diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10012.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23f7e91994423fe03654914185827bd562816bd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10012.txt @@ -0,0 +1,2 @@ +लृ हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. लृ हा 'ऱ्हस्व स्वर' आहे. +साचा:मराठी भाषेतील वर्णमाला diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10025.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8b6207c080ded03dc46532c7be8ba5590e6f453 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10025.txt @@ -0,0 +1,3 @@ +लॅक कि पार्ल काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मॅडिसन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,७१९ इतकी होती.[२] +या काउंटीचे नाव फ्रेंचमध्ये बोलणारे तळे असे आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10037.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee53bf79a74cf174e3835323d4a856194d78a86f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10037.txt @@ -0,0 +1,3 @@ +लॅटिन लिपी (किंवा रोमन लिपी) ही जगातील सगळ्यात जास्त वापरली जाणारी लिपी आहे. हिची रचना कुमाएन लिपी या ग्रीक लिपीतून झाली. प्राचीन रोमन लोकांनी ही लिपी लॅटिन भाषा लिहिण्यासाठी वापरली. +मध्ययुगात ही लिपी लॅटिनमधून तयार झालेल्या रोमान्स भाषा लिहिण्यासाठी वापरली गेली. यात सेल्टिक, जरमेनिक, बाल्टिक व काही स्लाव्हिक भाषांचा समावेश होतो. सध्या ही लिपी युरोपमधील बहुतांश भाषा लिहिण्यासाठी होतो. +युरोपीय वसाहतवाद आणि ख्रिश्चन धर्मप्रसाराबरोबर ही लिपी इतर खंडांत पसरली व ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व आफ्रिकेतील भाषा लिहिण्यासाठी ही लिपी वापरली जाऊ लागली. आता या भाषांमधील उतारे लिहिण्यासाठी पाश्चिमात्य लिपि-विद्वान आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धतीचाही आधार घेतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10042.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d09806736833bb99e0f093d743f10d3e9acb1215 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10042.txt @@ -0,0 +1,4 @@ +लॅटिन साहित्यात लॅटिन भाषेत लिहिलेले निबंध, इतिहास, कविता, नाटके आणि इतर लेखन समाविष्ट आहे। औपचारिक लॅटिन साहित्याची सुरुवात इ.स.पू. 240 पासून झाली, जेव्हा लॅटिनमधील पहिले स्टेज नाटक रोममध्ये सादर केले गेले। पुढील सहा शतके लॅटिन साहित्याची भरभराट होईल। लॅटिन साहित्याचा शास्त्रीय कालखंड साधारणपणे खालील कालखंडात विभागला जाऊ शकतो: प्रारंभिक लॅटिन साहित्य, सुवर्णयुग, इम्पीरियल पीरियड आणि लेट पुरातनता । +लॅटिन ही प्राचीन रोमनांची भाषा होती तसेच संपूर्ण मध्ययुगात पश्चिम आणि मध्य युरोपची ती प्रमुख भाषा होती। लॅटिन साहित्य हे रोमन लेखकांची निर्मिती आहे, उदाहरणार्थ सिसेरो, व्हर्जिल, ओव्हिड आणि होरेस, परंतु रोमन साम्राज्याच्या पतनानंतर युरोपियन लेखकांचे कार्य देखील त्यात समाविष्ट आहे; अक्विनास (१२२५-१२७४) सारख्या धार्मिक लेखकांपासून, फ्रान्सिस बेकन (१५६१-१६२६), बारूच स्पिनोझा (१६३२-१६७७) आणि आयझॅक न्यूटन (१६४२-१७२७) सारख्या धर्मनिरपेक्ष लेखकांपर्यंत कार्य अस्तित्वात आहे । +लॅटिनमधील साहित्याचा अनेक शतके सतत विकास होत असला तरी, औपचारिक लॅटिन साहित्याची सुरुवात 240 ख्रिस्तपूर्व मध्ये रोममध्ये विनोदी आणि शोकांतिका यांच्या नियमित कामगिरीने झाली । हा कालखंड साधारण पहिल्या प्युनिक युद्धाच्या समाप्तीनंतर एक वर्षानंतर होता । [१] या सुरुवातीच्या विनोदी आणि शोकांतिका ग्रीक नाटकातून लिवियस अँड्रॉनिकस या ग्रीक युद्धकैदीने बनवल्या होत्या ज्याला 272 ईसापूर्व रोममध्ये गुलाम म्हणून आणण्यात आले होते । अँड्रॉनिकसने होमरच्या ओडिसीचे लॅटिनमध्ये भाषांतर सॅटर्नियन मीटर नावाचा पारंपारिक लॅटिन श्लोक वापरून केला । इ.स.पू. २३५ मध्ये, रोमन नागरिक असलेल्या ग्नेयस नेवियसने ग्रीक मूळ किंवा फॅब्युला पॅलिआटा या नाटकांच्या निर्मितीची ही परंपरा चालू ठेवली आणि रोमन मिथकांवर आधारित फॅब्युला प्रेटेक्सा किंवा शोकांतिका या नवीन प्रकारच्या नाटकाची निर्मिती करून त्याचा विस्तार केला। पुढे आयुष्याच्या उत्तरार्धात नेवियसने पहिल्या प्युनिक युद्धावर सॅटर्नियन मीटरमध्ये एक महाकाव्य रचले, ज्यामध्ये तो लढला होता। [२] +  diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10051.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80d77f5eff5a8fa2f2652cdf5f7f94d35ed3a5db --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10051.txt @@ -0,0 +1,11 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +लेबेनॉनचे प्रजासत्ताक (देवनागरी लेखनभेद: लेबनॉन; अरबी: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया ; फ्रेंच: République libanaise, रेपुब्लिक लिबानेस ;) हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरूत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. त्रिपोली व सैदा ही येथील इतर मोठी शहरे आहेत. +मानवी इतिहासाची नोंद होण्यापूर्वी लेबेनॉनमध्ये लोकवस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. सुमारे इ.स. पूर्व १५५० ते इ.स.पूर्व ५४३ दरम्यान हा भूभाग फीनिशिया संस्कृतीचा भाग होता. इ.स.पूर्व ६४ मध्ये लेबेनॉन रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये येथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढत राहिला. मध्य युगाच्या सुरुवातीच्या काळात मुस्लिमांनी येथे आक्रमण करण्यास सुरुवात केली. इ.स. १५१६ ते इ.स. १९१८ ह्या दरम्यानच्या ४०० वर्षांच्या काळात लेबेनॉनवर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. पहिल्या महायुद्धामध्ये ओस्मानी साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ओस्मानी भूभागाच्या वाटण्या करण्यात आल्या. लेबेनॉनवर १९२० ते १९४३ दरम्यान फ्रान्सची सत्ता होती. २२ नोव्हेंबर १९४३ रोजी लेबेनॉनने स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४६ साली दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच सैन्य लेबेनॉनमधून बाहेर पडले. +स्वातंत्र्यानंतर लेबेनॉनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत गेली व बैरूत जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक बनले. १९७५ ते १९९० दरम्यान चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये लेबेनॉनमधील पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. युद्धानंतर पंतप्रधान रफिक हरिरीने लेबेनॉनला पुन्हा प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले. २००५ मधील हरिरीच्या हत्येनंतर लेबेनॉनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे सिरियाने लेबेनॉनमधील आपले सर्व सैन्य काढून घेतले व अनधिकृतपणे बळकावलेला भूभाग परत दिला. २००६ साली लेबेनॉनच्या हिझबुल्ला ह्या अतिरेकी पक्षाने इस्रायलसोबत पुकारलेल्या युद्धामध्ये लेबेनॉनची पुन्हा पडझड झाली. +अनेक धर्मीय लोकांचे वास्तव्य असलेल्या लेबेनॉनमध्ये धर्मावर आधारित संसदीय लोकशाही पद्धतीचे सरकार अस्तित्वात आहे. संविधानानुसार देशामधील सर्व १८ धर्म व जातीच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व मिळते. लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष मरोनाईट ख्रिश्चन, पंतप्रधान सुन्नी मुस्लिम, संसद अध्यक्ष शिया मुस्लिम तर उपपंतप्रधान व संसद-उपाध्यक्ष ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मीय असणे बंधनकारक आहे. +लेबेनॉनमधील धर्म (२००८) +लेबेनॉनमध्ये १९३२ सालानंतर जनगणना घेण्यात आली नसल्यामुळे तेथील अचूक लोकसंख्या उपलब्ध नाही. परंतु २०१० मधील अंदाजानुसार लेबेनॉनची लोकसंख्या ४१,२५,२४७ इतकी होती. अरबी ही येथील राजकीय व अधिकृत भाषा असून फ्रेंच देखील वापरात आहे. +बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लेबेनॉनमधील एकमेव विमानतळ असून सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक येथूनच हाताळली जाते. +लेबेनॉनच्या वैशिष्टपूर्ण भौगोलिक स्थानामुळे येथे उन्हाळी व हिवाळी खेळ खेळले जातात. फुटबॉल हा लेबेनॉनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लेबेनॉन फुटबॉल संघ आशियाच्या ए.एफ.सी. मंडळाचा सदस्य असून लेबेनॉनने २००० सालच्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते. +व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, रग्बी लीग हे खेळ देखील लेबेनॉनमध्ये लोकप्रिय आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10053.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d07e7b6433ba2f724573439505721928686e26d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10053.txt @@ -0,0 +1 @@ +लॅमॉन्टव्हिल गोल्डन ॲरोझ एफ.सी. हा दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन शहरात स्थित व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब प्रीमियर फुटबॉल लीगमध्ये खेळतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10085.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b76d39adec0aadcc22540db7d672ab3043bfd9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10085.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेन्डल मार्क प्लॅटर सिमन्स (जानेवारी २५, इ.स. १९८५:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +सिमन्स उजखोरा फलंदाज आहे. हा अधूनमधून उजव्याहाताने मध्यमगती गोलंदाजी तसेच यष्टीरक्षणही करतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10139.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d31ff894c5f960af01f3d2d165aee0a005330a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10139.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेक काउंटी, माँटाना ही अमेरिकेच्या माँटाना राज्यातील ५६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10165.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e1944a291c4e6e5557e05c653edcb5e859978e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10165.txt @@ -0,0 +1,7 @@ + कॅनडा +सुपिरियर सरोवर (इंग्लिश: Lake Superior; फ्रेंच: Lac Supérieur) हे उत्तर अमेरिकेतील ५ भव्य सरोवरांपैकी सर्वात मोठे सरोवर आहे. सुपिरियर सरोवराच्या उत्तरेला कॅनडाचा ऑन्टारियो हा प्रांत, पूर्वेला अमेरिकेचे मिनेसोटा हे राज्य तर दक्षिणेला मिशिगन व विस्कॉन्सिन ही राज्ये आहेत. पाण्याच्या साठ्याच्या दृष्टीने सुपिरियर हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे (बैकाल सरोवर व टांजानिका सरोवराखालोखाल). +सुमारे २०० लहानमोठ्या नद्या सुपिरियर सरोवराला पाणी पुरवतात. ह्या सरोवराचा बहिर्वाह मुख्यतः सेंट मेरीज नदीमार्गे ह्युरॉन सरोवरामध्ये होतो. + + +ईरी • ह्युरॉन • मिशिगन • ऑन्टारियो • सुपिरियर + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10169.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1af002f100ec4589b3a245307cf3e648f20bd7be --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10169.txt @@ -0,0 +1,2 @@ +दक्षिण मेलबर्न क्रिकेट मैदान हे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे. +३१ जानेवारी १९८५ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10175.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0e2f795d3d9bc7af38ff8e6787990ea0ee481a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10175.txt @@ -0,0 +1,3 @@ +लेक्झिंग्टन काउंटी, साउथ कॅरोलिना ही अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील ४६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लेक्झिंग्टन काउंटी, साउथ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10192.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..303fdb63d6e3cb636d80c533935fafc459ffb77c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10192.txt @@ -0,0 +1,3 @@ +साहित्यिक रूप सर्वसामान्य वाचकांना ठाऊक असते. त्यांची लेखणी केव्हा आणि कशी काम करते? तिच्या कामगिरीमागच्या प्रेरणा काय असतात? हे साहित्यिक त्यांच्या कलाकृतींची बीजे कोठून उचलतात? ती कशी प्रस्फुटवतात? [१] + +[[२]]लेखन करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10199.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..037d2dd1e46a4b1b31706a2a96f2d46754772db4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10199.txt @@ -0,0 +1 @@ +अभियांत्रिकीलेखापरीक्षण ही व्यवसायाचा हिशोब लेखापुस्तकामध्ये द्विनोंदी पद्धतीने योग्य प्रकारे लिहिला गेला आहे की नाही याची फेरतपासणी करण्याची प्रक्रिया होय. लेखापरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याला लेखा परीक्षक म्हटले जाते. लेखापरीक्षक हा व्यवसायाचा पगारी नोकर किंवा बाह्य तज्ञ असू शकतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_102.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..418f9eaecf411c1fecdfc87545a9de50d04af985 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_102.txt @@ -0,0 +1 @@ +रंभा हे मराठी साहित्यातील एक मासिक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1020.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10a7aff3cb6791056f452f629ff2f283dff47257 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1020.txt @@ -0,0 +1 @@ +रशियन परी कथा या रशियन कथांचा संग्रह आहे. यातील काही प्रसिद्द कथा[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10230.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d7d3f485832dee0a7abde474a1791dd0e858d92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10230.txt @@ -0,0 +1,3 @@ +झाडाच्या पानांमध्ये किंवा खोडामध्ये असलेल्या दुधासारख्या पांढऱ्या द्रवपदार्थाला मराठीत ‘चीक’ आणि इंग्रजीत लेटेक्स (Latex) म्हणतात. झाडाच्या खोडाला भोक पाडले की भोकातून असा चीक ओघळतो. नैसर्गिक रबर हा असाच एक चीक आहे. +उंबराच्या झाडापासून सूर्योदयापूर्वी असा चीक मिळवून तो गालगुंड बरा करण्यासाठी सुजलेल्या गालाला लावतात. +कृत्रिमरीत्या तयार केलेला लेटेक्स रंग बनवण्यास वापरतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1024.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d44d036c28a1a6b23479bd7683a72855ff909de8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1024.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रांतीपूर्व काळात रशियात रोमानोव्ह घराण्याची सत्ता होती. इ.स. १९१७ रशियात झालेल्या राजकीय उलथापालथीस रशियन क्रांती म्हटले जाते. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. मार्च, इ.स. १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले.हे हंगामी सरकार मेन्शॅव्हिक गटाचा नेता (समाजवादी क्रांतिकारी पक्ष तृदोविक गट) केरेन्स्की याच्या नेतृत्वखालचे होते. बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले.ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले. +रशियन राज्यक्रांती ही पहिली साम्यवादी क्रांती होती. जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. इ.स. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोग्राड येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता लेनिन इ.स. १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरू झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1029.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16d0f9c825c4664c5b1a322f5115e544c3bdce7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1029.txt @@ -0,0 +1 @@ +रशियन संघराज्याचे राष्ट्रगीत (रशियन: Государственный гимн Российской Федерации ; गोसुदार्त्वेनी गिम्न रोसियस्कोय फेदेरात्सी) हे रशियाच्या संघाचे अधिकृत राष्ट्रगीत आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10297.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d238b9e387e65330ad39680186cab0ce119c0b4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10297.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेनार्ट गेऑर्ग मेरी (एस्टोनियन: Lennart Georg Meri; २९ मार्च १९२९ - १४ मार्च २००६) हा एस्टोनिया देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. एस्टोनियाला सोव्हिएत संघापासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या एस्टोनियन पुढाऱ्यांपैकी एक असलेला मेरी पेशाने चित्रपट लेखक व दिग्दर्शक होता. +२००९ साली एस्टोनियामधील सर्वात मोठ्या विमानतळाला त्याचे नाव देण्यात आले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10300.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05f27bef8df3f93a8a3a82cfbfe145f9cad343e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10300.txt @@ -0,0 +1,42 @@ +मॅनिफेस्टो +मार्क्स · लेनिन +कम्युनिस्ट पक्ष +भाकप · माकप +देशात +सोवियत संघ +चीन +क्युबा +व्हियेतनाम +उत्तर कोरिया +लाओस +व्लादिमिर इलिच लेनिन (इस.१८७०-१९२४) हे रशियाचे क्रांतीकारी नेते व विचारवंत होते. यांचे मूळ नाव व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह असे होते. सोवियत संघाच्या पहिल्या सरकारचे अध्यक्ष असलेले लेनिन सोवियत सोशॅलिस्ट बोल्शेव्हिक पार्टीचे (नंतरच्या सोव्हिएत कम्युनिस्ट पार्टीचे) नेते होते. रशियन राज्यक्रांतीनंतर इ.स १९१७ रोजी त्यांनी सत्ता हस्तगत केली. कम्युनिस्ट विचारसरणीत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांचा मृतदेह रशियाच्या लाल चौकात जतन केला आहे. लेनिन हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे साम्यवादी विचारवंत होते. त्यांचे कार्य जगाच्या इतिहासात खरोखरच अतुलनीय व नेत्रदीपक आहे. +व्होल्गा नदी किनाऱ्यावरील सिम्बिर्स्क (नंतरचे उल्यानोव्हक) या गावी लेनिनचा जन्म एप्रिल २२ १८७० रोजी झाला. त्यांचे वडील इल्या निकोलायेव्ह उल्यानोव्ह हे आधी शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होते नंतर ते शाळा तपासनीस झाले, तर आई मारिया अलेक्झांड्रोव्हना या एका सुविद्य घराण्यातील होत्या. लेनिन सहा भावंडांतील तिसरे अपत्य होते. उल्यानोव्ह कुटुंब हे सुसंस्कृत, सुखी कुटुंब म्हणून ओळखले जाई. इल्या निकोलायेव्हिच यांना खूप मान होता, तत्कालीन उमराव वर्गात त्यांची गणना होत होती. लेनिनच्या बालपणीचा काळ आरामात व उदार वातावरणात गेला. इतर भावंडांप्रमाणेच लेनिनही हुशार विद्यार्थी म्हणून प्रख्यात होते. शिक्षणातील शेवटच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत त्यांनी सुवर्णपदक पटकाविले होते. १८८६ साली वडिलांच्या निधनानंतर मात्र त्यांचे दिवस पालटले. १८८७ मध्ये त्सार (मराठीत झार) तिसरा अलेक्सांद्र याच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या कारणावरून लेनिन यांचा मोठा भाऊ अलेक्सांद्र याला फाशीची शिक्षा झाली आणि मोठी बहीण ॲना हिला तुरूंगवासाची शिक्षा झाली. या घटनेचा मोठा आघात लेनिनवर झाला. +शालेय शिक्षणानंतर लेनिन कायदा व अर्थशास्त्र शिकण्यासाठी कझान विद्यापीठात दाखल झाले. पण तेथील मुलांनी लेनिनच्या भावाच्या फाशीच्या विरोधात केलेल्या निदर्शनांमुळे लेनिनसह ४५ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. क्रांतिकारकाचा भाऊ म्हणून लेनिनकडे पाहण्यात येऊ लागले. त्यामुळे इतर विद्यापीठातही लेनिन यांना प्रवेश नाकारण्यात आला. वयाच्या १८ व्या वर्षी लेनिन आपल्या आई आणि भावंडांसह समारा येथे राहिले. +समारा येथील वास्तव्यात लेनिन यांना पुस्तके मिळवून वाचून काढण्याचा नाद लागला. याच काळात कार्ल मार्क्स यांचे दास कॅपिटल वाचण्यात आल्याने समाजवादच रशियाच्या समस्यांवर तोडगा असल्याचे त्यांचे मत झाले. कायदा, तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, सामाजिक व राजकीय समस्या, मार्क्सवाद अशा विविध विषयांवर चौफेर वाचन आणि प्रभावी भाषणशैली यामुळे लेनिन समाजवादी गटाचे प्रमुख कार्यकर्ता बनले. तर दुसरीकडे लेनिन यांच्या आईच्या प्रयत्नांमुळे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठातून परीक्षा देण्याची मुभा लेनिन यांना देण्यात आली. चार वर्षांचा अभ्यासक्रम एका वर्षात पूर्ण करीत लेनिन ही परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. +भांडवलशाही पद्धत उलथून पाडणे हे लेनिन यांचे ध्येयच बनले. त्यांनी समाजवादाचा प्रसार करण्यास सुरुवात केली. आपल्या समर्थनासाठी समविचारी लोकांच्या शोधात लेनिन काही महिने युरोपमध्ये इतरत्र राहिले. १८९३ पासून त्यांनी लेख लिहिण्यास आरंभ केला. हळूहळू त्यांचे लेख जहाल होऊ लागले. १८९५ मध्ये लेनिन रशियात परतल्यावर एक वृत्तपत्र काढण्याचे व त्याचे गुप्तपणे वाटप करण्याचे त्यांनी ठरविले. जेमतेम पहिला अंक निघाला आणि गुप्तहेरांनी लेनिन यांना अटक केली. लेनिनवर राजद्रोहाचे आरोप ठेवण्यात आल्याने त्यांना १८९७ साली सायबेरियात तीन वर्षांची शिक्षा भोगण्यास पाठविण्यात आले. त्याकाळी सायबेरियाची शिक्षा जुलमाची नव्हती. लेनिन यांनी या काळात भरपूर वाचन, लेखन, अन्य कैद्यांशी चर्चा करण्यात घालविला. १८९८ साली लेनिन यांची जुनी सहकारी नादेझ्दा कृपस्काया (Nadezhda Krupskaya) हिलाही सायबेरियात शिक्षा म्हणून पाठविण्यात आले. लेनिन यांनी नादेझ्दाशी तेथेच विवाह केला. सायबेरियात असतांनाच लेनिन यांनी रशियातील भांडवलशाहीचा विकास नावाचा ग्रंथ लिहिला. +शिक्षा संपल्यानंतर लेनिन यांनी रशियाबाहेर राहण्याचे ठरविले. रशियाच्या बाहेर राहून एखादे वृत्तपत्र काढून त्याचे वाटप गुप्तपणे व प्राभावीपणे व्हावे असे लेनिन यांना वाटत होते. त्याप्रमाणे डिसेंबर १९०० मध्ये सुप्रसिद्ध इस्क्रा (रशियन ठिणगी) नावाचे नियतकालिक लेनिन यांनी सुरू केले. यामुळे समाजवादी गटात लेनिनचे महत्त्व वाढतच गेले. मार्क्सवादाला जोड देत आणि त्यात सुधारणा करत लेनिन यांनी लेनिनवादावर पुस्तक लिहिले. +१९०३ साली रशियन सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे दुसरे अधिवेशन लंडन येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात लेनिन आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षातील ज्येष्ठ नेते प्लेखानोव्ह, मार्तोव्ह यांच्याशी तीव्र मतभेद झाले. त्यामुळे पक्षात फूट पडली. लेनिन यांना पाठिंबा देणारे बहुमतवाले बोल्शेव्हिक तर उरलेले अल्पमतवाले मेन्शेव्हिक म्हणून ओळखले जाऊ लागले. तेव्हा आपला पक्ष कडक शिस्तीने चालवावा असे आदेश लेनिन यांनी आपल्या पाठिराख्यांना दिले. +१९०५ साली लेनिन रशियात परतले. त्याच वर्षी झारने 'ऑक्टोबर घोषणा' करून जनतेच्या काही मागण्यांना मान्यता दिली. लेनिनसारख्या नेत्यांना रशियात राहणे कठीण जात असल्याने त्यांनी १९०६ साली पुन्हा रशिया सोडले. १९०६ ते एप्रिल १९१७ या काळात लेनिन रशियाबाहेरच राहिले. १९१७ साली समाजवाद्यांनी २४-२५ ऑक्टोबरला क्रांती घडवून आणली, त्या क्रांतीचे मुख्य नेते लेनिन होते. इतिहासात या क्रांतीस ऑक्टोबर क्रांती म्हणून ओळखले जाते. +मार्क्सने शास्त्रशुद्ध समाजवाद मांडला, लेनिनने त्यास मूर्त स्वरूप दिले. क्रांती घडवून आणली, झाररला संपविले. नवी समाजवादी सत्ता प्रस्थापित केली. नव्या सरकारचे कामकाज कसे असावे याची रूपरेषा आखली. +लेनिन यांना पहिल्यांदा मार्च १९२२ मध्ये पक्षाघाताचा झटका आला. यातून सावरत असतांनाच त्यांना डिसेंबरमध्ये दुसरा झटका आला. यामुळे लेनिनचे डाव्या बाजूचे शरीर निकामी झाले. सावरण्याचा प्रयत्न सुरू असतांनाच लेनिन यांना पक्षाघाताचा तिसरा झटका आला आणि त्यातच जानेवारी २१ १९२४ या दिवशी लेनिन यांचे निधन झाले. +लेनिन केवळ एक परकीय शासक नसून देशांच्या सरहद्दी ओलांडून साम्यवादाचा विचार प्रत्यक्षात आणणारा आणि भगतसिंगांसारख्या तरुणांना आकर्षित करणारा, क्रांतीचा प्रणेता होता. जगभरातील शोषित कामगारांच्या लढ्याचे तो प्रेरणास्थान होता. +लेनिन हा रशियन क्रांतीचा प्रणेता असला तरी तो मध्यमवर्गीयांतून पुढे आलेला होता. मार्क्सच्या अर्थविषयक सिद्धान्ताचा अभ्यास करून ते प्रत्यक्षात प्रशासनात आणणारा तो राज्यकर्ता होता. +त्याचा क्रांतीचा लढा, त्याची शासनव्यवस्था, लोकशाहीविषयी त्याचे मत हे सर्व बाजूला ठेवून त्याने रशियात १९२१ मध्ये आणलेला कामगार कायदा, सिव्हिल कोड त्यानुसार नोकरदार, कामगार आणि शेतमजूर यांचं केलेले वर्गीकरण आणि त्यासंबंधी केलेली नियमावली पुढे जगभरातील कामगार कायदे, वेतनाचे नियम, कामगारांचे इतर हक्क यासाठी प्रेरक आणि मार्गदर्शक ठरले. +आज मध्यमवर्ग सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थेत काम करतो, त्या कामाचे ठरावीक तास असतात. याची नियमावली लेनिन आणि त्याच्या कॉम्रेडसनी दिलेल्या लढ्यानंतर जगभर ठरवली गेली त्यापेक्षा जास्त काम केले की हक्काने ओव्हरटाईम मिळतो, रहायला क्वार्टर्स मिळतात, किंवा घरमालकाला देण्यासाठी कंपनीकडून घरभाडे मिळते. प्रवासभत्ते, हक्काच्या सुट्या, मेडिकल ट्रीटमेंट हे सगळे लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सनी मिळवले आहे. +रिटायरमेंट बेनिफिट, ज्यात प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी याचा समावेश होतो आणि त्यावर करही लागत नाही हे पण कामगार संघटना आणि त्यांच्या मागण्यांवर तत्कालीन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने झालेले आहे. या कामगार संघटना जगभर लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सच्या प्रेरणेतून उभ्या राहिल्या आहेत. +अनुकंपा तत्त्वावर मिळालेल्या नोकऱ्या आणि तसे नियम आणि करार हेसुद्धा याच कामगार संघटनांच्या आंदोलनांमुळे झालेले आहेत. +बँक, शिक्षक, प्राध्यापक, रेल्वे आणि सरकारी कर्मचारी यांच्या मागण्यांचा मोर्चा आजही लाल बावट्याच्या सावलीत निघतो. तो लाल बावटा लेनिनचा. +कोणताही भांडवलदार उद्योगपती आणि कोणतेही सरकार हे स्वतः होऊन स्वयंप्रेरणेने या गोष्टी करत नसते. हे सर्व लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सनी लढून मिळवले आहे. जगभर स्थापन झालेल्या कामगार संघटना, त्यांचे उद्देश, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांचे सरकार आणि इतर खाजगी उद्योगांशी होत असलेले करार याचा उद्गाता लेनिन होता. +काम्यनिस्टांच्या विरोधात असणाऱ्या भारतातील काँग्रेस सरकारने पण सकारात्मक विचार करून यांतील बरीशी धोरणे राबवली होती. वेळोवेळी त्यात सुधारणाही केलेली होती. पण सुस्थापित झाल्यावर मध्यमवर्गाला आता या सर्व गोष्टींची गरज उरली नाही. माहिती घेण्याची गरजही त्यांना वाटत नाही.ना लेनिन आणि त्याच्या कॉम्रेड्सचीना मध्यममार्गी काँग्रेसची. भारतात आता (२०१८ साली) फक्त मंदिरे, अध्यात्म, गौरवशाली संस्कृती वगैरे महत्त्वाच्या बाबी आहेत आणि डार्विन, आईनस्टाईन, न्यूटन हे भारतीय नाहीत म्हणून त्यांची 'ऐशी की तैशी' करणारे बुद्धिमान राज्यकर्ते आहेत. +अशा लेनिनचा भव्यापुतळा भारतातील त्रिपुरा राज्यातील बेलोनिया शहरातील उभारला होता. हा पुतळा ६ मार्च २०१८ रोजी भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी जेसीबीने उखडला आणि त्यांचे शीर वेगळे करून ते त्याचा फुटबॉल करून खेळले. त्यांच्या या कृत्याने लेनिन यांच्याबद्दलचा आदर आणि विश्‍वास तिळमात्रही कमी होणार नाही. उलट लेनिन जास्तीत जास्त देशवासीयांसमोर पोहोचतील, अशी शक्यता आहे. लेनिनला उखडून फेकले आणि या उन्मादाचे समर्थन केले तरी त्याआधी कामगारांचे फंड, भत्ते यांना पण काडी लावायला हवी होती, कारण ते लेनिनमुळेच मिळाले आहेत. +मॅनिफेस्टो +मार्क्स · लेनिन +कम्युनिस्ट पक्ष +भाकप · माकप +देशात +सोवियत संघ +चीन +क्युबा +व्हियेतनाम +उत्तर कोरिया +लाओस diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10304.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db0325794ec8c6277b5a59e21b4e1a5a30757a67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10304.txt @@ -0,0 +1,3 @@ +लेनिनग्राद ओब्लास्त रशियन: Ленинградская область) हे रशियाच्या वायव्य भागातील एक ओब्लास्त आहे. ह्या ओब्लास्तच्या वायव्येला फिनलंड, पश्चिमेला एस्टोनिया तर इतर दिशांना रशियाचे प्रांत आहेत. सेंट पीटर्सबर्ग (जुने नाव: लेनिनग्राद) हे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर पूर्णपणे लेनिनग्राद ओब्लास्तच्या अंतर्गत असले तरी ते ह्या ओब्लास्तचा भाग नाही. + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10346.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3d83e8255c7de97c1586b3cf870ba84702331d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10346.txt @@ -0,0 +1 @@ +लेबेनॉनचे राष्ट्रगीत हे लेबेनॉन या देशाचे राष्ट्रगीत आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1035.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fcf79f442ad21d94b7af21de3c04a7071b16a18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1035.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रशियन हंगामी सरकारने (रशियन:Временное правительство России) इ.स. १९१७ साली रशियाचा झार दुसरा निकोलाय याची सत्ता गेल्यावर रशियावर काही काळ राज्य केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10377.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac555bce824d16394a4c707b854ca576bdf0461e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10377.txt @@ -0,0 +1,3 @@ + +लेला ॲनेट फर्नान्देझ (६ सप्टेंबर, २००२:माँत्रिआल, क्वेबेक, कॅनडा - ) हा कॅनडाची टेनिस खेळाडू आहे. ही डावखोरी असून २०२१ यू.एस. ओपनच्या पात्रता फेरीतून पुढे येउन ती अंतिम सामन्यापर्यंत गेली. +फर्नान्देझचा जन्म कॅनडाच्या माँत्रिआल शहरात झाला. हिचे वडील कोलंबियन तर आई फिलिपिनो आहे. लेलाची लहान बहीण बियांका जोली सुद्धा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10402.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2831a6082183bfe822b98cdc8a2c420072ada5d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10402.txt @@ -0,0 +1,19 @@ +प्रारंभिक वर्षे +22 जानेवारी 1 9 08 रोजी लँडौचा जन्म रशियन साम्राज्यामध्ये असलेल्या बाकू, अझरबैजानमध्ये ज्यूआय पालक [4] [5] [6] [7] झाला. लँडऊचे वडील स्थानिक तेल उद्योगाचे अभियंता होते आणि त्यांची आई डॉक्टर होती. गणितातील बालपणाची शिकवण त्यांनी 12 वर्षाच्या व 13 व्या वर्षी एकत्रितपणे शिकली. 1 9 20 साली लँडॉयूने व्यायामशाळेत 13 वर्षे वयोगटातील पदवी घेतली. त्यांच्या पालकांना त्यांनी युनिव्हर्सिटीला उपस्थित राहण्यासाठी खूपच तरुण मानले, म्हणून एक वर्षासाठी त्यांनी बाकू इकोनॉमिकल टेक्निकल स्कूलमध्ये प्रवेश घेतला. 1 9 22 मध्ये 1 9 22 मध्ये त्यांनी बाकू स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मॅट्रिक्युलेट केले. त्याचबरोबर दोन विभागांचे अभ्यास: फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्सचे विभाग आणि रसायनशास्त्र विभाग. त्यानंतर त्यांनी रसायनशास्त्राचा अभ्यास थांबविला, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी रस घेतला. +लेनिनग्राड आणि युरोप +1 9 24 मध्ये ते सोव्हिएत भौतिकशास्त्राच्या मुख्य केंद्राकडे गेले: लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीचे फिजिक्स विभाग, जिथे त्यांनी 1 9 27 मध्ये पदवीधर पदवी अभ्यास केला आणि स्वतःला सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यास समर्पित केले. त्यानंतर लँडौने लेनिनग्राड येथे स्नातकोत्तर अभ्यासक्रम नोंदवले. फिजिको-टेक्निकल इंस्टिट्यूट जिथे 1 9 34 मध्ये त्यांनी अखेर भौतिक आणि गणिती विज्ञान विषयातील डॉक्टरेट प्राप्त केली. [8] 1 9 2 9 -1931च्या काळात रॉकफेलर फाऊंडेशन फेलोशिपने पूरक असलेल्या सोव्हिएत सरकार-पीपल्स कमिसरीएटसाठी शिक्षण-यात्रा फेरोशिपसाठी लँडऊ यांना परदेशात प्रवास करण्याची पहिली संधी मिळाली. त्यावेळेस ते जर्मन आणि फ्रेंच भाषेमध्ये प्रभावी होते आणि इंग्रजीमध्ये संवाद साधू शकले. [9] नंतर त्यांनी इंग्रजी सुधारली आणि डॅनिश शिकली. [10] +गौटिंगेन आणि लीपझिग येथे थोडा वेळ राहिल्यानंतर, 8 एप्रिल 1 9 30 रोजी नेल्स बोहर संस्थेच्या सैद्धांतिक भौतिकशास्त्रात काम करण्यासाठी तो कोपेनहेगेनला गेला. त्याच वर्षी ते 3 मे पर्यंत तेथे राहिले. भेटीनंतर, लँडॅडो नेहमी स्वतःला नेल्स बोहरचा विद्यार्थी मानत असत आणि लँडोचा भौतिकशास्त्राचा दृष्टीकोन बोहरने फारच प्रभावित केला. कोपेनहेगेन येथे रहाल्यानंतर त्याने 1 9 30च्या सुमारास केंब्रिज (1 9 30च्या दरम्यान) येथे काम केले, [11] कोपेनहेगेन (सप्टेंबर ते नोव्हेंबर 1 9 30), [12] आणि झुरिच (डिसेंबर 1 9 30 ते जानेवारी 1 9 31), जेथे त्याने काम केले वुल्फगँग पॉली. [11] झुरिच लँडो पासून तिसऱ्यांदा कोपेनहेगेनला परतले [13] आणि त्याच वर्षी लेनिनग्राड परत येण्याआधी 25 फेब्रुवारी ते 1 9 मार्च 1 9 31 पर्यंत तेथे राहिले. [14] +राष्ट्रीय वैज्ञानिक केंद्र खार्कीव्ह संस्था भौतिकी आणि तंत्रज्ञान, खार्कीव्ह +1 9 32 आणि 1 9 37च्या दरम्यान लँडौ यांनी भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या राष्ट्रीय वैज्ञानिक केंद्र खार्कीव्ह इंस्टीट्यूट ऑफ सैद्धांतिक भौतिकी विभागाचे नेतृत्व केले आणि त्यांनी खार्किव विद्यापीठ आणि खार्कीव्ह पॉलिटेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये भाषण दिले. त्याच्या सैद्धांतिक कामगिरीशिवाय, लँडौ हा खारकिव्ह, युक्रेन मधील सैद्धांतिक भौतिकशास्त्राच्या महान परंपरेचा प्रमुख संस्थापक होता, कधीकधी "लँडौ स्कूल" म्हणूनही ओळखला जातो. खारकिव्हमध्ये, त्याने आणि त्याचे मित्र आणि माजी विद्यार्थी, इव्हगेनी लिफ्शित्झ यांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करण्यास सुरुवात केली, दहा खंड जो या विषयावर एकत्रितपणे एकत्रित होते आणि अद्यापही मोठ्या प्रमाणावर पदवीधर-स्तर भौतिकशास्त्राच्या ग्रंथ म्हणून वापरले जातात. ग्रेट पुर्ज दरम्यान, लँडऊची खार्कीव्हमधील यूपीटीआय प्रकरणात चौकशी करण्यात आली, परंतु मॉस्कोसाठी तो नवीन पोस्ट घेण्यास निघाला. [15] +लँडौ ने "थियोरेटिकल मिनिमम" नामक एक प्रसिद्ध व्यापक परीक्षा विकसित केली जी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करण्यापूर्वी पास होण्याची अपेक्षा होती. या परीक्षेत सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील सर्व पैलूंचा समावेश आहे आणि 1 9 34 आणि 1 9 61च्या दरम्यान फक्त 43 उमेदवार उत्तीर्ण झाले, परंतु नंतरचे लोक हे उल्लेखनीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ झाले. [16] [17] +1 9 32 मध्ये लँडौने चंद्रशेखरची मर्यादा मोजली; [18] तथापि, त्यांनी पांढऱ्या बौद्ध तारेंकडे त्यास लागू केले नाही. [1 9] +लँडॉऊच्या सिद्धांतांमध्ये क्वांटम मेकॅनिक्समध्ये (जॉन व्हॉन न्यूमॅनसह) घनतेच्या मॅट्रिक्स पद्धतीचे स्वतंत्र सह-शोध, हॅमॅनेटिझमचे क्वांटम यांत्रिक सिद्धांत, अतिप्रवाहता सिद्धांत, द्वितीय-ऑर्डर चरण संक्रमण सिद्धांत, गिन्झबर्ग-लँडौ सिद्धांत सुपरकंडक्टिव्हिटी, फर्मि द्रव सिद्धांत, प्लाझमा भौतिकशास्त्रातील लँडॅओ डंपिंगची व्याख्या, क्वांटम इलेक्ट्रोडॉनेमिक्स मधील लँडोऊ पोल, न्यूट्रीनोचा दोन-घटक सिद्धांत आणि एस मॅट्रिक्स विलक्षणतेसाठी लँडॉऊ समीकरण. +लँडौ यांना १९६२ मधील भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक अध्यापनक्षमतेच्या गणितीय सिद्धांतांच्या विकासासाठी प्राप्त झाले आहे जे 2.17 के (270.9 8 डिग्री सेल्सियस) खाली असलेल्या तापमानात द्रव हीलियम IIची गुणधर्मांबद्दल जबाबदार आहे. "[23] +वैयक्तिक जीवन आणि दृश्ये +१९३७ मध्ये, लारौऊने खारकिव येथून कोरा टी. ड्रोबानजेवाशी विवाह केला. [24] त्यांचा मुलगा इगोरचा जन्म १९४६ मध्ये झाला. लॅन्डोचा विश्वास मोनोगॅमीपेक्षा "मुक्त प्रेम" असा होता आणि त्याने पत्नी आणि विद्यार्थ्यांना "मुक्त प्रेम" करण्यास प्रोत्साहन दिले. तथापि, त्यांची पत्नी उत्साही नव्हती. [15] +लॅन्डो नास्तिक होता. [25] [26] १९५७ मध्ये केजीबीने सीपीएसयू केंद्रीय समितीला एक लांब अहवाल दिला. १९५६ च्या हंगेरियन विद्रोह, व्लादिमीर लेनिन आणि त्याला "लाल फासीवाद" असे म्हणतात. +गेल्या वर्ष +त्याच्या संपूर्ण आयुष्यात लँडौ त्याच्या तीव्र विनोदाने ओळखले गेले होते, जे मनोचिकित्सक (पी) यांच्याशी खालील संभाषणाद्वारे स्पष्ट केले जाऊ शकते, ज्याने लॅन्डो (एल) कार अपघातातून पुनर्प्राप्ती करताना संभाव्य मेंदूच्या नुकसानीची चाचणी करण्याचा प्रयत्न केला: [10] +१९६५ मध्ये लँडौच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि सहकार्याने मॉस्कोजवळ चेर्नोगोलोव्हका शहरात स्थित थोरेटिकल फिजिक्ससाठी लँडॉ इंस्टीट्यूटची स्थापना केली आणि पुढील तीन दशकांमध्ये इसाक मार्कोविच खालातनिकोव्ह यांनी पुढाकार घेतला. +जून १९६५ मध्ये लेव्ह लँडो आणि यवेसी लिबरॅन यांनी सोव्हिएत ज्यूरीसाठी विद्यार्थी संघटनेच्या वतीने यू.एस.च्या हस्तक्षेपाचा त्यांनी विरोध केला होता असे सांगून न्यू यॉर्क टाइम्समध्ये एक पत्र लिहिले. [2 9]मृत्यू +१९६८ च्या 1 एप्रिल १९६८ रोजी लँडो यांचा मृत्यू झाला आणि 60 वर्षांपूर्वी कार दुर्घटनेत झालेल्या जखमांच्या गुंतागुंतांमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याला नोव्हेडेव्हिची कबरस्तान येथे दफन करण्यात आले. [30] [31] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10435.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10435.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00e933ae0e98e6699dec9751343d78f0905aca16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10435.txt @@ -0,0 +1,6 @@ +लेसोथो क्रिकेट संघाने २९ ते ३१ मार्च २०२४ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी इस्वातीनीचा दौरा केला. इस्वातीनीने मालिका ३-२ अशी जिंकली. + + + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10446.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce1a1143f8289d9b485487caf6451ad77516c225 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10446.txt @@ -0,0 +1 @@ +लेस्टर बोल्स माइक पियरसन कॅनडाचा नोबेल पारितोषिक विजेता पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10462.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d411ca9aeaa5fb199931f7691ebd3ea49413d51c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10462.txt @@ -0,0 +1 @@ +लेस्ली कूक (१ नोव्हेंबर, १९६३:इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८६ मध्ये ३ महिला कसोटी आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10490.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8237b16d5b2a98c54bed8806c47b3442d994ff2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10490.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 34°9′36″N 77°34′48″E / 34.16000°N 77.58000°E / 34.16000; 77.58000 + +लेह हे भारताच्या लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. लेह शहर हिमालय पर्वतरांगेत सिंधू नदीच्या काथावर समुद्रसपाटीपासून ११,५०० फूट उंचीवर वसले आहे. लेहच्या पूर्वेला तिबेटचे पठार तर पश्चिमेला काश्मीरचे खोरे आहेत. ऐतिहासिक काळापासून लडखच्या राजतंत्राच्या राजधानीचे शहर असलेले लेह सिंधू नदीच्या खोऱ्यामधील एक प्रमुख वाणिज्य व व्यापार केंद्र राहिलेले आहे. +इ.स. २०११ साली लेह शहराची लोकसंख्या सुमारे ३०,००० होती. लडाखी, बाल्टी व हिंदी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. लेहमधील बहुसंख्य रहिवासी बौद्ध अथवा हिंदू धर्मीय आहेत. +लेह शहर जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरसोबत ५३४ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग १ द्वारे जोडले गेले आहे. तसेच उत्तर-दक्षिण धावणारा ४२८ किमी लांबीचा लेह–मनाली महामार्ग लेहला हिमाचल प्रदेशमधील मनाली शहरासोबत जोडतो. लेह येथील लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळावरून एर इंडिया व इतर विमान कंपन्या दिल्ली, श्रीनगर, चंदीगढ इत्यादी शहरांसोबत थेट प्रवासी विमानसेवा पुरवतात. + विकिव्हॉयेज वरील लेह पर्यटन गाईड (इंग्रजी) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10500.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..153eaf98889d943b3104bdc1259ad9be779e91f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10500.txt @@ -0,0 +1 @@ +लैंगिक अत्याचार हे एक असे कृत्य आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय जाणूनबुजून दुसऱ्या व्यक्तीला लैंगिकरित्या स्पर्श करते किंवा एखाद्या व्यक्तीला त्यांच्या इच्छेविरुद्ध लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडते किंवा शारीरिकरित्या भाग पाडते. [१] हा लैंगिक हिंसाचाराचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये बालकांचे लैंगिक शोषण, हातपाय मारणे, बलात्कार (जबरदस्ती योनिमार्ग, गुदद्वारातून किंवा तोंडावाटे प्रवेश करणे किंवा औषधाने लैंगिक अत्याचार ) किंवा लैंगिक रीतीने व्यक्तीचा छळ यांचा समावेश होतो. [१] [२] [३] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10526.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76b172877e84608e3c2ef77744100f9390a27add --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10526.txt @@ -0,0 +1,2 @@ +लाँग्ट्लाइ हे भारताच्या मिझोरम राज्यातील एक शहर आहे. +हे शहर लाँग्ट्लाइ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10529.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2836a83a100d366156e891d420139a18b21e812c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10529.txt @@ -0,0 +1 @@ +लाँग बीच हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. हे शहर लॉस एंजेलसपासून २० मैल अंतरावर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,६२,२५७ होती. त्यानिशी हे शहर कॅलिफोर्नियातील सातव्या तर अमेरिकेतील ३६व्या क्रमांकाचे शहर होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10534.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..205ac4a59b6c781bb6985b8fcb593cbc6d822825 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10534.txt @@ -0,0 +1 @@ +लॉइड मिलार्ड बेन्ट्सेन, जुनियर (फेब्रुवारी ११, इ.स. १९२१ - मे २३, इ.स. २००६) हा अमेरिकेचा सेनेटर आणि राजकारणी होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10548.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfaadbbf1c312be58f5e907d3690de195be3a327 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10548.txt @@ -0,0 +1,2 @@ +लॉकहीड एस.आर.-७१ "ब्लॅकबर्ड" एक लांब पल्ल्याचे, उच्च उंचीचे, माच ३+ विमान आहे. अमेरिकन एरोस्पेस कंपनी लॉकहीड कॉर्पोरेशनने ने हे विकसित आणि उत्पादित केले आहे. हे युनायटेड स्टेट्स वायुसेना (USAF) आणि नासा द्वारे चालवले जात होते. [१] +एस.आर.-७१ ने १ सप्टेंबर १९७४ रोजी न्यू यॉर्क ते लंडन पर्यंतच्या उड्डाणासाठी रेकॉर्ड केला आहे व ३,४६१.५३ मैल (५,५७०.७९ किमी) अंतर, हे १,८०६.९६४ मैल प्रति तास (२,९०८.०२७ किमी/ता)), हे १ तास ५४ मिनिटे आणि ५६.४ सेकंदांत पार केले आहे.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10566.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10566.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..962254f1a57d53fcf242ad8b4dc740d9871075f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10566.txt @@ -0,0 +1 @@ +एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स (पोलिश: Polskie Linie Lotnicze LOT) ही पोलंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२९ साली स्थापन झालेली लोत ही सध्या जगातील सर्वात जुन्या विमानकंपन्यांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10575.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..962254f1a57d53fcf242ad8b4dc740d9871075f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10575.txt @@ -0,0 +1 @@ +एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स (पोलिश: Polskie Linie Lotnicze LOT) ही पोलंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२९ साली स्थापन झालेली लोत ही सध्या जगातील सर्वात जुन्या विमानकंपन्यांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10590.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83deaa1ed41f900dff30501a72f5446cfd8d4c51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10590.txt @@ -0,0 +1,2 @@ +लॉरा क्रिस्टिना बॉयलान (१६ डिसेंबर, इ.स. १९९१:लाउथ, आयर्लंड - ) ही  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते.[१] +बॉयलान आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १५ ऑगस्ट, २०१४ रोजी  नेदरलँड्सविरुद्ध खेळली diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10594.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f245f0390ed019e9058de5cc456ae7e6bcd984a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10594.txt @@ -0,0 +1,8 @@ +लॉरा एलिझाबेथ डर्न (जन्म १० फेब्रुवारी १९६७) एक अमेरिकन अभिनेत्री आहे. एक अकादमी पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी अवॉर्ड, एक बाफ्टा अवॉर्ड आणि पाच गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स यासह ती अनेक पुरस्कारांची प्राप्तकर्ता आहे. +ब्रूस डर्न आणि डियान लॅड या अभिनेत्यांच्या पोटी जन्मलेल्या, लॉराने १९८० च्या दशकात अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली आणि मास्क (१९८५), ब्लू वेल्वेट (१९८६) आणि वाइल्ड ॲट हार्ट (१९९०) मधील तिच्या अभिनयामुळे प्रसिद्ध झाली. रॅम्बलिंग रोझ (१९९१) या नाट्य चित्रपटातील तिच्या शीर्षकाच्या अनाथ मुलीच्या भूमिकेसाठी तिला तिचे पहिले अकादमी पुरस्कार नामांकन मिळाले आणि आफ्टरबर्न (१९९२) या दूरचित्रवाणी चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. स्टीव्हन स्पीलबर्गच्या जुरासिक पार्क (१९९३) या साहसी चित्रपटातील एली सॅटलरच्या भूमिकेसाठी तिला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली, ही भूमिका तिने नंतर ज्युरासिक पार्क ३ (२००१) आणि ज्युरासिक वर्ल्ड डोमिनियन (२०२२) या भागांमध्ये पुन्हा साकारली. +टेलिव्हिजन चित्रपट रिकाउंट (२००८) मधील कॅथरीन हॅरिस (फ्लोरिडा येथील अमेरिकन रिपब्लिकन राजकारणी) आणि कॉमेडी मालिका एनलाईटेन्ड (२०११-२०१३) मधील ॲमी जेलिकोच्या भूमिकेसाठी दोन गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर, डर्नने चेरिल स्ट्रेडची (अमेरिकन लेखीका) आई म्हणून तिच्या अभिनयासाठी तिचे दुसरे अकादमी पुरस्कार नामांकन मिळवले; बायोपिक वाइल्ड (२०१४) या चित्रपटासाठी. २०१७ आणि २०१९ मध्ये, तिने बिग लिटल लाईज या नाट्य मालिकेत रेनाटा क्लेन म्हणून काम केले व प्राइमटाइम एमी अवॉर्ड आणि गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकला. स्टार वॉर्स: द लास्ट जेडाय (२०१७), लिटल वुमन (२०१९), आणि मॅरेज स्टोरी (२०१९) या चित्रपटांमध्ये तिने सहाय्यक भूमिका केल्या होत्या. यातील शेवटच्या चित्रपटात घटस्फोटाचा वकील म्हणून तिने केलेल्या कामगिरीमुळे तिला अकादमी पुरस्कार आणि तिचा पाचवा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. +लॉरा एलिझाबेथ डर्नचा जन्म १० फेब्रुवारी १९६७ रोजी लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथे झाला.[१][२][३][४] अभिनेते डियान लॅड आणि ब्रूस डर्न यांची मुलगी आणि युटाचे माजी गव्हर्नर आणि युद्ध सचिव जॉर्ज डर्न यांची नात. तिचे पालक द वाइल्ड एंजल्सचे चित्रीकरण करत असताना डियानला गर्भधारणा झाली.[२] कवी, लेखक आणि काँग्रेसचे ग्रंथपाल आर्चीबाल्ड मॅकलीश हे तिच्या नात्यात होते. जेव्हा ती दोन वर्षांची होती तेव्हा तिच्या पालकांनी घटस्फोट घेतल्यानंतर, डर्नचे पालनपोषण मोठ्या प्रमाणात तिची आई आणि आजी, मेरी यांनी केले. तिची आजी ओस्लो येथून नॉर्वेजियन वंशाची होती. तिचे पालनपोषण कॅथोलिक झाले. तिची गॉडमदर अभिनेत्री शेली विंटर्स होती.[५] तिला लहानपणी स्कोलियोसिस झाला. [६] +तिचा पहिला चित्रपट व्हाईट लाइटनिंग (१९७३) मधील अतिरिक्त भूमिकेत होता, ज्यामध्ये तिच्या आईने अभिनय केला होता.[७] तिचे अधिकृत चित्रपट पदार्पण ॲलिस डजंट लिव्ह हिअर एनीमोर (१९७४) मध्ये तिच्या आईच्या सोबत होते.[८] १९८२ मध्ये, फक्त १५ वर्षांच्या डर्नने गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात ट्रॉफी आणायचे काम केले.[९] त्याच वर्षी, लेडीज अँड जेंटलमेन, द फॅब्युलस स्टेन्स या चित्रपटात तिने बंडखोर रॉक बँड सदस्याची भूमिका साकारली.[१०] +डर्न १९८५ ते १९८९ पर्यंत तिचा ब्लू वेल्वेट को-स्टार काइल मॅक्लाचलानसोबत संबंधामध्ये होती. ज्युरासिक पार्कच्या सेटवर भेटल्यानंतर तिने १९९३ मध्ये जेफ गोल्डब्लम सोबत संबंधांना सुरुवात केली, परंतु १९९७ मध्ये हे नाते संपुष्टात आले. डर्नने १९९७ ते १९९९ या काळात बिली बॉब थॉर्न्टन सोबत होती पण त्याने अँजेलिना जोलीशी लग्न केले. संगीतकार बेन हार्पर आणि डर्न यांनी २३ डिसेंबर २००५ रोजी लॉस एंजेलिस येथील त्यांच्या घरी लग्न केले.[११] [१२] त्यांना दोन मुले आहेत, मुलगा एलेरी वॉकर (जन्म २१ ऑगस्ट २००१) [११] आणि मुलगी जया (जन्म नोव्हेंबर २००४).[१३] पण दोघांनी २०१३ मध्ये घटस्फोट घेतला.[१४] +१८ ऑक्टोबर २०१७ रोजी, हार्वे वाइनस्टीन लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, डर्न द एलेन डीजेनेरेस शोमध्ये दिसली आणि तिने उघड केले की वयाच्या १४ व्या वर्षी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता.[१५] +एक कार्यकर्ता आणि विविध धर्मादाय संस्थांचे समर्थक, डर्नने ॲबिलिटी मॅगझिनच्या कव्हर स्टोरीमध्ये डाउन सिंड्रोम जनजागृतीची वकिली केली. [१६] ती महिलांच्या हक्कांसाठी,[१७] लैंगिक वेतन समानता,[१८] तसेच बंदूक हिंसा आणि हवामान बदल यांच्याशी लढण्यासाठी देखील वकीली करते.[१९] २०१९ मध्ये, ती अकादमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्सची बोर्ड सदस्य बनली.[२०] डर्न हे अमेरिकन फुफ्फुस असोसिएशनची राजदूत आहेत आणि समूहाच्या राष्ट्रीय संचालक मंडळाचे सल्लागार म्हणून काम करतात.[२१] [२२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10597.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f28d5c4b80c7266e1cbbcff4ee059d92e36f3d06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10597.txt @@ -0,0 +1 @@ +लॉरा डिलेनी (२३ डिसेंबर, १९९२ - ) ही  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. डिलेनी उजव्या हाताने फलंदाजी करते तर उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते. डिलेनी आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाची संघनायक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10610.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5204a6b471f3b977000d29d890363d9a1e3ed2ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10610.txt @@ -0,0 +1 @@ +लाउरी क्रिस्टियान रेलांडर (मराठी लेखनभेद: लॉरी क्रिस्चियन रिलॅन्डर ; फिनिश: Lauri Kristian Relander) (मे ३१, इ.स. १८८३ - फेब्रुवारी ९, इ.स. १९४२) हे फिनलंडचे दुसरे राष्ट्राध्यक्ष होते. ते फिनलंडमधील ॲग्रेरियन लीगचे प्रमुख सदस्य होते तसेच राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी ते संसदेचे सदस्य व सभापती होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10646.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0149650df3ef3242824cb949707c597e33c96019 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10646.txt @@ -0,0 +1,2 @@ +लॉरेन लुईस फाइलर (जन्म २२ डिसेंबर २०००) ही एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या सॉमरसेट, वेस्टर्न स्टॉर्म आणि लंडन स्पिरिटसाठी खेळते. ती उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज म्हणून खेळते. ती यापूर्वी वेल्श फायरकडून खेळली आहे.[१][२] +तिने जून २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_107.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77a997371b9cbb3e6294410e76cf8162c437dce4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_107.txt @@ -0,0 +1,4 @@ +उस्ताद रईस खान (जन्म : इंदूर, २५ नोव्हेंबर, इ.स. १९३९; - कराची, ६ मे, इ.स. २०१७) हे एक सतारवादक होते. त्यांचे बालपण मुंबईत गेले. ग्वाल्हेरच्या मेवाती घराण्यातील हद्दू-हस्सू खॉं, बंदे अली खॉं, नथ्थन खॉं, वाजिर खॉं, मुराद खॉं यांच्यासारख्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या रईस खॉं यांना त्यांचे वडील महम्मद खॉं यांच्याकडून सतारीचे शिक्षण मिळाले. +वडील महम्मद खॉं स्वतः रुद्रवीणावादक होते. रुद्रवीणेचा जन्म बीन या वाद्यापासून झाला. या वाद्याच्या वादनात विशिष्ट अशा गायकी अंगाच्या लकबी असतात. रईस खॉं यांनी आधीच्या पिढीतल्या थोर सतारवादकांपेक्षा वेगळी शैली निर्माण करण्याचा ध्यास घेतला, तेव्हा त्यांना या बीनवादनातील अनेक कल्पना उपयोगी पडल्या असाव्यात. त्यांच्या वादनातील मींडकाम जेवढे अप्रतिम, तेवढीच गमक आणि गतकारीही अप्रतिम होती. हिंदी चित्रपटांतील शेकडो गीते ज्या अनेक कारणांसाठी अजरामर झाली, त्यामध्ये खॉंसाहेबांच्या सतारीच्या तुकडय़ांनी आणलेली लज्जत हेही एक महत्त्वाचे कारण होते. +पाकिस्तानी गायिका बिल्किस खानूम यांच्याशी विवाह झाल्यानंतर ते इ.स. १९८६मध्ये पाकिस्तानात गेले आणि नंतरच्या काळात त्यांचे भारतात येणे अवघडच होऊन बसले. +पाकिस्तान सरकारने रईस खान यांना पाकिस्तानमधला तिसऱ्या क्रमांकाचा सितारा-इ-इम्तियाझ हा नागरी किताब देऊन गौरवले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10731.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3964a3de0726a0e944aa6bae38c0e852a3588a9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10731.txt @@ -0,0 +1,11 @@ +फील्ड मार्शल आर्थर वेलेस्ली, वेलिंग्टनचा पहिला ड्यूक (इंग्लिश: Sir Arthur Wellesley, 1st Duke of Wellington; मे १, इ.स. १७६९ - सप्टेंबर १४, इ.स. १८५२) हा एक इंग्लिश सेनापती होता. +ब्रिटनच्या इतिहासातील एक अत्यंत चाणाक्ष सेनापती, ब्रिटनचा पंतप्रधान म्हणून वेलस्ली याचे नाव प्रसिद्ध आहे. नेपोलियनसारख्या महान सेनापतीला त्याने वारंवार जेरीस आणले आणि वॉटर्लूच्या युद्धात त्याचा अंतिम पराभव करून युरोपमधील नेपोलियनची सद्दी संपुष्टात आणली.त्याद्वारे जगाच्या इतिहासाला वेगळे वळण दिले. वेलस्ली भारताच्या,खासकरून मराठ्यांच्या इतिहासात एक महत्त्वाची व्यक्ति आहे. नेपोलियनला जेरीस आणायच्या आगोदर वेलस्लीने भारतात अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला. मराठ्यांच्या विरुद्ध उघडलेल्या मोहिमांमुळे मराठी साम्राज्याला देखील उतरती कळा आणली त्यानंतर काही वर्षांत मराठी साम्राज्य लयाला गेले. +१७९६ मध्ये वेलस्लीने भारतातील रेजमेंटमध्ये नियुक्ती करून घेतली. त्यामागे त्याचा चाणाक्ष हेतु होता. त्यापुढील वर्षीच त्याचा भाऊ रिचर्ड वेलस्ली याची नियुक्ती भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून झाली. त्याचा फायदा त्याने आपली बढती करून घेण्यास केला.सन १७९८ मधील टिपू सुलतान बरोबरच्या युद्धात त्याला आर्मी डिव्हिजनची जबाबदारी देण्यात आली. टिपूचा पाडाव झाल्यानंतर रिचर्डने त्याची नियुक्ती श्रीरंगपट्ट्णचा गव्हर्नर म्हणून केली. +दुसऱ्या बाजीरावने इंग्रजांशी संगनमत केल्यावर शिंदे आणि इंग्रजाच्यात दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. मराठ्यांबरोबरच्या युद्धात, भॉगोलिक परिस्थितीचा वापर आपल्या सैन्याचा बचावासाठी कसा करावा याच्या तंत्रात तो निपुण झाला. त्याने मराठ्यांचा जालना जिल्ह्यात आसई येथे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पराभव केला. तसेच अकोला जिल्ह्यातील आडगाव येथे पुन्हा मराठ्यांवर मात केली. अमरावती जिल्ह्यातील गाविलगड येथे किल्यावर आक्रमण करून पुन्हा एकदा पराभव केला. त्याने किल्ला जिंकल्यानंतर किल्ल्याचे महत्त्वाचे भाग निकामी केले. त्यानंतर इंग्रजाचे मराठ्याविरुद्धच्या किल्यांवरील युद्धात हीच योजना कायम राहिली. +भारतातील अनेक आघाड्यांवरील बजावलेली कामगिरी पाहून वेलस्लीला परत इंग्लंडला बोलवणे आले. सुरुवातीला वेलस्लीला पोर्तुगालच्या मोहिमेवर पाठवण्यात आले. तिथेही त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली. +त्याकाळात नेपोलियनची पूर्ण युरोपमधील अन्य सत्तांवर दहशत होती. समुद्रावर आणि जगात इतरत्र जरी इंग्रजांची चलती असली तरी नेपोलियने संपूर्ण युरोपवर आपले स्वामित्व गाजवायला सुरुवात केली होती. एवढा प्रबळ शेजारी असणे इंग्लंडला परवडणारे नव्हते. वेलस्लीने पटकन जाणले कि फ्रेंच सैन्य बहुतांशी अशा देशात लढते, ज्या ठिकाणी चांगल्या दळणवळणाच्या सोयी आहेत. त्याने पोर्तुगालमध्ये पहिल्या प्रथम फ्रेंचाचे रसद व दळणवळणाचे मार्ग यांचा संपर्क तोडला आणि अनेक पोर्तुगीजांना फ्रेंचाविरुद्ध लढण्यास प्रेरित केले. त्याची युद्धपूर्व तयारी अत्यंत काटेकोर असे आणि आपल्या सोयीच्या जागी युद्ध करण्यास शत्रूला भाग पाडण्याचे वेलस्लीचे धोरण होते. +१८१० मध्ये त्याने सर्वोत्तम फ्रेंच मार्शल आंद्रे मासिना पोर्तुगालमधून माघार घेण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने स्पेनमधील फ्रेंच ठाण्यांवर प्रत्याक्रमण सुरू केले व त्यात सालामांका, विटोरिया येथे लक्षणीय विजय मिळवले. +नेपोलियनच्या रशियामधिल घोडचुकीनंतर १८१४ मध्ये नेपोलियनचे साम्राज्य कोसळले. त्यानंतर वेलस्लीने फ्रांसमध्ये आक्रमण करून टुलोज येथे विजय मिळवला +१८१५ मध्ये नेपोलियन एल्बा येथून नजरकैदेतुन सुटल्या नंतर पुन्हा पॅरिसला आला आणि आपले साम्राज्य पुनःस्थापित करण्याचा प्रयत्न त्याने सुरू केले. त्याने आपले मोठे सैन्या पुन्हा एकत्र केले आणि आपल्या जुन्या शत्रूंविरुद्ध आघाडी उघडली. नेदरलँड्स, प्रशिया, बेल्जियम व ब्रिटन यांनी देखील प्रत्युतर म्हणून नेपोलियनविरुद्ध संयुक्त आघाडी उघडली. या आघाडीचे नेतृत्व वेलस्लीकडे देण्यात आले. १८ जून १८१५ रोजी वाटर्लुयेथे दोन्ही फॉजा एकमेकांना भिडल्या. +वेलस्लीने नेहमीच्या पद्धतीने युद्ध केले. त्याने युद्धभूमीवर आगोदर येउन आपल्या सैन्यासाठी टेकडीच्या उताराची उपयुक्त जागा निवडली होती. त्याने आपले सैन्य नेपोलियनच्या सैन्याला आडवे घातले व युद्द करायला भाग पाडले. त्यावेळी युद्ध करणे लाभाचा नाही हे नेपोलियनजाणत होता मात्र वाट बघितली असती तर पाठीमागून येत असलेल्या प्रशियच्या सैन्याशीदेखील त्याला लढावे लागले असते त्यामुळे त्याने वेल्सलीच्या सैन्यावर आक्रमण सुरू केले. सुरुवातीला वेल्सलीने प्रशियन सैन्याच्या आगमनाची वाट पहात बचावाचे धोरण स्वीकारले. याकाळातनेपोलियनची विविध आक्रमणे त्याच्या सैन्याने मोठ्या धैयाने परतवून लावली. सरतेशेवटी नेपोलियनने आपले शेवटच्या इंपिरीयल गार्डसना आक्रमणासाठी पाठवले. मात्र इंपिरियल गार्डचे आक्रमणही फसले. इंपिरियल गार्ड नंतर नेपोलियनकडे महत्त्वाची प्रहारक्षमता शिल्लक नसल्याचे पाहून वेल्सलीने आपल्या सैन्याला आक्रमणाचा आदेश दिला व काही वेळातच नेपोलियनच्या महान सेनेचा पराभव केला. नेपोलियनच आणि सैन्याचा पाडाव झाला. +इंग्रजी भाषेमध्ये बर्नाड क्रोमवेल यांची प्रसिद्ध शार्पे या काल्पनिक व्यक्तिमत्त्वाबद्दल कांदबऱ्यांची शृंखला आहे. यात रिचर्ड शार्प नावाचा ब्रिटिश सैन्यामधील साधा सैनिक त्याच्या सुरुवातीच्या काळापासूनच ते नेपोलियनच्या युद्धापर्यंत वेलिंग्टनच्या दलात असतो. या व्यक्तिमत्त्वाबरोबरच वेलिंग्टनची लष्करी कारकीर्द सादर करायचा प्रयत्न केला आहे. याच कादंबऱ्यावर आधारित शार्प्स सिरिज म्हणून ब्रिटनमध्ये दूरचित्रवाणी मालिका तयार केली आहे. यात शॉन बीन याने रिचर्ड शार्पेची भूमिका केली आहे तर ह्यू फ्रेजर याने वेलिंग्टनची भूमिका केलि आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10737.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..427618f8cee5b282823d2c77bf8eafb9f03a1ca2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10737.txt @@ -0,0 +1 @@ +विल्यम पेटी, शेलबर्नचा दुसरा अर्ल (इंग्लिश: William Petty, 2nd Earl of Shelburnen; २ मे, इ.स. १७३७ - ७ मे, इ.स. १८०५) हा एक ब्रिटिश राजकारणी व १७८२-१७८३ दरम्यान संक्षिप्त काळाकरिता युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10738.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10738.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10739.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adc1c201f82f7901f3803ee8528056e00ca63c38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10739.txt @@ -0,0 +1 @@ +फील्ड मार्शल हेन्री हार्डिंग, हार्डिंगचा पहिला व्हायकाउंट (३० मार्च, इ.स. १७८५ - २४ सप्टेंबर, इ.स. १८५६) हा ब्रिटिश सैन्याधिकारी आणि राजकारणी होता. हा १८४४ ते १८४६ दरम्यान भारताचा गव्हर्नर जनरल होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10752.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ef3dcbf4545b4cd9368d5136ba805fedb5575a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10752.txt @@ -0,0 +1,3 @@ +लॉर्ड्स मैदान हे लंडनमधील क्रिकेटचे मैदान आहे. क्रिकेटच्या मैदानांपैकी हे सगळ्यात सुप्रतिष्ठित मानले जाते. +येथील मैदानावर नैसर्गिक उतार आहे त्यामुळे तेथे वेगवान गोलंदाजीला मदत होते.इथे शतक करणे किंवा एका डावात ५ बळी मिळवणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे. +येथील जेवण केन विल्यमसनला खुप आवडले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10756.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..748692a542c78ad47577f262b72574cd38e24431 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10756.txt @@ -0,0 +1,2 @@ +लॉर्ना जॅक ही  स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. तिने आपले टी२० पदार्पण युगांडा विरुद्ध केले.[१] + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10768.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2e3a212428fcea61ebb00c0bbc7ec16ed0e9058 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10768.txt @@ -0,0 +1,2 @@ +लॉस एंजेलस एंजेल्स, लॉस एंजेलस एंजेल्स ऑफ ॲनाहाइम तथा ॲनाहाइम एंजेल्स हा अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ कॅलिफोर्नियच्या लॉस एंजेलस महानगरातील ॲनाहाइम शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने एंजेल स्टेडियम या मैदानात खेळले जातात. +या संघाची स्थापना १९६८मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10784.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a79757f82963ba538fc3113ac17305da9562ea7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10784.txt @@ -0,0 +1,3 @@ +लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (उच्चारभेद लॉस एन्जल्स) (आहसंवि: LAX, आप्रविको: KLAX, एफ.ए.ए. स्थळसूचक: LAX) अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या केन्द्रापासून आग्नेय दिशेस २६ किमी (१६ मैल) अंतरावर पॅसिफिक समुद्राकाठी असलेला हा विमानतळ जगातील प्रमुख विमानतळांपैकी एक आहे. २०१२मध्ये हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार जगातील सहावा विमानतळ होता. त्यावर्षी येथून ६,३६,८८,१२१ प्रवाशांनी आवागमन केले.[२] येथून निघणाऱ्या किंवा येथे येणाऱ्या प्रवाशांचा विचार केल्यास हा जगातील सगळ्यात मोठा विमानतळ ठरतो[३] याला एलएएक्स या नावानेही संबोधले जाते. +एलएएक्सपासून उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका, युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलियातील १४६ विमानतळांना सेवा उपलब्ध आहे. पैकी ६९ गंतव्यस्थाने परदेशांतील आहेत. अमेरिकन एरलाइन्स (१५.७१%), डेल्टा एर लाइन्स (१५.६९%) आणि युनायटेड एरलाइन्स (१५.११%) या प्रवासीवाहतूक करणाऱ्या सगळ्यात जास्त व्यस्त विमानकंपन्या आहेत तर साउथवेस्ट एरलाइन्स (११.१०%) आणि अलास्का एरलाइन्स (५.११%) या इतर प्रमुख विमानकंपन्या आहेत.[४] + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1079.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fbf94d9eb583ec49a1173ebb0ac89002b0d86d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1079.txt @@ -0,0 +1,3 @@ +कॅथेरिन दुसरी किंवा महान कॅथेरिन तथा कॅथरीन द ग्रेट (२ मे, इ.स. १७२९ - १७ नोव्हेंबर, इ.स. १७९६) ही जुलै ९, इ.स. १७६२ ते आपल्या मृत्यूपर्यंत रशियन साम्राज्याची सम्राज्ञी होती. कॅथरीन द ग्रेट मूळची जर्मन होती. तिचा जन्म सध्याच्या पोलंडमधील(पूर्वीचे प्रशिया) स्टेटिन प्रांतात झाला होता. तिचे मूळ नाव सोफिया ऑगस्टा फ्रेडरिका होते.[१] +तिसरा पीटर म्हणजेच द ग्रँड ड्यूक पीटरशी विवाह होऊन कॅथरीन रशियाला आली आणि रशियन होऊन गेली. जर्मनीला विसरून नंतरचे आयुष्य तिने रशियाच्या भल्यासाठी घालवले. तिच्या काळात तिने अनेक लढाया करून रशियाचा साम्राज्यविस्तार केला. रशियन समाजाची घडी बसवतानाच कायदा आणि प्रशासन व्यवस्थेतही व्यापक सुधारणा घडवून आणल्या. विवाहानंतर तिचे मूळ नाव बदलून कॅथरीन ॲलेक्सीयेव्ना ठेवण्यात आले. +एलिझाबेथच्या मृत्यूनंतर कॅथरीनचा पती पीटर रशियाचा झार झाला होता पण कोणताही निर्णय घेण्याच्या बाबतीत तो सल्लागारांवर व मित्रांवर अवलंबून राहत असे त्यामुळे रशियन लोक कॅथरीनला उघडपणे पाठिंबा देऊ लागले. कॅथरीनच्या या लोकप्रियतेमुळे पीटरने कॅथरीनला तुरुंगात टाकण्याची तयारी सुरू केली होती मात्र पीटरचा हा कट रशियन सैन्याला कळताच सैन्याने कॅथरीनला पाठिंबा दिला. लष्करी गणवेशात कॅथरीनने सैन्याच्या या उठावाचे नेतृत्व केले. पीटरला अटक करून कोठडीत डांबण्यात आले नंतर कोठडीतच त्याचा मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10801.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13a2b2bc9e9722479682f402f7da5c7f98733a97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10801.txt @@ -0,0 +1,4 @@ +लॉस्ट इन स्पेस ही २०१८ची अमेरिकन विज्ञान कल्पित टीव्ही मालिका आहे. ही मालिका अंतराळ वसाहतवादी असलेल्या एका कुटुंबाच्या साहसविषयी आहे ज्यांचे स्पेसशिप नक्कीच बंद पडले आहे[१]. या मालिकेची निर्मिती दिग्गज टेलिव्हिजन, संश्लेषण एंटरटेनमेंट, क्लेक्टी-क्लॅक प्रॉडक्शन आणि पलबॉक्स एंटरटेन्मेंट यांनी केली आहे.[२] +या मालिकेचे नेटफ्लिक्सवर १ एप्रिल, २०१८ रोजी रिलीज झाले. दुसऱ्या सत्राचा प्रीमियर २  डिसेंबर, २०१८ रोजी झाला. ९ मार्च, २०२० रोजी तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात या मालिकेचे नूतनीकरण करण्यात आले.[३] +लॉस इन स्पेस ही अमेरिकन विज्ञान कल्पित टेलिव्हिजन मालिका आहे आणि १९६५ च्या त्याच नावाच्या मालिकेचे पुनर्विचित्रकरण (स्वतः १८१२ च्या कादंबरी द स्विस फॅमिली रॉबिनसनचे पुनर्जागरण) आहे[४]. +लॉस्ट इन स्पेस आयएमडीबी diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10804.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45c53ad1cbdcd54854d7099bb369b87b67695967 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10804.txt @@ -0,0 +1,5 @@ +हा लेख लॉँग्ट्लाइ जिल्ह्याविषयी आहे. लॉँग्ट्लाइ शहराविषयीचा लेख येथे आहे. +लॉँग्ट्लाइ जिल्हा भारतातील मिझोरम राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र लॉँग्ट्लाइ येथे आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१७,८९४ इतकी होती. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10810.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..061eec796a455e8982a21abdb497ffb76f10ba75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10810.txt @@ -0,0 +1,13 @@ +लोंगेवालाची लढाई १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सेना व पाकिस्तानी सेनेमध्ये राजस्थान सीमेवर झालेली लढाई होती. या लढाईत भारताच्या केवळ १२० सैनिकांनी पाकिस्तानच्या २,००० पेक्षा जास्त सैनिक असलेल्या मोठ्या ब्रिगेडचा आणि सुमारे ६५ रणगाड्यांचा सामना करून कडवी झुंज दिली व सकाळपर्यंत पाकिस्तानी सेनेला झुंजवत ठेवले. सकाळी भारतीय हवाईदलाने आकाशातून हल्ला चढवून पाकिस्तानी लष्कराचे प्रचंड नुकसान केले व लढाई जिंकली. +१९७१ च्या शेवटी भारतीय लष्कराने आपली मोठी ताकद बांगलादेश आघाडीवर लावून जर पश्चिमेकडून पाकिस्तानने हल्ला केला तर त्या आघाडीवर पाकिस्तानला रोखून धरण्यापुरती कुमक ठेवलेली होती. नोव्हेंबर १९७१ च्या शेवटी भारतीय लष्कराने बांगलादेशच्या सीमेवर आक्रमक हल्ले चढवले व बांगलादेशच्या मुक्तीबाहिनीने देखील त्यांच्या देशांतर्गत उठाव केला. पाकिस्तानला संपूर्ण युद्धाशिवाय पर्याय नाही अशी जाणीव झाली व १९७१ च्या युद्धाला तोंड फुटले. बांगलादेशमधून केला जाणारा बचाव कुचका ठरणार होता याची पाकिस्तानला कल्पना होती म्हणून भारताला पश्विम सीमेवरून परास्त करून भारताला शरणागती पत्करायला लावायचे व नंतरच्या तहात पाकिस्तानची एकता अखंड ठेवण्यासाठी भाग पाडायचे अशी पाकिस्तानी आक्रमणाची ढोबळ आखणी होती. सरसेनापती याह्याखान यांच्या व्यक्तव्याप्रमाणे डिफेन्स ऑफ ईस्ट पाकिस्तान लाईज इन द वेस्ट (पूर्व पाकिस्तानचा बचाव पश्विम पाकिस्तानात आहे) यात हा व्यूह प्रतिबिंबित झाला होता. +पश्चिम क्षेत्र +खानच्या धोरणामुळे असे समजले गेले होते की भारताबरोबरचा खुल्या संघर्ष आंतरराष्ट्रीय दबावामुळे फार काळ टिकू शकणार नाही आणि पूर्वी पाकिस्तानाचा बचाव करणे शक्य नाही, युद्ध-प्रयत्नांवर एक वाताघातीचे साधन म्हणून शक्य तितके भारतीय क्षेत्राचे मोठे क्षेत्र म्हणून कब्जा करण्याची गरज आहे. हे करण्यासाठी, जनरल टिक्का खानने भारतामध्ये एक आक्रमणाचा प्रस्ताव मांडला होता आणि पीएएफने "अधिलिखित अग्रक्रमाने या हल्ल्याला जास्तीत जास्त मदत देणे हे होते". आक्रमकांसाठी प्रारंभिक योजना म्हणजे कमीत कमी पीएफच्या हवाई वर्चस्वा द्वारे ज्याच्या आधारावर खानाच्या फौजा अतिवेगवान पद्धतीने भारतीय क्षेत्रात खोलवर शिरून मोक्याच्या जागा काबीज करतील. खानच्या सैन्याला पाठिंबा देण्यासाठी, पीएएफने 3 डिसेंबरच्या संध्याकाळी युद्धापूर्व आक्रमणे घडवून आणली ज्यामुळे औपचारिक धुसफूस सुरू झाली. पश्चिम क्षेत्रामध्ये, आंतरराष्ट्रीय सीमारेषाच्या जवळ रहीम यार खान हे गाव, खानच्या सैन्यांसाठी एक महत्त्वपूर्ण संवाद केंद्र स्थापन केले आणि हे खानाच्या फौजेसाठी रासादीचे सिंध - पंजाब रेल्वे मार्गावरील एक अतिसंवेदनशील केंद्र ठरले. रहिम यार खान भारतीय फौजेच्या भक्ष्यस्थानी पडल्यास सिंध आणि पंजाब प्रांतामधील रस्ते आणि रेल्वे सेवा ठप्प होऊन इंधन आणि दारूगोळ्याअभावी जो कराचीला पाठवण्यात येतो खानाच्या फौजांची कुचंबना होईल. +भारतीय युद्धकाव्यानुसार आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे १२व्या भारतीय तुकडीने सरकारी तला मार्गे इस्लाम गडच्या दिशेने आक्रमण करून नंतर बघ्ला मार्गे रहीम यार खान काबीज करणे असे ठरले. ह्यामुळे फक्त पंजाब प्रांतातील पाकिस्तानी बचाव अस्थिर होईल असे नाही तर जम्मू आणि काश्मीर प्रांतातील बचावसुद्धा अस्थिर होईल जेणेकरून साखरगड क्षेत्रामध्ये भारतीय आक्रमण करून तिथे अडकलेल्या पाकिस्तानी फौजांचा समाचार घेणे शक्य होईल असे ठरले. +पाकिस्तान जो पंजाब प्रांतास युद्धाचे मुख्य केंद्र समजत असे त्यांचे अतिशय उत्तम गुप्तहेर जाळे ह्या क्षेत्रात होते. त्यांनी स्वतःच्या तुलनेने कमी संख्याबळ असलेल्या सैन्यास पाठबळ म्हणून किशन गड मार्गे रामगडच्या पश्चिमेस असलेल्या विभागीय मुख्यालयाला आक्रमण करण्याचे ठरविले. पाकिस्तानी गुप्तहेरांनी स्थानिक नागरिकाच्या वेशात युद्ध क्षेत्रात घुसखोरी केली आणि माहिती पाठविणे सुरू केले. परंतु ह्या हेरांना लोंगे वाला ठाण्याची जी पूर्वी BSF ठाणी होती आणि आता पंजाब रेगीमेंतच्या कंपनीच्या अधिपत्याखाली होती तिची माहिती पुढे पाठवता आली नाही. लोंगे वाला हे पुढील मोठा भू प्रदेश आणि भारतीय फौजांना पश्चिम क्षेत्रात गुंतवून ठेवणाच्या दृष्टीने मोक्याचे ठिकाण बनले. +लोंगेवालाची चौकी ही राजस्थानातील जेसलमेर जिल्ह्यातील रामगढ येथून ३० किमी पश्विमेला आहे. रामगढ हे जेसलमेरहून साधारणपणे ६५ किमी वर पश्चिमेला स्थित आहे. १९७१ च्या युद्धादरम्यान या चौकीची जवाबदारी २३ व्या पंजाब रेजिमेंट कडे होती. ज्याचे नेतृत्व मेजर कुलदीपसिंग चांदपुरीकडे होते. या चौकीवर १२० सैनिक एक जीपवरील तोफ तैनात होती तसेच मदतीसाठी सीमा सुरक्षा दलाची ऊंटावरील तुकडी देखील होती ज्याचे नेतृत्व कॅप्टन भैरवसिंगकडे होते. बाकिची रेजमेंट १७ किमी उत्तरेकडे साढेवाला या चौकीवर होती. १९६५ च्या युद्धात या चौकीवर मोठा हल्ला झाला होता म्हणून तेथे जास्तीची सेना तैनात केली गेली होती. लोंगेवालाची चौकी वाळूच्या एका टेकाडावर स्थित होती.त्यामुळे येथील सैनिकांना साहजिकच उंचावर असण्याचा फायदा मिळणार होता. पाकिस्तानने युद्ध सुरू व्हायच्या आधीच पेरलेल्या अनेक हेरांकरवी चौकीबद्दल बरीच माहिती काढली होती. चौकीवर केवळ १२०च सैनिक असल्याने पाकिस्तानने ही चौकी ताब्यात घेउन मग पुढे रामगढ, जेसलमेर पादाक्रांत करायचे असे प्लान केले. पटापट चौक्या पादाक्रांत करता येण्यासाठी मोठ्या प्रमाणात रणगाडे व पायदळ सैनिक मोहिमेत वापरले जाणार होते. +डिसेंबर ४ला युद्धाला तोंड फुटल्यानंतर पाकिस्तानने भारतीय ठाण्यांवर हवाईहल्ले आरंभले. युद्ध सुरू झाल्याची सुचना मिळताच मेजर चांदपुरीने लेफ्टनंट धरम वीर भानला आंतरराष्ट्रीय सीमेनजीक टेहळणीसाठी पाठवले. ५ तारखेच्या पहाटे पाकिस्तानी तोफखान्याने लोंगेवाला व परिसर दणाणून सोडला. तोफखान्याच्या या भडिमाराचा आसरा घेत पाकने मोठी शिबंदी व रणगाड्याची तैनात भारतीय सीमेलगत करून ठेवली. त्याच रात्री या लश्कराने लोंगेवालाच्या दिशेने कूच केले. धरमवीर यांनी लगेचच रणगाडे व पायदळ सैनिकांचा मोठा जथ्था लोंगेवालाच्या दिशेने येत आहे असे चांदपुरीला कळवले. चांदपुरीने आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधून चौकीवर अजून कुमक पाठवावी यासाठी विनंती केली. परंतु इतकी कुमक तडकाफडकी पाठवणे शक्य नसल्याने वरिष्ठांनी चांदपुरीला यशस्वी माघार घेणे अथवा चौकीवर टिच्चून राहून आक्रमण थोपवण्यासाठी सांगितले व दोनपैकी काय करायचे याचा निर्णय चांदपुरीवर सोडला. चांदपुरीने चौकीवर राहून आक्रमण थोपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याने चौकीवरील सैनिकांना परिस्थिती सांगितली व आपला निर्णय सांगितला. त्यावेळी जर कुणाला चौकी सोडून जायचे असेल तर आत्ताच जावे, नंतर लढाईदरम्यान कोणी पळून जात असेल तर त्याला जागीच गोळी घालण्यात येईल असा इशाराही दिला. यानंतर एकमुखाने सर्वांनी येणारे आक्रमण थोपवण्याचा विडा उचलला व सर्वांनीच रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्याचा निर्धार केला. शत्रूला थोपवण्याबरोबरच शत्रूला उधवस्त करण्यासाठी चांदपुरीने भारतीय वायुसेनेकडून हवाईसंरक्षणाची मागणी केली. रणगाड्याविरुद्ध हवाईहल्ले परिणामकारक ठरले असते परंतु हवाईतळावर केवळ हॉकर हंटर विमाने होती व त्यात रात्रीच्या अंधारात उड्डाण करून आक्रमण करणे शक्य नव्हते म्हणून विंगकमांडर बावा यांनी सूर्योदय झाल्या झाल्या हवाईहल्ला चढवण्यात येईल असे सांगितले. इकडे लोंगेवालाजवळ पोचलेले पाकिस्तानी रणगाडे भारतीय सैन्याने पेरलेल्या रणगाडाविरोधी सुरूंगांची चाहूल लागल्याने अलीकडेच थबकले पण त्यांनी लांबूनच हल्ला करण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर पाकिस्तानी सेनापतीने शिपायांना चौकी असलेले टेकाड चढून चौकीवर एल्गार करण्यास पाठवले. चौकीखालील उतारावरून चालून येत असलेल्या शत्रूला टिपणे भारतीय सैनिकांना सोपे होते व असे अनेक हल्ले त्यांनी परतवून लावले. इकडे उंचावर खंदक खणून त्यात बसलेल्या भारतीय सैनिकांचा वेध घेणे रणगाड्यांना किंवा उखळी तोफांना अशक्य ठरले. खालून डागलेले तोफगोळे अलीकडेच पडत किंवा खंदकांवरून पलिकडे जात होते. भाजून काढणाऱ्या तोफगोळ्यांचा व गोळ्यांच्या वर्षावात भारतीयांनी जबरदस्त निर्धार दाखवला व चौकीवर ताबा मिळवू पाहणाऱ्या सैनिकांचा वेध घेत ताबा कायम ठेवला. रणगाड्यांच्या भडिमारात खंदकांमागे उभी असलेली भारतीय जीप व त्यावरील तोफ निकामी झाली परंतु त्यापलीकडे पाकिस्तानी रणगाडे फारसे नुकसान करू शकले नाहीत. येथे डाळ शिजत नाही हे पाहून पाकिस्तानी रणगाड्यांनी उत्तररात्री मोर्चा बदलला. काहींनी लोंगेवालाला वळसा घालून रामगडच्या दिशेने कूच केले तर काही किशनगड कडे निघाले. एकत्रित रणगाड्यांच्या आक्रमणाचा पाकिस्तानी बेत लोंगेवाला चौकीने पार धूळीस मिळवला. पहाटेच्या अरुणोदयाबरोबरच विंगकमांडर बावा आणि त्यांचे ४ हंटर विमानांचे पथक लोंगेवाला जवळ येउन ठेपले. त्यांच्याबरोबर एक एचएएल कृषक प्रकारचेही विमान होते. याचे काम हंटरांना रणगाडे टिपून देणे आणि दिशा दाखवणे होते. पाकिस्तानी सेनापतीने लोंगेवाला केवळ काही तासातच पडण्याचा कयास बांधलेला होता व पाकिस्तानी वायुसेनेकडून या हल्ल्यासाठी मदत मागितलेली नव्हती. यामुळे भारतीय वैमानिकांना मोकळे रान मिळाले. अचूक वेध घेत आपल्याकडील अग्निबाण आणि मोठ्या बंदूकांनी त्यांनी पाकिस्तानी रणगाड्यांचा वेध घेण्यास सुरुवात केली व २२ रणगाडे पूर्णपणे उद्ध्वस्त केले व इतर असंख्य रणगाडे व इतर वाहने निकामी करून टाकली. +पाकिस्तानी सेनेला या हवाई हल्याचा सामाना करणे अवघड गेले. इतका वेळ चालून येत असलेली पाकिस्तानी सेना आता बचावाचे साधन पाहू लागले. परंतु उघड्या वाळवंटात त्यांना कुठेच काही संरक्षण मिळाले नाही. अजून काही वेळातच भारतीय गोटातील चिलखती दलही लोंगेवालाला येउन मिळाले व त्यांनी किशनगढकडे गेलेल्या रणगाड्यांचा समाचार घेतला. हवाई हल्ले चुकवण्यासाठी पाकिस्तानी रणगाडे स्वतः भोवती गिरक्या घेउन हल्ले चुकवू लागले. काहींना त्यात यश आले परंतु काही अधिक नुकसान टाळण्या शहाणपणा आहे हे लक्षात घेउन पाकिस्तानी सैन्याने लोंगेवाला भागातून माघार घेण्यास सुरुवात केली. परंतु तोवर बराच उशीर झाला होता. २२ रणगाडे पुर्णपणे निकामी झाले होते तर पन्नासहून अधिक भारतीय सेनेच्या ताब्यात पडले. दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्याही युद्धात इतकी मोठी रणगाड्यांची हानी कुठेच झालेली नाही. +१२० भारतीय सैनिक आणि पाच विमाने विरुद्ध २,८०० पाकिस्तानी सैनिक व चिलखती गाड्यां समवेत ६५ रणगाडे अशा सैन्यांमध्ये झालेल्या या लढाईत भारतीय सैन्याचे दोन जवान शहीद झाले तर एक जीप आणि त्यावरील तोफ निकामी झाली. पाकिस्तानने २००पेक्षा अधिक सैनिक गमावले, सुमारे ५० रणगाडे त्यांच्या हातातून गेले आणि अनेक इतर वाहने व रसद भारतीय सैन्याच्या हातात पडली. +भारतीय बाजूने लोंगेवालाला एवढे मोठे पाकिस्तानी आक्रमण होत आहे हे कळण्यास बराच वेळ लागला. भारतीय हेरखात्याचे अपयश यात अधोरेखित झाले. भारताकडे केवळ हॉकर हंटर विमाने होती. त्यांनी या युद्धात मोठी कामगीरी बजावली परंतु रात्रीच्या युद्धात ते एकदमच कुचकामी होते. म्हणूनच भारतीय सैनिकांनी सकाळपर्यंत दाखवलेली जिद्द स्पृहणीय आहे. +पाकिस्तानने लोंगेवालाचे युद्ध अतिशय खराब पद्धतीने हाताळले. मोठ्या प्रमाणावर सैन्य व रणगाडे नेउन पण पराभव पत्करावा लागला. एवढ्या मोठ्या रणगाड्यांच्या हालचालिला युद्धतंत्राप्रमाणे हवाई संरक्षण देण्याचे गरजेचे असते ते दिले गेले नाही. भारतीय हवाई हल्ला झाल्यावरही प्रतिआक्रमणात पाकिस्तानी हवाई दलाने तत्परता दाखवली नाही व परिणामी पराभव अटळ होता. +या लढाईवर जे. पी. दत्ता यांनी बॉर्डर या युद्धपटाची निर्मिती केली. यात सनी देओल याने प्रमुख भूमिका केली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10822.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3ec593d9aa130cfa4e64a83e61e0e8bd1c56ebc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10822.txt @@ -0,0 +1 @@ +लोंबार्दिया हा इटली देशाचा एक प्रांत आहे. इटलीचे आर्थिक केंद्र असलेले मिलान हे शहर लोंबार्दीयाची राजधानी आहे. इटलीची १७% लोकसंख्या ह्या प्रांतात आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10832.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..329f2a7468220f7ce6170770b70204503a86fe15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10832.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोअर सुबांसिरी जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र झिरो येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८३,०३० इतकी होती.[१] + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10833.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31e9ef89a01721846c051f9a0b924295cab0e38c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10833.txt @@ -0,0 +1,2 @@ +नीडरजाक्सन (जर्मन: Niedersachsen; इंग्लिश नाव: लोअर सॅक्सनी) हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे. जर्मनीच्या वायव्य भागात वसलेल्या ह्या राज्याच्या उत्तरेला उत्तर समुद्र, पश्चिमेला नेदरलँड्स देशाचे ओव्हराईजल, ड्रेंथ व ग्रोनिंगन हे प्रांत तर इतर दिशांना जर्मनीची राज्ये आहेत. ४७,६२४ चौरस किमी क्षेत्रफळ व सुमारे ८० लाख लोकवस्ती असलेले नीडरजाक्सन जर्मनीमधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. हानोफर ही नीडरजाक्सनची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ब्राउनश्वाइग, ल्युनेबर्ग, ओस्नाब्र्युक ही इतर मोठी शहरे आहेत. +आजच्या नीडरजाक्सनचा भूभाग १९व्या शतकामध्ये हानोफरचे राजतंत्र ह्या देशाच्या अधिपत्याखाली होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1085.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98f965630b2949a2a1c5cd10601829d2ba21143c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1085.txt @@ -0,0 +1,2 @@ +रशिया देश एकूण ८३ राजकीय विभागांमध्ये विभागला गेला असून ह्यांपैकी ४६ विभागांना ओब्लास्त असे संबोधले जाते. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10851.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1e26acd4529924d495f72f4251ed61e6d322af1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10851.txt @@ -0,0 +1,13 @@ +भारतात प्राचिन काळापासून लोकगीतांची परंपरा अतिशय समृद्ध आणि विविधतापूर्ण असलेली दिसून येते. लोकगीत ही संज्ञा व्यापक असून यामधून येथील लोकजीवनाचा, लोकमनाचा,स्थल-काल-प्रदेशाचा आणि लोकसंस्कृतीचाही अभ्यास करता येतो. लोकसाहित्याचा शास्त्रीय अभ्यास करणारे डॉ.प्रभाकर मांडे यांनी लोकगीतांची शास्त्रीय चिकित्सा करून लोकगीतांच्या स्वरूप विशेष यावर प्रकाश टाकताना असे म्हणतात की, “ लोकगीतांची मौखिक परंपरा, लोक समूहाची निर्मिती, लोकगीतांची परिवर्तनशीलता, त्यांचे नित्यनूतनपण, लोकजीवनाचा आविष्कार, परंपरा सातत्य टिकविण्याची लोकगीतांची क्षमता आणि लोकगीतांचे रचना-विशेष, इत्यादी पैलू लक्षात घेऊन लोकगीतांचे स्वरूप स्पष्ट केले आहे.” १( मांडे प्रभाकर, लोकसाहित्याचे अंतःप्रवाह,पृष्ठ ३९.) तसेच डॉ.विश्वनाथ शिंदे यांच्या मते "आपल्या गतकालीन संस्कृतीचे वैभव म्हणून केवळ लोकगीताचे जतन, अध्ययन करायचे असे नाही तर आजही साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांच्या दृष्टीने लोकगीतांचा अभ्यास महत्त्वाचा आहे,या लोकगीतातून मनावर संस्कार करण्याचा प्रयत्न केलेला असतो. सुसंस्कृत मनाची घडण करण्याचा प्रयत्न लोकगीते करीत असतात."२(डॉ.शिंदे विश्वनाथ, लोकसाहित्य मिमांसा भाग-१,पृष्ठ.५९-६०) यावरून आपणास असे लक्षात येते की, लोकसाहित्य अभ्यासात लोकगीतांना महत्त्वाचे स्थान आहे., लोकगीतांचे संकलन, संपादन, प्रकाशन हे पूर्वीपासून  ते आजपर्यंत अखंडितपणे चालू आहे. परंतु आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात हे संकलन केवळ हे संकलन केवळ संकलित स्वरूपात विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित न राहता ते शास्त्रीय दृष्टीने , वैश्विक  पातळीवर मांडले जावे, त्यास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी. तेव्हा आजच्या विज्ञाननिष्ठ तरुण पिढी मध्ये लोकगीतांचे महत्त्व वाढेल. यासाठी लोकसाहित्य अभ्यासकांनी लोकगीतांचे केवळ संकलन न करता मधील नानाविध दृष्टीकोण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात लक्षात आणून दिले तर हे साहित्य 'अक्षर वाड्मय' ठरेल.लोकगीतांचे प्रामुख्याने स्त्रीगीते, पुरूषांची गीते आणि स्त्री -पुरूषांची एकत्रित गीते असे वर्गीकरण केले जाते. तरीही सामान्यतः स्त्रीगीतांचे प्रमाण जास्त असल्याने लोकगीते म्हणजेच स्त्रीगीते अशी संकल्पना रूढ झालेली दिसून येते. लोकगीते ही स्त्री मनाचा उत्स्फूर्त आविष्कार,व्यक्ती मनाची  निर्मिती असली तरी ती समूह निर्मिती कधी होते ते लक्षात येत नाही. यामुळेच ते एका स्त्री मनासोबतच समग्र मानवी मनाचे भावपूर्ण दर्शन घडवते . हेच या लोकगीताचे व्यवच्छेदक लक्षण मानावे लागते. मानवी मन हे एक अजब गुढ आहे,मन हे सुख-दुःख जाणणारे इंद्रिय आहे. ज्याचा अचूक अंदाज मानसशास्त्रीय प्रयोग शाळेतील  मानसशास्त्रज्ञांना  करता आलेला नाही, त्या मानवी मनाला  नेमके आणि अचूकपणे टिपण्याचे काम भारतीय स्त्रियांनी लोकगीतातून केलेले दिसते. यामधून आपल्या जीवनातील नातेसंबंध, सुख-दुःख, आनंद,प्रेम,विरह, गरिबी, श्रीमंती  याबरोबरच स्त्रीजीवनातील विविध पैलूचे दर्शन घडते. म्हणून अशा लोकमनाचा अभ्यास आजच्या यंत्र, तंत्र,विज्ञानाच्या युगातही उपयुक्त व महत्त्वपूर्ण वाटतो. +लोकगीतातील स्त्री जीवनाचा आढावा घेत असताना आपणास ती सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने उपेक्षित राहिलेली दिसून येते. एक उपभोग्य वस्तू म्हणूनच तिच्याकडे पाहिले जात असे. तिच्या मनाची फारशी दखल तत्कालीन समाजव्यवस्थेने घेतलेली दिसून येत नाही.  तिचे मन हे अतिशय हळवे, प्रेमळ व संवेदनशील असलेले दिसून येते. तिने एक आई, पत्नी, बहीण, मुलगी, +सासू-सून , +नणंद-भावजय , +सखी(प्रियसी) म्हणून जे जीवन जगले अनुभवले त्याचा अविष्कार लोकगीतांच्या द्वारे करून तीने आपले मन हलके केले. यामुळे ती 'सोशिक' असूनही रसिक व समाज जीवनाला पोषक अशी वातावरण निर्मिती करताना दिसते. यासाठी तिचा एक आदर्श नारी म्हणून उल्लेख करणे महत्त्वपूर्ण वाटते.कारण तिचा आपले मन आणि मनगट यावर प्रबळ विश्वास असलेला दिसून येतो. एवढेच नव्हे तर वेळ प्रसंगी कठोर निर्णय भूमिका घेण्याचे सामर्थ्य असलेली नारीशक्ती ही तिच्यामधून जागृत झालेली दिसते. +परंतु आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना शैक्षणिक,आर्थिक, राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या सबलीकरण झाले असले असे म्हणत असलो तरी त्यांच्या मनाची मनोदुर्बलता जास्त प्रमाणात दिसून येत आहे , त्यासाठी आजच्या महिलांनीही अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा,स्त्री-पुरूष समानता, पर्यावरण रक्षण, याच बरोबर समाजातील दुजाभाव  करणाऱ्या घटना-प्रसंगाना सामर्थ्याने तोंड दिले पाहिजे. तसेच एक आई, बहीण, पत्नी, सासू-सून, नणंद-भावजय, मुलगी, प्रियसी अशा विविध भूमिकेत उभी राहत असताना आपल्या नवविचारांची आणि मनाची उंची ही वाढवली पाहिजे. जुन्याचा बोध व नव्याचा शोध घेतला पाहिजे. यासाठी तीने 'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगा उद्धारी' असे पारंपरिक जीवन न जगता 'जिच्या हाती इंटरनेट तीच भिडेल आकाशाला थेट ' अशा प्रकारच्या नव विचारांची पेरणी या लोकगीतांच्या प्रेमळ संदेशातून व्हावी. म्हणजेच तिने प्रेमाचा जिव्हाळा जपणारी पानमळा झाली पाहिजे . +तेव्हाच खऱ्या अर्थाने भारतीय 'नारी' जगात  इतरांच्या तुलनेत 'भारी' दिसेल. हाच स्त्री मनाचा मोठेपणा आपणास महिला दिनाच्या निमित्ताने सांगता येईल. + +संदर्भ : +१. मांडे प्रभाकर, लोकसाहित्याचे अंतःप्रवाह,पृष्ठ ३९. +२. डॉ.शिंदे विश्वनाथ, लोकसाहित्य मिमांसा भाग-१,पृष्ठ.५९-६० + +~~~~ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10853.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5505fb1bb1ecb96a56409bd0c6145a3f21536fe5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10853.txt @@ -0,0 +1,3 @@ +लोकटाक हे भारताच्या मणिपूर राज्यातील एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे. मणिपूरच्या दक्षिण भागात इम्फालच्या ४० किमी दक्षिणेस स्थित असलेले हे सरोवर भारतामधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. ह्या सरोवराचे वैशिठ्य म्हणजे येथील तरंगती बेटे. अशाच एका ४० चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या मोठ्या तरंगत्या बेटावर असलेले येथील कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. संगई नावाचे दुर्मिळ हरीण केवळ येथेच सापडते. +लोकटाक सरोवराचा वापर मासेमारीसाठी तसेच जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो. सरोवराच्या भोवताली सुमारे ५५ लहानमोठी गावे वसली आहेत ज्यांची एकत्रित लोकसंख्या सुमारे १ लाख आहे. +हे आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10864.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fded43eadf245f70ca72a9794faf25dff1f63106 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10864.txt @@ -0,0 +1,25 @@ + +लासलगावचे प्रथम सरपंच श्री.भिकाजी भागुजी पाटील यांचे द्वितीय सुपुत्र ठळक मजकूर'माजी आमदार लोकनेते श्री.दत्ताजी भिकाजी पाटील यांची कौटुंबिक माहिती. + +श्री.दत्ताजी भिकाजी पाटील +जन्मतारिख - 26 डिसेंबर 1926 +जन्मस्थळ - लासलगाव +वडिल - भिकाजी भागूजी पाटील +आई - हौसाबाई भिकाजी पाटील +पत्नी - लिलाताई दत्ताजी पाटील +पुत्र - श्री.नानासाहेब पाटील,श्री.संजय पाटील +कन्या - शकूबाई,छायाताई,पुष्पाताई +शिक्षण - इंटर महाविद्यालयीन पदवी. +आमदार - सन 1962 ते 1967,सन 1967 ते 1972 +पक्ष - राष्ट्रीय काँग्रेस +व्यवसाय - शेती,सिनेमागृह +संघटन - कामगार संघटन,महिला कामगार मंडळ. +मृत्यु - 31 जानेवारी 1996 +लोकनेते दादांनी महाविद्यालयीन शिक्षण नाशिक येथे पूर्ण केल्यानंतर,पुढे नोकरी न करता,वडिलोपार्जित पारंपारिक व्यवसाय शेती सांभाळून नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले.स्वातंत्र्यपूर्व काळात 1946 मध्ये लासलगाव मध्ये ग्रामीण जनतेच्या मनोरंजना करीता कमलाकर सिनेमा गृह सुरू केले .हा फार मोठा धाडसी निर्णय होता.वयाच्या एकविसाव्या वर्षी एखाद्या तरुणाने अशा प्रकारच्या अनोख्या व्यवसायात पदार्पण करणे कदाचित काहींना रुचले नसेल. परंतु नाशिक येथे शिक्षण घेत असताना शिक्षणासोबत अनेकविध गोष्टींचा दादांनी अभ्यास केला होता.एकदा निर्णय घेतला कि दादा त्यापासून मागे हटत नसत. हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये होते. प्रसंगी काही लोकांबरोबर कटुता आली तरी चालेल परंतु ते आपला निर्णय बदलत नसत.अशाप्रकारे हा अनोखा नवीन व्यवसाय त्यांनी सुरू केला.या काळात नाशिक शहर सोडले तर जिल्ह्यात कोठेही सिनेमागृह नव्हते. वडिलांनी दादांकरिता यथोतीच स्थळ पाहिले.न्यायडोंगरी तालुका - नांदगाव,जिल्हा - नाशिक येथील आहेर परिवारातील कन्या लिलाताई यांच्याबरोबर दादांचा विवाह संपन्न झाला.कौटुंबिक व व्यावसायिक जबाबदारी संभाळून लोकनेते दादा गावातील समाजकारणात सक्रिय होते.तसेच युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांची राजकीय वाटचाल देखील सुरू होती.लोकनेते दादांना एकूण पाच अपत्ये होती त्यापैकी तीन कन्या व दोन सुपुत्र.या सर्वांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लासलगाव येथे पूर्ण झाले. हे शिक्षण घेत असताना परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील,श्रमिक,शेतकरी कुटुंबातील तसेच विविध जाती धर्माची मुलं यांच्यासोबत शिक्षण घेत होती.त्यामुळे सर्वधर्मसमभाव,गरीब-श्रीमंत भेदभाव न करणे इत्यादी मुल्य बालपणापासून या सर्वांमध्ये रुजविली गेली.आई वडील व गुरुजनांच्या संस्कारामुळे सर्व अपत्ये सुसंस्कारित व उच्चविद्याविभूषित झाले.श्रीमंतीचा बडेजाव या पाचही जणांनी कधीच आपल्या वर्तनामध्ये दिसू दिला नाही. साधी राहणी उच्च विचार दादांची जीवनसरणी होती. हीच जीवनसरणी या सर्वांनी अनुकरलेली आपणास दिसून येते.महाविद्यालयीन शिक्षणाकरता लोकनेते दादांनी क्रमाक्रमाने आपल्या अपत्यांना नाशिक येथे पाठवले.महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना ते पत्राद्वारे दर आठवड्याला आपल्या मुलांच्या संपर्कात असत.अशाप्रकारे पत्राद्वारे संवाद सुरू असायचा. +तिन्ही कन्या व लहान सुपुत्र श्री.संजय पाटील यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.मात्र मोठे चिरंजीव श्री.नानासाहेब पाटील यांनी पारंपारिक कला वाणिज्य विज्ञान या महाविद्यालयीन पदवी ऐवजी कृषी पदवी प्राप्त करण्याचे ध्येय निश्चित केले.बारावी विज्ञान नंतर स्वतःच्या गुणांच्या आधारे धुळे येथील शासकीय कृषी महाविद्यालय त्यांनी प्रवेश मिळवला.चार वर्षाचे कृषी पदवीचे शिक्षण त्यांनी मेरीट मध्ये येऊन पूर्ण केले.त्या काळातील लासलगाव मधील ते पहिले कृषी पदवीधर होते.कृषी शिक्षणानंतर त्यांनी वडिलांसोबत शेती व्यवसायाकडे लक्ष दिले.शेती मध्ये आमुलाग्र बदल घडवून आणले.नवनवीन पीक पद्धतींचा अवलंब करण्यास सुरुवात केली.भरघोस उत्पादन देणाऱ्या बियाणांचा वापर सुरू केला.आदर्श पिक पाहणी प्रात्यक्षिकाचे अनेक उपक्रम त्यांनी आपल्या शेतात राबून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.व हे कार्य अविरत सुरू होते.द्वितीय पुत्र संजय पाटील यांनी वडिलांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू केलेला कमलाकर सिनेमागृहाची जबाबदारी स्वीकारली.लासलगाव सारख्या ग्रामीण भागातील तरुणाईला आकर्षित करण्यासाठी नव्याने निर्माण होणारे चित्रपट ताबडतोब आपल्या सिनेमागृहीमध्ये प्रेक्षकांकरीता कसे उपलब्ध होतील याकरिता त्यांचे सतत प्रयत्न असायचे.मुंबईतील सिनेमा निर्मात्यांशी त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले होते.त्याद्वारे नवनवीन सिनेमा लासलगाव करिता लगेच उपलब्ध होत असत. +शिक्षण संस्कारानंतर पुढील संस्कार आहे विवाह संस्कार.आपली मोठी कन्या शकुबाई यांचा विवाह विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील सावंगा येथील शिंदे घराण्यात झाला.लोकनेते दादा या कालखंडामध्ये विधानसभेत आमदार असल्याने सबंध राज्यात त्यांचा परिचय होता.जावई श्री.शरद व्यंकटेश शिंदे साहेब हे राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर या कंपनीत मुंबई येथे मॅनेजर पदावर कार्यरत होते. +द्वितीय कन्या छायाताई यांचा विवाह रानवड येथील रामकृष्ण वाघ (पहिलवान) यांचे चिरंजीव श्री.ज्योतीबा रामकृष्ण वाघ यांच्यासोबत झाला.श्री.ज्योतीबा वाघ हे त्याकाळात नाशिक येथे प्रतीतयश उद्योजक होते.त्यांचा स्वतःचा मोठा उद्योग होता.तसेच रानवड येथे बागायती शेती होती. +तृतीय कन्या पुष्पाताई यांचा विवाह विंचूर येथील दादांचे समवयस्क मित्र श्री.माधव भाऊ दरेकर यांचे चिरंजीव डॉ.सुरेश माधव दरेकर यांच्या बरोबर संपन्न झाला.डॉक्टर सुरेश दरेकर यांचा वैद्यकिय व्यवसाय लासलगाव मध्येच होता. +मोठे चिरंजीव श्री नानासाहेब पाटील यांचा विवाह टाकळी ता.कोपरगाव जि.अहमदनगर येथील कै.विश्वनाथ कोंडाजी देवकर यांची कन्या व कै.धोंडीराम विश्वनाथ देवकर श्री.तबासाहेब विश्वनाथ देवकर श्री.अशोक विश्वनाथ देवकर यांच्या भगिनी रंजनाताई यांच्याबरोबर संपन्न झाला.तसेच लहान चिरंजीव श्री.संजय पाटील यांचा विवाह अहमदनगर जिल्ह्यातील पाथरे बु.ता.राहता येथील कडू परिवारातील कै.एकनाथराव सयाजी कडू यांची कन्या व श्री.शंकरराव एकनाथराव कडू व श्री.सयाजी एकनाथराव कडू यांच्या भगिनी नीताताई यांच्या समवेत संपन्न झाला. +अशाप्रकारे लोकनेते दत्ताजी पाटलांनी समाजकारण-राजकारण विविध धार्मिक जबाबदाऱ्या सांभाळून कुटुंबाकडे ही तितकेच लक्ष देऊन मुलांचे शिक्षण , त्यांचे विवाह,त्यांचा उद्योग व्यवसाय या सर्व जबाबदाऱ्या आदर्श पिता म्हणून पार पाडल्या.आपल्या संस्काराची शिदोरी त्यांनी मुलांना दिली. या सर्वात त्यांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे त्यांच्या सहचारिणी लिलाबाई पाटील यांची. खांद्याला खांदा देत समर्थपणे त्या दादांच्या सोबत सतत उभ्या राहिल्या. +लासलगावकर व परिसरातील नागरिक आजही पाटील कुटुंबाचा आदर्श इतरांना जरूर सांगतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10873.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..128492f34c98adb33e97f68e68a4796985dccfc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10873.txt @@ -0,0 +1 @@ +लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आयएटीए: GAU, आयसीएओ: VEGT) भारतातील आसाम राज्याच्या गुवाहाटी शहरातील विमानतळ आहे. याचे जुने नाव बोरझार विमानतळ होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10886.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21a25d9d157292a1ac1545bfdc4111c578722bda --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10886.txt @@ -0,0 +1,39 @@ +बाळ गंगाधर टिळक (जन्मनाव: केशव गंगाधर टिळक; जुलै २३, १८५६ - ऑगस्ट १, १९२०)[१][२] हे एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. ते लाल-बाल-पाल या त्रिकुटापैकी एक होते.[३] +टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" म्हटले. त्यांना "लोकमान्य" ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ "लोकांनी त्यांचा (नेता म्हणून) स्वीकार केला" असा होतो.महात्मा गांधींनी त्यांना "आधुनिक भारताचा निर्माता" म्हटले.[४] +टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात. टिळकांचे बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरबिंदो घोष, व्ही.ओ. चिदंबरम पिल्लई आणि मुहम्मद अली जिना यांच्यासह अनेक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांशी घनिष्ट संबंध होते. +केशव गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्‍नागिरी येथे एका मराठी हिंदू चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला, जे सध्याच्या महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे (तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सी ).[५][६] त्यांचे वडिलोपार्जित गाव चिखली होते. त्यांचे वडील गंगाधर टिळक हे शाळेत शिक्षक होते आणि टिळक सोळा वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले. १८७१ मध्ये, वडिलांच्या मृत्यूच्या काही महिने आधी, सोळा वर्षांचे असताना, टिळकांचा तापीबाई यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर त्यांचे नाव बदलून सत्यभामाबाई ठेवण्यात आले. +१८७७ मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित विषयात प्रथम श्रेणीत कला शाखेची पदवी घेतली. एल.एल.बी. कोर्समध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांनी एम.ए.चा अभ्यासक्रम अर्धवट सोडला आणि १८७९ मध्ये त्यांनी सरकारी लॉ कॉलेजमधून एलएलबी पदवी प्राप्त केली. [७] पदवी घेतल्यानंतर टिळकांनी पुण्यातील एका खाजगी शाळेत गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे नवीन शाळेतील सहकाऱ्यांशी वैचारिक मतभेद झाल्याने त्यांनी माघार घेतली आणि पत्रकार बनले. टिळकांनी सार्वजनिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. ते म्हणायचे: "धर्म आणि व्यावहारिक जीवन वेगळे नाही. केवळ स्वतःसाठी काम न करता देशाला आपले कुटुंब बनवणे हाच खरा आत्मा आहे. पुढची पायरी म्हणजे मानवतेची सेवा करणे आणि त्याही पुढची पायरी म्हणजे देवाची सेवा करणे." [८] +विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या प्रेरणेने, १८८० मध्ये गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर या त्यांच्या काही महाविद्यालयीन मित्रांसह त्यांनी प्राथमिक माध्यमिक शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूलची सह-स्थापना केली. भारतातील तरुणांसाठी शिक्षणाचा दर्जा सुधारणे हे त्यांचे ध्येय होते. शाळेच्या यशामुळे त्यांनी १८८४ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून एक नवीन शिक्षण प्रणाली तयार केली ज्याने भारतीय संस्कृतीवर जोर देऊन तरुण भारतीयांना राष्ट्रवादी विचार शिकवले. [९] याच सोसायटीने १८८५ मध्ये माध्यमिकोत्तर व पदवी शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. टिळक हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते. +१८९० मध्ये उघडपणे राजकीय कार्य करण्यासाठी टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी सोडली. [१०] त्यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनावर भर देऊन स्वातंत्र्याच्या दिशेने एक व्यापक चळवळ सुरू केली.[११] +लोकमान्य टिळकांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वतंत्रता व स्वायत्ततेसाठी लढा दिला. महात्मा गांधी यांच्या आधी ते सर्वात प्रसिद्ध भारतीय राजकीय नेते होते. त्यांचे समकालीन सहकारी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विपरीत टिळक हे प्रखर राष्ट्रवादी परंतु सामाजिक परंपरावादी मानले जात होते. त्यांना अनेक प्रसंगी तुरुंगवास भोगावा लागला. मंडाले येथे ते दीर्घकाळ तुरुंगात होते. त्यांच्या राजकीय जीवनाच्या एका टप्प्यावर ब्रिटिश लेखक सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी त्यांना "भारतीय अशांततेचे जनक" म्हटले होते. [१२] +टिळक १८९० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. [१३] त्यांनी विशेषतः स्वराज्याच्या लढ्यासाठी काँग्रेसच्या मवाळ वृत्तीला विरोध केला. तो त्यावेळच्या सर्वात प्रतिष्ठित जहालवादींपैकी एक होते. [१४] खरेतर १९०५-१९०७ च्या स्वदेशी चळवळीमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मवाळवादी आणि जहालवादी अशी विभागणी झाली होती. [१०] +१८९६ च्या उत्तरार्धात बुबोनिक प्लेगचा प्रसार मुंबई ते पुण्यापर्यंत झाला. जानेवारी १८९७ पर्यंत या रोगाने महामारीचे रूप धारण केले. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ब्रिटिश भारतीय सैन्य आणले गेले आणि प्लेगला आळा घालण्यासाठी कठोर उपाय योजले गेले, ज्यात खाजगी घरांमध्ये सक्तीने प्रवेश, घरातील रहिवाशांची तपासणी, रुग्णालये आणि अलग ठेवण्याच्या शिबिरांमध्ये स्थलांतरित करणे, वैयक्तिक वस्तू काढून टाकणे आणि नष्ट करणे समाविष्ट आहे. मालमत्ता, आणि रुग्णांना शहरात प्रवेश करण्यापासून किंवा सोडण्यापासून प्रतिबंधित करणे. मे महिन्याच्या अखेरीस साथीचे रोग नियंत्रणात आले. साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी वापरण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे भारतीय जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली. टिळकांनी हिंदू धर्मग्रंथ, भगवद्गीता उद्धृत करून केसरी (केसरी मराठीत लिहिला होता, आणि "मराठा" इंग्रजीत लिहिला गेला होता) मध्ये प्रक्षोभक लेख प्रकाशित करून हा मुद्दा उचलला, की कोणाला दोष देता येणार नाही. बक्षीसाचा कोणताही विचार न करता अत्याचारी व्यक्तीला मारले. यानंतर, २२ जून १८९७ रोजी, कमिशनर रँड आणि आणखी एक ब्रिटिश अधिकारी, लेफ्टनंट आयर्स्ट यांना चापेकर बंधू आणि त्यांच्या इतर साथीदारांनी गोळ्या घालून ठार केले. +इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्ल्स रँड याने लष्कराची मदत घेतली. व त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभागाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करवून घेऊ लागले. आणि साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकू लागले, यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. रँडसाहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा टिळकांनी अग्रलेख याच संदर्भातील आहे. टिळक लिहितात :"रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरांसकट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, हे कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे."[१५] +इ.स. १८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. त्यांच्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभर गावागावात फिरून लोकांना 'Famine Relief Code' बद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. याबरोबरच धनिकांनी व दुकानदारांनी अन्न व पैसा दान करावे असे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या गेल्या.[ संदर्भ हवा ] +तत्कालीन भारतीय नेतृत्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करून वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते.[ संदर्भ हवा ] +लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले.[ संदर्भ हवा ] +८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्‍न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.[१५] +टिळकांच्या बाबतीमध्ये राम गणेश गडकरी असे म्हणाले होते की, बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचे कोणी राहिलेले नाहीत. +विष्णूशास्त्री चिपळूणकर हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते. निबंधमालाकार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना भेटले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. विष्णूशास्त्री १८८२ मध्ये मरण पावले तथापि १८८४ मध्ये वेडरबर्न, वर्ड्‌स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. येथे टिळक गणित व संस्कृत विषय शिकवीत. [१५] + पुढे वैचारिक मतभेदांमुळे टिळक येथून बाहेर पडले , नंतर त्यांच्या व गोपाल कृष्ण गोखल्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण प्रसारक मंडळी ची स्थापना झाली . पुढे टिळकांच्या विनंतीस अनुसरून पुण्याच्या मध्याजवळ सदाशिव पेठेत महाविद्यालयास सरदार जगन्नाथ महाराज पंडित ह्यांनी आपली जागा भाडेकरारावर दिली. हे नवीन महाविद्यालय जामखंडी चे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन ह्यांच्या पुण्यस्मृतीस स्मरून दिलेल्या २ लक्ष रुपयांच्या देणगीने बांधण्यात आले . त्याचे नामकरण सर परशुरामभाऊ पटवर्धन महाविद्यालय असे करण्यात आले. +राजकीय जनजागृतीसाठी इ.स. १८९३ साली टिळकांनी घरगुती गणेशोत्सव हा सार्वजनिक रित्या सुरू केला आणि महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शिवाजी जयंतीला व्यापक स्वरूपात साजरी करणं केले.[१६] शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते.[१७] +चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. टिळकांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठाचे संपादक होते. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.[ संदर्भ हवा ] +सुरुवातीला आगरकरांकडे ' केसरी 'चे संपादकपद तर टिळकांकडे ' मराठा ' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही 'केसरी'त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ' केसरी 'चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी 'चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', ' टोणग्याचे आचळ ', 'हे आमचे गुरूच नव्हेत ’, ' बादशहाब्राह्मण झाले ' हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.[१८] +टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) ही त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांचे इतर लिखाण :- +टिळकांच्या काळात, महिला आणि जातीच्या प्रश्नावर काँग्रेसमध्ये दोन गट होते - सुधारणावादी आणि पुराणमतवादी. जातीय भेदभाव दूर करणे, बालविवाहावर बंदी घालणे, विधवा विवाहाचे समर्थन करणे आणि महिला शिक्षण हे सुधारणावादी विचारधारेचे चार मुख्य आधार होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डब्ल्यू.सी. बॅनर्जी, विष्णू हरी पंडित आणि नंतर गोपाळ गणेश आगरकर तसेच गोपाळ कृष्ण गोखले आदी या पक्षात होते. दुसरीकडे, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि टिळक हे रूढीवादी विचारांचे नेतृत्व करीत होते.[१९][२०] +टिळकांनी घराबाहेरील स्त्री शिक्षणाला टिया काळी विरोध केला. टिळकांचे मत होते की परकीय सत्ता घालवून स्वराज्य आणल्यावर सामाजिक बदल या त्या अनुरूप निर्णय घेता येतील . स्त्रियांना घरीच शिक्षण घेऊन शिक्षित व्हावे , मात्र बाहेर जाऊन तूर्तास शिक्षण घेऊ नये हे टिळकांचे मत होते. रानडे, गोखले, आगरकर प्रभृति ह्या विपरीत स्त्रियांनी बाहेर जाऊन शिक्षण घ्यावे हे मत ठेवणाऱ्या होत्या. विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि टिळक यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कट्टरपंथी गटाने १८८१ ते १९२० च्या दरम्यान कशाप्रकारे मुलींसाठी शाळा सुरू करण्याला आणि प्रत्येक समुदायाला शिक्षण देण्याच्या प्रयत्नांना विरोध केला. या गटाच्या विरोधामुळे महाराष्ट्रातील ११ पैकी ९ नगरपालिकांमध्ये प्रत्येकाला शिक्षण देण्याच्या प्रस्तावाला पराभवाला सामोरे जावे लागले. या गटाने राष्ट्रवादी शिक्षणाचा पुरस्कार केला, ज्यामध्ये धर्मशास्त्रांचे अध्यापन व त्याच्या कौशल्यांचा अभ्यास करण्यावर भर देण्यात आला.[१९]. ह्या प्रकरणात आगरकर, आपटे आदि मंडळींनी पुढाकाराने स्त्री शिक्षणास असलेला विरोध मावळला वकालांतराने पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात स्त्रियांना प्रवेश मिळण्यास सुरुवात झाली. +त्यावेळी मुलींचे लग्न अगदी लहान वयात होते, त्यामुळे त्यांना असह्य छळ व यातना सहन करावा लागला. एका प्रसिद्ध प्रकरणात, मुलगी फूलमणीचे ११व्या वर्षीच लग्न केले होते, तिच्या ३५ वर्षीय पतीने तिच्याशी जबरदस्तीने संभोग (लैंगिक अत्याचार) केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. ब्रिटिश भारतात अशा अनेक घटना घडल्या होत्या ज्यामध्ये अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ठेवल्याने त्या अपंग झाल्या. विवाह आणि संमतीने लैंगिक संबंध यासाठीचे वय वाढविण्याची मागणी भारतातील समाजसुधारकांकडून करण्यात येत होती. म्हणूनच ब्रिटिश सरकारने १८९१ साली एक कायदा "एज ऑफ कॉन्सेन्ट ॲक्ट १८९१" तयार केला आहे ज्यानुसार १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या विवाहित किंवा अविवाहित मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे बलात्काराच्या प्रकारात येईल. काँग्रेसचे सुधारवादी लोकांचे या विधेयकाला समर्थन होते, परंतु टिळकांनी या प्रकरणात ब्रिटिश सरकारच्या हस्तक्षेपाला विरोध केला. ते म्हणाले - 'हा सरकारचा कायदा योग्य आणि उपयुक्त असू शकेल, परंतु तरीही सरकारने आमच्या सामाजिक परंपरा आणि जीवनशैलीत हस्तक्षेप करावा अशी आमची इच्छा नाही.'[१९] +टिळकांनी जातीव्यवस्थेचे (द प्रॉस्पेक्ट्स ऑफ हिंदू कास्ट, मराठा, 10 जुलै 1881) समर्थन केले. टिळकांचा वर्ण व्यवस्थेवर ठाम विश्वास होता. त्यांचा असा विश्वास होता की ब्राह्मण जात सर्वात शुद्ध आहे आणि जातीव्यवस्थेला टिकवून ठेवणे देश व समाजाच्या हिताचे आहे. त्यांचे म्हणणे होते की जातींचे निर्मूलन होणे म्हणजे राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास होणे होय. त्यांच्या मते, जात हा हिंदू समाजाचा आधार आहे आणि जातीचा नाश म्हणजे हिंदू समाजाचा नाश.[१९] +जेव्हा जोतीराव फुले यांनी अनिवार्य शिक्षणाचे अभियान सुरू केले तेव्हा टिळकांनी त्याला विरोध केला. टिळकांचे असे म्हणणे होते की, प्रत्येक बालकाला इतिहास, भूगोल, गणित शिकवण्यास काही अर्थ नाही, कारण त्यांचा उपयोग त्यांच्या आयुष्यात होत नाही. कुणबी जातीच्या मुलांना इतिहास, भूगोल किंवा गणिताचे शिक्षण दिल्यास त्यांचे नुकसान होईल कारण ते त्यांचे वांशिक कौशल्य विसरतील. ते पुढे म्हणाले की, कुणबी जातीच्या मुलांनी आपला पारंपरिक शेती व्यवसाय करावा आणि शिक्षणापासून दूर रहावे. टिळक हे विचार मांडत असताना, त्याच वेळी ब्रिटिश सरकार शाळा उघडत होती, आणि त्यात सर्व जातींच्या मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार देत होती. टिळकांनी यास ब्रिटिश सरकारची गंभीर चूक म्हटली. सार्वजनिक शाळेत महार आणि मांग जातीच्या मुलांना प्रवेश देण्याबद्दल टिळकांनी ब्रिटिश सरकारला इशारा दिला की, महार-मांग मुले ब्राह्मण मुलांबरोबर बसल्याने हिंदू धर्म सुरक्षित राहणार नाही.[१९] +डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. टिळकांचे संस्थेतील एकंदर धोरणासंबंधी मतभेद झाले. आपल्या चाळीस पानी राजीनाम्यात टिळकांनी ‘निर्वाहापुरते वेतन’ या तत्त्वाऐवजी ‘सांपत्तिक स्थितीनुसार वेतन’ तसेच ‘राष्ट्रीय शिक्षण संस्थे’च्या उद्दिष्टाविरुद्ध ‘सरकारच्या मदतीवर चालणारी संस्था’ हे धोरण संस्थेच्या मूळ धोरणाला धक्के देणारे आहे, असे आग्रहाने सांगितले. या प्रश्नावर त्यांचा आगरकरांशी वाद झाला. याशिवाय दुसरा वाद "आधी काय? राजकीय की सामाजिक स्वातंत्र्य?" या विषयावर झाला होता. जातिभेद नष्ट झाले पाहिजेत, असे ते निकराने मांडीत. परकीय सरकारने लोकमताची पर्वा न करता सुधारणेसाठी योग्य ते कायदे करावेत, असे आगरकरांचे मत होते. टिळकांचे म्हणणे असे होते की, आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक वा धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत असेल, तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही.[१५] +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असा विश्वास होता की टिळकांमुळे काँग्रेसने समाज सुधारणेचे काम थांबवले. यामुळे भारतातील सामाजिक परिवर्तनाचा मार्ग बंद झाला आणि राजकीय सुधारणाही थांबल्या. ज्या काळात महादेव गोविंद रानडे आणि गोपाळ कृष्ण गोखले ते ज्योतिबा फुले सामाजिक सुधारणेसाठी कार्यरत होते, त्या काळात टिळक पारंपरिक नेत्यांचे नेतृत्व करीत होते. आणि या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी टिळकांबद्दल सातत्याने टीकात्मक लेखन केलेले आहे.[१९] +टिळक त्यावेळी काँग्रेस पक्षात कार्यरत होते. काँग्रेसमध्येच एक संस्था होती - सोशल कॉन्फरन्स ज्याने समाज सुधारणेसाठी काम केले. १९९५ मध्ये जेव्हा काँग्रेसचे अधिवेशन चालू होते, तेव्हा काही लोक म्हणाले की जर काँग्रेसच्या अंतर्गत सोशल कॉन्फरन्सने समाज सुधारणेचे काम केले तर आम्ही काँग्रेसचा पंडाल जाळून टाकू. अशा लोकांचे वैचारिक नेतृत्व टिळक करीत होते. शेवटी निर्णय घेण्यात आला की काँग्रेसचा समाजसुधारणाच्या कोणत्याही कार्यक्रमाशी संबंध राहणार नाही, मग ते कितीही महत्त्वाचे असले तरीही. काँग्रेस केवळ एक राजकीय व्यासपीठ बनले, त्यांनी समाज सुधारणेचे कार्यक्रम थांबविले. याचे वर्णन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या "गांधींनी आणि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले?" पुस्तकात तपशीलवार केले आहे. "रानडे, गांधी आणि जिन्ना" या आपल्या दुसऱ्या पुस्तकात आंबेडकर लिहितात - "विचारवंतांचा एक गट कट्टरपंथी आणि अराजकीय आहे आणि दुसरा गट पुरोगामी आणि राजकीय आहे." पहिल्या गटाचे नेतृत्व आधी चिपळूणकर आणि नंतर टिळक यांनी केले. या दोघांमुळे रानडे यांना विविध प्रकारचे त्रास झाले. यामुळे केवळ सामाजिक सुधारणांच्या कामांचेच नुकसान झाले नाही तर राजकीय सुधारणांनाही सर्वाधिक फटका बसल्याचे अनुभवावरून दिसून येते.'[१९] +टिळक आणि रानडे यांची तुलना करताना बाबासाहेब आंबेडकर हेही लिहितात की निःसंशयपणे टिळक तुरुंगात राहिले, परंतु रानडे यांची लढाई अधिक कठीण होती. ज्या व्यक्तीने राजकीय लढा दिला त्याला समाज डोक्यावर घेतो, तर समाज सुधारणेसाठी संघर्ष करणारी व्यक्ती बऱ्याचदा एकटी असते आणि तिला सर्व प्रकारच्या अपमानांना सामोरे जावे लागते.