मृतिकाराने अस्पृश्यांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचा उल्लेख केला जातो.[१११] +आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बहिष्कृत हितकारणी सभेने महाड येथे २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांचे अधिवेशन भरवले. त्यात अधिवेशनात प्रामुख्याने दोन कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.[११२] +पहिल्या दिवशी २५ डिसेंबर रोजी आंबेडकर यांचे उपदेशपर भाषण झाले. 'अस्पृश्योद्धार झाला पाहिजे. त्यासाठी आपण जागरुकपणे सामाजिक क्रांतीचे आंदोलन यश मिळेपर्यंत चालू ठेवले पाहिजे. अस्पृश्यांचा उद्धार होण्यात आपल्या राष्ट्राचेही हीत आहे.' अशा आशयाचे त्यांचे भाषण झाले. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर, नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अस्पृश्य सहकारी पां.न. राजभोज यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला. दहनभूमीवर (सरणावर) म्हणजे वेदीवर मनुस्मृती ठेवून तिचे दहन करण्यात आले आणि हे काम आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच पाच-सहा अस्पृश्य साधू या सहकाऱ्यांनी पूर्ण केले.[११३] मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन ही घटना म्हणजे सनातनी हिंदू धर्माला बसलेला मोठा धक्का होता. मनुस्मृती दहनाचे परिणाम इतके दुरगामी होते की, त्या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चन धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केली गेली.[१०९] तेव्हापासून दरवर्षी २५ डिसेंबर रोजी अनेक लोक 'मनुस्मृती दहन दिन' आयोजित करतात.[११४] +दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी ८ ते १० हजार अस्पृश्य लोक चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या सत्याग्रहासाठी सहभागी झाले होते. अस्पृश्य स्त्रिया देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मात्र आपण पाणी पिण्यासाठी चवदार तळ्यावर जाऊ नये असा तात्पुरता मनाई हुकूम महाडच्या दिवाणी न्यायालयाने १२ डिसेंबर १९२७ रोजी काढला होता. सनातन्यांशी लढताना सरकारचे वैर घेण्यापेक्षा सरकारचे सहकार्य घेणे हितकारण असल्याचे आंबेडकरांनी सत्याग्रहींना समजावले. सर्वजण सामूहिकपणे चवदार तळ्याला एक प्रदक्षिणा घालून परत आले.[११५] +बॅरीस्टर आंबेडकरांनी तीन न्यायालयांमधून महाडच्या चवदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवण्यात यश प्राप्त केले. 'महाडच्या चवदार तळ्याची जमीन सरकारी मालकीची आहे, म्हणजेच त्या जमिनीवरील चवदार तळे सार्वजनिक आहे; आणि त्यामुळे अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा व पाणी वापराचा कायदेशीर हक्क आहे.' हे सत्य महाडच्या न्यायालयाच्या निकालाने ८ जून १९३१ रोजी, ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निकालाने ३० जानेवारी १९३३ रोजी, व मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निकालाने १७ मार्च १९३७ रोजी मान्य केले. महाड न्यायालयाचा १२ डिसेंबर १९२७चा तात्पुरता मनाई हुकूम १७ मार्च १९३७ रोजी पूर्णपणे निकालात निघाला.[११६] +४ सप्टेंबर, १९२७ रोजी आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत अस्पृश्यांसह स्पृश्यही होते. या संस्थेतर्फे त्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्याकरिता काम करण्याचे ठरविले. या संघात भिन्न जातींचे पदाधिकारी व सभासद होते, त्या प्रत्येकांनी आळीपाळीने एकामेकांची घरी सहभोजनाचे कार्यक्रम केले. पहिला सहभोजनाचा कार्यक्रम आंबेडकरांच्या घरी १५ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. मात्र बेटीबंदी तोडण्याच्या दृष्टीने समाज समता संघाकडून एकही आंतरजातीय विवाह होऊ शकला नाही.[११७] +आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी पासून समाज समता संघासाठी समता नावाचे पाक्षिक सुरू केले पण आर्थिक अडचणीमुळे इ.स. १९२९ मध्ये ते बंद पडले.[११८] +या काळात आंबेडकरांचे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्योद्धाराचे कार्य व इतर समाजकार्य व्यापक सुरू होते. सभेचे 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुद्धा चालू होते, जे इ.स. १९२७ च्या नोव्हेंबर पासून 'बुद्ध भूषण प्रिटिंग प्रेस' मधून छापण्यात येई.[११८] +सार्वजनिक जीवनात पदार्पण केल्यानंतर पहिली दहा वर्षे आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.[११९] पण सवर्ण हिंदुंचा दृष्टिकोन बदलणे अशक्य आहे याची खात्री त्यांना झाली, तसेच हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.[११९][११९][११९] त्यांनी असा विचार मांडला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] +सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ‘अस्पृश्यतेवर उपाय- देशांतर, नामांतर की धर्मातर’ या विषयावर विवेचन करताना आंबेडकर म्हणाले की, "कोणत्याही धर्माकडे आपण तात्त्विक तसेच व्यावहारिकदृष्ट्याही पाहिले पाहिजे. तात्त्विकदृष्ट्या हिंदुधर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे. नव्हे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल. ‘सर्वाभूती एक आत्मा’ या मूलतत्त्वाप्रमाणे समाज घटना न झाल्याने हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किळसवाणे झाले आहे. ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा? आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील. आपण आज आहोत तसे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आपण उन्नती करून घेऊ."[१२१][१२२] त्यानंतर आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली की, +मी अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही![१२१] त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी घेण्यात आलेल्या मुंबई इलाखा महार परिषदेत धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परिषदेपुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, ‘‘अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘ ‘दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू’ असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.’’ इ.स. १९३५ च्यापूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. ३० मे १९३६ रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले.[१२३][१२४] +महात्मा गांधी अस्पृश्यांसाठी 'हरिजन' ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ 'ईश्वराची लेकरे' असा होतो.[१२५] तसेच गांधी इ.स. १९३३ मध्ये 'हरिजन' नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. आंबेडकरांनी "अस्पृश्य हे 'हरिजन' असतील तर उरलेले लोक 'दैत्यजन' आहेत काय?", असा सवाल करत 'हरिजन' हा शब्दाला विरोध केला. या मुद्यावरून त्यांनी मुंबई विधिमंडळात २२ जानेवारी १९३८ रोजी सभात्यागसुद्धा केला होता.[१२५] पुढे १९८२ सालात भारतीय केंद्र सरकारने 'हरिजन' शब्दावर बंदी घालत तो शब्द जातप्रमाणपत्रातूनही हद्दपार केला. आता 'हरिजन'च नव्हे तर 'दलित' या शब्दाचाही सरकार दरबारी वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, व त्याऐवजी 'अनुसूचित जाती' (इंग्रजीत: 'शेड्युल्ड कास्ट्स') हा शब्द स्वीकारण्यात आला आहे.[१२५] +आंबेडकर हे एक सत्याग्रही सुद्धा होते, त्यांनी अनेक सत्याग्रह व आंदोलने केली होती. +अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी अस्पृश्यांनी इ.स. १९२५ मध्ये माधोराव गोविंदराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास आंबेडकर, दादासाहेब पाटील, पंजाबराव देशमुख या ब्राह्मणेतर आंदोलनाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.[१२६] २६ जुलै, इ.स. १९२७ रोजी अमरावती येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पंधरा दिवसाच्या आत अंबादेवीच्या पंचसमितीने अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशास संमती दिली नाही, तर अस्पृश्य लोक मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह सुरू करतील अशा आशयाचा ठराव समंत करण्यात आला. या ठरावाचा पंचकमिटीवर काहीही परिणाम झाला नाही. अस्पृश्यांच्या या सत्याग्रहाच्या निर्धाराचे अभिनंदन करताना आंबेडकरांनी बहिष्कृत भारताच्या २ सप्टेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांना वीरवृत्ती धारण करून अंबादेवी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी यशस्वी सत्याग्रह करीत राहण्याचा संदेश दिला.[१२६] १३ नोव्हेंबर, १९२७ रोजी अमरावतीच्या इंद्रभुवन थिएटरमध्ये आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य परिषदेचे दुसरे अधिवेशन सुरू झाले. या सुमारास आंबेडकरांचे बंधू बाळाराम यांचे १२ नोव्हेंबर १९२७ रोजी निधन झाल्याची तार त्यांना मिळाली. १५ फेब्रुवारी, १९२८ पासून अंबादेवी मंद्रिरप्रवेशाचा सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला. आंबेडकरांनी या सत्याग्रहाच्या संदर्भात सत्याग्रहासंबंधीचे आपले विचार बहिष्कृत भारतच्या २१ नोव्हेंबर, १८२७ च्या अंकात व्यक्त केले. '...सत्कार्यासाठी केलेला आग्रह म्हणजे सत्याग्रह...' अशी सत्याग्रह व्याख्या करत, ही विचारसरणी भगवद्गीतेवर आधारित असल्याचे मत आंबेडकरांनी मांडले.[१२७] केवळ देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता. या मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन दिले.[१२८] +पुण्यातील पर्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले नव्हते. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून त्यांना प्रवेश देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार आहे या कारणास्तव हा अर्ज फेटाळला गेला. यानंतर सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. यांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पर्वती सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह आंबेडकरांच्या प्रेरणेने करण्यात आला.[१२९] सत्याग्रहात शिवराम जानबा कांबळे, एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित अनेक स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. या दरम्यान पर्वती मंदिराचे दरवाजे कायम बंद ठेवण्यात आले होते, त्यामुळे पर्वती मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळू शकला नाही. अखेर २० जानेवारी १९३० रोजी सत्याग्रह बंद करण्यात आला.[१२९] +आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा २ मार्च १९३०ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस लढत होती तर हिंदू धर्ममार्तंडशाहीविरोधात आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता. नाशिकामधील काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ. आंबेडकर यांनी केला होता. त्याबद्दल आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात, "महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार आंबेडकरांनी केला. डॉ. आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता."[१३०][१३१] +काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी स्पृश्य व सवर्णांना केलेले एक आवाहन होते. +"आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."इ.स. १९२९च्या ऑक्टोबर मध्ये आंबेडकर यांच्याशी विचारविनिमय करून नाशिक जिल्ह्यातील अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांनी प्रवेश करावा व गरज वाटल्यास सत्याग्रह करावा, असे निश्चित करण्यात आले. अस्पृश्य पुढाऱ्यांनी नाशिक येथे सत्याग्रह समिती स्थापन केली आणि नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांना त्या सत्याग्रह समितीचे चिटणीस तर अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर यांना केले तर शंकरराव गायकवाड हे सभासद होते. या समितीने काळाराम मंदिराच्या पंचाना अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत नोटीस पाठवली मात्र तिची पंचांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ३ मार्च १९३० रोजी प्रत्यक्ष सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले.[१३३] २ मार्च १९३० रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये एक परिषद भरली. २ मार्च १९३० रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सभा आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, तसेच ३ मार्च १९३० रोजीही सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा उपदेश केला.[१३४] त्या परिषदेत ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजी नाशिक शहरात अस्पृश्यांची मोठी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक अंदाजे एक मैल लांबीची होती व त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली. काळाराम मंदिराला पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही बाजूंनी दरवाजे होते, व मंदिराचे ते सर्व दरवाजे बंद होते म्हणून मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेली. तिथे एक भव्य सभा झाली. दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय सभेत झाला. सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत १२५ पुरुष आणि २५ स्त्रिया जातील, असे ठरले. सत्याग्रही चार गटांत विभागून दरवाजांवर धरणे धरून बसले होते. पतितपावनदास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार अन् रामाचे दर्शन घेणार, असे ठरले.[१३५] मंदिराभोवती हजारांच्यावर बंदुकधारी सैनिक तैनात करण्यात आले होते. त्या दिवशी स्पृश्यांनाही मंदिर प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता. पुढे महिनाभर हा सत्याग्रह सुरूच होता. मग ९ एप्रिल १९३० रोजी रामनवमीचा दिवस होता. सनातनी हिंदू आणि सत्याग्रहाचे नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असे ठरले की स्पृश्य-अस्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढावा. कार्यकर्त्यांसह आंबेडकर मंदिराजवळ आले. पण आंबेडकरांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच सनातनी हिंदूंनी सत्याग्रहींना हुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडे पळवला. त्या रथाचा पाठलाग आंबेडकरांच्या अनुयायांनी केला व चरण पादुकाजवळ थांबलेल्या सत्याग्रहींच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला तेव्हा मारामारी व आंबेडकरांच्या अनुयायांवर दगडांचा वर्षाव झाला. तोवर आंबेडकर प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले. दगडांचा वर्षाव चालू होता. इतक्यात पोलिसांचा कडा फोडून भास्कर कद्रे नावाचा सत्याग्रही भीमसैनिक मंदिरात घुसला आणि रक्ताने माखून बेशुद्ध पडला.[१३५] डॉ. आंबेडकरांवर दगडे पडू नये म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर छत्री होती. उपस्थित सर्व सत्याग्रह्यांना व स्वतः आंबेडकरांनाही लहान-सहान इजा झाल्या होत्या. या घटनेत एक तरुण रक्तबंबाळ झाला होता नंतर त्याचा मृत्यू झाला. डॉ. आंबेडकरांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरिक साइक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत कळवला होता. "सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांना अतोनात छळ सोसावे लागले. त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या. रस्ते बंद झाले, इतकंच काय तर त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेनाशा झाल्या. सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले. तुम्ही माजले आहात अशा शब्दांत अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती. ही दुःखं भोगूनही आंबेडकरांनी सत्याग्रह सुरूच ठेवला," असे धनंजय कीर यांनी लिहितात. दरम्यान, आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनलाही जावे लागले. पण त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाड यांनी हा लढा सुरूच ठेवला. पाच वर्षं हा लढा चालला. पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही. एका सत्याग्रही तरुणाने रामकुंडात उडी घेतली होती. सर्व सत्याग्रह, सभा, आंदोलने अहिंसेच्याच मार्गाने व्हावीत, यावर आंबेडकरांचा जोर असायचा. कुठलाही कायदा मोडायचा नाही, असे ते म्हणायचे. नाशिकमध्ये तत्कालीन कलेक्टरने जमावबंदी लागू केली. मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंबेडकरांनी गव्हर्नरकडे पाठपुरावा केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आंबेडकरांनी ३ मार्च १९३४ रोजी गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी, म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा, असे कळवले. त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला, व तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही.[१३६] काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.[१३७][१३८] मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.[१३१][१३९] +जर तुमची रामावर खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा असा प्रश्न तेव्हा विचारला जात होता. या प्रश्नाचे उत्तर आंबेडकरांनी अमरावतीत घेतलेल्या सभेत दिले आहे. त्यात आंबेडकर म्हणतात, "उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही. किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही." पुढे आंबेडकर म्हणतात, "हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे. तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या, तुकारामासारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी, रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. मंदिरे जितकी स्पृश्यांचीच तितकीच अस्पृश्यांचीच आहेत."[१३०][१३१] +शोषितांचा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. इ.स. १९३३ मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची येरवडा तुरुंगात भेट झाली होती त्यावेळी गांधींनी डॉ. सुब्बारायान यांच्या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती आंबेडकरांना केली होती. आंबेडकरांनी नकार दिला. या विधेयकात मंदिर प्रवेशाबाबत लिहिलं आहे, पण अस्पृश्यांच्या पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.[१४०] आपल्या मंदिर प्रवेशाबाबतच्या भूमिकेबाबत आंबेडकरांनी गांधींना सांगितले होते की, "शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही. या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जातीव्यवस्थेचे निर्दालन होणे आवश्यक आहे. जातीव्यवस्थेेेचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही."[१३०][१३१] +"सामाजिक बदलाची प्रक्रिया हळुहळू होत असते, याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही होती. शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांनी लढत राहिले आणि मंदिर प्रवेशही त्याच लढ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे", असे मत 'साप्ताहिक विवेक'चे सह-कार्यकारी संपादक रवी गोळे यांनी मांडले. आंबेडकरांच्या या लढ्याने काय साध्य केले याबद्दल अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड सांगतात की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा प्रतीकात्मक होता. जो समाज जातीयवादाचा, बळी पडला आहे, त्याला या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि सत्ताधारी इंग्रजांना जाग यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते."[१३०] +आंबेडकर यांनी कृषी क्षेत्रात सुद्धा काम केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या.[१४१][१४२] +शेती व्यवसायाचा संबंध त्यांनी समाजव्यवस्थेशी जोडला होता. ग्रामीण भागातील जातीवर आधारित समाज व्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण आर्थिक व्यवस्थेमध्ये शोधलं होतं. त्यामुळेच जातीवर आधारित समाजव्यवस्था बदलायची, तर त्यासाठी शेतीमध्ये परिवर्तन घडवावे लागेल. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. हे बदल सामाजिक परिवर्तनासाठी पोषक ठरतील. आर्थिक विषमता ही जातीय व्यवस्थेला पूरक व पोषक ठरते. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे त्यांना वाटत होते.[१४३][१४४] +शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्‍वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला शाश्‍वत पाणी पुरविण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावेत. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोऱ्यांची विभागणी केली. यावरून आंबेडकरांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते.[१४५][१४६] +आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकऱ्यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. आजही शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. या पार्श्‍वभूमीवर आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.[१४७][१४६] +आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले. यामागे आंबडकरांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. आंबडकरांचे शेतीबाबतचे विचार राज्यकर्ते नियोजनकार व शेती तज्ज्ञांनी अभ्यासले पाहिजेत.[१४४][१४१][१४२] +आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप इ.स. १९२८-१९३४ या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप ७ वर्ष सुरू होता. आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला.[१४८][१४९] +१४ एप्रिल १९२९ रोजी रत्‍नागिरी येथे आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत त्यांनी कोकणातील खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले. या संबंधी १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक आंबडकरांनी मुंबई विधिमंडळात मांडले. १० जानेवारी १९३८ रोजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.[१४८][१४९] +सप्टेंबर १९१८ मध्ये शेतजमिनीच्या समस्येवर शोधनिबंध एका प्रसिद्ध मासिकात प्रकाशित केला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी पीक विमा योजना सुचवली. श्रमिकांची श्रमशक्ती उद्योग क्षेत्रात वळवायला हवी; तसेच शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला.[१४८][१४९] +इ.स. १९२७-३० मधील सायमन कमिशनने अस्पृश्यांच्या राजकीय हितांना फारसे महत्त्व दिले नाही. ब्रिटिश सरकार भारताला काही राजकीय हक्क राज्यघटनेच्या माध्यमातून देण्याच्या तयारीत होते तेव्हा भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण करणारे राजकीय हक्क असावेत असे आंबेडकरांना वाटत होते.[१५०] अस्पृश्यांच्या ठिकठिकाणी सभा व अधिवेशन भरवून आंबेडकरांनी अस्पृश्यांना त्यांच्या राजकीय हक्कांचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याच स्वतःच्या अधिकारांविषयी जागृती करु लागले. अस्पृश्यांनी काँग्रेस पक्षापासून दूर राहिले पाहिजे. कारण काँग्रेसच्या हाती सत्ता गेली तर ती काँग्रेस अस्पृश्यांना राजकीय हक्क देईल, यात विश्वास नाही. म्हणून अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवण्यासाठी इंग्रजी सरकारशीही व काँग्रेसशीही लढत राहणे महत्त्वाचे आहे, असा आंबेडकरांचा विचार होता.[१५१] इ.स. १९३०, १९३१ व १९३२ मध्ये इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा झाल्या. आंबेडकर शोषित व अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून या तिन्हींही गोलमेज परिषदांमध्ये हजर राहिले. अस्पृश्यांना राजकीय हक्क असावेत आणि ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र मिळावे अशा मागण्या त्यांनी गोलमेज परिषदांमध्ये केल्या.[१५२] त्यांनी ब्रिटिश शासनाच्या सत्ताधाऱ्यांना सांगितले की, 'जसे कोणत्याही संप्रदायाला दुसऱ्या संप्रदायावर दबाव टाकून गुलाम बनविण्याचा अधिकार नाही. तसेच कोणत्याही देशाला दुसऱ्या देशावर आपली सत्ता गाजवून गुलाम ठेवण्याचा अधिकार नाही' म्हणून ब्रिटिश सत्तेला भारतात हे कारण पुढे करून की भारत 'अजून स्वराज्य प्राप्तीसाठी सक्षम नाही' हे निमित्त आता चालणार नाही. बालकाला कडेवर घेऊन फिरल्याने तो आपल्या पायावर कसा चालू शकेल? म्हणून त्याला कडेवरून उतरवून स्वतंत्रपणे चालायचा अधिकार दिला गेला पाहिजे.[१५३][१५४] +ब्रिटिश सरकारने भारताला देऊ केलेल्या वसाहतींचे स्वराज्य व भावी राज्यघटना यावर चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी भारतातील नेत्यांसह इंग्लंड येथे गोलमेज परिषद भरवली. यात अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकर व रावबहादूर श्रीनिवासन या दोघांचा समावेश होता. काँग्रेसने गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.[१५५] गोलमेज परिषदेच्या निमंत्रणानंतर २ ऑक्टोबर १९३० रोजी मुंबई प्रांतातील अस्पृश्यांनी दामोदर हॉलच्या मैदानावर सभा घेऊन आंबेडकरांचा सत्कार केला. त्यांना मानपत्र व रु. ३७००ची शैलीही देण्यात आली.[१५६] या परिषदेसाठी आंबेडकर, श्रीनिवास व अन्य सर्व प्रतिनिधी ४ ऑक्टोबर, १९३० रोजी एस.एस. व्हाइसरॉय ऑफ इंडिया या बोटीने मुंबईहून इंग्लंडकडे निघाले. १८ ऑक्टोबर १९३० रोजी हे इंग्लंडला पोहचले. ही परिषद एक दिवस आधी म्हणजे १७ ऑक्टोबर, १९३० रोजी सुरू झाली होता. याचे अधिकृत उद्घाटन १२ नोव्हेंबर, १९३० रोजी पंचम जॉर्ज यांच्या हस्ते व ब्रिटनचे पंतप्रधान रामसे मॅकडॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली हाउस ऑफ लॉर्ड्सच्या रॉयल गॅलरीत होणार होते.[१५७] त्यामुळे आंबेडकरांनी १८ ऑक्टोबर १९३० ते ११ नोव्हेंबर १९३० या कालावधीत भारतमंत्री, उपभारतमंत्री, मजूर पक्षाचे नेते जॉर्ज लान्सबेरी, भारताचे नवे सरसेनापती सर फिलिप चेटवूड, लंडनचे खासदार, मजूर, उदारमतवादी व हुजूर पक्षांचे सभासद या सर्वांशी भेटी घेतल्या व अस्पृश्योद्धाराच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केल्या.[१५८] पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली १२ नोव्हेंबर १९३० ते १९ जानेवारी १९३१ पर्यंत गोलमेज परिषदेच्या बैठका होत राहिल्या. या परिषेदला आंबेडकर व श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलिता या परिषदेत सादर केला. डिसेंबर १९३० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलित्याच्या दोन हजार प्रती छापल्या व त्यापैकी काही प्रती ब्रिटिश संसदेच्या सदस्यांना, गोलमेज परिषदेच्या सभासदांना तसेच काही प्रती मुंबईला पाठवून दिल्या.[१५९] भविष्यात भारत स्वतंत्र होऊन ज्या राज्यघटनेच्या आधारे राज्यकारभार करतील त्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या आठ राजकीय हक्कांचा समावेश असावा, असे मत आंबेडकर व श्रीनिवास यांनी मांडले. अस्पृश्य वर्गासाठी समान नागरिकत्व, समान हक्क, जातिद्वेषरहित वागणूक, कायदेमंडळात भरपूर प्रतिनिधित्व, सरकारी नोकरीत अस्पृश्यांची भरती करण्यात यावी, सरकारची पूर्वग्रहरहित वर्तवणूक, अस्पृश्यता निर्मूलन सरकारी खाते, व गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, असे ते राजकीय हक्क होते.[१६०] या परिषदेदरम्यान आंबेडकरांना कळाले की त्यांचे मुंबई कायदेमंडळाचे सदस्यत्व आणखी तीन वर्षांनी वाढवले आहे. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये तसेच मजूर पक्ष, उदारमतवादी पक्ष, हुजूर पक्ष या तिन्ही पक्षांच्या सभासदांपुढे भाषणे दिली आणि भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची तरतुद करून ठेवण्याबाबत पाठपुरावा केला. आंबेडकरांच्या भाषणांची दखल ब्रिटिश वर्तमानपत्रांनीही घेतली, आंबेडकरांच्या छायाचित्रासह त्यांच्या भाषणांचे वृत्त वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होऊ लागली. अस्पृश्यांच्या स्थितीबाबतची माहिती सर्वांना कळू लागली. वर्तमानपत्रे आंबेडकरांना "अस्पृश्यांचा महान नेता" संबोधू लागले.[१६१] लंडन मधीन काही संस्थानी आंबेडकरांची भाषणे आयोजित केली होती.[१६१] ब्रिटिश संसदेत हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांपुढे आंबेडकरांनी भाषण केले आणि अस्पृश्यांचा उद्धार करणे अत्यंत निकडीचे असल्याचे सांगितले.[१६२] बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड हेही परिषदेचे सभासद होते, त्यांनी आंबेडकरांचे कौतुक केले.[१६३] परिषद संपल्यावर जानेवारी १९३१ मध्ये मुंबईला परतले. १९ एप्रिल, १९३१ रोजी त्यांनी परळ येथील गोखले शिक्षण संस्थेच्या शाळेत अखिल भारतीय अस्पृश्य पुढारी परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांविषयी सर्व प्रदेशातील अस्पृश्य पुढाऱ्यांचे मत जाणून घेतले.[१५२][१६३] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत १९३१ च्या ऑगस्टमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी यांची निवड करण्यात आली. तत्पूर्वी ते तुरुंगात बंद होते आणि काँग्रेसनेही पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. आंबेडकरांनाही दुसऱ्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण मिळाले.[१६४] १४ ऑगस्ट १९३१ रोजी मुंबई येथे गांधींनी अस्पृश्योद्धाराच्या प्रशांवर चर्चा करण्यासाठी आंबेडकरांना बोलावले. या पहिल्या भेटीत गांधींना आंबेडकर हे अस्पृश्य असल्याचे माहिती नव्हते तर ते त्यांना अस्पृश्यांविषयी कळवळा असलेले एक पुरोगामी ब्राह्मण समजत होते. या भेटीत गांधी यांनी आंबेडकरांना देशभक्त म्हटले होते. अस्पृश्योद्धाराच्या मार्गाबाबत आंबेडकर व गांधी यांच्यामध्ये एकमत न होऊ शकल्याने ही भेट अयशस्वी झाली.[१६५] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी आंबेडकर २९ ऑगस्ट १९३१ रोजी लंडनला पोहोचले. गांधी १२ सप्टेंबर १९३१ रोजी लंडनला पोहोचले. दुसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज ७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ पर्यंत चालू होते.[१६६] ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी भारताच्या भावी संविधानात अल्पसंख्य अस्पृश्यांना काही राजकीय हक्क असावेत याची मागणी केली व ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी आपल्या मागण्या लिखित स्वरूपात गोलमेज परिषदेपुढे सादर केल्या. यामध्ये दोन प्रमुख मागण्या होत्या - स्वतंत्र्य मतदार संघ, ज्याद्वारे अस्पृश्यांना त्यांचे प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडून देण्याचा हक्क असावा. दुसरी मागणी ही की अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा समजण्यात यावे. मुसलमान, शीख, अँग्लो इंडियन इत्यादी अल्पसंख्यांना राजकीय हक्क देण्यासाठी गांधी तयार होते, मात्र त्यांनी अस्पृश्यांना राजकीय हक्क देण्याच्या मागणीचा विरोध केला. संपूर्ण परिषदेत आंबेडकर व गांधी यांचे एकमत होऊ शकले नाही.[१६७] परिषदेत म. गांधींनी असे म्हटले की, 'अस्पृश्यांचे प्रतिनिधीत्व काँग्रेसच्या वतीने मी स्वतः करत असल्याने डॉ. आंबेडकर किंवा श्रीनिवासन हे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नाहीत'. गांधींच्या या भूमिकेचा अनिष्टपणा मि मॅक्डोनाल्ड यांच्या नजरेस आंबेडकरांनी आणून देताना गांधींच्या विधानाला गैरजबाबदार व्यक्तीचे विधान म्हणले. आंबेडकरांनी या परिषदेसमोर अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांची मागणी केली. त्यात, 'अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र राजकीय हक्क मिळाले पाहिजे आणि अस्पृश्य मतदारसंघातून अस्पृश्यांनी आपले उमेदवार निवडले पाहिजेत, तसेच त्यांना नोकऱ्यांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, प्रांतिक व मध्यवर्ती कायदेमंडळात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळाव्यात' अशा प्रकारचा खलिता परिषदेला सादर केला.[१६८] +१० नोव्हेंबर १९३१ रोजी लंडन येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स' या संस्थेच्या सभागृहात आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले. भाषणात त्यांनी भारतातील अस्पृश्यांची दुःस्थिती कथन केली आणि त्यांच्या उत्कर्षाकरिता त्यांना स्वतंत्र राजकीय हक्क मिळणे किती आवश्यक आहे, तेही पटवून दिले. यावेळीही आंबेडकरांना अस्पृश्यांचे सर्वोच्च नेते म्हणून ओळख मिळाली. आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले.[१६९] +भारताला संघराज्यात्मक राज्यघटना देण्यात यावी, असा विचार पहिल्या गोलमेज परिषदेत झाला होता. म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारताला भावी राज्यघटनेचे स्वरूप कसे असावे यावर विचारविनिमय झाला आणि 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' म्हणजेच एक प्रकारची संविधान समिती नेमण्यात आली, व तिच्यावर भारताच्या भावी संविधानाविषयी विचारविनिमय करण्याची जबाबदारी सोपण्यात आली. ३८ विद्वानांना या समितीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले गेले, ज्यात काही ब्रिटिश प्रतिनिधी आणि काही भारतीय प्रतिनिधी होते. या भारतीय प्रतिनिधींमध्ये आंबेडकरांनाही स्थान मिळाले, व सोबतच सयाजीराव गायकवाड, इतर संस्थानिक, म. गांधी, बॅ. जयकर, सर तेजबहादूर सप्रू इत्यादी भारतीयही समितीचे प्रतिनिधी होते. 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' या घटना समितीचे अध्यक्ष लॉर्ड सँकी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ७ सप्टेंबर १९३१ ते ४ नोव्हेंबर १९३१ या कालावधीत बंकिंगहॅम पॅलेसमध्ये घटना समितीच्या बैठका घेण्यात आल्या. बैठकांत आंबेडकरांनी विद्वतेने युक्त विचार मांडले ज्यामुळे अध्यक्षांसह सर्व सभासद आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेवर प्रभावित झाले. चर्चेत आंबेडकर विविध देशांतील राज्यघटनांच्या कलमांचा आधार देऊन बिनतोड उत्तरे देत.[१७०] १६ सप्टेंबर १९३१ रोजी झालेल्या बैठकीत आंबेडकरांनी राज्यघटनेविषयी आपले विचार सविस्तरपणे व्यक्त केले. कायदेमंडळ एकच असावे, जर दोन कायदेमंडळ असावीत असे वाटत असल्यास कनिष्ठ कायदेमंडळात लोकांनी निवडून दिलेले (निर्वाचित) सदस्य असावेत व वरिष्ठ कायदेमंडळात प्रांतिक कायदेमंडळांनी निवडून दिलेले सदस्य असावेत. संस्थानिकांनी स्वतंत्र राहण्यापेक्षा संघराज्यात्मक भारतात सामील होण्यातच त्यांचे हित आहे. कायदेमंडळावर अस्पृश्यांचे प्रतिनिधी सरकारने नियुक्त केलेले नसावे, तर ते देखील लोकांनी निवडून दिलेले असावे. अस्पृश्यांचे प्रतिनिधी स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य मतदारांद्वारे निवडून दिलेले असावे. मागासवर्गीयांचे हित करणे, राज्यकारभाराचे प्रमुख ध्येय असावे. अंदाजपत्रकात अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी भरपूर निधीची तरतूद असावी, असेही आंबेडकरांनी सुचवले.[१७१] +आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले. या दिवशी सायंकाळी डॉ. सोळुंकी यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरांना ११४ संस्थांच्यावतीने मानपत्र देण्याचा समारंभ दामोदर हॉलच्या मैदानात साजरा करण्यात आला. या सत्कारात आंबेडकर म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले, माझ्या भुमिकांना पाठिंबा दिला, म्हणूनच मी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी यशस्वीपणे संघर्ष करु शकलो. माझा संघर्ष केवळ महार जातीच्या उद्धारासाठी नव्हे नसून भारतातील संपूर्ण अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी आहे म्हणजेच आपल्या देशाच्या उद्धारासाठी आहे."[१७२] आंबेडकरांनी पुणे व कोल्हापूर भागात दौरे केले. पुणे येथील अहिल्याश्रमात पुणे जिल्हा बहिष्कृत समाजातर्फे व अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारण संघातर्फे २१ मे १९३२ रोजी आंबेडकरांना रौप्य करंडकातून मानपत्रे प्रदान करण्यात आली. कोल्हापूर येथेही कर्नाटकच्या जनेतेद्वारे २३ मे १९३२ रोजी आंबेडकरांना समारंभापूर्वक मानपत्र देण्यात आले. दुसऱ्या दिवशी २४ मे रोजी त्यांना लंडनहून गोलमेज परिषदेच्या चिटणीसाची तार मिळाली, ज्यात राजकीय प्रश्नांच्या कामकाजासाठी त्यांना ताबडतोब लंडनला येण्याचे सुचवले होते. २६ मे रोजी आंबेडकर मुंबईहून लंडनकडे रवाना झाले आणि जून १९३२ मध्ये लंडनला पोहोचले. तेथील कामकाज आटोपवून ते १७ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईस परत आले.[१७३] +भारतीय जनतेला मतदानाचे अधिकार कोणत्या पात्रतेवर द्यावेत, याचा विचार करण्यासाठी 'इंडियन फ्रंचाईज कमिटी' नेमण्यात आली होती आणि तिच्या १७ सभासदांमध्ये आंबेडकरांचाही समावेश करण्यात आला होता.[१७४] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत ठरल्यानुसार इंग्रज सरकारने १७ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा जाहीर करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची तरतूद मान्य केली. आंबेडकरांच्या अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीला यश मिळाले. मात्र याला महात्मा गांधींनी विरोध करून २२ सप्टेंबर १९३२ रोजी येरवाडा तुरूंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले व अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीस विरोध केला. त्यामुळे नाईलाजास्तव आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९३२ पुणे करारावर साक्षरी करून स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली व अस्पृश्यांसाठी संयुक्त राखीव मतदारसंघ मान्य केला.[१७५] +ब्रिटिश सरकारने आंबेडकरांना तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताच्या भावी राज्यघटनेविषयी महत्त्वाचे काम केले होते. ब्रिटिश सरकार भारताला वताहतीचे स्वराज्य देणार होते व त्याच्याबरोबरच राज्यकारभारासाठी स्वतंत्र राज्यघटना सुद्धा देणार होते. त्यामुळे त्यांनी तिसरी गोलमेज परिषद बोलावली होती.[१७६] परिषदेत सहभागी होण्यासाठी आंबेडकर ७ नोव्हेंबर १९३२ रोजी एम.एन. व्हिक्टोरीया बोटीने इंग्लंडकडे रवाना झाले. लंडनला पोहोचल्यावर आंबेडकरांनी असे उद्गार काढले की, "ब्रिटिश सरकारने भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करावा." त्यावेळी मुंबईतील बाँबे क्रॉनियल या काँग्रेस पक्षीय वृत्तपत्राने २२ नोव्हेंबर १९३२ च्या अंकात आंबेडकरांच्या विधानाची नोंद घेतली आणि "डॉ. आंबेडकरांचे राष्ट्रप्रेम कोणाही राष्ट्रभक्तापेक्षा कधीच कमी नव्हते" असे म्हटले.[१७७] परिषदेत आंबेडकरांनी अशीही मागणी केली होती की, भारताची मध्यवर्ती सत्ता व प्रांतिय सत्ता या दोन्ही सत्ता एकाच वेळी भारतीयांच्या हातांत आल्या पाहिजेत. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज २१ नोव्हेंबर १९३२ रोजी सुरू झाले आणि २४ डिसेंबर १९३२ पर्यंत चालले.[१७८] यावेळी भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीवर सभासद म्हणून आंबेडकरांचा समावेश करण्यात आला. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज संपल्यानंतर आंबेडकर २३ जानेवारी १९३३ रोजी बोटीने मुंबईस परत आले.[१७९] +भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या (जॉईंट कमिटी ऑन इंडियन कोन्स्टिट्युशनल रिफोर्म) बैठकांमध्ये सहभागी घेण्यासाठी आंबेडकर पुन्हा मुंबईहून बोटीने २४ एप्रिल १९३३ रोजी लंडनकडे निघाले आणि ६ मे १९३३ रोजी लंडनला पोहोचले. घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या बैठका दोन टप्प्यात झाल्या. पहिला टप्पा ११ ते २८ जुलै १९३३ आणि दुसरा ३ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर १९३३ या कालावधीत झाल्या.[१७९] या बैठकांमध्ये आंबेडकरांनी गव्हर्नरचे सर्व जातींच्या हितसंरक्षासाठी अधिकार, कनिष्ठ व वरिष्ठ तसेच प्रांतिय कायदेमंडळ, मध्यवर्ती व प्रांतिय सरकार यांचे अधिकार अशा विविध घटनात्मक प्रश्नांवर चर्चा केली. त्यांनी भारतीय १९१९ च्या कायद्यातील बऱ्याच उणिवा निदर्शनास आणून दिल्या. सरकारने नेमलेला सभासद मंत्री होऊ शकतो का?, असा एक नवीन मुद्दा आंबेडकरांनी चर्चेत उपस्थित केला होता. घटनापंडित आंबेडकरांना सखोल घटनात्मक ज्ञान होते. नोव्हेंबर १९३३ मध्ये समितीचे कामकाज संपले आणि ८ जानेवारी १९३४ रोजी आंबेडकर मुंबईला परत आले.[१८०] +गोलमेज परिषदांच्या निमित्ताने आंबेडकरांचे पाच वेळा लंडनला जाणे-येणे झाले. गोलमेज परिषदांतील सहभागामुळे त्यांना 'अस्पृश्यांचा महान नेता', 'कायदेपंडित' व 'बुद्धिमान व्यक्ती' म्हणून जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले.[१८१] + +"युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडतात असे जर गांधींना वाटत नसेल, तर केवळ बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळेल असे त्यांना वाटण्याचे काय कारण? त्याचबरोबर गांधी अमर नाहीत किंवा काँग्रेसही अमर नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी हिंदुस्तानात अनेक महात्म्यांनी आजपर्यंत प्रयत्न केले. पण प्रत्येकाला अपयश आले. महात्मे आले आणि गेले पण अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले." +१९१० च्या दशकाच्या अखेरीस डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांचे राजकीय नेतृत्व करायला सुरुवात केली. त्यांनी अस्पृश्यांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी व जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांवर आणि ब्रिटिश सरकारवर टीका केली. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर अस्पृश्यांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. ८ ऑगस्ट, १९३० रोजी मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, आणि मागासवर्गीयांनी काँग्रेस पक्ष व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहावर सुद्धा टीका केली.[१८३] +पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेच्या आधारे ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी १७ ऑगस्ट, १९३२ रोजी जातीय निवाडा (कम्युनल अवॉर्ड) जाहीर केला. यानुसार भारतातील अस्पृश्यांना युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख यांच्याप्रमाणे राजकीय हक्क देण्याची तरतूद करण्यात आली होती. यामुळे अस्पृश्यांना दुहेरी राजकीय लाभ मिळणार होता. पहिला लाभ असा की, कायदेमंडळावर निवडून येण्याकरिता अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ मान्य करण्यात आले होते. त्या स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य उमेदवार निवडून येऊन प्रांतिक कायदेमंडळाचे सभासद बनू शकत होते. यावेळी अस्पृश्य उमेदवारांनी स्वतंत्र निवडून येण्यासाठी फक्त अस्पृश्य मतदारांवरच विसंबून राहता येत होते, त्यांना स्पृश्य मतदार मतदान करु शकत नव्हते. अस्पृश्यांसाठी विकास करण्यासाठी केवळ अस्पृश्य मतदारांमार्फतच अस्पृश्य प्रतिनिधी निवडण्यात येणार होता.[१७४] दुसरा लाभ असा की, अस्पृश्यांना दोन मतांचा अधिकार मान्य करण्यात आला होता. अस्पृश्यांचे मतदार संघ सामान्य मतदारसंघाच्या अंतर्गत होते. अस्पृश्य मतदार आपल्या दोन मतांपैकी एक मत अस्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते व दुसरे मत सामान्य स्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते. सामान्य (स्पृश्य) उमेदवाराला निवडणुकीत निवडून येण्यासाठी अस्पृश्य मतदारांवरही अवलंबून राहावे लागणार होते. अस्पृश्य उमेदवाराला निवडून येण्यासाठी स्पृश्य मतदारांवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. भारतातील स्पृश्यास्पृश्यभेद नष्ट होण्यासाठी आणि सामाजिक समता स्थापन होण्यासाठी ब्रिटिश सरकारने हे राजकीय हक्क मान्य केले होते.[१८४] अस्पृश्यांचा हा राजकीय हक्क महात्मा गांधींना मान्य झाला नाही. त्यांनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या हक्कास विरोध केला आणि तो बदलण्यासाठी पुण्याच्या येरवडा तुरूंगात २० सप्टेंबर, १९३२ रोजी प्राणांतिक उपोषण सुरू केले. आंबेडकर अस्पृश्यांना मिळालेले हे राजकीय हक्क कोणत्याही स्थितीत सोडून देण्यास किंवा बदलण्यास तयार नव्हते.[१८५] प्राण गेला तरी बेहेत्तर, पण अस्पृश्यांना स्वतंत्र असे काही मिळू देणार नाही असे गांधी म्हटले.[१८६] सर्वसाधारण मतदारसंघातून मुसलमानांना वगळल्यानंतर जे मतदारसंघ शिल्लक राहतात त्यांच्यामध्ये स्पृश्य हिंदूंची संख्या फार मोठी असल्यामुळे अस्पृश्यांना केवळ स्वतःच्या सामर्थ्यावर कायदेमंडळात आपले प्रतिनिधी निवडून आणता येणार नाहीत. अस्पृश्य हे मुसलमानांसारखेच अल्पसंख्याक आणि त्यांच्याहूनही अधिक दुबळे व असंघटित आहेत म्हणून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत असा युक्तिवाद आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत केलेला होता. अस्पृश्य हे हिंदू धर्माचेच घटक आहेत असे गांधींच्या मतावर आंबेडकरांनी स्पष्ट केले की, स्पृश्य हिंदूप्रमाणे अस्पृश्यांना मंदिरात जाता येत नाही, हिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श करता येत नाही, हिंदू ग्रंथांचे वाचन करता येत नाही तसेच स्पृश्य हिंदू अस्पृश्यांना आपले धर्मबांधव मानत नाही व त्यांनी कोणताही धार्मिक अधिकार देत नाही. त्यामुळे अस्पृश्यांना हिंदू म्हणणे योग्य नाही. युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना मिळालेल्या स्वंतत्र मतदारसंघास गांधींचा विरोध नव्हता, मात्र अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदारसंघ दिल्यास हिंदू समाज दुभंगेल तसेच राष्ट्राचे तुकडे पडतील असे गांधींना वाटत होते. त्यावर आंबेडकरांचे मत होते की युरोपीय, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडत नाही त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळणार नाही किंवा राष्ट्राचे तुकडे पडणार नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदार संघ आवश्यक आहेत. अस्पृश्यता निर्मूलन हे अस्पृश्यांच्या सशक्तीकरणामुळेच होऊ शकते असा आंबेडकरांचा विचार होता तर स्पृश्य हिंदूंच्या हृदयपरिवर्तनाने अस्पृश्यता निर्मूलन होईल असे गांधींना वाटे.[१८७] आंबेडकरांना काँग्रेसचे नेते भेटू लागले आणि गांधींचे प्राण वाचविण्यास विनवू लागले. या कालावधीत देशात अशांतता निर्माण झाली होती. अखेर डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तडजोड होऊन २४ सप्टेंबर, १८३२ रोजी पुणे करार करण्यात आला, त्याद्वारे आंबेडकरांनी राखीव मतदारसंघाची मागणी मान्य करत स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली. मात्र या कराराबाबत आंबेडकर असमाधानी होते. ब्रिटिश सरकारने २६ सप्टेंबर, १९३२ रोजी पुणे करार मान्य केला, त्यानंतर गांधींनी २७ सप्टेंबर, १९३२ रोजी आपले प्राणांतिक उपोषण समाप्त केले. गांधींच्या उपोषणाचे वर्णन आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधींनी खेळलेली राजकीय चाल होय असे नंतर केले. अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीस विरोध व पुणे करार या घटनांमुळे गांधी अस्पृश्य लोकांत अप्रिय बनले.[१८८] इ.स. १९४२ मध्ये आंबेडकरांनी स्वतः या कराराचा धिक्कार केला. आंबेडकरांनी आपल्या 'स्टेट ऑफ मायनॉरिटी' या ग्रंथातसुद्धा पुणे कराराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फेही अनेक धिक्कार सभा घेण्यात आल्या आहेत.[१८९] +आंबेडकर हे राजनितीज्ञ होते, त्यांना भारतीय इतिहासातील एक आघाडीचे राजकारणी म्हणूनही ओळखले जाते. आंबेडकरांनी इ.स. १९१९ पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये काम करायला सुरू केले होते. इ.स. १९५६ पर्यंत त्यांना अनेक राजकीय पदांवर नियुक्त केले गेले. +डिसेंबर १९२६ मध्ये मुंबईचे गव्हर्नर हेनरी स्टॅव्हले लॉरेन्स यांनी त्यांना मुंबई विधानपरिषदेचे (बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल) सदस्य म्हणून नेमले. तेथे त्यांनी अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते १९३६ पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.[१९२][१९३][१९४][१९५] +अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्याना इ.स. १९३० मध्ये लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेस अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण दिले गेले. या परिषदेत त्यांनी भारतातील अस्पृश्यांच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. हा जाहिरनामा ब्रिटिश सरकारने मान्य केला. परंतु महात्मा गांधी यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या संकल्पनेस प्रखर विरोध केला व पुणे येथील येरवडा कारागृहात त्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले. याचे पर्यवसान पुणे करारात झाला.[१९६] +'कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे आंबेडकरांनी जाणले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार, जमिनदार व ब्राह्मणवर्ग यांच्या हातात असल्याने, राजकीय सत्ता त्यांच्याच हाती जाईल व येथील दलित कष्टकरी समाज गुलामासारखा राबविला जाईल,' असे आंबेडकरांना वाटत होते. असे होऊ नये यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा 'स्वतंत्र मजूर पक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.[१९७] अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र्य राजकीय ओळख प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरांनी इ.स. १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची (इंडिपेन्डन्ट लेबर पार्टी) स्थापना केली.[१९६] १७ फेब्रुवारी १९३७ मध्ये मुंबई इलाख्याच्या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नांमुळे या पक्षाचे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले. १५ विजयी उमेदवारांपैकी १३ स्वतंत्र मजूर पक्षाचे तर २ हे स्वतंत्र मजूर पक्षाने पाठिंबा दिलेले उमेदवार होते. पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.[१९८][१९९] यावेळी आंबेडकरांची सुद्धा मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवड झाली. सन १९४२ पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.[१९६][२००][२०१] १९३७मध्ये झालेल्या मुंबई विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने पहिले दलित क्रिकेट खेळाडू बाळू पालवणकरांना मैदानात उतरले होते. बाळूंनी निवडणूक लढवावी हा वल्लभभाई पटेलांचा आग्रह होता. या चुरशीच्या निवडणुकीत डॉ. आंबेडकरांना १३,२४५ तर बाळू यांना ११,२२५ मते मिळाली. या निवडणुकीत पा.ना. राजभोज सुद्धा उभे राहिले होते. पुणे करार घडवून आणण्यात दाक्षिणात्य सामाजिक नेते एम.सी. राजा आणि बाळू पालवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.[२०२] +ऑक्टोबर १९३९ मध्ये आंबेडकरांची जवाहरलाल नेहरू यांचेशी पहिल्यांदा भेट झाली, तर २२ जुलै १९४० रोजी मुंबईत त्यांची सुभाषचंद्र बोस यांचेशी भेट झाली होती.[२०३] +आपल्या राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन'ची (अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघाची) इ.स. १९४२ मध्ये स्थापना केली.[१९६] शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ही एक सामाजिक-राजकीय संघटना होती, या संस्थेचा प्रमुख उद्देश दलित-शोषित समाजाच्या हक्कांच्या मोहिमांसाठी होता. इ.स. १९४२ ते १९४६ या कालावधीत आंबेडकरांनी तत्कालीन भारताचे मध्यवर्ती सरकार असलेल्या संरक्षण सल्लागार समिती व व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीमध्ये कामगारमंत्री किंवा मजूरमंत्री म्हणून काम केले.[२०४][२०५][२०६] आंबेडकर हे १९४२ ते १९४६ दरम्यान व्हाइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये (कार्यकारी मंडळामध्ये) अर्थात ब्रिटिश भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे कामगार खाते, ऊर्जा खाते आणि पाटबंधारे खाते होते. कामगार मंत्री, ऊर्जामंत्री व पाटबंधारे मंत्री म्हणून आंबडकरांनी केलेले काम आधुनिक भारताच्या उभारणीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. कामगार, पाणी व वीज संबंधात आंबेडकरांनी अनेक उपाय योजना राबवल्या. ऊर्जा साक्षरता व जल साक्षरता यावरही त्यांनी लेखन व मार्गदर्शन केलेले आहे.[२०५][२०६][२०७] +आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे भाग घेतला होता.[२०८] पाकिस्तानची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगच्या लाहोर ठरावाच्या (१९४०) अनुसरणानंतर आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान (पाकिस्तानवरील विचार) या नावाने ४०० पानांचे पुस्तक लिहिले व त्यात त्यांनी "पाकिस्तान" या संकल्पनेचे विश्लेषण केले. त्यांनी मुस्लिम लीगच्या मुसलमानांसाठी वेगळा देश पाकिस्तानच्या मागणीवर टीका करीत हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे असा युक्तिवादही केला.[२०९][२१०] +आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन' (अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ) १९४६ मध्ये भारतीय संविधान सभेसाठीच्या झालेल्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करु शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगाल प्रांताच्या (आजचा बांगलादेश) मतदार संघातून संविधान सभेत निवडून गेले. ऑगस्ट १९४७ मध्ये आंबेडकरांची राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठे योगदान दिल्यामुळे आंबेडकरांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार" म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांना भारताचे कायदा व न्यायमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांनी संसदेत मांडलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने ते नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले.[२११][२१२] +ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केल्यानंतर ३ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली. त्यात डॉ. आंबेडकरांची कायदे व न्यायमंत्री म्हणून नियुक्ती होती. यानंतर आंबेडकर संविधान समितीचे अध्यक्ष आणि कायदा व न्याय मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत होते. १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी पदाची शपथ घेतली.[२१३] आंबेडकरांनी सप्टेंबर १९४७ ते ऑक्टोबर १९५१ दरम्यान या पदावर कार्य केले. मुंबईतील वकिलांच्या संस्थेने ६ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून त्यांचा सत्कार केला. +डॉ. आंबेडकरांनी २७ सप्टेंबर, १९५१ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नेहरूंकडे पाठविला. नेहरुंनी तो त्याच दिवशी स्वीकारला पण १ ऑक्टोबर, १९५१ रोजी आंबेडकरांनी नेहरूंना पत्र पाठवून अशी विनंती केली की ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी लोकसभेत आपल्या राजीनाम्याविषयी निवेदन करेपर्यंत हा राजीनामा तहकूब समजावा. ४ ऑक्टोबर, १९५१ रोजी नेहरूंनी आंबेडकरांना त्यांची विनंती मान्य केल्याचे कळवले. ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान लोकसभेत आंबेडकर आपले राजीनाम्याचे निवेदन वाचून दाखविणार होते. परंतु लोकसभेचे उपसभापती अनंतशयनम अय्यंगार यांनी सायंकाळी ६ वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला. वेळेतील हा बदल आंबेडकरांना अन्यायकारक वाटल्यामुळे ते रागातच लोकसभेतून बाहेर पडले.[२१४] लोकसभेबाहेर त्यांनी आपले राजीनाम्यासंबंधीचे लिखित निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना दिले. त्या निवेदनात आंबेडकरांनी आपल्या राजीनाम्यामागची कारणे दिली होती.[२१५][२१६] +आंबेडकरांनी १९५२ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक बॉम्बे उत्तरमधून लढविली. त्यात ते त्यांचे माजी सहाय्यक आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार नारायण सदोबा काजरोळकर यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर १९५२ मध्ये आंबेडकर राज्यसभेचे सदस्य झाले. सन १९५४ मध्ये भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले. यातही काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला. सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते. +आंबेडकरांनी दोन मुदतींसाठी भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ ३ एप्रिल १९५६ ते २ एप्रिल १९६२ दरम्यान होता. दुसऱ्या कार्यकाळाच्या मुदतीतच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.[२१७] +आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती. हा पक्ष स्थापन होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.