[१९] +टिळकांचे स्पष्ट मत होते की शेतकरी आणि कारागीर जातींनी राजकारणात प्रवेश करू नये. १९१८ मध्ये या जातींनी राजकीय प्रतिनिधित्त्व मागितले असता टिळकांनी सोलापुरातील एका सभेत असे म्हटले होते की 'तेली-तामोली-कुणबी विधानसभेत जाऊन काय करणार?' बाबासाहेबांच्या मते, टिळकांच्या मते या जातींतील लोकांचे कार्य कायद्यांचे अनुसरण करणे आहे आणि त्यांना कायदे करण्याचा अधिकार असू नये.[१९] +कौटुंबिक स्तरावर १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. पत्‍नीचा देहान्त ...साली झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्‍नीच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी ...नी सांभाळली. पण त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात, आणि ती आगरकरांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.[ संदर्भ हवा ] +चित्रपट निर्माते विनय धुमाळे यांनी टिळकांवर चित्रपट बनवण्यासाठी १९९८मध्ये केंद्र सरकारकडून अडीच कोटी रुपयांचे, तर राज्य सरकारकडून पन्नास लाख रुपयांचे अनुदान घेतले होते. मात्र तेव्हापासून आजपर्यंत हा चित्रपट बनलेला नाही. त्याबद्दल पुण्यातील विष्णू रामचंद्र कमळापूरकर यांनी माहिती अधिकाराचा वापर करून पाठपुरावा केला होता. अनुदान घेतल्यानंतर तब्बल सोळा वर्षे हा चित्रपट अपेक्षेनुसार बनविण्यात धुमाळे यांना अपयश आल्याचा निष्कर्ष राज्याच्या सांस्कृतिक विभागाने काढला असून, या अनुदानाची व्याजासकट वसुली करण्याची प्रक्रिया सुरू झाली. +विनय धुमाळे यांनी शासकीय अर्थसाहाय्यातून निर्माण केलेला 'लोकमान्य' चित्रपट (डीव्हीडी स्वरूपातील) हा अतिशय सुमार दर्जाचा असून राष्ट्रपुरुषांवर चित्रपट बनविण्याचा उद्देश या चित्रपटातून सफल झालेला नाही, असे स्पष्ट मत राज्य सरकारच्या चित्रपट परीक्षण समितीने नोंदविले आहे. या समितीमध्ये संजीव कोलते, भक्ती मायाळू, प्रकाश जाधव, बाळासाहेब गोरे, विजय कोंडके, मधु कांबीकर, ललिता ताम्हाणे, महेश लिमये व सदस्य सचिव म्हणून मंगेश मोहिते यांचा समावेश होता. या चित्रपटाच्या सर्वच अंगांची समितीने चिरफाड केली आहे. हा चित्रपट नसून अडीच तासांचा माहितीपट असल्याचे समितीने नमूद केले असून सरकारचा या बाबतचा हेतू सफल झालेला नसल्याचेही त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. +महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांचे बरेच पुतळे आहेत, त्या पुतळ्यापैकी काहींना विशेष इतिहास आहे. टिळकांचे पुतळे असलेल्या काही शहरांची आणि तेथील लोकमान्य टिळकांच्या काही पुतळ्यांची यादी पुढे दिली आहे :- +पुण्याच्या महात्मा फुले मंडईत पांढऱ्या शुभ्र मेघडंबरीत असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे २२ जुलै १९२४ रोजी अनावरण झाले. लोकमान्यांच्या निधनानंतर लगेचच म्हणजे १७ ऑगस्ट १९२० रोजीच्या पुणे नगरपालिकेच्या सभेत या पुतळ्याचा ठराव मांडण्यात आला व त्यासाठी पंधरा हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. त्यानंतर वर्षभराने झालेल्या सभेत शिल्पकार विनायक व्यंकट वाघ यांना आगाऊ सहा हजार रुपये देण्यात यावेत, असे ठरले. नगरपालिकेच्या अकाउंटंटने मात्र या खर्चासाठी प्रांतिक सरकारची म्हणजे मुंबई सरकारची परवानगी घ्यावी असे सुचविले. ९ जून १९२२ रोजी नगरपालिकेचे लोकनियुक्त अध्यक्ष न.चिं. केळकर अध्यक्षस्थानी असलेल्या पालिकेच्या सभेत अकाउंटंटचा आक्षेप चर्चेला आला असता, ‘या खर्चासाठी अन्य कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही,’ असे मत व्यक्त झाले. +१९२२-२३ मध्ये सरकारी हिशेब तपासनिसाने पुतळा आणि शिल्पकाराचा खर्च करण्यास मनाई केली. जिल्हाधिकाऱ्यांनीतर ६ हजार रुपये वसूल करण्यासाठी भारतमंत्री (Secretary of State for India) यांच्या वतीने जिल्हा कोर्टात दावा दाखल केला. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात अशा प्रकारचा दावा झालेला हा पहिलाच पुतळा असावा. टिळक हयात असताना सरकार त्यांच्यावर खटले भरतच होते, आता पुतळ्यावर खटला सुरू झाला. सरकार आणि कोर्ट या दोघांचेही दडपण पुणे नगरपालिकेच्या अध्यक्षांवर आले. शिल्पकार वाघांना या कशाचीच गंधवार्ता नव्हती. +कोर्टाने पुतळा उभारण्याच्या खर्चाला बंदी घातली होती. अखेर केसरी मराठा ट्रस्टने खर्चाची बाजू उचलण्याची तयारी दाखवली. न्यायालयात विरुद्ध निकाल गेल्यास हे पैसे ट्रस्ट परत मागणार नाही, असे सांगितल्याने २२ जुलै १९२४ रोजी पंडित मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते पुतळा बसविण्यात आला. मात्र न्यायालयाने सरकारविरुद्ध निर्णय दिला आणि पुणे नगरपालिकेची भूमिकाच योग्य ठरली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10888.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43daad50ed1d6361ae200af91e71e22a3e86ae1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10888.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोकमान्य टिळक टर्मिनस हे भारताच्या मुंबई शहरामधील एक मोठे रेल्वे टर्मिनस आहे. कुर्ला उपनगरामधील हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वे हार्बर मार्गावरील कुर्ला व टिळक नगर ह्या स्थानकांच्या जवळ आहे. ५ फलाट असलेल्या ह्या स्थानकामधून दररोज अनेक गाड्या सुटतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या मध्य रेल्वेवरील प्रमुख स्थानकावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हे स्थानक बांधले गेले. लोकमान्य टिळक टर्मिनस भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या अखत्यारित येते. ह्या स्थानकामधून मुख्यत: उत्तर भारतामधील स्थानांकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात. +गुणक: 19°4′12″N 72°53′24″E / 19.07000°N 72.89000°E / 19.07000; 72.89000 diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10889.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71e4658ad8b41719f8cbbf84e47b9e98aba104d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10889.txt @@ -0,0 +1 @@ +११०१३/११०१४ लोकमान्य टिळक टर्मिनस − कोइंबतूर एक्सप्रेस (प्रचलित नाव: कुर्ला एक्सप्रेस) ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वे सेवा आहे. ही गाडी दररोज मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोइंबतूर ह्या स्थानकांदरम्यान धावते. मध्य रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही गाडी मुंबई ते कोइंबतूरदरम्यानचे १५१३ किमी अंतर ३२ तास व २५ मिनिटांमध्ये पूर्ण करते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10945.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5292be7d0eb2ca4059af61e59fe2f0d608e0d01f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10945.txt @@ -0,0 +1,3 @@ +मुंबईच्या दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्राने २०१४ सालापासून महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा घ्यायला सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी अहमदनगर-औरंगाबाद-ठाणे-नागपूर-नाशिक-पुणे-मुंबई अशी एकूण आठ केंद्रे आहेत. ही स्पर्धा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पहिली फेरी ३० नोव्हेंबर २०१४ला झाली. अंतिम फेरी मुंबईत २० डिसेंबर २०१४ला आहे. +एकूण सर्व ५० विजेत्यांना स्मृतिचिन्हे आणि भरघोस रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10957.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..993af89b23a8fb73f07c423385c37a0792bb0a1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10957.txt @@ -0,0 +1,76 @@ +समृद्धी, संपत्ती - इत्यादींची अधिपती देवता +ॐ महालक्ष्म्यै नम:॥ +लक्ष्मी (/ˈlʌkʃmi/[१]; संस्कृत: लक्ष्मी, IAST: lakṣmī, इंग्रजी: Lakshmi (Laxmi)) ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे. ती सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णू व भागवत पुराणांमधील समुद्रमंथन कथेनुसार ती समुद्रमंथनातून निघालेल्या अन्य रत्‍नांबरोबर सागरातून उत्पन्न झाली. देवी लक्ष्मी ही वडील समुद्रदेव आई तिरंगिनी यांची कन्या आहे.[२] +ज्या ज्या वेळी विष्णू भूतलावर अवतार घेतो, त्या त्या वेळी त्याची पत्नी लक्ष्मीसुद्धा विष्णूची सहचरी होण्यासाठी भूतलावर अवतार घेते. देवी लक्ष्मी श्रीनारायण (विष्णू) सहित रामावतारात ती सीता बनली; कृष्णावतारात ती राधा स्वरूपात अवतरली; दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात पद्मावती होती; कल्की पुराणानुसार, कलियुगात कल्की विष्णूचा भविष्यात येणारा अवतार आहे, त्यावेळी लक्ष्मी पद्मा अवतारात भूतलावर घेणार आहे. +[३] + +बृहद्रथस्य भूपस्य कौमुद्यां कमलेक्षणा +भार्यायां मम भार्यैषा पद्मानाम्नी जनिष्यति -कल्कि पुराण: २.६[४][५] +अर्थ - कल्की पुराणानुसार, ती माझी प्रिया लक्ष्मी सिंहल नावाच्या बेटात जन्म घेईल. सिंहल या बेटाचा राजा बृहद्रथ आणि त्यांची पत्नि राणी कौमुदी यांची कमळासमान डोळे असणारी कन्यादेवी लक्ष्मी आहे. तिला माझी पत्नी पद्मा नावाने ओळखतील.[१] +भागवत पुराणानुसार, कामदेव हा श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा मुलगा आहे.[६]श्रीकृष्ण व रुक्मिणी यांचा पुत्र प्रद्युम्नचा अवतार आहे.[७][८];वैष्णव सिद्धान्तानुसार कामदेवाचे श्रीकृष्णाचे आध्यात्मिक रूप मानतात. +लक्ष्मीला “श्री” म्हणजे “समृद्धी” “आनंद”, “वैभव” असे म्हटले जाते; लक्ष्मीला माधवी, रमा, कमला, श्री अशी अनेक नावे आहेत. श्रीलक्ष्मी म्हणजे धनधान्य समृद्धीची देवता. तिच्या परिवारामध्ये अदिति-निर्ऋति. पृथिवी, शची, राका, सिनीवाली, कुहू, सरमा यांचा समावेश होतो.[९] +दिवाळी मध्ये आश्विन अमावास्येला प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीपूजन करतात. या दिवशी लोक लक्ष्मीनारायण, कुबेर, गणेशाची तसेच धनलक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्र वा श्रीचक्र, शंख याची स्थापना करून पूजा करतात. दीपोत्सव भारतात आणि जगभरात साजरा होतो. या सणाच्या दिवशी घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावतात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदील) लावतात. घराबाहेर विविधरंगी रांगोळी काढतात. स्वस्तिक, गोपद्म, कमळ, शंख, चक्र, पूर्णचन्द्राचीचे कला (पौर्णिमा), लक्ष्मीची पावले ही लक्ष्मीची प्रतीके आहेत. ही मंगलचिन्हे दिवाळीमध्ये रांगोळी विविध रंगानी सजवतात. +लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना करतात. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धणे, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.[१०][११] दिवाळीत घरोघरी फराळ बनवतात व शेजाऱ्या घरी पोचता करतात. +पश्चिम बंगाल, ओरिसा आणि आसाममध्ये लक्ष्मी देवी बरोबर वाहन घुबड (उल्लीक) याचीही पूजा होते. +पौराणिक समुद्रमंथन कथानुसार, लक्ष्मी ही समुद्रदेव आणि तिरंगीनी देवी यांची कन्या.[२] +हिंदू पौराणिकथानुसार,महर्षि भृगु हे ब्रह्मदेवांच्या मानसपुत्रांपैकी एक आहेत[१८] महर्षि भृगु यांनी दक्षप्रजापती यांची कन्या ख्याती हिच्याशी विवाह केला; गरुड पुराण, लिंग पुराण आणि पद्म पुराण मते, महर्षि भृगु आणि पत्नी ख्याती यांना २ पुत्र धाता आणि विधाता, १ पुत्री 'श्री' (लक्ष्मी) ही ३ मुले झाली.[१९] लक्ष्मी 'श्री'ला महर्षि भृगु आणि पत्नी ख्याती यांची कन्या आहे असे म्हटले जाते म्हणून श्रीला (लक्ष्मी) 'भार्गवी' असे नाव ठेवले गेले.[२०] +समुद्र मंथनातून विष्णू पुराणानुसार, माता लक्ष्मी ही समुद्रराजाची कन्या आहे. ती कमलासनावर विराजमान, चतुर्भुज, तेजस्विनी, सुंदर होती. देव आणि दानव मोहित होऊन तिच्याजवळ गेले; पण लक्ष्मीने त्यांचाकडे लक्ष न देता, योग्य वर म्हणून पती विष्णूला निवडले. लक्ष्मीने विष्णूचा गळ्यात कमळाचे फुलांचा हार घातले. अशा प्रकारे विवाह झाला.[२१] +देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथनातून निघालेले अन्य रत्‍नाबरोबर सागरातून तिची उत्पत्ती झाली. चतुर्युग, चारयुगापैकी एक युग म्हणजे सत्य युग(सतयुग). +प्रजापिता ब्रह्माकुमारी (Brahma Kumaris[२२])मते,सतयुगातील[२३] विष्णूचे दिव्य निवासस्थान विष्णूलोक वैकुंठामध्ये लक्ष्मीदेवी नारायण(विष्णू) यांचा सोबत निवास करते त्या संयुक्त रूपाला 'लक्ष्मीनारायण' असे म्हणतात. +चौदा रत्नाचे श्लोक +लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमा । +गावः कामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः ॥ +अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे । + +रत्‍नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात्‌ सदा मङ्गलम् ॥[१०][२४]ब्रह्मवैवर्तपुराणाच्या प्रकृतिखंडात आणि गणेशखंडात लक्ष्मीच्या उत्पत्तिसंबंधी आणि रूपांबाबत पुढील माहिती मिळते : सृष्टीच्या प्रारंभी श्रीकृष्णाच्या शरीराच्या डाव्या भागापासून अतिसुंदर स्त्री निर्माण झाली. त्याच्याच इच्छेने ती स्त्री द्विधा झाली. तिच्या डाव्या शरीरभागापासून महालक्ष्मी आणि उजव्या शरीरभागापासून राधिका अशी दोन रूपे तिने स्वीकारली. कृष्णानेही दोन रूपे घेतली. त्याच्या उजव्या भागापासून निर्माण झालेले रूप दोन हात असलेले, तर डाव्या भागापासून निर्माण झालेले शरीर चार हातांचे होते. राधिकेने द्विभुज कृष्णाला वरले, तर त्याच्या चतुर्भुज रूपाला लक्ष्मीने माळ घातली. नंतर कृष्ण लक्ष्मीसह वैकुंठात राहू लागला. वैकुंठातील या लक्ष्मीस महालक्ष्मी अशी संज्ञा होती. +या महालक्ष्मीने योगद्वारा नाना रूपे धारण केली. कृष्णाबरोबर वैकुंठात तिने रमेचे रूप धारण केले. स्वर्गात ती इंद्रैश्वर्यरूपी स्वर्गलक्ष्मी बनली. पाताळात व मर्त्यलोकात राजांच्या ठिकाणी राजलक्ष्मी म्हणून ती वास करू लागली आणि गृहातील गृहिणी म्हणून गृहलक्ष्मी बनली.[२५] +लाडिली जी मंदिर, बरसाना मथुरा जिल्हा, उत्तरप्रदेश मध्ये राधारानीचे मंदिर आहे.[३०][३१] +काही विद्वानांचा असा विश्वास आहे की राधाचा जन्म यमुना जवळील 'रावल' या गावात झाला आणि नंतर राधाचे वडील बरसाना येथे स्थायिक झाले. या समजुतीनुसार नंद गोप आणि वृषभानु यांचे जवळचे मित्र होते. कंसाने पाठवलेल्या असुरांच्या भयामुळे, कारण नंद गोप गोकुळ-महावनला सोडून, आपल्या बालकृष्ण कुटूंबासह, सर्व गोप आणि गौधन घेऊन नंदगाव येथे वास्तव्य केले, तेव्हा वृषभानु पण आपल्या कुटुंबाबरोबर रावल गाव सोडले आणि वृषभानु राधा कुटुंबासह नंदगावजवळील बरसाना (वृषभानुपुर) येथे राहिले.[३२] +ऐतिहासिक काळात भारतामध्ये कलेचा आविष्कार घडला तो मौर्य-शुङग काळात लक्ष्मीची रुपे कोरली गेली; बौद्ध शिल्पात अभिषेक लक्ष्मी दिसून येते.आणि मुख्यत्वे सांची भारहूत येथील बौद्ध कलेतून, यक्ष-यक्षींच्या भीमकाय पाषाणप्रतिमातून आणि पक्क्या मातीच्या बाहुल्यांसारख्या प्रतिमांतून. प्रत्यक्ष श्री/लक्ष्मीच्या बाबतीत म्हणावयाचे झाल्यास भारहूतच्या स्तूपावरील यक्ष-यक्षींच्या प्रतिमांचा उल्लेख करणे आवश्यक ठरेल. स्तूपाभोवतीच्या दगडी कठड्यावर जवळजवळ पुरुषाकारामध्ये उंच उठावात या पाषाण प्रतिमा आढळतात. त्यात विशेषकरून सिरिमा, चंदा यखी आणि कुपिरो (कुबेर) यखो अशा ओळख करून देणाऱ्या अभिलेखांसह आढळणाऱ्या यक्षप्रतिमांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. सिरिमा म्हणजे श्री व कुपिर म्हणजे कुबेर यक्ष यांच्या प्रतिमांचा बौद्ध स्तूपावरील अंतर्भाव झाला यावरून या देवता सामान्यजनांच्या मानसात घर करून होत्या हे स्पष्ट आहे. इंद्र, ब्रह्मा इत्यादी देवतांचासुद्धा बौद्ध देवकुलामध्ये अंतर्भाव होता यावरून हे स्पष्ट होते की सांप्रदायिक भेदामुळे जनमानसात लोकप्रिय असलेल्या देवतांच्या पूजाविष्कारात खंड पडलेला नव्हता. आधी उल्लेखिल्याप्रमाणे ‘श्री ही वैदिक देवता’ म्हणून मानण्यास काहीच हरकत नाही. तसेच निदान निरुक्तकार यास्कांच्या काळात कुबेर हा एक ऐतिहासिक मानव देवत्वाला गेल्याचा उल्लेख येतो. मनुष्य प्राकृतिक देवाचे उदाहरण म्हणून त्याचा उल्लेख आहे आणि त्या अर्थाने उत्तर वैदिक काळात त्याचा देवकुलात अंतर्भाव झालेला होता. चन्द्रा लक्ष्मी म्हणून श्रीसूक्तात उल्लेखिलेले श्रीचे स्वरूप चन्द्रा यखी म्हणूनही पुजिले जात असे. परंतु श्री/लक्ष्मी विषयीची बौद्ध उपासकांच्या मनात असलेली प्रतिमा अगदी वेगळय़ा रूपात शिल्पकलेत प्रकट झालेली सांची येथे पाहावयास मिळते. ते दोन-तीन उदाहरणांतून प्रकट झाले आहे. एक म्हणजे अभिषेक लक्ष्मी. दोन हातांत दोन कमळाचे फुल घेऊन उभ्या असलेल्या लक्ष्मीवर दोन बाजूला उभे असलेले हत्ती कुंभातून अभिषेक करीत असल्याचे दाखविले आहे, तर दुसऱ्या एका शिल्पात कमळावर लक्ष्मी उभी असून तिच्या दोन्ही हातांत कमळाचे फुल आहेत असे कोरीवकाम दिसून येते. पद्मेस्थिता आणि पद्मिनी या तिच्या दोन्ही बिरुदांत अभिप्रेत असलेला अर्थ कलाकाराने त्या रूपात प्रकट केलेला दिसतो, तर हस्तिनाद-प्रबोधिनी या बिरुदाशी पहिल्या चित्रणाचा संबंध दिसतो. काही कलामर्मज्ञांच्या मते हत्ती हे मेघाचे व पर्यायाने पर्जन्याचे प्रतीक असून लक्ष्मीने हातात धरलेली कमळे व ती कमळावर उभी आहे. कमळ ही सर्व सर्जनाची प्रतीके आहेत असे मानले जाते. अशाच प्रकारच्या पण कमलासीन अभिषेकलक्ष्मीचे एक ठळक चित्रण पितळखोरे (इ.स.पू. पहिले शतक) येथील विहाराकडे जाणाऱ्या सोपानाच्या शीर्षांवर आहे. पितळखोरे लेणे येथे ही लक्ष्मीचे शिल्प आढळते. कुषाण आणि गुप्तकाळात लक्ष्मीचे ठसे असलेली नाणी दिसून येतात. आणखी एक वेगळ्या प्रकारचे श्रीचे चित्रण सांची येथील तोरणावर आहे. येथे ती कमलासीन असून तिचे हात कमळमुद्रेत वक्षासमोर धरले आहेत. भरतनाट्यातील परंपरेप्रमाणे या मुद्रेचा अर्थ पूजा असल्याने लक्ष्मी भगवान बुद्धाला वंदन करते आहे असाच घेतला पाहिजे. श्री/लक्ष्मी ज्याप्रमाणे बौद्ध धर्मात स्वीकारली गेली तशी ती जैन धर्मातही आढळते. यावरून स्पष्ट होते.[३५] +'लक्ष्मीचे आठ अवताराला 'श्रीअष्टलक्ष्मी' असे म्हणतात.महालक्ष्मीचे आठ रूप आहेत म्हणून नाव प्रसिद्ध आहे. +आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, सन्तानलक्ष्मी, वीरलक्ष्मी(धैर्यलक्ष्मी), विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी. +अष्टलक्ष्मी कोविल - आठ लक्ष्मींचे मंदिर, चेन्नई, तामिळनाडू येथील अष्टलक्ष्मी मंदिर लक्ष्मी देवींना समर्पित आहे. +अष्टलक्ष्मी कोविल एक हिंदू मंदिर आहे, चेन्नईच्या, Elliotच्या समुद्र तटावर समुद्राच्या किनारपट्टीवर आहे.[३८] +लक्ष्मीला वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते, संस्कृत मध्ये लक्ष्मी-सहस्रनामांची[३९][४०] शुक्रवारी पहाटे लक्ष्मी सहस्रनाम वाचले जाते.[४१] +पद्मप्रिया, पद्मानना, पद्माक्षी, इंदिरा, रमा, चंचला, श्री, विष्णूप्रिया, कमला, प्रकृति, धरणी, पृथ्वी, पद्मा, माधवी, सुवर्णा, हरिणी, हिरण्यावर्णा, आदित्यवर्णा, पद्मवर्णा, पिङगला, प्रभासा, यशसा, ज्वलन्ती, पद्मिनी, पुष्करिणी, हेममालिनी, हिरण्यरजतस्र्रजा, अश्वपूर्वा, रथमध्या, हस्तिनादप्रबोधिनी, गंधद्वारा, नित्यपुष्टा, करीषिणी, चन्द्रालक्ष्मी, समुद्रराजतनया इतर नावे श्रीसूक्तात दिली आहे. +पद्मा- कमळासारखी +कमला- कमळासारखी सुंदर +पद्मप्रिया- कमळ पुष्प प्रिय असणारी +पद्ममालाधरा- कमळ माल धारण करणारी +पद्ममुखी- कमळासारखा सुंदर चेहरा असलेला +पद्मक्षी- कमळांसारखे सुंदर डोळे +पद्महस्ता- कमळ हातात धारण करणारी +पद्मसुंदरी- कमळासारखी सुंदर +श्री- समृद्धी / आनंद / यश समृद्धी मध्ये जन्म +जगदीश्वरी- जगाची ईश्वरी +विष्णूप्रिया- विष्णू पत्नि +हिंदू धर्मात दिवाळी मध्ये आश्विन अमावास्येत लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.या दिवशी घरांत  प्रदोषकाळी (संध्याकाळी) कुबेर[४२], गणेश व लक्ष्मीचे पूजन श्रीसूक्तपठणही केले जाते. घरामध्ये व बाहेर अनेक दीप (दिवा) लावला जाते. काही वैष्णव भक्त श्रीलक्ष्मीनारायणाची आराधना करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. ज्या स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह अशा सकारात्मक उर्जा असतात तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशिर्वाद देते. या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात.[४३] या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात.[४४] +श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. +लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का काढतात? +आश्विन अमावास्येला सूक्ष्म स्वरूपात गतीमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि पुन्हा पूर्ण वायूमंडलात गतीमान होण्यास सुरुवात होते. केर काढल्यामुळे घरात शिरलेले त्रासदायक घटक आणि वायूमंडलात गतीमान असणारी त्रासदायक स्पंदने घराच्या बाहेर फेकले जातात. त्यामुळे घराचे पावित्र्यही टिकून रहाते. म्हणून आश्विन अमावास्येच्या रात्री अलक्ष्मी निःसारण, म्हणजेच रात्री १२ वाजता घरात केर काढतात.[१०] +स्वस्तिक,गोपद्म,कमळ,शंख ,चक्र ,पूर्ण चन्द्राचे कला (पौर्णिमा) , लक्ष्मीची पावले ही लक्ष्मीचे प्रतीक आहे सुद्धा मंगलचिन्ह दिवाळीमध्ये रांगोळी विविध रंगानी सजवावी +कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा , ही आश्विन पौर्णिमा म्हणून सण साजरी केली जाते. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये असते.[४५] कोजागरी पौर्णिमेला ,शरद ऋतूतील आश्‍विन महिन्यामध्ये 'आश्‍विनी पौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी येऊन चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते. उपवास,पूजन व जागरण या व्रतात महत्त्व आहे.कोजागरीच्या रात्री मंदिरे,घरे,रस्ते,उद्याने इ. ठिकाणी दिवे लावतात.म्हणून या दिवसाला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात.[४६][४७] +तुळशी वनस्पतींचे लक्ष्मी स्वरूप मानले जाते. तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतींचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्री कृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीमध्ये करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा त्यांना तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत.[५०] +पौराणिक कथेनुसार, दिवाळीच्या दिवशी अयोध्याचा राजा राम, लंकेच्या राजा रावणाची वध करून राम सीता आणि लक्ष्मण सह अयोध्येत परतले. कृष्ण या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा केला आणि विष्णूने हिरण्यकशिपुचा नरसिंहच्या रूपात वध केला होता आणि या दिवशी धन्वंतरि समुद्रमंथन नंतर आले. लोक आनंदाने दिवा लावतात.[५१] +ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं +विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम् । +लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् +वन्दे विष्णूं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥ +ॐ हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्। चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥१॥ +तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्। यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्॥२॥ +अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम्। श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मादेवी जुषताम्॥३॥ +कांसोस्मितां हिरण्यप्राकारां आद्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम्। पद्मेस्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वयेश्रियम्॥४॥ +चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियंलोके देव जुष्टामुदाराम्। तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे॥५॥ +आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तववृक्षोथ बिल्व:। तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी:॥६॥ +उपैतु मां देवसख: कीर्तिश्चमणिना सह। प्रादुर्भुतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे॥७॥ +क्षुत्पपासामलां जेष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम्। अभूतिमसमृद्धिंच सर्वानिर्णुद मे गृहात॥८॥ +गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम्। ईश्वरिं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम्॥९॥ +मनस: काममाकूतिं वाच: सत्यमशीमहि। पशूनां रूपमन्नस्य मयि श्री: श्रेयतां यशः॥१०॥ +कर्दमेनप्रजाभूता मयिसंभवकर्दम। श्रियं वासयमेकुले मातरं पद्ममालिनीम्॥११॥ +आप स्रजन्तु सिग्धानि चिक्लीत वस मे गृहे। निच देवीं मातरं श्रियं वासय मे कुले॥१२॥ +आर्द्रां पुष्करिणीं पुष्टि पिङ्गलां पद्ममालिनीम्। चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥१३॥ +आर्द्रां यः करिणीं यष्टीं सुवर्णां हेममालिनीम्। सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आवह॥१४॥ +तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्। यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहम्॥१५॥ +यः शुचि: प्रयतोभूत्वा जुहुयादाज्यमन्वहम्। सूक्तं पञ्चदशर्चच श्रीकाम: सततं जपेत्॥१६॥ +ॐ असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मामृतं गमय ॥ ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॥-बृहदारण्यक उपनिषद् +ॐ आम्हाला असत्य पासून सत्याकडे घेऊन जाते. अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. मृत्यूपासून अमरत्वाकडे घेऊन जाते. ॐ शांती शांती शांती.-बृहदारण्यक उपनिषद् diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10975.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11fa81efc0ec9bd0c25f72dde3f7cfa003486f20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10975.txt @@ -0,0 +1,3 @@ + +लोगन काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10987.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ef556d26b79cc2c4b5365e8813477646bfa2002 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_10987.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोटळेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1100.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d29717fa59aa11737a5478438da315aa4fae7fca --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1100.txt @@ -0,0 +1 @@ +रशियामधील शहरांच्या यादीत रशिया देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली ७५ शहरे दिली आहेत. ठळक अक्षरांत लिहिलेली शहरे आपापल्या राजकीय विभागांची राजधानीची शहरे आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11012.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..031e813db45a2bd55f28fae0ff374d60cd2f21c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11012.txt @@ -0,0 +1,41 @@ +लोणंद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे. +लोणंद महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील शहर आहे. खंडाळा तालुक्यातील हे शहर पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील स्थानक असून येथून बारामतीस आणि फलटणला रेल्वेमार्ग जातो. +लोणंद शहरातील कांद्याची बाजारपेठ सर्वात मोठी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.मार्केट यार्ड हे मोठे आहे इथे कांद्याची खरेदी विक्री होते.तसेच धान्यांची खरेदी विक्री होते.त्याचप्रमाणे पाळीव प्राण्याचे व्यवहार देखील इथे होतात यामध्ये गाई, बैल, शेळी, मेंढी इत्यादीचा सामावेश होतो.प्रामुख्याने हे व्यवहार सकाळचे होतात.तसेच लोणंद शहरात अजून एक प्रसिद्ध मार्केट म्हणजे बांबूचे होय परंतु याचे व्यवहार फक्त आठवड्यातून एकदाच होतात.हा बाजार फक्त गुरुवारीच होतो.लोणंद शहरातील गुरुवारी भरणारा बाजार हा मोठा बाजार आहे.आसपासचे शेतकरी ह्या दिवशी भाजीपाला घेऊन ह्या दिवशी विकतात.त्यामुळे लोणंद शहर हे बाजारपेठसाठी महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते.या ठिकाणी महाराष्ट्र औधोगिक वसाहत असून या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनी आहेत या ठिकाणी औधोगिक प्रशिक्षण संस्था आहे..या ठिकाणी मतीमंद मुलांची निवासी शाळा आहे.या गावात शरदचंद्र पवार महाविद्यालय आहे. व मालोजीराजे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आहे .या ठिकाणी मोठमोठे दवाखाने आहेत.तसेच हॉटेल व व्यापारी पेठा आहेत.या ठिकाणी बस स्थानक व रेल्वे स्थानक पण आहे. जवळच वीर धरण आहे. +येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे.[ संदर्भ हवा ] जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. +लोणंद 18.0404 ° एन 74.1872 ° E[१] h[1] वर स्थित आहे. त्याची सरासरी उंची 597 मीटर (1961 फूट) [2] आहे. पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा आणि फलटण, कोरेगाव, पुरंदर तहसीलच्या सीमेवर खेमावती नदीच्या काठावर वसलेले आहे. लोणंद खंडाळा तहसील अंतर्गत येतो. +जवळील गावे: निंबोडी, पाडळी, खेड, तांबवे, कापडगाव, कोयेगाव, बाळूपाटलाचीवाडी, पाडेगाव, अंदोरी, पिंप्रे, पारगाव-खंडाळा.खेड बावकलवाडी मर्याचीवाडी आशी छोटी मोठी गावे आहेत. +पुण्यस्लोक अहिल्यादेवी चौक, थोंबरे माला, विनायकराव शेळके पाटील वस्ती (शेळके माला), मैत्री पार्क (जोतिबा नगर), स्टेशन चौक, बजरताल (राजमाता चौक), नवी पेठ, जुनी भजी मंडई, कळवट माला, एसपी कॉलेज लोणंद, मार्केट यार्ड (कृषी उत्त्पन्ना बाजार समिती), शेळके गल्ली, माली आळी, जांभालिचा माला, गोटे माळ, बिरोबा वस्ती, इंदिरानगर, शिवाजी चौक, उमाजी नाईक चौक, पंजाब कॉलनी, तानाजी चौक, लोणंद बस स्टँड एमआयडीसी लोणंद [१] लोणंद येथून जवळच पाडेगाव उस संशोधन केंद्र आहे व येथे उसावर वेगवेगळी संशोधन केली जातात. कांदा मार्केट प्रशिद्द आहे. +आपण लोणंदला ट्रेन व रस्त्याने भेट देऊ शकता. हे राजधानी मुंबईपासून 227 किमी अंतरावर आहे. पुण्याहून 81 कि.मी., साताऱ्यातून 47 कि.मी. आपण लोणंद-खंडाळा-वाई रस्त्याने वाई शहरात पोहोचू शकता. लोणंदपासून 20 किमी अंतरावर नेशन हायवे 48 आहे. +राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग: +राष्ट्रीय महामार्ग 4 (आता राष्ट्रीय महामार्ग 48 म्हणून प्रसिद्ध) लोणंद शहरापासून 20 किमी अंतरावर आहे. राज्य महामार्ग सातारा-लोणंद-पुणे, पुणे-लोणंद-फलटण-पंढरपूर लोणंद मार्गे जाते. +रेल्वे: +   लोणंद रेल्वे स्थानक +लोणंदचे रेल्वेस्थानक [२] आहे आणि ते मुंबईहून मिरज, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर आणि बंगळुरू (काही गाड्या) वर जाण्यासाठी आहे. आपण रस्ता किंवा रेल्वेद्वारे  (महालक्ष्मी एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस, "गोवा एक्सप्रेस", सह्याद्री एक्सप्रेस किंवा चालुक्य एक्सप्रेस[३]) सहजपणे मुंबई किंवा पुण्याहून लोणंदला पोहोचू शकता. +लोणंद - पंढरपूर व लोणंद-बारामती येथून रेल्वे रुळ आता प्रगतीपथावर आहे. +   बस: +   लोणंद एसटी बस स्टँड +लोणंद हा पुणे, जेजुरी ,सासवड ,सातारा, फलटण, बारामती, पंढरपूर, शिरवळ, खंडाळा, भोर, वाई, वाठार, यांना जोडला गेला आहे. +लोणंद हे शेतीभोवती वेढलेले आहे, लोणंद कांद्यासाठी (लोणंदचा कांदा ) म्हणून प्रसिद्ध आहे. कांदा आणि ऊस उत्पादक लोणंद व जवळपासची गावे आघाडीवर आहेत. गहू, बाजरी, मका आणि ज्वारी ही शेतीची प्रमुख पिके आहेत. शेतकरी सर्व प्रकारच्या भाज्या, द्राक्षे देखील मोठ्या प्रमाणात तयार करतात. +कांद्यासाठी नाशिक नंतर लोणंद येथे सर्वात मोठे मार्केट प्लेस आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मार्केट यार्ड (कृषी उत्पन्न बाजार समिती लोणंद) आहे. +मोठ्या कंपन्यांची सर्व शोरूम, दुकाने लोणंदमध्ये उपलब्ध आहेत. +लोणंद मध्ये नगरपंचायत आहे जी लोकांना आवश्यक सुविधा पुरविते आणि सांस्कृतिक आणि आर्थिक गोष्टींकडे लक्ष देतात आणि शहराच्या सुधारणेसाठी आणि सुधारण्यासाठी काम करतात. +सातारा जिल्ह्यातील लोकांना रोजगार देणारी अनेक उद्योगांना लोणंद जवळ एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास विकास महामंडळ) आहे. +लोणंदमधील उद्योग: सोना अ‍ॅलोयस प्रा. लि., इंडस बायोटेक लि., सह्याद्री ग्रुप, भारत गियर्स, प्रिव्हिलाज इंडस्ट्रीज, डेसिमेंट कंट्रोल सिस्टम प्रा. लि., प्रथमेश ब्रिफिट लि., पुष्पक इन्फ्राकॉन आणि बरेच काही. +या शहरात अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये आणि इतर महत्त्वाच्या संस्था आहेत. लोणंदमधील प्रमुख कार्यालये आणि संस्था खालीलप्रमाणे आहेत: +   लोणंद नगरपंचायत लोणंद +   पोलीस स्टेशन लोणंद +   इंडियापोस्ट कार्यालय लोणंद +   शासकीय प्रथम आरोग्य केंद्र (शासकीय रुग्णालय) +   शासकीय  प्राणी रुग्नालय (शासकीय पशु रुग्णालय) +   एमएसआरटीसी बस स्टँड +   शासकीय अतिथीगृह +   तलाठी कार्यालय +   एमआयडीसी लोणंद +   मालोजीराजे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय लोणंद. +   शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद +   न्यू इंग्लिश स्कूल मुलिंचे, लोणंद. +   सेंट एएनएनएस इंग्लिश स्कूल लोणंद. +   झेडपी स्कूल +   कृषी उत्पन्न बाज़ार समिती लोणंद (मार्केट यार्ड) +   सर्व सरकारी आणि खाजगी बँका +   मैत्री पार्क (जोतिबा नगर) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1105.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2511b2292c31d46c8e8ae522cf2287bdf17c53e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1105.txt @@ -0,0 +1,11 @@ +राशिद खान अरमान (पश्तो: راشد خان ارمان; जन्म २० सप्टेंबर १९९८) हा अफगाणिस्तानचा क्रिकेट खेळाडू आणि राष्ट्रीय संघाचा सध्याचा कर्णधार आहे. जून २०१८ मध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तानातील पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या अकरा क्रिकेट खेळाडूंपैकी तो एक होता. देशाच्या पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण करणा तो सर्वात महाग गोलंदाजीची नोंद त्याने परत केली. सप्टेंबर २०१९ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले आणि वयाच्या २० वर्ष आणि ३५० दिवस वयोगटातील कसोटी सामन्यांच्या संघाचे नेतृत्व करणारा सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू झाला. +राशिद सनरायझर्स हैदराबादकडून २०१७ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळला. जून २०१७ मध्ये त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) सामन्यात सहयोगी देशासाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची आकडेवारी घेतली. फेब्रुवारी २०१८ मध्ये तो एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांच्या आयसीसी प्लेयर रॅंकिंगमध्ये अव्वल क्रमांकाचा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याच महिन्यात, त्याने टी-२० मध्ये गोलंदाजांच्या आयसीसी प्लेयर रॅंकिंगमध्येही अव्वल स्थान मिळवले. २०१८ च्या आशिया चषकातील कामगिरीनंतर सप्टेंबर २०१८ मध्ये तो आयसीसीच्या अष्टपैलू क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू ठरला. +मार्च २०१८ मध्ये, क्रिकेट विश्वचषक क्वालिफायर दरम्यान त्याने एकदिवसीय सामन्यात प्रथमच अफगाणिस्तानचे नेतृत्व केले. वयाच्या १९ वर्ष आणि १६५ दिवसांमध्ये तो आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार असलेला सर्वात तरुण खेळाडू ठरला. वेस्ट इंडीज विरुद्ध क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात खानने होईला बाद केले तेव्हा एकदिवसीय सामन्यात १०० विकेट घेणारा सर्वात वेगवान व सर्वात तरुण गोलंदाज ठरला.त्याने ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्कने सेट केलेले ५२ सामन्यांचा मागील विक्रम मोडत आपला १०० वा बळी मिळवण्यासाठी ४४ सामने घेतले. जून २०१८ मध्ये टी -२० मध्ये बळी घेणारा तो वेगाने वेगवान गोलंदाज ठरला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये त्याने दोन वर्ष आणि २२० दिवसांत मैलाचा दगड गाठला. +एप्रिल २०१९ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) असगर अफगाणच्या जागी खानचा संघाचा नवा टी-२० आय कर्णधार म्हणून समावेश केला. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार म्हणूनही खानची नियुक्ती करण्यात आली होती. जून २०१९ मध्ये, २०१९ च्या क्रिकेट विश्वचषक दरम्यान, खानने अफगाणिस्तानसाठी आपल्या १०० व्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळला. वर्ल्ड कपनंतर खानला सर्वच फॉर्मेटमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले. +रशीद खानचा जन्म १९९८ मध्ये पूर्व अफगाणिस्तानाच्या नानगरात झाला होता. तो जलालाबादचा असून त्याचे दहा भावंडे आहेत. जेव्हा तो तरुण होता, तेव्हा त्याचे कुटुंब अफगाण युद्धातून पळून गेले आणि काही वर्षे पाकिस्तानमध्ये राहिले. नंतर ते सामान्य जीवन परत घेऊन अफगाणिस्तानात परतले आणि राशिदने आपले शालेय शिक्षण चालू ठेवले. रशिद आपल्या भावांबरोबर क्रिकेट खेळत मोठा झाला आणि त्याच्या गोलंदाजीची शैली स्टाईल करणाऱ्या पाकिस्तानी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीची प्रतिमा आहे. +त्याने १८ ऑक्टोबर २०१५ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध अफगाणिस्तानकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) सामन्यात पदार्पण केले. त्याने २६ ऑक्टोबरला झिम्बाब्वेविरुद्ध ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय (टी-२०) पदार्पण केले. +१० मार्च २०१७ रोजी, खानने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी -20 सामन्यात आपला पहिला टी -20 आय पाच विकेट घेतला. टी-२० मध्ये अफगाणिस्तानच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी आणि तीन टी -२० मध्ये संयुक्तपणे चौथ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट आकडेवारी ठरवणा टी -२० सामन्यात दोन षटकांत पाच विकेट घेणारा तो पहिला खेळाडू ठरला. .अफगानिस्तानने सामना जिंकला आणि राशिद आणि नजीब तारकई यांनी सामनावीर पुरस्कार जिंकला. +आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पॉल स्टर्लिंगसह वेगवेगळ्या संघातील गोलंदाजांची पहिली जोडी बनली असून त्यांनी एकाच वनडेमध्ये सहा विकेट घेतल्या आहेत. +९ जून रोजी त्याने दुसरे एकदिवसीय सामन्यात पाच गडी बाद केले आणि ग्रॉस इस्लेट येथे वेस्ट इंडीजविरुद्ध १८ धावा देऊन ७ गडी बाद केले. तो एकदिवसीय गोलंदाजीचा चौथा क्रमांक होता आणि ७ विकेट घेणारा सहकारी देशाच्या क्रिकेट खेळाडूने प्रथम फलंदाजी केली. अफगानिस्तानने आपल्या २१२ धावांच्या एकूण बचावासाठी हा सामना ६३ धावांनी जिंकला आणि खानला सामनावीर म्हणून घोषित केले गेले. +जानेवारी २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) त्याला असोसिएट क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर म्हणून नाव दिले. त्यानंतरच्या महिन्यात त्याला २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी अफगाणिस्तान संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले, तर अफगाणिस्तानच्या नियमित कर्णधार असगर स्टानिकझई त्याचा परिशिष्ट काढून टाकल्यानंतर बरा झाला. फेब्रुवारी २०१८ मध्ये आयसीसीने २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेपूर्वी खान यांना दहा खेळाडूंपैकी एक म्हणून नेमले. +एप्रिल २०१८ मध्ये, वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० साठी त्याला बाकीच्या जागतिक इलेव्हन संघात स्थान देण्यात आले होते, जे ३१ मे २०१८ रोजी लॉर्ड्स येथे खेळले गेले होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये, आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात, त्याने घेतले हॅटट्रिक आणि चार चेंडूत चार बळी. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11058.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11058.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54f53265fa55716e4c6dd9dbf77cdc75f9ab792e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11058.txt @@ -0,0 +1,10 @@ + +पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील लोणावळा तलाव एक धरण आहे. + +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे +लोणावळा तलाव हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +साचा:पुणे जिल्हा diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11067.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e42b5fff83af3d9bf0e9de7c201e5fb346140fef --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11067.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1107.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2511b2292c31d46c8e8ae522cf2287bdf17c53e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1107.txt @@ -0,0 +1,11 @@ +राशिद खान अरमान (पश्तो: راشد خان ارمان; जन्म २० सप्टेंबर १९९८) हा अफगाणिस्तानचा क्रिकेट खेळाडू आणि राष्ट्रीय संघाचा सध्याचा कर्णधार आहे. जून २०१८ मध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तानातील पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या अकरा क्रिकेट खेळाडूंपैकी तो एक होता. देशाच्या पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण करणा तो सर्वात महाग गोलंदाजीची नोंद त्याने परत केली. सप्टेंबर २०१९ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले आणि वयाच्या २० वर्ष आणि ३५० दिवस वयोगटातील कसोटी सामन्यांच्या संघाचे नेतृत्व करणारा सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू झाला. +राशिद सनरायझर्स हैदराबादकडून २०१७ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळला. जून २०१७ मध्ये त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) सामन्यात सहयोगी देशासाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची आकडेवारी घेतली. फेब्रुवारी २०१८ मध्ये तो एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांच्या आयसीसी प्लेयर रॅंकिंगमध्ये अव्वल क्रमांकाचा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याच महिन्यात, त्याने टी-२० मध्ये गोलंदाजांच्या आयसीसी प्लेयर रॅंकिंगमध्येही अव्वल स्थान मिळवले. २०१८ च्या आशिया चषकातील कामगिरीनंतर सप्टेंबर २०१८ मध्ये तो आयसीसीच्या अष्टपैलू क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू ठरला. +मार्च २०१८ मध्ये, क्रिकेट विश्वचषक क्वालिफायर दरम्यान त्याने एकदिवसीय सामन्यात प्रथमच अफगाणिस्तानचे नेतृत्व केले. वयाच्या १९ वर्ष आणि १६५ दिवसांमध्ये तो आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार असलेला सर्वात तरुण खेळाडू ठरला. वेस्ट इंडीज विरुद्ध क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात खानने होईला बाद केले तेव्हा एकदिवसीय सामन्यात १०० विकेट घेणारा सर्वात वेगवान व सर्वात तरुण गोलंदाज ठरला.त्याने ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्कने सेट केलेले ५२ सामन्यांचा मागील विक्रम मोडत आपला १०० वा बळी मिळवण्यासाठी ४४ सामने घेतले. जून २०१८ मध्ये टी -२० मध्ये बळी घेणारा तो वेगाने वेगवान गोलंदाज ठरला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये त्याने दोन वर्ष आणि २२० दिवसांत मैलाचा दगड गाठला. +एप्रिल २०१९ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) असगर अफगाणच्या जागी खानचा संघाचा नवा टी-२० आय कर्णधार म्हणून समावेश केला. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार म्हणूनही खानची नियुक्ती करण्यात आली होती. जून २०१९ मध्ये, २०१९ च्या क्रिकेट विश्वचषक दरम्यान, खानने अफगाणिस्तानसाठी आपल्या १०० व्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळला. वर्ल्ड कपनंतर खानला सर्वच फॉर्मेटमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले. +रशीद खानचा जन्म १९९८ मध्ये पूर्व अफगाणिस्तानाच्या नानगरात झाला होता. तो जलालाबादचा असून त्याचे दहा भावंडे आहेत. जेव्हा तो तरुण होता, तेव्हा त्याचे कुटुंब अफगाण युद्धातून पळून गेले आणि काही वर्षे पाकिस्तानमध्ये राहिले. नंतर ते सामान्य जीवन परत घेऊन अफगाणिस्तानात परतले आणि राशिदने आपले शालेय शिक्षण चालू ठेवले. रशिद आपल्या भावांबरोबर क्रिकेट खेळत मोठा झाला आणि त्याच्या गोलंदाजीची शैली स्टाईल करणाऱ्या पाकिस्तानी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीची प्रतिमा आहे. +त्याने १८ ऑक्टोबर २०१५ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध अफगाणिस्तानकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) सामन्यात पदार्पण केले. त्याने २६ ऑक्टोबरला झिम्बाब्वेविरुद्ध ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय (टी-२०) पदार्पण केले. +१० मार्च २०१७ रोजी, खानने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी -20 सामन्यात आपला पहिला टी -20 आय पाच विकेट घेतला. टी-२० मध्ये अफगाणिस्तानच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी आणि तीन टी -२० मध्ये संयुक्तपणे चौथ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट आकडेवारी ठरवणा टी -२० सामन्यात दोन षटकांत पाच विकेट घेणारा तो पहिला खेळाडू ठरला. .अफगानिस्तानने सामना जिंकला आणि राशिद आणि नजीब तारकई यांनी सामनावीर पुरस्कार जिंकला. +आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पॉल स्टर्लिंगसह वेगवेगळ्या संघातील गोलंदाजांची पहिली जोडी बनली असून त्यांनी एकाच वनडेमध्ये सहा विकेट घेतल्या आहेत. +९ जून रोजी त्याने दुसरे एकदिवसीय सामन्यात पाच गडी बाद केले आणि ग्रॉस इस्लेट येथे वेस्ट इंडीजविरुद्ध १८ धावा देऊन ७ गडी बाद केले. तो एकदिवसीय गोलंदाजीचा चौथा क्रमांक होता आणि ७ विकेट घेणारा सहकारी देशाच्या क्रिकेट खेळाडूने प्रथम फलंदाजी केली. अफगानिस्तानने आपल्या २१२ धावांच्या एकूण बचावासाठी हा सामना ६३ धावांनी जिंकला आणि खानला सामनावीर म्हणून घोषित केले गेले. +जानेवारी २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) त्याला असोसिएट क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर म्हणून नाव दिले. त्यानंतरच्या महिन्यात त्याला २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी अफगाणिस्तान संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले, तर अफगाणिस्तानच्या नियमित कर्णधार असगर स्टानिकझई त्याचा परिशिष्ट काढून टाकल्यानंतर बरा झाला. फेब्रुवारी २०१८ मध्ये आयसीसीने २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेपूर्वी खान यांना दहा खेळाडूंपैकी एक म्हणून नेमले. +एप्रिल २०१८ मध्ये, वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० साठी त्याला बाकीच्या जागतिक इलेव्हन संघात स्थान देण्यात आले होते, जे ३१ मे २०१८ रोजी लॉर्ड्स येथे खेळले गेले होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये, आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात, त्याने घेतले हॅटट्रिक आणि चार चेंडूत चार बळी. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11072.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e0878d19758226c61fcd7919cab66050437ea89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11072.txt @@ -0,0 +1,2 @@ + लोणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11076.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d35ffbbc6735b6ab4bfd67750326dd1c264239d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11076.txt @@ -0,0 +1,2 @@ + लोणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11085.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f8c3a640b869524f7e289408dc73093a2395cd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11085.txt @@ -0,0 +1 @@ +लोणी रेल्वे स्थानक मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावात असलेल्या या स्थानकावर  पुणे - दौंड दरम्यान धावणाऱ्या काही पॅसेंजर गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11099.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81093e9b447d4b11054e575bebfdf6253ca86f87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11099.txt @@ -0,0 +1,10 @@ +पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यात लोणीमावळा धरण नावाचे एक धरण आहे. हे धरण एका निनावी ओढ्यावर बांधले आहे. + + + +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे +लोणीमावळा धरण हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11100.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aed8cc0a32f867d0e0371c8b33ffbcb47d508b0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11100.txt @@ -0,0 +1,2 @@ + लोणीवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11104.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..962254f1a57d53fcf242ad8b4dc740d9871075f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11104.txt @@ -0,0 +1 @@ +एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स (पोलिश: Polskie Linie Lotnicze LOT) ही पोलंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२९ साली स्थापन झालेली लोत ही सध्या जगातील सर्वात जुन्या विमानकंपन्यांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11112.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..990f7e3bc92fa09dff27f89b4c9d39399d1ddb77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11112.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोथेर पहिला तथा लोथार पहिला (इ.स. ७९५ - २९ सप्टेंबर, इ.स. ८५५) हा पवित्र रोमन सम्राट, बव्हारियाचा राजा, इटलीचा राजा आणि मध्य फ्रांसियाचा राजा होता. +याचा राज्यकाल याप्रमाणे होता - diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11127.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a6ea4f52bf39abc241f2057ea4e75f1c35d4b87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11127.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोनाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11144.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1518a81f382a3f3f246e25a1dc471aad6cb67dc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11144.txt @@ -0,0 +1,3 @@ +लोपे दि व्हेगा कारपिओ (माद्रिद, २५ नोव्हेंबर १५६२ - २७ ऑगस्ट, १६३५) हे स्पॅनिश साहित्य सुवर्णयुगातील महत्त्वाचे कवी आणि नाटककार होते. +तथाकथित फिनिक्स दे लॉस इनगेनिओस आणि मॉन्सेरो डी नॅचुरॅलेझा (मिगुएल दे सर्व्हान्टेस यांनी) अशा वेळी स्पॅनिश थिएटरच्या सूत्रांचे नूतनीकरण केले जेव्हा थिएटर एक व्यापक सांस्कृतिक घटना बनू लागला होता. स्पॅनिश बॅरोक थिएटरचे महान प्रतिस्पर्धी तिरसो दे मोलिना आणि कॅलडरॉन देला बार्का यांच्याबरोबर, त्यांची कामे आजही सुरू आहेत आणि स्पॅनिश साहित्य आणि कला क्षेत्रातील उच्च स्तरावरील एक आहे. ते स्पॅनिश भाषेतील एक महान गीतकार आणि गद्य आणि श्लोकातील अनेक कादंब .्यांचा आणि दीर्घ कथात्मक कादंबरींचा लेखक होता +त्याला सुमारे 3,००० सॉनेट्स, तीन कादंब .्या, चार लघु कादंब .्या, नऊ महाकाव्ये, तीन उपदेशात्मक कविता आणि कित्येक शंभर विनोद ( १00०० जुआन पेरेझ दे मॉन्टलबॉन यांच्यानुसार) असे म्हटले आहे. फ्रान्सिस्को दे क्वेव्दो आणि जुआन रुईझ डी अलारकनचा मित्र, लुइस दे गँगोरा येथून निर्वासित आणि सर्वेन्टेस यांच्याशी दीर्घकाळ चाललेल्या शत्रुत्वामुळे त्यांचे आयुष्य त्याच्या कार्याइतकेच अत्यंत चरम होते. तो नाटककार बहिण मार्सेला डी सॅन फेलिक्सचा पिता होता.' diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11176.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fd7dab9e79da8ad62ecc1ccd907aeaf1b92cef7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11176.txt @@ -0,0 +1,8 @@ + लोवळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11183.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca74e68bdc6f434791e180a33d1754bcd96d1a6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11183.txt @@ -0,0 +1,8 @@ +लोखंड (Fe, अणुक्रमांक २६) हे एक धातुरूप मूलद्रव्य आहे. लोखंड किंवा लोह पृथ्वीवरील सर्वाधिक प्रमाणात आढळणारे धातुस्वरूपातले मूलद्रव्य आहे. लोखंड निसर्गात सहसा मुक्तरूपात आढळत नाही, ते नेहमी लोहसंयुगाच्या रूपात असते. +लोहखनिज पासून वापरण्यायोग्य धातू काढण्यासाठी १५०० अंश सेल्सियस (२७३०° फॅ) किंवा त्याहून अधिक तापमानाच्या भट्ट्या आवश्यक आहेत. जे की तांबे काढायला लगण्यापेक्षा सुमारे ५०० अंश सेल्सियस (९००° फॅ) अधिक आहे. इ.स.पू. २००० च्या सुमारास मानवांनी यूरेशियामध्ये ही प्रक्रिया पार पाडण्यास सुरुवात केली. काही भागांत केवळ इ.स.पू. १२०० च्या आसपास लोखंडाची साधने आणि शस्त्रे वापरायला सुरुवात झाली. त्या घटनेला कांस्य युगापासून लोह युगात बदल मानले जाते. आधुनिक जगात यांत्रिक गुणधर्म आणि कमी किंमतीमुळे, लोखंड सर्वात जास्त वापरला जाणारा औद्योगिक धातू आहे. +मूळ आणि गुळगुळीत शुद्ध लोखंडी पृष्ठभाग आरशाप्रमाणे असतो. तथापि, लोह ऑक्सिजन आणि पाण्याबरोबर सहज प्रतिक्रिया देते, ज्याला सामान्यतः गंज म्हणून ओळखले जाते. इतर काही धातूंच्या ऑक्साईडच्या विपरीत, ते अक्रियाशील थर बनवतात, गंज धातूपेक्षा अधिक प्रमाणात व्यापतो. +एखाद्या प्रौढ माणसाच्या शरीरात साधारणतः 4 ग्रॅम (०.००५% शरीराचे वजन) लोह असते, बहुतेक करून हेमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन मध्ये असते. हे दोन प्रथिने अनुक्रमे रक्त आणि स्नायूंमध्ये ऑक्सिजन संचय व ऑक्सिजनची वाहतूक करण्यात कशेरुक चयापचयात (vertebrate metabolism) अनिवार्य भूमिका बजावतात. चयापचय क्रिया सुरळीत होण्यासाठी आहारात किमान लोहाची आवश्यकता असते.[१] +लोहाचे चार स्थिर समस्थानिक आहेत: Fe५४ (५.८४५% नैसर्गिक लोह), Fe५६ (९१.७५४%), Fe५७(२.११९%) आणि Fe५८ (०.२८२%). २०-30 कृत्रिम समस्थानिक देखील तयार केले गेले आहेत. या स्थिर समस्थानिकांपैकी केवळ , Fe५७ मध्ये विभक्त स्पिन आहे (- १/२). सर्वात विपुल लोह समस्थानिका Fe५६ अणू वैज्ञानिकांसाठी विशेष रुची आहे कारण ते न्यूक्लियोसिंथेसिसच्या सर्वात सामान्य समाप्तीच्या बिंदूचे प्रतिनिधित्व करते. +सर्व धातूंमध्ये लोह हा सर्वाधिक प्रमाणात वापरला जातो आणि जगभरात धातू उत्पादनात ९०% पेक्षा जास्त उत्पादन होते. त्याची कमी किंमत आणि उच्च सामर्थ्य अनेकदा तणाव सहन करण्यासाठी किंवा शक्तीचे संप्रेषण करण्यासाठी वापर केला जातो. यंत्राची साधने, रेल, कार, जहाज, कंक्रीट बार आणि इमारतींचे भार वाहून नेणारी फ्रेमवर्क यासारख्या वस्तू बनवण्यात लोखंडाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. शुद्ध लोह अगदी मऊ असल्याने, पोलाद तयार करण्यासाठी सामान्यत: मिश्र धातु घटकांसह एकत्र केले जाते. +लोह आणि त्याचे मिश्र धातुंचे यांत्रिक गुणधर्म त्यांच्या संरचनात्मक अनुप्रयोगांशी अत्यंत संबंधित आहेत. त्या गुणधर्मांचे मूल्यांकन ब्रिनेल टेस्ट (Brinell test), रॉकवेल टेस्ट (Rockwell test) आणि विकर्स कडकपणा टेस्टसह (Vickers hardness test ) विविध प्रकारे केले जाऊ शकते. +लोहाची कमतरता ही जगातील सर्वात सामान्य पौष्टिक कमतरता आहे. पुरेसे आहारातील लोहाचे सेवन न केल्यास, अव्यक्त लोहाची कमतरता येते. कालांतराने उपचार न केल्यास लोह-कमतरतेमुळे अशक्तपणा येतो. लोह कमतरतेमुळे लाल रक्तपेशींची संख्या आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11199.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0eab11c5bb81a86250ffb5ba57da108e47f5154 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11199.txt @@ -0,0 +1,13 @@ +लोहमार्ग हा एक प्रकारचा वाहतुकीचा मार्ग असून त्यावर आगगाडीद्वारे वाहतूक केली जाते. आगगाडी ज्या लोखंडी पट्ट्यांवरून धावते त्यांना रूळ असे म्हणतात. हा मार्ग लोहाचा म्हणजेच लोखंडाचा असून त्यात २ रूळ असतात. दोन रूळांमधील अंतराला रेल्वे गेज असे म्हणतात. +रेल्वे वाहतूक हे प्रवासी व माल वाहतुकीचे एक साधन आहे. ही वाहतूक रेल्वे ह्या वाहनाद्वारे विशेषतः तयार केलेल्या रुळांवरून केली जाते. रेल्वेचे दोन भाग आहेत : सामान अथवा प्रवाशांसाठी वाघिणी अथवा डबे व हे वाहून नेण्यासाठी इंजिन. इंजिन कोळसा, डिझेल इत्यादी इंधने वापरून चालवतात, तसेच विद्युतशक्तीचा देखील ह्यासाठी वापर केला जातो. गुळगुळीत रूळ वापरल्यामुळे रस्ता वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीमध्ये कमी घर्षण विरोध असतो. +जगातील सर्वात पहिल्या रेल्वे वाहतुकीचे पुरावे इ.स. पूर्व सहाव्या शतकात ग्रीसमध्ये सापडतात. तेव्हा वाहनासाठी इंजिनाऐवजी माणसांचा वापर केला जात असे. सोळाव्या शतकामध्ये युरोपातील अनेक कोळसा खाणींमध्ये नॅरो गेज रेल्वे वापरात होत्या ज्यांना वाहून नेण्यासाठी मनुष्य किंवा जनावरांचा उपयोग केला जायचा. ह्या रेल्वेमार्गांसाठी लाकडी रूळ वापरले जायचे. +अठराव्या शतकात युनायटेड किंग्डममध्ये वाफेच्या इंजिनाचा शोध लावला गेला व त्यानंतरच्या काळात मोठी रेल्वे क्रांती घडून आली ज्याचे औद्योगिक क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान होते. रेल्वे वाहतुकीमुळे सामानाचे दळणवळण स्वस्त, जलदगतीने व सुलभ करणे शक्य झाले. १८३० साली जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे मँचेस्टर व लिव्हरपूल ह्या शहरांदरम्यान धावली. ह्यासाठी वापरला गेलेला रुळांचा गेज (दोन रुळांमधील अंतर) नंतर जगभर मापदंड म्हणून (स्टँडर्ड गेज: १,४३५ मिमी) वापरला जाऊ लागला. +रेल्वे वाहतुकीसाठी प्रत्येक देशामध्ये रेल्वे कंपनी जबाबदार असते. काही देशांमध्ये ह्या कंपन्या सरकारी तर इतर ठिकाणी खाजगी आहेत. अनेक देशांमध्ये (उदा. जपान) एकापेक्षा अधिक रेल्वेकंपन्या कार्यरत आहेत. भारतात रेल्वेवाहतुकीची जवळजवळ संपूर्ण मक्तेदारी भारतीय रेल्वे ह्या सरकारी कंपनीकडे आहे. +नवनवीन तंत्रज्ञान व संशोधनामुळे सध्या जगात अवजड व अक्षम वाफेच्या इंजिनांचा वापर जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आला आहे. आजची रेल्वे इंजिने मुख्यतः डिझेल अथवा विद्युत ऊर्जेवर चालतात. २०१८ साली पर्यंत जगातील २६ टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. +काळानुसार रेल्वेंचा वेग वाढत गेला आहे. सध्या अनेक देशांमध्ये द्रुतगतीने जाणाऱ्या रेल्वे आहेत (उदा. जपानमधील शिंकान्सेन व जर्मनीमधील इंटरसिटी एक्सप्रेस). ह्या द्रुतगती रेल्वेंसाठी वेगळे लोहमार्ग राखून ठेवलेले असतात. +विद्युतीकृत लोहमार्ग / अविद्युतीकृत लोहमार्ग. +एकेरी लोहमार्ग, दुहेरी लोहमार्ग, तिहेरी लोहमार्ग इत्यादी. +लोहमार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी गँगमन नेमलेले असतात. +लोहमार्ग मापी (रेल्वे गेज) म्हणजे हे लोहमार्गाच्या दोन रुळांमधील अंतर होय. रेल्वेची इंजिने व डबे केवळ त्यांच्या चाकांमधील अंतरानुसार ठरावीक गेजच्या मार्गावरूनच धावू शकतात. +भारतीय रेल्वेने हाती घेतलेल्या गेज समानीकरण प्रकल्पाअंतर्गत देशामधील काही ऐतिहासिक गाड्या वगळता इतर सर्व गेजांचे रूपांतर ब्रॉड गेजमध्ये करण्यात येत आहे. आज २०२० साली देशातील ९४% रूळ ब्रॉडगेज आहेत. नॅरो गेज व मीटर गेज हे दोन्ही रेल्वेगेज कमी होत चालले आहे. +[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11203.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3eab9c5eeb18255ece6a418aef9a4a48e4d3777c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11203.txt @@ -0,0 +1,2 @@ + लोहरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11224.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31e625ec5e4bfd80f3149088454fd01ce54b793f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11224.txt @@ -0,0 +1,18 @@ +लोहापे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे डाकीवळीफाट्याने गेल्यावर जिल्हा परिषदेच्या डाकीवळी शाळेनंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २६ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ११८ कुटुंबे राहतात. एकूण ५६९ लोकसंख्येपैकी २९० पुरुष तर २७९ महिला आहेत. गावाची साक्षरता ६५.५१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७२.७३ आहे तर स्त्री साक्षरता ५८.४७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ७९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.८८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +नांदणीगायगोठा,अंबरभुई, निंबावळी, गोराड, केळथण, मुसर्णे, वाडवळीतर्फेपोळबार, सापरोंदे, मांगाठाणे, उसर, कोंढाळे ही जवळपासची गावे आहेत.केळठण ग्रामपंचायतीमध्ये केळठण, लोहापे आणि निंबावळी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11240.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..061e08f72102a3f3f562b5cb0b16d09e9e1baf9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11240.txt @@ -0,0 +1 @@ +लोहारा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11253.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5350ade934e340963ffef895c077b1bb4aa0e6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11253.txt @@ -0,0 +1,3 @@ +लोहारे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. +लोहारे गावामध्ये पालपेश्वर ही प्राचीन लेणी आढळते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11257.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..012cc4cfe76cf735a8e57849cda516abc2763eef --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11257.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोहाशिंगवे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11266.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1a07e5b038bcaefe98155f4938c8744e6df35e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11266.txt @@ -0,0 +1,8 @@ + लोहोप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11274.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48b1532f68ea2d7356dc46ab59f100f50dffb81e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11274.txt @@ -0,0 +1 @@ +लॉटारो अगस्टिन मुसियानी (जन्म ८ फेब्रुवारी १९९६) हा अर्जेंटिनाचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] तो २०१२ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन ५ आणि २०१३ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन सिक्स टूर्नामेंटमध्ये खेळला.[२][३] २०१३ च्या डिव्हिजन सिक्स स्पर्धेनंतर, मुसियानीने इंग्लंडमधील अनेक संघांसोबत वेळ घालवला, ज्यात नॉर्थहॅम्प्टनशायर काउंटी क्रिकेट क्लबसह चाचणीचा समावेश होता.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11284.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..130712837afd56ef8f0ab2bd7c36421c0dace648 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11284.txt @@ -0,0 +1,2 @@ +१९ मे, इ.स. २०१२ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11287.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b3963e5f36913892ca33af9c0d4b3503fef3f70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11287.txt @@ -0,0 +1,39 @@ +२९ जुलै, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +ल्यूक राइट हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1129.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d583e29f7e47c70c3dde10bf8bb027d4340a61d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1129.txt @@ -0,0 +1,8 @@ +रश्मी शेट्टी एक त्वचाविज्ञानी, सौंदर्यशास्त्रीय औषधतज्ज्ञ आणि लेखिका आहे.[१] ती अँटी एजिंग वर्ल्ड काँग्रेसच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळाची सदस्य आहे.[२][३] +शेट्टी यांनी कर्नाटकातील बेल्लूर येथील आदिचुंचागिरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून एमबीबीएस पदवी पूर्ण केली. तिने मुंबई विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन्समधून डीडीव्ही - डर्मेटोलॉजी आणि वेनेरिओलॉजीमध्ये स्पेशलायझेशन करून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तिने चेस्टर, यूके येथून कॉस्मेटोलॉजीमध्ये फेलोशिप आणि बँकॉक आणि पॅरिसमधून इंजेक्टेबल एस्थेटिक सोल्यूशनमध्ये प्रगत प्रशिक्षण घेतले आहे.[४] +शेट्टीने २००१ मध्ये तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती सांताक्रूझ, मुंबई येथील रा स्किन अँड एस्थेटिक्स आणि हैदराबादमधील रेवा हेल्थ अँड स्किनच्या सौंदर्यशास्त्र विभागातील संस्थापक आणि मुख्य सल्लागार आहेत. प्रॉक्टर अँड गॅम्बल, युनिलिव्हर, मॅरिको, बायो-ऑइल, फेमिना मिस इंडिया, ऍक्टर प्रीपर्स, ऍक्टर इंडिया आणि सौंदर्यशास्त्र आणि वृद्धत्वविरोधी औषध आशियाई काँग्रेस यासह अनेक आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळे आणि वैज्ञानिक समित्यांवर ती आहे. तलावाची तज्ञ म्हणून, तिने पॉन्ड्स फेमिना मिस इंडिया चंदीगड २०१३ मधील अंतिम स्पर्धकांना सल्ला दिला आहे.[५] +भारताचा मोस्ट प्रॉमिसिंग नॉन-सर्जिकल एस्थेटिक मेडिसिन अवॉर्ड (२०१२) +सर्वोत्कृष्ट नॉन-सर्जिकल एस्थेटिक मेडिसिन एक्सपर्ट (२०१३) +इंडियन हेल्थ अँड वेलनेस अवॉर्ड्स (२०१४) +इंडियन आयकॉन अवॉर्ड (२०१५) +न्यूजमेकर आणि अचिव्हर्स अवॉर्ड (२०१६) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_113.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..453a7d2e6d487f4ec790a177e2cb4258e72aa927 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_113.txt @@ -0,0 +1 @@ +रकीबुल हसन (जन्म ११ डिसेंबर १९८८) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इटलीचे प्रतिनिधित्व करतो.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11302.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5f7c60a919b8d49f66fad53b257cface507a743 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11302.txt @@ -0,0 +1 @@ +ल्युबेकची लढाई ल्युबेक येथे नोव्हेंबर ६, इ.स. १८०६ रोजी फ्रान्स व प्रशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये फ्रान्सचा विजय झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11316.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afbf7fde1d0dc08d3b94b10e42a5e2f72f3ddd2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11316.txt @@ -0,0 +1 @@ +ल्यूना (याचा अर्थ इटालियनमधे चंद्र होतो.) हे नाव विंडोज एक्सपीमधल्या मुख्य थीमचे आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11320.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b91d1ebcc24863ba82cbe8c5e73348c8c50910be --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11320.txt @@ -0,0 +1,3 @@ +लिओ टॉल्स्टॉय (रशियन उच्चारातील पूर्ण नाव काउंट ल्येव निकोलायविच तल्स्तोय - Лев Николаевич Толстой) (जन्म : सप्टेंबर ९, १८२८ - नोव्हेंबर २०, १९१०) हा रशियन लेखक, कादंबरीकार, नाटककार, तत्त्वज्ञ, शांततावादी ख्रिश्चन अराजकवादी आणि शिक्षणसुधारक होता. रशियन इतिहासातील तल्स्तोय उमराव घराण्यातील व्यक्तींमध्ये तो सर्वात प्रभावशाली असावा. +दर्जेदार कादंबरीलेखनामुळे, विशेषकरून वॉर अँड पीस आणि आना कारेनिना या दोन अप्रतिम साहित्यकृतींमुळे तल्स्तोय महान साहित्यिक मानला जातो. या दोन्ही कादंबऱ्या आजतागायत सर्वोत्तम व वास्तववादी ललित साहित्याचा उच्च बिंदू मानल्या जातात. तल्स्तोय हा त्याच्या गुंतागुंतीच्या व विरोधाभासी सभावासाठीही तितकाच परिचित आहे. १९७० नंतर त्याची मते आदर्शवादी व निराकारी बनली आणि तो समाज प्रवर्तक गणला जाऊ लागला. त्याची किंग्डम ऑफ गॉड इज विदिन यू या लिखाणातून मांडलेल्या अहिंसक लढ्याबद्दलच्या संकल्पनेचा २०व्या शतकातील मोहनदास गांधी व मार्टीन लुथर किंग या थोर व्यक्तींवर प्रचंड प्रभाव पडला. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11327.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c81e8da17cde17d2a3a3e0f10b55c5bf959c470d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11327.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 49°51′0″N 24°1′0″E / 49.85000°N 24.01667°E / 49.85000; 24.01667 + +लिव्हिव (युक्रेनियन: Львів; उच्चार ; पोलिश: Lwów; रशियन: Львов; जर्मन: Lemberg; लॅटिन: Leopolis) हे युक्रेन देशामधील एक शहर आहे. हे शहर युक्रेनच्या पश्चिम भागात पोलंडच्या सीमेजवळ वसले असून ते लिव्हिव ओब्लास्तचे राजधानीचे शहर तसेच युक्रेनमधील सर्वात मोठ्या सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. लिव्हिवचे ऐतिहासिक शहर केंद्र युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. +इ.स. १२५६ साली स्थापण्यात आलेले लिव्हिव शहर आजवर अनेक महासत्तांचा भाग राहिले आहे. १३३९ - १७७२ दरम्यान पोलंडचे राजतंत्र, १७७२ - १९१८ दरम्यान ऑस्ट्रियन साम्राज्य, १११८ - १९३९ दरम्यान दुसरे पोलिश प्रजासत्ताक ह्यांनी लिव्हिववर सत्ता चालवली. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला नाझी जर्मनीच्या पोलंडवरील आक्रमणानंतर सोव्हिएत संघाने लिव्हिववर कब्जा मिळवला व लिव्हिव युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्यामध्ये सामील करण्यात आले. ऑपरेशन बार्बारोसादरम्यान जुलै १९४१ मध्ये नाझी जर्मनीने लिव्हिव काबीज केले व जुलै १९४४ पर्यंत तेथे राज्य केले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर लिव्हिव पुन्हा सोव्हिएत युक्रेनच्या अधिपत्याखाली आणण्यात आले. +ऐतिहासिक काळापासून लिव्हिवमध्ये पोलिश व ज्यू लोकांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य राहिले आहे. दुसऱ्या महायुद्धातील होलोकॉस्ट दरम्यान येथील जवळजवळ सर्व ज्यूंची कत्तल करण्यात आली व महायुद्ध संपल्यानंतर सोव्हिएत संघाने येथील बहुसंख्य पोलिश लोकांना हाकलून लावले. ह्याचा परिणाम म्हणजे सध्या येथे केवळ ०.९ टक्के पोलिश व ०.३ टक्के ज्यू राहिले आहेत. +पोलिश फुटबॉलची सुरुवात लिव्हिवमध्ये झाली असे मानण्यात येते. युएफा यूरो २०१२ साठी निवडण्यात आलेल्या ८ यजमान शहरांपैकी लिव्हिव एक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11349.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ef1d9ec5e29787bb3173731a34970c121d27f71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11349.txt @@ -0,0 +1,3 @@ +वंगभंग चळवळ ही १६ ऑक्टोबर १९०५ रोजी लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात सुरू केलेली चळवळ होती. १९०५ साली लॉर्ड कर्जन यांनी मुस्लिम बहुल वाली प्रांताची स्थापना केली होती, तर ती भारताच्या बंगालला दोन भागात विभागली. इतिहास मध्ये हे वंगभंग चळवळ नावांनी ओळखले जाते. हे इंग्रजांचे "फोडा आणि झोडा" हे धोरणाचाच एक भाग आहे. त्याच्या विरोधात १९०८ मध्ये संपूर्ण देशभरात वंगभंग चळवळ सुरू झाली.[१] +१९०३ मध्ये काँग्रेसचा १९ व्या अधिवेशन मद्रास मध्ये झाले. त्याच्या सभापती श्री. लालमोहन घोष यांनी आपल्या सर्वसमावेशक धोरणाबद्दल प्रतिक्रियावादी धोरणाचे विवेचन केले होते. ते म्हणाले की या प्रकारचे एक षड्यंत्र चालू आहे. +काँग्रेसच्या पुढील सभेत सभापती पदाने हेनरी कॉटन यांनीही असे म्हटले होते की जर हे बहाणा आहे की इतके मोठया प्रांतात एका राज्यपालची काळजी घेतली जाऊ शकत नाही तर मग मुंबई आणि मद्राससारख्या बंगालचे राज्यसभेत परिषद राज्यपाल बंगाली व वेगवेगळ्या भाषेत एक प्रांत तयार करेल त्या वेळी बंगाल प्रांत मध्ये बिहार आणि उड़ीसा देखील समाविष्ट असेल. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11351.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfa79b0c293f3753c4948639dac414921f72c551 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11351.txt @@ -0,0 +1,6 @@ + वंगारी मुता मथाई , अर्थात वंगारी मथाई (एप्रिल १, इ.स. १९४० - सप्टेंबर २५, इ.स. २०११)एक केनियन पर्यावरणवादी आणि राजनीतिक कार्यकर्ता होत्या.त्यांनी अमेरिका आणि केन्या मधून उच्च शि़क्षण घेतले.१९७० च्या दशका मध्ये मथाईनी हरितपट्ट आंदोलनाची मुळे रोवून वृ़क्षारोपण,पर्यावरण संरक्षण आणि स्त्रियांचे अधिकारांकडे लक्ष दिले. २००४ मध्ये "सतत विकास, लोकतंत्र आणि शांतिसाठी दिलेले योगदान" या मुळे नोबेल शांति पुरस्कार मिळविणारी पहिली आफ्रिकन महिला आणि पहिली पर्यावरणवादी बनली. वर्ष २००५ मध्ये यांना जवाहर लाल नेहरू पुरस्काराने सन्मानित केले गेले. +त्यांनी १९७७ मध्ये आपली पर्यावरण विषयक मोहिम सुरू केली.नैरौबी विद्यापीठातून त्यांनी 1971 साली डॉक्टरेट प्राप्त केली होती. ही पदवी प्राप्त करणाऱ्या पूर्व आफ्रिकेतील त्या पहिल्याच महिला होत्या. वंगारी मथाई यांचा जन्म केन्यातील नैरी येथे १९४० मध्ये झाला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येथील स्थानिक शाळेमध्येच झालं स्लोलास्टिका येथील महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण झालं त्यानंतर पिटसबर्ग विद्यापिठामध्येही त्यांनी काही धडे घेतले मात्र पुन्हा त्या केन्याच्या नैरोबी विद्यापिठात संशोधन सहाय्यक म्हणून आल्या. बायोलॉजी सायन्समध्ये पीएच.डी करणाऱ्या त्या आफिकेतल्या पहिल्याच महिला होत्या. यानंतर आपल्या कार्यक्षेत्रातील अनेक टप्पे गाठत त्या पर्यावरणमंत्री झाल्या. पण पर्यावरणमंत्री झाल्या म्हणून काही त्यांची वाट सुकर झाली असे नाही. पर्यावराण हा मुद्दा विकासाच्या विरोधी आहे. त्यामुळे पर्यावरणवादी म्हणजे विकासाला विरोध करणारे असे मानुन आजवर अनेकांना अनंत अंडचणींना सामोरे जावे लागले मथाई देखील त्यातून सुटल्या नाहीत, मात्र प्रसंगी विरोध सहन करून आपल्या भूमिकेवर त्या ठाम राहिल्या. +सामाजिक चळवळी सोबत त्यांचा राजकारणात सहभाग होता. २००२मध्ये त्या संसद सदस्य म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांना सहायक पर्यावरण मंत्री पद देण्यात आले होते. २००३ ते २००७ या कालावधीमध्ये त्या या पदावर होत्या. +—The Norwegian Nobel Committee, in a statement announcing her as the 2004 Nobel Peace Prize कर्करोगाच्या आजाराने ७१ व्या वर्षी नैरोबी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. +शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कांराचं स्वरूप एक कोटी स्वीडिश क्रोनर म्हणजे साधारणपणे १० लाख ३० हजार अमेरिकन डॉलर असते. असं अनेकांना कळल्यावर त्या एवढया पैशाचं काय करणार हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला मात्र मथाईना या पैशाचं काय करायचं हे माहिती होतं. त्या म्हणाल्या पहिल्यांदा या रकमेचं व्यवस्थापन करणार. त्यातील रक्कम पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या प्रकल्पावर खर्च केली जाईल. मात्र सर्वात आधी या रकमेतुन मक्याची पोती खरेदी केली जातील. कारण भूकेलेल्या पोटी या कार्यात साथ देणाऱ्या जनतेची ती आज गरज आहे.असे त्यांचे मत होते. +— स्रोत-वंगारी मुता मथाई– 'Unbowed: A Memoir' या पुस्तकाती पृष्ठ क्रं १९२.खालील पुस्तके ही इंग्रजी भाषेत आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11352.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1f67680075d491c4beada557f3a21e79e909faf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11352.txt @@ -0,0 +1,3 @@ +७ ऑगस्ट, इ.स. २०१० +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) +वांगिपुरप्पू वेंकट साई लक्ष्मण ऊर्फ व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (तेलुगू: వంగివరపు వెంకట సాయి లక్ష్మణ్ ; रोमन लिपी: Vangipurappu Venkata Sai Laxman) (नोव्हेंबर १, इ.स. १९७४ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो. भारतातील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये त्याने हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11357.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5de0b555ee569f3d891dc8aefce5fddb4aefbcd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11357.txt @@ -0,0 +1,2 @@ +वंजारखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11373.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91f5af7449efc78e539e0efc4de593afd4d7ef02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11373.txt @@ -0,0 +1,2 @@ +वंडर वुमन (Wonder Woman) ही अमेरिकन कॉमिक बुक सुपरहिरोईन आहे जी अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि लेखक विल्यम मौल्टन मार्स्टन यांनी तयार केली आहे.[१] +वंडर वुमन डीसी कॉमिक्सने प्रकाशित केले आहे. ती जस्टिस लीगची संस्थापक सदस्य आहे. २१ ऑक्टोबर १९४१ रोजी प्रकाशित झालेल्या ऑल स्टार कॉमिक्स #८ मध्ये हे पात्र प्रथम दिसले.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11391.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..308d60a57aa1ea9ba5ef7ee6b82a0751850dbf40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11391.txt @@ -0,0 +1,2 @@ +वंदना गुप्ते (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी नाटके, चित्रपट व मराठी-हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. मराठी गायिका माणिक वर्मा तिच्या आई होत. +बेळगावात झालेल्या ९५व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात गोगटे फाउंडेशनच्या वतीने वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11397.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a9100d996533f637b548c5ddd0a53f5d47c07f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11397.txt @@ -0,0 +1 @@ +वंदवासी हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. १९६२ साली स्थापन झालेला हा मतदारसंघ २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान बंद करण्यात आला व त्यामधील विधानसभा मतदारसंघ तिरुवनमलाई व आरणी ह्या दोन नवीन मतदारसंघांमध्ये विलीन करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11425.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11425.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6360082795ba587b7647580fc8c612e0557393b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11425.txt @@ -0,0 +1,2 @@ +वकीलवस्ती हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11442.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0973a93cbd1e980a45b0fa7a17ad985a9f4daef --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11442.txt @@ -0,0 +1,69 @@ +वस्तू एक आहे की अनेक आहेत ते सूचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात. मराठी प्रमाणेच बहुसंख्य भाषात वचनांचे एकवचन आणि अनेकवचन असे दोन प्रकार असतात. संस्कृत सारख्या काही थोड्या भाषात द्विवचन अथवा इतरही व्यवस्था पहावयास मिळतात. +मराठीत एकवचन आणि अनेकवचन अशी दोन रूपे असली तरी काही शब्दांच्या बाबतीत अनेकवचनात शब्दाचे रूप बदलत नाही. +मराठी भाषेत वचनांचे दोन प्रकार आहेत. : +१. एकवचन +२. अनेकवचन +जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात. +उदा. मासा, गाय, फूल, मुलगा इ. +जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असे म्हणतात. +उदा. मासे, गाई, फुले, मुलगे इ. +लिंगभेदाप्रमाणे काही सर्वनामांचे एक-अनेकवचन पुढीलप्रमाणे. +वचन/लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग +एकवचन तो, ती, ते +अनेकवचन अनुक्रमे ते त्या ती. +लिंगभेदाप्रमाणे नामांचे एक-अनेकवचन करण्याचे नियम खाली दिले आहेत. +आ-कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ए-कारान्त होते. +उदा० एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन +रस्ता-रस्ते, आंबा-आंबे, ससा-ससे, लांडगा-लांडगे, महिना-महिने, दाणा-दाणे. +अपवाद: +काका-काका, आजोबा-आजोबा +काकेमामे हा शब्द कुत्सित अर्थाने वापरला जातो. +आ-कारान्त नामांव्यतिरिक्त इतर सर्व पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनांत सारखीच असतात. +उदा० +एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन +उंदीर-उंदीर, पाय-पाय, चिकू-चिकू, देश-देश, हार-हार, पक्षी- पक्षी, केस-केस, कागद-कागद. +अ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन करताना कधी आ-कारान्त होते तरे कधी ई-कारान्त होते. +उदा. +एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन +खाट-खाटा गंमत गमती +चूक चुका गाय गाई +मान माना तलवार तलवारी +कळ कळा मांजर मांजरी +धार धारा मोलकरीण मोलकरणी +ई-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन सामान्यतः या-कारान्त होते. +उदा. +एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन +कळी कळ्या आई आया +बांगडी बांगड्या सुई सुया +बी बिया सुरी सुऱ्या +स्त्री स्त्रिया वाटी वाट्या +अपवाद: +दासी दासी दृष्टी दृष्टी +युवती युवती मूर्ती मूर्ती +ऊ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वा-कारान्ती होते. +उदा. +एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन +जाऊ जावा जळू जळवा +ऊ उवा +अपवाद +वस्तू वस्तू वाळू वाळू +वधू वधू बाजू बाजू +सामान्यतः आ-कारान्त स्त्रीलिंगी नामांची रुपे दोन्ही वचनात सारखीच राहतात. +उदा. +एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन +कन्या कन्या शिक्षिका शिक्षिका +वीणा वीणा मैना मैना +घंटा घंटा पूजा पूजा +अ-कारान्त/ऊकारान्त नपुंसकलिंगी नामांचे अनेकवचन ए-कारान्त होते. +उदा. +एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन +फूल- फुले, पाखरू- पाखरे,बदक -बदके ,वासरू- वासरे,मत- मते ,लेकरू- लेकरे +ए-कारान्त नपुसकलिंगी नामांचे अनेकवचन ई-कारान्त होते. +उदा. +एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन +गाणे गाणी खेडे खेडी +केळे- केळी, नाणे -नाणी, भजे -भजी ,तळे -तळी +अपवाद: +सोने -सोने, रुपे -रुपे, लाटणे- लाटणी +'तो' या पुल्लिंगी सर्वनामाचे अनेकवचन 'ते' असे होत असून, 'तो आंबा' याचे अनेकवचन 'ते आंबे' असे होते. नपुंसकलिंगात 'ते' हे एकवचनी सर्वनाम असल्याने, 'पुल्लिंगी' शब्दांचे अनेकवचन 'नपुंसकलिंगी' होते तसेच 'नपुंसकलिंगी' एकवचनाचे अनेकवचन स्त्रीलिंगी होते असे बऱ्याच जणांचे समज असल्याचे आढळून येते यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा. +शालेय अभ्यासक्रमातील व्याकरणाचे पाठ्यपुस्तक, स्कॉलरशिप परीक्षेचे पुस्तक.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11443.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0973a93cbd1e980a45b0fa7a17ad985a9f4daef --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11443.txt @@ -0,0 +1,69 @@ +वस्तू एक आहे की अनेक आहेत ते सूचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात. मराठी प्रमाणेच बहुसंख्य भाषात वचनांचे एकवचन आणि अनेकवचन असे दोन प्रकार असतात. संस्कृत सारख्या काही थोड्या भाषात द्विवचन अथवा इतरही व्यवस्था पहावयास मिळतात. +मराठीत एकवचन आणि अनेकवचन अशी दोन रूपे असली तरी काही शब्दांच्या बाबतीत अनेकवचनात शब्दाचे रूप बदलत नाही. +मराठी भाषेत वचनांचे दोन प्रकार आहेत. : +१. एकवचन +२. अनेकवचन +जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात. +उदा. मासा, गाय, फूल, मुलगा इ. +जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असे म्हणतात. +उदा. मासे, गाई, फुले, मुलगे इ. +लिंगभेदाप्रमाणे काही सर्वनामांचे एक-अनेकवचन पुढीलप्रमाणे. +वचन/लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग +एकवचन तो, ती, ते +अनेकवचन अनुक्रमे ते त्या ती. +लिंगभेदाप्रमाणे नामांचे एक-अनेकवचन करण्याचे नियम खाली दिले आहेत. +आ-कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ए-कारान्त होते. +उदा० एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन +रस्ता-रस्ते, आंबा-आंबे, ससा-ससे, लांडगा-लांडगे, महिना-महिने, दाणा-दाणे. +अपवाद: +काका-काका, आजोबा-आजोबा +काकेमामे हा शब्द कुत्सित अर्थाने वापरला जातो. +आ-कारान्त नामांव्यतिरिक्त इतर सर्व पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनांत सारखीच असतात. +उदा० +एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन +उंदीर-उंदीर, पाय-पाय, चिकू-चिकू, देश-देश, हार-हार, पक्षी- पक्षी, केस-केस, कागद-कागद. +अ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन करताना कधी आ-कारान्त होते तरे कधी ई-कारान्त होते. +उदा. +एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन +खाट-खाटा गंमत गमती +चूक चुका गाय गाई +मान माना तलवार तलवारी +कळ कळा मांजर मांजरी +धार धारा मोलकरीण मोलकरणी +ई-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन सामान्यतः या-कारान्त होते. +उदा. +एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन +कळी कळ्या आई आया +बांगडी बांगड्या सुई सुया +बी बिया सुरी सुऱ्या +स्त्री स्त्रिया वाटी वाट्या +अपवाद: +दासी दासी दृष्टी दृष्टी +युवती युवती मूर्ती मूर्ती +ऊ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वा-कारान्ती होते. +उदा. +एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन +जाऊ जावा जळू जळवा +ऊ उवा +अपवाद +वस्तू वस्तू वाळू वाळू +वधू वधू बाजू बाजू +सामान्यतः आ-कारान्त स्त्रीलिंगी नामांची रुपे दोन्ही वचनात सारखीच राहतात. +उदा. +एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन +कन्या कन्या शिक्षिका शिक्षिका +वीणा वीणा मैना मैना +घंटा घंटा पूजा पूजा +अ-कारान्त/ऊकारान्त नपुंसकलिंगी नामांचे अनेकवचन ए-कारान्त होते. +उदा. +एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन +फूल- फुले, पाखरू- पाखरे,बदक -बदके ,वासरू- वासरे,मत- मते ,लेकरू- लेकरे +ए-कारान्त नपुसकलिंगी नामांचे अनेकवचन ई-कारान्त होते. +उदा. +एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन +गाणे गाणी खेडे खेडी +केळे- केळी, नाणे -नाणी, भजे -भजी ,तळे -तळी +अपवाद: +सोने -सोने, रुपे -रुपे, लाटणे- लाटणी +'तो' या पुल्लिंगी सर्वनामाचे अनेकवचन 'ते' असे होत असून, 'तो आंबा' याचे अनेकवचन 'ते आंबे' असे होते. नपुंसकलिंगात 'ते' हे एकवचनी सर्वनाम असल्याने, 'पुल्लिंगी' शब्दांचे अनेकवचन 'नपुंसकलिंगी' होते तसेच 'नपुंसकलिंगी' एकवचनाचे अनेकवचन स्त्रीलिंगी होते असे बऱ्याच जणांचे समज असल्याचे आढळून येते यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा. +शालेय अभ्यासक्रमातील व्याकरणाचे पाठ्यपुस्तक, स्कॉलरशिप परीक्षेचे पुस्तक.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11448.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..045647be3799298e67fa238ae9cf6c1a9224772c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11448.txt @@ -0,0 +1,38 @@ +भांबवली वजराई धबधबा +भांबवली वजराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधबाची hiउंची 1840 फूट (560 मीटर) आहे आणि तो सरळ उभ्या दगडावरून वाहतो आणि ह्याला तीन पायऱ्या आहेत.  उरमोडी नदी ही या धबधब्याचा उगम स्थान आहे. हा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेला आहे. भांबवली वजराई धबधबा हे एक सुंदर प्रेक्षणिय स्थळ आहे. अलिकडेच त्याला शासनाने "क" वर्ग पर्यटनाचा दर्जा दिला आहे. या धबधब्यापासुन अवघ्या 5 किमी वर कास पुष्प पठार आहे. भांबवली गावापर्यंत गाडीची सोय असली तरी धबधब्यापर्यंत रस्त्याची सोय नसल्याने, काॅक्रिटीकरणापासुन हा परिसर दुर राहिला आहे. परिणामी, येथील निसर्ग सौंदर्य अभाधित राहिले आहे. आनंददायी हवामान खरोखरच आपल्याला प्रेमात पाडेल पण या ठिकाणाचे खरे आकर्षण निर्मनुष्य शांतता आहे आणि आपल्याला अडथळा आणण्यासाठी कोणतेही फेरीवाले, अवांछित मार्गदर्शक आणि कॅमेरामॅन नाहीत. धबधबा हा बारमाही स्वरूपाचा आहे आणि वर्षातील 12 महिने वाहतो. +निरव शांतता, पक्षांचा किलबिलाट, वीणेच्या झंकारासारखा वा-याच्या झुळकेने केलेला आवाज, पाण्याचा खळखळाट असे हे सुंदर मनमोहक ठिकाण आणि साक्षात रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर. भांबवली वजराई धबधब्याचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी साता-याहुन कास मार्गे तांबी व पुढे भांबवलीला जाता येते. भांबवली ते धबधबा पायी चालावे लागते. पुढचा प्रवास घनदाट जंगलाचा असुन झाडाझुडपांच्या गर्दीतुन सुर्यप्रकाशदेखील जमीनीवर पोहोचत नाही, असा काहीसा हा भाग. पर्यटकांच्या सोईसाठी वन कमिटीने पायवाट केली असुन पाय-या, रेलिंग, टाॅवर, गॅलरी नियोजित आहे. +भांबवली येथुन आसपास एक किमी गेल्यानंतर धबधब्याचे विहंगम दृश्य नजरेत भरतं. धबधब्याचा आवाज आणि झाडाझुडपांच्या सहवासात आपण मंत्रमुग्ध होऊन चालत राहतो. उतरणीवरून कसरत करत आपण जसजसे खाली उतरत जातो तसतसा धबधब्याचा भव्यपणा खुलुन दिसतो आणि मान वर करून पाहिलेतरी धबधबा आपल्या नजरेच्या टप्यात मावत नाही. धबधब्याच्या माथ्यावर वजराईदेवीचे (साते आसरा) जागृत देवस्थान आहे. मधमाशांची पोळी हे देखील येथील वैशिष्टयच. +भांबवलीच्या जंगलात बरेच वन्य जीव वस्तीला आहेत, मुख्यत्वेकरून रानगवे, रानडुक्कर, भेकरे, ससे, वानर इ. आणि क्वचित वाघ, अस्वल देखील दिसतात, अनेक प्रकारचे पक्षी मुख्यत्वेकरून मोर-लांडोर यांचे दर्शन होते. फुलपाखरांच्या असंख्य जाती दृष्टीस पडतात. या जंगलात विविध प्रकारची झाडे असुन प्रामुख्याने हिरडा, आवळा, कडुलिंब, अडुळसा, शिकेकाई, पिसा, मुरूडशेंग, अश्वगंध, बेडकीचा वेल ( डायबिटीसवर) आणि इतर वनौषधी झाडे-झुडपे आढळतात. +भांबवली वजराई धबधब्याला भेट देताना पर्यटकांनी घ्यावयाची काळजी: +•  सकाळी 8.00 ते संध्याकाळी 5.00 पर्यंत  भेट द्या. +• मुसळधार पावसा असल्यास  या ठिकाणास जाणे टाळा +• धबधब्या जवळील एक किलोमीटर  क्षेत्र मासाहारी  खाण्यास प्रतिबंधित आहे. +• हे प्लॅस्टिकमुक्त क्षेत्र आहे; प्लास्टिकची पिशव्या, पाणी बाटल्या इत्यादी टाकू नका. +• मद्यपान करू नका. +• पोहणेही प्रतिबंधित आहे ( येथीलतलाव खूप खोल आहेत) +• सर्प, वाघ,  यासारख्या जंगली प्राण्यापासून व जळू व इतर कीटकापासून सावध राहा +ट्रेकिंग साठी पूर्वसूचना: +• योग्य पादत्राणे वापरा. +• दगडावरील पृष्टभाग  अतिशय निसरडा असू शकतो +• तलाव पुष्कळ खोल आहेत. +• पाने, फुले आणि फळे, मशरूम इत्यादी खाऊ नका.  खात्री करा की ते सुरक्षित आहेत . ते विषारी असू शकतात +• सर्प, वाघ,  यासारख्या जंगली प्राण्यापासून व जळू व इतर कीटकापासून सावध राहा. +भांबवली वजराई धबधबा नजिकची सौंदर्य स्थळे: +1. भांबवली पुष्प पठार +2. कास पुष्प पठार +3. बामणोली बोटिंग +4. शेंबडी बोटिंग (math) +5. केळवली धबधबा +6. एकीव धबधबा +7. सांडवली धबधबा +8. घाटाई मंदिर +9. उरमोडी जलाशय +10. ठोसेघर धबधबा +11. सज्जनगड +कसे पोहोचाल : +रस्त्याने +सातारा येथून भांबवली - 32 किमी दूर आहे. १) सातारा-कास -कासपासून तांबी (भांबवली) पर्यंत जावे लागते. किंवा (2) महाबलेश्वर ते तापोळा ते बामणोली-कास, कास ते तांबी (भांबवली). +विमानाने +जवळचे विमानतळ पुणे येथे आहे. +रेल्वेने +जवळचे रेल्वे स्थानक सातारा आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11454.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f94afcbe4058fe759d8c03e98f423b9b613a6a3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11454.txt @@ -0,0 +1,2 @@ + +वजिरा (वजिराकुमारी) मगध साम्राज्याची साम्राज्ञी तसेच अजातशत्रुची पत्नी आणि उदायिभद्रची आई होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11488.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d61c7af189427df7455306bca8d656b4dbdd66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11488.txt @@ -0,0 +1,8 @@ + वझरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11505.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11505.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1154.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29b4bbf9748bd7ce588235db6096ff25c4711ba3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1154.txt @@ -0,0 +1,5 @@ +रसायनशास्त्र (इंग्लिश: Chemistry, केमिस्ट्री ;) हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे. विविध पदार्थ, त्यांचे गुणधर्म, तसेच त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम यांचा रसायनशास्त्रात अभ्यास होतो. रसायनशास्त्रात रसायनांचे पृथक्करण करून त्यातील संयुगांचाही अभ्यास केला जातो. रसायने अतिरिक्त प्रमाणत शरीरास घातक असतात. +रसायनशास्त्राला कधीकधी केंद्रीय विज्ञान असे सुद्धा म्हटले जाते. कारण, हे शास्त्र मूलभूत पातळीवर आणि अनुप्रयुक्त वैज्ञानिक विषयांना समजून घेण्याचे एक आधार प्रदान करते. [4] उदाहरणार्थ वनस्पती रसायनशास्त्र (वनस्पतीशास्त्र), अग्निजन्य खडकांची निर्मिती (भूशास्त्र), वायुमंडलातील ओझोन कसा तयार होतो आणि पर्यावरण प्रदूषके कशा प्रकारे तयार होतात आणि कशा प्रकारे कमी होतात (पर्यावरणशास्त्र), चंद्रावरील व इतर ग्रहावरील जमिनीचे गुणधर्म (खगोलभौतिक), औषधे कसे कार्य करतात (औषधशास्त्र), आणि गुन्हेगारांचा डीएनए, तसेच इतर पुरावे (फॉरेनसिक) कसे गोळा करावेत. +रसायनशास्त्राचा वापर इतिहासमध्ये फार पूर्वीपासून ते आजपर्यंतच्या काळामध्ये करण्यात आल्याचा दिसून येतो. अनेक सहस्र ख्रिस्तपूर्व काळापासून विविध संस्कृती रासायनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत होत्या, जे अखेरीस रसायनशास्त्राच्या विविध शाखांचा आधार बनले. उदाहरणार्थ खनिजापासून धातू काढणे, मातीची भांडी आणि glazes बनवणे, बीयर आणि वाइन आंबवणे, औषधी  आणि सुगंधी वनस्पती पासून रसायने काढणे, साबण मध्ये चरबी वापरणे, काच बनवण्यासाठी, आणि कांस्य सारख्या मिश्रक बनवण्यासाठी इ. रसायनशास्त्राची सुरुवात त्याच्या प्रतिशास्त्रापासून, अल्केमीने केली होती, जी वस्तूंच्या घटकांना आणि त्यांच्या परस्परक्रियांना समजण्यासाठी एक अंतर्ज्ञानी पण गैर-वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. परंतु, पदार्थ आणि त्याच्या परिवर्तनांचे स्वरूप समजावून सांगण्यात ते अयशस्वी ठरले. तरीसुद्धा, विविध प्रयोग करून आणि परिणामांचे लेखण/ नोन्द् करून, अल्केमिस्टने आधुनिक रसायनशास्त्रासाठी पाया रचला. रसायनशास्त्रातील शोध हे इतर शास्त्रांमधील शोधांपेक्षा अलौकिक किंवा वेगळे होते. तेव्हा रॉबर्ट बॉयल यांनी त्यांच्या कामात द स्काप्टिकल केमिस्ट (1661) मध्ये स्पष्ट फरक निर्माण केला तेव्हा त्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. अल्केमी आणि रसायनशास्त्र दोन्ही विषयांबद्दल आणि त्यांच्या बदलांसह चिंतेत असताना, महत्त्वपूर्ण फरक शास्त्रज्ञांच्या पद्धतीने दिला होता की रसायनशास्त्रज्ञांनी त्यांच्या कामात नियुक्त केले. रसायनशास्त्र हे एंटोनी लेवेसियरच्या कामामुळे एक स्थापित विज्ञान झाले आहे असे मानले जाते, ज्यांनी सावधगिरीचा मोजमाप केला आणि रासायनिक गुणधर्माचा परिमाणवाचक निरीक्षण करण्याची मागणी केली. रसायनशास्त्राचा इतिहास विशेषतः विलार्ड गिब्सच्या कार्याद्वारे, उष्मप्रदेशांचा इतिहास यांच्याशी घनिष्ठ आहे. +रसायनशास्त्राची व्याप्ती खूप मोठी आहे. इस्पितळामध्ये दिली जाणारी औषधे ही रासायनेेेच असतात. इमारतीला दिला जाणारा रंग रसायनापासून बनवलेला असतो. अन्नपदार्थ जास्त दिवस टिकावेत म्हणून त्याच्यामध्ये टाकले जाणारे संरक्षक हेही मानवी शरीराला अपाय न करणारे रसायनच आहे. तसेच सजीवांच्या शरीरामध्ये खूप रसायने तयार होतात, त्यांचे विघटन होते, एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित होतात. धातू शुद्ध स्वरूपात मिळवताना त्याच्या अशुद्ध स्वरूपावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. +साबण, औषधे, प्लॅस्टीक, अत्तरे, सौंदर्यवर्धक उत्पादने ही सर्व रसायनशास्त्राशी संबंधित उत्पादने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11560.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c3b8633fd1a2495dc490a081e9fbdca6669e334 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11560.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1158.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..891db2be07d70f644b45c2d98dca46f87df905df --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1158.txt @@ -0,0 +1,4 @@ +रसायनी हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. +१८° ५३′ ३५.०९″ N, ७३° ०९′ २८.०३″ E +रसायनी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11593.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc12a46e7ca8338e8dbd6a6a45c7f770a7f20265 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11593.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11599.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90af4aa12d5405b944dd4b29abb880dc8b0e71cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11599.txt @@ -0,0 +1 @@ +वडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11608.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..100cb3d46aae20567343f6c81a50e550b339bfad --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11608.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडगाव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11613.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba62cf0b28c2cd3c834aba429b9d239aa4509904 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11613.txt @@ -0,0 +1,4 @@ +वडगाव ढोक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील +बीड जिल्ह्यातील व गेवराई तालुक्यातील गाव आहे. +या गावात इ.स. २०११च्या जनगणनेनुसार -- कुटुंब असून लोकसंख्या -- आहे. पैकी पुरूष लोकसंख्या -- तर स्त्रीयांची संख्या -- इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या -- असून ते एकूण लोकसंख्येच्या -- % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या -- (---%) असून त्यात --- पुरूष व -- स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे—लोक (----%) असून त्यात --- पुरूष व --- स्त्रिया आहेत.[१] +या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11617.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..578120de36d92819ccca3e9add09f8af5684320f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11617.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडगाव तर्फे भारसवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11625.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5fd332916b4f458bbf8aa59425fcbb04196a67f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11625.txt @@ -0,0 +1 @@ + वडगांव (बु.) हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11634.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a25accd740b4fc8569890a45e5c5205aa0f3ad46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11634.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडगावशिंदे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.येथे दगडाच्या खाणी असून निवासी संकुले बांधण्यासाठी लागणाऱ्या खडीसाठी खाणीतील दगड वापरतात.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11638.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f72db4d633f1e8f62e7b81c37a8e15f18efa03ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11638.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२६७१८ असलेले वडगाव सीम हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ३९२.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ९९ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ४२५ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ७६ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा चोपडा येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा चोपडा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा चोपडा येथे आहे. पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय चोपडा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय चोपडा येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा जळगाव येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र चोपडा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा चोपडा येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11642.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08999796dcfe8506883039cf582c0feec1291df0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11642.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडगावनिंबाळकर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11658.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01ce0b6be429a9b82931927e8e37ef77a738a3c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11658.txt @@ -0,0 +1,8 @@ + वडघर खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11662.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..676bd2f7d32e4d97e48e52ca84bd96a246e932cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11662.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडज हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11665.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53aba0ad2c0e7a1af86dda46d6d9ae2c0cfcb575 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11665.txt @@ -0,0 +1,2 @@ + वडजापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1167.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..086ccfad6b18d6ab0516be92d1dd530783a10e5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1167.txt @@ -0,0 +1,4 @@ +रसिका सुुनील धबडगांवकर (जन्म ३ ऑगस्ट १९९२ - अकोला, महाराष्ट्र)[१] ही एक मराठी अभिनेत्री आहे. रसिका माझ्या नवऱ्याची बायको मालिकेसाठी विशेष लोकप्रिय आहे.[२] +रसिकाचा जन्म अकोला, महाराष्ट्र येथे झाला. रसिकाने बेडेकर कॉलेज येथून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तिने भरतनाट्यम मध्ये डिप्लोमा केला आहे. बालपणी तिने नाट्य स्पर्धेत भाग घेतला होता. +(२२ ऑगस्ट २०१६ ते ०१ सप्टेंबर २०१८, १३ जुलै २०२० ते ०२ जानेवारी २०२१ आणि ४ ते ७ मार्च २०२१) +रसिका सुनिल आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11677.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e17a44657a779ae83015744b3b9a076d24138393 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11677.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडधूती हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11712.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd7bf24e610f332eb6329df7e61a36530a3399f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11712.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडवली तर्फे दुगाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11726.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..074eae3365aed64597bbca801d56ed11363a60fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11726.txt @@ -0,0 +1,2 @@ + वडसड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1174.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..086ccfad6b18d6ab0516be92d1dd530783a10e5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1174.txt @@ -0,0 +1,4 @@ +रसिका सुुनील धबडगांवकर (जन्म ३ ऑगस्ट १९९२ - अकोला, महाराष्ट्र)[१] ही एक मराठी अभिनेत्री आहे. रसिका माझ्या नवऱ्याची बायको मालिकेसाठी विशेष लोकप्रिय आहे.[२] +रसिकाचा जन्म अकोला, महाराष्ट्र येथे झाला. रसिकाने बेडेकर कॉलेज येथून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तिने भरतनाट्यम मध्ये डिप्लोमा केला आहे. बालपणी तिने नाट्य स्पर्धेत भाग घेतला होता. +(२२ ऑगस्ट २०१६ ते ०१ सप्टेंबर २०१८, १३ जुलै २०२० ते ०२ जानेवारी २०२१ आणि ४ ते ७ मार्च २०२१) +रसिका सुनिल आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11741.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b847fe1b18d2a61e5609fc78631a92292e121ea0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11741.txt @@ -0,0 +1,5 @@ +वडाप ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात वाहतुकीसंदर्भात वापरली जाणारी एक संज्ञा आहे.याचा निर्देश वेगवेगळ्या प्रकारच्या अनधिकृत वाहतूकींकडे असतो. +ग्रामीण भागात एखाद्या खेडेगावातून तालुक्याच्या ठिकाणी किंवा अन्य एखाद्या मोठ्या / महत्त्वाच्या गावात जाण्यासाठी जीप सारख्या चार चाकी वाहनांचा वापर केला जातो. +त्या वाहनास वडाप असे म्हणतात. +१) या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या वाहनामधे त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जाते. म्हणजेच ते वाहन अधिकाधिक प्रवासी ओढून घेते किंवा प्रवासी वडते ... म्हणून त्यास वडाप असे नाव पडले असे म्हणतात. +२) बऱ्याच गावांच्या गावठाणामधे (शक्यतो मंदिराजवळ किंवा चावडीजवळ) एक सामायिक मोकळी जागा असते; ज्याठिकाणी बऱ्याचदा एक वडाचे झाड असते. या वडाच्या झाडाखाली जीपगाड्या प्रवाश्यांची प्रतिक्षा करत थांबतात.... म्हणून त्यास वडाप असे नाव पडले असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11846.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe85459dd385d2ed8a3f0dc25ffb08984220425f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11846.txt @@ -0,0 +1,67 @@ + +१७° ४०′ १७.४७″ N, ७५° ५४′ ३७.५८″ E +सोलापूर उच्चार (सहाय्य·माहिती) शहर (इंग्रजीत Solapur/Sholapur) हे महाराष्ट्रातील ५ वे मोठे शहर असून ते पश्चिम महाराष्ट्र या विभागात येते. सोलापूर हे सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. +सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते. या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणूनसुद्धा ओळखले जात असे. हे शहर भारतातील मुख्य अशा उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गावर असल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे इ.स. १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना १२ जानेवारी १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर येथील 'सोलापुरी चादरी' प्रसिद्ध आहेत.[ संदर्भ हवा ] +सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली. +पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूर जिल्ह्यातच असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे. येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. या यात्रेला कर्नाटक परिसरातून लोक येतात. +केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाले होते. +इ.स.पू. २००] या वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या.. मुघल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. भारतातील (काही काळासाठी) ‘स्वतंत्र’ झालेला असा हा पहिला भाग..अश्या प्रेरणादायी क्रांतिपर्वांमुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन ‘केसरी’ मध्ये आढळतात. १२ जानेवारी हा दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात.[ संदर्भ हवा ]सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. +तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो .[१] हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते. हुतात्मा शिंदे ज्या वास्तूमध्ये राहत होते ती वास्तू आज मोडकळीस आली आहे. तेथे आज कोणी वास्तव्यास नाही. त्यांना मुले नव्हती. त्याच्या भगिनी ताराबाई ह्या शिक्षिका होत्या. १९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापुरात आले होते. तसेच सोलापूर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र आहे असे मानले जाते. +सोलापूर जिल्हा वेगवेगळ्या कालखंडात आंध्रभृत्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व बहामनी घराण्यांच्या अधिपत्याखाली होता. सोलापूर हे नाव सोळा म्हणजे सोळा व पूर म्हणजे गाव असे तयार झाले ही धारणा आहे. सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, खादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनले आहे. से समजले जाते. +पण नवीन संशोधनानुसार सोलापूर हे नाव सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनलेले नाही, असे सांगितले जाते. शिवयोगी श्री सिद्धेश्वर लिखित शिलालेखानुसार गावाला सोन्नलगे हे नाव होते. कालांतराने सोन्नलगेचे सोन्नलगी असे रूपांतर झाले. आणि यादव वंशापर्यंत सोलापूरचे लेखन सोन्नलगी असे होते. +मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके १२३८ च्या संस्कृत शिलालेखानुसार सोलापूर नगरीला सोनलपूर असे म्हणत. सोलापूर भुईकोट किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखानुसार सोनलपूर असा उल्लेख होतो. तर त्याच किल्ल्यातील दुसऱ्या भिंतीवर सापडलेल्या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख संदलपूर असे केलेले आहे. +मुस्लिम काळात या शहराला सोनलपूर असे संबोधण्यात येत होते. काळाच्या ओघात सोनलपूर मधील ‘न’ गाळला जाऊन सोलपूर नंतर सोलापूर असे नाव प्रचलित झाले असावे. त्यानंतर ब्रिटिश शासकांनी सोलापूर ऐवजी शोलापूर असे स्पेलिंग केले. +सध्याचा सोलापूर जिल्हा हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्याचा भाग होता. इसवी सन १८३८ला अहमदनगरचा उपजिल्हा बनला. त्यामध्ये बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, इंडी, हिप्परगी आणि मुद्देबिहाळ हे उपविभाग होते. इसवी सन १८६४ मध्ये हा उपविभाग काढून टाकण्यात आला. इसवी सन १८७१ मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा आणि करमाळा हे उपविभाग व सातारा जिल्ह्यातील पंढपूर, सांगोला उपविभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व इसवी सन १८७५ मध्ये माळशिरस हे उपविभाग देखील सोलापूर जिल्ह्याला जोडण्यात आले. १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. व इसवी सन १९६०मध्ये महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून जाहीर झाला. +स्वातंत्रपूर्व काळापासून स्वातंत्र मिळवण्याआधी सोलापूरचे महत्त्व भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे. सोलापूरच्या नागरिकांना इ.स. १९३० मधील तारखा ९-१०-११ असे तीन दिवस स्वातंत्र्य मिळाले. मे १९३० रोजी महात्मा गांधींना अटक झाली. संपूर्ण भारतभर लोक ब्रिटिशांवर क्षुब्ध झाले. सोलापूरात मोर्चे व आंदोलने झाली. पोलिसांच्या गोळीबारात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. यामुळे प्रक्षुब्ध जमावाने चपळ स्टेशनवर हल्ला केला. पोलीस आणि अन्य अधिकारी सोलापूर शहराच्या बाहेर पळत होते. या काळात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या खांद्यावर होती. त्यानंतर इतर काँग्रेसचे नेते रामकृष्ण जाजू यांनी १९३० मधील तारखा ९-१०-११ या तीन दिवसांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखली. +स्वातंत्र्यापूर्वीच इस वी सन १९३० मध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी भारतातील एकमेव नगरपालिका होती. याचा थोडक्यात इतिहास म्हणजे – महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची प्रेरणा घेऊन सोलापूरमधील स्वातंत्र सैनिकांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे ६ एप्रिल १९३० रोजी पुण्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब भोपटकर यांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकावला. संपूर्ण देशभरात ही पहिली व एकमेव घटना होती. या घटनेने संतापून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोलापूर येथे मार्शल लाँ घोषित केला. अनेक नेत्यांना व निर्दोष नागरिकांना खोट्या आरोपाखाली अटक केली. स्वातंत्र्यसैनिक मल्लप्पा धंनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे व किसन सारडा यांना मंगळवार पोलीस ठाण्यात दोन पोलिसांच्या हत्यांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. निम्न न्यायालयाने या स्वातंत्र्यसैनिकांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयानेपण वरील शिक्षा कायम ठेवली व या चार स्वातंत्र्यसैनिकांना १२ जानेवारी १९३१ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. या स्वातंत्र्यसैनिकांचा आदर म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात पुतळे बसवण्यात आले व त्या स्थानाला हुतात्मा चौक असे नाव दिले. +"सोलापूर" ह्या नावाचा उगम 'सोला (सोळा) आणि पूर (गावे)' या दोन शब्दापासून झाला आहे. असे मानले जाते की, सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, आदिलपूर, काळजापूर, खडारपूर, खान्देरवाडी, चपळदेव, जामदारवाडी, फतेहपूर, मुहम्मदपूर, राणापूर, शेखपूर, सन्दलपूर, सोनापूर सोन्नलगी, सोलापूर आणि वैदकवाडी ह्या सोळा गावांपासून बनले आहे.[ संदर्भ हवा ] पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.[१] हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते.सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इ.स.पू. २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मुघल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरला सोन्नलगिरी, गिरणगाव अशा नावानेही ओळखले जाते. +सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १५ हजार चौरस किलोमीटर आहे. सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही. +सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद; पूर्वेला उस्मानाबाद , दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्चिमेस पुणे,सांगली,सातारा हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्चिम व नैर्ॠत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४२ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत जाते. +जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा नदी जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात. +सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील्या पश्र्चिम व मध्य भागांत सुलभतेने पाणीपुरवठा होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम पाणीप्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो. सोलापूर हा जिल्हा ज्वारी या धान्याचे कोठार आहे.[ संदर्भ हवा ] +भारतीय डाळिंबे जगाच्या बाजारपेठेत तोरा मिरवत असताना सोलापूरच्या मातीत पिकलेल्या डाळिंबांना 'सोलापूर डाळिंब' असा विशेष भौगोलिक निर्देशांक मिळाल्याने सोलापूरची डाळिंबे आंतरराष्ट्रीय बाजारात आता वेगळा तोरा मिरवणार आहेत. सोलापूरच्या डाळिंबांना एक वेगळी प्रतिष्ठा मिळाली असून त्यामुळे निर्यातीला मोठा मिळाला आहे. +सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "श्री.शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली. +सोलापूर शहरात हातमागावर नऊ वारी साडी तयार करण्याची प्रथा आहे. या साडीचा पोत हा इतका सुंदर असतो की प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटतो. इथल्या नऊवारी साडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे सोलापूरची बाजारपेठ आजही प्रसिद्ध असल्याचे दिसून येते. सोलापूर शहर हे कामगारची वस्ती म्हणून ओळखले जाते.याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला हातमाग व्यवसाय आणि आता सुरू असलेला पाॅवर लूमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून आज त्याबरोबरच महिला बिडी उद्योग यामुळे सोलापूरला ही ओळख प्राप्त झाली. +सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. बार्शी तालुक्यासह आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणातून ज्वारीची आयात केली जाते. यासाठी मंगळवेढा हा तालुका प्रसिद्ध आहे. +सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यामध्ये डाळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. +मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा मतदारसंघ व ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच ६८ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३६ पंचायत समिती मतदारसंघ आहेत. +लोकसभा मतदारसंघ (२) : सोलापूर व माढा. माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस, सांगोले या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून सातारा जिल्ह्यातील माण व फलटण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. बार्शी हा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येतो. +विधानसभा मतदारसंघ (११) : अक्कलकोट, उत्तर सोलापूर शहर, करमाळा, दक्षिण सोलापूर शहर, मध्य सोलापूर शहर, माढा, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, बार्शी, सांगोले, . +सोलापूर शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेची समस्या जटिल आहे. ही समस्या बसस्थानक परिसरात अधिकच दिसून येते. तेथे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. सोलापूर शहरातून 5 प्रमुख महामार्ग जातात. १) सोलापूर - पुणे, २) सोलापूर - विजापूर, ३) सोलापूर - हैद्राबाद, ४) सोलापूर - धुळे,५) सोलापूर - सांगली. त्याच प्रमाणे सोलापूर हे वाहतूक व्यवस्थेमध्ये खूपच विखुरलेले शहर म्हणून ओळखले जाते. +सोलापूर शहरात म्हशी पळवण्याची परंपरा अनेक वर्ष पासून सुरू आहे. कसब्यातील वीरशैव गवळी समाजाच्या वतीने दिवाळीमध्ये याचे आयोजन दरवर्षी केले जाते.भास्कर घराण्याच्या म्हशीला यावेळी पहिला मान असतो. म्हशी पळवण्याचा कार्यक्रम सोलापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज या गावात खूप मोठा घोडा बाजार भरला जातो. +सोलापूर मध्ये "हुतात्मा स्मृति मंदिर" हे नाट्यगृह आहे. शहराच्या केंद्र स्थानी असलेल्या या नाट्यगृहात वेगवेगळे नाटकाचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.त्या ठिकाणी विविध नाटकाचे प्रयोग त्या सोबतच विविध हास्य कार्यकार्माचे आयोजन केले जाते. मोठ मोठ्या कलाकारांची नाटक या ठिकाणी होत राहतात. राज्य नाट्य स्प्रधेचे आयोजन देखील केले जाते . त्या साठी लोकांचा प्रतिसाद हा खूप मोठ दिसून येतो. हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर महानगर पालिकेच्या मालकीचे आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन याठिकाणी देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याचे व्यवस्थापन सोलापूर जिल्हा परिषदेकडे आहे. पूर्वी भागवत चित्रमंदिर येथे नाट्यप्रयोग होत असत. सात रस्ता येथे दमाणी सभागृह होते,सध्या त्याठिकाणी दुचाकी वाहनाचे शोरूम आहे. +सोलापूर हे कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्यामुळे येथे मराठी बरोबरच तेलगू व कन्नड चित्रपट पण प्रदर्शित होतात. सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे. 'सैराट' हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट ज्याने संपूर्ण महाराष्टाला तसेच संपूर्ण बॉलीवुडला वेड लावले त्याची निर्मिती सोलापुरातच नागराज मंजुळे या दिग्दर्शकाने केलेली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. +सोलापूर शहर हे कर्नाटक व आताचे तेलंगण व पूर्वीचे संयुक्त आंध्र प्रदेश यांच्या सीमेलगत असल्याने येथे विविध धर्मांचे व भाषां बोलणारे लोक राहतात. +सोलापुरातील सिद्धेश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते. सिद्धरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतीक म्हणून नंदीध्वज उभारले जातात. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पाढऱ्या बाराबंद्या परिधान केलेले असतात.१२ जानेवारीला सिद्धरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिगाना तैलाभिषेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लिंगांना प्रदक्षिणा घातले जाते.१४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा होतो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते.१६ जानेवारी रोजी रात्री मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वजाच्या वस्त्रविसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते. +सिद्धदरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते. एके दिवशी कुंभार कन्येने सिद्धरामेश्वर यांना तिचा मानस सांगितला की ती सिद्धरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते. सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले की ' माझा विवाह महादेवाशी झाला आहे. तरीही ती कुंभार कन्या ऐकत नव्हती. त्यावर सिद्धरामेश्वर तिला आपल्या योगदंडाशी विवाह करण्यास सांगितले. १३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्येने देहत्याग केला.[ संदर्भ हवा ] +सोलापूर शहरातील विजापूर रस्त्यास लागून कंबर तलाव आहे.या तलावाच्या पश्चिमेस समोरील बाजूस हे मंदिर आहे. +१५) श्री मल्लिकार्जुन मंदिर - दहिटणे अक्कलकोट +१६) श्री वीरभद्रेश्वर मंदिर - दहिटणे अक्कलकोट +१७) श्री मल्लिकार्जुन मंदिर - चपळगाव अक्कलकोट 18 पुरातन काळापासून श्री काशी विश्वेश्वर मंदिर जेऊर येथे आहे. त्या ठिकाणी काशीवरून पाणी वर्षाला श्रावण महिन्यामध्ये येते. हे स्थान अक्कलकोट पासून सात किलोमीटर अंतरावर आहे. +१८) आनंदी गणेश मंदिर —अकलुज +सोलापूर शहरात सर्व प्रसार माध्यमे प्रकाशित होत असून त्यात जनमत, तरुण भारत, दिव्य मराठी, पुढारी, माणदेश नगरी, लोकमत, सकाळ, संचार, सुराज्य, पुण्य नगरी मंथली विजय प्रताप मंथली, आनंद लोखंडे वृत्त नालंदा एक्सप्रेस अशा प्रकारचे अनेक वृत्तपत्रे प्रकाशित होतात. तसेच पुण्याहून येणारे लोकसत्ता,टाईम्स ऑफ इंडिया,द हिंदू,महाराष्ट्र टाईम्स,मुंबई चौफेर,संध्यानंद, डेक्कन क्रोनिकल इत्यादी वृत्तपत्रांनाही पसंती आहे.[ संदर्भ हवा ] +१८७८ साली सोलापूर येथेही सुदर्शन नावाचे एक वृत्तपत्र असल्याचे आढळते मुंबईच्या नेटिव्ह ओपिनियन पत्राने सुदर्शनचे दोन अंक मिळाल्याची पोच त्यांनी आपल्या अंकात १ सप्टेंबर १८७८ च्या अंकात दिली होती ,पंढरपुरातून गोविंद सखाराम बिडकर यांचे पांढरी मित्र नावाचे पत्र निघत असे पुण्याच्या उद्योगवृधी पत्रात तसा उल्लेख आढळतो १८८३ च्या सुमारास माला नावाचे पत्र निघत असे असे दिसते पण त्याच कालखंडातील सध्या चालू असलेले सोलापूर समाचार हे पत्र होय  या पत्राचे संस्थापक नरसय्या जक्कल हे नगरहून सोलापूरला आले तेव्हा ते नगर समाचार हे पत्र नगरहून काढीत असे त्याच धर्तीवर त्यांनी सोलापूरला आल्यावर सोलापूर समाचार हे पत्र ३ फेबुर्वारी १८८३ साली सुरू केले .नरसय्या यांना छायाचित्रणाचीही कला अवगत होती तसेच नरसय्या यांना स्वतचा छापखाना व पत्राची स्वताची इमारत होती . +सोलापूर समाचारचे धोरण सर्वाशी मिळते जुळते होते त्यामुळ त्यांना अडचणी आल्या नाहीत पुढे १९१४ साली नरसय्या हे कालवश झाले साधारण पणे २८ वर्षे त्यांनी सांभाळलेली सोलापूर समाचारची धुरा त्यांचे चिरंजीव विठ्ठलराव जक्कल हे सांभाळू लागले ते ही वडिलासारखे स्वभावाचे असल्याने आणि जनमानसात मिसळू लागल्याने आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांना सरकारने रावसाहेब ही उपाधी देऊन सन्मानित केले विठ्ठल रावच्या कारकिर्दीतच सोलापूर समाचारचे रूपांतर दैनिकात झाले. +मुंबई बाहेरील जिल्ह्याच्या ठिकाणाहून निघणारे आणि रायटर्सच्या बातम्या छापणारे पहिले दैनिक म्हणून सोलापूर सामाचारणे स्वताची ओळख निर्माण केली अन् १९३६ साली वित्थ्ल्रावांचे निधन झाले विठ्ठलरावा नंतर त्यांचे बंधू बाबुराव जक्कल यांनी सोलापूरची धुरा आपल्या खांद्यावर घेतली पूर्वीपासूनचा पत्रकात काम करणारे बाबुराव जक्कल यांनी टेलीप्रिंटर द्वारा बातम्या मिळण्याची सोय करून आणखी एक पूल पुढे टाकले.[ संदर्भ हवा ] +बाबुरावाचा पिंड शांतता प्रिय सर्वाशी मिळता जुळता घेणारा असल्याने आणि ते जिल्हयातील सर्वच गोष्टीत रस घेऊ लागल्याने सोलापूर समाचर पत्राची प्रतिष्ठा आणि प्रसार झपाट्याने वाढत असतानाच बाबूरावांनी सामाचारचा सोलापूर जिल्ह्यावरील माहितीचा जूबली अंक काढला या पत्राला १९१५ साली पन्नास वर्षे पूर्ण झाली होती बाबूरावांनी त्यांच्या वृद्धापकाळात म्हणजे सन १९७६ साली विश्व सामाचारची सुरुवात केली बाबुरावांचे समाचारचे सहकारी प्रभाकर नूलकर हे विश्वसमाचारचे कार्यकारी संपादक होते सोलापूर समाचार हे सोलापुरातील पत्र व्यवसायाची शिक्षण शाळाच होती आणि याच शाळेत रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) ,वसंत एकबोटे ,डी एस कुलकर्णी ,बुवा इत्यादींनी आपल्या पत्र व्यवसायाचा श्री गणेशा सोलापूर समाचार पत्रातच गिरविला याच वेळी सोलापूर समाचार मध्ये १९४९ ते १९६१ पर्यंत सहसंपादक म्हणून काम करणारे रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) यांनी आणि अप्पासाहेब काडादी यांच्या पाठींब्याने आणि सहकार्याने तसेच सोलापूर समाचारचे व्यवस्थापक के आय गोगटे ,सोलापुरातील मुद्रण तंत्रज्ञ रमण गांधी यांच्या सहकार्याने संगम पेपर्स कार्पोरेशन ही संस्था रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) यांनी स्थापन केली आणि १९६१ साली दैनिक संचारची सुरुवात केली पुढे १९६७ साली दैनिक संचार ने हायस्पीड रोटरी मशीन खरेदी केली अन् स्वताची इमारतही उभी केली . +करमाळा येथून सल्ला नावाचे साप्ताहिक शंकरराव येवले यांनी १९६९ साली सुरू केले त्याचा पहिला अंक २० ऑक्टोबर १९६९ रोजी प्रसिद्ध झाला त्या आधी स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर म्हणजे १ ओगस्ट १९४७ रोजी चक्रपाणी मनोहर कांबळे यांनी कर्मयोगी नावाचे साप्ताहिक सोलापूर येथून सुरू केले रामभाऊ राजवाडे यांच्या स्मरणार्थ हे साप्ताहिक सुरू करण्यात आले होते . +सोलापुरातील दीर्घ काल चालणारे आणि श्रीनिवास नारायण काकडे यांचे कल्पतरू आणि मनोविहार १० जानेवारी १८८८ रोजी सुरू झाले याच कालावधीत म्हणजे १९८५ साली बार्शी येथून प्रबोधनरत्न ,पंढरपुरातून १८८७ साली पांढरी भूषण ,सोलापूर शहरातून १८८८ साली  सोलापूर वृत्त ,१८९२ साली व्यापारी सोलापूर ,१८९९ साली चिंतामणी ,१९०५ साली सहस्त्रकर ,१९०५ साली विद्या वैभव ,१९०९ साली शिवाजी विजय  ,वारकरी ही पत्रके सोलापूर जिल्ह्यातून निघाली  याच दरम्यान लोकमत आणि भांडारे यांचे लोकनिर्णय तसेच हरी नारायण रहाटकर यांचे दि ऑडिट हिशोब हे पत्रक निघत असे . +लोकमान्य टिळकांच्या केसरी ,मराठा तसच झहाल मतवादाने प्रेरित झालेले आणि पुण्यातून शिक्षण घेत असताना चाफेकर बंधूचे संपर्कात असलेले बळवंत शंकर लिमये यांनी १९०७ साली स्वराज्य हे पत्रक सुरू केले , पंढरपुरातून १ ऑगस्ट १९२२ पासून दतात्रय त्रिंबक आराध्ये यांनी राष्ट्रीय पक्षाचे साप्ताहिक म्हणून समर्थ हे साप्ताहिक सुरू केले १९२९ च्या सुमारास गजनफर नावाचे एम बी पठाण यांनी पत्रक सुरू केले ,विष्णू विठ्ठल लिमये यांनी वारकरी संप्रदाया करिता वारकरी हे पत्रक १९२९ साली सुरू केले तरच रा वांगी यांनी आंबनप्पा शहजाळे व व्य ग आंदूरकर यांनी विजय नावाचे दैनिक १९३० साली सोलापुरातून सुरू केले . +१९३३ साली कर्मयोगीची सरकारने जप्त केलेली छापखाना कल्याण शेट्टी यांनी विकत घेतला अन् सुदर्शन साप्ताहिक सुरू केले काही वर्षे दैनिक म्हणून ते पत्रक निघाले आणि ते  साधरण पणे २१ वर्षे ते चालू होते , १९२९ च्या कायदे मंडळाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाई बेके यांनी धनुर्धारी हे साप्ताहिक सुरू केले . +काँग्रेसच्या ध्येय धोरणाचा पुरस्कार करण्याच्या दृष्टीने ए के भोसले यांनी १९३६ साली जनसत्ता सुरू केले तर प रे कोसंदर यांनी १९३६ साली नमस्कार हे पत्रक सुरू केले , काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने १९३७ साली तुळशीदास जाधव यांनी लोकसेवा हे पत्रक सुरू केले शंकरराव साळुंखे हे या पत्रकाचे कार्यकारी संपादक होते पुढे जाऊन १९४९ साली हे पत्रक शेकापचे मुखपत्र बनले . +सोलापूरचे कवी कवी कुंजविहारी यांनी १९२७ साली सांस्कृतिक विचार डोळ्यासमोर ठेवून सारथी आणि राजश्री ही पत्रके सुरू केली , १९३८ च्या सुमारास चंदा वांगी यांनी दिव्यशक्ती हे पत्रक सुरू केले तर कम्युनिस्ट विचांराचे गो द साने , कऱ्हाडकर ,भाई छ्नुसिंह चंदेले यांनी कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी १९३५ साली एकजूट हे पत्र सुरू केले ,१९३८ साली बार्शी येथून वीरशैव गर्जना तर काझी यांनी सोलापुरातून अनसार व तुफान ही पत्र १९३९ साली सुरू केली तर पंढरपुरातून १९४० साली भागवत धर्म ही धार्मिक पत्रही निघाले  . +कर्मयोगी वृत्तपत्र +१९३० सालच्या सोलापुरातील मार्शल लोच्या काळात विशेष कामगिरी धडाडीने बजावणारे पत्र कर्मयोगी या सोलापूरच्या साप्ताहिकाची विशेष दखल घेणे जरूर आहे या पत्राला सतत ब्रिटिश सरकारशी सामना देतच मार्ग काढावा लागला शेवटी हे पत्र सरकारी रोष आलाच बळी पडले स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांना सरकारी बडग याच्या काळात कसा सतत सहन करावा लागत असे त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सोलापूरचा कर्मयोगी या पत्राचे संपादक रामचंद्र शंकर राजवाडे यांच्यामुळे त्या पत्राची कारकीर्द विशेष गाजली. +' कर्मयोगी' पत्र सुरू करावयाला विशेष चालना मिळाली ती १९२० साली न चि केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे झालेल्या विसाव्या प्रांतिक परिषदेमुळे त्या परिषदेला लोकमान्य टिळक उपस्थित होते ब्राह्मणेतर व मवाळ यांनी सहकार्य करून परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता परिषद यशस्वी करण्याकरिता शेठ गुलाबचंद हिराचंद भाऊसाहेब खडकिकर देगावकर वकील गोविंद देव डॉ. गोगटे रामचंद्र शंकर राजवाडे गाडगे वकील इत्यादी मंडळी झटली होती परिषदेच्या संघटनेतूनच राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली स्वातंत्र्य चळवळीचे कार्य करण्याच्या उद्देशाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेच्या कार्याच्या प्रचारासाठी स्वतःचे ऐक वर्तमानपत्र असावे अशी कल्पना पुढे येऊन वृत्तपत्र काढण्याचा विचार हे निश्चित झाला या उपक्रमाचा एक भाग म्हणून रामभाऊ राजवाडे यांना संपादकीय कामाची माहिती घेण्यासाठी काही दिवस पुण्यात केसरी कार्यालयात पाठविण्यात आले होते पत्र काढण्याचा असा योजनापूर्वक प्रयत्न झाला होता.[ संदर्भ हवा ] +रामभाऊ राजवाडे यांनी संपादकीय कामाची पुण्यात जाऊन माहिती घेतली असली तरी कर्मयोगी पत्राचे पहिले संपादक प्र बा बर्वे वकील हे होते पत्राचा पहिला अंक २६ नोव्हेंबर १९२४ रोजी प्रसिद्ध झाला लोकल बोर्ड नगरपालिका व राजकीय प्रश्न हे त्या वेळचे विशेष महत्त्वाचे चर्चा विषय असत १९२५ झाली कार्तिकी रथ मिरवणुकीच्या वेळी सोलापुरात जातीय दंगल झाली यामुळे कर्मयोगी पत्राला एका बाजूला सरकारी रोप व दुसऱ्या बाजूला जातीय भावना यातून मार्ग काढावा लागला पण हिंदूंच्या संघटनेच्या दृष्टीने कर्मयोगी ने निर्भयतेने कार्य केले कर्मयोगी काढण्यात पुढाकार घेणारी सारी मंडळी राष्ट्रीय वृत्तीची व टिळक केळकर पंतांची होती यामुळे कर्मयोगी पत्राने तोच बाणा कायम राखला पत्राची जबाबदारी पुढे रामभाऊ राजवाडे यांच्याकडे देण्यात आली ज्या ज्या देशाभिमान अन्यायाची चीड व निर्भिड विचार ही कर्मयोगी पत्राची वैशिष्ट्ये होती यामुळे लवकरच त्याचा सर्वत्र प्रसार होऊन सरकार दरबारीही त्याची जरब निर्माण झाली. +कायदेभंगाची चळवळ १९३० झाली सुरू झाल्यावर पाच मे रोजी गांधीजींना अटक झाल्याचा निषेध म्हणून सोलापुरात सभा मिरवणुका इत्यादी मार्गांनी लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच शिंदेंची झाडे तोडून लोकांनी कायदे भंगही केला त्यातून दंगल उसळून पोलिसांनी गोळीबार केल्या व त्यात शंकर शिवदारे नावाचा इसम मारला गेला अनेक लोक ही जखमी झाले यामुळे लोक प्रक्षुब्ध होऊन त्यांनी चाटी गल्ली पोलीस चौकीवर हल्ला केला व जुने कोर्ट जाळले यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मोटारीतून शहरभर गोळीबार केला व त्यात अनेक निरपराधी माणसे मारली गेली पोलिसांच्या या अत्याचाराची चीड येऊन कर्मयोगीचे संपादक रामभाऊ राजवाडे यांनी दोन दिवस अहोरात्र परिश्रम करून माहिती मिळवली व ती सर्व नावाने शिवार कर्मयोगीचा ज्यादा अंक काढून त्यात प्रसिद्ध केली सरकारच्या अन्याय आणि अत्याचारी वागणूकचे दर्शन कर्मयोगिनी लोकांना घडविले अंकाच्या अक्षरशा हजारो प्रति खपल्या राजवाडे यांनी ऐनवेळी धैर्य दाखवून सरकारी अन्याय सविस्तर पुराव्यास पुढे मांडला लोकांची बाजूही मांडण्यात आली होती ते एक धाडसच होते राजवाडे व कर्मयोगी या दोघांनाही त्यांची जबरदस्त जव झळ लागण्याचा संभव होता कसोटी पाहणारा तो प्रसंग होता पण लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्राला कर्तव्य टाळता येऊ शकत नाही पोलिसी अत्याचाराला वाचा फोडण्याची गरज निसंशय होती कर्मयोगीने आपले कर्तव्य केले अनेक वृत्तपत्रांनी कर्मयोगी वरून पोलिसी अत्याचाराची माहिती प्रसिद्ध करून सरकार पुढे एक आव्हान उभे केले यामुळे चिडून जाऊन सरकारी अधिकाऱ्यांनी मार्शल लो पुकारण्यास वरिष्ठांना भाग पडले राजवाडे यांना अटक होऊन लष्करी कोर्टापुढे त्यांना उभे करण्यात आले सात वर्षे सक्तमजुरी व १०००० रुपये दंड अशी कडक शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली +राजवाडे यांना पकडल्यानंतर कर्मयोगी पत्र ५-६ महिने बंद राहिले १९३० च्या नोव्हेंबरमध्ये डॉ जगदेवराव देशमुख यांच्या संपादकत्वाखाली पत्रा काही दिवस देण्याचाही प्रयत्न झाला लष्करी कायद्याच्या काळात कर्मयोगी काही दिवस दैनिक स्वरूपातही निघत असे. +पुढे गांधी अर्विन समेट होऊन सर्व राज बंद्यांची सुटका झाली राजवाडे यांचीही बिनशर्त सुटका झाली सुटून आल्यावर राजवाडे यांनी पत्राची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली पण कर्मयोगी सरकारच्या डोळ्यात सतत खूपच असल्याने काहीतरी कारण काढून पत्राला अडचणीत टाकण्याचा अधिकार यांचा प्रयत्न असे १९३१ च्या जूनमध्ये कर्मयोगी कडे सहा हजारांच्या जामीन मागण्यात आला चालक जा मीना बाबत विचार करीत असतानाच काँग्रेसची तडजोड झाल्याने जामीन कीचे गंडांतर टळले. +कर्मयोगी पत्र संपादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने सुरळीत चालू लागले होते एक आदर्श जिल्हा साप्ताहिक असे स्वरूप या पत्राला प्राप्त झाले होते संपादक राजवाडे यांच्या जोडीला बाही बिके गो वा पाध्ये इत्यादी मंडळी काम करीत होते व्यवस्थापन पंडित व इतर मंडळींकडे होते छापखाना व पत्रे एकमेकांना पूरक ठरत होती पण पुढे लवकरच पत्रावर प्राणांतिक आपत्ती कोसळली.[ संदर्भ हवा ]पंढरपूर]] हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे +येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. सरकारच्या स्मार्ट सिटींमध्ये सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाल्याने आता सोलापूरही स्मार्ट शहर बनण्याकडे वाटचाल करताना दिसते आहे. +आज सोलापूर शहर शैक्षणिकदृष्ट्या एक उत्तम केंद्र बनू पाहत आहे. एक जिल्हा-एक विद्यापीठ या योजनेतील विद्यापीठ सोलापूर येथे निर्माण करण्यात आले आहे. +पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना ऑगस्ट, २००४ मध्ये झाली. या अंतर्गत आज जिल्ह्यात एकूण ६१ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. त्यांपैकी सुमारे ३५ महाविद्यालये सोलापूर शहरात आहेत. शहरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला व शास्त्र, व्यवस्थापन, विधी, समाजसेवा, उद्यानविद्या, स्थापत्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, व वस्त्रविद्या - अशा सर्व शाखांमधील शिक्षण उपलब्ध आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून, तसेच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद या भागांतून आणि कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा व विजापूर या जिल्ह्यांतून शिक्षणासाठी विद्यार्थी सोलापूरला येत असतात.[ संदर्भ हवा ] +दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर या संस्थेची स्थापना १७ जून १९४० रोजी झाली. दयानंद अँग्लो-वैदिक कॉलेज ट्रस्ट आणि व्यवस्थापन सोसायटी, न्यू दिल्ली हे सदर संस्था चालवितात. दयानंद शिक्षण संस्थेची एकूण 65 एकर जागा असून या जागेमध्ये कला व शास्त्र महाविद्यालय वाणिज्य महाविद्यालय विधी महाविद्यालय आणि शिक्षण शास्त्र महाविद्यालय ही चार महाविद्यालय आहेत. +छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (शासकीय) असून तसेच सोलापूर महानगरपालिकेचे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूती गृह, जिजामाता प्रसूती गृह असे विविध हॉस्पिटलच्या माध्यमातून सोलापूर मध्ये वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळते. +दिवंगत क्रिकेट खेळाडू पॉली उम्रीगर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सोलापुरात झाली पुढे ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले. +नुकतीच (२००८ मध्ये) कु. अनघा देशपांडे हिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. कु. अनघाने नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. तसेच येथे आजकल एक नाही अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11851.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04f73844568665e3235245bad4940c41cd3bc5ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11851.txt @@ -0,0 +1,2 @@ + वदप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11857.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df9250ce6ff137cd5929cf2555baaf3673201166 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11857.txt @@ -0,0 +1,4 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +वन हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील चौथ्या पर्वाचा, पंचवीसवा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ९३वा भाग आहे. +यातील कथानक स्टार ट्रेक:एंटरप्राइझ मालिकेतील डॉक्टर्स ऑर्डर्स या भागात वापरण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11864.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..667a52c125121abc9ec862a9ea6577ecbe09461d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11864.txt @@ -0,0 +1,10 @@ +वन बागकाम ही कमी देखभाल, टिकाऊ, वनस्पती-आधारित अन्न उत्पादन आणि प्रदेश पर्यावरण आधारित कृषीप्रधान तंत्र आहे, फळ आणि कोळशाच्या झाडे, झुडपे, औषधी वनस्पती, वेली आणि बारमाही भाज्यांचा समावेश आहे ज्याचे उत्पादन मानवासाठी उपयोगी आहे. +वन बागकाम उष्णकटिबंधीय भागात अन्न सुरक्षित ठेवण्याची एक प्रागैतिहासिक पद्धत आहे. १९८० च्या दशकात रॉबर्ट हार्टने तत्त्वे स्वीकारून समशीतोष्ण हवामान लागू केल्यावर "वन बागकाम" हा शब्द दिला.[१] +वन उद्यान हे जगातील भूमी वापराचे सर्वात जुने स्वरूप आणि सर्वाधिक संवेदनक्षम कृषी तंत्रज्ञान आहे.[२] त्यांची उत्पत्ती प्रागैतिहासिक काळात जंगल, नदीकाठच्या आणि पावसाळ्याच्या प्रदेशांच्या ओल्या पायथ्याशी झाली. त्यांचे तत्काळ वातावरण सुधारण्यासाठी कुटुंबांच्या हळूहळू प्रक्रियेमध्ये उपयुक्त वृक्ष आणि द्राक्षांचा वेल प्रजाती ओळखले गेले व सुधारित करण्यात आल्या तेव्हा अनिष्ट प्रजाती नष्ट झाली. +उष्णकटिबंधीय भागात वन उद्याने अद्याप सामान्य आहेत आणि दक्षिण भारत, नेपाळ, झांबिया, झिम्बाब्वे आणि टांझानिया मधील केरळमधील होम गार्डन्स अशा विविध नावांनी ओळखल्या जातात.[३] श्रीलंकेत कांद्यान वन बाग; मेक्सिकोचे "कौटुंबिक फळबागा".[४] त्यांना कृषीशास्त्र देखील म्हणतात. स्थानिक लोकवस्तीसाठी वनक्षेत्र हे उत्पन्नाचे आणि अन्न संरक्षणाचे महत्त्वपूर्ण स्रोत असल्याचे दर्शविले गेले आहे. +१९८० च्या दशकात रॉबर्ट हार्टने युनायटेड किंग्डमच्या समशीतोष्ण हवामानासाठी वन बागकाम रूपांतर केले. नंतर त्यांचे सिद्धांत कृषिवनीकरण संशोधन ट्रस्ट,  ग्रॅहम बेल, पॅट्रिक व्हाइटफील्ड, डेव्ह जॅक आणि ज्यॉफ लॉटन यासारख्या विविध कलावंतांनी विकसित केले. +हार्टने स्वतः आणि त्याचा भाऊ लेकन एक आरोग्य आणि उपचारात्मक वातावरण उद्देशाने श्रॉपशायरच्या वेनलॉक एज येथे शेती करण्यास सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात भाजीपाला बेड राखण्यासाठी, पशुधन पाळणे आणि फळबागाची देखभाल करणे हे त्यांच्या सामर्थ्यापेक्षा अधिक कार्य होते. +रॉबर्ट हार्टने नैसर्गिक जंगलाला वेगवेगळ्या पातळ्यांमध्ये विभागले जाऊ शकते या निरीक्षणावर आधारित अशी यंत्रणा सुरू केली. नाशपातीच्या अस्तित्वात असलेल्या लहान फळबागाचा विकास करण्यासाठी आंतरपीक वापरली. +त्यांनी निवडलेल्या वनस्पती म्हणजे सात-स्तर प्रणालीचा मुख्य घटक. +कृषिवनीकरण संशोधन ट्रस्ट, मार्टिन क्रॉफर्ड द्वारे व्यवस्थापित, डेव्हॉन, युनायटेड किंग्डम मध्ये अनेक भूखंडांवर अनेक प्रायोगिक वन बागकाम प्रकल्प चालवते.[५] क्रॉफर्ड शाश्वत उत्पादित अन्न आणि इतर घरगुती उत्पादनांचा कमी देखभाल मार्ग म्हणून वनक्षेत्राचे वर्णन करतात.[६] +केन फर्न यांना कल्पना होती की यशस्वी समशीतोष्ण वन बागांसाठी विस्तृत साखळीत सहिष्णु वनस्पतींचा वापर करणे आवश्यक आहे. यासाठी, फर्नने वनस्पती संघटना निर्माण केली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11886.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11886.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11895.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11895.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a1b408d560a9f8c8dff90930b35741717a066ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11895.txt @@ -0,0 +1,2 @@ +वनभुजवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11904.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc476a0b5ca4e2ae93c782bfd7691cde80d9b404 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11904.txt @@ -0,0 +1,2 @@ +वनराज चावडा हा चावडा घराण्यातील पहिला राजा होता. याने ७४६-७८० दरम्यान सध्याच्या गुजरात राज्यावर राज्य केले.[१] [२] +याने अणहिलवाड पाटण शहराची स्थापना केली व तेथे आपली राजधानी बसवली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11908.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6dd1453bdf523cd70b5e8f9a72fcbfc976668da9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11908.txt @@ -0,0 +1 @@ +वनरोजा आर. ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11942.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..602f3943989cf8bf48a70114c203d0d093b20f41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11942.txt @@ -0,0 +1,3 @@ +वाणी जयराम (३० नोव्हेंबर, १९४५ - ४ फेब्रुवारी, २०२३) या हिंदुस्तानी गायिका आणि पार्श्वगायिका होत्या. त्यांनी मराठी गाणी देखील गायलेली आहेत. +'ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी' हे 'देव दीनाघरी धावला' या नाटकातील पद. +इ.स. २०२३ मध्ये भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11957.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9809fd7ae564f925fff26a4d9c855931986037ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11957.txt @@ -0,0 +1,3 @@ +वन्स मोर हा २०१९चा नरेश बिडकर दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेचा चित्रपट आहे. या चित्रपटात पूर्णिमा भावे, भारत गणेशपुरे आणि आशुतोष पत्की मुख्य भूमिकेत आहेत.[१][२].हा चित्रपट १२ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता. +अंजली आणि कपिल प्रेमात असून भविष्यातल्या अनेक स्वप्नांनी त्यांचे विवाहित जीवन सुरुवात करतात. पण कपिलचे कामकाजाचे व्यस्त वेळापत्रक आणि अंजलीच्या अपेक्षांचे पडसाद उमटू लागले. कपिलसमोर भूतकाळाचे एक रहस्य त्याच्या आयुष्यात कायमचे बदलत आहे. +वन्स मोर आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11959.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9809fd7ae564f925fff26a4d9c855931986037ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11959.txt @@ -0,0 +1,3 @@ +वन्स मोर हा २०१९चा नरेश बिडकर दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेचा चित्रपट आहे. या चित्रपटात पूर्णिमा भावे, भारत गणेशपुरे आणि आशुतोष पत्की मुख्य भूमिकेत आहेत.[१][२].हा चित्रपट १२ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता. +अंजली आणि कपिल प्रेमात असून भविष्यातल्या अनेक स्वप्नांनी त्यांचे विवाहित जीवन सुरुवात करतात. पण कपिलचे कामकाजाचे व्यस्त वेळापत्रक आणि अंजलीच्या अपेक्षांचे पडसाद उमटू लागले. कपिलसमोर भूतकाळाचे एक रहस्य त्याच्या आयुष्यात कायमचे बदलत आहे. +वन्स मोर आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11967.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bcc4992b944d27af89f130fbd4750b52feff166 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11967.txt @@ -0,0 +1,68 @@ +वरंगल (किंवा वारंगल / वारंगळ) हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. २०१४ साली तेलंगण राज्याच्या निर्मितीनंतर हा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याततून तेलंगण राज्यात आला. २०१६ साली वारंगल जिल्ह्याचे विभाजन करून हनमकोंडा जिल्हा व वारंगल ग्रामीण जिल्हा असे दोन जिल्हे निर्माण केले गेले. ऑगस्ट २०२१ मध्ये वारंगल ग्रामीण जिल्ह्याचे नाव बदलून पुन्हा वारंगल जिल्हा असेच ठेवले गेले. आजच्या घडीला हनमकोंडा व वारंगल ह्या दोन्ही जिल्ह्यांचे मुख्यालय हनमकोंडा येथेच आहे. +काकतीयच्या राजवटीत त्यांच्या राज्याच्या राजधानीचे नाव ‘ओरुगल्लू’ किंवा एकशिला नगर असे होते. हा किल्ला एकाच दगडाने बांधला गेला आणि नंतर त्याला ‘वरंगल’ असे म्हणतात.[२] +वरंगल जिल्ह्याचे क्षेत्रफळ १,७६६ चौरस किलोमीटर (८४५ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा महबूबाबाद, जनगांव, हनमकोंडा, मुलुगु आणि जयशंकर भूपालपल्ली जिल्‍ह्यांसह आहेत. +२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या वरंगल जिल्ह्याची लोकसंख्या ७,१८,५३७ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९४ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६१.२६% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ६.९९% लोक शहरी भागात राहतात. +वरंगल जिल्ह्या मध्ये १५ मंडळे आहेत: + •  +करीमनगर + •  +कामारेड्डी + •  +कुमुरम भीम आसिफाबाद + •  +खम्मम + •  +जगित्याल + •  +जनगांव + •  +जयशंकर भूपालपल्ली + •  +जोगुलांबा गदवाल + •  +नलगोंडा + •  +नागरकर्नूल + •  +नारायणपेट + •  +निजामाबाद + •  +निर्मल + •  +पेद्दपल्ली + •  +भद्राद्री कोठगुडम + •  +मंचिर्याल + •  +महबूबनगर + •  +महबूबाबाद + •  +मुलुगु + •  +मेडचल-मलकाजगिरी + •  +मेदक + •  +यदाद्रि भुवनगिरी + •  +रंगारेड्डी + •  +राजन्ना सिरिसिल्ला + •  +वनपर्ति + •  +वरंगल + •  +विकाराबाद + •  +संगारेड्डी + •  +सिद्दिपेट + •  +सूर्यापेट + •  +हनमकोंडा + •  diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11986.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b89a964cdd0cea15919a0df68aa7eadf59d3ab7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11986.txt @@ -0,0 +1,2 @@ +वरखडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11989.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5d06cb0333b78fd4ba3676c6a2416f68a1c64b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_11989.txt @@ -0,0 +1,2 @@ +वरखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५४५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1200.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16a01865448d549b3d53b38c2e61f872202efe59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1200.txt @@ -0,0 +1,5 @@ +रसेल प्रेम कुमारन रस्टी आरनॉल्ड (तमिळ: ரசல் அர்னால்ட், सिंहला: රසල් ආනල්ඩ්; २५ ऑक्टोबर, इ.स. १९७३ - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12000.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68190267ae7ed3dad9894c48c373b7d0f6f53034 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12000.txt @@ -0,0 +1,8 @@ + वरची गुरववाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12006.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..920c26a3ad952d3fc75dc277ce0fbc9141e536dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12006.txt @@ -0,0 +1,2 @@ + वरचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12012.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf46f5128cec2546a8570d9f01e3df8d2374f40c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12012.txt @@ -0,0 +1,3 @@ +२१° १४′ १६.०८″ N, ७९° ३८′ ४०.२″ E +वरठी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या भंडारा जिल्ह्यातील भंडारा - तुमसर राज्य महामार्गावर वसलेले एक गाव आहे.या गावालगतच नागपूर ते कलकत्ता रेल्वे मार्गावरील 'भंडारा रोड' हे रेल्वे स्थानक आहे त्यामुळे हे ठिकाण भंडारा रोड म्हणूनही ओळखले जाते. भंडारा हे गाव व जिल्ह्याचे ठिकाण या गावापासून दक्षिणेस सुमारे ११ कि.मी. अंतरावर आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12017.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da4354ce12750088a1d58af45d6ad05217129d4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12017.txt @@ -0,0 +1,8 @@ + वरद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12046.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..718e1cdb71daf0521537d38d409bbc739b062695 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12046.txt @@ -0,0 +1,4 @@ +वरवंटी तांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १० कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ७९ कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १३० कुटुंबे राहतात.गावातील एकूण ५३३ लोकसंख्येपैकी २९१ पुरुष तर २४२ महिला आहेत.गावात २६९ शिक्षित तर २६४ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी १७२ पुरुष व ९७ स्त्रिया शिक्षित तर ११९ पुरुष व १४५ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ५०.४७ टक्के आहे. +शेंदरी, सुनेगाव, रुढा, रूईतांडा, वरवंटी, हगडळ, गुगडळ, मावळगाव, सोरा, चिलखा ही जवळपासची गावे आहेत.वरवंटी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12052.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05a8fb53daf27b482bd089e1bab732a45cb7c05f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12052.txt @@ -0,0 +1,2 @@ +वरवट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12066.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b7507a16ed5fb06b0ee02988eb84c0cd7134e13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12066.txt @@ -0,0 +1,2 @@ +वरसोळीदेव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1207.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c782cdb5e4c9f44704914482d0dc8727936f1d16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1207.txt @@ -0,0 +1,9 @@ + +रस्किन बॉंड (जन्म : कसौली-हिमाचल प्रदेश-भारत. १९ मे, इ.स. १९३४) हे इंग्रजीतून मुख्यतः मुलांसाठी लिखाण करणारे एक भारतीय लेखक आहेत. ते उत्तराखंडच्या देहरादून या नयनरम्य शहरात राहतात. बॉंड यांनी कथा, ललित लेखन, कादंबऱ्या, पर्यावरण व निसर्ग याबद्दलचे लिखाण मुबलक स्वरूपात केले. त्यांची आजवर छोटी-मोठी ५००हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. +कसौलीच्या मिलिटरी हॉस्पिटलामध्ये एडिथ क्लार्क आणि ऑब्रे अलेक्झांडर बॉंड यांच्या पोटी जन्मलेल्या रस्किन ऊर्फ रस्टी याचे बालपण जामनगर, देहराडून आणि सिमल्यामध्ये गेले. छोटा रस्टी काहीसा अबोल, अंतर्मुख वृत्तीचा होता. आई-वडील विभक्त झाले होते. आई लहानपणीच घर सोडून गेल्याने असेल, पण तो आणि त्याचे वडील मनाने खूप जवळ होते. वडील निसर्गप्रेमी होते आणि रस्टीला घेऊन ते हिमालयातल्या वाटांवर खूप भटकंती करत. मोकळ्या जागांवर, तोड झालेल्या जंगलातल्या रिकाम्या पट्ट्यांवर झाडे लावत. +रस्किन लहानपणी पुस्तकेही भरपूर वाचायचा. वडिलांनी त्याच्या एका वाढदिवसाला त्याला एक गवतफुलाचे चित्र असणारी डायरी भेट दिली. आईवाचून एकाकी वाढणाऱ्या रस्टीच्या मनात भावनांची असंख्य आंदोलने उसळत असणार, हे त्यांनी ओळखले होते. त्याचा निचरा सर्जनाद्वारे व्हावा हा एक हेतू डायरी देण्यामागे होताच. रस्किनने त्यात आजूबाजूचा निसर्ग, त्याला भेटणारे लोक, रोजचा घालवलेला दिवस यांच्या नोंदी करून ठेवायला सुरुवात केली. वडील त्यानंतर लगेचच मलेरियाने वारले. मग आपल्या आई, आजीसोबत, वसतीगृहात अशी रस्टीच्या आयुष्यातली वर्षे जात राहिली. पण या सर्व काळात तो फक्त निसर्गात आणि त्याच्या डायरीतल्या नोंदींमध्ये रमला. आपल्या सोबतच्या दोस्तांना तो डायरीत लिहिलेले वाचून दाखवे आणि ते आग्रह करीत, तेव्हा त्यांच्यावरही लिहीत असे. +सिमल्याच्या बिशप कॉटन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर आईने आग्रह धरला, की रस्टीने आता लंडनला जावे. भारतात राहून मुलाचे भवितव्य घडणार नाही याची आईला ठाम खात्री होती. ब्रिटिश राज आता संपले होते आणि इथल्या बहुतेक सगळ्याच ब्रिटिश आणि अ‍ॅंग्लो इंडियन कुटुंबांनी माघारी परतायची घाई चालवली होती. रस्किनच्या आयुष्यातला तो सर्वांत कठीण काळ. चित्र-विचित्र संमिश्र भावनांनी, काय करायचे या विचारांनी मन गोंधळून गेले होते. लेखक बनायची उर्मी मनाच्या तळाशी दाबून ठेवून, नुकत्याच तारुण्यात प्रवेश करणाऱ्या रस्किनने भविष्यातल्या इतर 'सुवर्णसंधी' आजमावून बघण्यासाठी शेवटी लंडनला प्रयाण केले. त्याच्या मनातल्या रस्टीने मात्र हिमालयाचा निरोप घेण्याचे साफ नाकारले. तो मनाने मागेच, त्याच्या छतावरील खोलीतून झऱ्याकाठी पाणी प्यायला येणाऱ्या बिबळ्यावर नजर ठेवत, पिंपळाखाली मोडकी सायकल ठेवून बाजूच्या अक्रोडाच्या झाडावरच्या लांब शेपटीवाल्या माकडांच्या खोड्या काढत राहिला. लंडनमध्ये रस्किन कॉलेजात गेला, त्याने ट्रॅव्हल एजन्सीपासून ते फोटोंच्या दुकानातील विक्रेत्यापर्यंत विविध नोकऱ्या केल्या आणि त्या वर्षांतल्या प्रत्येक दिवशी मनातला रस्टी हिमालयाच्या कुशीतल्या त्याच्या गावात परतण्यासाठी झुरत राहिला. त्याला भारतातल्या हवेची, झाडांची, मित्रमैत्रिणींची, बाजारातल्या शेंगदाणेवाल्याची, बेकरीवाल्याच्या मुलीची आणि अंगणातल्या मेपलच्या ढोलीमधल्या झुबकेदार शेपटीच्या खारीची सतत आठवण येत राहिली. मनाच्या याच बेचैन अवस्थेत मग रस्किनने एक दिवस 'द रूम ऑन द रूफ' लिहून काढले. +'द रूम ऑन द रूफ' या पुस्तकाने साहित्यवर्तुळात चांगलीच खळबळ माजवली. तरुण रस्किनच्या साध्या, सरळ आणि प्रामाणिक भाषेतल्या आठवणींची मोहिनी सामान्य वाचकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांवरच पडली. ब्रिटिश कॉमनवेल्थ साहित्यिकांसाठी असणारा प्रतिष्ठेचा 'जॉन लेव्हलिन ऱ्हिस पुरस्कार' त्याला पदार्पणातच मिळाला. वयाच्या फक्त १७ व्या वर्षी अशी प्रसिद्धी व सन्मान मिळालेल्या रस्किन बॉंडचे भवितव्य लंडनला राहून इंग्रजी साहित्यजगतात आता लखलखीतपणे उजळणार, ह्यात काहीच शंका नव्हती. पण हातात पुरस्काराच्या रकमेचा चेक पडताच रस्किनने पहिली गोष्ट केली, ती भारतात परतण्याचे तिकीट काढण्याची. लंडनच्या चार वर्षांमधे ज्या शांत, शुभ्र, असीम हिमालयाचे स्वप्न तो रोज पाहत होता, त्या हिमालयाकडे त्याची पावले परत अपरिहार्यपणे वळली. +देहराडूनमध्ये रस्किनला राहायला त्याच्या सावत्र वडिलांच्या पहिल्या बायकोने-बिबीजीने घर दिले. रस्किनच्या आईने दरम्यानच्या काळात दुसरे लग्न केले होते. सावत्र वडील आणि आईच्या दुनियेपासून तो आता मनाने पूर्ण विलग झाला होता. मात्र सावत्र वडिलांनी सोडून दिलेली त्यांची पहिली पत्‍नी, जिला रस्किन 'बिबीजी' म्हणून हाक मारत असे, ती मोठ्या हिमतीची व प्रेमळ स्त्री होती. जिचे वाणसामानाचे दुकान होते. अशी ती देहराडूनमधली ती एकमेव आणि पहिली बाई होती. +दुपारी बिबीजी रस्किनला पराठे, शलगम किंवा टर्निपचं लोणचे आणि गाजराची मसालेदार कांजी असणारं जेवण पोटभर खायला घाले. मग दुपारी दुकानातल्या वरच्या माळ्यावर बसून रस्किन लिहायला लागत असे. तिथे वीज नव्हती. संध्याकाळी अंधार झाला, की बिबीजी केरोसीनचा कंदील पेटवून जाई. त्या प्रकाशात रस्किनचे लेखन चालूच राही. +रस्किन बॉंडच्या कथांवर चित्रपट निघाले, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळून ते गाजले ('द फ्लाईट ऑफ पिजन्स' या कादंबरीवरून शाम बेनेगलने काढलेला 'जुनून' आणि 'द ब्लू अंब्रेला' कथेवरून विशाल भारद्वाजने त्याच नावाचा काढलेला चित्रपट, वगैरे). एक था रस्टी’ या नावाने त्याच्या ’रस्टी’कथांवर आधारलेली दूरचित्रवाणी मालिकाही निघाली. 'अवर ट्रीज स्टिल् ग्रो इन देहरा' या पुस्तकाला १९९२ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, १९९९मध्ये रस्किनला पद्मश्री मिळाली,. आणि नंतर २०१४ साली पद्मभूषण पुरस्कारही मिळाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12086.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdf243f7f96e6966e729d3070be7e43dec6bdde7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12086.txt @@ -0,0 +1,2 @@ + वरुड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1209.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92e495458cc433b481132cc569fb8247fd2c9f57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1209.txt @@ -0,0 +1,2 @@ +रस्टी चीक्ड स्किमिटर बॅबलर (rusty-cheeked scimitar babbler - Pomatorhinus erythrogenys) (ताम्रवर्णी तलवारचंचू रानभाई) ही एक रानभाई पक्ष्याची प्रजात आहे. ही सर्वसाधारणपणे हिमालयाच्या पायथ्याशी आणि आग्नेय आशियात आढळतो. +हिरवट तपकिरी रंगाच्या या पक्ष्याच्या मान आणि चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंचा भाग, डोके आणि पायांच्या वरचा भाग ताम्रवर्णी असतो. त्याची चोच तलवारीच्या आकाराची असल्यामुळे त्याला मराठीमध्ये तलवारचंचू म्हटले जाते. डोळ्यांभोवतालचा भाग फिकट राखी असतो. गळा आणि छातीचा भाग सहसा पांढऱ्या रंगाच्या पिसांनी भरलेला असतो. या जातीतल्या पक्ष्यांमध्ये नर आणि मादी यांच्या रंग-रूपात काहीच फरक नसतो. भारतात हिमालयाच्या पायथ्याशी आणि आग्नेय आशियामधील डोंगर उतारांवरील जंगलांमध्ये थव्यामध्ये तो आढळतो. आपल्या चोचीच्या साह्याने ते जमिनीवर पडलेली पाने उचलून त्याखाली दडून बसलेल्या कीटकांचा शोध घेतात. काही वेळा ते झाडांच्या फांद्यांवरही आढळतात. मात्र सहसा ते जमिनीवरच आपल्या खाद्याचा शोध घेत असतात. या पक्ष्यांची पिले फिकट ताम्रवर्णी असतात.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12093.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c30c1a461e9b99fd0e1fc0abdf00bcd5114db22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12093.txt @@ -0,0 +1,6 @@ +२४ नोव्हेंबर, इ.स. २०११ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +वरूण अ‍ॅरन ( २९ ऑक्टोबर १९८९ (1989-10-29)) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा जलदगती गोलंदाज आहे. + सेहवाग (क) •३ टेलर •५ फिंच •६ चांद •७ नागर •१२ रसेल •१५ नेगी •२० साळवी •२४ पीटरसन •२७ जयवर्धने •३१ वॉर्नर •३२ मॅक्सवेल •३४ ब्रेसवेल •३५ ओझा •३६ राव •५२ मर्व •५५ आगरकर •५६ पठाण •६५ मॉर्कल •७७ आरोन • +८७ यादव •८८ नदीम • बोडी • बिस्ट • मिश्रा • यादव • रावल • बिश्ट • जुनेजा • नाईक • गुप्ता • पटेल • + सिमॉन्स diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12096.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c30c1a461e9b99fd0e1fc0abdf00bcd5114db22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12096.txt @@ -0,0 +1,6 @@ +२४ नोव्हेंबर, इ.स. २०११ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +वरूण अ‍ॅरन ( २९ ऑक्टोबर १९८९ (1989-10-29)) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा जलदगती गोलंदाज आहे. + सेहवाग (क) •३ टेलर •५ फिंच •६ चांद •७ नागर •१२ रसेल •१५ नेगी •२० साळवी •२४ पीटरसन •२७ जयवर्धने •३१ वॉर्नर •३२ मॅक्सवेल •३४ ब्रेसवेल •३५ ओझा •३६ राव •५२ मर्व •५५ आगरकर •५६ पठाण •६५ मॉर्कल •७७ आरोन • +८७ यादव •८८ नदीम • बोडी • बिस्ट • मिश्रा • यादव • रावल • बिश्ट • जुनेजा • नाईक • गुप्ता • पटेल • + सिमॉन्स diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12102.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..babdb50b1a026f2f7e7f7e6b3c684bb2dbb076a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12102.txt @@ -0,0 +1 @@ +वरुण कुमार (२५ जुलै, १९९५:पंजाब, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12109.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d256e6dc7ae4de518347d1bdbce8e38582f1efe3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12109.txt @@ -0,0 +1 @@ +वारुणा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चामराजनगर लोकसभा मतदारसंघात असून मैसुरु जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12116.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdf243f7f96e6966e729d3070be7e43dec6bdde7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12116.txt @@ -0,0 +1,2 @@ + वरुड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12158.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb5493778d6bb45bc5a572665323f3d22ae60741 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12158.txt @@ -0,0 +1,12 @@ +डॉ. वर्गीज कुरियन (लेखनभेद:व्हर्गिज, व्हर्गीस, व्हर्गिस)मल्याळम: വർഗ്ഗീസ് കുര്യൻ; रोमन लिपी: Verghese Kurien) (नोव्हेंबर २६, १९२१; कोळ्हिकोड - सप्टेंबर ९, २०१२; नडियाद) हे भारतीय अभियंते तथा उद्योजक होते. भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुरियन यांची अमूल या दुग्धप्रक्रिया उद्योगाच्या घडणीत मोठा वाटा होता. मॅगसेसे पुरस्कार (इ.स. १९६३), पद्मश्री (इ.स. १९६५), पद्मभूषण (इ.स. १९६६), पद्मविभूषण (इ.स. १९९९) तसेच जीवनगौरव इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. +त्यांचे काका जॉन मथाई भारताचे पहिले रेल्वे मंत्री होते. इ.स. १९४९-५१ या काळात ते भारताचे वित्त मंत्रीदेखील होते. +वर्गीज कुरियन यांचा जन्म ब्रिटिश भारतातील (वर्तमान भारताच्या केरळ राज्यातील) कोळ्हिकोड गावातल्या सीरियन ख्रिस्ती कुटुंबात नोव्हेंबर २६, इ.स. १९२१ रोजी झाला. +वर्गीज कुरियन इ.स. १९४० साली मद्रास येथील लायोला कॉलेज येथून पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठातून बी.ई. (यंत्र अभियांत्रिकी) ही पदवी मिळवली. त्यापुढे वर्गीज कुरियन यांनी टाटा स्टील टेक्निकल इन्स्टिट्यूट, जमशेदपूर येथूनही पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी वर्गीज कुरियन सरकारी शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात दाखल झाले. तेथे ते विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण होत एम.एस्‌सी. (यंत्र अभियांत्रिकी) झाले. +भारतात परतल्यावर कुरियन यांची नेमणूक सरकारी डेअरी मध्ये आणंद, गुजरात येथे झाली. त्या सुमारासच "खेडा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्यूसर्स युनियन लिमिटेड" [टीप १] ही संस्था बाल्यावस्थेत होती आणि तेव्हाच्या बाजारपेठेत मक्तेदारी असलेल्या पोलसन कंपनी विरुद्ध आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत होती. त्यावेळी पोलसनने स्थानिक दूध विक्रेत्यांना कमी भाव देणे, मालाचा दर्जा कमी असल्याबाबत कायम तक्रार करणे, जमा केलेले दूध मुंबई सारख्या दूरच्या ठिकाणी विकणे, स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार करीत होती. बाजारपेठेत आपला वेगळा ठसा उमटविल्याने स्थानिकांची नाराजी व रोष पोलसनला जड जात होता. या कंपनी विरुद्ध चांगले काम करणे, स्थानिकांच्या रोजगाराच्या समस्या, योग्य भाव आणि बाजारपेठ अशा समस्या घेऊन के.डी.सी.एम.पी.यू.एल. ही नवी संस्था उभी राहण्याचा प्रयत्न करीत होती. के.डी.सी.एम.पी.यू.एल.चे तेव्हाचे अध्यक्ष त्रिभुवनदास पटेल, वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई होते. त्यांनी नव्या जोमाने काम सुरू करण्याचे ठरविले. +वर्गीज कुरियन यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन के.डी.सी.एम.पी.यू.एल.मध्ये काम करण्याचे ठरविले. "गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड" [टीप २] या पालक संस्थेने १४ डिसेंबर, इ.स. १९४६ रोजी के.डी.सी.एम.पी.यू.एल.चे नाव बदलून "आणंद मिल्क युनियन लिमिटेड" [टीप ३] असे नाव ठेवले. नव्या जोषात नव्या संस्थेचे काम सुरू झाले. त्यांनी स्थानिकांना रास्त भाव देत, गावोगावी फिरून लोकांना संस्थेत भागीदारी देऊ केली. त्यामुळे लोकांना दुधाच्या दर्जाप्रमाणे भाव तर मिळू लागलाच पण संस्थेच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होता आले. आता सर्वसामान्य विशेषतः महिला वर्ग ’आपली डेअरी’ म्हणून अमूलकडे पाहू लागले. संस्थेचे लोकसहभागातून व्यवस्थापन [टीप ४] ही गोष्ट तेव्हा पूर्णपणे नवी होती. वर्गीज कुरियन यांनी गावोगावच्या लोकांना गोळा करत अमूलचे काम उभे केले. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. तसेच आपणही कोणापेक्षा कमी नाही असा आत्मविश्वास लोकांमध्ये वाढू लागला. +तेव्हाची सगळ्यात मोठी कंपनी होती नेस्ले इंडिया ही कंपनी युरोपातील असल्याने ती गाईच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू (कन्डेन्स्ड मिल्क, दूध पावडर) विकत असे. भारतात म्हशींची संख्या जास्त असल्याने येथे म्हशीच्या दुधाच्या वस्तू तयार करणे जास्त योग्य होते. त्यात तांत्रिक अडचणी होत्या आणि म्हशीच्या दुधापासून भुकटी तयार करणे तेव्हा अशक्य वाटत होते. पण कुरियन यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यांनी म्हशीच्या दुधापासून भुकटी तर तयार केलीच शिवाय त्यापासून अनेक पदार्थ तयार करण्यात अमूलला यश आले. अमूलने हळूहळू बाजारपेठेत आपले स्थान पक्के केले. येथील लोकांच्या आवडी निवडी विचारात घेऊन दूध आणि त्यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. आज घडीला अमूल भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, सिंगापूर, हाँगकाँग, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, बांगलादेश, मॉरिशस, आखाती देश आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये पोहोचले आहे. या यशाचे श्रेय वर्गीज कुरियन यांना जाते. +याशिवाय भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अधिपत्याखाली वर्गीस यांच्या हस्ते १६ जुलै १९६५ रोजी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाची स्थापना करण्यात आली.[१] +मूत्रपिंडांच्या आजारामुळे वर्गीस कुरियन यांना नडियाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. सप्टेंबर ९, इ.स. २०१२ रोजी भाप्रवेनुसार ०११५ वाजता रुग्णालयात त्यांचे निधन झाले[२]. +इस. २०१४ मध्ये, देशातील सर्व प्रमुख डेअरी गटांनी, इंडियन डेअरी असोसिएशनसह, कुरियन यांचा वाढदिवस, २६ नोव्हेंबर हा राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला.[३] [४][५][६][७][८] मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी आणि स्वीडिश युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस यांनी त्यांना मानद पदवी प्रदान केली होती.[९] +[१४][१५] +कुरियन एकतर अनेक सार्वजनिक संस्थांचे प्रमुख किंवा सदस्य होते. तसेच त्यांनी जगभरातील विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त केली होती. [१६] [१७] प्रख्यात वक्त्यांची व्याख्याने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "डेअरी क्षेत्रातील धडे" त्यांच्या कार्याद्वारे [१८] "डाळीसाठी अमूल मॉडेल", [१९] ग्रामीण भारतातील सामाजिक व्यवस्थापन धोरणे पार पाडण्यासाठी चालू असलेल्या ग्रामीण समस्यांना लागू करण्यासाठी आयोजित केली जातात. संस्था, [२०] किंवा "न्यायासह वाढ" साठी निधी उभारण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या कार्याचा वापर करणे. [२१] कुरियन यांना रेड अँड व्हाईट लाइफटाइम अचिव्हमेंट्स नॅशनल अवॉर्ड (आता गॉडफ्रे फिलिप्स ब्रेव्हरी अवॉर्ड म्हणून ओळखले जाते) देखील प्रदान करण्यात आले. [२२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12224.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92f07847f143ce2ada779f2e857f5e6f2873f054 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12224.txt @@ -0,0 +1,7 @@ +३.देवळी, ४.आर्वी + + +वर्धा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो. +वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा नदी ही अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते. + +सततच्या नापिकीला व निसर्गाच्या प्रकोपाला कंटाळून या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत:[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12249.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2c07d5c4c02c20c256ab83734bf862f4a221403 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12249.txt @@ -0,0 +1,2 @@ +इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर (आययुसीएन) ही नैसर्गिक स्रोतांच्या संरक्षणाच्या प्रसाराला वाहिलेली एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. +आययुसीएन ने जगातील जैवविविधता संरक्षणासाठी संरक्षित क्षेत्रांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले आहे This is a NGO [१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12257.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61333a102b59f372cbeafae43beb09faf7feaa63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12257.txt @@ -0,0 +1,3 @@ +वर्ल्ड वन ही एक २८०.२ मीटर उंचीची मुंबई येथील ७६ मजली गगनचुंबी इमारत आहे. [३] २०२४ पर्यंत, ही भारतातील दुसरी सर्वात उंच पूर्ण झालेली इमारत आहे. [४]ही इमारत बंद पडलेल्या श्रीनिवास मिलच्या ७.१-हेक्टर (१७.५-एकर) जागेवर आहे. येथे आणखी दोन टॉवर्स आहेत: वर्ल्ड व्ह्यू आणि वर्ल्ड क्रेस्टस लोढा समूहाने ही इमारत विकसित केली आहे. +वर्ल्ड वन ची बांधणी अंदाजे US $321दशलक्ष पेक्षा जास्त खर्चात झाली. २०११ मध्ये बांधकाम सुरू झाले आणि ते ४४२ मी (१,४५० फूट) असणे अपेक्षित होते. त्या उंचीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण कडून मंजुरी मिळवण्यात विकासक अयशस्वी ठरल्याने, प्रकल्प काही वर्षे रखडला होता. [५] विलंबानंतर, प्रकल्पाची सध्याच्या उंचीवर पुनर्रचना करण्यात आली आणि पूर्ण झाली. +वर्ल्ड वनचे वास्तुविशारद पेई कोब फ्रीड अँड पार्टनर्स आहेत. स्ट्रक्चरल इंजिनीअर आहेत लेस्ली ई. रॉबर्टसन असोसिएट्स [६] आणि एमईपी इंजिनिअर बुरोहॅपोल्ड इंजिनिअरिंग आहेत. संपूर्ण प्रकल्पात तीन टॉवर आहेत. यात दोन बांधकाम नागरी कंत्राटदार सहभागी होते: अरेबियन कन्स्ट्रक्शन कंपनी आणि सिम्प्लेक्स (वर्ल्ड वन), मस्कोविट ग्रुप (वर्ल्ड क्रेस्ट, वर्ल्ड व्ह्यू). [७] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12271.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55c2c5443a4369bb44703fa1962513507d7db891 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12271.txt @@ -0,0 +1,9 @@ +गंगाधर गोपाळ गाडगीळ (ऑगस्ट २५, इ.स. १९२३ - सप्टेंबर १५, इ.स. २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली.कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते. +गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. संज्ञा प्रवाही लेखन स्वप्नाचा प्रयोग लेखनात केला. +मुंबईत २५ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी जन्मलेल्या गाडगीळांचे शालेय शिक्षण गिरगावातील 'आर्यन एज्युकेशन सोसायटी'च्या शाळेत झाले. या शाळेत इ.स. १९३८ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर इ.स. १९४४ मध्ये त्यांनी चर्नीरोड येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांमधून एमए केले. +एमए झाल्यानंतर दोन वर्षांनी गाडगीळ यांनी आपल्या प्राध्यापकीला सुरुवात केली. आरंभीच्या काळात सुरतच्या किकाभाई प्रेमचंद या महाविद्यालयात व नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल या महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. इ.स. १९६४ ते इ.स. १९७१ या काळात ते मुंबईच्या ‘नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड इकॉनॉमिक्स’चे प्राचार्य होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७६ या कालावधीत आपटे समूहाचे सल्लागार व त्यानंतर वालचंद उद्योगसमूहात आर्थिक सल्लागार ही पदे त्यांनी सांभाळली. +लहानपणापासून गाडगीळांना वाचनाची आवड होती. त्यातूनच पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. 'प्रिया आणि मांजर' ही त्यांची पहिली कथा जून इ.स. १९४१ मध्ये 'वाङ्मयशोभा' या मासिकात प्रकाशित झाली. पुढे बरीच प्रसिद्धी मिळालेली 'बाई शाळा सोडून जातात' ही त्यांची कथा देखील 'वाङ्मयशोभा' याच मासिकात इ.स. १९४४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. काही कालावधीनंतर 'मानसचित्रे' हा त्यांचा पहिला कथासंग्रह इ.स. १९४६ साली प्रकाशित झाला. +यानंतर ठरावीक काळाने त्यांचे लेखन प्रकाशित होत राहिले. विशेषतः कडू आणि गोड (इ.स. १९४८), नव्या वाटा (इ.स. १९५०), भिरभिरे (इ.स. १९५०), संसार (इ.स. १९५१), उध्वस्त विश्व (इ.स. १९५१), कबुतरे (इ.स. १९५२), खरं सांगायचं म्हणजे (इ.स. १९५४), तलावातले चांदणे (इ.स. १९५४), वर्षा (इ.स. १९५६), ओले उन्ह (इ.स. १९५७) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. वेगळी वाट चोखाळणाऱ्या या कथासंग्रहांमुळेच 'नवकथेचे अध्वर्यू' हे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले. +इ.स. १९५५ मध्ये पंढरपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात कथाशाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुढे इ.स. १९५७ मध्ये रॉकफेलर फाउंडेशनची एक वर्षाची अभ्यासवृत्ती घेऊन ते हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. मध्यप्रदेश मधील रायपूर येथे इ.स. १९८१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ऑक्टोबर १ इ.स. १९८३ रोजी मुंबईत झालेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन गाडगीळांच्या हस्ते झाले होते. +'मुंबई मराठी साहित्य संघ' व 'मराठी साहित्य महामंडळ' या संस्थांचे अध्यक्ष तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मुंबईतील ग्राहक पंचायतीत सुमारे ३५ वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग होता. याच ग्राहक पंचायतीचे ते २५ वर्षे अध्यक्ष देखील होते. एका बाजूला उद्योजक संस्थांचे सल्लागार तर दुसऱ्या बाजूला ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते या कामांचा त्यांनी उत्तम समन्वय साधलेला होता. +गंगाधर गाडगीळ यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे : diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12276.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c1357c356c4cc3a2e9daa5668a72a4b7f20a93d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12276.txt @@ -0,0 +1,5 @@ +वर्षा उसगांवकर (जन्म: २८ फेब्रुवारी, १९६८) ही एक मराठी, हिंदी भाषिक चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे. त्यांनी औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचे दोन वर्षे रीतसर शिक्षण घेतले आहे. +महापूर या नाटकात त्यांनी केलेल्या भूमिकेला मुंबई आंतर राज्य नाट्य सुवर्णपदक प्राप्त झाले. अजय शर्मा यांच्याशी त्यांचा विवाह झाला.[१] +वर्षा उसगांवकर ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा पहिला चित्रपट होता गंमत जंमत. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला. नंतर खट्याळ सून नाठाळ सासू, तुझ्याविना करमेना, हमाल दे धमाल, मुंबई ते मॉरिशस आणि लपंडाव यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सूरकर दिग्दर्शित 'यज्ञ' हा चित्रपट आला, या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपट येण्याची सुरुवात झाली. जॅकी श्रॉफबरोबर त्यांनी दूध का कर्ज हा हिंदी चित्रपट केला. हा चित्रपट मराठीत उपकार दुधाचे नावाचे डब केला गेला होता. १९९० च्या दशकात दूरदर्शन हेच एक प्रभावी माध्यम होते. त्यात महाभारत या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. दिग्दर्शक जब्बार पटेल दिग्दर्शित एक होता विदूषक सारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित आत्मविश्वास चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकांत त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. त्यांचे ब्रह्मचारी हे नाटक गाजले आहे. वक्त , चौदहवी का चांद या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार मास्टर रवी हे वर्षा उसगावकर यांचे सासरे होत. +वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटांमधून अभिनयास प्रारंभ केला. त्यांनी दिग्गज कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर तसेच अशोक सराफ यांसारख्या प्रसिद्ध अभिनेेेेत्यांबरोबर काम केले आहे. +वर्षा उसगांवकर यांची सांगाती नावाची एक संस्था आहे. ही संस्था आयुष्यभर कलेची सेवा करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात मायेचा हात देण्याचे कार्य ही संस्था करते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12281.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c732efa544fc770b233b8c19d1f9f07ea432ba33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12281.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्रा. डाॅ. वर्षा जोशी या एक मराठी लेखिका आहेत. त्या १९७३ सालापासून पुण्याच्या नौरोसजी वाडिया महाविद्यालयात भौतिकशास्त्र शिकवीत. +त्यांनी वृत्तपत्रांतून खाद्यपदार्थाविषयक लेख लिहिले आहेत. +सौदर्य प्रसाधनांवरील पुस्तक प्रसिद्ध करण्यापूर्वी जोशी यांनी ज्ञानप्रबोधिनीमध्ये सौंदर्यप्रसाधनांसंबंधीचा एक अभ्यासक्रम केला होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12284.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11f9ead9791f45ea6718b00870d4d1742b779745 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12284.txt @@ -0,0 +1,3 @@ +वर्षा बंगला हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे. हे मलबार हिल्स, मुंबई येथे वसलेले आहे. [१] +१२,००० चौरस फुटाच्या या बंगल्यात मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, प्रतीक्षालय आणि बैठक क्षेत्र, अभ्यागतांसाठी पॅन्ट्री आणि इतर सुविधा असलेले हे संकुल आहे. [२] +अकादमीमध्ये विशेष प्रशिक्षण घेतलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष संरक्षण दलाद्वारे त्याचे संरक्षण केले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12293.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72b6b3cea7019f3336ff1ea8199e1487de72f5bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12293.txt @@ -0,0 +1,5 @@ +इंग्रजी नाव - Nimbostratus Cloud +इंग्रजी खुण - Ns +भृपृष्ठ ते २००० मीटर +मध्य पातळीवर तयार होणाऱ्या ह्या ढगाचा रंग राखाडी किंवा काळसर असतो. ह्या ढगाला विशिष्ट आकार असतं नाही. हे ढग संपूर्ण आकाशभर पसरलेले आणि त्यामुळे सर्व आकाशाला काळसर छटा देणारे असू शकतात. ह्या ढगांच्या जाडीमुळे सूर्यकिरण पूर्णपणे अडवले जातात आणि त्यामुळे ढगांचा तळ सहसा स्पष्टपणे पहावयास मिळत  नाही.[१] वरून प्रकाश पडल्यामुळे हे ढग काहीवेळा आतून प्रकाशमान झाल्यासारखे वाटतात. मध्य पातळीवर तयार होणारे हे ढग उभ्या आडव्या बाजूस प्रसरण पाऊन निम्न पातळीवरही आलेले आढळतात. पर्जन्यवृष्टी होतानाही ते खालच्या पातळीवर येतात त्यामुळे वर्षास्तरी मेघ हे निम्न पातळीवरीलही मानले जातात.[१] ढगांचे तापमान - 10 सें पेक्षा जास्त असल्यास हे ढग सूक्ष्म जलबिंदूचे तर तापमान -10 सें ते -20 सें पर्यंत असल्यास वरच्या भागात हिमकण आणि तळभागात जलबिंदूचे बनलेले असतात. मात्र तापमान जर -20 सें पेक्षा कमी असेल तर हे ढग हिमकणांचे बनलेले आढळतात.[२] +ह्या ढगांपासून हलका पण दीर्घकाळ पाऊस किंवा हिमवर्षाव होऊ शकतो. वृष्टीच्या वेळेस ह्या ढगातून वीज पडत नाही वा गडगडाटही ऐकू येत नाही.[३][४][५] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12310.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d04f3fb8bc0e64d5653cec12ee967f9b2a40f400 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12310.txt @@ -0,0 +1,2 @@ +नवऱ्या मुलाच्या बाजूची जी मंडळी लग्नासाठी एका गावाहून दुसऱ्या गावाला जाऊन वधूपक्षाचा पाहुणचार घेतात त्यांना वऱ्हाड किंवा वऱ्हाडी मंडळी असे म्हणतात. +स्थूल अर्थाने एखाद्या विशिष्ट ठिकाणी हजेरी लावण्यासाठी एका गटाने प्रवास करणारी मंडळी म्हणजे वऱ्हाड होय. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12325.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca94ae01c5cbc7052a6e46cf393600edbf4747df --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12325.txt @@ -0,0 +1,5 @@ +अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाची स्थापना सुप्रसिद्ध वऱ्हाडी साहित्यिक श्याम ठक ह्यांनी केली आहे . निलेश कवडे वऱ्हाडी साहित्य मंचाचे उपाध्यक्ष आहेत. ह्या मंचाच्या माध्यमातुन वऱ्हाडी बोलीभाषा जतन होण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने केले जाते. वऱ्हाडी बोलीभाषा, खाद्य संस्कृती, पेहराव, सण उत्सव, इत्यादी विषयावर लोक काम करीत आहेत. +१ले वऱ्हाडी साहित्य संमेलनअकोल्यात २९ एप्रिल २०१८ रोजी घेण्यात आले होते. +२रे वऱ्हाडी साहित्य संमेलन २-३ जून २०१९ या काळात रोजी अकोल्यात झाले. पत्रकार प्रकाश पोहरे अध्यक्ष होते.[१] +३रे संमेलन ४ जानेवारी २०२० रोजी अमरावती येथे झाले. नरेंद्र इंगळे हे संमेलनाध्यक्ष होते. +४थे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन शेगाव जिल्हा बुलडाणा येथे नियोजित आहे संमेलन अध्यक्षपदी सुप्रसिद्ध समीक्षक प्रा डॉ राजेश मिरगे आहेत diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12365.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99c3e4992a7ef4e5d5d8a4d7bb7b7d2ec0edd846 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12365.txt @@ -0,0 +1,2 @@ +वळग हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12383.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd268382d5f3a351ebb29bfcbf53eb8860519e86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12383.txt @@ -0,0 +1,2 @@ +वळसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12385.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02477e673f0cd2788e91004ab00a48b83c90949f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12385.txt @@ -0,0 +1 @@ +वळिवंडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यामधील व या गावाजवळ असलेले एक ठिकाण असून तेथे एक स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे. याजवळच सैतावडा हा धबधबापण आहे.कणकवली गावापासुन वळिवंडे अंतर सुमारे ३६-३७ किमी आहे. कणकवलीहुन नांदगावला जाउन मग राज्य मार्ग ११६ हा देवगडला जाणारा रस्ता पकडावा.या रस्त्यावर लागणाऱ्या शिरगावच्या पुढे सुमारे ५ किमी अंतरावर उजवीकडे एक रस्ता आहे. त्या रस्त्यावर हे ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12419.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c106b2debd650c2a2eb2fcb4932e6b4d2364f8a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12419.txt @@ -0,0 +1,5 @@ +वसंत रणछोड गोवारीकर (जन्म : पुणे, २५ मार्च १९३३; मृत्यू :३ जानेवारी २०१५) हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घ काळ निगडित होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारीकरांचे नाव देण्यात आले आहे. +वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म पुणे येथे झाला.[१] त्यांचे वडील इंजिनिअर होते. +गोवारीकरांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातल्या हरिहर विद्यालय व सिटी हायस्कूल या शाळांत झाले. कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजातून त्यांनी बी.एस्‌सी.आणि सैद्धान्तिक भौतिकीमध्ये एम्.एस्‌सी. पूर्ण केले [२]. +त्यानंतर रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला रवाना झाले. १९५९ ते १९६७ या काळात लंडनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी त्या विषयातील मास्टर्स आणि डॉक्टरेट या पदव्या प्राप्त केल्या.[३] +त्यानंतर प्रथम त्यांनी हार्व्हेल येथील अ‍ॅटॉमिक एनर्जी रिसर्च एस्टॅब्लिशमेंटमध्ये आणि नंतर ब्रिटिश मिनिस्ट्री ऑफ एव्हिएशनच्या समरफील्ड रिसर्च स्टेशन येथे, संशोधन केले. त्याच दरम्यान डॉ. गोवारीकर यांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांच्या काही परीक्षांसाठी बाह्य-परीक्षक म्हणून काम पाहिले आणि परगॅमॉनच्या संपादक मंडळाचे सदस्य या नात्याने अनेक वैज्ञानिक पुस्तकांचे संपादनही केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12430.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c99c45bf08497db5fde373dff6d32189f70a0a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12430.txt @@ -0,0 +1,6 @@ +वसंत नरहर फेणे (जन्म : जोगेश्वरी-मुंबई, २८ एप्रिल, इ.स. १९२६; - खार-मुंबई, ६ मार्च, २०१८) हे एक मराठी साहित्यिक होते.. +फेणे यांचा जन्म मुंबईतल्या जोगेश्वरी भागात आणि बालपण कारवारमध्ये गेले. त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षी त्यांचे वडील वारले. त्यानंतर त्यांच्यासह भावंडांना घेऊन आई कारवारला गेली. तिथल्या मराठी प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ते मोठ्या भावाबरोबर साताऱ्याला आले आणि तिथून वर्षभरातच पुन्हा कारवारला परतले. काही वर्षांनंतर त्यांनी पुढचे शिक्षण मुंबईत पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांची एक कविता- ‘भारत माझा स्वतंत्र झाला!’- १९४७ सालच्या ‘सत्यकथा’मध्ये (ऑगस्ट, १९४७) प्रकाशित झाली होती. पुढल्या कविता ‘सत्यकथे’ने नाकारल्यावर विशीतच काव्यलेखनाला कायमचा विराम मिळाला. लेखक म्हणून संवेदनशील वृत्ती असलेल्या फेणे यांनी या काळात राष्ट्रसेवादलाशी जोडून घेतले. +फेणे नोकरीसाठी पुणे, कोल्हापूर, विजापूर, नाशिक, इ. शहरात राहिले. भटकंतीच्या काळातील या अनुभवांतूनच त्यांच्यातील लेखक घडत आणि प्रगल्भ बनत गेला. दिवाळी अंकांसाठी लेखन करणारे महत्त्वाचे लेखक म्हणून वसंत नरहर फेणे यांना ओळखले जाऊ लागले. त्यांनी वयाच्या ३५व्या वर्षी लिहायला सुरुवात केली, त्यानंतर नव्वदीपर्यंत त्यांची तीस पुस्तके प्रकाशित झाली. सुरुवातीला त्यांनी दिवाळी अंकांसाठी लेखन केले. लेखनासाठी मिळणारा अल्प मोबदला. जोखीम असतानाही फेणे यांनी वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर १९७८ साली नोकरी सोडून पूर्णवेळ लेखन-वाचनाला वाहून घेतले. कादंबरी, कथा, नाटक, विनोदी लेखन, अनुवाद अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केले. त्यांचे अधिक लिखाण प्रामुख्याने कथा आणि कादंबरी या साहित्य प्रकारांमध्ये आहे. +काळ आणि मानवी समाज यांच्यातील नात्याचे बंध उलगडणे हे कथात्म साहित्याचे एक वैशिष्ट्य़ मानले जाते. मराठी कथात्म साहित्यात हे वैशिष्ट्य़ ठळकपणे ज्यांच्या साहित्यात आढळते अशांमध्ये वसंत नरहर फेणे हे प्रमुख नाव. एकोणीसशे साठोत्तरी काळात लिहिते झालेल्या फेणे यांनी गेली सुमारे पाच दशके सकस कथा-कादंबऱ्यांनी मराठी कथात्म साहित्य समृद्ध केले. +सर्वसामान्य माणसाचे अनुभवविश्व प्रत्ययकारक रीतीने फेणे यांच्या लेखनातून प्रकट होते. व्यक्तीपेक्षा समूहाला केंद्रस्थानी ठेवणारे हे लेखन मराठी साहित्यामधील प्रवृत्तीप्रवाहांच्या पलीकडे वावरणारे आहे. त्यांच्या महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये सेंट्रल बस स्टेशन, सहस्रचंद्रदर्शन, विश्वंभरे बोलविले या कादंबऱ्या तसेच देशांतर कथा, ध्वजा, हे झाड जगावेगळे, ज्याचा त्याचा क्रूस, मावळतीचे मृद्गंध, निर्वासित नाती, पहिला अध्याय, पाणसावल्यांची वसाहत, शतकान्तिका या कथासंग्रहांचा समावेश आहे. +वसंत नरहर फेणे यांची ‘कारवारी माती’ ही कादंबरी ‘ग्रंथाली’ने २ डिसेंबर २०१७ रोजी प्रकाशित केली. सहाशे पानांच्या कादंबरीसाठी काम करताना ९१ वर्षांच्या या लेखकाचा किती कस लागला असेल याचा अंदाजच केलेला बरा. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12441.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25e5bccd3489fbca6c507c0f487c5835587f317a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12441.txt @@ -0,0 +1,4 @@ +वसंत प्रभू (१९२२ - १९६८) हे मराठी चित्रपटातील संगीतकार होते. लता मंगेशकरनी गायलेली त्यांची अनेक गीते प्रसिद्ध आहेत. गीतकार पी.सावळाराम सोबत प्रभूंनी विविध चित्रपटात भागीदारी केली.[१] प्रभूनी संगीत दिलेले प्रसिद्ध गीत म्हणजे 'मानसीचा चित्रकार तो', 'चाफा बोलेना','आली हासत पहिली रात', 'गंगा जमुना डोळ्यांत उभ्या' व 'कळा ज्या लागल्या जिवा'.[२] +प्रभू लहानपणापासून कथक शिकलेले प्रशिक्षित नर्तक होते. त्याचबरोबर संगीत आणि तालाची पण त्यांना माहिती होती. आधी प्रभूंनी पुणे आणि कोल्हापूरातील मराठी चित्रपटात एक अभिनेता म्हणून भूमिका मिळविण्याचा प्रयत्न केला. मराठी चित्रपट 'राम राम पाव्हणं' मधे प्रभूंनी काही गाण्यांना संगीत दिले व नृत्य पण दिग्दर्शित केले. पुढे लता मंगेशकर यांच्या 'सुरेल चित्र'या बॅनर निर्मित 'वादळ'चित्रपटात संगीत दिले. त्यातील एका ठुमरीला नागपूर येथील चित्रपटगृहात "पुन्हा एकदा" अशी दाद मिळाल्याने तेवढ्याच गीताची वेगळी रीळ बनवण्यात आली. प्रभूंनी दिनकर पाटील दिग्दर्शित चित्रपट 'तारका'चे नृत्य दिग्दर्शित केले ज्यात अभिनेत्री सुलोचना लाटकर होत्या.[३] +प्रभूंनी पुढील विविध प्रकल्प मंगेशकर आणि गीतकार पी. सावळाराम यांच्यासह केले. यात 'कन्यादान' हा लक्षणीय चित्रपट होता. चित्रपट 'पुत्र व्हावा ऐसा' साठी, तलत मेहमूदयांनी मराठीत प्रथमच दोन गीते गायली. तलत मेहमूद तेव्हा हिंदी सिनेमातील लोकप्रिय गझल गायक होते.[३] +लेखक मधू पोतदार लिखीत 'मानसीचा चित्रकार तो' हे चरित्र मंजुळ प्रकाशनने प्रकाशित केले आहे, ज्याचे नाव प्रभूंनी रचलेल्या एका गीतावर आधारित आहे.[४] ऑक्टोबर २००८ मध्ये, सोहम प्रतिष्ठान व अनुबोधने प्रभूंच्या आठवणीत 'स्वरप्रभू - वसंत प्रभू' कार्यक्रम विलेपार्ले, मुंबईत आयोजित केला होता.[५] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12488.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77283e7fb2786913c21f37a2f946d64f80315f28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12488.txt @@ -0,0 +1,2 @@ + वसंतपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12507.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f1d3b9550eda4e424461a113a31ebb76493f7ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12507.txt @@ -0,0 +1,34 @@ +(राजघराणे- गोरराजवंशी) +वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ विराजमान होते. नाईक यांचा जन्म पुसद जवळील गहुली या छोट्याशा खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात १ जुलै १९१३ रोजी झाला. वसंतराव नाईक हरितक्रांती , पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात.[१] माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहेत." या शब्दात नाईकांचा गौरव केला. इ.स. १९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या दूरगामी योजना राबवल्या. महानायक वसंतराव नाईक यांना केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीच जाणीव नव्हती तर, दूरगामी स्वरुपाच्या उपाययोजना सुद्धा त्यांनी केल्या. शेती आणि शेतकऱ्यांशी त्यांची नाळ कायम जुळलेली होती. कठीण काळातही क्रांतीकारी कार्य नाईकांनी केले. त्यामुळे त्यांना 'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणून संबोधतात. प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी 'आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत' या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे.[२][३][४][५][६] महानायक वसंतराव नाईक हे एक केवळ नाव नसून शाश्वत विकासाची एक लोकाभिमुख विचारधारा आहे. +नाईक घराणे हे भारतीय समाजकारण व राजकारणातील एक प्रचलित घराणे आहे. 'स्वराज्याची पंढरी' म्हणून ओळख असलेल्या पुसद मतदारसंघावर इ. स. १९५२ पासून नाईक घराण्यानी निर्विवाद विजय संपादन केले आहे. ते गौरराजवंशी असून त्यांचे गोत्र रणसोत क्षत्रिय आहे. गहुली हे खेडे गोरराजवंशी चतुरसिंग राठोड रणसोत यांनी वसविले होते. अखिल बंजारा समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. त्यामुळे ते बंजारा समाजाचे नाईक म्हणजे पुढारी झाले व त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंग नाईकांचा मुलगा फुलसिंग नाईक हा पुढे बहुजन समाजाचा 'नाईक' झाला. त्यांची पत्नी हुनकीबाई यांना दोन मुले झाली. राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले व वसंतराव नाईक म्हणून ओळखले गेले. नाईक घराण्यानी महाराष्ट्राला दोन यशस्वी मुख्यमंत्री दिलेत.अविनाश नाईक व मनोहरराव नाईक यांच्यारूपाने मंत्री तर विद्यमान आमदार निलय नाईक व इंद्रनील नाईक आहे. नाईक यांच्या विकास कामावरून व प्रेरणादायी कर्तृत्वामुळे जनमानसात 'महानायक वसंतराव नाईक' म्हणून आदराने संबोधतात.[७][८][९] +वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल्.बी ही पदवीही मिळविली (१९४०). +विद्यार्थीदशेत त्यांच्यावर जगप्रसिद्ध अमेरिकन विचारवंत डेल कार्नेगी यांच्या विचारांचा प्रभाव पडला. तसेच महाविद्यालयात असताना त्यांची नागपूरमधील प्रख्यात घाटे या ब्राह्मण कुटुंबाशी ओळख झाली. १९४१मध्ये त्यांनी वत्सलाताई घाटे यांच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह केला. त्यांनी आपली वकिली गोरगरीब, शेतकरी, आदिवासी घटकांच्या हितासाठी केली‌. त्यामुळे त्यांना सामाजिक बांधिलकी जपणारा वकील म्हणून संबोधले गेले. वत्सलाताई पदवीपर्यंत शिकलेल्या होत्या. त्या वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत. महिला सक्षमीकरणासाठी महिला संवाद , महिला मेळाव्याच्या माध्यमातून जनजागृती करीत असे.‌ +वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. गोरगरिबांचा वकिल म्हणून ते वऱ्हाडात ओळखले जायचे. सर्वसामान्यांशी जनसंपर्क वाढत गेला. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३–४७). यांशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (दिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली (१९५१–५२). ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले (१९४६–५२). पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). त्यानंतर १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी त्यांच्यात कारकिर्दीत झाली. +प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत असत. त्यांनी शिक्षण, शेती ,उद्योग, सहकार,सिंचन आणि ग्रामीण विकासाच्या बाबतींत विशेष लक्ष घालून अनेक क्रांतिकारी सुधारणा केल्या. रोजगार हमी योजनेची मुहुर्तमेढ केली. देशात पहिल्यांदाच चार कृषी विद्यपिठाची स्थापना केली. राज्यात औदयोगिकरणाचे जाळे विणले. विदयुत व औष्णिक केंद्राची उभारणी केली. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय वसंतराव नाईक यांच्याकडेच जाते. नवी मुंबईची निर्मिती ही वसंंतराव नाईकांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण मानले जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी सामाजिक कार्य व शेतकऱ्यांच्या हितार्थ स्वतःला पुर्णतः झोकून दिले. मार्च १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले. +वसंतराव नाईक यांनी कृषीऔदयोगीक क्षेत्रात अमुलाग्र अशी कामगिरी केली. ते हाडाचे प्रगतशील शेतकरी होते. याशिवाय शेती आणि मातीवर त्यांची निस्सीम भक्ती होती. आपले संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवले. अनेक क्रांतीकारी शेतकरी हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान म्हणून १ जुलै ही त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्याचे निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतले. तेंव्हा पासून शासकीय कार्यालयात सर्वत्र साजरा होतो. तर नाईक जयंती-कृृृषीदिन 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' साजरा करण्याची अभिनव प्रथा 'थेेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहीमेचे प्रणेते एकनाथ पवार यांनी पहिल्यांदा सुरू केली. आज गाव, तांडा, शहर कार्यालयाबरोबरच थेेेट बांधावर कृृृषीदिन साजरा केला जातो.[१०] गाव,तांडा,पाल, शहरासह थेट शेत बांधावरही जयंती साजरी होत असलेल्या वसंतराव नाईकांकडे आधुनिक कृषीसंत, शेतकऱ्यांचे भाग्यविधाते म्हणूनच पाहिल्या जाते. कार्यालयाबरोबरच थेट शेतशिवारात जयंती साजरी होत +असलेले वसंतराव नाईक हे देशातील एकमेव उदाहरण आहे. नाईक यांनी भारतीय कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले. ते भारतीय कृषी संशोधन परिषदांचे अर्थस्थायी समितीचे सदस्यही होते. त्यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागाद्वारे 'कृषी संजिवन सप्ताह' म्हणून केला जातो. थेट शेत बांधावर शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन केल्या जाते. तसेच सामाजिक क्षेत्रातील संस्था द्वारा थेट बांधावर 'शेतकरी कृतज्ञता सप्ताह' म्हणून सुद्धा साजरा करीत महानायक वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहिली जाते. +'महानायक वसंत तू' हे मराठी चित्रपट वसंतराव नाईक यांच्यावर आधारित असून यामध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी वसंतराव नाईक यांची भूमिका साकारली आहे. भारत गणेशपुरे व अभिनेत्री निशा परूळेकर यांनी देखील भूमिका साकारली आहे. तसेच दिग्दर्शक प्रा.जब्बार पटेल यांनी सुद्धा वसंतराव नाईक यांच्यावर डॉक्यूमेंटरी फिल्म तयार केली. शिवाय नाईकांच्या प्रेरणादायी कार्याविषयी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी 'महानायक' आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी 'दूत पर्जन्याचा' , रासबिहारी सिंग बैस यांनी 'वसंतराव नाईक यांचे जीवनचरित्र' लिहिले असून दिनेश देसाई यांनी 'वसंतराव नाईक यांची निवडक भाषणे' या संपादित ग्रंथाचे लेखन केले आहे. तसेच "तुला वसंत म्हणू की महासंत म्हणू मी" हे लोकप्रिय वसंतगीत साहित्यिक एकनाथराव पवार यांनी रचले आहे. याशिवाय वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारित विविध भाषेत ग्रंथलेखन, गाणी, पोवाडे , कविता , पथनाट्ये देखील रचल्याचे दिसून येते. +वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय कार्य: •कृषी विद्यापीठाची स्थापना दापोली, अकोला (१९६९), परभणी (१९७२), राहुरी (१९६८), +• औष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती (कोराडी, पारस, खापरखेडा, परळी) +•मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, सन १९६४ +•महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ (बालभारती) सन १९६७. बालकासाठी किशोर व जीवनशिक्षण मासिकाची निर्मिती. +•राज्य विज्ञान संस्था (प्रादेशिक विदया प्राधिकरण), सन १९६८ +•शेतकरी हितार्थ शेतकरी मासिक निर्मिती (१९६५) +• नवी मुंबई व नवे औरंगाबाद निर्मिती +• महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), सन १९७१ +• औदयोगिक वसाहत (एम आय डी सी) बुटीबोरी (नागपूर), वाळुंज (औरंगाबाद) , सातपूर अंबड (नाशिक),इस्लामपूर (सांगली), लातूर +• कापूस एकाधिकार योजना (१९७१) +• विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा +• हरितक्रांती, श्वेतक्रांती, रोजगार हमी योजना [११] +वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले. पुढे त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हे सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९७० च्या दशकात मुंबईतील कम्युनिस्ट-नेतृत्वात कामगार संघटनांचे प्रतिउत्तर म्हणून शिवसेना उभी करण्याच्या नाईकांच्या धोरणाला अनेक पत्रकार आणि राजकीय अभ्यासाचे तज्ज्ञ, उजवे विचार पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उदयाचे श्रेय देतात. +आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय अभ्यास टीममध्ये तत्कालीन कृषीमंत्री वसंतराव नाईक यांची आंतरराष्ट्रीय राईस कमीशनच्या शिष्टमंडळात निवड करण्यात आली. +• जपान दौरा (१९५८) +• युगोस्लाव्हिया देशाचा दौरा (१९६४) +जपान, चिन ,अमेरिका (१९७०), सिंगापूर (१९७८) देशाचा अभ्यास करून प्रख्यात कृषी तज्ज्ञ वसंतराव नाईक यांनी कृषी कृषी औदयोगिकरणाचा प्रसार केला.आधुनिक शाश्वत शेतीला चालना देत विविध संकरीत वाणांची निर्मिती केली. +महानायक वसंंतराव नाईक हे एक चिंतनशील विचारवंत आणि भविष्यवेधी दूरदृष्टीचे राजनितीज्ञ होते. ते एक वसंतविचार म्हणून ओळखल्या जाते. +• शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे, तर शेतकऱ्यांची लेकरं सुद्धा कलेक्टर झाले पाहिजेत. (वसंतराव नाईकांचे शेतीवरील भाषणे) +• शेती ही उद्योगाची जननी आहे. शेती संपन्न झाली तरच लोकशाही संपन्न होईल. शेती मोडली तर लोकशाही मोडेल. (७जून १९७१ कॉंंग्रेस शिबीर) +• शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. वंचित घटकाला अन्नाबरोबरच आता उद्यमशील शिक्षणाची सुद्धा तितकीच गरज आहे. (वरोली, नवाटी भूमीपूजन सोहळा, १९६३) +• शिक्षणाने आपल्यात माणुसकी यायला पाहिजे. समाजाप्रती कृतज्ञतेची भावना सतत मनात रहावी, ही बीजे शिक्षणातून रुजायला हवीत. (आंध्र दीक्षांत समारोह, १५ मार्च १९७०) +• माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे, धर्माच्या जातीच्या नावाखाली त्याला कमी लेखणे यासारखा दूसरा कोणताही असंस्कृतपणा नाही.(अस्पृश्यता निवारण शिबीर, नागपूर) +• शिक्षणाचा दर्जा वाढवून नव्या युगातील क्षमता बरोबर वैज्ञानिक दृष्टी जागृत करणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारे मूल्ये शिक्षणातून रुजायला हवीत.( पुणे, १९६७) [१२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12530.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12530.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0283f69f2ccadc748a2e18329849a963f0681469 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12530.txt @@ -0,0 +1,13 @@ +वसई रोड हे वसई शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. वसई रोड मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथून मध्य रेल्वेवरील दिवा रेल्वे स्थानकाकडे जाणार एक उपमार्ग सुरू होतो. वसई-दिवा व दिवा-पनवेल ह्या दोन जोडमार्गांमुळे उत्तरेकडून पश्चिम रेल्वे मार्गे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना मुंबई वगळून परस्पर कोकण रेल्वेमार्गे दक्षिणेकडील राज्यांकडे वाहतूक करणे शक्य होते. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} + +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +वसई रोड · जुचंद्र · कामण रोड · खारबाव · भिवंडी रोड · कोपर · दिवा जंक्शन · दातिवली · निळजे · तळोजे पांचनंद · नावडे रोड · कळंबोली · पनवेल · चिखले · मोहोपे · चौक · कर्जत + +येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शेती, दुग्धव्यवसाय, विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान, इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12594.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f3f716dc39f869f290a013e9e0c96ceaa8bb502 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12594.txt @@ -0,0 +1,5 @@ +दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो.[१]यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.[२] +या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते.[३] +समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. +ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो.घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.[४] +या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पाढती आहे.[५] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12599.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12599.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12611.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5a5ce6477c0f19225e5b66b7e041590308cf30c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12611.txt @@ -0,0 +1,2 @@ + +वस्तुसंग्रहालयशास्त्र (Museology) हे ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आणि जतन करण्याबद्दलचे शास्त्र होय. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1262.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5121e0255766c298051a900f86b8c15571b9d3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1262.txt @@ -0,0 +1,6 @@ +रा.मु. पगार (जन्म दिनांक?) - हयात) हे मराठी कवी,सहसंपादक आणि रेखाचित्रकार आहेत. + +काव्याग्रह या नियतकालिकाचे सहसंपादक. +"अस्तित्वाच्या पाऊलखुणा" हा कविता संग्रह २९ ऑगस्ट २०१०ला वाशिम येथे प्रकाशित झाला. [१] अस्तित्वाच्या पाऊल खुणा हा काव्यसंग्रह कवी पगार यांची दुसरी साहित्यकृती आहे. पगार यांची रेखाचित्रकार म्हणून ओळख आहेच; पण पगार हे सिद्धहस्त कवी आहेत याची पावती या संग्रहामुळे मिळाली. या संग्रहाला मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. +मृणालिनी कानिटकर-जोशी यांच्या म्हणण्यानुसार रा.मु.पगार यांची कविता मुख्यत्वे ग्रामीण जीवनाचा आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील संघर्ष मांडू पहाते.आपल्या कुंचल्यातुन आणि शब्दातून कवीने आपल्या आणि पर्यायानं परिस्थितीनं हतबल अशा साऱ्याच माणसांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न कवीनं केला आहे.[२] +‘अनुष्टुभ’, ‘हंस’, ‘युगवाणी’, ‘साहित्य अमृत’ साहित्य अकादमीचं ‘समकालीन भारतीय साहित्य’ या नियतकालिकांनी वेळोवेळी रेखाचित्र प्रकाशित केली. [३] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12620.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b781d23be15b2caa6924ca5725f55597f82922ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12620.txt @@ -0,0 +1 @@ +भारतात अनेक प्रकारची पारंपारिक वस्त्र आहेत, किंवा वापरात होती. आजकाल ही पारंपारिक वस्त्र बरेचदा अलंकार म्हणून खास सजावटीसाठी वापरतात. ह्यात खालील काही समाविष्ट आहेत: diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12646.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3af5ce7bdcec141dd4498f915780edaba4dc6873 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12646.txt @@ -0,0 +1 @@ +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12647.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d98493534e377628a48b678d02de5e95bd68b655 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12647.txt @@ -0,0 +1 @@ +वहिनीसाहेब ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. लोकाग्रहास्तव या मालिकेचे पुनःप्रक्षेपण झी युवा या वाहिनीवर सुरू करण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12651.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a9a227b72728600e0a4a770f5ac4e4e1f16351b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12651.txt @@ -0,0 +1,2 @@ +वहीदा अख्तर (१० एप्रिल, इ.स. १९९५:चिनियोट, पंजाब, पाकिस्तान - ) ही  पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करते.[१] +साचा:पाकिस्तान संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12671.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3bf502dace8bcacbf0f9f9495bb7f898b09bb2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12671.txt @@ -0,0 +1,26 @@ +वामन लक्ष्मण कुलकर्णी (१९११ - ) हे मराठी भाषेतील समीक्षक व टीकाकार आहेत. ते १९५९ ते ७९ या काळात मराठवाडा विद्यापीठात मराठीचे विभाग प्रमुख होते. हे विद्यापीठ आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. २०१७ साली ते १०६ वर्षांचे आहेत. +कुलकर्णी यांचा जन्‍म पूर्वीच्‍या खानदेश जिल्‍ह्यातील चोपडे या गावी झाला. त्‍यांचे शालेय शिक्षण नाशिक हायस्‍कूल नाशिक येथे तर पदवी व पदव्‍युत्तर शिक्षण हं. प्रा. ठाकरसी कॉलेज, नाशिक व विल्‍सन कॉलेज, मुंबई येथे झाले. बी.ए. (इंग्रजी) व एम.ए. (मराठी) शिक्षणानंतर ते मुंबई येथे छबिलदास हायस्‍कूलमध्‍ये शिक्षक म्‍हणून कार्य (१९३५-३६). पुढे १९४४ पर्यंत विल्‍सन हायस्‍कूल, मुंबई येथे शिक्षकी पेशा केल्‍यानंतर विल्‍सन महाविद्यालयात प्राध्‍यापक म्‍हणून अध्‍यापनाचे कार्य.  नंतर १९५९ पासून औरंगाबाद येथील तत्‍कालीन मराठवाडा विद्यापीठाच्‍या मराठी भाषा व वाङ्मय विभागात प्राध्‍यापक व विभागप्रमुख म्‍हणून कार्यरत झाले. येथे त्‍यांनी १९७३ पर्यंत कार्य केल्‍यानंतर १९७४ ते १९७६ मध्‍ये मुंबई विद्यापीठाच्‍या मराठी विभागात प्राध्‍यापक व विभागप्रमुख अध्‍ययन-अध्‍यापनाचे कार्य व १९७६ मध्‍ये निवृत्‍त.[नियतकालिक संदर्भ १] +[१] +१) वामन मल्‍हार : वाङ्मयदर्शन (१९४४) +२) वाङ्मयातील वादस्‍थळे (१९४६) +३) वाङ्मयीन मते आणि मतभेद (१९४९) +४) वाङ्मयीन टीपा आणि टिप्‍पणी (१९५३) +५) वाङ्मयीन दृष्‍टी आणि दृष्टिकोन (१९५९) +६) श्रीपाद कृष्‍ण : वाङ्मयदर्शन (१९५९) +७) साहित्‍य आणि समीक्षा (१९६३) (स्फुट निबंध संग्रह) +८) मराठी ज्ञानप्रसारक : इतिहास आणि वाङ्मयविचार (१९६५) +९) साहित्‍य : शोध आणि बोध’ (१९६७), +१२) न. चिं. केळकर : वाङ्मयदर्शन (१९७३) +१३) हरिभाऊंची सामाजिक कादंबरी (१९७३) +१४) साहित्‍य : स्‍वरूप आणि समीक्षा (१९७५) +१५) विविधज्ञानविस्‍तार : इतिहास आणि वाङ्मयविचार (१९७६) +१६) मराठी कविता : जुनी आणि नवी (१९८०) +१७) नाटककार खाडिलकर : एक अभ्‍यास[२] +१८) तुकारामाची कविता [३] +१) मराठी कविता (१९२०-१९५०) (१९५०) +२) हरिभाऊंच्‍या कादंबरीतील व्‍यक्‍ती (१९६२) +३) मराठी नाटक आणि रंगभूमी (१९६३) +४) काव्‍यातील दुर्बोधता (१९६६) +५) मराठी समीक्षा (१९७२) +६) एका पिढीचे आत्‍मकथन (१९७५) +चुका उधृत करा: "नियतकालिक संदर्भ" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12711.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3eb7fa529ae83999f4eb46dd449df3ec6b705c0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12711.txt @@ -0,0 +1,2 @@ +वांगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12717.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d862fdbd5d554b3c56f248777cfbff77e46e49be --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12717.txt @@ -0,0 +1,2 @@ +वांगीखुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12726.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01d6514b831970f0f6989f9eecd1d1ede9674eba --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12726.txt @@ -0,0 +1,2 @@ + वांजरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12742.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbc2095789183231468a152b6a7d32b5b801abd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12742.txt @@ -0,0 +1,2 @@ +वांझोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12764.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12764.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78575808d832d7c6a742edd9477da6112f703833 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12764.txt @@ -0,0 +1,4 @@ +वांद्रे ऊर्फ वांद्रा हे मुंबईतील एक मोठे उपनगर आहे. वांद्रे स्थानक हे मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावर आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर आहे. रेल्वे लाईनमुळे वांद्ऱ्याचे पूर्व वांंद्रे आणि पश्चिम वांद्रे असे दोन भाग पडले आहेत. +पश्चिम वांद्रे हा मुंबईतील सर्वात जास्त कॅथॉलिकांची वस्ती असलेला भाग आहे[ संदर्भ हवा ]. वांद्रे हे बांद्रा चर्चसाठी प्रसिद्ध आहे. माउंट मेरीचा बॅसिलिका पुतळा हे येथील खास आकर्षण आहे. पश्चिम वांद्रे येथील लिकिंग रोड हा खरेदीसाठी व फ़िरण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करतो. काही वर्षापासून पश्चिम वांद्रे हे मुंबईचे रेस्टोरंट उपनगर म्हणून ओळखले जात आहे. +वांद्रे (पूर्व)येथे मुंबई उपनगर जिल्ह्याचे, व पे ॲन्ड अकाऊन्ट्सचे प्रशासकीय कार्यालय आहे.तो भाग वांद्रे-कुर्ले काॅम्प्लेक्स म्हणून ओळकला जातो. येथे पोहोचण्यासाठी शास्त्रीनगर, बेहरामपाडा (सुनील दत्त या खासदाराचे कार्यक्षेत्र) अश्या झोपडपट्ट्यांमधून मार्ग काढावा लागतो. +वांद्रे हा सालशेत उर्फ साष्टी बेटाचा एक भाग होता. हे २५ पाखाड्यांचे होते. त्यापैकी रानवर, शेर्ली,राजन, पाली, चुईम, चिंबई, इत्यादी गावे आजही अस्तित्वात आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12784.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..854956979f3fc6c5d156d3b2d19c41845d9ed7b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12784.txt @@ -0,0 +1,8 @@ + वाइंगणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12817.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2db96f79ee786e66e88e170cf7fb455517db13d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12817.txt @@ -0,0 +1,8 @@ +  +वाईची लढाई १६८७ च्या शेवटी महाराष्ट्रातील वाई शहराजवळ झालेली लढाई होती. +मुघल-मराठा युद्धाचा एक भाग असलेली ही लढाई मुघल सरदार सर्जाखान आणि मराठा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्त्वाखाली लढली गेली. +रायगड जिंकण्याच्या उद्देशाने मुघल सम्राट औरंगजेबाने पाठवलेल्या सर्जाखानाचा प्रतिकार करण्यासाठी छत्रपती संभाजींनेी मोहित्यांना देशावर पाठविले असता त्यांनी वाईजवळ सर्जाखानास गाठले. या मुघलांचा पराभव झाला. [१] +एप्रिल १६८५ च्या सुमारास मुघल सम्राट औरंगजेबने काही मराठा सरदारांची वतने काबीज केली व नंतर दक्षिणेतील शाह्यांचा नायनाट करण्यासाठी तो गोलकोंडा आणि विजापूर वर चालून गेला. ही दोन्ही मुस्लिम राज्ये काबीज करून त्याने दख्खनेतील आपली सत्ता मजबूत केली. यानंतर त्याने आपली नजर औरंगजेब मराठ्यांवर केंद्रित केली. [२] औरंगजेब गोलकोंडाच्या वेढ्यात असतानाच मुघलांनी साताऱ्यावर आक्रमण केले. +सर्जा खान हा मूळचा विजापुरी सरदार मुघल सैन्य घेउन रायगड कडे निघाला. [३] त्या अडविण्यासाठी मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी त्याला वाईजवळ गाठले. घनघोर लढाईनंतर मराठ्यांचा विजय झाला. या दरम्यान हंबीराव मोहिते लढाईत तोफेच्या गोळ्याने मारले गेले. [४] +हंबीररावांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी यांनी मोहित्यांच्या जागी मालोजी घोरपडे यांची सरसेनापतीपदी नियुक्ती केली. [५] +ही लढाई जरी मराठ्यांनी जिंकली तरीही मातब्बर सरदार मोहिते यांच्या मृत्यूमुळे छत्रपती संभाजींची राजकीय स्थिती कमकुवत झाली. त्यांच्याकडी अनेक सरदार त्यांना सोडून शत्रूस मिळाले. [६] हे पाहता छत्रपती संभाजी आपला जवळचा मित्र आणि सल्लागार कवी कलश यांच्यासह घाटावरुन कोंकणात गेले. थोड्यात काळात मुघलांनी त्यांच्या छावणीला संगमेश्वराजवळ वेढा घातला व त्यांना धरून औरंगझेबाकडे नेले. [६] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12822.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6967f9bf92368a203f66338814045544393c4ac1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12822.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाईपाणा खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12830.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5731a0b72d9acda0fd4cb2ebb8cce02fe40bd70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12830.txt @@ -0,0 +1 @@ +वाउ(डायगॅमा) हे जुन्या ग्रीक वर्णमालेतील एक अक्षर आहे. रोमन लिपीमधील f ह्या अक्षराचा उगम वाउमधूनच झाला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1284.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1b6e0d5c06443a225fa189a05c4189c5a8a118d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1284.txt @@ -0,0 +1,3 @@ +राष्ट्रीय महामार्ग ३ (National Highway 1) हा भारताच्या पंजाब, हिमाचल प्रदेश व लडाख ह्या राज्यांमधून धावणारा एक राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील अटारी ह्या गावामध्ये सुरू होतो व पूर्व व ईशान्य दिशांना ५५६ किमी धावून लडाखची राजधानी लेह येथे संपतो. अमृतसर, कर्तारपूर, जालंधर, होशियारपूर, हमीरपूर, मंडी, कुलू, मनाली ही नगरे ह्याच महामार्गावर स्थित आहेत. +२०१० मध्ये राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांकन बदलल्यानंतर खालील तीन महामार्गांचे भाग एकत्रित करून राष्ट्रीय महामार्ग ३ची निर्मिती करण्यात आली. +राष्ट्रीय महामार्ग ३चा मोठा हिस्सा हिमालय पर्वतरांगांमधून वाट काढत जातो. ह्या मार्गावरील मनाली ते लेह दरम्यान जगातील सर्वात उंचीवर असलेले काही घाट अस्तित्वात आहेत. ह्यांपैकी बरेचसे घाट हिवाळ्यामध्ये हिमवृष्टीमुळे बंद राहतात. सुमारे १३,००० फूट उंचीवर असलेला रोहतांग घाट कुलू जिल्ह्याला लाहौल आणि स्पिति जिल्ह्यासोबत जोडतो. रोहतांग घाटावरील ताण कमी करण्यासाठी २०१० साली अटल बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तसेच सुमारे १६,००० फूट उंचीवर असलेला लुंगालाचा घाट व १७,४८० फूट उंचावरील टगलांग ला हे दुर्गम घाट राष्ट्रीय महामार्ग ३ वर आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12855.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abea89a69249bf10738c3fa7152cfce70f7c8f82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12855.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाकळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12861.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ca6fe18f4acb61bdaa94acf8dab19ae4bc38dee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12861.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाकसूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12871.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5dcf2690dba675f31afed4b29961e8e082a48eda --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12871.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाकापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12907.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e61e7532c512c52a9d871fd3bcc6fd9d268364fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12907.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाकूर्डे खु. हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12926.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5c0996a7b8ce94d82274c549e83f9708d35b0b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12926.txt @@ -0,0 +1 @@ +व्हात्स्लाफ क्लाउस (चेक: Václav Klaus, १९ जून १९४१) हा चेक प्रजासत्ताक देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. २००३ ते २०१३ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेला क्लाउस १९९२ ते २००८ दरम्यान तो देशाचा पहिला पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12947.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..662dcf610aa7b6a68d375da3275454b9037a86b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12947.txt @@ -0,0 +1,8 @@ + वागडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12952.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b7adccfa75c9029f4c184faec14e9a367da0764 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12952.txt @@ -0,0 +1,2 @@ +वागदरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12963.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa3d7902a66e13b51e8313381aba44289424397e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12963.txt @@ -0,0 +1 @@ +वागदरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12968.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4da8627535e188cfa095f6ab01909f144293e2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12968.txt @@ -0,0 +1,2 @@ + वागदारा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12969.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80789cd6da58f8bb47e64c170e532f3f3c2ff253 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12969.txt @@ -0,0 +1,2 @@ +वागदेवपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12987.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..911668814311af764053a10cbc1a0f8235e7fe6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12987.txt @@ -0,0 +1,5 @@ +वाघ नदी ही महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील एक नदी आहे. याच नावाची नदी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात उगम पावते. + +वाघ नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12993.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e0fff31f8df4b8a0eadf11bf341a9c4d9553fec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_12993.txt @@ -0,0 +1,5 @@ +इंग्रजी नाव : Butterfly Orchid[permanent dead link] +शास्त्रीय नाव : Pecteilis gigantea[permanent dead link] +वाघचोरा ही सुवासिक ऑर्किड प्रजाती आहे जी समुद्रसपाटीपासून 1800 फूट उंचीवर डोंगराळ सदाहरित जंगलात आढळते. +ही वनस्पती मुळची भारत आणि दक्षिण पूर्व एशिया मधील उंच वाढणारी ऑर्किड आहे. ह्याची ऊंची ३ फूट पर्यंत असते. बटरफ्लाय ऑर्किडचे नाव त्याच्या पंखांसारखे सेपल्स आणि फ्रिन्ज्ड लिप लोबमुळे पडले आहे. फुलपाखरू ऑर्किड हे दलदलीचा आणि गवताळ प्रदेशाचा एक ग्राउंड ऑर्किड आहे फुलांना एक आनंददायक सुगंध आहे. +फुलांचा हंगाम : सप्टेंबर ते नोव्हेंबर. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13048.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4bdddd5397a8d37460b812275719190965905d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13048.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाघाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13071.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af709b78b354138af424ab7baba794151ff3eb37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13071.txt @@ -0,0 +1,2 @@ + वाघीवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13081.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5e3e9013440450ae3e9e529db9288388ad45116 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13081.txt @@ -0,0 +1,5 @@ + +वाघेरी (नाला) ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. +वाघेरी (नाला) हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1309.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25a6ddc1dc96d4e5c3791f6c98a9be4fb46b854e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1309.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ५२ (National Highway 52) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13090.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9dcdb244e13d966d52f6f56cbbc78dadbe286ab7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13090.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाघेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13102.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d05a9c9d5b4c7945d1c4fe196730418647e14de9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13102.txt @@ -0,0 +1,3 @@ +वाघोली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +वाघोली हा पुण्याच्या पूर्वकडील भाग आहे. या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो. वाघोली हे वेगाने वाढणारे पुण्याचे उपनगर आहे. ते पुणे-अहमदनगर रस्त्यावर आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13114.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b546cdd973dc362e3e6574d0f643716af1fae0d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13114.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाघोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13119.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db7444184348e7f6e5b16b765e5818ef3100522b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13119.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाघोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1313.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98d39dc9a955b98e217a937e45a499ec1b6496d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1313.txt @@ -0,0 +1,6 @@ +राष्ट्रीय महामार्ग ६६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळपास पूर्णपणे अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळून १६४० किमी धावणारा हा महामार्ग मुंबईला तामिळनाडूमधील कन्याकुमारी ह्या शहराशी जोडतो. पनवेल, चिपळूण, संगमेश्वर, रत्‍नागिरी, सावंतवाडी, पणजी, उडुपी, मंगलोर, कालिकत, कोची, कोल्लम, तिरुअनंतपुरम, नागरकोईल ही रा.म. ६६ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ६६ हा कोकणातील तिन्ही जिल्हे जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. १९९८ सालापर्यंत कोकण रेल्वे सुरू होण्यापूर्वी रा. म.६६ हा कोकणातील गावांना मुंबईसोबत जोडणारा एकमेव दुवा होता. +मुंबई-गोवा महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रा. म. ६६ च्या चौपदरीकरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे[१]. +मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाट, भोस्ते घाट, परशुराम घाट, कामथे घाट, आरवली घाट, निवळी घाट, अंजनारी घाट, वाकेड घाट, राजापूर घाट, कोडे घाट, नडगिवे घाट, वागदे घाट, अकेरी घाट, इन्सुली घाट इत्यादी घाट येतात. +हा महामार्ग रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्या मध्ये असलेल्या वडखळ,डोलवी,गडब गावातून अतिशय अरूंदपणे गेलेला आहे....वडखळ नाक्याची बाजारपेठ सोडली कि अलिबागला सरळ जाणारा रस्ता वगळता डावीकडे गोव्याला कंटिन्यू करताना डोलवी फाटक,इस्पात कंपनी,जॉन्सन कंपनी इथे खूपच अरुंद आणि निमुळता रस्ता आहे. कशेडी घाट ते सावंतवाडी हे तीनशे किलोमीटरचे अंतर आहे.. या महामार्गावर कशेडी घाटात परशुराम, भोस्ते, कामथे, ओणी, इन्सुली या ठिकाणी अत्यंत धोकादायक घाटवळणाचा रस्ता आहे..तसेच काही ठिकाणी अरुंद पूल आहेत. +मुंबई-गोवा महामार्गावरील बहादुरशेख नाका सोडल्यानंतर पुढे कळंबस्ते फाटा येतो. तेथून पुढे रेल्वे मार्गापासून काही अंतरावर आंबडसकडे फाटा फुटतो. तो लोटे येथे बाहेर पडतो. परशुराम घाटरस्त्याला आंबडस मार्गे रस्त्याचा पर्याय आहे; मात्र त्याचा उपयोग केला जात नसल्याने त्याची नियमित डागडुजी होत नसल्याने या रस्त्याचा फारसा उपयोग होत नाही. शिवाय या रस्त्याचे अंतर ८० किमी असल्याने तसेच हा रस्ता जंगलातून जातो. कामथे घाटाला टेरवमार्गे खेर्डी रस्त्याचा पर्याय आहे. कुंभार्ली घाटाला नवजा मार्गाचा पर्याय आहे. +मुंबई-गोवा महामार्गावरून एका मिनिटाला पाच गाड्या ये-जा करीत असतात. त्यामुळे रस्त्यावर रात्रंदिवस रहदारी असते. कशेडी किंवा भोस्ते घाटात एखादा अपघात झाला किंवा दरड कोसळली, तर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबते. अशीच अवस्था परशुराम घाटाची आहे. खेड तालुक्‍यातील लोटेपासून पुढे भरणे नाक्‍यापर्यंतचा रस्ता एखाद्या दुर्घटनेमुळे रोखला गेला, तर कोतवली मार्गे जाणाऱ्या रस्त्याचा पर्याय उपलब्ध आहे. खाडीपट्ट्यातील गावांमधून जाणाऱ्या या पर्यायी रस्त्याचा उपयोग काही प्रमाणावर केला जातो. लोटे येथून सुरू होणारा हा ३५ किमी लांबीचा रस्ता खेड शहरात बाहेर पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13140.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c7278832620aeec65a0e39bbb2fec42f5481a8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13140.txt @@ -0,0 +1,11 @@ +वस्तुतः, आधी भाषा व मग कोश ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भाषेत वापरले जाणारे शब्दच कोशात दाखल होतात. तथापि, पारतंत्र्यामुळे भारतासारख्या काही देशांवर परभाषा लादली गेली. व मध्यंतरीच्या काळात देशी भाषा ज्ञानभाषा म्हणून विकसित होण्याची प्रक्रिया थंडावली. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात इंग्रजी हीच आपली आधुनिक जगातील ज्ञानभाषा झाली असल्याने आपणास आता भाषांतर–प्रक्रियेचा अवलंब करावा लागत आहे. ग्रामीण भागातील जनतेला ज्ञानाविज्ञानाची ओळख करून देण्यासाठी आपल्याला प्रादेशिक भाषांमधून ग्रंथनिर्मिती करावी लागणार आहे व त्यासाठी नवी शास्त्रीय परिभाषा घडवणे गरजेचे आहे. म्हणून या बाबतीत आधी परिभाषा कोश व मग देशी भाषेतील ग्रंथलेखन ही कृत्रिम प्रक्रिया अवलंबावी लागत आहे. +[१] +परिभाषा म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. परिभाषा म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये वापरावयाची भाषा. ही भाषा सामान्यत: व्यवहार भाषेपेक्षा वेगळी असते. परिभाषेमध्ये अर्थातील नेमकेपणा अपेक्षित असतो. हा नेमकेपणा ज्या शब्दांनी साधला जातो त्या शब्दांना ‘पारिभाषिक संज्ञा’ म्हणतात. विज्ञानात अशा शब्दांची ते वापरण्यापूर्वी व्याख्या दिलेली असते. त्यामुळे पारिभाषिक संज्ञेला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. +परिभाषा निर्मितीच्या कामात निव्वळ विषयाचे ज्ञान असून चालत नाही. दर या ज्ञानाच्या जोडीला भाषिक समस्यांकडे पाहण्याची वैज्ञानिक दृष्टी आवश्यक असते व म्हणून व्याकरणशुद्ध परिभाषा घडविण्यासाठी एका भाषा संस्कृत तज्ञांची देखील या उपसमितीवर नेमणूक करण्यात येते. ज्याप्रमाणे आंधळ्यांच्या पाठीवर लंगडा बसला की लंगडा वाट दाखवितो व आंधळा त्याला पाठुंगळीस घेऊन वाटचाल करतो त्याप्रमाणे विषयतज्ज्ञ व भाषातज्ज्ञ हे दोघे एकमेकांच्या सहकार्याने परिभाषा निर्मितीचे काम करतात. +व्यवहारात संवाद साधताना आपण फारसे काटेकोर शब्द वापरत नाही. कधी-कधी एकाच शब्दाचे दोन-तीन अर्थ होऊ शकतात. अनेकार्थी असणे हा पारिभाषिक शब्दांमध्ये दोष असतो. पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत शक्यतो एक शब्द – एक अर्थ असेच व्हावयास हवे. तसेच पारिभाषिक शब्दांमध्ये स्पष्टार्थता हा गुण हवा. त्यात एकरूपता हवी. पारिभाषिक शब्द अल्पाक्षरयुक्त असावेत, म्हणजेच अशा शब्दांच्या निर्मितीमध्ये कमीत कमी अक्षरांचा वापर असावा. (उदा० crystallisation ‘स्फटिकीकरण’ ऐवजी ‘स्फटन’, magnetization ‘चुंबकीकरण’ ऐवजी ‘चुंबकन’ polarization ‘ध्रुवीकरण’ ऐवजी ‘ध्रुवण’) असे काही निकष व भाषा सल्लागार मंडळाने तयार केलेली निदेशक तत्त्वे यांच्या साहाय्याने व्हावे. +पारिभाषिक संज्ञामध्ये catalyst, enzyme, valency, nucleus, parabola ह्यांसारखे शुद्ध पारिभाषिक शब्द affinity, critical, function, set, neighbourhood ह्यांसारखे अर्धपारिभाषिक शब्द आणि या शब्दांचा परिभाषेत वापर होत असताना प्रयुक्त होणारे form, glass, map, machine, transfer ह्यांसारखे सामान्य शब्दसुद्धा अंतर्भूत होतात. +प्रत्येक इंग्रजी शब्दातील गर्भितार्थ, त्याची छटा, त्याचे अनेकविध संभाव्य वापर ह्यांसारख्या अनेक बाबी लक्षात घेऊन परिभाषा निर्मितीचे काम प्रयत्नपूर्वक करावे.परिभाषा निश्चित करताना कधी-कधी दुसऱ्या भाषेतून म्हणजेच इंग्रजीतूनही तांत्रिक शब्द उसने घेण्यात येतात. उदा० लिटर, मीटर, केबल, प्रोटॉन, न्यूट्रॉन इ० कधी दुसऱ्या भाषेतील शब्द त्यातील कल्पनेसह आपल्या भाषेशी जुळते करून घेण्यात येतात. म्हणजेच इंग्रजी शब्दांना मराठीची प्रत्यय प्रक्रिया लावून नवीन मराठी रूपे बनविली जातात. उदा० mercurization मर्क्यूरन pastrurization पाश्चरण, decarbonization विकार्बनन, voltage व्होल्टता, electroni इलेक्ट्रॉनी, इ० आंतरराष्टीय स्वरूपाच्या सर्व संज्ञा, मूलद्रव्ये, संयुगे वगैरेंची नावे त्यांच्या इंग्रजी स्वरूपातच जशीच्या तशी लिप्यंतरित केली जातात. +अशा रितीने सर्व तज्ज्ञांच्या सहमतीने तयार झालेले हे पारिभाषिक शब्द बोजड आहेत, कृत्रिम आहेत, सामान्यांना समजत नाहीत अशी या कोशांवर टीका होते. तथापि, मराठी परिभाषा तयार करताना सर्व भाषांची जननी असणाऱ्या संस्कृतची मदत घेणे अपरिहार्य ठरते. संस्कृतोद्भव शब्दांच्या व प्राकृत मराठी व्याकरणाच्या साहाय्याने परिभाषा निश्चित करावी लागते. म्हणून ती क्लिष्ट व दुर्बोध होत नाही. मराठी परिभाषेवर होणारा संस्कृतप्रचुर, क्लिष्ट व बोजडतेचा आरोप तितकासा खरा नाही. बहुदा नवीन प्रतिशब्द प्रथम अपरिचित वाटल्याने अपरिचयात्‌ अवज्ञा होते. +इंग्रजीमध्ये देखील ग्रीक-लॅटिन भाषेतून अनेक शब्द आले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे haematology. Hem ह्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ रक्त यावरून हा शब्द तयार झाला आहे. इंग्रजीमध्ये blood science असे कोणी म्हणत नाही. Haemवरून haematoma, haematoxylin, haematuria, haemocytoblast असे अनेक शब्द तयार झाले आहेत. मराठी परिभाषा कोशांमधील अभियंता, अभियांत्रिकी ह्यांसारखे कित्येक शब्द आता लोकव्यवहारात आत्मसात झाले आहेत, रूढ झाले आहेत. नव्याने निर्माण केलेली परिभाषा लेखनात वारंवार वापरल्याने कालांतराने विकसित होते, रूढ होते. कायद्याची भाषा, शासन-व्यवहाची भाषा, विज्ञान व तंत्रज्ञानाची भाषा म्हणून मराठी समृद्ध करायची असेल तर विशिष्ट परिभाषा स्वीकारायलाच हवी +. +शास्त्रीय परिभाषा ही सतत विकसित व्हायला हवी . नवीन निर्मिती जुन्यापेक्षा सरस असणे हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1315.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..028b1387a42fd3e21003ce0b3f9e299e6f06c755 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1315.txt @@ -0,0 +1,2 @@ +राष्ट्रीय महामार्ग ४ (National Highway 4) हा भारताच्या अंदमान आणि निकोबार ह्या राज्यामधून धावणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग अंदमानमधील सर्व प्रमुख शहरांना राजधानी पोर्ट ब्लेअरसोबत जोडतो. +२०१० मध्ये राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांकन बदलण्यापूर्वी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग २२३ ह्या नावाने ओळखला जात असे. तसेच २०१० सालापर्यंत राष्ट्रीय महामार्ग ४ ह्या नावाने ओळखला जात असणारा मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग ४८चा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13158.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e427a0d2f6e0b85cc3e57f756ddbd53f00644be --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13158.txt @@ -0,0 +1,2 @@ + वाजापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13171.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..559362c4a2544e83cb10a4d540f0292cfef550f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13171.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाझर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13203.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7bcc14d0f7d2d9426e6771ef2a53865fb7a5f22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13203.txt @@ -0,0 +1,3 @@ +वाठार सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील एक गाव आहे. कराड शहरा पासून १० किमी आंतरावर NH-4 लगतच हे प्रसिद्ध असे गाव आहे. रेठरे, काले, बेलवड़े या चार बाजुच्या गावाच्या मधोमध असल्या मुळे वाठार गाव हे जंक्शन बनले आहे येथून मोठ्या प्रमाणात रोज वाहतूक होते. +वाठार गावात सोमवारी आठवड़े बाजार भरतो +दरवर् षी वाठार गावात म्हसोबा देवाची यात्रा भरते diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13204.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e87d3bd0be858b6fc060b6c41601c084e285a83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13204.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाठार बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13224.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63d85ea64503af2850f415ae4feec93e4f641605 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13224.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाडजाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13242.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c32eba819ea9bf6033ef607949b2af374073c8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13242.txt @@ -0,0 +1,18 @@ +वाडवळी तर्फे सोनाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून तिळसे मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १० किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६३ कुटुंबे राहतात. एकूण २५७ लोकसंख्येपैकी १३६ पुरुष तर १२१ महिला आहेत. गावाची साक्षरता ७०.४२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७४.६२ आहे तर स्त्री साक्षरता ६५.४५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ६.६१ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +बाळीवळी, कासघर, शिरसाड, तिळसे, कपारी, सोनाळेखुर्द, कळंभे, निशेत, सोनाळेबुद्रुक, बीळघर, मोज ही जवळपासची गावे आहेत.बीळघर ग्रामपंचायतीमध्ये बीळघर, कपारी आणि वाडवळी तर्फे सोनाळे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13249.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a28c19ad5e28109830a43baa1f4073ccd0c7b52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13249.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाडसा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13277.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..299bf6ba4e8d6965508ed76f764346f2a404bcc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13277.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13281.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29aa48336bec70e45993e60cae2832e585d68d2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13281.txt @@ -0,0 +1 @@ +वाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक शहर आहे. येथे नगर परिषद असून हे शहर नागपूर पासून सुमारे ९ कि.मी. अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13318.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..464ea07cdf372b9b5c565e11c4df55f69ecb8ac3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13318.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाडीबामणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13344.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01f717d98dfddeefd3f771ff11e17cb9e58c71f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13344.txt @@ -0,0 +1 @@ +वाडेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13430.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e92a109646b0e635a873024620e2c873e8f9bd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13430.txt @@ -0,0 +1,2 @@ +वात्रटिका हा एक विनोदी काव्य प्रकार आहे.वात्रटिकांना हास्यकविता, उपरोधिका,व्यंग्यकविता, भाष्यकविता, विडंबन, उपहासिका अशी नावेसुद्धा वापरलेली जातात.[ संदर्भ हवा ] +संदर्भ : Rosenbloom, Joseph, A Book of Limerick, 1982.मराठी विश्वकोश,मराठी विनोद, साप्ताहिक सूर्यकांती, diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13440.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b02113f0fb98e518d236cc35305113d11835539f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13440.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाथोडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13441.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19f486866b919ebc785a341c663cdcf1ef37c61b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13441.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाथोडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13444.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7744f652fae0cee6cd71b0afd21ce12fe46efa4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13444.txt @@ -0,0 +1,5 @@ +वादकारण (कॉझ ऑफ ॲक्शन). न्यायालयात उपस्थित केलेल्या दाव्याचा अथवा खटल्याचा वादविषय. सर्वसाधारणपणे जी गोष्ट घडल्यामुळे किंवा जी वस्तुस्थिती सिद्ध झाल्यामुळे दावा शाबीत करणे किंवा आपला कायदेशीर हक्क प्रस्थापित करणे शक्य होते, त्याला वादकारण असे संबोधितात. न्यायालयात दाद अथवा दावा दाखल करताना किंवा एखादा दावा चालू असतो, तेव्हा कायद्यातील ‘वादकारण’ या संज्ञेला विशेष महत्त्व प्राप्त होते. वादकारण घडले असेल, तरच न्यायालयात दावा दाखल करता येतो, अन्यथा नाही. वादकारणात एक अथवा अनेक घडलेल्या घटना किंवा प्रसंग यांचा समावेश होतो. न्यायालयात दाखल करावयाच्या तक्रार-अर्जामध्ये वादकारण कोणते आहे, ते केव्हा घडले, त्याचा कालावधी वगैरे गोष्टींचा स्पष्टपणे उल्लेख असणे आवश्यक असते. उभयपक्षांमध्ये निर्माण झालेल्या वादाचे कारण स्पष्ट केल्यावरच वाद न्यायप्रविष्ट होऊ शकतो. या निर्देशिलेल्या वादकारणावरच न्यायाधीश मुद्दे काढतात व त्यांच्या आधारे न्यायालयात दाव्याचा निकाल लागतो. प्रतिवादीविरुद्ध हुकूमनामा बजावण्यासाठी किंवा उभयपक्षांच्या वादावर पडदा पाडण्यासाठीही वादकारण विशेष महत्त्वाचे ठरते. दिवाणी व्यवहार संहितेच्या कलम २० मध्ये वादकारणाविषयी माहिती देण्यात आली आहे. फौजदारी खटल्यातही वादकारण आवश्यक असते. तथापि मुख्यतः दिवणी स्वरूपाच्या दाव्यातच वादकारण अधिक उपयुक्त ठरते. +दिवाणी दावा कोठे म्हणजे कोणत्या गावी अथवा शहरी चालविता येईल, असा प्रश्न जेव्हा उद्‌भवतो, तेव्हा वादकारण महत्त्वाचे ठरते. प्रतिवादी ज्या ठिकाणी राहतो अथवा कामधंदा करतो त्या ठिकाणी दावा चालवावा असा सर्वसाधारण नियम असला, तरी या नियमाला अपवाद म्हणून वादकारण अथवा त्याचा काही भाग जेथे उपस्थित झाला असेल त्या ठिकाणीही दावा दाखल करता येतो. उदा., उभयपक्षांत ज्या ठिकाणी कायदेशीर करार केला जातो किंवा ज्या ठिकाणी त्याचे पालन केले जाते अथवा ज्या ठिकाणी करारापोटी पैसे दिले जातात अथवा पैसे देण्याचे ठरलेले असते, त्या ठिकाणीसुद्धा दावा दाखल करता येतो. ही सर्व उदाहरणे दाखल करण्याकरिता वादकारणाचे महत्त्व विशद करणारी आहेत. +रोजच्या व्यवहारात वादकारण निर्माण होण्याविषयी अनेक उदाहरणे सांगता येतील. उदा., कराराची निर्मिती व करारभंग कसा झाला, यांतून वादकारण निर्माण होऊ शकते. एखाद्याच्या मृत्यूनंतर किंवा त्या व्यक्तीच्या ठराविक वयानंतर विम्याचे पैसे देण्याचे विमा कंपनीने कबूल केल्यानंतर, त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर अथवा तिने ते विवक्षित वय ओलांडल्याचा दाखला दिल्यावर विमा कंपनीने पैसे दिले नाहीत, तर वादकारण निर्माण होते तद्वतच हुंडी (बिल ऑफ एक्स्चेंज) अथवा वचनचिठ्ठी (प्रॉमिसरी नोट) लिहून देऊनसुद्धा पैसे दिले नाहीत तसेच हुंडी अस्वीकृत झाली, तर वादकारण निर्माण होते आणि त्यावर दावा दाखल करता येतो. विवाह, घटस्फोट वगैरे कौटुंबिक स्वरूपाच्या दाव्यांत वादकारण काय घडले, कोणत्या गोष्टी दाव्यांत अंतर्भूत आहेत इ. वादकारणात सांगणे आवश्यक असते. तात्पर्य, वादकारण हे प्रत्येक दाव्याचा पाया असून ते नसेल, तर दाव्याची बांधणीच होऊ शकत नाही हा दावा उभा राहू शकत नाही. +पुष्कळदा एकाच प्रकारच्या वादकारणामधून निरनिराळ्या प्रकारच्या सुविधा न्यायालय निरनिराळे हुकूम करून पक्षकारांस उपलब्ध करून देऊ शकते. अशा वेळेस या सर्व मिळू शकणाऱ्या सुविधांबद्दल निरनिराळे हुकूम करण्याविषयीची विनंती संबंधित पक्षकारांनी न्यायालयास तक्रार-अर्ज देऊन करणे आवश्यक असते. न्यायालयाच्या परवानगीशिवाय वादकारणातून काही वगळले गेल्यास त्याच गोष्टीकरिता दुसरा दावा चालविता येत नाही. उदा., भाडेकरूचा भाडेकरू म्हणून घरावरील हक्क ज्या दिवशी नष्ट होतो, त्या दिवसानंतर दावा दाखल करावयाच्या तारखेपर्यंत जागेच्या केलेल्या वापरामुळे झालेली नुकसानभरपाईसुद्धा पूर्वीच्या थकलेल्या भाड्यासकट संबंधिताकडून मागणे आवश्यक ठरते. तथापि तशा प्रकारची नुकसानभरपाई नवीन दाव्यात मागता येत नाही. तसेच एखाद्या वादकारणाच्या आधारे केलेला दावा रद्द झालेला असेल, तर त्याच वादकारणाच्या आधारे दुसरा दावा दाखल करता येत नाही. याला अपवाद म्हणजे न्यायालयाची परवानगी घेऊन दावा काढून घेतला असेल आणि पुन्हा दावा दाखल करण्याची परवानगी त्याच वेळेस न्यायालयाकडून घेतली असेल, तर मात्र त्याच वादकारणावर नवीन दावा दाखल करता येतो. +एक वादी, एक प्रतिवादी आणि एक वादकारण हा सर्वसाधारण नियम असला, तरी अनेक पक्षकार व वादकारणे यांचे संयोजन करण्याची दिवाणी प्रक्रिया संहितेत तरतूद आहे. न्यायचौकशीत गोंधळ होत नसल्यास प्रतिवादीविरुद्ध एकाच विषयासंबंधी अनेक वादकारणांबद्दल एकच दावा दाखल करता येतो. एकापेक्षा जास्त प्रतिवादी आणि वादकारण यांच्या दुःसंयोजनाने किंवा अनावश्यक संयोजनाने (मिस्जॉइन्डर) बहुविधतेचा संभव असतो. तथापि याबाबतीत प्रतिवादीने आपला आक्षेप शक्यतो लवकर म्हणजे मुद्दे निश्चित करण्यापूर्वी घ्यावा लागतो. दाव्याची गुणवत्ता किंवा न्यायालयाची अधिकारिता यांना बाध येत नसल्यास अनावश्यक संयोजनामुळे खालच्या न्यायालयाचा हुकूमनामा अपिलात फिरविला, अंशतः बदलला तरी तो पुनःप्रेषण केला जात नाही. कोणत्याही वादकारणावरून निर्माण होणारा दावा तत्संबंधी मुदतीच्या कायद्याचा विचार करूनच योग्य त्या मुदतीत न्यायालयात दाखल करावा लागतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13450.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34fbb36b101153e7dc4acb152f5546831e1c7b75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13450.txt @@ -0,0 +1 @@ +वादळ वेल हा वि.वा. शिरवाडकर यांचा कवितासंग्रह आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13467.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfafdf7fb8ac18fac0db553d6045b39a134147c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13467.txt @@ -0,0 +1,2 @@ + वाधोणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13469.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9edd40794efa084893259134f5302db8d0ebe69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13469.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +वाढोणा नावाची अनेक गावे महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही अशी :- diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13470.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e5f562d6bec897c4b8bd26d2bf8f5104a8b5831 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13470.txt @@ -0,0 +1,2 @@ + वाधोणा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13474.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f102125bf0174e3dcc007ad1fbb02fe34254361c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13474.txt @@ -0,0 +1 @@ +वाधोणा बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13502.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80229091693bc4dc2773c4f4d0f87494f07e035e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13502.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +व्हानुआतू हा ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. व्हानुआतू ऑस्ट्रेलियाच्या १,७५० किमी पूर्वेस दक्षिण प्रशांत महासागरामधील अनेक लहान बेटांवर वसला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13506.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5b4f01c67f45554c8033260937fd7100bf9fc20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13506.txt @@ -0,0 +1 @@ +वानोडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13516.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b49691667e4c681eb8b98e57c1d382305750a1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13516.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 20°22′N 72°54′E / 20.367°N 72.900°E / 20.367; 72.900 + +वापी (गुजराती: વાપી) हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक शहर आहे.वापी हे वलसाड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण/मुख्यालय आहे. वापी शहर गुजरातच्या दक्षिण भागात गुजरात-महाराष्ट्र राज्यांच्या सीमेजवळ राष्ट्रीय महामार्ग ८ वर वसले असूने ते राजधानी गांधीनगरपासून ३७८ किमी तर मुंबईहून १७५ किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली वापीची लोकसंख्या १.६३ इतकी होती व ते सुरत खालोखाल दक्षिण गुजरातमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होते. +वापीच्या पूर्वेस दादरा आणि नगर-हवेली तर पश्चिमेस दमण हे दोन केंद्रशासित प्रदेश आहेत. दमण-वापी-सिल्वासा हे आजच्या घटकेला एक महानगर मानले जाते. वापी भागाचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले असून येथे रासायनिक कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. ह्यामुळे वापी जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक मानले जाते. वापी रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वेवरील एक प्रमुख स्थानक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13527.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2461aca2f84b07452055be0d11c3394e06b235e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13527.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाफे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13553.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..428da188c5a07b984622d40ca6c44528d1c9d6aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13553.txt @@ -0,0 +1,7 @@ +वामन नारायण जोशी हे क्रांतिकारक होते. ते मुळचे अमरावतीचे होते. त्यांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंत झाले होते. वामनराव जोश्यांनी देशसेवेचा विडा उचलला व शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. अहमदनगर शहरातील गुजर गल्लीत बाँब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरू केले. +अनंत कान्हेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. नाशिक येथे २३ डिसेंबर, इ.स. १९०९ रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. आरोपींत त्यावेळी नगर जिल्ह्यातील समशेरपूर (ता. अकोले) येथील वामनराव जोशी हे एक होते. नावात सारखेपणा असल्याने वीर वामनराव यांचा या घटनेशी संबंध जोडला गेला. पण या खटल्याची कागदपत्रे व नोंदी तपासल्या असता समशेरपूर येथील वामन नारायण जोशी उर्फ दाजीकाका या कटात सहभागी असल्याचे लक्षात आले. त्यांना अंदमानात ८ वर्षे शिक्षा भोगावी लागली. +वीर वामनराव जोशी (वामन गोपाळ जोशी) (जन्म : अमरावती, १८ मार्च १८८१; - अमरावती, ३ जून १९५६) हेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक असून मराठी नाटककार, कवी आणि पत्रकार होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘राष्ट्रमत’ ह्या वृत्तपत्रात देशभक्त गंगाधरराव देशपांडे ह्यांचे प्रमुख सहकारी म्हणून काम केले. लोकजागृतीसाठी त्यांनी ‘स्वतंत्र हिंदुस्थान’ हे साप्ताहिक चालवले होते. त्यांची वाणी आणि लेखणी ओजस्वी होती. +वीर वामनराव जोशी यांनी इ.स. १९२० ते १९४२ या काळात अनेकवेळा तुरुंगवास भोगला. महात्मा गांधींच्या चळवळीतही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती. +वामनराव जोशी यांच्या नावाने अमरावतीत वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर नावाचे नाट्यगृह आहे. त्यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. (या व्यायाम मंडळाच्या संकेतस्थळावर, ’मुस्लिम लिबरेशन आर्मी’ने हल्ला केला आहे, अशी माहिती ’पाक सोल्जर डॉट कॉम’ या ठिकाणी दिली आहे.) या व्यायामशाळेने १९३६ साली यवतमाळच्या डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांच्या नेतृत्वाखाली बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळी भरलेल्या जागतिक व्यायाम परिषदेला आपला चमू पाठवला होता. दीड-दोन महिने आगबोटीने प्रवास करीत हा चमू आपला भगवा झेंडा घेऊन जर्मनीत पोहोचला. तिथे व्यायाम परिषदेत व्यायामशाळेच्या खेळाडूंनी मल्लखांब, योगासने आणि गदगा फिरवणे हे भारतीय व्यायामप्रकार करून दाखवले, त्याचे जगभर कौतुक झाले. प्रेक्षकांमध्ये व्यासपीठावर हिटलर, गोबेल्स प्रभृति हजर होते. सिद्धनाथ काण्यांच्या आग्रहास्तव संघाच्या पथसंचालनाच्या वेळी ’गॉड सेव्ह द किंग’ऐवजी ’वंदे मातरम्’ हे गीत वाजवण्यात आले. हे राष्ट्रप्रेम पाहून हिटलरने स्वतः डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांना प्लॅटिनम मेडल व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले. संघाच्या जाण्यायेण्याचा आणि जर्मनी राहण्याचा सर्व खर्च औंध संस्थानचे अधिपती श्रीमंत पंतप्रतिनिधी यांनी केला होता. वीर वामनराव जोशींमुळेच महात्मा गांधी, राजगुरू, सुभाषचंद्र बोस यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती[ संदर्भ हवा ]. +१९८९साली ६२वे मराठी साहित्य संमेलन या जागतिक कीर्तिप्राप्त अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात भरले होते. अध्यक्ष कथालेखक प्राचार्य के. ज. पुरोहित (शांताराम) होते, तर स्वागताध्यक्ष केरळचे तत्कालीन राज्यपाल रा. सू. गवई होते. +वामनराव जोशी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त संस्कार भारतीच्या अमरावती शाखेच्या वतीने रविवार, २१ मार्च, इ.स. २०१० रोजी अमरावतीत बडनेरा मार्गावरील व्यंकटेश लॉनमध्ये मोठा समारंभ झाला होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13568.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3b1e63bf0599bb9d735d7dd5f81917dee820103 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13568.txt @@ -0,0 +1,5 @@ +कवी वामन भार्गव पाठक (जन्म: १९ ऑगस्ट १९०५, मृत्यू: २७ जानेवारी १९८९[१]) हे मराठीतील सुप्रसिद्ध कवी, समीक्षक आणि साहित्यिक होते. 'प्रवासी', 'मानवता', 'ओढणी; ही त्यांची खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत. पुण्याच्या नौरोसजी वाडिया महाविद्यालयात १९३९ ते १९६८ अशी २९ वर्षे ते प्राध्यापक होते. +प्रवासी, ओढणी ही त्यांची खंडकाव्ये जीवनविषयक चिंतन मांडणारी आहेत. +पाठक यांची कविता साधी, प्रासादिक, लौकिक जीवनातील अनुभूती शब्दबद्ध करणारी आहे. +'शिवराज आणि बालवीर' या बालगीताने ते प्रसिद्धीस आले. गीताची पहिली ओळ "खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या.." ही खूपच लोकप्रिय आहे. पाठक यांच्या "आशागीत" या १९३३ साली प्रकाशित झालेल्या निवडक कवितांच्या संग्रहात हे स्फूर्तिगीत समाविष्ट करण्यात आले आहे. हा कविता संग्रह पुणे नगर वचन मंदिर येथे उपलब्ध आहे.[२] +डॉ. नीरज देव त्यांच्या "शिवराज आणि बालवीर- स्मरणाआड न जाणारे गीत"[३] या लेखात कवितेचे मर्म उलगडून दाखवताना लिहितात की, " या कवितेत सावळ्या स्वतःला आणि महाराज त्याला नौकर नाही 'चेला' म्हणतात. हे खूप सूचक आहे. नौकर जन्मभर नौकरच राहतो, तर चेला 'गुरुत्वा' ला पोचण्याचा अधिकार बाळगतो. ज्याकाळात राजाला मालक अन् सेवकाला गुलाम मानले जाई त्याकाळात चेल्याचे नाते निर्माण करीत स्वराज्याचे व्रतच महाराज पुढील पिढ्या न् पिढ्यात संक्रमित करत होते, हे कवीने अचूक चितारले." diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13581.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30e09887b7875cd9e00995f89eaf782541ad5769 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13581.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पहा : दलित साहित्य संमेलन; साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13591.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82afa245ab7d85ce170d4a730d0a5b5f5b1f4194 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13591.txt @@ -0,0 +1,3 @@ +वामनवृक्षकला याला इंग्रजीत Bonsai असे म्हणतात. जपानी भाषेतील बोन - उथळ तबक आणि साई - रोप अशा दोन शब्दामधून 'उथळ तबकातील रोप' असा अर्थ असणारा 'बोनसाय' हा शब्द तयार झाला आहे. मराठीत याला 'वामनवृक्ष' असा पर्यायी शब्द आहे. +हि कला जपान देशात अतिशय प्रसिद्ध आहे. +[[]] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13599.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b75227991ca72ec197513db0cfa2e7eb0d6443f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13599.txt @@ -0,0 +1,3 @@ +याग वेणुगोपाल तथा वाय.व्ही. रेड्डी (ऑगस्ट १७, इ.स. १९४१) हे भारतीय रिझर्व बँकेचे २१ वे गव्हर्नर होते. ते १९६४ सालातील भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी आहेत. त्यांना २०१० सालात पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. +डॉ. रेड्डी यांनी अनेक वर्षे योजना आणि अर्थ खात्याशी संबंधित काम केले आहे. रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून कार्यभार सांभाळण्यापूर्वी ते आंध्र प्रदेश सरकारचे प्रधान सचिव आणि रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणूनही कार्यरत होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1364.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51699258ed1eee89cf5e2d354336e9938287d94a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1364.txt @@ -0,0 +1 @@ +रांजणगांव रोड रेल्वे स्थानक हे दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगांवजवळ असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या 'मुंबई-शिर्डी-मुंबई' वगळता इतर सर्व पॅसेंजर गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13644.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d90d60399d77483745b8ac1bf2e8b25e604013b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13644.txt @@ -0,0 +1 @@ +वायनाड भारताच्या केरळ राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13718.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c20ec880da068ad76085637622be650316377da --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13718.txt @@ -0,0 +1,38 @@ +२३ जानेवारी, इ.स. २०१२ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + + +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13727.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf7590c6bf6773f56914467a1e8ca209cdda42b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13727.txt @@ -0,0 +1,10 @@ +गुणक: 18°0′0″N 79°34′48″E / 18.00000°N 79.58000°E / 18.00000; 79.58000 + +वरंगल (किंवा वारंगल / वारंगळ - Warangal) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या वरंगल जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. येथील पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले वरंगळ शहर तेलंगणाच्या उत्तर भागात वसले असून ते हैदराबादच्या १४० किमी ईशान्येस आहे. २०११ साली ८.११ लाख लोकसंख्या असलेले वरंगळ हैदराबादखालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होते.वारंगळ ही काकत्य राजवटीची राजधानी होती. हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत (१९४९) हा प्रदेश असफझाई निजामांच्या अखत्यारीत होता.[१] +वरंगळ येथील राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान ही एक प्रमुख शैक्षणिक संस्था असून काकतीय विद्यापीठ हे येथील प्रसिद्ध विश्वविद्यालय आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ६,१५,९९८ होती. एकूण लोकसंख्येमध्ये ३०८,५०९ पुरुष आणि ३०७,४८९ स्त्रिया आहेत. वारंगळ शहराची लोकसंख्या ६१५,९९८ असली तरी; त्याची शहरी/महानगरी लोकसंख्या ७५३,४३८ आहे ज्यापैकी ३७७,९४३ पुरुष आणि ३७५,४९५ महिला आहेत. लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९९७ स्त्रिया. ०-६ वर्षे वयोगटातील ५९,१९५ मुले आहेत, त्यात ३०,३८० मुले तर 2८,८१५ मुली होत्या, ०-६ वर्षे वयोगटातील लिंग गुणोत्तर १,००० मुलेमागे ९४८ मुली आहे. ४,६३,८०१ साक्षरांसह सरासरी साक्षरता दर ८३.३०% होता.८३.४१% लोक हिंदू आणि (१४.३९%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (१.६५ %), शीख (०.१५%), बौद्ध (०.०१%), जैन (०.०३%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.३५ %) यांचा समावेश होतो.[३] + +तेलुगू वरंगलमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. +हे शहर रस्ते आणि रेल्वे मार्गांनी प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. शहरातून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग हे, राष्ट्रीय महामार्ग १६३, हैदराबाद आणि भोपालपट्टणमला जोडणारा; रामागुंडम आणि खम्मम यांना जोडणारा NH ५६३ आहेत. वरंगल येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ) हे सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते.[४][५] +वारंगलमध्ये भारतीय रेल्वेच्या महत्त्वाच्या नवी दिल्ली-चेन्नई मुख्य मार्गावर काझीपेट आणि वारंगल ही दोन रेल्वे स्थानके आहेत. ती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या सिकंदराबाद रेल्वे विभागाच्या अखत्यारीमध्ये येतात.[६] +वरंगलमध्ये निजामांनी १९३० मध्ये ममनूर येथे विमानतळ बांधले आहे. १,८७५ एकर जमीन, ६.६ किमी धावपट्टी, पायलट आणि स्टाफ क्वार्टर, पायलट प्रशिक्षण केंद्र आणि एकापेक्षा जास्त टर्मिनल असलेले हे अविभाजित भारतातील सर्वात मोठे विमानतळ होते. परंतु आजच्या घडीला तेथे प्रवासी सेवा उपलब्ध नाही.[७] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13774.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..147c123572f9425030e76329ca64051bce4683a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13774.txt @@ -0,0 +1,3 @@ +वारजे हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. पूर्वी या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होत असे. +वारजे +1970 पूर्वी वारजे हे एक लहान गाव होते ज्यात मुख्य आर्थिक उपक्रम म्हणून शेती होती. कोकणातून अंतर्देशीय प्रदेशात मेंढ्यांच्या स्थलांतरात वारजे हे एक थांबे होते. वारजे हे सिंहगड किल्ला आणि पुणे दरम्यान आहे. शहराच्या पश्चिमेस गणपती मंदिराशेजारील खडकाळ भागात या दुव्याची चिन्हे दिसू शकतात.1982 पासून गणपतीचे मंदिर अस्तित्वात आहे 1990मध्ये हे मंदिर पुन्हा बांधले गेले आणि गणपती माथा म्हणून ओळखले जाते. शिवाजी महाराजांच्या काळात वारजे गाव अस्तित्वात होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1378.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..678b41f3b666a8f98e07f5abcb5d3d2e519d242d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1378.txt @@ -0,0 +1,2 @@ +रांजणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13788.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9c422dc44ae00f64b30654ccd28ddaec1c89bd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13788.txt @@ -0,0 +1 @@ +वारणाकोलासूरिया रोझ प्रियांका डोवे (जन्म नाव:फर्नांडो; जन्म २८ जुलै १९७९) ही श्रीलंकेची माजी क्रिकेट खेळाडू आणि सध्याची क्रिकेट पंच आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13792.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffa8e7f6ac5749688865af39bac66d6ec614e226 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13792.txt @@ -0,0 +1,2 @@ +वारणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13815.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..806da656abb11e6ddd14bdd1bc24f74eb47daa93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13815.txt @@ -0,0 +1,2 @@ +वारळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13867.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50c151a3aca90910d4d98defac1373ede81ad8ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13867.txt @@ -0,0 +1,3 @@ +वारिस हा १९८८ चा रवींद्र पीपत दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे. यात स्मिता पाटील, राज बब्बर, अमृता सिंग, राज किरण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट सोहन सिंग हंस यांच्या कारा - हाथी या पंजाबी कादंबरीवरून रूपांतरित करण्यात आला होता. +या चित्रपटाने प्रेक्षकांना मसाला दर्जेदार मनोरंजनासह मुख्य प्रवाहातील कथा देखील दिली. हिंदी चित्रपट अभिनेत्री रेखाने दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटीलसाठी डबिंग केले, जिचे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निधन झाले होते. स्मिताने दुसऱ्या स्टार आणि स्टाईल-लक्स अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची ट्रॉफी जिंकली. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13873.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..621a96d46663514ab9d80b5c08bcd22ec49b1e1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13873.txt @@ -0,0 +1,2 @@ + वारुड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13876.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d256e6dc7ae4de518347d1bdbce8e38582f1efe3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13876.txt @@ -0,0 +1 @@ +वारुणा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चामराजनगर लोकसभा मतदारसंघात असून मैसुरु जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13877.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e1a5654710fbd6b39264230fdbb0243b1d46f71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13877.txt @@ -0,0 +1,86 @@ +समुद्रमंथन ही एक पौराणिक संकल्पना आहे.[१][२] +समुद्र मंथन एक प्रसिद्ध हिंदू धार्मिक आख्यायिका आहे. भागवत पुराण, महाभारत आणि विष्णू पुराणात आहे.[३] +  +पुराण पासून पुराण पर्यंत भिन्न आहे आणि रामायण आणि महाभारत या महाकाव्यांमधेही किंचित वेगळी आहे.[७][८] +भागवत पुराण, महाभारत आणि विष्णू पुराणात ही कथा आणि श्लोकांच उल्लेख आढळते +एकदा ,दुर्वास ऋषी वैकुंठातून बाहेर पडत होते. देवांचा राजा इंद्र ह्याच्यावर प्रसन्न होऊन दुर्वास मुनींनी त्याला आपल्या गळ्यातली दिव्य फुलांची माला दिली. ह्या वेळी ऐरावत हत्तीवर आरूढ झालेल्या इंद्राने ती सुंदर माला ऐरावत हत्तीच्या माथ्यावर ठेवली, पण ती खाली पडून +ऐरावत हत्तीच्या पायांखाली तुडविली गेल्यामुळे संतापलेल्या महर्षी दुर्वासांनी देवांचा राजा इंद्राला शाप दिला, " तुझ वैभव नष्ट होईल ! " या शापाच्या प्रभावामुळे शक्तिहीन झालेले देव दैत्यांबरोबरच्या लढाईत सतत निःष्प्रभ होऊ लागले. शिवाय दानवांचे गुरू शुक्राचार्य ह्यांच्यापाशी संजीवनी विदया होती. त्यामुळे युद्धात मरणाऱ्या दानवांना ते पुन्हा जिवंत करीत. देवांकडे मात्र अशा प्रकारची विदया नव्हती. अखेरीस ते विष्णूला शरण गेले, तेव्हा विष्णूने समुद्रमंथन करून अमृत मिळविण्याची योजना देवांना सांगितली.त्यासाठी तह करून दानवांचे साहाय्य घेण्याचा सल्लाही विष्णूने दिला.देवांना महासागर मंथन करण्यास सांगितले. त्यानुसार देव-दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. पण मंदारचलच्या खाली आधार नसल्याने, समुद्रात बुडायला लागला.[१०] ते पाहून भगवान विष्णूने महाकाय कुर्म (कासव) कासवाच्या रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला. अशा प्रकारे समुद्र मंथन तयार झाले.[११] +वासुकी नागाच्या मुखाकडे दानव आणि शेपटीकडे देव होते, पुन्हा पुन्हा वासुकी नागाला पकडून ओढला जात असल्यामुळे त्याच्या मुखातून अग्नी ज्वाला आणि विषाचे धूर बाहेर आले. विषाचा धूर सर्वत्र पसरले देव-दानवांना त्रास होऊ लागला,[१२] विषाचा धूराने ढग तयार होऊन पर्जन्यवृष्टीतुन समुद्रात पडले. 'हलाहल' नावाचा भयंकर विष समुद्रात बाहेर येऊन मिसळले. मग सर्वांनी भगवान शंकरांना प्रार्थना केली.शंकरने तळहातावर घेऊन विष पिले, परंतु घशातून खाली येऊ दिले नाही, आणि त्या विषाच्या परिणामामुळे शिवाचा गळा निळा झाला, म्हणून महादेवाना 'नीलकंठ' म्हटले जाऊ लागले. विषपान करताना काही विष पृथ्वीवर पडले होते, ज्याचा अंश आजही आपल्याला विषारी साप, विंचू आणि कीटकांमध्ये दिसते.[१३] यानंतर ज्येष्ठा देवी(अलक्ष्मी)[१४][१५] समुद्र मंथनातून जन्म झाला. +लिंगमहापुराणानुसार आणि पद्‌मपुराणात समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले. दुःसह मुनि तिच्याशी लग्न केलं . +मग पुन्हा समुद्र मंथन सुरू झाले.हळू हळू समुद्र मंथनातून कामधेनू[१३] नावाची सुरभी गाय प्रकट झाली, ती अग्नियज्ञासठी सामग्री उत्पन्न करणारी होती महर्षि वसिष्ठ व सर्व ऋषींनी यज्ञकार्यासाठी तिला ग्रहण केले.आणि आता पशुपालन मानवाने दूध, दही, घी,लोणी तयार करून उपजीविकेचे साधनासाठी. +देव आणि दानव मोहित होऊन तिच्याजवळ गेले; पण लक्ष्मीने त्यांचाकडे लक्ष न देता, योग्य वर म्हणून पती विष्णूला निवडले . लक्ष्मीने विष्णूचा गळ्यात कमळाचे फुलांचा हार घातले. विवाह संपूर्ण झाले. +हे पाहून दानव चकीत झाले,"राक्षसांनी धन्वंतरीच्या हातातून अमृतकुंभ पळवून नेले त्याकरिता विष्णूंना देवदानव भांडण करताना दिसले. दुर्वासाचा शापामुळे ,देवांना शक्ती नव्हती ते राक्षसांशी लढू शकतील,सुवर्ण अमृतकुंभ घेऊ शकतील, म्हणून ते निराश झाले .देवांचा नैराश्य पाहून भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले. मग विश्वमोहिनीचे रूप ती नवीन तरुण मुलगी आपल्याकडे येताना पाहिली, तेव्हा त्यांनी सर्व भांडण विसरले आणि त्या सुंदर मुलीकडे पाहू लागले, हे पाहून, राक्षस आणि देवता, असुर स्वरभानु (राहू/केतु, कामदेवाला भस्म करणारे भगवान शंकरदेखील मोहित झाले आणि पुन्हा पुन्हा मोहिनीकडे पाहिले.जेव्हा विश्‍वमोहिनीच्या रूपाने विष्णू म्हणाले, "हे देवता आणि राक्षस! महर्षि कश्यप यांची मुले असल्याने तुम्ही दोघे भाऊ-भाऊ आहात, तरीही तुम्ही एकमेकांशी भांडता. मी एक स्वेच्छाचारिणी स्त्री आहे. ज्ञानी लोक अशा स्त्रीवर कधीच विश्वास ठेवत नाहीत. तुम्ही माझ्यावर कसा विश्वास ठेवता?," सर्वांनी एकत्रितपणे अमृतपान केले हे चांगले आहे. "[३] मोहिनी देवांना आणि दैत्यांना अमृत वाटप करताना; त्याचवेळी असुर स्वरभानु, दैत्य देवाचा वेष घेऊन देवांमध्ये येऊन बसला आणि देवांबरोबर तोही थोडं अमृत प्रासन करताना सूर्य आणि चंद्राने विष्णूला(मोहिनी) या कृत्याची माहिती दिली ते ओळखले कि तो स्वरभानु (राहू/केतु) [२६] आहे ;रागाने मोहिनीने स्वरभानु (राहू/केतु) अमृत पितानाच सुदर्शनचक्राने शिरच्छेद केला, स्वरभानुचे (राहू/केतु)अमृताचा संसर्ग न झाल्यामुळे त्याचे धड खाली पडले. परंतु मस्तक अमर झाले .ब्रह्मदेवांनी राहूला सर्पाचे शरीर दिले आणि केतूला सर्पाचे डोके दिले आणि ’छायाग्रह’ बनविले. तोच राहू पौर्णिमा आणि अमावस्येला वैरभावाने बदला घेण्यासाठी चंद्र आणि सूर्यावर आक्रमण करतो.[२७] या कारणमुळे अवकाशात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होते.[२८][२९] शेवटी अमृत पिऊन देव अमर झाले. त्यांना राक्षसांवरील युद्धात जय मिळाला. +समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या चौदा रत्नांचा निर्देश पुढील श्र्लोकात आढळतो. हा श्लोकहिंदू विवाहविधीत म्हटल्या जाणाऱ्या मंगलाष्टकात समाविष्ट आहे. +लक्ष्मी: कौस्तुभपारिजातकसुराधन्वंतरिश्चंद्रमा: । +गाव: कामदुधा: सुरेश्वरगजो रंभादिदेवाङ्गना: ॥ +अश्व: सप्तमुखो विषं हरिधनु: शङ्खोऽमृतं चांबुधे: । +रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वो मङ्गलम् ॥[३०] +(१) लक्ष्मी, (२) कौस्तुभ मणी, (३) पारिजातक वृक्ष, (४) सुरा, (५) धन्वंतरी (एकदिव्यपुरूष. तो हातात अमृतकुंभ घेऊन वर आला), (६) चंद्र, (७) कामधेनू-गाय, (८) ऐरावत-हत्ती, (९) रंभा व इतर अप्सरा, (१०) उच्चे:श्रवा हा सात मुखे असलेला शुभ घोडा, (११) हलाहल-विष, (१२) शार्ङ्ग-धनुष्य, (१३) पांचजन्य शंख आणि (१४) अमृत ही ह्या श्र्लोकात निर्देशिलेली चौदा रत्ने. ह्या श्र्लोकाचा कर्ता अज्ञात आहे. समुद्रमंथनातून चौदा रत्ने वर आली असे सामान्यतः मानले जात असले, तरी रत्नांची संख्या व नावे निरनिराळ्या गंथांत निरनिराळी दिल्याचे आढळते. उदा., रामायणात सहाच रत्नांचा (धन्वंतरी, अप्सरा, सुरा, उच्चे:श्रवा, कौस्तुभ व अमृत) निर्देश आहे, तर महाभारतात सात रत्नांचा (चंद्र, श्री, सुरा, उच्चे:श्रवा, कौस्तुभ, धन्वंतरी, अमृत) उल्लेख आढळतो. [→ चौदा रत्ने].[९] +●लक्ष्मी +●कौस्तुभ(मणी) +●पारिजातक व कल्पवृक्ष +●रंभा(अप्सरा) +●धन्वंतरी(विष्णू अवतार) +●चंद्रदेव +●कामधेनू(गाय) +●ऐरावत(हत्ती) +●उच्चैःश्रवा (घोडा) +●हलाहल (विष) +●अमृत +●शंख +●धनुष्य(विष्णू अवतारांसाठी) +●सुरा(वारुणी)[३१] +श्रीशुक उवाच - +ते नागराजमामंत्र्य फलभागेन वासुकिम् । +परिवीय गिरौ तस्मिन् नेत्रमब्धिं मुदान्विताः ॥ १ ॥ +आरेभिरे सुसंयत्ता अमृतार्थे कुरूद्वह । +हरिः पुरस्तात् जगृहे पूर्वं देवास्ततोऽभवन् ॥ २ ॥ +संस्कृत शब्दांचे अर्थ- कुरूद्वह - हे कुरूश्रेष्ठा परीक्षित राजा - मुदान्विताः - आनंदित झालेले - ते - ते देव व दैत्य - फलभागेन - फळांतील भाग देऊ करून - नागराजं वासुकिं - सर्पाचा राजा जो वासुकि त्याला - आमन्त्र्य - बोलावून - (तं) नेत्रं - त्याला दोरी म्हणून - तस्मिन् - त्या - गिरौ - पर्वतावर - परिवीय - गुंडाळून - अमृतार्थं - अमृताकरिता - सुसंयत्ताः - सज्ज झालेले असे - अब्धिं (मथितुं) - समुद्राचे मंथन करण्यास - आरेभिरे - आरंभ करिते झाले - हरिः - श्रीविष्णू - पूर्वं - प्रथम - पुरस्तात् - पुढच्या बाजूस - जगृहे - धरिता झाला - ततः - त्याच्या मागोमाग - देवाः - देव - अभवन् - त्या बाजूला झाले. ॥१-२॥ +संस्कृत शब्दांचे अर्थ - श्रीशुकाचार्य म्हणतात - परीक्षिता, समुद्रमंथनातून मिळणाऱ्या अमृतामध्ये तुलाही वाटा मिळेल, असे नागराज वासुकीला वचन देऊन, त्याला दोराप्रमाणे मंदराचलाला लपेटून घेतले आणि चांगल्या तयारीनिशी त्यांनी आनंदाने अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथन करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी श्रीहरींनी प्रथम वासुकीच्या मुखाची बाजू धरली, म्हणून देवसुद्धा त्या बाजूला गेले. (१-२) +मराठी समश्लोकी [३३] +परीक्षिता तदा देवे असुरे वासुकीस त्या । +अमृत भाग देण्याचे करोनी मान्य आणिले ॥ +नेती वासुकिची केली पर्वता वेढिले तये ॥ १ ॥ +अमृता इच्छुनी सर्व घुसळायासि लागले । +अजीत वासुकीच्या त्या मुखाकडुनि राहता ॥ +देवता राहिल्या त्याच बाजूने नेति ओढिण्या ॥ २ ॥ +मराठी समश्लोकी ---श्री मद्भागवताच्या स्कंध ८ वा - अध्याय ७ वा अध्याय १.२ +मराठी भाषांतरातला विष्णूदास वसिष्ठ यांचा समश्लोकी अनुवाद. +पयोधिं येन निर्मथ्य सुराणां साधिता सुधा । +भ्रममाणोऽम्भसि धृतः कूर्मरूपेण मन्दरः ॥ १० ॥ +येन - ज्याने - पयोधिं - समुद्राला - निर्मथ्य - मंथून - सुराणां - देवांना - सुधा - अमृत - साधिता - मिळवून दिले - अंभसि - उदकात - भ्रममाणः - फिरणारा - मंदरः - मंदरपर्वत - कूर्मरूपेण - कूर्मरूपाने - धृतः - उचलून धरिला. ॥१०॥ +संस्कृत शब्दांचे अर्थ - त्यांनीच समुद्रमंथन करून देवांना अमृत मिळवून दिले. आणि त्यांनीच कच्छपरूप धारण करून पाण्यात मंदराचलरूप रवीला आधार दिला. (१०) +मराठी समश्लोकी-समुद्र मंथिला त्यांनी देवांना ती दिली सुधा । कच्छरूप धरोनीया मंदराचल पेलिला ॥ १० ॥ +श्रीमद् भागवत पुराण अष्टमः स्कंधः अष्टमोऽध्यायः[३५] +तस्मिन्मणौ स्पृहां चक्रे वक्षोऽलङ्‌करणे हरिः ॥ ५ ॥ +महोदधेः - महासागरातून - कौस्तुभाख्यं - कौस्तुभ नावाचे - पद्मरागः - पद्मराग जातीचे - रत्नं - रत्न - अभूत् - उत्पन्न झाले - हरिः - विष्णू - वक्षोऽलङकरणे तस्मिन् मणौ - वक्षस्थलावर भूषणाप्रमाणे शोभेल अशा त्या रत्नाविषयी - स्पृहां - इच्छा - चक्रे - करिता झाला. ॥५॥ +संस्कृत शब्दांचे अर्थ - त्यानंतर कौस्तुभ नावाचा पद्मरागमणी समुद्रातून निघाला. आपल्या हृदयावर धारण करण्यासाठी तो आपल्याकडे असावा, असे भगवंतांना वाटले. (५) +मराठी समश्लोकी- कौस्तूभ मणि हे रत्‍न निघाले सागरी पुन्हा । अजिते इच्छिले त्याला सदैव हृदयास तो ॥ ५ ॥ +पूरयत्यर्थिनो योऽर्थैः शश्वद्‍भुवि यथा भवान् ॥ ६ ॥ +ततः - नंतर - सूरलोकविभूषणं - देवलोकांचा अलंकार झालेला - पारिजातः - पारिजात वृक्ष - अभवत् - उत्पन्न झाला - यथा - जसा - भुवि - पृथ्वीवर - भवान् - तू परीक्षित राजा - यः - जो - शश्वत् - नित्य - अर्थैः - पदार्थांनी - अर्थिनः - याचकांच्या इच्छा - पूरयति - पूर्ण करितो. ॥६॥ +संस्कृत शब्दांचे अर्थ - परीक्षिता, यानंतर स्वर्गलोकाची शोभा वाढविणारा कल्पवृक्ष पारिजात निघाला. तू ज्या पृथ्वीवर सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोस, त्याप्रमाणे तो याचकांच्या इच्छा त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन पूर्ण करणारा होता. (६) +मराठी समश्लोकी- पारिजात पुन्हा आला सुरलोक विभूषणो । इच्छिता सर्व जो देई जसे देता तुम्ही जगा ॥ ६ ॥ +रमण्यः स्वर्गिणां वल्गु गतिलीलावलोकनैः ॥ ७ ॥ +ततःच - त्यानंतर आणखी - निष्ककण्‌ठयः - सुवर्णपदके गळ्यात आहेत ज्यांच्या अशा - सुवाससः - सुंदर वस्त्रे नेसलेल्या - वल्गुगतिलीलावलोकनैः - सुंदर गमन, क्रीडापूर्वक अवलोकन ह्यांच्या योगाने - स्वर्गिणां - देवांना - रमण्यः - रमविणाऱ्या - अप्सरसः - अप्सरा - जाताः - उत्पन्न झाल्या. ॥७॥ +संस्कृत शब्दांचे अर्थ - यानंतर सुंदर वस्त्रे नेसलेल्या आणि गळ्यामध्ये सुवर्ण हार घातलेल्या अप्सरा प्रगट झाल्या. त्या आपली मोहक चाल आणि विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी देवांना सुख देणाऱ्या ठरल्या. (७) +मराठी समश्लोकी- वस्त्रालंकार लेवोनी निघाल्या अप्सरा पुन्हा । पाहता चालता युक्त देवांना सुख देत ज्या ॥ ७ ॥ +रञ्जयन्ती दिशः कान्त्या विद्युत् सौदामनी यथा ॥ ८ ॥ +ततःच - त्यानंतर आणखी - साक्षात् श्रीः - प्रत्यक्ष संपत्ती - यथा - ज्याप्रमाणे - सौदामनी - सुदामा पर्वतावर उत्पन्न झालेली - विद्युत् - वीज - कान्त्या - कांतीने - दिशः - दिशांना - रञ्जयन्ती - शोभविणारी - भगवत्परा - भगवंताविषयी निष्ठा आहे जिची अशी - रमा - लक्ष्मी - आविरभूत् - प्रगट झाली. ॥८॥ +संस्कृत शब्दांचे अर्थ - त्यानंतर मूर्तिमंत शोभा अशी भगवंतांची नित्यशक्ति लक्ष्मीदेवी प्रगट झाली. विजेप्रमाणे चमकणाऱ्या तिच्या तेजाने सर्व दिशांमध्ये झगमगाट पसरला. (८) +मराठी समश्लोकी- मूर्तिमंत अशी शोभा निघाली ती रमा पुन्हा । भगवत्‌शक्ति जी नित्य जिचे तेज विजे परी ॥ ८ ॥ +उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम्‌ । +ऐरावतं गजेन्द्राणां नराणांच नराधिपम्‌ ॥ १०-२७ ॥ +संदर्भित अन्वयार्थ-अश्वानाम्‌ = घोड्यांमध्ये, अमृतोद्भवम्‌ = अमृताच्यासह उत्पन्न होणारा, उच्चैःश्रवसम्‌ = उच्चैःश्रवा नावाचा घोडा, गजेन्द्राणाम्‌ = श्रेष्ठ हत्तींमध्ये, ऐरावतम्‌ = ऐरावत नावाचा हत्ती,च = तसेच, नराणाम्‌ = मनुष्यांमध्ये, नराधिपम्‌ = राजा, माम्‌ = मी आहे असे, विद्धि = तू जाण ॥ १०-२७ ॥ +अर्थ +घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चैःश्रवा नावाचा घोडा, श्रेष्ठ हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांमध्ये राजा मला समज. ॥ १०-२७ ॥ +विष्णूने उरलेले अमृत आपले वाहन असलेल्या गरुडाकडे दिले आणि त्याला ते देवलोकी सुरक्षित ठेवण्यास सांगितले. गरुड देवलोकात अमृताचा कुंभ नेत असताना अमृताचे काही थेंब पृथ्वीवर सांडले. ज्या ठिकाणी ते अमृत सांडले त्या ठिकाणांना पुराणात तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळाली. त्या ठिकाणी कुंभमेळा संपन्न होतो.[३८] +विष्णू पुराणातल्या[३९] एका कथेनुसार एकदा देवांचा राजा इंद्र कोठूनतरी वैकुंठ लोकाला परत येत होता. त्याचवेळी दुर्वास ऋषी वैकुंठातून बाहेर पडत होते. दुर्वास ऋषींनी हत्तीवर बसलेल्या इंद्राला पहिले आणि त्याला विष्णू समजून त्याच्या दिशेने एक फुलांची माळ फेकली. परंतु आपल्याच धुंदीत असलेल्या इंद्राने ती माळ हत्तीच्या डोक्यावर फेकली. हत्तीने डोके झटकून ती माळ जमिनीवर पाडली आणि ती त्याच्या पायाखाली आली. दुर्वास ऋषींनी हे पाहिले, ते संतप्त झाले आणि त्यांनी इंद्राला 'तुझे सर्व वैभव नष्ट होऊन समुद्रात पडेल आणि तुझे दानवांशी युद्ध होऊन त्यात तू हरल्यावर स्वर्गाचे राज्य गमावशील' असा शाप दिला. +आपले वैभव नष्ट झाल्यावर इंद्रदेव इतर सर्व देवांना घेऊन भगवान विष्णूंकडे गेला आणि आपले वैभव परत मिळण्यासाठी काय करावे याचा सल्ला विचारला. विष्णूने समुद्रमंथन करून संपूर्ण वैभव परत मिळवावे आणि सागरमंथनातून अमृत प्राप्त करून घेऊन त्याचा उपभोग करावा असा मार्ग सुचवला. +त्यानंतर मंदार पर्वताच्या शिखरावर देवतागण एकत्र होऊन अमृतप्राप्तीसाठी चर्चा करू लागले. तेव्हा भगवान नारायणांनी देवांना सांगितले," देवांनी आणि दैत्यांनी (दानवांनी) मंदार पर्वताची रवी करून समुद्रमंथन करावे, त्या मंथनातून अमृतप्राप्ती होईल." तेव्हा देवांनी नारायणांच्या सल्ल्यानुसार अकरा सहस्र योजने उंच आणि खोल असलेला मंदार पर्वत उपटून काढण्याचा प्रयत्‍न केला, पण ते शक्य झाले नाही. तेव्हा देवगण परत भगवान नारायण आणि भगवान ब्रह्मदेवाकडे गेले आणि तेव्हा त्यांनी शेषनागाला मंदाराचल उपटण्यासाठी सांगितले. महाबली शेषनागाने मंदाराचल पर्वत उपटला. सर्व देवगण मंदाराचलासह समुद्रकिनारी गेले. +सर्वानी समुद्रदेवाला सांगितले की, "आम्ही तुझे मंथन करणार आहोत." तेव्हा समुद्रदेव म्हणाले, "जर तुम्ही मलाही अमृतातील हिस्सा द्याल तर मी मंथनाचे कष्ट सहन करीन." तेव्हा भगवान नारायणांनी कूर्मावतार घेतला आणि मंदार पर्वताला आपल्या पाठीवर घेतले. आणि समुद्रमंथन सुरू झाले. +या प्रकारे देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. वासुकी नागाच्या मुखाकडील बाजूस दैत्य आणि शेपटीकडील बाजूस देव होते. पुन्हा पुन्हा वासुकी नाग ओढला जात असल्यामुळे त्याच्या मुखातून अग्नी ज्वाला आणि धूर बाहेर येई. त्या धुराने ढग तयार होऊन ते ढग थकलेल्या देवांवर पर्जन्यवृष्टी करू लागले. पर्वतावर झाडांच्या घासल्या जाण्यामुळे आग लागली. तेव्हा भगवान इंद्रानी पर्जन्यवृष्टी करून पर्वत शांत केला. वृक्षांचे दूध आणि औषधी रस समुद्रात आले. औषधांच्या अमृतासमान रस आणि दूध व सुवर्णयुक्त मंदाराचलावरील मणी यांच्या एकत्रीकरणाने पावन झालेल्या जलाला स्पर्श केल्याने देवांना अमरत्व प्राप्त होऊ लागले. +त्या संमिश्रणाने समुद्राचे पाणी दूध बनले. त्या दुधापासून तूप तयार झाले. सुरुवातीला याच समुद्रमंथनातून विष हलाहल निर्माण झाले होते. भगवान ब्रह्मदेवच्या विनंतीवरून भगवान शंकरदेवाने ते विष प्राशन केले. तेव्हापासून ते नीलकंठ या नावाने प्रसिद्ध झाले.[४०] त्यानंतर देव - दानवांनी अजून जोराने मंथन केले. त्यावेळी समुद्रातून अगणित किरणांचा व शीतल प्रकाशी व श्वेतवर्णी असा प्रकट झाला. चंद्रानंतर देवी लक्ष्मी आणि अप्सरा रंभा, सुरा (वारुणी) यांची उत्पत्ती झाली. त्याचवेळी श्वेतवर्णी उच्चैःश्रवा घोडा निर्माण झाला. भगवान नारायणांच्या वक्षावर सुशोभित होणारा उज्ज्वल कौस्तुभमणी, सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनु गाय व कल्पवृक्ष, पारिजातक तयार झाले. लक्ष्मी, सुरा, चंद्र आणि उच्चैःश्रवा हे सर्व आकाशातून देवलोकी गेले. त्यानंतर हाती अमृतचा कमंडलू घेऊन विष्णू अवतार देव धन्वंतरी प्रकट झाले.[४१] हा चमत्कार बघून दानवांमध्ये 'हे माझे, हे माझे' असा गोंधळ झाला. त्यानंतर चार दातांनी युक्त विशाल ऐरावत हत्ती निर्माण झाला. त्यास व उचैःश्रवा याला इंद्राने घेतले. +अमृत आणि लक्ष्मी या दोघांच्या प्राप्तीसाठी दानवांमध्ये फूट पडली. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून दानवांकडून अमृत घेतले आणि ते देवतांना दिले. देवतांनी ते अमृत प्राशन केले. तेव्हा केतू व राहूसुद्धा देवतांचे रूप धारण करून अमृत पिऊ लागले. अमृत राहूच्या कंठापर्यंत गेले असता चंद्रदेव आणि सूर्यदेव यांनी राहूचे खरे रूप उघड केले. लगेचच भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचे मस्तक धडापासून वेगळे केले. ते पृथ्वीवर पडून तडफडू लागले. तेव्हापासूनच त्यांचे सूर्य व चंद्राबरोबर वैमनस्य राहिले. त्यानंतर देव आणि दानवांमध्ये मोठे युद्ध झाले. त्यावेळी भगवान विष्णूंचे आणि नारायण अशी दोन्ही रूपे दिसू लागली. सुदर्शन चक्राने दानव कापले जाऊ लागले. तेव्हा दानव हे पृथ्वीत आणि समुद्रात लपले. देवांचा विजय झाला. मंदाराचलाला पुन्हा त्याच्या जागेवर ठेवले गेले. देवांनी मुख्यतः भगवान विष्णूने व इंद्राने सुरक्षिततेसाठी भगवान गरुडाकडे अमृत दिले.[१] +कुंभमेळा +सिंहस्थ कुंभमेळा +चौदा रत्ने diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1389.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5feb0901a526ab07035919b40479acfa9e21a21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1389.txt @@ -0,0 +1,14 @@ +रांजे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. +रांझे हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ४०३.११ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २८५ कुटुंबे असून एकूण लोकसंख्या १३८६ आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ३० किलोमीटर अंतरावर आहे. रांझेमध्ये ७४५ पुरुष आणि ६४१ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे ८६ लोक असून अनुसूचित जमातीचे ३५ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६७६ [१] आहे. +गावात एक शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, दोन शासकीय प्राथमिक शाळा व एक शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. सर्वात जवळील माध्यमिक शाळा शिवापूर येथे पाच किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा व व्यावसायिक प्रशिक्षण शाळा शिवापूर येथे पाच किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील पदवी महाविद्यालय शिवापूर येथे ५ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील पॉलिटेक्निक , अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि व्यवस्थापन शिक्षण संस्था शिंदेवाडी येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा नाही. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ किलोमीटर अंतरावर आहे. गावात दूरध्वनी उपलब्ध नाही.सर्वात जवळील दूरध्वनी ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा ५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम ५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक ५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. गावात रेशन दुकान उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेशन दुकान ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +प्रतिदिवस १६ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +रांझे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ) : +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +रांझे या गावी उसाचे व फळ भाज्यांचे उत्पादन होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13896.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..230b199eb0cc016ed9bb162651e23f1d37eecb82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13896.txt @@ -0,0 +1,13 @@ +गृहीय वारे - भूपृष्ठावर जास्त वायुभार पट्टयांकडून कमी वायुभार पट्टयांकडे उत्तर गोलार्धात पृथ्वीच्या परिवलनामुळे आपल्या उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात आपल्या डावीकडे वळून वाहणाऱ्या नित्य वाऱ्यांना गृहीय वारे म्हणतात .या वाऱ्यानांच नित्य वारे किंवा प्रचलित वारे असे म्हणतात . +गृहीय वाऱ्यांचे ३ प्रकार पडतात . +१) व्यापारी वारे _ उपोषण जास्त वायुभर पटट्यांकडून विषुववृत्तीय कमी वायुभार वाऱ्यानं व्यापारी वारे म्हणतात.व्यापारी वाऱ्याचे त्यांच्या वाहण्याच्या दिशेवरून २ उपप्रकार पडतात. ते खालील प्रमाणे :- +१) उत्तर गोलार्धातील ईशान्य व्यापारी वारे २) दक्षिण गोलार्धातील आग्नेय व्यापारी वारे +२) पश्चिमी वारे किंवा प्रतीव्यापारी वारे - उपोषण जास्त वायुभर पत्त्यांक्डून उप्धृवीय कमी वायुभर पत्त्यांकडे वाहणाऱ्या वाऱ्यानं पश्चिमी वारे म्हणतात .हे वारे व्यापारी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहत असल्यामुळे त्यांना प्रतीव्यापारी वारे असे म्हणतात. याचे २ प्रकार पडतात ते खालीलप्रमाणे - +१) उत्तर गोलार्धातील नैऋत्य प्रतीव्यापारी वारे +२) दक्षिण गोलार्धातील वायव्य प्रतीव्यापारी वारे +३) ध्रुवीय वारे किंवा पूर्वीय वारे - ध्रुवीय जास्त दाबाच्या प्रदेशाकडून समशीतोष्ण कमी दाबाच्या पत्त्यांकडे वाहणाऱ्या वाऱ्यानं दृवीय वारे असे म्हणतात .या वाऱ्यांचे उत्तर धृवीय वारे व दक्षिण दृवीय वारे असे २ प्रकार पडतात . +स्थानिक वारे: +जे वारे ठरावीक काळात विशिष्ट परि्थितीमुळे निर्माण होतात व तुलनेने मर्यादित शेत्रात वाहतात , त्यांना स्थानिक वारे आसे म्हणतात. स्थानिक वाऱ्याचा परिणाम ते ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर झालेला दिसून येतो . हे वारे वेगवेळ्या नावानी ओळखले जातात. त्यांतील प्रमुख खलीलप्रमाणे आहेत. +१) दरीय वारे व पर्वतीय वारे: +दिवसा पर्वत शिखरावरील हवा लवकर तापून हलकी होऊन वर जाते. त्यामानाने दरितील हवा तापलेली नसते. या वेळी दरिशेत्रात शिखर भागापेक्षा वयुदाब जास्त असतो, म्हणून वारे दरीतून पर्वत शिखराकडे वाहू लागतात. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13900.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d778cd72b35281bfbd00d1c65ebc47d3f36959bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13900.txt @@ -0,0 +1 @@ +वारेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13906.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fea2107a0103ad6188ea619f52620bdb6c88c019 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13906.txt @@ -0,0 +1,2 @@ +वारेवडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13931.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa12677d6b9590d53a0ea108f50c2f547ff7122c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13931.txt @@ -0,0 +1 @@ +वार्षिक वित्तीय विवरणपत्र हे एखाद्या व्यापार किंवा संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणारा वार्षिक अहवाल होय. यात संस्थेच्या मालमत्तेचे तसेच मागील एका वर्षातील उलाढालींचे विवरण असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13949.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0275c1142bfac2f51189bf988fc2407746f63540 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13949.txt @@ -0,0 +1,31 @@ + + +वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग हे भारतातील महाराष्ट्र, सांगली शहरातील एक स्वायत्त अभियांत्रिकी शिक्षण संस्था आहे. विश्रामबाग जवळजवळ 90 एकर जागेवर डब्ल्यूसीई परिसर स्थित आहे, जो सांगली आणि मिरजच्या जुने शहरांच्या मध्यभागी आहे. +1 9 47 मध्ये महाविद्यालयाची स्थापना केली गेली. (स्वर्गीय) धोंडुमामा साठे आणि 60 विद्यार्थ्यांच्या क्षमतेसह सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमाने सुरुवात केली. 1 9 47 मध्ये ते मुंबई विद्यापीठाशी संलग्न होते. 1 9 48 मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर महाविद्यालय पुणे विद्यापीठाशी संलग्न झाले. 1 9 55 मध्ये महाविद्यालयाचे नाव वालचंद हिराचंद त्याच्या नावावरून वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग केले. 1 9 62 मध्ये कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाल्यापासून, वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, सांगली शिवाजी विद्यापीठाशी संलग्न आहे. 2007 पासून बी.टेक अर्पण करणारे स्वायत्त महाविद्यालय आहे. वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई (व्हीजेटीआय), कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे (सीओइपी), श्री गुरू गोबिंद सिंहजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था (एसजीजीएस) आणि सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (एसपीसीई) यांच्या बरोबर पदवी (बी.ई.ई. पदवी) 'आर्थिक आणि शैक्षणिक स्वायत्तता' असलेला महाराष्ट्र.[१] +वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंगने 1 9 47 मध्ये 60 विद्यार्थ्यांपर्यंत सिव्हिल इंजिनिअरिंग (बीई (सिव्हिल) मध्ये पदवीपूर्व पदवी मिळवली होती. 1 9 55 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग (बीई (एएलसी) मध्ये पदवीपूर्व पदवी स्थापित केली गेली होती. बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनियरिंग पदवी (बीई (मेक)) 1 9 56 मध्ये देण्यात आली. दोन्ही प्रोग्राममध्ये 60 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. 1 9 71 मध्ये सर्व तीन अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रथम अर्पण केले गेले. 1980 आणि 1990च्या दशकात संगणक विज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमधील पदवी व पदव्युत्तर पदवी भरण्यात आली. +सिव्हिल, मेकेनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी तसेच अभियांत्रिकी पदवी 1 9 71 साली सुरू करण्यात झाली. 1986 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये स्नातक व पदव्युत्तर अभ्यासक्रम, संगणक विज्ञान व अभियांत्रिकी मधील पदव्युत्तर अभ्यासक्रम, आणि संगणक विज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आणि 1997 मध्ये अभियांत्रिकी सुरू झाली. +2001 मध्ये, महाविद्यालयाने 60 विद्यार्थ्यांच्या क्षमतेसह माहिती तंत्रज्ञानाचा बॅचलर ऑफ इंजीनियरिंग अभ्यासक्रम जोडला आणि संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमात अतिरिक्त 30 विद्यार्थ्यांना जोडण्यात आले. महाविद्यालयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि भूगर्भशास्त्र विभागांची स्थापना केली गेली आहे +कॉलेजच्या प्लेसमेंट रेकॉर्डमध्ये 464 अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी 2010 आणि 2011 दरम्यान संस्थांमध्ये कामासाठी आहेत.[२] +2005 मध्ये महाविद्यालयीन भारत सरकारच्या योजनेच्या "टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम" (टीईक्यूआयपी) अंतर्गत महाविद्यालय निवडले गेले. हे जवळपास टीईक्यूआयपीअंतर्गत रु. 9 0 कोटी निधीची योजना मार्च 200 9 मध्ये संपली. स्पेक्ट्रम इंडियाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, वालचंद कॉलेजचा TEQIP मध्ये सहभागी झालेल्या सुमारे 127 संस्थांमधून 2 रा क्रमांक लागला. 2011 मध्ये, महाविद्यालयाची निवड टीईक्यूआयपीच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत करण्यात आली, जी पदव्युत्तर शिक्षण विकासावर लक्ष केंद्रित करते. 2017 मध्ये, पुन्हा एकदा टीबीक्यूआयपीच्या तिसऱ्या महाविद्यालयातून जबलपूर कॉलेज ऑफ इंजीनियरिंगसह ट्विनिंग व्यवस्था (TWINNING Arrangement) अंतर्गत महाविद्यालय निवडले गेले. +90 एकराच्या परिसरात महाविद्यालय पसरलेले आहे. महाविद्यालयामध्ये विविध विभागांसाठी वेगवेगळ्या इमारती आहेत. सेंट्रल क्वाड्रँगल (ज्याला म्हटले जाते) मध्ये 60-70 विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेसे वर्ग आणि सुमारे 100 विद्यार्थ्यांची क्षमता असलेले काही वर्ग आहेत. चतुर्भुजांच्या मध्यभागी एक टिळक हॉल आणि ओपन-एर थिएटर आहे. नव्याने तयार केलेल्या लायब्ररी इमारतीत एक वाचन कक्ष देखील आहे. +1958 पासून महाविद्यालयामध्ये पुरुषांसाठी हॉस्टेल सुविधा आहे आणि 1 9 87 पासून महिलांसाठीसुद्धा हॉस्टेल सुविधा निर्माण करण्यात आली आहे. वाइफाय द्वारे हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह 8 होस्टेल ब्लॉक (डी 1 ते डी 8) आणि 738 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. महिला नामांकन वाढीच्या हालचालीच्या प्रतिक्रियेत, दोन वसतिगृहातील ब्लॉक योग्यरित्या सुधारित करण्यात आले आणि महिलांच्या वसतिगृहात रूपांतरित करण्यात आले. सभापती श्री. अजित गुलाबचंद यांच्या पुढाकाराने, 46 विद्यार्थ्यांच्या क्षमतेसह आणखी एक वसतिगृह ब्लॉक इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह सायबर होस्टेलमध्ये रूपांतरित करण्यात आले. 300 पेक्षा अधिक महिला विद्यार्थी सध्या वसतिगृहात राहतात. फर्म एचओके (यूएसए) HOK (USA) द्वारा विकसित नवीन कॅम्पस मास्टर प्लॅननुसार, महिलांसाठी नवीन वसतिगृह तयार करण्याची योजना आहे. +आयटी आणि सीएसई विभागाद्वारे विद्यार्थ्यांना विविध प्रयोगशाळा सुविधा पुरविल्या जातात. +1.यूनिक्स लॅब +2.मायक्रोप्रोसेसर लॅब +3.हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग लॅब (एम-टेकसाठी) +4.Nvidia लॅब +5.John Deere रिसर्च सेंटर +WCE मधील आयटी विभागाकडे विविध मूडल पत्ते आहेत. विद्यार्थ्यांना या मूडला थेट प्रवेश असतो. ते त्यांच्या उपस्थितीची तपासणी करू शकतात आणि त्यांची असाइनमेंट अपलोड करू शकतात. शिक्षक विद्यार्थ्यांसाठी असाइनमेंट अपलोड करू शकतात. मूडलवर काही विषयांवर प्रश्नोत्तरे ठेवली जातात. +महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत. वर्कशॉपमध्ये लेथ मशीन्स, वुडटर्निंग मशीन, मिलिंग मशीन, शेपर्स आणि सीएनसी मशीन यांचा समावेश आहे. विभागात काही मोठ्या बॉयलर देखील आहेत; 1930च्या दशकातील काही डेटिंग. कामकाजाच्या स्थितीत नसले तरीही, विद्यार्थी अभ्यास उद्देशांसाठी बाबॉक आणि विलकॉक्स बॉयलरमध्ये चढू शकतात. ब्लॅकस्मिथिंग आणि कारपेट्रीसाठी स्वतंत्र कार्यशाळा विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव मिळविण्यास परवानगी देतात. कार्यशाळेत कार्यरत स्थितीत भट्टी देखील आहे. +वायुगतिकीय अभ्यासाच्या उद्देशासाठी, प्रयोगशाळेत एक पवनचक्की उपलब्ध आहे. मुख्य प्रवेशद्वारांमध्ये देखील एक निदर्शक पवनचक्की आहे. +इलेक्ट्रॉनिक्स विभागाने एकत्रितपणे एक मेक्ट्रोनिक्स प्रयोगशाळा विकसित केली असून त्यात क्रायोजेनिक प्रयोगशाळेचाही समावेश आहे. नवीन स्टीम टर्बाइन पॉवर प्लांट अलीकडेच सेट केले गेले आहे. +पदवीपूर्व पदवी: बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी (बी टेक) +पदव्युत्तर पदवीः तंत्रज्ञानाचा मास्टर (एम.टेक) +शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक क्लब संचालित आणि व्यवस्थापित केले आहेत. विभागीय क्लब ACM, SOFTA, WLUG, ROTRACT, ACSES, GDSC, PACE, Art Circle हे काही क्लब आहेत जे तांत्रिक, सामाजिक आणि सौम्य कौशल्य प्रगतीसाठी प्रयत्न करतात. +भारतात आणि परदेशात महाविद्यालयासाठी अनेक माजी विद्यार्थी संघटना तयार करण्यात आल्या आहेत. असोसिएशन ऑफ पास्ट स्टुडंट्स ही एक नोंदणीकृत संस्था आहे आणि नोंदणीकृत सदस्य 1956 पासून परत आले आहेत. अलीकडेच Walchand College of Engineering Alumni Silicon Valley Chapter (CA, USA) आणि त्रिपुरा राज्य अध्याय (एनवाई, यूएसए)ची स्थापना 2015 मध्ये झाली. +उल्लेखनीय माजी विद्यार्थी +लीना नायर: युनिलिव्हर येथे नेतृत्व आणि संस्थेच्या विकासासाठी जागतिक वरिष्ठ उपाध्यक्ष +श्री. उपेंद्र कुलकर्णी: उपाध्यक्ष, ग्राफिक्स सॉफ्टवेर डेव्हलपमेंट अँड व्हॅलिडेशन, इंटेल कॉर्पोरेशन. +श्री. नवजीवनराजे विजय पवार : भा.प्र.से., मध्यप्रदेश +श्री. अभिजीत पवार Archived 2019-03-23 at the Wayback Machine.: सकाळ मीडिया ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक +गुणक: 16°50′35″N 74°36′1″E / 16.84306°N 74.60028°E / 16.84306; 74.60028 diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13966.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72800554093e83fdb912b4f71b2787a6d42d07f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13966.txt @@ -0,0 +1,8 @@ + वालवड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13977.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a2dcb20c2e35002961e769d8e9d7f77c48b52b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13977.txt @@ -0,0 +1,8 @@ + वालावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13978.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae2b409cbdcf4dd105dc68c4e1064281e77241e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13978.txt @@ -0,0 +1,12 @@ +वालावल हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे. कर्ली नदीच्या काठावर वसलेले हे अत्यंत रमणीय असे गाव आहे. कुपीचा डोंगर, अत्यंत सुंदर अशी कर्ली नदी, समोरचे काळसे बेट, लक्ष्मीनारायणाचे सुंदर असे मंदिर अशा अनेक वैशिष्टयांमुळे हे गाव कीर्ती मिळवून आहे. अनेक मोठी माणसे या गावाने दिली. शिक्षण, संस्कृती, राजकारण, व्यापार, उद्योग अशा सर्व क्षेत्रांमध्ये वालावलची मंडळी नाव मिळवून आहेत. +तालुका = कुडाळ +स्थानिक बोलीभाषा = मालवणी + वालावल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ +http://www.maayboli.com/node/32856 diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13990.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9b9db5d7c1db4c48a6df561caac14b424a28045 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13990.txt @@ -0,0 +1 @@ +वलियावीतिल दिजू हा एक मल्याळी-भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13995.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25789db15c46bc1604d7d15c38884122923529bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_13995.txt @@ -0,0 +1,2 @@ +वालूथ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14011.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1753e35886b601d7a3b06341673cf2e8b0e6c03c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14011.txt @@ -0,0 +1,8 @@ + वालोपे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14014.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d314b957e97fa25db33524838f0f9ec596a08a10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14014.txt @@ -0,0 +1 @@ +कॉमर्झबँक-अरेना (जर्मन: Commerzbank-Arena) किंवा वाल्डस्टेडियोन हे जर्मनी देशाच्या फ्रांकफुर्ट शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. १९७४ व २००६ फिफा विश्वचषक स्पर्धांसाठी वापरण्यात आलेल्या ह्या स्टेडियममधून आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट हा जर्मन संघ आपले यजमान सामने खेळतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14020.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c3b21624a24aec095983f255dabc80426b55338 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14020.txt @@ -0,0 +1 @@ +वाल्डो अलोंसो पोंसे कॅरिझो (डिसेंबर ४, इ.स. १९८२:लॉस आंदेस, चिले - ) हा  चिलीकडू फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14030.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e0e110fad287d897a84951fa33357698b7736f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14030.txt @@ -0,0 +1,11 @@ +वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले ऋषी होते. +ते आदिकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. +रामायण एक महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातून आपणास जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते. त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली. त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते. म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते. +मूलतः वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात २४,००० श्लोक आणि उत्तर खंड साहित एकूण ७ खंड आहेत. रामायणात भगवान श्रीरामांची गाथा सांगण्यात आली आहे. +अश्विन पौर्णिमेला ऋषी वाल्मिकी यांचा जन्म झाला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेले वालझरी हे गाव महर्षी वाल्मीकी ऋषींचे जन्मस्थान मानले जाते. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर (जळगाव जिल्हा) यात याचा उल्लेख आहे. तसे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकाशित केलेल्या जळगाव या कॉफीटेबल बुकमध्ये देखील याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. पृष्ठ क्रमांक ६४ वर उल्लेख केल्यानुसार, ‘रामायण’ या महाकाव्याचा रचयिता असलेल्या महाकवी वाल्मीकी ऋषींचे जन्मस्थान मानले जाणारे वालझरी हे गाव चाळीसगावच्या दक्षिणेस पाच कि.मी. अंतरावर चाळीसगाव-पाटस रस्त्यावर आहे. या क्षेत्राच्या पूर्वेस गायमुखी नदी वाहते आणि क्षेत्राच्या पायथ्याशी डोह आहे. तीर्थस्नानाच्या पूर्वभागी पाण्यापर्यंत जाता येईल अशी सोय केली आहे. या डोहाचे पाणी पवित्र मानले जाते. वाल्मीकीचे देऊळ म्हणून दाखविले जाणारे ठिकाण हे शंकराचे मंदिर आहे. यात जुनी शिवपिंड आहे. या पिंडीवरील देऊळ अतिशय पुरातन आहे. राम-लक्ष्मणाच्या मूर्ती असलेले एक लहान मंदिर आणि गोरखनाथ, वाल्मीकी यांच्या मूर्ती असलेली छोटी स्वतंत्र देवळे याच भागात आहेत. येथे पूर्व आणि पश्चिमेकडे एक मोठा वड आहे, जो महाकवी वाल्मीकींच्या काळातील असल्याची श्रद्धा आहे. एका मान्यतेनुसार, वाल्मीकी आधी लूटमार करायचे त्यांचे नाव ‘वाल्या’ पडले व सर्व लोक त्यांना ‘वाल्या कोळी’ म्हणू लागले. त्यांनी एकदा काही ऋषींना घेरले. परंतु, त्या ऋषींनी त्यांना उपदेश केल्यानंतर त्यांना उपरती झाली. बसल्या जागी त्यांनी ऋषींनी दिलेल्या राममंत्राचा जप सुरू केला. त्याच्या अंगाभोवती वल्मीक म्हणजे वारूळ निर्माण झाले. त्यामुळे त्यांना पुढे ‘वाल्मीकी’ असे नाव मिळाले, असे म्हटले जाते. वाल्मीकि मोठे शिवभक्त होते, अशी मान्यता आहे. +स्कंद पुराणानुसार, वाल्मिकी यांचा जन्म एका ब्राह्बत, लोहाजंघ (अग्नी शर्मा असे ही म्हंटले जाते इतर लेखनात) म्हणून झाला. एक जबाबदार पुत्र व नवरा असलेला हा दुष्काळ पडल्याने चोर/डकैत झाला. +असे म्हटले जाते पुराणात की त्यांनी सात ऋषी (सप्तर्षी) यांना ही लुटायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कडून विविध बोध मिळाले, व यांनी चोरीचा मार्ग सोडून, ऋषी पुलह यांनी दिलेल्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. त्यांनी इतकी आराधना केली की आजूबाजूला मुंग्यांनी वारूळे बांधलेलीही त्यांना कळली नाहीत. +जेव्हा सप्तर्षी परत आले, व त्यांनी हे बघितले, तेव्हा त्यांनी यांना वाल्मिकः (म्हणजे मुंग्यांचे वारूळ) मध्ये सिद्धी प्राप्त झालेला मनुष्य, म्हणून वाल्मिकी, अशी पदवी दिली. +उत्तर कांड/शेष रामायणात ऋषी वाल्मिकी यांच्या आश्रमात सीता शरण घेते, लव-कुशचा जन्मही त्यांच्याच आश्रमात होतो. लव व कुश वाल्मिकींचे पहिले शिष्य मानले जातात व बाल कांड रामायण त्यांना पहिल्यांदा सांगण्यात आले. +संपूर्ण रामायण गाथा ही ऋषी वाल्मिकी यांनी श्लोक शैलीत लिहिली. ते आपले पहिले कवी, म्हणून त्यांना आदी कवी, असे ही नमूद केले जाते. +असे म्हटले जाते की त्यांनी संत-कवी तुलसीदास यांच्या रूपात पुनर्जन्म घेऊन रामचरितमानस, हे अवधी-संस्कृतमध्ये लिहिले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14060.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88f52ef30dc093e612e1ead6229b3e7fee6310e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14060.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२६६९५ असलेले वाळकी-शेंदणी हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ४४४.०९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात २४१ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ११५७ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ८० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. माध्यमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : काही नाही +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा चोपडा येथे आहे. पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय चोपडा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय चोपडा येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा चोपडा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र चोपडा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा जळगाव येथे आहे. +असलेल्या सुविधा- प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१ +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - पोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - सहकारी बँका, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14080.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08746f2f24c878d85217b26204c6d038f5a45de5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14080.txt @@ -0,0 +1,2 @@ + वाळतुर तांबडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14093.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd80a2bcd58be638a20767385982135b94f06c49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14093.txt @@ -0,0 +1,4 @@ +लाकुड कोरून खाणारे हे कीटक उधई या नावानेही ओळखले जातात. या किटकांना संस्कृत भाषेत वल्म तर इंग्रजी मध्ये टर्माइट असे म्हंटले जाते. भारतात सर्वत्र वाळवी आढळते. वाळवी हा कीटक वसाहत करून लाकडा मध्ये राहतो. दमट जागा जुन्या लाकडामध्ये वाळवीचे अस्तित्व असते. वाळवी ही कीड खोडाची कोवळी साल कुरतडून खाते. फॉरमोसॅन सबटेरानियन टर्माईट' या नावाने ओळखली जाणारी आशियातील वाळवीची जात वेगाने लाकुड खाते. या उपद्रवी कीटकांमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. कीटकांना पंखांच्या दोन जोड्या असतात. वाळवीचा खाद्य म्हणूनही वापर केला जातो. ही अतिशय पौष्टिक असते. +वराहमिहिराने बृहत संहितेत विहिर खणायची असेल तर वाळवीचं वारूळ असलेली जागा शोधून काढा असा सल्ला दिला आहे. +वाळवीची वसाहत पूर्ण झाली की त्यातील राणीमाशी उडून जाते. आपले पंख काढून टाकते. नंतर ती आणखी वसाहत तयार करण्याच्या उद्देशाने प्रजननासाठी नवीन ठिकाण शोधते व तेथे कार्य सुरू करते. +शेतातील वाळवीची वारुळे खोदून त्यातील राणी वाळवी नष्ट करावी. असे केल्याने पुढील पीढी येत नाही. तसेच वारुळात मिथाईल ब्रोमाईड व क्‍लोरोफॉर्म यांचे २५० मि.लि. मिश्रण प्रति वारुळात ओतावे. यामुळे वाळवी तेथे राहत नाही. निंबोळीपेड टाकल्यास वाळवीला न आवडून तेथून ती जाण्याचा प्रयत्न करते. सरडा हे प्राणी वाळवी खातात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1411.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a20c5638f656ffd7b506d90ec277b1d9216c254e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1411.txt @@ -0,0 +1,2 @@ +राइशस्टागची आग (जर्मन: Der Reichstagsbrand, डेर राइश्टाग्स्ब्रांड ;) हा फेब्रुवारी २७, इ.स. १९३३ रोजी जर्मन संसदेवर झालेला जळिताचा प्रकार होता. आगीच्या दिवशी २१:२५ वाजता राइशस्टागाच्या इमारतीला आग लागल्याचा संदेश बर्लिन अग्निशामक केंद्राला मिळाला. मात्र पोलीस व अग्निशामक दल पोचेपर्यंत मुख्य सभागृह ज्वाळांमध्ये लपेटले होते. +पोलीस तपासांती मारिनुस फान देर लूबे हा साम्यवादी विचारसरणीचा बेरोजगार गवंडी या जळीतकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. त्या सुमारास फान देर लूबे राजकीय हालचाली घडवून आणण्यासाअठी जर्मनीत येऊन नुकताच दाखल झाला होता. जर्मन शासन उलथवण्यासाठी साम्यवाद्यांची कटकारस्थाने चालू आहेत, असा साम्यवाद-विरोधी प्रचार करण्यासाठी या घटनेमुळे नाझी समर्थकांच्या हाती कोलीत मिळाले. परिणामी नाझी पक्षाची जर्मन राजकारणावरील पकड घट्ट झाली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14111.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af0d699065d9288b456ff3dc50679d88aae14095 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14111.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाळुतझिरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14149.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4810c220ed4cd98e3187085077972253d978bf5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14149.txt @@ -0,0 +1,8 @@ + वावे जांभुळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14167.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0746478a0034997adfae179f06adbf80c0cfaeb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14167.txt @@ -0,0 +1,2 @@ + वावेपोटगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14170.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa4831be4680051e501834aa9060070d64e5fa1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14170.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाशण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14186.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e591fd039cc6c8a9949568ac7d345adeff205e4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14186.txt @@ -0,0 +1,7 @@ + +वाशिम हे वाशीम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराची लोकसंख्या ६२,८६३ आहे. +वाशिमचे प्राचीन नाव वत्सगुल्म / वात्सुलग्राम आहे. यास बच्छोम, बासम असेही म्हणतात. +इ.स.पूर्व सुमारे ३०० पासून येथे सातवाहन या राजवंशाची सत्ता होती. प्राचीन विदर्भात प्रशासकीय सोयीसाठी दोन ठिकाणी राजधान्या करण्यात आल्या. एक म्हणजे वाशीम व दुसरे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील 'नंदिवर्धन' (सध्याचे नगरधन.) वाशिम येथे वाकाटकांची राजधानी होती. वाकाटकांचे साहित्यातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या काळात 'वत्सगुल्म'च्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्रे होती. आजही वाशिमचा बालाजी प्रसिद्ध आहे. येथे पद्मतीर्थ नावाचे तीर्थस्थानही आहे. त्यानंतर चालुक्यांचे राज्य आले. त्यांनी आपली राजधानी दुसऱ्या ठिकाणी नेली. त्यामुळे या शहराचे महत्त्व कमी झाले. त्यानंतर आलेल्या यादवांच्या राजवटीत पुन्हा या स्थानाचे महत्त्व वाढू लागले. +वाशिम येथे निजामाची टाकसाळ होती.[१] +त्यानंतर इंग्रजांच्या राज्यात वऱ्हाड हा मुलूख आल्यावर त्यांनी वाशिमला जिल्ह्याचे ठिकाण केले. परंतु, महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या १९०५ मध्ये झालेल्या पुनर्रचनेत हा भाग नजीकच्या अकोला जिल्ह्यास जोडण्यात आला. त्यानंतर जानेवारी २६ १९९८ मध्ये पुन्हा वाशिम हा जिल्हा घोषित करण्यात आला. [२] +सेवालाल मंदिर , जगदंबा मंदिर ,(बंजारा समाजाचे संत व देवी आहे) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14211.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e591fd039cc6c8a9949568ac7d345adeff205e4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14211.txt @@ -0,0 +1,7 @@ + +वाशिम हे वाशीम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराची लोकसंख्या ६२,८६३ आहे. +वाशिमचे प्राचीन नाव वत्सगुल्म / वात्सुलग्राम आहे. यास बच्छोम, बासम असेही म्हणतात. +इ.स.पूर्व सुमारे ३०० पासून येथे सातवाहन या राजवंशाची सत्ता होती. प्राचीन विदर्भात प्रशासकीय सोयीसाठी दोन ठिकाणी राजधान्या करण्यात आल्या. एक म्हणजे वाशीम व दुसरे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील 'नंदिवर्धन' (सध्याचे नगरधन.) वाशिम येथे वाकाटकांची राजधानी होती. वाकाटकांचे साहित्यातील योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या काळात 'वत्सगुल्म'च्या परिसरात अनेक तीर्थक्षेत्रे होती. आजही वाशिमचा बालाजी प्रसिद्ध आहे. येथे पद्मतीर्थ नावाचे तीर्थस्थानही आहे. त्यानंतर चालुक्यांचे राज्य आले. त्यांनी आपली राजधानी दुसऱ्या ठिकाणी नेली. त्यामुळे या शहराचे महत्त्व कमी झाले. त्यानंतर आलेल्या यादवांच्या राजवटीत पुन्हा या स्थानाचे महत्त्व वाढू लागले. +वाशिम येथे निजामाची टाकसाळ होती.[१] +त्यानंतर इंग्रजांच्या राज्यात वऱ्हाड हा मुलूख आल्यावर त्यांनी वाशिमला जिल्ह्याचे ठिकाण केले. परंतु, महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या १९०५ मध्ये झालेल्या पुनर्रचनेत हा भाग नजीकच्या अकोला जिल्ह्यास जोडण्यात आला. त्यानंतर जानेवारी २६ १९९८ मध्ये पुन्हा वाशिम हा जिल्हा घोषित करण्यात आला. [२] +सेवालाल मंदिर , जगदंबा मंदिर ,(बंजारा समाजाचे संत व देवी आहे) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14214.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bca78c72b7da3ed1065fc8c741b8b9af770a6ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14214.txt @@ -0,0 +1 @@ +वाशू भगनानी हा एक भारतीय चित्रपट निर्माता आहे जो बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करतो. कुली नंबर 1 (1995), हिरो नंबर 1 (1997), बडे मियाँ छोटे मियाँ (1998), मुझे कुछ कहना है (2001), रहना है तेरे दिल में (2002), ओम जय जगदीश (2002) आणि शादी नं. 1 (2005) हे त्याच्या चित्रपटांचा समावेश आहे. त्याने 1995 मध्ये कुली नंबर 1 या चित्रपटाद्वारे पूजा एंटरटेनमेंट इंडिया लिमिटेड चे प्रक्षेपण केले. कल किसने देखा (2009) आणि F.A.L.T.U (2011) हे त्यांचे अलीकडील उपक्रम आहेत जिथे त्यांनी त्यांचा मुलगा जॅकी भगनानीची ओळख करून दिली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14227.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..356fb2efb32fa70b822158d532ebca8e19041783 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14227.txt @@ -0,0 +1,2 @@ +वासगडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14228.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24a630b5e43604a5971e6a837a3ed1e104f84c36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14228.txt @@ -0,0 +1,18 @@ +वासगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून डहाणू-चिंचणी सागरी महामार्गाने गेल्यावर पुढे वासगाव रस्त्याने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १२ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४३७ कुटुंबे राहतात. एकूण २११५ लोकसंख्येपैकी १०५६ पुरुष तर १०५९ महिला आहेत. गावाची साक्षरता ८१.३५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८९.६० आहे तर स्त्री साक्षरता ७३.१९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २२२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.५० टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.ज्वेलरी डायमेकींग हा शतकापेक्षा जुना असलेला गृहउद्योग इथे पिढ्यानपिढ्या चालू आहे.हा भारत देशाबरोबरच दुबई, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका अशा अनेक देशातील सोने व्यापाऱ्यांचे मुख्य आकर्षण आहे. सोन्याच्या दागिन्यांवर आकर्षक आणि नाजूक नक्षीकाम करण्याचे कसब लाभलेले असे शेकडो डायमेकर्स आजुबाजूच्या परिसरात आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +वाडापोखरण, चंडीगाव, आंबिस्तेवाडी, वाढवण, वरोर, मोठगाव, वादडे, ओसरवाडी, तणाशी, देदाळे, बावडे ही जवळपासची गावे आहेत.वासगाव गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14235.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..576ddfb3cf0f8a889164d1bbf8a04f03361a799e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14235.txt @@ -0,0 +1,2 @@ +वासरामतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14237.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..421735ffb0e19d641ece979b18466d569692a641 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14237.txt @@ -0,0 +1,2 @@ + वासरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14238.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6c6481470cd87ae90812c3c5582570d8087c028 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14238.txt @@ -0,0 +1,10 @@ + +वसरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर वाघोबा मंदिरानंतर चहाडे गावाजवळ उजवीकडे जाणाऱ्या फाट्यावर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव १३ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३२८ कुटुंबे राहतात. एकूण १४७२ लोकसंख्येपैकी ७५९ पुरुष तर ७१३ महिला आहेत. गावाची साक्षरता ७३.४३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७९.५६ आहे तर स्त्री साक्षरता ६७.०५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २१५ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.६१ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा पालघरवरून उपलब्ध असतात. +लालठाणे, गिरनोळी, सागवे, कोकणेर, चहाडे, खडकोळी, तांदुळवाडी, रामबाग, माकुणसार, विळंगी, खटाळी ही जवळपासची गावे आहेत.वासरे गाव खडकोळी गावासह खडकोळी ग्रामपंचायतीमध्ये येते. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14250.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..338624797d4b62459c01136d57fe1ea5185e25e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14250.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाशिंद हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14251.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0339d4026d06a73cdbca5990593395fa2867fcf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14251.txt @@ -0,0 +1,3 @@ +१५ ऑक्टोबर, इ.स. २००३ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14259.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b39a43c0e7fd394c9c0ed3de081c28e0ee951540 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14259.txt @@ -0,0 +1,5 @@ +वासिष्ठीपुत्र पुलुमावी (मराठी लेखनभेद: वासिष्ठीपुत्र पुलुमावि) हा सातवाहन सम्राट होता. हा सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याचा पुत्र होता. गौतमीपुत्र सातकर्णीनंतर इ.स. १३२ सालाच्या सुमारास हा सातवाहनांचा राजा झाला. +याच्या कारकिर्दीत क्षत्रपांनी उठाव करून नर्मदेच्या उत्तरेकडील भूप्रदेश व उत्तर कोकण जिंकून घेतले. वासिष्ठीपुत्र पुलुमावी आणि रूद्रदामन (उज्जैनचा क्षत्रप राजा) यांच्यात दोनदा युद्ध झाले. या दोन्ही युद्धांत रूद्रदामनाने वासिष्ठीपुत्र पुलुमावीचा पराभव केला. परंतु त्याची कन्या वासिष्ठीपुत्र सातकर्णीस (पुलुमावीचा धाकटा भाऊ) दिलेली असल्याने क्षत्रपांनी तडजोड करून घेतली. वासिष्ठीपुत्र पुलुमावीने स्वतःचा मुखवटा असलेली चांदीची नाणी प्रचारात आणली. +टॉलेमी या ग्रीक प्रवाशाने प्रतिष्ठानचा सम्राट म्हणून वासिष्ठीपुत्र पुलुमावीचा (ग्रीकः सिरिस्तोलेमयोस, अर्थात श्री पुलुमायी) उल्लेख केलेला आहे[ संदर्भ हवा ]. + सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन · +चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14264.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6af52d1aa52dfdcc52d58203cc65eb38a26231aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14264.txt @@ -0,0 +1,3 @@ + + सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन · +चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14289.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60010bca12e63aba8341319d0b3fcbce3c65c0b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14289.txt @@ -0,0 +1,11 @@ +स्नेहल भाटकर (पूर्ण नाव:वासुदेव गंगाराम भाटकर) (जुलै १७, १९१९; मुंबई - मे २९, २००७; मुंबई) हे मराठी चित्रपट, मराठी नाटके, हिंदी चित्रपटांतील नावाजलेले संगीतकार होते. + +स्नेहल भाटकर यांचे पूर्ण नाव वासुदेव गंगाराम भाटकर. १७ जुलै इ.स. १९१९ रोजी प्रभादेवी इथल्या पालखीवाडीत त्यांचा जन्म झाला. या वाडीत नेहमी भजने होते. भाटकरबुवा नेहमी न चुकता ही भजने ऐकायला जात. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईला शाळेत नोकरी करावी लागली. मात्र, त्यांच्या आईचा आवाज खूप गोड होता. आपल्याला गोड गळ्याचे वरदान आईकडूनच मिळाल्याचे भाटकर सांगत. श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी गाण्याचे धडे गिरवले. "विश्वंभर प्रासादिक भजन मंडळी'त प्रवेश करून ते खऱ्या अर्थाने भजनीबुवा झाले. +"एचएमव्ही' या कॅसेट कंपनीमधील प्रवेशामुळे भाटकरबुवांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने वळण मिळाले. १६ जून इ.स. १९३९ रोजी ते पेटीवादक म्हणून या कंपनीत रूजू झाले. येथे त्यांनी आपल्या प्रतिभेने संगीत दिग्दर्शक बनण्यापर्यंत मजल मारली. +बाबूराव पेंटर यांची निर्मिती असलेल्या "रुक्‍मिणी स्वयंवर' या चित्रपटाद्वारे भाटकरबुवांना संगीत दिग्दर्शक बनण्याची प्रथम संधी मिळाली. गमतीची गोष्ट म्हणजे या चित्रपटाला सुधीर फडके आणि भाटकरबुबा या जोडीने "वसुदेव-सुधीर' या नावाने संगीत दिले होते. या चित्रपटात ललिता फडके यांनी गायलेल्या "कुहू कुहू बोल ग, चंद्रमा मनात हसला ग', "धाडिला प्रीतीदूत माझा देईल का ग मान' या गाण्यांना भाटकरबुवांनी संगीत दिले होते. +"एचएमव्ही'तील नोकरीमुळे त्यांना टोपणनाव घेऊन चित्रपटांना संगीत द्यावे लागले. स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव. या नावातील "स्नेहल' हा शब्द घेऊन दिग्दर्शक केदार शर्मा यांनी भाटकरबुवांचे "स्नेहल भाटकर' असे बारसे केले. "हमारी याद आयेगी' चित्रपटामधील "कभी तनहाइयों में यूं हमारी याद आयेगी' हे भाटकरबुवांचे सर्वाधिक गाजलेले गीत. हे गाणे ध्वनिमुद्रित झाल्यानंतर केदार शर्मा यांनी मुबारक बेगमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली होते तसेच भाटकरबुवांनाही बक्षीस दिले होते. +सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र हे भाटकरांचे निकटचे मित्र. त्यांनी "संगीता' या चित्रपटाला संगीत दिले होते. या चित्रपटातील एक कव्वाली महम्मद रफी आणि स्वतः सी. रामचंद्र गाणार होते. मात्र, काही कारणास्तव रफी प्रत्यक्ष ध्वनिमुद्रणाच्या वेळी येऊ शकले नव्हते. तेव्हा सी. रामचंद्र यांनी ही कव्वाली गाण्यासाठी भाटकरबुवांना आमंत्रित केले. +भाटकरबुवांच्या संगीताची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या साध्या, सोप्या आणि चटकन गुणगुणता येतील अशा चाली. गाण्याचे अंग नसलेल्या कलावंतांकडूनही भाटकरबुवांनी सुरेल गाणी गाऊन घेतली. पन्नालाल घोष यांच्या सुरेल बासरीवादनाचा त्यांनी आपल्या संगीतामध्ये छान उपयोग करून घेतला. मोठी लोकप्रियता मिळवूनही त्यांनी संगीताचे दुकान थाटले नाही. जे चित्रपट त्यांना मिळाले, त्या प्रत्येकात त्यांनी स्वतःचे प्रतिबिंब उमटवले. राज कपूरला सर्वप्रथम गाण्यासाठी उसना आवाज देण्याचे श्रेय भाटकरबुवांनाच जाते. "नीलकमल' हा राज कपूरचा नायक म्हणून पहिला चित्रपट. या चित्रपटातील राजकुमारीने गायलेल्या "जईयोना बिदेस मोरा जिया भर आयेगा' या गाण्याच्या दोन ओळी राज कपूरच्या तोंडी होत्या. या ओळी भाटकरांनी गायलेल्या आहेत. मधुबाला, गीता बाली, नूतन, तनुजा या नायिकांच्या पहिल्या चित्रपटांना त्यांनीच संगीत दिले होते. तसेच कमळाबाई मंगळूरकर, कमला कोटणीस, शोभना समर्थ, बेगम पारा, लीला चिटणीस, शुभा खोटे या नायिकांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा, आपल्या चित्रपटांच्या संगीताची जबाबदारी भाटकरबुवांवरच सोपवली होती. "विसावा विठ्ठल', "वारीयाने कुंडल हाले', "जववरी रे तववरी' ही त्यांची मराठी गीतेही खूप गाजली होती. +"नीलकमल', "सुहागरात', "हमारी बेटी', "गुनाह', "हमारी याद आयेगी', "प्यासे नैन', "छबिली' इत्यादी हिंदी चित्रपटांतील त्यांचे संगीत गाजले होते. "रुक्‍मिणी स्वयंवर', "नंदकिशोर', "चिमुकला पाहुणा', "मानला तर देव', "बहकलेला ब्रह्मचारी' यांसह अनेक मराठी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते. "नंदनवन' (मो. ग. रांगणेकर), "राधामाई' (गो. नी. दांडेकर), "भूमिकन्या सीता' (मामा वरेरकर), "बुवा तेथे बाया' (आचार्य अत्रे) या नाटकांचेही त्यांनी संगीत दिग्दर्शन केले होते. "भाटकरबुवा' या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या या संगीतकाराने गेल्या पाच दशकांमध्ये गावोगावी भजनाचे असंख्य कार्यक्रम केले होते. +दिल्लीत भाटकर यांना "महाराष्ट्रभूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पुरस्कार वितरणाच्या आदल्या दिवशी हॉटेलमध्ये पाय घसरल्याने त्यांना दुखापत झाली होती. तरीही प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर या संगीतकाराने स्ट्रेचरवरून हा पुरस्कार स्वीकारला होता. त्या वेळी दिल्लीत मराठी रसिकांनी "स्टँडिंग ओव्हेशन' देऊन त्यांच्या कलेचा गौरव केला होता. या दुखापतीतून काही दिवसांतच ते बरेही झाले होते. +स्नेहल भाटकर (वय ८७) यांचे मे २९, २००७ रोजी निधन झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14298.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbf87bc07346d680a5711fd0f0f89b4c5e6853c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14298.txt @@ -0,0 +1 @@ +वासुदेवनगर मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अ‍ॅक्वा मार्गिकेवरील[१] अठरावे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२]) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14300.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a052511d00eaa65e60c41adb6ebaa75616ff6a67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14300.txt @@ -0,0 +1,7 @@ +दिग्दर्शक व संघटक. +मृत्यू: सप्टेंबर २४ १९९८ +उत्तम दर्जाचे दिग्दर्शक. अभिनयाची उत्तम जाण, सर्वत्रच सुंदर वाणी. +Progressive Dramatic Association चे, जयंत धर्माधिकारी यांसह प्रथमपासूनचे कार्यकर्ते. दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांचे साहाय्यक. +कलोपासक मध्ये‌काही काळ काम. +जागर संस्थेची स्थापना +प्रसंग नाट्यदर्शन ही मुलांच्या बौद्धिक मशागतीसाठी आणि अभिनयातील प्रगतीसाठी सुरू केलेली चळवळ ही पाळंदे यांची रंगभूमीला विशेष देणगी. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14305.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cd80cdf269a48a71117c76717983ddf977a441f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14305.txt @@ -0,0 +1,2 @@ +पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर (१८६२ - १९४३) हे पुण्यात राहणारे एक संस्कृत विद्वान व वैयाकरणी होते. त्यांचे शिक्षण साताऱ्यातील विद्वान पंडित राजारामशास्त्री गोडबोले यांच्या देखरेखीखाली झाले. संत वाङ्मयाचे अभ्यासक शंकर अभ्यंकर हे वासुदेवशास्त्र्यांचे चिरंजीव होत. +वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांनी प्रतिभा वेदान्त, मीमांसा, साहित्य, न्याय, ज्योतिष या क्षेत्रांत लेखन केले. त्यांनी अनेक संस्कृत ग्रंथांवर टीका लिहिल्या. त्यांच्या विद्वत्तेने प्रभावित झालेल्या महादेव गोविंद रानडे यांनी त्यांना पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात प्राध्यापकपदासाठी बोलावले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14316.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1dcfba43d5c972a0d7349db86f9fa129b78c843 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14316.txt @@ -0,0 +1,2 @@ +वासुदेव हरी चाफेकर (इ.स. १८८० - ८ मे, इ.स. १८९९) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. हे दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर या भारतीय क्रांतिकारकांचे बंधू होत. +वासुदेवांचा जन्म इ.स. १८८० मध्ये पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर या त्यांच्या बंधूंसह सहभाग घेतला. भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. वॉल्टर चार्ल्स रँडच्या पुण्यातील वाईट वागणुकीबद्दल त्याच्या वधाचा कट रचला. त्यांना अटक करून खटला चालविण्यात आला. ८ मे इ.स. १८९९ मध्ये येरवडा तुरूंगात फाशी देण्यात आली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14341.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0dc0998a442782d32b80a9a6142b7f68768483ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14341.txt @@ -0,0 +1 @@ +वास्को द गामा (१४६० ते २४ डिसेंबर १५२४) हा एक पोर्तुगीज खलाशी होता. वास्को द गामाला सर्वप्रथम युरोपाहुन भारतापर्यंत समुद्रयात्रा करण्याचे श्रेय दिले जाते. त्याने इ.स. १४९८ मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14347.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89952b7df674e1113736fb3a4de32722e3053f56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14347.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 15°23′53″N 73°48′40″E / 15.39806°N 73.81111°E / 15.39806; 73.81111 + +वास्को द गामा (स्थानिक वापर: वास्को) हे गोव्यामधील एक शहर व मुरगांव तालुक्याचे मुख्यालय आहे. या शहराला प्रसिद्ध पोर्तुगीज खलाशी व शोधक वास्को द गामा ह्याचे नाव दिले आहे. हे शहर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर व झुआरी नदीच्या मुखाजवळ, राजधानी पणजीच्या ३० किमी दक्षिणेस वसले आहे. +गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून ५ किमी अंतरावर आहे. वास्को द गामा रेल्वे स्थानक हे मडगांव रेल्वे स्थानकाखालोखाल गोव्यातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे स्थानक आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ ए येथून सुरू होतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14351.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3969dcb34d2728113e006d59a6b98d18211ef6ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14351.txt @@ -0,0 +1 @@ +वास्को हाऊस हे भारताच्या केरळ राज्यातील कोचीन शहरात असलेले पर्यटनस्थळ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14356.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b84cbccc1ebe6678a64e0ae658f74e1a74f2513e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14356.txt @@ -0,0 +1,3 @@ +वास्तविक नियंत्रण रेषा (इंग्लिश: Line of Actual Control) ही भारत व चीन देशांच्या वादग्रस्त सीमाप्रदेशामध्ये काढलेली ४,०५७ किमी लांब सीमारेषा आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व चिनी पंतप्रधान चौ एन्लाय ह्यांनी ही रेषा स्थापन केली. +ही रेषा भारताच्या जम्मु आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांना लागून आहे. पूर्वेस ही रेषा सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश राज्यांतून जाते. +ही रेषा सर्वमान्य आंतरराष्ट्रीय सीमा नसली तरीही दोन देशांच्या सैन्यांनी ही स्वीकारलेली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14369.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2e595cea56aa7b7fa55807105e0688482eed872 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14369.txt @@ -0,0 +1,4 @@ +द वॅस्प (जेनेट व्हॅन डायन) हे मार्वल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या अमेरिकन कॉमिक पुस्तकांमध्ये दिसणारे एक पात्र आहे. स्टॅन ली, एर्नी हार्ट आणि जॅक किर्बी यांनी तयार केलेले हे पात्र पहिल्यांदा टेल्स टू अ‍ॅस्टनिश #४४ (जून १९६३) मध्ये दिसले. +जेनेट व्हॅन डायनकडे आकाराने लहान होण्याची क्षमता, पंखांच्या सहाय्याने उडण्याची आणि बायोइलेक्ट्रिक ऊर्जा स्फोटांना आग लावण्याची क्षमता आहे. ती अ‍ॅव्हेंजर्सची संस्थापक सदस्य आहे. +या पात्राचे वर्णन मार्वलच्या सर्वात उल्लेखनीय आणि शक्तिशाली महिला नायकांपैकी एक म्हणून केले गेले आहे. [१] [२] [३] [४] [५] +हे पात्र मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स चित्रपट अँट-मॅन (२०१५) मध्ये हेली लोविटने चित्रित केलेल्या अल्प भूमिकेत दिसते. तसेच मिशेल फिफरने अँट-मॅन अँड द वास्प (२०१८), अॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९) आणि अँट-मॅन अँड द वास्प: क्वांटुमॅनिया (2023) या चित्रपटांमध्ये ही भूमिका केली आहे . मूळ एमसीयू वास्प, जेनेटची मुलगी होप व्हॅन डायन इव्हेंजेलिन लिलीने प्रत्येक चित्रपटात चित्रित केली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14395.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba77d7e3b48137144673778e70de7f5439c04409 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14395.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाहेगावसळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14400.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7f6f75ae4efc206991c737bccafd34d04bf00f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14400.txt @@ -0,0 +1,10 @@ + +अमेरिकेमध्येच एकूण ३१ परगणे, आणि ७१ नागरी वसाहती : + + + + + + +(अपूर्ण) +0 diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14421.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb82152beb162ee38f4ca11ee0e4e55014e35c82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14421.txt @@ -0,0 +1,4 @@ +विठ्ठल गोपाळ खोबरेकर (इ.स. १९२३ - इ.स. २००७) हे भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य असलेले एक मराठी इतिहासकार होते. +खोबरेकर हे भारतीय इतिहास आणि संस्कृती या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाद्वारे प्रकाशित होणाऱ्या त्रैमासिकाचे विनामानधन तहहयात संपादक होते. त्यांना या कामाबद्दल ५०० रुपये भत्ता मिळत असे. +मराठी ग्रंथ संग्रहालयाकडून दरवर्षी एका इतिहासविषयक संशोधनपर लिखाण करणाऱ्या कोकणातील लेखकाला इतिहास संशोधक डॉ. वि.गो. खोबरेकर यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. इतिहास संशोधनाव्यतिरिक्त, वैचारिक लेखन आणि कादंबरी, नाटक, काव्य, समीक्षा यासारख्या वाड्मयीन क्षेत्रातील उत्कृष्ट ग्रंथालाही हा पुरस्कार मिळू शकतो.. +२०१४-१५ सालातील हा पुरस्कार सदाशिव टेटविलकर यांच्या `महाराष्ट्रातील वीरगळ’ या ग्रंथाला मिळाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14426.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c41b5b8d2f4ce345edbad7403e165b114d3ce1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14426.txt @@ -0,0 +1,30 @@ +स्वातन्त्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; - मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.[३] १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 'हिंदुत्व' या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते. सावरकरांच्या मतानुसार हिंदुत्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे :- आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका । +पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥ [४][५] +सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या शहरात झाला.[६] त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन मुलांपैकी ते दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव सावरकर हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला.[७] सावरकरांचे वडील इ.स. १८९९च्या प्लेगला बळी पडले. +सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना केल्या . चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.[८] +मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले.[९] +लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.[१०] +राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.[११] इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली. श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. यांना लंडन मधे कायद्याचे शिक्षन घेण्यासाठी प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.[१२] +इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला.[१३] हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली (इ.स. १९१०).[१४] ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला.[१५] पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची- काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले.[१६] हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली. +अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते.अंदमानमध्ये असताना सावरकरांनी Essentials of Hindutva हा ग्रंथ लिहिला.[१७] ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लिम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्‍नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केली आणि ब्रिटिश सरकारची माफी मागितली. त्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली. (दिनांक ६ जानेवारी १९२४). +७ ऑक्टोबर १९०५ ला वीर सावरकरांनी लोकमान्य टिळकांना घेऊन पुण्याच्या fc रोड ला विदेशी कपड्यांची होळी पेटवली. +अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६[१८]) . हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अधःपतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३०नोव्हें ) जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली.[१९] स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली. त्यांनी रत्‍नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले.[ संदर्भ हवा ] जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी भागोजीशेठ कीर यांच्या सहकार्याने पतितपावन मंदिर स्थापन केले.[२०] या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला.[२१] सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.[२२] विठ्ठल रामजी शिंदे यांच्या २८ डायरीजमध्ये सावरकर आणि विठ्ठल रामजी शिंदे यांनी मिळून आयोजित केलेल्या सर्वजातीय भोजनांचे संदर्भ मिळतात. ही हस्तलिखिते राष्ट्रीय पांडुलिपी मिशनच्या संकेतस्थळावर तालिकीकरण केलेली आहेत. +रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.[२३] +एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला. +सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.[२४] +सावरकरांचे कार्य जनेतुपुढे आणणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. त्यांतील काही संस्थांची ही नावे :- +वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५००हून जास्त पाने इंग्लिश भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते",[२६] "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.'सागरा प्राण तळमळला' या कवितेला २००९ साली १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत.[२७][२८] +स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ४१ पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे, त्यातील पुस्तके अशी : +स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्यांचा लेखक, ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. सावरकरांनी '१८५७ चा स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ लिहीला त्यात सावरकरांनी मांडले आहे की १८५७ चा उठाव हे बंड नसून हा एक स्वातंत्र्यसंग्राम होता.[२१] +सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्‍नागिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने आहेत. +सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना काही उर्दू गझला लिहिल्या होत्या; त्या जुलै २०१३मध्ये सापडल्या. नंतर त्या गझला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्या. सावरकरांच्या गझला, काही हिंदी कविता आणि आणि मराठीतून हिंदीत भाषांतरित केलेल्या सावरकरांच्या काही रचना यांची एक सीडी निघाली आहे. सीडीतील कविता जावेद अली, जसविंदर नरुला, स्वप्नील बांदोडकर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, साधना सरगम आणि वैशाली सामंत यांनी गायल्या आहेत. +भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला ४५ शब्द दिले आहेत.[३०]सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तिवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत. +वि.दा. सावरकर हे मुंबई येथे इ.स. १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ] +१८ एप्रिल १८९८ रोजी दामोदर चाफेकर फासावर गेले. त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चाफेकरांना भगवद्‌गीतेची एक प्रत दिली, ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्या रात्री विनायक दामोदर सावरकर कितीतेरी वेळ रडत होते. त्यानंतर सावरकरांनी चाफेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :- +भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे +गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥[ संदर्भ हवा ] +स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात. उदा० +स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेली पुस्तके आणि त्याचे लेखक/प्रकाशक खालीलप्रमाणे: +सावरकरांवरील मराठी चित्रपट, नाटके, व इतर कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत. + + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14429.