[२१८] १९५७ साली दुसऱ्या लोकसभेत या पक्षाचे नऊ सदस्य निवडले गेले. आंबेडकरांचा या पक्षाला मिळालेले हे सर्वाधिक यश होय.[१९८] +आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." असे त्यांनी लिहिलेले आहे.[२१९][२२०][२२१] प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमांनुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल असा विचार करून आंबेडकरांनी शैक्षणिक कामे केली.[२२२][२२३] +आंबेडकरांच्या मते हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांचे उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतः न करता कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव आंबेडकरांनी करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" असा संदेश दिला.[२२२] +कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे ४ जानेवारी, इ.स. १९२५ रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. ४००००/–चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने सरस्वती विलास नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.[२२४][२२५] +१४ जून १९२८ रोजी आंबेडकरांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नसल्याने दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन आंबेडकरांनी केले. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने ८ ऑक्टोबर, १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५ वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. ९०००/–चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी मुस्लिम व पारशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.[२२४] +अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी आंबेडकर यांनी ८ जुलै, १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.[२२६] आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने सन १९४६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, सन १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर सन १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले.[२२४] सध्या देशभरात या संस्थेची ३० पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत.[२२७] +आंबेडकर स्त्रीमुक्तीचे समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. आंबेडकरांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याचे आद्य पुरस्कर्ते होत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अभ्यासक डॉक्टर रूपा कुलकर्णी-बोधी यांच्या मते, ‘भारतीय स्त्रीमुक्तीची खरी वैचारिक बैठक भगवान बुद्धांच्या भक्कम अशा समतावादी तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहे, बाहेरून आयात केलेल्या एखाद्या जेंडर बेस्ड विचारावर नाही! आणि कायद्याएवढेच आंबेडकरांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी दिलेली ही शुद्ध भारतीय बैठक!’[२२८][२२९][२३०][२३१][२३२][२३३] +आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे, तर स्त्रियांची देखील होणे गरजेचे आहे, हे भान त्यांना विद्यार्थिदशेतच आले होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. औरंगाबादला त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली इथे मुलींनाही प्रवेश दिला.[२३४][२३५] +खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि २० वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्तिवेतनाची तरतूद यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करायला हवा. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत.[२३६][२३७] +आंबेडकरांनी १९४७ मध्ये कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसाहक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्त्वांचा यात समावेश होता.[२३६][२३७] आंबेडकरांच्या मते सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जाती व्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधांची पायाभरणी करणे आवश्यक होते. या विधेयकाला प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरूंचा पाठिंबा होता; पण काँग्रेसमधल्या सनातनी मंडळींचा टोकाचा विरोध आणि येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे नेहरूंना प्रतिगामी शक्तींसमोर हार पत्करावी लागली. हिंदू कोड बिलाच्या विरोधात वल्लभभाई पटेल व राजेंद्र प्रसाद हे नेते प्रमुख होते.[२३८][२३९] +संविधानात आर्थिक प्रश्नांवर समान अधिकाराची तत्त्वे समाविष्ट करून अपेक्षित परिणाम होणार नाही, तर त्यासाठी हिंदू संहितेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असे त्यांचे मत होते. जातीय अन्याय आणि स्त्रियांवर होणारे अन्याय यांमागची मूळ कारणे एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत, याविषयी आंबेडकर ठाम होते. घटनेला समांतर अशी परिपूर्ण हिंदू संहिता असावी, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे होऊ शकले नाही. ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच आंबेडकरांनी  दिला. त्यांनी कुटुंबाचे योग्य नियोजन स्त्रियांशीच निगडित असल्याची स्पष्ट भूमिका घेतलेली दिसते.[२३०][२३१] +आंबेडकरांनी आपल्या चळवळीत स्त्रियांना आवर्जून सहभागी करून घेतले. १९२७चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, १९३०चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह व १९४२ च्या नागपूरातल्या महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लग्न ही मुलीच्या प्रगतीमधली अडचण असून मुलीवर ते लादले जाऊ नये, “लग्नानंतर पत्नी ही नवऱ्याची मैत्रीण व समान अधिकार असलेली सहचारिणी असायला हवी. ती नवऱ्याची गुलाम व्हायला नको.” असे ते म्हणत. बायको कशी असावी, याबाबत पुरुषाचे मत घेतले जाते, तद्वतच स्त्रीचेही नवऱ्याविषयीचे मत, आवडी-निवडी विचारत घेतल्या पाहिजेत.[२३२][२३३][२४०] +स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतःही पुढे यायला हवे, हा विचार आंबेडकरांनी मांडला. आंबेडकरांचे भारतीय स्त्रियांसाठी अनेक कार्य आहेत. पण अनेक उच्चभ्रू आणि बहुजन समाजातल्या स्त्रिया आंबेडकरांच्या या कार्याविषयी अनभिज्ञ आहेत किंवा याबाबत जाणून घ्यायला तयार नाहीत. काही अभ्यासक व चळवळीतल्या उच्चवर्णीय आणि दलित स्त्रियांनीच आंबेडकरांच्या योगदानाची दखल घेतली असल्याचे दिसून येते. आंबेडकरांनी केवळ दलित स्त्रियांचा विचार केलेला नसून समस्त स्त्रीवर्गाचे प्रश्न ऐरणीवर आणले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सधन, उच्चभ्रू स्त्रियांचेच कल्याण होणार होते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या, त्याचा लाभ दलित-बहुजन स्त्रियांपेक्षा उच्चवर्णीय स्त्रियांनाच अधिक प्रमाणात झाला.[२४१][२४२] +भारतात प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती रूढ होती व समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. हिंदू कोड बिल (हिंदू सहिंता विधेयक) हे स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते.[२४३] +भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हिंदू समाजात पुरुष आणि महिलांना घटस्पोटाचा अधिकार नव्हता. पुरूषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याचे स्वतंत्र होते परंतु विधवांना दुसरे लग्न करु शकत नव्हती. विधवांना संपत्तीपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले होते.[२४४][२४५] हिंदू कोड बील प्रथमतः १ ऑगस्ट १९४६ रोजी संसदेत मांडले गेले परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नाही. नंतर ११ एप्रिल १९४७ रोजी संविधान सभेत आंबेडकर यांनी ते पुन्हा मांडले. या बिलाने हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या कुप्रथांना दूर केले त्या प्रथांचे वर्णन पुढील प्रमाणे, हिंदू धर्मातील "मिताक्षरा" (दायभाग आणि मिताक्षरा या संस्कृत ग्रंथात वारसा हक्काबद्दल मांडणी आहे.) नुसार वारसा हक्काने संपत्ती मुलांकडेच हस्तांतरण होत असे. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलात सर्वसामान्य महिलांसोबतच विधवा व तिच्या मुलींना देखील समाविष्ट केले. याचाच अर्थ हिंदू कोडबीलातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरीचा वारसा हक्कात दर्जा देवू केला. हिंदू दायभाग कायद्यानुसार महिलांना तिच्या पतीची संपत्ती विकता येत नसे. अर्थात ती पुढे पतीच्या भावांकडे अथवा मुलांकडे हक्काने जात असे. यावर हिंदू कोड बीलात महिलांना तीच्या पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या आणखी एका कुप्रथेनुसार दत्तक घेतलेल्या मुलाला संपत्तीचा अधिकार नसे. तो अधिकार प्रदान करण्याचा हिंदू कोडबीलात मांडला. हिंदू कोड बिलात बहुपत्नीत्व प्रथेला मज्जाव करून एक पत्नीत्वाचा पुरस्कार केला.[२४६] संसदेच्या आत व बाहेर विद्रोहाचे वातावरण तयार झाले. सनातनी अनुयायांसह आर्य समाजी पर्यंत आंबेडकरांचे विरोधी झाले.[२४७] भारतीय स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी कायदेमंत्री डॉ. आंबेडकरांवर हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. डॉ. आंबेडकरांनी स्वतः एक समिती स्थापन केली. ज्यात ते समितीचे अध्यक्ष होते तर सदस्य के.के. भंडारकर, के.वाय. भांडारकर, कायामंत्री जी.आर. राजगोपाल आणि बॉम्बे बारचे एस.व्ही. गुप्ते होते. इ.स. १९४७ स्वातंत्र्यपूर्व काळात विधानसभेला सादर केलेल्या मसुद्यामध्ये समितीने केवळ किरकोळ बदल केले. पण विधेयक संविधान सभेसमोर ठेवण्यापूर्वी सनातनी हिंदू नेत्यांनी 'हिंदू धर्म धोक्यात आहे' अशी ओरड सुरू केली.[२४७][२४८] +आंबेडकरांनी इ.स. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस काम करून हिंदू कोड बिल तयार केले होते. हे बिल संसदेत ५ फेब्रुवारी १९५१ रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. ज्यांनी मंत्री मंडळात हिंदू कोड बिलास मंजूरी दिली होती ते तीन सदस्य बी.एन. राव, महामहोपाध्याय आणि गंगानाथ झा हे होत मुलतः या मसुदा समीतीचे अध्यक्ष देखील आंबेडकर असल्यामुळे हिंदू कोड बीलासाठी गठीत केलेल्या समितीची सदस्य संख्या ही डॉ. आंबेडकरांसह ३+१ अशी चार होती. आधीचे हिंदू कोड बीलास त्यांची सहमती होती परंतु डॉ. आंबेडकरांनी त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून नव्याने मांडलेल्या बीलाला त्या तीन सदस्यांनी देखील विरोध केला.[२४९] भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, भारताचे गृहमंत्री व उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल, उद्योगमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी, हिंदू महासभेचे सदस्य मदन मोहन मालवीय आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला विरोध केला.[२५०] बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केला होता. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे : +या स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर संविधान सभेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदभाव करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल अशी घोषणा केली. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला.[२५१] +या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी तीव्र विरोध केला. हे बील तीन+एक सदस्यांनी आधी तयार केले परंतु उर्वरित तीन सदस्यांनी पुढे त्याला विरोध केला व या बिलासाठी डॉ. आंबेडकरांनी पुढे राजीनामा दिला. इतर तीन सदस्य किंवा संविधान सभेतील अन्य सदस्यांनी त्यांना साथ दिली नाही. मात्र हे बिल आंबेडकर मंत्रीपदी असताना मंजूर होऊ शकले नाही.[२५२] त्यामुळे दुःखीकष्टी होऊन आंबेडकरांनी २७ सप्टेंबर इ.स. १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि नेहरूंनी तो मंजूर केला. राजीनामा दिल्यानंतर त्यावर लोकसभेमध्ये निवेदन करण्याची संधी उपसभापतींनी नाकारली. तत्कालीन नवशक्ती वृत्तपत्रात हिंदू कोड बिलाचा खून झाला अशी बातमी आली होती.[२१६][२४८][२५३][२५४] +पुढे ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. इ.स. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे खालीलप्रमाणे: +हे कायदे लोकसभेत मंजूर होत असताना त्याच्यांशी बाबासाहेबांचा थेट संबंध येत नव्हता, तेव्हा ते राज्यसभेत होते. हे कायदे मंजूर होणे म्हणजे भारतीय न्याय व कायदा व्यवस्थेच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होती असे मानले जाते. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली. बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाविषयी असे म्हटले होते की, “समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय.”[२४७][२४८] +आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या.[२५५][२५६][२५७] अर्थशास्त्रामध्ये परदेशात डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.[२५८] त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही शिकवणी केली होती. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी असा युक्तिवाद केला की, औद्योगिकीकरण आणि कृषीवाढ भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ करू शकतात. त्यांनी भारतातील प्राथमिक उद्योग म्हणून शेतीमधील गुंतवणूकीवर भर दिला. शरद पवार यांच्या मते, आंबेडकरांच्या दृष्टीकोनाने सरकारला अन्न सुरक्षा उद्दीष्ट साध्य करण्यास मदत केली.[२५९] आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन केले. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर दिला.[२६०] त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणना केली.[२६१] +त्यांनी अर्थशास्त्रावर तीन पुस्तके लिहिली: 'ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण', 'ब्रिटिश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती' आणि 'द प्रॉब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन'[२६२][२६३][२६४] या पुस्तकांत त्यांचे भारताच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे मूलगामी चिंतन अंतर्भूत आहे. १९२१ नंतर आंबेडकरांनी अर्थशास्त्रज्ञ सोडून राजकारण पत्करले. +आपल्या ‘‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’‘ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत.[२६५][२६६] स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या हिल्टन यंग आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.[२६६][२६७][२६८] +लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ प्रबंधावरून प्रा. जॉन केन्स यांच्याशी मतभेद झाले होते. चलन आणि संबंधित विषयावर त्यावेळी प्रा. केन्स हे जागतिक पातळीवरील अंतिम अधिकारी समजले जात. प्रा. केन्स हे चलनाच्या मूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंब करावयास हवा, या मताचे होते. सुवर्ण विनिमय पद्धतीत देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्याशी घातली जाते. या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचे रूपांतर निश्चित दराने सोन्यामध्ये करून ठेवतात. तसेच अशा देशांत सोन्याची किंमत सरकार निर्धारित करते. परंतु सुवर्ण प्रमाण पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोने वापरले जाते. पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकार आणि प्रा. केन्स व इतरांचे मत होते. आंबेडकरांचे म्हणणे होते की, सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत चलनस्थैर्य येऊ शकत नाही. प्रा. केन्स आणि त्यांच्या मताचा पुरस्कार करणाऱ्या इतरांना वाटत होते की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत रुपयाची किंमत आपोआपच स्थिर होऊ शकेल. आंबेडकरांना ते अमान्य होते. आपले मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकरांनी इ. स. १८०० ते १८९३ या काळातील चलनमूल्यांचा धांडोळा घेतला. त्यातून मिळालेल्या दाखल्यांच्या आधारे त्यांनी साधार दाखवून दिले की, भारतासारख्या अविकसित देशात सुवर्ण विनिमय पद्धती अयोग्य आहे. शिवाय या पद्धतीत चलनवाढीचाही धोका असतो असा युक्तिवाद त्यांनी केला आणि ब्रिटिश सरकारवर थेट आरोप केला. आंबेडकरांच्या मते सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंब करून ब्रिटिश सरकार रुपयाची किंमत कृत्रिमरीत्या चढी ठेवत असून, त्यामागे ब्रिटनमधून भारतात निर्यात करणाऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल हाच विचार आहे.[२६६] आंबेडकरांनी रुपयाच्या अवमूल्यनाची मागणी केली. रुपयाची सर्वसाधारण क्रयशक्ती जोपर्यंत आपण स्थिर करीत नाही तोपर्यंत रुपयाची किंमत अन्य कोणत्याही मार्गाने स्थिर होऊ शकत नाही. विनिमय पद्धतीत चलनाच्या दुखण्याची लक्षणे तेवढी कळू शकतात, तीत उपचार होऊ शकत नाहीत.’' ब्रिटिश सरकारने चलनाचा तिढा सोडवण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना केली. या कमिशनसमोर आंबेडकरांनी दिलेल्या साक्षीत आपल्याला दोनच गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. एक म्हणजे आपला विनिमयाचा दर आपण निश्चित करावा का? आणि केला तर अन्यांच्या तुलनेत त्याचे गुणोत्तर काय असावे? हे दोन प्रश्न मांडले. या वादात आंबेडकरांनी विनिमय दरनिश्चितीपेक्षा भाववाढ नियंत्रणास महत्त्व दिले. आंबेडकरांनी त्यावेळी यासंदर्भात जे काही लिखाण केले, प्रश्न उपस्थित केले, त्यातूनच अर्थव्यवस्थेच्या अत्यंत केंद्रस्थानी असलेली 'रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया' ही एक संस्था जन्माला आली.[२६६] भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आंबेडकरांच्या विचारांवर झालेली आहे.[२६९] +ब्रिटिश सरकारने सर हेन्री फाउलर यांच्या नेतृत्वाखाली फाउलर समिती नावाने भारतीय चलन समिती नेमली होती. आंबेडकरांनी यावर टीका केली होती.[२६६] +आंबेडकरांनी चलन व्यवस्थापन या विषयावर तसेच कररचनेपासून शेती ते स्वदेशी-परदेशी वादापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेले आहे. + +“स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल अशी प्रवचने सांगणाऱ्या तारवठलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घ्यायला हवे की, परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किमतीत मिळतो. तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही. याचे कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारात परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्याचा टिकाव लागावा म्हणून परदेशी मालास अटकाव करा, या महामंत्राचा जप चालला आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकांस अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार करावा कोणी? असे केल्याने देशाचे कल्याण होईल, असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल. कारण अनियंत्रित व्यापार पद्धतीत मिळत असलेला स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरीबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. यात त्यांची होणारी नागवण ‘स्वदेशी’ या लाडक्या शब्दाने भरून निघेल असे मानून ते समाधान पावतील असे संभवत नाही. सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोवेल.” +कायदेमंत्री असताना आंबेडकरांनी इ.स. १९५१ मध्ये तात्त्विक आधार त्यांच्या इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाचा आधार घेउन भारतीय वित्त आयोगाची स्थापना केली. याला नंतर वित्तच्या ऊर्ध्व आणि क्षैतिज संतुलन समस्येच्या समाधानासाठी संविधानाच्या कलम २८० मध्ये घालण्यात आले.[२७०][२७१][२७२][२७३][२७४][२७५][२७६][२७७][२७८][२७९][२८०] +ब्रिटिश राजवटीतील सरकार आणि प्रांतीय सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप या विषयावर आंबेडकरांनी पीएच.डी शोधप्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला होता. त्या प्रबंधात त्यांनी कर उत्पन्न वाटपात कशी सुधारणा करता येईल त्यावर विचार मांडले होते. त्यांच्या या संशोधनाच्या आधारावरच भारतीय करनिर्धारण आणि कर उत्पन्नांचे केंद्र आणि राज्यातील वाटपाचे सूत्र तयार करण्यात आले आहे.[२८१] १३व्या योजना आयोगाने सुद्धा आंबेडकरांच्या कर उत्पन्न वाटपाच्या तत्त्वावर धोरणे आखली आहेत.[२८२] +भारतीय जनता पक्षाचे सदस्य सांगतात की आंबेडकरांनी भारतीय संविधानाची कलम ३७०चा विरोध केला होता, ज्याद्वारे जम्मू आणि काश्मिर राज्याला विशेष दर्जा दिला होता आणि याला त्यांच्या इच्छेविरुद्ध संविधानात सामील केले गेले.[२८३][२८४][२८५] डॉ. पी.जी. ज्योतिकर यांच्या 'व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या इंग्रजी पुस्तकानुसार, जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध होता.[२८६] आरएसएसचे माजी प्रचारक बलराज मधोक यांच्यानुसार, जम्मू व काश्मिरच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी काश्मिरी नेता शेख अब्दुल्ला यांना सांगितले होते की, "भारताने काश्मीरच्या सीमेचे रक्षण करावे, तेथील रस्ते तयार करावे, काश्मीरला अन्नपुरवठा पुरवठा करावा तसेच भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी जर तुमची इच्छा असेल तर माझा कलम ३७०ला विरोध आहे. तसेच भारत सरकारकडे काश्मीरबद्दल मर्यादीत अधिकार असावे आणि भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये कोणतेच अधिकार नसावे. जर तुम्ही अशा प्रस्तावावर माझी मंजुरी घेत असाल तर मी भारताचा कायदा मंत्री म्हणून या प्रस्तावाला कधीच मान्यता देणार नाही."[२८७][२८८][२८९] आंबेडकरांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले शेख अब्दुल्ला जवाहरलाल नेहरूंकडे गेले. नेहरूंनी गोपाळस्वामी अय्यंगार यांना कलम ३७०चा मसुदा तयार करायला सांगितले. अय्यंगार बिनखात्याचे मंत्री होते. ते तत्कालीन संविधान सभेचे सदस्य होते. तसेच काश्मीरचे माजी दिवाणही होते.[२८६][२९०] जनसंघाचे माजी अध्यक्ष व आरआरएसचे कार्यकर्ता बलराज मधोक यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 'विभाजित काश्मीर आणि राष्ट्रवादी डॉ. आंबेडकर' या नावाने एक लिहिलेल्या प्रकरणात "ते (आंबेडकर) इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी होते आणि इतर बुद्धिजिवींपेक्षा जास्त सुशिक्षित होते, असे मला वाटते." असे लिहिले आहे.[२८६] आंबेडकरवादी प्रतीक टेंभुर्णे यांच्या मते आंबेडकरांच्या निधनाच्या चार दशकानंतर इ.स. १९९१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तरुण भारत या प्रकाशनामध्ये ही अभिरुचि पहिल्यांदा समोर आली. याच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.[२९१][२९२] आंबेडकरचरित्रकार धनंजय कीर यांच्यानुसार, जेव्हा एका संवाददाता संमेलनामध्ये आंबेडकरांना विचारले गेले की, कलम ३७० ने काश्मिर समस्येचे निरसन करण्यास मदत केली आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की काश्मीरकडून भारताला सैन्य आणि अन्य आवश्यक सेवा प्रदान करण्याची अपेक्षा करणे अनुचित होते परंतु यासोबत विलय झालेला नाही.[२९३] +आंबेडकर नेहरूंच्या परराष्ट्रनीतीवर असमाधानी होते.[२९४] स्वातंत्र्यानंतरच्या लगेचच्या काळात भारताच्या ३५० कोटी रुपये वार्षिक उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये केवळ सैन्यावर खर्च होत होता. सैन्यावरील प्रचंड खर्च कमी करायचा असेल तर आंबेडकरांच्या मतानुसार काश्मीरची फाळणी करणे, हा एक उपाय आहे. आंबेडकरांनी असा विचार मांडला की, ज्याप्रमाणे भारताची फाळणी करताना हिंदू बहुसंख्य भाग भारताकडे ठेवला आणि मुस्लिम बहुसंख्य भाग पाकिस्तानला दिला, त्याप्रमाणे हिंदू बहुसंख्य व बौद्ध बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग भारताला घ्यावा आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग पाकिस्तानला द्यावा. वाटल्यास युद्धबंदी भाग, काश्मिर खोरे आणि जम्मू-लडाख असे काश्मिरचे तीन भाग करावेत व त्या तिन्ही भागांत स्वतंत्रपणे सार्वत्रिक मतदान घेऊन घेऊन निर्णय करण्यात यावा. काश्मिरचे तीन भाग करून तीन भागात स्वतंत्रपणे सार्वमत घेण्याऐवजी जर संपूर्ण काश्मिरमध्ये सार्वमत घेण्यात आले तर काश्मिरमधील हिंदूंना व बौद्धांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिमांबरोबर पाकिस्तानात जावे लागेल आणि त्यांना पूर्व बंगालमधील हिंदूंप्रमाणे असह्य त्रास सहन करावा लागेल.[२९४] +“डॉ. आंबेडकरांनी आपल्या सोबत विद्वता, कल्पनाशक्ती, तर्कनिष्ठा व वक्तृत्व आणि अनुभव पणास लावले, अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्नांवर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि अशावेळी अतिशय प्रभावीपणे तिकतेच सुलभपणे ते मते मांडीत. जगातल्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. तसेच १९३५च्या कायद्याचे बारकावेही त्यांना माहित होते, घटनेचा मसुदा चर्चिला जात असताना उद्भवलेल्या कोणत्याही टीकेला ते स्पष्ट आणि सुटसुटीतपणे स्पष्टीकरण देत. त्यांनी उत्तरे दिल्यानंतर सदस्यांच्या मनातील संदेश, गोंधळ, असंदिग्धपणा यांचे ढग नाहीसे होत. तर्कस्पष्ट युक्तिवाद, प्रभावी आणि सर्वांना समजणारे स्पष्टीकरण, कोणत्याही मुद्याला तात्काळ प्रतिवाद करून वाद संपुष्टात आणण्याची हातोटी त्यांच्याशिवाय [संविधान सभेच्या] अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती. हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता. म्हणूनच त्यांना आधुनिक मनू अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात, ते साजेसेच आहे.” +आंबेडकर जातिव्यवस्थेच्या विरोधात लढत होते, यासोबतच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचा सहभाग होता. ते सर्व भारतीय समाजांच्या विकासासाठी कार्यरत होते. इ.स. १९३० ते १९३२ दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांची आणि भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती. पहिल्या गोलमेज परिषदेतील आंबेडकरांचे भाषण ऐकल्यानंतर महात्मा गांधींनी त्यांना "उच्च दर्जाचे देशभक्त" म्हटले आहे. आपल्या पी.एचडी. व डीएससी प्रबंधांतूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विस्तृत विश्लेषण केलेले आहे. +आंबेडकरांवर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली गेली होती. याशिवाय संविधान सभेच्या मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्यांक उपसमिती, सल्लागार समिती, ध्वज समिती, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती व प्रांतिक घटना समिती अशा अनेक समित्यांवर सदस्य म्हणूनही आंबेडकरांनी काम केले.[२९६][२९७] भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठा सहभाग असल्यामुळे आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा भारतीय संविधानाचे निर्माते म्हटले जाते.[२९८][२९९] +एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारने भारताचा स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र भारताचा राज्यकारभार संविधानानुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून संविधान समिती तयार करावी आणि त्या समितीने भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे सुचवले होते. त्याचप्रमाणे मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी संविधान समितीचे प्रतिनिधी निवडण्याचे काम केले.[३००] १६ मे, १९४६ रोजी भारतमंत्री पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर या ब्रिटनच्या मंत्रिमंडळाने भारतातील घटना परिषदेच्या (संविधान समितीच्या) निवडणूक प्रक्रियेचा तपशील जाहीर केला. त्यानुसार घटना परिषदेची निवडणूक प्रांतीय विधानसभांच्या सदस्यांनी केलेल्या मतदानानुसार जुलै १९४६मध्ये पार पडली. घटना परिषदेच्या एकूण २९६ सदस्यांपैकी १७५ सदस्य काँग्रेस पक्षाचे तर ३० काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. मुस्लिम लीगतर्फे निवडून आलेल्या ७३ सदस्यांनी घटनापरिषदेवर बहिष्कार घातल्यामुळे उरलेल्या २२३ सदस्यांमध्ये काँग्रेस पुरस्कृत सदस्य एकूण २०५ होते. त्यामुळे घटना परिषदेवर काँग्रेसचे प्रभुत्व होते.[३०१] मुंबई कायदेमंडळात आंबेडकरांच्या शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे आंबेडकर काँग्रेसच्या सहकार्याशिवाय मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. मुंबई कायदेमंडळाच्या काँग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून बॅ. मुकुंद जयकर आणि क.मा. मुन्शी या दोघांची निवड केली. त्यामुळे आंबेडकरांना बंगाल प्रांताच्या कायदेमंडळातील सभासदांचे सहकार्य घ्यावे लागले. आंबेडकरांनी बंगालमधून निवडून येण्याचा प्रयत्न केला. तेथे सर्व हिंदूंसाठी १८ जागा, मुसलमानांसाठी ३३ जागा, अँग्लो-इंडियन १, भारतीय ख्रिश्चनांसाठी प्रत्येकी १ जागा आणि अनुसूचित जातीसाठी ७ जागा अशा एकूण ६० जागा होत्या. घटना परिषदेतील सदस्यांची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार घेण्यात आली. बंगालमधून घटना परिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या क्रमांकाची पसंतीची चार मते असा 'कोटा' ठरविण्यात आला. आंबेडकरांना पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची पाच मते मिळाल्यामुळे ते विजयी झाले. भारतमंत्री पेथिक लॉरेन्स यांनी पंतप्रधान क्लेमंट ॲटलींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "बंगालमधील दलितवर्गीयांवर डॉ. आंबेडकरांचा प्रभाव आहे. ते कोणीही नाकारणार नाही. बंगाल विधानसभेत अनुसूचित जातीचे २५ सदस्य आहेत. या सर्व उमेदवारांनी डॉ. आंबेडकरांना मते दिली, त्याच सोबत काही अँग्लो-इंडियन सदस्यांनीही त्यांना मते दिली आहेत. डॉ. आंबेडकर बंगालमधून घटना परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले." या निवडणूकीत काँग्रेस सदस्यांनी आंबेडकरांना सहकार्य केले नव्हते.[३०२] बॅ. जोगेंद्रनाथ मंडल व काही मुस्लिम लीगच्या सभासदांनी सुद्धा आंबेडकरांना मते दिली व ते घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यात यशस्वी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव केला होता.[३०३] एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. +भारतात येऊन आपले कार्य करून इंग्लंडला परत गेलेल्या क्रिप्स मिशन आणि कॅबिनेट मिशन यांची स्वातंत्र्य होऊ घातलेल्या भारतात अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय हक्कांकडे दुर्लक्ष केले असे वाटल्यामुळे अस्पृश्यांच्या राजकीय भवितव्याबाबत आंबेडकरांना चिंता वाटू लागली. याविषयी आंबेडकरांनी ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली यांना तार पाठवली आणि अस्पृश्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी न्याय्य मागण्या मान्य करण्याची विनंती केली. अस्पृश्यांना मताधिकार मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांना राजकीय अस्तित्व असावे या आशयाचे एक सविस्तर निवेडन तयार करून पंतप्रधान ॲटली, मजूर पक्षाच्या इतर नेत्यांना व हुजूर पक्षाचे नेते विन्स्टन चर्चिल यांना पाठवले. मात्र याचे उत्तर आले नाही. आंबेडकर दुसरे निवेदन घेउन इ.स. १९४६ मध्ये विमानाने दिल्लीहून कराचीला आणि कराचीहून लंडन गेले. लंडनमध्ये ते पंतप्रधान ॲटली, भारतमंत्री लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, विरोधी पक्षनेते चर्चिल, आणि मजूर, हुजूर व उदारमतवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटले. त्या सर्वांना छापील निवेदन दिले, आणि अस्पृश्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय स्थिती सुधारण्यासाठी स्वतंत्र भारतात अस्पृश्यांना विशेष राजकीय हक्क ब्रिटिश सरकारकडून मिळणे आवश्यक असल्याचे सांगत राहिले. आंबेडकरांची विन्स्टन चर्चिल यांच्याशी भेट त्यांच्या केंटमधील वेस्टर्नहॅम येथील राहण्याच्या ठिकाणी झाली होती. त्यांनी चर्चिल बरोबर अस्पृश्योद्धाराच्या प्रश्नांवर चर्चा केली व चर्चिल यांनी आपला हुजूर पक्ष शक्य तितके सहकार्य करील, असे आश्वासन दिले.[३०४] आंबेडकर १५ नोव्हेंबर, १९४६ रोजी मुंबईला पोहोचले. तोपर्यंत भारतात २० ऑक्टोबर, १९४६ रोजी मध्यवर्ती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. घटना समितीचे कामकाज सुरू झाल्यावर आंबेडकरांनी त्यात भाग घेतला. घटना समितीच्या १० डिसेंबर १९४६ च्या बैठकीत डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ११ डिसेंबर पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या.[३०५] +१३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीच्या बैठकीत घटना समितीच्या कार्याचे ध्येय आणि साध्य स्पष्ट करणारा ठराव भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडला.[३०६] २० जानेवारी १९४७ रोजी नेहरूंचा ठराव मान्य करण्यात आला. भारताला स्वतंत्र देण्याचे काम तत्परतेने व्हावे म्हणून ब्रिटिश सरकारने २४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड वेव्हेलच्या जागी लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांना भारताचा व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले. ब्रिटिश सरकार जून १९४७ च्या सुमारास (अखंड किंवा विभाजित) भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या विचारात होते.[३०७] सुरुवातीला भारतातील बरीच संस्थान स्वतंत्र राहू इच्छित होती. कारण ब्रिटिश सरकार व कॅबिनेट मिशनने भारतातील संस्थानिकांना आपल्या इच्छेप्रमाणे स्वतंत्र राहावे किंवा भारतीय संघराज्यात विलीन व्हावे या मताचे होते. आंबेडकरांनी १८ जून १९४७ रोजी एक पत्रक काढून अखंड भारतातील संस्थानिकांना सुचवले की, संस्थानिकांना आपली संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन करावीत आणि तसे करणेच त्यांच्या हिताचे आहे. अशा आशयाचे आंबेडकरांचे पत्रक 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या १८ जून १९४७ च्या अंकातही प्रसिद्ध झाले होते.[३०८] माऊंटबॅटनने एक समिती स्थापन केली ज्यात काँग्रेसतर्फे जवाहलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, आचार्य जे.बी. कृपलानी; मुस्लिम लीगतर्फे मोहम्मद अली जिना, लियाकत अली खान, सरदार अबदूर रीव निस्तार आणि शीख समाजातर्फे सरदार बलदेवसिंग या सात जणांना सभासद म्हणून नेमले. समितीने ४ जून ते ७ जून १९४७ दरम्यान विचारविनिमय करून भारताच्या पाळणीचे तत्त्व मान्य केले. १२ जून १९४७ रोजी फाळणी समितीने आपला खलिता तयार केला व ब्रिटिश सरकारला पाठवला. १४ जून १९४७ रोजी मुंबईत गांधींच्या उपस्थित काँग्रेसची बैठक झाली व त्या बैठकीत काँग्रेसने फाळणी स्वीकारली.[३०९] ब्रिटिश सरकारने फाळणीचा खलिता ४ जुलै १९४७ रोजी हाउस ऑफ कॉमन्समध्ये 'दि इंडिया इनडिपेडन्स बील' मांडले. १० जुलैला मोहंमद अली जीना यांना पाकिस्तानचे गव्हर्नर म्हणून इंग्लंडमध्ये स्वीकारण्यात आले. २६ जुलै रोजी हे बील मंजूर झाले व त्यावर इंग्लंडच्या महाराजाने १८ जुलै १९४७ रोजी शिक्कामोर्तब केले. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे स्वातंत्र्य झाले.[३१०] या फाळणीच्या घडामोडीत आंबेडकर नव्हते, ते अखंड भारताचे समर्थक होते. फाळणी झाली तेव्हा दंगली उसळल्या. फाळणीमुळे बराच अस्पृश्य समाज नव्या पाकिस्तान गेला, त्यांना परत आणण्यासाठी आंबेडकरांना प्रयत्न केले पण तितकेसे यश मिळाले नाही.[३११] फाळणीमुळे बंगाल प्रांताचा पूर्व भाग सुद्धा पाकिस्तानात गेला त्यामुळे आंबेडकरांचे भारतीय घटना समितीचे संपुष्टात येऊन ते पाकिस्तानच्या घटना समितीचे सदस्य बनले.[३१०] त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व विभाजित भारताचा भाग असलेल्या पश्चिम बंगालच्या कायदेमंडळातर्फे घटना समितीचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न करु लागले. मात्र त्यावेळी काँग्रेस पक्षाने आंबेडकरांना घटना समितीचे सभासद म्हणून निवडून देण्याचा निर्णय घेतला. पूर्वी घटना समितीच्या बैठकांमध्ये आंबेडकरांनी जी भाषणे केली त्यावरून त्यांचे कायदा व संविधान या विषयांवरील प्रभुत्व, बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, देशप्रेम, व विविध विषयांमधील सखोल ज्ञान या सर्वांची जाणीव नेहरू, पटेल, प्रसाद यांच्यासह संविधान सभेतील सर्व सदस्यांना झाली होती. त्यामुळे भारताचे संविधान तयार करण्यासाठी आंबेडकरांचे सहकार्य घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटले.[३१२] बंगालच्या फाळणीमुळे आंबेडकरांचे सदस्यत्व संपणार होते. त्यामुळे मुंबई प्रांतातून १९४७ च्या जुलैमध्ये आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून येतील अशी व्यवस्था काँग्रेसने केली होती. आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बंगालमधून निवडून आल्यानंतर ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना परिषदेची पहिली सभा भरण्यापूर्वीच काँग्रेस नेते आंबेडकरांनी घटना परिषदेत पूर्ण सहकार्य करावे यासाठी प्रयत्न करु लागले होते.[३१३] यासाठी बॅ. जयकरांनी राजीनामा देऊन मुंबई प्रांतांतून रिकाम्या केलेल्या जागेवर डॉ. आंबेडकरांना निवडून आणावे असे डॉ. राजेंद्र प्रसादांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी ३० जून १९४७ रोजी पत्र पाठवून कळवले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले की, "अन्य कोणतेही कारण विचारात घेतले तरी तरी घटना परिषदेतील आणि तिच्या विविध समित्यांतील डॉ. आंबेडकरांची कामगिरी इतकी उच्च प्रतीची आहे की; त्यांच्या सेवेला आपण मूकू नये असे वाटते. १४ जुलै १९४७ पासून घटना परिषदेचे नवे सत्र सुरू होत आहे. त्या सत्रात डॉ. आंबेडकर उपस्थित रहावेत अशी माझी तीव्र इच्छा आहे. म्हणून मुंबई प्रांतातून तुम्ही डॉ. आंबेडकरांना निवडून द्यावे."[३१४] +घटना समितीवर निवडून आल्यानंतर तीचे सभासद म्हणून समितीच्या नोंदवहीत १४ जुलै १९४७ रोजी आंबेडकरांनी स्वाक्षरी केली.[२९४] यासोबतच पंतप्रधान नेहरू व उपपंतप्रधान पटेल यांनी भारताच्या मंत्रिमंडळात आंबेडकर यांना स्थान दिले व त्यांच्याकडे कायदा व न्याय खात्याची जबाबदारी सोपवली. आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री झाले.[३११] २० ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधित सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली. डॉ. बी.आर. आंबेडकर, जी.व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार, बिधनचंद्र लाल मित्र, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि हुसेन इमाम अशी या समितीच्या सभासदांची नावे होती.[३११] भारतीय घटना समितीने एकूण २२ समित्या स्थापन केल्या होत्या. त्यातील १२ समित्या या विशेष कामकाजासाठी (राज्यघटना कामकाज समित्या) होत्या तर १० समित्या या कार्यपद्धतीशी निगडित होत्या. +२९ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेने एक ठराव पास करून भारतीय संविधानाचा मुसदा तयार करण्यासाठी मुसदा समिती तयार केली. २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली, आणि त्यात ७ सदस्यांचा समावेश करण्यात आला, त्यांपैकी एक सदस्य आंबेडकर होते. दुसऱ्या दिवशी ३० ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीच्या सदस्यांनी आंबेडकरांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. घटना समित्यांमध्ये मुसदा समिती ही सर्वात महत्त्वाची होती, आणि राज्यघटनेची निर्मिती करणे ही या समितीची महत्त्वाची जबाबदारी होती. विधिमंत्री डॉ. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते व इतर सहा जण सदस्य होते. मसुदा समितीचे सदस्य म्हणून अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉ. कन्हैयालाल मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहंमद सादुल्ला, टी.टी. कृष्णमचारी (डी.पी. खैतान यांच्या मृत्युनंतर नियुक्ती), एन. माधव राऊ (बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर नियुक्ती) यांनी काम केले.[३१५] आंबेडकरांना कायद्याचे व राज्यघटनेचे सखोल ज्ञान होते. त्यांनी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड यासारख्या सुमारे ६० देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास केला होता.[३१६][३१७] तसेच त्यांनी कायदाविषयक महत्त्वपूर्ण ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला होता. संविधान निर्मितीच्या कामासाठी आंबेडकरांना सुरुवातीच्या बौद्ध संघाच्या पद्धतींचे आणि अन्य बौद्ध ग्रंथांचे अध्ययन सुद्धा कामी आले.[३१८][३१९] + +३० ऑगस्ट १९४७ पासून आंबेडकरांनी सहकाऱ्यांची मिळेल तशी साथ घेत संविधान मसुदा लिहून पूर्ण केला आणि तो मसुदा संविधान समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना २१ फेब्रुवारी १९४८ रोजी सादर केला. आंबेडकरांनी अवघ्या १४५ दिवसांत मसुदारुपी राज्यघटना तयार केली होती. मसुदारुपी ती घटना स्वतंत्र भारताच्या लोकांचे मत अजमावण्याच्या उद्देशाने देशासमोर ठेवण्यात आली. या मसुदारूपातील घटनेचे १८ भाग होते, त्या १८ भागांत ३१५ कलमे व ९ परिशिष्टे होती.[३२०] मसुदा समितीच्या बैठकीतील निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतले गेले होते. मसुदा तयार करताना मसुदा समितीने, घटना समितीद्वारा घेतलेल्या निर्णयाचे किंवा घटना समितीद्वारा कार्यान्वित केलेल्या विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयांचे अनुसरण केले होते. घटना समितीत झालेल्या चर्चेनंतर घटनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यात ३०५ कलमे होती व ६ परिशिष्टे होती. आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२०] या काळात आंबेडकरांना मधुमेहाचा आजार होता आणि त्यांचा त्यांना त्रास होता असे. त्यामुळे त्यांना रोजच उपचार घ्यावे लागत होते. मुंबईल्या मुक्कामात ते डॉ. मालवणकर यांच्या दवाखान्यात औषधोपचार घेण्यासाठी येत, तेव्हा तेथे डॉ. शारदा कबीर (लग्नानंतरच्या डॉ. सविता आंबेडकर) यांच्याशी त्यांची ओळख झाली. मालवणरांनी आंबेडकरांवर उपचार करण्याचे काम डॉ. शारदा कबीर यांचेवर सोपवले होते. दोघांचा परिचय वाढत गेला व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा आंजरजातीय विवाह होता, कबीर या ब्राह्मण समाजातील होत्या. १५ एप्रिल १९४८ रोजी आंबेडकर यांच्या दिल्ली येथील हार्डिंग ॲव्हिन्यू या निवासस्थानी आंबेडकर व डॉ. शारदा कबीर यांचा विवाह झाला.[३२१] आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२२] २१ फेब्रुवारी १९४८ पासून जवळपास आठ महिने मुसदारुपी घटना चर्चेसाठी खुली ठेवली होती. त्यानंतर ४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटना समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राजेंद्र प्रसादांनी जाहिर केले की, आंबेडकर आज घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर करतील. घटना समितीचे सभासद दोन दिवस मुसदारूप घटनेवर आपले विचार व्यक्त करतील आणि दुरुत्याही सुचवतील. त्यानंतर आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला आणि मसुद्यावर विवेचनात्मक विचार मांडले आणि भारताच्या राज्यघटनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली.[३२३] "घटना समितीने वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या होत्या. त्या सर्व समितीच्या घटना समितीला आपले अहवाल सादर करीत होत्या. घटना समिती त्या अहवालांच्या आधारे कीही निर्णय घेत होती आणि ते निर्णय मसुदा समितीला कळवत होती. मसुदा समिती ते निर्णय आणि भारत सरकारचा १९३५चा कायदा विचारात घेऊन राज्यघटना तयार करण्याचे कार्य करीत होती, असे आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आंबेडकरांनी सांगितले.[३२४] मसुदारूप घटना ३१५ कलमांची आणि ८ परिशिष्टांची आहे. मसुदारुपी घटनेत भारतीय संघराज्याचा मुख्य अधिकारी म्हणून एक पद आहे, ज्या भारतीय संघराज्याचा अध्यक्ष (राष्ट्रपती) असे म्हटले आहे. असे असले तरी या घटनेत अमेरिकेसारखे अध्यक्षीय पद्धतीचे सरकार स्वीकारलेले नाही तर संसदीय पद्धतीचे सरकार घटनेत स्वीकारले आहे. म्हणून राष्ट्रपती भारत देशावर राज्य करणार नाही. तो केंद्रिय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कार्य करणार आहे. संसदेत बहुमताचे प्रभुत्व आहे. मंत्री संसदेचे सदस्य आहेत. मसुदारूप घटना संघराज्यात्मक आहे आणि एकात्मही आहे. तीमध्ये लोकशाही पद्धतीला प्राध्यान्य आहे."[३२४] संविधान सभेत भाषणाचा समारोप करताना आंबेडकर म्हणले की, "राज्यघटना कितीही चांगली असली तरी ती अमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या राज्यघटनेचे मातेरे होते. मात्र राज्यघटना कितीही वाईट असली तरी ती राबविणारे लोक चांगले असतील तर ती राज्यघटना निःसंशय चांगली ठरते." संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हेसुद्धा नागरी सेवेचे महत्त्व विशद करताना म्हणाले की, "राज्यघटनेत काही असेल अथवा नसेल, राज्यघटना काही सांगो अथवा न सांगो, देशाचे कल्याण या देशाचे शासन-प्रशासन कोणत्या प्रकारे केले जाते यावर अवलंबून राहील आणि शाळा-प्रशासन चालविणारे लोक कोण वा कसे आहेत त्यावर अधिक अवलंबून राहील."[३२५] ४ नोव्हेंबर १९४८ रोजी आंबेडकरांनी आपल्या भाषणात घटनेची देशहिताची, राज्यहिताची व जनहिताची जी वैशिष्ट्ये सांगितली त्यावर प्रभावित होऊन घटना समितीच्या अनेक सभासदांनी ५ नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनाकार आंबेडकर यांची प्रशंसा करणारी मते व्यक्त केली.[३२६] संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे सदस्य टी.टी. कृष्णमचारी यांनी सांगितले की, "संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक सदस्य अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बरेच लांब होते आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की, संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी. डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पडले, यात मला तीळमात्रही शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत."[३२७][३२८][३२९] +एस. नागप्पा म्हणाले की, "या घटनेचा मुसदा तयार करण्याचे कष्ट घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी डॉ. आंबेडकर यांचे आभार मानतो. हे काम गुंतागुंतीचे आहे, याविषयी शंकाच नाही, तरी सुद्धा त्यांनी ते अतिशय यशस्वीपणे व कमी वेळेत केले."[३३०] ७ नोव्हेंबर १९४८ नंतर घटना समितीच्या बैठका लागोपाठ होत राहिल्या. घटनेच्या प्रत्येक कलमावर चर्चा करून एक-एक कलम स्वीकारण्यात आले. २० नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनेचे अकरावे कलम स्वीकारण्यात आले आणि भारतातील अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्यात आली.[३३०] १४ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीचे शेवटचे चर्चासत्र सुरू झाले. यात आंबेडकरांनी घटनेच्या सुचनांविषयी, दुरुस्त्याविषषी भाषण केले आणि परिवर्तनीय मसुदारुपी राज्यघटना तिसऱ्या वाचनासाठी आणि मंजूर होण्यासाठी घटना समितीपुढे सादर केली.[३३१] सभासदांनी परिवर्तित मसुदारुपी घटनेवर १७ नोव्हेंबर १९४९ रोजीच्या बैठकीत भाषणे केली. यावेळीही बऱ्याच सभासदांनी घटना तयार करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे आंबेडकरांची प्रशंसा केली. सेठ गोविंददास यांनी आंबेडकरांना 'आधुनिक युगाचा मनू' म्हटले जात असल्याचे संविधान सभेत सांगितले. खंडुभाई के. देसाई यांनी आंबेडकरांनी दिलेल्या अत्यंत विद्वतापूर्ण भाषणांना अविस्मरणीय म्हटले.[३३२] तर के.एम. जेधे यांनी आंबेडकरांना थोर वकील व प्रचंड बुद्धी व क्षमता असलेले मानव म्हटले.[३३३] २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर यांनी संविधान सभेत आपले उद्बोधक व ऐतिहासिक भाषण दिले. त्यांनी प्रारंभी घटनेच्यासंबंधीची तांत्रिक माहिती दिली. काही कलमांची व वैशिष्ट्यांची माहिती दिल्यानंतर ते आपल्या भाषणाच्या शेवटाकडे आले आणि थोडेसे गंभीर झाले. त्यावेळी त्यांनी देशाच्या भवितव्याविषयी आपल्या भावना व आपले विचार व्यक्त केले. स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी आंबेडकर म्हणतात की, "जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे." नंतर देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आंबेडकर म्हणतात की, "भारताचे स्वातंत्र्य आपल्याच लोकांच्या विश्वासघाताने अनेकदा गेले आहे. आपल्याच लोकांनी देशद्रोह केला आणि भारत देश दुसऱ्यांच्या हाती दिला. मुहम्मद बिन कासिमने जेव्हा सिंधवर स्वारी केली तेव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने लाच घेतली आणि तो आपल्या राजाच्या मदतीला धावला नाही. यामुळे राजा दाहीरचा पराभव झाला. महंमद घोरीला भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण राजा जयचंदने दिले. शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा इतर मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुद्ध लढत राहिले. आता पुन्हा तसेच होणार नाही ना? अशी मला चिंता वाटते. जर राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्र हितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. असे झाले तर पुन्हा स्वातंत्र्य मिळविणे अशक्यच होऊन बसेल. यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन, मी शिख, मी जैन-बौद्ध यांना दुय्यमत्व देऊन, मी प्रथम भारतीय व अंतिमतः ही भारतीयच आहे, असे आपण मानलेच पाहिजे".[३३४] २६ नोव्हेंबर १९४९ च्या घटना समितीच्या बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या भाषण म्हणाले की, "स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली, तिचे सभासद आणि प्रामुख्याने तिचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीची निर्णय अगदी अचूक होता. आणि डॉ. आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे." आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व जगातले एक श्रेष्ठ घटनाकार म्हणून ओळखले जाऊ लागले.[३३५] + +"देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजामाच्या जोखडाखाली अडकलेल्या हैदराबाद संस्थानातील लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नतिक पाठबळ मिळाले होते. त्यातूनच मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट झाली. धर्मसत्ता व राजसत्ता कधीच एकत्र नांदू शकत नाहीत, या शब्दांत बाबासाहेबांनी निजामाच्या धार्मिक सत्तेला विरोध केला होता." +"हैदराबाद संस्थानात भाषण, लेखन, शिक्षण व सभा स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत नागरी स्वातंत्र्य येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून हैदराबाद संस्थानामध्येही दलितांना स्वातंत्र्याचा विचार बाबासाहेबांनी दिला होता", असेही भगवानराव देशपांडे म्हणले.[३३६] +१९४० च्या दशकामध्ये ब्रिटिशांनी हिंदुस्थानातील संस्थानिकांना आपले स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याची परवानगी दिली होती. मोहम्मद अली जिन्ना यांनी आपली पाकिस्तानाची मागणी यशस्वी केली, त्यानंतर हैदराबाद संस्थानाच्या निजामाने हे १७ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांचे संस्थान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. निजामाचे हैदराबाद संस्थान धर्मांध रजाकारांचे राज्य होते, जिथे न्याय हक्कांसारख्या मूलभूत अधिकारांवरच बंदी होती. इ.स. १९३८ ते १९४८ या कालखंडात आंबेडकर यांनासुद्धा हैदराबाद संस्थानात सभा, परिषद, मेळावे वा संमेलने घेण्यास मज्जाव घातला गेला होता. अशा या निजामांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याचे निवारण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन कायदामंत्री आंबेडकर यांनी प्रयत्न केले.[३३७] +भारत सरकारने जेव्हा हैदराबाद संस्थानावर पोलीस कारवाई केली तेव्हा आंबेडकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना पाठिंबा दिला होता. पोलीस कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी पटेल यांनी आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. हैदराबादचा इतिहास आणि भूगोल पाहता निजाम स्वतंत्र राहणे शक्यच नाही, असे स्पष्टीकरण त्यावेळी आंबेडकरांनी पटेल यांना दिले होते. "आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेणार असाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैदराबाद संस्थानावर आक्रमण केले, असे अनेक अर्थ निघू शकतील", असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे आंबेडकरांनी असे सुचवले की आपण हैदराबाद संस्थानावर भारतीय सैन्यच पाठवू परंतु या कृतीला 'पोलीस ॲक्शन' हे नाव देऊ. पटेल यांनी आंबेडकरांच्या सूचनेचा स्वीकार केला आणि पुढे तेथे भारतीय सैन्य पाठवून कारवाई झाली व त्याला पोलीस ॲक्शन हा शब्द वापरला गेला. शेवटी भारतीय सैनिकांसमोर निजामाच्या सैनिकांचा पराभव झाला आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचे राज्य भारतात सामील झाले.[३३८][३३९][३४०] +आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली होती. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारंभास अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खू संघ व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता.[३४१] +इ.स. १९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. इ.स. १९५६ला आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. आंबेडकरांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस इ.स. १९५३ पासून सुरुवात केली. इ.स. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात आंबेडकरांनी केली, म्हणून त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते समजले जाते.[३४१] +इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या. अशी आग्रही मागणी डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख आंबेडकरांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.[३४१] +मी बुद्धांचा धम्म (बौद्ध धर्म) सर्वोत्तम मानतो. त्याची कोणत्याही धर्माशी तुलना केली जाऊ शकत नाही. विज्ञान मानणाऱ्या आधुनिक माणसाला जर कोणता धर्म आवश्यक वाटत असेल, तर तो फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. मी गेली तीस वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास करून या निष्कर्षाप्रत आलो आहे की बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे. +आंबेडकरांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.[११९] पण हिंदुंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली.[११९] तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले.[११९] त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले.[११९] त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबेडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी-बोधी म्हणतात की, "बाबासाहेबांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस. एम. जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती.[३४२] +आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी भरलेल्या परिषदेत हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी आंबेडकरांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी इस्लाम स्वीकारावा, पाकिस्तानाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या निझामाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते.[३४३] परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्ये जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले.[३४४] ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याती विनंती केली आणि धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली होती. महाबोधी सोसायटीकडून बौद्ध भिक्खूंनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म आशिया खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांची उद्दिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते. +आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला.[३४५] धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यावय स्थापन केले.तसेच औरंगाबाद येथे इ.स. १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू करून त्याच्या परिसरास नागसेनवन असे नाव दिले. त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानाला राजगृह असे नाव दिले. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.[३४६][३४७] + +बाबासाहब करे पुकार +बुद्ध धम्म का करो स्वीकार... +आकाश पाताल एक करो +बुद्ध धम्म का स्वीकार करो...अशा घोषणा देत आंबेडकरवाद्यांनी नागपूरात प्रवेश केला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले तेव्हा नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली होती. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा याच दिवशी स्वीकार केला होता. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थविर चंद्रमणी यांचेकडून आंबेडकर व सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्यांनंतर नवदीक्षित बौद्ध आंबेडकरांनी स्वतः आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.[३४८][३४९] आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा ३ लक्ष अनुयायांना दीक्षा दिली, तर चंद्रपूर येथे १६ ऑक्टोबर रोजी ३ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तसेच अकोला येथे ५०० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीन दिवसांतच आंबेडकरांनी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली.[३५०] मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.[३५१] आंबेडकरांनी धम्मदीक्षेसाठी अजब बंगला वस्तुसंग्रहालयातील बुद्धमूर्ती मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते रविशंकर शुक्ला यांच्याकडून मागिवली होती.[३५२] लक्षावधी अनुयायांसह आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर देशात बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना बौद्ध धर्माचे प्रवर्तक तसेच बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक म्हटले जाऊ लागले.[३५३] महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही.[३५४] +आंबेडकरांनी बौद्धांना स्वतःच्या २२ प्रतिज्ञा वदवून घेतल्या. या बौद्ध धर्माचे सार आहेत. यांत बौद्ध धर्मात असलेला हिंदू देवी-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्याच्या आहेत. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकीद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. या २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्त्वाच्या आहेत.[३५५] +अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव म्हणतात की, "बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. १४ ऑक्टोबर नंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते. मात्र त्यात डॉ. आंबेडकरांना सहभागी होता आले नाही. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरण्यात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही. ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीने. अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचे आचरण करण्यात येते पण त्याबद्दल प्रत्येकाची थिअरी असते. हे पद्धतशीरपणे व्हायला हवे होते, ते झाले नाही हे मान्य करावं लागेल."[३४२] +आंबेडकरांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी दिल्लीला नेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भाग आग्रा सहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिकठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर येथील सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या काळात मुंबई, आग्रा, दिल्ली यांसह देशातील वीस पेक्षा अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांद्वारे दीक्षित नवबौद्धांची संख्या ४०,००,००० झाली.[३५६] +१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी महाराष्ट्रात २,४८७, पंजाबात १,५५०, उत्तर प्रदेशात ३,२२१, मध्य प्रदेशात २,९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतात होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील बौद्धांची अधिकृत संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १,६७१ टक्क्यांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती. धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ७०% इतके होते. धर्मांतरामुळे त्यांची विभागणी ३५% बौद्ध, व ३५% हिंदू महार अशी झाली.[३५०][३५१][३५७] ही सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती.[३५६] मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती, जी भारतातील ४.५% लोकसंख्या होती.[३५६] २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% पेक्षा जास्त लोक हे आंबेडकरवादी बौद्ध आहेत, ज्यांचे पूर्वज १९५६ मध्ये बौद्ध धर्मात परिवर्तित झाले होते.[३५८][३५९][३६०][३६१] +नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे झाल्यावर आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट‘’च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी ‘‘बुद्ध की कार्ल मार्क्स‘’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या ‘‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’‘ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन (महापरिनिर्वाण) झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले. +आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतरच्या सात आठवड्यांत त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी मोठे कार्य केले. +आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादर येथून दुपारी १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. चार मैल लांबीच्या या त्यांच्या अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. मुंबई शहरातील ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी आंबेडकरांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौसल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली. एकाच वेळी दहा लक्षांवरील लोकांचे धर्मांतर हे जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.[३५१] +आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक निर्माण केले आहे. याला 'महापरिनिर्वाण स्थळ' म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.[३६२][३६३] +रमाबाईंना आंबेडकरांच्या पत्नी होत. त्यांनी रमाबाईंना लिहायला वाचायला शिकवले होते.[३६४] रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण पाच अपत्य झाली – यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न. यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. यशवंत (१९१२–१९७७) हा एकमेव त्यांचा वंशज होता.[३६५] +इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.[३६६][३६७] १९४० च्या दशकात भारतीय संविधानाचा मसुद्याचे काम पूर्ण करतावेळी डॉ. आंबेडकर खूप आजारी होते. त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक[मराठी शब्द सुचवा] वेदना होत होत्या, त्यांना रात्री झोप येत नसे. ते इन्सुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते.[३६८] यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कृष्णराव कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर या पुण्याच्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होत्या.[३६९] डॉ. कबीर यांची आंबेडकरांची वैद्यकीय काळजी घेतली. पुढे आंबेडकरांनी कबीरांशी १५ एप्रिल, १९४८ रोजी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहसमयी आंबेडकरांचे वय ५७ वर्ष तर शारदा कबीर यांचे वय ३९ वर्ष होते.[३७०] विवाहानंतर शारदा कबीरांनी 'सविता' हे नाव स्वीकारले.[३७१] सविता आंबेडकरांना अपत्य नव्हते. आंबेडकरानुयायी लोक सविता आंबेडकरांना आदराने 'माई' किंवा 'माईसाहेब' म्हणत असत. मुंबईमध्ये २९ मे, २००३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी सविताबाईंचे त्यांचे निधन झाले.[३७२][३७३][३७४][३७५][३७६] +यशवंत आंबेडकरांचा विवाह मीरा यांचेशी झाला. त्यांना एकूण चार अपत्ये झाली, ती पुढील प्रमाणे : प्रकाश (बाळासाहेब), रमाबाई, भीमराव व आंनदराज. प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांचेशी झाले असून त्यांना सुजात हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक आनंद तेलतुबंडे यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत. आंबेडकरांचा पुतण्या आनंदराव यांचे नातू राजरत्न आहेत, जे सध्या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आंबेडकर कुटुंबातील हे सदस्य मात्र राजकारण, समाजकारण व आंबेडकरवादी चळवळीशी, तसेच बौद्ध चळवळींमध्ये काम करतात. +आंबेडकर हे बहुभाषी होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते. यापैकी इंग्रजी, हिंदी, गुजराती, व मराठीसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.[३७८][३७९] जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.[३७७] +आंबेडकर नास्तिक होते. त्यांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता. पण ते निधर्मी किंवा धर्मविरोधी नव्हते, तर समाजासाठी धर्म आवश्यक आहे, हे त्यांनी मान्य केले. त्यांच्यासाठी धर्म हा नैतिक संहिता, समानता, प्रेम, न्याय यासारख्या मूल्यांचा संच म्हणून वैध होता.[३८०] त्यांनी धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी संविधानामार्फत भारतीय राजकीय-सामाजिक समाज जीवनामध्ये हे तत्त्व रुजवले.[३८१] स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म मला आवडतो, हे त्यांचे प्रचलित कथन आहे. मानव आणि धर्म या दोघांत तुलना करताना त्यांनी मानवास अधिक महत्त्वाचे ठरवले, तर धर्माला दुय्यम ठरवले. ते असे म्हणाले की, मानव हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे. आधुनिक जगामध्ये विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारा धर्म त्यांना अपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी बुद्ध धम्माला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी मूल्य असणारा जगासाठी सर्वात उपयुक्त धर्म म्हटले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचा कल बौद्ध धम्म अनुसरण्याकडे झुकला, आणि आयुष्याच्या अगदी अंतिम महिन्यांत त्यांनी अधिकृतपणे बौद्ध धम्म स्वीकारला. +२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार आंबेडकर प्रभावी पत्रकार व संपादक होते,[३८२] वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती करण्यासाठी त्यांनी एकूण ५ वृत्तपत्रे सुरू केली.[३८३][३८४][३८५][३८६][३८७][३८८][३८९][३९०] ते त्यांच्या मते कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते. त्यांनी आपल्या चळवळीत वेगवेगळ्या कालावधीत पाच वर्तमानपत्रे वापरली.[३८५][३९१][३९२] +३१ जानेवारी १९२० रोजी, आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्याय दाखविण्यासाठी मूकनायक हे पहिले पाक्षिक सुरू केले.[३९३] यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. ३ एप्रिल, इ.स. १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी २९ जून १९२८ रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी जनता तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये आंबेडकरांनी "आम्ही शासनकर्ती जमात बनणार" या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची प्रत्रकारिता प्रभावी होती.[३९४] आंबेडकर हे इंग्रजी भाषेचे विद्वान होते, परंतु त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता केवळ मराठी वाचत असे.[३९५] त्यामुळे त्यांनी ही सर्व पाक्षिके व साप्ताहिके मराठी भाषेमध्ये प्रकाशित केली. +गंगाधर पानतावणे यांच्या १९८७मधील आंबेडकरांया पत्रकारितेवरील पी.एच.डी. शोध प्रबंधानुसार"या मुकनायकाने (आंबेडकर) बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकार होते."[३९०] +भारतीय बौद्ध विशेषतः नवयानी अनुयायी आंबेडकरांना 'बोधिसत्त्व' व 'मैत्रेय' मानतात.[४०२][४०३][४०४] इ.स. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना 'बोधिसत्व' ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता दलाई लामांनी सुद्धा त्यांना 'बोधिसत्व' संबोधले होते. +भारतीय टपालने इ.स. १९६६, १९७३, १९९१, २००१ आणि २०१३ मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची टपाल तिकिटे काढली होती. याशिवाय इ.स. २००९, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये त्यांना अन्य टपाल तिकिटांवर चित्रित केले गेले आहे.[४०५][४०६] +सन २००४ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांचा सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून सन्मान केला. इ.स. २००४ मध्ये आपल्या स्थापनेला २५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा शंभर सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची 'द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम' नावाने एक यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात 'भीमराव आंबेडकर' हे नाव पहिल्या स्थानावर होते. यावेळी विद्यापीठाने आंबेडकरांचा उल्लेख "आधुनिक भारताचा निर्माता" असा केला होता.[४१२][४१३] "विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठाच्या ४५० वर्षांच्या इतिसाहात डॉ. आंबेडकर यांच्यासारखा अत्यंत विद्वान विद्यार्थी एकही नव्हता", असे खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला प्रत्यक्ष सांगितल्याचे भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले.[४१४] +गुगलने १४ एप्रिल २०१५ रोजी आपले मुख्यपृष्ठ डुडलच्या माध्यमातून आंबेडकरांचा १२४वा जन्मदिवस साजरा केला होता.[४१५][४१६] हे डुडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम या देशांमध्ये चित्रित करण्यात आले होते.[४१७][४१८][४१९] +इ.स. २०१७ मध्ये, १२६व्या आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.[४२०][४२१] + +डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कर्तृत्त्वाचे मूल्यांकन करताना जगातील अनेक विद्वानांनी त्यांना या शतकातील युगप्रवर्तक म्हणून संबोधले आहे.[४४३][४४४] त्याच काळातील बंगालचा गव्हर्नर रिचर्ड कॅसे म्हणतो की, डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा मूळ झरा आहे.[४४३][४४४] तर त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देणारे महास्थवीर भदन्त चंद्रमणी त्यांना या युगातील भगवान बुद्ध म्हणतात.[४४३][४४४] डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणतात, की "विसाव्या शतकावर महात्मा गांधींचा निर्विवाद प्रभाव होता, तर प्रचंड विद्वत्ता, ताकद व विचारप्रवर्तक योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकविसावे शतक गाजवले."[४१४] नरेंद्र जाधव म्हणतात की, "महात्मा गांधी हे 'भारताचे राष्ट्रपिता' होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता' होते!"[४४५] महात्मा गांधींऐवजी आंबेडकर "प्रतिकार आणि सामाजिक प्रबोधनाचे नवे प्रतीक" ठरले आहेत.[४४६] +आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून आधुनिक भारतावर मोठा प्रभाव पडला आहे.[४४७][४४८] स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक-आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. स्वतंत्र भारताचे प्रथम कायदामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्याऱ्या मसूदा समितीचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजाचा पुरस्कार केला. जातिव्यवस्थेवर केलेल्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. तथापि, दलित व दलितेतर हिंदू समाजावरही त्यांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव पडला आहे.[४४९][४५०] त्यांच्या बौद्ध धर्मात केलेल्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभिव्यक्तीमध्ये पुनरुज्जीवन घडून आले.[४५१] आंबेडकर हे भारतातील निदर्शकांचे प्रतीक बनले आहेत. भारतातील राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या निदर्शनांमधील किंवा आंदोलनांमधील निदर्शनकर्ते आंबेडकरांची प्रतिमा हाती घेऊन त्याच्या नावाचा जयघोष करून आपल्या मागण्या सादर करीत असतात.[४५२] प्रामुख्याने दलितांचे प्रतीक समजले जाणारे आंबेडकर इतर मागासवर्गीयांचेही (ओबीसींचे) प्रतीक बनले आहेत. दलित व आदिवासीखेरीज इतर मागासवर्गीय, अल्पसंख्य, तसेच सवर्ण समाज सुद्धा आंबेडकरांना आपले प्रेरणास्रोत मानतो.[४५३][४५४] + महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.[४५५][४५६][४५७] भारतात आणि इतरत्र अनेकदा त्यांना बाबासाहेब म्हटले जाते, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय" किंवा "आदरणीय पिता" असा होय. कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.[४५८][४५९] आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा, बाबासाहेब यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर भीम जन्मभूमी, भीम जयंती, जय भीम, भीम स्तंभ, भीम गीत, भीम ध्वज, भीम आर्मी, भीम नगर, भीम ॲप, भीम सैनिक, भीम गर्जना सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.[४६०] आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.[४६१] आंबेडकरवादी लोक एकमेकांना नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी "जय भीम" शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरुवात एल.एन. हरदास यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम २० डिसेंबर १९४१ पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.[४६२][४६३][४६४][४६५] निळा रंग आंबेडकरांच्या विचारधारा आणि आंबेडकरी चळवळीचे प्रतीक मानला जातो. आंबेडकरांच्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षांचा निळा रंग होता. 'तारे असलेला निळा झेंडा' हा समता सैनिक दलाचा ध्वज आहे. 'या ध्वजाचा अर्थ आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करणे,' असे समता सैनिक दलाच्या घटनेत लिहिले आहे. शेड्युल कास्ट फेडरेशनचा ध्वज निळा होता. १९५७ मध्ये आंबेडकरांच्या सहकाऱ्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी दिलेला निळा रंग कायम ठेवण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या काळातच निळा रंग हा क्रांतीचे प्रतीक ठरला होता. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे निळा झेंडा असे समीकरण होते.[४६६] +अनेक सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, आंबेडकर विद्यापीठ दिल्ली, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय संसद भवनाच्या मध्यवर्ती कक्षात आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र लावण्यात आले आहे.[४६७][४६८] +भारतातील गावात, शहरात, चौकात, रेल्वे स्थानक, उद्याने, स्मारके या ठिकाणी आंबेडकरांचे पुतळे मोठ्या संख्येने स्थापित केलेले आहेत.[४६९] भारताबाहेर सुद्धा त्यांचे काही पुतळे उभारण्यात आले आहेत. [४७०][४७१][४७२] १४ एप्रिल २०२३ रोजी १३२व्या आंबेडकर जयंतीदिनी “१२५ फुट डॉ. बी.आर. आंबेडकरांचा पुतळा” तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे उभारण्यात आला आहे.[४७३] या पुतळ्याची एकूण उंची १७५ फूट असून तो ५० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे.[४७४][४७५] +लखनौमधील आंबेडकर स्मारक पार्क त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील चैत्यामध्ये त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत. या स्मारकातील बसलेल्या स्थितीतील आंबेडकरांचा कांस्य पुतळा हा वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये असलेल्या लिंकन स्मारकातील अब्राहम लिंकन यांच्या पुतळ्याप्रमाणे बनवण्यात आला आहे.[४७६][४७७] +१९२० च्या दशकात आंबेडकर विद्यार्थी म्हणून लंडनमध्ये ज्या इमारतीत राहिले, ती तीन मजली वास्तू महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्याचे संग्रहालयात रूपांतर केले. इ.स. २०१५ मध्ये त्यांचे हे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक झाले.[४७८] +२०१२ मध्ये, सीएनएन आयबीएन, हिस्ट्री टिव्ही१८ व आऊटलुक इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे घेण्यात आलेल्या द ग्रेटेस्ट इंडियन सर्वेक्षणात नेहरू व पटेल यांना मागे टाकत आंबेडकर पहिल्या क्रमांकावर आले. या सर्वेक्षणात २८ परीक्षक होते आणि देश-विदेशातील २० कोटीपेक्षा अधिक लोकांनी यात मते दिली होती.[४७९][४८०] तत्पूर्वी, इ.स. २००७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ६० सर्वश्रेष्ठ भारतीयांमध्ये आंबेडकरांचा सुद्धा समावेश होता.[४८१] +आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने, कामगार संघटनांचा आणि विविध संस्थांचा उगम झाला आहे, हे संपूर्ण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात जास्त सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल रूची वाढली आहे. सन १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात.[४८२] भारतीय बौद्ध अनुयायी विशेषतः नवयानी आंबेडकरांना "बोधिसत्त्व" व "मैत्रेय" असे संबोधतात.[४८३][४८४][४८५] +राजर्षी शाहू महाराजांनी आंबेडकरांच्या कार्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांना लिहिलेल्या एका पत्रात रा. लोकमान्य आंबेडकर असा मायना महाराजांनी लिहिला होता.[४८६] +आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये सुद्धा दिसतो.[४८७] तसेच आंबेडकरांचे तत्त्वज्ञान आंबेडकरवाद हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातून इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळाली आहे. जपानमध्ये बुराकू नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व त्यापासून प्रभावित झाले. ते नेते आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानते.[४८८][४८९] नेपाळमधील दलितही आंबेडकरांपासून प्रभावित झाले आहेत. ते आंबेडकरांकडे आपला मुक्तिदाता म्हणून पाहतात आणि नेपाळी आंबेडकरवादी चळवळही चालवतात. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचे पालन करणे: "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा जातीनिष्ठ भेदभाव आणि अस्पृश्यता दूर करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांचे मत आहे.[४९०] युरोपमधील हंगेरी देशातील जिप्सी लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावरही आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी आंबेडकरांचे विचार जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.[४९१] १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांना स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत साम्यता आढळून आली; त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतरापासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली. हंगेरीयन लोकांनी सन २००७ मध्ये साजोकाझा गावात डॉ. आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. हंगेरीत आंबेडकरांच्या नावाने तीन विद्यालये सुरू करण्यात आली आहेत.[४९२] येथे विद्यार्थ्यांना आंबेडकरांचे धडे शिकवले जातात. त्यामध्ये आंबेडकरांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मितीतील योगदान या बाबी शिकवल्या जातात. या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी आंबेडकरांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील जयभीम नेटवर्कने शाळेस भेट दिला होता.[४९३][४९४] +२५ डिसेंबर १९५४ रोजी आंबेडकरांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या दिनाच्या निमित्ताने २५ डिसेंबर, २०१९ रोजी सुमारे एक लाख आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बुद्धवंदना म्हणली.[४९५] +डॉ. आंबेडकरांचा भारतीय समाज जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव पडलेला आहे. +आंबेडकरांच्या कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या जातिव्यवस्थेत बदल सुरू झाले. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.[२२४] तसेच विवाह, धर्म, अर्थ, शिक्षण राज्य या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. नवबौद्धांनी हिंदूविवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी बलुता पद्धतीचा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सर्वत्रीकरण घडून आले. आरक्षणाच्या धोरणामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.[४९६] +डॉ. आंबेडकरांच्या कार्यामुळे अस्पृश्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची जाणीव झाली. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच अस्पृश्यांना शिक्षणसंस्था, कायदेमंडळ, पंचायत राज्यव्यवस्था, सरकारी नोकऱ्या इत्यादींमध्ये आरक्षण मिळाले. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.[४९७] +इसवी सन पूर्व ३ऱ्या शतकात सम्राट अशोकांच्या काळात भारताचा राज्यधर्म असलेल्या बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात झाला. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात व इतरही काही राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, इतरही उच्चशिक्षित लोकही बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञान, साहित्य व पाली भाषा यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले.[४९६] १९५६ नंतर दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. २००१ ते २०११ च्या जनगणनेवरून भारतातील अनुसूचित जातीमध्ये अत्यंत वेगाने वाढणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण भारतीय बौद्धांत सुमारे १३% पूर्वीपासूनचे म्हणजेच पारंपारिक बौद्ध आहेत तर ८७% नवयानी बौद्ध किंवा नवबौद्ध आहेत. आणि देशातील जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.[४९८][४९९] +आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे दलित चळवळीचा उदय झाला. सुरुवातीस केवळ महार लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळीला आज प्रामुख्याने आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी चळवळ म्हटले जाते.[४९६] +आंबेडकरांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक पुस्तके, गीते (भीमगीते), स्मारके अशा अनेक गोष्टींची निर्मिती झालेली आहे.[५००] आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत.[५०१] आंबेडकरांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित असतात.[५०१] विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष मागणी असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो.[५०१] दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर तर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेल्या समाजात आंबेडकरांमुळे ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली.[५०१] आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.[५०२] +आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.[४९१][५०१] आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रांत आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत.[५०१] महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मोठी मागणी आहे.[५०१] तैवान देशातील एक बौद्ध संस्था आंबेडकरांच्या धार्मिक ग्रंथांच्या जगातील विविध भाषेत लाखो प्रती प्रकाशित करून त्यांना मोफत वाटत असते.[५०१][५०३] +भीमायन : एक्सपीरियन्सेस ऑफ अनटचेबिलिटी (भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव) हे आंबेडकरांचे एक ग्राफिक चरित्र आहे, ज्याला परधन-गोंड कलाकार, दुर्गाबाई व्याम, सुभाष व्याम, आणि लेखक श्रीविज्ञान नटराजन आणि एस. आनंद यांनी बनवले आहे. या पुस्तकात आंबेडकरांच्या लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या अस्पृश्यतेच्या अनुभवांना दर्शवण्यात आले आहे. सीएनएनने त्यास शीर्ष ५ प्रसिद्ध कॉमिक पुस्तकांपैकी एक म्हटले आहे.[५०४] +आंबेडकरांचा अशोकचक्रांकित भीम ध्वज हा बौद्ध व दलित आंदोलनात आंबेडकरवाद्यांद्वारे वापण्यात येत असतो.[७७][५०५] या ध्वजाचा रंग निळा असून तो समतेचे व त्यागाचे प्रतिक मानला जातो. हा ध्वज भारतीय बौद्धांचा प्रतिकध्वज सुद्धा मानला जातो. अनेकदा या ध्वजावर 'जय भीम' शब्द लिहिलेले असतात.[७७] नवयान ही बौद्ध धर्माची एक संकल्पना आंबेडकरांनी तयार केली.[७७] +आंबेडकरांचा जन्मदिन हा आंबेडकर जयंती एक उत्सव म्हणून हा संपूर्ण भारतभर साजरा जातो, तर देशातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुटी असते. जगातील अनेक देशांत सुद्धा दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी होती.[५०६] आंबेडकरांची पहिली सार्वजनिक जयंती आंबेडकरानुयायी सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली होते.[५०७][५०८] महाराष्ट्रात आंबेडकर जन्मदिन "ज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो.[५०९] अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सन २०१६, २०१७ व २०१८ या वर्षांमध्ये आंबेडकर जयंती साजरी झालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आंबेडकरांचा 'वैश्विक प्रणेता" म्हणून गौरव केला आहे.[५१०][५११][५१२][५१३] +आंबेडकर यांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक चित्रपटांची, दूरचित्रवाणी मालिकांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. इसवी सन २००० मध्ये जब्बार पटेल यांनी इंग्लिश भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात अभिनेता मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते.[५१४] हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रायोजित केला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.[५१५] श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका संविधान मध्ये आंबेडकरांची प्रमुख भूमिका सचिन खेडेकर यांनी साकारली होती.[५१६] अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या आंबेडकर आणि गांधी नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला गेला.[५१७] +आंबेडकर यांच्यावर विविध भाषेत असंख्य नाटके तयार केलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6581.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..317c7e42efd69d06345dccce2a266cf39eb9c699 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6581.txt @@ -0,0 +1,5 @@ +डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा जपानच्या वाकायामा प्रांतातील कोयासन विद्यापीठामधील पूर्णाकृती पुतळा आहे. डॉ. आंबेडकरांच्या या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १० सप्टेंबर, २०१५ रोजी करण्यात आले.[१][२][३][४] +दाजी पांचाळ यांनी हा आंबेडकरांचा पुतळा बनवला आहे. हा पुतळा साडेसहा फूट उंचीचा पंचधातूंचा आहे. चार फुटाचा चौथरा व साडेसहा फूट उंचीचा मिळून सोडदहा फूट उंचींची कलाकृती आहे. याला साधारणपणे २२.२५ लाख रुपये खर्च लागला आहे.[५][६] +पर्यटनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याचा एक भाग म्हणून, जपानमधील वाकायामा राज्याबरोबर महाराष्ट्र सरकारचा ऑक्टोबर २०१३मध्ये सामंजस्य करार झाला होता. जपान हे बौद्धराष्ट्र मानले जाते. बौद्धांमध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या ‘कोयासान’ टेकडीवर बाबासाहेबांचा पुतळा उभारावा अशी जपान्यांची इच्छा होती. त्यानुसार कोयासान येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरवण्यात आले. वर्ल्ड हेरिटेज साइटमध्येही ‘कोयासान’चा समावेश होतो. त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) ‘कोयासान’वर हा पुतळा मार्च २०१५ मध्ये उभारण्यात आला आहे. या स्थानावर प्रथमच एखाद्या परदेशी राष्ट्रपुरुषाचा पुतळा उभारला गेला आहे. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पंच धातूचा असून, त्याची उंची साडेदहा फूट आहे. यामध्ये पुतळा साडेसहा फूट, तर त्याचा चौथरा चार फूट उंचीचा आहे. शिल्पकार बाळकृष्ण (दाजी) पांचाळ यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे हा पुतळा साकारला होता. या पुतळ्याचे काम डिसेंबर २०१४ पासून सुरू झाले आणि मार्च २०१५ अखेरीस पूर्णत्वास आले आहे. +पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १० सप्टेंबर २०१५ रोजी करण्यात आले. या वेळी वाकायामा प्रांताचे गव्हर्नर योशिनोबू निसाका, भंते कोबो डायशी, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार रामदास आठवले, खासदार अमर साबळे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे आदी उपस्थित होते. +मुख्यमंत्री फडणवीस आणि वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू निसाका यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोसायन विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरू या वेळी उपस्थित होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6607.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e380c10ef2d1ec00019ae0e22928ecf41db00b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6607.txt @@ -0,0 +1,45 @@ +हा लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची सूची आहे. आंबेडकरांच्या विचारांवर, कार्यावर, व्यक्तीमत्त्वाच्या विविध पैलूंवर विविध भाषेत १ लक्ष पेक्षा अधिक ग्रंथ-पुस्तके लिहिले गेले आहेत. त्यामध्ये चरित्रे, वैचारिक आदींचा समावेश आहे. दरवर्षी अनेक पुस्तके आंबेडकरांवर लिहिली जातात. +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर मराठी चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिलेली आहेत.[१] +– S. N. Mishra, Concept Publishing Company, 2010 - 280 pages +– Deepak Mahadeo Rao Wankhede, Gautam Book Center, 2009 - 281 pages +– Raja Sekhar Vundru, Bloomsbury Publishing, Dec 10, 2017 - 200 pages +— Velerian Rodrigues +— Pradeep Gokhale +— प्रवीण के. जाधव +— नरेंद्र जाधव + +— Narendra Jadhav +— डी. सी. व्यास +— जनक सिंह +— R. N. Rana +– Eleanor Zelliot +— Vasant Moon +– Dhananjay Keer, १९५४ +— डॉ. एस. एस. धाकतोडे +— डॉ. संदेश वाघ +— आर. के. क्षीरसागर +— डॉ. मा.स. गोरे, Sage publication, १९९३ +— वाय.डी. सोनटक्के +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यावर विदेशातही विपुल लिखाण झाले आहे. अनेक विदेशी साहित्यिक-संशोधकांनीही बाबासाहेबांचा गौरव केला आहे. त्‍यापैकी काही ग्रंथ आणि लेखकांचीही नावे खालिलप्रमाणे आहे. +– Christophe Jaffrelot, Orient Blackswan, 505 pages +– Christophe Jaffrelot, Orient Blackswan, 2006 - 205 pages +– Gail Omvedt, Orient Blackswan, 2011, 124 pages +– Gail Omvedt, SAGE Publications India, 1994, 352 pages +– Gail Omvedt, Bhashya Prakashan, 2011, 156 pages +– Gail Omvedt, Penguin Group, 2008, 167 pages +– Sangharakshita, Windhorse Publications, Sep 12, 2017 - 624 pages +– Doranne Jacobson, Eleanor Zelliot, Susan Snow Wadley, 1992 +– Eleanor Zelliot, २००५[४१] +– Eleanor Zelliot, 2004[४२] +— Eleanor Zelliot, 2013 +- संघरक्षित, लंडन +– ट्रेव्‍हर लिंग, अमेरिका +– के.एस. चलपम +– जेफरलॉट क्रिस्‍टोफर, फ्रांस +– थॉमस मॅथ्‍यु, मिशिगन +– बेव्‍हरली निकोल्‍स +– डॉ. एलिनॉर झेलियट, अमेरिका +– डॉ. एलिनॉर झेलियट, अमेरिका +– डॉ. एल. केनेडी,   +– James Massey, २००३ (पृष्ठ १२३)[४५] +— Johannes Beltz, २००५ (पृ. ३०९)[४६] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6616.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a85d6513311ba570c0627cb01e4248f851024848 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6616.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण ही वास्तू महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांच्या ठिकाणी बांधण्यात आली आहे. हे भवन तीन भागामध्ये विभागले असून मध्यभागातील इमारत ही सांस्कृतिक सभागृहाकरीता आहे. एका इमारतीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत असणारी सर्व महामंडळे, सामाजिक न्याय जिल्हा कार्यालय, जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय व इतर प्रशासकीय कार्यालये आहेत. दुसऱ्या इमारतीमध्ये वाचनालय, संगणक कक्ष, सभागृह, सायबर कॅफे, कला दालन, प्रदर्शनीय दालन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामुळे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना या एकाच ठिकाणी घेता येतो.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6631.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27caa86feb556986195f1d1aebe6f933dc3886e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6631.txt @@ -0,0 +1,13 @@ +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे अधिक लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे हा एवढा संग्रह आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे. आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी या भाषा जाणणारे विद्वान होते. आंबेडकरांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे. त्यांनी आपल्या लेखनातून धर्मसुधारणा व समाजसुधारणा याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांच्या भाषण व लेखन साहित्याचे आतापर्यंत एकूण २२ खंड प्रकाशित केले आहे, अजून खूप बरेचशे लेखन प्रकाशीत आहे. त्यांच्या संपूर्ण साहित्याला एकूण ४२ खंड देखील अपूरे पडतील असे आंबेडकरांच्या ग्रंथावर काम करणाऱ्या प्रकाशन समितीचे म्हणने आहे. मल्याळम भाषेत बाबासाहेबांच्या साहित्याचे ४० खंडावर प्रकाशीत झाली आहे. +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काव्य, कथा, नाटक इत्यादी प्रकारच्या साहित्याची कोणतीही रचना केली नाही, परंतु त्यांच्या लेखणीतून विपुल साहित्याचे सृजन झाले आहे. त्यांचे साहित्य मूळात इंग्लिश भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनानंतर तयार झाले आहे. बाबासाहेबांचे साहित्य जेवढे त्यांच्या वेळी प्रासंगिक होते, त्यापेक्षाही कैक अधिक वर्तमानात प्रासंगिक आहे. आज बाबासाहेबांचे साहित्य व विचार भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे. त्यांच्या बद्दल सतत नवीन माहिती मिळत आहे. लोक त्यांच्या जीवनाशी पूर्णपणे परीचित आहेत, पण सध्या त्यांच्या साहित्याशी आणि विचारांशी कमी परिचीत झाले आहेत. +महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे महत्त्व व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या संपूर्ण साहित्याला अनेक खंडात प्रकाशित करण्याची योजना बनवलेली आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस (डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे) या नावाने इंग्रजी भाषेत २२ खंड प्रकाशित केले गेलेले आहेत. यांची किंमतही खूप कमी ठेवण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल १९७९ रोजी झाले होते. +महाराष्ट्र सरकार द्वारा प्रकाशित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस’च्या इंग्रजी खंडाचे महत्त्व व लोकप्रियता लक्षात घेऊन भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या 'डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान'ने या खंडांचा हिंदी अनुवाद प्रकाशित करण्याची योजना आखली आहे, या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत "डॉ. आंबेडकर: संपूर्ण वाङ्मय" नावाने २१ खंड हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आले आहेत.[४] या हिंदी खंडांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच काढला जाऊ शकतो की, आतापर्यंत यांच्या अनेक आवृत्या प्रकाशित केल्या गेल्या आहेत आणि दिवसेंदिवस याची मागणी वाढतच जात आहे. हिंदी क्षेत्रात या संपूण वाङ्मयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. +विविध वृत्तपत्रे, पाक्षिके, मासिके इत्यादींमधे बाबासाहेब आंबेडकरांचे प्रकाशित झालेले काही लेख खालीलप्रमाणे आहेत. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेला इ.स. १९२० मध्ये प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निश्चित भुमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते. इ.स. १९१७ साली विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे असे वाटले. “पंखाशिवाय जसा पक्षी त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते.” हेही त्यांना तीव्रपणे जाणवत होते आणि उपलब्ध वृत्तपत्रे तर विशिष्ट जातींचीच चाकरी करणारी अस्पृश्यांवर अन्यायच बहुतांशी करणारी होती. याचा अर्थ वृत्तपत्राविना अस्पृश्य समाज अनाथ होता. त्यांच्याजवळ विलक्षण अशा करुण कहाण्या होत्या. म्हणून या मूक समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी एखाद्या प्रकाशनपीठाची गरज होती. या गरजेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेकडे वळले. +पत्रकार व संपादक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेली वृत्तपत्रे +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी महात्मा गांधी स्वतःला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘हरीजन’ इंग्लिश भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्फूट लेखन प्राधान्याने 'बहिष्कृत भारतात' आढळते. 'जनता' आणि 'प्रबुद्ध भारतात' स्फूट लेखन प्रकाशित होत असले तरी ते डॉ. बाबासाहेबांचे नव्हते. बहिष्कृत भारताच्या इ.स. १९२७ सालच्या पहिल्या वर्षाच्या अंकात आजकालचे प्रश्न या सदरांतर्गत तर दुसऱ्या वर्षी 'प्रासंगिक विचार' या सदराखाली त्यांचे स्फूटलेखन प्रकाशित झाले आहे. विषयांचे वैविध्य हे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. +बालविवाहाचे फलित, ब्राम्हण्याचे स्वरुप, वर्णाश्रमाचा प्रभाव, मंदिर प्रवेश, मातंग समाज, शुद्धिकार्य, सत्याग्रह, आर्यसमाजाचे कार्य, मनुस्मृती दहनाचे वादळ, सत्यशोधक चळवळीचा ध्येयवाद, सहभोजन, मजूर पक्ष, मिश्रविवाह, हिंदीकरण, देव, पुजारी व भक्त क्रांती, रोटी व्यवहार व बेटी व्यवहार, भिन्न वसाहती, व्यक्ती, सायमन कमिशन इत्यादी अशा अनेक विषयावर बाबासाहेबांनी लेखन केले. +बाबासाहेब हे एक उत्तम व प्रभावी वक्ते होते, त्यांची भाषणे नेहमी तर्कशुद्ध व विद्वत्तापूर्ण असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयांवरील केलेली शेकडो भाषणे सुद्धा त्यांच्या साहित्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात ५३७ पेक्षाही अधिक भाषणे केलेली आहेत यातूनही त्यांचे विचार स्पष्ट होतात. सामाजिक भाषणे, राजकिय भाषणे, आर्थिक विषयावर भाषणे, धार्मिक भाषणे, संविधान सभेतील भाषणे, शेतकरी-कामगारांविषयीची भाषणे, स्त्रियांविषयी भाषणे अशाप्रकारच्या अनेक विषयांवर त्यांनी प्रभावी भाषणे केलेली आहेत. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहिलेली पत्रे सुद्धा त्यांचा साहित्याचा एक भाग आहेत. त्यांनी लिहिलेल्या हजारों पत्रांतून त्याचे विचार स्पष्ट झालेले आहेत. बाबासाहेबांची पत्रे इंग्रजी, मराठी व काही इतर भाषेत आहेत. +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याची संकेतस्थळे diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6645.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17e582a9dc6ff56138f9c52db8a99fbc03a7b482 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6645.txt @@ -0,0 +1,4 @@ +बिधन चंद्र रॉय उर्फ डॉ. बी.सी. रॉय(बंगाली: বিধান চন্দ্র রায়, १ जुलै, १८८२ - १ जुलै, १९६२) हे एक निष्णात डॉक्टर होते. ते भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते. बी.सी. रॉय एक आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी व महात्मा गांधींचे निकटवर्ती सहकारी होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी गांधींच्या सांगण्यावरून राजकारणामध्ये प्रवेश केला व १९४८ साली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिरीपदाची शपथ घेतली. ह्या पदावर ते पुढील १४ वर्षे होते. १९६१ साली भारत सरकारने त्यांना भारतरत्‍न पुरस्कार देऊन गौरवले. १ जुलै १९६२ रोजी त्यांच्याच जन्मदिवशी रॉय ह्यांचे निधन झाले. +वैद्यकीय शास्त्रात केलेल्या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी डॉ. बी.सी. रोय यांच्या नावाचा एक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. २०१६ सालचा हा पुरस्कार मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. संजय कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. +इ.स. १९७६ सालापासून दिला जात असलेला हा वार्षिक पुरस्कार यापूर्वी भारतातील पहिली cochlear implantची शस्त्रक्रिया करणारे मिलिंद वसंत कीर्तने यांना २०१४ साली मिळाला आहे. त्यानंतर मराठी माणसाला पुरस्कार मिळायची ही दुसरी वेळ आहे., + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6716.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7177d6f5833aab4ecffa0bbfe7d650b64a12b7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6716.txt @@ -0,0 +1,7 @@ +डॉ. राजेंद्र बर्वे एम.डी.. डी.पी.एम(Diploma in Psychological Medicine)(मुंबई).. एफ.आय.पी.एस. (Fellow of Indian Psychiatric Society) हे एक मनोविकारतज्‍ज्ञ असून मराठीतील साहित्यिक डॉक्टर आहेत. मुंबई विद्यापीठातून ते डॉक्टरीची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर बोस्टन्च्या टफ्ट्‌स युनिव्हर्सिटीतून त्यांनी प्रशिक्षण घेतले. मुंबईच्याच लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात ते प्राध्यापक आहेत. स्ट्रेस मॅनेजमेन्ट (मानसिक ताण व्यवस्थापन)या विषयावर ते कार्यशाळा घेतात. +डॉ. राजेंद्र बर्वे यांनी दैनिक सकाळ, मनमोराचा पिसारा(दैनिक लोकसत्ता) आणि साप्ताहिक लोकप्रभा या नियतकालिकांतून विपुल लेखन केले आहे. +डॉ. राजेंद्र बर्वे यांच्या पत्नी ललिता बर्वे या मुंबई विद्यापीठातून प्रथम श्रेणीत, द्वितीय क्रमांकाने एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी मानसशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आहे. स्वतः मानसशास्त्राच्या अभ्यासक असल्याने त्या डॉ. राजेंद्र काळे यांच्या काही पुस्तकांच्या सहलेखिका आहेत. + + + +पहा : मराठीतील साहित्यिक डॉक्टर ; शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6723.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c8d2fb0ceb857149ed6be1a4bf67a2afab7db4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6723.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठ हे उत्तर प्रदेशच्या फैजाबाद शहरातील एक विद्यापीठ आहे. १९७५ साली उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या ह्या विद्यापीठाला १९९३ मध्ये प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसैनिक राममनोहर लोहिया ह्यांचे नाव देण्यात आले. अवध विद्यापीठ भारतामधील एक आघाडीचे शैक्षणिक केंद्र मानले जाते. +आजच्या घडीला ह्या विद्यापीठात अभियांत्रिकी, वाणिज्य, कला इत्यादी अनेक शाखांचे शिक्षण दिले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6731.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bb00d6f5e5ac8a0295fcfee75d9ca40c60af1ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6731.txt @@ -0,0 +1,9 @@ +डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू (जन्म : सातारा, १६ नोव्हेंबर १९२७; - पुणे, १७ डिसेंबर २०१९)[१] हे मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक होते. देवाला रिटायर करा असे म्हणत त्यांनी पुरोगामी आणि आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला होता.[२] +श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले. +वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली.[३] १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले. +त्यांच्या पत्‍नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.[४] +श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे होते. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते.[५] नंतर 'देवाला रिटायर करा' नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निष्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहिले होते. +ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले होते. देव हा सुद्धा एक अंधविश्वासासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे होते.[६] ते विज्ञानवादी आणि समाजवादी आहेत. सुशिक्षित लोकसुद्धा नवस वगैरे करतात हे पाहून त्यांना वाईट वाटे. आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार असतो आणि आपले ध्येय साध्य करायचे आपल्याच हातात असते, असा विचार तरुण पिढीला डॉ. लागू नेहमी देत असतात. आपल्या देशातील अंधश्रद्धा गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे लवकर नाहीशी होणार नाही याची त्यांना चिंता वाटे. बुवाबाजीमुळे परमेश्वराचे बाजारीकरण झालेले आहे हे त्यांना स्पष्ट दिसत होते. देवाच्या नावाने व्यापार करणारे धूर्त लोक हे समाजचे शत्रू आहेत हे ते स्पष्टपणे सांगत. [७] +श्रीराम लागू यांनी काम केलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव) +"लमाण" हे डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशन यांनी सन २००४ मध्ये प्रकाशित केले आहे. +श्रीराम लागू यांचा तन्वीर नावाचा तरुण मुलगा मुंबईतील लोकल गाडीवर झोपडपट्टीतील मुलाने मारलेल्या दगडामुळे जखमी होऊन मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ लागूंनी स्थापन केलेले रूपवेध प्रतिष्ठान (२०१३सालच्या विश्वस्त सौ. दीपा लागू) हे इ.स. २००४सालापासून ज्येष्ठ रंगकर्मींना ’तन्वीर सन्मान’ हा पुरस्कार देते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6732.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..307fcd7305ab7fecd8b99c628694227aa81d49a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6732.txt @@ -0,0 +1,6 @@ +डॉ. लिन कॉर्बेट (जन्म २७ जानेवारी १९७१ क्वीन्स, न्यू यॉर्क) एक अमेरिकन प्राध्यापक आणि वरिष्ठ कार्यकारी आहेत. ते द पिव्होटल ग्रुप कॉन्सुलटंट्स आयएनसी चे अध्यक्ष आहेत. त्यांना २०१९ मध्ये गुन्हेगारी दर नियंत्रण कार्यक्रमात एमआयटी  संशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१] +कॉर्बेट यांनी १९८९ - १९९३ मध्ये सेंट जॉन युनिव्हर्सिटीमधून क्रिमिनल जस्टिसमध्ये बॅचलर ऑफ सायन्स (बीएस) पूर्ण केले. १९९५-१९९७ दरम्यान, त्यांनी न्यू यॉर्क विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी सन २०१६-२०२० मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सॅन डिएगो स्कूल ऑफ लीडरशिप अँड एज्युकेशनमधून तत्त्वज्ञानात डॉक्‍टरॉल पदवी घेतली.[२] +कॉर्बेटने २००३ मध्ये वॉशिंग्टन, डीसीच्या बॉईज टाउनसाठी कार्यकारी संचालक म्हणून काम सुरू केले. कार्यकाळात त्यांनी $१० दशलक्ष विस्तारित प्रकल्पाचे नेतृत्व केले ज्यामुळे युवक आणि कुटुंबांना काळजी सेवांच्या निरंतरतेमध्ये महत्त्वपूर्ण वाढ झाली. वॉशिंग्टन, डीसी क्षेत्र. डिसेंबर २००७ मध्ये ते सॅक्रामेंटो सिटी येथील युवा विकास कार्यालयात संचालक झाले जेथे त्यांनी युवक कल्याणासाठी शहर धोरणे तयार करण्यात आणि त्यांचा प्रचार करण्यास मदत केली. धोरणे विकसित करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी महापौर आणि नगर परिषद सदस्यांसह काम केले. २०१० मध्ये, त्यांनी स्तुती मंत्रालयाच्या केंद्रात मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले.[३] +२०१३ मध्ये, तो सॅन फ्रान्सिस्कोस विद्यापीठात प्रोफेसर शिकवणाऱ्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट कोर्समध्ये सामील झाला. २०१६ मध्ये त्यांना सॅन दिएगो विद्यापीठात गव्हर्नन्स आणि कम्युनिटी प्रोग्राम्सचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. नुकतेच २०१२ मध्ये, ते द पिव्होटल ग्रुप कन्सल्टंट्स इंक. चे अध्यक्ष बनले. ही संस्था लोकांना अनुदान, धोरणे, धोरण आणि रोजगार वाढविण्यात मदत करते. +डॉ. लिन कॉर्बेट रिसर्चगेट प्रोफाइल +डॉ. लिन कॉर्बेट सँडिएगो चरित्र diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6769.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..600523f9c3f4601db6f00ce6a444d36fea9ca9a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6769.txt @@ -0,0 +1,8 @@ +डॉ. सुमित्र मंगेश कत्रे हे संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक होते. उच्च शिक्षणक्षेत्रामधील कुशल संघटक,आधुनिक भाषाशास्त्राची भारतात प्रतिष्ठापना करणाऱ्यांत अग्रगण्य होते. +त्यांचा जन्म होनावर, जि. कारवार येथे झाला. +शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मंगलोर येथे झाले. +१९३० मध्ये एम. ए. झाल्यानंतर लंडन व बॉन विद्यापीठांत संस्कृत, प्राकृत व भाषाशास्त्र ह्यांचा अभ्यास केला. १९३१ लंडन मध्ये पीएच.डी. केली. +पुण्यातील वाडिया महाविद्यालय, सर परशुरामभाऊ महाविद्यालय व डेक्कन कॉलेज येथे अध्यापन केले. +संस्कृत ऐतिहासिक महाकोश योजनेचे संस्थापक व प्रमुख संपादक. +डेक्कन कॉलेजमध्ये रॉकफेलर प्रतिष्ठानाच्या आर्थिक साहाय्याने भाषाभ्यास प्रकल्प राबवून (१९५४–६०) आधुनिक भाषाशास्त्राच्या अभ्यासाला भारतभर चालना दिली. +यांशिवाय अनेक निबंध, व्युत्पत्तिस्फुटे, परीक्षणे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6775.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cf691f051c95fb8cd849f0c46a42ff411b19bc9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6775.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. हिरालाल अलावा हे मध्य प्रदेशातील मनावर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत आणि जय आदिवासी युवा शक्ती (JAYS) संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. डिसेंबर 2018 मध्ये ते प्रथमच मनावर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6824.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b197ff5458ea572cd0c6c3fb875437477fafd77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6824.txt @@ -0,0 +1,6 @@ +डॉ.अमोल रामसिंग कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते व राजकारणी आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'राजा शिवछत्रपती' या मालिकेपासून ते प्रसिद्ध झाले. तसेच 'स्वराज्यरक्षक संभाजी' या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली होती. २०१९ मध्ये ते शिरुर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेत. +डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आणि १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.[१] +डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्‍नी डॉक्टर अाश्विनी या वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहेत.[२] io अमोल कोल्हे आधीपासूनच छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानतात. स्वराज्याचे दूसरे अभिषिक्त छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचावा या साठी त्यांनी स्वतःचे घर विकुन स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची निर्मिति केली. आणि संभाजी राजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत आणला +[३][४] +डॉ. अमोल कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते होते ते (२०१६ साली) पुण्याचे संपर्क प्रमुख होते. ते त्यांच्या आक्रमक भाषणशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. त्यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि खासदार पदी निवड झाली.[१] + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_684.