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5de08a987e7cad72497f3bed068fdbc482fd40e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14429.txt @@ -0,0 +1,2 @@ +विश्वनाथ पांडुरंग दांडेकर (जन्म : महेसाणा-गुजराथ, १४ डिसेंबर १९०५; - बडोदा, १ जानेवारी १९७४) हे एक मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक होते. +मुंबई विद्यापीठातून एम.ए.ची पदवी मिळवल्यावर दांडेकर बडोदा येथे प्राध्यापक झाले. आपल्या अध्यापनाचा पेशा सांभाळून लेखनही ते करत होते. फेरफटका, टेकडीवरून, एक पाऊल पुढे, काळ खेळतो आहे, पंचवीस वर्षांनंतर आदी लघुनिबंधसंग्रह त्यांनी लिहिले. आशावादी आनंदी वृत्ती, जीवनाकडे उदारपणे पाहण्याचा दृष्टिकोन, सौंदर्याचे आकर्षण आणि कल्पकता तसेच विनोदाचे मिश्रण हे या लघुनिबंधांचे वैशिष्ट्य होय. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14435.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14435.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1be3c05d3f4ce0bde23c9a0821d85de5adb95b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14435.txt @@ -0,0 +1,3 @@ +वि.म. कुलकर्णी (ऑक्टोबर ७, इ.स. १९१७ - मे १३, २०१०) हे मराठी भाषेतील कवी आणि बालकुमार-साहित्यिक होते. +कुलकर्ण्यांचा जन्म महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या कुलकर्णी यांनी १९४० मध्ये तर्खडकर सुवर्णपदकासह बी.ए.ची पदवी प्राप्त केली. ते मुंबई विद्यापीठातून १९४२ मध्ये एम.ए. झाले आणि मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळवून ते चिपळूणकर पारितोषिकाचे मानकरी ठरले. ’नाटककार खाडिलकर’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी १९५० मध्ये पीएच.डी. संपादन केली. बेळगाव येथील लिंगराज कॉलेजमध्ये १९४४ ते १९५० या काळात ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यानंतर ते सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये रुजू झाले आणि १९७७ मध्ये निवृत्त होऊन पुण्याला स्थायिक झाले. +डॉ. यू.म. पठाण, निर्मलकुमार फडकुले आणि सुशीलकुमार शिंदे हे त्यांचे विद्यार्थी. यू.म. पठाण पुढे दयानंद कॉलेजमधे प्राध्यापक झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14450.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14450.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14459.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e8eeed7a88cc9e9b6b45bc0a55a9292616bfd27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14459.txt @@ -0,0 +1,11 @@ +वी वेर मेकिंग हिस्ट्री : लाईफ स्टोरीज ऑफ विमेन इन द तेलंगण पीपल्स स्ट्रगल[१] +ललिता के. वसंता कन्नबिरन, रमा मेलकोट, उमा माहेश्वरी, सूझी तारू,वीणा शत्रुघ्न, स्त्री शक्ती संघटना संपादित 'वी वेर मेकिंग हिस्ट्री : लाईफ स्टोरीज ऑफ विमेन इन द तेलंगण पीपल्स स्ट्रगल ' हे पुस्तक भारतामध्ये नवी दिल्लीतील काली फॉर विमेनने व लंडनमधील झेड बुक्स या प्रेसने १९८९ मध्ये प्रकाशित केले. +या पुस्तकातून तेलंगणच्या सशस्त्र लढ्यामध्ये सहभागी झालेल्या स्त्रियांची जीवन कथने व त्यांचे अनुभव मांडण्याचा प्रयत्न स्त्री शक्ती संघटनेने केला आहे. स्त्री शक्ती संघटना ही हैदराबाद राज्यामध्ये समूहाने काम करणाऱ्या स्त्रियांची संघटना आहे. या संघटनेचे कार्यकर्ते विशेषतः नागरी भागातील स्त्रियांच्या हक्कांसाठीच्या वेगवेगळ्या मोहिमा, त्यासाठी लागणारी कायदेशीर मदत,समुपदेशन वगैरे कामे करते. +१९४८ ते १९५१ या काळामधील हैदराबाद राज्यातील कुप्रसिद्ध रझाकार आणि सरंजामी जमीनदार यांच्या विरोधात स्त्रिया आणि पुरुष यांनी केलेला दंतकथात्मक वाटणारा लढा म्हणजे तेलंगण सशस्त्र लढा. कम्युनिस्ट पक्षाच्या साहाय्याने गरीब आणि मध्यम वर्गातल्या भूमिहीन शेतकऱ्यांनी वेठबिगारी पद्धत आणि बेसुमार कर याविरोधात आवाज उठविला. अनेक लेखनामध्ये ह्या संघर्षादरम्यान झालेल्या काही घटनांच्या नोंदी असल्या तरी कोणीच या लढ्यात सहभागी असलेल्या स्त्रियांविषयी व त्यांच्या योगदानाविषयी लिहिलेले नाही, वा त्यांची दखल घेतली नाही. या पुस्तकातून ज्या स्त्रिया तेलंगण सशस्त्र लढ्यामध्ये सक्रिय सहभागी होत्या. त्यांची जीवनकथने आणि आकलने 'मुलाखत' तंत्राचा वापर करून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. +इतिहासशास्त्र परंपरा (Historiography) संदर्भाबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे आणि त्याविषयीचे समलोचन या संहितेमध्ये मांडलेले आहेत.उदा० इतिहास म्हणजे काय? हा इतिहास जेव्हा स्त्रियांच्या नजरेतून पाहिला जातो तेव्हा स्त्रिया त्याचा अर्थ कसा लावतात? कोणत्या स्त्रिया ज्या या चळवळीत सहभागी होत्या?,त्यांचे या चळवळीमध्ये काय योगदान होते? चळवळीत सहभागी झालेल्या स्त्रियांचे अनुभव काय आहेत? जेव्हा ही चळवळ १९५१ला थांबली त्यानंतर या स्त्रियांचे काय झाले?. आज या स्त्रिया कुठे आहेत ?. अशा स्त्रियांच्या कथनांच्या माध्यमातून स्त्री शक्ती संघटनेने या चळवळीमध्ये अंतर्गत असणाऱ्या प्रश्नांना मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे.स्त्रियांचा इतिहास हा नवीन बौद्धिक आणि राजकीय अवकाश व्यापण्याचा स्वीकार करते याविषयी भाष्य केलेले आहे +तेलंगण सशस्त्र लढ्यातील स्त्रियांनी नर्सेस,कुरिअर्स,आयोजक आणि चळवळीला गतिशीलता आणणे यांसारखी अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. चळवळीच्या काळात पुरुषांच्या बरोबरीने काम करताना येणाऱ्या काही विश्वासघातकी आणि धोकादायक घटना स्त्रियांनी त्यांच्या कथनातून उघडकीस आणल्या आहेत. +दायनी प्रियंवदा ही एका वरिष्ठ पोलीस ऑफिसरची मुलगी. गावामध्ये तिच्या वडिलांना खूप मनात असे. जेव्हा दायनी प्रियंवदा ही १५ वर्षाची होती तेव्हा ती तिच्या कम्युनिस्ट दिराच्या प्रभावामुळे घर सोडून या बंडखोरीमध्ये सामील झाली. कम्युनिस्ट पक्षासोबत काम करत असताना राजकीय आणि वैयक्तिक असे जे विरोधाभासात्मक जीवन ती जगली होती त्याविषयी दायनी प्रियंवदा तिच्या कथनात सांगत होती. आम्ही दबावाची,तणावाची पर्वा न करता जगायला शिकलो.आणि म्हणूनच जरी मी माझ्या आयुष्यातील बहुमोल असे काही तरी गमावले असले तरी आजही मला पक्षाविषयी आपुलकी वाटते. आता जरी एक व्यक्ती म्हणून माझे जीवन देशोधडीस लागले असेल तरी याला पूर्णपणे पक्ष जबाबदार नाही.आमच्यासाठी सर्वात आधी कम्युनिस्ट होते कारण ते चांगले काम करत होते,त्यानंतर स्त्रियांनी हे समजून घ्यायला सुरुवात केली कि त्या ह्या विस्तीर्ण चळवळीच्या एक भाग आहे. +तेलंगण स्त्रियांची कथने ही जीवन बदलवू शकण्याच्या जाणीवेचा उदय आणि दुःखदायक घटनांच्या दृष्टीला सतत जागृत ठेवणे अशी दोन्ही बाजू मांडणारी आहेत. परंतु हे लक्षात घेतले गेले नाही.आम्ही इतिहास घडवित होतो हे एक उल्लेखनीय कालक्रम वृतांत आहे. ज्यामध्ये अन्यायाविरोधी बंड पुकारणाऱ्या गरीब शेतकरी वर्गाची जाणीव आणि ही क्रांतिकारक प्रक्रिया कशी आहे? याचा शोध घेणारी तसेच कम्युनिस्ट पक्षाकडून होणाऱ्या लिंगभावाचे राजकारण याचा स्त्रियांवर काय परिणाम झाला? या सर्व घटनांच्या नोंदी आहेत. + +हे पुस्तक फक्त स्त्रियांच्या वीरतेचा भूतकाळाबद्द्लच नाही तर आजच्या स्त्रीवाद आणि समाजवादाच्या कोंडीबाबत मांडणी करणारे आहे. +. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14488.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d84ca4e40b58f8d6cf76791c02f7d5538f21b3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14488.txt @@ -0,0 +1,3 @@ +विंडसर काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वूडस्टॉक येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५७,७५३ इतकी होती.[२] +विंडसर काउंटीची रचना १६ फेब्रुवारी, १७८१ रोजी झाली.[३] या काउंटीला कनेटिकटमधील विंडसर शहराचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14508.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5bb9836bf23ddef1c6ac92c00957b7a6107aa97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14508.txt @@ -0,0 +1 @@ +विंडोज एनटी ४.० ही मायक्रोसॉफ्टची विंडोज मालिकेतील एक भूतपूर्व संचालन प्रणाली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14597.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4409adefc23218a706febe72f21578b2ed3676e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14597.txt @@ -0,0 +1,4 @@ +द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन (इंग्लिश भाषा: The Championships, Wimbledon) ही टेनिस खेळामधील सर्वात जुनी व सर्वात मानाची स्पर्धा आहे. युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये ही स्पर्धा १८७७ सालापासुन खेळवली जात आहे. चार ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विंबल्डन ही सर्वात जुनी व अजुनही गवतापासुन बनवलेले कोर्ट (ग्रासकोर्ट) वापरणारी एकमेव स्पर्धा आहे. +पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी ह्या पाच प्रमुख स्पर्धा विंबल्डन दरम्यान भरवल्या जातात. +/ नताशा झ्वेरेव्हा +1991 (लारिसा नीलंड सोबत), 1992, 1993, 1994 (जिजी फर्नांडेस सोबत) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14602.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f49fd93e85db946ef70b4d0c0c8cbb9a183c573 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14602.txt @@ -0,0 +1 @@ +व्हिन्सेंट एच. पाला (१४ फेब्रुवारी, १९६८:मेघालय, भारत - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे १५व्या आणि १६व्या लोकसभेवर शिलाँग लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14607.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8ff6d251ff9bd9f1c4c070fd5973ab399245fa4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14607.txt @@ -0,0 +1 @@ +विआ स्कॉग (१९३८ - हयात) ही  दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14611.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..520627c56eeebc48bdf89d0f2e72e359cdc6411c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14611.txt @@ -0,0 +1,4 @@ + +विऑन (वर्ल्ड इझ वन न्यूझ) हे एस्सेल ग्रुपच्या मालकीचे एक इंग्रजी भाषिक भारतीय दूरचित्रवाणी वाहिनी आहे. हे चॅनेल झी मीडिया जाळ्याचा एक भाग आहे. हे चॅनेल जागतिक बातम्या आणि समस्यांचा अहवाल देते.[१][२] +याचे संकेतस्थळ १५ जून २०१६ला प्रक्षेपित केले गेले[३] आणि टीव्ही चॅनेल १५ ऑगस्ट २०१६ रोजी बऱ्याच देशांमध्ये फ्री-टू-एर- उपग्रह सेवा म्हणून सुरू केली गेली.[४][५] +संस्थापक संघात रोहित गांधी मुख्य संपादक म्हणून,[६] मॅंडी क्लार्क, माजी सीबीएस वार्ताहर,[७] आणि मिताक काझीमी, अमेरिकन मीडिया कार्यकारी[८] अनुक्रमे व्यवस्थापकीय निर्माता म्हणून होते. ज्ञात पत्रकारांमध्ये बांगलादेश ब्युरो चीफ साद हम्मदी[९] आणि द गार्डियनचे माजी बातमीदार,[१०] आर्किथ शेषाद्री, सीएनएनचे माजी अँकर[११] आणि तथागत सीएनएन वेब आवृत्तीचे माजी संपादक तथागत भट्टाचार्य यांचा समावेश होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14613.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a36bc4a9dff3c544bda02663212007588dfa533 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14613.txt @@ -0,0 +1 @@ +हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14632.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdf1c721f957e9566328eb7da333ebc2d99f665f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14632.txt @@ -0,0 +1,3 @@ +विकास बलवंत शुक्ल (जन्म : १० ऑगस्ट १९५८) हे महाराष्ट्रातल्या चाळीसगाव येथे राहणारे एक मराठी अनुवादक आहेत. त्यांनी गी द मोपासाँ याच्या कथांचे मराठी अनुवाद केले आहेत. +चाळीसगावच्या आनंदीबाई वेंकट हायस्कूलमधून १९७६ साली मॅट्रिक झाल्यावर विकास शुक्ल यांनी पुणे विद्यापीठातून १९७९मध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण केले. स्टेट बँक ऑफ इंडियात जानेवारी १९७९पासून ते मार्च २०००पर्यंत नोकरी करून ये निवृत्त झाले. चाळीसगावातल्या Anupam Computer & Internetचे ते मालक आहेत. +आकाशवाणीच्या जळगाव आणि औरंगाबाद केंद्रांसाठी शुक्ल यांनी विविध नभोनाट्ये लिहिली असून ती ध्वनिक्षेपित झाली आहेत. नाटके बसवणे व त्यांत अभिनय करणे, ट्रेकिंग करणे हे त्यांचे छंद आहेत. चाळीसगावच्या रोटरी क्लबचे ते ३०हून अधिक वर्षे सभासद आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय सदस्य असलेले विकास बलवंत शुक्ल यांचा जात पात, धर्म, पत्रिका, मुहूर्त अश्या सर्व जुनाट आणि अशास्त्रीय बाबीना कडाडून विरोध आहे. समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी १९८६ साली आंतरधर्मीय विवाह केला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14640.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d62fc03e531ad0eb2717fcb56084ea39e12377d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14640.txt @@ -0,0 +1 @@ +विकासपीडिया हे निरनिराळ्या विषयातील माहिती मिळविण्यासाठी एक अत्यंत उपयोगी असे संकेतस्थळ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14651.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8dc7c2ea19c9694d40c6fe08b3ff8dc1948eccd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14651.txt @@ -0,0 +1,3 @@ +Definitions, Tourist, Tourism, Leisure, Recreation, Definitions and Terminology, An overview of Tourism, Elements, Nature and Characteristics, Typology of Tourism, Classification of Tourists, Tourism network, Interdisciplinary approaches to tourism, Major motivations and deterrents to travel + +1. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14655.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84eeb2336bd7ae402b972f5561e8500c66354e63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14655.txt @@ -0,0 +1,44 @@ +अपूर्ण लेख विकास + +हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे. +आपणास इच्छा असलेल्या लेखाबद्दल लिहिणे चालू करताना 'ह्या विषयी सर्वांना माहितच आहे' किंवा 'इतर कुणीतरी लिहितच आहे तर मी कशाला?' हे दोन्ही विचार अगोदर मनातून झटकून टाका. + +लेखांचा विकास खालील श्रेणी अभिप्रेत असल्यातरी कोणती आधी आणि कोणती नंतर याबाबत संकेत असले तरी प्रत्येक ठिकाणी नियमावली नाही. विकिपीडिया लेखांच्या दर्जाच्या दृष्टीने तसेच लेख विकासाच्या दृष्टीने, लेख विषयावरील मनमोकळी चर्चा फार महत्वाची असते, सुरवातीपासून कोणत्याही टप्प्यावर इतर सदस्य/वाचकांकडून कोणत्याही मुद्दावरून असहमती व्यक्त केली जाऊ शकते, त्या दृष्टीने संबधित पानांवर (चर्चेस व्यक्तीगत संघर्षाचे स्वरूप न येऊ देता) चर्चेची तयारी ठेवावी. + + + +अपेक्षित लेखांची यादी (मराठी परिपेक्ष) +मुखपृष्ठ सदर लेख |उदयोन्मुख लेख| वाचकांना हवे असलेले लेख| महाराष्ट्र| मराठी +अपेक्षित लेखांची यादी (आंतरभाषीय परिपेक्ष) +भाषांतर प्रकल्प | तातडीने हवे असलेले अनुवाद | अनुवादात सुधारणा हवे असलेले लेख| अनुवाद हवे असलेले लेख +अपूर्ण लेख विकास +मजकुर तातडीने हवे असलेले लेख|वाढवून हवे असलेले लेख|संपादन कालावधी|पाहिजे असलेले लेख|साचे|प्रकल्प +प्रगती (चर्चा) +लेख पुर्नस्थापना विनंत्या | नवागतांसाठी मदतकेंद्र +धोरणे व मार्गदर्शक तत्त्वे +शैली मार्गदर्शक| संदर्भीकरण| उल्लेखनीयता| लेख तपासणी आणि सुधारणा|वगळण्याविषयीचे धोरण +विकिपीडिया मदत मुख्यालय (साहाय्य) +खाली दिलेल्या यादीतील लेखांकडे विकिपीडिया:प्रकल्प अंतर्गत संबधित प्रकल्पाचे लक्ष वेधावे. विकिपीडिया:विकिकरण + + +विकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात. + + +ज्या विषयांकरिता विशेष लेखप्रकल्प आहेत त्या संबधीच्या नवीन लेख(माहिती) विनंती संबधीत प्रकल्पाच्या चर्चा पानावर लिहिणे अधीक श्रेयस्कर. ज्या विषयांकरिता प्रकल्प नाहीत अशा विषयांवरच्या हवे असलेल्या लेखांना शक्यतोवर संबधीत वर्ग पाना वर नोंदवून तो वर्ग येथे नोंदवावा. +स्थानिक नांव नमूद केल्यास ते कोणत्या प्रांतातील/स्थानातील आहे ते कंसात लिहा.(उदाहरण-कोंकण/विदर्भ/मराठवाडा/गडचिरोली/बालाघाट/मध्य प्रदेश/उत्तर प्रदेश/हिमाचल इ.) हे शक्यतोवर कराच. ह्या माहितीचा उपयोग वनस्पतींच्या शास्त्रप्रणीत आंतरराष्ट्रीय माहिती-भांडाराशी जुळवून घेण्यास मदतरूप होईल. शक्य असेल तेथे वनस्पतीचे इतर भारतीय भाषांमधील नावही द्या. + + + + + + + + + +या ओळीच्या वरच्या ओळीतल्या संपादन शब्दावर टिचकी द्या आणि उघडलेल्या पानावर आपल्याला ज्या विषयावरचा लेख हवा आहे तो विषय लिहा + + श्रेणी: संगणक फॉरेन्सिक्स +पर्यावरण +औषधी वनस्पती म्हणी +B +Johannes Barge diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14686.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cfcad3a97132c4f1a2f74c30fc00ea36edd1366 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14686.txt @@ -0,0 +1,117 @@ +(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) चावडी विभागवार: +प्रचालकांचे मूल्यांकन प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा +स्थापना___ +काही निवडक चर्चा +जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा -- + + +विकिपीडिया:चावडी(चालू) +Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓ + +विकिपीडिया:चावडी/प्रगती(चालू) +Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓ + + +विक्शनरी:चावडी +प्रस्तावित प्रकल्प +विकिबुक्स चावडी +विकिक्वोट्स चावडी +Talk:मुखपृष्ठ +प्रस्तावित प्रकल्प +Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र +मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प +विकिकरहो, +इंग्लिश विकिपीडियावर Infobox प्रकारातील टेम्प्लेटांची नावे "Template:Infobox " अशी आहेत. मराठी विकिपीडियावर साच्यांच्या नावामध्ये असा संकेत असावा असे वाटते. इन्फोबॉक्स प्रकारातील साच्यांकरता मराठी प्रतिशब्द काय आहे? "चौकट" या prefix ने १-२ साच्यांची नावे सुरु होतात. एका साच्याचे नाव "तक्ता" या prefix ने सुरु होते. "माहितीचौकट" हे नाव कसे वाटते? +--संकल्प द्रविड 13:36, 24 नोव्हेंबर 2006 (UTC) +महाराष्ट्र एक्सप्रेस 13:38, 24 नोव्हेंबर 2006 (UTC) +विशेष पृष्ठे वरील उरलेल्या विकिसंज्ञांचे मराठीकरणाच्या दृष्टीने काही पर्यायी मराठी संज्ञा सुचवण्याचा +प्रयत्न विकिसंज्ञा मराठीकरण येथे केला आहे. त्यात योग्य त्या दुरुस्त्या कराव्यात/सुचवाव्यात म्हणजे मुख्य लेखात त्यांचा अंतर्भाव करणे सुकर होईल. +Mahitgar 13:47, 24 नोव्हेंबर 2006 (UTC) +मराठी विकिपीडियाचे सदस्य श्री.संकल्प द्रविड यांचे "प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll " करिता सदस्यांकडून मत अजमावणी केली जात आहे‌. सर्व सदस्यांच्या सहमतीने ही मत अजमावणी wikipedia:Polls येथे स्थानांतरीत केली आहे. ज्या सदस्यांनी अजूनपर्यंत या मत अजमावणीत अजून पर्यंत सहभाग नोंदवलेला नाही त्यांनी तो येथेलौकरात लौकर नोंदवावा हि नम्र विनंती. +ज्यांनी ह्या मतअजमावणीत भाग घेतला व समर्थन दिले त्या सर्वांना धन्यवाद. +With due consensus from Marathi Wikipedia members Administrator Nomination poll for Shri.Sankalp Dravid is shifted to Wikipedia:polls.Those members who have not participated still are called upon to do so at their earliest. +Thanks to those who participated and lent support for Mr. Sankalpa Dravid. +Mahitgar 07:14, 3 डिसेंबर 2006 (UTC) +मी पूर्वी खगोलशास्त्रावरील वाचलेल्या पुस्तकामध्ये galaxy या इंग्रजी शब्दाला "दिर्घिका" असे मराठी नाव वाचले होते. परंतु इतक्यातच मी डॉ. जयंत नारळीकरांचे "आकाशाशी जडले नाते" हे पुस्तक वाचले. त्यामध्ये "दिर्घिका" हा शब्द कोठेही सापडला नाही तर त्याऐवजी "तारकाविश्व" हा शब्द वापरला आहे. माझ्या मते नारळीकरांचे हे पुस्तक अद्ययावत असल्याने ते प्रमाण मानून "तारकाविश्व" हा शब्द ग्राह्य धरावा. तरी "देवयानी दिर्घिका" या लेखाचे नाव बदलून मला "देवयानी तारकाविश्व" करावे असे वाटते. जर कोणाचे अजुन वेगळे मत नसल्यास लेखाचे नाव बदलण्याची पध्दत काय आहे? +तसदी बद्दल क्षमस्व. +Siddharthsk 09:00, 27 नोव्हेंबर 2006 (UTC) +कोल्हापुरी 09:08, 27 नोव्हेंबर 2006 (UTC) +priyambhashini 11:58, 27 नोव्हेंबर 2006 (UTC) +प्रबंधक, "193.113.37.9" या आय.पी. ऍड्रेसने लिहिलेले लेख अवर्गीकृत आहेत; तसेच शीर्षकांच्या शुद्धलेखनात अनेक चुका आहेत. या आय.पी. ऍड्रेसच्या बोलपानावर 'signup' करण्याविषयी २ वेळा संदेश ठेवून झाला आहे (; पण व्यर्थ). याबाबत काही उपाययोजना करता येईल काय? +--संकल्प द्रविड 15:33, 27 नोव्हेंबर 2006 (UTC) +--कोल्हापुरी 15:45, 27 नोव्हेंबर 2006 (UTC) +I forgot my password. so I could not login in my account. Once I get password I will use login. +I do not think I make so many grammatical mistakes. May be few. but this is due to fact that I try to use the original Marathi words instead of English. Unfortunately on net there is no enough Marathi material to refer to in case of doubts. +About classification, let me put some stuff in. Once there is enough material I will classify it. (and I do not know how to add certain article in certain category). Need some time to learn that :) +Presently I am learning to type in Marathi. +Again, accept my apologies in case of any inconvenience. +-- netzarp-- +I have created a dedicated page for conducting polls at Wikipedia:Polls. +Pls use this for conducting any polls, including administrator nominations. I will move current nomination to this page soon, unless someone else beats me to it. +Thanks, +अभय नातू 17:36, 27 नोव्हेंबर 2006 (UTC) +Mahitgar 08:13, 28 नोव्हेंबर 2006 (UTC) +Mahitgar 07:16, 3 डिसेंबर 2006 (UTC) + + +{{सदस्यचौकट मनोगती|टोपणनाव=तमुक}} हा साचा तमुक ऐवजी स्वत:चे मनोगत संकेतस्थळावरील टोपणनाव भरून विकिपीडियावरील तुमच्या सदस्य पानावर चढवावा म्हणजे बाजूला दिल्याप्रमाणे चौकट आपल्या सदस्य पानावर होईल. +हा साचा वापरला की ते पान आपोआप मनोगती विकिसदस्य या श्रेणीत वर्गीकृत होईल. +हे चांगले काम श्री.केदार पाटील यांनी पार पाडलेच त्या शिवाय खाली माहिती दिल्या प्रमाणे मनोगत संकेतस्थळावर जे सद्स्य आहेत त्यांना सुद्धा ते विकिपीडियाचे सद्स्य आहेत याचे निर्देशन करणारी "माहितीचौकट" श्री.केदार पाटील यांनी उपलब्ध करून दिली या बद्दल त्यांचे अभिनंदन. +विजय 11:15, 29 नोव्हेंबर 2006 (UTC) +मनोगत वर जरा क्लिष्टपणे चौकट टाकता येते. जिथे चौकट टाकायची तिथे "HTML फेरफार" करून हे टाका: + +
विकिमी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे
+ +आणि जरा सोपी: + +
मी मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे
+ +उदाहरण म्हणून माझे पान पाहा. +पाटीलकेदार 08:35, 29 नोव्हेंबर 2006 (UTC) +-शिवसेना - महाराष्ट्र एकीकरण समिती - -महाराष्ट्र नवनिर्माण सेना- +नमस्कार मी एक (मनसे शिवसेना व मएसमिती च्या समर्थकांसाठी) साचा बनवला आहे जो आता येथे आहे. तो विकिच्या यादीत समाविष्ट करावा.महाराष्ट्र एक्सप्रेस 13:05, 29 नोव्हेंबर 2006 (UTC) +बेळगांव संपादित करतान Cite News व इतर reference tamplates नसल्यामुळे स्रोत विचित्र दिसत आहेत. कोणी हे tamplates तयार करेल काय? Citations करता उपयोगी ठरेल. महाराष्ट्र एक्सप्रेस 19:31, 29 नोव्हेंबर 2006 (UTC) +नमस्कार, +महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही सरकारी संस्था आहे का? आणि तसे असल्यास ते विश्वकोश ग्नु सार्वजनिक परवान्याखाली प्रकाशीत करू शकतील का?आपण त्याबाबतीत काही प्रयत्न करू शकतो का? +याबाबत कोणास माहिती असल्यास येथे नोंदवा. +कोल्हापुरी +या प्रमाणे कोणी मराठी विकीकरता साचे बनवू शकाल काय? आताचे साचे खूपच साधे आहे.मला या साच्यांविषयी न्यान नाहीये अन्यथा मीच केले असते.महाराष्ट्र एक्सप्रेस 10:28, 1 डिसेंबर 2006 (UTC) +{{माहितीचौकट राज्य IN}} तयार आहे पण अजून अनेक सुधारणा करायच्या आहेत. महाराष्ट्र पानावर नवीन चौकट वापरली आहे. आपली मते/सूचना साच्याच्या चर्चा पानावर मांडा. +संकल्प, तुमचा चाचणी साचा वापरून काम जरा लवकर झाले. धन्यवाद! +– केदार {संवाद, योगदान} 12:19, 3 डिसेंबर 2006 (UTC) +संदर्भ:येथे पहा +मी एक साचा आज बनवला आणि मझ्या असे लक्षात आले की त्यातील दुवे केवळ मराठी विकीत अधोरेखित (Underline) होतात. इंग्रजी किंवा तेलूगू विकीत तोच स्रोत वापरला तर येथल्या पेक्षा तिथे अक्षरे सुटी व आकर्षक दिसतात. माझी अशी सुचना आहे की मराठी विकीतील अधोरेखन इंग्रजी व तेलूगू विकीप्रमाणे घालवावे. +महाराष्ट्र एक्सप्रेस 13:40, 1 डिसेंबर 2006 (UTC) +चर्चा करण्यासाठी विकिपीडिया:चावडी ऐवजी विकिपीडिया:चावडी/प्रगती हे पान का वापरले जाते? +– केदार {संवाद, योगदान} 08:26, 3 डिसेंबर 2006 (UTC) +I know not of a convincing reason. Perhaps a holdover from early days of wikipedia when there were all of two or three active contributors. Most of the early conversations centered around how to spur/make progress :-) +Perhaps other veteran users can shed some light on it. +अभय नातू 08:29, 3 डिसेंबर 2006 (UTC) +१...की जगभरातील सुमारे १०० कोटी (One billion) लोक इंग्रजी भाषेत साक्षर आहेत... (स्रोत:इंग्रजी विकि) +२...की आज फक्त चीन, व्हियेतनाम, क्युबा व उत्तर कोरिया या चार देशातच साम्यवादी व्यवस्था आहे... (सामान्य ज्ञान) +३...की इ.स.१६११ रोजी इटलीचा खगोलशास्त्रज्ञ गॅलिलियो याने सूर्यावरच्या काळ्या डागांचा शोध लावला... (स्रोत:एनकार्टा) +इतर काही विषय सुचवल्यास मी एनकार्टा वर/आंतरजाल वर काही trivia मिळते का पाहतो.वरील विषयांवरील संचिका चढवल्या गेल्या आहेत. +→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 10:16, 3 डिसेंबर 2006 (UTC) +मराठी विकिपीडियावरचा मराठी हा लेख सध्या अपूर्ण अवस्थेत आहे. माझे असे मत आहे की या लेखाला प्राधान्य द्यावे. दुर्दैवाने मला भाषा,व्याकरण संबंधीच्या तांत्रीक बाबी/भाषांतर करता येणार नाही.कृपया आपल्यातला कोणी या बाबतीत मला मदत करु शकेल काय? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 13:22, 3 डिसेंबर 2006 (UTC) +महाराष्ट्र_एक्सप्रेस any way it is one of most edited article on Marathi Wikipedia; may be meanwhile you can do some transalations on dhulpaati also. +Mahitgar 07:02, 4 डिसेंबर 2006 (UTC) +"Herewith we invite nominations for adminship of mr.wiktionary.org .Those interested are expected to have following qualities: +Mahitgar 10:01, 4 डिसेंबर 2006 (UTC) +मी ऑफलाईन लिहून चढवलेल्या खालील दोन लेखांच्या विकिकरणात मदत हवी आहे. +आणि +Mahitgar 10:56, 4 डिसेंबर 2006 (UTC) +Thanks for your support. +Regards +Mahitgar 11:48, 4 डिसेंबर 2006 (UTC) +-Thanks माहित्गार 12:46, 4 डिसेंबर 2006 (UTC) +गोदावरी ह्या लेखाला सध्या मासिक सदराच्या मखरात बसविण्यासाठी सतराशे साठ विघ्ने येत आहेत असे दिसते. माझ्या मते जर गोदावरी लेखाला मासिक सदरात आणण्यासाठी काही आडकाठी असेल तर मग सचिन तेंडुलकर हा लेख मासिक सदरासाठी घ्यावा का? +Amit (अमित) 15:48, 4 डिसेंबर 2006 (UTC) +आंतरविकि दूतावास +येथे बॉट कडून फ्लॅग रिक्वेस्ट आली आहे.बहूसंख्य भाषांच्या विकिपेडीया वर ब्युरोक्रॅट्च्या पूर्व परवानगी बॉटसांगकाम्या चालवला जातो. फ्लॅग पद्धतीचे काही फायदे असावेत असे वाटते. ऍड्मिनीस्ट्रेटर्स नी या रिक्वेस्ट ला उत्तर द्यावे आणि तसेच या संदर्भात म्राठी विकिपीडियास काही कराता येईल का हे पहावे ही नम्र विनंती. +-माहितगार +उत्तर कधीच दिले गेले आहे. :-) +अभय नातू 01:19, 6 डिसेंबर 2006 (UTC) +Can any admin take note of my request to update आपणांस माहित आहे का and मासिक सदर.Atul seems to be busy, can some other admin help about it? →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 05:30, 6 डिसेंबर 2006 (UTC) +December 12 is known as Wiktionary Day to Wiktionarians and Wikipedians. On this date in the year 2002, the Wiktionary was started. +Let us begin again with *शब्दक्रीडा दालन विक्शनरी +-Mahitgar diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14688.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14688.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4da09d1f8c0a0788d3852f6d7090cb30ce2cf581 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14688.txt @@ -0,0 +1,2 @@ +विकिपीडिया:चावडी(चालू) +Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14707.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..880db1de6a25acee1ca8deda97587b4d6676fb18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14707.txt @@ -0,0 +1,5 @@ +मराठी मध्ये टाईप कसे करायचे? +http://www.baraha.com/download/baraha60.exe +डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. बराहा डायरेक्ट ही utility वापरा. +यात interface -> english, language -> marathi , unicode हे option +select करा. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14709.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..349c70a9c5124f6f7ad92894fbe8ad76967f6724 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14709.txt @@ -0,0 +1,13 @@ + + + +For some reason Marathi fonts does not appear/render correctly in Firefox on Windows XP. You might notice this while selecting the text. Also Microsoft's Mangal font does not render very good in firefox. So here is the solution! + +Arial Unicode MS font is distributed along with Microsoft Office; So if you own a copy of MS Office but still dont have it installed, then follow the instructions given at How to Install Arial Unicode MS, or you can download it from Amherst College Information Technology's Languages web-page and save it in your c:\windows\fonts directory. + +One more thing I realized: You need to have support for complex scripts enabled in Windows if you want Devnagri to work properly in Firefox. +You can do this by going to: +Start -> Control Panel -> Regional and Language Options -> Languages tab +and then checking the box that read: "Install files for complex script and right-to-left languages (including Thai)". +After checking this box, even though Windows may not prompt you to, you need to reboot. +[मराठी शब्द सुचवा] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14715.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8b7fd55ceb1035d0ebeec0a94df5b969dd30a34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14715.txt @@ -0,0 +1,2 @@ +या कार्यक्रम मध्ये दि.१/११/२०१७ ते दि.३०/११/२०१७ केलेले संपादने मोजले जाईल. +विकिपीडिया आशियाई महिन्यात सामील होण्यासाठी या स्वरूपनाचा वापर करा: #{{WAM सदस्य २०१७|सदस्यनाव}}. तुम्ही कधीही नाव जोडू शकता diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14716.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14716.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14721.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c36f7b5fd1ea3fdbd43c3dd33b1a177e1242a59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14721.txt @@ -0,0 +1,51 @@ +Do not know Marathi? Then please leave your comment at Wikipedia Embassy + + +उजवी कडील सुचालनात उपपानांच्या माध्यमातून विकिपीडिया चाहत्यांना विवीध गोष्टीत सहभागी करून घेण्याचा आणि विवीध सहाय्य पुरवण्याचा प्रयत्न आहे.आपण येथे गप्पा मारू शकता.मते मांडू शकता येथील सर्व पाने आपण स्वत: बदलू शकता आपल्या सक्रीय सहभागाबद्दल धन्यवाद. +नमस्कार विकिपीडिया लेखकांना मी आव्हान करतो की अनेक विषयांसाठी मराठी विकिपीडियावर माहिती चौकटी उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे नवीन लेखकांना , संपूर्ण नवीन लेख बनविताना समस्या येतात. खाली मी माहिती चौकातीची नावे लिहीत आहे.जर तुम्हाला माहिती चौकट तयार करता येत असेल तर तयार करा - +१. महितीचौकट चित्रपट. +२.महितीचौकट मंदिर. +३.महितीचौकट गाव. +४.महितीचौकट अभिनेता. +५.महितीचौकट पुस्तक. +६.महितीचौकट खेळाळू. +७.महितीचौकट खेळ. +गेला महिना भरात अंदाजे १३३ सदस्य सक्रीय होते.यादी दुवा उजवीकडील सुचालन साचात पहा +विकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात. + + +ज्या विषयांकरिता विशेष लेखप्रकल्प आहेत त्या संबधीच्या नवीन लेख(माहिती) विनंती संबधीत प्रकल्पाच्या चर्चा पानावर लिहिणे अधीक श्रेयस्कर. ज्या विषयांकरिता प्रकल्प नाहीत अशा विषयांवरच्या हवे असलेल्या लेखांना शक्यतोवर संबधीत वर्ग पाना वर नोंदवून तो वर्ग येथे नोंदवावा. +स्थानिक नांव नमूद केल्यास ते कोणत्या प्रांतातील/स्थानातील आहे ते कंसात लिहा.(उदाहरण-कोंकण/विदर्भ/मराठवाडा/गडचिरोली/बालाघाट/मध्य प्रदेश/उत्तर प्रदेश/हिमाचल इ.) हे शक्यतोवर कराच. ह्या माहितीचा उपयोग वनस्पतींच्या शास्त्रप्रणीत आंतरराष्ट्रीय माहिती-भांडाराशी जुळवून घेण्यास मदतरूप होईल. शक्य असेल तेथे वनस्पतीचे इतर भारतीय भाषांमधील नावही द्या. + + + + + + + + + +या ओळीच्या वरच्या ओळीतल्या संपादन शब्दावर टिचकी द्या आणि उघडलेल्या पानावर आपल्याला ज्या विषयावरचा लेख हवा आहे तो विषय लिहा + + श्रेणी: संगणक फॉरेन्सिक्स +पर्यावरण +औषधी वनस्पती म्हणी +B +Johannes Barge + +Policy for Non Marathi Bots convey it prominently to all old and new bots +The LocalisationUpdate extension is now enabled for all Wikimedia projects. From now on new localisations that become available in SVN will become available to your project within 24 hours. Your localisations get into SVN from translatewiki.net typically within a day and at worst in two days. This is a huge improvement from the old practice where the localisations became available with new software. This could take weeks, even months. +The localisations done by our community at translatewiki.net are committed to SVN typically every day. When the system messages in English are the same as the local messages, they will now be inserted in a file and are available for use in all our projects in a timely manner +Local messages have an impact on the performance of our system. It is best when messages are as much as possible part of the system messages. In order to remove unnecessary duplication, all the messages that have a local localisation and are exactly the same as the system message will be removed. What we ask you to do is to compare and proof read the messages in translatewiki.net and the local messages. You can then either remove local messages when the translatewiki.net message is to be preferred or, you can update the message at translatewiki.net. +Messages that are specific to your project will have to stay as they are. You do want to check if the format and the variables of the message are still the same. +When you localise at translatewiki.net, your messages will be used in all Wikimedia projects and eventually in all MediaWiki based projects. This is how we provide the standard support for your language. When messages change, at translatewiki.net you will be prompted to revisit your translations. Localising is more efficient because we have innovated the process to make you more efficient; there is text explaining about messages and we have applied AJAX technology to reduce the number of clicks you have to make. +We expect that with the implementation of LocalisationUpdate the usability of MediaWiki for your language will improve. We are now ready to look at other aspects of usability for your language as well. There are two questions we would like you to answer: +Are there issues with the new functionality of the Usability Initiative +Does MediaWiki support your language properly +The best way to answer the first question is to visit the translatewiki.net. Change the language to your language, select the “vector” skin and add the advanced tool bar in in the preferences and check out the new functionality. And make some changes in your user page. When there is a need to improve on the localisation, please make the necessary changess . It should update your localisation straight away. +We would like you to report each issue individually at http://meta.wikimedia.org/wiki/Usability_issues. +When there are problems with the support of MediaWiki for your language, we really want to know about this. It is best to report each issue separately. In this way there will be no large mass of issues to resolve but we can address each issue on its own. Consider issues with the display of characters, the presentation of your script, the position of the side bar, the combination of text with other languages, scripts. It is best to try this in an environment like the prototype wiki as it provides you with a clean, basic and up to date environment. The prototype wiki is available for five languages but you can select any of them, change the preferences to your language and test out MediaWiki for your language. +We would like you to report each issue individually at http://meta.wikimedia.org/wiki/Language_issues. The issues you raise will all be assessed. It is important to keep each issue separate, because this will make it easier to understand the issues and find solutions. +PS This text has been approved by Naoko, Brion and Siebrand. Thanks, GerardM १२:२०, ३० सप्टेंबर २००९ (UTC) + + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14726.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..349c70a9c5124f6f7ad92894fbe8ad76967f6724 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14726.txt @@ -0,0 +1,13 @@ + + + +For some reason Marathi fonts does not appear/render correctly in Firefox on Windows XP. You might notice this while selecting the text. Also Microsoft's Mangal font does not render very good in firefox. So here is the solution! + +Arial Unicode MS font is distributed along with Microsoft Office; So if you own a copy of MS Office but still dont have it installed, then follow the instructions given at How to Install Arial Unicode MS, or you can download it from Amherst College Information Technology's Languages web-page and save it in your c:\windows\fonts directory. + +One more thing I realized: You need to have support for complex scripts enabled in Windows if you want Devnagri to work properly in Firefox. +You can do this by going to: +Start -> Control Panel -> Regional and Language Options -> Languages tab +and then checking the box that read: "Install files for complex script and right-to-left languages (including Thai)". +After checking this box, even though Windows may not prompt you to, you need to reboot. +[मराठी शब्द सुचवा] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14728.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f76778e9c790cfef1eef52eaa987083f5d3fe703 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14728.txt @@ -0,0 +1,20 @@ + +सुसूत्रीकरण आणि निःसंदिग्धीकरण + +हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे. +विकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात. + + +विशेष:नि:संदिग्धीकरण +{{गल्लत|छिंग राजवंश|छिंग मिंग}} + + +एखादा लेख दुसऱ्या लेखात विलीन करावयाचा प्रस्ताव मांडावयाचा असेल तर ज्या लेखाचा विलय करू इच्छिता आणि ज्या लेखात विलय करू इच्छिता त्या दोन्ही लेखपानांची चर्चा पाने सहसा या विषयावर काही जुनी चर्चा झाली आहे का ? हे पहाण्यासाठी अभ्यासून घ्यावी. ज्या लेखाचा आपण विलय करू इच्छिता त्या लेखावर खालीलप्रमाणे साचा:एकत्रीकरण लावावा. चर्चा पानावर स्वतंत्र विभागात आपला चर्चा प्रस्ताव मांडावा. प्रत्यक्ष विलय करण्यापुर्वी आपण मराठी विकिपीडियाच्या विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत आणि ज्ञानकोशीय परिघ आणि परंपरांशी सुपरिचीत असणे अभिप्रेत असते. केवळ शुद्धलेखनासारखे किरकोळ कारण असेल आणि शुद्धलेखन विषयी आपण आश्वस्त असाल तर मजकुर दुसऱ्या लेखात स्थानांतरीत करून विलिनीनकरण स्वत:ही पार पाडू शकता. मराठी विकिपीडियाच्या विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत आणि ज्ञानकोशीय परिघ आणि परंपरांशी सुपरिचीत असाल तर चर्चा प्रस्ताव मांडल्या नंतर पुरेसा अवधी साधारणत: दोन-चार दिवस इतरांच्या प्रतिक्रीयांसाठी वाटपाहून कुणाची प्रतिक्रीया न आल्यास विलिनीकरण स्वत:ही पार पाडू शकता. +आपण नवागत असाल आणि शुद्धलेखनेतर कारण असेल तर आपण इतर जाणत्या सदस्यांचे आपल्या चर्चा प्रस्तावाकडे लक्ष वेधल्यास ते आपणास शीर्षकलेखन संकेतांविषयी मार्गदर्शन आणि साहाय्य करू शकतात. + +उदाहरण - +{{एकत्रीकरण|टॉम रिडल}} +असे लिहिले असता लेखात असे दिसते -- +वर प्रमाणे लेखपानांमध्ये साचा लावल्या नंतर वर्ग:विलयन सुचविलेली पाने या वर्गात वर्गीकरण आपोआप होते. + + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14766.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6176617cdee0f7efb5f40cf55b3d6728c21f039e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14766.txt @@ -0,0 +1 @@ +विकी सॉफ्टवेर हे विकीप्रणाली चालविणारे सॉफ्टवेर आहे. हे अनेक प्रकारचे असून अनेक संगणक भाषांमध्ये लिहिले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14776.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d9c14cfd5c4a9b0bb72da1bfd02135c91404cd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14776.txt @@ -0,0 +1 @@ +हा एक २०२० भारतीय आहे मराठी भाषा वात्रट, विनोदी नाटक दिग्दर्शित चित्रपट पोस्टर बातमी समीर पाटील आणि निर्मिती उत्तुंग हितेंद्र ठाकूर विवा या बॅनर अंतर्गत.[१] या चित्रपटात चंकी पांडे, शिवराज वाचल, हृषिकेश जोशी आणि समीर चौगुले मुख्य भूमिकेत आहेत.[२] चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14781.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d76260adbf3521f301e10c8d856b8a8b2c24be2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14781.txt @@ -0,0 +1,3 @@ + विकृत विज्ञान (पॅथॉलॉजी) म्हणजे रोग किंवा दुखापतीची कारणे आणि परिणाम यांचा अभ्यास करणे होय. विकृत विज्ञान हा शब्द जीवशास्त्र संशोधन क्षेत्र आणि वैद्यकीय पद्धतींच्या विस्तृत श्रेणीचा समावेश करून सर्वसाधारणपणे रोगाच्या अभ्यासाचा संदर्भ देतो. तथापि, आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या संदर्भात वापरला जातो तेव्हा, हा शब्द सहसा "सामान्य विकृत विज्ञाना" च्या समकालीन वैद्यकीय क्षेत्रात मोडणाऱ्या प्रक्रिया आणि चाचण्यांचा संदर्भ देण्यासाठी संकुचित पद्धतीने वापरला जातो, हे क्षेत्र ज्यामध्ये अनेक भिन्न परंतु आंतर-विचारांचा समावेश आहे. -संबंधित वैशिष्ट्यपूर्ण वैद्यकीय विभाग जे मुख्यतः ऊतक, पेशी आणि शरीरातील द्रव नमुन्यांच्या विश्लेषणाद्वारे. प्रायोगिकदृष्ट्या रोगाचे निदान करतात. "विकृत विज्ञान" याचा असा देखील अर्थ घेऊ शकतो कि विशिष्ट रोगांच्या अंदाज किंवा वास्तविक प्रगती ( जसे एका विधानानुसार " कर्करोगाच्या अनेक प्रकारांमध्ये विविध विकृती असतात", अशा परिस्थितीत शब्दाची अधिक योग्य निवड " विकृती शरीर क्रियाशास्त्र (पॅथोफिजियोलॉजी) " असेल), आणि अ‍ॅफिक्स पॅथी कधीकधी शारीरिक आजार ( कार्डिओमायोपॅथी प्रमाणे) आणि मानसिक स्थिती (जसे की सायकोपॅथी ) या दोन्ही बाबतीत रोगाची स्थिती दर्शवण्यासाठी वापरली जाते. [१] पॅथॉलॉजीचा सराव करणाऱ्या डॉक्टरला पॅथॉलॉजिस्ट म्हणतात. +सामान्य चौकशी आणि संशोधनाचे क्षेत्र म्हणून, पॅथॉलॉजी रोगाच्या घटकांना संबोधित करते: कारण, विकासाची यंत्रणा ( पॅथोजेनेसिस ), पेशींचे संरचनात्मक बदल (मॉर्फोलॉजिक बदल), आणि बदलांचे परिणाम (क्लिनिकल प्रकटीकरण). [२] सामान्य वैद्यकीय व्यवहारात, सामान्य पॅथॉलॉजी बहुतेक ज्ञात नैदानिक विकृतींचे विश्लेषण करण्याशी संबंधित असते जे संसर्गजन्य आणि गैर-संसर्गजन्य रोग दोन्हीसाठी चिन्हक किंवा पूर्वसूचक असतात आणि दोन प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक, शारीरिक पॅथॉलॉजी आणि क्लिनिकल पॅथॉलॉजीच्या तज्ञांद्वारे आयोजित केले जाते. [३] स्पेशॅलिटीमध्ये पुढील विभाग समाविष्ट असलेल्या नमुना प्रकारांच्या आधारावर अस्तित्वात आहेत (तुलना, उदाहरणार्थ, सायटोपॅथॉलॉजी, हेमॅटोपॅथॉलॉजी आणि हिस्टोपॅथॉलॉजी ), अवयव ( मूत्रपिंडाच्या पॅथॉलॉजीप्रमाणे ), आणि शारीरिक प्रणाली ( तोंडी पॅथॉलॉजी ), तसेच आधारावर परीक्षेचा फोकस ( फोरेन्सिक पॅथॉलॉजी प्रमाणे). +विकृतिविज्ञान हे आधुनिक वैद्यकीय निदान पद्धती आणि वैद्यकीय संशोधनातील महत्त्वाचे क्षेत्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14785.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0eb14bcd4d50a4d570d9eb1eda7e0077fbaf07d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14785.txt @@ -0,0 +1 @@ +विक्कविकी हे एक विकि सॉफ्टवेर आहे. ते पीएचपी या भाषेत विकसित केले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14802.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abe09da159a39cf36afbaed431ddec0d73e25bc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14802.txt @@ -0,0 +1,7 @@ +३० डिसेंबर, १९७१ (वय ५२)केरळ राज्यातील कोबालम +विक्रम अंबालाल साराभाई (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. +विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका संपन्न कुटुंबात ऑगस्ट १२, १९१९ रोजी झाला. त्यांचे वडील उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते. +आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली. +१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘काॅस्मिक रे इन्वेस्टिगेशन इन ट्राॅपिकल लॅटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळेची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे. +विक्रम साराभाई यांनी जागतिक कीर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरुवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातूनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखील त्यांनी उभारली. +३० डिसेंबर १९७१ साली केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने विक्रम साराभाई यांचे दुःखद निधन झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14817.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13680f06d25072e66602a1a622712978c65ff5a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14817.txt @@ -0,0 +1 @@ +विक्रम भट्ट ( २७ जानेवारी १९६९) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व कथाकार आहे. १९८२ सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या भट्टने मुकुल आनंद, शेखर कपूर, महेश भट्ट इत्यादी आघाडीच्या दिग्दर्शकांच्या सहाय्यकाचे काम केले होते. १९९२ साली त्याने स्वतः प्रमुख दिग्दर्शक बनून जानम ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याला आजवर अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14850.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70a0c974166519a507bb866f9e85ac3f1216c20a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14850.txt @@ -0,0 +1,4 @@ +विक्रमादित्य हा उज्जैनचा राजा होता. हा आपल्या बुद्धी, शौर्य आणि उदारतेसाठी प्रसिद्ध होता. त्याने संपूर्ण आशियावर आपले राज्य केले होते.[ संदर्भ हवा ] अरबी कवी जरहम किटनोई याने रचलेल्या सयार-उल-ओकुल या पुस्तकाच्या पान क्रमांक ३१५ वरून अरबस्थानावरील त्यांच्या शासनाचा पुरावा सापडतो. हे पुस्तक सध्या इस्तंबूल शहरातील प्रसिद्ध ग्रंथालय मकतब-ए-सुलतानियामध्ये ठेवण्यात आले आहे [ [१] ]. तो एक क्षत्रिय सम्राट होता, त्याच्या वडिलांचे नाव राजा गर्दभिल्ला होते [१] [२] . सम्राट विक्रमादित्यने शकोचा पराभव केला. त्यांचे शौर्य पाहून त्यांना महान सम्राट म्हटले गेले आणि एकूण १४ भारतीय राजांना त्यांच्या नावाची पदवी देण्यात आली. "विक्रमादित्य" ही पदवी नंतरच्या भारतीय इतिहासात इतर अनेक राजांना प्राप्त झाली, त्यापैकी गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा आणि सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य (ज्यांना हेमू म्हणून ओळखले जात असे) उल्लेखनीय आहे. राजा विक्रमादित्य हे नाव 'विक्रम' आणि ' आदित्य ' यांच्या संयोगातून आले आहे ज्याचा अर्थ 'पराक्रमाचा सूर्य' किंवा 'सूर्यासारखा पराक्रमी' असा होतो. त्याला विक्रम किंवा विक्रमार्क (विक्रम + आर्क) ( कोश म्हणजे संस्कृतमध्ये सूर्य ) असेही म्हणतात. +अनुश्रुत विक्रमादित्य ही संस्कृत आणि भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये लोकप्रिय व्यक्ती आहे. त्याचे नाव एखाद्या घटनेशी किंवा स्मारकाशी सहजपणे जोडलेले आहे ज्याचे ऐतिहासिक तपशील अज्ञात आहेत, जरी त्याच्याभोवती कथांचे संपूर्ण चक्र विकसित झाले आहे. दोन सर्वात लोकप्रिय संस्कृत कथा-मालिका म्हणजे वेताळ पंचविमशती किंवा बेताला पच्चीसी ("पिषाच्याच्या 25 कथा") आणि सिंहासन-द्वात्रिंशिका ("सिंहासनाच्या 32 कथा" याला सिहंसन बत्तीसी देखील म्हणतात). संस्कृत आणि प्रादेशिक भाषांमध्ये या दोघांची अनेक रूपांतरे आहेत. +पिशाच (बेताल) च्या कथांमध्ये, बेतालने पंचवीस कथा सांगितल्या ज्यात राजाला बेतालला बंदिवान करायचे आहे आणि तो राजाला विचित्र कथा सांगतो आणि राजाला प्रश्न विचारून त्या संपवतो. खरं तर, प्रथम एक ऋषी राजाला एक शब्दही न बोलता बेतालला घेऊन येण्याची विनंती करतात, अन्यथा बेताल पुन्हा त्याच्या जागी उडून जाईल. उत्तर माहीत नसेल तरच राजा गप्प राहू शकला, नाहीतर राजाच्या डोक्याचा स्फोट झाला असता. दुर्दैवाने, राजाला कळते की त्यांना त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे माहित आहेत; त्यामुळेच बेतालला पकडण्याची आणि सोडण्याची साखळी चोवीस वेळा चालते, शेवटच्या प्रश्नापर्यंत विक्रमादित्याला गोंधळात टाकले. या कथांचे रूपांतर कथा-सरितसागरमध्ये पाहायला मिळते . +सिंहासनाच्या कथा विक्रमादित्यच्या सिंहासनाशी संबंधित आहेत जे अनेक शतकांनंतर धारच्या परमार राजा भोजाने गमावले आणि परत मिळवले. स्वतः राजा भोज देखील खूप प्रसिद्ध होता आणि कथांची ही मालिका सिंहासनावर चढण्याच्या त्याच्या प्रयत्नांबद्दल आहे. सिंहासनात ३२ शिष्य होते जे बोलू शकत होते आणि राजाला आव्हान देत होते की राजा विक्रमादित्यासारखा उदार असेल तरच तो राजा सिंहासनावर बसू शकतो. यामुळे विक्रमादित्यचे ३२ प्रयत्न (आणि 32 कथा) होतात आणि प्रत्येक वेळी भोजाने आपली कनिष्ठता मान्य केली. शेवटी, शिष्यांनी, त्याच्या नम्रतेवर प्रसन्न होऊन, त्याला सिंहासनावर बसण्याची परवानगी दिली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14852.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da01b42ddf9c41fc4e2a16492f3eee3a67a96efe --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14852.txt @@ -0,0 +1,2 @@ +विक्रमादित्य मोटवानी (जन्म ६ डिसेंबर १९७६) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहे जो हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतो. उडान (२०१०), लुटेरा (२०१३), ट्रॅप्ड (२०१७), भावेश जोशी सुपरहिरो (२०१८) या चित्रपटांसाठी तो ओळखला जातो. +मोटवानी नेटफ्लिक्सच्या पहिल्या भारतीय मालिका सॅक्रेड गेम्सचे निर्माते आहेत. २०२० मध्ये त्याचा एके व्हर्सेस एके हा चित्रपट प्रदर्शित झाला.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14862.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2d5b4da99993f2eca86ffe11b27ab97d1858939 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14862.txt @@ -0,0 +1,3 @@ +वस्तूंच्या विक्री करण्यासाठी विक्रेत्याला पुढाकार घ्यावा लागतो या पुढाकाराच्या तंत्राला विक्री कौशल्य असे म्हंटले जाते. मोठ्या प्रमाणात विपणन करण्यासाठी योग्य माध्यम, उत्पादनाची जाहिरात, बाजारभावाचा अभ्यास, उत्पादनाची योग्य किंमत आणि कार्यपद्धतीची आखणी करावी लागते. तसेच आपल्या उत्पादनाचा इतर उत्पादनांशी तुलनात्मक अभ्यास करून ठेवावा लागतो. आपल्या उत्पादनाची प्रमुख वैशिष्ट्ये विचारत घ्यावी लागतात. याचबरोबर विक्री म्हणजे स्वतःची वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी संभाव्य ग्राहकाला उद्युक्त करणे. +विक्री कौशल्य असण्यासाठी खालील बाबी महत्त्वाच्या आहेत. +वितरणाच्या बाबतीत ग्राहकाच्या मागणीचा आकार आणि स्वरूप, पुरवठ्याच्या शक्यता, विक्रीच्या उत्पादनाची किंमत, उत्पादकाला होणारा निव्वळ नफा आणि वितरकाला द्यावी लागणारी किंमत यांचे प्रमाण या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14865.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d53a20005acdbcbdfedac39440860b67b8720a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14865.txt @@ -0,0 +1,2 @@ +विक्रोळी हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. विक्रोळी हे मुंबईचे उपनगर आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14866.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d53a20005acdbcbdfedac39440860b67b8720a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14866.txt @@ -0,0 +1,2 @@ +विक्रोळी हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. विक्रोळी हे मुंबईचे उपनगर आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1489.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65ccbde6f7cba9b0a78b3f3cfc507f4be0c90c14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1489.txt @@ -0,0 +1,2 @@ +राख हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14896.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c700a97bf4a312b9b02f9d399def826fdc482275 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14896.txt @@ -0,0 +1,11 @@ +विचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात. +आदिवासी विचारवेध संमेलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन, दलित साहित्य विचारवेध संमेलन, राजर्षी शाहू विचारवेध संमेलन, स्त्री-साहित्य विचारांचे संमेलन आणि नुसतेच विचारवेध संमेलन ही त्यांची काही नावे आहेत. ही संमेलने भरवणाऱ्या संस्थाही एकाहून अधिक आहेत. त्यामुळे एकाच क्रमांकाची दोन-तीन संमेलने असू शकतील. विचारवेध संमेलन २००७मध्ये काही करणा मुळे बंद झाले होते. २०१५ मध्ये ते पुन्हा काही कार्यकर्त्यांच्या मदतीने आणि इच्छेने सुरू झाले आहे. पुन्हा सुरू झालेल्या पुन्हा सुरू झालेल्या विचारवेध संमेलनाचा उद्देश जास्ती जास्ती तरुणांना पर्यंत पोहचणे आहे. त्यासाठी विचारवेधने युट्युब चानेल सुरू केले आहे. त्याच बरोबर विचारवेधची स्वतःची वेबसाईट देखील आहे. २० ते २२ जानेवारी २०१७ मध्ये पुण्यातील एस.एम,जोशी सभागृहात विचारवेध संमेलन पार पडले. नवीन विचारवेधने आणखी एक नवा पायंडा पाडला आहे. संमेलनाला अध्यक्ष न नेमण्याचा सुरू झालेल्या विचारवेधची भूमिका खाली प्रमाने आहे. त्याचा बरोबर पुरोगामी महाराष्ट्राला भारतातील इतर राज्यांशी जोडण्याचे काम विचारवेधच्या माध्यमातून व्हावे, म्हणून विचारवेध प्रयत्नशील आहे. +नवीन सुरू झालेल्या विचारवेधची भूमिका खालीलप्रमाणे आहे. +१९९४ पासून २००७ पर्यंत, १४ वर्षे, विचार-वेध संमेलन आयोजित करण्यात येत असे. सातारा येथील आंबेडकर अकॅडमीतर्फे किशोर बेडकिहाळ आणि त्यांचे सहकारी वेगवेगळ्या गावांत हे संमेलन स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहभागाने भरवीत असत. बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत धर्म आणि राजकारण यांच्या संबंधांची सखोल चिकित्सा करण्यासाठी पहिले विचार-वेध संमेलन आयोजित करण्यात आले. ‘विसाव्या शतकाचे एकविसाव्या शतकाला योगदान’ हे या संमेलनाचे प्रमुख सूत्र होते. विसाव्या शतकाचा आढावा संपला आणि एकविसावे शतक नुकतेच सुरू झाले होते, त्याचा आढावा घेणे तेव्हा शक्य नव्हते, तेंव्हा ही संमेलने थांबवण्याचा निर्णय आंबेडकर अकादेमीने घेतला, आणि २००७ नंतर ही संमेलने आयोजित करण्यात खंड पडला. +त्यानंतर असहिष्णू, मनगटशाही, राडाबाजी, बंदी आणि खून यांच्या वातावरणात निर्भयपणे विचार मांडण्यासाठी एका मंचाची गरज असल्याचे जाणवल्याने परत एकदा अशी संमेलने भरवण्याची तातडीची गरज भासली. कारण 'आज सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक या संविधानातील मूल्यांची जाणीव स्वताला आणि समजला करुण देण्याची वेळ आली आहे.’ आम्ही भारतीय नागरिक आहोत, आम्हाला शांततामय आणि सहिष्णू मार्गांनी विचार व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही’. हे ठासून सांगण्याची, कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे. विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि विचारांची अभिव्यक्ती करण्याचा अधिकार हे रक्षण करण्यासाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज बराच काळ रहाणार आहे.  समाजाच्या प्रगतीसाठी निर्भीड आणि सखोल विचारमंथन करण्याचा विचार–वेध संमेलनांचा ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विचार-वेध संमेलने पुन्हा सुरू झाली. +'भारताच्या राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत अधिकार आणि सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वासमावेशक विकास, समता, मैत्रीभाव, स्त्रीमुक्ती आणि जातीयता निर्मूलन यांच्याशी वैचारिक आणि भावनिक निष्ठा असणाऱ्या सर्वांना हा विचार-वेध मंच हक्काने उपलब्ध आहे. +'वार्षिक संमेलनांच्या बरोबरच विचार-वेध ही विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचणारी सातत्याची चळवळ आहे. लोकांच्या विचारांना अभिव्यक्ती देणारे हे माध्यम आहे. नागरिकांना विचार करायाला आणि ते व्यक्त करायला प्रोत्साहित करण्यासाठी 'विचारवेध'तर्फे अनेक उपक्रम राबविले जातील. वार्षिक संमेलने हा तर या उपक्रमांचा महत्त्वाचा भाग असेलच पण त्याच बरोबर (अ) अनेक विचारवंतांची ‘विचार वेचे’ ही छोटी भाषणे सातत्याने रेकॉर्ड करून सर्वांना सहज आणि मोफत यू-ट्यूब वर उपलब्ध करून देणे (ब) गावागावांतून व्याख्यानमाला भरवणे (क) वक्तृत्वस्पर्धा भरवणे (ड) लेख आणि पुस्तके प्रकाशित करणे (ए) परिसंवाद आयोजित करणे इत्यादी उपक्रमांचाही 'विचारवेध'मधे समावेश असेल. +'विचार- वेध मधील विषयांमध्ये जास्तीत जास्त वैविध्य असावे, विषय जीवनाच्या, जगण्याच्या प्रश्नांशी निगडित असावेत असा प्रयत्न असेल. वक्ते त्या विषयातील अभ्यासू, जाणकार लेखक असावेत असाही प्रयत्न असेल. वक्ते सर्व विचारधारा, धर्म, जाती, लिंग, वयोगट आणि प्रदेश यांच्यामधून येतील यासाठी विचारवेध प्रयत्नशील राहील. सामेलानातील वक्ते आणि विषय ठरवण्याची पद्धती ही ‘लोकशाही’ आणि‘पारदर्शी’असेल. संमेलनातील वक्ते हे वैचारिक मासिकांच्या वाचकांनी, लेखकांनी आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी सामूहिकपणे ठरवावेतअशी निर्णय प्रक्रिया उभारण्यात येईल. 'विचार-वेध'मध्ये माहिती आणि  प्रसारण तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून; विकेंद्रित पद्धतीने सहभाग शक्य करावा असा प्रयत्न राहील. विचारवेधला राजकीय पक्षांची आवश्यकता आणि सक्रिय राजकारण करण्यची गरज पूर्णतः मान्य आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विचारवेध मध्ये सहाभागी व्हावे, विचार मांडावेत, ऐकावेत, चर्चा करावी.  पण विचारवेध हा राजकीय सत्तास्पर्धेचा आखाडा होऊ नये या साठी राजकीय पक्षांचे नेते आणि प्रवक्ते यांनी विचारवेधच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ नये अशी विचावेधची भूमिका आहे. विचारवेध मधे व्यक्त होणारे विचार सामाजिक, राजकीय आणिक आर्थिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संशोधकांना आणि कार्यकर्त्यांना उपयोगी ठरावेत असा विचारवेधचा उद्देश आहे. पण विचारवेध हे निव्वळ वैचारिक घुसळण करण्याचे व्यासपीठ राहील. विचारवेध स्वतः दुसरा कोठलाही रचनात्मक किंवा संघर्षाचा कार्यक्रम राबवणार नाही, विचार-वेध सर्व समविचारी संघटनांशी मैत्रीचे संबंध निर्माण करण्यात पुढाकार घेईल आणि त्यांच्या कडून मिळणाऱ्या सहकाराचे स्वागत करेल.  परदेशी संस्थांकडून विचार-वेध आर्थिक साहाय्य स्वीकारू शकणार नाही पण त्यांनी विचार-वेधचा प्रचार आणि व्याप वाढविण्यास (वक्ते, श्रोते, चर्चेतील सहभाग, स्थानिक संमेलने, इत्यादि) केलेल्या सहकाराचे विचारवेध स्वागतच करेल.' +पूर्वी झालेल्या काही विचारवेध संमेलनांचे तपशील पुढे दिले आहेत. ’विचारवेध’ याच नावाने अनेक संमेलने भरत असल्याने ते तपशील वर दिलेल्या माहितीशी जुळतीलच असे नाही. +पहा : मराठी साहित्य संमेलने +विचारवेध वेबसाईट लिंक :- http://www.vicharvedh.org/ Archived 2016-12-18 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14906.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eacbd15316cf0f430093cc40cdaee525df25a794 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14906.txt @@ -0,0 +1,2 @@ +विचिटा ड्वाइट डी. आयझेनहॉवर राष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ICT, आप्रविको: KICT, एफ.ए.ए. स्थळसूचक: ICT)हा अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील विचिटा शहरात असलेला विमानतळ आहे. याला विचिटा विमानतळ किंवा आयझेनहॉवर विमानतळ या नावांनेही ओळखले जाते. या विमानतळास अमेरिकेच्या ३४व्या राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवरचे नाव देण्यात आलेले आहे. +येथून अमरिकेतील निवडक शहरांना प्रवासी तसेच मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी अमेरिकन एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्सचा वापर करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14920.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c6650df51d4c1230624e6a6c32a531f7d9da653 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14920.txt @@ -0,0 +1 @@ +विशी फ्रान्स किंवा नाझी फ्रान्स हे नाव जुलै १९४० ते ऑगस्ट १९४४ दरम्यान नाझी जर्मनीच्या अधिपत्याखाली असलेल्या फ्रान्सचा उल्लेख करण्याकरिता वापरले जाते. दुसऱ्या महायुद्धामध्ये ऍडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनीने १० मे १९४० रोजी फ्रान्ससोबत युद्ध पुकारून लष्करी आक्रमण केले व २५ जून १९४० रोजी फ्रान्सने शरणागती पत्कारली. त्यानंतर फ्रान्सचे ३ तुकडे पाडण्यात आले. उत्तरेकडील मोठा भाग जर्मनीने बळकावला, पूर्वेकडील छोट्या भागावर इटलीने कब्जा मिळवला तर दक्षिणेकडील भाग स्वतंत्र राहिला. ह्या तिन्ही भागांवर विशी फ्रान्सची सत्ता होती. फेलिप पेतें हा विशी फ्रान्सचा प्रमुख होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14938.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14938.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14967.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6873494ec4cbe866916a1d94641fd6a4074eddb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14967.txt @@ -0,0 +1,2 @@ +विजय तेसिंगु राजेंदर तथा टी. राजेंदर (९ मे, इ.स. १९५५ - ) हा एक तमिळ चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पार्श्वगायक आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14972.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14972.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27b8965b50332011929bd2370822336ad423fbf8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14972.txt @@ -0,0 +1,3 @@ +विजय देवधर (जन्म : पुणे, १५ जुलै १९४७; - चिंचवड-पुणे, ३० नोव्हेंबर २०१२) हे एक मराठी लेखक होते.[१] +देवधर पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिऑराॅलॉजीमध्ये वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून काम करीत. 'नवल', 'विचित्र विश्‍व' या मासिकांमधून त्यांनी लेखनास सुरुवात केली होती. त्यांनी दिवाळी अंक, मासिके, साप्ताहिके यांमध्येही विपुल लेखन केले. ते इंग्रजीमधील साहसकथांचा, शौर्यकथांचा, गुप्तहेरकथांचा आणि कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद करीत असत. त्यांची अनेक अनुवादित पुस्तके गाजली. +३० नोव्हेंबर २०१२ रोजी अल्पशा आजाराने चिंचवड, पुणे येथे देवधरांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14973.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6d22cdac1142b67bc8c551be7e2ee9150d2d5dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_14973.txt @@ -0,0 +1,4 @@ +विजय साई देवरकोंडा९ मे, १९८९ (1989-05-09) (वय: ३५) +विजय देवरकोंडा (तेलुगू; విజయ్ దేవరకొండ) हे एक भारतीय दक्षिणात्य चित्रपट अभिनेते तथा निर्माते आहेत. विजय मुख्यतः तेलुगू सिनेमात काम करतात. +विजय ने रवि बाबूच्या विनोदी प्रणयकथा असलेल्या नुव्विला चित्रपटात काम करून, इ.स. २०११ मध्ये आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीस सुरुवात केली. इ.स. २०१५ सालच्या येवेद सुब्रमण्यम मधील भूमिका त्यांना मोठी प्रसिद्धी देऊन गेली. +विजय ने इ.स. २०१६ साली तेलुगु ब्लॉकबस्टर रोमांटिक कॉमेडी फिल्म पेली चोपुलु मध्ये काम केले. ज्यामुळे त्यांना तेलुगु सर्वश्रेष्ठ फीचर फिल्म - राष्ट्रीय फिल्म पुरस्कार, सर्वश्रेष्ठ फिल्म - तेलुगू तथा फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण मिळाले. विजय ने अर्जुन रेड्डी (२०१७), महानति (२०१८), गीता गोविंदम (२१८), आणि टैक्सीवाला (२०१८) आदित्यादी तेलुगू चित्रपटात काम केले. [२][३] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15010.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df0a9cea3d04dfeb40b529c51e6efbc6d6b4cb5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15010.txt @@ -0,0 +1,7 @@ + +विजय शिवतारे (२४ डिसेंबर, इ.स. १९५९:पुरंदर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य होते व १३ व्या विधानसभेचे सदस्य आहेत. हे पुरंदर मतदारसंघातून निवडून गेले. +व्यावसायः - +१) साखर व्यवसाय. +२) इथेनॉल प्लांट. +३) मत्स्यव्यावसाय. +४) दुग्धव्यवसाय. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15042.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fffa573c8ee782457bcfac33372f246eea994074 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15042.txt @@ -0,0 +1,2 @@ +विजयनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15048.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..995392a5c8753f086305b9ed8d63368b8791cc33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15048.txt @@ -0,0 +1,2 @@ +विजयनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15055.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f910eb1ee9591fb777b91fd76481d9d175a97e9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15055.txt @@ -0,0 +1,9 @@ +दक्षिणी भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य हे विजयनगर साम्राज्य म्हणून ओळखले जाते. वरंगळच्या 'हरिहर व बुक्क' या दोन भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली. राजा हरिहर आणि राजा बुक्का यांनी मुहम्मद तुघलक या हरवून त्याला पूर्ण नामहरम करत होते. मुहम्मद तुघलक हरल्यावर कृष्णा नदी व तुंगभद्रा नद्यांच्या दरम्यान स्वतंत्र हिंदू राज्य स्थापन केले. लवकरच त्यांनी उत्तरेकडील कृष्णा नदी आणि दक्षिणेस कावेरी नदीच्या दरम्यान संपूर्ण प्रदेशावर आपले साम्राज्य तयार केले. विजयनगर साम्राज्याच्या वाढत्या शक्तीमुळे या तत्कालिन इस्लामी आक्रमकांना आपल्या राज्यात पराभूत व्हावे लागले. आणि तेथून त्यांना पळ काढावा लागला. बहामनी राज्याशी वारंवार युद्ध केले आणि त्यांना पराभूत करून सोडले. मुसलमानांशी टक्कर घेऊन हिंदूत्व जिवंत ठेवणे हे विजयनगरच्या राजांचे ध्येय होते आणि त्यात ते यशस्वी झाले. +विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध राजा होता महाराज कृष्णा देव राया. विजयनगर राजघराणे आपल्या कारकिर्दीत वैभवाच्या शिखरावर पोहोचले. त्याने लढलेल्या सर्व लढायांमध्ये हे राजे यशस्वी झाले. हे एकूण पाच भाऊ होते. या भावांपैकी तिघे पूर्व किनाऱ्यावरील नेल्लोरपासून ते पश्चिम किनाऱ्यावरचे बेळगाव येथेपर्यंत राज्य करत होते. महाराष्ट्र हा राजा हरिहर यांच्या अंमलाखाली होता. दुसरा भाऊ होता राजा कंप. यांचे उदयगिरी नावाचे राज्य होते. मधला भाऊ राजा बुक्क. त्यांच्या ताब्यात होयसळांचे हळेबीड, पेनुगोंडचा किल्ला व आसपासचा प्रदेश होता. त्याच्याही दक्षिणेकडे शिमोगाजवळील अरग येथे एक भाऊ राज्य करत असे व शेवटचा भाऊ बुक्कच्या हाताखाली सरदार असत असे. इस्लामशी टक्कर घेऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे या भावंडांचे ध्येय होते. यांनी अत्यंत हुशारीने विजयनगर ही मध्यवर्ती सत्ता मानून आपले हिंदू साम्राज्य उभे केले . +राजा बुक्करायांचा कंपराय नावाच मुलगा होता. त्याने वीरबल्लाळच्या ताब्यात असलेले मदुरा काबीज केले. कंपरायही बुक्कप्रमाणे मोठा शूर व कर्तबगार होता त्याच्या कारकिर्दीत त्याने दाखवलेल्या कर्तबगारीची वर्णने त्याच्या पत्‍नीने लिहिलेल्या एका कम्पराजविजयम् या संस्कृत काव्यग्रंथात आली आहेत.. त्याने बुक्कराय राजाच्या मृत्यूनंतर राजा दुसरा हरिहर असे नाव धारण करून स्वतःला विजयनगरच्या साम्राज्याचा पहिला सम्राट म्हणून घोषित केले. हस्तिनावती ही त्यांची राजधानी होती. हरिहर बुक्क हे विद्यारण्यस्वामी ह्यांचे शिष्य होते +राजा कृष्णादेव राय यांनी पाश्चात्य देशांशी व्यापार करण्यास प्रोत्साहित केले. पोर्तुगीजांशी त्यांचे चांगले संबंध होते. +राजा कृष्णादेव राय केवळ एक महान योद्धा नव्हता तर कला कलेचा अभ्यासक आणि शिक्षणाचे उत्तम संरक्षकही होता. त्यांच्या कार्यकाळात तेलुगू साहित्याची, चित्रकला, शिल्पकला, नृत्य आणि संगीताची भरभराट झाली. विजयनगर बद्दल पर्शियन प्रवासी 'अब्दुल रझाक' यांनी लिहिले की, "विजयनगर हे जगातील सर्वात भव्य शहरांपैकी एक असल्याचे दिसते.[१] +पाच भावंडे +(बुक्करायाचा मुलगा) +इ .स. १३२३ मध्ये वरंगळचे राज्य तुघलकने जिंकले. त्यावेळी हरिहर आणि बुक्कराय यांना तुघलकांनी बंदी बनवून दिल्लीला नेले. काही दिवसांनी त्यांची सुटका करून तुघलकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना दक्षिणेकडे पाठविले. तेथे त्यांनी इ .स. १३३६ मध्ये डोंगरांनी व जंगलांनी वेढलेल्या भागात नवी वसाहत स्थापन करून तिला शृंगेरीच्या स्वामी विद्यारण्य सरस्वती यांच्या आशीर्वादाने विजयनगर हे नाव दिले. पुढे हेच विजयनगर साम्राज्य साहित्य व संस्कृतीचे विशाल दालन ठरले. +विरूपाक्ष राय (दुसरा) याची हत्या करवून नरसिंहराय याने संगम घराण्याची सत्ता संपुष्टात आणली आणि साळुव घराण्याचा पाया घातला. परंतु हे घराणे फार काळ सत्तेवर राहू शकले नाही. थोड्याच काळात तुलुव घराण्याच्या वीर नरसिंहराय याने सत्ता ताब्यात घेतली. प्रसिद्ध राजा कृष्णदेवराय (१५०९-१५२९) याच वंशाचा होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15056.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05b4ca4c05dcc15b945899c1b278301ad25e45f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15056.txt @@ -0,0 +1,2 @@ +विजयनगर हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. +हे शहर विजयनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. विजयनगरम संस्थानावर पुसापती राजे आणि गजपती महाराजांचे राज्य होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15064.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db20243c1db41ad539f761237f4aea4818b72f2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15064.txt @@ -0,0 +1 @@ +विजय भास्करराव औटी हे शिवसेनेचे नेते आहेत. [१] [२] [३] हे महाराष्ट्राच्या तेराव्या विधानसभेचे उपसभापती होते. [४] हे २००४, २००९ आणि २०१४ मध्ये पारनेर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर सलग तीन वेळा निवडून गेले [५] औटी हे पारनेरचे माजी आमदार आणि स्वातंत्र्यसैनिक भास्करराव औटी यांचे पुत्र आहेत. रवी गायकवाड, आरटीओ ठाणे (कोकण परिक्षेत्र), रस्ता सुरक्षा कक्षाचे प्रमुख, महाराष्ट्र सरकार, हे त्यांचे पुतणे आहेत, त्यांची मोठी बहीण पुष्पा गायकवाड यांचा मुलगा आहे. [६] [७] [८] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15066.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36789a175f68e9f99ff8ea45ddb4452cb361b8d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15066.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 16°30′30″N 80°38′30″E / 16.50833°N 80.64167°E / 16.50833; 80.64167 + +विजयवाडा हे भारत देशाच्या आंध्र प्रदेश राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (विशाखापट्टणम खालोखाल) व कृष्णा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. विजयवाडा शहर आंध्र प्रदेशाच्या मध्य भागात कृष्णा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.६५ लाख होती. विजयवाडा आंध्र प्रदेशचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र मानले जाते. आंध्र प्रदेशपासून तेलंगणा वेगळा करण्यात आल्यानंतर आंध्रच्या राजधानीसाठी अमरावती नावाचे नवे संकल्पित शहर विजयवाड्याजवळच निर्माण केले जात आहे. ह्यामुळे विजयवाडा प्रदेश आंध्र प्रदेशमधील सर्वात महत्त्वाच्या महानगरांपैकी एक बनेल. +विजयवाडा आंध्र प्रदेशातील सर्वात मोठे वाहतूक केंद्र असून विजयवाडा रेल्वे स्थानक हे दक्षिण मध्य रेल्वेचे स्थानक देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. विजयवाडा विमानतळ शहरापासून १३ किमी अंतरावर आहे. चेन्नई-कोलकाता दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ५ व पुणे-मच्छलीपट्टणम दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ९ हे येथील प्रमुख महामार्ग आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15067.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65536f7545c39b4827e8a6f7d23f038499967c80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15067.txt @@ -0,0 +1,3 @@ +विजयवाडा जंक्शन (तेलुगू: విజయవాడ జంక్షన్) हे आंध्र प्रदेशच्या विजयवाडा शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रातील विजयवाडा विभागाचे मुख्यालय असलेले विजयवाडा देशातील सर्वात वर्दळीच्या व महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. कोलकाता-चेन्नई व दिल्ली-चेन्नई हे देशामधील दोन प्रमुख रेल्वेमार्ग विजयवाडामध्ये जुळतात. त्यामुळे विजयवाडामध्ये दररोज सुमारे २५० एक्सप्रेस गाड्या थांबतात. +सिकंदराबाद हे जरी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय असले तरीही विजयवाडा विभाग हा दक्षिण मध्य रेल्वेचा सर्वाधिक महसूल मिळवणारा विभाग आहे. +भारतामधील हिमसागर एक्सप्रेस व दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस ह्या सर्वाधिक अंतर धावणाऱ्या दोन गाड्या विजयवाडामार्गे जातात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15084.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bcd9f35d53a1b7de99b1bc31b2a9007482fee02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15084.txt @@ -0,0 +1,3 @@ +विजयसिंह शेखावत (१ ऑक्टोबर, १९३६:भिवनी, हरयाणा, भारत — ) हे भारताचे माजी नौसेनाप्रमुख आहेत. +जुलै १९५६ मध्ये त्यांना भारतीय नौसेनेत कमिशन मिळाले. त्यांनी विविध भारतीय आरमारी नौकांवर काम केले. त्यांनी १९५७-५८ दरम्यान परदेशात कामगिरी. हे १९७९-८१ दरम्यान पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे डेप्युटी कमांडंट होते. त्यांनी काम केलेली इतर काही पदे - निदेशक, नौसेना मुख्यालय, दिल्ली (१९८२—८४); एसीएन्एस् , नौसेना मुख्यालय, दिल्ली (१९८४); फ्लॅग ऑफिसर कमांडिंग (ध्वजाधिकारी), पश्चिम आरमार (१९८६-८७), महाराष्ट्र एरिया मुंबई (१९८७-८८); डीजीडीपीएस् , संरक्षण मंत्र्यांचे, दिल्ली (१९८८—९०); एफ्ओसी-इन-सी, ईस्टर्न नेव्हल कमांड (१९९०—९२); नौसेना उपप्रमुख (१९९२-सप्टेंबर १९९३); नौसेनाप्रमुख (१ ऑक्टोबर १९९३—३० सप्टेंबर १९९६) वगैरे पदांवर त्यांनी कार्य केले आहे. इंडिया इंटरनॅशनल सेंटर, युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, हिमालयन क्लबचे ते सदस्य होते.पीव्हीएस्एम्, एव्हीएस्एम् , वीर चक्र इ. पुरस्कार त्यांना मिळाले.  +त्यांच्या वडिलांचे नाव धरमपाल सिंह आणि पत्नीचे नाव बिनू आहे. त्यांना दोन मुले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15087.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..759bff0faa066b090f8b97f2357db5ca33b90b24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15087.txt @@ -0,0 +1,2 @@ +माघ कृष्ण एकादशी ही माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अकरावी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15138.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f1b1f68960761767bd2abb74163612438ea0dd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15138.txt @@ -0,0 +1 @@ +विजेंद्र कस्तुरीरंग वरदराज राव (इ.स. १९०८ - इ.स. १९९१) हे कन्नड, भारतीय अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15142.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db277d551cea6ec5720296e5b9b9d7dc4df8b2a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15142.txt @@ -0,0 +1 @@ +विजेचा धक्का हा जीवित प्राणी विद्युतस्रोताच्या संपर्कात आल्यामुळे त्वचा, मांसपेशी किंवा केसांमधून पुरेशी विद्युत धारा प्रवाहित होण्याची प्रक्रिया आहे. विजेच्या धक्का बसल्यामुळे त्वचा जळू शकते, जीव बेशुद्ध पडू शकतो किंवा त्याचा मृत्यू पण होऊ शकतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15143.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6eb20aaaada491a406ab4e572f85bddae712670c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15143.txt @@ -0,0 +1,2 @@ +विजेत (Winner) हा २०२० हा भारतीय मराठी भाषा असून अमोल शेटगे दिग्दर्शित क्रीडा नाटक चित्रपट असून राहुल पुरी यांनी सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्सच्या बॅनरखाली सुरेश पै यांच्यासह सह-निर्माता म्हणून काम केले आहे.[१] सुबोध भावे, सुशांत शेलार आणि पूजा सावंत यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक मिळवण्याच्या तयारीत असलेल्या क्रीडा प्रशिक्षक सौमित्र आणि त्याच्या ॲथलीट्स सहकाऱ्यांची कथा आहे. सुबोध त्यांना शारीरिक ऐवजी त्यांच्या मानसिक बळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करते. +जून २०१९ मध्ये १२ व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता सुभाष घई यांनी फर्स्ट लूक पोस्टरचे अनावरण करून चित्रपटाची घोषणा केली.[२] मुख्य छायाचित्रण ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू झाले.[३] हा चित्रपट नाट्यरित्या १२ मार्च २०२० रोजी प्रदर्शित झाला. [४] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15148.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6eb20aaaada491a406ab4e572f85bddae712670c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15148.txt @@ -0,0 +1,2 @@ +विजेत (Winner) हा २०२० हा भारतीय मराठी भाषा असून अमोल शेटगे दिग्दर्शित क्रीडा नाटक चित्रपट असून राहुल पुरी यांनी सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्सच्या बॅनरखाली सुरेश पै यांच्यासह सह-निर्माता म्हणून काम केले आहे.[१] सुबोध भावे, सुशांत शेलार आणि पूजा सावंत यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक मिळवण्याच्या तयारीत असलेल्या क्रीडा प्रशिक्षक सौमित्र आणि त्याच्या ॲथलीट्स सहकाऱ्यांची कथा आहे. सुबोध त्यांना शारीरिक ऐवजी त्यांच्या मानसिक बळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करते. +जून २०१९ मध्ये १२ व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता सुभाष घई यांनी फर्स्ट लूक पोस्टरचे अनावरण करून चित्रपटाची घोषणा केली.[२] मुख्य छायाचित्रण ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू झाले.[३] हा चित्रपट नाट्यरित्या १२ मार्च २०२० रोजी प्रदर्शित झाला. [४] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15154.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39100b30bef42586f6ff42afbed3baec387ede0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15154.txt @@ -0,0 +1,2 @@ +विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय हे भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित नियम आणि कायदे तयार करण्याचे आणि प्रशासनाचे काम करणारे भारत सरकारचे मंत्रालय आहे. +मंत्रालयात खालील विभागांचा समावेश आहे: diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15158.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b8aa14e8b19356ef1b587be8a868124b5899d7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15158.txt @@ -0,0 +1,10 @@ +विज्ञानकथा हा एक वैशिष्ट्यपूर्ण वाङ्‌मय प्रकार आहे. हा ललितकथेच्याच निकषाला अनुसरून गुंफला जातो. विज्ञानकथा ही माणसांची कथा असते. विद्यमान विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा भविष्यकाळात प्रक्षेप करून भविष्यकाळातील माणसाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो, त्या काळातील समाज कसा असेल, मानवी परस्परसंबंध कसे असतील याचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे विज्ञानकथा. +विज्ञानसाहित्याचा उगम पाश्चिमात्य देशात झाला. इंग्रजीतली पहिली विज्ञानकथा फ्रँकेस्टाईन ही १८१८ साली मेरी शेली या लेखिकेने लिहिली. त्यानंतर बऱ्याच काळानंतर इंग्रजी साहित्यात निर्माण झालेला विज्ञानसाहित्याचा प्रवाह मराठी भाषेतही यायला सुरुवात झाली.   +विज्ञानकथेची सुरुवात सर्वप्रथम १९०० मध्ये कृष्णाजी आठले यांच्या ज्यूल्स व्हर्नच्या कादंबरीच्या 'चंद्रलोकची सफर' या नावाने केलेल्या  अनुवादाने झाली.   त्याचे  प्रकाशन 'केरळकोकिळ' या मराठी नियतकालिकात झाले.  ते काम सहा वर्े चालू होतं. त्यानंतर  १९११ साली श्रीधर रानडे यांनी लिहिलेल्या ' तारेचे हास्य' या त्यांनी स्वतः लिहिलेल्या कथेने विज्ञानकथा लेखनाची खरी पायाभरणी झाली. वा.म. जोशी यांनी लिहिलेल्या दोन कथा 'अप्रकाशित किरणांचा दिव्य प्रकाश ' आणि ' वामलोचना' १९१४ साली प्रकाशित झाल्या. +भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी विज्ञान कथा, कादंबऱ्या लिहिण्याचे काम थंडावले. पण, स्वातंत्र्योत्तर काळात १९५० नंतर अनुवादित विज्ञान कथांचे व कादंबऱ्यांचे लेखन पुन्हा सुरू झाले.  भा.रा. भागवत यांनी ज्यूल्स व्हर्न आणि एच.जी. वेल्स यांच्या अराउंड द वर्ल्ड इन ८० डेज , ट्वेन्टी थाऊजंड लीग अंडर द सी , इनव्हिजिबल मॅन या कथा इथल्या मातीचा स्पर्श करून लिहिल्या. त्या कथा बालमित्रमध्ये छापून येत होत्या. त्यामुळे, त्या कथा जरी लहान थोर सगळ्यांना आवडल्या तरी विज्ञानकथेवर मात्र बालसाहित्य, साहसकथा असा शिक्का बसला. आणि त्यामुळे त्या कथांना जरी यश आले तरी विज्ञानकथांच्या प्रगतीत त्यामुळेच मोठा अडसर निर्माण झाला. त्याचा परिणाम यशवंत रांजणकर, नारायण धारप, द.पां. खांबेटे, दि बा. मोकाशी यांच्या लेखनावर झाला. त्यातील बरेच लेखन हे अनुवादित वा रूपांतरित होते. पण, दि.बा. मोकाशी यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा मात्र स्वतंत्र होत्या.  +भा.रा. भागवत यांचा ' उडती छबकडी ' हा सगळ्यात पहिला विज्ञान कथासंग्रह १९६६ साली आला. त्या पाठोपाठ द.पां. खांबेटे यांचा ' माझे नाव रमाकांत वालावलकर' हा विज्ञान कथासंग्रह आला.  द.पां. खांबेटे यांच्या या संग्रहातील सगळ्या कथा रहस्यरंजनमध्ये प्रकाशित झालेल्या होत्या.  +आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळात विज्ञान तंत्रज्ञानाला जसजसे महत्त्व यायला लागले तसा त्याचा प्रसारही वेगाने व्हायला लागला. विज्ञान जीवनाला सर्व अंगांनी भिडायला लागले. आणि त्यानंतर आधुनिक विज्ञानकथांचा उदयकाल १९७५ पासून झाला असे मानले जाते.  +जयंत नारळीकर यांच्या कृष्णविवर या कथेपासून विज्ञानकथेकडे गंभीरपणे पाहिले जायला लागलं. अर्थात, जयंत नारळीकर यांच्याआधीही  निरंजन घाटे विज्ञान कथा लेखन करत होतेच.  निरंजन घाटे १९७१पासून विज्ञान कथास्पर्धेत बक्षीसे मिळवणारे विज्ञान साहित्य लेखक आहेत. १९७५ च्या साहित्य संमेलनात दुर्गाबाई भागवत यांनी जयंत नारळीकर यांच्या विज्ञानकथांची आणि ते करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेतली आणि त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तेव्हापासून विज्ञानकथा या प्रकाराला समीक्षकांनी गंभीरपणे घेतले. आणि मग तिची दिवसेंदिवस प्रगती होतच राहिली. त्याच काळात ललित कथांशी जवळीक साधून ललित कथांच्या निकषाला अनुसरून विज्ञान कथा  लिहायला सुरुवात केली ती विज्ञान कथा लेखक बाळ फोंडके यांनी.  विज्ञानकथा लेखन या प्रकारात बाळ फोंडके यांचे योगदान फार मोलाचे आहे.विज्ञानातल्या नव्या शोधांमुळे मानवी नातेसंबंधांचा जो विचित्र गुंता होतो याचे चित्रण त्यांच्या विज्ञानकथांमधून दिसून येते. लक्ष्मण लोंढे यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय विज्ञान कथाकारांची यादी अपूर्णच राहील. त्यानंतर विज्ञानकथा लेखकांत श्री. सुबोध जावडेकर यांनी लिहिलेल्या विज्ञानकथांची शैली विशेष उल्लेखनीय अशी आहे.  त्यांच्या कथेतील काल्पनिकता श्वास रोखून ठेवणारी असून कथाही उल्लेखनीय अश्या आहेत. +याव्यतिरिक्त अरुण साधू , अरुण हेबळेकर, अरुण मांडे, संजय ढोले , शुभदा गोगटे यांच्या विज्ञानकथांतून त्यांनी माणसांचा वेध घेतला आहे. लेखनात तंत्रज्ञानाच्या झपाट्यात माणूसपणाच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न प्रा. माधुरी शानभाग यांच्या विज्ञानकथांचा दिसून येतो. तर अरुण मांडे यांच्या विज्ञानकथेत विशेष शैली दिसते.  +इतर साहित्याच्या तुलनेत विज्ञान साहित्याकडे जास्त मूलभूत पातळीवर जीवनदर्शन घडवण्याची क्षमता असते. मराठी विज्ञानकथेने गेल्या पन्नास साठ वर्षात गाठलेला पल्ला प्रशंसनीय आहे. आणि आता पुढे तशीच वाटचाल कायम चालू राहील असं आशादायी लिखाण होत आहे. +डॉ . फुला बागूल [शिरपूर जि धुळे ] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15161.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de210e5677cfa6a20d472b5ac4402e1b4fdf6e21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15161.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक उच्च महाविद्यालय आहे.[१] हे महाविद्यालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न आहे.[२] +पूर्वी याचे नाव विज्ञान महाविद्यालय असे होते. २०२३ मध्ये, या महाविद्यालयाचे संस्थापक आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावरून नामांतर करण्यात आले. १९९१ साली देशमुख यांनी महाविद्यालयाची स्थापना केली होती.[३] येथे २५ प्रकाराच्या विषयांचे अध्यापन चालते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15182.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2835cf4631b57837651e9b9eb7647ca24aa3795 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15182.txt @@ -0,0 +1,4 @@ +विटालिक बुटेरिन (जन्म ३१ जानेवारी १९९४) एक कॅनेडियन प्रोग्रामर आणि लेखक आहे जो इथरियमच्या सह-संस्थापकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. २०११ मध्ये Bitcoin मॅगझिनची सह-संस्थापना करून बुटेरिनने सुरुवातीच्या काळातच क्रिप्टोकरन्सीमध्ये सहभाग घेतला. २०१४  मध्ये, बुटेरिनने गॅविन वुड, चार्ल्स हॉस्किन्सन, अँथनी डी आयोरियो आणि जोसेफ लुबिन यांच्यासोबत इथरियम लाँच केले.[१][२] +बुटेरिनचा जन्म रशियातील कोलोम्ना येथे झाला. त्यांचे वडील संगणक शास्त्रज्ञ होते. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत तो या भागात राहत होता जेव्हा त्याचे पालक उत्तम रोजगाराच्या संधीच्या शोधात कॅनडामध्ये स्थलांतरित झाले होते. कॅनडातील प्राथमिक शाळेच्या इयत्तेत तिसरीत असताना, बुटेरिनला हुशार मुलांसाठी वर्गात ठेवण्यात आले आणि ते गणित, प्रोग्रामिंग आणि अर्थशास्त्राकडे आकर्षित झाले. त्यानंतर बुटेरिनने टोरंटोमधील अॅबेलार्ड स्कूल या खाजगी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. बुटेरिनला वयाच्या १७ व्या वर्षी त्याच्या वडिलांकडून बिटकॉइनबद्दल माहिती मिळाली. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी, बुटेरिन यांना डायस अॅकॅडेमिकसच्या निमित्ताने बासेल विद्यापीठाच्या व्यवसाय आणि अर्थशास्त्र विद्याशाखेकडून मानद डॉक्टरेट मिळाली.[३][४] +बुटेरिन हे इथरियमचे सह-संस्थापक आणि शोधक आहेत, ज्याचे वर्णन विकेंद्रित खाण नेटवर्क आणि सॉफ्टवेर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म म्हणून केले गेले आहे जे नवीन क्रिप्टोकरन्सी आणि प्रोग्राम्स तयार करण्यास सुलभ करते जे एकच ब्लॉकचेन (एक क्रिप्टोग्राफिक व्यवहार खातेवही) सामायिक करते. ब्युटरिनने प्रथम इथरियमचे वर्णन केले. नोव्हेंबर २०१३ मध्ये एक श्वेतपत्रिका. ब्युटेरिनने असा युक्तिवाद केला होता की अनुप्रयोग विकासासाठी बिटकॉइनला स्क्रिप्टिंग भाषा आवश्यक आहे. परंतु जेव्हा तो करार मिळवण्यात अयशस्वी झाला तेव्हा त्याने अधिक सामान्य स्क्रिप्टिंग भाषेसह नवीन व्यासपीठ विकसित करण्याचा प्रस्ताव दिला. +२०१३ च्या उत्तरार्धात आणि २०१४ च्या सुरुवातीस इथरियमचा श्वेतपत्र प्रसारित करण्यात आला आणि नवीन प्रोटोकॉलमध्ये स्वारस्य वाढले. बुटेरिनने २६ जानेवारी रोजी मियामी येथे नॉर्थ अमेरिकन बिटकॉइन कॉन्फरन्समध्ये इथरियमची अधिक सार्वजनिकपणे घोषणा केली. बुटेरिन यांनी 25 मिनिटांचे भाषण केले, विकेंद्रीकृत परमिशनलेस नेटवर्कवर चालणाऱ्या सामान्य-उद्देशाच्या जागतिक संगणकाचे वर्णन केले, ज्याचा शेवट इथरियमच्या संभाव्य वापरासह होतो ज्यात पीक विम्यापासून विकेंद्रित एक्सचेंजेस ते डीएओ पर्यंत होते.[५] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_152.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc96fd28dd1fcc76340d24c051810862dbe7010a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_152.txt @@ -0,0 +1,11 @@ +रखमाबाई जनार्दन सावे (२२ नोव्हेंबर १८६४ - २५ सप्टेंबर १९५५) या एक भारतीय चिकित्सक आणि स्त्रीवादी होत्या. त्या ब्रिटिश भारतातील पहिल्या कार्यरत महिला डॉक्टरांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. तसेच १८८४ ते १८८८ या काळात बालवधू म्हणून त्यांच्या विवाहाशी संबंधित ऐतिहासिक खटल्यात सहभागी होण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. या प्रकरणाने अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण सार्वजनिक चर्चा घडवून आणली, ज्यामध्ये ब्रिटिश भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांतील कायदा विरुद्ध परंपरा, सामाजिक सुधारणा विरुद्ध पुराणमतवाद आणि स्त्रीवाद यांचा प्रामुख्याने समावेश होता. या घटनांचा परिणाम म्हणून शेवटी १८९१ मध्ये संमतीवयाचा कायदा लागू करण्यात आला. +हरिश्चंद्र यादवजी ह्या त्याकाळच्या 'रायबहादूर' आणि 'जस्टिस ऑफ पीस' अशी नेमणूक असलेल्या गृहस्थांची नात. ते स्वतः उत्तम इंग्रजी शिकलेले आधुनिक विचारांचे गृहस्थ होते. रखमाबाईंची आई, जयंतीबाई ही वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विधवा झाल्यानंतर त्यांनी तिचा दुसरा विवाह करून दिला. रखमाबाई ही जयंतीबाई ह्यांची पहिल्या विवाहापासूनची मुलगी. जयंतीबाईंचे दुसरे पती डॉ. सखाराम अर्जुन (राऊत) हे नावाजलेले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. तसेच ते शल्यचिकित्साही शिकवत. त्याकाळी त्यांच्या ज्ञातीमध्ये विधवाविवाहाला विरोध नसला तरी बाल विधवा विवाह की प्रौढ विधवा विवाह, हा प्रश्न चांगलाच जोर धरून होता. हा विरोध पत्करून केलेले सापत्यविधवेसोबतचे लग्न हे हरिश्चंद्रजी आणि डॉ. सखाराम दोघांचेही धाडसाचे पाऊल होते. +रखमाबाईंच्या जडणघडणीत त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा मोठा वाटा तर आहेच, परंतु त्याचा योग्य वापर करून आपलं व्यक्तिमत्त्व घडवणं, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्या काळच्या रितीरिवाजाप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षी लग्न झालं, तरी विसावे लागेपर्यंत त्यांच्या सासरी जाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. ही तेव्हा सामान्य बाब खचित नसावी. कदाचित वयात आल्याआल्या त्यांना सासरी पाठवलं गेले असते तर असा - सासरी जाणे हितावह की नाही - हा विचार कितपत टोकदारपणे त्या करू शकल्या असत्या, हा एक प्रश्नच आहे. सासरी जाण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे प्रसिद्ध रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला झाला. त्यांच्या आईनं मुलीसोबत सुनेलादेखील इंग्रजी शिक्षण दिलं होतं. खटल्याच्या पूर्वकाळात (इ.स. १८८२-८५) शिक्षणासोबतच त्या आर्य समाजाच्या चिटणीसपदाचा कार्यभार सांभाळत. हरिश्चंद्र यादवजी आणि डॉ. सखाराम अर्जुन ह्या दोघांची समाजातील प्रतिष्ठितांत तसेच इंग्रज लोकांत उठबस होती. आपली मते स्पष्टपणे मांडल्यामुळे आणि कणखरपणामुळे रखमाबाईंनाही ह्या दोन्ही वर्तुळांत विशेष वागणूक मिळत असे. स्वतः लेडी गव्हर्नर, लेडी जस्टिस त्यांना [[चहा पार्टी]साठी आमंत्रणे धाडीत. त्यामुळे त्यांचे विचार आणि कहाणी इंग्रज समाजात थेट परिचयाची होती. नव्या हिंदुस्थानाच्या तरुण पिढीची प्रतिनिधी म्हणून हा युरोपियन समाज त्यांच्याकडे कौतुकाने आणि आदराने पाहत असे. इतकेच नव्हे तर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथेही रखमाबाईंना विचारवंत व अभ्यासू लोक भेटले. ॲलिस (बर्ट्रांड रसेलची प्रथम पत्नी), हेन्रिएट्टा मुल्लर, पंडिता रमाबाई, इव्हा मॅक्लेरन अशी बरीच मंडळी त्यांच्या व्यक्तीसंग्रहात होती. इंग्लंडमध्येसुद्धा त्या वेगवेगळ्या सभांमधून भाग घेत राहिल्या. ह्यावरून त्यांचा सतत कार्यरत राहण्याचा पिंड दिसून येतो. +त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितके सोपे नव्हते. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतले. बाळंतपणाचे शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत 'लंडन स्कूल ऑफ मेडिसिन' इथल्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणाऱ्या ह्या कॉलेजात 'मुलींना पदवीदान करणे', हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा 'ऑनजॉइंट बोर्ड ऑफ द कॉलेजेस ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ऑफ एडिंबरा अँड ग्लासगो' (Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow) ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण झाल्या. 'लायसेन्शियेट ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स' (Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons) ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचे नाव इंग्लंडच्या 'मेडिकल रजिस्टर'मध्ये सनदशीर दाखल झाले. +रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणाऱ्या 'डफरिन फंडा'तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिले दिल्लीत निघाले. त्यानंतर मुंबईत 'कामा हॉस्पिटल', नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालये चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक 'हाऊस सर्जन' म्हणून झाली. इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केले. कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या 'शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल'मध्ये 'मेडिकल ऑफिसर' ह्या पदावर नियुक्त करण्यात आले. परदेशगमन, लग्नासंबंधीचा खटला अश्या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली. +त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला. दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामेही केली. सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती. आधी तर बऱ्याचश्या स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या. त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती परंतु ती झपाटलेली असल्याच्या वदंता पसरल्या होत्या. तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणाऱ्या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केले. समाजाकडून अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. इतकेच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहितावाचता यावे म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावे म्हटले तर सर्वसाधारणपणे घरांतल्यांकडून विरोध होतो, पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केले व नंतर त्यातून 'वनिता आश्रम'ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमाचे मुख्य कार्य होतं. एकीकडे दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी 'आयरिश मिशन'च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्य त्यांनी सहज पेलले होते. (रोजच्या कामांच्या भाऊगर्दीत अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्या पेटिकोटला साडीच्या निऱ्या शिवून ठेवत.) +एक डॉक्टर म्हणून त्यांचे काम महत्त्वाचं, पण त्यांनी केलेली इतर महत्त्वाची कामेही केली आहेत. सुरतेला असताना रमाबाई रानड्यांनी अध्यक्षपद भूषवलेल्या इ.स. १९०७ च्या सुरतेच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या स्वागत समितीच्या चिटणीसपदी त्यांनी काम केले, तर पुढे राजकोटला गेल्यावर 'रेडक्रॉस सोसायटी'ची शाखा उघडली. पहिल्या महायुद्धादरम्यानचं त्यांचे कार्य लक्षात घेऊन इ.स. १९१८ साली त्यांना रेडक्रॉसतर्फे सन्मानपदक देण्यात आले. +स्त्रियांसाठी खास विज्ञान-स्त्रीशिक्षकांच्या व्याख्यानमाला चालवल्या आणि अगदी किती स्त्रिया तिथे हजर होत्या, इथपासूनची नोंद ठेवली. इतकेच नव्हे, तर कामाठीपुरामधल्या स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्याने घडवून आणली. स्वतःच्या आजोबांच्या मालकीचे गावदेवीचे मंदिर सर्वांसाठी खुले केले. अस्पृश्यांना, त्यांच्या स्त्रियांना हक्क आहेत ही त्यांची धारणा होती. 'असमर्थांना आपण समर्थ बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु जे दुर्लक्षित आहेत त्यांच्या प्रश्नांचं काय', ही भावना त्यांना छळत असे. त्यातूनच त्यांनी प्रत्येक ज्ञातिचे काय हक्क आहेत त्यांच्या याद्या लिहून काढल्या. उदा. महाराला बावन्न हक्क आहेत, तर त्यांना त्या हक्कांची जाणीव करून दिली. अगदी ऐंशीच्या घरात वय असतानादेखील कुणा एकाकी मुलीला आसरा देणे, तिला लिहायला वाचायला शिकवणे, 'मिडवाईफरी'ची परीक्षा द्यायला लावणे अशी कामे त्या करत राहिल्या. स्त्रियांना बँकांमध्ये खाते काढायला लावून बचतीचे महत्त्व कृतीतून तेव्हाही शिकवत राहिल्या. +जश्या त्या कामामध्ये कणखर, स्वतःवरती अन्याय होऊ न देणाऱ्या होत्या, तसेच इतरांवरही अन्याय होऊ नये, अशी त्यांची शिकवण होती. त्यांच्या एका शिष्येनं, रखमाबाईंनी भावाच्या सुनेला दिलेला सल्ला लिहून ठेवला आहे - 'बायकोचे पोट हे नवऱ्याच्या पोटात' हे तत्त्वत: मान्य कर परंतु पाच-पंचवीस माणसांच्या घरात सर्वात शेवटी जेवायला बसणाऱ्या बायकांचे जेवण आधी वेगळे काढून ठेवत जा. वरवर साध्या वाटणाऱ्या ह्या वाक्याचं काय मोल आहे, ते अशा परिस्थितीतून गेलेल्या स्त्रीलाच कळेल. +रखमाबाईंचा मूर्तीपूजेवर विश्वास तसाही नव्हताच. निवृत्तीनंतर उत्तरायुष्यात त्यांनी दासबोध-तुकारामाच्या अभंगांचे मनन, संस्कृत श्लोकांचा अभ्यास चालू केला. अस्पृश्यतेविरोधात काही शाळांमधून व्याख्याने देण्याची व्यवस्था केली. वयानुसार डोळ्यांनी दिसणे अगदीच कमी झाले तेव्हा आजूबाजूच्या मुलांची 'बालसभा' घेत व त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा म्हणून गाणी-गोष्टी म्हणायला लावत. दुर्दैवाने रखमाबाईंनी त्यांचा पत्रव्यवहार जपून ठेवला नाही; उलटपक्षी तो वेळोवेळी जाळून टाकला. त्यांच्या टिपणातल्या काही वह्या आहेत त्यावरूनच काय ती त्यांच्या कार्याची थोडीफार माहिती कळते. +पती दादाजी भिकाजी ठाकूर त्यांनी बालपणी झालेल्या स्वतःच्या अयोग्य विवाह बंधनाद्दल लढा दिला. त्यासाठी त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पिन्हे यांनी निकाल रखमाबाईच्या बाजूला दिला. त्यांचे वकील न्या. तेलंग होते. त्यावर लोकमान्य टिळक व केळकर यांनी टीका केल्या. टिळकांनी आपल्या केसरी मध्ये " रखमाबाईचा खटला " नावाने लेख लिहिला. तर आगरकर व पंडिता रमाबाई यांनी रखमाबाई यांना समर्थन दिले. नंतर १८८७ मध्ये वरील कोर्टात दादोजी यांनी याचिका केली असता निकाल रखमाबाई यांचे विरोधात लागला. तेव्हा त्यांचे वकील फिरोजशाह मेहता होते. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये तेव्हा रखमाबाई वर ५ लेख दिले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1520.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eff71129c89a925020b35d9ea918d5534feb841f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1520.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +राग अंजनी कल्याण हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15216.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf621fc3405f7152e13e8615b322fe1b378a324f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15216.txt @@ -0,0 +1,6 @@ +विठ्ठल व्यंकटेश कामत हे एक भारतीय हॉटेल व्यावसायिक आणि पर्यावरणवादी आहेत जे कामत हॉटेल्स ग्रुप लिमिटेडचे ​​कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.[१][२] +१९५२ मध्ये त्यांनी 'सातकर' हे पहिले रेस्टॉरंट उघडले. विठ्ठल १९७० मध्ये त्याच्या वडिलांमध्ये सामील झाले आणि आता ते आशियातील पहिले इकोटेल हॉटेल द ऑर्किड चे अध्यक्ष आहेत. +त्याने लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकी म्हणून काम केले आणि तेथे हॉटेल व्यवसायाचे कौशल्य शिकले. भारतात परतल्यानंतर त्यांनी हरित विकासाच्या मूलभूत तत्त्वांसह सुरुवात केली आणि भारतातील पहिले इकोटेल हॉटेल द ऑर्किड उघडले. ते आयआयएम अहमदाबाद, बीआयटीएस पिलानी आणि भारत आणि परदेशातील अनेक व्यवस्थापन संस्थांना भेट देतात. १९८४ मध्ये कामत यांनी चार तारांकित हॉटेल एअरपोर्ट प्लाझा विकत घेतले आणि त्याचे नाव बदलून कामत प्लाझा केले.[३][४] +कामत यांना ११० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले ज्यात इंडियन एक्स्प्रेसचा सर्वोत्कृष्ट सीईओ उद्योग पुरस्कार, दलाई लामा यांच्याकडून मिळालेला गोल्डन पीकॉक पुरस्कार, जर्मनीतील जीवनगौरव पुरस्कार २०१२, ग्रीन हॉटेलियर पुरस्कार २०१०, राजीव गांधी पर्यावरण पुरस्कार २०१०, गोल्डन पीकॉक पुरस्कार यांचा समावेश आहे. ओला उल्स्टन द्वारे पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार २०१० +ते महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष होते, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे उपाध्यक्ष होते, प्रियदर्शनी अकादमी ग्लोबल अवॉर्ड अ‍ॅडव्हायझरी कमिटीचे सदस्य होते आणि काही नावांसाठी टेक्निकल एज्युकेशन मुंबई बोर्डाचे अध्यक्ष होते. +विठ्ठल कामतांनी 'इडली, ऑर्किड आणि मी!' या पुस्तकानंतर 'यश, अपयश आणि मी' नावाचे पुस्तक लिहिले आहे, (प्रकाशन दिनांक ५-१२-२०१७).[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15253.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43e194897e07fc66c3012368f92148b5e3fb409d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15253.txt @@ -0,0 +1,2 @@ +विठ्ठलनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15254.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b91e7a7863b499baafbb84a28107c3e887013ccc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15254.txt @@ -0,0 +1,2 @@ +विठ्ठलभाई झवेरभाई पटेल (२७ सप्टेंबर, इ.स. १८७३:नडियाद, गुजरात, ब्रिटिश भारत - २२ ऑक्टोबर, इ.स. १९३३) हे भारतीय न्यायालयाचे एक न्यायाधीश आणि राजकारणी होते. ते स्वराज पार्टीचे संस्थापक होते. +हे भारताचे पहिले उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल यांचे मोठे भाऊ होत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15278.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39f382e14752dedcab6f7b2702a9e7f935847163 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15278.txt @@ -0,0 +1,60 @@ +आषाढी वारी (पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय.[१] 'वारकरी संप्रदाय' म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय.[२] या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.[३] वारी हा एक आनंद सोहळा असतो.[४][५] +वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय.[४][६] वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.[७][८] ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.[९] संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.[१०] वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते.[११] +वारी करणाऱ्या व्यक्तीस 'वारकरी' म्हणतात. +भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे/विठ्ठलाचे हे भक्त असतात.[४] आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. ह्या माळेच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय, ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो. + 'स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा. नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा. संतांचे ग्रंथ वाचावेत. देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. भजन-कीर्तनात सहभाग घ्यावा. पंढरपूरवारी करावी तसेच एकादशीव्रत करावे. +सात्त्विक आहार, सत्त्वाचरण करावे. परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे' असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे.[१२] +वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय! असा जयघोष केला जातो. स्थानपरत्वे या जयघोषात "पंढरीनाथ 'भगवान' की जय" असा भेद आढळतो. अनेक ठिकाणी "माउली ज्ञानेश्वर महाराजकी जय" , "जगद्गुरू तुकाराम महाराजकी जय", "शान्तिब्रह्म एकनाथ महाराज की जय" अशी विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते. +पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे.[१३] तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले.[१४] हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती.[१५] +संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात- "पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे."[१२] +ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला; परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते. या इतिहासाचे पुढील कालखंडांत विभाजन करता येईल- +वारीचे दोन प्रकार आहेत.[१६] +या जोडीने माघी व चैत्री वाऱ्याही होतात.[१८] +हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते. हैबतबाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आधुनिक युगातही वारीची ही परंपरा समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा आस्थेचा विषय असल्याचे दिसून येते.[१९] +ज्ञानदेवांची पालखी :- हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटा[२०] ने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.[२१] तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे.[२२] श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे.[ संदर्भ हवा ] या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे.[ संदर्भ हवा ] पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.[ संदर्भ हवा ] +तुकोबांची पालखी :- तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. स्वतः तुकोबा चौदाशे टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपुराला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले.[२३] वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाढही केली. +एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा-तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत. निवृत्तीनाथ,सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ, सावता माळी, रामदास स्वामी संत गजानन महाराज यांची पालखी शेगाव या साधूंच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीस येतात.[१८] महाराष्ट्राच्या विविध भागांतून पालख्या येतात व यात लाखो भाविक सहभागी होतात.ज्ञानोबा -तुकारामच्या जयघोषात, अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात.[२४] +वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी; पालखी सोहळ्यात सहभागी होतात हे याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.[२५] वारीला जाणा-या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुणीही असते. काही धार्मिक संस्थाने, मंदिरे यांच्या दिंड्याही वारीत सामील होतात. वारकरी मंडळींची निवास-भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केले जाते. मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात. या नोंदणीकृत दिंड्याना क्रमांक दिलेले असतात. वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकानेच या दिंड्या मार्गस्थ होत राहतात. हा एक शिस्तीचा भाग आहे असे मानले जाते. +हा पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम हे महाराष्ट्राची शान खिल्लार बैलांकडे असते. ही खिल्लार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत नेऊन हा प्रवास करतात. खूप कष्टाचे काम असल्याने हे काम करण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील सुंदर, धिप्पाड अशा खिल्लार या गोवंशाची निवड या पालखी सोहळ्यांसाठी केली जाते.[२६] यामध्ये एक कमिटी देखील काम करते कि जी बैलजोडी निवडणे आणि सर्व गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देते.[२७] या संपूर्ण सोहळ्यात एक डॉक्टरांची टीम देखील असते कि जी वेळोवेळी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी या खिल्लार बैलांची आरोग्याची काळजी घेतात. तसेच जर बैलांच्या पायाची पत्री खराब झाली असेल तर बैलांच्या पायाला पत्री मारणे देखील वेळोवेळी केले जाते. एक विशेष बाब सांगायची झाली तर भारतीय गोवंश भरपूर आहेत, पण या पालखी सोहळ्यासाठी फक्त खिल्लार गाय या उपजातीच्या पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे. +ज्ञानदेवांची पालखी :- माउलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील फक्त ६ कुटुंबालाच मिळतो.[२८]आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही. कारण ही प्रथा खूप काळापासून अशी चालूं आहे. पालखी रथ आळंदीहून पंढरपूरला जाताना १८ दिवसाचा प्रवास असतो.रथापुढे दिंडी क्र १ व ७ हा वै गुरुवर्य ब्रह्मचैतन्य तात्यासाहेब आबासाहेब महाराज वासकर यांचा मान आहे.रथामधे फक्त २ खिल्लार बैलच संपूर्ण प्रवास पूर्ण करतात आणि परतीच्या वारीला देखील तीच २ बैल पालखी रथ पंढरपूर ते आळंदी घेऊन येतात. जेव्हा माउलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला जात असतो तेव्हा १८ दिवसात जातो, पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरहून आळंदी येथे येत असतो. +तुकोबांची पालखी :- तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पुणे जिल्ह्यामधील कोणतेही कुटुंब पालखी रथाच्या बैलजोडीचा मानासाठी अर्ज भरू शकतात. यामध्ये रीतसर अर्ज भरून संस्था आणि डॉक्टरांची टीम योग्य अशा खिल्लार बैलांची निवड करतात. दरवर्षी २ वेगवगेळ्या कुटुंबाला हा मान दिला जातो.[२९] दोन कुटुंबाला मान दिल्या मुळे याचा फायदा खिल्लार बैलांना असा होतो कि, पहिल्या दिवशी एका कुटुंबाची बैल पालखी रथ ओढतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबाची बैल रथ ओढतात, त्यामुळे पहिल्या दिवशीच्या बैलजोडीला एक दिवसाचा पूर्ण आराम मिळतो. अशा प्रकारे खिल्लार बैलांच्या साहाय्याने हा पालखी सोहळा सुंदररीत्या पार पाडतो. जेव्हा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू ते पंढरपूरला जात असतो तेव्हा १८ ते १९ दिवसात जातो, पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरहून देहू येथे येत असतो. +वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते.[३०][३१] कडूस फाटा,वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्ध्येय संकल्पना आहे.[३२] मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने "माऊलीचा अश्व" असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे.[९] +धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.[९] +आळंदी-पुणे-सासवड- लोण्ंद- फलटण - नातेपुते-माळशिरस- वेळापुर- भंडिशेगा-वाखरि-पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते.वाखरी येथे शेवटचे सर्व पालख्यांचे रिंगण होते.[३३] [३४] +[३५] +वारी सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र परतवारी माहीत असणारे आणि ती करणारे लोक खूप कमी आहेत.अशी परतवारी नित्यनेमाने करणारे सुधीर महाबळ यांनी या विषयावर 'परतवारी' नावाचे पुस्तक लिहिले आहे.