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf6f0c764f5280c764bd9f17c75024e84a02afc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_684.txt @@ -0,0 +1 @@ +जोनाथन फिलिप ॲग्न्यू (४ एप्रिल, १९६०:चेशायर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९८४ ते १९८५ दरम्यान ३ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6841.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64a7b6d2f79254fe6fef51bde65344ec7d609955 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6841.txt @@ -0,0 +1,7 @@ +डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानक हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6847.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..127b1cd4f8d1d17b7e0af162a9de16ca1b62101f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6847.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉक्टर ऑफ लेटर्स तथा डी.लिट. (इंग्रजी: D.Litt., Litt.D., लॅटिन: Litterarum Doctor किंवा Doctor Litterarum) ही मानवशास्त्रातील एक अंतिम पदवी आहे जी देशानुसार, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएचडी) पदवी किंवा उच्च डॉक्टरेटच्या समकक्ष, जसे की डॉक्टर ऑफ सायन्स (Sc.D. किंवा D.Sc.)नंतरची उच्च डॉक्टरेट पदवी आहे.[१] +मानवतेतील उत्कृष्ट कामगिरी, सर्जनशील किंवा सांस्कृतिक कलांमध्ये मूळ योगदान किंवा शिष्यवृत्ती आणि इतर गुणवत्तेसाठी अनेक देशांमध्ये विद्यापीठे आणि विद्वान संस्थांद्वारे हा पुरस्कार दिला जातो. सामान्यत: मूळ प्रबंधाचा विकास आणि संरक्षण यासह, नियमित डॉक्टरेट अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर अर्जित पदवी म्हणून बहाल केली जाऊ शकते. तसेच शाश्वत शिष्यवृत्ती, प्रकाशने, संशोधन किंवा सर्वोच्च क्षमता असलेल्या इतर वैज्ञानिक कार्याच्या पोर्टफोलिओचे सादरीकरण आणि शैक्षणिक मूल्यमापनानंतर मिळवलेली उच्च डॉक्टरेट म्हणून देखील ही पदवी बहाल केली जाऊ शकते.[२][३] +अर्जित पदवी व्यतिरिक्त, ही डॉक्टरेट एखाद्या विशिष्ट मानवतावादी, सांस्कृतिक किंवा कलात्मक क्षेत्रात किंवा समाजातील इतर उल्लेखनीय योगदानांना ओळखण्यासाठी एखाद्याच्या आयुष्यभरातील उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर सन्मानित केली जाते. मानद डॉक्टरेट म्हणून प्रदान केल्यावर, पदवी प्रदान करणाऱ्या संस्थेच्या विवेकबुद्धीनुसार अर्ज, मॅट्रिक्युलेशन, कोर्सवर्क, डॉक्टरेट प्रबंध किंवा प्रबंध आणि पोर्टफोलिओ मूल्यांकन यासह अनेक किंवा सर्व मानक पदवी आवश्यकता माफ केल्या जाऊ शकतात. मानद डॉक्टर ऑफ लेटर्स प्राप्तकर्त्यांचा पुरस्कार देणाऱ्या संस्थेशी पूर्वीचा कोणताही संबंध असणे आवश्यक नाही आणि, बहुतेक प्रकरणांमध्ये, "डॉ." हे शीर्षक वापरणे त्यांच्यासाठी योग्य मानले जात नाही. विद्यापीठे, महाविद्यालये किंवा विद्वान संस्था डॉक्टर ऑफ लेटर्स, किंवा संबंधित डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स ही मानद पदवी देऊ शकतात, ज्यांनी विशेषतः मानवतेला किंवा मोठ्या प्रमाणावर मानवतेला समृद्ध केले आहे अशा दुर्मिळ उदाहरण म्हणून ओळखले गेले आहे. +मार्क ट्वेन यांना मानद डी. लिट. ऑक्सफर्ड विद्यापीठाने 1907 मध्ये त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल दिली. नेल्सन मंडेला यांना 1993 मध्ये नताल विद्यापीठाने आणि टांझानियाच्या मुक्त विद्यापीठाने 2000मध्ये मानद डॉक्टर ऑफ लेटर्स पदवी प्रदान केली. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरुद्धच्या लढ्यात त्यांचे नेतृत्व होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6861.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63b13085bd201e2bc334fbecac058ae2a5eb549d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6861.txt @@ -0,0 +1 @@ +ऑबर्न हिल्स, अमेरिका diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6883.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39c8048b7c2b078970cc8233d8ee8d200b376862 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6883.txt @@ -0,0 +1 @@ +संगारंगे डॉन अनुरासिरी (२५ फेब्रुवारी, १९६६:सिलोन - हयात) हा  श्रीलंकाकडून १९८६ ते १९९८ दरम्यान १८ कसोटी आणि ४५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_69.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_69.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3ebe0a98c8d56133c2b11fceaabb5683392d023 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_69.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉफ्री रॉस जॉफ पार्कर (३१ मार्च, १९६८:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. +जॉफ स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये व्हिक्टोरिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया या दोन संघांकडून १९८५ ते १९९९ दरम्यान एकूण ३७ प्रथम-श्रेणी आणि २८ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात जॉफने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6902.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07eea62d611587cd2bc5f3ada91c80c9a5ecb71c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6902.txt @@ -0,0 +1 @@ +डॉनाल्ड अलेक्झांडर नोएल डॉन मॅकरे (२५ डिसेंबर, १९१४:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - १० ऑगस्ट, १९८६:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९४६ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6944.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7336956417431f4f4cc6e015a3ce3d2c8d6959af --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6944.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉफिन काउंटी, पेनसिल्व्हेनिया ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +डॉफिन काउंटी, पेनसिल्व्हेनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6946.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3405a1d15ed601a8d8b536c4e371ae587ddb7d04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6946.txt @@ -0,0 +1 @@ +डॉम सिबली (५ सप्टेंबर, १९९५:सरे, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6951.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a58ec49b638cbfec9f4c478182b22d844dabf72a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6951.txt @@ -0,0 +1 @@ +डॉमिनिक कोनिएल ड्रेक्स (६ फेब्रुवारी, १९९८:बार्बाडोस - ) हा  वेस्ट इंडीजकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] हा डाव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_697.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1014f4135da80b11dcd8a51e2b7ffcead1ceb73d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_697.txt @@ -0,0 +1,18 @@ +उपसरपंच:- श्री. माधव दादा उगले +जोपुळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +दिंडोरी तालुक्यात पालखेड धरणाच्या पूर्व भागात पिंपळगाव बसवन्त च्या पश्चिम भागात, नाशिक शहरापासून उत्तरेस 30 किमीवर जोपुळ गाव आहे. +थंड हवामान प्रदेश +मुबलक पाण्याची उपलब्धता +जोपुळ गावात प्रामुख्याने सर्वच हिंदू धर्मीय लोक असून मराठा, तसेच आदिवासी समुदायाची संख्या जास्त आहे. जोपुळ गावातील लोक 80% शेती आणि शेतीशी निगडित व्यवसायांवर अवलंबुन आहेत. +जोपुळ येथे गावाच्या दक्षिणेस प्रसिद्ध संत पाटील बाबा महाराज समाधी मंदिर आहे. हे वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख केंद्र आहे. संत पाटील बाबांनी निवृत्तीनाथ महाराज समाधी त्रंबकेशवर चा शोध लावला. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्यात त्यांचा सिहाचा वाटा आहे. +पाटील बाबांनी बांधलेले पुरातन विठ्ठल मंदिर व या महिन्यात भाद्रपद महिन्यातिल 181 वर्ष जुना हरिनाम सप्ताह लोकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. नाशिक जिल्ह्यातील त्रम्बकेशवर नंतरचे जोपुळ हे दुसरे सर्वात मोठे वारकरी सांप्रदायिक केंद्र आहे. +जोपुळ गावात पुरातन जागृत श्री खंडेराव महाराज देवस्थान आहे. चैत्र पौर्णिमेला गावात भरणाऱ्या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात. नाशिक जिल्ह्यातील मोठ्या प्रमुख खंडोबा देवस्थानांमध्ये जोपुळच्या खंडोबाची गणती होते. +गावातील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. पाणी मुबलक असून नागरी सुविधा चांगल्या आहेत. +चिंचखेड +जउळकेवणी +लोखंडेवाडी +मातेरेवाडी +खडकसुकेणे +बोपेगाव +चिंचखेड +पिंपळगाव बसवंत (निफाड) diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6982.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cf77af97cdb3e421623f05055eecd826bbb9e4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6982.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉर्किंग क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या डॉर्किंग शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे. +२९ जुलै १९९३ रोजी आयर्लंड आणि वेस्ट इंडीज या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6986.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d597ca006d9cbeb22d097f41e761b0f9c85af5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6986.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्लीव्हलँड काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र रायझन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८,६८९ इतकी होती.[२] +क्लीव्हलँड काउंटीची रचना १७ एप्रिल, १८७३ रोजी डॉर्सी काउंटी या नावाने झाली. १८८५मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँडचे नाव या काउंटीला देण्यात आले. ही काउंटी पाइन ब्लफ नगरक्षेत्रात आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6991.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68a74d92aeb206cc88c24b9a4c6ebe9c7bb61afe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_6991.txt @@ -0,0 +1 @@ +डॉली भट्टा (नेपाळी:डोली भट्ट, जन्म ११ जानेवारी २००२, कांचनपूर, नेपाळ) ही नेपाळी क्रिकेट खेळाडू आहे जी नेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळते.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7022.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f14c1a406c5ea1d0feb4ddd29fba8049a6463abf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7022.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोंगरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7023.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51f5c449f7907db8b476922648fee195dca064fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7023.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोंगरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7035.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a70b095fe2d8cd6210bdf60cfbd1f2f24cf8eef3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7035.txt @@ -0,0 +1 @@ +डोंगरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7042.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9408ea983b52e66b8d59510a4bad3d5fc14e0363 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7042.txt @@ -0,0 +1,32 @@ +{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र +|प्रकार=गाव +|इतर_नाव= +| स्थानिक_नाव =डोंगरगाव +| आकाशदेखावा = +| आकाशदेखावा_शीर्षक = +| शोधक_स्थान= right +| अक्षांश = +| रेखांश = +| उंची = +| राज्य_नाव = महाराष्ट्र +|जवळचे_शहर= मंगळवेढा +| जिल्हा = सोलापूर जिल्हा +|अधिकृत_भाषा=मराठी +| नेता_पद =[[सरपंच] +| नेता_नाव = सारिका खिलारे +|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११ +| लोकसंख्या_एकूण = +| लोकसंख्या_घनता = +|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान = +| क्षेत्रफळ_एकूण = +|पिन_कोड=| एसटीडी_कोड = +| पिन कोड = +| आरटीओ_कोड = एमएच/ +|संकेतस्थळ= +|कोरे_शीर्षक_१ =बोलीभाषा +|कोरे_उत्तर_१ = +| तळटिपा =}} +डोंगरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. +==प्रेक्षणीय स्थळे== पंचबेबी देवस्थान +==जवळपासची गावे== हाजापूर पाटखळ कचरेवाडी खोमनाळ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7117.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b26625920c31006721354704bd0982b71ffc742c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7117.txt @@ -0,0 +1 @@ +डोंबिवली हे डोंबिवली शहरामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. येथे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील लोकलगाड्या थांबतात. इ.स. १८८६ साली बांधले गेलेले डोंबिवली स्थानक मुंबई महानगरामधील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. डोंबिवली शहरामधून मुंबईमध्ये कामकाजासाठी जाणारे बहुतेक सर्व चाकरमानी उपनगरी रेल्वेने प्रवास करतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7163.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3cdf202317514e6bc509e93c37ab0ef947fcb0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7163.txt @@ -0,0 +1,3 @@ +डोनल्ड जॉन ट्रम्प, सीनियर (इंग्लिश: Donald John Trump, Sr.; १४ जून, इ.स. १९४६) हे अमेरिका देशाचे ४५वे व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती व दूरचित्रवाणी अभिनेता राहिलेल्या ट्रम्प यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या २०१६ सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपद मिळवले. २०२० च्या निवडणुकांमध्ये ज्यो बायडेनने ट्रम्प यांचा पराभव केला. १९९२मध्ये जॉर्ज एच.डब्ल्यु. बुश यांच्यानंतर एकाच सत्रासाठी राष्ट्राध्यक्ष असलेले ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. +राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेल्या तसेच आजवर कोणतेही प्रशासकीय पद न सांभाळलेल्या ट्रम्प यांनी अनपेक्षितरीत्या २०१६ रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक जिंकून रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळवले. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय निरीक्षकांनी हिलरी क्लिंटन ही निवडणूक जिंकणार असल्याचे भाकित केले होते. क्लिंटन-केन जोडीला मताधिक्य मिळाले परंतु इलेक्टोरल कॉलेजमध्ये अधिक मते मिळवून ट्रम्प-पेन्स जोडीने विजय मिळवला. २०२० च्या निवडणुकीत ही जोडी ज्यो बायडेन व कमला हॅरिस यांच्याकडून पराभूत झाली. +२०१९मध्ये ट्रम्प यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीवरून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन आणि त्यांचा मुलगा हंटर बायडेन यांच्यावर युक्रेनमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यासाठी दबाव आणला. अमेरिकेतील निवडणुकींमध्ये परदेशी शक्तींना लुडबुड करण्यास उद्युक्त करून आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला आणि त्याबद्दलच्या काँग्रेसद्वारा चालविलेल्या चौकशीमध्ये अडथळे आणले असे दोन आरोप[१] ठेवून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने २४ सप्टेंबर, २०१९ रोजी ट्रम्प यांच्यावर महाभियोग खटला दाखल केला.[२] याला मंजूरी मिळाल्यावर अमेरिकेच्या सेनेटमध्ये हा दाखला चालविला गेला. रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या सेनेटने ट्रम्प यांना ५१-४९ अशा जवळजवळ पक्षनिहाय मतदानाने निर्दोष ठरवले.[३] या खटल्यात एकही साक्ष घेण्यात आली नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवरील महाभियोग खटल्यांपैकी हा पहिला असा खटला होता.[४] ५२ रिपब्लिकन सेनेटरांपैकी फक्त मिट रॉमनी यांनी ट्रम्प दोषी असल्याचे मत दिले. आत्तापर्यंच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवरील महाभियोग खटल्यांमध्ये स्वतःच्याच पक्षाच्या सेनेटरने दोषी मत दिल्याचे हे पहिले उदाहरण होय[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7167.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91744fc439289c3072e50f4b73bee9ea6b86a99d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7167.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +डोनाल्ड तातेंदा तिरिपानो (१७ मार्च, इ.स. १९८८:मुटारे, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +याची पत्नी चिपो मुगेरी  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते. त्यांना एक मुलगी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7181.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca5cfa28c8d0602cd69f14726fe60c9acdef8e47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7181.txt @@ -0,0 +1 @@ +डोनोवॅन कॉच (११ ऑक्टोबर, १९७६:दक्षिण आफ्रिका - हयात) हे दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले परंतु ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले क्रिकेट पंच आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7193.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adf520d25e563b40a267f417a00ad7e609b0f2ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7193.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोमारीगंज हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7200.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f402db55d44a166c277128528c7a10e4268ff82c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7200.txt @@ -0,0 +1,2 @@ +टायटस फ्लाव्हियस डोमिशियानस (ऑक्टोबर २४, इ.स. ५१ - सप्टेंबर १८, इ.स. ९६) हा ऑक्टोबर १४, इ.स. ८१ पासून मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. +याची ख्याती डोमिशियन या नावाने अधिक आहे. डोमिशियन फ्लाव्हियन वंशाचा शेवटचा सम्राट होता. याचे वडील व्हेस्पाशियन (इ.स. ६९-इ.स. ७९) मोठा भाऊ टायटस (इ.स. ७९-इ.स. ८१) हेही रोमन सम्राट होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7202.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7202.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89ec335da8ea73780a03c349a11b3acf1adede6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7202.txt @@ -0,0 +1,17 @@ +आजच्या डिजिटल मार्केटिंग[१] जगात वेबसाईटचे प्रमाण वाढतच चालले आहे, आजपर्यंत लाखो वेबसाईट इंटरनेटवर कार्यरत आहेत आणि काही वेबसाईट तयार केल्या जात आहेत. यापुढेही लाखो वेबसाईट तयार होतील. पण वेबसाईटची संख्या खूप असल्यामुळे त्यांना ओळखणे खूप कठीण झाले असते म्हणून वेबसाईटला ओळखण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे नाव दिले जाते, त्यालाच डोमेन नेम असे म्हणतात.   +लोक त्यांच्या ब्राउझरच्या URL बारमध्ये डोमेन नाव टाईप करतात, आणि त्या साईटवर येतात. +डोमेन नेम हे एखाद्या वेबसाईटची विशिष्ट ओळख असते, म्हणून डोमेन नेम घेताना घाई करू नये. डोमेन घेताना खूप विचारपूर्वक आणि योग्य डोमेन नाव खरेदी करायला हवे. +तसेच डोमेन घेण्यासाठी योग्य नाव सुचत नसेल तर विविध प्रकारचे डोमेन नेम Suggestion Tools सुद्धा उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने एक चांगले डोमेन निवडता येते. तसेच काही कंपन्या डोमेन विक्रीची सुविधासुद्धा पुरवितात. +डोमेन नाव निवडताना अशा प्रकारचे नाव निवडावे की जे सोप्या भाषेमध्ये असेल आणि लोकांच्या सहज लक्षात राहू शकेल.   +डोमेन हे केवळ दोन किंवा तीन शब्दांचे असायला हवे, जास्त लांबलचक नाव निवडणे योग्य नाही. +वेबसाईटमध्ये ज्या प्रकारचे कन्टेन्ट असणार आहे, तशाच प्रकारचे डोमेन नाम प्रणाली सिलेक्ट करतात. म्हणजेच ते कन्टेन्टशी संबंधित असते. उदा० साईटमध्ये कन्टेन्ट तंत्रज्ञान या विषयाचे आहे, तर त्या विषयीचा Tech हा शब्द आपल्या डोमेन नेम मध्ये असायला हवा. +डोमेन खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोमेन नेम सुविधा पुरवणाऱ्या वेबसाईट उपलब्ध आहेत, त्या साईट्समधून डोमेन घेता येते. डोमेन सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या वेबसाईटवर जाऊन पाहिजे तसे डोमेन विकत घेता येते. एकदा डोमेन नाव विशिष्ट नावाने रजिस्टर झाले की जगामध्ये कोणीही त्या डोमेन नावाचा वापर करू शकत नाही. +डोमेन नेम विक्री करण्याऱ्या खूप साऱ्या कंपन्या आहेत. पण विश्वसनीय डोमेन सर्व्हिस प्रोव्हायडर साईट्सकडून डोमेन विकत घेतल्यास, पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येत नाही. +डोमेन नाव विकत घेण्यासाठी काही महत्त्वाच्या पूर्ण स्टेप्स : +सर्वात महत्त्वाच्या Domain Namesच्या प्रकाराबद्दल माहिती : +टॉप लेव्हल डोमेन हे सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे डोमेन नाव आहे. सर्च इंजिनमध्ये अशा डोमेन नेमला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते म्हणूनच या डोमेनला Top Level Domain असे म्हणतात. +काही उदाहरणे +काही मुख्य टॉप लेवल डोमेन ([./Https://en.wikipedia.org/wiki/Top-level%20domain Top Level Domain] )ची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. +[./Https://en.wikipedia.org/wiki/Country%20code%20top-level%20domain Country Code Top Level Domain] (ccTLD) या डोमेनचा वापर केवळ एका विशिष्ट देशामध्ये केला जातो, म्हणून याला “देश कोड उच्चस्तरीय डोमेन” (Country Code Top Level Domain) असे म्हणतात. +काही उदाहरणे :- +काही  देश वापरत असलेली देश-कोड उच्चस्तरीय डोमेन्स (Country Code Top Level Domain)ची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7207.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09159c05aa75a04ec03e93aadbf8a6f9a264b7bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7207.txt @@ -0,0 +1,6 @@ + + +डोर (बंधन) हा सन २००६ मधील नागेश कुकुनूर दिग्दर्शित चित्रपट आहे. यात प्रमुख भूमिका आयेशा टाकिया, गुल पनांग व श्रेयस तळपदे यांची असून ही दोन स्त्रीयांची कथा आहे मीरा व झीनत, ज्या एका घटनेने बंध होतात. चित्रपट हा मूळ मल्याळी चित्रपट पेरुमाझाक्कालम वर आधारित आहे. हा चित्रपट व्यावसायिक यशात मागे पडला तरी याने चित्रपट रसिकांमध्ये चांगलीच वाहवा मिळवली. तसेच खासकरून महिलावर्गाकडून हा चित्रपट चांगलाच प्रशंसित झाला. + +मीरा ही राजस्थानमधील एका दुर्गम भागात राहणारी राजपुत घराण्यातील पारंपारिक स्त्री असते तर झीनत ही काश्मीर मधील एका मुस्लिम कुंटुबातील स्वतंत्र व्यक्तीमत्वाची स्त्री असते. दोघांचेही नवरे लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सौदी अरेबियात कामाला जातात व तिकडे दोघे मित्र बनतात. काही महिन्यानंतर सगळे सुरळित चाललेले असताना एके दिवशी मीराचा नवरा शंकर हा झीनतच्या नवऱ्याकडून एका दुर्घटनेत ठार होतो व सौदी अधिकारी झीनतच्या नवऱ्याला देहदंडाची शिक्षा देतात. परंतु सौदी कायद्याप्रमाणे जर झीनतच्या नवऱ्याने जर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून माफीपत्र आणले तर त्याच्या देहदंडाची शिक्षा माफ होउ शकत असते. परंतु झीनत पाशी शंकरचा एक फोटो सोडला तर काहीच माहिती नसते. +झीनत तिच्या नवऱ्याला देहदंडाच्या शिक्षेपासून वाचवण्याचा पण उचलते परंतु माहिती अभावी तिचा प्रवास अवघड असतो. काश्मीरहून राजस्थानमध्ये ती पोहोचते व मोठ्या प्रयत्नाने ती मीराचे घर शोधून काढते. याकामी तिला एक बहुरुप्या बरीच मदत करतो. मीराच्या घरी मीरा ही विधवा झाल्यामुळे तिचे आयुष्य एक विरामचिन्ह बनलेले असते. तिचे सर्व स्वातंत्र्य हिरवून घेतले गेलेले असते. झीनत तिच्या घरच्यांना माफी-पत्राची विनंती करतात परंतु ते धुडकावून लावतात व पुन्हा तसा प्रयत्न केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी देतात. झीनत याही परिस्थितीत हार न मानता आपले काम चालू ठेवते.मीराला फक्त दुपारच्या वेळेत एका देवळात जाण्याची मुभा असते. मीराची दिनचर्या पाहून झीनत तिला देवळात गाठते गाठते व आपले नाव दुसरे सांगून तिच्याशी मैत्री वाढवते तिचे असे बाहुलिसारखे झालेले आयुष्य पाहून झीनतला कसे सेच वाटते व एक स्त्री म्हणून तिच्या परीने तिला नवऱ्याच्या मृत्युच्या दुःखातून बाहेर काढण्याचाही वसा घेते. तिच्या थांबलेल्या आयुष्याला चालना देण्याचे प्रयत्न करते. मीराला तिच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाची जाणीव करून देते व तिच्या थांबलेल्या आयुष्यात पुन्हा एकदा चैतन्य आणते. परंतु शेवटी झीनतला आपले उदिष्ट मीरापुढे उघड करावे लागते व मीराच्या टिकेला सामोरे जावे लागते.झीनत दयेसाठी मीरापुढे आर्जव करते. परंतु संतापाने तप्त झालेली मीरा तिची मागणी अपमानीत करून धुडकावून लावते.दरम्यान घरावरचे कर्ज माफ होण्यासाठी मीराचे सासरे मीराला गावाजवळ होणाऱ्या फॅक्टरीच्या मालकाला रखेल म्हणून देण्याचा निर्णय घेतात व ही बातमी मीराला समजते व पुन्हा शोकाच्या गर्तेत सापडते. त्यामुळे झीनतने जे काही केले त्या बद्दल तिला सहानूभूती निर्माण होते. हताश झीनत परत जात असतानाच, मीराला दुःख विसरून आयुष्यात चैतन्यमयी रहाणे किती गरजेचे आहे याची जाणीव होते व ती स्वता:हून माफीपत्रावर सही करून देते. त्याचबरोबर अश्या पारंपारिक गावात व पैश्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकणाऱ्या सासू सासऱ्यांच्या घरात तिची घुसमट होईल याचीही जाणीव होते व झीनतच्या मैत्रीमध्ये आपले पुढील आयुष्य शोधते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7215.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b5b7118c12f24a11c640f838a1a37c058dc0b33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7215.txt @@ -0,0 +1 @@ +डोरली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7251.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b6100c82622c1b3822b4f868f589a5b474fa0df --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7251.txt @@ -0,0 +1 @@ +डोरोथी मॅकफार्लेन (२ डिसेंबर, १९३१:इंग्लंड - २००२:इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ ते १९६३ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7280.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e802fb30083bb3827479a1c9706dfaaaaa6dbee --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7280.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोलारा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_73.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_73.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bab001f2637a8b14f3261849c3193445e30655eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_73.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉफ्री ॲलन जॉफ ग्रीनिज (२६ मे, १९४८:बार्बाडोस - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९७२ ते १९७३ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. +२०२० मध्ये जॉशुआ डा सिल्वा वेस्ट इंडीजकडून खेळेपर्यंत ग्रीनिज हा वेस्ट इंडीजकडून खेळलेला शेवटचा श्वेतवर्णीय खेळाडू होता.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7312.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1034d09242c2a419f41e8d9afb79176e57b4b523 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7312.txt @@ -0,0 +1 @@ +डोव्हरची सामुद्रधुनी (इंग्लिश: Strait of Dover; फ्रेंच: Pas de Calais) ही इंग्लिश खाडीच्या सर्वात अरूंद भागातील एक सामुद्रधुनी आहे. इंग्लंडच्या केंट काउंटीमधील डोव्हर व फ्रान्सच्या नोर-पा-द-कॅले प्रदेशातील कॅले ही दोन गावे डोव्हरच्या सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावर केवळ ३४ किमी अंतरावर वसलेली आहेत. डोव्हरची सामुद्रधुनी हा सागरी वाहातुकीसाठी जगातील सर्वात वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7316.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a629457448ed2752b2d468df378be99b4e335b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7316.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोहर्टी काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7334.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cbb74e110986323e05f4e4c03a30bd590d6e3c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7334.txt @@ -0,0 +1,3 @@ +ड्युरँगो-ला प्लाटा काउंटी विमानतळ (आहसंवि: DRO, आप्रविको: KDRO, एफ.ए.ए. स्थळसूचक: DRO) अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ड्युरँगो शहराचा विमानतळ आहे.ला प्लाटा काउंटीमध्ये असलेला हा विमानतळ ड्युरँगो शहरापासून २० किमी नैऋत्येस आहे.[१] + +येथून अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून युनायटेड एरलाइन्स आणि अमेरिकन एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7338.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f602690144949b693a0e2c99018cb71fbb6aa3fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7338.txt @@ -0,0 +1,2 @@ +ड्युरंड रेषा ही अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा आहे जी दक्षिण आशियातील देश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय जमीनी सीमा रेषा आहे. [१] ह्या रेषेचे पश्चिम टोक इराणच्या सीमेपर्यंत आणि पूर्व टोक चीनच्या सीमेपर्यंत जाते. ही २,६७० किलोमीटर (१,६६० मैल) लांब आहे. +भारतीय नागरी सेवेतील ब्रिटिश मुत्सद्दी मोर्टिमर ड्युरंड आणि अफगाण अमीर अब्दुर रहमान खान यांनी त्यांच्या संबंधित क्षेत्राच्या प्रभावाची मर्यादा निश्चित करण्यासाठी १८९३ मध्ये भारत आणि अफगाणिस्तानच्या अमीरात यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून ड्युरंड रेषेची स्थापना केली होती. ब्रिटीशांनी अफगाणिस्तानला त्या वेळी एक स्वतंत्र राज्य मानले, जरी त्यांचे परराष्ट्र व्यवहार आणि राजनैतिक संबंधांवर त्यांचे नियंत्रण होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7342.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2268c9fa1acfce646271f15dbf2e941f2663f6ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7342.txt @@ -0,0 +1,2 @@ +ड्युरॅम हा इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7350.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cf3af54f99046e1c04244c62de19c054426a95c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7350.txt @@ -0,0 +1,3 @@ +ड्युरॅम काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ड्युरॅम काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7355.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be0f3b3d302d128c16e1a465d120f753986b0a88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7355.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 51°14′N 6°47′E / 51.233°N 6.783°E / 51.233; 6.783 + +ड्युसेलडॉर्फ हे जर्मनीतील नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन राज्याची राजधानी आहे. हे शहर ऱ्हाईन नदीच्या किनारी वसले आहे. खरेतर ड्युसेलडॉर्फ हे नाव या गावातून वाहणाऱ्या ड्युसेल नावाच्या छोट्या नदीवरून पडले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7375.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..430138cc8e41ba1716aac7362d2dd3523f771bbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7375.txt @@ -0,0 +1,4 @@ +ड्रीम गर्ल २ हा २०२३ चा भारतीय हिंदी-भाषेतील कॉमेडी-थरारपट आहे जो राज शांडिल्य दिग्दर्शित आहे आणि बालाजी मोशन पिक्चर्स अंतर्गत एकता कपूर आणि शोभा कपूर निर्मित आहे, ड्रीम गर्ल २०१९ च्या चित्रपटाचा आध्यात्मिक सिक्वेल आहे, चित्रपटात आयुष्मान खुराना स्टार्स आहेत, सोबत एक समर्थ समर्थन अनन्या पांडे, परेश रावल, अन्नू कपूर, राजपाल यादव, विजय राज, असरानी, अभिषेक बॅनर्जी, मनजोत सिंग आणि सीमा पाहवा यांचा समावेश आहे. हा चित्रपट एका पुरुषाविषयी आहे जो स्त्रीचे कपडे घालतो आणि वेश धारण करतो, ज्यामुळे खूप गोंधळ आणि गोंधळ होतो.[१][२] +सप्टेंबर २०२२ मध्ये, चित्रपट २९ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, जी नंतर एका आठवड्याने २३ जून २०२३ पर्यंत पुढे करण्यात आली होती. नंतर रिलीजची तारीख बदलून ७ जुलै २०२३ करण्यात आली होती. २४ एप्रिल २०२३ रोजी, चित्रपटाला नवीन रिलीजची तारीख मिळाली आहे जी २५ ऑगस्ट २०२३  आहे.[३] +४ सप्टेंबर २०२३ पर्यंत, चित्रपटाने भारतात ₹१०२.५७ कोटी, परदेशात आणखी ₹१३.३७ कोटी, जगभरात एकूण ₹११५.९४ कोटी कमावले आहेत.[४] +ड्रीम गर्ल २ आयएमडीबी diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7379.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f21b85a8c553be788130416fc0a4b1b238eb34f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7379.txt @@ -0,0 +1,3 @@ +ड्रू काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र माँटिचेलो येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १८,५०९ इतकी होती.[२] +ड्रू काउंटीची रचना २६ नोव्हेंबर, १८४६ रोजी झाली. या काउंटीला आर्कान्साच्या तिसऱ्या गव्हर्नर थॉमस स्टीवन्सन ड्रूचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7385.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..395b07dc53b4ca567bf7d3e00045005cc6bd916e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7385.txt @@ -0,0 +1,9 @@ +ड्रॅगन ही एक नाविन्यपूर्ण आणि व्यावहारिक सामान्य हेतू असलेली प्रोग्रॅमिंग भाषा आहे. समर्थित प्रोग्रामिंग प्रतिमान अत्यावश्यक, ऑब्जेक्ट-देणारं, नेस्टेड स्ट्रक्चर्स, फंक्शनल आणि नॅचरल प्रोग्रामिंग वापरून घोषणात्मक आहेत. भाषा पोर्टेबल आहे (विंडोज, लिनक्स, मॅकोस, इ.) आणि कन्सोल आणि जीयूआय तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते. भाषा सोपी, लहान आणि वेगवान बनविण्यासाठी तयार केली गेली आहे.[१] +भाषा सोपी आहे, नैसर्गिक होण्याचा प्रयत्न करीत आहे, संस्थेस प्रोत्साहित करते आणि पारदर्शक आणि व्हिज्युअल अंमलबजावणीसह येते. हे कॉम्पॅक्ट सिंटॅक्स आणि वैशिष्ट्यांसह आहे जे प्रोग्रामरला नैसर्गिक इंटरफेस तयार करण्यास सक्षम करते आणि वेळेच्या अपूर्णांकात घोषित डोमेन-विशिष्ट भाषा. हे फारच लहान आहे. हे उपयुक्त आणि व्यावहारिक लायब्ररीसह येते. भाषा उत्पादकता आणि स्केल करू शकणाऱ्या उच्च गुणवत्तेच्या निराकरणासाठी विकसित केली गेली आहे. +ऑक्टोबर २०१६ मध्ये आवेश जिलानी ने डिझाइन आणि ड्रॅगन प्रोग्रामिंग भाषेची अंमलबजावणी सुरू केली. १५ महिन्यांच्या विकासानंतर, जानेवारी २०१८ मध्ये भाषा इंटरप्रिटर वापरासाठी तयार होते. +ड्रॅगन १.० या भाषेची पहिली आवृत्ती जानेवारी ४, २०१८ मध्ये प्रसिद्ध झाली. +(१) एप्लीकेशन प्रोग्रामिंग भाषा. +(२) उत्पादकता आणि स्केल करू शकणाऱ्या उच्च गुणवत्तेचे निराकरण विकसित करणे. +(३) लहान आणि वेगवान भाषा. +(४) शिक्षणात वापरली जाऊ शकणारी सोपी भाषा. +ड्रॅगन ही एक अतिशय सोपी भाषा असून यामध्ये अगदी सरळ वाक्यरचना आहे. हे प्रोग्रामरना बॉयलरप्लेट कोडशिवाय प्रोग्राम करण्यास प्रोत्साहित करते. स्टँडर्ड आऊटपुट वापरून काही प्रिंट करण्यासाठी आपण 'show' कमांड वापरू शकतो. आणि 'showln' न्यूलाईन मध्ये आउटपुट साठी. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7390.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a6ba846e81b2201c077464f44775c9f730edbbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7390.txt @@ -0,0 +1 @@ +ड्रॅगन पॅलेस बौद्ध विहार (इंग्रजी: Dragon Palace Buddhist temple) हा महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यातील कन्हान कामठी येथील बौद्ध विहार आहे. या विहाराची स्थापना १९९९ मध्ये करण्यात आली. हा विहार सुमारे १० एकर जागेवर बांधलेला आहे. या विहाराच्या बांधकामास जागतिक पुरस्कार मिळालेला आहे. येथील बुद्धमूर्ती ही एका सलग चंदनाच्या ठोकळ्यापासून बनविलेली एक सुंदर मूर्ती आहे.[१][२] ड्रॅगन पॅलेस मंदिर हे ‘लोटस टेंपल’ (कमळ मंदिर/कमळ विहार) नावाने ओळखले जाते. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विहारात सप्टेंबर २०१७ मध्ये भेट देऊन येथे येथिल भव्य अशा विपश्यना केंद्राचे उद्घाटन केले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_740.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51c8180c6b21bc2c964faf87713d7b902d50094c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_740.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोवाल भारताच्या मेघालय राज्यातील एक शहर आहे. +हे शहर जैंतिया हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7402.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139d159e574bc5e050c7b054a797eaf0bee4485b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7402.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 51°2′N 13°44′E / 51.033°N 13.733°E / 51.033; 13.733 + +ड्रेस्डेन ही जर्मनी देशातील जाक्सन ह्या राज्याची राजधानी व एक महत्त्वाचे पुरातन शहर आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धात ड्रेस्डेन शहर ८०% बेचिराख झाले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7433.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b51e7988bb028cfcaf8a4c2a7a876587d1c49239 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7433.txt @@ -0,0 +1,2 @@ +काही वेळा, पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता, जमिनीकडच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. ते ढग, मग तो अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यायोगे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यास ढगफुटी म्हणतात.[१] +सर्वसाधारणपणे, प्रतितास १॰॰ मिलीमीटर (३.९ इंच) किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला तर ढगफुटी झाली असे मानले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7442.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6aaf716d9fd835d08697d3070e38af012b8cc29c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7442.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९६५ असलेले ढवळी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ५२२.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १६ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ८१ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४४ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : प्राथमिक शाळा सालेभट्टी येथे आहे. कनिष्ठ माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट नागपूर येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र नागपूर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7445.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c28e6296cd16d427ed055a22efaf4f6d6dc3732b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7445.txt @@ -0,0 +1,2 @@ +ढवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7449.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44fe75aaff619ff31cc6ead02738f0a14d0945e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7449.txt @@ -0,0 +1,2 @@ +ढवळीविहीर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_745.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94909b2f6bb608cdb73889187ab32e1c6fc2846c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_745.txt @@ -0,0 +1 @@ +जॉशुआ अँड्रु क्लार्कसन (२१ जानेवारी, १९९७:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - ) हा न्यू झीलंडचा प्रथम वर्गीय क्रिकेट खेळाडू आहे जो मध्य जिल्ह्यांकडून खेळतो.[१] डिसेंबर २०१५ मध्ये त्याला २०१६ अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी न्यू झीलंडच्या संघात स्थान देण्यात आले.[२] त्याने २७ डिसेंबर २०१५ रोजी २०१५-१६ फोर्ड ट्रॉफीमध्ये लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.[३] क्लार्कसनचे शिक्षण २०१२ ते २०१४ या काळात नेल्सन कॉलेजमध्ये झाले.[४] जून २०१८ मध्ये, त्याला २०१८-१९ हंगामासाठी मध्य जिल्ह्यांसोबत करार देण्यात आला.[५] २७ डिसेंबर २०२० रोजी, क्लार्कसन २०२०-२१ सुपर स्मॅश दरम्यान त्याचा ५०वा ट्वेंटी-२० सामना खेळला.[६] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7478.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61bb47eb09525a9822b7ced8d0d32ad346ae2b1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7478.txt @@ -0,0 +1 @@ +ढाल हे धारदार शस्त्रांचा अंगावर झालेला वार झेलता यावा, शरीरास जखम होउ नये म्हणुन पुरातनकाली आमनेसामनेच्या लढाईत वापरण्यात येत असणारे एक बचावात्मक साधन आहे.हे चामड्यापासून,लाकडापासुन वा धातुपासुन बनविलेले असते.याचा आकार सहसा बहिर्वक्र गोल असतो.यास मागील बाजूने पकडण्यासाठी सोय केलेली असते.उजव्या हातात तलवार किंवा भाला व डाव्या हातात ढाल धरून पूर्वी लढाया लढल्या जात असत.[ चित्र हवे ] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7481.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7f406c8f142d5f08858154530931c7a62939f03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7481.txt @@ -0,0 +1,4 @@ +ढालेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १६ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून १२ कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६५७ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ३३२० लोकसंख्येपैकी १७४५ पुरुष तर १५७५ महिला आहेत.गावात २१५९ शिक्षित तर ११६१ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी १२२४ पुरुष व ९३५ स्त्रिया शिक्षित तर ५२१ पुरुष व ६४० स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६५.०३ टक्के आहे. +[[राळगा, रुई, सांगवी, गंगाहिप्परगा, वंजारवाडी, लेंढेगाव, वैरागढ, बोरगाव खुर्द, पार, येरतर, टाकळगाव ही जवळपासची गावे आहेत.ढालेगाव ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7507.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df61494552d6813de6c7419978f1c124b534cbf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7507.txt @@ -0,0 +1,8 @@ +ढेकूबुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे +या गावत बोलीभाषा गोर, मराठी, यांचा जास्त उपयोग होतो +या गावांत बंजारा समाज आणि मराठा समाज त्याचबरोबर भिल्ल व इतर समाज सुद्धा आहे +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. +ढेकू गावातील लोक यांचे उदरनिर्वाह चे साधन शेती आहे व ढेकू तांडा मधील 90% लोकसंख्या ही ऊसतोड मजूर आहे त्यांचा मुख्य व्यवसाय मजुरी आहे +बंजारा समाज हे आपली परंपरा ही खूप छान जोपासतात +बंजारा समाज चे आराध्य दैवत संत शिरोमणी संत सेवालाल महाराज मंदिर आहे. हे मंदिर परधाडी आणि ढेकू घाट च्या पायथ्याशी आहे येथे बंजारा समाज चा वर्षातून चार वेळेस कार्यक्रम होतात तर उत्तरेस 3 कि मी अंतरावर कपिलनाथ आश्रम आहे श्री दत्त मंदिर आहे +ढेकू गावाला लागून असणारे गाव पूर्वेस चंदनपुरी आणि जातेगावं आणि पश्चिमेस कुसुमतेल व दक्षिणेस नमस्कार वाकला हे औरंगाबाद जिल्ह्यातील खेडे आहे ढेकू हे गाव औरंगाबाद जिल्हा च्या सीमा लागून आहे तर उतरेंस डोंगररांगा आहे या डोंगर रांगेमध्ये कपिल नाथ आश्रम आणि संत सेवालाल मंदिर आहे diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7543.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d8d5f3b7d8f0e251eff2bd46234600f7e00e246 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7543.txt @@ -0,0 +1,2 @@ +ढोर (इतर नावे : डोहर, कक्कय्या) हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे. २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात या समाजाची संख्या ९०,२२६ होती. ढोर हे प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू आणि राजस्थान राज्यांमध्ये आढळतात. लिंगायत समाजातील हे समाजबांधव ढोर, डोहर, आणि कक्कय्या अशा नावाने ओळखले जातात. +ढोर समाज हा प्रामुख्याने कातडी कमावणे हा व्यवसाय करतात. पण शिक्षणामुळे हा समाज खूप प्रगत झाला आहे. भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे हे या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7554.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30a5bd095f28a17bb7eedf63c08ea7059eb3cf0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7554.txt @@ -0,0 +1,8 @@ + ढोलकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7556.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e87d50892a72834764ee21fa76b3359a8f5310fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7556.txt @@ -0,0 +1 @@ +ढोलकीच्या तालावर हा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा लावणीचा कार्यक्रम आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7583.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97d998f3d998a3cdfe97964542009a55928b9512 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7583.txt @@ -0,0 +1,3 @@ +तंजावर मराठी ( तमिळ: தஞ்சாவூர் மராட்டி (लिप्यंतरः तंजावूर मराट्टि); रोमन लिपी: Thanjavur Marathi / Tanjore Marathi ) ही मराठी भाषेचीच एक बोली असून ती भारतातील तमिळनाडू ह्या राज्यात बोलली जाते. जवळपास एक लाखाहून अधिक लोक ही भाषा रोजच्या व्यवहारात उपयोगात आणतात. +तमिळनाडू राज्यातील तंजावर किंवा तंजावूर ह्या नगरातील ही एक बोलीभाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे ह्यांच्यासोबत दक्षिणेत स्वारीसाठी गेलेली जी मराठी माणसे तंजावरला पिढ्यानपिढ्या स्थायिक झाली, त्यांची ही मातृभाषा आहे. ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाषा असून त्यात आजही बरेचसे प्राचीन मराठी शब्द वापरात आहेत. तसेच काळाच्या ओघात पडलेला स्थानिक तमिळ भाषेचा प्रभाव ह्या भाषेवर जाणवतो. +उदाहरणासाठी काही वाक्यप्रयोगः diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7601.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2b4b71f314f7ed5612d81bfcec564e19a9a09ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7601.txt @@ -0,0 +1,5 @@ +तंजावुरचे महाराष्ट्रीय, म्हणजेच रायर (तमिळ: ராயர் ; उच्चार : रायर्) +इसवी सनाच्या सतराव्या शतकापासून तमिळनाडूतील तंजावुर येथे स्थायिक झालेल्या व मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांना तंजावरचे महाराष्ट्रीय असे म्हणतात. +लढाईच्या निमित्ताने व मराठी साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी निघालेल्या व्यंकोजी उर्फ एकोजी भोसले ह्यांनी सोबत नेलेल्या मावळ्यांनाच आज 'तंजावरी महाराष्ट्रीय' असे संबोधतात तसेच त्यांना रायर असेदेखील म्हणतात. त्यांची राहणी ही महाराष्ट्रातील लोकांच्या राहणीपेक्षा थोडी भिन्न आहे. त्यांच्या भाषा आणि संस्कृतीवर स्थानिक भाषा तमिळ व तेथील जीवनव्यवस्थेचा परिणाम जाणवतो, त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी भाषकांना त्यांची बोली समजण्यास अडचण होऊ शकते. तंजावर इथे मराठी भाषकांची वस्ती इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या मध्यापासून आहे. तमिळ भाषेच्याच अंगाने व हेलाने बोलली जाणारी तंजावर मराठी ही एक वेगळीच भाषा तंजावरी महाराष्ट्रीय लोक रोजच्या व्यवहारात बोलण्यासाठी वापरतात. पलायकोटा, अरणी, वेलूर येथे वास्तव्यास असलेली अनेक मराठी कुटुंबे तसेच, रामेश्वरम येथील प्रसिद्ध मंदिराचे उपाध्ये/पुजारी हेदेखील मराठीच असून हे ह्याच समुदायापैकी असावेत असा अंदाज आहे. +"हे राम" ह्या चित्रपटात अभिनेता अतुल कुलकर्णी ह्याने श्रीराम अभ्यंकर ह्या तंजावरी मराठी ब्राह्मणाची भूमिका साकारली आहे. त्या चित्रपटात, +साकेतराम ही भूमिका साकारणाऱ्या कमल हासन ह्यास अभ्यंकर नावाचा एक महाराष्ट्रीय जेव्हा तमिळ मध्ये बोलू लागतो तेव्हा आश्चर्य वाटते. . त्यानंतर अतुल खुलासा करतो की तो तंजावर इथे स्थायिक झालेला एक महाराष्ट्रीय आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7668.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c776cb734d4b0f3d90f48e5ad06f2364fc667e67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7668.txt @@ -0,0 +1 @@ +तत्काळ योजना हा भारतीय रेल्वेने स्थापन केलेला तिकीट कार्यक्रम आहे. या योजनेचा वापर अगदी कमी कालावधीत प्रवास आरक्षणासाठी केला जातो. भारतीय रेल्वेने भारतातील जवळपास सर्वच गाड्यांवर सर्व प्रकारच्या आरक्षित वर्गांमध्ये ही यजना सादर केल आहे. नितीश कुमार भारताचे रेल्वे मंत्री असताना १९९७ मध्ये याची सुरुवात झाली. [१] आरक्षण हे ऑनलाइन आणि ऑफलाइन करता येते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7698.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..140230e4e1eb31775251780cf03d90d962c670e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7698.txt @@ -0,0 +1 @@ +काकुएइ तनाका (४ मे १९१८ - म्रुत्यू: १६ सप्टेंबर १९९३) हे,जपानचे एक राजकारणी होते.त्यांनी २६ एप्रिल १९४७ ते २४ जानेवारी १९९० या कालावधीत प्रतिनीधी सभेत आपली सेवा दिली. तसेच, ७ जुलै १९७२ ते ९ डिसेंबर १९७४ या कालावधीत जपानचे ४०वे पंतप्रधान होते. ताकेओ फुकुडा यांचेसोबत झालेल्या सत्तासंघर्षानंतर ते सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे सर्वात प्रभावशाली सदस्य झाले.त्यांनी तेथे सन १९६० च्या मध्यापासून ते १९८० च्या मध्यापर्यंत काम केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7731.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8cc7fc1d98fb4a5656e048b99d2e93cd9401f36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7731.txt @@ -0,0 +1 @@ +तपन कुमार गोगोई ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7732.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b414cdbdd5caae2ece93cf988b4654e403797c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7732.txt @@ -0,0 +1 @@ +तपन कुमार प्रधान (जन्म : १९७२) हे एक भारतीय लेखक, कवि आणि अनुवादक आहे.[१] वर्ष 2007 मध्ये साहित्य अकादमीचा सुवर्ण महोत्सवी पुरस्कार मिळविलेल्या “कालाहांडी” या काव्यसंग्रहासाठी ते प्रसिद्ध आहेत.[२] त्यांच्या इतर महत्त्वाच्या साहित्यकृतींमध्ये समावेश होतो "ईक्वेशन" (Equation), "आय, शी अँड द सी" (I, She and the Sea), "बुद्ध स्माईल्ड" (Buddha Smiled) आणि "डान्स ऑफ शिवा " (Dance of Shiva).[३] त्यांनी गोपी कोट्टूर यांच्यासोबत पोएट्री मासिक आणि वेबसाइटची स्थापना केली.[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7733.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca477aad5eb95f8f3dc650f2f89bc65aa92152e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7733.txt @@ -0,0 +1,5 @@ +तपन शेठ ( २२ जानेवारी १९७९ - सुरेंद्रनगर, गुजरात) हा एक भारतीय निसर्ग आणि वन्यजीव छायाचित्रकार आहे.[१] त्याला २०१६ मध्ये नेचर्स सर्वोत्कृष्ट छायाचित्रण एशिया स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला आहे. तो गिर राष्ट्रीय उद्यानात एशियाटिक लायन्सच्या छायाचित्रणासाठी प्रसिद्ध आहे. +शेठ यांनी सुरेंद्रग्रींगर येथील एम. पी. शाह कॉमर्स कॉलेजमधून वाणिज्य विषयातील पदवी संपादन पूर्ण केले. पदवीनंतर ते सॉफ्टवेअरच्या पुढील अभ्यासासाठी अहमदाबादला गेले. +शेठने सिंह, गिधाडे, मोर, फुलपाखरू आणि इतर वन्यजीवांसह विविध प्रकारच्या प्रजातींचे फोटो काढले. त्यांची चित्रे त्यांच्या संस्मरणीय चारित्र्यासाठी आणि तांत्रिकदृष्ट्या परिष्कृत आणि दर्शकांना आकर्षित करण्यासाठी सुखद मनःस्थिती निर्माण करण्यासाठी उल्लेखनीय आहेत. वन्यजीव, लँडस्केप आणि स्थानिक समुदायांच्या प्रतिमा हस्तगत करण्यासाठी त्याने एका स्वतंत्र ठिकाणी प्रवास केला आहे. बी.बी.सी. , अँपल ,नॅशनल जिओग्राफिक आणि नटजिओ यांनी या कलाकृती व्यापकपणे प्रकाशित केल्या आहेत.[२] +शेठ यांच्या छायाचित्रणाने वाघ, सिंह, पक्षी, गरुड आणि निसर्ग यासारखे वन्यजीवनांचे क्षण हस्तगत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जागरूकता वाढविण्यासाठी आणि संवर्धनाच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी छायाचित्रणात काम करणाऱ्या आणि धोक्यात असलेल्या प्राण्यांचे दस्तऐवजीकरण करण्यावरही त्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.[३] +तपन शेठ नेटजीओवर Archived 2021-05-17 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7739.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd4dfa16d0d4499e82e4da93b456db30d4f7935b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7739.txt @@ -0,0 +1 @@ +तपिर गाओ ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7768.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0571dfb5f19cbf2191655d3e6279d3df05e725ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7768.txt @@ -0,0 +1,2 @@ + तमनाथ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7773.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68152768f8ade5282c1984081a5b2177a58a229d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7773.txt @@ -0,0 +1,3 @@ + +तमायरा शेलाह पाझेक (डिसेंबर ६, इ.स. १९९०:डॉर्नबर्न, फोरालबर्ग, ऑस्ट्रिया - ) ही ऑस्ट्रियाची टेनिस खेळाडू आहे. +पाझेकची आई चिलीमध्ये जन्मलेली ऑस्ट्रियन आहे तर तिचे वडील आरिफ मोहम्मद टांझानियात जन्मलेले, केन्यात वाढलेले भारतीय वंशाचे केनेडियन नागरिक आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7787.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e860005c74913b182651054f178baac604ce26b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7787.txt @@ -0,0 +1,13 @@ +तमिळ भाषा (तमिळ: தமிழ் மொழி , तमिळ मोळि) ही एक द्राविड भाषा असून ती तमिळ लोकांची मातृभाषा आहे. तमिळ दक्षिण आशियातील एक प्राचीन भाषा आहे. दक्षिण भारतातील "तमिळनाडु" (अर्थ : तमिळ राष्ट्र) तसेच पोंडेचेरी ह्या केंद्रशासित प्रदेशाची राजभाषा आहे (अर्थ: नवी चेरी) तसेच भारतातील ‘अभिजात भाषे’चा (Classical Language) पहिला मान तमिळ भाषेला देण्यात आला असून ६.५ कोटीहून अधिक लोक ही भाषा वापरतात. श्रीलंका (இலங்கை /इलङ्गै) आणि सिंगापूर (சிங்கப்பூர் /सिंगप्पूर्) देशात तमिळ भाषेस अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे तसेच ती न्यूनाधिक प्रमाणात मलेशिया आणि मॉरिशस येथेही दैनंदिन वापरात आढळून येते. +तमिळ भाषेला स्वतःची अशी विशिष्ट तमिळ लिपी आहे. ह्या भाषेतील साहित्य सुमावर्षाहून अधिक प्राचीन आहे. ख्रिस्तपूर्व पहिल्या आणि दुसऱ्या शतकातील लेख थायलंड आणि इजिप्त येथे सापडल +तमिळ साहित्याचा आरंभीचा काळ हा साधारणपणे तमिळ संगम काळातील साहित्यात पहावयास मिळतो, हा साधारणपणे इ.स.पूर्व ३०० वर्ष ते ३०० इ.स.ह्या दरम्यान होता. पुरातत्त्व खात्यास भारतातील प्राचीन शिलालेखांपैकी किंवा प्राचीन लेखांपैकी ५५ टक्क्यांहून अधिक लेख तमिळ भाषेत आढळून आले आहेत. १५७८ मध्ये, पोर्तुगीज ख्रिश्चन मिशनऱ्यांनी थंबीरन वनाक्कम नावाचे जुन्या तमिळ लिपीतील तमिळ प्रार्थना पुस्तक प्रकाशित केले, त्यामुळे तमिळ ही छापली आणि प्रकाशित होणारी पहिली भारतीय भाषा बनली.[१] +२००१ च्या आकडेवारीनुसार तमिळ भाषेत १८६३ वृत्तपत्रे प्रकाशित होतात. त्यांपैकी ३५३ वृत्तपत्रे ही दैनिके आहेत. +तत्कालीन तमिळ भाषेत समृद्धता आणण्यासाठी तामिळी साहित्यिकांनी तसेच पंडितांनी केलेले योगदान पाहून पाण्ड्य राजांनी त्यांच्या सन्मानार्थी तमिळ संमेलने म्हणजेच तमिळ संगम भरवण्यास सुरुवात केली. यातून तमिळ भाषेला लागू करून तिच्यात संशोधन, विकास करण्यासाठी पाण्ड्य राजांनी प्रोत्साहन दिले. एका मतप्रवाहानुसार या तमिळ संगम या शब्दातूनच तमिळ या शब्दाची व्युत्पत्ती झाली असावी असे मानले जाते. अजून काही मतप्रवाहानुसार इ.स.पहिल्या शतकात तोल्‌क्काप्पियम् हा तमिळ भाषेतील ग्रंथ लिहिला गेला.[२] साउथवर्थ यानुसार तमिळ या शब्दाचा अर्थ स्वभाषा किंवा स्वव्याख्यान असा होतो. [३] +भाषाशास्त्रज्ञ ब्रद्रीराजु कृष्णमूर्ति यांच्या मते, एक द्राविड भाषा म्हणून तामिळ , एक आद्यभाषा किंवा आद्यद्राविड भाषेपासून विकसित झाली असावी. आद्य- द्रविडी भाषिक पुनर्रचना शक्यतो भारतीय द्वीपकल्पासारखा कमी उंचीच्या प्रदेशात साधारणतः आजच्या गोदावरी नदी खोरे प्रदेशात इ.स.पू. तिसऱ्या शतकात बोलली जात होती असे पुराव्यांवरून दिसून येते. साहित्य पुरावा यानुसार आद्य-द्रविडीच्या भाषिकांची संकुल संबद्ध संस्कृती दक्षिण भारतात होती असे सुचवितो.[४] इतिहासावरून असे दिसून येते की, तमिळ भाषा २२ द्राविड भाषा यांपैकी सर्वात आधी बोलली जात होती. इ.स.पु.दुसऱ्या शतकाच्या मध्यापासून तमिळ रूढ झाली. इ.स.पु.३ ऱ्या शतकात तमिळ संघटीत झाली.[५] तमिळची लिपी ही त्या काळानंतर तमिळ-ब्राह्मी लिपीपासून विकसित करण्यात आली. तमिळ साहित्य हे भारतातील सर्वात प्राचीन असून या साहित्यावर संस्कृतचा परिणाम नाही. [६] तमिळ विद्वानांनी तमिळ भाषेचे तिच्या इतिहासानुसार तीन कालखंडात वर्गीकरण केले आहे: +तमिळ बोलीभाषेचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत ते म्हणजे सेन्तमिळ (प्राचीन अभिजात तमिळ), कोङ्गु, नेल्लै, मदुरै (प्रमाण भाषा), चेन्नई (चित्रपटातील आणि सध्याची शहरी भाषा.) आणि इलङ्गै (श्रीलंका आणि अन्य आग्नेय आशियातील देशांतील बोली). लेखनासाठी वापरण्यात येणारी लिपी तमिळ, वट्टेळुत्तु (प्राचीनकाळी ग्रंथ लिपी ) +1.39.96.23 ००:३२, २३ जुलै २०१५ (IST) +मराठी आणि तमिळमध्ये एकसारखे स्वर आहेत. +तामिळ संख्या आणि त्यांचे उच्चार +भारतात राज्यनिहाय तमिळ भाषकांचे प्रमाण दर्शविणारा तक्ता.[२००१ च्या जनगणनेनुसार] +तमिळ भाषेतील शब्दसंग्रह प्रामुख्याने द्राविडीयन भाषा-कुळातील आहे, आधुनिक तमिळ भाषेत भाषाशुद्धीकरणाचा प्रभाव जाणवतो. भाषा शुद्धीकरणारात संस्कृत मधून घेण्यात आलेल्या शब्दांना प्रतिशब्द निर्माण केल्याचा परिणाम जाणवतो. इतिहासात तमिळप्रमाणेच इतर द्राविडीयन भाषा जसे कन्नड, तेलुगू, आणि मल्याळम ह्यांवर संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा, वाक्यरचनेचा तसेच शब्दसंग्रहाचा परिणाम झाला असावा असे मानण्यात येते, ज्यामुळे ह्या भाषांतील शब्दसंग्रहात संस्कृतवर आधारीत अनेक शब्द आढळतात.तसेच तमिळ भाषेतील काही मुळ शब्दांचा इतर आधुनिक भाषांमध्ये परिणाम जाणवतो जसे, इंग्रजी आणि इतर भारतीय भाषा. +तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि अंदमान आणि निकोबार येथील राजभाषेचा दर्जा तमिळ भाषेस असून, भारताच्या अधिकृत २२ भाषांमध्ये तमिळ भाषेचा समावेश आहे. ती श्रीलंका आणि सिंगापुर या देशातही एक अधिकृत भाषा असून, मलेशियातील ५४३ शासकीय शाळांमध्ये संपूर्ण तमिळ भाषेत प्राथमिक शिक्षणाच्या सोयी आहेत. २००४ साली भारत सरकार तर्फे ह्या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7790.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffef77864280053b439e8878ad34c51e795e26af --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7790.txt @@ -0,0 +1,4 @@ +तमिळ लिपीचा (तमिळ:தமிழ் எழுத்துமுறை तमिळ एळुत्तुमुरै ) उगम दक्षिण ब्राह्मी लिपीपासून झाला आहे . + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_780.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bcaacb46639487a91342d21fc566df9b07b8b12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_780.txt @@ -0,0 +1 @@ +होजे एदुआर्दो दोस सांतोस ( २८ ऑगस्ट, इ.स. १९४२:लुआंडा, अँगोला - ) हे पश्चिम आफ्रिकेतील अँगोला देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि संरक्षण दलांचे व शासनाचे प्रमुख आहेत. ते इ.स. १९७९ सालापासून इ.स. २०१७ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होते. २०१७ पासून जोआओ लोरेन्सो ॲंगोलाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7814.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0697e84483b09402bcd1cc65ffd391e90d001354 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7814.txt @@ -0,0 +1,2 @@ +तमिळ मानिल काँग्रेस हा भारतातील राजकीय पक्ष आहे. तमिळनाडू राज्यात सक्रिय असलेल्या या पक्षाची स्थापना २९ मार्च, १९९६ रोजी झाली. +याचे पहिले अध्यक्ष जी.के. मूपनार होते. त्यांनी तमिळनाडूमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून फुटून निघालेल्या काही नेत्यांसह हा पक्ष रचला. त्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकांत या पक्षाला ३९ जागा तर लोकसभा निवडणुकांमध्ये ११ जागा मिळाल्या. २०१६ च्या विधानसभा निवडणुकांत या पक्षाला फक्त २,३०,७११ मते मिळाली व एकही मतदारसंघात विजय मिळाला नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7863.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c8f5cfedc0d92c58da6865ccde1b19d79aa6e1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7863.txt @@ -0,0 +1 @@ +निषाद तरंगा परानविताना (१५ एप्रिल, इ.स. १९८२:केगाले, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने सलामीला फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7872.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36dd182954de3add12e64bf396f7706881b8fe95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7872.txt @@ -0,0 +1,2 @@ +तरटगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7875.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd928fbba141349f1105e9a3a82820976a4b2d98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7875.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 31°27′00″N 74°55′20″E / 31.45000°N 74.92222°E / 31.45000; 74.92222 + +तरन तारन साहिब (पंजाबी: ਤਰਨ ਤਾਰਨ ਸਾਹਿਬ) हे भारताच्या पंजाब राज्यामधील एक शहर व तरन तारन जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तरन तारन शहर पंजाबच्या वायव्य भागात अमृतसरच्या २ किमी दक्षिणेस वसले आहे. तारन तरनची स्थापना पाचवे शीख धर्मगुरू गुरू अर्जुनदेव ह्यांनी केली. तरन तारन शीख धर्माचे व शीख संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र असून भारताच्या फाळणीवेळी पंजाबातील बहुसंख्य शीख रहिवासी असलेल्या मोजक्या गावांपैकी ते एक होते. +१९८० च्या दशकात चालू असलेल्या खलिस्तान चळवळीचे तरन तारन केंद्र होते. सध्या तरन तारन एक कृषीप्रधान शहर आहे. +पठाणकोट ते गुजरात दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १५ तरन तारनमधून जातो. तसेच तरन तारन रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक स्थानक असून येथून अनेक डेमू गाड्या सुटतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7879.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61925ad526b3c339d38e59abc7bfa658d23ad04a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7879.txt @@ -0,0 +1 @@ +तरणजीत भरज (३ मार्च, १९९३:नवी दिल्ली, भारत - ) हा  डेन्मार्ककडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7885.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..523be84321274dec36f93688a99523bcdbb7afb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7885.txt @@ -0,0 +1,4 @@ + +तरन तारन जिल्हा हा पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १६ जून २००६ रोजी अमृतसर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला. +२०११ साली तरन तारन जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ११.२ लाख होती. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7901.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcf2b5ea6995a5919a9b7555e08f004308064b33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7901.txt @@ -0,0 +1,4 @@ +वस्तुमान मोजण्यासाठीचे साधन.वजनकाटा किवां{किंवा} तागडी असे हि{ही} म्हणतात. +तराजू हे लोखंडा पासुन{लोखंडापासून} {किंवा अन्य धातूपासून} बनलेले {बनवलेला}असतात{असतो}.तराजूस दोन बाजु {बाजू}असतात. +एकामध्ये वजन व दुसऱ्यामध्ये वस्तू ठेवली जाते. तराजूच्या मध्यभागी असलेला काटा स्थिर झाल्यावर वजन झाले,असे म्हटले जाते. +ग्रामीण भागामध्ये शेतीमाल व इतर उत्पादने तराजूच्या मदतीने वस्तुमानावर विकल्या जातात.तराजूमध्ये वस्तुमान करण्यासाठी वेगवेगळी वजने असतात.{वजने व मापे प्रमाणित करण्यासाठी सरकारी कार्यालयाची परवानगी लागते.अन्यथा तो गुन्हा ठरू शकतो.} diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7937.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a2aca413b85567edf88b4b353e67e4935f05a9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7937.txt @@ -0,0 +1,2 @@ + तरोडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7964.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c334618e53529280fac313824e57b63bb093b21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7964.txt @@ -0,0 +1,4 @@ +तलवार (आंतरराष्ट्रीय स्तरावर गिल्टी म्हणून रिलीज झाला), हा मेघना गुलजार दिग्दर्शित आणि विशाल भारद्वाज लिखित २०१५ मधील भारतीय हिंदी -भाषेतील गुन्हेगारी - थ्रिलर नाट्यचित्रपट आहे. भारद्वाज आणि विनीत जैन निर्मित, हा चित्रपट २००८ च्या नोएडा दुहेरी हत्याकांडावर आधारित आहे ज्यामध्ये एक किशोरवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबाचा नोकर आहे गुंतले आहे.[१] इरफान खान, कोंकणा सेन शर्मा आणि नीरज काबी अभिनीत, हा चित्रपट तीन वेगवेगळ्या दृष्टीकोनातून एका प्रकरणाच्या तपासाचे अनुसरण करतो ज्यात मुलीचे पालक खुनाच्या आरोपात दोषी किंवा निर्दोष आहेत. +भारद्वाज यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या काही पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना ही कल्पना आली. नंतर ते मेघनाला भेटले आणि तिच्यासोबत चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणावर दोन वर्षे संशोधन केले आणि त्यांना अनेक विरोधाभास सापडले. भारद्वाजची पटकथा ही रशोमोन प्रभावाचे उदाहरण होते. पंकज कुमार हे चित्रपटाचे छायाचित्रण दिग्दर्शक होते आणि ए. श्रीकर प्रसाद हे त्याचे संपादक होते. +तलवारचा प्रीमियर २०१५ टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष-सादरीकरण विभागात झाला आणि २०१५ BFI लंडन चित्रपट महोत्सव आणि बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला. २ ऑक्टोबर २०१५ रोजी भारतात प्रदर्शित करण्यात आले होते व बहुतेक सकारात्मक पुनरावलोकने, त्याच्या लेखन आणि कामगिरीसाठी विशेष कौतुका झाले. या चित्रपटाने ३०२ दशलक्ष (US$६.७ दशलक्ष) कमाई करून बॉक्स ऑफिसवर मध्यम यश मिळवले.[२][३] +६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा पुरस्कार आणि संजय कुरियन यांना सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी पुरस्कार मिळाला.[४] ६१ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये, ए. श्रीकर प्रसाद यांना सर्वोत्कृष्ट संपादन पुरस्कार आणि शाजिथ कोयेरी यांना सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन पुरस्कार मिळाला.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7969.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6d8f816b91d7eba1e04b3386b8aa6165884b30d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7969.txt @@ -0,0 +1 @@ +तलारी रंगाया ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7991.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f0e0b525a715e039fc1a8af93a094cd3635f7fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_7991.txt @@ -0,0 +1,4 @@ +टल्सा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TUL, आप्रविको: KTUL, एफ.ए.ए. स्थळसूचक: TUL) हा अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील टल्सा शहरात असलेला विमानतळ आहे. येथे अमेरिकेच्या वायुसेनेचा तळही आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून पाच मैल (८ किमी) ईशान्येस आहे.[३] [४] हा विमानतळाच्या नावात आंतरराष्ट्रीय असले तरीही येथून एकही आंतरराष्ट्रीय सेवा उपलब्ध नाही. [५] +ओक्लाहोमा एर नॅशनल गार्डची १३८वी लढाऊ तुकडी येथे ठाण मांडून असते. [६] +टल्सा विमानतळावर अमेरिकन एरलाइन्सचे देखभाल मुख्यालय आहे. [७] +हा विमानतळ ४,३६० एकर (१,७६४ ha) विस्ताराचा असून येथे तीन धावपट्ट्या आहेत : [८] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8023.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8deca829402d33fba3b727cde1a6f852bd3adb3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8023.txt @@ -0,0 +1,9 @@ + तळवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +वाडी लिंबू, वाघ्रट, कांटे, कोलधे, कंगवळी, कुरचुंब, येरवंडे, आसगे, हसोळ, कोल्हेवाडी, गोविळ ही जवळपासची गावे आहेत.तळवडे ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8035.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..208564fe69849ee443a4d59b81a98989c38b8c64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8035.txt @@ -0,0 +1,8 @@ + तळवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8049.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84222ad0178090962e4e7388f34e37273c312d17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8049.txt @@ -0,0 +1,8 @@ + तळवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8058.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8058.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..763dd31242130a03467038d8373fa7a7106626aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8058.txt @@ -0,0 +1,17 @@ +तळवली तर्फे देंगाचीमेट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३२१ कुटुंबे राहतात. एकूण १७९३ लोकसंख्येपैकी ८७६ पुरुष तर ९१७ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात. +तळवडे, खडकी, कुंज,माडाचा पाडा, कर्हे, वरणवाडी, विठ्ठलनगर, वेहेळपाडा, शावटे,कासा बुद्रुक, सारशी ही जवळपासची गावे आहेत.कर्हे तळवली ग्रामपंचायतीमध्ये कर्हे, माडाचा पाडा, तळवली तर्फे देंगाचीमेट, आणि वरणवाडी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8090.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab8b4999804212b427bf40fc7d33c2a1f01aeccf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8090.txt @@ -0,0 +1,9 @@ +१४° २६′ ००″ N, ७४° ५२′ ००″ E + तळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8114.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..660c58df0a80e5649ab91e26024f12b4c8034c4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8114.txt @@ -0,0 +1,8 @@ + तळेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8143.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8826a1f8817051522812a8047f9a315c2eac6653 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8143.txt @@ -0,0 +1,2 @@ +तळेरानवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8157.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ced175c0c5bc6bea5acad12a53eca6710bfab2db --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8157.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३९०४५ असलेले तळोधी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील २७२.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ४३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १८४ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ३३ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा कारवाफा येथे आहे. माध्यमिक शाळा कारवाफा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा कारवाफा येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8187.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..988bd82dc4ea3597c9099e418a043142c7a9b8d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8187.txt @@ -0,0 +1,2 @@ +तवारिख तथा तवारीख या अरबी शब्दाचा अर्थ इतिहास आहे. यात कालक्रमानुसार घटनांची जंत्री व वर्णने लिहिली जातात. +इस्लामपूर्व-काळातील अरबी जमातींचा लिखित व अलिखित इतिहास दंतकथांनी भरलेला असे. हदीस म्हणजे इस्लामी स्मृतीशास्त्रांच्या नियमांनुसार इतिहासलेखनात ‘इस्नाद’ म्हणजे अनेक पुरावे दिले जात. तवारिखा या लेखनप्रकाराने ऐतिहासिक काळातील घडामोडीना महत्त्व आले आणि अरबी लेखनात अधिक विश्वासार्हता आली. अनेक बखरी या तवारिखांवर आधारित असल्याचे आढळते. तवारिख हा लेखनप्रकार फार्सी भाषेतही आढळून येतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8205.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9671488dd9cb2e2923d12b10bf788e41e08ce458 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8205.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३९०२२ असलेले तहकापार हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ६८६.३६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १४ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ५८ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - काही नाहीस्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : पूर्व-प्राथमिक शाळा गोडलवाही येथे आहे. प्राथमिक शाळा गोडलवाही येथे आहे. कनिष्ठ माध्यमिक शाळा गोडलवाही येथे आहे. माध्यमिक शाळा गोडलवाही येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा गोडलवाही येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. +गावात असणाऱ्या सुविधा - +इतर पौष्टिक आहार केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. आशा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8210.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d2004cd8ecc03b3f7bc33fe62002682efa9d1f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8210.txt @@ -0,0 +1,2 @@ +दक्षिण आशिया खंडातल्या काही देशात प्रामुख्याने भारत या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनाचा मामलेदार (हिंदीत-तहसीलदार) हा प्रमुख असतो. तो तालुक्याअंतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पडत असतो. +गुजराती-हिंदी-बंगाली-पंजाबी प्रदेशांत तालुक्याला तहसील, आंध्र प्रदेशात मंडल तर केरळ-तमिळनाडूमध्ये तालुक्क असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8231.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42fa1c6a71972f3556af0f2bd316041be99fc9e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8231.txt @@ -0,0 +1,2 @@ +तांडाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8233.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ea073e59342ffd98c5de0aa15205aeaf341c60a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8233.txt @@ -0,0 +1,8 @@ +तांडेसामू चालो (tandesamu chalo) ही बंजारा तांड्याची एक सामाजिक चळवळ असूून तांड्याला गतिमान करणारे ते एक शाश्वत तांडावादी विचार आहे. जागतिकीकरणातही जन्माची नाळ कायम टिकवून ठेवणारा एक चिरंतन असा तांडाभिमुख विचार होय. बंजारा गोरमाटी भाषेतील या शब्दाचा मराठीत 'तांडयाकडे चला' असा शब्दशः अर्थ होत असून प्रख्यात विचारवंत एकनाथराव पवार नायक या संकल्पनेचे आद्य प्रवर्तक मानले जातात.[१] बंजारा समाजाच्या वस्तीस्थानास तांडा असे म्हणतात. साधारणपणे या वसाहती कमीतकमी दोनशे ते जास्तीत जास्त तीन हजार लोकसंख्ये पर्यंत असतात. +१९१६ मध्ये ग्रामीण भागातील समृद्धीला गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी महात्मा गांधीजीनी 'खेड्याकडे चला' अशी जी हाक दिली होती, तिचे काही अंशतः साम्यता यात दिसून येते.[२] परंतु मुख्य गावकुसापासून दूर असलेल्या आणि आपली स्वतंत्र ओळख आणि संस्कृती जपलेल्या वाडी तांड्याना या चळवळीचा फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे १४ सप्टेंबर २०१६ पासून बंजारा समाजातील तरुणांनी सर्जनशील विचारवंत एकनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली तथा समाजातील जेष्ठ व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली या स्वतंत्र चळवळीची सुरुवात झाली.[१][३] + +'तांडेसामू चालो' ही एक सर्जननशील तांडावादी विचारधारा असून तांडा सक्षमीकरणासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका या विचारप्रवाहाने निभावली आहे. [६]'खेेडयाकडेे चला' आणि 'तांडेसामू चालो' या दोन्ही संकल्पना , विचारधारा स्वतंत्र दृष्टीची असून स्वतंत्र अभ्यासाचे विषय आहे. कारण गाव-खेडे आणि तांडा यात फार मोठ्या प्रमाणावर भिन्नता असते. तांडा संस्कृती देखील गावापेक्षा भिन्न असते. उपराजधानी नागपुरातील ग्रामीण तांडा मधून या चळवळीस सुरुवात झाली. ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंजारा समाजाच्या वसाहतीला तांडा असे म्हणतात. याच तांडयाच्या सक्षमीकरणासाठी प्रेरीत करणारी एक अभिनव संकल्पना म्हणून 'तांडेसामू चालो' या संकल्पनेकडे बघितल्या जाते. वंचिताचा समग्र पुनरूत्थानाचा हा शाश्वत विचारप्रवाह तांडा जीवनात सर्जनशील विचारवंंत एकनाथ पवार नायक यांनी रूजवले. शाश्वत तांडा सक्षमीकरणासाठी चालना देण्यात हा विचारप्रवाह महत्वपूर्ण ठरत आहे. +तांडा स्थैर्य व सबलीकरणासाठी थोर समाजसुधारक, हरितक्रांतीचे जनक , महानायक वसंतराव नाईक आणि जलसंधारणाचे जनक, माजी राज्यपाल सुधाकरराव नाईक यांचा मोलाचा योगदान मानला जातो. तांडयाची व्यथा कवी आत्माराम राठोड ऊर्फ डॅनियल राणा यांनी आपल्या तांडा या कादंबरीतून पुढे आणली. परंतु आजच्या जागतिकीकरणात तांडा प्रकर्षाने पुढे यावा, या हेतूने वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेतून प्रख्यात विचारवंत एकनाथजी पवार यांनी थेट तांडा अभियानास सुरुवात केली. यातूनच 'स्मार्ट तांडा-ग्लोबल तांडा' हे व्हिजन घेऊन तांडा जागरास सुरुवात केली. पुढे सन २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात या अभिनव संकल्पनेचा विशेष उल्लेखही झाला. शिवाय विदर्भ व मराठवाडा मधिल काही आमदारांनी 'तांडेसामू चालो' , 'कुठे नेऊन ठेवलाय आमचा तांडा' अशी निदर्शने देत नागपूर येथील अधिवेशनात विधानभवन परिसरात आंदोलन सुद्धा केले होते. त्यात आमदार हरिभाऊ राठोड, आमदार अमर राजूरकर, आमदार डॉ. डी. पी. सावंत आणि आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा प्रामुख्याने समावेश होता. ''तांडेसामू चालो'' म्हणून शासन-प्रशासनाला दखल घेण्यासाठी आवाज उठविला. याच दरम्यान तांडा विकासाचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सोपविण्यात आला. तेंव्हा पासून "तांडेसामू चालो" ही संकल्पना प्रकर्षाने जनमाणसासमोर आली. पुढे शासनाने दखल घेत पहिल्यांदाच तांडा विकासासाठी भरीव निधी देण्याचा निर्णय घेतला. १०१ ते १५० लोकसंख्याच्या तांडा विकासासाठी ६ लक्ष रुपये तर १५१ व त्यापेेक्षा अधिक लोकसंख्येच्या तांंडयासाठी १० लक्ष रुपयांची भरीव तरतूद झाली.[७] +"आजच्या जागतिकीकरणात सुद्धा जन्माची नाळ तांडा सोबत टिकून राहावी. तांडा शिक्षित व्हावा-सक्षम व्हावा. संविधानाच्या कलमानेही साक्षर व्हावा. तांडा उद्यमशील व्हावा. शिवाय काळाप्रमाणे तो टेक्नोसेव्ही व्हावा." असे आधुनिक तांडावादी विचार या संकल्पनेचे प्रवर्तक एकनाथ पवारांनी विविध माध्यमातून नव्या पिढीत पेरण्यास सुरुवात केली. "चांदा ते बांदा" स्वाक्षरी मोहीम राबवून यात तांडा विकासासाठी भरीव उपाययोजना करणे. आणि 'नॅशनल तांडा डेव्हलपमेंट बोर्ड' स्थापन करणे, या विषयाचा समावेश केला गेला. तांड्यातील अंधश्रद्धेचे प्रमाण कमी करून चिकित्सक पिढी घडवून आणणे. शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे. पायाभूत सुविधेसह वाचन समृद्धी रुजविण्यासाठी प्रेरित करणे. बंजारन महिलेचे सक्षमीकरण करणे तसेच तांडा उदयमशिलतेची कास धरणे. संविधानिक मूल्यांची ओळख करून देणे, अशा विविध तांडाभिमुख कृतीचा यात समावेश असून विशेष म्हणजे बंजारा-गोरमाटी भाषेतून हा तांडा जागर केला जातो. जोपर्यंत तांडयाकडे पाऊले फिरकणार नाही ; तोपर्यंत तांडयाचे प्रश्न, तांडयाची वेदना, तांडयाचे गुणवैशिष्ट्ये आणि तांडा सक्षमीकरणावरील उपाययोजना लक्षात येणार नाही. +त्यामुळे शासन, प्रशासन, माध्यम, लोकप्रतिनिधी बरोबरच समाजातील नागरी जीवनाशी जुुळलेले प्रज्ञावंत , आत्मनिर्भर सुशिक्षित, उद्योजक अशा वर्गानी 'पे बॅक टू सोसायटी' म्हणून पुढे येण्याचे संदेेश या चळवळीतून दिल्या जाते. आजच्या जागतिकीकरणात आपल्या जन्माच्या तांडयाशी नाळ कायम टिकवण्यासाठी यामाध्यमातून सकारात्मक प्रयत्न केला जातो. +संविधानिक जाणीवेने तांडा शिक्षित व्हावा. तांडयालाही मुलभूत अधिकार मिळावेत. देशाच्या सर्वोच्च संविधानाविषयी तांडयातील नव्या पिढीला प्रकर्षाने जाणीव व्हावी. यासाठी 'तांडेसामू चालो'च्या माध्यमातून पहिल्यांदाच बंजारा भाषेतून 'हाम भारतेर लोग' या संविधान तांडा जागर मोहीमेस स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सुरुवात झाली. बंजारा इतिहासातील हे एक क्रांतिकारी पाऊल ठरले. तांडा संविधान साक्षर नाही, त्यामुळेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील तांडयाची अवहेलना थांबलेली नाही. त्यामुळे तांड्याने आता संविधानाचा मार्ग अवलंबीणे गरजेचे आहे. तांडयाचा उत्कर्षाचा मार्ग हा संविधान साक्षरता आणि वसंतविचारधारातूनच प्रशस्त होऊ शकेल. संविधानाच्या कलमाने आणि अभिप्रेरणेने तांडा साक्षर होणे गरज असल्याचे महत्व 'तांडेसामू चालो' मधून दिल्या जात आहे.[८] [९][४][१०] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8246.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..019a0306a6d13b87ad60a0e0e80ac6d110d31216 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8246.txt @@ -0,0 +1,10 @@ +तांदूळ हे एक धान्य आहे. शेतातून मिळणाऱ्या तांदळावर एक पापुद्रा-साळ असते. साळीसकटच्या तांदळाला भात म्हणतात, त्यामुळे तांदळाच्या शेतीला भातशेती म्हणतात. खाण्यासाठी तांदूळ शिजवून मऊ करावा लागतो; अशा शिजलेल्या तांदळालाही भात (हिंदीत चावल) म्हणतात. +तांदुळाच्या हजारो जाती आहेत. मात्र त्यांचे मूळ केवळ दोन जातींमध्ये आहे. +"पीएनएएस' या विज्ञानविषयक पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोधानुसार तांदुळाच्या शेतीला नऊ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये सुरुवात झाली. या सिद्धान्तानुसार तांदुळाच्या दोन प्रजाती, पहिली "ओरिजा सॅटिव्हा जेपोनिका' आणि दुसरी "ओरिजा सॅटिव्हा इंडिका'. या आशियातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने लावण्यात आल्या. हा सिद्धान्त जगात मान्य झाला आहे. कारण या दोन्ही प्रजातींच्या जनुकांमध्ये किरकोळ फरक आहे आणि इतर प्रजाती या दोन मूळच्या प्रजातींपासून तयार झाल्या आहेत. जेपोनिका ही प्रजातीचे कण (दाणे) छोटे असतात, तर इंडिका प्रजातीचे दाणे मोठे असतात. +न्यू यॉर्क विद्यापीठातील मायकेल पुरुगनम यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. तांदुळांच्या जनुकांचा अभ्यास करून त्यांनी इतिहासाचा अभ्यास करण्याचा प्रयत्‍न केला. जेपोनिका आणि इंडिका या दोन्ही प्रजातींचे मूळ एकच असल्याचे त्यांना आढळून आले. कारण दोन्हींच्या जनुकांमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य होते. त्यानंतर संशोधकांनी "मॉलेक्‍युलर' घड्याळाच्या तंत्राचा वापर करून त्या पहिल्यांदा केव्हा लावण्यात आल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्‍न केला. त्यावरून असे ध्यानात आले की इ.स.पू. सहा ते सात हजार वर्षांपूर्वी तांदूळ पहिल्यांदा शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यात आला असला पाहिजे. इसवी सनपूर्व २००० च्या आसपास जेपोनिका आणि इंडिका या दोन्ही प्रजाती वेगळ्या झाल्या. या संशोधकांच्या मते इतिहासातील दाखलेही या शोधाची पुष्टी करतात. इतिहासातील नोंदींनुसार चीनमधील यांगत्से नदीच्या खोऱ्यात इ.स.पू. सहा ते सात हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. तर भारतात गंगेच्या खोऱ्यात इ.स.पू. दोन हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. पुरुमुगम यांच्या मते "चीनमधील व्यापाऱ्याच्या मार्फत तांदूळ भारतात गेला असावा आणि तेथे स्थानिक प्रजातीबरोबर त्याचा संकर झाला असावा. याचाच अर्थ जो तांदूळ आपण भारतीय मानतो तो चीनमधून आला असावा. +आणखी एका सिद्धान्तानुसार इंडिका आणि जेपोनिका या दोन्ही प्रजाती इरोजा रुफिपोगोन या जंगली तांदुळापासून तयार करण्यात आल्या आहेत. +छत्तीसगढ मध्ये पिकविल्या जाणाऱ्या 'गटवान' 'महाराजी' व 'लिचा' या तीन जातीच्या तांदुळात कर्करोगाशी लढण्याची क्षमता असण्याचा दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे.या जातीमध्ये कर्करोगाशी लढा देण्याचे आवश्यक ते वैद्यकीय गुणधर्म आहेत असे संशोधनातून आढळुन आले आहे. रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ आणि भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात या तांदळाच्या जातीवर अभ्यास करण्यात आला.फुफ्फुस व स्तनाचा कर्करोग यामधील सामान्य पेशींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचविता, तो बरा करण्याची क्षमता या तांदुळांमध्ये आहे असा त्याचे अभ्यासानुसार दावा करण्यात आलेला आहे.यापैकी 'लिचा' या जातीत तर, कर्करोगाच्या पेशींचा प्रचार रोखून त्या नष्ट करण्याची अत्यंत प्रभावी अशी क्षमता आहे असे आढळले. +[१] +इतिहासातील नोंदींनुसार चीनमधील यांगत्से नदीच्या खोऱ्यात इ.स.पू. सहा ते सात हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. तर भारतात गंगेच्या खोऱ्यात इ.स.पू. दोन हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. पुरुमुगम यांच्या मते "चीनमधील व्यापाऱ्याच्या मार्फत तांदूळ भारतात गेला असावा आणि तेथे स्थानिक प्रजातीबरोबर त्याचा संकर झाला असावा. याचाच अर्थ जो तांदूळ आपण भारतीय मानतो तो चीनमधून आला असावा. +तांदुळाच्या रोपट्यांवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास ते या पिकावरील रस शोषून घेतात, त्यामुळे ते पीक पिवळे पडते, धानाची वाढ होत नाही..[२] +'डी आर के' आणि 'प्रणाली ७७' ही तांदळाची सेंद्रिय जात आहे. याचे उत्पादन बहुधा दशपर्णी अर्क, पालापाचोळा आणि सोनबुरूड खत वापरून केले जाते. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात असलेल्या आतेगाव या गावी अशा प्रकारचा सेंद्रिय तांदूळ पिकविण्यात येतो.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8262.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0b03d340478fb0774b46591d7d0ab29f34ebb60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8262.txt @@ -0,0 +1,2 @@ +तांदुळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8286.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7ecab591f1dfdd5e63d263c4ca0a6cf21eafa84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8286.txt @@ -0,0 +1,3 @@ +— रंगगुणक — +लाल हा मानवी डोळ्यांना दिसणारा सर्वात कमी वारंवारता असलेला रंग आहे. लाल प्रकाशाची तरंगलांबी ६३० - ७६० नॅनोमीटर (६३०० - ७६०० Å अँग्स्ट्रॉम युनिट) एवढी असते. लाल रंग हा जगभर धोक्याचे प्रतीक म्हणून वापरला जातो. लाल हा रंग प्रेमाचा प्रतिक म्हणून् वापरला जातो. गुलाबी, किरमिजी रंगाचा, वाइन, चेरी, रुबी,तपकिरी. +लाल रंग हा धोक्याचा रंग म्हणून सुधा ओळखला जातो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8287.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a28def1799d6c146b54a230e2552d15fd70ca30d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8287.txt @@ -0,0 +1,8 @@ +A. f. fulgensA. f. styani[१] +A. ochraceus Hodgson, 1847 + + +* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात. +तांबडा पांडा म्हणजेच अस्वली मांजर हा पूर्व हिमालयाच्या नेपाळ ते अरुणाचल प्रदेश तसेच उत्तर म्यानमार आणि दक्षीण चीन या भागातील समशीतोष्ण वनात राहणारा निशाचर सस्तन प्राणी आहे. याचा पाठीकडून रंग तांबूस-तपकिरी असून खालचा रंग काळा, डोके पांढरे, शेपूट गडद तपकिरी रंगाची मोठी व जाड असते. याचे ओठ पांढुरक्या रंगाचे असतात तर गालावर दोन पांढरे पट्टे असतात. शरीराच्या मानाने याचे डोके मोठे आणि नाक टोकदार, पाय लहान, अस्वलाच्या पायांसारखे, तर याचे पंजे धारदार नखांचे असतात. तांबडा पांडा हा एकटा किंवा जोडीने राहणे पसंत करतो. +तांबडा पांडा हा उभयचर प्राणी असून बांबूचे कोंब, इतर कोवळे कंद, पक्ष्यांची अंडी, लहान प्राणी असे विविध प्रकारचे अन्न सेवन करतो. तांबडा पांडा झाडावर चढण्यात पटाईत असतो, एखाद्या उंच आणि आडव्या फांदीवर चारही पाय खाली सोडून, पोटाच्या आधाराने लटकत हा आराम करतो. या प्राण्यांचा गर्भावस्थेचा काळ सुमारे १३० दिवस असतो. मादी एकावेळी १ ते ४ पिलांना जन्म देते. तांबडा पांडाची पिले साधारणपणे एक वर्ष आईच्या सोबत राहतात. +तांबडा पांडा हा सिक्कीम राज्याचा राज्य प्राणी आहे. हा प्राणी सहज माणसाळतो. तांबडा पांडा पेक्षा वेगळा प्रचंड पांडा नावाचा आणखी एक दुर्मिळ पांडा आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8290.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..573ca1b6752a63e5be5c53a2a4f40d5e4b108d7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8290.txt @@ -0,0 +1 @@ +तांबडापांढरा रस्सा हा पदार्थ दोन वेग वेगळ्या रंगाच्या रस्स्यांपासून बनतो. हे दोन वेगळे वेगळे रस्से त्यांच्या नावा प्रमाणेच लाल (तांबडा) आणि पांढरा रंगाचे असतात. हे कोल्हापूर शहरात जास्त प्रसिद्ध आहेत. हे शक्यतो मांसाहारी (मटण किंवा कोंबडी) असतात. काहीजण त्यात भाज्या टाकून फक्त शाकाहारी तांबडापांढरा रस्सा सुद्धा बनवतात. पाहूणे घरी आल्यावर मुख्य मेजवानीला सुरुवात होण्याआधी ‘स्टार्टर’ म्हणून या या दोन्ही रश्शांना मोठी पसंती असते. त्यातही पांढरा रस्सा खास करून सूप सारखा पितात. पांढरा रस्सा बनवन्यासाठी बेस म्हनून मटण शिजवतानाचे पाणी वापरतात. तर तांबडा रस्सा बनवताना लाल तिखट जास्त वापरतात. दोन्ही रस्स्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा तिखटपणा असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8314.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d17c4d6cc24b5c881063005b149ece436404c28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8314.txt @@ -0,0 +1,2 @@ +तांबुळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8328.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aeef2a4983063246d589d36566c9d92b463f8065 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8328.txt @@ -0,0 +1,2 @@ +तांबेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8334.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b35b5b18d950e26138197e61f2b43349cbc59fc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8334.txt @@ -0,0 +1,2 @@ +तांबोळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8341.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..705daa40cca65a50fbf84b0a840fa93ced4c299d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8341.txt @@ -0,0 +1,2 @@ +तांभारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8350.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e43f5dd3ddb25f92492d7711c2b4ba51cec11267 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8350.txt @@ -0,0 +1,2 @@ +ताईघाट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8351.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06059f9fcac303bd1c41afafe0f11e9b47add9cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8351.txt @@ -0,0 +1 @@ +ताउ देवी लाल क्रिकेट मैदान भारतातील क्रिकेट मैदान आहे. हे मैदान दिल्लीजवळील गुरगांव शहरात आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8352.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06059f9fcac303bd1c41afafe0f11e9b47add9cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8352.txt @@ -0,0 +1 @@ +ताउ देवी लाल क्रिकेट मैदान भारतातील क्रिकेट मैदान आहे. हे मैदान दिल्लीजवळील गुरगांव शहरात आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_838.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b87b811a4ad7a41b18dedf98931df19fa2289326 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_838.txt @@ -0,0 +1,3 @@ +जोसेफ निकोलस निकोलेट (जुलै २४, इ.स. १७८६ - सप्टेंबर ११, इ.स. १८४३) हा फ्रेंच गणितज्ञ व भूगोलतज्ञ होता. +१८३० च्या सुमारास निकोलेटने मिसिसिपी नदीच्या उगमाच्या आसपासच्या प्रदेशाचे सर्वेक्षण करून तेथील नकाशे काढले. +याला ज्यॉं-निकोलस निकोलेट या नावानेही ओळखले जायचे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8382.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f02ed7e744cc04d0fd835006807839ceca67d484 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8382.txt @@ -0,0 +1 @@ +ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान हे झिम्बाब्वेतील हरारे शहरातील एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आहे. मे २०१९ मध्ये ह्या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8417.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21a0bc9e28ef3c91d18ab92c1ad411461a6771fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8417.txt @@ -0,0 +1,17 @@ +ताजमहाल हे मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेल आहे. कुलाब्याजवळ गेट वे ऑफ इंडियाच्या समोर दोन इमारती आहेत. एक ताजमहाल पॅलेस आणि त्याच्या बाजूलाच एक हॉटेलचीच टोलेजंग इमारत. जरी दोन वेगवेगळया इमारती दिसत असल्या तरी सुद्धा या दोन्ही इमारती टाटा यांच्या मालकीच्या आहेत व त्या ताजमहाल हॉटेल म्हणून ओळखल्या जातात. या दोनही इमारतींच्या बांधकामाचे आराखडे वेगवेगळया कालावधीमध्ये व वेगवेगळया वास्तुशास्त्रज्ञांकडून झालेले आहेत. +जॅकलीन केनेडी, बिल क्लिंटन, हिलरी क्लिंटन, नॉर्वेचे महाराज आणि महाराणी, ए्डिनबर्गचा ड्यूक, वेल्सचा राजपुत्र, रॉजर मूर, जॉन कॉलिस, ॲंजेलिना जॉली, बॅडपीट, हिलरी क्लिंटन, बराक ओबामा या जगप्रसिद्ध व्यक्तींनी ताज पॅलेसला भेट देऊन तेथील आदरातिथ्य घेतलेले आहे. +टाटांनी हे ताज हॉटेल उभारण्यामागे जी घटना कारणीभूत झाली ती अशी की, १८६५ मध्ये मुंबईतल्या प्रसिद्ध वॉटसन हॉटेलमध्ये तिथल्या दरबानाने जमशेदजी टाटांना आत जाण्यास मनाई केली होती. कारण ते हॉटेल फक्त इंग्रजांसाठीच होते. हा अपमान सहन न झाल्यामुळे टाटांनी भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय तोडीचे हॉटेल बांधण्याचा निश्चय केला होता. त्यातूनच १६ डिसेंबर १९०३ साली ताज हॉटेलची वास्तू बांधली गेली. काही टीकाकार मात्र या गोष्टीशी सहमत नाहीत. मुंबईला साजेसे एखादे हॉटेल उभारा्वे अशी टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादकाची इच्छा असल्यामुळे त्याच्या आग्रहाखातर टाटांनी हे हॉटेल बांधले असल्याचे त्यांचे मत आहे.[१] + +पहिल्या महायुद्धाच्या वेळेस या हॉटेलचे रूपांतर ६०० पलंगाच्या हॉस्पिटलमध्ये झाले होते. आज जी ताज पॅलेसच्या बाजूची टोलेजंग इमारत दिसते आहे ती अपोलो बंदरभागातील हॉटेल 'ग्रीन हॉटेल' म्हणून ओळखली जात होती. स्वस्त किंमतीसाठी आणि रानटी टोळ्यांच्या मेजवानीच्या कार्यक्रमासाठी हे हॉटेल कुप्रसिद्ध होते.[२] १९७३ मध्ये टाटांनी हे हॉटेल विकत घेऊन त्याच्या जागी आताची ताज हॉटेलची दुसरी टोलेजंग इमारत बांधलेली आहे. + +अपोलो बंदराकडे हॉटेलची मागील बाजू येते.. पूर्वेकडे हॉटेलचा दरवाजा आहे. वास्तुशास्त्रज्ञाने तयार केलेला इमारतीचा प्लान बिल्डरच्या लक्षात न आल्यामुळे बंदराकडे हॉटेलची मागील बाजू असल्याचा बऱ्याच जणांचा मोठा गैरसमज झालेला आहे. परंतु हे खरे नाही. बोटीने येणाऱ्या अभ्यागतांना त्यांचे सामान वाहतूक करणे सोयीचे जावे या हेतूने हॉटेलचे बांधकाम अशा पद्धतीने केलेले आहे. +ताजमहाल हॉटेलचे बांधकाम इंडो सारसेनिक पद्धतीचे असून मूळच्या बांधकामाचा आराखडा सीताराम खंडेराव वैद्य व डी.एन.मिर्झा या भारतीय वास्तुशास्त्रज्ञांनी केलेला आहे व डब्ल्यू.ए.चेंबर्स या इंग्रजी इंजिनीयरनी हे बांधकाम पूर्ण केलेले आहे. भारतामध्ये प्रथमच सरकता जिना या हॉटेलसाठी बसवून वापरण्यात आला होता. हॉटेलमध्ये वापरण्यात आलेली सामुग्री – पंखे, जिने, स्नानगृह, वगैरे प्रथमच अमेरिका, जर्मनी, तुर्कस्तान अशा विविध देशांमधून मागविण्यात आलेली होती. अगदी बटलर सुद्धा इंग्लंडमधून आणले होत. त्याचा घुमट आयफेल टॉवर साठी वापरलेल्या स्टीलपासून बनविण्यात आला असून हे स्टील त्या वेळी टाटांकडूनच आयात केले जात होते. +ह्या हॉटेल परिसरात उत्तम भोजनासाठी काही उपहारगृहे [३] आहेत, ती पुढीलप्रमाणे  : +ताज हॉटेलवर २६ नोव्हेंबर २००८चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामुळे ताजचे आर्थिक नुकसान झाले. [४] या हल्ल्याच्या वेळेस काही नागरिकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते आणि जवळजवळ १६७ नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यात काही परदेशी नागरिकांचासुद्धा समावेश होता. तीन दिवस चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये भारतीय कमांडोनी शेवटच्या दिवशी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. + +ताजमहाल हॉटेलमधील ज्या विभागाचे कमी नुकसान झाले होते, ते विभाग दि. २१ डिसेंबर २००८ रोजी पुन्हा सुरू करण्यात आलेले होते. परंतु सर्वांत प्रसिद्ध असलेला ऐतिहासिक वारसा असलेला विभाग चालू होण्यास बरेच महिने जावे लागले.[५] + +जुलै २००९ मध्ये भारत - अमेरिका संबंध दृढ करण्यासाठी जेव्हा हिलरी क्लिंटन यांनी भारताला भेट दिली होती त्यावेळी या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी या घटनेमध्ये ज्यांना प्राण गमवावे लागले होते त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी व नागरिकांसाठी श्रद्धांजली अर्पण केली होती. [६] १५ ऑगस्ट २०१० च्या स्वातंत्र्य दिनी पुनर्रचित ताज महाल हॉटेल नव्याने लोकांसाठी खुले झाले. ६ नोव्हेंबर २०१० रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे हल्ल्यानंतर हॉटेलला भेट देणारे पहिले परदेशी नागरिक होते. त्यावेळी ताजच्या गच्चीवरून त्यांनी केलेल्या भाषणात ताज हे भारतीयांच्या ताकदीचे व निर्भयपणे घटनेला सामोरी जाऊन पूर्वस्थितीत येण्याच्या गुणधर्माचे प्रतीक असल्याचे सांगितले.[७] +विल्यम वॉरेन, जी गॉचर (२००७). एशियाज लिजेंडरी हॉटेल : दि रोमान्स ऑफ ट्रॅव्हल. सिंगापूर : पेरीप्लस एडिशन. आयएसबीएन ९७८-०-७९४६-०१७-४. +भारतीय लेखक सुलतान रशीद मिर्जा व फरहात उल्ला बैंग यांच्या साहब “ बहादुर ” या लघुकथेत आणि वेद मेहता यांच्या “ डेलीक्यूएंट चाचा ” या कादंबरीमध्ये नमूद केलेले आहे. +एका शाळकरी मुलाचे या ठिकाणी भेट देण्याचे स्वप्न कसे पुरे होते, असा विषय असलेल्या “ ताऱ्यांचे बेट ” या मराठी चित्रपटामध्ये या हॉटेलचे वर्णन आलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8431.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db78d14e4fb0d19b566a3553e5f5620db89288b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8431.txt @@ -0,0 +1,13 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +ताजिकिस्तान, अधिकृत नाव ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक (मराठी लेखनभेद: ताजिकिस्तानाचे प्रजासत्ताक; ताजिक: Ҷумҳурии Тоҷикистон, चुम्हुरिये तॉचिकिस्तॉन ; फारसी: جمهوری تاجیکستان ; रशियन: Республика Таджикистан ;), हा मध्य आशियातील एक भूवेष्टित देश आहे. याच्या दक्षिणेस अफगाणिस्तान, पश्चिमेस उझबेकिस्तान, उत्तरेस किर्गिझस्तान व पूर्वेस चीन हे देश वसले आहेत. याच्या सीमा पाकिस्तानाच्या चित्रल आणि गिलगित-बाल्तिस्तान प्रदेशांपासून नजीक असून अफगाणिस्तानाच्या वाखान पट्ट्यामुळे त्या दुरावल्या आहेत. +ताजिकिस्तानाची बहुसंख्य प्रजा फारसीभाषक ताजिक लोकांची आहे. सामाईक ऐतिहासिक वारशामुळे संस्कृती व राहणी यांबाबत अफगाणिस्तान व इराणातील लोकांशी त्यांचे पुष्कळ साम्य आहे. ऐतिहासिक काळात समानी साम्राज्याचा भाग असलेला हा देश इ.स.च्या २०व्या शतकात सोव्हिएत संघातील घटक प्रजासत्ताक बनला. ताजिक सोव्हिएत साम्यवादी गणराज्य असे तत्कालीन नाव असणारा ताजिकिस्तान इ.स. ११९१ साली सोव्हियत संघातून बाहेर पडून सार्वभौम झाला. +सांप्रतकाळी ताजिकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूप्रदेशात सुमारे इ.स.पू. ४०००पासून मानवी वसवणुकीच्या खुणा आढळल्या आहेत [ संदर्भ हवा ]. या प्रदीर्घ इतिहासात ताजिकिस्तानाच्या भूभागावर अनेक साम्राज्यांची, राज्यांची सत्ता होती. वेदकालीन रचनाकार यास्काच्या (इ.स.पू. ७वे शतक) निरुक्तात काम्बोजातील लोक शावति हे क्रियापद जाणे अश्या अर्थी वापरत असल्याची टिप्पणी आहे. आधुनिक काळीही अमू दर्याच्या काठी व पामीर पर्वतांच्या परिसरात प्रचलित असलेल्या वाल्खी, शिगाली, मुंजानी, याग्नोबी इत्यादी बोल्यांमध्ये प्राचीन काम्बोजी भाषेप्रमाणे शावतिवरून उद्भवलेले शब्द जाणे या अर्थी वापरले जातात. भाषाशास्त्रीय सिद्धान्तांनुसार काम्बोज व परम काम्बोज या वैदिक साहित्यात वर्णिलेल्या प्रदेशांत वर्तमान ताजिकिस्तानाचा अंतर्भाव होत असावा. +इ.स.पू. ६व्या शतकापासून इ.स.पू. ४थ्या शतकापर्यंत या भूभागावर इराणातल्या हखामनी साम्राज्याचा अंमल होता. पुढे महान अलेक्झांडराने हखामनी साम्राज्याचा पाडाव केल्यानंतर ग्रेको-बाख्तरी राज्याच्या उत्तरसीमाप्रदेशात हा भाग मोडला जाऊ लागला. इ.स.पू. ४थ्या शतकाच्या अखेरपासून इ.स.पू. २ऱ्या शतकाच्या आरंभापर्यंत हा भाग बाख्तरी राज्याचा हिस्सा होता. तुखार या शक टोळ्यांनी आक्रमणे करून हा भाग जिंकल्यानंतर तो तुखारिस्तानात गणला जाऊ लागला. इ.स.पू. २ऱ्या शतकात हान राजघराण्याने राजदूत पाठवून चिनी साम्राज्याच्या पश्चिमेस वसलेल्या बाख्तराशी राजनैतिक संबंध जुळवले. +इ.स.च्या ७व्या शतकात अरबांनी येथे इस्लाम आणला. मात्र अल्पकाळातच अरबांना सारून सामानी साम्राज्याने या भागावर आपली सत्ता स्थापली. सामानी साम्राज्याच्या काळातच समरकंद व बुखारा ही शहरे (ही शहरे सध्या उझबेकिस्तानात मोडतात) भरभराटीस येऊन ताजिक संस्कृतीची प्रमुख केंद्रे बनली. पुढे मंगोलांनी मध्य आशियाचा बह्वंशी प्रदेश पादाक्रांत केला. इ.स.च्या १३व्या शतकापासून १८व्या शतकाच्या मध्यापर्यंत मंगोलवंशीयांच्या राज्यांनी येथे सत्ता गाजवली. त्यानंतर सध्या ताजिकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूभागात बुखाऱ्याची अमिरात उदयास आली व तिची सत्ता इ.स. १९२०पर्यंत येथे चालली. +इ.स.च्या १९व्या शतकाच्या उत्तरा‍र्धात रशियन साम्राज्याने मध्य आशियात चालवलेल्या साम्राज्यविस्तार मोहिमांत कास्पियन समुद्रापासून अफगाणिस्तानापर्यंतचा तुर्कवंशीयांचे बाहुल्य असलेला मोठा भूप्रदेश बळकावला व त्यांपासून रशियन तुर्कस्तान नावाचा प्रशासकीय विभाग बनवला. इ.स. १९१७ साली बोल्शेविक क्रांतीने रशियन साम्राज्य उलथून टाकल्यानंतरच्या संधिकाळात रशियन तुर्कस्तानातील लोकांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची ऊर्मी बळावली. त्यांनी बोल्शेविक राजवटीविरुद्ध गनिमी युद्ध छेडले. गनिमी तंत्राने उठाव करणाऱ्या या बास्माची बंडखोरांनी सुमारे चार वर्षे लढा दिला; मात्र अंतिमतः लाल सैन्याची सरशी झाली. इ.स. १९२९ साली सोव्हिएत संघांतर्गत ताजिक सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताकाची निर्मिती करण्यात आली. इ.स. ११९१ साली सोव्हिएत संघ कोसळल्यावर ताजिकिस्तानाने आपले स्वातंत्र्य जाहीर केले. +मध्य आशियात वसलेला ताजिकिस्तान ३६° उ. ते ४१° उ. अक्षांशांदरम्यान आणि ६७° पू. ते ७५° पू. रेखांशांदरम्यान पसरला आहे. ताजिकिस्तानाचा निम्म्याहून अधिक भूभाग समुद्रसपाटीहून ३००० मी. उंचीवर असून तेथे पामीर पर्वतंरागांचा डोंगराळ मुलूख आहे. उत्तरेकडील फरगाना खोरे आणि दक्षिणेकडील कोफारनिहोन व वाख्श खोऱ्यांच्या प्रदेशातला भाग तुलनेने सखल आहे. तजिकिस्तनाच्या पर्वतीय भागात उगम पावणाऱ्या हिमनद्या अरल समुद्राचे प्रमुख जलस्रोत आहेत. +जुलै, इ.स. २००९ च्या अंदाजानुसार ताजिकिस्तानची लोकसंख्या ७३,४९,१४५ आहे.[१] ताजिकभाषक ताजिक लोक येथील मुख्य गट आहे तर रशियन आणि उझबेकांचीही संख्याही लक्षणीय आहे. येथील रशियन लोक आता पुन्हा रशियात परतत आहेत[२] इ.स. १९८९मध्ये ८.९% व्यक्ती रशियन होत्या.[३] याशिवाय बादाख्शान प्रांतात पामिरी लोकांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. +अधिकृत रित्या ताजिकिस्तान प्रजासत्ताक असून येथे संसदेच्या आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होतात. मात्र सोव्हिएतोत्तर काळातील यादवी संपल्यानंतरच्या इ.स. १९९९ सालातल्या निवडणुकींपासून संसदेत कायम बहुमत राखलेल्या ताजिकिस्तानच्या जनता लोकशाही पक्षाने राजकारणावर सातत्याने पकड राखली आहे. इ.स. २००५ सालातल्या संसदीय निवडणुकींमध्ये अध्यक्ष एमॉम-अली राहमॉन याने निवडणूक प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याचे अनेक आरोप विरोधी राजकीय पक्ष आणि राजकीय निरीक्षकांकडून झाले. इ.स. २०१०मधील संसदीय निवडणुकींमध्ये ताजलोपला ४ जागा जिंकता आल्या नाहीत; तरीही एकंदरीत संसदेत ताजलोप सुरक्षित आधिक्य राखून होता. ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटी अँड को-ऑपरेशन इन युरोप या संघटनेच्या राजकीय निरीक्षकांनुसार इ.स. २०१०मधील निवडणुकी "लोकशाहीच्या किमान प्रमाणनिकषांपिकी काही निकषांमध्ये अनुत्तीर्ण ठरल्या"[४]. मात्र निवडणुकींत घडलेले गैरप्रकार क्षुल्लक होते व त्यांचा ताजिक लोकांच्या निवड-पसंतीवर काहीही दुष्परिणाम झाला नाही, असा पवित्रा शासनाने घेतला. +६ नोव्हेंबर, इ.स. २००६ रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकींवर "मुख्यप्रवाहातील" विरोधी राजकीय पक्षांनी बहिष्कार घातला होता. २३,००० सदस्यसंख्या असलेल्या इस्लामी प्रबोधन पक्षाने बहिष्कारात सहभाग घेतला. +ताजिकिस्तान भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या घटक प्रजासत्ताकांमधील सर्वांत गरीब देश होता; तसेच सांप्रत काळीदेखील मध्य आशियातील सर्वाधिक गरीब देशांपैकी एक देश आहे. भ्रष्टाचार, आर्थिक सुधारणांमधील असमतोल व आर्थिक व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे या देशाची वर्तमानकालीन अर्थव्यवस्था नाजूक आहे. ॲल्युमिनियम, कापूस इत्यादी मालाची निर्यात व स्थलांतरित परदेशस्थ ताजिक कामगार-नोकरदारांनी पाठवलेले परदेशी वित्तप्रेषण यांवर देशाचा परकीय महसूल आधारलेला आहे. अ‍ॅल्युमिनियम-उत्पादनक्षेत्रात ताजिकिस्तान अ‍ॅल्युमिनियम कंपनी, अर्थात ताल्को, या शासकीय कंपनीचे वर्चस्व असून तिचे उत्पादनप्रकल्प मध्य आशियात व जगभरात सर्वांत मोठे आहेत[५]. नोकरी-धंद्यासाठी परदेशी - व खासकरून रशियात - गेलेल्या स्थलांतरित परदेशस्थ ताजिक कामगार-नोकरदारांनी पाठवलेले परदेशी वित्तप्रेषण हा गरीबीची झळ सोसणाऱ्या ताजिकिस्तानातील लाखो लोकांच्या उत्पन्नाचा प्रमुख आधार बनला असून ते राष्ट्रीय सकल वार्षिक उत्पन्नाच्या ३६.२% हिश्श्याएवढ्या मोलाचे असल्याचा अंदाज आहे[६]. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8466.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c5033ec1e2ea80661f462da6c6756e09d481480 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8466.txt @@ -0,0 +1,2 @@ +ताडवळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_85.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_85.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75a7143aa1cd45fc4df64602e185f29c17b31191 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_85.txt @@ -0,0 +1,4 @@ +जॉय ब्राउन (जन्म २४ ऑक्टोबर १९४४ - २७ ऑगस्ट २०१६), डॉ. जॉय म्हणूनही ओळखले जाते, एक अमेरिकन टॉक शो होस्ट होती, सल्ला समुपदेशनात विशेषज्ञ होता. तिने अनेक दशकांपासून राष्ट्रीय स्तरावर सिंडिकेटेड कॉल-इन टॉक शो होस्ट केला, यू.एस. आणि कॅनडामधील असंख्य रेडिओ स्टेशनवर ऐकला.[१][२] +ब्राउनचा जन्म न्यू ऑर्लीन्स, लुईझियाना येथे जॉय ओपेनहाइममध्ये झाला, नेल्सन ओपेनहाइम, जीवन विमा सेल्समन आणि रुथ स्ट्रॉस, एक शिक्षिका यांना जन्मलेल्या पाच मुलांपैकी सर्वात मोठा. ब्राउनने तिचे बालपण डेन्व्हर, कॉलोराडो येथे व्यतीत केले आणि ह्यूस्टन, टेक्सास येथील राईस युनिव्हर्सिटीमधून वर्तणुकीशी संबंधित विज्ञानात पदवी प्राप्त केली.[३] +ब्राउनने बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये पदवीचे काम केले आणि एमए आणि पीएच.डी. मानसशास्त्र मध्ये. ती एक परवानाधारक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट होती जी बोस्टनमध्ये विट्स मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाली होती, जिथे तिने १९७०  च्या दशकाच्या उत्तरार्धात अप क्लोज आणि पर्सनल नावाचा कार्यक्रम होस्ट केला होता. तिने नंतर सॅन फ्रान्सिस्को आणि न्यू यॉर्क शहरातील रेडिओ स्टेशन्सवर कॉल-इन शो होस्ट केले. तिचा सिंडिकेटेड शो हा युनायटेड स्टेट्समधील सर्वात जास्त काळ चाललेल्या कॉल-इन थेरपी शोपैकी एक होता. ब्राउनने कॉल करणाऱ्यांशी एक मूर्खपणाचा दृष्टिकोन स्वीकारला, कॉलरच्या लांबलचक कथा किंवा विषयांतरांमध्ये अडकल्याशिवाय समस्येवर शून्य. +डॉ. ब्राउन यांनी २००५ मध्ये डिस्कव्हरी हेल्थ केबल चॅनलवर एक टीव्ही शो होस्ट केला होता जो वोर वरील तिच्या आठवड्याच्या दिवसाच्या शोचा थेट एक तासाचा सिमुलकास्ट होता. तिने यापूर्वी १९९९ मध्ये किंग वर्ल्ड-आयमार्क वीक-डे सिंडिकेटेड टीव्ही सल्ला टॉक शो एका वर्षासाठी होस्ट केला होता. तिने जीवन आणि डेटिंगवर असंख्य पुस्तके लिहिली, ज्यात इट्स अ जंगल आउट देअर जेन, डेटिंग फॉर डमीज, द नाइन फॅन्टसीज दॅट विल युअर लाइफ, इनकॉम्पेटेन्स, गेटिंग अनस्टक आणि डेटिंग डिझास्टर्सचे भांडवल करणे. ब्राउनचा कॉल-इन थेरपी शो दोन दशके न्यू यॉर्कमधील ७१० वोर येथे ऐकला गेला आणि इतर शहरांमध्ये सिंडिकेटेड झाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8509.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8509.