[३६] + +देहू-पुणे-लोणीकाळभोर, यवत, वरवंड, बारामती, इंदापूर, अकलूज, वाखरी, पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते. वाखरी येथे शेवटचे रिंगण होते. +[३७] +वारीच्या वेळी निरनिराळ्या फडावर कीर्तन-प्रवचन आदी कार्यकम होतात.फड म्हणजे वारीप्रमुख व त्यांच्या शिष्य मंडळींचा सुसंघटीत समुदाय. वारकऱ्याने ज्याच्याकडून माळ घेऊन वारी पत्करली असेल, त्याचा तो शिष्य असून वारीस आल्यावर नियमाने त्या त्या फडावर जाऊन तो कीर्तन -भजनादी श्रवण करतो. फडाचे नियंत्रण प्रमुखाकडे असून त्याची स्वतःची व त्याच्या अनुज्ञेने त्याच्या शिष्य मंडळींची कीर्तने व प्रवचने होतात. श्री नामदेव महाराजचा, वासकरांचा व देहूकरांचा फड हे प्रमुख फड असून पुढे वेळोवेळी त्यातून व काही स्वतंत्र फड निर्माण होऊन त्यांनी सांप्रदायिक वारी, भजनाच्या, कीर्तनाच्या परंपरा चालू ठेवल्या आहेत.[३८] +पंढरपूरला जात असलेल्या वारकरी समुदायाची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरातून घेतली जाते.[३९] काही मंडळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर अशी सेवा पुरवितात. ज्यामध्ये वारीच्या मार्गावर उभे राहून +वारक-यांना खाद्यपदार्थ पुरविणे, पाण्याची व्यवस्था, कपडे, वर्षावस्त्र देणे अशी सेवा केली जाते. +सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था या सुद्धा वारक-यांना विविध सुविधा पुरवितात. यामध्ये त्यांची सेवा करणे असा भाव असतो. काही वैद्यकीय संस्था आणि रुग्णालये वारकरी भक्तांच्या शारीरिक चाचणी, उपचार यांची काळजी घेतात.[४०] +वारीसाठी भक्तांना वाहनांची सुविधा देण्यात येते. यासाठी शासकीय स्तरावर योजना राबविल्या जातात. पालकी मार्गाची पाहणी करणे, रस्त्यांची स्वछता, वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था महाराष्ट्र शासनातर्फेकेली जाते.[४१] +आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सपत्निक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे.[४२][४३] त्यांच्या बरोबरच वारकरी समुदायातील एका दाम्पत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान मिळतो. असा मान मिळणे वारकरी संप्रदायात आदराचे समजले जाते.[४४] +देहू व आळंदीहून दरवर्षी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे. +वारीला जाणाऱ्या वारकऱ्याना जागोजागी दानशूर लोक सोयी सुविधा प्राप्‍त करून देतात. वारीहून परतताना मात्र वारकऱ्याना अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. या परतीच्या प्रवासावर सुधीर महाबळ यांनी ‘परतवारी’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. (प्रकाशन दिनांक ५-३-२०१७) +याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्‍दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्‍दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले. +वारी या विषयावर २०१८ साली आंतरराष्ट्रीय परिषदेत अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केला गेला आहे.[४५] +वारकरी कीर्तन हा कीर्तन परंपरेतील वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे.[४९] +बंडातात्या कराडकर +संदीपान महाराज शिंदे +पांडुरंग महाराज घुले +रामराव महाराज ढोक +प्रकाश महाराज जवंजाळ +किसन महाराज साखरे +मुकुंद काका जाटदेवळेकर +चंद्रशेखर महाराज देगलूरकर +चैतन्य महाराज देगलूरकर +डॉ. पंकज उर्फ चेतनानंद जी महाराज +अक्षय महाराज भोसले +प्रमोद महाराज जगताप +अमृत महाराज जोशी +यशोधन महाराज साखरे +चिदंबर महाराज साखरे +विनोद कृष्ण शास्त्री नायगव्हाणकर +गणपत तान्हाजी शेलार +मारुतीबाबा महाराज चव्हाण +नामदेव महाराज चव्हाण +पंढरीनाथ महाराज टेमकर +विवेक महाराज चव्हाण diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15318.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4c11cd6cf185d9acc6a812da0df0b8e9ed2f1f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15318.txt @@ -0,0 +1,2 @@ +विदर्भ राज्य निर्माण काँग्रेस भारतातील महाराष्ट्र राज्यातले एक राजकीय पक्षआहे. वि. रा. नि. काँ. महाराष्ट्रापासून वेगाळ्या विदर्भात राज्यासाठी काम करते.[१][२] +वि. रा. नि. काँ.ची सुरुवात काँग्रेस पक्षाच्या दोन माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे आणि एनकेपी साळवे यांनी १० ऑगस्ट २००३ रोजी केली होती आणि हे पक्ष नॅशनल फ्रंट फॉर न्यू स्टेट्सचे सदस्य आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15331.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca57f27b2b7a4327d7e6148da9fce8c9c5679a49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15331.txt @@ -0,0 +1,7 @@ +'विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य' हा डॉ. अशोक चोपडे यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. डॉ. अशोक चोपडे हे सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते व विद्यमान व्यासंगी अभ्यासक आहेत. या ग्रंथात त्यांनी विदर्भातील गावोगावी पसरलेल्या सत्यशोधक चळवळीतील साहित्याचा अभ्यास मांडला आहे. + सत्यशोधक चळवळीने भारतीय प्रबोधनात मोठे योगदान दिले आहे. विदर्भातही या चळवळीने भारावलेला एक काळ राहिलेला आहे. विलक्षण प्रभावीशाली असलेल्या या चळवळीतून निर्माण झालेले साहित्य महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाचा मोलाचा दस्तऐवज आहे. या जाणीवेतून डॉ. अशोक चोपडे यांनी विदर्भातील सत्यशोधक साहित्याचा परिश्रमपूर्वक शोध घेऊन त्याविषयीचे मौलिक चिंतन या ग्रंथात मांडलेले आहे. + या ग्रंथाचे संशोधनपूर्ण लेखन करताना डॉ. अशोक चोपडे यांनी विदर्भातील गावोगावी फिरून सत्यशोधक साहित्य गोळा केले. वार्ध्यकाकडे झुकलेल्या ७० - ९० वर्षांच्या वयोवृद्ध सत्यशोधकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केल्या. महाराष्ट्रभरातील अनेक कार्यकर्ते व अभ्यासक, विचारवंत यांच्याशी भेटून माहितीचे संकलन केले. तसेच विविध ग्रंथालयांना भेट देऊन संदर्भ साहित्य मिळवले. अशा अथक प्रयत्नांतून प्रस्तुत ग्रंथातील विवेचन पुढे आले आहे. + ग्रंथात एकूण सहा प्रकरणे असून चार परिशिष्टे जोडण्यात आली आहेत. या ग्रंथात सुरुवातीला सत्यशोधक चळवळीची पार्श्वभूमी विशद केली आहे. विदर्भातील सत्यशोधक चळवळीच्या प्रचार आणि प्रसाराचे अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भही दिले आहेत. विदर्भातील सत्यशोधक कार्यकर्त्यांची ओखळ करून देण्यासह त्यांच्या साहित्याचे स्वरूप आणि योगदान यावर मार्मिक भाष्यही करून या साहित्याची समीक्षाही केली आहे. त्यांची ही समीक्षा तत्कालीन सामाजिक - सांस्कृतिक व साहित्यिक पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर येत असल्याने तिचे स्वरूप बहुविध पैलूंवर भाष्य करणारे आहे. विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे मराठी साहित्यातील योगदानाविषयीही या ग्रंथात चर्चा करण्यात आली आहे. विविध चळवळीतून पुढील काळात मांडण्यात आलेल्या साहित्यविचारावर सत्यशोधकीय साहित्याचा प्रभाव कसा राहिला आहे, याविषयीचेही भाष्य यामध्ये करण्यात आले आहे. परिशिष्टामध्ये अमरावती येथील दुसऱ्या ब्राह्मणेतर काँग्रेसच्या परिषदांमधील छायाचित्रे, काही कार्यकर्त्यांची पत्रे, वर्तमान पत्रे व परिषदांची पत्रके, काही कार्यकर्त्यांची दुर्मिळ छायाचित्रे जोडलेली आहेत. + आपल्या या ग्रंथाविषयी डॉ. अशोक चोपडे म्हणतात की, " प्रत्यक्ष सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीच्या कालखंडात राष्ट्रीय, देशभक्त समजणारे मान्यवर व्यक्ती व संस्था यांची विचारसरणी आणि विद्येचा कोणताही वारसा नसणारे, ग्रामीण पर्यावरणाचे घट्ट संस्कार असणारे सत्यशोधक-ब्राह्मणेतर व्यक्ती व संस्था यांची मुलभूत विचारसरणी या दोहोतील फरक या प्रस्तुतच्या ग्रंथातून वाचकांना येईल आणि सत्यशोधक चळवळीची मुलभूत समग्र परिवर्तनाची भूमिका नेमकी कशी होती. विशिष्ट वळणावर ती कशी बदलत गेली, तिच्या मुलभूत गाभ्यात नेमका फरक पडला काय ? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काही प्रमाणात या ग्रंथातून वाचकांना व अभ्यासकांना मिळेल असे वाटते." ( प्रास्ताविक - पृ. क्र. ०९) + ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हणतात, "सुमारे दीडशे वर्षाच्या इतिहासात सामाजिक-सांस्कृतिक स्वातंत्र्यासाठी असंख्य लोकांनी कसकसा संघर्ष केला, साहित्याच्या व त्याच्याशी निगडीत अशा इतर माध्यमांच्याद्वारे आपल्या स्वत्वाचा आविष्कार कसा केला, याचे एका वेगळ्याप्रकारचे विश्वरूप दर्शनच त्यांच्या या ग्रंथात घडते. हा ग्रंथ विदर्भातील साहित्यापुरता मर्यादित आहे, असे वरवर वाटत असले तरी, सर्व मराठी भाषिकांना आणि सत्यशोधानाच्या दिशेने प्रवास करू इच्छिणाऱ्या सर्व स्वातंत्र्यप्रेमींना हा ग्रंथ " आपल्या स्वतःच्या प्रवासाचाच इतिहास" आहे असे वाटल्याखेरीज राहणार नाही." (प्रस्तावना ) + एकूणच प्रस्तुत ग्रंथातून विदर्भातील सत्यशोधक चळवळीतील साहित्याविषयीचे विवेचन आले असले तरी त्यात विदर्भाबाहेरील सत्यशोधक चळवळीविषयीचे मूलगामी चिंतन व्यक्त झाले आहे. आधुनिक भारताच्या जडण-घडणीचे अनेक संदर्भ त्यात समाविष्ट आहेत. सदर पुस्तकाने महाराष्ट्रभरातील सत्यशोधक चळवळीच्या साहित्याच्या संशोधनाला, चर्चेला, प्रकाशनाला, निर्मितीला चालना दिली आहे. प्रस्तुत ग्रंथ कॅन्डिड प्रकाशन, वर्धा द्वारे (प्रथम आवृत्ती २००३) प्रकाशित झाला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15334.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..489380bf7b7042aa20a8010b2a0ce7bbe5255791 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15334.txt @@ -0,0 +1,22 @@ +विदा उत्खनन म्हणजे उपलब्ध विदा मधून योग्य ती माहिती शोधणे. यालाच इंग्रजीमध्ये डेटा मायनिंग अथवा डाटा मायनिंग असे म्हणतात. ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. परंतु याचे नामकरण बदलत आलेले आहे. जसे की प्राचीन भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी ताऱ्यांपासून ग्रह गोल वेगळे आहेत हे शोधले. या मध्ये आधी तयार असलेल्या विदा मधून माहितीची पॅटर्नस शोधण्याचा प्रयत्न असतो. संगणक वापराने याच्या वेगात लक्षणीय फरक पडला आहे. +भूतकाळात घडलेल्या वर्तनातून पुढे काय घडू शकेल याचा अंदाज घ्यायलाही या तंत्राचा उपयोग होतो. उदाहरणार्थ उदा. एखाद्या आंतरजालावरील दुकानावरून वरून लोक वस्तू पाहतात. यातले सगळे घेतातच असे नाही, काही जण घेतातही. त्या दुकानाला भेट देणाऱ्या लोकांनी केलेले प्रत्येक क्लिक किंवा नोंदणी/ पाहाणी आणि त्यासंबंधीची माहिती गोळा केली जाते. हा वावर कसा होत आहे, हे गोळा केले जाते याचा अभ्यास केला जातो. त्याआधारे त्यांच्या वावराची काही विशिष्ट पद्धत आहे का हे शोधले जाते. ही वावराची पद्धत लक्षात आल्यावर आपल्या वेबसाईटवर आपण कशी मांडणी केली पाहिजे हे लक्षात येऊ शकते. त्याप्रमाणे बदल करून ग्राहकांना जास्तीत जास्त आकर्षित करायचा प्रयत्न केला जातो. +इबे सारखी वेबसाईट वापरकर्ते काय खरेदी करतातची माहीती ठेवतात त्याच प्रमाणे त्याच वस्तु इतर कोण घेतात त्याच्यांशी तुलना करून वापरकर्त्याला आवडणाऱ्या गोष्टी सुचवल्या जातात. यामुळेच आपल्याला तेथे नेमक्या आपल्या मागच्या शोधाशी संबंधित गोष्टी पाहायला मिळतात. पण विदा उत्खननाचा हा एक प्रकार आहे. असे अनेक प्रकार यात आहेत. +या साठी गणित आणि सांख्यिकी विषयांची जाण आवश्यक असते. +ह्या मध्ये बरयाच पद्धती आहेत. +आणि अश्या बरीच प्रकार आहेत +अनेक संशोधक आणि संघटनांनी डेटा खाणकाम करणाऱ्या डेटा खाण साधनांचे सर्वेक्षण आणि सर्वेक्षण केले आहेत. सॉफ्टवेर पॅकेजेसमधील काही ताकद आणि कमकुवतपणा हे त्यास ओळखतात. ते डेटा खाणकामांचे व्यवहार, प्राधान्ये आणि दृश्यांबद्दलचे विहंगावलोकन देखील प्रदान करतात. यापैकी काही अहवालांमध्ये हे समाविष्ट आहे: +हर्विट्झ व्हिक्चर इंडेक्स: प्रगत विश्लेषणासाठी अहवाल बाजार संशोधन मूल्यांकनाची साधने म्हणून, हे प्रगत विश्लेषण तंत्रज्ञानाचे विविध उपयोग आणि विक्रेते जे हे अनुप्रयोग शक्य करतात ते हायलाइट करते. अलीकडील-संशोधन +रेक्झर Analytics डेटा खाण कामगार सर्वेक्षण (2007-2015) [3 9] +2011 विले इंटरडिसीप्लिनिक पुनरावलोकने: डेटा खनन आणि ज्ञान डिस्कवरी [40] +फॉरेस्टर रिसर्च 2010 प्रेरकटीक ॲनॅलिटिक्स व डेटा मायनिंग सोल्यूशन्स रिपोर्ट [41] +गार्टनर 2008 "मॅजिक क्वाड्रंट" अहवाल [42] +रॉबर्ट ए निस्बेटची 2006ची तीन भाग मालिकेतील लेख "डेटा खनन साधनेः सीआरएमसाठी कोणते सर्वोत्कृष्ट आहे?" [43] +अमेरिकन स्टॅटिस्टीशियन [4 9] मध्ये डेटा मायनिंग सॉफ्टवेर पॅकेजेसच्या हॅगटन एट अल. +Goebel & Gruenwald 1999 SIGKDD एक्सप्लोरेशन्समध्ये "डेटा स्किनिंग एक ज्ञान डिस्कवरी सॉफ्टवेर उपकरणांचे सर्वेक्षण" [45] +काही प्रकरणांमध्ये आणि संदर्भांमध्ये गोपनीयता, कायदेशीरपणा, आणि नैतिकतेबद्दल प्रश्न वाढवू शकतात. +डेटा संकलित करण्यापूर्वी एक व्यक्तीला पुढील गोष्टीची जाणीव करून देणे आवश्यक आहे : [28] +अनामित होण्यासाठी म्हणून डेटा देखील सुधारित केला जाऊ शकतो , जेणेकरून व्यक्ती सहजपणे ओळखू शकणार नाही तथापि, "अनोळखी" / "निनाविकृत" डेटा सेटांमध्ये संभाव्यतः व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी पुरेशी माहिती असू शकते. +प्रदात्याकडे जाणा-या व्यक्तिगत ओळखण्यायोग्य माहितीचे अनवधानाने प्रकट होणे उचित माहिती पद्धतींचे उल्लंघन करते. या चुकीमुळे सूचित झालेल्या व्यक्तीला आर्थिक, भावनिक किंवा शारीरिक नुकसान होऊ शकते. गोपनीयता उल्लंघनांच्या एका प्रसंगी, Walgreensच्या आश्रयदात्यांनी डेटा खनन कंपन्यांना प्रिस्क्रिप्शन माहिती विकण्यासाठी 2011 मध्ये कंपनी विरुद्ध खटला दाखल केला ज्यांनी नंतर डेटा फार्मास्युटिकल कंपन्यांना प्रदान केला. +विशेषतः, डेटा खनन सरकारी किंवा राष्ट्रीय सुरक्षा किंवा कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने जसे की टोटल इन्फर्मेशन अवेअरनेस प्रोग्रॅम किंवा ADVISE साठी व्यावसायिक डेटा सेट्समुळे गोपनीयता चिंता वाढली आहे +जेव्हा डेटा संकलित केला जातो तेव्हा डाटा खाणकाम करणारा किंवा नवीन संकलित डेटा सेटवर प्रवेश करणाऱ्या कोणालाही विशिष्ट व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी विशेषतः जेव्हा डेटा मूलतः अनामिक असतो तेव्हा वैयक्तिक गोपनीयतेला धोका येतो. गोपनीयता कायदे आहेत आणि ग्राहकांचे हक्क आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15340.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20068903d80777ecfb8860aa38261896eac707ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15340.txt @@ -0,0 +1,2 @@ +विदिशा हा भारत देशाच्या मध्य प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९९१ सालापासून विदिशा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. माजी भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथून सलग ५ वेळा लोकसभेवर निवडून आले होते. +२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज ह्यांनी विदिशामधून दुसऱ्यांदा विजय मिळवला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15347.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bb86ef183c4277cef27c9575cb5fb4c4e19a25e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15347.txt @@ -0,0 +1 @@ +विदुतलै चिरुतैगल कच्ची ( भाषांतर: लिबरेशन पँथर पार्टी) पूर्वी भारताचे दलित पँथर्स किंवा दलित पँथर्स इय्याक्कम ही एक भारतीय सामाजिक चळवळ आणि राजकीय पक्ष आहे जो जातीवर आधारित भेदभावाचा विरोध करण्याचा प्रयत्न करतो व तामिळनाडू राज्यात सक्रिय आहे. [१] तमिळ राष्ट्रवादावरही पक्षाचा भर आहे. [२] [३] त्याचे अध्यक्ष थोल. थिरुमावलवन आहे, जे चेन्नईत वकील आहे आणि पक्षाचे सरचिटणीस लेखक रविकुमार आहेत. [४] [५] [६] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15357.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d67914dca44f97d4c495354d513f84cffe1c2432 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15357.txt @@ -0,0 +1,2 @@ +विद्यमान हा शब्द राजकारणातील एखाद्या पदावरील व्यक्ती वर्तमान काळात कार्यरत आहे हे सांगण्यासाठी वापरला जातो. विद्यमान म्हणजे ’सध्या अस्तित्वात असलेले. उदा० विद्यमान परिस्थिती, विद्यमान प्रेयसी, विद्यमान परंपरा, विद्यमान काविळीची साथ इ. +उदा: श्री. नरेंद्र मोदी हे भारत देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत. इचलकरंजीतील विद्यमान काविळीच्या साथीत आजपर्यंत १५ बळी पडले आहेत. वगैरे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15363.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b6ca7ee674220dd3de34cd63d22429b12749777 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15363.txt @@ -0,0 +1,2 @@ + +विद्या करंजीकर ह्या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15371.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f506fd8fc1f284502b480b959e16102342917a43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15371.txt @@ -0,0 +1,4 @@ +विद्या भागवत या लोकप्रिय हिंदुस्तानी गायिका आहेत +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15376.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5547089a724d24243b1fb96fcf5a9244010e6a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15376.txt @@ -0,0 +1,4 @@ +विद्या विकास एज्युकेशन सोसायटी, विक्रोळी मुंबई (स्थापनावर्ष १९६२) ही मुंबईमधील घाटकोपर आणि विक्रोळी तसेच ठाणे जिल्ह्यातील नीमशहरी आणि ग्रामीण भागात विविध शैक्षणिक विद्यालये आणि महाविद्यालये चालवणारी संस्था आहे. +संस्थेची सुरुवात १९६२ मध्ये रात्रशाळेच्या स्वरूपात झाली. १९ शैक्षणिक शाखांच्या माध्यमातून सुमारे चौदा हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना संस्था शैक्षणिक सुविधा पुरवते. + +शाळेतील विद्यार्थ्यांनी विकास रियुनियन ग्रुप अशी संघटना उभी केली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1538.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c8bcb904318cc72caa55676ba9164bf847403ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1538.txt @@ -0,0 +1,6 @@ +राग खमाज हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.विष्णू नारायण भातखंडे यांच्या संगीतशास्त्रीय विचारानुसार खमाज या थाटात मुख्यत्वेकरून पुढील सोळा राग येतात : (१) झिंझोटी, (२) खमाज, (३) तिलंग, (४) खंबायती, (५) बडहंस, (६) नारायणी, (७) प्रतापवराळी, (८) नागस्वरावली, (९) सोरटी, (१०) जयजयवंती, (११) देस, (१२) तिलककामोद, (१३) गौडमल्हार, (१४) दुर्गा, (१५) रागेश्वरी, (१६) गारा.  +निषाद कोमल व बाकीचे स्वर शुद्ध असे या थाटाचे स्वरूप असून प्राचीन ग्रंथांत याला ‘कांभोजी’ म्हणून उल्लेखलेले आढळते. या थाटाचा आश्रय राग झिंझोटी असूनही खमाज या रागाचे नाव थाटाला देण्याचा प्रघात आहे.  +या थाटातील रागांचे स्थूलमानाने दोन वर्ग पडतात : गंधार स्वरास वादी मानणाऱ्या रागांचा पहिला व तसे नसणाऱ्या रागांचा दुसरा. पहिल्यात खमाज, झिंझोटी, रागेश्वरी, खंबायती, तिलंग इ. राग आणि दुसऱ्यात सोरटी, देस, तिलककामोद, जयजयवंती, नारायणी, प्रतापवराळी इ. राग अंतर्भूत होतात.  +खमाज थाटातील खमाज, तिलंग, देस, तिलककामोद या रागांत ⇨ठुमरीसारख्या सुगम संगीतप्रकाराचे गायनवादनही बरेच होते.      + +  \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15384.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bc8770b30b50deed7a5fc42a11fc5eecb3fa529 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15384.txt @@ -0,0 +1,3 @@ + +विद्यागौरी आडकर ह्या जयपूर घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतातील कथ्थक नृत्यांगना आहेत. त्यांनी खजुराहो फेस्टिव्हल ऑफ डान्सेस, तिरुवनंतपुरममधील चिलंका डान्स फेस्टिव्हल, फेस्टिव्हल ऑफ डान्स अँड म्युझिक, दिल्ली इत्यादींसह अनेक संगीत महोत्सवांमध्ये सादरीकरण केले आहे.[१][२] +विद्यागौरी आडकर यांनी त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान सुरुवातीला बोरिवली, मुंबई आणि पुणे येथे नृत्य प्रशिक्षण सुरू केले. उच्च शिक्षणासाठी त्या दिल्लीला गेल्या.[३][४] त्यांनी भारताच्या अनेक भागात आणि दक्षिण आफ्रिकेतही कार्यक्रम केले आहेत.[५] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15395.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99b8789074b85ff6eb6c7290eb6c291b0f8c3f8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15395.txt @@ -0,0 +1,6 @@ +मराठीतील एक प्रतिभावान लेखक विद्याधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला, आणि मृत्यू ९ऑक्टोबर १९८९ रोजी. +पुंडलिकांच्या अश्विन नावाच्या मधल्या मुलाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर पुंडलिक पूर्णपणे बदलून गेले. अश्विनच्या जाण्याचे त्यांनी 'आपल्याला अजून दोन मुले आहेत' हे विसरले असावेत असे वाटण्याइतके दुःख केले. मराठी लेखिका मोनिका गजेंद्रगडकर या विद्याधर पुंडलिक यांच्या कन्या. 'बापलेकी' या विद्या बाळ आणि पद्मजा फाटक यांनी संपादित केलेल्या पुस्तकातल्या मोनिकाबाईंनी लिहिलेल्या लेखात त्यांनी त्या दिवसांबद्दल आणि त्या दुर्दैवी घटनेचा वडील-लेकीच्या नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल लिहिले आहे. +रागिणी पुंडलिक या विद्याधर पुंडलिकांच्या पत्नी. त्याही लेखिका होत्या. त्यांचे निधन ६ मे २०१९ रोजी झाले. +साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांमध्ये पुंडलिकांचा अधूनमधून सहभाग असायचा, पण संमेलनाध्यक्षपदाच्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. चाहत्यांकडून त्यांना आग्रह होत नसे असे नाही. पण त्यांनी तो विषय नेहमीच हसण्यावारी नेला. +आणीबाणीअखेर झालेल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या प्रचारात पुंडलिकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा पद्धतीने भाग घेतला. पण त्यांची भूमिका स्पष्ट होती. अलीकडच्या काळातील साहित्यिकांप्रमाणे राजकारण्यांची हुजरेगिरी त्यांनी कधीच केली नाही, मात्र मनापासून वाटले तेव्हा, १९८० च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांनाही स्वच्छ पाठिंबा देणारा उत्कृष्ट ललितशैलीचा लेख त्यांनी लिहिला. अशा प्रकारे, राजकीय भूमिका घेण्याचे आणि तरीही सवंग राजकारण व राजकारण्यांपासून दूर राहण्याचे व्रत पुंडलिकांनी अखेपर्यंत जपले. +विद्याधर पुंडलिकांची ’सती’ ही दीर्घकथा सत्यकथेच्या १९७४ सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या व्यक्तिगत जीवनावर आधारित त्यांच्या या कथेवरून मोठे वादळ उठले होते. पुंडलिकांच्या तोंडाला काळे फासण्यापर्यंत सावरकरभक्तांची मजल गेली होती. विचित्र योगायोग म्हणजे, स्वतः पुंडलिक सावरकरांचे चाहते व हिंदुत्ववादी प्रकृतीचे होते. पण या हल्ल्यामुळे ते डगमगले नाहीत. त्यामुळे सत्यकथेचे संपादक श्री.पु. भागवत आणि पुंडलिक यांना कोर्टातही खेटे मारावे लागले. पण दोघांनीही तडजोडवादी भूमिका घेतली नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1540.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..497f6f51f701506b9330f5591a7c90c16582857c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1540.txt @@ -0,0 +1 @@ +राग गावती हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15407.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0bbc4a21edc988191270f444c97c1632c63d973e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15407.txt @@ -0,0 +1,18 @@ +विद्यापीठ ही उच्च शिक्षण व संशोधनासाठीची संस्था असते. विद्यार्थ्यांना विविध विषयातील पदवी प्रदान करण्याचे अधिकार विद्यापीठाकडे असतात. +कुलपती हे पद विद्दयापीठ कार्यकारिणीतले सर्वोच्च पद असून कुलगुरू हा विद्यापीठाचा कार्यकारी प्रमुख असतो. +भारतामध्ये कोणत्याही राज्याचा राज्यपाल हा त्या राज्यातील सगळ्या राज्य विद्यापीठांचा आसनाधिष्ठीत कुलपती असतो. +विद्यापीठा कडून उच्च शिक्षणा साठी प्रदान केल्या जाणाऱ्या मुख्य पदव्या: +भारतातले नालंदा (बिहार) हे जगातल्या अतिप्राचीन विद्यापीठांपैकी एक आहे. सोलापूर विद्यापीठ हे 2004 साले अस्तित्वात आले. सोलापूर विद्यापीठ एका जिल्ह्यासाठी असून सध्या शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रगती करत आहे. +हे विदयापीठ राज्य सरकारद्वारे नियंत्रित केले जाते. +उदा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ +हे विदयापीठ केंद्र सरकारद्वारे नियंत्रित केले जाते. +उदा. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय +पुर्वी एखाद्या विदयापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयास विदयापीठाचा दर्जा दिल्यास त्या विदयापीठास अभिमत विदयापीठ असे म्हणतात. +उदा. डी. वाय. पाटील विद्यापीठ, भारती विद्यापीठ. टिळक विद्यापीठ +उदा. अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ +मुक्त विद्यापीठ म्हणजे विद्यार्थ्यांना सोईनुसार पदवी शिक्षण घेण्याची सुविधा असलेले विद्यापीठ. मुक्त शिक्षणाची चळवळ खऱ्या अर्थाने १९८२ मध्ये हैदराबाद येथे स्थापन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून झाली. +आता अशी एकूण १० मुक्त विद्यापीठे आज भारतात कार्यरत आहेत. +ती अशी :- +स्वतःची घटना, अभ्यासक्रम व नियमावली असणाऱ्या, तसेच राज्य वा केंद्र सरकारच्या अधिकार कक्षेबाहेरील विद्यापीठांना स्वायत्त विद्यापीठ म्हटले जाते. +उदा. मेक्सिकोचे "National Autonomous University" +भारतात 'स्वायत्त विद्यापीठ' असा प्रकार अस्तित्वात नाही, पण 'स्वायत्त महाविद्यालय' या प्रकारात काही महाविद्यालये आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15427.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..481a52bb79ca590e8be48f5def8e8c7e456681d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_15427.txt @@ -0,0 +1,3 @@ + +विद्यालंकार घारपुरे (जन्म : चेंबूर-मुंबई, २६ सप्टेंबर १९६०) हे दापोलीत राहणारे एक समाज कार्यकर्ते व मराठी लेखक आहेत. +घारपुरे यांची आजी शिक्षिका होती व नातवाचे सुरुवातीचे शिक्षण आपल्याच शाळेत व्हावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यानुसार, विद्यालंकार यांचे प्राथमिक शिक्षण वडगाव (बारामती) येथे झाले. पुढे पाचवी ते बी.कॉम.पदवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण पुण्यात झाले.पुढे १९८०मध्ये त्यांना स्टेट बँकेच्या गोवा शाखेत नोकरी मिळाली. गोव्यात राहत असताना १९८१ साली त्यांनी पहिली ‘आठवण’ ही कथा लिहिली. ती १९८४ साली महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झाली. त्यांची बदली पुढे खेड व लव्हेल येथे झाली. त्यावेळीही अगदी फुटकळ स्वरूपात त्यांचे लेखन चालू होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1564.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..822e2ab1c4de40426aa1c55c3f59b4d898c12a91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1564.txt @@ -0,0 +1 @@ +राग तिलक कामोद हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1567.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b719736f8c2e00168421a65156f113d2f687ea47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1567.txt @@ -0,0 +1 @@ +दीपक हा हिंदुस्तानी संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_158.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59fc5e51caba50adb877b37914d77f5ae1495f43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_158.txt @@ -0,0 +1,4 @@ +पंडित रघुनंदन पणशीकर (जन्म १९६३) हे जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायक आहेत. जयपूर-अत्रौली घराण्याची प्रख्यात अनन्यसाधारण शैली प्रतिबिंबित करणारी त्यांची गायन शैली - पूर्ण भरलेला आकार, तान, लयकारी  आणि अतिशय सुरेखपणे घेतलेली मींड आणि गमक भारतीय शास्त्रीय गायनात त्यांचे एक अविभाज्य स्थान निर्माण करते. एक अष्टपैलू कलाकार असल्याचे सर्व गुण त्यांच्या गायनात अगदी सहजपणे दिसून येतात, ख्याल गायकी असो अथवा भजन, ठुमरी असो वा गझल किंवा नाटय संगीत ते अगदी सहजपणे गातात. अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्तकर्ते, पंडित रघुनंदन पणशीकर यांनी  भारतातील शहरांव्यतिरिक्त युरोप, अमेरिका आणि आखाती देशांतील श्रोत्यांना आपल्या गायकीने मंत्रमुग्ध केलेले आहे.  +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1587.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6458fa83a87bea5be8963c9f9da888c8edafe41b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1587.txt @@ -0,0 +1 @@ +राग पूर्वी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1612.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab739c064d51e27fe145c0f386a07c3078f367ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1612.txt @@ -0,0 +1,4 @@ +राग मल्हार हा भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातील एक लोकप्रिय राग आहे. +मेघ राग आणि मल्हार राग यांच्या मिश्रणातून मेघमल्हार राग बनला आहे. असे सांगितले जाते की, पूर्वी "मेघमल्हार" राग आळवल्याने मेघ दाटून येत असत व पर्जन्यवृष्टी होत असे, असे सांगतात. +गौड-मल्हार, मिया-मल्हार, मेघ-मल्हार, सूर-मल्हार हे मेघ रागाची छटा असलेले उपप्रकार आहेत. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1650.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52148c9eecfb7298787172529a6fadedc4f511e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1650.txt @@ -0,0 +1,2 @@ +रागा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक तहसील आहे. [१] हे कमले जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार रागा शहराची लोकसंख्या १,२८१ होती आणि "रागा सर्कल" या प्रशासकीय मंडळाची लोकसंख्या ५,००० पेक्षा जास्त होती. [२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1655.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..534150c38e3ba644eda3fad6e092d3ec6eb6dd6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1655.txt @@ -0,0 +1 @@ +रागिणी विद्याधर पुंडलिक, माहेरच्या सुलोचना शंकर लघाटे (?? - ६ मे, २०१९) या एक मराठी लेखिका होत्या. नवकथेच्या बिनीच्या शिलेदारांपैकी एक असलेल्या विद्याधर पुंडलिक यांच्या त्या पत्नी आणि मोनिका गजेंद्रगडकर यांच्या आई होत. रागिणी पुंडलिकांची दोन मराठी पुस्तकांविशेष प्रसिद्ध झाली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1657.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5f55f3b650da55acfc4b8a5e0aaefbf19743b5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1657.txt @@ -0,0 +1,5 @@ +रागिणी शंकर (१९८९:बनारस, उत्तर प्रदेश - ) या एक भारतीय व्हायोलिन वादक आहेत. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि फ्युजन संगीत वाजवतात. त्या व्हायोलिन वादक डॉ. संगीता शंकर ह्यांच्या कन्या तर सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पद्मभूषण डॉ.एन.राजम ह्यांची नात आहेत.[१] +रागिणी शंकर ह्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून आपली आई डॉ. संगीता शंकर ह्यांच्याकडे व्हायोलिन शिकायला सुरुवात केली आणि पहिली सार्वजनिक मैफिल वयाच्या अकराव्या वर्षी सादर केली.[२] त्या गायकी अंगाचे व्हायोलिन वाजवतात. ह्या गायकी अंगाची पद्धत त्यांच्या आजी पद्मभूषण डॉ.एन.राजम ह्यांची आहे. त्यांची चित्रकलेची आवड त्यांचे आजोबा टी.एस.सुब्रमण्यन ह्यांच्याकडून आल्याचे दिसते.[३] +रागिणी शंकर ह्या मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांनी संगीत विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.[४] त्या त्यांची आजी पद्मभूषण डॉ.एन.राजम ह्यांच्याकडेसुद्धा व्हायोलीन शिक्षणाचे धडे घेत आहेत. +रागिणी ह्यांनी २०१६ साली न्यू यॉर्कच्या कार्नेजी हॉल येथे आपली व्हायोकिन कला सादर केली.त्यांनी अमेरिका, इंग्लंड, इंडोनेशिया, कॅनडा, नेदरलँड्स, न्यू झीलंड, फ्रान्स, जर्मनी, बांगलादेश, बेल्जियम, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर आणि हंगेरीसारख्या देशांमध्ये कार्यक्रम केले आहेत. त्यांनी युरोपीया, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, यक्ष(महोत्सव), सप्तक फेस्टिव्हल ऑफ म्युझिक, आरोही फॉर पंचम निषाद, कलकत्त्याच्या इंडियन टोबॅको कंपनीचे आयटीसी एसआरए संगीत संमेलन, नेदरलँड्सचा मेरू महोत्सव, हेमा मालिनी ह्यांनी आयोजित केलेला जया स्मृती कार्यक्रम, टेम्पल ऑफ फाईन आर्ट्‌स, भिलवाडा सुरसंगम, टी. एन. कृष्णन महोत्सव, दिल्ली आंतरराष्ट्रीय कला महोत्सव, बंगाल संगीत महोत्सव, डोव्हर लेन म्युझिक कॉन्फरन्स ह्या नामवंत महोत्सवांमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे.[५] त्यांनी आपली बहीण नंदिनी शंकर ह्यांच्याबरोबर एक व्हीडीओही तयार केला आहे. त्या, त्यांची बहीण नंदिनी शंकर, आई डॉ.संगीता शंकर आणि आजी एन. राजम ह्यांच्याबरोबर परंपरा नावाचा व्हायोलीन वादनाचा कार्यक्रम सादर करतात. त्यांनी एकत्र हा कार्यक्रम नेदरलँड्स येथे आणि अशा अनेक ठिकाणी सादर केला आहे. प्रसिद्ध बॉलिवूड गीत लेखक इर्शाद कामील ह्यांच्या द इंक बॅंड नावाच्या कविता आणि संगीत एकत्र असलेल्या प्रकल्पाच्या त्या भाग आहेत.[६] प्रसिद्ध फ्रेंच संगीत दिग्दर्शक थेरी पेकू ह्यांच्या एका इंडो-फ्रेंच सांगीतिक प्रकल्प सांगता ह्यामध्ये त्या सहभागी आहेत.[७] +त्यांना भारत सरकारच्या सांकृतिक मंत्रालयाची सांकृतिक शिष्यवृत्ती मिळाली आहे.[७] त्या सध्या मुंबईत राहतात व त्या व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल ह्या संगीताचे शिक्षण देणाऱ्या शाळेत एक शिक्षिका म्हणून काम करतात.[५]. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1668.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbbe0edc73d45acbd77390415e6dae4dbb8294d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1668.txt @@ -0,0 +1,6 @@ +राघवेंद्र गदगकर (जन्म : कानपूर, जून २८, इ.स. १९५३ - ) हे भारतातील नामवंत जीवशास्त्रज्ञ आणि कीटकतज्ज्ञ आहेत. गदगकर हे बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या संस्थेत प्राध्यापक आहेत. ते भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्षही आहेत. +कीटकांचे सामूहिक वर्तन हे त्यांचे अभ्यासाचे क्षेत्र आहे. त्या विषयात त्यांनी रोपालिडिया मार्गिनाटा या गांधीलमाशीच्या स्थानिक प्रजातीवर संशोधन केले आहे. +कीटक समूहाने का राहतात, उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यामुळे काय फायदे होतात, मधमाश्यांमध्ये राणीमाशी कशी ठरते यांवर त्यांनी संशोधन केलेले आहे. +कीटकांच्या वर्तनाबाबत डब्ल्यू.डी. हॅमिल्टन यांनी १९६४ मध्ये जे संशोधन केले ते गदगकर यांनी पुढे नेले आहे. कीटकांच्या अभ्यासासाठी त्यांनी तीन दशकांपासून सक्रिय संशोधन गटही स्थापन केला असून कीटकांच्या उत्क्रांतीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्‍न केला आहे. +गदगकरांनी बंगलोरला इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेत, सेंटर फॉर कॉंटेंपररी स्टडीज नावाचे अभ्यासकेंद्र स्थापन केले आहे. तेथे कवी संवाद कसा साधतात, सध्याचे प्रश्न इतिहासातून कसे सोडवता येतील, वैज्ञानिकही कवीच्या भाषेत संवाद साधू शकतील का, अशा कल्पनांवर आधारित शिक्षण दिले जाते. +त्यांच्या जगावेगळ्या संशोधनाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांपैकी काही हे :- diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1687.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7da918ae2974c540f20231bc9f7f5ac3a0352afb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1687.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेचेल डिलेनी (५ मे, इ.स. १९९७:डब्लिन, आयर्लंड - ) ही  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करते. +डिलेनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ७ मे, २०१७ रोजी  भारतविरुद्ध खेळली diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1697.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48dab970f491060a2199ed37163adbf00d6baf3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1697.txt @@ -0,0 +1,14 @@ +राज करंडक एकांकिका स्पर्धा ही एक खुल्या गटासाठीची एकांकिका स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात २०१० साली झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी पुण्यात ही स्पर्धा घ्यायची असे ठरवले. २०११ हे या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. २०१० साली १२ संघांनी यात भाग घेतला होता. मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले अभिनेते अश्विनी कुलकर्णी आणि सुबोध भावे यांनी स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून काम पहिले होते. +या स्पर्धेचा कालावधी: दरवर्षी, जूनचा २रा व ३रा आठवडा, आणि स्थळ : भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे हे आहे.. +२०१० साली स्पर्धेदरम्यान झालेल्या एकांकिका : +‍*६ +२०१० साली दिली गेलेली पारितोषिके : +१. सर्वोत्कृष्ट लेखक: +२. सर्वोत्कृष्ट नेपथ्यः +३. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: +४. सर्वोत्कृष्ट ध्वनी: +५. सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना: +६. सर्वोत्कृष्ट अभिनेता: +७. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: +६. सर्वोत्कृष्ट नाटक : : राज करंडक +(अपूर्ण)) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1726.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fc44bf7287d9fce9426edd7a62c513bf012a1e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1726.txt @@ -0,0 +1,10 @@ +राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्राची राजकीय सत्ता प्राप्त करून घेऊन ती वापरण्याच्या उद्देशाने संघटित झालेल्या राष्ट्रातील नागरिकांचा समुदाय होय. [१] +ही निवडणुकांच्या आधारे सरकारमध्ये स्थान किंवा सत्ता मिळवू इच्छिणारी राजकीय संघटना असते. +भारतात सुमारे २०४४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात. कॉंंग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय कॉंंग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व भारतीय जनता पक्ष असे फक्त सात राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्याताप्राप्त आहेत. जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे. +मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात ६७, पंजाबमध्ये ५७, मध्य प्रदेशात ४८, आणि गुजराथमध्ये ४७ आहे. +२०१८ साली, +वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाराष्ट्रात "प्रस्थापित" विरुद्ध "वंचित बहुजन समाज" असा आहे. जनता तेच ते घराणेशाहीचे नेते पुन्हा पुन्हा येत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवत नाहित.उलट कारखानदारी, बँका, सोसायट्या यामध्ये प्रामुख्याने त्यांचा समावेश आहे. +विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेकरांनी तमाम भारतीयांना मताचा अधिकार दिला. आणि त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वखालील सर्व वंचित समूह,जाती पंत, अल्पसंख्य गट यांचा वंचित बहुजन आघाडी नावाने एकत्र येऊन युतीने वंचित बहुजन आघाडी निर्माण झाली आहे. +यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम समाज, बरिस्टार ओवेसी यांची एम आय एम पक्ष यांची युती असून प्रत्येक सभेत भरभरून प्रतिसाद मिळत आहे. +वंचित बहूजन आघाडी महाराष्ट्रात 2 कोटी मतदान घेईल. +प्रामुख्याने सोलापूर, अकोला, औरंगाबाद, सांगली, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, माळेगाव, हिंगोळी, जालना, धुळे, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती, रामटेक, या जागांवर वंचित बहूजन आघाडीचे प्राबल्य आहे । तरी येत्या काळात वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र मध्ये वेगळा ठसा उमटवणार . diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1736.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82ef332cfa5cb0e5c26deafbefd895f18c0e8c6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1736.txt @@ -0,0 +1 @@ +राजकुमार चहार ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1747.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42d062a52646daa1a538c8a1eb0dc48b3ab8c5cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1747.txt @@ -0,0 +1,3 @@ +राजकुमार सुदाम बडोले ( २८ मार्च १९६३) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. १३व्या महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे ते सदस्य आहेत.[१] सन २०१४-१९ मध्ये ते देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.[२][३] +राजकुमार बडोले यांचा जन्म २८ मार्च १९६३ रोजी महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. पदवी यशस्वी झाल्यानंतर त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शाखेचे अभियंता म्हणून महाराष्ट्र राज्य सिंचन विभागामध्ये प्रवेश केला. १९८५ ते २००८ या काळात ते पदावर होते. +२००९ मध्ये राजकुमार बडले यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. सदाक अर्जुनी मतदारसंघातून त्यांना ३९ हजार मतांच्या मोठ्या विजयासह भाजपा आमदार म्हणून निवडून देण्यात आले. २०१४ मध्ये, अर्जुनी मोरगाओपासून ते पुन्हा निवडून आले आणि ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले. २०१४ मध्ये गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1749.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f746e2e24c31173b1664a826e3f7780b2a7fdd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1749.txt @@ -0,0 +1,4 @@ +राजकुमार हॅरी (हेन्री चार्ल्स अल्बर्ट डेव्हिड; जन्म १५ सप्टेंबर १९८४) हे ससेक्स चे सर्वोच्च सामाजिक प्रतिष्ठा असणारी व्‍यक्ति आहेत.[१] ब्रिटिश राजघराण्याचा सदस्य आहे. तो राजा चार्ल्स तिसरा आणि त्याची पहिली पत्नी डायना, प्रिन्सेस ऑफ वेल्सचा धाकटा मुलगा आहे. ब्रिटिश सिंहासनाच्या उत्तरार्धात ते पाचव्या क्रमांकावर आहेत. हे चार्ल्स तिसरे आणि डायना, वेल्सची राजकुमारी यांचा धाकटा मुलगा आहे. तो प्रिन्स विल्यमचा धाकटा भाऊ आहे. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १९८४ रोजी सेंट मेरी हॉस्पिटल, लंडन येथे झाला. त्याच्या जन्माच्या वेळी तो त्याची आजी, एलिझाबेथ II च्या उत्तराधिकारात तिसरा होता, तर आज तो पाचवा आहे. तो ब्रिटनमध्ये मोठा झाला आणि तो इटन कॉलेजमध्ये विद्यार्थी होता. आपला अभ्यास पूर्ण केल्यानंतर आणि नंतर ऑस्ट्रेलिया आणि लेसोथोमध्ये काही काळ घालवल्यानंतर, त्याने रॉयल एर फोर्समध्ये सेवा करत लष्करी कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या सेवेदरम्यान, तो अफगाणिस्तानमध्येही तैनात होता. +हॅरीचे शिक्षण वेदरबी स्कूल, लुडग्रोव्ह स्कूल आणि इटन कॉलेजमध्ये झाले. त्याने आपल्या अंतराचे काही वर्ष ऑस्ट्रेलिया आणि लेसोथोमध्ये घालवले, त्यानंतर रॉयल मिलिटरी अकादमी सँडहर्स्टमध्ये अधिकारी प्रशिक्षण घेतले. त्याला ब्लूज आणि रॉयल्समध्ये कॉर्नेट म्हणून नियुक्त करण्यात आले, त्याने त्याचा भाऊ विल्यम याच्यासोबत तात्पुरती सेवा केली आणि एक सैन्य नेता म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले. 2007-2008 मध्ये, त्यांनी हेलमंड प्रांत, अफगाणिस्तानमध्ये दहा आठवड्यांहून अधिक काळ सेवा केली. 2012-2013 मध्ये आर्मी एर कॉर्प्समध्ये 20 आठवड्यांच्या तैनातीसाठी तो अफगाणिस्तानला परतला. जून 2015 मध्ये त्यांनी सैन्यदलाचा राजीनामा दिला. +हॅरीने 2014 मध्ये इनव्हिक्टस गेम्स लाँच केले आणि ते त्याच्या फाउंडेशनचे संरक्षक राहिले. तो HALO ट्रस्ट आणि वॉकिंग विथ द वॉन्डेड यासह इतर अनेक संस्थांना संरक्षण देतो.[२] लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल उघड करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, हॅरीने, त्याचा भाऊ आणि वहिनी कॅथरीन यांच्यासमवेत, एप्रिल 2016 मध्ये "हेड्स टुगेदर" ही मानसिक आरोग्य जागरूकता मोहीम सुरू केली. +2018 मध्ये, अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कलशी लग्न करण्यापूर्वी हॅरीला ड्यूक ऑफ ससेक्स बनवण्यात आले. त्यांना आर्ची आणि लिलिबेट माउंटबॅटन-विंडसर ही दोन मुले आहेत. जानेवारी 2020 मध्ये, जोडप्याने राजघराण्यातील ज्येष्ठ सदस्य म्हणून पद सोडले आणि डचेसच्या मूळ दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये राहायला गेले. ऑक्टोबर 2020 मध्ये, त्यांनी Archewell Inc. लाँच केली, एक अमेरिकन सार्वजनिक संस्था जी ना-नफा क्रियाकलाप आणि सर्जनशील मीडिया उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते. त्याच्या पत्नीसह, हॅरी मार्च 2021 मध्ये ओप्रा विन्फ्रेच्या मोठ्या प्रसिद्ध मुलाखतीसाठी बसला, ज्यांच्याबरोबर त्याने मानसिक आरोग्य माहितीपट मालिका द मी यू कान्ट सी देखील तयार केली. त्याने आणि त्याच्या पत्नीने डिसेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या हॅरी आणि मेघन या माहितीपट मालिकेचे चित्रीकरण देखील केले. हॅरीने 2023 मध्ये त्याचे स्पेअर स्मृती प्रकाशित केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1752.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3837ed3aa5b209e0ebabde845de2da0b1dedbbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1752.txt @@ -0,0 +1,8 @@ +डेम राजकुमारी बिबीजी अमृत कौर (पूर्वाश्रमीच्या अहलुवालिया) DSTJ (२ फेब्रुवारी १८८९ - २ ऑक्टोबर १९६४) या भारतीय कार्यकर्त्या आणि राजकारणी होत्या.[१] भारतीय स्वातंत्र्य चळवळीत दीर्घकाळ सहभाग घेतल्यानंतर, १९४७ मध्ये त्यांना भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.[२][३][४] +कौर यांनी क्रीडा मंत्री आणि शहरी विकास मंत्रीपदाचा कार्यभारही सांभाळला आणि पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा संस्था स्थापन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.[४] त्यांच्या कार्यकाळात कौर यांनी भारतात अनेक आरोग्य सेवा सुधारणा केल्या आणि या क्षेत्रातील योगदान आणि महिलांच्या हक्कांच्या समर्थनासाठी त्या ओळखल्या जातात. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेचा भाग असलेल्या १५ महिलांमध्ये त्या एक होत्या.[५][६][७] +आरोग्य मंत्री म्हणून कौर यांनी नवी दिल्ली येथे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) स्थापन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्या पहिल्या अध्यक्षा झाल्या. +कौर यांना रेने सँड मेमोरियल अवॉर्ड देण्यात आला.[८] १९४७ मध्ये टाइम मॅगझिनच्या "वुमन ऑफ द इयर" म्हणून त्यांना गौरवण्यात आले होते.[१] +अमृत ​​कौरचा जन्म 2 फेब्रुवारी 1887 रोजी बादशाह बाग, लखनौ, उत्तर प्रदेश (तेव्हाचे संयुक्त प्रांत) येथे झाला. कौरचा जन्म कपूरथलाचे राजा रणधीर सिंग यांचा धाकटा मुलगा राजा सर हरनाम सिंग अहलुवालिया यांच्या पोटी झाला. सिंहासनाच्या उत्तराधिकारावरून झालेल्या संघर्षानंतर हरनामसिंगने कपूरथला सोडले. औधच्या पूर्वीच्या संस्थानातील मालमत्तेचे व्यवस्थापक बनले आणि बंगालमधील मिशनरी गोलखनाथ चॅटर्जी यांच्या आग्रहावरून ख्रिस्ती धर्म स्वीकारला, सिंगने नंतर चॅटर्जी यांची मुलगी प्रिसिला हिच्याशी लग्न केले. आणि त्यांना दहा मुले होती, त्यापैकी अमृत कौर या सर्वात लहान आणि त्यांची एकुलती एक मुलगी होती.[३][१] +कौर एक प्रोटेस्टंट ख्रिश्चन म्हणून वाढल्या आणि त्यांचे प्रारंभिक शिक्षण इंग्लंडमधील डोरसेट येथील शेरबोर्न स्कूल फॉर गर्ल्समध्ये झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले. इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या 1918 मध्ये भारतात परतल्या. +कौर यांचे 6 फेब्रुवारी 1964 रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले. जरी मृत्यूच्या वेळी त्या एक प्रॉटेस्टंट ख्रिश्चन होत्या, तरी त्यांच्यावर शीख प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.[९] कौर यांनी कधीही लग्न केले नाही[१०] आणि त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा भाऊ राजा महाराज सिंह यांचे वंशज आहेत जे लंडन, दिल्ली आणि चंदीगडमध्ये राहतात.[१०] +आज त्यांची खाजगी कागदपत्रे दिल्लीतील तीन मूर्ती हाऊस येथील नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररी येथील अभिलेखागाराचा भाग आहेत.[११] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1759.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6d96fad238d4262f8f37f8e756e2bad48322fea --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1759.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +राजकोट हा शब्द अनेक संदर्भात वापरला जातो -- diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1776.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a97c72af41b576aa0a6d7a725a4d3da22fea9d85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1776.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजगढ हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर राजगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. राजगढ शहरात रेल्वे स्थानक नाही. ब्यावरा-राजगढ (Biaora-Rajgarh) हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक २४ किमी वर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1789.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4e431f1dfa9bbf863592dcb0733d49bff8360da --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1789.txt @@ -0,0 +1,13 @@ +राजगुरुनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याच्या खेड नावाच्या तालुक्याचे मुख्यालय आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे 'खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी, तालुक्याचे नाव अजूनही खेड हेच आहे. हे गाव भीमा नदीकाठी आहे. +खेड हे हुतात्मा राजगुरू यांचे जन्म गाव आहे. +पुणे-नाशिक रोडवर +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. +खेड तालुक्यातील व परिसरातील सर्वसामान्य, डोंगरी, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी, या उदात्त हेतूने खेड तालुक्याचे माजी आमदार स्व. साहेबरावजी बुट्टेपाटील यांनी १९७४ साली 'खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची' स्थापना केली. 'प्रज्वालितो ज्ञानमय: प्रदिप:' या बोधवाक्याचा स्वीकार करून तालुक्यातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून त्यांचे जीवन घडविण्याचे मूलभूत कार्य करणाऱ्या या संस्थेने राजगुरुनगर येथे थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या नावाने 'हुतात्मा राजगुरू महाविद्यालय' १९७७ साली सुरू केले. +बारा ज्योतिर्लिंग पैकी भीमाशंकर येथे +पुरातन भव्य शिव मंदिर, +भीमाशंकर राष्ट्रीय अभयारण्य येथे आहे, +सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश +मा,धनंजय चंद्रचूड पिता पुत्र हे दोन्ही मा,न्यायाधीश मान्यवर याच तालुक्यातील कनेरसर या गावचे मूळ रहिवासी आहेत,बडोद्याचे श्रीमंत राजेशाही गायकवाड घराणे याच तालुक्यातील दावडी गावचे वंशज +पावसाळ्यात मंदोशी येथील नयन मनोहर धबधबे पहावयास मिळतात.शिवाय चास कमान धरण परिसर इत्यादी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.नवव्या शतकातील भोरगिरी येथील कोटेश्वर मंदिर परिसर व पांडव कालीन लेणी भोरगड,भीमाशंकर येथील नागफणी इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. +वाफगाव, खरपुडी बु ,चास,शिरोली,चंडोली, दोंदे,वडगाव पाटोळे, +खेड मधे प्रसिद्ध "शंकराचे सिद्धेश्वर मंदीर" आहे diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1793.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03dec2261e5974a8d285d69da0bf89a6bd27e524 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1793.txt @@ -0,0 +1,2 @@ +१० ऑक्टोबर, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1797.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7069de60131255b23505567c1fb00a5cab0d3c0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1797.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजगोपालन गोपाळकृष्णन श्यामसुंदर (१८ ऑक्टोबर, १९६८:मद्रास, भारत - हयात) हा भारताचा क्रिकेट खेळाडू आहे. +राजगोपालन हा १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघातर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1799.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ff3987976937260d84988244fda1f72a624cc90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1799.txt @@ -0,0 +1 @@ +राजघाट हे नवी दिल्लीत यमुना नदीच्या तीरावर असलेले महात्मा गांधींचे समाधिस्थळ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1800.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ec2b4de948e7a8c3e38cfe255ba4972d3b449d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1800.txt @@ -0,0 +1,5 @@ +राजचंद्र बोस हे भारतीय गणितज्ञ व सांख्यिकीविज्ञ होते. त्यांनी प्रयोगांचा अभिकल्प व बहुचरात्मक विश्लेषण  या विषयांत विशेष संशोधन कार्य केले आहे. +बोस यांचा जन्म मध्य प्रदेशातील होशंगाबादला झाला. +राजचंद्र बोस यांनी दिल्ली विद्यापीठाची १९२४ मध्ये एम्.ए. (शुद्ध गणित) ही पदवी आणि कलकत्ता विद्यापीठाच्या एम्.ए (अनुप्रयुक्त गणित) व डी.लिट्. (सांख्यिकी) या पदव्या संपादन केल्या. ते कलकत्ता येथील आशुतोष कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक (१९३०-३४), इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये सांख्यिकीविज्ञ (१९३४-४०) व कलकत्ता विद्यापीठात अध्यापक (१९३८-४५) आणि सांख्यिकी विभागाचे प्रमुख (१९४५-४९) होते. त्यानंतर अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलायना विद्यापीठाच्या सांख्यिकी विभागात प्राध्यापक (१९४९-६६) व केनान प्राध्यापक (१९६६-७१) म्हणून काम केल्यावर १९७१ पासून कॉलोराडो राज्य विद्यापीठात गणिताचे आणि सांख्यिकीचे गुणश्री प्राध्यापक आहेत. १९४७ मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले होते. +बहुचरात्मक विश्लेषणात त्यांनी प्रशांत चंद्र महालनोबीस व एस्.एन्. रॉय यांच्याबरोबर D२ -संख्यानकासंबंधी महत्त्वाचे संशोधन केले. स्विस गणितज्ञ लेनर्ड ऑयलर यांनी ‘४ ट + ३ या क्रमाचे दोन परस्पर जात्य लॅटिन चौरस अस्तित्वात असणे शक्य नाही’ असे अनुमान १७८२ मध्ये काढले होते. अनेक गणितज्ञांनी या अनुमानाचे खंडन करण्याचा प्रयत्न केला होता. बोस यांनी श. शं. श्रीखंडे व ई. टी. पार्कर यांच्या सहाकार्याने प्रयोगांच्या अभिकल्पातील संतुलित व अशंतः संतुलित अपूर्ण खंड अभिकल्पांच्या संदर्भात विकसित केलेल्या समचयात्मक पद्धतींच्या [⟶ समचयात्मक विश्लेषण] साहाय्याने १९५९ मध्ये ऑयलर यांच्या अनुमानाचे संपूर्णपणे खंडन केले [⟶ प्रयोगांचा अभिकल्प]. हे कार्य त्यांनी संगणकाच्या (गणक यंत्राच्या) मदतीशिवाय केले हे विशेष होय. त्यांनी संकेतन पद्धती व प-मितीय भूमिती या विषयांतही महत्त्वाचे सिद्धांत मांडले आहेत. +इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (भारत), अमेरिकन ॲसोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स, नॅशनल ॲकॅडेमी  ऑफ सायन्सेस, न्यू यॉर्क ॲकॅडेमी  ऑफ सायन्सेस, अमेरिकन स्टॅटिस्टिकल ॲसोसिएशन, अमेरिकन व कॅनेडियन मॅथेमॅटिकल सोसायटी या संस्थांचे ते सदस्य आहेत. भारतीय विज्ञान परिषदेच्या सांख्यिकी विभागाचे १९४७ साली ते अध्यक्ष होते. इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्सचे ते १९७१-७२ मध्ये अध्यक्ष होते. १९७४ साली इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटने त्यांना डी.एस्‌सी. ही सन्माननीय पदवी दिली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1806.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53bc5403c00a283301f49f8a347419d032f3b139 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1806.txt @@ -0,0 +1,2 @@ + राजणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1809.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bce111e98c0ab20210254124fd7db970c098d4bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1809.txt @@ -0,0 +1,10 @@ +राजदीप सरदेसाई (जन्म 24 मे 1965) एक भारतीय वृत्तनिवेदक, रिपोर्टर, पत्रकार आणि लेखक आहेत. ते इंडिया टुडे टेलिव्हिजनचे सल्लागार संपादक आणि वृत्तनिवेदक होते. [१] [२] जुलै 2014 मध्ये राजीनामा देण्यापूर्वी ते ग्लोबल ब्रॉडकास्ट न्यूझचे मुख्य संपादक होते, ज्यात CNN-IBN, IBN7 आणि IBN- लोकमत यांचा समावेश होता. +सरदेसाई यांचा जन्म अहमदाबाद, गुजरात येथे गोव्यातील वडील आणि गुजराती आईच्या पोटी झाला. त्यांचे वडील, दिलीप सरदेसाई, माजी भारतीय कसोटी क्रिकेट खेळाडू होते आणि त्यांची आई, नंदिनी, मुंबईतील कार्यकर्त्या आणि सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबईच्या समाजशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख होत्या. त्यांनी मुंबईच्या कॅम्पियन स्कूलमधून ICSE पर्यंतचे शालेय शिक्षण पूर्ण केले आणि कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, मुंबई येथे दोन वर्षे ISC केले. त्यानंतर त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथून अर्थशास्त्रात पदवी संपादन केली. त्यानंतर ते ऑक्सफर्डच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गेले आणि त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्स आणि बॅचलर ऑफ लॉजची पदवी मिळवली. [३] +ऑक्सफर्डमध्ये असताना त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठासाठी सहा प्रथम वर्गीय क्रिकेट सामने खेळले आणि 1987 च्या पाकिस्तानी दौऱ्याच्या संघाविरुद्ध ऑक्सफर्ड आणि केंब्रिज संघासाठी एक सामना खेळला. [४] त्याला ऑक्सफर्ड येथे क्रिकेट ब्लू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. [५] +ऑक्टोबर १९८८ मध्ये सामील झाल्यानंतर सरदेसाई यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये सहा वर्षे काम केले [६] आणि ते त्याच्या मुंबई आवृत्तीचे शहर संपादक होते. १९९४ मध्ये त्यांनी नवी दिल्ली टेलिव्हिजन ( NDTV ) चे राजकीय संपादक म्हणून दूरदर्शन पत्रकारितेत प्रवेश केला. ते NDTV 24X7 आणि NDTV India या दोन्हींचे व्यवस्थापकीय संपादक होते आणि दोघांच्या बातम्यांच्या धोरणावर देखरेख करण्यासाठी जबाबदार होते. त्याने एनडीटीव्हीवर द बिग फाईट सारखे लोकप्रिय शो होस्ट केले. +त्यांनी १७ एप्रिल २००५ रोजी NDTV सोडले [७] अमेरिकन दिग्गज CNN आणि राघव बहल यांच्या TV18 च्या सहकार्याने त्यांची स्वतःची कंपनी ग्लोबल ब्रॉडकास्ट न्यूझ (GBN) सुरू केली. [१] नंतरचे CNBC ची भारतीय आवृत्ती (इंग्रजीत) प्रसारित करते ज्याला CNBC -TV18 म्हणतात, हिंदी ग्राहक चॅनल, CNBC आवाज आणि एक आंतरराष्ट्रीय चॅनेल, SAW. सरदेसाई मुख्य संपादक असलेल्या नवीन चॅनेलचे नाव CNN-IBN होते. ते १७ डिसेंबर २००५ रोजी प्रसारित झाले. सरदेसाई यांच्या कंपनीने चॅनलमध्ये ४६ टक्के हिस्सा खरेदी केल्यानंतर चॅनल 7 देखील या छत्राखाली आले आहे. चॅनल 7 चे नंतर IBN7 असे नामकरण करण्यात आले. +२९ मे २०१४ रोजी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने जाहीर केले की ते CNN-IBN, IBN7 आणि CNBC-TV18 चे मूळ नेटवर्क 18 मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड मध्ये नियंत्रण मिळवणार आहे. [८] RIL च्या बोर्डाने 40 अब्ज (US$८८८ दशलक्ष) ) पर्यंत निधी मंजूर केला इंडिपेंडंट मीडिया ट्रस्ट (IMT) ला, ज्यापैकी RIL ही एकमेव लाभार्थी आहे, नेटवर्क 18 आणि त्याच्या उपकंपन्यांमधील नियंत्रण संपादन करण्यासाठी. [९] त्यानंतर, १ जुलै २०१४ रोजी, सरदेसाई, CNN-IBN चे मुख्य संपादक, संपूर्ण संस्थापक टीमसह — संपादकीय आणि व्यवस्थापकीय — यांनी नेटवर्क18 समूहाचा राजीनामा दिला. [१०] +त्यांनी पत्रकार आणि लेखिका सागरिका घोष यांच्याशी विवाह केला आहे. [११] सरदेसाई आणि घोष यांना मुलगा इशान आणि मुलगी तारिणी अशी दोन मुले आहेत. [१२] +३० सप्टेंबर २०१४ रोजी, सरदेसाई यांना न्यू यॉर्क, युनायटेड स्टेट्सच्या मॅडिसन स्क्वेअरमध्ये भारतीयांच्या एका गटाने मारहाण केली. [१३] +सोहराबुद्दीन शेख यांच्या मृत्यूतील त्यांच्या भूमिकेबद्दल खोटे अहवाल दिल्याबद्दल आयपीएस अधिकारी राजीव त्रिवेदी यांना बिनशर्त माफी मागितल्यानंतर हैदराबाद न्यायालयाने नोव्हेंबर २०१९ मध्ये सरदेसाई आणि इतरांना मानहानीच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. [१४] [१५] +जानेवारी २०२१ मध्ये, सरदेसाई यांना इंडिया टुडेने दोन आठवड्यांसाठी टीव्ही बंद केला होता आणि २०२०-२०२१ भारतीय शेतकऱ्यांच्या निषेधादरम्यान नवरीत सिंगचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याचा आरोप मागे घेतल्याबद्दल त्यांच्या मासिक पगारात कपात केली होती. दिल्ली पोलिसांनी मृत्यूच्या कारणाबाबत केलेले ट्वीट अचूक नसल्याचा दावा केला आणि सिंग यांच्या मृत्यूच्या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजचा संदर्भ दिला. [१६] [१७] नंतर सरदेसाई यांच्यावर प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचाराबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि एफआयआरमध्ये म्हटले आहे की त्यांनी २६ जानेवारी रोजी चुकीच्या माहितीच्या बातम्या आणि 'हिंसा भडकाव' शेअर केल्या. [१८] 2021 च्या शेतकरी प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे वार्तांकन करणाऱ्या अनेक पत्रकार आणि राजकारण्यांवर दिल्ली पोलिसांनी आणि भाजपशासित राज्यांमधील ५ राज्यांच्या पोलिसांनी देशद्रोहाचा आरोप केला आहे. [१९] सिद्धार्थ वरदराजन यांनी पोलिस एफआयआरला "दुर्भावनापूर्ण खटला" म्हटले. [२०] [२१] प्रेस क्लब ऑफ इंडिया (पीसीआय), एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया, प्रेस असोसिएशन, इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्स (आयडब्ल्यूपीसी), दिल्ली युनियन ऑफ जर्नलिस्ट आणि इंडियन जर्नालिस्ट युनियन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत देशद्रोह कायदा रद्द करण्याची मागणी केली. . [१९] [२२] एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या विरोधात बोलले. गिल्डने एफआयआरला "धमकावणे, त्रास देणे, ब्रोबीट करणे आणि मीडियाला दाबण्याचा प्रयत्न" असे म्हटले आहे. [२३] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1822.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..913cd28d020c26dfcd6d83c54d6ec1d08fde1881 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1822.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजन खान हे एक मराठी कथालेखक आणि कादंबरीकार आहेत. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1825.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..167afa444402db66b85cd0c154c121f3319beb0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1825.txt @@ -0,0 +1 @@ +राजन गोहैन ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १५व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1828.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdb4fd77123e7fe0dd8ee111476d892727982138 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1828.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजन विचारे हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेचे सदस्य असलेल्या विचारे ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये ठाणे मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार संजीव नाईक ह्यांचा २ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1844.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..231054316b6fd8ec879b187e9db2cf0563dd7e3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1844.txt @@ -0,0 +1 @@ +राजनीश सेठ[१] IPS (MH 1988) हे एक पोलीस दलातील अधिकार आहे. पोलीस आयुक्त (ADG/ADG Eq)महाराष्ट्र आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_185.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..771e86173d2ef872adf62092dd772322356a3f26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_185.txt @@ -0,0 +1 @@ +रघुनाथ विश्वनाथ देशपांडे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व सिद्धरामय्या गौडा सरकार मधील मंत्री आहेत. ते कर्नाटकातील काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्षही आहेत. ते मुळचे हल्याळचे आहेत. ते सात वेळाचे आमदार आणि १६ वर्षे कर्नाटकातील मंत्रिमंडळात आहेत. वयाच्या ३८ व्या वर्षी लघुद्योग मंत्रिपदावर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यानंतर कृषी, नगरविकास, अवजड उद्योग अशी खाती त्यांनी सांभाळली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_186.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14a33554b69f6c4e935ea1354904060c2192afa8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_186.txt @@ -0,0 +1,2 @@ +रघुनाथ विष्णू पंडित हे प्रसिद्ध कोकणी कवी होते. जन्म रायबंदर, गोवा येथे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गोव्यात. त्यांचे नंतरचे शिक्षण पुण्यात, फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. १९४५ साली महात्मा गांधींच्या सान्निध्यात राहून त्यांनी त्यांची अनेक छायाचित्रे घेतली. १९५०–५४ मध्ये त्यांनी मुंबईत भारती या आंतर-भारतीय मैत्रीला वहिलेल्या मराठी नियतकालिकाचे संपादन केले. गोवा मुक्ती नं त र (१९६१) ते गोव्यात येऊन स्थायिक झाले. गोमंतकीय लोकगीते व लोककथा यांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. १९५२ मध्ये कोकणीतून लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली. आयले तशें गायलें. म्हजें उ त र गावड्याचें, उत्तरलें तें रूप धरतलेंं, धर्तरेचे कवन व चंद्रावळ हे त्यांचे पाच कवितासंग्रह एकाच वेळी (१९६३) प्रसिद्ध झाले. रेवेंतलीं पावलां (१९६९), मोगाचे आंवडे (१९७४), मोतयां (१९७४), ल्हारां (१९७४), नाच रे मोरा (१९६५), दर्या गाजोता (१९७६) हे त्यांचे इतर काव्यसंग्रह होत. मुलांसाठी त्यांनी रामायण व महाभारतातील कथाही लिहिल्या आहेत. रत्‍नांहार (कोकणी कवितांचे संकलन–१९७६) व गोअन पोएट्री (१९७६) ही त्यांनी अनुक्रमे कोकणी व इंग्रजीत संपादून प्रसिद्ध केलेली काव्यसंकलने होत. स्वतःच्या ‘भगवती प्रकाशन’ संस्थेतर्फे त्यांनी आजपर्यंत सु. ३० पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. +पंडितांच्या बहुतेक कविता मुक्तच्छंदात्मक आहेत. गावड्यांच्या कोकणीत लिहिलेल्या त्यांच्या काही कवितांत जोष-जोम आहे. गरीबदुबळ्यांवर होणाऱ्या अन्यायाला ते आपल्या काव्यातून वाचा फोडतात, गोमंतकाचे सृष्टिसौंदर्य मोठ्या कौशल्याने वर्णितात, तर कधीकधी हळुवारपणे आपल्या प्रेमकाव्यातून विरहाची व्यथाही व्यक्त करतात. संपन्न शब्दभांडार, सहजसुंदर व परिणामकारक शैली, प्रतिमांचा मनोहर विलास, विचारांची घार व भावनेची उत्कटता यांमुळे त्यांच्या काव्याला एक आगळेच वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या ल्हारां व मोतयां या संग्रहांना गोव्याच्या कला अकादेमीची अनुक्रमे १९७४ व १९७५ मध्ये पारितोषिके मिळाली आहेत. त्यांच्या कवितांचे इंग्रजी, हिंदी व कन्नड भाषांतही अनुवाद झाले आहेत. कोकणी कवींत त्यांचे स्थान विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1860.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84d178881780f83e44c55e51001d8b9dc46fb4e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1860.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजपुरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1862.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2244e954a45bbf98f363f89fd28d56a3ec01b4f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1862.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजपूत हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1882.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1882.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1900.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59de7a6e24f1b7b975ea06c737faf494e8a7fd97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1900.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +राजयोगी भगवानबाबा हा संत भगवानबाबा यांच्या जीवनचरित्रावर आधारीत असलेला एक मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट १३ जून, इ.स. २०१० या दिवशी प्रथम प्रदर्शित करण्यात आला होता. याचे दिग्दर्शन मफिज इनामदार यांनी केलेले असून चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण, संवाद लेखन, संकलन, डबिंग ही सर्व कामे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथेच करण्यात आली होती.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1979.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..431c719b274b76624d9784511465110284593bb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1979.txt @@ -0,0 +1,4 @@ +राजस्थानचे पठाण हा भारतातील राजस्थान राज्यात आढळणारा पठाण/पश्तून समुदाय आहे.[१] +हा समुदाय पश्तून(पठाण) सैनिक आणि साहसी लोकांचे वंशज आहेत. जे राजस्थानमध्ये विविध राजपूत राजपुत्रांच्या सैन्यात सेवा करण्यासाठी आले होते. टोंकची रियासत १८१७ मध्ये अमीर खान या युसुफझाई पठाणने स्थापन केली होती. त्यावेळेसचे राजपुतानातील एकमेव गैर-हिंदू राज्य होते. या समुदायाला काही वेळा टोंकिया पठाण म्हणून संबोधले जाते. १९४८ मध्ये टोंकचा भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला. १८५७ च्या भारतीय विद्रोहाच्या अपयशामुळे रोहिलखंड प्रदेशातून रोहिला पठाणांचा ओघ देखील येथे आला होता. टोंक व्यतिरिक्त डुंगरपूर, प्रतापगड, बांसवाडा, अजमेर, जयपूर, भरतपूर आणि उदयपूर या जिल्ह्यांतही हे लोक आढळतात. त्यांचे स्वाती, बुनेरी आणि बागोडी असे तीन उपविभाग आहेत. बहुतेक राजस्थानी पठाण युसुफझाई जमातीचे आहेत. त्यांनी फार पूर्वीपासून पश्तो भाषा सोडली आहे आणि आता हिंदुस्थानी तसेच राजस्थानी विविध बोलीभाषा बोलतात.[१] +राजस्थानी पठाणांचा पारंपारिक व्यवसाय राजपुतानातील विविध राज्यांच्या सैन्य दलात सेवा करण्याचा होता. आता अनेकजण राज्य पोलिस, सरकारी लिपिक, तसेच वाहतूक उद्योगात काम करतात. काही जमीन, विशेषतः टोंकमध्ये, आणि शेती करणाऱ्यांचा समुदाय आहे. ते संपूर्णपणे अंतर्विवाहित आहेत, फार क्वचितच समाजाबाहेर विवाह करतात.[१] +प्रत्येक पठाण वस्तीची स्वतःची समुदाय परिषद असते. ज्याला जमात म्हणून ओळखले जाते. पूर्वी जमातचा प्रमुख ऐतिहासिकदृष्ट्या स्थानिक पातळीवरील प्रतिष्ठित कुटुंबातून निवडला जात असे. परंतु आता तो निवडणुकेच्या माध्यमाने निवडला जातो. जर एकूणच पठाण समाजाचा प्रश्न असेल तर विविध स्थानिक जमातींचे सदस्य एकत्र येतात. राजस्थानी पठाण संपूर्णपणे सुन्नी आहेत. राजस्थानमध्ये सक्रिय असलेल्या तबलिघी जमात या सुधारवादी देवबंदी संघटनेच्या प्रभावाने प्रभावित झाले आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1983.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e3333a4a1dcdcc89e16c9b685a9b50a4d81a220 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_1983.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजस्थान विधानसभा २०० मतदारसंघात विभागलेली आहे. प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी पाच वर्षांकरिता निवडला जातो.[१] +राजस्थान विधानसभेच्या २०० मतदारसंघांची फेररचना शेवटी इ.स. २००८ मध्ये झाली होती. यांपैकी ३४ जागा अनुसूचित जातींसाठी तर २५ जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_20.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_20.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0566f765d05166c6b07f0842056a852eb5381bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_20.txt @@ -0,0 +1,8 @@ +८ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + + +साचा:वायंबा क्रिकेट संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2009.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..564c8a4bd7851074f2cd77e5dc4304f4aea16e87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2009.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजा जानी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2016.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..910a53cd732922f3964ead52ab8e1023f97193ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2016.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजा दाहिर सेन तथा राजा दाहिर (सिंधी: راجا ڏاھر‎; इ.स. ६६३ - इ.स. ७१२) हा सिंधचा शेवटचा ब्राह्मण हिंदू राजा होता. पुष्कर्ण राजवंशाच्या या राजाची सत्ता अरबी समुद्रापासून आत्ताच्या पाकिस्तान, पंजाब, अफगाणिस्तान, बलोचिस्तान आणि इराण पर्यंत पसरलेले होते. +इ.स. ७१२मध्ये उमायद खिलाफतीच्या सरदार मुहम्मद बिन कासिम याने सिंधू नदी काठी आताच्या नवाबशाह या शहराजवळ झालेल्या अरोरच्या लढाईत दाहिरचा पराभव केला. यात दाहिरचा मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2022.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63cca13397a4d513142e657ed6b0d1274c90a7ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2022.txt @@ -0,0 +1,3 @@ +राजा परवेझ अश्रफ (उर्दू, पंजाबी: راجہ پرویز اشرف ; रोमन लिपी: Raja Pervaiz Ashraf) (२६ डिसेंबर, इ.स. १९५०; संघर, सिंध, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी असून पाकिस्तानाचा १७वा व विद्यमान पंतप्रधान आहे. भूतपूर्व पंतप्रधान युसफ रझा गिलानी यास न्यायालय अवमानप्रकरणावरून विधिमंडळ सदस्यत्व व पंतप्रधानपद सोडावे लागल्यामुळे २२ जून, इ.स. २०१२ रोजी[१] याने पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. तत्पूर्वी याने गिलानी मंत्रिमंडळात मार्च, इ.स. २००९ ते फेब्रुवारी इ.स. २०११ या काळादरम्यान जल आणि ऊर्जा खात्याचे मंत्रिपद सांभाळले होते [२]. हा पाकिस्तान पीपल्स पार्टीचा सदस्य आहे. + + लियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी  · राजा परवेझ अश्रफ  · नवाझ शरीफ  · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)  · नसिरुल मलिक (काळजीवाहू)  · इमरान खान  · शा शरीफ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2023.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63cca13397a4d513142e657ed6b0d1274c90a7ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2023.txt @@ -0,0 +1,3 @@ +राजा परवेझ अश्रफ (उर्दू, पंजाबी: راجہ پرویز اشرف ; रोमन लिपी: Raja Pervaiz Ashraf) (२६ डिसेंबर, इ.स. १९५०; संघर, सिंध, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी असून पाकिस्तानाचा १७वा व विद्यमान पंतप्रधान आहे. भूतपूर्व पंतप्रधान युसफ रझा गिलानी यास न्यायालय अवमानप्रकरणावरून विधिमंडळ सदस्यत्व व पंतप्रधानपद सोडावे लागल्यामुळे २२ जून, इ.स. २०१२ रोजी[१] याने पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. तत्पूर्वी याने गिलानी मंत्रिमंडळात मार्च, इ.स. २००९ ते फेब्रुवारी इ.स. २०११ या काळादरम्यान जल आणि ऊर्जा खात्याचे मंत्रिपद सांभाळले होते [२]. हा पाकिस्तान पीपल्स पार्टीचा सदस्य आहे. + + लियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी  · राजा परवेझ अश्रफ  · नवाझ शरीफ  · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)  · नसिरुल मलिक (काळजीवाहू)  · इमरान खान  · शा शरीफ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2043.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e46011c73de7ec12a0d289d48d79313de540f5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2043.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजा रामण्णा (इ.स. १९२५ - सप्टेंबर २३, इ.स. २००४) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. रामण्णा १९७२-७८ आणि १९८१-८३ दरम्यान भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे निदेशक होते. याशिवाय त्यांनी डी.आर.डी.ओ. महानिदेशक, संरक्षण संशोधन सचिव, इ. अनेक पदांवर काम केले. रामण्णा १९९७-२००३ दरम्यान राज्यसभा सदस्य व १९९०मध्ये संरक्षण राज्यमंत्री होते.[१] +डॉ.राजा रामण्णा यांना फाय फाउंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2061.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7b9a0f39238157d03ac59940b87833490a005bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2061.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राजा हिंदुस्तानी हा १९९६ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. धर्मेश दर्शनने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान व करिष्मा कपूर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2063.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9eda209c2f7e92a7be305308b18babf9bd2c6766 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2063.txt @@ -0,0 +1 @@ +राजाखेडा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ धोलपूर जिल्ह्यात असून करौली-धोलपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2085.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eef2ab51f2ebc5aed222a63ec0b929096c50abb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2085.txt @@ -0,0 +1,23 @@ +१६° ४०′ १२″ N, ७३° ३१′ १२″ E + +राजापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. +तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[१] +राजापूर हे ऐतिहासिक काळात कोकणातील उत्तम बाजारपेठेचे ठिकाण होते. अर्जुना नदी ज्या ठिकाणी सागराला मिळते त्याठिकाणी निर्माण झालेल्या खाडीवर हे बंदर असल्याने कोकणातील इतर बंदरापेक्षा हे बंदर अधिक सुरक्षित होते. राजापुरात इंग्रजांची वखारही होती, त्याचे अवशेष आजही नदीच्या काठावर पडक्या इमारतीच्या रूपात पहावयास मिळतात. धूतपापेश्वर हे देवस्थान राजापुरातच आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हे शहर पावन झालेले आहे. जुन्या काळातच एक महत्त्वाची धर्मसभाही या ठिकाणी झाल्याची इतिहासात नोंद आहे. +राजापूरची गंगा ही तर ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे. एका उंच टेकडीवरील जमिनीला लागून असलेल्या १४ कुंड अचानक पाण्याने भरून जातात. साधारण तीन वर्षांतून एकदा हा निसर्ग चमत्कार पहायला मिळतो. या वाहत्या पाण्याला राजापूरची गंगा म्हणतात. ही गंगा उगम पावते आणि साधारणपणे तीन महिने रहाते. +उन्हाळे- गरम पाण्याचे झरे. सदा सर्वदा अतिशय गरम असलेले हे पाण्याचे झरे इथे आहेत. या पाण्यात आंघोळ केल्याने बारीक-सारीक त्वचा रोग बरे होतात. त्यामुळे सदैव इथे गर्दी असते. +राजापूरचा आंबा प्रसिद्ध आहे. राजापुरी भल्या मोठ्या कैऱ्या लोणच्यासाठी आणि पन्ह्यासाठी उत्तम असतात. + + + +राजापूर +आडिवरे +मिठगवाणे +वाटूळ +देवाचे गोठणे +भालावली +जैतापूर +भू +देवी हसोळ +उन्हाळे +दसूर +कोंडये कणेरी, डोंगरगाव, विलये, शेढे, रानतळे, हर्डी, diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2109.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19dc2479e0e5df3cbc9583c04eccb3fc35b3ab71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2109.txt @@ -0,0 +1,4 @@ +राजाराम महाविद्यालय हे एक शासकीय महाविद्यालय असून ते कोल्हापूर शहरातल्या शिवाजी विद्यापीठाशी संलग्न आहे. कोल्हापूरच्या पूर्व प्रवेश मार्गावर वसलेले हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाच्या इमारतींपासून फार लांब नाही. +सध्या महाविद्यालयात विज्ञान विषयातील स्नातक स्तरावरील व कला विभागातील स्नातकोत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात. राजाराम महाविद्यालयाच्या स्वतंत्र अशा १३ इमारती आहेत. त्यामध्ये एक २,००० प्रेक्षक क्षमतेचे सभागृह, किमान १,२५,००० पुस्तकांचे ग्रंथालय आणि सुसज्ज अशा प्रयोगशाळांचा समावेश आहे. +राजाराम महाविद्यालयास प्रदीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे. अनेक दिग्गज ह्याच राजाराम महाविद्यालयात घडवले गेले आहेत. त्यांना "ख्यातकीर्त राजारामीयन" असे संबोधले जाते. महाविद्यालयात प्रवेश केल्यावर मुख्य इमारतीत यापैकी काही लोकांची नावे आपल्याला पाहायला मिळतील. +राजाराम महाविद्यालय ह्याची स्थापना सन १८८० मध्ये झाली. त्यावेळी हे महाविद्यालय कोल्हापूरच्या मध्यस्थानी असलेल्या भवानी मंडप परिसरातील राजवाड्यामध्ये भरवण्यात येत असे. त्याकाळी महाविद्यालयास राजाश्रय होता. सन १९२७ला महाविद्यालयाने विज्ञान विभाग सुरू केला. त्याची इमारत राजवाड्यापासून दूर (जिथे आता शिवाजी तंत्रशिक्षण संस्था आहे) येथे होती. महाविद्यालयाच पसारा वाढत चालल्या मूळे एका प्रशस्त परिसराची गरज वाटू लागली. भारत स्वतंत्र झाल्यावर महाविद्यालय त्याच्या आत्ताच्या परिसरात स्थलांतरित करण्यात आले. हा परिसर कोल्हापूर शहरापासून थोडा दूर पूर्व माथ्यावर वसलेला आहे. येथून कोल्हापूर शहराच्या पूर्व-उत्तर भागाचा छान नजारा पाहायला मिळतो. महाविद्यालयाच्या शेजारी सध्या शासकीय शेतकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, शिवाजी विद्यापीठ तसेच सायबर अशा शैक्षणिक संस्था आहेत. पूर्वेकडे राजाराम तलाव व पुणे - बेंगळूरू राष्टीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2110.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f42fa8be07a34032126fa119583a313adb2ee3fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2110.txt @@ -0,0 +1,15 @@ +राजाराम मुकणे (जुलै ५, इ.स. १९४० - ) हे तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागातील एक समाज सेवक व लोकप्रिय राजकीय नेते आहेत. आदिवासी भागातील जनतेच्या उन्नतीसाठी ते गेली ४० वर्ष कार्यरत आहेत.[१]. दलित समाजावरील अन्यायाविरुद्ध त्यांनी १९६८ पासून विविध वृत्तपत्रांत लिखाण करून सातत्याने आवाज उठवला आहे.[२] ते व्यवसायाने वकील असून १९७२ पासून ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तसेच अन्य जाती धर्माच्या गरीब जनतेला मोफत कायदेशीर साहाय्य पुरवितात. +मुकणे यांचा जन्म कै. पांडुरंग काळूजी मुकणे आणि अनसूया पांडुरंग मुकणे यांच्या पोटी जव्हार संस्थानामध्ये झाला.राजाराम मुकणे हे दुसऱ्या मार्तंडराव महाराज मुकणे (पाचवे विक्रमशहा) यांनी १ सप्टेंबर १९१८ रोजी स्थापन केलेल्या जव्हार नगरपालिकेचे बिनविरोध निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष आहेत. ते भारताचे उप-पंतप्रधान बाबू जगजीवनराम [३] यांनी स्थापन केलेल्या भारतीय दलित वर्ग संघाचे (इंग्रजी: All-India Depressed Classes League)चे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी म्हणून त्यांनी पद भूषविले आहे. +[४] +मुकणे हे १९६८ पासून सामाजिक कार्यात पुढाकार घेऊ लागले परंतु ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागातील दुर्लक्षित जनतेला सामाजिक व राजकीय प्रवाहात आणण्यासाठी राजकीय पाठबळ आवश्यक आहे असे त्यांना वाटू लागले आणि म्हणूनच राजकारणात सक्रिय होण्यासाठी त्यांनी जव्हार तालुक्यात १९७८ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची शाखा स्थापन करून ते जव्हार तालुका कॉग्रेस कमिटीचे पहिले अध्यक्ष झाले. त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत त्यांनी “गरिबी हटाव” [५] या २० कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली. बेरोजगार श्रमिकांना रोजगार हमी योजना व निराधार लोकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला. १९७८ ते १९९९ पर्यंत त्यांनी तालुका अध्यक्षपद भूषविले. १९९३ साली ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पदाची निवडणूक त्यांनी जिंकली. १९९७ला याच बँकेवर ते दुसऱ्यांदा निवडून आले. आपल्या संचालकपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक बेरोजगार तरुणांना बँकेत नोकऱ्या मिळून दिल्या. अश्या प्रकारे मुकणे यांनी आपल्या राजकीय पदांचा वापर नेहमीच समाज कार्यासाठी केला. +१९९९ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून विभक्त झाल्यावर केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना केला. शरद पवार यांना काँग्रेसने अपमानित केल्यामुळे मुकणे यांनी दुःखी होऊन काँग्रेसचा राजीनामा दिला व ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले. ते जव्हार तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. सन २००० साली त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. मुकणे याच्या निःस्वार्थी कामाची दाखल घेऊन नुकताच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष महाराष्ट्राचे सेक्रेटरी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. +राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी म्हणून निवड होण्यापूर्वी मुकणे यांनी खालील विविध सामाजिक वा राजकीय पदांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला. +१९८० पर्यंत मोखाडा, जव्हार, विक्रमगड परिसरातील खेडयांमध्ये वैद्यकीय सेवांचा मागमूसही नव्हता. समाज अशिक्षित असल्याने व त्याकाळी डॉक्टरांची वानवा असल्याने शासकीय प्राथमिक केंद्रांची संख्या कमी होती. उपचाराकरिता लोक “भगता”कडे जात. आजही या आदिवासी ग्रामीण परिसरात “भगत” हा दैवी शक्ती असलेला इसम, देवाचा प्रेषित समाजाला जातो व आपल्या दैवी शक्तीने तो कोणताही आजार बरा करू शकतो असा ग्रामीण जनतेचा दृढ समज असे. लोकांचा डॉक्टरपेक्षा भगतावर जास्त विश्वास असे. आदिवासी समाजात शरीरावर “डाग” उपचार पद्धती अवलंबली जात असे. यात काही आजारांसाठी लाल तापलेल्या लोखंडाच्या सळईने शरीराच्या विशिष्ट भागावर चटके देऊन अघोरी पद्धतीने उपचार केला जात असे. अशिक्षित आदिवासी जनतेला या अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी राजाराम मुकणे यांनी मुंबईत वास्तव्य करीत असलेले त्यांचे कनिष्ठ बंधू डॉक्टर विजय मुकणे व त्यांची पत्नी डॉक्टर वनिता मुकणे यांच्या व इतर डॉक्टर मित्रांच्या सहकार्याने दर रविवारी खेडोपाडी मोफत वैद्यकीय शिबिरे भरविण्यास प्रारंभ केला व परंपरागत अघोरी उपचार पद्धतींविरुद्ध जनजागृती मोहीम सुरू केली. तालुक्याच्या ठिकाणी नेत्रोपचार शिबीर आयोजित करून रुग्णांना चष्म्यांचे मोफत वाटप केले. गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार केला. औषधांच्या खोक्यांची सतत ने आण करायला लागू नये म्हणून मुकणे यांचा घरातील एका मोठ्या खोलीमध्ये औषधांचा साठा करण्यात आला होता. त्यामुळे कुपोषित बालक व मातांना मोफत औषध उपचार सोयीचे झाले होते परंतु ही सेवा अपुरी पडत होती. दूषित पाणी आणि निकृष्ट आहार यामुळे दिवसेंदिवस कुपोषणाचे प्रमाण वाढतच होते व आदिवासी जनता देवाचा कोप समजून या मृत्युचक्राचा स्वीकार करत होती. मुकणे यांचे प्रयत्न अपुरे पडत होते. या काळातच मुकणे यांना वाहतूक व्यवस्था व दळणवळणाच्या सुविधेची गरज प्रकर्षाने जाणवू लागली. +वाहतुकीची अपुरी साधने व दळणवळणाकरिता रस्त्यांचा अभाव यामुळे शासकीय यंत्रणा व प्रसिद्धी माध्यमांनी या अतिदुर्गम आदिवासी भागातील समस्यांकडे स्वातंत्र्यानंतर ४० वर्ष सतत दुर्लक्ष केले. या सर्वाचा परिणाम म्हणजे १९९२ साली पूर्वीच्या जव्हार व आत्ताच्या मोखाडा तालुक्यातील वावर - वांगणी या परिसरातील १००हून अधिक बालके कुपोषणाने एकामागोमाग एक मरण पावली. [६] तेव्हा याच ग्रामीण भागात जन्मलेला वाडा येथील एक तरुण नवोदित पत्रकार महेश म्हात्रे यांनी सकाळ वृत्तपत्रामध्ये या भयंकर मृत्युचक्राला वाचा फोडली. तेव्हा या मृत्युचक्राच्या बातमीचा स्फोट झाला आणि शासनाचे डोळे उघडले. नंतर इतर वृत्तपत्रांनी देखील या मृत्युकांडाची दाखल घेतली व शासकीय यंत्रणेच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली. या संधीचा फायदा घेऊन मुकणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या वावर भेटीच्या वेळी स्वतंत्र जव्हार जिल्ह्याची मागणी केली. जव्हार, वाडा, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू आणि शहापूर या आदिवासी तालुक्यांचा कारभार पाहण्यासाठी स्वतंत्र जिल्हा असावा व या नवीन जिल्ह्याचे मुख्यालय जव्हार येथे असावे असा विचार मांडला. पत्रकार महेश म्हात्रे यांनी राजाराम मुकणे यांची जव्हार जिल्ह्याची मागणी सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध केली [७] आणि मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक यांनी ही मागणी अंशतः मान्य करून तातडीने जव्हारला उपजिल्हयाचा दर्जा घोषित केला व महत्त्वाची जिल्हास्तरीय कार्यालये तातडीने जव्हार या तालुक्याच्या ठिकाणी स्थापन करण्याचे आदेश दिले. परंतु आजही कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यास सरकारी यंत्रणेला यश आलेले नाही.[८] केवळ योजनाचा पाऊस पडून आदिवासींच्या समस्या सुटणार नाहीत कारण बहुतांशी योजना या कागदावरच राहतात. कुपोषणाच्या समस्येचा संबंध थेट उपजीविकेच्या साधनांशी आहे म्हणजेच रोजगाराशी आहे व रीज्गाराचा प्रश्न शिक्षणाशी संबंधित आहे. कुपोषण कायमचे थांबवण्यासाठी योजना म्हणजे केवळ मलमपट्टी ठरेल.याबाबत मुकणे यांनी अनेक वृत्तपत्रातून लिखाण केले आहे.[१८] +जव्हारला उपजिल्ह्याचा दर्जा मिळाला आणि अनेक जिल्हास्तरीय कार्यालये जव्हारला सुरू झाली खरी, परंतु सरकारी कर्मचारी जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या ग्रामीण परिसरात काम करण्यास नाखुश असतात. पूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांची जव्हार-मोखाडा तालुक्यात बदली म्हणजे काळ्यापाण्याची सजा समजली जात असे. आजही एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला शिस्तभंगाच्या कारवाईची भाग म्हणून शिक्षा देण्यासाठी त्याची जव्हार-मोखाडा तालुक्यात बदली केली जाते. त्यामुळे म्हणून पिंगुळकर समितीने जव्हार ऐवजी `पालघर’ मुख्यालयाचा अहवाल दिल्याने जिल्हा विभाजन रखडले. जव्हार येथील उप जिल्ह्याचे मुख्यालय आदिवासींना गैरसोयीच्या ठिकाणी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी हलवण्याचा शासकीय यंत्रणेचा छुपा डाव आहे. त्यामुळे जव्हार येथून चालविण्यात येणारे अनेक शासकीय विभागांचे कामकाज बंद करून पुनः ठाणे येथील जिल्हा मुख्यालयात सुरू करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून जव्हार येथील मुख्यालय दुसरीकडे हलविण्यास मुकणे यांचा प्रखर विरोध आहे. +ठाणे जिल्ह्याचे आकारमान मोठे असल्याने प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे स्वतंत्र जव्हार जिल्हा निर्माण केल्यास या आदिवासी विभागाचा विकास करणे अधिक सुलभ होईल, असे मुकणे यांचे मत आहे. जव्हार जिल्हा घोषित न झाल्यास आदिवासींना स्वतंत्र " सह्याद्री राज्याचा पुरस्कार करावा लागेल. त्यातून नक्षलवाद फोफावाल्यास त्याची सर्वस्वी जबादारी शासनाची राहील असा इशारा मुकणे यांनी दिला आहे. जव्हार आदिवासी जिल्हा संघर्ष समितीचे निमंत्रक मुकणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट त्यांच्या कडे देखील घेऊन जव्हार जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी केली आहे.[९] तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देखील मुकणे यांनी जव्हार जिल्ह्याबाबत निवेदन सादर करून आंदोलनाचा इशारा दिला होता.[१०]. मुकणे यांच्या या मागणीला राजकीय वळण लागले असून सर्व पक्षाच्या लोक प्रतिनिधींनी आधी जिल्ह्याचे विभाजन, मग मुख्यालय अशी नवीन मागणी करून मुख्यालयावरून नवा वाद निर्माण केला.[११]. +[१२]. अखेर दिनांक १३ जून २०१४ रोजी राज्य मंत्री मंडळाने ठाणे जिल्ह्याचे विभाजन केले. ठाणे जिल्ह्यात आता अंबरनाथ,कल्याण,मुरबाड,भिवंडी आणि शहापूरचा समावेश असणार आहे. तर नव्या पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार,मोखाडा, विक्रमगड,वाडा,वसई, डहाणू आणि तलासरी या विभागांचा समावेश असणार आहे. नवा पालघर जिल्हा १ ऑगस्ट २०१४ रोजी अस्तित्वात येणार आहे. परंतु पालघर येथे जिल्ह्याचे मुख्यालय ठेवण्यास जिल्हयातील ७ आदिवासी तालुक्यांपैकी ५ आदिवासी तालुक्यांच्या पंचायत समित्यांनी एकमुखी ठराव करून पालघर जिल्हा मुख्यालयास विरोध नोंदवला. शासनानं लोकमताची पर्वा न करता हा अन्यायकारक निर्णय कायम ठेवला तर जनतेच्या न्यायासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयात नेणार अशी घोषणा राजाराम मुकणे आणि काळुराम दोधीड यांनी केली. पाच पंचायत समित्या, स्थानिक आमदार व खासदार तसेच लोकांची मागणी असूनही लोकशाही आघाडी सरकारने राजकीय हेतूने आदिवासी भागातील जनतेला गैरसोयीच्या ठिकाणी मुख्यालय पालघरला करण्याचा निर्णय घेतला म्हणून राजाराम मुकणे आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम दोधाडे आणि भाजपचे आमदार विष्णू सावरा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार राजा ओझारे व अन्य ३० जणांना सोबत घेऊन पालघर जिल्हा निर्मितीच्या निर्णयास स्थगिती करिता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.[१९] परंतु मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या पालघर जिल्हा निर्मितीच्या निर्णयास हंगामी स्थगिती देण्यास नकार दिला [२०]. न्यायालयाने हंगामी स्थगिती नाकारल्याने राज्य शासनाच्या निर्णयाचा अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला व विधानसभेच्या निवडणुकी पूर्वी अत्यंत घाईघाईने तात्पुरत्या इमारतीमध्ये १ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्हा मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.[२१][permanent dead link] . मात्र न्यायालयाने हंगामी स्थगिती नाकारताना प्रतिवाद्यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय अंतरिम दिलासा दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले व राज्य सरकारला याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश देत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. त्यामुळे याचिका निकाली निघेपर्यंत पालघर जिल्हा निर्मितीचा निर्णय कोर्टाच्या अंतिम निकालावर अवलंबून होता. [२२] +सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचा प्रभाव होऊन मध्ये देवेन्द्र फडणवीस [१३] यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. या सरकारच्या मंत्रिमंडळात पालघर जिल्हा निर्मिती विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेकर्त्यांमधील एक सह-याचिकाकर्ते आमदार विष्णू सावर [१४] हे महाराष्ट्राचे आदिवासी विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री झाले. परिणामी आदिवासी भागाच्या दृष्टीने पालघर जिल्ह्याचे मुख्यालय जव्हार येथे करण्याच्या मागणीसंदर्भात याचिकाकर्त्यांनी राज्य सरकारकडेच पाठपुरावा करावा, असे खंडपीठाने निकाल देताना स्पष्ट केले. आदिवासी गरीब जनतेचा विकास व्हावा हा उद्देश बाजुला ठेवून राजकारण्यांनी, राजकीय हेतू समोर ठेवून जव्हार जिल्हा न करता पालघर जिल्ह्याची निर्मिती केली. त्यामुळे जव्हार मधील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. राजाराम मुकणे यांनी जव्हारचा उपजिल्हा म्हणून दर्जा कायम राहावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे विनंती केली आणि या विनंती नुसार मुंबई हायकोर्टाने जव्हार उपजिल्हा दर्जा कायम ठेवण्यात येऊन येथील सर्व कार्यालये न हलविण्याचे निर्देश शासनास दिले. न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी जव्हार जिल्ह्याविषयी सरकारकडे म्हणणे मांडावे आणि सरकारने त्याचा विचार करावा, असे नमूद करत खंडपीठाने याचिका निकाली काढली.[१५] +डहाणू-नाशिक रेल्वेमार्गाची मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची आहे. जव्हार संस्थानचे राजे कै. यशवंतराव मुकणे वडील राजे मार्तंडराव मुकणे यांनी ही मागणी सर्वप्रथम १९३२ मध्ये ब्रिटिश सरकारकडे केली होती. परंतु ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांनी इ.स. १९४२ मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी चले जाव आंदोलन सुरू केल्याने या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर इ.स. १९५२ आणि इ.स. १९५७ या काळात लोकसभेत पहिल्या लोकसभेतील खासदार कै. यशवंतराव मुकणे, कै. गोदुताई उर्फ गोदावरी परुळेकर यांनी आवाज उठवला. जव्हार येथील साप्ताहिक ‘कालतरंग’चे संपादक दयानंद मुकणे हे जव्हार-नाशिक रेल्वेमार्गाबाबत प्रयत्न करत असताना कल्याणजवळच्या बदलापूर येथे राहणारे गुलाम मुस्तफा रब्बानी कुवारी यांच्‍याशी त्‍यांची भेट झाली. त्यांच्यात झालेल्या चर्चेतून ठाणे जिल्ह्याचा अविकसित भाग जोडण्यासाठी एक नवा रेल्वेमार्ग विकसित करण्याची कल्पना पुढे आली. मुस्तफा कवारी यांनी बदलापूर-मुरबाड-वाडा-जव्हार आणि मुरबाड-अहमदनगर अशा दोन रेल्वे मार्गांचे नकाशे व तसा प्रस्ताव तयार केले. मुकणे व कुवारी यांनी लालबहादूर शास्त्री रेल्वेमंत्री असताना हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला. १९७८ मध्ये खासदार कै. रामभाऊ म्हाळगी, जव्हारचे स्वातंत्र्यसैनिक कै. रेवजीभाई चौधरी, कै. बबनराव तेंडुलकर, पत्रकार कै. दयानंद मुकणे, आदिवासींच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या नेत्या कै. गोदुताई परुळेकर, आदींनी या रेल्वेमार्गाचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर कॉ. सैफुद्दीन चौधरी, प्रभाकर संझगिरी, कॉ. अहिल्या रांगणेकर, आमदार ल.शि. कोम, शिवाय दामू शिंगडा, शंकर नम, चिंतामण वनगा हे खासदार, ओमप्रकाश शर्मा, पत्रकार रवींद वैद्य अशा अनेक लहान-मोठ्या नेत्या-कार्यकर्त्यांनी या मार्गासाठी प्रयत्न केले. पण रेल्वेने मात्र नकारघंटा कायम ठेवली. +१९८९ साली कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाराम मुकणे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींच्या प्रशिक्षण शिबिरात तत्कालीन पंतप्रधान कै. राजीव गांधी यांना नवी दिल्ली येथे या रेल्वेमार्गासाठी निवेदन सदर करून सतत नाकारली गेलेली ही मागणी थेट पंतप्रधानांकडे करून हा प्रश्न पुन्हा जिवंत केला व अग्रगण्य वृत्तपत्रांत लेख लिहून या प्रश्नावर पुनः जनमत तयार करून आदिवासी भागातील रेल्वेमार्गाची गरज अधोरेखित केली. राजाराम मुकणे यांनी तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांना ठाणे –भिवंडी- वाडा- विक्रमगड- जव्हार- मोखाडा- त्र्यंबकेश्वर – नासिक ह नवीन पर्यायी रेल्वेमार्ग देखील सुचवला. रेल्वे राज्यमंत्री राम नाईक यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीत डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाचा प्रश्न थोडासा पुढे सरकला. त्यांच्या प्रयत्नातून या १५० किलोमीटर लांबीच्या मार्गाचे ‘सॅटेलाईट’ सर्वेक्षण करण्यात आले होते. या मार्गावर १३ रेल्वे स्थानके निश्चित करण्यात आली होती. त्याचवेळी डहाणू-नाशिक रेल्वेमार्गाला हिरवा कंदील मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु ह रेल्वेमार्ग अशक्य असल्याचे सांगून भारतीय रेल्वे बोर्डाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या मागणीवर पुन्हा प्रश्नचिन्ह लागले. या प्रश्नाचा पाठपुरावा करणारे निकटचे सहकारी पत्रकार कै. दयानंद मुकणे आणि कालांतराने माजी नगराध्यक्ष कै. बबनराव तेंडुलकर यांचे निधन झाल्यामुळे राजाराम मुकणे एकाकी पडले. तरीही त्यांनी माघार गेतली नाही आणि आमदार राजेंद्र गावीत, खासदार सुरेश टावरे, खासदार समीर भुजबळ, खासदार बळीराम जाधव, यांची मदत मागितली. ह प्रश्न गल्लीत सुटणार नाही हे ओळखून मुकणे यांनी प्रथमता राजेंद्र गावीत यांना सोबत घेऊन दिल्ली गाठली व तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आदिवासी भागातील रेल्वे मार्गाची गरज पटवून दिली. लालू प्रसाद यादव यांना रेल्वेमार्गाचे महत्त्व पटले. आपण "रेल्वेचे बजेट तयार होण्याआधीच आला असतात तर याच अर्थासंकल्पात या रेल्वे मार्गाची तरतूद केली असती" असे उद्गार काढले व पुढील अर्थसंकल्पामध्ये या रेल्वेमार्गाची तरतूद करण्याचे आश्वासन देले. त्यांच्या या उद्गारामुळे राजाराम मुकणे यांच्या मनात आशेचा किरण तयार झाला. परंतु दुर्दैवाने लालू प्रसाद यादव यांच्या रेल्वे मंत्री पदाचा कालावधी पुढील अर्थसंकल्पाआधीच संपला. तरीही ॲड. मुकणे निराश झाले नाहीत या वेळी मात्र त्यांनी नं चुकता रेल्वे अर्थसंकल्प तयार होण्याआधीच नवनियुक्त केद्रीय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याचे ठरविले आणि त्यानुसार राजाराम मुकणे यांनी १७ डिसेंबर २००९ रोजी रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांना आदिवासी भागात रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी लेखी निवेदन दिले. केवळ आश्वासनाचा इतिहास असलेल्या या प्रश्नाचा पाठपुरावा करून ॲड. मुकणे आणखी एक आश्वासन घेऊन दिल्लीहून परतले. व्यवसायाने वकील असल्याने मुकणे यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे या विषयाचे उत्तम सादरीकरण केले त्यामुळे या वेळी मात्र ॲड. राजाराम मुकणे यांच्या मागणीची रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी दखल घेतली परंतु या आधी डहाणू-जव्हार-नाशिक हा मार्ग "आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य' असल्याचे रेल्वे बोर्डाने निर्वाळा दिला असल्याने पुनः या मार्गाचा सर्व्हे कशासाठी असा संभ्रम जनतेच्या मनात निर्माण झाला परतू मुकणे यांनी रोजगार हमीच्या माध्यमातून या मार्गाचा खर्च कसा कमी होऊ शकतो हे पटवून दिल्याने १२ व्या पंच वार्षिक योजनेत या रेल्वे मार्गाचा समावेश करण्याचे संसदेत घोषित करून रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना सुखद धक्का दिला. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागाचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या १६७.६७ किमी अंतराच्या डहाणू- नाशिक रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण मे २०१२ अखेर पर्यंत पूर्ण झाले असून आता रेल्वे बोर्ड या मार्गाला हिरवा कंदील कधी दाखवते, याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे. पश्चिम रेल्वेने पाठवलेल्या पत्रावरून या रेल्वे मार्गाकरिता विद्युतीकरणासहित ८२१.०१ कोटी रुपये खर्च असल्याचे स्पष्ट झाले. हा मार्ग झाला तर ठाणे व नाशिक या दोन्ही जिल्ह्याच्या डोंगरी, सागरी व नागरी अशा तिन्ही भागाचा विकास वेगाने होईल व राजाराम मुकणे यांच्या सहित गेली आठ दशके या मागणीचा पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वप्न साकार होईल. +एक लाख कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक करून रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात माडबन-जैतापूर येथे साकारण्यात येणाऱ्या ९,९०० मेगावॉट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठया जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाकरीता मुकणे यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यांनी विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध केलेल्या आपल्या लेखांत रत्‍नागिरी जिल्ह्यातील कोकणी जनतेला स्वार्थी राजकारण्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.[१६] फक्त कोकणच नव्हे तर महाराष्ट्राचेही चित्र पालटून टाकणारा हा प्रकल्प असल्याचे मुकणे यांनी नमूद केले आहे. प्रस्तावित जैतापूर अणू प्रकल्पामुळे कोकणाने आता जगाच्या नकाशात स्थान मिळविले आहे. या प्रकल्पामुळे कोकणाच्या हरित क्रांतीला बाधा न येता औद्योगिक विकासाला गती प्राप्त होणार असून तेथे दीर्घकालीन खूप मोठे रोजगार उपलब्ध होणार आहेत. पहिल्याच बांधकाम टप्प्यात सुमारे ८ ते १० हजार कुशल व अकुशल स्थानिक लोकांना अनेक वर्षे रोजगार उपलब्ध होईल आणि दुसऱ्या टप्प्यात आणि कुशल व अकुशल प्रकल्पबाधितांना सेवेत प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे हा प्रकल्प कोकणाच्या तोटय़ाचा नसून तो त्यांच्या फायद्याचाच आहे. हा प्रकल्प म्हणजे कोकणाला मिळालेले वरदानच आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. असा दिलासा मुकणे यांनी कोकणवासीयांना आपल्या लेखांतून दिला आहे. महाराष्ट्र शासनाने देखील मुकणे यांच्या लेखाची दाखल घेऊन हा लेख महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे.[१७] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2117.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26d77a4a3e6443114db67a7cf0b09fe4c25fc59c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2117.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय (नागपूर) हे नागपूरात असलेले एक वाचनालय आहे.हे १४५ वर्षे जूने आहे. यात सुमारे एक लाख इतकी ग्रंथसंपदा आहे.निरनिराळ्या वृत्तपत्रांची कात्रणे जतन करण्यासमवेतच, मराठी,हिदी व इंग्रजी नियतकालिकांचा संग्रह,तसेच अनेक संदर्भग्रंथही येथे उपलब्ध आहेत. +या ग्रंथालयाचा वापर करून अनेक मान्यवर व्यक्तींनी आपले शोधप्रबंध सादर केले आहेत. नागपूर व अमरावती विद्यापीठामधील शोध प्रबंध सादर करणारे अनेक याचा वापर करीत असतात.[ संदर्भ हवा ]येथे नियमित व्याख्यानमाला चालते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2127.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fde0ebd1708136ac644d52065e269a7c11f0c59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2127.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजावाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2128.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51fab7f2abc36b4c92f126ce5a7b4f59a44fb6c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2128.txt @@ -0,0 +1 @@ +रायाचोटी, राचावीडू तथा राजावीडू आंध्र प्रदेशच्या अन्नमय्या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2144.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e935516c717f49980496ba678844f737fa8f84f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2144.txt @@ -0,0 +1,8 @@ + राजिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2146.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..436bd04acf6b3c0c92ef97e30bd83c8ae406c9e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2146.txt @@ -0,0 +1,2 @@ + राजिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2149.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15a1dbffce8af48a1bf1390db8d357d2626913eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2149.txt @@ -0,0 +1 @@ +राजीव खंडेलवाल (ऑक्टोबर १६, १९७५ - हयात) हा हिंदी चित्रपटांमधील एक अभिनेता आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_215.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a86e127483a885ee2f5254ecd726c3fd5f10dcd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_215.txt @@ -0,0 +1,11 @@ +रघुवीर शंकर मुळगावकर (नोव्हेंबर १४, इ.स. १९१८ - मार्च ३०, इ.स. १९७६) हे मराठी चित्रकार होते. +मुळगावकरांचा जन्म गोव्यातील अस्नोडा येथे नोव्हेंबर १४, इ.स. १९१८ रोजी, अर्थात कार्तिक शुद्ध चतुर्दशी शा.श. १८४० तिथीस, रात्री ८.१५ वाजता झाला. त्यांचे वडील शंकर मुळगावकर हेही चित्रकार होते. त्यांचे मूळ आडनाव राजाध्यक्ष होते. गावाच्या नावावरून त्यांनी ते मुळगावकर असे केले. शंकररावांनी गोव्यात चित्रकलेचा एक वर्ग चालवला होता. रघुवीर मुलगावकरांचा थोरला भाऊदेखील चित्रकलेत पारंगत होता. पण दुर्दैवाने, तो अल्पायुषी ठरला. पुढे रघुवीराने वडिलांचा चित्रकलेचा वारसा सांभाळला. +मुळगावकरांच्या शेजारी प्रसिद्ध चित्रकार ए.एक्स. त्रिंदाद (त्रिनिदाद)राहत. लहानपणी रघुवीर त्यांची चित्रे न्याहाळत बसत असे. त्रिंदादांनीही या मुलातील कलागुण हेरले व शंकररावांना रघुवीरास चित्रकलाशिक्षणासाठी मुंबईला धाडण्यास सांगितले. +रघुवीर मुळगावकर मुंबईला आले. त्या काळात चित्रकार एस.एम. पंडित यांचे नाव कलाक्षेत्रात प्रसिद्ध होते. चित्रपट, पोस्टरे, कॅलेंडरे या माध्यमांतून पंडितांची कला लोकांना परिचित होती. मुळगावकरांनी मुंबईला आल्यानंतर काही काळ एस.एम. पंडितांकडे काढला. मुळगावकरांनी एकलव्याप्रमाणे पंडितांचे काम न्याहाळत त्यांची शैली जवळून अभ्यासली. +नंतर मुळगावकर गिरगावात स्थायिक झाले. तेथे कुलकर्णी ग्रंथागार, केशव भिकाजी ढवळे, ग.पां. परचुरे, रायकर यांच्या प्रकाशनांच्या पुस्तकांच्या वेष्टनांची कामे मिळू लागली. तो काळ मराठी साहित्यातला सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. पुस्तके, नियतकालिके यांच्यासोबत कॅलेंडरेही मोठया प्रमाणात प्रकाशित होत असत. बहुशः देवदेवतांची असणारी त्यांवरील चित्रे मुळगावकरांच्या कुंचल्याने नटू लागली. पूर्वीच्या पिढीत राजा रविवर्म्याने देवदेवतांची चित्रे काढून घरोघरी चित्रकलासंस्कार पोचवण्याचे जे काम केले, तेच मुळगावकरांनी पुढे नेले. +प्रल्हाद केशव अत्रे, विनायक दामोदर सावरकर, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी, अ.वा. वर्टी यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने सजली. त्याचप्रमाणे दीपलक्ष्मी, धनुर्धारी, वसंत, अनुप्रिता, नंदा, माधुरी, माणिक, अलका, पैंजण अशा अनेक नियतकालिकांची व त्यांच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने साकारली. मुळगावकरांनी दीपलक्ष्मी नियतकालिकासाठी इ.स. १९५८ ते इ.स. १९७६ सालांदरम्यान, म्हणजे अठरा वर्षे, मुखपृष्ठे चितारली. या कामांमधून दीपलक्ष्मीचे ग.का. रायकर व शब्दरंजन नियतकालिकाचे जयंत साळगावकर मुळगावकरांचे स्नेही बनले. +मुळगावकरांनी देवदेवतांप्रमाणे काही व्यक्तिरेखाही अमर केल्या. बाबूराव अर्नाळकरांचे धनंजय, छोटू, झुंझार-विजया, काळापहाड, धर्मसिंग, चारुहास आदी गुप्तहेर मुळगावकरांनी साकारले होते. दरमहा सहा कथा प्रसिद्ध होणाऱ्या या मालिकांना मुळगावकरांनी अश्या रितीने सादर केले, की धनंजय वगैरे पात्रे काल्पनिक असूनही वाचकांना ती खरीखुरी वाटत. मुळगावकरांनी कथाचित्रेही अमाप काढली. विशेषतः हाफटोनमधील वॉश चित्रे असोत, वा सरळ रेषांमध्ये काढलेली रेखाचित्रे, कृष्णधवल रंगांतील त्यांची कथाचित्रे देखणी असत. या कृष्णधवल रंगांमध्ये अनेक पौराणिक व ऐतिहासिक चित्रमालिका त्यांनी प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये गणेश पुराण, रामायण, महाराष्ट्रातील संत आदी मालिका लोकप्रिय झाल्या. +संख्येने सुमारे पाच हजारांच्यावर चित्रसंपदा निर्माण करणाऱ्या मुळगावकरांची 'स्प्रे' या माध्यमावर जबरदस्त पकड होती. त्यांनी या माध्यमाचा वापर मोठया कुशलतेने केला. त्यांच्या कामाचा झपाटादेखील मोठा होता. +त्यांची भावजय व प्रसिद्ध गायिका नलिनी मुळगावकर यांनी संपादलेल्या रत्नदीप दिवाळी अंकामध्ये त्यांनी कथाचित्रे व चित्रमालिका चितारणे आरंभले. पुढे त्यांनी स्वतःचा रत्नप्रभा हा अंक सुरू केला. या वार्षिकामधून त्यांनी आपल्या खास चित्रे रसिकांसमोर आणली. +मुळगावकरांना उतारवयात कर्करोगाच्या व्याधीने ग्रासले. मार्च ३०, इ.स. १९७६ रोजी दुपारी १२.२० वाजता, वयाच्या केवळ अठ्ठावन्नाव्या वर्षी मुळगावकर निधन पावले. +संदर्भ - 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'वर मं. गो. राजाध्‍यक्ष लिखित लेख Archived 2018-04-09 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2157.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..770b08f38e7e4287d3ad42645583d6ab1bb0efcb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2157.txt @@ -0,0 +1,5 @@ +राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (पूर्वीचे विशाखा आंतरराष्ट्रीय मैदान) हे हैदराबादमधील मुख्य क्रिकेट मैदान आहे. +उप्पळ या उपनगरात १६ एकर जमिनीवर बांधलेल्या या मैदानात ४०,००० प्रेक्षक बसू शकतात. + +सरदार पटेल मैदान, अहमदाबाद  · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर  · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली  · बाराबती स्टेडियम, कटक  · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर  · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा  · डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2201.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3859cd491693f49facc3b582eb85731798a5d5be --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2201.txt @@ -0,0 +1 @@ +राजीवन नंबियार ऊर्फ राजीवन (रोमन लिपी: Rajeevan ;) हा तमिळ चित्रपट कलादिग्दर्शक आहे. त्याने तमिळ, तेलुगू व मल्याळम चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2203.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48e97aec1412e0860515661486ab0692b6a087ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2203.txt @@ -0,0 +1,17 @@ +राजीवनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १५८ कुटुंबे राहतात. एकूण ७४० लोकसंख्येपैकी ३७१ पुरुष तर ३६९ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात. +बेरीस्ते, चास,मोरहांडे, मोखाडा, घोसाळी, गोंडे खुर्द, पोशेरा, लक्ष्मीनगर,गोंडे बुद्रुक, चरणगाव, साखरी ही जवळपासची गावे आहेत.मोखाडा ग्रामपंचायतीमध्ये घोसाळी,मोखाडा, आणि राजीवनगर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2207.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..608fbd78204904dbdb1f84d00c713773c6fe6eed --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2207.txt @@ -0,0 +1,2 @@ + राजुपेठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2213.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b910a2835eb94e3a99dac8e9a0c895cb850237ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2213.txt @@ -0,0 +1,2 @@ + राजुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2243.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..956b67b4f38ec8bf39923ea89d5ce0e4d6d71303 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2243.txt @@ -0,0 +1,9 @@ + +राजू तुलालवार हे सन १९७९ सालापासून मराठी बालरंगभूमीवर काम करीत आहेत. व्यावसायिक मराठी बालरंगभूमीवर सर्वाधिक काल कार्यरत असणारे ते रंगकर्मी आहेत. +१९७९ साली राजू तुलालवार यांनी शालेय रंगभूमीसाठी 'अशी कार्टी नक्को रे बाप्पा 'ही बालनाटिका लिहिली. पुढील पाच वर्षे ते शालेय रंगभूमीवर बालनाटिका लिहून बसवत होते. त्यांच्या नाटकांना आंतरशालेय स्पर्धांत बरेच पुरस्कार मिळाले..