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8511.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..394659d9a91169605f49953584394b53ac496257 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8511.txt @@ -0,0 +1 @@ +तातियाना पूत्चेक (बेलारूशियन: Таццяна Мікалаеўна Пучак; रशियन: Татьяна Николаевна Пучек; जानेवारी ९, इ.स. १९७९, मिन्स्क) ही एक बेलारूशियन महिला टेनिस खेळाडू आहे. १९९८ सालापासून पूत्चेक व्यावसायिक टेनिस खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8524.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b67351e548edd07ebca7659df34caac72c2435c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8524.txt @@ -0,0 +1,2 @@ + +तात्याना मरिया तथा तात्याना मलेक (८ ऑगस्ट, १९८७:बाड सॉलगाउ, जर्मनी - ) ही जर्मन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि बॅकहॅंड फटके मारते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8527.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..207774fb0d244b039137f16f02fddd76c5f89d4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8527.txt @@ -0,0 +1,6 @@ +नरसिंह चिंतामण केळकर ऊर्फ तात्यासाहेब केळकर (२४ ऑगस्ट, १८७२; मोडनिंब - १४ ऑक्टोबर, १९४७; पुणे) हे मराठी पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. केसरी वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (३ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबऱ्या, आदींचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत. त्यांच्या साहित्यातील या अफाट कामगिरीबद्दल त्यांना साहित्यसम्राट म्हटले जाते.[१] + +तात्यासाहेबांचे घराणे रत्‍नागिरीजवळच्या ढोकमळे गावचे. त्यांचे वडील मिरज संस्थानात कारकून, फौजदार, मामलेदार अशा विविध हुद्द्यांवर नोकरी करीत होते. ते मोडनिंबला असताना न.चिं. केळकरांचा जन्म झाला. तात्यासाहेबांचे प्राथमिक शिक्षण मिरजेच्या सरकारी शाळेत व माध्यमिक शिख्षण पुण्याच्या सरकारी शाळेत झाले. इ.स. १८८७ साली मॅट्रिक झाल्यानंतरचे शिक्षण त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन, कोल्हापूरच्या राजाराम आणि नंतर पुण्याच्याच डेक्कन कॉलेजातून घेतले.6 डेक्कन कॉलेजात असताना केळकरांना नाटकाची गोडी लागली. तेथेच त्यांनी नाटकात भूमिका करून हौशी रंगभूमीवर प्रवेश केला.[ संदर्भ हवा ] +मुन्सिफाच्या नोकरीचा कंटाळा आला म्हणून ते लोकमान्य टिळक यांचे साहाय्यक म्हणून काम करू लागले. टिळक चालवीत असलेल्या लॉ क्लासेसमध्ये ते शिकवू लागले. त्याच काळात ते केसरी-मराठा या दैनिकांचे आधी सहसंपादक आणि टिळकांच्या अटकेनंतर १८९७ सालापासून संपादक झाले. १९३५ ते १९४७ या काळात ते ’सह्याद्रि’ या मासिकाचेही संपादक होते. टिळकांच्या बरोबर केळकरांनी अनेक सार्वजनिक आणि राजकीय चळवळींत भाग घेतला.[ संदर्भ हवा ] +लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकारणाची सूत्रे केळकरांच्या हातात आली. १९१८मध्ये ते पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर १९२५ साली मध्य पुण्यातून निवडून जाऊन ते मध्यवर्ती कायदेमंदळाचे सदस्य झाले.[ संदर्भ हवा ] केसरी मराठा संस्थेचे ते विश्वस्त होते. लंडनमध्ये भरलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेचे ते भारताचे प्रतिनिधी होते.[ संदर्भ हवा ] +बंगालच्या फाणीच्या धर्तीवर न.चिं.केळकर यांनी "मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोखासंख्या एका छत्राखाली असावी" असे मत व्यक्त केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8533.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6f42599600ceba23f77bf1af7072fc75bbb713f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8533.txt @@ -0,0 +1,10 @@ + +संतोषगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एक किल्ला आहे. संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असे ही म्हणतात. +सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. शंभूमहादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग यापैकी म्हसोबा डोंगररंगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत. हा सर्व परिसर तसा कमी पावसाचाच मात्र उसाच्या शेतीमुळे सर्व परिसर सधन झालेला आहे. सर्व ठिकाणी वीज, दूरध्वनी अशा आधुनिक सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. फलटण व माण तालुक्‍यात असणाऱ्या या किल्ल्यांना पाहण्यासाठी दोन दिवस पुरतात. +किल्ल्यावर जाण्यासाठी फलटण आणि सातारा दोन्ही शहरातून जाता येते. ताथवडे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. ताथवडेला अनेक मार्गांनी पोहचता येते. फलटण ते ताथवडे अशी एस टी सेवा दर अर्ध्या तासाला उपलब्ध आहे. फलटण ते ताथवडे हे साधारण १९ कि.मीचे अंतर आहे. +साताऱ्याहून पुसेगाव मोळघाटमार्गे फलटणला जाणाऱ्या बसने ताथवडेला उतरता येते. पुसेगाव ते ताथवडे हे साधारण २३ कि.मीचे अंतर आहे.ताथवडे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित वाट आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो. +गड हा तीन भागात विभागला आहे. पहिल्या टप्प्यावर सरंक्षक तटबंदी तर दुसऱ्या टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बालेकिल्लाचा भाग आहे. +किल्ला सा छोटासाच आहे पण तटबंदी,बुरूज असे पाहण्यासाखे बरेच काही आहे. गडावरून फार दूरच्या प्रदेशावर नजर ठेवता येत असे. पश्‍चिमेस ताथवडा घाट, दक्षिणपूर्व पसरलेली डोंगररांग याच डोंगररांगेवर सीताबाईचा डोंगर व वारुगड आहे. +ताथवडे गावात "बाळसिद्धनाथांचे जीर्णोद्धार" केलेले मंदिर आहे. मंदिराच्या पायरीवरून सन १७६२ मध्ये किल्ल्याचा जीर्णोद्धार केल्याचे समजते. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर एक मठ आहे. या मठाच्याच बाजूला एक गुहा आहे. या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे. एक वाल्मिकी ऋषींची मूर्ती आहे. मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे, मात्र येथपर्यंत पोहचण्यासाठी वळसा घालून यावे लागते. मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच पुढे जाते. पुढे वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते. येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाज्यातच घेऊन जाते. आज किल्ल्याचा दरवाजा मात्र केवळ नाममात्रच शिल्लक राहिलेला आहे. दरवाज्यामधील पहारेकऱ्यांच्या देवड्या आजही सुस्थितीत आहेत. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच हनुमानाचे टाके आहे. त्याच्याच मागे वाड्यांचे व घरांचे अवशेष आहेत. धान्य कोठारांच्या भिंती उभ्या आहेत पण छप्पर उडालेले आहे. याच्याच मागच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे.लांबवरून पाहिल्यास एखादी विहीरच वाटते मात्र जवळ गेल्यावर समजते की खाली पाण्याचं टाकं आहे आणि टाक्‍यात उतरण्यासाठी चक्क कातळभिंतीला भोक पाडून पायऱ्या केलेल्या आहेत. किल्ल्याची पहिल्या टप्प्यावर असणारी संरक्षक तटबंदी, बुरूज आजही चांगल्या परिस्थितीत उभे आहेत.आजमितीस अनेक किल्ल्यांची तटबंदी ढासळलेल्या आढळतात पण संतोषगड याला अपवाद आहे. +विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार यांची डागडुजी केली. आग्रा मोहिमेच्या सुमारास वारुगडाचे ठाणे राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. पुढे पेशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्यांनी गडांच्या वाटा, महाद्वारांच्या कमानी पाडल्या. भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास आज विखुरला असला, तरी डोळसपणे पाहताच तो उलगडू लागतो. दोन्ही गडांवरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. दुष्काळात आजही या दोन्ही गडांवरील पाणीसाठा गावकऱ्यांना उपयुक्त ठरतो आहे. ताथवडे गावात प्रसिद्ध श्री.बाळसिद्धनाथ देवतेचे भव्यदिव्य पेशवेकालीन स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेले मंदिर आजही उत्तम स्थिती मध्ये आहे. या मंदिराचे निर्माण श्री. विसाजीपंत सामनाथ देशपांडे यांनी सन १७६१ साली पूर्ण केले आहे अशी ऐतिहासिक नोंद मिळते. विसाजीपंत पेशवे दफ्तरी कार्यरत असत, पुढे ते होळकरांचे पदरी रूजू झाले. या काळात त्यांनी त्यांच्या मूळ गावी ताथवडा येथे दोन बारव व श्री काळेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. असाच एक ऐतिहासिक शिलालेख आपणास बाळसिद्धनाथ मंदिरामध्ये मूळ उंबरठ्यावर देखील कोरलेला आढळून येतो. गावातील बारा बलुतेदारांना योग्य तो मान सन्मान देऊन वार्षिक यात्रा महोत्सव सुरू केला, देवस्थानसाठी जमिनी दान दिल्या. आजही हा यात्रा उत्सव असाच मान मराबत राखून धडाक्यात सुरू आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8552.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9221b98ece6bcfcb2f6ac75914542c18af1f7ceb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8552.txt @@ -0,0 +1,3 @@ +तानसा अभयारण्य हे मुंबई आणि जवळच्या इतर शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा जलाशयच्या क्षेत्रातील अभयारण्य आहे. १९७० साली स्थापन झालेल्या या अभयारण्यचे क्षेत्रफळ ३०४.८१ चौ. कि. मी. आहे. +ता.वाडा जि.पालघर + तानसा अभयारण्य हाचा पाणी मुंबई या टीकानी जात आहे \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8563.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c6449404b43c45dbf4b986595dd50d57bccf303 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8563.txt @@ -0,0 +1,2 @@ +तानाजीनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8569.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5da0e7323e49a9927ca8b61e1ffe2da544a0bf6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8569.txt @@ -0,0 +1 @@ +तानिया लोरेन वूडबरी (६ जुलै, १९६४:न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९२ मध्ये २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_86.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_86.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1f4590f9d5110e1b0b2cc2e32b79145fe7c3768 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_86.txt @@ -0,0 +1,5 @@ +जॉय मुखर्जी (२४ फेब्रुवारी, इ.स. १९३९; झाशी, ब्रिटिश भारत - ९ मार्च, इ.स. २०१२; मुंबई, महाराष्ट्र) हा बंगाली-भारतीय चित्रपट अभिनेता व दिग्दर्शक होता. +इ.स. १९६० साली प्रदर्शित झालेल्या लव्ह इन सिमला या चित्रपटातील मुख्य नायकाच्या भूमिकेतून याने चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला. फिर वोही दिल लाया हूं, लव्ह इन टोक्यो व जिद्दी हे याचे गाजलेले चित्रपट होत. +जॉय मुखर्जी हिंदी चित्रपट निर्माते शशधर मुखर्जी व त्यांची पत्नी सतीदेवी यांचा पुत्र होता. शशधर मुखर्जी फिल्मालय स्टुडिओज् या ख्यातनाम हिंदी चित्रपटनिर्मिती कंपनीचे सहसंस्थापक होत. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक सुबोध मुखर्जी हे जॉय मुखर्जीचे काका, तर अशोककुमार, किशोरकुमार हे त्याचे मामा होत. +आयुष्याच्या अखेरच्या काळात जॉय मुखर्जीची फुप्फुसे निकामी झाली होती. उपचारांसाठी मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलात ठेवले असताना ९ मार्च, इ.स. २०१२ रोजी त्याचे निधन झाले[१][२][३]. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8617.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef5308df4ce35f06f98abae9ca20a6dacb78ed2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8617.txt @@ -0,0 +1,6 @@ +एखाद्या व्यक्ती किंवा कुटुंबाच्या ऐवजी व्यवसाय, शासन किंवा इतर संस्थेच्या मालकीच्या किंवा भाड्याने घेतलेल्या मोटर वाहनांच्या गटांसाठी जबाबदार असणाऱ्या कंपनीला ताफा परिचालक म्हणतात.[१] +ताफा परिचालक एक प्लॅटफॉर्म किंवा सेवा आहे जी एकाधिक वैयक्तिक वाहने किंवा वाहतूक पुरवठादारांना एकाच छत्राखाली एकत्र आणते. हे ग्राहक आणि सेवा प्रदाते यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करते, विविध प्रकारच्या परिवहन सेवांचे आरक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी एकत्रित व्यासपीठ देते. +फ्लीट एग्रीगेटर सामान्यतः राइड-हेलिंग उद्योगात पाहिले जातात, जेथे ते मागणीनुसार वाहतूक सेवा प्रदान करण्यासाठी स्वतंत्र ड्रायव्हर्स किंवा कार भाड्याने देणाऱ्या कंपन्यांशी भागीदारी करतात. ते सामान्यत: मोबाइल अॅप्लिकेशन्स किंवा वेबसाइट्सद्वारे चालवतात, ज्यामुळे ग्राहकांना राइड बुक करण्याची, त्यांच्या ड्रायव्हरचा मागोवा घेण्याची आणि पेमेंट करण्याची परवानगी मिळते. +फ्लीट एग्रीगेटर्सच्या मुख्य फायद्यांमध्ये सोयीचा समावेश होतो, कारण ते अनेक वाहतूक पर्यायांमध्ये प्रवेश करण्यासाठी एकच प्लॅटफॉर्म देतात आणि मोठ्या प्रमाणात उपलब्धता देतात, कारण ते वाहने आणि ड्रायव्हर्सच्या मोठ्या पूलमध्ये टॅप करू शकतात. ते मानकीकृत किंमत, वापरकर्ता पुनरावलोकने आणि रेटिंग आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये देखील प्रदान करतात, ज्यामुळे एकूण ग्राहक अनुभव वाढतो. +राइड-हेलिंग व्यतिरिक्त, फ्लीट एग्रीगेटर इतर डोमेनमध्ये देखील अस्तित्वात असू शकतात जसे की वितरण सेवा, लॉजिस्टिक आणि सामायिक गतिशीलता. हे प्लॅटफॉर्म फ्लीटचा वापर ऑप्टिमाइझ करण्यात, कार्यक्षमता सुधारण्यात आणि ग्राहक आणि सेवा प्रदात्यांना अखंड अनुभव प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. +फ्लीट एग्रीगेटर्सच्या काही सुप्रसिद्ध उदाहरणांमध्ये Uber, Lyft, Ola, Grab आणि Didi Chuxing यांचा समावेश आहे, ज्यांनी जगातील अनेक भागांमध्ये लोकांच्या वाहतूक सेवांमध्ये प्रवेश करण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8630.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fc1e621dbeef2a00c1d9622e6df81089cc74bc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8630.txt @@ -0,0 +1 @@ +तामलुक हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8638.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd3a2432a3900a35a4393f4de0c42817e16b552e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8638.txt @@ -0,0 +1 @@ +तामसवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8640.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51e5d114e585b35322746ec04bed9080cf3a62f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8640.txt @@ -0,0 +1,2 @@ +तामसवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8644.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..267522fa37f5f2151b87676480199d27129805a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8644.txt @@ -0,0 +1,2 @@ +तामसिदवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8653.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e860005c74913b182651054f178baac604ce26b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8653.txt @@ -0,0 +1,13 @@ +तमिळ भाषा (तमिळ: தமிழ் மொழி , तमिळ मोळि) ही एक द्राविड भाषा असून ती तमिळ लोकांची मातृभाषा आहे. तमिळ दक्षिण आशियातील एक प्राचीन भाषा आहे. दक्षिण भारतातील "तमिळनाडु" (अर्थ : तमिळ राष्ट्र) तसेच पोंडेचेरी ह्या केंद्रशासित प्रदेशाची राजभाषा आहे (अर्थ: नवी चेरी) तसेच भारतातील ‘अभिजात भाषे’चा (Classical Language) पहिला मान तमिळ भाषेला देण्यात आला असून ६.५ कोटीहून अधिक लोक ही भाषा वापरतात. श्रीलंका (இலங்கை /इलङ्गै) आणि सिंगापूर (சிங்கப்பூர் /सिंगप्पूर्) देशात तमिळ भाषेस अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे तसेच ती न्यूनाधिक प्रमाणात मलेशिया आणि मॉरिशस येथेही दैनंदिन वापरात आढळून येते. +तमिळ भाषेला स्वतःची अशी विशिष्ट तमिळ लिपी आहे. ह्या भाषेतील साहित्य सुमावर्षाहून अधिक प्राचीन आहे. ख्रिस्तपूर्व पहिल्या आणि दुसऱ्या शतकातील लेख थायलंड आणि इजिप्त येथे सापडल +तमिळ साहित्याचा आरंभीचा काळ हा साधारणपणे तमिळ संगम काळातील साहित्यात पहावयास मिळतो, हा साधारणपणे इ.स.पूर्व ३०० वर्ष ते ३०० इ.स.ह्या दरम्यान होता. पुरातत्त्व खात्यास भारतातील प्राचीन शिलालेखांपैकी किंवा प्राचीन लेखांपैकी ५५ टक्क्यांहून अधिक लेख तमिळ भाषेत आढळून आले आहेत. १५७८ मध्ये, पोर्तुगीज ख्रिश्चन मिशनऱ्यांनी थंबीरन वनाक्कम नावाचे जुन्या तमिळ लिपीतील तमिळ प्रार्थना पुस्तक प्रकाशित केले, त्यामुळे तमिळ ही छापली आणि प्रकाशित होणारी पहिली भारतीय भाषा बनली.[१] +२००१ च्या आकडेवारीनुसार तमिळ भाषेत १८६३ वृत्तपत्रे प्रकाशित होतात. त्यांपैकी ३५३ वृत्तपत्रे ही दैनिके आहेत. +तत्कालीन तमिळ भाषेत समृद्धता आणण्यासाठी तामिळी साहित्यिकांनी तसेच पंडितांनी केलेले योगदान पाहून पाण्ड्य राजांनी त्यांच्या सन्मानार्थी तमिळ संमेलने म्हणजेच तमिळ संगम भरवण्यास सुरुवात केली. यातून तमिळ भाषेला लागू करून तिच्यात संशोधन, विकास करण्यासाठी पाण्ड्य राजांनी प्रोत्साहन दिले. एका मतप्रवाहानुसार या तमिळ संगम या शब्दातूनच तमिळ या शब्दाची व्युत्पत्ती झाली असावी असे मानले जाते. अजून काही मतप्रवाहानुसार इ.स.पहिल्या शतकात तोल्‌क्काप्पियम् हा तमिळ भाषेतील ग्रंथ लिहिला गेला.[२] साउथवर्थ यानुसार तमिळ या शब्दाचा अर्थ स्वभाषा किंवा स्वव्याख्यान असा होतो. [३] +भाषाशास्त्रज्ञ ब्रद्रीराजु कृष्णमूर्ति यांच्या मते, एक द्राविड भाषा म्हणून तामिळ , एक आद्यभाषा किंवा आद्यद्राविड भाषेपासून विकसित झाली असावी. आद्य- द्रविडी भाषिक पुनर्रचना शक्यतो भारतीय द्वीपकल्पासारखा कमी उंचीच्या प्रदेशात साधारणतः आजच्या गोदावरी नदी खोरे प्रदेशात इ.स.पू. तिसऱ्या शतकात बोलली जात होती असे पुराव्यांवरून दिसून येते. साहित्य पुरावा यानुसार आद्य-द्रविडीच्या भाषिकांची संकुल संबद्ध संस्कृती दक्षिण भारतात होती असे सुचवितो.[४] इतिहासावरून असे दिसून येते की, तमिळ भाषा २२ द्राविड भाषा यांपैकी सर्वात आधी बोलली जात होती. इ.स.पु.दुसऱ्या शतकाच्या मध्यापासून तमिळ रूढ झाली. इ.स.पु.३ ऱ्या शतकात तमिळ संघटीत झाली.[५] तमिळची लिपी ही त्या काळानंतर तमिळ-ब्राह्मी लिपीपासून विकसित करण्यात आली. तमिळ साहित्य हे भारतातील सर्वात प्राचीन असून या साहित्यावर संस्कृतचा परिणाम नाही. [६] तमिळ विद्वानांनी तमिळ भाषेचे तिच्या इतिहासानुसार तीन कालखंडात वर्गीकरण केले आहे: +तमिळ बोलीभाषेचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत ते म्हणजे सेन्तमिळ (प्राचीन अभिजात तमिळ), कोङ्गु, नेल्लै, मदुरै (प्रमाण भाषा), चेन्नई (चित्रपटातील आणि सध्याची शहरी भाषा.) आणि इलङ्गै (श्रीलंका आणि अन्य आग्नेय आशियातील देशांतील बोली). लेखनासाठी वापरण्यात येणारी लिपी तमिळ, वट्टेळुत्तु (प्राचीनकाळी ग्रंथ लिपी ) +1.39.96.23 ००:३२, २३ जुलै २०१५ (IST) +मराठी आणि तमिळमध्ये एकसारखे स्वर आहेत. +तामिळ संख्या आणि त्यांचे उच्चार +भारतात राज्यनिहाय तमिळ भाषकांचे प्रमाण दर्शविणारा तक्ता.[२००१ च्या जनगणनेनुसार] +तमिळ भाषेतील शब्दसंग्रह प्रामुख्याने द्राविडीयन भाषा-कुळातील आहे, आधुनिक तमिळ भाषेत भाषाशुद्धीकरणाचा प्रभाव जाणवतो. भाषा शुद्धीकरणारात संस्कृत मधून घेण्यात आलेल्या शब्दांना प्रतिशब्द निर्माण केल्याचा परिणाम जाणवतो. इतिहासात तमिळप्रमाणेच इतर द्राविडीयन भाषा जसे कन्नड, तेलुगू, आणि मल्याळम ह्यांवर संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा, वाक्यरचनेचा तसेच शब्दसंग्रहाचा परिणाम झाला असावा असे मानण्यात येते, ज्यामुळे ह्या भाषांतील शब्दसंग्रहात संस्कृतवर आधारीत अनेक शब्द आढळतात.तसेच तमिळ भाषेतील काही मुळ शब्दांचा इतर आधुनिक भाषांमध्ये परिणाम जाणवतो जसे, इंग्रजी आणि इतर भारतीय भाषा. +तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि अंदमान आणि निकोबार येथील राजभाषेचा दर्जा तमिळ भाषेस असून, भारताच्या अधिकृत २२ भाषांमध्ये तमिळ भाषेचा समावेश आहे. ती श्रीलंका आणि सिंगापुर या देशातही एक अधिकृत भाषा असून, मलेशियातील ५४३ शासकीय शाळांमध्ये संपूर्ण तमिळ भाषेत प्राथमिक शिक्षणाच्या सोयी आहेत. २००४ साली भारत सरकार तर्फे ह्या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8675.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8a7cd52a37732c0bcf98824aabfef7296c64a11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8675.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख तामेंगलॉॅंग जिल्ह्याविषयी आहे. तामेंगलॉॅंग शहराविषयीचा लेख येथे आहे. +तामेंगलॉॅंग जिल्हा भारतातील मणिपुर राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र तामेंगलॉॅंग येथे आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8678.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c7b2fd341c8cc7120b6f9217064a3fe2b95da34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8678.txt @@ -0,0 +1 @@ +तामोशी (इंग्लिश:मॅंग्रोव्ह रेड स्नॅपर; शास्त्रीय नाव:Lutjanus argentimaculatus) हा साधारणपणे खाजणात किंवा खाडीच्या उथळ पाण्यात आढळणारा मासा आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8717.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ebc4820e0cf9a5f1b87e2c4ba928444b3a6dc5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8717.txt @@ -0,0 +1,4 @@ +फ्लायअडील ( अरबी: طيران أديل;तायरान अडील) ही जेद्दाह येथील किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थित सौदी अरेबियाची किफायतशीर विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी सौदीची ध्वजवाहक विमानकंपनी सौदीयाच्या मालकीची आहे. फ्लायअडीलचे प्रवासी मुख्यत्वे देशांतर्गत प्रवास करणारी, हज आणि उमरा यात्रेकरू आणि सौदीला भेट देणारे पर्यटक असतात.[१] +सौदीयाने १७ एप्रिल, २०१६ रोजी फ्लायअडीलच्या निर्मितीची घोषणा केली [२] [३] [४] फ्लायअडीलने २३ सप्टेंबर, २०१७ रोजी जेद्दाह ते रियाध असे पहिले उड्डाण केले. [५] त्यानंतर १० जून, २०२२ दम्माम ते कैरो असे आंतरराष्ट्रीय उड्डाण केले गेले [६] +ऑगस्ट २०२३ च्या सुमारास फ्लायअडीलकडे खालील प्रकारची विमाने होती:[७][८] +१० फेब्रुवारी, २०२१ रोजी सौदी अरेबियातील आभा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हूथी सैन्याले केलेल्या ड्रोन हल्ल्यात "HZ-FAB" नोंदणीकृत असलेले एरबस ए३२० विमानाची खराबी झाली. [११] यात कोणीही जखमी झाले नाही. विमानाची दुरुस्ती करण्यात आली आणि ते सेवेत परत आले. [१२] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8744.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9a1d296ccaf713b1f4711b75a067552fce85544 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8744.txt @@ -0,0 +1,7 @@ +तरघर रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रेल्वे स्थानक आहे.[१] त्याचा कोड टीआरएचएचआर आहे. हे नवी मुंबईच्या तरघर परिसरात आहे. स्टेशनमध्ये २ प्लॅटफॉर्म आहेत.[२] +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_875.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef665984f95fe9013aac1e27faf20dabe08cfb62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_875.txt @@ -0,0 +1,4 @@ +जोसेफ रॉबिनेट बायडेन, ज्युनियर (इंग्लिश: Joseph Robinette "Joe" Biden Jr.; २० नोव्हेंबर, १९४२:स्क्रॅन्टन, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) हे एक अमेरिकन राजकारणी व देशाचे माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत. ९ नोव्हेंबर, २०२० रोजी बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून गेले. ते २० जानेवारी, २०२१ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ते अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष आहेत. +२००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासोबत निवडून आल्यानंतर २०१२ साली ओबामा- बायडेन यांनी विजय मिळवून सत्ता राखली. उपराष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी बायडेन १९७३ ते २००९ डेलावेर राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. सेनेटमधील आपल्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत बायडेन अनेक समित्यांचे अध्यक्ष होते. १९९८ व २००८ साली बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी पक्षाचे नामांकन मिळवण्याचे प्रयत्न केले परंतु दोन्ही वेळा ते अपयशी ठरले. +बायडेन यांनी २०१६ सालच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत भाग घेतला नाही. २०२० सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत बायडेन जिंकले. +बायडेन यांनी डेलावेर विद्यापीठातून बीएची पदवी मिळवली. १९६८ मध्ये त्यांनी सिरॅक्यूझ विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. १९७२ च्या निवडणुकींमध्ये बायडेन यांनी डेलावेर मधून सेनेटची निवडणूक जिंकली. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8754.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee0168d2e2a09b92d0f4bc5c16ae06c10a1e34ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8754.txt @@ -0,0 +1,2 @@ +तारदरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8775.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00fd2d995dbd9642255877a2f715650b87cca329 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8775.txt @@ -0,0 +1 @@ +तारा गॅब्रियेला नॉरिस (४ जून, १९९८:फिलाडेल्फिया, अमेरिका - ) ही  अमेरिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8802.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4bee89d53c9aba2866227c241d47c1c5cc249730 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8802.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +महाराणी ताराबाई या तिसरे छ. राजारामाच्या पत्नी होत्या. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8860.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ed31b1c018261f8c9c2e9090a5868854a5ab25b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8860.txt @@ -0,0 +1 @@ +तारोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8862.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f8338635c2793d46cea7ce7b640206cb2a9325d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8862.txt @@ -0,0 +1,12 @@ +तर्कांतील त्रुटींमुळे मूलतः उणीववयुक्त निष्कर्षांचा आभास होतो. तर्कातील अशा त्रुटी आणि उणीवांना तर्कदोष असे म्हणतात. मराठी भाषेत क्वचित हेत्वाभास अथवा तर्कदुष्ट हे शब्द वापरलेले दिसतात परंतु तार्किक उणीवांची निर्मिती, श्रोत्यास, वाचकास फसवण्यासाठी हेतुत: अथवा दुष्टपणातूनच झाली असेलच असे नाही. युक्तिवादाच्या मुळाशी असलेली गृहीते चिकित्सक दृष्टीने अभ्यासण्यात तपासण्यात झालेल्या गफलतींमुळे एखादे गृहीत तत्त्व विचारात घ्यावयाचे राहून गेल्याने अथवा गृहीतांना योग्य त्या प्रमाणांत लक्षात घेणे राहिल्यामुळे, अथवा अनवधानानेसुद्धा +तार्किक त्रुटी आणि उणीवा निर्माण होतात. + +तार्किक उणीवांमधील दोष युक्तिवाद आणि निष्कर्षांना दुबळेपणा आणत असले तरी असे तर्क, वरकरणी सत्याचा आभास निर्माण करण्यात आणि त्यावर आधारित श्रद्धा वा विश्वास निर्माण करत मने वळवण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वीसुद्धा होताना दिसतात. हेतुत: असो नसो, श्रोता वाचकवर्ग मोठ्या प्रमाणावर फसतातसुद्धा. + +स्पष्ट आणि चपखल शब्दांची निवड अथवा युक्तिवादाचे समर्थन करण्याकरीता पार्श्वभूमिका सबळपणे मांडण्यात आलेल्या अपयशानेसुद्धा तार्किक उणीवांची निर्मिती होऊ शकते. तार्किक उणीवांचे दोष युक्तिवाद आणि निष्कर्षांना दुबळेपणा आणत असले तरी असे तर्क केवळ युक्तिवाद मांडणाऱ्या व्यक्तीची मांडणी क्षमतेची मर्यादा असू शकतात.. तर्कदोषांनी दुबळे झालेल्या युक्तिवादाने समर्थनाचा प्रयत्न झालेले निष्कर्ष कदाचित, मूलत: सत्यही असू शकते. [१] +विविध कारणांनी आणि हितसंबंधांनी अधिकाधिक ध्रुवीकरण होणाऱ्या जगात समीक्षक, इतिहासकार, राजकारणी आणि इतर यांनी, 'स्नान घातलेले बाळ', आणि 'त्याने स्नान केलेले गढूळलेले पाणी', यांतील एकाला निवडताना आणि दुसऱ्याला दूर सारताना, या दोहोतील फरक, नम्रतेने आणि समंजसपणाने व्यवस्थिथीत समजून घेतला पाहीजे. [२] फिशर यांच्या मते शैक्षणिक क्षेत्रातील इतिहास संशोधकांकडून होणाऱ्या वस्तुनिष्ठतेतील त्रुटी क्वचितच जाणीवपूर्वक असतात. सदोष तर्कांमुळे ज्याचे स्वतःचे संशोधन आणि निष्कर्ष दूषित अथवा प्रभावित होतील, असा इतिहासकार त्याच्या वाचकांना्च केवळ भ्रमात टाकेल याची खरी भिती नाही, तर तो स्वतःलाच भ्रमात टाकेल याची आहे. +लोकांची विशिष्ट विचारधारेशी (मतप्रणालीशी) बांधिलकी होते आणि मग मिळालेली 'माहिती' विशिष्ट विचारधारेशी(मतप्रणालीशी) जुळवून घेण्याकरिता वापरली जाते.[३] विचारधारेशी(मतप्रणालीशी) विसंगत माहिती दुर्लक्षित (अस्वीकृत) केली जाते. +बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.[४] +युक्तिवादाने कोंडी केलीच तर बौद्धिक कृष्णविवरात फसलेल्या व्यक्ती तर्कांबद्दल संशय दर्शवतात. कोंडी करणाऱ्या तर्कास आणि युक्तिवादास 'ती एक निराळी श्रद्धा प्रणाली आहे' असे सांगून बोळवण करून स्वतःची सुटका करून घेण्याचा असतो. या कॢप्तीत सर्व युक्तिवाद, श्रद्धा, विचारधारा एकाच पातळीवर असून सरसकट (equally) "सयुक्तिक (reasonable)" अथवा "असयुक्तिक (unreasonable)" असल्याचा आभास निर्माण केला जातो. [५].'तुमचा विश्वास जेवढा योग्य आहे तेवढाच माझा विश्वास योग्य आहे' असे दाखवण्याचा प्रयास करत वेळ मारून नेत स्वतःची हार होतानासुद्धा ताठ मानेने बाहेर पडण्याच्या प्रयत्नास Stephen Law न्युक्लिअर बटन म्हणजे शेवटचा सुटकेचा मार्ग म्हणतात ज्यात तत्त्वज्ञानातील प्रॉब्लेमला smokescreen[मराठी शब्द सुचवा](धूम्रावरण/धुराचा पडदा) म्हणून वापरले जाते, त्यामुळे त्यांचा तर्कांबद्दल संशय विशुद्ध ठरत नाही. .[६] +विशिष्ट विचारधारेसच बांधिलकी कायम ठेवण्यास चुकीची बौद्धिक दिशा आणि कॢप्त्या स्वीकारणे, कोणत्याही तर्कसंगत (रॅशनल) युक्तिवादास दुर्लक्षित करणे अथवा त्याला वळसा घालण्याचे कारस्थान करणाऱ्या संशयवादींच्या सहभागाचा प्रयत्न कोणत्याही तर्कसंगत चर्चेमुळे साध्य होत नाही. [७] +तर्कशास्त्र सुचविते की, अशा कारस्थानी सिद्धान्तवादी लोकांना(किंवा अशा प्रकारच्या धारणेकडे घसरलेल्या/झुकलेल्या लोकांना) बौद्धिक कृष्णविवरातून बाहेर काढण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे असा की त्यांच्या विधानांच्या पद्धतीकडे त्यांचे लक्ष वेधणे, न की त्यांच्या विधानांच्या अर्थाकडे. (बहुतेक लोक नंतरचेच काम करतात).[८] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8879.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bef3fabf96990c22934de01e45b7a0a5c8aed6e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8879.txt @@ -0,0 +1,3 @@ +तालग्राम (अपभ्रंश:ताला) हे छत्तीसगढ राज्यामधील एक गाव आहे.या ठिकाणी शिवमंदिर व अन्य शिल्पे/मंदिरे आहेत.[१] +हे ठिकाण बिलासपूर-रायपूर रस्त्यावर सुमारे ३० कि.मी. अंतरावर, रस्त्यापासून सुमारे ४ कि.मी. आत पूर्व दिशेला आहे.या ठिकाणी तीन मंदिरांचा एक समूह आहे.त्यांची नावेपण खास आहेत: +या मंदिरसमुहाचे प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे.येथे सुमारे २० फुटाचे स्तंभ आहेत व त्यावर अप्रतिम नक्शीकाम आहे.तेथे एका मोठ्या शिळेवर कोरलेल्या सूर्यकमळाची प्रतिमा व त्यास दर्शविण्यात आलेली आभा फारच सुंदर आहे. हे चिन्ह बिलासपूर विद्यापिठाने बोधचिन्ह म्हणून स्वीकारले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8898.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a0c394a1cbb2624e5c706bfff6ee5386add7425 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8898.txt @@ -0,0 +1,2 @@ +ताव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8901.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dc724a582b16664448101330b51b95ac2cbf203 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8901.txt @@ -0,0 +1,2 @@ +तावडी बोली ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा व जामनेर तालुक्यात अजिंठा डोंगररांगांकडील प्रदेशात बोलली जाते. +कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याकडे तावडी बोलीचा कल आहे. जसे आल्ता(आला होता), गेल्ता (गेला होता), कुढलोंग (कुठपर्यंत), कव्हाचा (केव्हापासूनचा), तढ़लोंग (तिथपर्यंत), आढ़लोंग (इथपर्यंत), पहाल्ता (पाहिला होता), राहल्ता (राहिला होता), झाल्ता (झाला होता) इत्यादी. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8909.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba815d8d40ac1bfdbbf239056803a0fed8480726 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8909.txt @@ -0,0 +1,2 @@ +तावशीगड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५२५ मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8916.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..705e76f08c83825bfdf62eccff10203380f84aac --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8916.txt @@ -0,0 +1 @@ +ताशा ह्या वाद्याचा उगम हा अतिशय मनोरंजक आहे पुर्वी वेळ पाहण्या साठी घटीका वापरली जाई या घटीकेच्या दोन वेळे नुसार एक तास होत असे हा तास सर्वांना समजण्या साठी ताशाची निर्मीती करण्यात आली दोन घटीका झाल्या की ताश्या वाजवला जाई हा ताशा पितळी किंवा तांब्याच्या भांड्याला चामडे लावून तयार केला जाई तसेच लग्नांमध्ये ही लग्न घटीका पूर्ण झाल्या नंतर ताशा वाजवला जात असे व नंतर वधू वर वर माला गळ्यात घालत असत ताश्याच्या जागेवर घंटानाद ही वाजवली जात असे त्या मुळे वेळेला घंटा संबोधले जाते. यामुळेच ताशा सनई-चौघड्यासह मिरवणुकीत वाजवायचे एक चर्मवाद्य बनले आहे. हे टोपलीच्या आकारांचे असून तांब्याचे बनविलेले असते. याचे तोंड चामड्याने मढविलेले असते. स्वर चढविण्यासाठी त्याच्या चामडयाला गरम करतात. लाकडाच्या दोन कामट्यांनी हे वाजवतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8917.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d55e4ac2ab478fe522527841da5832c5a936ce77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8917.txt @@ -0,0 +1,6 @@ +ताशी आणि नुंगशी मलिक (२१ जून, १९९१)[१] सप्त शिखरांवर चढाई करून उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर पोहोचणारे आणि 'साहसी ग्रँड स्लॅम' आणि 'थ्री पोल्स चॅलेंज' पूर्ण करणारे पहिले भावंडे आणि जुळे आहेत. +ताशी आणि नुंगशी मलिक या जुळ्या बहिणी असून मूळच्या भारतातील हरियाणा राज्यातील आहेत.[२] त्यांचा जन्म भारतीय लष्करातील अधिकारी कर्नल वीरेंद्र सिंग मलिक आणि त्यांची पत्नी अंजू थापा यांच्या पोटी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात २१ जून १९९१ रोजी झाला. कर्नल मलिक भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांचे कुटुंब डेहराडूनमध्ये स्थायिक झाले.[३] +मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, केरळ आणि मणिपूर या राज्यातील अनेक शाळांमध्ये या जुळ्या बहिणींनी शिक्षण घेतले; ज्यात 'लॉरेन्स स्कूल, लवडेल, ओटाकमुंड' देखील आहे. इ.स. २०१३ मध्ये त्यांनी सिक्कीम मणिपाल विद्यापीठातून 'पत्रकारिता' आणि 'जनसंवादात' पदवी पूर्ण केली. त्यांच्याकडे व्हरमाँट, युनायटेड स्टेट्स येथील 'स्कूल ऑफ इंटरनॅशनल ट्रेनिंग'चे 'शांतता आणि संघर्ष निराकरणाचे' प्रमाणपत्र आहे. इ.स. २०१५ मध्ये या जुळ्या बहिणींनी न्यू झीलंडच्या इनव्हरकार्गिलच्या 'साऊथ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'मधून स्पोर्ट आणि एक्सरसाइजमध्ये पदवी प्राप्त केली.[४] +मलिक बहिणींनी इ.स. २०१० मध्ये नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग येथे प्रशिक्षण घेतले.[३] रविवार दिनांक १९ मे २०१३ रोजी त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आणि असे करणाऱ्या पहिल्या जुळ्या बहिणी ठरल्या.[५][६] पाकिस्तानी गिर्यारोहक समीना बेग यांनी त्यांना शिखर परिषदेत सामील केले, जिथे त्यांनी शांततेचे प्रतीक म्हणून भारत आणि पाकिस्तानचे ध्वज एकत्र ठेवले.[७][८][९] +या जुळ्या बहिणींनी 'क्लायम्बॅथॉन २०१३' मध्ये भाग घेतला जिथे त्यांनी ऑगस्ट २०१३ मध्ये २१,००० फूट उंचीचे 'व्हर्जिन शिखर' सर केले, यासाठी 'इंडियन माउंटेनियरिंग फाऊंडेशन' ने निधी प्राप्त करून दिला. 'सप्त शिखरे' पूर्ण करणारी, 'एक्सप्लोरर्स ग्रँड स्लॅम' पूर्ण करणारी ती पहिली महिला जुळी आणि 'तीन ध्रुव आव्हान' सर्वात कमी वयात पूर्ण करणारी महिला देखील आहेत.[१०] १६ डिसेंबर २०१४ रोजी, अंटार्क्टिकामधील 'माउंट विन्सन'वर चढाई केल्यानंतर, त्या 'सेव्हन समिट' एकत्र करणारी जगातील पहिली जुळी मुले आणि भावंडे बनल्या.[११][१२] +१९ मे २०१३ रोजी माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर त्यांनी १५ जुलै २०१५ रोजी 'एक्सप्लोरर्स ग्रँड स्लॅम' अवघ्या दोन वर्षांत पूर्ण केले.[१३] 'एक्सप्लोरर्स ग्रँड स्लॅम' पूर्ण करणारे ते पहिले भारतीय आणि दक्षिण आशियाई आहेत.[१४] डिसेंबर २०१५ मध्ये, या जुळ्या बहिणींनी 'ऑराकी (माउंट कुक)', न्यू झीलंडचे सर्वात उंच शिखर सर केले.[१५] सप्टेंबर २०१९ मध्ये, नुंगशी आणि ताशी यांनी 'वर्ल्डस टफेस्ट रेस:इको-चॅलेंज फिजी' मध्ये भारतीय 'खुकुरी वॉरियर्स'चे नेतृत्व केले. यात ३० देशांतील साहसी ऍथलीट्सच्या ६६ संघांनी निसर्गाच्या शक्तींविरुद्ध आणि एकमेकांच्या स्पर्धेत आणि डझनभर धाडसी क्रियाकलाप वापरून ६७१ किमी खडकाळ फिजीयन लँडस्केप, महासागर, नद्या, तलाव आणि जंगले पार केली. या जागतिक साहसी शर्यतीत सहभागी होणारे ते पहिले आणि एकमेव दक्षिण आशियाई बनले.[१६][१७] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_892.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6842e7f364d3c72756571d95778a49eb8ebdcf9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_892.txt @@ -0,0 +1,21 @@ +जोसेफ विसारिओनोविच जुगाश्विली ऊर्फ जोसेफ स्टालिन (रशियन इओसेफ स्तालिन) यांचा जन्म डिसेंबर २१ १८७९ रोजी सध्याच्या जॉर्जिया (देशातील) तिफ्लिस प्रांतातील गोरी या गावी झाला. सोवियेत संघास जागतिक महाशक्ती म्हणून घडविणारे स्टालिन अतिशय सामान्य कुटुंबातले होते. त्यांचे वडील विसारिओन इव्हानोविच जुगाश्विली हे चांभार काम करीत तर आई एकातेरिना जॉर्जियेव्हना गृहिणी होती. त्यांना एकूण चार अपत्ये होती, पण स्टालिन यांची तीन भावंडे लहानपणीच दारिद्र्य व रोगराईमुळे मरण पावली होती. +स्टालिनच्या आईला स्टालिनच्या भविष्याबाबत फार काळजी वाटत असे. जोसेफने मोठे होऊन धर्मोपदेशक व्हावे असे तिला वाटत होते. त्यानुसार जोसेफ ९ वर्षांचा झाल्यावर त्याला चर्चच्या शिक्षणकेंद्रात पाठविण्यात आले. त्या शाळेत ६ वर्षे शिकल्यावर त्याला तिफ्लिस येथील उच्च शिक्षण केंद्रात पाठविण्यात आले. त्या केंद्रात जोसेफ ५ वर्षे शिकला. या काळात जोसेफने हुशार विद्यार्थी म्हणून नाव कमाविले. पण बंडखोर वृत्तीच्या जोसेफने अभ्यासक्रम सोडून सामाजिक व राजकीय ग्रंथ वाचणे सुरू केले. त्यामुळे स्टालिनचे त्यांच्या शिक्षकांशी वारंवार खटके उडू लागले. इतकेच नव्हे तर त्यावर्षी स्टालिनने परिक्षा देण्यासही नकार दिल्याने त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. शाळेतून काढून टाकल्यावर स्टालिनने काही काळ शिक्षक म्हणून तर काही काळ वेधशाळेत नोकरी केली. या काळातही इतिहास, मार्क्सवाद वगैरे विषयांवर त्यांचे वाचन सुरूच होते. मार्क्सवादाचे ते कट्टर समर्थक बनले. +१८९४ पासून स्टालिन राजकीय क्रांतीसाठी काम करू लागले. लवकरच स्थानिक पोलीस त्यांच्या मागे लागले. त्यांच्या जाचातून सुटता यावे म्हणून स्टालिन मग बाकु व बाटुमच्या कामगार संघटनांमध्ये प्रचार कार्य करू लागले. १९०२ साली संपात सहभागी झाल्याबद्दल जोसेफ स्टालिन यांना अटक करून १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली तसेच त्या शिक्षेनंतर सायबेरियात हद्दपारीची शिक्षाही देण्यात आली. पण स्टालिन एका महिन्याच्या आतच कैदेतून निसटले. १९०४ पासून सुमारे १० वर्षे भूमिगत राहून, आपले नाव आणि वेश बदलत जोसेफने क्रांतिकारी म्हणून आपले कार्य सुरूच ठेवले. याच काळात स्टालिन यांना एकूण ८ वेळा पकडण्यात आले पैकी ७ वेळा त्यांना हद्दपारीची शिक्षा देण्यात आली. त्यांनी बदलेल्या अनेक नावांपैकी स्टालिन हेही एक नाव होते. पुढे स्टालिन हे नाव कठोर, पोलादी, कणखर ध्येयाचे प्रतीक बनले. +१९०५ साली पहिल्यांदा जोसेफ स्टालिन, लेनिन यांना भेटले. पहिल्या भेटीतच लेनिनचा प्रभाव स्टालिनवर पडला. १९१३ पासून लेनिनचे निकटचे सहकार्य स्टालिनला लाभले. त्यांच्याच सूचनेवरून स्टालिननी मार्क्सवाद व राष्ट्रीय समस्या या नावाचा प्रबंध लिहिला. मार्च १९१७ मध्ये रशियात झालेल्या क्रांतीच्यावेळी स्टालिन सायबेरियात हद्दपारीची शिक्षा भोगत होते. समाजवाद्यांच्या दबावामुळे त्यावेळी सायबेरियात असलेल्या कैद्यांची सुटका करण्यात आली. लेनिन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऑक्टोबर क्रांतीत स्टालिनही सहभागी झाले होते. त्या क्रांतीनंतर स्थापन झालेल्या नव्या सरकारच्या अल्पसंख्य राष्ट्रिक गटाचे मंत्रिपद स्टालिनकडे देण्यात आले. +१९१८ मध्ये सोव्हियेट संघात सुरू झालेल्या यादवी युद्धात स्टालिन यांना संरक्षण खात्याची आणि मंत्रिमंडळाच्या कार्यकारी समितीतील महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. त्सारित्सिन भागात बंडखोर लोकांपासून जनतेचा बचाव करण्याची जबाबदारी स्वीकारून स्टालिन यांनी तशी कार्यवाही केली. वोल्गा नदीवरील त्सारित्सिन या शहरास पुढे स्टालिनग्राड (रशियन उच्चार स्तालिनग्राद) असे नाव देण्यात आले. (नंतर ते पुन्हा बदलवून त्याचे व्होल्गोग्राड झाले). १९२० साली स्टालिन यांच्या प्रयत्नामुळे, त्यासाठी लढा देऊन जॉर्जिया राज्य सोव्हियेट संघास जोडण्यात आले. १९२२ साली स्टालिन यांना बोल्शेविक पक्षाचे महासचिव करण्यात आले. तर लेनिन यांच्या आजारपणात स्टालिन परराष्ट्र मंत्री होते. लेनिन यांच्या मृत्युनंतर त्यांचा देह लाल चौकात जतन करावा अशी आग्रही भूमिका स्टालिनची होती. त्यास मार्क्सवाद्यांनी विरोधही केला होता. पण कोणाचेही न ऐकता स्टालिननी लेनिनची समाधी लाल चौकात उभी केलीच. +लेनिननंतर सोव्हियेट संघाचे नेतृत्व ट्रॉट्स्की किंवा स्टालिन यांच्यापैकी कोणाला द्यावे असा प्रश्न उपस्थित झाला होता. स्टालिनकडे ट्रॉट्स्की सारखे वक्तृत्वाचे अंग नव्हते पण स्टालिन एक कुशल संघटक, उत्तम प्रशासक, निष्ठावान कार्यकर्ता असल्याने त्यांना सामान्य पक्ष कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता म्हणून स्टालिनच सोव्हियेट संघाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. +यादवी युद्धाच्या काळातच स्टालिन आणि ट्रॉट्स्की यांच्यात अतिशय उग्र मतभेद झाले. १९२८ मध्ये पक्षाने ट्रॉट्स्की यांना हद्दपार करून हे सर्व मतभेद संपविले. त्या आधी १९२७ साली साम्यवादी पक्षाच्या १५ व्या परिषदेने राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी 'एका राष्ट्रात समाजवाद' ही नीती स्वीकारली व त्यानुसार १९२८ च्या प्रारंभी राष्ट्रीय नियोजन मंडळाने पहिली पंचवार्षिक योजना सादर केली व १ ऑक्टोबर १९२८ पासून योजनेला मूर्त स्वरूप मिळून प्रत्यक्ष कार्य आरंभ झाले. सोवियेत संघात पंच वार्षिक योजना राबवून त्या यशस्वी करण्याची जबाबदारीही राष्ट्राध्यक्ष म्हणून स्टालिन यांचीच होती. या सगळ्यात ट्रॉट्स्कीचे नाव कोठेही नव्हते. +१९२८ ते १९५३ पर्यंत सोव्हियेट संघाचे नेतृत्व स्टालिनकडे होते. स्टालिन यांनी अवघ्या १२ वर्षांच्या काळात देशाची उभारणी केली, जागतिक महासत्ता म्हणून सोवियेत संघ उदयास आले. राष्ट्राध्यक्ष स्टालिन यांच्या पुढाकारानेच सोवियेत संघाची घटना तयार करण्यात आली. त्याप्रमाणे सोव्हियेट संघात समावेष असलेल्या प्रत्येक वांशिक व राष्ट्रीय गटाचे वैविध्य टिकविण्याची महत्त्वाची जबाबदारी स्वतः स्टालिन यांनीच स्वीकारली. तसेच घटनेप्रमाणे सर्व देशावर बोल्शेविक पक्ष आणि केंद्र सरकारचे थेट नियंत्रण ठेवण्यात स्टालिन यशस्वी झाले. प्रत्येक गटाला आणि देशाला महत्त्व दिल्याने अल्पकाळातच प्रत्येक घटक राज्याने नेत्रदीपक प्रगती केली. पण हजारो विरोधकांचे निर्दालन करणारा नरराक्षस असे त्यांना संबोधण्यात येत असे. तसेच दुसऱ्या महायुद्धात सोवियेत संघाची जी अपार हानी झाली त्याचे कारणही स्टालिन यांचे नेतृत्व असल्याचे मानले जाते. पक्षशुद्धी मोहिमेत हजारो विरोधकांना मारल्याचा आरोपही स्टालिनवर आहे. देशात स्टालिन यांची एकछत्री हुकुमशाही राजवट होती. सर्वंकष शिस्तीचा पुरस्कर्ता, कठोर मनाचा अशी स्टालिनची प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण झाली. +१९५२ अखेर स्टालिन यांची प्रकृती ढासळू लागली. मार्च ६ १९५३ रोजी स्टालिनचे मेंदूतील रक्तस्रावामुळे निधन झाले. + +मॅनिफेस्टो +मार्क्स · लेनिन +कम्युनिस्ट पक्ष +भाकप · माकप +देशात +सोवियत संघ +चीन +क्युबा +व्हियेतनाम +उत्तर कोरिया +लाओस diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8920.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ff14463b1a4c308e9607ade22085416a46b4713 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8920.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 41°16′N 69°13′E / 41.267°N 69.217°E / 41.267; 69.217 + +ताश्कंद (लेखनभेद: ताश्केंत, उझबेक: Toshkent, Тошкент; रशियन: Ташкент) ही मध्य आशियातील उझबेकिस्तान देशाची राजधानी व त्या देशातले सगळ्यात मोठे शहर व तोश्केंत विलायती ह्या प्रांताची राजधानी आहे. ताश्कंद शहर उझबेकिस्तानच्या ईशान्य भागात कझाकस्तान देशाच्या सीमेजवळ आल्ताय पर्वतरांगेच्या पूर्वेस व चिर्चिक नदीच्या काठावर वसले आहे. ताश्कंदचा भूभाग भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये असून येथे अनेकदा मोठ्या भूकंपांची नोंद झाली अहे. २६ एप्रिल १९६६ रोजी येथे झालेल्या ७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपात येथील बव्हंशी कच्च्या इमारती जमीनदोस्त झाल्या व सुमारे ३ लाख रहिवासी बेघर झाले. +अनेक शतकांचा इतिहास असलेले ताश्कंद शहर ८व्या शतकात इस्लाम धर्माच्या प्रभावाखाली आले. इ.स. १२१९ साली मंगोल सम्राट चंगीझ खान ह्याने ताश्कंद शहर संपूर्णपणे उद्ध्वस्त केले. परंतु रेशीम मार्गावरील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र असल्यामुळे ताश्कंद शहर पुन्हा बांधले गेले व भरभराटीला पोचले. इ.स. १८६५ साली रशियन साम्राज्याने ताश्कंदवर अधिपत्य मिळवले. सन १९२० व १९३० च्या दशकांदरम्यान सोव्हिएत संघ काळात ताश्कंदचे मोठ्या प्रमाणावर उद्योगीकरण झाले.. १९३० साली उझबेक सोव्हिएत साम्यवादी गणराज्याची राजधानी समरकंदवरून ताश्कंदला हलवली गेली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पश्चिम रशियामधील अनेक कारखाने ताश्कंदला हलवण्यात आले. त्यामुळे ताश्कंदचे महत्त्व अधिकच वाढले. सोव्हिएत राजवटीने येथे अनेक वैज्ञानिक व अभियांत्रिकी संशोधन संस्था देखील प्रस्थापित केल्या. १९९१ सालच्या सोव्हिएतच्या विघटनापूर्वी ताश्कंद हे सोव्हिएतमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर होते. +आज २०१५ साली, ताश्कंद उझबेकिस्तानमधील आघाडीचे शहर आहे. येथील ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळ उझबेकिस्तानमधील सर्वात वर्दळीचा असून तो उझबेकिस्तान एअरवेजचा प्रमुख वाहतूकतळ आहे. + + अंदिजोन विलायती · काशकादर्यो विलायती · जिझाक्स विलायती · झोराझ्म विलायती · तोश्केंत विलायती · नमनगन विलायती · नावोयी विलायती · फर्गोना विलायती · बुझोरो विलायती · समरकंद विलायती · सीरदर्यो विलायती · सुर्झोनदर्यो विलायती स्वायत्त प्रजासत्ताक: करकल्पकस्तान राजधानी: ताश्कंद diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_893.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0161e9e0f604697c361b5e0d2cee090ffa191b26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_893.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोसेफ स्तिगलित्झ जन्मः इ.स. १९५३ हे जगप्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ व कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. २००१ साली त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.अर्थव्यवस्थेत माहितीच्या असमतोलामुळे जागितिकीकरणाच्या संकटाची जाणीव त्याने करून दिली. जागतिक बँक या संस्थेचे माजी अध्यक्ष. बँकेच्या अर्थकारणावर यांनी टीका केली व त्यावर पुस्तकही लिहिले. त्यामुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहीली. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8936.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a1a44cd80b89c1a4cf470efd663ce38d45b18bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8936.txt @@ -0,0 +1,16 @@ +१७° ०१′ ४८″ N, ७४° ३६′ ००″ E +तासगाव उच्चारण (सहाय्य·माहिती)भारताच्या महाराष्ट्र राज्यातील तासगाव एक शहर आहे.तासगावला नगरपालिका परिषद आहे.तासगांव ची नगरपालिका 1858 साली स्थापन झाली आहे.1774 मध्ये नारायण बल्लाल पेशवे यांनी परशुराम भाऊ पटवर्धन यांना तासगाव बक्षीस म्हणून दिले होती. श्रीमंत गणपतराव पटवर्धन यांच्या शासनकाळात तासगाव संस्थानाची स्थापना करण्यात आली होता. तासगाव शहरातील द्राक्षे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध द्राक्षे आहेत.तासगांव शहर वेगाने विकसीत होत आहे. तासगांवचे बेदाणा मार्केट प्रसिद्ध आहे.तसेच तासगाव हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तासगांवचा उजव्या सोंडेचा गणपती खुप प्रसिद्ध आहे. तासगांवला गणपतीचं तासगांव, द्राक्षाचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते. +तासगाव हे द्राक्षांसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. येथे शेतकरी अनेक प्रकारचे द्राक्षे विकसित करतात. तासगाव 17°02′N 74°36′E / 17.03°N 74.6°E / 17.03; 74.6 येथे स्थित आहे.[२] त्याची सरासरी उंची 560 मीटर आहे (1837 फुट). तासगांवमध्ये SW मान्सूनमधून 450 मिमी सरासरी पाऊस पडतो. +लोकसंख्याशास्त्र: +2001च्या भारतीय जनगणनेनुसार, तासगावची लोकसंख्या सुमारे 300000 उपनगरीय 33,435 आहे. पुरुषांची संख्या 52% आणि महिलांची 48% आहे. तासगावचा सरासरी साक्षरता दर 74% आहे, जो राष्ट्रीय सरासरी 5 9 .5% पेक्षा अधिक आहे: पुरुष साक्षरता 80% आणि महिला साक्षरता 68% आहे. तासगावमध्ये 13% लोक 6 वर्षाखालील आहेत. +शहर त्याच्या जागतिक दर्जाच्या द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. द्राक्षे मुख्यत: यूके, यूएई, सिंगापूर, हाँगकाँग, श्रीलंका, बांग्लादेश इत्यादी आशियाई तसेच यूरोपीय देशांमध्ये निर्यात केली जातात. उत्तम दर्जाचे द्राक्ष उत्पादन तासगाव मध्ये होते, जसे कधीकधी द्राक्षांचा आकार 3.5 इंच इतका असतो. द्राक्षे उत्पादन दर नाशिक पेक्षा दुप्पट आहे. तासगांवमधील गणपती मंदिर 225 वर्षांपेक्षा जुने आहे, कारण गणेश मूर्तीची सोंड उजव्या दिशेने वाकलेली आहे आणि हे जागृत देवस्थान आहे. गणेश मूर्ति सोन्यामध्ये आणि 125 किलो वजन असलेली आहे. गणेश मंदिराचे गोपुर (मंदिरासाठी प्रवेश म्हणून 5 स्टोरी प्राचीन बांधकाम) महाराष्ट्रात सर्वात उंच (96 फूट) आहे कारण अशा प्रकारचे गोपुर सामान्यतः दक्षिण भारतामध्ये दिसते. गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या एक दिवसानंतर होणारा गणेश रथोत्सव प्रसिद्ध आहे. विठ्ठल सखाराम पान, विधान परिषदेचे माजी अध्यक्ष आणि रोजगार हमी योजनेचे संस्थापक तासगाव जवळच्या विसापूर नावाच्या गावातील आहेत. +कवठे-एकंद: दशहरा (दशरा) (भारतातील सांगली रोडवरील तासगावपासून 7 कि. मी.) वर भारतातील सर्वात मोठा आतिशबाजी महोत्सव +सावळजः सावळसिद्ध मंदिर +मणेराजुरी:(तासगावपासून अंतर 11किमी) +लोकसंख्या 14,204 असल्यामुळे महत्त्वाचे गाव. +द्राक्ष उत्पादनात तासगाव तसेच संपूर्ण भारतात अग्रगन्य.शिकोबा डोंगर प्रसिद्ध आहे. +सिद्धेवाडी (सावळजः): पाणी टँकरच्या मदतीने द्राक्षे उत्पादन (तासगांव शहरापासून 10 किमी) +चिंचणी: (तासगावपासून 5 किमी) जागृत यल्लमादेवी मंदिर. दर वर्षी जानेवारी महिन्यात जत्रा भरते. माजी आमदार दिनकर (आबा) पाटील आणि खासदार संजयकाका पाटील यांचे गाव. चिंचणी हे गांव उत्कृष्ट द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे 30% शेतकरी या गावात द्राक्ष पीकाचे उत्पादन घेतात. येथील पटवर्धन राजवंशाचा राजवाडा प्रसिद्ध आहे. + तुरची : एकाच नारळाची दोन भकले व्हावी तशी तुरची - ढवळी दोन गावे येरळा नदीच्या तीरावर आहेत. येरळा नदी तीरावर प्रसिद्ध श्री. सिद्धनाथ मंदिर आहे. +आणि संत श्री. गुंडूबुवा महाराज यांचे जन्म गाव आहे तसेच त्यांच्या नावाने दरवर्षी चैत्र महिन्यात तुरची ते पंढरपूर पायी वारी जाते व दिंडी सोहळा पार पडतो. तुरची हे गाव स्वामी रामानंद भारती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आहे, गावात त्याची समाधी स्थळ व सुंदर मठ आहे. पश्चिम दिशेला तासगाव सहकारी साखर कारखाना आहे आणि स्वतंत्रसैनिकाच गाव म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध पोलीस ट्रेनिंग सेंटर हे हणमंतपूर विभागात आहे. गावात हुतात्मा राजाराम पाटील वाचनालय आहे. +Translated By Parikshit Patil from Original Page Tasgaon diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8940.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb0a464151e867297a92c2b1aad9ee155f4fa6b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8940.txt @@ -0,0 +1,2 @@ +तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ - २८७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, तासगांव-कवठे महांकाळ मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुका आणि तासगांव तालुका (विसापूर महसूल मंडळ वगळून) यांचा समावेश होतो. तासगांव-कवठे महांकाळ हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुमन रावसाहेब (आर. आर.) पाटील हे तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8956.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8380bbb45622dae745a1e4c18abf5e32a532edb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8956.txt @@ -0,0 +1 @@ +ताहलिया मे मॅकग्रा (१० नोव्हेंबर, १९९५:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया - ) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_897.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdd70242d2886042e545ece1866c5ab9aa307547 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_897.txt @@ -0,0 +1 @@ +जोझेफ स्टेफान (स्लोव्हेनियन:Jožef Stefan) (मार्च २४, इ.स. १८३५ - जानेवारी ७, इ.स. १८९३) हा ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि स्लोव्हेनियन कवी होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8977.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9239bcc9e7106f522e2ed7249a7936d6b3afcd67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8977.txt @@ -0,0 +1 @@ +टिकमगढ हा भारत देशाच्या मध्य प्रदेश राज्यामधील २९ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव असून ह्यात टिकमगढ व छत्रपूर जिल्ह्यांमधील एकूण ८ विधानसभा मतदारसंघ सामील करण्यात आले आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8982.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b057b3c13489b8f15da5cc3ed6ebc30c9377d83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8982.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिकोणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8993.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad193227c3cbdd932a83f4515e0d085206ac47d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8993.txt @@ -0,0 +1,5 @@ +तिखोल हे पारनेर तालुक्यातले निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक लहान गाव आहे. गावातील ९९ % लोक हे शेतकरी आहेत. +अहमदनगर जिल्ह्यातला पारनेर तालुका हा थोडाफार तसा डोंगराळ असून दुष्काळी तालुका आहे. +तिखोल गावाच्या पूर्वेला धोत्रे व हिवरे कोरडा ही गावे, दक्षिणेला खानूर पठार व काकानेवादी ही गावे आणि पश्चिमेला टाकळी ढोकेश्वर हे गाव आहे.तिखोळ हे पारनेरपासून १७ किमी अंतरावर असून कल्याण- विशाखापट्टण महामार्गापासून फक्त ४ किमी अंतरावर आहे. या गावाला गावापासून ५ कि.मी. अंतरावरच्या खानूर पठार या गावामार्गेपण जाता येते. +तिखोल गावात काळू नदी आहे. गावाला तीन बाजूने डोंगराने वेढलेले आहे. तीन बाजूनी डोंगर आणि मध्ये खोल दरीत वसलेले गाव, यामुळेच या गावाला तिखोल हे नाव पडले. तिखोल गावामध्ये ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीमध्ये ३ प्रभाग आहेत. गावाचा कारभार सरपंच पाहतात. +गावामध्ये भव्य दिव्य असे मुत्ताबाई मातेचे मंदिर आहे. खूप दूरवरून लोक या देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. याच गावामध्ये हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी, खंडेश्वर, लाम्हणबाबा, हरिहरेश्वर यांचीही देवळे आहेत. गावातये सरकारी हॉस्पिटल, तालीम, वाचनालय इत्यादी सुखसुविधा आहेत. सर्व धर्माचे लोक गावामध्ये सुखासमाधानाने राहतात.हो diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8995.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9137497a82bbcd05b8e300c23b3f151af0217369 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8995.txt @@ -0,0 +1,5 @@ + +तिगरी नदी ही महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एक नदी आहे. +तिगरी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8999.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd926e8cd39fde75ae832e69c0707bfc01d517a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_8999.txt @@ -0,0 +1,2 @@ +तैग्रिस सध्याच्या तुर्कस्तान, सीरियाची सीमा आणि इराकमधून वाहणारी आणि प्राचीन मेसोपोटेमिया प्रदेशाच्या पूर्वेकडून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. +तैग्रिसची लांबी १,९०० कि.मी. (१,१८० मैल) आहे. हिचा उगम पूर्व तुर्कस्तानमधील टॉरस पर्वतात होतो व साधारण आग्नेयेकडे वहात ही नदी युफ्रेतिस नदीला मिळते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9007.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a479ba14fc005f2b3b1746b55695763da60e9528 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9007.txt @@ -0,0 +1,6 @@ +तिसोकिक किंवा तिसोकिकात्सिन (त्याच्या नावाचे आदरार्थी रूप), (इंग्लिश/स्पॅनिश - तिझोक) हा तेनोच्तित्लानचा सातवा त्लातोआनी होता. +बऱ्याच स्त्रोतांनुसार तो १४८१ मध्ये (अ‍ॅझ्टेक वर्ष "२ घर") त्याच्या मोठा भाऊ अशायाकात्ल नंतर सत्तेवर आला. तथापि त्याचा अंमल फार कमी काळ होता. त्या काळातच त्याने तेनोच्तित्लानचा ग्रेट पिरॅमिडचे बांधकाम सुरू केले (हे काम नंतर त्याच्या लहान भावाने - अवित्झोतलने १४८७ मध्ये पुरे केले). त्यानेच तोलुका दरीतील मात्लात्झिन्कान लोकांचे बंड मोडून काढले. +हस्तलिखित मेंदोझातील संदर्भानुसार त्याने आपल्या कारकिर्दीत तोनालिमोक्युत्झायान, तोहिको, एकतेपेक, चिलान, तेकाहिक, तोलोकान, यान्क्युइत्लान, त्लाप्पान, अतेझ्काहुआकान, मझात्लान, होचियेत्ल, तामापाच्को, एकात्लिक्वापेचो, आणि मिक्युएत्लान ही अल्तेपेतले जिंकली. +तिसोकचा १४८६ मध्ये मृत्यू झाला, आणि तो कसा मेला हे काहीसं संदिग्ध आहे. काही स्त्रोतांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला, तर काहीं स्त्रोतांच्या म्हणण्याप्रमाणे तो "चेटूक" किंवा आजाराने बळी पडला. असेही सांगितले जाते की त्लाकएलेलने किंवा इतर राजकूटूंबाच्या सदस्यांनी (विशेषतः अवित्झोतलने) विषप्रयोग केला असावा. +तिसोकचा दगड +अ‍ॅझ्टेक संस्कृतीसंदर्भात परिभाषिक सूची diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9052.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..230804ea8e9eea32e674804333a5697c2e62bf66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9052.txt @@ -0,0 +1,3 @@ +शेतीसाठी वापरण्यात येणारे एक उपकरण. +पूर्वीच्या शेतीत वापरला जाणारा सर्वात चांगला यंत्रणा. याने गहु, सोयाबीन यासारखे पिकांचे लागण करण्यासाठी वापरला जातो. हे संपूर्ण बैल जोडीवर अवलंबून असते. तिफणला बैल जोडी जोडन्याकरिता लाकडी बांबूचा वापर केला जातो ज्याला [आउत] असे म्हणतात. +आता या प्रकाराचा वापर कमी झालेला आहे कारण त्याची जागा ट्रॅक्टर ने घेतलेली आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9101.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d7d7e7bb4512b7ca316d2079fa7749af19b8b2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9101.txt @@ -0,0 +1 @@ +तियागो कार्दोसो मेंदेस (मे २, इ.स. १९८१ - ) हा  पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा ॲटलेटिको माद्रिदकडून व्यावसायिक फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9117.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41873bf1a6e136b530797cb8ff865ab65898b31b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9117.txt @@ -0,0 +1,3 @@ +तिरडी म्हणजे मृतदेह नेण्यासाठी बांबूपासून बनविलेली वस्तू होय. +तिरडी बनविण्यासाठी मजबूत बांबूचे सहा फुटी दोन अखंड तुकडे व मधून चिरलेल्या बांबूचे १.५ ते दोन फुटी ८ ते दहा तुकडे लागतात. काथ्याच्या दोराने शिडीप्रमाणे ही रचना घट्ट बांधून तयार केली जाते. दोरा न तोडता अखंड वापरला जातो. मृतदेह ठेवण्यापूर्वी त्यावर गवत व नंतर कापड अंथरले जाते. +[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9119.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58f7f3eac0f4e7fe2d28e5325979eeeffd1c6153 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9119.txt @@ -0,0 +1 @@ +तीरथ सिंग तथा टी.एस. ठाकुर (४ जानेवारी, इ.स. १९५३:रामबन, जम्मू आणि काश्मीर, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. ते ३ डिसेंबर, इ.स. २०१५ ते ४ जानेवारी, इ.स. २०१७ या कालखंडात सरन्यायाधीशपदी होते. ते यापूर्वी ते पंजाब, हरयाणा आणि दिल्ली उच्च न्यायालायाचे न्यायाधीश होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9127.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffff96bf5c5645abc79bcceec40d9a1e19e015ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9127.txt @@ -0,0 +1,8 @@ + तिरवडे तर्फे खारेपाटण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9131.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6e305cf735d69933b12d8a1c0c86a4370cbc0f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9131.txt @@ -0,0 +1,4 @@ +तिराना आंतरराष्ट्रीय विमानतळ नेने तेरेझा ( आल्बेनियन: Aeroporti Ndërkombëtar i Tiranës Nënë Tereza (आहसंवि: TIA, आप्रविको: LATI)), तथा रिनास आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अल्बेनिया प्रजासत्ताकातील दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. हे तिराना शहर, त्याचे महानगर क्षेत्र आणि तिराना काउंटीमधील आसपासच्या प्रदेशात सेवा देते. अल्बेनियन रोमन कॅथोलिक नन आणि मिशनरी, मदर तेरेसा (1910-1997) यांच्या सन्मानार्थ विमानतळाचे नाव देण्यात आले आहे. हे तिरानाच्या वायव्येस ६ nautical mile (११ किलोमीटर; ६.९ मैल) क्रुजे, डुरेस काउंटीमध्ये स्थित आहे. [५] [६] +आल्बेनियाची ध्वजवाहक कंपनी एर आल्बेनिया तसेच अल्बाविंग्ज आणि विझ एर या विमानवाहतूक कंपन्याची येथे ठाणी आहेत.[७] २०२३मधील ७२ लाख प्रवाशांसह हा विमानतळ आल्बेनिया आणि बाल्कन प्रदेशातील सर्वात मोठा विमानतळ आहे [८] [९] +, साचा:MUC[३८] +तिराना विमानतळापासून दर तासाला (सकाळी ६ ते २) शहराच्या मध्यभागी जाण्यासाठी बस निघते आणि सुमारे ३० मिनिटांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील ऑपेरा हाउसच्या इमारतीच्या मागले पोचते. [७१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9134.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc6540cf4456500eaba4c9752bda8d7f025cc223 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9134.txt @@ -0,0 +1,210 @@ +तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ [१](आहसंवि: TRV, आप्रविको: VOTV) हे भारताच्या केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम येथे असलेला विमानतळ आहे. येथून भारतातील सगळी प्रमुख शहरे आणि कुवैत, दुबई, क्वालालंपूर, सिंगापूर, रियाध, दम्मम, शारजाह आणि मध्यपूर्वेतील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. +शहराच्या पश्चिमेस साधारण ४ किमी आणि कोवालम पुळणीपासून १६ किमी अंतरावर असलेला हा विमानतळ केरळमधील सगळ्यात पहिला विमानतळ आहे.[१] दक्षिण आशियातील अनेक देशांतील प्रवासी मध्यपूर्वेत जाण्यासाठी या विमानतळाचा उपयोग करतात. + + + + + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9166.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..303d94f23823a632218d2cc2735bb20538ec537a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9166.txt @@ -0,0 +1,3 @@ +तिरुनलवेली भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. +हे शहर तिरुनलवेली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +या शहराला नेन्लई किंवा तिन्नेवेल्ली या नावांनेही ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9187.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae4a93c53ec649f8fa0be51c495bd855fb19dcf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9187.txt @@ -0,0 +1 @@ +तिरुमकुडालु नरसीपूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघात असून जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9196.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70d82bbf199e83a1c13b3fd4c8d3f21f3cfa8bef --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9196.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिरुमलै नायक्कर महाल तथा नायक महाल हा भारताच्या मदुराई शहरातील राजवाडा आहे. हा राजवाडा १६३६मध्ये मदुरैच्या नायक वंशाच्या तिरुमलै नायक याने बांधून घेतला. हा महाल राजपूत-द्रविड शैलीचा असून मीनाक्षी मंदिरापासून २ किमी अंतरावर आहे. +२०१९ च्या सुमारास शाबूत असलेली वास्तू राजाचा मुख्य महाल होता तर मूळ राजवाडा याच्या चौपट विस्ताराचा होता. अठराव्या शतकात याची मोडतोड करण्यात आली होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_92.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_92.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61d4c9443306adb03bb25c2c508b44c99aaaf9db --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_92.txt @@ -0,0 +1 @@ +जॉयनगर हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_920.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afb079658cb6983dc4fc59c12aae7994e686e2f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_920.txt @@ -0,0 +1 @@ +जोहर म्हणजे इस्लाम धर्मात दुपारच्या वेळी करावयाची प्रार्थना होय. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9208.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0c69c1c5a63f77ca73201f5b672eeccdbec9ffc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9208.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख तिरुवनंतपुरम जिल्ह्याविषयी आहे. तिरुवनंतपुरम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +तिरुवनंतपुरम जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुवनंतपुरम येथे आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9210.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..649e5ee454e7103215a2182bfbeb548e01235243 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9210.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिरुवनंतपुरम सेंट्रल हे केरळच्या तिरुवनंतपुरम शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. केरळमधील सर्वात वर्दळीचे असलेले तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दक्षिण रेल्वेच्या तिरुवनंतपुरम विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. +उत्तरेकडून कोचीमार्गे केरळकडे धावणाऱ्या गाड्या तसेच दक्षिणेक्डून कन्याकुमारीमार्गे धावणाऱ्या गाड्या तिरुवनंतपुरममध्ये थांबतात. कोकण रेल्वेमुळे दिल्ली तसेच मुंबई शहरांहून तिरुवनंतपुरमकडे जाणाऱ्या गाड्यांचे अंतर कमी झाले आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी येथे कोचुवेली नावाचे नवे स्थानक उघडण्यात आले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9224.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a4d108f9919ff8ffa3ace55798497bd43409031 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9224.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिरुवनमलाई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या तिरुवनमलाई मतदारसंघामध्ये तिरुवनमलाई जिल्ह्यातील ४, तर वेल्लूर जिल्ह्यातील २, असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६६४२६१ पुरुष मतदार, ६६७४४० स्त्री मतदार व २३ अन्य मतदार असे मिळून एकूण १३३१७२४ मतदार आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9233.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d124a073049b2756a7de98527b17ea6daee0802f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9233.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिरुवल्लूर भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. २०१६ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,७६,४३५ होती. +हे शहर तिरुवल्लूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9248.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96c893e34afb3429ff31a11bebdfd3fb67e93300 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9248.txt @@ -0,0 +1,3 @@ +तिरुपती हे स्थान आंध्र प्रदेश राज्यात आहे. बालाजी मंदिरासाठी विख्यात आहे. +तिरुपती बालाजी मंदिर, तिरुमला येथे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती(विष्णू). येथे बालाजीचे विख्यात मंदिर आहे. शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. तेलुगू व तमिळ भाषेत मला/मलई म्हणजे डोंगर/पर्वत होय.बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. हे ठिकाण रेल्वे व महामार्गाने चेन्नई व बंगळूर या शहरांशी उत्तम प्रकारे जोडलेले आहे. तिरुपती मंदिर हे देशातील एक श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते देशातून व जगभरातून पर्यटक या मंदिराला भेट देतात पर्यटनाच्यादृष्टीने या ठिकाणाचा मोठा विकास करण्यात आलेला आहे. +तिरुपती शहर हे आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावर चित्तूर जिल्ह्यात आहे. हे ठिकाण राजधानी हैदराबादपासून ७४० किंमी अंतरावर आहे. येथून ३६ किमी अंतरावर श्री कालाहस्ती नावाचे दक्षिणेतील प्रसिद्ध शिवक्षेत्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9269.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67b55f7626a9f2f683f5f6ead2fb6ccb29287a77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9269.txt @@ -0,0 +1,14 @@ + +राग तिलंग हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. +ह्या रागात आरोहात शु्द्धनी तर अवरोहात कोमलनी असा दोन्ही निचा उपयोग केला जातो. +इतना तो याद है मुझे (चित्रपट - मेहबूब की मेहंदी) +कैसे कहे हम (चित्रपट शर्मिली , गायक - किशोरकुमार , संगीत - एस. डी. बर्मन) +गोरी गोरी गॉंव की गोरी ये (चित्रपट - यह गुलिस्तॉं हमारा) +छोटासा बलमा आखियॉं नींद उडाये ले गयो (चित्रपट - रागिणी) (गायिका आशा भोसले, संगीत दिग्दर्शक ओ.पी नय्यर) +जैसे कहे हम (चित्रपट - शर्मीली) +तारिणी नववसनधारिणी (नाट्यगीत, नाटक - संगीत पट-वर्धन; गायिका - माणिक वर्मा; संगीतकार - गोविंदराव टेंबे) +मेरी कहानी भूलनेवाले तेरा जहॉं आबाद रहें (जुना दीदार) +मैं अपने आपसे घबरा गया हूॅं, मुझे ज़िंदगी दीवाना बना दें (बिन्दिया) +लगन तोसे लगी बलमा (देख कबीरा रोया) +हीच ती रामाची स्वामिनी ( गीत रामायण , कवि - ग दि माडगूळकर , संगीत - सुधीर फडके), वगैरे वगैरे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9291.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfcf930462f0e5166d741282e5d9e636515f98a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9291.txt @@ -0,0 +1,7 @@ +तिलोत्तमा शोम (जन्म २५ जून १९७९) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. २०२१ मध्ये, ६६ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात तिने सर चित्रपटात घरातील मोलकरणीची प्रशंसनीय भूमिका साकारल्याबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (समीक्षक) फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. +शोमचा जन्म कोलकाता येथे अनुपम आणि बैसाखी शोम यांच्या पोटी झाला.[१] तिचे वडील भारतीय वायुसेनेत असल्याने शोम भारतभर लहानाची मोठी झाली.[२] +शोम दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये गेली आणि अरविंद गौर यांच्या अस्मिता थिएटर ग्रुपमध्ये सामील झाली.[३] ती २००४ मध्ये न्यू यॉर्क विद्यापीठात शैक्षणिक नाटकामधील मास्टर्स प्रोग्रामसाठी न्यू यॉर्कला गेली आणि मे २००८ मध्ये भारतात परतली.[४] न्यू यॉर्कमध्ये, तिने उच्च सुरक्षा तुरुंगातल्या दोषींना नाटकाबद्दलचे शिक्षण दिले.[५][६] +तिने मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात ॲलिसच्या भूमिकेत पदार्पण केले. [७] फ्लोरियन गॅलनबर्गर दिग्दर्शित शॅडोज ऑफ टाइम मध्ये तिने दीपा ही भूमिका केली. क्लेअर मॅककार्थीच्या द वेटिंग सिटी या ऑस्ट्रेलियन चित्रपटात तिने एका ननची भूमिका केली होती.[५] महाश्वेता देवी यांच्या कादंबरीवर आधारित इटालो स्पिनेलीच्या गँगोरमध्ये तिची सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका होती.[८] तिने कौशिक मुखर्जी यांच्या ताशेर देश या चित्रपटातही काम केले होते.[९] दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित शांघाय या हिंदी राजकीय थ्रिलर चित्रपटात तिने मिसेस अहमदीची भूमिका केली होती. शांघाय मधील तिच्या कामगिरीबद्दल रेडिफने असे लिहिले की "शोमचे काम हिंदी चित्रपटातील या वर्षातील सर्वात हृदयद्रावक कामांपैकी एक आहे." [१०] +तिच्या इतर भूमिकांमध्ये लिटल बॉक्स ऑफ स्वीट्स (मेनेका दास दिग्दर्शित), लाँग आफ्टर ( अफिया नथॅनियल दिग्दर्शित लघुपट) [११] आणि बटरफ्लाय (तनुज चोप्रा दिग्दर्शित) यांचा समावेश आहे. +किस्सा (२०१३) चित्रपटामध्ये मुलगा म्हणून वाढलेली मुलगी म्हणून तिच्या कामगिरीने तिला सातव्या अबू धाबी फिल्म फेस्टिव्हलच्या न्यू होरायझन्स स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब मिळवून दिला. तिने नॉर्वेजियन अभिनेत्री ज्युलिया वाइल्डशट हिच्यासोबत हे शीर्षक शेअर केले.[१२] +शोमचे लग्न जया बच्चन यांच्या पुतण्या कुणाल रॉसशी २९ मार्च २०१५ ला गोवा येथे झाले. रॉसयांची आई नीता भादुरी ही जया बच्चन-भादुरीची बहिण आहे. रॉसयांचा कॉफीचा व्यवसाय आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9307.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da30fd27ec9afd52b1732746998bc9e8997cbbe1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9307.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिळसर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9331.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4043005c579b5e5a680f6579a3e9afdfcb844037 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9331.txt @@ -0,0 +1,8 @@ + तिवरे तर्फे देवळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9344.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4ef831da543e671df2715fb298c3fecf63c38ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9344.txt @@ -0,0 +1,8 @@ +तिचिनो हे स्वित्झर्लंड देशाच्या इटलियन-भाषिक भागातील एक राज्य (कॅंटन) आहे. + आर्गाउ  आपेंझेल आउसरर्‍होडन  आपेंझेल इनरर्‍होडन  बासल-लांडशाफ्ट + बासल-श्टाट  बर्न  फ्रिबोर्ग  जिनिव्हा + ग्लारुस  ग्राउब्युंडन  युरा  लुत्सर्न + नूशातेल  निडवाल्डन  ओबवाल्डन  शाफहाउजन + श्वित्स  सोलोथुर्न  सांक्ट गालेन  थुर्गाउ + तिचिनो  उरी  व्हाले  व्हो + त्सुग  झ्युरिक diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9353.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfaa3104ed004fb6ab13fd6e3f938c162000a67f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9353.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिसगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9356.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d662bd438a07d66f1610684db751858959e3342 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9356.txt @@ -0,0 +1 @@ +तिसगाव धरण हे महाराष्ट्रातील पारासरी नदीवर बांधलेले धरण आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9377.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b4df1571b7f14bedc450b0894e54d6cbafcc250 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9377.txt @@ -0,0 +1 @@ +पोप लिओ तिसरा (??:रोम, इटली - १२ जून, ८१६:रोम, इटली) हा नवव्या शतकातील पोप होता. हा २६ डिसेंबर, ७९५ पासून मृत्यूपर्यंत सत्तेवर होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9384.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81b58ba16778a8130453b8beb660490ca68c7ab6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9384.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिसरा मेहमेद (ऑट्टोमन तुर्की:محمد ثالث‎; मेहमेद इ सालिस; २६ मे, इ.स. १५६६ - डिसेंबर २१ किंवा २२, इ.स. १६०३) हा इ.स. १५९५ पासून मृत्यूपर्यंत ऑट्टोमन सम्राट होता. +हा आपल्या अनेक भावंडांना ठार करून सत्तेवर आला. याच्या राज्यकालादरम्यान त्याच्या विरुद्ध अनेक उठाव झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_939.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c346edad8254c41f99080f84e34406ba0b29f6c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_939.txt @@ -0,0 +1 @@ +जोहोर क्रिकेट अकॅडेमी मलेशियाच्या जोहोर शहरातील क्रिकेट मैदान आणि क्रीडाशाला आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9394.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e01f22793a04fef16224065ef585372dbf3172db --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9394.txt @@ -0,0 +1,46 @@ +तिसरे इंग्रज-मराठा युद्ध हे इ.स. १८१७-१८मध्ये मराठे व इंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.व्दितीय इंग्रज मराठा युद्धाच्या नंतर मराठ्यांना आणि ब्रिटिशांना उसंत मिळाली,त्या दरम्यान ब्रिटिशांनी स्वतःची शक्ती वाढवली परंतु मराठ्यांनी एकोपा टिकवला नाही आणि ते ब्रिटिशांच्या तुलनेत मराठे राजनैतिक आणि लष्करीदृष्ट्या कमी पडत गेले.अशा पार्श्वभूमीवर गव्हर्नर जनरल लॉर्ड हेस्टींग्सची नियुक्ती झाली[१]. त्याने आपल्या कारकिर्दीत आक्रमक धोरणाचा अवलंब केला.नेपाळ युद्धाच्या समाप्तीनंतर पेंढारी लोकांशी संघर्ष सुरू करून अप्रत्यक्षरीत्या मराठ्यांनाच आव्हान दिले.[२] परिणामी इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. त्यात हेस्टींग्सने भोसले, पेशवा बाजीराव दुसरा आणि शिंदे ह्यांना अपमानजनक तह स्वीकारण्यास भाग पडले. अखेर पेशव्याने अंतिम युद्ध करण्याचा निर्णय घेतला.त्याला अप्पासाहेब भोसले आणि मल्हारराव होळकर (यशवंतराव होळकरांचा पुत्र) ह्यांनी साथ दिली.पण युद्धात पेशवा,भोसले आणि होळकरांना एकत्र येऊ न देता त्यांना इंग्रजांनी वेगवेगळे पराभूत केले.सीताबर्डीच्या लढाईत भोसल्यांचा, महित्पुरच्या लढाईत होळकरांचा आणि खडकी[३],कोरेगाव व आष्टा येथील लढाईत पेशव्यांचा पराभव झाला.अशा प्रकारे इंग्रजांसमोर मराठ्यांचा टिकाव लागला नाही,वरील सर्वांनी शरणागती पत्करली.बाजीरावाला पेशवेपद सोडावे लागले.त्याचा प्रदेश इंग्रजांनी आपल्या साम्राज्यात विलीन केला.छत्रपतीचे सातारा राज्य व इतर मराठा सरदारांच्या प्रदेशावर ब्रिटिश नियंत्रण प्रस्थापित झाले आणि खऱ्या अर्थाने मराठा सत्तेची समाप्ती झाली. +नागपूरच्या मुधोजी भोसले दुसरे आणि इंदूरचे मल्हारराव होळकर तिसरे यांच्या पाठिंब्याने पेशवा बाजीराव दुसऱ्याच्या सैन्याने ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध जोरदार हल्ला केला. ग्वाल्हेरचे चौथे मोठे मराठा नेते दौलतराव शिंदे यांनी राजस्थानवरील नियंत्रण गमावले असले तरीही त्यांनी राजस्थानला दबाव आणि मुत्सद्देगिरीने तटस्थ राहण्याचे पटवून दिले. ब्रिटिशांच्या निर्णायक विजयाने मराठा साम्राज्य फुटले आणि मराठा स्वातंत्र्य गमावले. खडकी आणि कोरेगावच्या लढायांमध्ये पेशव्यांचा पराभव झाला. पेशवेच्या सैन्याने त्याचा कब्जा रोखण्यासाठी अनेक लहान लढाया लढल्या. शेवटी पेशवाईला ताब्यात घेण्यात आले आणि कानपूरजवळील बिठूर येथे एका लहान इस्टेटवर ठेवण्यात आले. त्याचा बहुतांश भाग एकत्र करून तो मुंबई प्रेसिडेंसीचा भाग झाला. साताराच्या महाराजाला त्याच्या प्रांताचा राजा म्हणून राज्य केले. १८४८ मध्ये लॉर्ड डलहौसीच्या चुकलेल्या धोरणाच्या सिद्धांताखाली बॉम्बे प्रेसिडेन्सीद्वारेही हा प्रदेश जोडला गेला. महिंदपूरच्या युद्धामध्ये सीताबुल्डी आणि होळकर यांच्या युद्धात भोसले यांचा पराभव झाला. नागपूर व भोवतालच्या भोवळ्यांच्या राजवटीचा उत्तर भाग, तसेच बुंदेलखंडमधील पेशव्याच्या प्रदेशांसह, ब्रिटिश भारताने सौगोर आणि नेरबुद्दा प्रांत म्हणून जोडले गेले. भोसले आणि होळकर यांच्या पराभवामुळे ब्रिटिशांनी नागपूर इंदूरची मराठा राज्ये ताब्यात घेतली. शिंदे येथील ग्वाल्हेर व पेशवेतील झांसी यांच्यासह हे सर्व प्रांत ब्रिटिशांच्या नियंत्रणास मान्यता देणारी राज्ये बनले. खडकी, सीताबुल्डी, महिदपूर, कोरेगाव आणि सातारा येथे त्यांच्या जलद विजयांद्वारे भारतीय युद्ध-निर्मितीत इंग्रजांची प्रवीणता दिसून आली. +भोसले घराण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यातील नागरिकांमध्ये मराठी भाषा, हिंदू धर्म, आपुलकीची तीव्र भावना आणि राष्ट्रीय भावना होती. विजापूरच्या मुघल व मुस्लिम सल्तनतपासून हिंदूंना मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रतिकार करण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व केले आणि हिंदूंचे राज्य स्थापन केले. हे राज्य मराठी भाषेत हिंदवी स्वराज्य ("हिंदू स्वराज्य") म्हणून ओळखले जात असे. त्यांची राजधानी रायगड येथे होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याने केलेल्या हल्ल्यांपासून आपल्या साम्राज्याचा यशस्वीपणे बचाव केला आणि मराठा साम्राज्याने काही दशकांतच भारतातील प्रमुख सत्ता म्हणून पराभव करून त्यास मागे टाकले. अष्ट प्रधान (आठांची परिषद) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठ मंत्र्यांची परिषद मराठा प्रशासनातील मुख्य घटक होती. अष्ट प्रधानातील सर्वात ज्येष्ठ सदस्याला पेशवा किंवा मुख्या प्रधान (पंतप्रधान) म्हणतात. +ब्रिटिश सत्ता वाढत आहे +अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मराठे मोगलांशी युद्ध करीत असताना, ब्रिटिशांनी मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे छोट्या छोट्या व्यापारिक पदे घेतली. मे १७३९ मध्ये शेजारच्या वसई येथे मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केल्याचे पाहून ब्रिटिशांनी मुंबईतील नौदल चौकी मजबूत केली. मराठ्यांना मुंबईपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात ब्रिटिशांनी करारासाठी बोलणी करण्यासाठी दूत पाठवले. दूत यशस्वी झाले आणि १२ जुलै १७३९ रोजी एक करारावर स्वाक्षरी झाली ज्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मराठा प्रदेशात मुक्त व्यापार करण्याचे अधिकार दिले. दक्षिणेस, हैदराबादच्या निजामने मराठ्यांविरूद्धच्या युद्धासाठी फ्रेंच लोकांची मदत नोंदविली. [टीप २] यावर प्रतिक्रिया म्हणून, पेशवेने इंग्रजांकडून पाठिंबा मागितला, परंतु त्याला नकार देण्यात आला. ब्रिटिशांची वाढती सत्ता पाहण्यास असमर्थ, पेशव्यांनी अंतर्गत मराठा संघर्ष सोडविण्यासाठी त्यांची मदत घेऊन एक आदर्श ठेवला. समर्थनाचा अभाव असूनही, मराठ्यांनी पाच वर्षांच्या कालावधीत निझामाचा पराभव करण्यास यश मिळविले. +१७५० ते १७६१ च्या काळात ब्रिटिशांनी भारतात फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला आणि १७९३ पर्यंत ते पूर्वेकडील बंगाल व दक्षिणेत मद्रासमध्ये ठामपणे स्थापित झाले. तिथे पश्चिमेकडे मराठ्यांचे वर्चस्व असल्यामुळे ते पश्चिमेकडे विस्तारू शकले नाहीत, परंतु ते समुद्रामार्गे पश्चिम किनाऱ्यावरील सुरतमध्ये दाखल झाले. त्यांचे साम्राज्य वाढत असताना मराठ्यांनी सिंधूच्या पलीकडे कूच केले. उत्तरेकडील प्रशस्त मराठा साम्राज्य सांभाळण्याची जबाबदारी दोन मराठा नेते शिंदे आणि होळकर यांच्यावर सोपविण्यात आली कारण पेशवे दक्षिणेत व्यस्त होते. दोन्ही नेते मैफिलीत भूमिका साकारत नाहीत आणि त्यांच्या धोरणांवर वैयक्तिक स्वारस्य आणि आर्थिक मागण्यांचा प्रभाव होता. त्यांनी इतर हिंदू राज्यकर्त्यांपासून दूर ठेवले जसे राजपूत, जाट आणि रोहिल्ला आणि ते मुसलमानपणे इतर मुस्लिम नेत्यांवर विजय मिळविण्यात अपयशी ठरले. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत येथे अफगाण अहमद शाह अब्दाली यांच्या नेतृत्वात जिहाद (पवित्र लढाई) साठी एकत्र जमलेल्या एकत्रित मुस्लिम सैन्याच्या विरोधात मराठ्यांचा मोठा पराभव झाला. त्या संघर्षाच्या परिणामी मराठा नेत्यांची संपूर्ण पिढी रणांगणावर मरण पावली. तथापि, १७६१ ते १७७३ दरम्यान मराठ्यांनी उत्तरेकडील हरवलेले मैदान परत मिळवले. +अँग्लो-मराठा संबंध +होळकर आणि शिंदे यांच्या विरोधाभासी धोरणांमुळे आणि १७७३ मध्ये नारायणराव पेशवे यांच्या हत्येच्या शेवटी झालेल्या पेशव्याच्या कुटूंबातील अंतर्गत वादांमुळे उत्तरेकडील मराठा नफा पूर्ववत झाला. अंतर्गत मराठा प्रतिस्पर्धा चालू राहिल्यामुळे रघुनाथराव यांना पेशव्याच्या आसनावरून काढून टाकले गेले. त्याने ब्रिटिशांकडून मदत मागितली आणि त्यांनी मार्च १७७५ मध्ये त्याच्याशी सूरतच्या करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे त्याला सालसेट आयलँड आणि बासेन किल्ल्याच्या नियंत्रणाच्या बदल्यात लष्करी मदत मिळाली. +या सामर्थ्याने मराठ्यांशी संघर्ष करण्याच्या गंभीर परिणामामुळे भारत तसेच युरोपमध्ये ब्रिटिशांमध्ये चर्चा सुरू झाली. चिंता करण्याचे आणखी एक कारण म्हणजे बॉम्बे कौन्सिलने अशा करारावर स्वाक्षरी करून आपली घटनात्मक अधिकार ओलांडली होती. हा करार म्हणजे पहिल्या एंग्लो-मराठा युद्धाच्या सुरुवातीचे कारण होते. हे युद्ध अक्षरशः रखडलेले होते, ज्याला कोणतीही बाजू दुसऱ्या पराभूत करण्यास सक्षम नव्हती. महादजी शिंदे यांनी मध्यस्थी केली आणि मे १७८२ मध्ये सालाबाईच्या कराराने युद्धाची सांगता झाली. युद्धात इंग्रजांच्या यशाचे मुख्य कारण वॉरेन हेस्टिंग्जची दूरदृष्टी होती. त्यांनी ब्रिटिशविरोधी युती नष्ट केली आणि शिंदे, भोसले आणि पेशवे यांच्यात विभागणी केली. +१७८६ मध्ये ब्रिटिश नियंत्रित प्रांतातील नवीन गव्हर्नर जनरल कॉर्नवल्लीस भारतात आल्यावर मराठे अजूनही बरीच मजबूत स्थितीत होते. सालाबाईच्या तहानंतर ब्रिटिशांनी उत्तरेत सहअस्तित्वाचे धोरण अवलंबिले. ११ वर्षांच्या पेशवे सवाई माधवराव यांच्या दरबारात मंत्री नाना फडणवीस यांच्या मुत्सद्दीपणामुळे ब्रिटिश आणि मराठ्यांनी दोन दशकांहून अधिक काळ शांततेचा आनंद लुटला. १८०० मध्ये नानाच्या मृत्यूनंतर लवकरच परिस्थिती बदलली. होळकर आणि शिंदे यांच्यातील सामर्थ्याच्या संघर्षामुळे १८०१ मध्ये होळकरांनी पुण्यातील पेशव्यावर हल्ला केला, कारण पेशवे शिंदे यांची बाजू घेत होती. पेशवाई बाजीराव दुसराने ब्रिटिश युद्धनौकाच्या सुरक्षेसाठी पुण्यातून पलायन केले. बाजीरावांना स्वतःचे अधिकार गमावण्याची भीती होती आणि त्यांनी वसईच्या तहावर स्वाक्षरी केली. यामुळे पेशवे प्रभावीपणे इंग्रजांचे सहाय्यक सहयोगी बनले. या कराराला उत्तर म्हणून, भोसले आणि शिंदे यांनी पेशवांनी इंग्रजांवरच्या त्यांच्या सार्वभौमत्वाचा विश्वासघात नाकारला म्हणून त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला. १८०३ मध्ये दुसऱ्या अँग्लो-मराठा युद्धाची ही सुरुवात होती. दोन्हीही इंग्रजांनी पराभूत केले आणि सर्व मराठा नेत्यांनी आपल्या भूभागाचा बराचसा भाग ब्रिटिशांना गमावला. +ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी +ब्रिटिशांनी भारतात येण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास केला होता. त्यांनी भारतीय भूगोलाचा अभ्यास केला आणि भारतीयांशी सामना करण्यासाठी स्थानिक भाषांवर प्रभुत्व मिळवले. त्यावेळी ते तांत्रिकदृष्ट्या प्रगत होते, स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या अनेक कठीण भागात उत्तम उपकरणे होती. छाबरा असा गृहित धरतो की ब्रिटिश तांत्रिक श्रेष्ठत्व जरी सूट मिळाली असती तरी त्यांच्यातील शिस्त व संघटनेमुळे त्यांनी युद्ध जिंकले असते. पहिल्या एंग्लो-मराठा युद्धानंतर वॉरेन हेस्टिंग्जने १७८३ मध्ये जाहीर केले की मराठ्यांशी शांतता प्रस्थापित केली गेली आहे की ती पुढील काही वर्षांपासून डगमगणार नाही. ब्रिटिशांचा असा विश्वास होता की पुण्यातील पेशव्याच्या दरबाराशी सतत संपर्क स्थापित करण्यासाठी आणि कायम राखण्यासाठी नवीन कायम दृष्टिकोन आवश्यक आहे. ब्रिटिशांनी चार्ल्स मालेट या मुंबईतील ज्येष्ठ व्यापारी म्हणून पुण्याचा कायम रहिवासी म्हणून नेमणूक केली कारण तेथील भाषा व रीतीरिवाज माहित होते. +दुसऱ्या एंग्लो-मराठा युद्धामुळे मराठा साम्राज्य अंशतः कमी झाले. सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न अर्धविरामी आणि अनुशासित नव्हते: जुन्या पद्धती आणि अनुभव कालबाह्य आणि अप्रचलित असताना सैन्याने नवीन तंत्र आत्मसात केले नाही. मराठा साम्राज्याकडे एक कुशल गुप्तहेर यंत्रणा नव्हती आणि इंग्रजांच्या तुलनेत दुर्बल मुत्सद्दीपणा होता. मराठा तोफखाना कालबाह्य झाले आणि शस्त्रे आयात केली गेली. आयात केलेल्या तोफा हाताळण्यासाठी परदेशी अधिकारी जबाबदार होते; या उद्देशाने मराठ्यांनी स्वतःच्या माणसांना कधीच बराचसा वापर केला नाही. वेलिंग्टनच्या पसंतीस आलेल्या मराठा पायदळांचे कौतुक असले तरी त्यांचे सेनापती त्यांच्या नेतृत्वात नसतात आणि भाडोत्री (पिंडारिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैनिकांवर) त्यांचा भरवसा होता. साम्राज्याच्या आत विकसित झालेल्या कॉन्फेडरेट सारख्या संरचनेमुळे युद्धांसाठी आवश्यक एकतेचा अभाव निर्माण झाला. +युद्धाच्या वेळी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची शक्ती वाढत होती, तर मराठा साम्राज्य ढासळत होता. पूर्वीच्या अँग्लो-मराठा युद्धामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला होता आणि मराठे त्यांच्या दयाळूपणे होते. यावेळी मराठा साम्राज्याचा पेशवा बाजीराव दुसरा होता. पूर्वी पेशव्याची बाजू घेणारे अनेक मराठे नेते आता ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली किंवा संरक्षणाखाली होते. पेशवाईला त्या प्रांतातील महसूल गोळा करता येऊ नये म्हणून ब्रिटिशांनी बडोदा प्रांताच्या मराठा प्रांताच्या गायकवाड घराण्याबरोबर एक व्यवस्था केली होती. गायकवाड यांनी महसूल वसुलीसंदर्भातील वादावर बोलण्यासाठी पुण्याच्या पेशवाईला दूत पाठवले. दूत गंगाधर शास्त्री हे ब्रिटिश संरक्षणात होते. त्यांची हत्या करण्यात आली आणि पेशव्याचे मंत्री त्र्यंबक डेंगळे यांना या गुन्ह्याचा संशय आला. +ब्रिटिशांनी बाजीरावांना करारासाठी भाग पाडण्याची संधी हस्तगत केली. १३ जून १८१७ रोजी या करारावर (पुणेचा तह) स्वाक्षरी झाली. पेशवे यांच्यावर लागू करण्यात आलेल्या मुख्य अटींमध्ये डेंगलेच्या अपराधाची भरपाई करणे, गायकवाडवरील दाव्यांचा त्याग करणे आणि ब्रिटिशांना महत्त्वपूर्ण क्षेत्र ताब्यात देण्याचाही समावेश होता. यामध्ये कोकणातील समुद्री किनार, दक्कन मधील सर्वात महत्त्वाचे गड आणि नर्मदाच्या उत्तरेस आणि तुंगभद्र नद्यांच्या दक्षिणेकडील सर्व ठिकाणांचा त्यात समावेश होता. पेशवे हे भारतातील इतर कोणत्याही शक्तींशी संवाद साधणार नव्हते. ब्रिटिश रहिवासी माउंटसटार्ट एल्फिन्स्टननेही पेशवेला आपली घोडदळ तोडण्यास सांगितले. +मराठा नियोजन +पेशव्यांनी आपली घोडदळ उधळली, परंतु गुप्तपणे त्यांना उभे राहण्यास सांगितले आणि त्यांना सात महिने आगाऊ वेतन दिले. बाजी राव यांनी बापू गोखले यांच्यावर युद्धाच्या तयारीची जबाबदारी सोपविली. ऑगस्ट १८१७ मध्ये, सिंहगड, रायगड आणि पुरंदर येथील किल्ले पेशव्याने मजबूत केले. येणाऱ्या युद्धासाठी गोखलेने गुप्तपणे सैन्यात भरती केली. बऱ्याच भिल आणि रामोशींना कामावर घेतले होते. भोसले, शिंदे आणि होळकर यांना एकत्र करण्याचे प्रयत्न झाले; अगदी भाड्याने घेतलेल्या पिंडारींनाही गाठले गेले. पेशवेने ब्रिटिश रहिवासी एल्फिन्स्टनच्या सेवेत नाराज मराठ्यांची ओळख पटवून दिली आणि गुप्तपणे त्यांची भरती केली. जसवंतराव घोरपडे अशीच एक व्यक्ती होती. गुप्तपणे युरोपियन लोक भरती करण्याचा प्रयत्न केला गेला, जे अयशस्वी झाले. बालाजी पंत नातूसारखे काही लोक इंग्रजांच्या पाठीशी उभे राहिले. अनेक शिपायांनी पेशव्याच्या ऑफर नाकारल्या, आणि इतरांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बाब सांगितली. १९ ऑक्टोबर १८१७ रोजी बाजीराव दुसरा यांनी पुण्यात दसरा उत्सव साजरा केला जिथे सैन्य मोठ्या संख्येने जमले होते. या उत्सवाच्या वेळी मराठा घोडदळाच्या मोठ्या सैन्याने ते ब्रिटिश सिपाहींकडे चार्ज करीत असल्याचे भासवले पण शेवटच्या क्षणी ते चाकांनी बंद पडले. हे प्रदर्शन एलफिन्स्टनच्या दिशेने थोडेसे होते आणि पेशवेच्या बाजूने ब्रिटिश सिपाह्यांची भरती करणे व भरती करण्याचे धाडसी युक्ती म्हणून. गोखलेंचा विरोध असूनही पेशवे यांनी एल्फिन्स्टनला ठार मारण्याची योजना आखली. एल्फिन्स्टनला बालाजी पंत नातू आणि घोरपडे यांच्या हेरगिरीच्या कारणामुळे या घडामोडींची पूर्ण माहिती होती. +१८१७ मध्ये किंवा त्या आसपासच्या मराठा शक्तींच्या सामर्थ्याचा अंदाज बर्टन यांनी दिला आहे: विविध मराठा शक्तींची संख्या अंदाजे ८१,००० पायदळ, १०६,००० घोडे किंवा घोडदळ आणि ५८९ तोफा असा त्यांचा अंदाज होता. यातील पेशव्यांकडे १४,००० पायदळ आणि ३७ तोफांसह सर्वाधिक २८,००० घोडदळ होते. पेशवाई मुख्यालय पुण्यात होते, जे इतर मराठा शक्तींपैकी दक्षिणेकडील स्थान होते. होळकर यांच्याकडे दुसऱ्या क्रमांकाचे घोडदळ होते आणि त्यातील रक्कम २०,००० होती आणि ८,०००ची पायदळ होती. त्याच्या तोफा एकूण १०७ तोफा. शिंदे आणि भोसले यांची संख्या सारखीच घोडदळ व घोडदळ होती आणि प्रत्येकाकडे अनुक्रमे १५,००० आणि १६,००० घोडदळ होते. शिंदे यांच्याकडे १६,००० पायदळ आणि भोसले, १८,००० होते. शिंदेंकडे १४० तर बंदरांचा मोठा वाटा होता, तर भोसले यांचे ८५ होते. होळकर, शिंदे आणि भोसले यांचे मुख्यालय अनुक्रमे इंदूर, ग्वालियर आणि नागपूर येथे होते. अफगाण नेते अमीर खान हे राजपुताना येथील टोंक येथे होते आणि त्यांची संख्या १२,००० घोडदळ, १०,००० पायदळ आणि २०० बंदुका होती. पिंडारी मध्य भारतातील चंबळ आणि मालवा प्रदेशातील नर्मदा खोऱ्याच्या उत्तरेस होते. तीन पिंडारी नेते शिंदे यांच्या बाजूने होते, ते सेतू, करीम खान आणि दोस्त मोहम्मद होते. ते बहुतेक १०,०००, ६,००० आणि ४,००० ताकदीचे घोडेस्वार होते. बाकीचे पिंडारी सरदार, तुळशी, इमाम बक्ष, साहिब खान, कादिर बक्ष, नथू आणि बापू हे होळकर यांच्याशी युती होते. तुळशी आणि इमाम बक्ष यांच्याकडे २,००० घोडेस्वार होते, कादिर बक्ष, २१,५००. साहिब खान, नाथू आणि बापूंकडे १,०००, ७५० आणि १५० घोडेस्वार होते. +पेशव्यांचा प्रदेश देश नावाच्या प्रदेशात होता, जो आताच्या आधुनिक महाराष्ट्राचा भाग आहे. या प्रदेशात कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या खोऱ्यांचा आणि सह्याद्री पर्वताचा पठार आहे. शिंदे यांचा ग्वाल्हेर व बुंदेलखंड भोवतालचा प्रदेश, उत्तरेकडील इंडो-गंगेटिक मैदानाकडे वळणाऱ्या टेकड्यांचा आणि सुपीक खोऱ्यांचा प्रदेश होता. पिंडारी प्रदेश चंबळच्या दऱ्या आणि जंगले होते. हा आधुनिक मध्य प्रदेशातील उत्तर पश्चिम विभाग होता. हा कठोर पर्वत असलेला डोंगराळ प्रदेश होता. पिंडारी विंध्य रांगेच्या उत्तरेस, मध्य प्रदेश राज्याच्या उत्तर पश्चिमेस, मालवा या पठाराच्या प्रदेशातून देखील कार्यरत होते. होळकर हे वरच्या नर्मदा नदीच्या खोऱ्यात स्थित होते. + +आधीच्या अँग्लो-मराठा युद्धाचा विस्तार पूर्ण करण्याच्या उद्देशाने हे युद्ध मुख्यतः मोपिंग-अप ऑपरेशन होते, जे ब्रिटिशांच्या आर्थिक चिंतेमुळे थांबवले गेले होते. पिंडार्यांविरूद्ध मोहीम म्हणून युद्ध सुरू झाले. ब्रिटिश पिंडारांशी संघर्ष करीत आहेत हे पाहून पेशव्याच्या सैन्याने ५ नोव्हेंबर १८१७ रोजी १६:०० वाजता इंग्रजांवर हल्ला केला आणि मराठा डाव्या बाजूने ब्रिटिशांच्या उजवीकडे हल्ला करत होता. मराठा सैन्यात २०,००० घोडदळ, ८,००० घुसखोर आणि २० बंदुका होती तर ब्रिटिशांमध्ये २,००० घोडदळ, १,००० घुसखोर आणि ८ तोफा होते. मराठा बाजूला पार्वती टेकडीवर अतिरिक्त ५,००० घोडे आणि १,००० पायदळ पेशवे पहारेकरी होते. ब्रिटिश क्रमांकांमध्ये कॅप्टन फोर्डच्या युनिटचा समावेश आहे, जो दापोडी ते खडकीकडे जात होता. ब्रिटिशांनी जनरल स्मिथला युद्धासाठी खडकी येथे येण्यास सांगितले होते पण तो वेळेत पोहोचेल असा त्यांना अंदाज नव्हता. पार्वती हिल, चतुर्शृंगी हिल आणि खडकी टेकडी या प्रदेशातील तीन डोंगर आहेत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची फौज खडकी टेकडीवर आधारीत असताना पेशवे यांनी पार्वती टेकडीवरून युद्ध पाहिले. दोन टेकड्या चार किलोमीटर अंतरावर विभक्त आहेत. मुळा नदी उथळ व अरुंद असून अनेक ठिकाणी ती ओलांडली जाऊ शकते. काही कालवे (मराठीतले नाले) नदीत सामील झाले आणि हे अडथळे नसले तरी त्यातील काही वनस्पती त्या ओलांडल्या गेल्या. मराठा सैन्य म्हणजे रोहिल्ला, राजपूत आणि मराठ्यांचे मिश्रण होते. यामध्ये त्यांचा अधिकारी, डी पिंटो यांच्या अधीन पोर्तुगीजांच्या एका लहान सैन्याचा समावेश होता. आज पुणे विद्यापीठ ज्या सपाट मैदानावर उभा आहे, त्या मोरोपंत दीक्षित आणि रास्ते यांच्या आदेशाने मराठा सैन्याच्या डाव्या बाजूची जागा होती. या केंद्राची आज्ञा बापू गोखले यांनी केली होती आणि उजवीकडे विंचूरकर होते. १ नोव्हेंबर १८१७ रोजी ब्रिटिश सैन्याच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा कर्नल बुरने आपले सैन्य सध्या बंड गार्डनच्या दिशेने होळकर ब्रिज मार्गे हलवले. डाव्या आणि मध्यभागी इंग्रजांमधील अंतर निर्माण करण्यात आणि त्यांचा शोषण करण्यात मराठा सुरुवातीला यशस्वी होता. लपलेल्या कालव्याद्वारे मराठा घोडे गोंधळात पडले आणि गोखले ज्याच्या घोड्याला गोळी मारली गेली, तात्पुरती हुकली गमावून मराठा घोडे या यशस्वी होण्याला यश आले. उजवीकडील मोरोपंत दीक्षित यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याने मराठे नेतृत्वहीन झाले. ब्रिटिश पायदळ हळू हळू पुढे गेले आणि त्यांनी वॉलीनंतर गोळीबार केला आणि मराठा घोडदळ चार तासांत माघारला. ब्रिटिशांनी लवकरच विजयाचा दावा केला. ब्रिटिशांनी सुमारे ८६ पुरुष आणि मराठा सुमारे ५०० गमावले. +पेंढारी + +दुसऱ्या एंग्लो-मराठा युद्धानंतर शिंदे व होळकर यांनी आपले बरेचसे प्रांत ब्रिटिशांना गमावले. त्यांनी पिंडार्यांना ब्रिटिश प्रांतावर आक्रमण करण्यास उद्युक्त केले. पिंडारी जे बहुतेक घोडदळ करणारे होते त्यांना संबंधित पराभूत मराठा नेत्यांकडून मिळालेल्या पाश्र्वभूमीनंतर शिंदेशाही आणि होळकरशाही म्हणून ओळखले जाऊ लागले. पिंडारी नेते म्हणजे सेतु, करीम खान, दोस्त मोहम्मद, तुलसी, इमाम बक्ष, साहिब खान, कादिर बक्ष, नाथू आणि बापू. यापैकी सेतू, करीम खान आणि मित्र मोहम्मद हे शिंदेशाही आणि उर्वरित होळकरशाहीचे होते. १८१४ मध्ये पिंडार्यांची एकूण संख्या ३३,००० होती. पिंडारींनी मध्य भारतातील गावांमध्ये वारंवार छापा टाकला. पिंडारी हल्ल्याचा परिणाम असा झाला की मध्य भारत वेगाने कमी होताना वाळवंटाच्या स्थितीत होता. कारण शेतकरी भूमिवर स्वतःचा आधार घेऊ शकत नव्हते. त्यांच्याकडे डाकू बँडमध्ये सामील होण्याची किंवा उपासमारीशिवाय पर्याय नव्हता. १८१५ मध्ये, २५,००० पिंडारींनी मद्रास राष्ट्रपती पदावर प्रवेश केला आणि कोरोमंडल किनाऱ्यावरील ३००हून अधिक गावे नष्ट केली. दुसऱ्या गटाने निझामाचे राज्य चालू केले तर तिसऱ्याने मलबारमध्ये प्रवेश केला. १८१६ आणि १८१७ मध्ये ब्रिटिश प्रांतावरील इतर पिंडारी छापे पडले. फ्रान्सिस रॉडन-हेस्टिंग्जने पाहिले की शिकारी पिंडारी विझल्याशिवाय भारतात शांतता किंवा सुरक्षा असू शकत नाही. +ब्रिटिश नियोजन +पिंडार्यांना त्यांच्याविरूद्ध नियमित लढाईत गुंतण्याच्या आशेने सैन्याचे नेतृत्व करणे शक्य नव्हते. पिंडारींना प्रभावीपणे चिरडून टाकण्यासाठी त्यांना घेरले जावे लागेल जेणेकरून त्यांच्याकडे सुटका होण्याचे काहीच नव्हते. फ्रान्सिस रॉडन-हेस्टिंग्ज यांनी ब्रिटिश सरकारकडून पिंडारिसांवर कारवाई करण्याचे अधिकार प्राप्त केले जेव्हा प्रमुख मराठा नेत्यांशी त्याच्याशी मैफिल होण्यासाठी काम करण्याची मुत्सद्दीगिरी केली. पिंडाऱ्यांना जवळपास सर्व मराठा नेत्यांची सहानुभूती कायम राहिली. १८१७ मध्ये रॉडन-हेस्टिंग्जने सर्वात मजबूत ब्रिटिश सैन्य गोळा केले होते जे आतापर्यंत भारतात बघायला मिळाले होते आणि त्यांची संख्या अंदाजे १२,००,०० होती. त्याच्या वैयक्तिक आज्ञेनुसार उत्तरेकडील ग्रँड आर्मी किंवा बंगाल सैन्य आणि दक्षिणेकडील जनरल हिसलोपच्या अधीन दख्खनची सेना या दोन लहान सैन्यांतून सैन्य एकत्र केले गेले. शिंदे, होळकर आणि अमीर खान यांच्याशी संबंध सामान्य करणे ही ब्रिटिशांची योजना होती. तिघांचा पिंडारांशी चांगला संबंध होता आणि त्यांना त्यांच्या प्रदेशात त्रास दिला जात असे. शिंदे पेशवे आणि नेपाळ मंत्रालयाकडे ब्रिटिशांविरूद्ध युती करण्याच्या दृष्टीने गुप्तपणे योजना आखत होते. नेपाळशी त्याचा पत्रव्यवहार रोखला गेला आणि त्याला दरबारमध्ये सादर करण्यात आले. पिंडार्यांविरूद्ध ब्रिटिशांना मदत करण्याचे आणि त्याच्या हद्दीत कोणतीही नवीन टोळी स्थापन होऊ नये म्हणून त्यांनी वचन दिल्यामुळे तो करार करण्यास भाग पाडला गेला. मुत्सद्देगिरी, दबाव आणि ग्वाल्हेरच्या कराराने शिंदे यांना युद्धापासून दूर ठेवले. राजपूताना टोंकच्या रियासत्राच्या ताब्यात घेण्याची हमी म्हणून अमीर खानने आपली सेना फोडली. त्याने आपल्या तोफा ब्रिटिशांना विकल्या आणि भांड्या टोळ्यांना त्याच्या प्रदेशातून ऑपरेट होण्यापासून रोखण्याचे कबूल केले. युद्धासाठी सैन्य दोन सैन्याने बनवले होते, ग्रँड आर्मी किंवा बंगाल आर्मी ४०,००० सैन्याने आणि डेक्कनची सैन्य ७०,४०० च्या सामर्थ्याने. ग्रँड आर्मी तीन विभाग आणि राखीव मध्ये विभागली गेली. डाव्या विभागाचे नेतृत्व मेजर जनरल मार्शल करीत होते आणि मध्य विभाग फ्रान्सिस रॉडन-हेस्टिंग्सच्या ताब्यात होता. राखीव जनरल ऑक्टर्लोनी अंतर्गत होते. दुसरी सेना, दख्खनची सेना, पाच विभागांचा समावेश होता. या विभागांचे नेतृत्व जनरल हिसलोप, ब्रिगेडिअर जनरल डोव्ह्टन, जनरल मॅल्कम, ब्रिगेडियर जनरल स्मिथ, लेफ्टनंट कर्नल अ‍ॅडम्स यांनी केले. डेक्कनच्या सैन्यात ७०,४०० सैन्य होते, ज्यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संपूर्ण सैन्याची एकूण संख्या ११०,४०० पर्यंत पोहचली. याव्यतिरिक्त मद्रास आणि पुणे येथे दोन बटालियन आणि तोफखाना युनिटचा तपशील होता. मद्रास रेसिडेन्सीमध्ये ६ व्या बंगाल घोडदळातील अतिरिक्त तीन सैन्य होते. ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस, सैन्याच्या पहिल्या भागाला सिंध, दुसरे चंबळ, तिसरे पूर्व नर्मदा येथे पाठवले गेले. राखीव विभाग अमीर खानवर दबाव आणण्यासाठी वापरला जात असे. पहिल्या आणि दुसऱ्या प्रभाग पाठविण्याचा परिणाम शिंदे यांना त्यांच्या संभाव्य मित्रपक्षापासून दूर करण्याचा होता. अशा प्रकारे त्यांच्यावर आणि अमीर खानवर एका करारावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला गेला. +दख्खनच्या सैन्याचा पहिला व तिसरा विभाग नर्मदाच्या किल्ल्या ठेवण्यासाठी हरदा येथे केंद्रित होता. दुसरा विभाग मलारपूर येथे बेरार घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ठेवण्यात आला. चौथा विभाग पुणे आणि अमरावती (बेरार) प्रशासकीय विभागांमधील प्रदेश ताब्यात घेणाऱ्या खानदेशकडे कूच केला, तर पाचवा विभाग होशंगाबाद येथे ठेवण्यात आला आणि भीमा व कृष्णा नद्यांच्या दरम्यान राखीव विभाग ठेवण्यात आला. +पिंडारींवर हल्ला +ठरल्याप्रमाणे पिंडारींवर हल्ला करण्यात आला. पिंडारींवर हल्ला झाला आणि त्यांची घरे घेरली गेली. मद्रास रेसिडेन्सीच्या जनरल हिसलोपने दक्षिणेकडून पिंडारांवर हल्ला केला आणि त्यांना नर्मदा नदीच्या पलीकडे नेले, जिथे गव्हर्नर जनरल फ्रान्सिस रॉडन-हेस्टिंग्ज आपल्या सैन्यासह थांबले होते. करीम खानने इंग्रजांसमोर आत्मसमर्पण केले आणि त्याला गोरखपूरमध्ये जमीन देण्यात आली. मध्य भारतातील मुख्य मार्गावर ब्रिटिश तुकडी होते. एकाच मोहिमेच्या वेळी पिंडारी सैन्य पूर्णपणे तुटले होते. त्यांनी नियमित सैन्याविरूद्ध कोणतीही बाजू मांडली नाही, आणि अगदी छोट्या छोट्या बँडमध्येही त्यांनी आजूबाजूला काढलेल्या सैन्याच्या नादातून सुटू शकले नाही. पिंडारी देशभर वेगाने पांगले. पिंडारी सरदारांना शिकार केलेल्या राज्यकर्त्यांच्या अट कमी केले गेले. हताश पिंडारिसांनी मराठ्यांनी त्यांच्या मदतीची अपेक्षा केली होती, परंतु कुणालाही त्यांच्या कुटुंबासाठी निवारा देण्याची हिम्मत केली नाही. करीम आणि सेतू यांच्यात अजूनही २३,००० माणसे होती पण त्यांच्या सभोवतालच्या सैन्याशी अशी शक्ती नव्हती. ज्या दिशेने ते वळले त्या दिशेने त्यांची भेट ब्रिटिश सैन्याने घेतली. पराभवानंतर पराभव झाला. एका टोळीने आपला सर्व सामान मागे ठेवून दक्षिणेस पलायन केले. बरेच जण जंगलात पळून गेले आणि त्यांचा नाश झाला. काहींनी खेड्यांमध्ये आश्रय शोधला, पण पिंडार्यांनी केलेल्या यातना विसरलेल्या ग्रामस्थांनी त्यांना दया न करता ठार केले. महिंदपूरच्या लढाईत पिंडारी सरदार करीम खान आणि वसिल मोहम्मद हे त्यांच्या दुरानासमवेत उपस्थित होते. या वेळेस मराठा शक्ती लक्षणीय प्रमाणात कमी झाली असल्याने सेतू व इतर नेत्यांचा पाठपुरावा जोशात पुन्हा सुरू झाला. फेब्रुवारीच्या शेवटी सर्व नेत्यांनी आत्मसमर्पण केले होते आणि पिंडारी व्यवस्था आणि सत्ता जवळ आली. त्यांना गोरखपट्टीर येथे नेण्यात आले जिथे त्यांनी त्यांच्या उपजीविकेसाठी जमीन अनुदान मिळवले. गोरकपूरमधील गंगेच्या पलीकडे मिळालेल्या छोट्या इस्टेटवर करीम खान शेतकरी झाला. वासिल मोहम्मदने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो सापडला आणि विष घेऊन त्याने आत्महत्या केली. सेतू नावाचा एक जाट, जॉन मॅल्कमने त्याचे अनुयायी बाकी नसले तरी त्याला जागीच शिकार केले. १८१९ मध्ये तो मध्य भारताच्या जंगलात गायब झाला आणि त्याला वाघाने ठार मारले. +पेशव्यांची उड्डाण +एल्फिन्स्टनच्या आदेशानुसार, जनरल स्मिथ १ November नोव्हेंबर रोजी सध्याच्या डेक्कन कॉलेजच्या ठिकाणी पुण्याजवळ येरवडा येथे आला. १३ नोव्हेंबर रोजी स्मिथ आणि त्याच्या सैन्याने नदी पार केली आणि घोरपडी येथे पोचले. १५ नोव्हेंबरला सकाळी मराठे इंग्रजांशी युद्धात गुंतले होते. पुरंदरे, रास्ते आणि बापू गोखले हे मराठा सेनापती ब्रिटिश सैन्यात जाण्यासाठी तयार असतांना पेशवे व त्याचा भाऊ पुरंदरला पलायन झाल्याचे कळल्यावर त्यांचा मानसिकता क्षीण झाली. विंचूरकर यांच्या नेतृत्वात मुळा व मुठा या दोन नद्यांच्या संगमावर ५,००० अतिरिक्त मराठ्यांची फौज होती पण ती स्थिर राहिली. बापू गोखले उड्डाणात पेशवाईचे रक्षण करण्यासाठी मागे हटले. दुसऱ्या दिवशी सकाळी जनरल स्मिथ पुणे शहराकडे गेला आणि पेशवे सातारा शहराच्या दिशेने पळून गेल्याचे त्यांना आढळले. दिवसा पुण्याने आत्मसमर्पण केले आणि जनरल स्मिथने समुदायाच्या शांततापूर्ण भागाच्या संरक्षणासाठी मोठी काळजी घेतली. ऑर्डर लवकरच पुन्हा स्थापित केली गेली. १७ नोव्हेंबर रोजी ब्रिटिश सैन्याने शनिवार वाड्यात प्रवेश केला आणि बालाजी पंत नातू यांनी युनियन ध्वज फडकविला. तथापि आष्टी येथे बाजीरावांचा पराभव होईपर्यंत पेशवेचे भगवे झेंडे कोतवाली चवडी येथून काढले गेले नाहीत; असे वाटते की ब्रिटिशांना अजूनही विश्वास आहे की बाजी राव यांनी हे युद्ध केले नाही परंतु बापू गोखले, त्र्यंबकजी डेंगले आणि मोरेश्वर दीक्षित यांच्या दडपणाखाली त्याला हे करायला भाग पाडले गेले. +पेशवे आता कोरेगाव शहरात पळून गेली. कोरेगावची लढाई (ज्याला कोरेगाव भीमाची लढाई देखील म्हटले जाते) १ जानेवारी १८१८ रोजी पुण्याच्या उत्तरेस पश्चिमेकडील भीमा नदीच्या काठावर झाले. कॅप्टन स्टॉटन ५०० पायदळ, दोन सहा-पाउंडर तोफा आणि २०० अनियमित घोडेस्वारांसह कोरेगावजवळ आले. फक्त २४ पैदल राहणारे युरोपियन मूळचे होते; ते मद्रास तोफखान्यातील होते. उर्वरित पायदळ ब्रिटिशांनी नोकरी केलेल्या भारतीयांनी बनवले होते. कोरेगाव हे गाव नदी किनाऱ्यावर, जे वर्षाच्या यावेळी उथळ आणि अरुंद होते. गावात मानक मराठा पद्धतीने एक मजबूत तटबंदी बांधली गेली. स्टॉटनने गावाला ताब्यात घेतले परंतु मराठ्यांनी व्यापलेल्या तटबंदीला घेण्यास तो असमर्थ ठरला. ब्रिटिशांनी पाण्याचे एकमेव स्रोत नदीपासून कापले होते. दिवसभर ही जोरदार लढाई सुरू झाली. रस्त्यावर आणि तोफा पकडल्या गेल्या आणि पुन्हा ताब्यात घेतल्या, अनेक वेळा हात बदलल्या. बाजी रावांचा सेनापती त्र्यंबकजी यांनी लेफ्टनंट चिशोमचा वध केला आणि बापू गोखले यांचा एकुलता एक मुलगा गोविंदराव गोखले याच्या मृत्यूचा बदला घेतला. पेशव्यांनी जवळपास दोन मैलांच्या अंतरावर असलेल्या डोंगराच्या माथ्यावरून युद्ध पाहिले. मराठ्यांनी हे गाव रिकामे केले आणि रात्रीच्या वेळी ते माघारी गेले. मराठ्यांच्या बाजूने केलेले हे पाऊल न्याय्य वाटेल कारण ते रंगदी मसलतऐवजी गणिमी कावाच्या डावपेचांचा उपयोग करीत होते. अर्ध्याहून अधिक युरोपियन अधिकारी जखमी झाल्याने ब्रिटिशांनी १७५ माणसे गमावली आणि जवळजवळ एक तृतीयांश अनियमित घोड्याचा मृत्यू झाला. मराठ्यांनी ५०० ते ६०० पुरुष गमावले. सकाळी जेव्हा इंग्रजांना हे गाव रिकामं झालेले आढळले तेव्हा स्टॉन्टनने आपली कुचकामी सैन्य घेऊन पुण्याकडे कूच करण्याचे नाटक केले पण प्रत्यक्षात शिरुरला गेले. कोरेगाव युद्धाबद्दलची पहिली अस्सल माहिती दर्शविते की ती इंग्रजांच्या पराक्रमी विजयापेक्षा अरुंद सुटलेला होता. “लेफ्टनंट कर्नल बुर यांच्याकडून ३ तारखेला (जानेवारी, १८१८ रोजी खाती मिळाली आहेत, अशी माहिती देऊन बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीच्या दुसऱ्या बटालियनच्या १ ली रेजिमेंटचा कमांडर स्टॉन्टन सुदैवाने आपला मोर्चा परत सेरूरमध्ये परतू शकला होता. १२५ जखमी, गोरेगाव येथे ५० पुरले आणि तेथे १२ किंवा १५ सोडले, ते गंभीरपणे जखमी झाले; पेशवे दक्षिणेकडे, जनरल स्मिथच्या मागे लागला होता, ज्याने कदाचित बटालियन वाचवली होती. " +लढाईनंतर जनरल प्रिट्झलरच्या अधीन असलेल्या ब्रिटिश सैन्याने पेशव्याचा पाठलाग केला, जो दक्षिणेकडे साताऱ्यांच्या राजासह कर्नाटकच्या दिशेने पळून गेला. पेशव्याने जानेवारी महिन्यात दक्षिण दिशेकडे उड्डाण केले. म्हैसूरच्या राजाचा पाठिंबा न मिळाल्याने पेशवाई दुप्पट झाली आणि जनरल प्रिटझलला सोलापूरच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. २९ जानेवारीपर्यंत पेशवाईचा पाठपुरावा फलदायी झाला नव्हता. जेव्हा जेव्हा बाजीरावांना इंग्रजांनी दडपले तेव्हा गोखले आणि त्यांच्या हलकी फौजे पेशव्याभोवती फिरली आणि लांब गोळीबार केला. काही झडपे झाल्या आणि मराठ्यांना घोड्यांच्या तोफखान्यांमधून वारंवार गोळ्या माराल्या. तथापि, कोणत्याही पक्षाचे कोणतेही फायदेशीर परिणाम नव्हते. ७ फेब्रुवारी रोजी जनरल स्मिथने साताऱ्यात प्रवेश केला आणि मराठ्यांचा राजवाडा ताब्यात घेतला. त्याने प्रतीकात्मकपणे ब्रिटिश ध्वज चढविला. दुसऱ्या दिवशी, भगवा झेंडा-शिवाजी आणि मराठ्यांचा ध्वज त्याच्या जागी उभा राहिला. लोकसंख्येचा पाठिंबा मिळवण्यासाठी ब्रिटिशांनी घोषित केले की ते कोणत्याही धर्माच्या आज्ञांमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. त्यांनी जाहीर केले की सर्व वटान, इनम्स, निवृत्तीवेतन आणि वार्षिक भत्ते सुरू ठेवण्यात येतील जे प्राप्तकर्त्यांनी बाजीरावांच्या सेवेतून माघार घेतली. यावेळी बाजीराव सोलापूरच्या परिसरात राहिले. १९ फेब्रुवारी रोजी जनरल स्मिथला कळले की पेशवे पंढरपूरला जात आहेत. जनरल स्मिथच्या सैन्याने अष्टी मार्गावर असलेल्या पेशव्यांवर हल्ला केला. या युद्धादरम्यान पेशवाईंचा इंग्रजांपासून बचाव करताना गोखलेचा मृत्यू झाला. आपला भाऊ आणि आईसह साताराचा राजा पकडला गेला. १७५० च्या दशकात पहिल्यांदा ताराबाईंनी तुरूंगात टाकलेल्या मराठा राजाची सत्ता फार पूर्वी गमावली गेली होती पण ताराबाईच्या मृत्यूनंतर १७६३ मध्ये माधवराव पेशवे यांनी पुन्हा राज्य केले. तेव्हापासून राजाने पेशव्यांची नेमणूक करण्याचे मुख्य पद कायम ठेवले होते. सम्राट आलमगीर दुसरा यांनी पेशवे येथे आपल्या छत्रपती घराण्याचे सांत्वन केले होते. छत्रपतींनी ब्रिटिशांच्या बाजूने घोषित केले आणि यामुळे मराठा संघटनेचे प्रमुख म्हणून पेशवे यांची कायदेशीर स्थिती संपुष्टात आली, हे एका जहिरनामाद्वारे केले गेले होते, ज्यात पेशव्यांना मराठा संघटनेचे प्रमुख राहिलेले नाही. तथापि बाजीराव द्वितीय यांनी पेशंटच्या पदावरून त्यांना हटविण्याच्या जहिरनामाला आव्हान दिले होते आणि मासेन्सटार्ट एल्फिन्स्टन यांना आपल्या राज्यात ब्रिटिश रहिवासी म्हणून काढून दुसरे एक जाहिरानामा जारी केले. गोखले यांचा मृत्यू आणि आष्टी येथे झालेल्या संघर्षानंतर युद्धाचा अंत लवकर झाला. यानंतर लवकरच बाजीराव हे पटवर्धनांनी निर्जन केले. +१० एप्रिल १८१८ पर्यंत, जनरल स्मिथच्या सैन्याने सिंहगड आणि पुरंदरचे किल्ले ताब्यात घेतले.