१९८५ साली 'चिंगू चिंगम बबली बबलगम 'हे बालनाट्य दिग्दर्शित करून तुलालवारांनी व्यावसायिक बालरंगभूमीवर पदार्पण केले. त्यात अपेक्षित यश मिळताच १९८८ साली स्वतःची "चिल्ड्रेन्स थिएटर" ही बालनाट्य संस्था काढून बालनाट्य निर्मितीस सुरुवात केली. पुढील २७ वर्षात या संस्थेद्वारे राजू तुलालवार यांनी ८०हून अधिक बालनाट्ये लिहून,बसवून,त्यांचे व्यावसायिक बालरंगभूमीवर २००० च्या वर प्रयोग केले. या प्रयोगांत ५०००पेक्षा जास्त बालकलाकारांनी काम केले. महाराष्ट्रातील लाखो बालप्रेक्षकांनी विविध नाट्यगृहातून या बालनाट्यांचा आनंद घेतला. +राजू तुलालवारांनी एकाच तिकिटात ३ बालनाटिका सादर करण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. बालनाट्य दोन अंकांवरून एकांकिकेवर आणण्यास राजू तुलालवारांचे प्रयत्न कारणीभूत ठरले. सुट्टीत मनोरंजक बालनाटिका सादर करून त्यांनी दोन पिढ्यांचे मनोरंजन केले. +मुलांना आवडतील असेच विषय, विनोदी पद्धतीने सादर करतांना, दर्जेदार नेपथ्य,वेशभूषा,रंगभूषा,प्रकाश योजना व संगीत यांच्या वापरामुळे तुलालवारांचे बालनाट्य नेहमीच प्रेक्षणीय आणि मनोरंजक ठरले आहे. त्यांच्या बालनाट्याना होणारी गर्दी त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देते. +आई बाबा हरले, करामती रोबो, जादूची खेळणी, जोकर आणि जादुगार, फटाक्यांना घाबरणारे डॉक्टर, फुग्यातला राक्षस, भित्रे भूत, मिकीमाउस हरवला, -ही राजू तुलालवारांच्या बालनाट्याची नावे मुलांना आकर्षित करतील अशीच आहेत. +तुलालवारांच्या बालनाट्यांमध्ये अनेकदा फक्त प्राणी असतात. गाढवाचा दवाखाना, चॉकलेटखाऊ सिंहोबा, टीव्ही वेडा वाघोबा, नापासघोडे उंदीरमामा, वाघोबाची दिवाळी, ससोबा काढतोय सिनेमा, हत्तीचे लग्न, ही त्यांची काही लोकप्रिय बालनाट्ये आहेत. +राजू तुलालवार हे बालनाट्य अभ्यासक व नाट्यकला प्रशिक्षक आहेत. त्यांनी विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन केले आहे. अनेक स्पर्धात ते परीक्षक असतात. तसेच बालरंगभूमीवर माहिती देणारे त्यांचे अनेक लेख नामवंत मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. +मराठी बालरंगभूमीबरोबरच तुलालवारांनी हिंदी व इंग्रजी बालनाट्ये करण्यास सुरुवात केली आहे. १३ नोव्हेंबर २०१५ रोजी दुबईमध्ये व्यावसायिक इंग्रजी बालनाट्य सादर करून त्यांनी त्यांच्या बालनाट्याला परदेशाचे द्वार उघडे करून दिले . diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2246.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28074533479f4e7794435fe1efb92d005f7b5a1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2246.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजू जयवंतराव आवळे हे मराठी राजकारणी आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघ संघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून +आमदार म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधान सभेवर निवडून गेले.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2253.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d438cd5c43937b9dd717a3096aed54ffa8bb84fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2253.txt @@ -0,0 +1,2 @@ +सुरेश दामू राजूमामा भोळे (१३ जून, ?? - ) हे महाराष्ट्रातील शेतकरी आणि राजकारणी आहेत. हे जळगांव शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे १३व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडून गेले. +त्यांना दोन मुले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2297.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c764c4e09c0948a30a885626020bd70f79c4959 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2297.txt @@ -0,0 +1 @@ +राजेंद्र सुखानंद पटणी मराठी राजकारणी होते. हे कारंजा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2299.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d0831cb6a25b6772b6fc643b5a15a4273305e0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2299.txt @@ -0,0 +1 @@ +राजेंद्रकुमार बडी ( ऑक्टोबर १०,इ.स. १९५४-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत.ते समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तराखंड राज्यातील हरिद्वार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2306.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..127eed916a518d373d0c5b9b5ba72fef50b8d5d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2306.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ. राजेंद्रसिंह राणा (६ ऑगस्ट, १९५९ - ) हे भारतीय समाजसेवक व विख्यात पर्यावरणतज्ञ आहेत. ते जलपुरुष, पाणीवालेबाबा या नावाने ओळखले जातात. + +भारताचे जलपुरुष य्या नावाने ओळखले जाणारे डॉ.राजेंद्र सिंह राणा यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांति घडवून आणली आहे.राजस्थान मधे हजारो 'जोहड'(नंद्यावरिल मातीचे बंधारे)निर्माण करण्यात माध्यमात डॉ राणा प्रसिद्धिस आले आहे. राणा यांनी राजस्थानच्या वाळवंटात नदया पुनरुज्जीवित केल्या. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2307.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68a139757946e0b1a6c178194b30fc1a336d2f94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2307.txt @@ -0,0 +1,2 @@ + राजेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2350.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bc145cdf1946c01879abbfe8d402b6fbaafcd58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2350.txt @@ -0,0 +1 @@ +राजेश ऋषीं हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या जनकपुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2354.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4112cde0826d48429996c68d5d144bd228b51b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2354.txt @@ -0,0 +1 @@ +राजेश कुमार हा एक भारतीय अभिनेता आणि निर्माता आहे. तो बा बहू और बेबी (सुबोध ठाकूर) आणि साराभाई वर्सेस साराभाई (रोसेश) सारख्या भारतीय टेलिव्हिजन शोमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. राजेश हा दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2370.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ededa80be2b99102dd3ebf827d9f86f8968f066 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2370.txt @@ -0,0 +1 @@ +राजेश संभाजीराव पवार मराठी राजकारणी आहेत. हे नायगाव मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2378.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33ee99abd74e44f2cf0dcaf77d0d2f8916877ca9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2378.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजेश राम सिंह हे भारतीय निर्माता आणि दिग्दर्शक आहेत जे मिर्झा जुलियट, बघी, बेटाबी आणि मिर्झा जुलियट सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात.[१]सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-फिक्शनसाठी स्टार गिल्ड पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (साबण आणि नाटक) साठी इंडियन टेलि ज्युरी पुरस्कारासाठी त्यांची नामांकन करण्यात आले.[२][३] +राजेश राम सिंह आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2383.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1a6b7a22ae2d694cbe3e715a63a046c6b1a2153 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2383.txt @@ -0,0 +1,3 @@ +राजेश शृंगारपुरे हा एक हिंदी चित्रपट अभिनेता आहे जो हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये दिसतो. सरकार राजमधील नकारात्मक भूमिकेसाठी राजेश प्रसिद्ध आहेत.[१][२] त्याने मर्डर ३ मध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तो त्याच्या लहरी लुकसाठी ओळखला जातो. चंद्रगुप्त मौर्य (२०११) या टीव्ही मालिकेत त्याने सेल्यूकस प्रथम निकेटोरची भूमिका केली होती. २०१८ मध्ये, कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या बिग बॉस मराठीच्या पहिल्या हंगामात शृंगारपुरेने भाग घेतला आहे. +शृंगारपुरे यांनी सहारा वनवर सह-अभिनित रवीना टंडन आणि अयूब खान यांच्यासह साहिब बीवी गुलाम या हिंदी मालिकेत काम केले होते. तो देखील समावेश मालिका केले सारथी वर स्टार प्लस म्हणून भगवान कृष्ण आणि चार दिवस सासूचे दररोज, एक मराठी ई टीव्ही मराठी. झेंडा आणि स्वराज्य, मराठी पाऊल पडते पुढे यांच्यासह चित्रपटांमधून त्यांना लोकप्रियता मिळाली.[३] ते राजपथ येथील अखिल भारतीय परेड कमांडर देखील होते. +२०१२ मध्ये, राजेशने जॉन स्टॉकवेल- निर्देशित सील टीम सिक्स मधील सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सी (सीआयए) एजंट वसीमची भूमिका साकारली होती ओसामा बिन लादेनवर द रेड, ज्याचा नुकताच अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी अमेरिकेत प्रीमियर झाला होता. त्यांनी गांधी ऑफ द महिन या नावाच्या आणखी एका हॉलिवूड प्रोजेक्टचे शूटिंग पूर्ण केले आहे, ज्यात त्याने अमेरिकन अभिनेता हार्वे किटलसोबत काम केले होते. राजेश शॉर्टकट रोमिओवरही काम करत आहे, त्यानंतर क्रॉसओवर फिल्म आहे ज्यामध्ये देव पटेल असून तो खलनायकाच्या भूमिकेत आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2403.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..210115fd4a1fefe9dd04da20127451e1f2ab7eaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2403.txt @@ -0,0 +1 @@ +राजैया सिरिसिला ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १५व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2406.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5deffb4114776e3892b56b3683b523ab9defe90f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2406.txt @@ -0,0 +1,32 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९८२ असलेले राजोली हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ५३८.०२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १५३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ६१३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४२ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- +प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१दवाखाने, -१ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2433.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9847706360d54fd97ae3ecdf72408d2a42a19adf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2433.txt @@ -0,0 +1 @@ +राज्य महामार्ग २१ (महाराष्ट्र) हा महामार्ग महाराष्ट्र राज्यातील अकोले व बोटा गावे जोडतो. हा मार्ग कोतुळ व ब्राम्हणवाडा या मार्गे जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2444.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..173b953682d68a3492914327f279896fb09a70c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2444.txt @@ -0,0 +1,32 @@ +राज्य सीमा संरक्षण विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. चंद्रकांत बच्चू पाटील (प्रथम) व शंभुराज देसाई (द्वितीय) हे सध्या राज्य सीमा संरक्षण विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[१][२] +06 मार्च 1993 - 14 मार्च 1995 +06 मार्च 1993 - 14 मार्च 1995 +14 मार्च 1995 - 31 जानेवारी 1999 +14 मार्च 1995 - 31 जानेवारी 1999 +01 फेब्रुवारी 1999 - 17 ऑक्टोबर 1999 +01 फेब्रुवारी 1999 - 17 ऑक्टोबर 1999 +19 ऑक्टोबर 1999 - 16 जानेवारी 2003 +19 ऑक्टोबर 1999 - 16 जानेवारी 2003 +27 जानेवारी 2003 - 19 ऑक्टोबर 2004 +27 जानेवारी 2003 - 19 ऑक्टोबर 2004 +01 नोव्हेंबर 2004 - 1 डिसेंबर 2008 +01 नोव्हेंबर 2004 - 1 डिसेंबर 2008 +08 डिसेंबर 2008 - 06 नोव्हेंबर 2009 +08 डिसेंबर 2008 - 06 नोव्हेंबर 2009 +07 नोव्हेंबर 2009 - 10 नोव्हेंबर 2010 +07 नोव्हेंबर 2009 - 10 नोव्हेंबर 2010 +11 नोव्हेंबर 2010 - 26 सप्टेंबर 2014 +11 नोव्हेंबर 2010 - 26 सप्टेंबर 2014 +31 ऑक्टोबर 2014 - 04 जून 2016 +31 ऑक्टोबर 2014 - 04 डिसेंबर 2014 +04 डिसेंबर 2014 - 12 नोव्हेंबर 2019 +05 जून 2016 - 12 नोव्हेंबर 2019 +28 नोव्हेंबर 2019 - 22 मार्च 2020 +22 मार्च 2020 - 29 जून 2022 +22 मार्च 2020 - 27 जून 2022 +27 जून 2022 - 29 जून 2022 +30 जून 2022 - 16 ऑक्टोबर 2022 +16 ऑक्टोबर 2022 - पदावर +16 ऑक्टोबर 2022 - पदावर diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2457.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5499842b8396c543e620c0d3d354d391b4239943 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2457.txt @@ -0,0 +1 @@ + कर्नल(नि.) राज्यवर्धनसिंग राठोड (२९ जानेवारी, इ.स १९७०:जेसलमेर, राजस्थान, भारत - ) हा भारतीय नेमबाज आहे.तसेच केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_251.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59e30a9556d4dad863064acb0b6ccb75e1c82fe0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_251.txt @@ -0,0 +1 @@ +रजनी परुळेकर (१९४५ - हयात) या मराठी कवयित्री आहेत. ऐंशीच्या दशकातील रजनी परुळेकर या महत्त्वाच्या कवयित्री ठरतात. मराठी कवितेत आशय आणि आविष्काराच्या अंगाने महत्त्वाची भर रजनी परुळेकरांच्या कवितेने घातली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2523.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95ebd9aa0deb9fd11686936884632fb8ac5bae99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2523.txt @@ -0,0 +1,4 @@ +राणी चित्रलेखा भोसले (२६ फेब्रुवारी, १९४१:वडोदरा, गुजरात, भारत - १६ ऑगस्ट, २०१५) या भारतीय समाजसेविका आणि राजकारणी होत्या. +या महाराष्ट्रातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे बाराव्या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. +भोसले यांनी महाराजा सयाजीराव विद्यापीठातून कलाशाखेची पदवी घेतली होती. +नागपूरच्या भोसले राजघराण्याच्या त्या स्नुषा आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2539.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5d62c68141ccaab6d52b0fb6003e25e809c929d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2539.txt @@ -0,0 +1,6 @@ +ब्लू मॉरमॉन (शास्त्रीय नाव: Papilio polymnestor) (मराठी उच्चार - ब्ल्यू मॉरमॉन) हे महाराष्ट्राचे 'राज्य फुलपाखरू' आहे. याच्या पंखांचा विस्तार १२०-१५० मिमी असतो. देशातील 'सदर्न बर्डविंग' या फुलपाखरानंतर सर्वात मोठे फुलपाखरु असण्याचा मान ब्लू मॉरमॉनला जातो. ते मखमली काळ्या रंगाचे असून पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. तसेच पंखाच्या खालची बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर काही लाल ठिपके असतात. +हे फुलपाखरू केवळ भारत आणि श्रीलंका या देशातच आढळते. भारतात हे पश्चिम घाट, दक्षिण भारत आणि पूर्व किनाऱ्यावरच आढळते. उत्तरेला गुजरात पर्यंत हे सापडल्याच्या नोंदी आहेत. हे बऱ्याचदा अगदी बागांमध्ये किंवा मुंबई, पुणे, बेंगलोर अशा शहरात अगदी वाहतुकीच्या गर्दीत सुद्धा आढळते. +हे सामान्यपणे आढळणारे फुलपाखरू आहे आणि हे धोक्यात असल्याचे मानले जात नाही. हे वर्षभर आढळते, पण विशेषतः पावसाळा आणि त्यानंतरच्या काळात जास्त आढळते. +जास्त पाऊस असलेल्या सदाहरित जंगलासारख्या भागात हे खास करून आढळते. पानगळीच्या जंगलात सुद्धा हे आढळते. याचे वसतीस्थान लिंबूवर्गीय वनस्पती असल्यामुळे या वनस्पतींची लागवड असलेल्या शहरी भागात सुद्धा हे आढळते. हे एका दिशेने वेगात उडते आणि उडताना सतत मार्ग बदलते, वर-खाली उडत असते. त्यामुळे याचे छायाचित्र घेणे सुद्धा कठीण जाते. खनिज समृद्ध जमिनीत हे चिखलपान मड पड्लिंग करताना दिसते. सीताफळाचा कुजलेला गर पडलेला असेल तर त्याचा दर्प सुटतो. त्याकडे आकर्षित होऊन राणी पाकोळी हमखास त्यावर आल्याची निरीक्षणे आहेत. मधातून न मिळणारी आवश्यक पोषक द्रव्ये मिळवण्यासाठीच फुलपाखरे चिखल, कुजलेले पदार्थ यावर बसलेली दिसतात. +पपनस,लिंबू या वनस्पतींची पाने याचे खाद्य आहे. +हे फुलपाखरू जंगलातील वाटा आणि झरे यावर आढळते. याच्या नराला सूर्यप्रकाश आवडतो, त्यामुळे तो सावली टाळतो. विशेषतः अशोकी, मोगरा कुलातील फुले, झिनिया या फुलांना हे फुलपाखरू सतत भेटी देत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2552.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e39eba7f46e1b867b6af679eceb7516ca02d5120 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2552.txt @@ -0,0 +1,3 @@ + +राणीनं डाव जिंकला हा १९८३ साली पडद्यावर झळकलेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात उषा नाईक, प्रिया तेंडुलकर, निळू फुले, शरद तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2555.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0855c10011a5037988eac18b92873a83f20a1ac2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2555.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुजरात राज्यात 'बावडी' किंवा 'वाव' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक विहिरी आहेत. या विहिरींना पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असतात तसेच विश्रांतीसाठी मजले, छत आणि हे ठिकाण रमणीय व्हावे म्हणून कोरीव काम केलेले असते. गुजरातमधील पाटण या जिल्ह्याच्या गावी असणारी अशी विहीर 'राणीनी वाव' या नावाने प्रसिद्ध आहे. २२ जून २०१४ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या स्थळाचा समावेश झाला.[१] +अहमदाबादपासून साधारण दीडशे किलोमीटर अंतरावर असणारे पाटण हे शहर जुन्याकाळी अन्हीलवाड या नावाने राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. सोळंकी वंशाची ही राजधानी होती. इसवी सन १०६३ मध्ये राणा भीमदेव (प्रथम) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांची पत्नी राणी उदयमती हिने ही वाव बांधली. +पाटण गावाजवळून पुरातन अश्या सरस्वती नदीचा प्रवाह जातो. ही नदी आता आटलेली असली तरी बाराव्या शतकात या नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे आलेल्या गाळात विहीर पूर्णपणे भरून गेली. त्या नंतर लोक विहिरीचे पाणी वापरत असत. पण या विहिरीच्या बाजूच्या बांधकामाचा सर्वाना विसर पडला. विहिरीभोवती शेती केली जाऊ लागली. १९८०च्य सुमारास काही कारणाने शेतकऱ्यांनी खोदकाम केले असता त्यांना विहिरीचे अवशेष दिसू लागल्यावर भारतीय पुरातत्त्व खात्याने उत्खनन करून ही वाव प्रकाशात आणली. +पाटण पटोला साड्यांसाठी प्रसिद्ध असणारे हे गाव आता 'राणीनी वाव' (राणीची विहीर)साठी पण प्रसिद्ध आहे. +६४ मीटर लांब आणि २० मीटर रुंद असणारी ही वाव साधारण २७ मीटर खोल आहे. सात स्तर असणाऱ्या या विहिरीत काही मजले आहेत, आजूबाजूच्या भिंतीवर अतिशय सुरेख शिल्पे बनवलेली आहेत. अजूनही विहिरीला पाणी आहे परंतु सुरक्षेच्या कारणाने चौथ्या स्तरापेक्षा खाली जाता येत नाही. चौथ्या स्तरावरून विहिरीच्या समोरील भिंतीकडे पहिले असता एक शेषशायी विष्णूची अतिशय सुरेख मूर्ती दिसते. प्रेक्षक आणि विष्णू मूर्ती यांच्यामध्ये एका मजल्याचे बांधकाम येत असल्याने छोट्याश्या फटीतून ही मूर्ती बघावी लागते. +गुजरातमधील वाव या फक्त पाणी भरण्याच्या जागा नव्हत्या तर सामाजिक अभिसरणाचे केंद्र होत्या. पाणी भरायला येणारे लोक विसावण्यासाठी बसतील तेव्हा त्यांना या मूर्ती दिसून उत्तम विचार आणि इतिहास याची माहिती मिळेल असा विचार या बांधकामात होता. +दशावतार, चामुंडा, कल्की, महिषासुरमर्दिनी, हनुमान, शिव पार्वती, मातृका, सूर सुंदरी अशा अनेक कोरीव मूर्ती 'राणीनी वाव' येथे पाहायला मिळतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_261.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2348d8ba6f473cb340160cd262f8f4a44a162a43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_261.txt @@ -0,0 +1,51 @@ +चंद्र मोहन जैन हे जन्मनाव असणारे, १९६० पासून आचार्य रजनीश म्हणून, १९७० व १९८० च्या दशकांमध्ये भगवान श्री रजनीश म्हणून, आणि १९८९ पासून ओशो म्हणून ओळखले जाणारे ओशो (११ डिसेंबर १९३१ - १९ जानेवारी १९९०) हे आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवणारे भारतीय गूढवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक होते. +तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असणाऱ्या ओशोंनी १९६० च्या दशकात सार्वजनिक वक्ते म्हणून भारतभर प्रवास केला. समाजवाद, महात्मा गांधी आणि संस्थात्मक धर्मांवर उघड टीका केल्याने ते वादग्रस्त ठरले. लैंगिकतेसंबंधी अधिक उदार वृत्ती स्वीकारण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे त्यांना भारतीय (आणि नंतर आंतरराष्ट्रीय) माध्यमांमध्ये 'सेक्स गुरू' अशी उपाधी मिळाली. सन १९७० मध्ये काही काळासाठी ते मुंबईत थांबले. शिष्य जमविण्यास आणि (नवसंन्यासी) आणि आध्यात्मिक शिक्षक म्हणून भूमिका बजाविण्यास सुरुवात केली. आपल्या व्याख्यानांमध्ये त्यांनी धार्मिक परंपरांमधील लिखाणे, गूढवाद्यांचे लेखन आणि जगभरातील तत्त्वज्ञांच्या लिखाणाचे पुनरार्थबोधन केले. पुण्यात जाऊन १९७४ मध्ये त्यांनी आश्रम स्थापला. अनेक पाश्चात्त्य या आश्रमामध्ये येऊ लागले. या आश्रमात ह्युमन पोटेन्शियल मूव्हमेन्टवर आधारलेल्या उपचारपद्धती पाश्चात्त्त्य पाहुण्यांना दिल्या जाऊ लागल्या. मुख्यतः मुक्त वातावरण व ओशोंच्या सडेतोड व्याख्यानांमुळे देश-परदेशांत हा आश्रम गाजू लागला. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस भारत सरकार, सभोवतालचा समाज आणि हा आश्रम यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाले होते. +१९८१ मध्ये ओशो अमेरिकेत स्थलांतरित झाले. ऑरेगाॅन राज्यात त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेला सहेतुक समाज पुढे रजनीशपुरम म्हणून नावारूपाला आला. वर्षभरात या कम्यूनचा स्थानिक रहिवाशांशी जमिनीवरून कटू वाद उभा राहिला. अनुयायांनी ओशोंना वापरासाठी खरेदी करून दिलेल्या रोल्स-रॉयसही कुप्रसिद्ध ठरल्या. १९८५ मध्ये कम्यूनच्या नेतृत्वाने जैवदहशतवादी हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे केल्याचे ओशोंनी उघड केल्यावर ऑरेगाॅन कम्यून कोसळले. लवकरच ओशोंना अटक झाली आणि देशागमनादरम्यान केलेल्या नियमभंगाचा आरोप त्यांच्यावर लागला. युक्तिवादादरम्यानच्या तडजोडीनुसार ओशोंना अमेरिका सोडावी लागली. एकवीस देशांनी त्यांना प्रवेश नाकारला आणि जगभ्रमंतीनंतर ते पुण्यात आले. १९९० मध्ये त्यांचे पुण्यात निधन झाले. आज त्यांचा आश्रम ओशो आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र म्हणून ओळखला जातो. ओशोंच्या बहुमिश्र शिकवणीमध्ये ध्यान, जागृतता, प्रेम, उत्सव, धैर्य, सृजनशीलता आणि विनोद यांना महत्त्व आहे. स्थितिशील श्रद्धा, धार्मिक परंपरा आणि समाजीकरणामुळे या बाबी दबल्या जातात असे त्यांचे मत होते. पाश्चात्त्य नवयुग विचारांवर ओशोंच्या विचारांचा पगडा दिसतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांची लोकप्रियता वाढलेलीच दिसते आहे. +मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यात असलेल्या कुचवाडा नावाच्या खेड्यात (आईच्या आजोळी) तारणपंथी जैन कुटुंबात चंद्र मोहन जैन ऊर्फ ओशो यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बाबुलाल जैन हे कापडाचे व्यापारी होते. ओशोंनंतर त्यांना आणखी दहा अपत्ये झाली. ओशोंच्या आईचे नाव सरस्वती होते. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत ओशो आजोळीच राहिले. खुद्द ओशोंच्या म्हणण्यानुसार आजीने दिलेल्या मोकळिकीचा त्यांच्या जडणघडणीवर परिणाम झाला. सातव्या वर्षी आजोबांचे निधन झाल्यानंतर ओशो गदरवारा येथे आपल्या आईवडिलांसोबत राहावयास गेले. आपल्या आजोबांच्या निधनाचा ओशोंच्या मनावर खोल परिणाम झाला होता. ओशो १५ वर्षांचे असताना त्यांची बालपणातील मैत्रीण आणि चुलतबहीण शशी हिचा विषमज्वर होऊन मृत्यू झाला. मृत्यूच्या या दर्शनाने ते बालपणात आणि तारुण्यावस्थेत मृत्यूविषयी अधिक चिंतन करू लागले.[१] शाळेत असताना ते बंडखोरपणे वागत असले तरी त्यांच्यातील प्रतिभा आणि दर्जेदार वाद-प्रतिवाद करण्याची त्यांची क्षमता लपून राहिली नाही. +इ.स. १९५१ मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी जबलपूरमधील हितकारिणी कॉलेजमध्ये ओशो महाविद्यालयीन शिक्षणासाठी दाखल झाले. निदेशकाशी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर ओशोंना कॉलेज सोडावे लागले आणि जबलपूरमध्येच डी. एन. जैन कॉलेजात ते स्थलांतरित झाले. अध्यापकांशी निरंतर वाद घालण्याच्या सवयीमुळे कॉलेजमधील उपस्थितीतून त्यांना सूट मिळाली. केवळ परीक्षेसाठीच कॉलेजमध्ये यावे अशा सूचना मिळाल्याने रिकाम्या वेळात ओशो एका स्थानिक वृत्तपत्रात सहायक संपादक म्हणून काम पाहू लागले. जबलपूरमध्ये दरवर्षी तारणपंथी जैन समुदायाचे सर्व धर्म संमेलन आयोजिले जाते. या संमेलनात भाषणे करण्यास ओशोंनी सुरुवात केली. इ.स. १९५१ ते १९६८ या काळातील संमेलनांमध्ये ते सहभागी झाले. विवाहासाठी माता-पित्यांनी टाकलेल्या दबावास ते बळी पडले नाहीत. नंतरच्या काळात ओशोंनी दिलेल्या माहितीनुसार २१ मार्च १९५३ रोजी वयाच्या एकविसाव्या वर्षी जबलपूरमधील भंवरताल गार्डनमध्ये एका वृक्षाखाली बसले असताना त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. +डी. एन. जैन कॉलेजात सन १९५५ मध्ये ओशो बी. ए. (तत्त्वज्ञान) झाले. सागर विद्यापीठातून सन १९५७ मध्ये ते विशेष प्रावीण्यासह एम. ए. (तत्त्वज्ञान) झाले. रायपूर संस्कृत कॉलेजमध्ये लागलीच त्यांना अध्यापकाचे पद मिळाले पण विद्यार्थ्यांच्या नैतिकतेला, चारित्र्याला आणि धर्माला ओशोंमुळे धोका आहे असे वाटल्याने उपकुलगुरूंनी ओशोंना बदली करवून घेण्याचा सल्ला दिला. सन १९५८ पासून ओशो जबलपूर विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून काम करू लागले, १९६० मध्ये त्यांना प्राध्यापक म्हणून बढती मिळाली. +विद्यापीठातील कर्तव्ये सांभाळून ओशोंनी समांतरपणे आचार्य रजनीश (आचार्य म्हणजे गुरू, रजनीश हे त्यांचे बालपणातील टोपणनाव होते) म्हणून भारतभर प्रवास करून समाजवाद आणि महात्मा गांधी यांचे परीक्षण करणारी व्याख्याने दिली. समाजवादाने केवळ दारिद्ऱ्याचेच समाजीकरण होईल आणि गांधी हे दारिद्ऱ्याची पूजा करणारे आत्मपीडक प्रतिक्रियावादी आहेत, असे मत ओशो मांडू लागले. मागासलेपणातून बाहेर पडण्यासाठी भारताला भांडवलवाद, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसंख्या नियंत्रणाची गरज आहे, असे ओशोंचे मत होते. पारंपरिक भारतीय धर्म मृतवत् आहेत, त्यांच्यात पोकळ धर्मकांडे आहेत, अनुयायांचे ते शोषण करतात अशी जहरी टीका ओशो करू लागले. अशा वक्तव्यांमुळे ते वादग्रस्त ठरले, मात्र ओशोंना काही निष्ठावान अनुयायीही मिळाले. अशा अनुयायांमध्ये बरेच श्रीमंत व्यापारी आणि उद्योगपती होते. अशा अनुयायांनी देणग्या देऊन ओशोंकडून आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि दैनंदिन जीवनासाठी सल्ले घेण्यास सुरुवात केली आणि हळूहळू हे लोण देशभर पसरले. इ.स. १९६२ पासून ओशोंनी ३ ते १० दिवसांची ध्यान शिबिरे घेण्यास प्रारंभ केला आणि नंतर जीवन जागृती आंदोलन म्हणून विख्यात झालेली ध्यानकेंद्रे उदयास येऊ लागली. सन १९६६ मधील एका वादग्रस्त व्याख्यानसत्रानंतर विद्यापीठाच्या विनंतीनुसार त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. +अठ्ठावीस ऑगस्ट १९६८ मध्ये मुंबईच्या भारतीय विद्या भवन सभागृहात 'प्रेम' या विषयावरील पाच व्याख्यानांच्या मालिकेतील पहिले व्याख्यान ओशोंनी दिले. लैंगिक ऊर्जेच्या रूपांतरणातूनच प्रेम आणि ध्यान निर्माण होतात, असे त्यांनी म्हटले. लोकांमधून या मतावर संतप्त प्रतिक्रिया आल्या. आयोजकांनी व्याख्यानमाला रद्द केली. बरोबर एका महिन्यानंतर मुंबईतच गवालिया टॅॅंक मैदानावर प्रचंड श्रोतृसमुदायासमोर ओशोंनी व्याख्याने देऊन मालिका पूर्ण केली.[२] नंतर संभोगातून समाधीकडे या नावाने प्रकाशित झालेल्या या व्याख्यानमालेमुळे भारतीय माध्यमांनी ओशोंना "सेक्स गुरू" अशी उपाधी दिली. +सन १९६९ मध्ये झालेल्या दुसऱ्या जागतिक हिंदू परिषदेत त्यांनी धर्मगुरूंवर स्वार्थीपणाचा आरोप केला आणि 'धर्म म्हणजे जीवनाचा आस्वाद कसा लुटावा हे शिकवणारी कला आहे' असे मत मांडले. त्यांच्या भाषणादरम्यान संतप्त झालेल्या पुरीच्या शंकराचार्यांनी भाषण थांबविण्याचा असफल प्रयत्न केला. +सन १९७० मधील एका वसंतकालीन ध्यान शिबिरात ओशोंनी डायनॅमिक मेडिटेशन पद्धत प्रथम सादर केली. जूनच्या अखेरीस मुंबई सोडून ते जबलपूरला निघाले. सव्वीस सप्टेंबर १९७० रोजी त्यांनी नवसंन्यासींचा पहिला गट स्थापन केला. +ओशोंचे शिष्य अर्थात्‌ नवसंन्यासी होणे याचा अर्थ नवे नाव स्वीकारणे, विरागी हिंदू साधूंप्रमाणे नारिंगी वस्त्रे परिधान करणे असा होता. वैराग्यापेक्षा उत्सवपूर्ण जीवनशैली स्वीकारण्यास या नवसंन्यासींना प्रोत्साहन दिले जाई. स्वतः संन्याशाची पूजा होणे अभिप्रेत नव्हते, तर "फुलाला उमलण्यास उत्तेजन देणारा सूर्य" अशी भूमिका त्याने बजवावयाची होती. +इथवरच्या काळात ओशोंच्या सचिव म्हणून कार्य करणाऱ्या लक्ष्मी ठाकरसी कुरुवा त्यांच्या पहिल्या शिष्या ठरल्या आणि त्यांनी मा योग लक्ष्मी हे नाव घेतले. लक्ष्मींचे वडील धनवान होते आणि ओशोंचे अनुयायी होते. लक्ष्मींनीच पैसे उभे करून ओशोंचे प्रवास थांबविले. डिसेंबर १९७० मध्ये ओशो मुंबईतील वुडलॅंड्स अपार्टमेंटमध्ये निवासास गेले आणि व्याख्याने देत अभ्यागतांना भेटू लागले. इथेच त्यांना प्रथम पाश्चात्त्य श्रोते लाभले. यानंतर ओशोंचा प्रवास आणि सार्वजनिक सभांमधील व्याख्याने जवळजवळ बंद झाली. सन १९७१ मध्ये त्यांनी "भगवान श्री रजनीश" ही उपाधी स्वीकारली. "श्री" हा सन्मानसूचक शब्द आहे तर भारतीय परंपरेमध्ये ज्या व्यक्तीमधील देवत्व लपून राहिलेले नाही, स्पष्ट दिसू लागलेले आहे अशी व्यक्ती म्हणजे "भगवान" ठरते. +मुंबईच्या दमट जलवायुमानामुळे ओशोंना मधुमेह, दमा आणि विविध प्रतिक्रियात्मक आजार अशा व्याधी जडल्या. सन १९७४ मध्ये ओशो पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये निवासास आले. मा योग मुक्ता (कॅथरीन व्हेनिझिलोस) हिच्या मदतीने त्यांनी ही जागा विकत घेतली होती. इथे सन १९८१ पर्यंत ओशो शिकवीत राहिले. ही जागा आजच्या ओशो आंतरराष्ट्रीय ध्यानकेंद्राच्या मध्यभागी आहे. या जागेवरच ध्वनिमुद्रण आणि नंतर ध्वनिचित्रमुद्रण सुरू झाले. ओशोंच्या व्याख्यानांचे मुद्रणही इथे सुरू झाले आणि त्यांच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार वाढला. पाश्चिमात्य अभ्यागतांची संख्या खूप वाढली. या जागेवर नंतर कपडे, दागदागिने, मृत्तिकाशिल्पे व सेंद्रिय सौंदर्यप्रसाधने बनविणारे केंद्र उभे राहिले; रंगमंच, संगीत व मूकाभिनयाचे कार्यक्रम इथे होऊ लागले. सन १९७५ नंतर पुण्यात ह्युमन पोटेन्शिअल मूव्हमेंटमधील मानसोपचारक आले आणि ध्यानासोबतच अशा उपचारपद्धती हा आश्रमाच्या मिळकतीचा मोठा स्रोत ठरला. +ओशोंचा पुण्यातील आश्रम ही एक गजबजलेली जागा होती. सकाळी ध्यान, मग 'बुद्ध हॉल'मध्ये एक ते दीड तासांची ओशोंची विविध विषयांवरील व्याख्याने आणि प्रश्नोत्तरे; दिवसभर विविध उपचार आणि रात्री ओशोंचा शिष्यांशी आणि श्रोत्यांशी वैयक्तिक संवाद, नव्या शिष्यांना दीक्षा देणे असा दिवसभराचा कार्यक्रम असे. +कोणत्या मानसोपचारांमध्ये सहभागी व्हावे याबाबत लोक ओशोंचा सल्ला घेत किंवा स्वतःच निवड करीत. आश्रमातील प्रारंभीचे काही उपचारगट हे प्रयोगात्म होते. काही गटांमध्ये शारीरिक आक्रमकतेला तसेच लैंगिक आक्रमकतेलाही थोडीफार मुभा होती. अशा काही गटांच्या उपचारांदरम्यान झालेल्या जखमांचे उलटसुलट तपशील वृत्तपत्रांमध्ये येऊ लागले. जानेवारी १९७९ मध्ये उपचारगटांमधील हिंसा संपुष्टात आली. +नंतरच्या काळातही आश्रमातील रहिवाशांकडून मादक द्रव्यांचा वापर, वेश्याव्यवसायासारखे प्रकार यांमुळे हा आश्रम वादग्रस्तच राहिला. +सत्तरीच्या दशकाच्या अखेरीस हा आश्रम ओशोंना अपुरा वाटू लागला आणि पर्यायी जागेसाठी चाचपणी सुरू झाली. आश्रम हलविण्याचे त्यांचा मानस कधीच प्रत्यक्षात उतरू शकला नाही. मोरारजी देसाई यांचे जनता पक्ष सरकार आणि आश्रमातील तणावाचे संबंध त्यासाठी कारणीभूत ठरले. भूमी-वापराची मान्यता रद्द केली गेली आणि पूना आश्रम हे मुख्य गंतव्यस्थान दाखविणाऱ्या परदेशी अभ्यागतांना प्रवेशपत्र देणे सरकारने बंद केले. देसाई सरकारने पूर्वलक्ष्यी प्रभावाने आश्रमाची कर-सवलत रद्द केली आणि अंदाजे पन्नास लाख रुपयांचा बोजा आश्रमावर पडला. विविध धार्मिक नेत्यांशी ओशोंचे असलेले मतभेदही आश्रम-स्थलांतराच्या आड आले. बावीस मे १९८० रोजी सकाळच्या व्याख्यानादरम्यान विलास तुपे नावाच्या हिंदू मूलतत्त्ववाद्याने ओशोंच्या दिशेने चाकू फेकला. स्थानिक पोलिसांना आधीच सुगावा लागलेला असल्याने ते सभागृहात हजर होते. पोलिसांनी तुपेला ताब्यात घेतल्यानंतर ओशोंनी व्याख्यान सुरूच ठेवले.[३] +सन १९८१ पर्यंत ओशो आश्रमास दरवर्षी सुमारे ३०,००० पाहुणे भेट देत होते. रोजच्या व्याख्यानांमध्ये तेव्हा मोठ्या संख्येने युरोपीय आणि अमेरिकी असत. सत्तरीच्या अखेरीस ओशोंची व्याख्यानशैलीही बदलल्याचे निरीक्षण अनेकांनी मांडले आहे. बौद्धिक बाबींवर कमी भर आणि श्रोत्यांना धक्का देण्यासाठी किंवा त्यांच्या रंजनासाठी अनौपचारिक विनोद जास्त भर असे व्याख्यानांचे स्वरूप झाले होते. सुमारे १५ वर्षांच्या व्याख्यानांनंतर १० एप्रिल १९८१ रोजी ओशोंनी सार्वजनिक मौन स्वीकारले. ते सुमारे साडेतीन वर्षे कायम राहिले. व्याख्यानांची जागा सत्संगाने घेतली. त्यात संगीतमय वातावरणात शांतपणे बसणे आणि खलिल जिब्रानचे द प्रॉफेट किंवा ईशोपनिषद वाचणे अशा बाबींचा समावेश होता. याच काळात मा आनंद शीला (शीला सिल्व्हरमन) ह्या ओशोंच्या सचिव बनल्या. +इ.स. १९८१ मध्ये पूना आश्रम त्याच्या कार्यविधींमुळे संशयास्पद झाला होता. भारतीय अधिकाऱ्यांनी कारवाईचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर आश्रम अमेरिकेला हलविण्याचा विचार पुढे आला. जून १९८१ मध्ये वैद्यकीय हेतू दाखवीत ओशो पर्यटकाच्या प्रवेशपत्रावर अमेरिकेत दाखल झाले. न्यू जर्सीमधील रजनीशी रिट्रीट सेंटरमध्ये (नवसंन्यासींना रजनीशी अशीही संज्ञा आहे) काही महिने ते राहिले. सन १९८१ च्या वसंतात ओशोंना चक्रभ्रंश (पाठीच्या कण्याचा एक आजार) झाल्याचे निदान करण्यात आले होते. अनेक नामांकित डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. परिस्थिती कथितरीत्या गंभीर असूनही कोणताही बाह्य उपचार करवून घेण्याचा प्रयत्न या काळात ओशोंनी केला नाही. त्यामुळे अमेरिकेच्या आप्रवास व नैसर्गिकरण सेवेला याच देशात राहण्याचा ओशोंचा हेतू आहे, अशी शंका आली. नंतर ओशोंनी आपल्या प्रारंभीच्या प्रवेशपत्र अर्जावर खोटी विधाने केल्याची कबुली दिली. +जून १९८१ मध्येच मा शीलाचे पती स्वामी प्रेम चिन्मय यांनी ऑरेगाॅन राज्यात एक रॅंच (मुख्यत: कुरण म्हणून वापरले जाणारे विस्तीर्ण क्षेत्र) विकत घेतले. त्याचे "रॅंचो रजनीश" असे नामकरण झाले आणि ऑगस्ट अखेरीस ओशो तिथे निवासास आले. वर्षभरातच या जमिनीच्या वापरावरून कायदेशीर खटले सुरू झाले. स्थानिक रहिवाशांशीही या कम्यूनचे संबंध सलोख्याचे नव्हते. रजनीशपूरम या नावाने शहराला अधिकृत मान्यता मिळावी अशा रजनिशींचा मानसही प्रत्यक्षात आला नाही. या घडामोडींदरम्यान नोव्हेंबर १९८४ पर्यंत हे सार्वजनिक मौन टिकले. या काळात रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या शिष्यांना ओशो कारमधून दर्शन देत. तब्बल ९३ रोल्स-रॉयस त्यांच्याकडे जमा झाल्या. सन १९८३ मध्ये ओशो फक्त आपल्याशीच बोलतील अशी घोषणा शीलाने केली. अनेक संन्याशांच्या मनात शीला ही ओशोंची अधिकृत प्रतिनिधी असण्याबद्दल संदेह निर्माण झाला. या काळात शीलाच्या नेतृत्वाचा निषेध म्हणून अनेक संन्याशांनी आश्रम सोडला. +नोव्हेंबर १९८१ मध्ये धर्मसेवक म्हणून आणि रजनीशवाद या धर्माचे प्रणेते म्हणून ओशोंनी रहिवासासाठी अर्ज दाखल केला. आजारी असणारा आणि मौन बाळगणारा माणूस धार्मिक नेता असू शकत नाही, असे कारण दाखवून हा अर्ज फेटाळण्यात आला. तीन वर्षांनंतर मात्र हा अर्ज स्वीकारण्यात आला आणि धार्मिक नेता म्हणून राहण्यास ओशोंना परवानगी देण्यात आली. +ऑरेगाॅनमधील वास्तव्यात ओशो आण्विक युद्धाबद्दल भविष्यवाणी करीत होते. सन १९६४ पूर्वीच त्यांनी "तिसरे आणि अंतिम युद्ध येते आहे" असे म्हटले होते. जागतिक संहार टाळण्यासाठी "नवमानवतेची" गरज ते प्रतिपादित करीत होते. मार्च १९८४ मध्ये शीलाने अशी घोषणा केली, की दोन-तृतीयांशाहून अधिक लोक एड्सने मरण पावतील असे ओशोंचे भाकित आहे. संन्याशींना संभोगादरम्यान रबराचे मोजे व निरोध वापरण्याची आणि चुंबनापासून दूर राहण्याची सूचना करण्यात आली. त्या काळात एड्सच्या प्रतिबंधासाठी निरोधचा वापर सार्वत्रिक नसल्याने माध्यमांनी याकडे अतिरंजितता म्हणून पाहिले. +या काळात खाजगी दंतवैद्याने दिलेल्या नायट्रस ऑक्साईडच्या प्रभावाखाली ओशोंनी तीन पुस्तके सांगून लिहविली : ग्लिम्प्सेस ऑफ अ गोल्डन चाईल्डहूड (सोनेरी बालपणाच्या दृष्टिभेटी), नोट्स ऑफ अ मॅडमॅन (वेड्या मनुष्याची टिपणे) आणि बुक्स आय हॅव लव्ह्ड (मला आवडलेली पुस्तके). +तीस ऑक्टोबर १९८४ रोजी ओशोंनी सार्वजनिक वक्तव्ये देणे सुरू केले. त्यांच्या सार्वजनिक मौनाच्या काळात शीला आणि तिच्या गटाच्या व्यवस्थानपनाविरुद्ध अनेक वाद झाले होते. एका बैठकीत सर्वांदेखत ओशोंनी शीलाला ताकीद दिली होती. शीलाच्या इच्छेविरुद्ध जाऊन जुलै १९८५ मध्ये त्यांनी दैनिक व्याख्याने सुरू केली. शीला व तिच्या संपूर्ण व्यवस्थापन चमूने अचानक कम्यून सोडून युरोपचा रस्ता धरला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ओशोंनी शीला व तिच्या सहकाऱ्यांना 'हुकूमशहांचे टोळके' म्हटले. या टोळक्याने अनेक गंभीर गुन्हे केल्याचे सांगून ओशोंनी प्राधिकारी संस्थांना चौकशीसाठी आमंत्रित केले. आपल्या डॉक्टरचा जीव घेण्याचा प्रयत्न, अधिकाऱ्यांना विषबाधा करविण्याचा प्रयत्न, दूरध्वनी संभाषणांवर नजर ठेवणे, छुप्या पद्धतीने कम्यूनमधील व ओशोंच्या निवासातील माहिती मिळविणे असे अनेक प्रकार शीला व तिच्या सहकाऱ्यांनी आपल्या संमतीशिवाय किंवा माहितीशिवाय केल्याचे ओशोंनी म्हटले. साल्मोनेला नावाच्या जिवाणूचा वापर करून ऑरेगाॅनमध्ये जैवदहशत पसरविण्याचा गंभीर प्रकारही शीलाने केल्याचे त्यांनी म्हटले. चौकशीनंतर शीला व तिचे सहकारी दोषी आढळले आणि त्यांना शिक्षाही झाल्या. +तीस सप्टेंबर १९८५ रोजी "आपण धार्मिक शिक्षक नाही" असे ओशोंनी म्हटले. बुक ऑफ रजनीशिझम ह्या पुस्तिकेच्या ५,००० प्रती त्यांच्या अनुयायांनी जाळल्या. या पुस्तिकेत रजनीशवादाचे "धर्मरहित धर्म" असे वर्णन केले होते. शीलाचा आपल्या अनुयायांवरील अखेरचा प्रभाव दूर करण्यासाठी आपण पुस्तिका जाळण्याचा आदेश दिला, असे त्यांनी म्हटले. शीलाचे पोशाखही जाळण्यात आले. +तेवीस ऑक्टोबर १९८५ रोजी अमेरिकेच्या संघ न्यायालयाने ओशो व त्यांच्या काही शिष्यांवर आप्रवासाचे नियम टाळण्याचा कट रचल्याबद्दल कायदेशीर आरोप लावला. अधिपत्र निघण्याची वेळ आल्यास पोर्टलॅंडमधील प्राधिकाऱ्यांसमोर ओशोंना शरण जाण्याची परवानगी मागणाऱ्या ओशोंच्या वकिलांच्या वाटाघाटी फिसकटल्या. अठ्ठावीस ऑक्टोबरला नॉर्थ कॅरोलिना धावपट्टीवरील एका भाड्याच्या विमानात ओशो व काही संन्याशांना अटक करण्यात आले. खटला टाळण्यासाठी हा गट बर्म्युडाकडे निघाला होता, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. जाहीर दोषारोपणानंतर आपण निर्दोष असल्याचे ओशोंनी प्रारंभी सांगितले. नंतर मात्र जामीन मिळाल्यानंतर वकिलांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी काही आरोप कबूल केले. मूळ प्रवेशपत्राच्या अर्जात अमेरिकेत कायम राहण्याचा हेतू आपण उघड केला नव्हता हे त्यांनी कबूल केले. या खटल्याच्या सोडवणुकीसाठी झालेल्या तडजोडीनुसार ओशोंनी अमेरिका सोडून जावे आणि किमान पाच वर्षे अमेरिकेच्या महाधिवक्त्याच्या परवानगीशिवाय परत येऊ नये असे सुनावण्यात आले. +सतरा नोव्हेंबर १९८५ रोजी ओशो दिल्लीत दाखल झाले. भारतीय अनुयायांनी त्यांचे स्वागत केले. सहा आठवड्यांसाठी ते हिमाचल प्रदेशात राहिले. त्यांच्या पथकातील अ-भारतीयांची प्रवेशपत्रे काढून घेण्यात आल्यावर ते नेपाळमधील काठमांडूला गेले. काही आठवड्यांनी ते क्रीटला गेले. ग्रीसच्या गुप्तहेर संघटनेच्या अटकेत काही काळ राहिल्यानंतर ते जिनिव्हाला पळाले, तिथून स्टॉकहोम आणि मग हिथ्रोला; पण प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. आयर्लंड, स्पेन, सेनेगल, उरुग्वे, जमैका अशा भ्रमंतीनंतर ३० जुलै १९८६ रोजी ते मुंबईत परतले. +जानेवारी १९८७ मध्ये ते पुण्यातील आश्रमात परतले. आजारपण सांभाळून संध्याकाळची व्याख्याने त्यांनी सुरू केली. प्रकाशन आणि उपचारपद्धती पुन्हा सुरू झाल्या. सन १९८८ च्या प्रारंभापासून झेन मतावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. डिसेंबरमध्ये त्यांनी आपल्याला "भगवान" असे संबोधू नये अशी इच्छा व्यक्त केली आणि "ओशो रजनीश" हे नाव घेतले. सप्टेंबर १९८९ मध्ये "ओशो" असे ते सुटसुटीत करण्यात आले. +एकोणीस जानेवारी १९९० रोजी त्यांचे निधन झाले. त्यांची रक्षा आश्रमातील त्यांच्या नव्याने बांधलेल्या शयनकक्षात ठेवण्यात आली. तेथील समाधिलेख असा आहे : "ओशो. कधीही जन्मले नाहीत, कधीही मेले नाहीत. फक्त ११ डिसेंबर १९३१ ते १९ जानेवारी १९९० या काळात त्यांनी या पृथ्वीग्रहाला भेट दिली."[४] +ओशोंच्या शिकवणी एखाद्या शैक्षणिक संस्थेत नव्हे तर अनेकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या व्याख्यानांमध्ये आहेत. ह्या व्याख्यानांमध्ये विनोदही असत. एखाद्या गोष्टीवर त्यांनी दिलेला भर कायम तसाच राहिला असे नाही; विरोधाभास आणि विसंगत्यांमध्ये रमणाऱ्या ओशोंचा उपदेश त्यामुळेच सारांशित करण्यास अवघड आहे. बुद्धत्व पावलेल्या व्यक्तींच्या पारंपरिक वर्तनापेक्षा ओशोंचे वर्तन अतिशय वेगळे होते. त्यांची सुरुवातीची व्याख्याने तर विनोदासाठी आणि काहीही गंभीरपणे न घेण्यासाठी लोकप्रिय झाली. असे सर्व वर्तन, मग ते लहरी आणि पचण्यास अवघड असले तरी लोकांना मनापलीकडे नेऊन रूपांतरित करण्यासाठीचे एक तंत्र समजले गेले. +ओशो यांनी अनेक बुद्ध पुरूषांवर प्रवचन दिले गौतम बुद्ध,लाओत्से,कबीर, रामकृष्ण परमहंस, अष्टावक्र, महावीर , मीराबाई, कृष्ण हे प्रमुख होते. +त्यांची भाषा शैली आणि तर्क करण्याची पद्धत प्रभावशाली होती.त्यांचे प्रवचन ऐकणारे व्यक्ति त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होत होते. एका प्रमुख पत्रकाने भारताला प्रभावित करणारे दहा महान पुरुषांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला आहे. +जैन धर्म, हिंदू धर्म, हसिदी मत, तंत्र मार्ग, ताओ मत, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म अशा प्रमुख आध्यात्मिक परंपरांवर; विविध पौर्वात्य आणि पाश्चिमात्य रहस्यवाद्यांवर आणि उपनिषदांसारख्या धार्मिक पवित्र ग्रंथांवर तसेच गुरू ग्रंथ साहिबवर ओशोंनी भाष्य केले. लुईस कार्टर या समाजशास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार हिंदू अद्वैत सिद्धांतात ओशोंच्या कल्पनांचा उगम आहे. ओशोंचे समकालीन असणाऱ्या जिद्दू कृष्णमूर्तींनी ओशोमताशी सहमती दर्शविलेली नसली तरी दोहोंच्या उपदेशांमध्ये स्पष्ट साम्य आहे. +अनेक पाश्चात्त्य कल्पनांचाही ओशोंनी वापर केला. विरोधांचे ऐक्य ही त्यांची कल्पना हेराक्लिटसची आठवण करून देते, तर मानवाचे यंत्र म्हणून त्यांनी केलेले वर्णन सिग्मंड फ्राईड आणि गुर्जेफ यांच्यासारखे आहे. पारंपरिक संकेतांच्या पलीकडे जाणाऱ्या "नवमानवा"ची त्यांची कल्पना नित्शेच्या बियॉंड गुड अन्ड ईव्हिलची आठवण जागवते. लैंगिक मुक्ततेवरील त्यांचे विचार डी. एच. लॉरेन्ससशी तुलना करण्याजोगे आहेत तर गतिशील ध्यानपद्धती विल्हेल्म राइखच्या पद्धतीवर आधारलेली आहे. +ओशोंच्या म्हणण्यानुसार प्रत्येक मनुष्य हा उद्बोधनाची क्षमता असणारा, बिनशर्त प्रेमाची क्षमता असणारा, आयुष्याला प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद देऊ शकणारा बुद्ध आहे. अहंकारामुळे मनुष्याची क्षमता प्रत्यक्षात उतरत नाही. सामाजिक बंधनांमुळे मनुष्य जखडलेला राहतो. अन्यथा मनुष्य त्याच्या आंतरिक सामर्थ्याने एका झटक्यात परिघातून निघून केंद्रात शिरू शकतो आणि फुलाप्रमाणे फुलू शकतो. +आचार्य रजनीश म्हणून वावरत असताना एका संवाददात्याने ख्रिश्चन धर्मातील "टेन कमांडमेंट्स"च्या धर्तीवर ओशोंना त्यांच्या आज्ञा विचारल्या होत्या. प्रतिसादादाखल ओशोंनी आपण कसल्याही प्रकारच्या आज्ञेच्या विरोधात असल्याचे सांगितले. "फक्त गमतीसाठी" त्यांनी पुढील दहा आज्ञा सांगितल्या : +क्रमांक ३, ७, ९ व १० या आज्ञा ओशोंनी अधोरेखित केल्या. ओशोंच्या चळवळीत ह्या आज्ञा निरंतर मार्गदर्शक ठरल्या आहेत. +येशूच्या शिकवणीवर +ताओ मतावर +गौतम बुद्धावर +झेन मतावर +बाऊल फकिरांवर +सुफींवर +हसिडी मतावर +उपनिषदांवर +हिराक्लिटसवर +कबीरावर +तंत्रावर +पतंजली व योगावर +ध्यानावर +दर्शन मुलाखती diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2623.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee5070e4291733fffcbc188523224226c93175c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2623.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजा सर राधाकांत देब बहादुर (१० मार्च, १७८४ - १९ एप्रिल, १८६७) हे संस्कृत पंडित आणि कोलकात्यामधील धर्मसभेचे नेते होते. त्यांनी शब्द कल्पद्रुम हा संस्कृत शब्दकोश रचला. त्यांनी ईश्वर चंद्र गुप्त यांच्या संबाद प्रभाकर या नियकालिकात अनेक लेखही लिहिले.[१] +देब हे इंग्लिश शिक्षणाचे प्रणेते होते. त्यांनी स्त्रीशिक्षणाचाही पुरस्कार केला. त्यांनी १८५६ च्या हिंदू विधवा पुनर्विवाह कायद्याचा विरोध केला व त्याविरुद्ध सरकारकडे दरखास्त केली होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2664.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a30c4219d3ad9329454ac6ef8053d5423ceb82b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2664.txt @@ -0,0 +1,2 @@ +राधिका मेनन यांना आंतरराष्ट्रीय समुद्री संघटना (आयएमओ(इंटरनॅशनल मॅरिटिम ऑर्गनायझेशन)) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.[१] २१ नोव्हेंबर २०१६ला लंडनमधील आयएमओ मुख्यालयात होणाऱ्या समारंभाच्या वेळी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. जून २०१५ मध्ये बंगालच्या खाडीत फिशिंग बोटी बुडविण्यापासून सात मच्छिमारांच्या जीवनाची वाचवण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[२] त्या १९९१ मध्ये ट्रेनिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया (एससीआय) मध्ये प्रशिक्षणार्थी रेडिओ अधिकारी म्हणून सामील झाली होती. या स्पर्धेत भाग घेणारी ती पहिली महिला होती. त्या कोदूनगलर या गावात राहत होत्या.[३] + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_267.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70a53a17d8ac30ff3762149b5067a87daafde976 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_267.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजसामंद भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे. +हे शहर राजसामंद जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2671.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b7a847acfec392fe1deca2ad0016ae3658f1fc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2671.txt @@ -0,0 +1,23 @@ +राधे श्याम हा राधा कृष्ण कुमार यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला २०२२चा भारतीय काळातील रोमँटिक थरारपट आहे. या चित्रपटाची निर्मिती UV Creations आणि T-Series द्वारे केली आहे, आणि एकाच वेळी तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये शूट करण्यात आली आहे. यात प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या भूमिका आहेत. १९७० च्या दशकात युरोपमध्ये सेट केलेला हा चित्रपट विक्रमादित्य या हस्तरेषाकाराची कथा सांगतो जो नियती आणि प्रेरणा यांच्यातील प्रेम यांच्यात संघर्ष करतो. +चित्रपटाचा स्कोअर एस. थमन यांनी संगीतबद्ध केला आहे. या चित्रपटात हिंदी आणि तेलुगु आवृत्तीसाठी दोन भिन्न साउंडट्रॅक आहेत. मिथून, अमाल मल्लिक आणि मनन भारद्वाज यांनी हिंदी गाणी तर जस्टिन प्रभाकरन यांनी तेलुगू गाणी रचली. सिनेमॅटोग्राफी मनोज परमहंस यांनी हाताळली असून कोटागिरी व्यंकटेश्वर राव यांनी संपादन केले आहे. चित्रपटाचे मुख्य छायाचित्रण ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाले आणि जुलै २०२१ मध्ये संपले, चित्रीकरण हैदराबाद, इटली आणि जॉर्जिया येथे झाले. +मूलतः ३० जुलै २०२१ रोजी रिलीझसाठी नियोजित, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे विलंब झाला. राधे श्याम ११ मार्च २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आणि समीक्षकांकडून समीक्षकांकडून संमिश्र पुनरावलोकने प्राप्त झाली ज्यात कामगिरी आणि निर्मिती मूल्यांचे कौतुक केले गेले परंतु त्याच्या पटकथा आणि कथनासाठी टीका झाली. +इटलीमध्ये १९७८ मध्ये, विक्रमादित्य हे जगप्रसिद्ध हस्तरेखाशास्त्रज्ञ आहेत. "हस्तेशास्त्रातील आईन्स्टाईन " म्हणून ओळखले जाणारे, ते संत परमहंस यांचे शिष्य आहेत. नातेसंबंधांवर विश्वास नसलेला विक्रमादित्य लगेचच डॉक्टर प्रेरणाच्या आहारी जातो. ते ट्रेनमध्ये भेटतात पण नंतर वेगळे होतात. एके दिवशी विक्रमादित्यने व्यापारी आनंद राजपूत यांचे तळवे वाचले. विक्रमादित्य त्याच्या बाजूने भविष्य सांगू शकत नाही म्हणून, राजपूत लोक त्याचा पाठलाग करतात ज्यामुळे त्याचा अपघात होतो. तो प्रेरणाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होतो आणि तिथे त्याच्यावर उपचार केले जातात. बरे झाल्यानंतर विक्रमादित्यने प्रेरणाला त्याच्यासोबत फ्लर्टेशन करण्याचा प्रस्ताव दिला. प्रेरणा मात्र शहर सोडते पण विक्रमादित्य सर्व मार्गाने तिचा पाठलाग करतो. ती स्वीकारते आणि ते एकमेकांना डेट करू लागतात. प्रेरणाचे काका मात्र तिला विक्रमादित्याबद्दल कोणतीही भावना निर्माण करू नका असे सांगतात. +विक्रमादित्य आणि प्रेरणा ट्रेनमधून प्रवास करत असताना, एक अनोळखी व्यक्ती त्याला आपल्या मुलीची, एक महत्त्वाकांक्षी धनुर्धराची तळहात वाचण्याची विनंती करतो. तिला खेळात भविष्य नाही, आणि तिने त्याऐवजी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा अंदाज तो व्यक्त करतो. विक्रमादित्यच्या कौशल्याने चकित होऊन कोचमधील प्रत्येकजण तळहात दाखवून अंदाज विचारतो पण विक्रमादित्य संकोचून प्रेरणासोबत खाली उतरतो. तथापि, त्याला समजले की ट्रेनमधील प्रत्येकाचा तात्काळ मृत्यू झाला आहे. तो थांबवण्यासाठी ट्रेनचा पाठलाग करतो पण व्यर्थ. त्या संध्याकाळनंतर, ट्रेनला अपघात होतो, ज्यामध्ये अनेक लोक जखमी होतात. हस्तरेषाशास्त्रावर विश्वास ठेवू लागलेली प्रेरणा विक्रमादित्यला तिचे तळवे वाचण्यास सांगते. तिला उज्ज्वल भविष्यासह दीर्घायुष्य लाभेल असे भाकीत केले पण नाकातून रक्तस्त्राव झाल्याने ती लगेच बेशुद्ध पडते. प्रेरणाला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे जिथे तिचे काका, जे एक डॉक्टर देखील आहेत, त्यांनी सांगितले की तिला एक असाध्य ट्यूमर आहे आणि काही महिन्यांतच तिचा मृत्यू होऊ शकतो. विक्रमादित्य सहमत नाही कारण त्याने अन्यथा भाकीत केले होते परंतु त्याला हॉस्पिटलमधून बाहेर फेकले जाते. +प्रेरणा आता तिच्या आयुष्याबद्दल आशावादी आहे. दुसरीकडे तिच्या काकांचा असा विश्वास आहे की विक्रमादित्य एक फसवणूक आहे आणि केवळ औषधच तिचे नशीब बदलू शकते. तो मृत लोकांच्या तळहातांनी विक्रमादित्यची चाचणी करतो आणि विक्रमादित्य त्या सर्वांचा अचूक निष्कर्ष काढतो. तिच्या काकांचा विचार बदलतो आणि विक्रमादित्यच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतो. अपेक्षेप्रमाणे प्रेरणाच्या आजारावर इलाज सापडला. आनंदाने भरलेल्या प्रेरणाने विक्रमादित्याला प्रपोज केले. तथापि, त्याने तिला नकार दिला, तो तिच्यावर प्रेम करू शकत नाही कारण त्याच्याकडे "लव्ह-लाइन" नाही आणि तो लवकरच देश सोडणार आहे. निराश, प्रेरणा दुःखाने आत्महत्येचा प्रयत्न करते पण विक्रमादित्यच्या डायरीत सापडते. तिला कळते की विक्रमादित्य तिला वाचवण्यासाठी आपला जीव देण्यास तयार होता. जाण्यापूर्वी, विक्रमादित्य प्रेरणाला तिच्या इच्छेनुसार बॉलरूम नृत्यासाठी घेऊन जातो आणि जोडपे रात्र अगदी जवळून घालवतात. प्रेरणाने डायरीमध्ये एक चिठ्ठी ठेवली आहे की अशी परिस्थिती उद्भवल्यावर तिने आपला जीव सोडण्याचा निर्णय घेतला. तिला स्वेच्छेने कार अपघात झाला आणि तिला रुग्णालयात दाखल केले. +आईच्या डान्स शोसाठी लंडनमध्ये असलेल्या विक्रमादित्यने डायरीत प्रेरणाची नोंद वाचली. तो हॉस्पिटलला फोन करतो आणि प्रेरणाची स्थिती जाणून त्याला धक्का बसतो. तो प्रेरणाला लवकरच भेटण्याचे वचन देऊन जगण्याचा आग्रह करतो. जेव्हा विक्रमादित्य आपल्या अंदाजाबाबत द्विधा मनस्थितीत असतो, तेव्हा तो अपघातात हात गमावलेल्या ट्रेनमधील मुलीला भेटतो. ती विक्रमादित्याला सांगते की तिच्याकडे आता तळहात नसल्यामुळे ती तिचे नशीब लिहू शकते. विक्रमादित्य, जो आता प्रेरणाला भेटण्यासाठी घाईत आहे, इटलीला जाणाऱ्या मालवाहू जहाजावर बसला आहे, ज्याचे नेतृत्व त्याला हॉस्पिटलमध्ये भेटलेल्या एका व्यक्तीने केले आहे. तथापि, समुद्रात वादळामुळे जहाज पकडले जाते आणि सर्वजण कॅप्टनच्या आदेशानुसार जहाज सोडून देतात. विक्रमादित्य मात्र जहाजात एकटाच अडकतो. निसर्गाच्या बळावर भारावून गेलेला विक्रमादित्य जगण्यासाठी संघर्ष करतो. हस्तरेखाशास्त्र केवळ ९९% अचूक आहे असे त्यांचे गुरू परमहंस यांचे प्रतिपादन ते आठवतात आणि असे १% लोक आहेत जे स्वतःचे भाग्य लिहितात. जिवंत राहण्याचा निश्चय करून, तो उंच बिंदूवर पोहोचण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरतो आणि फ्लेअर गन फायर करतो. कॅप्टन लाईफबोट घेऊन परततो. जहाज बुडते पण बुडालेला विक्रमादित्य तरंगत राहण्यात यशस्वी होतो. नंतर, विक्रमादित्य रुग्णालयात पोहोचतो आणि बरे झालेल्या प्रेरणाशी पुन्हा एकत्र येतो. +राधे श्यामची संकल्पना मूळ दिग्दर्शक चंद्रशेखर येलेती यांची होती. कथा विकसित करण्यासाठी त्यांनी त्यांचे सहाय्यक राधा कृष्ण कुमार यांच्यासोबत काम केले परंतु ते निष्कर्ष काढण्यात अयशस्वी ठरल्याने ही कल्पना सोडण्यात आली. कुमारने येलेटीकडून कथानक उधार घेतले आणि कथेला समाधानकारक शेवट देण्यासाठी १८ वर्षे त्यावर काम केले. बाहुबली मालिकेसाठी (२०१५-१७) शूटिंग करत असताना त्याने अभिनेता प्रभासला स्क्रिप्ट सांगितली. प्रभासला स्क्रिप्ट आवडली आणि त्याने प्रोजेक्टसाठी साइन अप केले. [७] [८] +कुमारला सुरुवातीला ही कथा भारतातील एका हिल स्टेशनच्या पार्श्वभूमीवर मांडायची होती. मात्र, प्रभासच्या सूचनेनंतर कथा युरोपला हलवण्यात आली. [७] राधा कृष्ण कुमार यांनी उघड केले की नायक विक्रमादित्यचे पात्र वास्तविक जीवनातील युरोपियन हस्तरेषाकार चेइरो यांच्यापासून प्रेरित आहे. [९] चित्रपटासाठी जान आणि ओ डिअरसह अनेक शीर्षके विचारात घेण्यात आली होती परंतु निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक म्हणून राधे श्यामला अंतिम रूप दिले. [१०] +हा चित्रपट ५ सप्टेंबर २०१८ रोजी हैदराबादमध्ये औपचारिकपणे लाँच करण्यात आला होता, ज्याचे तात्पुरते शीर्षक प्रभास २० असे होते. प्रभासच्या विरुद्ध पूजा हेगडे होती. [११] हेगडे यांनी चित्रपटाला "ताजी आणि परिपक्व प्रेमकथा" असे संबोधले. [१२] ज्येष्ठ अभिनेत्री भाग्यश्री या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. [१३] हा चित्रपट १९७० च्या युरोपातील रोमँटिक ड्रामा आहे. [१४] +चित्रपटाचे शूटिंग एकाच वेळी तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये झाले आहे. [३] [१५] मुख्य छायाचित्रण ६ ऑक्टोबर २०१८ रोजी सुरू झाले. [१६] चित्रीकरण हैदराबाद, ट्यूरिन (इटली) आणि जॉर्जिया येथे झाले, त्यानंतर मार्च २०२० मध्ये COVID-१९ महामारीमुळे ते स्थगित करण्यात आले. [१७] ऑक्टोबर २०२० मध्ये इटलीमध्ये चित्रीकरण पुन्हा सुरू झाले. [१८] डिसेंबर २०२० मध्ये, हैदराबादमधील फलकनुमा पॅलेसमध्ये अनेक दृश्ये शूट करण्यात आली. [१९] चित्रपटाचे अंतिम शेड्यूल २५ जून २०२१ रोजी हैदराबादमध्ये सुरू झाले. [२०] [२१] [२२] २८ जुलै २०२१ रोजी चित्रीकरण पूर्ण झाले. [२३] +या चित्रपटात हिंदी आणि तेलुगु आवृत्तीसाठी दोन भिन्न साउंडट्रॅक आहेत. [२४] हिंदी साउंडट्रॅक मिथून आणि मनन भारद्वाज यांनी संगीतबद्ध केले आहे तर जस्टिन प्रभाकरन तेलुगू आवृत्ती ( तमिळ, कन्नड आणि मल्याळम आवृत्ती व्यतिरिक्त) गाणी तयार करत आहेत. मनोज मुनताशीर आणि कृष्ण कांत अनुक्रमे हिंदी आणि तेलुगू साउंडट्रॅकसाठी गीत प्रदान करत आहेत. [२५] +धे श्याम ११ मार्च २०२२ रोजी सिनेमागृहात रिलीज झाला होता. याआधी, हा चित्रपट ३० जुलै २०२१ रोजी रिलीज होणार होता, तथापि, भारतात कोविड-१९ साथीच्या आजारामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. [२६] नंतर जुलै २०२१ मध्ये, चित्रपट १४ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली परंतु जानेवारीच्या सुरुवातीस, UV Creations ने घोषित केले की Omicron प्रकारामुळे चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. [२७] फेब्रुवारी २०२२ मध्ये, चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली. [२८] [२९] हा चित्रपट तेलगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित झाला. [३०] +चित्रपटाने थिएटरच्या हक्कांच्या विक्रीतून कोटींचा प्री-रिलीज व्यवसाय केला होता. [३१] +चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसने सर्व भाषांमध्ये विकत घेतले होते, तर डिजिटल वितरणाचे अधिकार Amazon प्राइम व्हिडिओने सर्व भाषांमध्ये विकत घेतले होते. [३२] +पहिल्या दिवशी या चित्रपटाने जगभरात एकूण कोटींची कमाई केली होती. [३३] दुस-या दिवशी चित्रपटाने जगभरात कोटींची कमाई केली आणि २ दिवसांची जागतिक कोटी झाली. [३४] तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने जगभरात कोटींची कमाई केली आणि सुरुवातीच्या वीकेंडचे कलेक्शन कोटी (एकूण) झाले. [३५] +१४ मार्च २०२२ पर्यंत या चित्रपटाची जगभरात एकूण कमाई ₹१६५.१८ कोटी होती. आयबी टाइम्सने म्हटले आहे की, "परदेशातील केंद्रांपैकी राधे श्यामने यूएस बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली जिथे तीन दिवसांच्या पहिल्या वीकेंडमध्ये वितरकांच्या वाटा ६.९ कोटी रुपयांसह १३.८ कोटी रुपयांची कमाई केली". पिंकविलाचे जतिंदर सिंग यांनी लिहिले की "चित्रपट बॉक्स ऑफिसवर एक मोठी आपत्ती आहे कारण चित्रपटाने भारतात ४ दिवसांत ₹९९.५० कोटी कमावले आहेत आणि चित्रपटासाठी ₹१२५ कोटीपर्यंत पोहोचणे देखील कठीण आहे". +चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने २ दिवसांत केवळ कोटी कमावले जे साहोच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि अहवाल असे सूचित करतात की चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर खूप फ्लॉप ठरला. [३६] चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत फक्त कोटी (नेट) कमावले होते. [३७] चित्रपटाने पहिल्याच सोमवारी कोटी (नेट) कलेक्शनमध्ये मोठी घट केली. [३८] कोइमोई यांनी सांगितले की, " काश्‍मीर फाइल्सला मोठ्या प्रमाणात स्क्रीन वाटप करण्यात आल्याने चित्रपटाचे शो खूपच कमी करण्यात आले आहेत". [३९] +डेक्कन हेराल्डने सांगितले की पुनरावलोकने सकारात्मक आणि मिश्रित होती आणि कामगिरी आणि उत्पादन मूल्यांसाठी प्रशंसा मिळाली. [४०] टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले की पुनरावलोकने संमिश्र होती. [४१] डीएनए इंडिया आणि इंडियन एक्स्प्रेसने अहवाल दिला की पुनरावलोकने नकारात्मक ते मिश्रित होती, असे सांगून की लेखन आणि कथन टीकेला सामोरे गेले. [४२] [४३] हिंदुस्तान टाइम्सने रिव्ह्यू नकारात्मक असल्याचे नमूद केले. [४४] +द हंस इंडियाच्या समीक्षकाने चित्रपटाला 3.5/5 रेटिंग दिले आणि लिहिले "प्रभास उर्फ विक्रमादित्य आणि पूजा हेगडे उर्फ पेराना यांची हृदयस्पर्शी प्रेमकथा दाखवते की प्रेम नशिबावर कसे विजय मिळवते!" [४५] द न्यूझ मिनिटच्या सौम्या राजेंद्रनने चित्रपटाला 3/5 रेटिंग दिले आणि म्हटले "जरी लीड जोडी एकत्र आवडली असली तरी, राधे-श्याम सारख्या महाकाव्य प्रेमींना ते खरोखर पटणारे नाहीत, ज्यांच्या नावावर चित्रपटाचे नाव आहे." [४६] द टाइम्स ऑफ इंडियाच्या रचना दुबे यांनी चित्रपटाला 2.5/5 रेटिंग दिले आणि लिहिले "पूजा आणि प्रभास यांच्यातील सौम्य केमिस्ट्री या प्रेमकथेला बाधक आहे. VFX कौतुकास पात्र आहे आणि चित्रपटाच्या दृश्य गुणवत्तेत भर घालते." [४७] इंडिया टुडेच्या जननी के ने चित्रपटाला 2.5/5 रेटिंग दिले आणि लिहिले "प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या राधे श्याममध्ये त्याच्या परिसरामध्ये मोठी क्षमता आहे. तथापि, चमकदार व्हिज्युअल आणि निर्मिती डिझाइन व्यतिरिक्त, चित्रपटात आत्मा नाही." [४८] पिंकविलाच्या एका समीक्षकाने चित्रपटाला 2.5/5 रेटिंग दिले आणि लिहिले "प्रभास काही दृश्यांमध्ये प्रामाणिक आहे परंतु जेव्हा लेखन अयशस्वी होते तेव्हा तो निराश दिसतो. थमनच्या पार्श्वसंगीतात नावीन्य नाही." [४९] +डेक्कन क्रॉनिकलच्या समीक्षकाने चित्रपटाला 2.5/5 रेटिंग दिले आणि लिहिले "कदाचित चांगले आणि सशक्त लेखन राधे श्यामला वेगळ्या पातळीवर नेले असते." [५०] एनडीटीव्हीच्या सैबल चॅटर्जी यांनी चित्रपटाला 2/5 रेटिंग दिले आणि लिहिले "प्रभास आणि पूजा हेगडे एका पटकथेत अडकले आहेत ज्यामुळे त्यांना युक्ती करण्यास कमी जागा मिळते. अंतिम परिणाम भयंकर आहे." [५१] इंडिया हेराल्डच्या सिबी जेया यांनी चित्रपटाला 2/5 रेटिंग दिले आणि लिहिले "चित्रपटाचा पूर्वार्ध कलात्मक आणि दृष्यदृष्ट्या आश्चर्यकारक आहे. दुसरा कालावधी सूरदाटा-चेहऱ्यावर संथ आणि गुंतागुंतीचा आहे. जरी हा चित्रपट खरोखर वाईट नसला तरीही तो आमचा पैसा आणि वेळ वाया घालवल्यासारखे वाटले." [५२] कोइमोईच्या उमेश पुनवानी यांनी चित्रपटाला 1.5/5 रेटिंग दिले आणि लिहिले "प्रभासचे पात्र विक्रम आदित्य एक हस्तरेखावादक आहे, जो त्याच्या कामात इतका वाईट आहे की तो त्याच्या स्वतःच्या चित्रपटाच्या कंटाळवाण्या नशिबाचा अंदाजही लावू शकत नाही!" [५३] इंडियन एक्स्प्रेसच्या शुभ्रा गुप्ताने या चित्रपटाला 1/5 रेटिंग दिले आणि लिहिले "प्रभास-स्टाररने आम्हाला गिळण्याची, हुक, लाइन आणि कितीतरी बुडण्याची अपेक्षा केली आहे आणि आम्ही सतत जमिनीवरून आमचे जबडे गोळा करत आहोत." [५४] +द हिंदूच्या संगीता देवी डुंडू यांनी सांगितले की, "एक उथळ कथा आणि निरुपयोगी पटकथा राधे श्यामला प्रचंड कंटाळवाणा बनवते." [५५] द हिंदुस्तान टाईम्सच्या मोनिका रावल कुकरेजा यांनी सांगितले की, "प्रभास आणि पूजा हेगडे यांचा चित्रपट रोमान्स, गाणी, VFX, भव्य आऊटडोअर्सने भरलेला आहे परंतु फारसे तर्क किंवा चांगले लेखन नाही." [५६] न्यूझ18चे सोनील देधिया यांनी सांगितले की, "प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर चित्रपटाचा शेवट त्या मोठ्या बजेट प्रयत्नांपैकी एक आहे जो एकाच वेळी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि मूर्खपणाचा आहे." [५७] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2673.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fad218be6ca384738dc2652d0a4a0faaf5ab3cdb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2673.txt @@ -0,0 +1,2 @@ +राधेधामणगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2687.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e2b5f9b5b58e7d0bc1432bddfca955987f6ec99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2687.txt @@ -0,0 +1,8 @@ + रानगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2696.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4efe2b64bf10a0ec4b52a5d34d4813781d1e196 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2696.txt @@ -0,0 +1,3 @@ +रानडे, गांधी आणि जीना (इंग्रजी: Ranade, Gandhi and Jinnah) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. इ.स. १९४३ सालच्या १८ जानेवारी रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१) यांच्या १०१व्या जन्मतिथीच्या निमित्ताने, रानड्यांनीच इ.स. १८९६ मध्ये स्थापन केलेल्या ‘डेक्कन सभा’ या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक इंग्रजी व्याख्यान दिले. हे भाषण पुढे ‘रानडे, गांधी आणि जीना’ या नावाने पुस्तकस्वरूपात प्रकाशित झाले. या पुस्तकात बाबासाहेबांनी महादेव गोविंद रानडे, मोहनदास करमचंद गांधी आणि मोहम्मद अली जिना या तीन व्यक्तित्वांची तुलना केली आहे व त्यात रानडे हे गांधी व जिनांपेक्षा थोर असल्याचे सांगितले आहे. व्यक्तिपूजा (हीरो वरशिप) चांगली गोष्ट नाही, कारण ती शेवटी समाजासाठी आणि देशासाठी अहितकारक असते, असे या पुस्तकात सांगितले आहे. +मराठीतले हे पुस्तक पुण्यातील जोशी ब्रदर्स या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. मूळ पुस्तक इंग्रजीत होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2707.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bed19d2add882a7523a6359f07751bcc83cc5e1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2707.txt @@ -0,0 +1,2 @@ +रानमळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2766.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e30e58f9a00df72bdd58daa1cd7007e3bbac495 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2766.txt @@ -0,0 +1,7 @@ +टोनी नदाल (२००५ - २०१७ ) +फ्रान्सिस्को रोईंग ( २००५ - ) +कार्लोस मोया ( २०१६ - ) + +रफायेल नदाल (स्पॅनिश: Rafael Nadal Parera) हा स्पेनचा एक टेनिसपटू आहे. सध्या नदाल एटीपी क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे अनेक टेनिस तज्ज्ञांच्या मते नदाल आजतागायत झालेल्या सर्वोत्तम टेनिस खेळाडूंपैकी एक आहे. आजच्या घडीला जगातील सर्वात यशस्वी पुरुष टेनिस खेळाडू असलेल्या राफेल नडालने आजपर्यंत २२ ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. ११ ऑक्टोंबर २०२०ला रोनाल्ड गॅरोस ( फ्रेंच ओपन ) मध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचला हरऊन त्याने सर्वात जास्त २० ग्रँड स्लॅम सिंगल्स टाईटल्स जिंकण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली[१] तर २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये त्याने दानिल मेदवेदेव्हला पराभूत करून २१वे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले. तो सर्वात जास्त वेळा फ्रेंच ओपन जिंकणारा (१४वेळा) टेनिस खेळाडू आहे. २४ मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने स्पेनसाठी सुवर्णपदक पटकावले. २०१० सालची यू.एस. ओपन स्पर्धा जिंकून नदालने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम पूर्ण केला. हा पराक्रम साधणारा खुल्या टेनिस काळामधील नदाल हा केवळ ७वा व वयाने सर्वात लहान टेनिस खेळाडू आहे. +रफायेल नदालला तांबड्या मातीवरील सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू मानले जाते. त्याने आजवर आजवर विक्रमी नऊ वेळा फ्रेंच ओपनमध्ये तर विक्रमी आठ वेळा मोंटेकार्लो मास्टर्समध्ये अजिंक्यपद पटकावले आहे. १६० आठवडे जागतिक क्रमवारीमध्ये रॉजर फेडररच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नदालने १८ ऑगस्ट २००८ रोजी सर्वप्रथम अव्वल क्रमांक गाठला. त्यानंतर ५ जुलै २००९ रोजी तो पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर गेला व ७ जून २०१० रोजी त्याने दुसऱ्यांदा अव्वल क्रमांक मिळवला. नोव्हाक जोकोविचने २०११ सालची विंबल्डन स्पर्धा जिंकून ३ जुलै २०११ रोजी नदालला परत दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. +नदालने आजवर विक्रमी २४ मास्टर्स स्पर्धा जिंकल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2772.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d068c63c128a655326a77e369d6d1c1a859965f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2772.txt @@ -0,0 +1 @@ +राफ्लेशिया ही इंडोनेशियामध्ये आढळणारी वनस्पती आहे. याचे फुल १ मीटर रुंदीचे व १० किलोग्रॅम वजनाचे असते.हे एक जगातील सर्वात मोठे फुल आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2816.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3438c18ec55cea24ef4f17d869208f57e4893530 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2816.txt @@ -0,0 +1 @@ +राम चरित्र निषाद ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2823.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84148a5a0ce67c5885afa12e9dd58c99bc7195b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2823.txt @@ -0,0 +1,3 @@ +राम जेठमलानी (जन्म : शिखरपूर, सिंध प्रांत, पाकिस्तान, १४ सप्टेंबर १९२३; - नवी दिल्ली, ८ सप्टेंबर २०१९) हे भारतीय वकील आणि संसदसदस्य होते. कायद्याची पदवी मिळवल्यानंतर जेठमलानी यांनी सिंधमध्ये वकिली केली. भारताच्या फाळणीनंतर त्यांनी मुंबईला स्थलांतर केले. +जेठमलानी हे जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते. भाजपच्या सरकारमध्ये हे भारताचे कायदेमंत्री तसेच नागरी विकासमंत्री होते. +त्यांची मुले महेश जेठमलानी आणि राणी जेठमलानी हीसुद्धा वकील आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2824.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e94f95b1c2dd0325fe68e4a1d33631e939da334 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2824.txt @@ -0,0 +1,14 @@ +"राम जगन्नाथ जोशी" किंवा "लोकशाहीर राम जोशी"(जीवनकाळ: १७६२ ते १८१३) हे सोलापुरातील कवी होते. 'सुंदरा मनामधी भरली' ह्या व अशाच प्रसिद्ध तमाशाप्रधान लावण्यांचे रचयिता व गायक ते आहेत. रामजोशींच्या फडात बया आणि चिमा अशा दोन नाचणाऱ्या तमासगिरिणी असत. +रामजोशींचे थोरले बंधू म्हणजे मुद्गलशास्त्री होत. हे नावाजलेले शास्त्री आणि पुराणिक होते. वडील निर्वतल्यावर रामजोशींना त्यांनीच सांभाळले. रामजोशींना लहानपणापासूनच तमाशाचा छंद होता. त्यामुळे त्यांना शिक्षणात रस नव्हता. घरासमोरच धोंडिबा शाहिराचा फड होता. रामजोशी नेहमी तिकडे जाऊन बसत. त्यामुळे त्यांना लावण्या रचण्याचा व डफावर गाणी म्हणण्याचा षोक लागला. वयाची विशी उलटून गेली तरी संस्कृत भाषेचा गंध नसलेल्या रामजोशींना, मुद्गलशास्त्रींनी घरातून घालवून दिले. तेव्हा रामजोशी नेसत्या वस्त्रानिशी पंढरपूरला गेले आणि त्यांनी तिथे वेदशास्त्रसंपन्न बाबा पाध्ये यांचे शिष्यत्व पत्करून काव्यालंकार आणि व्याकरणशास्त्र यांचा अभ्यास केला. +गुरूंची अनुज्ञा घेऊन रामजोशी सोलापूरला परतले. तेथे वडील बंधू आजारी असल्याचे पाहून रामजोशींनी त्यांच्याऐवजी देवळांत पुराण सांगायला सुरुवात केली. पुराण सांगण्याची त्यांची अनोखी धाटणी पाहून सोलापूरकर आणि मुद्गलशास्त्रीही प्रसन्न झाले. इ.स. १७९३ पासूनच्या पुढील काळात रामजोशी उत्तम कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध पावले. +रामजोशींचा बारामतीला बाबुजी नाईक यांच्या वाड्यात तमाशा होता. त्यावेळी त्यांनी गायलेल्या 'भला जन्म हा तुला लाधला' आणि 'दो दिवसांची तनु ही साचीc या दोन वैराग्यपर कवनांनी तिथे असलेले मोरोपंत संतुष्ट झाले. त्या दिवसापासून मोरोपंत आणि रामजोशी यांच्यामध्ये एकमेकांविषयी आदर व स्नेह वाटू लागला, आणि उत्तरोत्तर तो वाढतच गेला. रामजोशींनी मोरोपंतांच्या आर्या आपल्या कीर्तनांतून लोकप्रिय केल्या. या पुढील काळातील रामजोशींच्या काव्यरचनेवर मोरोपंतांची बरीच छाप आहे. +रामजोश्यांना मराठीखेरीज कानडी, हिंदी आणि संस्कृत या तीन भाषा उत्तमरीत्या येत होत्या. +संस्कृताध्ययन, यमक-अनुप्रासांची लयलूट, संस्कृत-प्राकृत शब्दांच्या मिश्रणाने घडून आलेली भाषेची सजावट, शीघ्रकवित्व, समयसूचकता आणि प्रभावी वक्तृत्व आदी गुणांमुळे रामजोशी यांची कीर्तने अतिशय लोकप्रिय झाली. एकदा त्यांचे कीर्तन ऐकून एका सावकाराने त्यांना ५ हजाराचे बक्षीस दिले. +शंकराचार्यांनी रामजोशींना बहिष्कृत करावे असा पुण्यातील कर्मठ ब्राह्मणांचा आग्रह होता. परंतु शंकराचार्यांसारख्या पुरुषाला रामजोशींनी आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणाने आणि काव्यरचनेने संतुष्ट केले. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पुण्यात काशीरामेश्वरपर्यंत ज्यांचा लौकिक पसरला होता असे नीलकंठशास्त्री थत्ते नावाचे एक याज्ञिक पंडित होते. पुण्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी ज्या सभेत नीलकंठशास्त्री आहेत, तेथेच रामजोशींचे कीर्तन ठेवले. ते जाणून रामजोशींनी यज्ञशास्त्राची जमेल तितकी माहिती गोळा केली, आणि त्या सभेत त्या माहितीचा उपयोग करून बसविलेल्या लावण्या कटिबंधाच्या चालीवर म्हटल्या. त्या ऐकून थत्तेशास्त्रींनी खुश होऊन आपल्या अंगावरची शाल रामजोशींना पांघरून त्यांचा गौरव केला. +रामजोशी उत्तरायुष्यात कविवर्य मोरोपंतांच्या उपदेशावरून अध्यात्मात रममाण झाले. +लोकशाहीर राम जोशी शीघ्रकवी आणि हजरजबाबी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या शाहिरीची कीर्ती ऐकून दुसऱ्या बाजीराव पेशव्याने दरबारात राम जोशींचा फड ठेवला. पेशव्यांनी त्यांना मानाचा शिरपेच देऊन सत्कार केला. पण जाता जाता एक कोपरखळीही मारली. लहानपणापासून तमाशाचे वेड लागल्याने जोशीबुवा घरातून पळून जाऊन दलित वस्तीत रहायला गेले होते. तिथं हा बामण स्नान-संध्या काय करणार? त्यामुळे पेशवे म्हणाले, "जोशीबुवा संध्येतील चोवीस नावे तरी आता लक्षात आहेत काय?" +आता केशवाय नमः, नारायणाय नमः अशी संध्येतली चोवीस नावे सरळ म्हणून दाखवली तर त्यात शाहिराची शान काय? जोशीबुवांनी डफावर थाप मारली आणि सुरू केले : +आणि अशाप्रकारे संध्येतली चोवीस नावे शाहिरी कवनात म्हणून दाखवली. + +केशवकरणी अद्भुत लीला काव्याच्या उत्पत्तीबद्दल आणखीन एक आख्यायिका जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर यांनी आपल्या "महाराष्ट्रकविचरित्र" ग्रंथाच्या दुसऱ्या भागात दिलेली आहे. ती अशी की, "गावातील काही कुटाळ लोकांच्या सांगण्यावरून श्रीशंकराचार्यांनी संध्या म्हणावयाची आज्ञा केली, त्यावेळी केशवकरणी अद्भुत लीला ही चोवीस नावांची लावणी म्हणून दाखवून आचार्यांस संतोषित केले"[१] +छंदोमंजिरी हा काव्यरचनांवर लिहिलेला ग्रंथ रामजोशी यांच्या नावावर आहे. पण तो त्यांचा नसून कऱ्हाड येथील ज्योतिषी रामचंद्र दैवज्ञ यांचा आहे, असे पुढे सिद्ध झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2825.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..159c1742e363c51d5596b7b979e949a1a4ba70b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2825.txt @@ -0,0 +1,3 @@ + +रामठाकूर (बांग्ला: শ্রীশ্রী রামঠাকুর) (२ फेब्रुवारी १८६० - १ मे १९४९) हे १९व्या शतकातील भारतामधील बंगाली आध्यात्मिक गुरु होते.[१] त्यांचे जन्म नाव राम चंद्र चक्रवर्ती (बांग्ला: রাম চন্দ্র চক্রবর্তী ) असे होते. त्यांना श्रीनारायणाचे आध्यात्मिक रूप मानले जाते. भगवान कैवल्यनाथ आणि भगवान श्री श्री सत्यनारायण या दोन रूपात त्यांची पूजा केली जाते. त्यांची पूजा करताना "जय राम", "जय श्री राम" तसेच "हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे" हे महामंत्र जपले जातात. अविभाजित भारतातील लाखो भक्तांना ते नाम किंवा मंत्र दीक्षा देत असत. त्यांनी देह सोडल्यानंतर "महानाम" ची परंपरा महंत महाराज देत आहेत. +ते परम ब्रह्माचे पूर्णब्रह्म अवतार होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2833.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64fa56d3658e8ceaf858e9f9e139e24f7e9ef739 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2833.txt @@ -0,0 +1,4 @@ +राम नदी ही पुणे शहरात असलेली एक नदी आहे. ती पुण्याच्या वायव्येला असलेल्या मुळशी तालुक्यातील खाटपेवाडी येथील डोंगरात उगम पावते आणि पुण्यातील वर्पेवाडी, खाटपेवाडी, भुकूम, भूगाव, बावधन, सुतारवाडी करत पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर, औंध असा १८ किमीचा प्रवास करत मुळा नदीला मिळते. यामध्ये भुकूम, भूगाव आणि बावधन या तीन ग्रामपंचायती रामनदीच्या काठावर वसल्या आहेत. बेकायदेशीर घरबांधणीमुळे राम नदीचे पात्र आकसले आहे, व तिच्यात केरकचरा टाकल्याने तिला नाल्याचे स्वरूप आले आहे. +पुणेकरांची मागणी आहे की राम नदीचे पुनरुज्जीवन व्हावे. रामनदीची स्वच्छता आणि संवर्धनाच्या कामात रामनदी स्वच्छता अभियान समिती गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. यामध्ये रामनदीच्या खोऱ्यातील भूकुम, भूगाव, बावधन बुद्रुक, बावधन खुर्द, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर आणि औंध या गावांमध्ये रामनदी स्वच्छता अभियान, जनजागृतीपर रामनदी जलदिंडी आणि रामनदी परिक्रमा कार्यक्रम राबवले जातात. + +पुण्यातील खाटपेवाडी तलाव, मानस तलाव आणि पाषाण तलाव असे ३ तलाव याच नदीवर आहेत. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2847.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4785e14b00573534e670e9debfa9e7413b60d4ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2847.txt @@ -0,0 +1,2 @@ +राम पाचवा (२० सप्टेंबर, १८५३ - २३ ऑक्टोबर, १९१०) थायलंडचा राजा होता. +याचा उल्लेख चुलालोंगकोर्ण असाही केला जातो diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2851.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..869cb791a2655578c1398ecaec136f5af9ccba7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2851.txt @@ -0,0 +1 @@ +राम प्रसाद शर्मा हे भारतीय राजकारणी आहेत. हे तेझपूर मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. त्या नंतर हे काँग्रेस पक्षात शामिल झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2855.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f02a99fa46331a024b92b0c2f3c901cf632e95a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2855.txt @@ -0,0 +1,2 @@ +राम बलराम हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2859.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91d4c94d18cc38ac72708b3fa9566a77d539b245 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2859.txt @@ -0,0 +1,9 @@ +राम शेवाळकर (जन्म : शेवाळ, २ मार्च १९३१; - ३ मे २००९) हे मराठी लेखक, कवी होते. +कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. वेदशास्त्रसंपन्न रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळकरांचे पणजोबा, बाळकृष्ण काशीनाथ ऊर्फ भाऊसाहेब शेवाळकर हे त्यांचे वडील. त्यांनी पासष्ट वर्षे कीर्तनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. अशा घराण्यात जन्मल्यामुळे राम शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले. +राम शेवाळकरांचा जन्म मार्च २, १९३१ रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर गावात झाला. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली. +१९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता. +प्रा. शेवाळकर यांनी अनेक ग्रंथांचे अनुवाद केले. महाकवी भास यांच्या नाट्यावर आधारित ' अग्निमित्र ' हे त्यांचे विशेष पुस्तक. याशिवाय अभिज्ञान शाकुंतल, भासाची नाटके, प्रतिज्ञायौगंधरायण, स्वप्नवासवदत्ता, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, कालिदासाची यक्षसृष्टी, चारुदत्त आणि शूद्रकृत मृच्छकटिक, त्रिवेणी हे अनुवादही मराठी-संस्कृतच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. +प्रा. शेवाळकरांच्या ध्वनिफिती दर्दी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. अत्यंत ओघवती भाषा या ज्ञानतपस्वींकडे होती. त्यामुळे त्यांनी आपल्या बोलण्यातून सगळ्यांवर भुरळ पाडली. महाभारतातील स्त्रीशक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगेश्वर कृष्ण, सीता, दुर्योधन, रामायणातील राजकारण, विनोबा भावे, ज्ञानेश्वरी, अवसेचे चांदणे, कानडा तो विठ्ठलू, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरांचा प्रतिभाविलास भाग १ आणि २. ज्ञानेश्वरांचा चिद्विलासवाद, ज्ञानेश्वरांचा नारायणीयधर्म, पसायदान, समाधिसोहळा, ज्ञानेश्वरांचा भक्तियोग भाग १ आणि २, अमृतसरिताः (संस्कृत साहित्याचा आस्वादक प्रवाह), या त्यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवण ध्वनिफिती आहेत. +राम शेवाळकरांना अनेक साहित्य संस्थामध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. विदर्भ साहित्य संघाचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राष्ट्रभाषा, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, आकाशवाणी सल्लागार मंडळ, संतपीठ सल्लागार समिती, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा कितीतरी संस्थाचे अध्यक्ष-उपाध्यक्ष किंवा सदस्य या नात्यानं शेवाळकरांनी मोठी कामगिरी केली. +नागपूर विद्यपीठ मराठी प्राध्यापक परिषदेचे ते संस्थापक होते. विदर्भातील लेखकांनाही एकत्रित करून त्यांनी 'अभिव्यक्ती' नावाची संस्था स्थापन केली होती. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2878.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b171f6b7a14865c2b34c01ec3907156081793bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2878.txt @@ -0,0 +1,8 @@ +राम विठ्ठल सातपुते हे भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माळशिरस (विधानसभा मतदारसंघ ) येथून निवडून आलेले महाराष्ट्र विधानसभेचे (विधानसभा) सदस्य आहेत. [१] +राम सातपुते यांचा जन्म 12 मार्च 1988 रोजी महाराष्ट्र राज्यातील बीड मधील डोईठाण या गावी एका ऊस तोडणी करणाऱ्या एका मराठी कुटुंबात झाला. रामचे कुटुंब अनुसूचित जाती (SC) समाजातील आहे. +रामचे वडील विठ्ठल सातपुते हे त्यांच्या गावातील बसस्थानकावर चांभार म्हणून काम करायचे. लहानपणी रामने आपल्या आई-वडिलांना साखर कारखान्यात काम करत असताना ऊस तोडणीत मदत केली. शालेय जीवनातच त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ओळख झाली. राम यांनी बीड जिल्ह्यातून शालेय शिक्षण पूर्ण केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने ते उच्च शिक्षणासाठी पुणे शहरात गेले. [२] +पीव्हीजीच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधून त्यांनी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा पूर्ण केला. 2015 मध्ये, राम यांनी सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातून मुद्रण तंत्रज्ञानातील अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. [३] +कॉलेजच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राम यांनी विद्यार्थी सक्रियतेत प्रवेश केला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात मोर्चे काढले. [४] जवळपास एक दशक संस्थेसाठी काम करत असताना, 2016 मध्ये राम यांची महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव म्हणून निवड झाली. [५] सरकारी अधिकाऱ्यांच्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी आंदोलनेही केली आहेत. [६] 2017 मध्ये, राम यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी अयोग्य आरोग्य पायाभूत सुविधांचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी निषेध रॅलीचे नेतृत्व केले. [७] +विद्यार्थी चळवळीच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच, राम यांनी संपूर्ण महाराष्ट्रात नक्षलविरोधी चळवळीचे नेतृत्व केले आहे. 2011 मध्ये, राम यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या बिनायक सेनच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी नेतृत्व केले. [८] कबीर कला मंच सारख्या नक्षल आघाडीच्या संघटनांनी महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पाया निर्माण करण्याचा केलेला प्रयत्नही त्यांनी उघडकीस आणून हाणून पाडला आहे. +राम यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्यांनी वंचितांना मदत करण्यास सुरुवात केली. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना माळशिरस (विधानसभा मतदारसंघ) येथून उमेदवारी देण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे हेवीवेट राजकारणी उत्तम जानकर यांचा पराभव करून त्यांनी ही निवडणूक जिंकली. [९] +रामाच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी सर्व संसाधने वापरण्याची कार्यसंस्कृती जोपासली आहे. 20 वर्षांनंतर संबंधित सरकारी अधिकाऱ्यांशी थेट बोलून एका ज्येष्ठ नागरिकाला सरकारी मंजूर रेशन मिळवून देण्यास मदत केल्याने त्यांची ख्याती वाढली होती. [१०] राम यांनी सिंचनाच्या पाण्याच्या समान वाटपाचा मुद्दाही मांडला आहे, विशेषतः दुष्काळी भागात. [११] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2899.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e5b0b3e7b53aa86ae5d2a62ee3c871d969737aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2899.txt @@ -0,0 +1,4 @@ +रामकिंकर बैज (बंगाली लिखाण - রামকিঙ্কর বেইজ)(२६ मे, इ.स. १९०६ - २ ऑगस्ट, इ.स. १९८०) हे भारतातील एक शिल्पकार व चित्रकार होते. +रामकिंकर यांचा जन्म पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्यात झाला. गावातीलच एका कुंभाराकडे त्यांनी मातीची भांडी आणि पारंपरिक पद्धतीच्या देवादिकांच्या मूर्ती घडविण्याचे प्रारंभिक धडे घेतले. स्वातंत्र्य चळवळीसाठी लागणारे प्रचारफलक रंगविण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. वयाच्या पंधराव्या वर्षी रामकिंकर शांतिनिकेतनमध्ये दाखल झाले. शांतिनिकेतनला भेट देणाऱ्या काही परदेशी शिल्पकारांकडून त्यांनी शिल्पकलेचे थोडे ज्ञान घेतले तसेच पारंपरिक मूर्तिकारांकडूनही काही साधी तंत्रे शिकून घेतली. इ.स. १९३० साली शांतिनिकेतनच्या विश्वभारती विद्यापीठातून शिल्पकलेची पदविका त्यांनी घेतली. त्यानंतर तिथेच त्यांनी शिक्षक म्हणून काम सुरू केले व पुढे याच विभागाचे प्रमुखही झाले.[१] +शिल्पकलेत रामकिंकर यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळालेली होती. त्यांनी आपल्या शिल्पांची आणि चित्रांची देश-विदेशांत प्रदर्शने भरविली. इ.स. १९४२ साली दिल्लीत, इ.स. १९५० साली पॅरीसमध्ये, इ.स. १९५१ साली टोकियोमध्ये आणि इ.स. १९६० साली शांतिनिकेतनमध्ये त्यांच्या कलाकृतींची प्रदर्शने भरविण्यात आली होती. +रामकिंकर यांच्या बहुसंख्य कलाकृती सध्या दिल्लीच्या राष्ट्रीय कलासंग्रहात ठेवण्यात आलेल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_296.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_296.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2973.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a4d72fa9bd313852ee1d302910648e35d7f2d49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_2973.txt @@ -0,0 +1,9 @@ +रामचंद्र द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप (६ फेब्रुवारी, इ.स. १९१५; बडनगर, मध्य प्रदेश, ब्रिटिश भारत - ११ डिसेंबर, इ.स. १९९८; मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतलेखक, कवी आणि गायक होते. +रामचंद्र द्विवेदींचा जन्म मध्य प्रदेशमधील बडनगरउज्जैन) येथे झाला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बॉंबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या डोळ्यात धूळ फेकणारे प्रदीप यांचे दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है हे किस्मत चित्रपटातले गीत तुफान गाजले. बहुधा त्या वेळी लंडनमध्ये होणाऱ्या बॉंबहल्ल्यांमुळे ब्रिटिशांचे सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात लक्ष नव्हते[ संदर्भ हवा ]. कवी प्रदीप यांच्या अटकेचे वॉरंट निघणार त्याआधीच ते गीत इतक्या लोकांच्या कानी पडले आणि असंख्य मुखांतून गायले जाऊ लागले, की अटक होताहोता टळली. प्रदीप याच्या रचनांत देशभक्ती आणि देशवासीयांमधे जागृती निर्माण करण्याची तळमळ होती. त्यांच्या स्वदेशावरील प्रेमापोटी त्यांनी असंख्य देशभक्तिपर गीते आणि कविता रचल्या. त्या कविता वाचून अनेकजणांचे रक्त उसळत असे. परकीय भारतात त्यांना आपल्या कवितांसाठी सतत अटकेची भीती वाटे. त्यांना अटक टाळण्यासाठी काही वेळा भूमिगत व्हावे लागले होते. +कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब यांचे साहित्य वाचले होते. तसेच शैलेंद्र आणि साहिर लुधियानवी यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. पण प्रदीप यांचा पिंड अस्सल भारतीय होता. +भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. +कारगील युद्धाच्या थोडेच दिवस आधी कवी प्रदीप निधन पावले होते. +हे गाणे जेव्हा कवी प्रदीप यांना सुचले तेव्हा ते माहीमच्या फुटपाथवर होते. तिथ्लेच एक सिगारेटचे रिकामे पाकीट उचकलून उलगडले आणि त्याच्या पाठकोऱ्या भागावर हे गाणे लिहिले. आधी आशा भोसले हे गाणे गाणार होत्या, पण संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांनी ते लता मंगेशकरांना दिले. +कवी प्रदीप यांनी ऐ मेरे वतन के लोगो या गीताबद्दल मिळणाऱ्या आपल्या बिदागीचा अर्धा हिस्सा युद्धातील विधवांच्या संस्थेला देण्यासाठी गीतमुद्रण कंपनीशी करार केला होता. कंपनीने करार पाळला नाही, आणि शेवटी प्रदीप यांच्या कन्येने दीर्घकाल कायदेशीर लढाई लढून तो हिस्सा युद्धविधवांसाठी काम करणाऱ्या संस्थेला मिळवून दिला. २५ ऑगस्ट २००५ रोजी एच.एम.व्ही कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्या संस्थेला दहा लाख रुपये दिले.[ संदर्भ हवा ]. +कवी प्रदीप यांच्या कवितांची पाकिस्तानात नक्कल होत असे. ‘दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल’ ये गीत पाकिस्तान्यांना इतके आवडले की पाकिस्तानी चित्रपटात ते, ‘यूं दी हमें आज़ादी कि दुनिया हुई हैरान, ए कायदे आज़म तेरा एहसान है एहसान’ असे रूपांतरित होऊन आले. त्याच प्रकारे, ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिन्दोस्तान की’चे पाकिस्तानात ‘ आओ बच्चो सैर कराएं तुमको पाकिस्तान की’ असे झाले. +१७०० गाणी लिहिणाऱ्या कवी प्रदीप यांना आयुष्यभर अनेक पुरस्कार मिळाले. त्यापैकी काही: diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3000.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82b380e8ddd9fd029669a47d986d402353fdec5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3000.txt @@ -0,0 +1,5 @@ +रामचंद्र हरी पटवर्धन (?-१७४० चे दशक) हे पटवर्धन घराण्यातील एक पेशवेकालीन सरदार होते. हरभट पटवर्धन ह्या पटवर्धन सरदार घराण्याच्या मूळपुरुषाल ७ मुले होती. रामचंद्र हरी हे त्यातील एक कर्तबगार चिरंजीव होते. ते थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा ह्यांना समकालीन होते. +जंचिऱ्याच्या सिद्द्याशी झालेल्या लढाईत ते चिमाजी अप्पांबरोबर लढले. ह्याच सुमारास कोल्हापूरच्या संभाजी राज्यांनी इचलकरंजीवर हल्ला केला. इचलकरंजीचे सरदार व्यंकटराव घोरपडे हे बाजीरावांबरोबर उत्तरेच्या मोहिमेवर असल्याने ते आपल्या जहागिरीवरचा हा हल्ला थोपवू शकले नाही. अशा वेळी बाजीरावांच्या आदेशानुसार रामचंद्र हरी हल्ला परतवण्यास इचलकरंजीला चालून गेले. ह्या प्रतिहल्ल्यात संभाजींचा पराभव झाला. संभाजींनी शाहूंकडे तक्रार केली आणि शाहू ह्यांनी पटवर्धन आणि कोल्हापूरकर भोसले ह्यांच्यात समेट घडवून आणला. +दरम्यान उत्तर कोकणात स्वकीयांचे पोर्तुगिजांकडून अनन्वित धार्मिक अत्याच्यार सुरू होते. म्हणून मराठ्यांतर्फे चिमाजीअप्पा पेशव्यांनी जंजिऱ्यानंतर इ.स्. १७३७ साली साष्टी आणि वसईवर हल्ला केला. ह्या मोहिमेत रामचंद्र हरी ह्यांनी ठाण्याचा किल्ला जिंकून् घेतले. केळवे माहीमची कामगिरी फत्ते करत असताना बंदुकीच्या गोळीने ते जखमी झाले. इ.स. १७३९ च्या मे महिन्यात चिमाजींनी वसई काबीज केली तेव्हा मराठ्यांचा ध्वज रामचंद्र हरी ह्यांनीच किल्ल्यावर फडकवला, असे समजले जाते. +रामचंद्र हरी ह्यांना बरीच वर्षे पुत्रलाभ नव्हता म्हणून् त्यांनी आपले बंधू कृष्णाभट ह्यांचे चिरंजीव पुरुषोत्तम दाजी ह्यांना आपल्या तालमीत तयार केले. अनेक वर्षांनी रामचंद्र हरींना पुत्रसंतति झाली. हेच पुढे परशुरामभाऊ पटवर्धन म्हणून् प्रसिद्ध पावले. +१७४० च्या दशकांत् रामचंद्र हरींचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3011.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cd419e6c99693a2ce9ebdf28b30a3f79c696c8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3011.txt @@ -0,0 +1 @@ +रामजाम हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3014.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d53d153de071f3c1e4f82d05fe1ea08f040dcde --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3014.txt @@ -0,0 +1 @@ +रामजी बाबा बारामतीकर हे कल्याण स्वामींचे शिष्य होते. यांची समाधी बारामती येथे आहे .समाधी मंदिरामध्ये संगमरवरी श्रीरामाच्या मूर्ती आहेत. समाधीवर पादुका, शिवलिंग व संस्कृत श्लोक कोरले आहेत. त्यांची पुण्यतिथी माघ शु. ९ला असते. त्यांनी फार पूर्वी गावाच्या बाहेर मारुती स्थापन केला आहे. मारुतीच्या खाली तळघर असून तेथे रामजी बाबा साधना करत असत. सध्या मठामध्ये त्यांचा हस्तलिखित दासबोध ग्रंथ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3016.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0299356aa1bd0f17bc51b724384ddcd88076a030 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3016.txt @@ -0,0 +1,4 @@ + +रामजी मालोजी सकपाळ (इ.स. १८४८ - इ.स. १९१३), रामजी आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये ‘सुभेदार’ पदावर कार्यरत होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. रामजी आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत रामजी मालोजी आंबेडकरांनी भीमरावांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्या. भीमरावाने उच्च शिक्षण घेऊन समाजाला गुलामितुन बाहेर काढावे ही रामजी आंबेडकरांची इच्छा होती.[१] +रामजी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. रामजींचे वडील मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते.[२] मालोजीरावांना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतर मुलगीचा मिराबाई यांचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजीरावांचे चौथे अपत्य होते.[२] मालोजीरावांचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.[२] शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षाचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते.[३] रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांची संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांचे अभंग पाठ केले होते. ते रोज ज्ञानेश्वरी वाचत, सकाळी स्त्रोते व भुपाळ्याही म्हणत. सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरू झाले व त्यांनी इंग्रजी उत्तमरित्या आत्मसात केली. यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या (मॅट्रिकच्या) परीक्षेत उत्तीर्ण झाले.[३] मॅट्रिक परीक्षा उतीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुचली व त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच 'नॉर्मल स्कूल'मध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली.[४] रामजींना उत्तम शिक्षण बनवण्यासाठी प्रशिक्षण घेण्यास पुण्याच्या सैनिक शाळेत प्रवेश मिळाला. प्रशिक्षित शिक्षक होऊन त्यांची इंग्रजी राजसत्तेच्या सैनिक शाळेत पदोन्नती होऊन ते मुख्याध्यापक बनले व या पदावर ते चौदा वर्ष राहिले. त्यांना मुख्याध्यापक पदाच्या अखेरच्या टप्प्यात 'सुभेदार' पदाचीही बढती मिळाली.[५] रामजी व भीमाबाई या दांपत्यांना सन १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[६] +रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[६] या काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू (सध्या डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.[६] रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3022.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d8bd60846c90da89f7d4e6f3ce4ae195d7e4dde --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3022.txt @@ -0,0 +1,21 @@ + +रामटेक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक शहर आहे. +हे शहर नागपूरच्या ईशान्येस सुमारे ५४ किलोमीटर अंतरावर आहे. या नावाचा अर्थ "रामाचा डोंगर" असाच होतो. सिंदूरगिरी किंवा शेंदराचा डोंगर व तपोगिरी किंवा तपस्या करण्याचा डोंगर नामाभिधान या डोंगरास पूर्वी असावे. तशा प्रकारच्या शिलालेख चौदाव्या शतकांतील लक्ष्मण मंदिराजवळ आहे. +शहराच्या जवळ सुमारे १०० मीटर उंच टेकाडावर हा अनेक मंदिराचा समुच्चय आहे. टेकाडाची दक्षिण व पश्चिम बाजू नैसर्गिकरीत्याच संरक्षित आहे. उत्तरेकडे दुहेरी भिंत बांधून तटबंदी केली आहे. बाहेरील भिंत आधीच्या गवळी राजांनी बांधली असावी; तर इतर काम नंतरचे आहे. देऊळ पश्चिमेकडच्या सर्वात उंच भागात असून अंबाला तलावाच्या पश्चिम टोकाकडून टेकडीवर चढण्यास पायऱ्या आहेत. वर पोहोचल्यावर दगडी भिंत असलेले एक जुने तळे आहे. जवळच नरसिंहाची मोठी मूर्ती असलेले देऊळही आहे. +संस्कृतच्या अभ्यासाकरिता स्थापन करण्यात आलेले कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे. +राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूरपासून ५० कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. येथून आजूबाजूच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. येथे श्रीरामाचे सेनागण म्हणजे वानरांचा मुक्त संचार आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे. या मंदिरात कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेस यात्रा भरते. त्या रात्री १२ वाजता उंच कळसावर त्रिपुर प्रज्वलित केला जातो. +इ.स.२५० मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता.सातवाहनांच्या कालात प्रवरपूर (सध्याचे मनसर) हे एक महत्त्वाचे ठिकाण होते. इ.स. ३५० मध्ये त्यांचा पडाव करून वाकाटकांनी सत्ता काबीज केली. त्याच काळात कालिदास झाले असा समज आहे. संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे 'मेघदूत'. कविकुलगुरू कालिदासाने हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले आहे. सन १९७०-१९७१ मध्ये, रामटेक गडमंदिर परिसरात, महाराष्ट्र शासनाने 'कालिदास स्मारकाची' निर्मिती केली. आज या कालिदासांच्या नावाने येथे संस्कृत विद्यापीठ सुरू आहे.या ठिकाणी दरवर्षी 'कालिदास महोत्सव साजरा होत असतो. +जवळच, तोतलाडोह हे धरण आहे. रामटेक मध्ये छोटी बरीच तलाव आहेत. रामटेकच्या दक्षिणेला असलेला वाकाटककालीन नगरधनचा किल्ला, त्यांची राजधानी होता. +रामटेक परिसरात नुकताच पुरातन बौद्ध संस्कृतीचा शोध लागला आहे. त्या परिसरात उत्खनन चालू आहे.मनसर येथे महाविहार होता असे उत्खननात आढळून आले आहे. ही आयुर्वेदाचार्य नागार्जुन यांची कर्मभूमी असल्याचे मानतात. येथे चक्रधरस्वामी यांचे प्राचीन मंदिर आहे . बाराव्या शतकात परिभ्रमण करत असताना भरुच-गुजरात येथून स्वामी रामटेकला आले होते, असा उल्लेख मराठीचा आद्यग्रंथ लीळाचरित्र यामध्ये आला आहे.येथे स्वामीचे दहा महिने वास्तव्य होते. +आख्यायिकेप्रमाणे हिरण्यकशिपूरचा नाश केल्यावर नरसिंहाने येथे आपली गदा फेकली व त्यायोगे देवळाजवळ हे तळे निर्माण झाले. पूर्वी एका शूद्राने तपस्या करून मोठे जपजाप्य केले . वरच्या वर्गाच्या या धर्माचरणाच्या शंबूकाने केलेल्या गैरवापरामुळे अनर्थ ओढवला. त्यामुळे रामाने शंबूकाला ठार मारले. अशा प्रकारे प्रत्यक्ष श्रीरामाच्या हातून मरण प्राप्त झाल्यामुळे त्यास अत्यानंद झाला व त्याने रामाकडून रामटेकला कायमचे वास्तव्य करण्याचा वर मागून घेतला. त्यास रामाने अनुमती दिली व शंबूकाचीही येथे पूजा होईल असे सांगितले. त्याप्रमाणे धुमेश्वर महादेवाचे मंदिर येथील शंबूकाच्या मूर्तीची पूजा रामाबरोबरीने होते. +नागपूरचा रघूजी पहिला याच्या हातून देवळाच्या बाहेरच्या मजबूत तटबंदीचे काम झाले. मुख्य दरवाजा वराह दरवाजा. कारण लगेच आत वराह या विष्णूच्या अवताराची मोठी मूर्ती आहे. त्यापलीकडे आणखी तीन दरवाजे आहेत. सिंधपूर दरवाजा या रेषेतील दुसरा दरवाजा असून त्यातून आतल्या तटबंदीत प्रवेश मिळतो तर भैरव दरवाजातून आतल्या शेवटच्या तटबंदीत प्रवेश मिळतो. +आत राजा दशरथ व वसिष्ठ मुनी यांची देवळे आहेत. लक्ष्मणाचे मंदिर समोरच आहे व त्यामागे राम व सीतेचे मोठे देऊळ उभे दिसते. मुख्य वास्तूच्या सभोवार इतर अनेक देवतांची मंदिरे आहेत. नागपूरची खास वास्तुशैली रामटेकलाही दिसून येते. उत्तर व पूर्वेकडील भिंती, शिखरे, उपशिखरे, कलश व खांबाच्या बांधणीचे बारकावे य वास्तूत दृग्गोचर होतात. छोट्या छत्र्या, उलट्या कमलकळीची नक्षी, जाळीदार खिडक्या, सज्जे व उथळ देवळ्या यांमुळे देवळावर उजेड व सावल्यांचा नयनमनोहर खेळ दिसतो. शिखरे भूमिज प्रकारची आहेत. +मध्यमयुगीन ब्राह्मणी प्रकारचे वास्तुशिल्प येथे दिसते. गोकुळ दरवाजा व लक्ष्मण मंदिरावरील कोरीवकाम खास उल्लेखनीय आहे. +रामटेकला दोन यात्रा भरतात. त्रिपुरी पौर्णिमेला एक व दुसरी रामनवमीच्या वेळेला असते. 12 व्या शतकातही ही यात्रा भरत असे असा उल्लेख लीळा चरित्र ग्रंथात आला आहे.रामाच्या देवळावर त्रिपूर जाळण्याची पद्धत त्रिपुरासुराच्या शिवाने केलेल्या संहाराची निदर्शक आहे. या जत्रेत भांडी, खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू विक्रीस असतात. +सितामाता रसोई घर गडमंदिर रामटेक :- येथे दर शनिवारी आणि रविवारी उन्हाळ्यात सकाळी ९:३० ते दुपारी १२.३० पर्यंत व इतर ऋतूंमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपावेतो निशुल्लक भोजन देण्यात येते. +एकूण मराठी देवळांची बांधणी व वास्तुकला यांवर येथील हवापाणी, डोंगरदऱ्या व धार्मिक वापर यांचा परिणाम दिसून येतो. विशेषतः वारकरी सांप्रदायाचा मोठा पगडाच या वास्तुकलेवर आहे. भक्तिमार्गामुळे अनेक जत्रा व यात्रांच्या प्रथा आजतागायत रामटेकसह उभ्या महाराष्ट्रात चालू आहेत. +खींडसी तलाव, +नगरधनचा किल्ला, +अंबाडा तलाव, +महानुभाव पंथाचे मंदिर,मनसर. +जैन मंदिर, रामटेक. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3059.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21f173c8d9e5dd95049a834c05fd27e610b4140d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3059.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामदास चंद्रभानजी तडस (इ.स. १९५४ - ) भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. गायकवाड २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या वर्धा मतदारसंघातून निवडून गेले. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3061.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57e4fb56e3667daed272de0afb6b5b3101c194eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3061.txt @@ -0,0 +1,8 @@ + +पंडित रामदास पळसुले (जन्म : पुणे, ३० मार्च १९६३) हे एक भारतीय तबलावादक आहेत. +रामदास पळसुले यांचे वडील डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले हे संस्कृत व्याकरणाचे अभ्यासक, संस्कृत कवी, नाटककार होते. ते पुणे विद्यापीठात संस्कृत भाषेचे प्राध्यापक होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वैनायकम हे महाकाव्य लिहिले. या महाकाव्याला बिर्ला फाऊंडेशनचा सर्वोत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार, कालिदास पुरस्कार, दालमिया पुरस्कार, वाचस्पती पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. [१] +रामदास पळसुले यांची आजी शांताबाई गोखले या कीर्तनकार होत्या. त्यांची बहीण प्रियंवदा नवाथे आणि मावशी रंजना देवल या शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेत असताना वयाच्या चौथ्या वर्षापासूनच पळसुले यांना तबलावादनात रस निर्माण झाला.[२] पळसुल्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण पुण्यातील नवीन मराठी शाळेत तर माध्यमिक शिक्षण पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत झाले. +पळसुले यांचे तबल्याचे सुरुवातीचे शिक्षण पंडित जी.एल. सामंत यांच्याकडे झाले. वयाच्या आठव्या वर्षी सामंत गुरुजींच्या साठाव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात पुण्यातील भरत नाट्यमंदिर येथे त्यांनी तबलावादन केले होते. त्यांनी १९८४ मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. महाविद्यालयात शिकत असताना स्नेहसंमेलन, फिरोदिया करंडक स्पर्धा अशा निमित्ताने त्यांचे तबलावादन सुरू होते. या काळात त्यांनी विजय कोपरकर, धनंजय दैठणकर, अरविंद थत्ते, सुभाष कामत अशा कलाकारांना साथ केली. त्या काळात त्यांना सच्चिदानंद फडके आणि आनंद बदामीकर यांचे मार्गदर्शन मिळाले. अभियंता झाल्यावर त्यांनी काही काळ केएसबी पंप्स या कंपनीत नोकरी केली.[३] पुढे त्यांनी नोकरी सोडून तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने इ.स. १९८६ ते १९८९ या काळात तबलावादनाचे शिक्षण घेतले. +एकल तबला वादनाच्या कार्यक्रमांच्या बरोबरच पळसुले गायन, वादन आणि नृत्यासाठी तबल्याची साथ करतात. त्यांनी भारतातील तसेच परदेशांतील अनेक प्रसिद्ध संगीत महोत्सवांमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्यासाठी त्यांनी अनेक गायक कलाकारांच्या बरोबर अमेरिका, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि मध्य पूर्वेकडील देशांचे दौरे केले आहेत. त्यांनी अनेक वादकांनासुद्धा तबल्याची साथ केली आहे. पंडिता रोहिणी भाटे, शमा भाटे, शाश्वती सेन, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित जसराज, पंडित शिवकुमार शर्मा, उल्हास कशाळकर, उस्ताद शाहीद परवेझ, पंडित विश्वमोहन भट, तरुण भट्टाचार्य, पंडिता एन.राजम, पंडित रोणू मुजुमदार, पंडित पूर्वायन चॅटर्जी, पंडिता मालिनी राजूरकर, पद्मा देशपांडे, पंडिता वीणा सहस्रबुद्धे यांच्यासारख्या अनेक कलाकारांना त्यांनी मैफलीत साथ केली आहे. ते सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात अनेक वर्षे अनेक गायकांना तबल्याची साथ करत आले आहेत. +स्वतःच्या तबला वादनाच्या कार्यक्रमांच्या बरोबरच ते नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना तबलावादन शिकवतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात ते गुरू म्हणून काम करतात. पळसुले यांनी शिरीष कौलगुड, अनिता संजीव आणि श्रीकांत शिरोळकर यांच्यासह ‘आवर्तन’ गुरुकुलाची स्थापना २०१६ मध्ये केली. तिथे अनेक विद्यार्थी तबलावादन,पखवाज वादन, नृत्य, शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतात. या गुरुकुलामध्ये तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित रामदास पळसुले, गुरू शमा भाटे, गुरू सुचेता भिडे चापेकर, पंडित उदय भवाळकर, पंडित उल्हास कशाळकर हे गुरुजन अध्यापन करतात. +पळसुले यांनी ज्या महोत्सवांत आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्यापैकी काही : diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3077.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e134b7ee3f6baf05b1905a1295c0c9600efcbeaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3077.txt @@ -0,0 +1,17 @@ +आजही अकोल्यासारख्या शहरात समर्थ संप्रदायाची व त्या संप्रदायातील एक वेगळी परंपरा शहराच्या मध्यवस्तीतील माळीपुरा भागात श्रीबाबाजी मठाच्या रूपाने आढळते. अकोला दर्शनिक (गॅझेटियर) मध्ये या मठाचा इतिहास तीन शतकांपासून असल्याचं आढळते. +या समर्थ संप्रदायी परंपरेचा प्रारंभ एकोबांपासून असल्याची माहिती मिळते. त्यांचे शिष्य तुकोबा. एकोबा आणि तुकोबा या नामसादृश्यामुळे हे संत वारकरी संप्रदायाचे तर नसावेत असे वाटण्याची शक्यता असली तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाही. यातील एकोबा हे संत एकनाथ नसून एकोबा रामदासी होते व तुकोबा हे संत तुकाराम नसून एकोबाचे शिष्य तुकोबा रामदासी होते. त्यांचा काळ शके १६२५ (इ.स. १७०३) म्हणजे अठराव्या शतकाचा पूर्वार्ध मानतात. बाबाजी रामदासी हे त्यांचे शिष्य. +एकोबा आणि त्यांचे शिष्य तुकोबा रामदासी हे ब्रम्हचारी होते, त्यामुळं त्यांच्यानंतरची त्यांच्या वंशाची परंपरा नाही. त्यांचे वडील मुसलमानी राजवटीतील उदगीरचे अधिकारी होते तथापि त्यांच्याविषयी काही चुकीच्या गैरसमजामुळे त्यांचे आईवडील व अन्य कुटुंबीय मारले गेले व तुकोबा अकोल्याला आले. त्यांच्या संतत्त्वाची प्रचिती आल्याने तेथील गुलजारखान याने त्यांना सरोपा(शिरपाव) देऊन त्यांचा सन्मान केला व मठास अभय दिले. त्यामुळे हिंदू-मुसलमान समाजात एकोपा प्रस्थापित झाला. +तुकोबा रामदासी यांनी आत्मसिंधूनामक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ तत्त्वविवरणपर आहे. त्याचे स्वरूप गुरू-शिष्य संवादात्मक असून ब्रम्ह सत्य, जगन्मिथ्या या शांकरमताचे अनुकरण व विवरण-विवेचन त्यात केल्याचं आढळते. समर्थांच्या आत्मारामाचा तुकोबा रामदासींच्या आत्मसिंधूवर जो प्रभाव आहे तो दोन्ही ग्रंथातील नामसादृश्यामुळे देखील जाणवतो. +ब्रम्ही सृष्टी जालीच नाही। +तेथ ज्ञान, अज्ञान, विज्ञान कायी ? +ब्रम्ह ठायीच्या ठायी । +जैसे तैसे ।। (आत्मसिंधू प्र.४) +एवढ्या एकच मध्यवर्ती ओवीवरूनही आत्मसिंधूच्या आशयाची सहज कल्पना येईल. +आत्मसिंधू बरोबरच त्यांनी काही मराठी व दख्खनी पदरचनाही केली. समर्थांच्या हिंदी दख्खनी पदांविषयी त्यांच्या विषयीच्या एका ग्रंथात विवेचन केलेले आहे. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य असे की त्यांनी विविध धर्मात एकात्मता मानली व तिचा पुरस्कारही केला. सौ.शांताबाई परसोडकरांनी बाबाजी महाराज चरित्रात त्यांचे पुढील दक्खिनी पद बाराव्या अध्यायात उद्धृत केले आहे. +खुन की खून पहिचान बा रे । +मझ्जुद (मौजूद) भरा उसे हात नही उसे पॉव नही । +उसे शीर नही। हुशियार रहो । +वहॉं जात नही, वहॉ पात नही । +वहॉं दिन नही, वहॉ रात नही । +दास तुका के कान लगे । +एको गोविंदने बात कही । diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3099.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..287e68a5445806644cacfad948f2e5c2e7e78e36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3099.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3103.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f283ee7f13f46412f6ff66370d8274d5b7ddb3bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3103.txt @@ -0,0 +1,2 @@ + रामनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3115.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebcd287c297fba13ddd6c21f588ff0b7752f3e26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3115.txt @@ -0,0 +1 @@ +रामनगर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघात असून रामनगर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3128.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03fe4e136c752a45a1b8d10c9fa6e6ffd7323907 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3128.txt @@ -0,0 +1,3 @@ +रामनाथ कोविंद (जन्म: १ ऑक्टोबर, इ.स. १९४५) हे भारतीय जनता पक्ष राजकारणी व भारताचे १४वे राष्ट्रपती होते. ते भाजपाच्या मित्रपक्षांतर्फे २०१७ साली राष्ट्रपती पदाची निवडणूक लढले आणि ६५.६५% मते घेऊन विजयी झाले. हे २५ जुलै, २०१७ पासून २५ जुलै २०२२ पर्यंत ते या पदावर होते. त्यापूर्वी ते बिहारमध्ये राज्यपाल या पदावर इ.स.२०१५ ते २०१७ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर ते भारताचे राष्ट्रपती या पदावर इ.स.२०१७ ते २०२२ पर्यंत कार्यरत होते. +रामनाथ कोविंद यांचा जन्म उत्तर प्रदेश या राज्याच्या कानपूर जिल्ह्यात परोख या गावी झाला. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_314.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6948be039b91e77308f722d27e13be59314f7bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_314.txt @@ -0,0 +1 @@ +डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (सिंहला: රංගිරි දඹුලු ජාත්‍යන්තර ක්‍රීඩාංගනය, तमिळ: தம்புள்ள இன்டர்நேஷனல் கிரிக்கெட் ஸ்டேடியம்) हे श्रीलंकेतील ३०,०००[१] आसने असलेले क्रिकेट मैदान आहे. हे मैदान रणगीरी डंबुला मंदिराकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या डंबुला जवळच्या मध्य प्रांत येथे ६० एकर (२४०,००० मी²) इतक्या जागेवर वसलेले आहे. सदर मैदान डंबुला जलाशय आणि डंबुला खडक यांच्याजवळ बांधण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3177.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c81489392340856d095c5f660c4039c7d2bb6fe7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3177.txt @@ -0,0 +1,2 @@ + रामपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3178.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3795960c2f917b7f4776b914e7a5676e059a02cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3178.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3189.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee1cd32a5d6ec408369d97cf762381deaa4f54d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3189.txt @@ -0,0 +1 @@ +रामपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3214.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddeff7808461332766d782ff2e900d652d34f5bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3214.txt @@ -0,0 +1,7 @@ +रामप्पा मंदिर ह्या मंदिराला काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर (Ramappa Temple) असेहा संबोधतात. हे मंदिर तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील व्यंकटापूर मंडळातील पालमपेट ह्या ठिकाणी हे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर मुलुगुपासून १५ किमी (९.३ मैल), वरंगलपासून ६६ किमी (४१ मैल), हैदराबादपासून २०९ किमी (१३० मैल) अंतरावर आहे. हे एक शिव मंदिर आहे. शिवाच्या रुद्रेश्वर अवताराची इथे पुजा केली जाते. महाशिवरात्री हा मुख्य उत्सव साजरा केला जातो. हे १३ व्या शतकातील काकतीय राजवटीत बनवलेले एक शिव मंदिर आहे. २०२१ मध्ये ह्या मंदिराचा जागतिक वारसा स्थळांच्या (युनेस्को जागतिक वारसा स्थळ- UNESCO World Heritage Site) यादीत समावेश करण्यात आले.[१][२] +जागतिक वारसा असलेले हे मंदिर १३ व्या शतकातील आहे. मंदिरातील एका शिलालेखानुसार काकतीय घरण्यातील राजा महाराजा गणपती देव यांच्या कल्पनेतून ह्या मंदिराची उभारणी झाली आहे. त्यांचा सेनापती रुद्र देव याने १२१३ मध्ये हे मंदिर बांधण्यास घेतले, त्यासाठी त्याने कर्नाटकामधून रामप्पा ह्या कुशल कारागिरास बोलवले. चालुक्य आणि होयसळ स्थापत्य शैलीत प्रभुत्व मिळवलेल्या रामप्पा हे मंदिर इतके सुंदर घडवीले की हे मंदिर रुद्र देवाच्या नावानं न ओळखले जाता रामाप्पाच्या नावाने ओळखले जाऊ लागले. शिलालेखानुसार मंदिर पूर्ण व्हायला चाळीस वर्षे लागली. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केली आहे त्याची भगवान रुद्रेश्वर किंवा रामलिंगेश्वर या दोन्ही नावांनी पूजा केली जाते. [३] हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे की त्याचे नाव हे मंदिरातील विराजमान देवाच्या नावाऐवजी ते मंदिर बांधणाऱ्याच्या नावावर आहे. +इटालियन प्रवासी मार्को पोलोने भारतात काकतिया साम्राज्याच्या भेटीदरम्यान त्यांने या मंदिराला भेट दिली होती, मार्को पोलो या मंदिराच्या स्थापत्य सौंदर्याने इतका प्रभावित झाला होता आणि त्याने कथितपणे मंदिराला "मंदिरांच्या आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी तारा" असे संबोधले.