१३ फेब्रुवारी १८१८ मध्ये माऊंट्सटार्ट एल्फिन्स्टन यांनी त्यांच्या डायरी एन्ट्रीमध्ये सिंहगड पकडल्याचा उल्लेख केला आहे: "या सैन्यात मराठा नव्हता, परंतु त्यात १०० अरब, ६०० गोसाई आणि ४०० कोकणी होते. किल्लादार अकरा वर्षांचा मुलगा होता; खरा राज्यपाल, अप्पाजी पुंट सेवरा, एक मध्यम दिसणारा कारकून. या चौकीचा अगदी उदारतेने वागणूक देण्यात आली; आणि त्या ठिकाणी बरेच संपत्ती व पैसा असले तरी किल्लेदार यांना स्वतःचा हक्क सांगण्याची परवानगी होती. " ३ जून १८१८ रोजी बाजीराव यांनी ब्रिटिशांसमोर आत्मसमर्पण केले आणि वार्षिक देखभाल म्हणून ₹ आठ लाखांच्या रकमेची चर्चा केली. बागीराव यांनी जहागीरदार, त्यांचे कुटुंब, ब्राह्मण आणि धार्मिक संस्था यांच्या बाजूने इंग्रजांकडून आश्वासने मिळविली. कानपूरजवळील पेशव्यांना बिठूरला पाठवण्यात आले. पेशव्यांच्या पतन आणि हद्दपारीचा राष्ट्रीय पराभव म्हणून संपूर्ण मराठा साम्राज्यावर शोक व्यक्त केला जात होता, पण पेशवाई अप्रिय दिसत नव्हती. त्याने जास्त विवाह केले आणि त्याचे दीर्घ जीवन धार्मिक कामगिरी आणि मद्यपानात व्यतीत केले. +नागपुरातील कार्यक्रम + +अपो साहेब म्हणून ओळखले जाणारे माधोजी भोसले यांनी आपल्या चुलतभावाच्या, अनैतिक सत्ताधीश पारसोजी भोसले यांच्या हत्येनंतर नागपुरात आपली शक्ती एकवटली. त्यांनी २ मे ११ रोजी ब्रिटिशांशी तह केला. बाजीराव II शी संपर्क साधण्यापासून परावृत्त करण्याच्या वेळी रहिवासी जेनकिन्सच्या विनंतीकडे त्यांनी दुर्लक्ष केले. जेनकिन्स यांनी आप्पासाहेबांना आपली वाढती सैन्याची एकाग्रता तोडण्यासाठी आणि रेसिडेन्सीमध्ये येण्यास सांगितले, परंतु त्यांनी तसे करण्यास नकार दिला. आधीच पुण्याजवळ इंग्रजांशी लढा देणा P्या पेशव्याला अप्पासाहेबांनी उघडपणे पाठिंबा जाहीर केला. लढाई सुरू आहे हे आता स्पष्ट झाले असल्याने, जेनकिन्सने जवळच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यांकडून बळकटी मागितली. त्यांच्याकडे आधीपासूनच लेफ्टनंट-कर्नल होपेन्टन स्कॉट अंतर्गत सुमारे १५,०० पुरुष होते. जेनकिन्सने कर्नल अ‍ॅडम्सला आपल्या सैन्यासह नागपुरकडे कूच करण्याचा निरोप पाठविला. इतर मराठा नेत्यांप्रमाणेच आप्पा शेब यांनीही आपल्या सैन्यात अरबांना नोकरी दिली. ते सामान्यत: किल्ल्यांमध्ये सामील होते. ते सैन्याच्या बहाद्दरात एक म्हणून ओळखले जात असले तरी त्यांना शिस्त व सुव्यवस्था राखणे योग्य नव्हते. मराठ्यांची एकूण संख्या सुमारे १८,००० होती. +रेसिडेन्सी सीताबर्डी टेकडीच्या पश्चिमेस होती, उत्तर-दक्षिणेस ३०० यार्ड (२७० मीटर) टेकडी आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने टेकडीच्या उत्तर टोकाला ताब्यात घेतले. मराठ्यांनी अरबांशी लढाई करून टेकडीवर शुल्क आकारले आणि इंग्रजांना दक्षिणेकडे पळवून नेण्यास भाग पाडले. ब्रिटिश सेनापती बलवान सैन्यासह पोचू लागले. २९ नोव्हेंबरला लेफ्टनंट कर्नल रहाण, ५ डिसेंबरला मेजर पिट्टमॅन आणि १२ डिसेंबर रोजी कर्नल डोव्ह्टन. ब्रिटिश पलटण कठोर होते आणि आप्पासाहेबांना शरण जाण्यास भाग पाडले गेले. ब्रिटिशांनी ३०० पुरुष गमावले, त्यातील २४ युरोपियन होते; मराठ्यांनी समान संख्या गमावली. ९ जानेवारी १८१८ रोजी एक करारावर स्वाक्षरी झाली. अप्पा साहेबांना नाममात्र प्रांतावर अनेक निर्बंध घालून राज्य करण्याची परवानगी देण्यात आली. किल्ल्यांसह त्याचा बहुतांश प्रदेश आता ब्रिटिशांच्या ताब्यात होता. त्यांनी सीताबर्डी टेकडीवर अतिरिक्त किल्ले बांधले. +काही दिवसांनी आप्पासाहेबांना अटक करण्यात आली. पंजाबमध्ये शिखांचा आश्रय घेण्यासाठी पळून जाताना त्याला अलाहाबाद येथे नेण्यात आले. त्यांनी त्याला नाकारले आणि जोधपूरजवळ पुन्हा एकदा इंग्रजांनी त्याला पकडले. जोधपूरचा राजा मानसिंग त्यांच्यासाठी खात्रीशीरपणे उभा राहिला आणि तो जोधपुरातच राहिला, तिथे १५ जुलै १८४९ रोजी वयाच्या ४४ व्या वर्षी मरण पावला. +होळकर यांच्या अधीनता + + +होळकर यांना शिंदे यांना देण्यात आलेल्या अटींप्रमाणेच ऑफर देण्यात आले; फरक इतकाच की होलकरांनी अमीर खानच्या स्वातंत्र्याचा स्वीकार आणि आदर केला. होळकर यांचे न्यायालय त्यावेळी व्यावहारिक अस्तित्वात नव्हते. होळकरांच्या अधिकाऱ्यांना तंटिया जोग यांनी ब्रिटिशांच्या संगनमताने असल्याचा संशय आला असता त्यांनी ही ऑफर स्वीकारण्याची विनंती केली. वास्तवात त्याने ही सूचना केली कारण त्याने ब्रिटिशांच्या सामर्थ्याबद्दल जागरूक होते कारण त्याने भूतकाळात बटालियनची आज्ञा दिली असताना त्यांनी त्यांच्या सैन्याने कृती करताना पाहिले होते. पेशव्यांनी ब्रिटिशविरूद्ध बंडखोरी करण्याच्या आवाहनाला होलकर यांनी महिदपूर येथे लढाई सुरू केली. +२१ डिसेंबर १८१७ रोजी होळकर आणि ब्रिटिश यांच्यात महिदपूरची लढाई लढाई झाली. ब्रिटिश पक्षाच्या प्रभाराचे नेतृत्व स्वतः मॅल्कम यांनी केले. मध्यरात्रीपासून पहाटे ३ वाजेपर्यंत प्राणघातक लढाई सुरू होती. लेफ्टनंट जनरल थॉमस हिसलोप मद्रास सैन्याच्या सरसेनापती होते. सकाळी ९ च्या सुमारास हिसलोप होळकर सैन्याच्या नजरेस आला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने ८०० माणसे गमावली पण होळकरांची शक्ती नष्ट झाली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे ८०० लोक मारले गेले किंवा जखमींचे नुकसान झाले परंतु होळकर यांचे नुकसान जवळजवळ ३,००० मारले गेले किंवा जखमी झाले. या नुकसानीचा अर्थ होळकर यांना ब्रिटिशांविरूद्ध शस्त्रे वाढवण्याच्या कोणत्याही साधनापासून वंचित ठेवले गेले होते, आणि यामुळे होळकर घराण्याची सत्ता खंडित झाली. महिदपूरची लढाई मराठा नशिबांसाठी विनाशकारी ठरली. हेन्री दुरंद यांनी लिहिले, "महिदपूरच्या लढाईनंतर केवळ पेशव्याचीच नव्हे तर होळकर आणि शिंदे यांच्या महारता राज्यांचा वास्तविक प्रभाव विरघळला गेला आणि त्यांची जागा ब्रिटिशांच्या वर्चस्वाने घेतली." होळकर कुटुंबाची शक्ती तुटली तरीही बाकी सैन्य प्रतिकूल राहिले आणि त्यांच्या पांगण्यासाठी एक विभाग कायम ठेवला गेला. मंत्र्यांनी शांततेचे उल्लंघन केले, आणि ६ जानेवारी १८१८ रोजी मंडदेश्वर करारावर स्वाक्षरी झाली; होळकरांनी संपूर्णपणे ब्रिटिश अटी मान्य केल्या. ब्रिटिश रहिवाशाच्या सल्ल्यानुसार स्वतंत्र राजकुमार म्हणून होळकर ब्रिटिश अधिकाराखाली आले. +युद्धाच्या शेवटी सर्व मराठा शक्ती इंग्रजांच्या स्वाधीन झाल्या. शिंदे आणि अफगाण अमीर खान मुत्सद्देगिरीचा आणि दडपणाचा वापर करून दबून गेले, ज्याचा परिणाम म्हणून ५ नोव्हेंबर १८१७ रोजी ग्वाइलरचा तह झाला. या कराराअंतर्गत शिंदे यांनी राजस्थानला इंग्रजांसमोर आत्मसमर्पण केले आणि पिंडारांशी लढायला मदत करण्यास सहमती दर्शविली. आमिर खानने आपल्या बंदुका इंग्रजांना विकण्यास मान्य केले आणि राजपुताना येथील टोंक येथे त्यांना जमीन अनुदान मिळालं. २१ डिसेंबर १८१७ रोजी होळकर यांचा पराभव झाला आणि त्याने ६ जानेवारी १८१८ रोजी मंडदेश्वर करारावर स्वाक्षरी केली. या कराराखाली होळकर राज्य इंग्रजांचे सहाय्यक बनले. तरुण मल्हार राव सिंहासनावर उठविला गेला. भोसले यांचा २६ नोव्हेंबर १८१७ रोजी पराभव झाला होता आणि तो पकडला गेला होता परंतु जोधपूरमध्ये आपले आयुष्य जगण्यास तो सुटला. पेशवाईने ३ जून १८१८ रोजी आत्मसमर्पण केले आणि ३ जून १८१८ रोजी झालेल्या कराराच्या अटीनुसार कानपूरजवळील बिथूरला रवाना केले गेले. पिंडारी नेत्यांपैकी करीम खानने फेब्रुवारी १८१८ मध्ये माल्कमला शरण गेले; वसीम मोहम्मद यांनी शिंदे यांच्यापुढे शरण गेले आणि शेवटी त्यांनी स्वतःला विषप्राशन केले; आणि सेतूला वाघाने ठार मारले. +युद्धामुळे ब्रिटिशांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आश्रयाने सतलज नदीच्या दक्षिणेस दक्षिण भारताच्या दक्षिणेकडील संपूर्ण भारताचा ताबा मिळाला. प्रसिद्ध नासाक डायमंड कंपनीने युद्धाच्या लुटीचा भाग म्हणून विकत घेतला होता. ब्रिटिशांनी मराठा साम्राज्यापासून मोठ्या प्रमाणात प्रदेश ताब्यात घेतला आणि परिणामस्वरूप त्यांचा सर्वात गतिमान विरोध संपवला. ब्रिटिशांमध्ये पेशवेला शरण येणाऱ्या मालकॉमच्या अटी खूप उदारमतवादी ठरल्यामुळे वादग्रस्त ठरल्या. कानपूरजवळ पेशवाईला विलासी जीवन मिळावे आणि सुमारे ८०,००० पाउंड पेन्शन देण्यात आली. नेपोलियनशी तुलना केली गेली, ज्यांना दक्षिण अटलांटिकमधील एका लहानशा खडकापर्यंत मर्यादित ठेवले आणि त्याच्या देखभालीसाठी थोडी रक्कम दिली. युद्धानंतर त्र्यंबकजी डेंगळे यांना पकडले गेले आणि त्यांना चुनारिन बंगालच्या किल्ल्यात पाठवले गेले जेथे त्याने आयुष्यभर घालवले. सर्व सक्रिय प्रतिकार संपल्यामुळे, जॉन मॅल्कमने उर्वरित फरारींना पकडण्यासाठी आणि शांत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पेशवेचे प्रांत मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये समाधानी झाले आणि पिंडार्यांनी ताब्यात घेतलेला प्रदेश ब्रिटिश भारताचा मध्य प्रांत झाला. राजपूतानाचे राजपुत्र प्रतीकात्मक सरंजामशाही बनले ज्यांनी इंग्रजांना सर्वोपरि सामर्थ्य म्हणून स्वीकारले. अशा प्रकारे फ्रान्सिस रॉडन-हेस्टिंग्जने लॉर्ड डलहौसीच्या काळापर्यंत कमीतकमी अप्रबंधित राहिलेले भारताचा नकाशा अशा राज्यात वळविला. पेशवाईची जागा बदलण्यासाठी मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणून शिवाजीचा अस्पष्ट वंशज ब्रिटिशांनी आणला. होळकर कुटुंबातील एका अर्भकाची ब्रिटिश पालकत्वाखाली नागपूरचा शासक म्हणून नेमणूक करण्यात आली. पेशव्याने नाना साहिब यांना एक मुलगा दत्तक दिला जो १८५७ च्या बंडखोरीच्या नेत्यांपैकी एक होता. १८१८ नंतर मॉन्स्टस्टार्ट एल्फिन्स्टनने महसूल वसुलीसाठी प्रशासकीय विभागांची पुनर्रचना केली, अशा प्रकारे पाटील, देशमुख आणि देशपांडे यांचे महत्त्व कमी केले. नव्या सरकारला स्थानिक मराठी भाषिक लोकांशी संवाद साधण्याची गरज भासू लागली; एल्फिन्स्टन यांनी १८२० नंतर सुरू झालेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये मराठी भाषेचे नियोजित प्रमाणित करण्याचे धोरण अवलंबिले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_940.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c346edad8254c41f99080f84e34406ba0b29f6c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_940.txt @@ -0,0 +1 @@ +जोहोर क्रिकेट अकॅडेमी मलेशियाच्या जोहोर शहरातील क्रिकेट मैदान आणि क्रीडाशाला आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9427.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ad52014f9b8e1e563f64e127739322d48aabfbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9427.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिहेरी तलाक किंवा ट्रिपल तलाक हा इस्लाम धर्मातील घटस्फोटाचा एक प्रकार आहे. तलाक म्हणजे घटस्फोट, ट्रिपल तलाक हे तीन वेळा (तलाक तलाक तलाक) बोलले जाते व त्यानंतर तलाक होतो. इस्लामिक लोकांमध्ये तीन वेळा तलाक असे बोलल्यानंतर त्या व्यक्तीचे एकमेकांशी असलेले नाते संपुष्टात येते. तात्काळ तलाक आणि अपरिहार्य घटस्फोट म्हणून ओळखला जाणाऱ्या ट्रिपल तलाक, हा इस्लामिक घटस्फोटाचा एक प्रकार आहे ज्याचा वापर मुसलमानांनी भारतात केला आहे, विशेषकरून हानाफीचे अनुयायी न्यायशास्त्राच्या सुन्नी इस्लामिक शाळा. लिखित किंवा अलीकडे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तलाक शब्द ("घटस्फोटासाठी" अरबी शब्द) तीन वेळा मुस्लिम व्यक्तीने आपल्या पत्नीला कायदेशीरपणे घटस्फोटित करण्याची परवानगी दिली आहे.[१]तलाकमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. यात काही प्रकार हे नवऱ्याने प्राथमिकता घेऊन तर काही विवाहित स्त्री ने प्राथमिकता घेऊन व प्रसंगी दोहांनीही पुढाकार घेऊन घेतलेले असतात. यातील प्रमुख वैध प्राकार हे ,तलाक, खुल, न्यायिक तलाक, व कसम् हे आहेत.इस्लामिक जगतातील वैचारिक सिद्धांत व प्रथा यात स्थलकालानुसार बराच फरक पडतो.[२] शरीया कायद्यानुसार, तलाकचे नियम ठरविण्यात आले आहेत. यात तलाक-ए-बिद्दत व तलाक -ए-मुगल्लाझाह असेही प्रकार आहेत. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9432.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90eb5c7fc7970c6097b2411f40c055a3da362795 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9432.txt @@ -0,0 +1,16 @@ + +ती सध्या काय करते (२०१७) हा सतीश राजवाडे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. झी स्टुडिओज् द्वारे निर्मिती होऊन चित्रपट ६ जानेवारी २०१७ला प्रदर्शित झाला.[२] अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आर्या आंबेकर आणि अभिनय बेर्डे (लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा) हे तरुणपणीच्या भूमिकेत आहेत.[३] + +चित्रपटाचा ट्रेलर आमीर खानच्या दंगलसोबत दाखवला गेला.[४] +मध्यमवयाच्या अनुरागला अचानक तन्वी आठवते, जिच्यावर त्याचं पहिलं प्रेम होतं आणि दोघे एकमेकांना बरीच वर्षे भेटली नसतात. तो महाविद्यालयात त्याचं प्रेम जाहीर करणार होता, पण त्यांचं तिथं भांडण होतं. त्यावेळी तो रागात तिच्यावर ओरडतो. त्यानंतर ती दिल्लीला निघून जाते. तिथून पुढे बोस्टन, अमेरिकेला. +काही वर्षांत दोघांचीही लग्नं होतात. अनुराग तन्वीच्या नावावरून आपल्या मुलीचे नाव ठेवतो. बऱ्याच वर्षांनी दोघे भेटतात. अनुराग तन्वीला कॉलेजच्या प्रसंगाबद्दल माफी मागतो. दोघे एकमेकांना मित्र म्हणून कायम संपर्कात राहण्याबद्दल वचन देतात. +चित्रपटातील गाणी निलेश मोहरीर, अविनाश-विश्वजित आणि मंदार आपटे यांनी तयार केली.[३][५] +६ जानेवारी २०१७ रोजी चित्रपट इंग्रजी भाषेतील उपशीर्षकांसह महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यातही चित्रपट प्रदर्शित झाला.[६][३] +पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ₹६ कोटींची कमाई केली. १४ दिवसांत ₹१५ कोटी तर ३ आठवड्यांत ₹२० कोटींचा टप्पा ओलांडला. एकूण कमाई ₹२३ कोटी झाली. हा चित्रपट सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक आहे +प्रेक्षक +हा चित्रपट आजवरच्या मराठीतल्या सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. विशेषतः तरुण पिढीला या चित्रपटाने आकर्षित केले. कितीदा नव्याने तुला आठवावे, जरा जरा आणि ह्रदयात वाजे समथिंग ही गाणी खूप गाजली. + +समीक्षक +समीक्षकांनी चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान आणि आर्या आंबेकर यांच्या अभिनयाचं कौतुक झालं. चित्रपटाचे संवाद आणि संगीत यांचंही कौतुक केले गेले. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9466.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bfa84680ff1f1b9d72910de4ad465f1a5db0410 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9466.txt @@ -0,0 +1 @@ +तीर्थहळ्ळी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिमोगा लोकसभा मतदारसंघात असून शिमोगा जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9473.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6f31b2b0f37b373e9b8e9cd58b3f87b8cbee90d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9473.txt @@ -0,0 +1,2 @@ +तीवशेमाळ हे वाळूटझिरा गावाचा एक छोटासा पाडा आहे ह्या पाड्यावर गावित व थविल परिवार राहतात. ह्या पाडयावर जाण्यासाठी 2017 साल आले तरी साधा मातीचा रस्ता नाही.ही सर्वांत मोठी समस्या आहे. तालुक्याच्या ठीकाणी जावयाचे झाले तर दिड ते दोन कि.मी.चालत जाउन गाडी पकडावी लागते.असे असले तरी हा पाडा सुसक्षित आहे.पाडयावर एकूण 10 ते 12 घरे आहेत. +संपूर्ण पाडा हा जंगलाच्या कुशीत वसलेला आहे.जवळूनच तान नदी वाहते.नदीच्या पाण्याचा खळखळाट पावसाळयात व हिवाळ्यात ऐकू येता.तसेच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो.पाडयाच्या दक्षिण दिशेला डोंगर तर उत्तर दिशेला नदी.व नदीच्या पुढे हेदिपाडा हा पाडा आढळून येतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9475.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b697090101db587d8d57929a18d32b4b0a2cc6cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9475.txt @@ -0,0 +1,19 @@ + स्वीडिश साम्राज्य + फ्रान्स[१] + बोहेमिया + डेन्मार्क–नॉर्वे (१६२५-१६२९)[२] + जाक्सन + डच प्रजासत्ताक + पालाटिनेट + ब्रुन्सविक-ल्यूनबर्ग + इंग्लंडचे राजतंत्र[३] + स्कॉटलंडचे राजतंत्र + ब्रांडेनबुर्ग-प्रशिया + ट्रान्सिल्व्हेनिया + ओस्मानी साम्राज्य + पवित्र रोमन साम्राज्य[४] + स्पेन व स्पॅनिश साम्राज्य + डेन्मार्क–नॉर्वे (१६४३-१६४५)[२] +तीस वर्षाचे युद्ध हे सतराव्या शतकादरम्यान युरोपात झालेले एक युद्ध आहे. मुख्यतः आजच्या जर्मनी देशाच्या भूभागावर लढले गेलेले हे युद्ध युरोपाच्या इतिहासातील सर्वात विध्वंसक युद्धांपैकी एक मानले जाते. +कॅथलिक विरुद्ध प्रोटेस्टंट ह्या धार्मिक वादामधून ह्या युद्धाची सुरुवात झाली व नंतर हे युद्ध तत्कालीन महासत्तांचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी वापरले गेले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9515.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..714a7d1c1f820765a069d5af33180929a704bc5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9515.txt @@ -0,0 +1 @@ +तुंबाडचे खोत ही श्री.ना. पेंडसे लिखित मराठी कादंबरी आहे. या द्विखंडी कादंबरीमध्ये कोकणातील तुंबाड गावातील काल्पनिक खोत परिवाराच्या सुमारे सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. तुंबाडचे खोत घराण्याच्या ज्ञात इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश आमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतच्या अंतिम शतकात. या कादंबरीत तुंबाड आणि तुंबाडच्या परिसराचे वर्णन आढळून येते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9516.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..714a7d1c1f820765a069d5af33180929a704bc5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9516.txt @@ -0,0 +1 @@ +तुंबाडचे खोत ही श्री.ना. पेंडसे लिखित मराठी कादंबरी आहे. या द्विखंडी कादंबरीमध्ये कोकणातील तुंबाड गावातील काल्पनिक खोत परिवाराच्या सुमारे सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे. तुंबाडचे खोत घराण्याच्या ज्ञात इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश आमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतच्या अंतिम शतकात. या कादंबरीत तुंबाड आणि तुंबाडच्या परिसराचे वर्णन आढळून येते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9521.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f215f151bed96ef6c289be9e078ce0ea07a52407 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9521.txt @@ -0,0 +1,3 @@ + +हा लेख तुएनसांग जिल्ह्याविषयी आहे. तुएनसांग शहराविषयीचा लेख येथे आहे. +तुएनसांग हा भारताच्या नागालॅंड राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तुएनसांग येथे आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9546.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9546.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9512881a5f43fd992dad0232d9c0e3a5da1d5059 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9546.txt @@ -0,0 +1,3 @@ +तुकारामाची गाथा महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराजांची एक काव्यरचना. +पहा: विकिस्रोत वर "तुकाराम गाथा" + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9576.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34324acfb36222e0a97a943c4a7892d7df6e5e6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9576.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुगांव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9580.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12765614ed4ebb5378e97ea791833b7af9229cc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9580.txt @@ -0,0 +1 @@ +तुघलक राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9593.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9582d60fd3346d1a40247fd0541b8d0305b471d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9593.txt @@ -0,0 +1 @@ +तुझं नि माझं घर श्रीमंताचं ही स्टार प्रवाह दूरचित्रवाणी वाहिनीवरील एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9651.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac4c11b9907581e03b566fbbf3e7bd6be17b0d29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9651.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुमकूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. +हे शहर तुमकूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9660.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f71cdf0b3a135db9d2fea016c9a8e76e9348ffa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9660.txt @@ -0,0 +1,3 @@ +तुमसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. +तुमसर हे नाव "तुम" या मासोळी वरून पडले आहे. ही मासोळी आधी इथे आढळत होती. हे शहर आधी "कुबेर नगरी" म्हणुन ओळखले जायचे. तुमसर ही तांदळाची मोठी बाजारपेठ आहे आणि सुगंधीत तांदुळासाठी प्रसिद्ध आहे. या गावात एकूण २१ राइस मिल आहेत.त्यात धानापासुन तांदुळ तयार करतात."तुमसर रोड" हे नागपूर - कोलकाता या रेल्वे मार्गावर असलेले मुख्य रेल्वे स्थानक या शहरापासुन सुमारे ५ कि.मि. अंतरावर आहे.त्याशेजारीच असलेल्या "तुमसर टाऊन" रेल्वे स्थानकावरून रेल्वेमार्गाची शाखा तिरोडीस गेली आहे. या रेल्वेमार्गावरून तिरोडी, डोंगरी,चिखला मार्गे मध्य प्रदेशातील कटंगी जवळ असलेल्या मॅंगेनिझ ओर ऑफ इंडियाच्या खाणींमधुन मॅंगेनिझ वाहतूक होते. +भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहराचे भूषण असलेला तुमसरेश्वर महागणपती दगडूशेठ गणपती पुणे येथील पूर्णाकृती आहे. हा मंदिर मनोकामना पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. तुमसर शहरात सर्व देवी देवतांची मंदिरे आहेत. मात्र गणपतीचे स्वतंत्र असे मंदिर नव्हते ही उणीव भरून काढण्यासाठी गणेशाने बऱ्याचे लोकांना प्रेरणा दिली. पण ही प्रेरणा प्रत्यक्षात कुणाला साकार करता आली नाही. शेवटी तुमसर शहरातील धान्य व्यापारी स्व. श्यामकुमार अग्रवाल व काही धान्य व्यापारी आणि गणेश भक्तांकडून या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली बारदारी म्हणजे जुना गंज बाजार, इंग्रज काळातील जुनी इमारत तत्कालीन नगर पालिकेने गणेश मंदिरासाठी दिली. व्यापारी एकत्र आले आणि २००० या वर्षी मंदिराला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. पुण्याच्या दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असलेली संगमरवरी महागणपतीची प्रसन्न अशी महाकाय मुर्ती अंदाजे सव्वालाख रुपये खर्च करून जयपूरवरून आणण्यात आली. २६ फेब्रुवारी २००० मध्ये भगवान गणेशाच्या ५१ इंच उंच असलेल्या मुर्तीची विधीवत पूजापाठाने व मंत्रोपचाराने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिराचे प्रमुख पुजारी वसंतराव गाडगीळ आणि त्यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तांच्या उपस्थितीत गणेशाची स्थापना करण्यात आली होती.  सिंहासनाधिष्ठित महागणपतीचा मुकुट सोन्याचा मुलामा चढवलेला आहे. मंदिर इमारतीवर कळस बांधण्यात आले. मंदिराची व्यवस्था सध्या काही व्यापारी मंडळी पाहत आहे. गेल्या २२ वर्षात जुन्या गंज बाजारातील महागणपतीची ख्याती एवढी वाढली की रोज दर्शनाला गर्दी असते. एक प्रकारे जत्रेचे स्वरूप असते. आता तर नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा म्हणून सदर मंदिर प्रसिद्ध आहे. गणेशोत्सव काळात दर्शनासाठी लांब रांगा लागत असतात. तुमसर, तिरोडा व मोहाडी तालुक्याचे ते आराध्य दैवत आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9689.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b26020e50b788684d4be45eb9b54e05d53b1e16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9689.txt @@ -0,0 +1,8 @@ + तुरवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9692.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4b74ceac5c4b48efcdb101f492f33c641c787a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9692.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुरा हा मेघालय राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9712.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac0c946087d099c64df3126b376ad68c1d1a5616 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9712.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुर्कपिंपरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9717.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afed2d0e917a2bb19cc63c3e0494d135acff90de --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9717.txt @@ -0,0 +1,12 @@ + +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +तुर्कमेनिस्तान (रशियन Туркмения, तुर्कमेन Türkmenistan ) मध्य आशियातील एक देश आहे. ११९१ सालापर्यंत तुर्कमेनिस्तान हे सोव्हियत संघाचा एक घटक होता.. अश्गाबाद ही तुर्कमेनिस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +११ व्या शतकात तुर्कमेन लोकांचे या भागात आगमन झाले. इ.स. १८८० मध्ये तुर्कमेनिस्तानवर रशियाने कब्जा केला व तुर्कमेनिस्तान रशियन तुर्कीस्तानचा एक भाग झाला. इ.स. १९२५ मध्ये हे तुर्कमेन सोव्हिएत संघाचे गणराज्य झाले. इ.स. १९९१ साली सोव्हिएत संघ राज्यापासून संपूर्ण स्वतंत्र होऊन तुर्कमेनिस्तान म्हणून अस्तित्वात आले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून सपार्मुरात नियाझोव डिसेंबर २१ २००६ पर्यंत तुर्कमेनिस्तानचा तहहयात राष्ट्रप्रमुख होता. त्याच्या मृत्यूनंतर गर्बांगुलाय बेर्दिमुहम्मेदोव हा कार्यकारी राष्ट्रप्रमुख झाला. नंतर फेब्रुवारी ५, २००७ला झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तोच विजयी होऊन तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतीपदाची त्याने फेब्रुवारी १४ २००७ रोजी शपथ घेतली.[१] +मध्य आशियात वसलेला तुर्कमेनिस्तान ३५° उ. ते ४३° उ. अक्षांशांदरम्यान आणि ५२° पू. ते ६७° पू. रेखांशांदरम्यान पसरला आहे. ४,८८,१०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला ह देश जगातील बावन्नाव्या क्रमांकाचा देश आहे. स्पेनच्या आकारमानापेक्षा याचे आकारमान थोडेसे कमी पण कॅलिफोर्नियापेक्षा काहीसे जास्त आहे. तुर्कमेनिस्तानला १७६८ किलोमीटरचा कॅस्पियन समुद्राचा किनारा लाभलेला आहे. +तुर्कमेनिस्तानच्या दक्षिणेस इराण, आग्नेयेस अफगाणिस्तान, इशान्येस उझबेकिस्तान तर वायव्येस कझाकस्तान हे देश आहेत. तुर्कमेनिस्तानच्या पश्चिमेस कास्पियन समुद्र आहे. +तुर्कमेनिस्तानात एकूण पाच राजकीय विभाग येतात. +इ.स. १९९२ च्या तुर्कमेनिस्तानच्या घटनेप्रमाणे तुर्कमेन ही येथील अधिकृत कार्यालयीन भाषा आहे. येथील तुर्कमेन भाषा बोलणारांचे प्रमाण ७२% आहे तर रशियन भाषा १२%, उझबेक भाषा ९% आणि उर्वरीत ७% लोक इतर भाषा बोलतात.[२] +तुर्कमेनिस्तानात बहुतांश म्हणजे ८९% लोक मुस्लिमधर्मीय आहेत. ९% लोक आर्थोडॉक्स वंशाचे तर इतर धर्मीय लोक २% आहेत.[२] +ऑगस्ट २००० मध्ये तुर्कमेनिस्तानच्या मजलिसने (संसद) महिने व दिवस यांची नावे बदलण्याच्या बाजूने कौल दिला त्या वेळेपासून जानेवारी महिना तुर्कमेनिस्तानमध्ये तुर्कमेनबाशी या नावाने (त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष नियाझोव यांचे नाव तुर्कमन बाशी असे होते.) ओळखला जातो. इ.स. २००२ मध्ये राष्ट्रप्रमुख नियाझोवने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ केली व कमीत कमी मंत्र्यांच्या हाती जास्तीत जास्त खात्यांची जबाबदारी या धोरणाचा अवलंब केला. नियाझोवने तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तानातून पाकिस्तानात जाणाऱ्या पाईपलाइनच्या प्रकल्पासाठी सक्रिय प्रयत्‍न केला. +दिनांक ऑक्टोबर ५ १९४८ रोजी तुर्कमेनिस्तानातील अश्गाबाद याठिकाणी झालेल्या ७.३ रिश्टर स्केलच्या भूकंपात या शहरातील एकूण लोकसंख्येच्या २/३ म्हणजेच १,१०,००० लोक मृत्यूमुखी पडले होते.[३] मेरी शहराजवळ असणारी मेर्व ही मरूद्यान नगरी म्हणून तुर्कमेनिस्तानात प्रसिद्ध आहे. बाराव्या शतकात मेर्व हे जगातील सर्वाधिक मोठ्या शहरांपैकी एक हाते.[४] मेर्वला युनेस्कोने जागतिक वारसास्थान म्हणून घोषित केलेले आहे.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_973.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1c8e13b3e8d0d0b47cabad641b2404df1b3fa48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_973.txt @@ -0,0 +1,4 @@ +ज्ञानगंगा नदी ही विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यांतून वाहते. +ज्ञानगंगा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9782.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e764cabc195ea37f820cc839209efeb153ec6833 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9782.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 43°36′16″N 1°26′38″E / 43.60444°N 1.44389°E / 43.60444; 1.44389 + +तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर फ्रांसच्या मिदी-पिरेने या राज्यात वसलेले आहे. तुलूझचे क्षेत्रफळ ११८.३ चौ.किमी आहे तर लोकसंख्या ४,३७,७१५ एवढी आहे. या शहराच्या लोकसंख्येची घनता ३,७०० एवढी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9792.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a06335d0183e6be26d991b8a163104a9587dce5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9792.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुळजापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9793.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e16d28b96921b22dadf02b77f918cf5b7acd6257 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9793.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुळजापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9806.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e9572668454a29255bec9aaef36ecf4694c53aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9806.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुळशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9811.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab528a0541461343ea7896f8871cccb516c7050f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9811.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुळशी बाग महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक भाग आहे. महात्मा फुले मंडईजवळील या भागात अनेक छोटे विक्रेते आहेत. +येथील गणपती पुण्यातील गणेशोत्सवामधील मानाचा तिसरा गणपती आहे diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9818.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0accd5047cf6fcbb3e909d04e118168aaa74adb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9818.txt @@ -0,0 +1 @@ +'तुळशीचे लग्न' ही मराठी लेखिका दुर्गा भागवत यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली कादंबरी आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9820.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc8e0c43b9fa0ce5039e3b75b9f692af2e1c17d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9820.txt @@ -0,0 +1,8 @@ +तुळशीदास वसंत बोरकर (जन्म : १८ नोव्हेंबर १९३४; - २९ सप्टेंबर २०१८) हे एक मराठी हार्मोनियमवादक होते. +त्यांचा जन्म गोव्यातील बोरी या गावात झालाी. ते लहानपणीच पुण्यात आले. गुरू मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम शिकण्यासाठी ते रोज पुणे-मुंबई ये-जा करत. +तुळशीदास बोरकरांनी उस्ताद आमीर खान, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आदी दिग्गज कलावंतांना पेटीची साथ केली आहे. +तुळशीदास बोरकर हे प्रा. मधुकर तोरडमल दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक संगीत दिग्दर्शक होते. +बोरकरांना भारत सरकारने २०१६ साली पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. + + +अन्य बोरकर diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9825.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..992c6d001136c95731c6e495270524ee2d81a74c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9825.txt @@ -0,0 +1,6 @@ +तुळशीबाग राम मंदिर हे पुण्यातील पेशवेकालीन राम मंदिर आहे. ते पुण्यातील बुधवार पेठेत तुळशीबाग भागात आहे. + +पुणे शहरातील हे वैभवशाली असलेले राम मंदिर कै. श्रीमंत नारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) यांनी स्थापन केले. नारो आप्पाजींचे बालपणीचे नाव नारायण होते. समर्थ रामदास स्वामींनी ज्या डोंगरावरील मारुतीची एकनिष्ठ सेवा केली त्या जरांड्याच्या पवित्र भूमीत नारो आप्पाजींचा जन्म झाला. मौजीबंधनापर्यंत त्यांचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील मौजे पाडळी येथेच होते. +नारो आप्पाजी यांची छत्रपती शाहू महाराजांनी सन १७१९ मध्ये इंदापूर प्रांतात मुतालिक म्हणून नेमणूक केली. तेव्हापासून १७३२ पर्यंत तरी निदान नारो आप्पाजी साताऱ्यास वास्तव्य करीत होते. पुढे थोरले बाजीराव पेशवे ह्यांनी मराठी साम्राज्याची सूत्रे पुण्याहून हलविण्यास सुरुवात केली आणि आपले मुख्य ठाणे साताराऐवजी पुणे केले. पुढे आपल्या कर्तृत्वाने व हुशारीने नारो आप्पाजी यांनी पेशवाईत मोठा लौकिक मिळविला. १७५० मधे नानासाहेब पेशव्यांनी त्यांची नेमणूक पुणे प्रांताचे सर-सुभेदार पदावर केली. श्रीमंत नारो आप्पाजींनी स्वराज्याची पुनर्भूमिगणना करून जमीनमहसुलांत क्रांती घडविली. तसेच जमाखर्चाचे बाबतीतही त्यांचा हात धरणारा दुसरा मोठा अधिकारी नव्हता. पुणे शहराची वाढ करून व्यापार उदीम वाढविणे, नवीन पेठा बसविणे तसे कात्रज धरणाचे काम नारो आपाजींच्या देखरेखीखालीच झाले. कित्येक प्रसंगी न्यायनिवाडे करणे, जहागिरींच्या हिशोबांचे फडशे पाडणे, महत्त्वाच्या सडकांवर सावलीसाठी झाडे लावणेची व्यवस्था करणे ही कामेही पेशव्यांनी त्यांचेकडून करवून घेतली. सन १७६३ मध्ये पुण्याचा केलेला बचाव व पुण्याची पुनर्रचना, पुरंदर भागातील कोळ्यांचा बंदोबस्त, नारायणरावाचे खुनानंतर पुण्याचा बंदोबस्त, हैदर अल्लीच्या फंदाफितुरांचा बंदोबस्त, अनेक प्रसंगी परकीय वकिलांशी केलेल्या मसलती अशा कितीतरी गोष्टी त्यांच्या कर्तबगारीची साक्ष देतात. रिसायतकार सरदेसाईंच्या भाषेत सांगायचे म्हणजे नारो आप्पाजी त्यावेळचे ‘चीफ इंजिनिअर’ म्हणावे लागतील. पुणे शहराची रचना हीच त्यांची मुख्य कृती असली तरी इतर व्यवहारांतही ते निस्पृह, कर्तबगार व राज्यहितास जपणारे अधिकारी होते. +सन १७५० पासून १७७५ पर्यंत पुण्याच्या सर-सुभेदारी पदावरून नारो आप्पाजीने एक निष्णात, निःस्वार्थी, निस्पृह व स्वामिभक्त प्रशासक म्हणून लौकिक मिळविला. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पुणे प्रांताची सर-सुभेदारी एकही आक्षेप न येता अत्यंत व्यवस्थित पार पाडली. राज्य व्यवस्थेबरोबरच त्यांनी सार्वजनिक, धार्मिक व लोकोपयोगी कामाकडेही तितकेच लक्ष दिलेले आहे. पुण्यात असलेली तुळशीबाग आणि तेथील राममंदिर ही त्यांचीच देन आहे. +तुळशीबागेतील राम मंदिराचे बांधकाम इ.स. १७६१ मध्ये सुरू झाले, परंतु ते सुमारे १७९५ पर्यंत चालू होते. मंदिराचे आवार सुमारे एक एकर आहे. उत्तर, दक्षिण व पश्चिम अशा तिन्ही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. सन १८३२ मध्ये सभामंडपाचा काही भाग निसटल्यामुळे दुरुस्त केला. सध्या (२०१७ साली) असलेला सभामंडप हा सन १८८४ मध्ये नंदरामजी नाईक यांनी बांधला व पूर्वी असलेल्या शिखरावरच वरच्या बाजूस नवीन उत्तुंग शिखर बांधले. हे शिखर म्हणजे पुण्यनगरीला भूषण झालेले आहे. शिखरावर अनेक साधुसंतांच्या व पेशवेकालीन पोशाखातील काही व्यक्तींच्या मूर्ती बसविल्या आहेत. मूर्ती बसविलेले सुमारे ७० कोनाडे आहेत व त्यांवर १०० कळसही आहेत. शिखर सुमारे १४० फूट उंच असून वरचा कळस सुमारे ४ फूट उंचीचा आहे. त्यास सोन्याचा पत्रा मढविलेला आहे. हा कळस बसविण्याच्याआधी तो गावातून वाजत गाजत मिरवणुकीने येथे आणला असे सांगतात. सन १८५५ मध्ये देवाच्या गाभाऱ्याच्या मुख्य चौकटीस पितळी पत्रे बसविले व त्यावर चांदीचा मुलामा दिला. त्यानंतर श्रीमंत पंतसचिव भोर यांनी त्या दरवाज्याला चांदीची चौकट करून दिली. मंदिराच्या आतल्या व बाहेरच्या गाभाऱ्यात संगमरवरी फरशी आहे. श्रीराम, लक्षमण व सीता या तिन्ही मूर्ती पांढऱ्या पाषाणाच्या असून वल्कले नेसलेल्या, जटायुक्त व धनुर्धारी आहेत. सीतेच्या एका हातात कमळ असून दुसऱ्या हातांत कलश आहे. तिन्ही मूर्ति संगमरवरी असून अतिशय नाजूक, रेखीव व प्रमाणबद्ध आहेत. १७६७ रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या मूर्ती उमाजी बाबा पंढरपूरकर यांच्याकडून करवून घेतल्याची नोंद आढळते. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9828.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b01d60ecf7c432877ac2998581222127d1b23b6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9828.txt @@ -0,0 +1,7 @@ +तुळस (शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सॅंक्टम; इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल) ही लॅमीएसी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. +आशिया, युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात. फुलामध्ये संगुधी तेल असते . फुलांमध्ये तुळशीच्या बिया मिळतात. वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन तर उर्वरित चार तास कार्बन डायाॅक्साईड हवेत सोडते. [१] +हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे, तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी-वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच.तुळस या वनस्पतीला कुटूंबातील सदस्य मानतात व म्हणून तिचे लग्नकरतात अनेकजण,विशेषतः हिंदू नित्य-नेमाने तुळशीची पूजा करतात. त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते.त्याचा अर्थ सर्वस्वी त्याग करणे असा होतो. +गणपतीला तुळस वाहत नाहीत, दुर्वा वाहतात. कारण या दोन्ही वनस्पतींचे गुणधर्म विरुद्ध आहेत. +तुलसी कटुका तिक्ता हृद्योष्णा दाहपित्तकृत। +म्हणजे दुर्वा या तुरट-गोड तर तुळस ही कडू-तिखट. दुर्वा शीत तर तुळस ही हृद्योष्ण. दुर्वा पित्ततृषारोचक म्हणजे पित्त आणि तहान शमवणारी, तर तुळस पित्त आणि भूक वाढवणारी (अशी असते). +दुर्वा आणि तुळस यांचे गुणधर्म विरुद्ध असल्याने पहिली गणपतीला चालत असल्याने दुसरी चालत नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9829.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27cdb69241fcc59d1574105bf125f3e6263bffed --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9829.txt @@ -0,0 +1,9 @@ + तुळस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +==प्रेक्षणीय स्थळे==तुळस गावात श्री देव जैतिर मंदिर प्रसिद्ध आहे. येथे फार मोठी यात्रा भरते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9834.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70587470f9b013db5d09df1a2ee8048db5e43ef7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9834.txt @@ -0,0 +1,9 @@ + तुळसवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणात असलेले रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात तुळसवडे येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हनुमान मंदिर +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9855.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d92d0ddcea1ff9df8938db310eebedc209fa168c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9855.txt @@ -0,0 +1 @@ +तुळुवर किंवा तुळुवा, अर्थात तुळू लोक हे भारतीय उपखंडात राहणाऱ्या, तुळू भाषा बोलणाऱ्या भाषक समूहास उद्देशून वापरले जाणारे नाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_987.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c51d9c637f9d6fba575dd3c4385135af5e37598d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_987.txt @@ -0,0 +1,6 @@ +ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यजगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. +हा पुरस्कार सुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा उपक्रम करण्याचे ठरवले. २२ मे, इ.स. १९६१ या दिवशी साहू जैन यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्टमधून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा केली. त्यानुसार भारतीय ज्ञानपीठाच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती रमा जैन यांनी १६ सप्टेंबर, इ.स. १९६१ यादिवशी संस्थेच्या बैठकीत ज्ञानपीठ पुरस्काराबाबतचा ठराव मांडला. या पुरस्काराचे स्वरूप ठरविण्यासाठी २ एप्रिल, इ.स. १९६२ या दिवशी दिल्लीत देशभरातून ३०० विद्वानांना आमंत्रित करण्यात आले. या विद्वानांचे दोन सत्रांत संमेलन झाले. सत्रांचे अध्य्क्षपद डॉ. वी. राघवन आणि डॉ. भगवतीचरण वर्मा यांच्याकडे होते. सूत्रसंचालन डॉ. धर्मवीर भारती यांनी केले. या संमेलनाला काका कालेलकर, हरेकृष्ण मेहताब, निसीम इझिकेल, डॉ. सुनीति कुमार चॅटर्जी, डॉ. मुल्कराज आनंद, सुरेंद्र मोहंती, देवेश दास, सियारामशरण गुप्त, रामधारी सिंह दिनकर, उदयशंकर भट्ट, जगदीशचंद्र माथुर, डॉ. नगेन्द्र, डॉ. बी.आर. बेंद्रे, जैनेन्द्र कुमार, मन्मथनाथ गुप्त, लक्ष्मीचंद्र जैन यांसारखे विद्वान हजर होते. या संमेलनातून तयार झालेली पुरस्काराची संपूर्ण योजना डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सादर करण्यात आली. त्यांनी ती मान्य केली व निवडसमितीचे प्रमुखपदही स्वीकारले पण इ.स. १९६३ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर ही जबाबदारी काकासाहेब कालेलकर व डॉ. संपूर्णानंद यांच्याकडे आली. २९ डिसेंबर १९६५मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरूप यांच्या ओडोक्वुघल (बासरी) या काव्यकृतीला मिळाला. मराठी भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि.स.खांडेकर यांना प्रदान करण्यात आला. +भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो. ज्या भाषेसाठी हा पुरस्कार दिला गेला असेल, त्याच्या पुढील तीन वर्षे त्या भाषेचा पुरस्कारासाठी विचार केला जात नाही. सुरुवातीला एक लाख, नंतर दीड लाख, नंतर पाच लाख त्यानंतर आता सात लाख रुपये एवढी रक्कम पुरस्कार विजेत्याला दिली जाते. काहीवेळा एका ऐवजी दोन साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड होते त्यावेळी ही रक्कम विभागून दिली जाते. इ.स. १९६७ मध्ये गुजराती व कानडी, इ.स. १९७३ मध्ये उडिया व कानडी तसेच इ.स. २००६ मध्ये कोकणी आणि संस्कृत अशा दोन भाषांना हे पारितोषिक विभागून देण्यात आले होते. +भारतातील विद्यापीठे, त्यांचे भाषाप्रमुख, अन्य शिक्षणसंस्थांचे प्रमुख, विख्यात साहित्यिक, समीक्षक, भाषाशास्त्रज्ञ अशा सर्वांना आपापल्या मातृभाषेतील साहित्यकृतीची शिफारस करण्याची विनंती करण्यात येते. ज्ञानपीठ पुरस्काराच्या पहिल्या निवडसमितीवर सातपेक्षा कमी व अकरापेक्षा जास्त मान्यवर असू नयेत असे धोरण ठरविण्यात आलेले आहे. ज्ञानपीठ पुरस्कारासाठी नावाची छाननी करण्यासाठी प्रत्येक भाषेची तीन सदस्यांची एक समिती असते. तिला एल.ए.सी. म्हणजेच लोकल अ‍ॅडव्हायझरी कमिटी म्हणतात. ही समिती आपल्या भाषेतील एका समर्थ साहित्यिकाच्या नावाची एकमुखाने शिफारस ज्ञानपीठ व्यवस्थापनाला करते. नंतर मध्यवर्ती निवड समितीत एकाच साहित्यिकाच्या ग्रंथाची निवड केली जाते. +ज्ञानपीठ पुरस्कारात 'पुरस्कार-पत्र', 'वाग्देवीची प्रतिमा' आणि 'अकरा लाख रुपयांचा धनादेश' यांचा समावेश असतो. ज्ञानपीठ पुरस्कारात दिली जाणारी वाग्देवीची प्रतिमा ही माळवा प्रांतातील धार येथील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे. या सरस्वती मंदिराची निर्मिती राजा भोज याने इ.स. १३०५ मध्ये केली होती. वाग्देवीची ही मूर्ती सध्या लंडन येथील ब्रिटिश संग्रहालयात आहे. + •  - १९८२ नंतर, लेखकाच्या कोणत्याही एक विशिष्ट कृतिस पुरस्कार प्रदान न करता त्यांच्या लेखनाच्या संपूर्ण संकलनाचा विचार केला जातो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9873.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6334c38f53f1d3f13f6baaedb71218ec555297b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9873.txt @@ -0,0 +1 @@ +तुषार गोविंदराव राठोड मराठी राजकारणी आहेत. हे मुखेड मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9875.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1a466a2801477153c52e1354afdae2e28beb43c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9875.txt @@ -0,0 +1 @@ +ही पद्धत बहुतांश शेती ,हिरवळीची मैदाने व गोल्फचे मैदान येथील झाडे व गवतास सिंचनासाठी वापरतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9926.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c77264e07fc4ab4390571e0ff0f21fe9a4dd9756 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9926.txt @@ -0,0 +1,2 @@ +(इंग्रजी Grassroots, मराठी रूढ शब्द तळागाळातील प्रजा, रयत, रयात). सर्वसामान्य रयतेतून त्यांच्याचकरिता चालवली जाणाऱ्या संघटनेला आणि चळवळीला तृणमूल चळवळ असे म्हणतात. अश्या संघटनांचा आणि चळवळींचा उपयोग मुख्यत्वे समाजकारणासाठी व राजकारणासाठी होतो. या संकल्पनांना राज्यशास्त्रात, लोकप्रशासनशास्त्रात व व्यवस्थापनशास्त्रात खालून-वर जाणारी पद्धत (बॉटम-टू-टॉप अप्रोच), आणि विपणनशास्त्रात बॉटम ऑफ द पिरॅमिड टु टॉप असे म्हणतात. या पद्धतीत एखादी गोष्ट मोजक्या अभिजनांनी करण्यापेक्षा अधिकाधिक जनसमुदायास सामावून घेऊन उद्दिष्टपूर्तीचा प्रयत्न केला जातो. +काहीवेळा अभिजनांमध्ये अथवा उच्चशिक्षित मर्यादित वर्गात उपलब्ध असलेली क्षमता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीही या संकल्पनेचा उपयोग होताना दिसतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9946.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9946.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9957.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c20f334375550542da676f5c5204ae5ff108fa26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9957.txt @@ -0,0 +1,6 @@ +तेंडाई लॅरी चटारा (२८ फेब्रुवारी, इ.स. १९९१:चिमानीमानी:झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + + + + +साचा:झिम्बाब्वे संघ - क्रिकेट विश्वचषक, २०१५ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9959.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fde0cd660ce70b11ea47d6e9b3e374b4cd1719be --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9959.txt @@ -0,0 +1,8 @@ + तेंडोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9969.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cf6847360063e9cc09d68642eaa9f7e043b9479 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9969.txt @@ -0,0 +1,6 @@ + +टीए सरस्वती अम्मा ( तेक्काथ अमायंकोट्टुकुरुस्सी कलाथिल सरस्वती; जन्म २६ डिसेंबर १९१८[१] ते १५ ऑगस्ट २०००[२]) ह्या चेरपुलास्सेरी, पालक्काड, केरळ येथे जन्मलेल्या विद्वान होत्या. त्यांनी प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या भूमितीवरील कार्याद्वारे गणित आणि संस्कृतच्या इतिहासाच्या क्षेत्रात योगदान दिले आहे.[२] +सरस्वती अम्मा यांचा जन्म चेरपुलाचेरी, पालक्काड जिल्हा, केरळ येथे झाला. त्यांची आई कुट्टीमालू अम्मा आणि वडील मराठा अच्युता मेनन यांची त्या दुसरी मुलगी होत्या.[२] त्यांनी मद्रास विद्यापीठातून गणित आणि भौतिकशास्त्रात मूलभूत पदवी घेतली. बनारस हिंदू विद्यापीठातून संस्कृतमध्ये एमएची पदवी मिळवली. त्यांनी त्यांचे संशोधन संस्कृत विद्वान डॉ. व्ही. राघवन यांच्या मार्गदर्शनाखाली केले. सरस्वती अम्मा यांनी श्री केरळ वर्मा कॉलेज, त्रिशूर, महाराजा कॉलेज, एर्नाकुलम आणि महिला महाविद्यालय, रांची येथेही शिकवले आहे. त्यांनी श्री श्री लक्ष्मी नारायण ट्रस्ट महिला महाविद्यालय, धनबाद, झारखंड येथे १९७३ ते १९८० पर्यंत प्राचार्य म्हणून काम केले. निवृत्तीनंतर त्यांनी शेवटची वर्षे तिच्या मूळ गावी ओट्टापलम येथे घालवली.[२] २००० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांची धाकटी बहीण टी.ए. राजलक्ष्मी मल्याळममधील सुप्रसिद्ध कथा-लेखिका आणि कादंबरीकार होत्या, परंतु १९६५ मध्ये त्यांच्या बहिणीने आत्महत्या केली होती.[२] +केरळ मॅथेमॅटिकल असोसिएशनने २००२ मध्ये त्यांच्या वार्षिक परिषदेत नियमित प्रा. टी.ए. सरस्वती अम्मा स्मृती व्याख्यान सुरू केले.[२][३] मिचिओ यानो यांनी सरस्वती अम्मा यांच्या प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील भूमिती या पुस्तकाची समीक्षा केली होती. यांच्या शब्दात, या पुस्तकाने "भारतीय भूमितीच्या अभ्यासासाठी एक भक्कम पाया स्थापित केला".[४] +डेव्हिड ममफोर्डच्या म्हणण्यानुसार, किम प्लॉफकरच्या मॅथेमॅटिक्स इन इंडिया या पुस्तकासह, "एकच दुसरे सर्वेक्षण आहे, दत्ता आणि सिंग यांचे १९३८ चा हिंदू गणिताचा इतिहास ... सरस्वतीच्या प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील भूमिती शोधणे तितकेच कठीण आहे. अम्मा (१९७९), जिथे, भारतीय गणितातील "बहुतांश विषयांचे विहंगावलोकन मिळू शकते".[५] +त्यांचे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील भूमिती हे पुस्तक भारतातील संस्कृत आणि प्राकृत वैज्ञानिक आणि अर्ध-वैज्ञानिक साहित्याचे सर्वेक्षण आहे, जे वैदिक साहित्यापासून सुरू होते आणि १७ व्या शतकाच्या सुरुवातीस समाप्त होते. हे वैदिक साहित्यातील शुल्ब सूत्रांसह, जैन विहित कार्यांचे गणितीय भाग आणि हिंदू सिद्धांत आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट १ आणि आर्यभट २, श्रीपती, भास्कर १ आणि भास्कर २, संगमग्राम यांनी केलेल्या भूमितीतील योगदानांसह तपशीलवार भाष्य करते. माधव, परमेश्वर, नीलकंठ, त्यांचे शिष्य आणि इतर अनेक. महावीर, श्रीधर आणि नारायण पंडित या गणितज्ञांच्या कार्याचा आणि बक्षाली हस्तलिखिताचाही अभ्यास करण्यात आला आहे. भारतीय गणिती अलौकिक बुद्धिमत्ता प्रामुख्याने बीजगणितीय आणि संगणकीय होती आणि त्याने पुरावे आणि तर्क टाळले या सिद्धांताचा स्फोट करण्याचा प्रयत्न या कामात केला आहे. भारतात एक शाळा होती जी बीजगणितीय निकालांच्या भौमितीय प्रात्यक्षिकांमध्ये आनंदित होती.[६] diff --git a/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9980.txt b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..379a22a560a2693cc7b3bcce3ee6c72a4d424a85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_1/wiki_s4_9980.txt @@ -0,0 +1,5 @@ +तेजपूर विद्यापीठ हे भारताच्या ईशान्येकडील आसाम राज्यातील तेजपूर येथे स्थित एक केंद्रीय विद्यापीठ आहे, जे १९९४ मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित केले गेले आहे. +आसाम विद्यापीठ आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी यांच्या स्थापनेसह तेजपूर विद्यापीठाची स्थापना ही आसाम कराराच्या परिणामांपैकी एक मानली जाते.[१] +भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी विद्यापीठाच्या उद्घाटनाचे अध्यक्षपद भूषवले होते. [२] +विद्यापीठात अभ्यासाच्या चार शाळा आहेत ज्या २७ विभाग आणि अतिरिक्त केंद्रे आणि कक्षांमध्ये विभागल्या आहेत. +टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये तेजपूर विद्यापीठाला जगात ८०१-१००० आणि आशियामध्ये २५१-३०० क्रमांक मिळाला आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगने २०२२ मध्ये आशियामध्ये २८१-२९० क्रमांकावर ठेवले होते. २०२२ च्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क [३] द्वारे भारतात ते एकूण ९० व्या आणि विद्यापीठांमध्ये ५९ व्या स्थानावर होते. [४]