[४] रामप्पा मंदिर आहेत इतके सुंदर. +रामाप्पा मंदिर ६ फूट (१.8 मीटर) उंच तारेच्या आकाराच्या व्यासपीठावर भव्यपणे उभे आहे. गर्भगृहासमोरील सभामंडपात असंख्य कोरीव खांब आहेत ज्यांना प्रकाश आणि अवकाश यांचा अद्भूत संयोजन करणारा प्रभाव निर्माण करण्यासाठी स्थान दिले आहे. मुख्य रचना लालसर वाळूच्या दगडात आहे, परंतु बाहेरील गोल स्तंभांमध्ये काळ्या बेसाल्टचे मोठे कंस आहेत जे लोह, मॅग्नेशियम आणि सिलिका यांनी समृद्ध आहे. ज्यांच्यावर पौराणिक प्राणी, स्त्री नृत्यमुद्रेची, सुरसुंदरींची, मदनिका व अप्सरांची अशी विविध शिल्पे कोरलेली आहेत आणि ही काकतीय कलेची उत्कृष्ट नमुने आहेत, त्यांच्यावरील नाजूक कोरीव काम, कामुक मुद्रा आणि लांबलचक शरीरे आणि डोके यांच्यासाठी उल्लेखनीय आहेत. मंदिराच्या मंडोवरावर महाभारत आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मुख्य मंदिरासमोर असलेली नंदीची एक विशाल एकपाषाणी काळी कुळकुळीत मूर्ती आहे जवळजवळ नऊ फूट उंचीची ही नंदीची मूर्ती सुस्थितीत आहे. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन लहान शिव मंदिरे आहेत. +रामाप्पा मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारशाखेवर भगवान शिवाच्या नृत्यमुद्रा कोरलेल्या आहेत ती शिल्पे पाहूनच प्रख्यात कुचिपुडी नर्तक आणि कुलगुरू श्री नटराज रामकृष्णन यांनी लोकांच्या विस्मृतीत गेलेली पेरिनी शिवतांडवम (पेरिनी नृत्य)चे पुनरुज्जीवन केले. जयापा सेनानी यांनी नृत्य रथनावलिडमध्ये लिहिलेली नृत्याची मुद्राही या शिल्पांमध्ये दिसते. गाभाऱ्या बाहेरील मंडपात कोरीव खांब आहेत त्यातल्या एका खांबावर एकाच पाषाणातून कोरलेली कृष्णलीला आहे. [५] वारंवार युद्धे, लूट आणि विध्वंस आणि नैसर्गिक आपत्तींनंतरही मंदिर अबाधित राहिले. १७ व्या शतकात मोठा भूकंप झाला ज्यामुळे काही नुकसान झाले. पाया घालण्याच्या 'सँडबॉक्स तंत्रा'मुळे ते भूकंपापासून वाचले.[६] जवळजवळ सर्व पुरातन मंदिरे ही त्यांच्या बांधणीत वापरण्यात आलेल्या जड दगडामुळे मोडकळास निघाले आहेत, परंतु ह्या मंदिराच्या बांधकामात वापरण्यात आलेला दगड हा हलका असल्यामुळे हे मंदिर अबाधित आहे.[७] +हे मंदिर तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील व्यंकटापूर मंडळातील पालमपेट ह्या ठिकाणी हे मंदिर वसलेले आहे. हे मंदिर मुलुगुपासून १५ किमी (९.३ मैल), वारंगलपासून ६६ किमी (४१ मैल), हैदराबादपासून २०९ किमी (१३० मैल) अंतरावर आहे. +गुगल मॅपवर रामप्पा मंदीर diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3230.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98043a4349480e0ca7c1a3fb6eb323fc31039050 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3230.txt @@ -0,0 +1,9 @@ +रामभाऊ दत्तात्रेय रानडे ऊर्फ गुरुदेव रानडे (जुलै ३, १८८६ - जून ६, १९५७) हे भारतीय तत्त्वज्ञ व अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. +रा.द. रानडे यांचा जन्म जमखंडी येथे दिनांक जुलै ३, १८८६ रोजी झाला. +पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे त्यांचे शिक्षण झाले. १९१४ साली त्यांनी एम. ए. ही पदवी प्राप्त केली. +गुरुदेव रानडे आधी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यानंतर ते अलाहाबाद विश्वविद्यालयात तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख झाले. त्या विश्वविद्यालयात त्यांनी १९२७ ते १९४५ पर्यंत तत्त्वज्ञान विषय शिकवला.[१] अखेर १९४५ ते १९४७ पर्यंत कुलगुरुपदावर काम करून ते निवृत्त झाले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, व्याख्याने दिली व अनेकांना अनुग्रह देऊन परमार्थाचा प्रसारही केला.[२] +रा. द. रानडे हे इंचगिरी संप्रदायाचे प्रमुख अनुयायी मानले जातात. यालाच निंबर्गी संप्रदाय म्हणूनही ओळखले जाते. नवनाथ संप्रदायाची एक शाखा मानल्या गेलेल्या या शाखेचे संस्थापक भाऊसाहेब महाराज उमदीकर हे मानले जातात. +संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांचा प्रभाव या संप्रदायावर आहे.[३] +आपल्या सेवा निवृत्तीनंतर रानडे हे निंबाळ येथील आश्रमात राहिले आणि त्यांनी पारमार्थिक कार्य सुरू केले. +रा.द. रानडे यांनी थिओसॉफी (ब्रह्मविद्या),तत्त्वज्ञान अशा विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे पाथवे टू गॉड हे पुस्तक इंगजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून प्रसिद्ध झाले आहे.समर्थ रामदासांच्या विचारांवर आधारित रामदास वचनामृत हे त्यांचे मराठी भाषेतील पुस्तक आहे. ग्रीक तत्त्वज्ञानाचा अभ्यास असल्याने रानडे यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार करताना त्याला मानसशास्त्र या विषयाची जोडही दिलेली दिसून येते.[४] +उपनिषदे, मराठी संतसाहित्य यांवरही रानडे यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत.[५] वि.चिं केळकर यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_328.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0afa6991b4826d082aebb7de4dbd514d4105c553 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_328.txt @@ -0,0 +1,4 @@ + +रणजित रामचंद्र देसाई (जन्म : ८ एप्रिल १९२८; - ६ मार्च १९९२) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते. +रणजित देसाई यांची पत्नी माधवी देसाई याही लेखिका होत्या. त्यांचे नवऱ्यासोबतच्या नातेसंबंधांवर आधारित 'नाच गं घुमा' हे आत्मचरित्र अतिशय गाजले. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3292.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d02ca6160a72414f4bfde704b98ab45bb63eba53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3292.txt @@ -0,0 +1,9 @@ + रामाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +उपळे,वीरगाव, देवधे, बुद्धवाडी तर्फे देवधे, मंचे, गवाणे, कुंभारगाव, कोट, आगरगाव, वाडी लिंबू, वाघ्रट ही जवळपासची गावे आहेत.कोलधे ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3296.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d865ecae4f19814ae0b97022513a08b8e35ef9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3296.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंद्रमौली चोप्रा उर्फ रामानंद सागर (२९ डिसेंबर १९१७ - १२ डिसेंबर २००५) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक होते. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामायण ह्या टिव्ही मालिकेसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात असत. २००० साली रामानंद सागरांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने स्न्मानित केले होते. +लाहोर येथे जन्मलेले रामानंद सागर १९४० च्या दशकात पृथ्वीराज कपूरसोबत सहाय्यक दिग्दर्शकाचे काम पाहत असत. १९५० साली त्यांनी स्वतःची सागर फिल्म्स नावाची कंपनी सुरू केली. ह्यादरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. १९६८ सालच्या आंखें ह्या सुपरहिट चित्रपटासाठी सागर ह्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार मिळाला होता. १९८५ साली रामानंद सागरांनी दूरचित्रवाणीकडे लक्ष केंद्रीत केले. १९८६ सालची विक्रम और वेताल ही मालिका लोकप्रिय ठरली तर १९८७ सालापासून सुरू झालेली ७८ भागांची रामायण ही रामायणावर आधारित मालिका प्रचंड यशस्वी झाली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3324.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86d7aa382065d85ef54f91a04eac18c6b7dca6af --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3324.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +रामिरेस (पोर्तुगीज: Ramires Santos do Nascimento) हा एक ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू आहे. रामिरेस चेल्सी व ब्राझिलसाठी मिडफील्डर म्हणून खेळतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3327.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7710eee1971a6c538105a5ce09def0b87264712e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3327.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामी सैद मालेक (जन्म १२ मे १९८१) एक अमेरिकन अभिनेता आहे. तो यूएसए नेटवर्क टेलिव्हिजन मालिका मिस्टर रोबोट (२०१५–१९) मध्ये कॉम्प्युटर हॅकर इलियट अल्डरसनची भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो, ज्यासाठी त्याला ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट मुख्य अभिनेत्यासाठी प्राइमटाइम एम्मी पुरस्कार प्राप्त झाला.[१][२][३] +त्याने चरित्रात्मक चित्रपट बोहेमियन रॅप्सोडी (२०१८) मध्ये क्वीन लीड गायक फ्रेडी मर्क्युरीचे पात्र साकारले ज्यासाठी त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले. ह्या श्रेणीमध्ये जिंकणारा इजिप्शियन वारशाचा हा पहिला अभिनेता बनला.[४] टाईम मॅगझिनने २०१९ मधील जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींपैकी मालेकचे नाव घेतले आहे.[५][६] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3347.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44e7b34d060bcfa9cf3ce55918610417f615c820 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3347.txt @@ -0,0 +1,3 @@ +रामेश्वरनाथ काव हे भारताच्या ’रॉ’ या गुप्त हेर संस्थेचे प्रनुख होते. बांगलादेश मुक्त करण्यात भारताच्या रामेश्वरनाथ काव यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी मात्र याचे श्रेय स्वतःकडे कधीच घेतले नाही. सार्वजनिक मंचावर त्यांना श्रेय देण्याचा प्रयत्‍न केला असता असे करणाऱ्यांना त्यांनी यापासून परावृत्त केले. ‘इदं न् मम’ या भूमिकेतूनच त्यांनी कर्तव्य पार पाडले. इतकेच नव्हे तर सर्व श्रेय बांगलादेशवासीयांनाच दिले. +१९७७ साली जनता पक्ष सत्तेत आल्यावर मोरारजी देसाई व अटलबिहारी वाजपेयी यांनी काव यांना अपमानास्पद वागणूक दिली. मात्र बराच काळ लोटल्यानंतर १९९९ च्या कारगिल युद्धानंतर आपल्या यंत्रणेचे कोठे चुकले व आपण कुठे कमी पडलो हे जाणून घेण्यासाठी वाजपेयींना याच रामनाथ काव यांचा सल्ला घ्यावासा वाटला. काव यांनीही आधीचा अपमान मनात न ठेवता वाजपेयी सरकारला मोलाचा सल्ला देऊन आपल्या देशनिष्ठेचे व सचोटीचे दर्शन घडविले. +निकटचे सहकारी सोडल्यास कोणासही त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत मागोवा लागणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली. म्हणूनच ते आदर्श हेर मानले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही गुप्तहेर जगतात त्यांना मानाचे स्थान होते. १९५५ साली चिनी पंतप्रधान चाऊ-एन-लाय यांनी त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना विशेष पदक बहाल केले होते. असा सन्मान आपल्या देशातील इतर कोणत्याही गुप्तहेर अधिकाऱ्याला प्राप्त झाला नसावा. या ‘अनसंग हीरो’ने २० जानेवारी २००२ रोजी अनेक संवेदनशील गुपिते कवटाळत व गौरवशाली मोहिमांच्या स्मृती मागे ठेवत या जगाचा निरोप घेतला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3350.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31c4fe95f2e6ad2b5eeca89dfd6ba423397f8144 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3350.txt @@ -0,0 +1,12 @@ +विकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत. +वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात.) +हे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. +रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस प्रताधिकार खटला हा रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस या प्रतिमुद्रण (फोटोकॉपी) करणाऱ्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या आवारातील करारित प्राधिकृत दुकानाविरुद्ध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, टेलर अँड फ्रांसिस या प्रकाशकांनी दिल्ली उच्चन्यायालयात चालवलेला प्रताधिकार खटला आहे. +रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस कागदपत्रांच्या प्रती पुरवण्या सोबतच प्राध्यापकांच्या निर्देशानुरूप विद्यार्थ्यांना अभ्याससंचिका (कोर्सपॅक) उपलब्ध करून देण्याची सेवा ठराविक दराने पुरवतात. या अभ्याससंचिका प्रकाशकांच्या प्रताधिकारीत पुस्तकांवर आधारित असल्यामुळे प्रकाशकांचे आर्थिक नुकसान होते हा वादी प्रकाशकांचा दावा आहे, तर सदर प्रतिमुद्रणांना प्रताधिकार कायद्याच्या उचित वापर नियमांनुसार (फेर डिल) मुभा असल्याचे प्रतिवादी रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस आणि इतर प्रतिवादींचे म्हणणे आहे. +खटल्याचे शीर्षक The Chancellor Masters and Scholars of the University of Oxford v. Rameshwari Photocopy Services असे आहे. १६ सप्टेंबर २०१६ रोजी दिल्ली उच्चन्यायालयाच्या एक न्यायाधीशीय पीठाने निकाल दिला होता त्या निकाला बाबत असमाधानी वादींनी दोन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे (डिव्हीजन बेंच) त्यास आव्हान दिले. ९ डिसेंबर २०१६ रोजी दोन न्यायाधीशीय पीठाने सुधारीत निकाल देताना काही व्याख्यांचे स्पष्टीकरण केले तर काही निकाल पुर्नसुनावणीसाठी राखून ठेवला. +अभ्याससंचिकामधील प्रताधिकारीत मजकुराचा उपयोग शिक्षकांच्या इंस्ट्रक्शनसाठी अभिप्रेत गरजेच्या पलिकडे नाहीना हे तपासणे[१]; आणि प्रताधिकारीत पूर्ण पुस्तकाचे प्रतिमुद्रण प्रताधिकार कायद्यान्वये कितपत ग्राह्य आहे याची पुर्नसुनावणी घेतली जाईल[२]असे ९ डिसेंबर २०१६ च्या खंडपीठाच्या निकालाने स्पष्ट केले. +(h) the publication in a collection, mainly composed of non-copyright matter, bona fide intended for instructional use, and so described in the title and in any advertisement issued by or on behalf of the publisher, of short passages from published literary or dramatic works, not themselves published for such use in which copyright subsists: + +(i) the reproduction of any work— +खालील लेखन आणि अनुवाद अद्याप पूर्णपणे नेमके अथवा अद्ययावत असेल असे नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3372.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..519d6f3a0081c0664ed33150b21e7b27f0b0afb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3372.txt @@ -0,0 +1 @@ +रायकोट हा पंजाबमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ .. लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3382.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca8de8025a351b472dd8a86f4f49a7628a12b41d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3382.txt @@ -0,0 +1,2 @@ +रायगड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_34.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_34.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02cee487080e82f82f3affd33902a05435bb20a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_34.txt @@ -0,0 +1,5 @@ +रंगनायकी जयरामन (१९ सप्टेंबर,१९३५: विलुपुरम, तमिळनाडू, भारत ) या एक अनुभवी भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती रंगनायकी यांना २०१५ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[२] +१९ सप्टेंबर १९३५ रोजी तामिळनाडूमधील +विलुपुरम जिल्ह्यात जन्मलेल्या श्रीमती रंगनायकी जयरामन यांनी श्री सरस्वती गण निलयम येथे श्रीमती के. ललिता यांच्याकडे भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले. तसेच चेन्नईच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ म्युझिकमध्ये प्रोफेसर पी. सांबामूर्ती यांच्याकडून संगीताचे प्रशिक्षणही घेतले आहे. भरतनाट्यमचे अग्रगण्य प्रवर्तक, श्रीमती रंगनायकी जयरामन यांनी नृत्यांगना आणि शिक्षिका म्हणून नावलौकिक मिळवला आहे. भरतनाट्यमच्या तंजावर आणि पंडनल्लूर या दोन्ही शैलींमध्ये विशेष करून त्या सुप्रसिद्ध नट्टुवन्नर देखील आहे.[३] +श्रीमती रंगनायकी यांनी यूएसए आणि मध्य पूर्व देशांसह आणि परदेशातील प्रमुख नृत्य महोत्सवांमध्ये विविध मैफिली आणि चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. नृत्यदिग्दर्शन निर्मिती म्हणून शक्ती प्रभावम, शिव प्रभावम, वाचमाकोचम, नौकाचारीहम, अष्टपथी आणि कुरावंजी मध्ये योगदान आहे. श्रीमती रंगनायकी जयरामन यांनी सात दशकांहून अधिक काळ भरतनाट्यम नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे आणि त्यांचे अनेक विद्यार्थी आता सुप्रसिद्ध कलाकार बनले आहेत.[४] तिने म्युझिक अकादमी, चेन्नई येथे देखील शिकवले आहे आणि १९९२ पासून चेन्नई येथील श्री सरस्वती गण निलयम या तिच्या गुरूच्या संस्थेच्या संचालक म्हणून काम करत होत्या.[५] +भरतनाट्यम क्षेत्रातील योगदानाबद्दल तिच्या असामान्य क्षमतेसाठी, श्रीमती रंगनायकी जयरामन यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. तामिळनाडू इयाल इसाई नाटक मनरम द्वारे बहाल केलेली कलईमामणी पुरस्कार (१९९५), कार्तिक ललित कला द्वारे प्रदान केलेले नाट्य दर्शन पुरस्कार (२००६) , भरत कलाचर द्वारे आचार्य कला भारती पुरस्कार (२००७) आणि भारतीय विद्या भवन द्वारे नृत्यरत्न पुरस्कार (२०११). भरतनाट्यममधील योगदानाबद्दल श्रीमती रंगनायकी जयरामन यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आणि ABHAI द्वारे २०१२ मध्ये नाट्य कलानिधी पुरस्कार मिळाला आहे.[६] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3403.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8febabb2ab32cb616b9528f4b47ff557c4556402 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3403.txt @@ -0,0 +1,3 @@ +रायचंद बोराल (१९ ऑक्टोबर १९०३ - २५ नोव्हेंबर १९८१) हे एक भारतीय संगीतकार होते, ज्यांना संगीत जाणकारांनी भारतातील चित्रपट संगीताचे जनक किवा भीष्म पितामह मानले होते.[१][२] +त्यांना १९७८ मध्ये भारत सरकारतर्फे दिला जाणारा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार[३] +आणि त्याच वर्षी संगीत नाटक अकादमी, भारताची राष्ट्रीय संगीत अकादमी, तर्फे दिला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3404.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..025558906c4389fec52167565e52c803619e8ead --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3404.txt @@ -0,0 +1,3 @@ +रायचूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. +हे शहर रायचूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असून २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३२,४५६ इतकी होती. +येथील रेल्वे स्थानक हे ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवे आणि मद्रास सदर्न मराठा रेल्वे या दोन रेल्वे मार्गांचे मिलनस्थान होते. याद्वारे मुंबई चेन्नई रेल्वेमार्ग पूर्ण झाला होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3411.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b99e3ac46d34578cd27dba29ecfe580386bad88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3411.txt @@ -0,0 +1 @@ +रायचूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ रायचूर लोकसभा मतदारसंघात असून रायचूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3449.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a756f716a9d43769d5eda376adb224c580a14798 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3449.txt @@ -0,0 +1,3 @@ +रायन थॉमस गोसलिंग (जन्म १२ नोव्हेंबर १९८०) एक कॅनेडियन अभिनेता आहे.[१][२] स्वतंत्र चित्रपट आणि प्रमुख स्टुडिओ वैशिष्ट्यांमध्ये प्रख्यात, त्याच्या चित्रपटांनी जगभरात $२ अब्ज पेक्षा जास्त कमाई केली आहे. गोसलिंगला गोल्डन ग्लोब पुरस्कारासह विविध पुरस्कार मिळाले आहेत आणि तीन अकादमी पुरस्कार आणि दोन ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहेत. +डिस्ने चॅनलच्या द मिकी माऊस क्लब (१९९३-९५) वर वयाच्या १३ व्या वर्षी गोसलिंगने प्रसिद्धी मिळवली आणि आर यू अफ्रेड ऑफ द डार्क (१९९५) आणि गूजबम्प्स (१९९६ ) यासह इतर कौटुंबिक मनोरंजन कार्यक्रमांमध्ये दिसला. द बिलिव्हर (२००१) मधील ज्यू निओ-नाझीची त्याची यशस्वी चित्रपट भूमिका होती आणि २००४ च्या रोमँटिक नाट्यपट द नोटबुकमध्ये त्याने प्रसंशा मिळवली.[३][४] हाफ नेल्सन (२००६) या समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटामध्ये काम केले, ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.[५] +रोमँटिक संगीतमय ला ला लॅन्ड (२०१६) मध्ये अभिनय केला, ज्यासाठी त्याला गोल्डन ग्लोब आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी दुसरे अकादमी पुरस्कार नामांकन मिळाले.[६] २०२३ मध्ये, त्याने फँटसी कॉमेडी बार्बीमध्ये केनची भूमिका केली, जी त्याची सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून उदयास आली आणि त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.[७][८][९][१०] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_346.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5f3ded6b9fe4acfecc45a44f4820792f1764ce9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_346.txt @@ -0,0 +1,6 @@ +इराणी करंडक · +चॅलेंजर करंडक · +दुलीप करंडक · +रणजी करंडक · +रणजी करंडक एकदिवसीय स्पर्धा · +देवधर करंडक diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3484.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4afc24b2610137a19334ea621f7a290e9f1677b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3484.txt @@ -0,0 +1 @@ +रायपूर रेल्वे स्थानक हे छत्तीसगढ राज्याची राजधानी रायपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्राच्या रायपूर विभागाचे मुख्यालय येथेच असून येथून दररोज अनेक गाड्या सुटतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3489.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3aceacb8f402cee07beb288bac7914424bc12bec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3489.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रायपूर–हैदराबाद द्रुतगतीमार्ग, एक नियोजित ग्रीनफील्ड, प्रवेश-नियंत्रित, ५३०-किलोमीटर (३३० मैल) लांबीचा सहा-पदरी द्रुतगतिमार्गआहे. हा द्रुतगतिमार्ग रायपूर आणि हैदराबाद दरम्यान भारतातील छत्तीसगढ, महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांमधून धावेल. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या सद्य प्रस्तावानुसार, हा द्रुतगतिमार्ग रायपूरहून दुर्ग, राजनांदगाव, गडचिरोली, गोंडपिपरी, रामागुंडम आणि करीमनगर मार्गे हैदराबादला पोहोचेल. यामध्ये १०४  किमी छत्तीसगढमध्ये आणि ७७ किमी महाराष्ट्रात बांधण्यात येणार आहे. एकूण १८१ किमी लांबीचा रास्ता छत्तीसगड आणि महाराष्ट्रात असेल. उर्वरित ३३८  किमीचा रस्ता तेलंगणात बांधला जाईल.[१][२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3505.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4afc24b2610137a19334ea621f7a290e9f1677b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3505.txt @@ -0,0 +1 @@ +रायपूर रेल्वे स्थानक हे छत्तीसगढ राज्याची राजधानी रायपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्राच्या रायपूर विभागाचे मुख्यालय येथेच असून येथून दररोज अनेक गाड्या सुटतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3511.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3aceacb8f402cee07beb288bac7914424bc12bec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3511.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रायपूर–हैदराबाद द्रुतगतीमार्ग, एक नियोजित ग्रीनफील्ड, प्रवेश-नियंत्रित, ५३०-किलोमीटर (३३० मैल) लांबीचा सहा-पदरी द्रुतगतिमार्गआहे. हा द्रुतगतिमार्ग रायपूर आणि हैदराबाद दरम्यान भारतातील छत्तीसगढ, महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांमधून धावेल. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या सद्य प्रस्तावानुसार, हा द्रुतगतिमार्ग रायपूरहून दुर्ग, राजनांदगाव, गडचिरोली, गोंडपिपरी, रामागुंडम आणि करीमनगर मार्गे हैदराबादला पोहोचेल. यामध्ये १०४  किमी छत्तीसगढमध्ये आणि ७७ किमी महाराष्ट्रात बांधण्यात येणार आहे. एकूण १८१ किमी लांबीचा रास्ता छत्तीसगड आणि महाराष्ट्रात असेल. उर्वरित ३३८  किमीचा रस्ता तेलंगणात बांधला जाईल.[१][२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3512.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81f903446f9d9d25c719cc41c5215b7cd06ac7e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3512.txt @@ -0,0 +1,4 @@ +नायब सुबेदार संजय कुमार (३ मार्च, १९७६:कलोल बकैं, बिलासपुर जिल्हा, हिमाचल प्रदेश, भारत - ) हे भारतीय सैन्यातील जुनियर कमिशन्ड अधिकारी[मराठी शब्द सुचवा] आहेत. कारगिल युद्धातील कामगिरीसाठी त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान दिला गेला. +लष्करात भरती होण्यासाठी संजय कुमार यांनी केलेला अर्ज तीन वेळा नाकारला गेला होता. चौथ्यांदा अर्ज केल्यावर त्यांना लष्करात भरती केले गेले. यादरम्यान ते नवी दिल्लीमध्ये टॅक्सी चालवित असत. +कारगिल युद्धाच्या ऐन मध्यावर ४ जुलै, १९९९ रोजी संजय कुमार आपल्या जम्मू काश्मीर रायफल्सच्या १३व्या बटालियनमधील तुकडीचे नेतृत्व करीत एरिया फ्लॅट टॉप या भागाची टेहळणी करीत होते. पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी संजय कुमार कडा चढून गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की तेथील पाकिस्तानी ठाण्यावर मोठी कुमक होती. नंतर होऊ घातलेल्या जम्मू काश्मीर रायफल्सच्या आक्रमण या ठाण्याने सहज कापून काढले असते. हे पाहून ते एकटे कड्यावरून पुढे सरकले आणि ठाण्याच्या एका बाजूस जाउन त्यांनी एकांडा एल्गार केला. ते पाहताच पाकिस्तान्यांनी त्यांच्यावर मशिनगनचा मारा केला. पहिल्या काही पावलांतच संजय कुमार यांच्या हातावर आणि छातीत गोळ्या घुसल्या. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी शत्रूचे बंकर गाठले आणि तीन पाकिस्तानी सैनिकांना हातोहातच्या लढाईत यमसदनी धाडले. यानंतर त्यांनी तेथील एक मशिनगन उचलली आणि शत्रूच्या दुसऱ्या बंकरकडे गेले. अचानक आलेल्या या हल्ल्याने गांगरून गेलेले पाकिस्तानी सैनिक काही करण्याच्या आत संजय कुमारांनी त्यांना ठार मारले. हे पाहून चवताळलेल्या भारतीय सैनिकांच्या प्लाटूनने हल्ला चढवला आणि उरलेल्या पाकिस्तानी सैनिकांना ठार करीत आणि पळवून लावीत एरिया फ्लॅट टॉप काबीज केला. +संजय कुमार यांच्या अतुलनीय पराक्रमासाठी त्यांना परमवीर चक्र देण्यात आले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3528.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6525854846dee19531520bc485a9f9c13515cfa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3528.txt @@ -0,0 +1,20 @@ + +रायेश्वर गड हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गड किल्ला असून हा भोर पासून सुमारे ६२ किलोमीटर अंतरावर आहे. +🚩स्वराज्यवृंदावन🚩 +वयाच्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ... वयाच्या 44 व्या वर्षी अखंड 28 वर्षे केलेल्या अथक परिश्रमातून साकारले गेले,त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांच्याकरवी आचंद्रसूर्य असेपर्यंत चिरकाल टिकणारे स्वराज्यवृंदावन करून ते श्रीरायरेश्वर जवळ स्थापित केले... संपूर्ण दगडी... एकाच दगडात कोरलेले... चारी बाजूंनी पंच पाकळ्या व वर शिवलिंग असे या स्वराज्यवृंदावनाचे स्वरूप आहे... +रायरेश्वराच्या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतली. हा किल्ला पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखा आहे. दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट, यांमुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे. +रायरेश्वर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हे सह्याद्री पर्वतरांगामधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे. किल्ल्यावरच्या रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला मराठा रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे. रायरेश्वर गड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून गडाचा विस्तार १६ किलोमीटर लांब पसरला आहे. रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड दिसतात. येथे ५-७ विविध रंगाची माती आढळते. पश्चिमेकडे नाखिंदा टोक म्हणजेच नाकेखिंडीचे रोमांच उभे करणारे दृश्य पहावयास मिळते. +वयाच्या केवळ १६ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली. हिंदवी स्वराज्यासाठी मूठभर मावळ्यांनी जिवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले. पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात लढत एक एक प्रदेश जिंकला. केवळ ५० वर्षांच्या कालावधीत विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना पाणी पाजले. महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि हिंदू धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले. +छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाग्यविधाते म्हणून स्वराज्याची जनता त्यांना पाहू लागली. काही जण, तर त्यांना हिंदूपती पातशहा म्हणू लागले. शिवरायांनी वेदांचे, पुराणांचे, देवळांचे रक्षण केले आणि जीभेवर रामनाम राखून धरले. सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. +वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या आपल्या बारा मावळातील सवंगडी यांच्या साथीने २७ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली. +रायरीचे पठार भोरपासून २८ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट, यांमुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे. +या प्रदेशातील रायरेश्वर शिखर हे १३७३ मी उंचीचे आहे. +रायरेश्वरावर पाहण्यासारखे पांडवकालीन शिवमंदिर, सात रंगाची माती, पांडवकालीन लेणी, गोमुखकूंड, छान असा सूर्योदय आणि सूर्यास्त, अस्वलखिंड(नाकिंदा) . रायरेश्वराचे पठार हे १७ ते १८ कि.मी. पसरलेले आहे. या पठारावरील वर्षाऋतूत पाहण्यासारखे असतो. पठारावरून आजुबाजुला असलेल काही ठिकाणे दिसतात. पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हेश्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, कमळगड +रायरेश्वर मंदिर +रायरेश्वर किल्ल्यावर जाण्यासाठी वाईमार्गे जाता येते. अगदी गडाच्या पायथ्याला गाडी जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. २० मिनिटाची चढण पार केल्यानंतर आपण गडावर जाउ शकतो. सहद्रीच्या विविध रूपांचा आस्वाद याठिकाणी घेता येतो. परिसर निसर्ग सोंदर्याने नटलेला असून गडावर रायरेश्वर पठाराची लांबी ११.०४ कि.मी. असून, रुंदी १.०२ कि.मी. आहे.किल्ल्यांची भटकंती करणारे रायगडाला भेट देण्या आगोदर रायरेश्वरला भेट देतात. +गडावरील शिवलिंग +आज गडावर गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेले रायरेश्वराच्या शिवमंदिरा शिवाय जननी देवीचे मंदिर व पाण्याची शिवकालीन टाकी आहेत. गडावर असलेल्या ५०० लोकसंखे पैकी जवळपास १५० लोकच गडावर वस्ती करून राहतानां दिसतात. अन्य लोक उधरनिर्वाहासाठी बाहेर असतात. या गडावर जंगम लोकांची जवळपास ४० कुटुंबे राहतात. गडावर राहण्याचीही व्यवस्था होऊ शकते. रायरेश्वर, केंजळगड, कमळगड अशी एक दिवसाची मोहीम केल्यास तीनही गड एका दिवसात करता येतात. +रायरेश्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास भोर लागतेच. +१.टिटेधरण कोर्लेबाजूने : पुण्याहून भोरमार्गे आंबवडे (भोर) गाव व तेथून टिटेधरण कोर्लेबाजूने रायरेश्वरावर जाता येते. या मार्गाने गडावर जाण्यास साधारणपणे ३ तास लागतात. वाट काही ठिकाणी अवघड आहे. +२.भोर-रायरी मार्गे : भोर गावातून रायरी गावासाठी सकाळी अकरा व सायंकाळी बस येते. याच वाटेला सांबरदऱ्याची वाट म्हणून देखील संबोधली जाते. या वाटेने रायरेश्ववर गाठण्यास दोन तास लागतात. +३. केंजळगडावरून सूणदऱ्याने किंवा श्वानदऱ्याने सुद्धा रायरेश्वरला जाता येते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3537.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bedea59064fe364583cfc335bf30951b7d55d662 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3537.txt @@ -0,0 +1 @@ +रायली रॉस्को रॉसू (९ ऑक्टोबर, इ.स. १९८९:ब्लूमफॉंटेन, ऑरेंज फ्री स्टेट, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_354.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f3a6834fbbaea015835bf517b7061c68e1aad9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_354.txt @@ -0,0 +1 @@ +रणजीत जोग हा मराठी चित्रपट अभिनेता आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3561.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11a34e0c0cc037dd0191efee73b0f7022ff90a52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3561.txt @@ -0,0 +1 @@ +रायोजी नोयोरी ( ३ सप्टेंबर १९३८,) हा एक जपानी रसायनशास्त्रज्ञ आहे. त्याला सन २००१ चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे.त्यांचा जन्म कोबे, जापान येथे झाला. त्यांना वयाचे १२व्या वर्षीपासूनच रसायनशास्त्रात रस होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3570.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95858b2e40f64c505687463b326db93116b6a9d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3570.txt @@ -0,0 +1,3 @@ +सर राल्फ ॲबरक्रॉम्बी (७ ऑक्टोबर, १७३४:मेन्स्ट्री, क्लॅकमॅनशायर, स्कॉटलंड - २८ मार्च, १८०१:अलेक्झांड्रिया, इजिप्त) हा स्कॉटिश सेनाधिकारी आणि राजकारणी होता. हा ब्रिटिश सैन्यात लेफ्टनंट जनरल पदावर तसेच आयर्लंडचा सर्वोच्च सेनापती होता. +हा क्लॅकमॅनशायरमधून दोनवेळा युनायटेड किंग्डमच्या संसदेत निवडून गेला होता. हा काही दिवसांकरता त्रिनिदादमधील यु.के.चा पहिला गव्हर्नर होता. +याने २१ मार्च, १९०१ रोजी अलेक्झांड्रियाच्या लढाईत फ्रेंच सैन्याला हरविले. त्यात तो जखमी झाला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3571.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2971b7e0f918553b143338f22c97ddfadf31b456 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3571.txt @@ -0,0 +1 @@ +राल्फ जॉर्ज माचियो जुनियर (४ नोव्हेंबर, १९६१:हंटिंग्टन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) हा अमेरिकन अभिनेता आहे. याने द कराटे किड चित्रपट श्रृंखलेत तसेच त्या चित्रपटांपासून ३६ वर्षांनंतरचे कथानक असलेल्या कोब्रा काई या दूरचित्रवाणी मालिकेत डॅनियेल लारुसोची भूमिका केली आहे. याशिवाय माय कझिन व्हिनी चित्रपटामध्ये बिल गँबिनी, द आउटसाइडर्स मध्ये जॉनी केड तसेच इतर अनेक चित्रपटांतून त्याने भूमिका केल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3641.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba507c884ef7d2e5d20d51ca6f90d1c1b6cf181e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3641.txt @@ -0,0 +1,7 @@ +रावस (इंग्लिश:blue threadfin किंवा fourfinger threadfin)हा सॅमन माशाचा प्रकार आहे. हा मासा सहसा किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात सापडतो.[१] हे मासे विखुरलेल्या थव्यांतून असतात.[२] हिवाळ्यात हे मासे नद्यांच्या मुखात शिरतात. +हे मासे मुख्यतः झिंगे आणि इतर छोटे मासे खातात.[३] +अतिप्रमाणात मासेमारी झाल्याने रावसची संख्या आता कमी होत चाललेली आहे.[४] +हा मासा मुख्याता 2 प्रकारात सापडतो. +साध्या रावस पेक्षा काळ्या रावसाला किमंत खूप असते. कारण तो चवीला खूप उत्कृस्ट दर्ज्याच असतो. +रावस माशाचे प्रजनन : हिवाळ्यामध्ये रावस मासे नद्यांच्या प्रवाहात किंवा खाडीमध्ये जातात. त्यानंतर हिवाळ्यात नदी/खाडीमध्ये आणि मादी यांचे मीलन होते. रावस माद्या वर्षातून दोन वेळा अंडी देतात. पहिल्यांदा जानेवारी-मार्च दरम्यान आणि दुसऱ्यांदा जुलै-सप्टेंबर या काळात रावस माद्या अंडी घालतात. +[५] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3645.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecb8cddf73187acc5f7a8297d4e6d3c17ceeff05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3645.txt @@ -0,0 +1,4 @@ +रावसाहेब दादाराव दानवे (इ.स. १९५५ - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. दानवेंचा राजकीय जीवनातला प्रवेश त्यांच्या ग्रामपंचायतीपासून झाला. दानवे यांनी १९८० मध्ये भोकरदन पंचायत समितीची सभापतिपदाची निवडणूक जिंकली व पुढे १९९० व १९९५ मध्ये ते विधान सभेवर निवडून आले. नंतर १९९९, २००४ व २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर ते लोकसभेवरही निवडून गेले. +रामेश्वर सहकारी साखर कारखाना उभारल्यानंतर आतापर्यंत दानवे यांनी तो स्वतःच्या ताब्यात ठेवला; भोकरदन तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. भोकरदन व जाफराबाद पंचायत समित्यांवर नेहमीच अधिपत्य ठेवणाऱ्या दानवे यांचे जालना जिल्हा परिषदेवरही वर्चस्व राहिले आहे. जालना जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच राहिले. सध्या ते त्या बँकेचे संचालक आहेत. संघटनाकौशल्याशिवाय त्यांना एवढे राजकीय व सहकार क्षेत्रातील यश मिळाले, हे विशेष.[१] + + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3656.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8da976aa50905a149f761d58a81c0495cea2507 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3656.txt @@ -0,0 +1,15 @@ +रावसाहेब रंगराव बोराडे (जन्म : २५ डिसेंबर, इ.स. १९४०) हे मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार आहेत.[१] इयत्ता १०वीत असतानाच त्यांनी लेखनास सुरुवात केली. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य समजले जाते. त्यांच्या कथांचा शेवट धक्कादायक असतो. शेवटच्या धक्क्याने वाचक स्तंभित होतात. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात. त्यांनी लिहिलेल्या 'पाचोळा’ या कादंबरीवरून त्यांना पाचोळाकार बोराडे हे नामाभिधान मिळाले आहे या साहित्यातून मराठवाडी बोलीचे अनेक विशेष प्रगट झाले आहेत. +रा. रं. बोराडे यांचा जन्म लातूर जिल्हा आणि तालुक्यातील काटगाव या गावी झाला. त्या काळी काटगाव हे अत्यंत मागासलेले खेडे होते. तेथे शाळाही नव्हती. खाजगी शिक्षक ठेवून मुलांना शिक्षण दिले जाई. रा.रं. बोराडे यांचे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण असेच खाजगी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली झाले. पाचवीसाठी त्यांना बार्शीला यावे लागले. बार्शीच्या सुलाखे हायस्कूलमध्ये त्यांचे १०वीपर्यंतचे शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते सोलापूरला गेले. सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले व पदव्युत्तर शिक्षणासाठी ते औरंगाबादला आले. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मराठीमध्ये एम.ए. केले. +१९६३ साली रा.रं. बोराडे हे विनायकराव पाटील यांनी स्थापन केलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७१पासून पुढे काही काळ ते त्या कॉलेजचे प्राचार्य होते. आपल्या कर्तृत्वाने वैजापूरसारख्या छोट्या गावाला त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक नकाशावर आणले. नंतर ते नामांकित समजल्या जाणाऱ्या औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य बनले. श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे प्राचार्य राहिलेले आहेत. २००० साली त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. +त्याच वर्षी राज्य सरकारने बोराडे यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी सरकारी गोदामांत सडत पडलेली पुस्तके ग्रंथालयांना वितरित करविली.[ संदर्भ हवा ] खेड्यापाड्यांतील ग्रंथालयांना या योजनेचा फायदा झाला. दुर्लक्षित वाचकांनाही पुस्तके मिळाली. ज्या ठिकाणी ते गेले, तेथे त्यांनी आपल्या कामाचा अमीट ठसा उमटवला. +रा. रं. बोराडे यांच्या साहित्य लेखनाची सुरुवात अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाली. १९५७ साली दैनिक सकाळला २५ वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्त सकाळने राज्यस्तरीय कथास्पर्धा जाहीर केली. रा. रं. बोराडे तेव्हा इयत्ता दहावीत होते. त्यांनी आपली एक कथा स्पर्धेला पाठवून दिली. या कथेला स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. या कथेचे नाव होते ‘वसुली’. दहावीला असणाऱ्या बोराडे यांचे नाव अचानक साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या तोंडी खेळू लागले. १९६२ साली त्यांचा ‘पेरणी’ हा पहिला कथासंग्रह पुण्याच्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केला. याच वर्षी त्यांना सत्यकथा या मासिकाने लिहिण्यासाठी निमंत्रित केले. सत्यकथामध्ये त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या. +बोराडेंच्या कथांमधल्या व्यक्ती ठसठशीतपणे वाचकांच्या समोर येतात. ग्रामीण भागातील गरीब दुबळ्या माणसांना त्यांनी आपल्या कथांमधून जिवंत केले. याशिवाय अत्यंत बेरकी आणि धोरणी माणसेही त्यांच्या कथांमधून भेटतात. रा.रं. बोराडे यांच्या कथा कादंबऱ्यांत महिलांची व्यक्तिचित्रणेही अत्यंत समर्थपणे आली आहेत. त्यांच्या ‘नाती-गोती’ या कथासंग्रहात अशा महिला जवळपास प्रत्येक कथेत वाचकांना भेटतात. ‘तलफ’, ‘बुरूज’, यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही रा.रं. बोराडे यांनी लिहिल्या. या कथांतून ते ग्रामीण माणसांच्या मनाचा ठाव घेतात. या लेखनगुणांमुळे बोराडे यांना मोठा वाचकवर्ग लाभला. महाराष्ट्रातच नव्हे, तर मराठी भाषा जाणणाऱ्या भारतभरातील विविध प्रांतांत त्यांचा वाचकवर्ग विखुरलेला आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचे भारतीय भाषांत तसेच इंग्रजीत अनुवाद झाले. त्यात ‘पाचोळा’ या कादंबरीचा समावेश आहे. ‘पाचोळा’ ही कादंबरी मराठीतील अभिजात कादंबऱ्यांत समाविष्ट होते. मराठीतील वाचकप्रिय ‘टॉप टेन' कादंबऱ्यांतही तिची गणना केली जाते. ही कादंबरी लिहायला बोराडेंना तीन वर्षे लागली.[२] त्यांच्या ‘आमदार सौभाग्यवती’ या कादंबरीनेही वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळविला. या कादंबरीचे नंतर बोराडे यांनी याच नावाने नाट्यरूपांतर केले. स्त्री-पुरुषांतील सत्तासंघर्षाचे अत्यंत थरारक चित्रण या कादंबरीत आणि नाटकात येते. ‘आमदार सौभाग्यवती' या नाटकाचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर शेकडो प्रयोग झाले. मराठीतील अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी या नाटकात नायिकेची भूमिका केली होती. 'राजकीय नाटक आणि आमदार सौभाग्यवती' या नावाचा एक स्वतंत्र समीक्षा ग्रंथ साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. प्रा. त्र्यंबक महाजन यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. प्रा. दासू वैद्य यांच्यासह अनेक मान्यवरांचे लेख या ग्रंथात समाविष्ट आहेत. साध्या सोप्या मराठी भाषेचा वापर व्हावा, यासाठी बोराडे आग्रही आहेत. सर्वसामान्यांना, अगदी निरक्षरांनाही कळेल अशी सोपी, अर्थपूर्ण भाषा प्रसारमाध्यमांनी वापरली पाहिजे. वाचक, श्रोता, प्रेक्षक बदलत आहे, त्यांच्या गरजाही बदलत आहेत. हे लक्षात घेऊन भाषाही बदलली पाहिजे, असे मत रा. रं. बोराडे यांनी वारंवार व्यक्त केले. +लेखकाची जातीमध्ये विभागणी करून विशिष्ट गटामध्ये बंदिस्त करणे म्हणजे लेखणीला संकुचित व मर्यादा घालणे होय. त्यामुळे लेखकाला जातीचे कुंपण घालता कामा नये, ही भूमिका रा. रं. बोराडे यांनी आयुष्यभर जपली. पाचोळा या कादंबरीतील नायिका ही या कादंबरीचे निवेदन करते. +अनेक मासिकांतून रा.रं, बोराडे यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. उदा० +१९६७ साली मळणी हा त्यांचा दुसरा कथासंग्रह आला. तो मुंबईच्या मौज प्रकाशनाने काढला. मळणीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला. हा त्यांचा पहिला राज्य पुरस्कार होय. त्यांना एकूण ५ राज्य पुरस्कार मिळाले. ही पुरस्कार प्राप्त पुस्तके अशी : मळणी (कथा १९६८), पाचोळा (कादंबरी १९७१), पाच ग्रामीण नाटिका (नाटिका १९८८), कणसं आणि कडबा (कथासंग्रह १९९४), चोरीचा मामला (एकांकिका १९९७). +शिवाय, +कोणत्याही साहित्य संमेलनाची निवडणूक लढवायची नाही, असा निश्चय रा. रं. बोराडे यांनी अगदी उमेदवारीच्या काळातच केला होता. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून ते वंचित राहिले. त्यांनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे चाहते गेली अनेक वर्षे त्यांच्या पाठीमागे ससेमिरा लावीत आहेत. तथापि, त्यांनी आपला निर्णय बदललेला नाही. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानपूर्वक प्रदान केले जावे, अशी त्यांची भूमिका आहे. आपल्या भूमिकवर ते आजही ठाम आहेत. +सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. + + +५.https://moresangita.blogspot.com/2020/09/blog-post_18.html diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3668.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c02bc6a4bb4f28e0d6b0cf706bc2d86f7e9469e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3668.txt @@ -0,0 +1,3 @@ +२१° १५′ ००″ N, ७६° ०१′ ४८″ E +रावेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. +रावेर तालुका हा देशभरात केळी या पिकांसाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात पाल हे एक निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाणं आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3678.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c2f3e8537b3966130af9bf78f631f6304478c56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3678.txt @@ -0,0 +1,6 @@ + + +राव्शोमोन (जपानी :羅生門 उच्चारण:राव्शोमोन) हा अकिरा कुरोसावा यांनी १९५० मध्ये दिग्दर्शित केलेला जपानी चित्रपट आहे. +रशोमोन अकिरा कुरोसावा या जपानी दिग्दर्शकाने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १९५० साली प्रदर्शित केला गेला. एकाच घटनेच्या चार विविध साक्षिदारांच्या कथनातील सत्य याचा शोध चित्रपटात घेतलेला आहे. चौघांचे कथन त्यांच्या दृष्टिकोनातून खरे भासत असले तरी ते तसे असेलच असे नाही. हा चित्रपट पात्रांची योजना, प्रकाश योजना, अभिनय व दिग्दर्शन यामुळे गाजला. +इंटरनेट मूवी डाटाबेस [इंग्रजी +चित्रपटाचे विश्लेषण [इंग्रजी]]] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3686.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2511b2292c31d46c8e8ae522cf2287bdf17c53e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3686.txt @@ -0,0 +1,11 @@ +राशिद खान अरमान (पश्तो: راشد خان ارمان; जन्म २० सप्टेंबर १९९८) हा अफगाणिस्तानचा क्रिकेट खेळाडू आणि राष्ट्रीय संघाचा सध्याचा कर्णधार आहे. जून २०१८ मध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तानातील पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या अकरा क्रिकेट खेळाडूंपैकी तो एक होता. देशाच्या पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण करणा तो सर्वात महाग गोलंदाजीची नोंद त्याने परत केली. सप्टेंबर २०१९ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले आणि वयाच्या २० वर्ष आणि ३५० दिवस वयोगटातील कसोटी सामन्यांच्या संघाचे नेतृत्व करणारा सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू झाला. +राशिद सनरायझर्स हैदराबादकडून २०१७ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळला. जून २०१७ मध्ये त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) सामन्यात सहयोगी देशासाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची आकडेवारी घेतली. फेब्रुवारी २०१८ मध्ये तो एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांच्या आयसीसी प्लेयर रॅंकिंगमध्ये अव्वल क्रमांकाचा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याच महिन्यात, त्याने टी-२० मध्ये गोलंदाजांच्या आयसीसी प्लेयर रॅंकिंगमध्येही अव्वल स्थान मिळवले. २०१८ च्या आशिया चषकातील कामगिरीनंतर सप्टेंबर २०१८ मध्ये तो आयसीसीच्या अष्टपैलू क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू ठरला. +मार्च २०१८ मध्ये, क्रिकेट विश्वचषक क्वालिफायर दरम्यान त्याने एकदिवसीय सामन्यात प्रथमच अफगाणिस्तानचे नेतृत्व केले. वयाच्या १९ वर्ष आणि १६५ दिवसांमध्ये तो आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार असलेला सर्वात तरुण खेळाडू ठरला. वेस्ट इंडीज विरुद्ध क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात खानने होईला बाद केले तेव्हा एकदिवसीय सामन्यात १०० विकेट घेणारा सर्वात वेगवान व सर्वात तरुण गोलंदाज ठरला.त्याने ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्कने सेट केलेले ५२ सामन्यांचा मागील विक्रम मोडत आपला १०० वा बळी मिळवण्यासाठी ४४ सामने घेतले. जून २०१८ मध्ये टी -२० मध्ये बळी घेणारा तो वेगाने वेगवान गोलंदाज ठरला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये त्याने दोन वर्ष आणि २२० दिवसांत मैलाचा दगड गाठला. +एप्रिल २०१९ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) असगर अफगाणच्या जागी खानचा संघाचा नवा टी-२० आय कर्णधार म्हणून समावेश केला. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार म्हणूनही खानची नियुक्ती करण्यात आली होती. जून २०१९ मध्ये, २०१९ च्या क्रिकेट विश्वचषक दरम्यान, खानने अफगाणिस्तानसाठी आपल्या १०० व्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळला. वर्ल्ड कपनंतर खानला सर्वच फॉर्मेटमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले. +रशीद खानचा जन्म १९९८ मध्ये पूर्व अफगाणिस्तानाच्या नानगरात झाला होता. तो जलालाबादचा असून त्याचे दहा भावंडे आहेत. जेव्हा तो तरुण होता, तेव्हा त्याचे कुटुंब अफगाण युद्धातून पळून गेले आणि काही वर्षे पाकिस्तानमध्ये राहिले. नंतर ते सामान्य जीवन परत घेऊन अफगाणिस्तानात परतले आणि राशिदने आपले शालेय शिक्षण चालू ठेवले. रशिद आपल्या भावांबरोबर क्रिकेट खेळत मोठा झाला आणि त्याच्या गोलंदाजीची शैली स्टाईल करणाऱ्या पाकिस्तानी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीची प्रतिमा आहे. +त्याने १८ ऑक्टोबर २०१५ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध अफगाणिस्तानकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) सामन्यात पदार्पण केले. त्याने २६ ऑक्टोबरला झिम्बाब्वेविरुद्ध ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय (टी-२०) पदार्पण केले. +१० मार्च २०१७ रोजी, खानने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी -20 सामन्यात आपला पहिला टी -20 आय पाच विकेट घेतला. टी-२० मध्ये अफगाणिस्तानच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी आणि तीन टी -२० मध्ये संयुक्तपणे चौथ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट आकडेवारी ठरवणा टी -२० सामन्यात दोन षटकांत पाच विकेट घेणारा तो पहिला खेळाडू ठरला. .अफगानिस्तानने सामना जिंकला आणि राशिद आणि नजीब तारकई यांनी सामनावीर पुरस्कार जिंकला. +आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पॉल स्टर्लिंगसह वेगवेगळ्या संघातील गोलंदाजांची पहिली जोडी बनली असून त्यांनी एकाच वनडेमध्ये सहा विकेट घेतल्या आहेत. +९ जून रोजी त्याने दुसरे एकदिवसीय सामन्यात पाच गडी बाद केले आणि ग्रॉस इस्लेट येथे वेस्ट इंडीजविरुद्ध १८ धावा देऊन ७ गडी बाद केले. तो एकदिवसीय गोलंदाजीचा चौथा क्रमांक होता आणि ७ विकेट घेणारा सहकारी देशाच्या क्रिकेट खेळाडूने प्रथम फलंदाजी केली. अफगानिस्तानने आपल्या २१२ धावांच्या एकूण बचावासाठी हा सामना ६३ धावांनी जिंकला आणि खानला सामनावीर म्हणून घोषित केले गेले. +जानेवारी २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) त्याला असोसिएट क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर म्हणून नाव दिले. त्यानंतरच्या महिन्यात त्याला २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी अफगाणिस्तान संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले, तर अफगाणिस्तानच्या नियमित कर्णधार असगर स्टानिकझई त्याचा परिशिष्ट काढून टाकल्यानंतर बरा झाला. फेब्रुवारी २०१८ मध्ये आयसीसीने २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेपूर्वी खान यांना दहा खेळाडूंपैकी एक म्हणून नेमले. +एप्रिल २०१८ मध्ये, वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० साठी त्याला बाकीच्या जागतिक इलेव्हन संघात स्थान देण्यात आले होते, जे ३१ मे २०१८ रोजी लॉर्ड्स येथे खेळले गेले होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये, आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात, त्याने घेतले हॅटट्रिक आणि चार चेंडूत चार बळी. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3700.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a4f69ad50350dc08e329449e733740351374190 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3700.txt @@ -0,0 +1 @@ +राशीद अल्वी ( एप्रिल १५, इ.स. १९५६) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते बहुजन समाज पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील अमरोहा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून ते सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3707.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a4d72fa9bd313852ee1d302910648e35d7f2d49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3707.txt @@ -0,0 +1,9 @@ +रामचंद्र द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप (६ फेब्रुवारी, इ.स. १९१५; बडनगर, मध्य प्रदेश, ब्रिटिश भारत - ११ डिसेंबर, इ.स. १९९८; मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतलेखक, कवी आणि गायक होते. +रामचंद्र द्विवेदींचा जन्म मध्य प्रदेशमधील बडनगरउज्जैन) येथे झाला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बॉंबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या डोळ्यात धूळ फेकणारे प्रदीप यांचे दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है हे किस्मत चित्रपटातले गीत तुफान गाजले. बहुधा त्या वेळी लंडनमध्ये होणाऱ्या बॉंबहल्ल्यांमुळे ब्रिटिशांचे सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात लक्ष नव्हते[ संदर्भ हवा ]. कवी प्रदीप यांच्या अटकेचे वॉरंट निघणार त्याआधीच ते गीत इतक्या लोकांच्या कानी पडले आणि असंख्य मुखांतून गायले जाऊ लागले, की अटक होताहोता टळली. प्रदीप याच्या रचनांत देशभक्ती आणि देशवासीयांमधे जागृती निर्माण करण्याची तळमळ होती. त्यांच्या स्वदेशावरील प्रेमापोटी त्यांनी असंख्य देशभक्तिपर गीते आणि कविता रचल्या. त्या कविता वाचून अनेकजणांचे रक्त उसळत असे. परकीय भारतात त्यांना आपल्या कवितांसाठी सतत अटकेची भीती वाटे. त्यांना अटक टाळण्यासाठी काही वेळा भूमिगत व्हावे लागले होते. +कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब यांचे साहित्य वाचले होते. तसेच शैलेंद्र आणि साहिर लुधियानवी यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. पण प्रदीप यांचा पिंड अस्सल भारतीय होता. +भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. +कारगील युद्धाच्या थोडेच दिवस आधी कवी प्रदीप निधन पावले होते. +हे गाणे जेव्हा कवी प्रदीप यांना सुचले तेव्हा ते माहीमच्या फुटपाथवर होते. तिथ्लेच एक सिगारेटचे रिकामे पाकीट उचकलून उलगडले आणि त्याच्या पाठकोऱ्या भागावर हे गाणे लिहिले. आधी आशा भोसले हे गाणे गाणार होत्या, पण संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांनी ते लता मंगेशकरांना दिले. +कवी प्रदीप यांनी ऐ मेरे वतन के लोगो या गीताबद्दल मिळणाऱ्या आपल्या बिदागीचा अर्धा हिस्सा युद्धातील विधवांच्या संस्थेला देण्यासाठी गीतमुद्रण कंपनीशी करार केला होता. कंपनीने करार पाळला नाही, आणि शेवटी प्रदीप यांच्या कन्येने दीर्घकाल कायदेशीर लढाई लढून तो हिस्सा युद्धविधवांसाठी काम करणाऱ्या संस्थेला मिळवून दिला. २५ ऑगस्ट २००५ रोजी एच.एम.व्ही कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्या संस्थेला दहा लाख रुपये दिले.[ संदर्भ हवा ]. +कवी प्रदीप यांच्या कवितांची पाकिस्तानात नक्कल होत असे. ‘दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल’ ये गीत पाकिस्तान्यांना इतके आवडले की पाकिस्तानी चित्रपटात ते, ‘यूं दी हमें आज़ादी कि दुनिया हुई हैरान, ए कायदे आज़म तेरा एहसान है एहसान’ असे रूपांतरित होऊन आले. त्याच प्रकारे, ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिन्दोस्तान की’चे पाकिस्तानात ‘ आओ बच्चो सैर कराएं तुमको पाकिस्तान की’ असे झाले. +१७०० गाणी लिहिणाऱ्या कवी प्रदीप यांना आयुष्यभर अनेक पुरस्कार मिळाले. त्यापैकी काही: diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3730.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..886bcecd25a639a84adea643e70257b57e038666 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3730.txt @@ -0,0 +1,9 @@ +राष्ट्रपती भवन (पूर्वीचे व्हायसरॉय हाऊस) हे नवी दिल्लीतील राजपथाच्या पश्चिमेस स्थित असलेले भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. राष्ट्रपती भवन म्हणजे फक्त ३४० खोल्या असलेल्या मुख्य इमारतीचा उल्लेख होऊ शकतो, ज्यामध्ये राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान तसेच ज्यात रिसेप्शन हॉल, अतिथी खोल्या आणि कार्यालये देखील आहेत किंवा या इमारतीबरोबरच तिथे असलेल्या संपूर्ण १३० हेक्टर (३२० एकर) जागेलासुद्धा राष्ट्रपती भवन म्हटले जाऊ शकते. यात विस्तीर्ण राष्ट्रपती गार्डन (मोगल गार्डन), अनेक बागा, अंगरक्षक आणि कर्मचाऱ्यांची घरे, तबेले, इतर कार्यालये आणि इतर सुविधांचा समावेश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे जगातील सर्वांत मोठे राष्ट्रप्रमुखांचे निवासस्थान आहे. +फोर्ट विल्यमचे गव्हर्नर जनरल एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत बेल्वेदेर हाऊस, कोलकाता येथे रहात असत. त्यानंतर गव्हर्मेंट हाऊस, कोलकाता (आत्ताचे राजभवन, कोलकाता) बांधण्यात आले. लॉर्ड वेलस्लीच्या आज्ञेप्रमाणे १७९९ ते १८०३ या काळात एक भव्य राजमहाल बांधण्यात आला. आणि १८५४ मध्ये बंगालच्या लेफ्टनंट गव्हर्नरने तिथे राहण्यास सुरुवात केली. डिसेंबर १९११ मध्ये दिल्ली दरबाराच्यावेळी नवी दिल्लीमध्ये ब्रिटिश व्हॉईसरॉयसाठी नवीन निवासस्थान बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण आता भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्यात येणार होती.[१] +जुन्या दिल्लीच्या दक्षिणेला नवी दिल्ली हे शहर वसवण्याचा आराखडा तयार करण्यात आला तेव्हा, भारताच्या व्हॉईसरॉयच्या नवीन राजवाड्यासाठी विस्तीर्ण जागा आणि महत्त्वाचे स्थान राखून ठेवण्यात आले.  या व्हॉईसरॉय हाऊससाठी आणि त्याच्या जवळच्या सचिवालय इमारतींसाठी सुमारे ४,००० एकर जागेचे संपादन करण्यात आले. यासाठी इथे असलेली रायसीना आणि माल्चा ही गावे आणि तेथील ३०० कुटुंबे भूसंपादन कायद्याच्या अंतर्गत विस्थापित करण्यात  आली.[२] +ब्रिटिश वास्तुरचनाकार एडविन लॅंडसीअर ल्युटेन्स याला वास्तुच्या आराखड्याची प्राथमिक जबाबदारी देण्यात आली. पूर्ण झालेली वास्तू बरीचशी ल्युटेन्सने हर्बर्ट बेकरला शिमला येथून पाठवलेल्या रेखाचित्राप्रमाणेच होती. ल्युटेन्सच्या या डिझाईनमधील रंग आणि तपशीलांवर भारतीय वास्तुकलेचा प्रभाव आहे.  व्हॉईसरॉय हाऊस आणि सचिवालयाच्या इमारती बांधण्याचे काम ल्युटेन्स आणि बेकार यांनी मैत्रीपूर्ण वातावरणात सुरू केले. व्हॉईसरॉय हाऊसच्या समोरील सचिवालयाच्या इमारतींचे काम बेकर करणार होता. सुरुवातीच्या आराखड्यानुसार व्हॉईसरॉय हाऊस  रायसीना टेकडीवर बांधले जाणार होते आणि सचिवालयाच्या इमारती खालच्या बाजूला असणार होत्या. नंतर या दोन्ही इमारती पठारावर बांधण्याचे ठरले. व्हॉईसरॉय हाऊस  ४०० यार्ड मागे असणार होते. ल्युटेन्सला  व्हॉईसरॉय हाऊस उंचावर हवे होते, त्याला ते ठरलेल्या जागेपासून मागे आणावे लागले, यावरून त्याचे आणि बेकरचे वाद झाले. +ल्युटेन्सने सुमारे २० वर्षे जवळजवळ दरवर्षी भारत ते  इंग्लंड असा प्रवास केला आणि दोन्ही देशात व्हॉईसरॉय हाऊसच्या बांधकामासाठी काम केले. लॉर्ड हार्डिंग्जने आर्थिक तरतुदीत कपात केल्यामुळे ल्युटेन्सने राष्ट्रपती भवनाचा आकार १३,०००,००० घनफुटांवरून ८,५००,००० घनफुटांवर आणला. खर्च कमी करण्याचा आदेश  हार्डिंग्जने दिला असला, तरी या वास्तूची भव्यता कमी होऊ नये, असे त्याचे म्हणणे होते.[३] +जेव्हा चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून पदभार स्वीकारला आणि ते या इमारतीत राहायला आले, तेव्हा त्यांनी  केवळ काही खोल्यांचाच वापर केला. तो आता राष्ट्रपतींच्या कुटुंबाच्या वास्तव्याचा भाग आहे आणि पूर्वीच्या व्हॉईसरॉयच्या वास्तव्याच्या भागाचे रूपांतर  अतिथींसाठीच्या खोल्यात करण्यात आले. भारताला भेट देणारे परदेशी राष्ट्रप्रमुख येथे राहतात. +राष्ट्रपती भवनात ४ मजले आणि ३४० खोल्या आहेत. चटई क्षेत्र २००,००० चौ.फूट (१९,००० चौ.मी.) आहे. या बांधकामासाठी १ अब्ज विटांचा तसेच ३०,००,००० घन फूट दगडांचा वापर करण्यात आला. +इमारतीचे डिझाईन बरोक शैलीतील आहे. यामध्ये ताकद आणि राजाचा अधिकार दाखवण्यासाठी अनेक क्लासिक चिन्हे वापरली जातात. डिझाईन तयार करण्याची प्रक्रिया बराच काल चाललेली, किचकट आणि राजकीय वादाने रंगलेली होती. ल्युटेन्सची सुरुवातीची रेखाचित्रे संपूर्णपणे युरोपियन पद्धतीची होती. भारतातील स्थानिक बांधकाम परंपरा त्याला फारच प्राथमिक वाटत असे, त्याबद्दलचा त्याचा अनादर या रेखाचित्रांमध्ये दिसून येत होता. नंतर ही इमारत सभोवलाताशी चांगल्याप्रकारे एकरूप होण्यासाठी स्थानिक परिसराचे प्रतिबिंब त्यात दिसले पाहिजे, असे ठरले. बऱ्याच राजकीय चर्चेनंतर, ल्युटेन्सने स्थानिक इंडो-सारासेनिक नक्षी वापरण्याचे कबूल केले, पण ही नक्षी केवळ इमारतीच्या बाह्य भागावर सजावटीसाठी वापरण्यात आली. +इमारत १९२९ मध्ये पूर्ण झाली आणि नवी दिल्लीबरीबर १९३१ साली तिचे उद्घाटन झाले. ही इमारत पूर्ण होण्यासाठी १७ वर्षे लागली आणि त्यानंतर १८ वर्षांनी भारत स्वतंत्र झाला. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर तिथे गव्हर्नर-जनरल राहत असत. १९५० साली भारत प्रजासत्ताक झाल्यावर या वास्तूचे नामकरण “राष्ट्रपती भवन” असे करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_374.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4251c85f1c318e73f32b58e9feb09447edd83d66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_374.txt @@ -0,0 +1,3 @@ + +रणथंभोर राष्ट्रीय उद्यान हा भारतातील एक प्रमुख व्याघ्रप्रकल्प आहे. अत्यंत कमी वनक्षेत्रातील वाघांची जास्त संख्या हे या प्रकल्पाचे वैशिट्य होते. परंतु याच कारणाने हे वनक्षेत्र चोरट्या शिकारींसाठी पण नंदनवन बनले. रणथंभोर व्याघ्रप्रकल्प हा राजस्थानमधील सवाई माधोपूर या जिल्ह्यात आहे व जयपूरपासून साधारणपणे १३० किमी अंतरावर आहे. +या उद्यानात उत्तरेकडे बनास नदी वाहते तर दक्षिणेकडे चंबळ नदी वाहते. उद्यानात अनेक तळी आहेत. तेथे वन्यप्राणी हमखास पहायला मिळतात. उद्यानाच्या मध्यभागीच प्रसिद्ध रणथंबोरचा किल्ला आहे त्यावरून या उद्यानाचे नाव पडले आहे. गेली कित्येक शतके ह्या किल्यात वस्ती नसल्याने हा भकास झाला आहे. या किल्यातच काही वाघांनी आपले घर थाटले होते. या विषयावर वाल्मीक थापर यांनी अतिशय सुरेख चित्रण करून एक माहितीपट बनवला आहे. या अभयारण्यात इतर प्रमुख प्राण्यांमध्ये बिबटे, रानडुक्कर, सांबर, चितळ, गवा व नीलगाय यांचाही समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3772.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e23a9fa59af752df20cb68950504b88d2e265cdd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3772.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय एकात्मता परिषद १९६१ साली स्थापन करण्यात आली. १९६१ साली केंद्र सरकारने आयोजित केलेल्या ' विविधतेतून एकता ' या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ठरविल्याप्रमाणे ही परिषद स्थापन करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3775.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc47ecbc694ace95a858182e41abe64d196b52e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3775.txt @@ -0,0 +1,17 @@ +राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजीनियरिंग - एनआयटीआयई), पूर्वीची इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग इन इंडस्ट्रियल इंजीनियरिंग ही भारतातील सार्वजनिक व्यवस्थापन संस्था असून ती मुंबईच्या विहार तलावाजवळील पवई येथे आहे आणि ती बहुतेकदा भारतातील पहिल्या दहा बी-स्कूलमध्ये असते. [१] +या संस्थेची स्थापना १९६३ मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी)च्या सहाय्याने कुशल कामगार तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ)च्या सहाय्याने केली गेली. या संस्थेस भारत सरकारकडून अर्थसहाय्य केले गेले आणि संस्था नोंदणी अधिनियम, १८६० अंतर्गत या संस्थेची नोंदणी झाली. [२] +प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा आणि एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी २००७ मध्ये एनआयटीआयईच्या नावे मुंबईच्या आयआयएममध्ये बदल करण्याचे सुचविले होते. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या प्रकरणाकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजपर्यंत या दिशेने कोणतेही काम प्रगती झाले नाही. [३] +ही संस्था व्यवस्थापन आणि औद्योगिक अभियांत्रिकीच्या विविध क्षेत्रात पदव्युत्तर पदविका देते. डॉक्टरेट स्तरीय पाठ्यवृत्ती देखील दिली जाते. वार्षिक, औद्योगिक अभियांत्रिकी व व्यवस्थापनाच्या विविध क्षेत्रात विविध आठवड्यासाठी व्यवस्थापन विकास कार्यक्रम (एमडीपी) आणि युनिट बेस्ड प्रोग्राम्स (यूबीपी)च्या माध्यमातून २०००हून अधिक व्यावसायिकांना प्रशिक्षण देते. [४] +औद्योगिक अभियांत्रिकी मधील पदव्युत्तर पदविका (पीजीडीआयई) हा चार दशकांहून अधिक काळ कॉर्पोरेट उत्कृष्टतेमधील काही अभ्यासक्रमांपैकी एक आहे. याचा प्रारंभ हा आहे की विद्यार्थ्यांना विविध औद्योगिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पद्धती आणि पद्धतशीर दृष्टिकोन प्रदान करणे, +औद्योगिक व्यवस्थापन मधील पद्व्युत्तर पदविका +हा शिक्षणक्रम भारतीय संस्थांमध्ये पुरविल्या जाणाऱ्या उच्च-स्तरीय व्यवस्थापन अभ्यासक्रमांपैकी एक मानला जातो. हा दोन वर्षांचा, पूर्ण वेळ आणि पूर्णपणे निवासी शिक्षणक्रम देशातील सर्व भागातील प्रतिभावान विद्यार्थी आकर्षित करतो. या शिक्षणक्रमात सामील झालेले विविध विद्यार्थी हे अभियंते आहेत आणि शक्यतो व्यवसाय आणि उद्योगातील दोन ते तीन वर्षांच्या कामाचा अनुभव घेऊन येतात. +प्रकल्प व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका +हा शिक्षणक्रम ज्यांना प्रकल्प व्यवस्थापन, तांत्रिक किंवा व्यवसाय क्षेत्रात किंवा तज्ञांच्या नवीन क्षेत्रात जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आहे. कामाच्या अनुभवासाठी तसेच व्यवसाय किंवा उद्योगात ज्यांची पार्श्वभूमी कमी किंवा कमी नाही अशा लोकांसाठी हे योग्य आहे. +उत्पादन व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदविका +हा शिक्षणक्रम विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य आणि उत्पादन क्षेत्रात निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करतो ज्यायोगे व्यवसायातील कार्यनीती अंमलात आणण्यात एक महत्त्वाची धार मिळते. +हे व्यवसायातील स्पर्धात्मकतेच्या दृष्टिकोनातून उत्पादन क्षमतेचे शोषण करण्यास देखील मदत करेल. या उपक्रमाचे उद्दीष्ट उत्पादन व्यवस्थापनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सुसज्ज व्यावसायिक तयार करणे आहे. +औद्योगिक सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदविका +हा एक शाश्वतता-आधारित शिक्षणक्रम आहे आणि तो पीपल प्लॅनेट आणि प्रॉफिट दृष्टिकोन यावर केंद्रित आहे. हा भविष्यातील व्यावसायिक जोपासत आहे जो व्यवसाय निसर्ग आणि विविध भागधारकांसह जटिल संबंधांचे विस्तृत ज्ञान घेऊन कार्यक्षेत्रात सामील होईल. अभ्यासक्रमात व्यवस्थापकीय आणि तांत्रिक दृष्टीकोन दोन्ही समाविष्ट आहेत. हे विद्यार्थ्यांना पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक प्रभावांच्या मूल्यांकनासाठी एक पद्धतशीर दृष्टिकोनाची ओळख करून देते. +राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क मध्ये १२वे मानांकन (२०२०) आणि +भारतातील सर्वोत्तम बी-स्कूलमध्ये ११वे मानांकन (२०१९) +"मंडी" या नावाने सक्रिय विक्री करून शिक्षण शिकण्याच्या लोकप्रिय अध्यापनशास्त्रासाठी ही संस्था ओळखली जाते. मंडी हा एक वार्षिक कार्यक्रम आहे [५] जेथे स्वयंसेवी संस्थांकडून बनविलेले खेळणी विद्यार्थ्यांमार्फत रस्त्यावर विकल्या जातात आणि त्याचा वापर मुलांच्या शिक्षणासाठी केला जातो. मंडी हा एक अतिशय यशस्वी कार्यक्रम आहे आणि पदव्युत्तर अभ्यासात 'विकून विक्री' या संकल्पनेचे प्रणेतेही आहेत. आयआयएम बंगलोर सारख्या देशातील इतर व्यवस्थापन संस्थांनी ही संकल्पना पुन्हा तयार केली आहे [६] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3795.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f92d2e38e505bf54dd9792cb4dd30645017a036 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3795.txt @@ -0,0 +1,5 @@ +राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात. हा मुख्य भूमिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कलाकारास सादर केला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते. +राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले. +राज्य पुरस्काराने १९६८ मध्ये "सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा भारत पुरस्कार" म्हणून या पुरस्कार श्रेणीची स्थापना केली. १९७५ मध्ये, त्यास "सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रजत कमल पुरस्कार" असे नाव देण्यात आले. जरी भारतीय चित्रपटसृष्टीने सुमारे २० भाषा आणि बोलीभाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती केली असली तरी हिंदी, मल्याळम, तामिळ, बंगाली, मराठी, कन्नड आणि इंग्रजी अशा सात प्रमुख भाषांमध्ये काम केलेल्या कलाकारांनी हे पारितोषिक मिळवले आहेत. +पहिला पुरस्कार प्राप्तकर्ता बंगाली सिनेमाचा उत्तमकुमार होता, ज्याला ॲंटनी फिरंगी आणि चिरियाखाना मधील कामगिरीबद्दल १९६७ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याच वर्षी दोन भिन्न चित्रपटांसाठी हा पुरस्कार जिंकणारा तो पहिला अभिनेताही होता. २०१८ पर्यंत, अमिताभ बच्चन हे चार पुरस्कारांसह सर्वाधिक सन्मानित अभिनेते आहेत. त्यांना अग्निपथ (१९९० चित्रपट, ब्लॅक (चित्रपट) (२००५), पा (चित्रपट) (२००९) आणी पीकू (२०१५) साठी पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर कमल हासन आणि मामूट्टी यांना तीन पुरस्कार देण्यात आले आहेत. अभिनेते संजीव कुमार, ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, मिथुन चक्रवर्ती, मोहनलाल आणि अजय देवगण या सहा कलाकारांनी हा पुरस्कार दोन वेळा जिंकला आहे. +दोन कलाकारांनी मिथुन चक्रवर्ती (हिंदी आणि बंगाली) आणि मामूट्टी (मल्याळम आणि इंग्रजी) अशा दोन भाषांमध्ये कामगिरी करण्याचा मान मिळविला आहे. २०१७ मध्ये वयाच्या १९व्या वर्षी रिद्धि सेन ने सर्वात कमी वयात हा पुरस्कार मिळवला आहे. सर्वात अलीकडील प्राप्तकर्ते आयुष्मान खुराणा आणि विक्की कौशल आहेत ज्यांना अंधाधुन आणि उरी: द सर्जिकल स्ट्राइक या हिंदी चित्रपटांमधील ६६व्या राष्ट्रीय पुरस्काराने अनुक्रमे गौरविण्यात आले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3801.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22a74f9d84abb288ea8373670b69106e26444bb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3801.txt @@ -0,0 +1 @@ +सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट हा भारतामधील वार्षिक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामधील एक पुरस्कार आहे. १९७५ सालापासून देण्यात येणारा हा पुरस्कार सुवर्ण कमळ पुरस्कारांपैकी एक असून तो भारतामधील सर्व भाषांमधील चित्रपटांसाठी खुला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3816.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d0628e405933254e1f2a092602102714e8e8b86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3816.txt @@ -0,0 +1,6 @@ +राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट असमीया चित्रपट ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात.[१] हा पुरस्कार असमीया भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटास सादर केला जातो आणि चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाला दिला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.[२] +भारताच्या संविधानाच्या आठव्या अनुसूची मधील २२ अधिकृत भाषांपैकी १८ भाषांतील चित्रपटांना हा प्रदान करण्यात येतो. ह्या भाषा आहेत, +आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू. ह्या भाषा व्यतिरिक्त, अजून काही भाषांतील चित्रपटांना असे पुरस्कार देण्यात येतात, जसे कि भोजपुरी, गारो, हरियाणवी, जसरी, इंग्रजी, खासी, कोडवा, कोकबोरोक, लडाखी, मिशिंग, मिझो, मोनपा, पांगचेनपा, रभा, शेरडोकपेन, तुलू आणि वानचो. +राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले. +२१ डिसेंबर १९५५ रोजी सादर झालेल्या २ऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधून सात प्रादेशिक भाषांमध्ये (बंगाली, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, तामिळ आणि तेलगू) चित्रपटांसाठी पुरस्कारांना प्रारंभ झाला. "सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक", "द्वितीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" आणि "तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" या तीन पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. नंतरचे दोन प्रमाणपत्र पुरस्कार १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९६७) पासून बंद केले गेले. असमीया भाषेतील चित्रपटांना सप्टेंबर १९५६ मध्ये झालेल्या ३ऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांपासून पुरस्कार देण्यात आले. तथापि, या चित्रपटामध्ये राष्ट्रपतींच्या रौप्य पदकासाठी कोणताही चित्रपट योग्य नसल्याचे दिसून आले. फणी सरमा दिग्दर्शित पियली फुकन या चित्रपटला प्रथम प्रमाणपत्र देण्यात आले. १९५८ च्या सहाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये निप बरुआ दिग्दर्शित रोंगा पोलिस हा चित्रपट असमीयातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचा रौप्य पदक मिळवणारा पहिला चित्रपट ठरला. +भबेंद्र नाथ साईकिया आणि जाह्नू बरुआ दिग्दर्शित सात चित्रपटांनी हा पुरस्कार जिंकला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_383.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07ed505b1a37d8e9249c13478d014d129ef9b238 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_383.txt @@ -0,0 +1,8 @@ + रणपाट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3886.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af43f1984e4e96187ad487df1fcc80338a0c258f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3886.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (मिझोरम) (संक्षिप्त NITMZ ) हे ऐजॉल, मिझोरम, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3900.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a2c2fa8c28a1b0989d45492c12bb5382d0176b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3900.txt @@ -0,0 +1,5 @@ +राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित (रा.द्रु.रे.म.म ) भारतातील द्रुतगती रेल्वे मार्गांसाठी वित्तपुरवठा, बांधकाम, देखभाल आणि व्यवस्थापन या उद्देशाने विधिसंस्थापित करण्यात आले. राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादितची स्थापना रेल्वे मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. रेल्वे महामंडळ, भारत सरकार आणि दोन राज्य सरकार - गुजरात सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या समभागात भाग घेणाऱ्या संयुक्त क्षेत्रातील महामंडळ एक 'विशेष उद्देश वाहन' आहे. +हा भारतातील प्रथम द्रुतगती रेल्वेमार्ग आहे ज्याच्या अंमलबजावणी साठी जपान सरकार तांत्रिक आणि आर्थिक मदत करेल,आणि या मार्गावर एकूण बारा स्थानके महाराष्ट्र, गुजरात राज्यांमध्ये आणि दादरा आणि नगर हवेलीच्या केंद्रशासित प्रदेशात असतील. द्रुतगती रेल्वे मार्गाची लांबी ५०८.१७ किमी असेल, महाराष्ट्र राज्यात १५५.७६ किमी (मुंबई उपनगरात ७.०४ किमी, ठाणे जिल्ह्यात ३९.६६ किमी आणि पालघर जिल्ह्यात १०९.०६ किमी), दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेशात ४.३ किमी आणि गुजरात राज्यात ३४८.०४ किमी. +मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर (महाराष्ट्रात), वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती (गुजरात मध्ये) अशी एकूण १२ स्थानके या द्रुतगती रेल्वेमार्गावर येणार आहेत. द्रुतगती रेल्वेमार्गाची मर्यादित थांबा (सूरत आणि वडोदरा येथे) सेवा १ तास आणि ५८ मिनिटांमध्ये मध्ये मार्ग व्यापेल. सर्वस्थानकांवर थांबणारी सेवा हा मार्ग व्यापण्यासाठी २ तास ५७ मि घेईल. +द्रुतगती रेल्वेमार्ग मुंबई मध्ये भूमिगत २६ कि.मी. सोडून उन्नत मार्गावर असलेल्या (जमिनीच्या वर १० ते १५ मीटर) रुळांवर ३२० किमी / तासाच्या वेगाने कार्यरत असेल. मुंबईचे भूमिगत वांद्रे कुर्ला संकुल स्थानक वगळता सर्व स्थानके उन्नत असतील. +हे बांधकाम एप्रिल २०२० मध्ये सुरू झाले असून डिसेंबर २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या मार्गावर जपान रेलवे शिन्कानसेन ई ५ मालिका इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट वापरण्यात येईल . diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3924.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ec2b0ee50713eec361ec258602d4ae3c44d5c9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3924.txt @@ -0,0 +1,2 @@ +राष्ट्रीय बंधुता परिषद ही ६ डिसेंबर १९८९रोजी स्थापन झालेल्या सम्यक सहकार आंदोलन या संस्थेतून निर्माण झालेली एक साहित्यिक संस्था आहे. ‘गर्वसे कहो हम बंधू हैं’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. संस्थेच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत. या बंधुता साहित्य परिषद नावाच्या संस्थेने आजवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन, आम्ही भारतीय साहित्य संमेलन, राजर्षी शाहू महाराज साहित्य संमेलन, कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलन, संत गाडगे महाराज साहित्य संमेलन, साने गुरुजी साहित्य संमेलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन, तथागत भगवान गौतम बुद्ध साहित्य संमेलन, संत साहित्य साहित्य संमेलन, स्त्री साहित्य साहित्य संमेलन, विचारवेध साहित्य संमेलन, विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन, राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, आदी संमेलने भरवली आहेत. +ही संस्था दरवर्षी राजर्षी शाहू न्याय पुरस्कार नावाचा एक पुरस्कार देते. २०१६ सालचा पुरस्कार पुण्यातील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाला प्रदान झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3959.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc84b8c4b996a9c6fe1214be82e492e7ebac29c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3959.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग १० (National Highway 10) हा भारताच्या ईशान्य भागातील एक छोटा महामार्ग आहे. सुमारे १७४ किमी लांबीचा हा महामार्ग सिक्कीम राज्याची राजधानी गंगटोकला पश्चिम बंगालमधील सिलिगुडी ह्या शहरासोबत जोडतो. हा महामार्ग तीस्ता नदीच्या काठाजवळून धावतो. कालिंपाँग, रंगपो, पाक्योंग ही प्रमुख नगरे राष्ट्रीय महामार्ग १० द्वारे जोडली गेली आहेत. २०१० पूर्वी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ३१ए ह्या नावाने ओळखला जात असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3992.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..429e8fda74adae1bce8690d099be81317f0f91de --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_3992.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ११३ (National Highway 113) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4000.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8e4b74ae50fe91aa6fb258910870cbccab7944b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4000.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग १२-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4010.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3918b1ff0c99cd10b85c7025a3e4b5ecb21cfca --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4010.txt @@ -0,0 +1,6 @@ +रा. म. ८ - बिवार +रा. म. ११२ - बार +रा. म. ६५ - पाली +रा. म. ७६ - पिंडवारा + +राष्ट्रीय महामार्ग १४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ४५० किमी धावणारा हा महामार्ग बिवारला राधनपूर ह्या शहराशी जोडतो. पाली, सिरोही, व पालनपूर ही रा. म. १४ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4024.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5dda7ea44569d82b9c1a5ce8f36749f829d8aacf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4024.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग १७ (National Highway 17) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_403.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..624de4a948c9fedf9a125269fc15126f9af23573 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_403.txt @@ -0,0 +1,2 @@ +रत्तन बाई (जन्म : १५ जुलै १८९०) या भारतीय चित्रपटसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील एक मराठी अभिनेत्री होत्या. सरकारी अधिकाऱ्याच्या घरात वाढलेल्या रत्तन बाई अतिशय सुंदर होत्या. त्यांचे केस पायाच्या घोट्याला टेकतील इतके लांब होते. आजही त्यांच्या अभिनयाचा वारसा चालवणारे अनेक जण हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. ४०-५० च्या दशकांमध्ये प्रसिद्धिस आलेल्या शोभना समर्थ यांच्या त्या मातोश्री, आणि अनुषंगाने त्या नूतन आणि तनुजा यांच्या आजी होत्या. अभिनेत्री नलिनी जयवंत ही त्यांची भाची होती. +रत्तन बाई यांनी त्यांच्यापेक्षा सोळा वर्षांनी मोठ्या असलेल्या डॉ. प्रभाकर शिलोत्री यांच्याशी लग्न केले. त्यांची कन्या सरोज शिलोत्री पुढे शोभना समर्थ म्हणून ओळखली जाऊ लागली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4045.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b79667972b9615d5f43c4ef77d0c7efa77e3999 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4045.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग २०१ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4056.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffc91f3ef578a899b320f4bc906a5809f3f4bbf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4056.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग २०७ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4063.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2707ea7fc5da666af140897aaaa0a19505b6068e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4063.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग २१ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता चंडीगढला कुलू आणि मनालीशी जोडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_408.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f741b0d4075989b006cf85a37b7fdaa6664da3b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_408.txt @@ -0,0 +1 @@ +रतनगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ चुरू जिल्ह्यात असून चुरू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4100.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f7b929b6ae4322be05e93c57c4287b9c3e1ab58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4100.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग २२७ (National Highway 227) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4145.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..444d525577bf7f94cac87825c05c3b7670c0f210 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4145.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ३१-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4154.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..caae210cbf8bd2126d71bf664d40326935e19a4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4154.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ३४ (National Highway 34) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4163.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..349653e28934f521294fded9aee196885c45ef87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4163.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ३७ (National Highway 37) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4188.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0833630bcb2c49c5880f8230688a4c65e4527e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4188.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ४३ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4217.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e77d999a10cda48c09fbe917f326743fecc03ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4217.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ५ (National Highway 5) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4232.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d0c60cd90755079bafd812c544a090bb21101b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4232.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ५४ (National Highway 54) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4247.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0320fed1567de5e9db8057adedccef8f6ba72448 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4247.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ५६-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4262.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63625f0549996ccf0254541489b3d767b2b0ecc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4262.txt @@ -0,0 +1,7 @@ +१. सुरत - नवापूर - साक्री - धुळे +२. धुळे - जळगाव - अकोला - अमरावती - नागपूर +३. नागपूर - भिलई - रायपूर +४. रायपूर - पिथोरा - बारगड - संबलपूर +५. संबलपूर - देवगढ - केओंझार - खरगपूर + +राष्ट्रीय महामार्ग ६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,९४९ किमी धावणारा हा महामार्ग कोलकाता आणि सुरत ह्या शहरांना जोडतो. धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, राजनांदगाव, भिलाई, रायपूर, संबलपूर, खरगपूर ही रा. म. ६ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4265.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c5146ee1e76da4047c7d2865164542f342eb50b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4265.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ६१ (National Highway 61) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4281.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba4bd2e2cd82f5f8df8621fc52e606e8c37b735a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4281.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ६३ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4282.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f0adad2ab3400060ec74b583acd841569bb3175 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4282.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ६८ (National Highway 68) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4287.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef1a872e900ec6939ac065d22fe2324b5fdd3f5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4287.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ७ हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. २,३६९ किमी धावणारा हा महामार्ग वाराणसी व कन्याकुमारी ह्या धार्मिक स्थळांना जोडतो[१]. वाराणसी, मिर्झापुर, मंगावान, रेवा, जबलपुर, लखनादोन, नागपूर, हैदराबाद, कुर्नूल, गूटी, बंगळूर, होसुर, कृष्णगिरी, धर्मपुरी, सेलम, नमक्कळ, करुर, दिंडीगुल, मदुराई, विरुधुनगर, तिरुनलवेली ही रा. म. ७ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ७चा मोठा हिस्सा (लाखनादों ते कन्याकुमारी) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4312.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10bd7a533748c27a5e4d3cd53cfebe5e7cbbe77f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4312.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ७८ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_433.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bc9f786e7e1a15006a209f32d0d7d79ea91ca96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_433.txt @@ -0,0 +1,5 @@ +रताळे ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचा कंद जास्त उपयोगात येतो. यात पांढरा व लाल असे दोन प्रकार आहेत.लाल रताळे जास्त गोड असते व गुणांनी जास्त चांगले असते. उपवासाचे दिवशी याचा खाद्य म्हणून वापर अनेक ठिकाणी होतो.तसेच हे गरीबांचेही खाद्य आहे.हे पचनास हलके आहे. +रताळ्यात पंधरा प्रकारची पोषकद्रव्ये असतात. +महत्त्वाचे: ज्याला कधीही ऑक्झिलेटने झालेल्या मूतखड्याचा त्रास झाला आहे त्याने ते खाण्यापूर्वी तज्नांचा सल्ला घ्यावा. + +संदर्भ:यूट्यूववरची माहिती स्वीटपोटॅटोज https://www.youtube.com/watch?v=31bwE0Y3hJM diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4336.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c6b6244c2cad1bc06b67bf58ad2843bd688510e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4336.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ८० हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता बिहारमधील मोकामाहला पश्चिम बंगालमधील फरक्काशी जोडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4343.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4a5e5a70ed7b7ef0529cf62e00aa03544913119 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4343.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ८३ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4347.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b84c7ef128d8fd39b0eb62f5fdf5037ec3be5577 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4347.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ८५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4361.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b86d590e1f729439776a883b4576cfe551bcca45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4361.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ९२ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4399.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4602884fd9f0a2ec73f940b6950d869bdf6eca42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4399.txt @@ -0,0 +1,2 @@ +राष्ट्रीय लोकशाही आघाडी (National Democratic Alliance) ही भारतामधील समवैचारिक राजकीय पक्षांची एक आघाडी आहे. १९९८ साली भारतीय जनता पक्ष व इतर १२ पक्षांनी एकत्र येऊन रालोआची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे इत्यादी वरिष्ठ नेते रालोआचे संस्थापक होते. +२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रालोआने लोकसभेमधील ५४३ पैकी ३३६ जागा जिंकून व २०१९ लोकसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळवले. २६ मे २०१४ रोजी भाजप नेते नरेंद्र मोदी ह्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4403.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d4f5ad64b478442626616201dd1c9dc38115441 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4403.txt @@ -0,0 +1,25 @@ +राष्ट्रीय विमानशास्त्र आणि अंतराळ संशोधन संस्था (इंडोनेशियन:Lembaga Penerbangan dan Antariksa Nasional/LAPAN) ही इंडोनेशियाचा अंतराळ कार्यक्रम हाताळणारी सरकारी संस्था आहे. + चीन + रशिया + सोव्हियेट युनियन (काम करत नसलेली संस्था) + अमेरिका +इसा युरोप + भारत + इस्राईल + जपान + युक्रेन + आर्जेन्टिना + ब्राझील + कॅनडा + फ्रान्स + जर्मनी + इंडोनेशिया + इराण + इटली + दक्षिण कोरिया + मलेशिया +  मेक्सिको + पाकिस्तान + तैवान + स्पेन + इंग्लंड diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4406.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e3b1b38a2e1f31762ccf3301eb79bb37ff6eaa8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4406.txt @@ -0,0 +1,24 @@ +साचा:Infobox Institute + + +The National Institute of Virology, Pune is India's Premier Virology Research institute, part of Indian Council of Medical Research (ICMR). It was previously known as 'Virus Research Center' and was founded in collaboration with the Rockefeller Foundation. Today it has been is now designated as WHO H5 reference Laboratory for SE Asia region [१] +The Virus Research Center (VRC), Pune came into existence in 1952 under the joint auspices of the ICMR and the Rockefeller Foundation, as a part of the global programme of investigations on the arthropod-borne group of viruses. In view of its expanded scope and activities, the VRC was redesignated as the National Institute of Virology (NIV) in 1978. +The NIV is identified today as the WHO Collaborating Center for arboviruses reference and hemorrhagic fever reference and research. NIV is also the National Monitoring Center for Influenza, Japanese encephalitis, Rota , Measles and Hepatitis. +The National Institute of Virology is one of the major Institutes of the Indian Council of Medical Research (ICMR). It was established at Pune, Maharashtra State in 1952 as Virus Research Centre (VRC) under the auspices of the ICMR and the Rockefeller Foundation (RF), USA. It was an outcome of the global programme of the RF for investigating the Arthropod Borne viruses. Since the studies on arboviruses and their arthropod vectors involve most of the basic principles and techniques of general virology, entomology and zoology, these viruses were also considered to be an ideal group, to begin with, for intensive training and research in virology in our country. The RF withdrew its support in 1967 and since then the Institute is entirely funded by the ICMR +The Institute was designated as one of the collaborating laboratories of the World Health Organization (WHO) in 1967 and it started functioning as the regional centre of the WHO for South-East Asia for arbovirus studies from 1969. Since 1974, it has been functioning as a WHO collaborating centre for arbovirus reference and research. In 1995 it has been redesignated as the WHO Collaborating Centre for Arbovirus and Haemorrhagic Fever Reference and Research and Rapid Diagnosis of Viral Diseases. NIV is also the National Centre for Hepatitis and Influenza. The field unit of NIV at Bangalore is one of the centers under National Polio Surveillance Program conducting surveillance of acute flaccid paralysis cases from Kamataka as a part of Global Polio Eradication Prograrnme of the WHO South-East Asia region since 1997. Institute also conduct M.Sc. (Virology) & PhD course under aegis of University of Pune. +The research activities of the center were made more meaningful and self reliant by organizing new areas of research, such as Cell repository, Electron microscopy, Rickettsioses, Hepatitis, Influenza and related viruses, Clinical virology, Biochemistry, Virus registry, and Biostatistics. The research activities of the Institute are coordinated by a Scientific Advisory Committee (SAC) consisting of eminent scientists. +By the 70s the Institute had developed deep scientific roots, nurtured through the sustained efforts of many dedicated workers. With the expertise in virological training and research and emphasis on self-reliance, the centre was well prepared to undertake full responsibility as a National Institute. On the recommendation of the SAC, the VRC acquired its status of national importance and was renamed as National Institute of Virology (NIV) in 1978. Subsequently studies on Acquired Immune Deficiency Syndrome (AIDS), Rotavirus gastroenteritis, acute haemorrhagic conjunctivitis, Rabies, Herpes sirnplex, Buffalo pox, Measles, and Poliomyelitis were also initiated +A Microbial Containment Complex (MCC) having P-3 biosafety levels for handling microorganisms of highly infectious nature is being established at Pashan, 11 km off the main laboratory at Pune. This laboratory will provide National Containment facility for safe handling of highly hazardous pathogens. +Head Office +Pashan Office + +Address: 20/ A, Dr. Ambedkar Road. +Tel.No. : 91-020-26127301 / 91-020-26006290 +Fax No. : 91-020-26122669/ 91-020-26126399 +E-mail address : nivicl@pn3.vsnl.net.in + +Address : MCC 130/1 Sus Road. +Tel.No.  : 91-020-26006390 +Fax No. : 91-020-25871895 +E-mail address : nivicl@pn3.vsnl.net.in +साचा:Sci-org-stub diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4415.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3c1aeb21bbfe7f7b10adbbe10c7e1ced60cf699 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4415.txt @@ -0,0 +1,19 @@ +राष्ट्रीय शेअर बाजार (संक्षेप: एन.एस.ई.) हा भारत देशाच्या मुंबई शहरामधील एक रोखे बाजार आहे. १९९२ साली स्थापन झालेल्या एन.एस.ई.वर सध्या १,६९६ कंपन्या रोखे व समभागांची खरेदी विक्री करतात. जून २०१४ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,४७२ अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते. +एन.एस.ई. मध्ये वापरला जाणाऱ्या निर्देशांकाचे सी.एन.एक्स. निफ्टी असे नाव आहे. निफ्टी हा मुंबई रोखे बाजारच्या सेन्सेक्ससोबत भारतामधील सर्वात महत्त्वाचा निर्देशांक समजला जातो व भारतीय अर्थव्यवस्थेची नाडी मानला जातो. +राष्ट्रीय शेअर बाजार हे भारतातील आघाडीचे स्टॉक एक्सचेंज आहे, जे मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. फ्युचर्स इंडस्ट्री असोसिएशन, डेरिव्हेटिव्हज व्यापार संस्था, द्वारे राखलेल्या आकडेवारीच्या आधारे व्यापार केलेल्या करारांच्या संख्येनुसार २०२१ मध्ये हे जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे. वर्ष २०२१ साठी वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्सचेंजेस द्वारे राखलेल्या आकडेवारीनुसार रोख समभागांमध्ये राष्ट्रीय शेअर बाजार जगातील चौथ्या क्रमांकावर आहे. हे काही आघाडीच्या वित्तीय संस्था, बँका आणि विमा कंपन्यांच्या मालकीखाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारची स्थापना १९९२ मध्ये देशातील पहिले डिमटेरियलाइज्ड इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज म्हणून झाली. राष्ट्रीय शेअर बाजार हे देशातील पहिले एक्सचेंज होते ज्याने एक आधुनिक, पूर्णपणे स्वयंचलित स्क्रीन-आधारित इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टीम प्रदान केली ज्याने देशभरात पसरलेल्या गुंतवणूकदारांना सुलभ व्यापार सुविधा देऊ केल्या. विक्रम लिमये हे राष्ट्रीय शेअर बाजारचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. +राष्ट्रीय शेअर बाजाराचे एकूण बाजार भांडवल US$३.४ ट्रिलियन पेक्षा जास्त आहे, ज्यामुळे ते ऑगस्ट २०२१ पर्यंत जगातील १०वे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज बनले आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा फ्लॅगशिप इंडेक्स, NIFTY 50, 50 स्टॉक इंडेक्सचा भारतातील आणि जगभरातील गुंतवणूकदार भारतीय भांडवली बाजाराचा बॅरोमीटर म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर करतात. NIFTY 50 निर्देशांक १९९६ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराने लाँच केला होता. तथापि, वैद्यनाथन (२०१६) यांचा अंदाज आहे की भारतीय अर्थव्यवस्थेच्या / GDP पैकी फक्त ४% ही भारतातील स्टॉक एक्स्चेंजमधून प्राप्त होते. +युनायटेड स्टेट्स सारख्या देशांच्या विपरीत जेथे देशाच्या GDP पैकी जवळपास ७०% कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांकडून मिळवले जाते, भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राचा राष्ट्रीय GDP (ऑक्टोबर 2016 पर्यंत) फक्त १२-१४% वाटा आहे. यापैकी फक्त ७,४०० कंपन्या सूचीबद्ध आहेत त्यापैकी फक्त 4000 कंपन्या BSE आणि NSE येथील स्टॉक एक्स्चेंजवर व्यापार करतात. त्यामुळे बीएसई आणि एनएसई येथे व्यापार करणाऱ्या शेअर्सचा वाटा भारतीय अर्थव्यवस्थेच्या फक्त 4% आहे, जे तथाकथित असंघटित क्षेत्र आणि कौटुंबिक खर्चातून उत्पन्नाशी संबंधित बहुतेक क्रियाकलाप प्राप्त करतात. +इकॉनॉमिक टाईम्सचा अंदाज आहे की एप्रिल 2018 पर्यंत, 6 कोटी (60 दशलक्ष) किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांची बचत भारतातील समभागांमध्ये थेट खरेदीद्वारे किंवा म्युच्युअल फंडांद्वारे गुंतवली होती. तत्पूर्वी, बिमल जालान समितीच्या अहवालाचा अंदाज आहे की भारताच्या लोकसंख्येपैकी जेमतेम 1.3% लोकांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे, त्या तुलनेत युनायटेड स्टेट्समधील 27% आणि चीनमधील 10% लोकसंख्या आहे. +भारतीय शेअर बाजारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली. ट्रेडिंग मेंबरशिप ब्रोकर्सच्या एका गटापुरती मर्यादित न ठेवता, NSE ने याची खात्री केली की जो कोणी पात्र, अनुभवी आणि किमान आर्थिक आवश्यकता पूर्ण करतो त्याला व्यापार करण्याची परवानगी दिली जाईल. या संदर्भात, जेव्हा SEBIच्या देखरेखीखाली एक्स्चेंजची मालकी आणि व्यवस्थापन वेगळे केले तेव्हा NSE त्याच्या वेळेच्या पुढे होती. स्टॉकच्या किमतीची माहिती जी पूर्वी फक्त मोजक्या लोकांद्वारे ऍक्सेस केली जाऊ शकत होती ती आता क्लायंटला दूरस्थ ठिकाणी त्याच सहजतेने पाहता येईल. कागदावर आधारित सेटलमेंटची जागा इलेक्ट्रॉनिक डिपॉझिटरी-आधारित खात्यांनी घेतली आणि व्यवहारांचे सेटलमेंट नेहमी वेळेवर केले गेले. सेटलमेंट गॅरंटी ब्रोकर डिफॉल्टपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण करतील याची खात्री करण्यासाठी सर्वात गंभीर बदलांपैकी एक मजबूत जोखीम व्यवस्थापन प्रणाली समाविष्ट आहे. +भारतीय भांडवली बाजारात पारदर्शकता आणण्यासाठी भारत सरकारच्या आदेशानुसार आघाडीच्या भारतीय वित्तीय संस्थांच्या गटाने NSEची स्थापना केली. फेरवानी समितीने मांडलेल्या शिफारशींवर आधारित, NSEची स्थापना देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदारांचा समावेश असलेल्या वैविध्यपूर्ण शेअरहोल्डिंगसह करण्यात आली. प्रमुख देशांतर्गत गुंतवणूकदारांमध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, IFCI लिमिटेड, IDFC लिमिटेड आणि स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे. प्रमुख जागतिक गुंतवणूकदारांमध्ये गॅगिल एफडीआय लिमिटेड, जीएस स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड, SAIF II SE इन्व्हेस्टमेंट्स मॉरिशस लिमिटेड, अरंडा इन्व्हेस्टमेंट्स (मॉरिशस) Pte लिमिटेड, आणि PI अपॉर्च्युनिटीज फंड I यांचा समावेश आहे. +एक्स्चेंज 1992 मध्ये एक कर भरणारी कंपनी म्हणून समाविष्ट करण्यात आली आणि 1993 मध्ये सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) ऍक्ट, 1956 अंतर्गत स्टॉक एक्स्चेंज म्हणून ओळखले गेले, जेव्हा पी.व्ही. नरसिंह राव भारताचे पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. NSE ने जून 1994 मध्ये घाऊक डेट मार्केट (WDM) विभागामध्ये कामकाज सुरू केले. NSEच्या भांडवली बाजार (इक्विटी) विभागाचे कामकाज नोव्हेंबर 1994 मध्ये सुरू झाले, तर डेरिव्हेटिव्ह विभागातील कामकाज जून 2000 मध्ये सुरू झाले. NSE ट्रेडिंग, क्लिअरिंग आणि सेटलमेंट ऑफर करते. इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह, डेट, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह आणि करन्सी डेरिव्हेटिव्ह विभागातील सेवा. इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सुविधा सादर करणारे हे भारतातील पहिले एक्सचेंज होते ज्यामुळे संपूर्ण देशातील गुंतवणूकदार आधार जोडला गेला. NSE कडे 2500 VSAT आणि 3000 लीज्ड लाइन्स भारतातील 2000हून अधिक शहरांमध्ये पसरलेल्या आहेत. +नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) तयार करण्यातही NSEची भूमिका होती जी गुंतवणूकदारांना सुरक्षितपणे त्यांचे शेअर्स आणि बाँड्स इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ठेवू आणि हस्तांतरित करू देते. हे गुंतवणुकदारांना एक शेअर किंवा बाँड इतकेच कमी ठेवण्याची आणि व्यापार करण्याची परवानगी देते. यामुळे केवळ आर्थिक साधने ठेवणे सोयीचे झाले नाही तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कागदी प्रमाणपत्रांची गरज नाहीशी झाली आणि बनावट किंवा बनावट प्रमाणपत्रे आणि फसव्या व्यवहारांच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या ज्यांनी भारतीय शेअर बाजाराला त्रास दिला. NSDLची सुरक्षा, पारदर्शकता, कमी व्यवहार किंमती आणि NSE ने ऑफर केलेल्या कार्यक्षमतेसह, भारतीय शेअर बाजाराचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आकर्षण खूप वाढवले. +नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) ने 12 जून 2000 रोजी इंडेक्स फ्युचर्स लॉन्च करून डेरिव्हेटिव्हमध्ये व्यापार सुरू केला. NSEच्या फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटने जागतिक ठसा उमटवला आहे. फ्युचर्स आणि ऑप्शन्स विभागामध्ये, निफ्टी ५० इंडेक्स, निफ्टी आयटी इंडेक्स, निफ्टी बँक इंडेक्स, निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स आणि सिंगल स्टॉक फ्युचर्समध्ये ट्रेडिंग उपलब्ध आहे. मिनी निफ्टी फ्युचर्स आणि ऑप्शन्स मधील ट्रेडिंग आणि निफ्टी 50 वर दीर्घकालीन पर्याय देखील उपलब्ध आहेत. एप्रिल 2013 ते मार्च 2014 या आर्थिक वर्षात एक्सचेंजच्या F&O विभागातील सरासरी दैनिक उलाढाल ₹1.52236 ट्रिलियन (US$20 अब्ज) होती. +29 ऑगस्ट 2011 रोजी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने जगातील सर्वाधिक फॉलो केलेल्या इक्विटी निर्देशांक, S&P 500 आणि Dow Jones Industrial Average वर व्युत्पन्न करार सुरू केले. जागतिक निर्देशांक सुरू करणारे NSE हे पहिले भारतीय विनिमय आहे. S&P 500 इंडेक्सवरील फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स त्यांच्या मूळ देश, यूएसए बाहेरील एक्सचेंजमध्ये सादर आणि सूचीबद्ध करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. नवीन करारांमध्ये DJIA आणि S&P 500 वरील फ्युचर्स आणि S&P 500 वरील पर्यायांचा समावेश आहे. +3 मे 2012 रोजी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने FTSE 100 वर व्युत्पन्न करार (फ्यूचर्स आणि ऑप्शन्स) लाँच केले, यूके इक्विटी स्टॉक मार्केटचा व्यापकपणे ट्रॅक केलेला निर्देशांक. यूके इक्विटी स्टॉक मार्केटचा हा अशा प्रकारचा पहिला निर्देशांक भारतात लाँच झाला. FTSE 100 मध्ये यूके-सूचीबद्ध ब्लू-चिप कंपन्यांपैकी 100 सर्वात मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे आणि त्यांनी तीन वर्षांत गुंतवणुकीवर 17.8 टक्के परतावा दिला आहे. हा निर्देशांक यूकेच्या इक्विटी मार्केट कॅपच्या 85.6 टक्के आहे. +10 जानेवारी 2013 रोजी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने जपान एक्सचेंज ग्रुप, इंक. (JPX) सोबत ओसाका सिक्युरिटीज एक्स्चेंज कंपनीवर भारताचा प्रतिनिधी स्टॉक प्राइस इंडेक्स निफ्टी 50 इंडेक्स फ्युचर्स लॉन्च करण्याच्या तयारीसाठी इरादा पत्रावर स्वाक्षरी केली, जेपीएक्सची उपकंपनी. +पुढे जाण्यासाठी, दोन्ही पक्ष येन-नामांकित निफ्टी 50 इंडेक्स फ्युचर्सची यादी मार्च 2014 पर्यंत, OSE आणि टोकियो स्टॉक एक्सचेंज, Inc. (TSE), JPXची उपकंपनी यांच्या डेरिव्हेटिव्ह मार्केट्सच्या एकत्रीकरणाची तारीख तयार करतील. . ही पहिलीच वेळ आहे की जपानमधील किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदार सध्याच्या ETF व्यतिरिक्त, त्यांच्या स्वतःच्या चलनात आणि त्यांच्या स्वतःच्या टाइम झोनमध्ये भारतीय बाजारांवर नजर टाकू शकतील. त्यामुळे गुंतवणूकदारांना कोणत्याही चलन जोखमीचा सामना करावा लागणार नाही, कारण त्यांना डॉलर-मूल्यांकित किंवा रुपया-मूल्यांकित करारांमध्ये गुंतवणूक करावी लागणार नाही. +ऑगस्ट 2008 मध्ये, NSE द्वारे USD-INR मध्ये करन्सी फ्यूचर्स लाँच करून भारतात चलन डेरिव्हेटिव्ह्ज सादर केले गेले. यात युरो, पाउंड आणि येनमधील चलन फ्युचर्स देखील जोडले गेले. 20 जून 2013 रोजी एक्सचेंजच्या F&O विभागातील सरासरी दैनिक उलाढाल फ्युचर्समध्ये अनुक्रमे ₹419.2616 अब्ज (US$5.6 अब्ज) आणि पर्यायांमध्ये ₹273.977 अब्ज (US$3.6 अब्ज) होती. +डिसेंबर 2013 मध्ये, भारतातील एक्स्चेंजना बाजार नियामक SEBI कडून एकल GOI बाँडवर व्याजदर फ्यूचर्स (IRFs) लाँच करण्यासाठी मान्यता मिळाली आहे किंवा रोखीने सेटल केले जातील अशा बाँडची टोपली. बाजारातील सहभागी उत्पादन रोखीने सेटल होण्याच्या आणि एकाच बाँडवर उपलब्ध असण्याच्या बाजूने होते. NSE 21 जानेवारी रोजी अत्यंत तरल 7.16 टक्के आणि 8.83 टक्के 10-वर्षीय GOI बाँडवर NSE बाँड फ्युचर्स लॉन्च करेल. करन्सी फ्यूचर्स लाँच झाल्याच्या ठीक एक वर्षानंतर, 31 ऑगस्ट 2009 रोजी NSE द्वारे भारतात व्याजदर फ्यूचर्स सादर केले गेले. SEBI-RBI समितीने शिफारस केल्यानुसार व्याज-दर फ्युचर्ससाठी मान्यता मिळवणारे NSE हे पहिले स्टॉक एक्सचेंज बनले. +13 मे 2013 रोजी, NSE ने कर्ज-संबंधित उत्पादनांसाठी एक तरल आणि पारदर्शक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी भारतातील पहिले समर्पित कर्ज व्यासपीठ सुरू केले. +डेट सेगमेंट किरकोळ गुंतवणूकदारांना कॉर्पोरेट बाँडमध्ये लिक्विड आणि पारदर्शक एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्याची संधी देते. हे कॉर्पोरेट बाँडधारक असलेल्या संस्थांना देखील मदत करते. इष्टतम किमतीत खरेदी आणि विक्री करण्यासाठी आणि कॉर्पोरेट्सना बाँड जारी करताना त्यांना पुरेशी मागणी मिळविण्यात मदत करण्यासाठी हे एक आदर्श व्यासपीठ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_443.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe7fa8fc7a9b36e664bf423b5b0996d2a71e5c2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_443.txt @@ -0,0 +1,7 @@ +रतिचित्रण (इंग्रजी: Pornography / Porn, पॉर्नोग्राफी / पॉर्न) किंवा रती म्हणजे लैंगिक उत्तेजनार्थक आणि लैंगिक समाधानासाठी उघड संभोगाचे चित्रीकरण होय. +रतिचित्रण वेगवेगळया माध्यमातून चित्रीत केले जाउ शकते, उदा. पुस्तके, नियतकालिके, पत्रपत्ता, छायाचित्रे, मूर्ती, चित्र, सचेतना, ध्वनिमुद्रण, चित्रपट, दृष्य, किंवा दृष्य खेळ. तथापि, प्रत्यक्ष प्रेक्षकांपुढे केलेली लैगिक कृत्यांस, व्याख्येप्रमाणे रतिचित्रण समजले जात नाही, कारण व्याख्येप्रमाणे ही संज्ञा कृत्यास नव्हे तर कृत्याच्या चित्रीकरणास संबोधली जाते. म्हणूनच सेक्स शो आणि स्ट्रीपटीझ हे रतिचित्रणात वर्गीकृत केले जात नाही. +रतिचित्र नमुना रतिचित्रण-छायाचित्र काढण्यासाठी डौलाकारात राहतो. तर रतिचित्रण कलाकार किंवा रतिसितारा रतिचित्रपटात काम करतो. ज्या परिस्थितीत फक्त नाट्यमय कसबे वापरली जातात, अश्या वेळी रतिचित्रपटातल्या कलाकारास "रतिचित्र नमुना" म्हणतात. +रतिचित्रण पुष्कळवेळा अश्लीलतेच्या कारणाने मुद्रणवेळेस मुद्रणपर्यवेक्षण अधिकारी आणि कायदेशीर निर्बंधाचे लक्ष्य बनली आहे. ही कारणे आणि रतिचित्रणाची व्याख्या ह्यामध्ये विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि देशीय संदर्भानुसार वैविध्य आढळते. +२०व्या शतकाच्या उत्तरार्ध लैंगिकतेकडे सहिष्णूतेने पहाण्याचा लोकांचा वाढता कल आणि कायद्यामध्ये अश्लीलतेच्या व्याख्येचे जास्त सुस्पष्टीकरणामुळे रतिचित्रणाचे उत्पादन आणि उपभोगासंबंधी उद्योगास चालना मिळाली. घरगुती दृश्य आणि आंतरजालाच्या सूतोवाचामूळे रतिउद्योगात लाक्षणिक प्रगती झाली आणि सध्या संपूर्ण जगतामध्ये एका वर्षाकाठी अब्जावधी डॉलरची कमाई व्हायला लागली. +एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पाहणीनुसार दोन तृतीयांश स्त्रिया रतिचित्रण पहातात.[१] आणि १८ ते ३४ वयोगटातील ७०%हून अधिक पुरुष महिन्यातून ठराविकवेळा रतिचित्रण संकेतस्थळांना भेटी देतात.[२] +सामान्यत: रतिचित्रणास कायदाकायदे, धर्म आणि स्त्रीवादी ह्यांच्याकडून विरोध होतो, तथापि केवळ ह्या गटाकडूनच विरोध होतो असे नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4444.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fac5a802f86912b8d4a02e4bc7d548e8f052e534 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4444.txt @@ -0,0 +1,2 @@ +राष्ट्रीय ऑलिंपिक स्टेडियम (जपानी: 国立霞ヶ丘陸上競技場) हे जपान देशाच्या तोक्यो शहरामधील एक स्टेडियम आहे. इ.स. १९५८ मध्ये बांधले गेलेले हे स्टेडियम १९५८ आशियाई खेळ व १९६४ उन्हाळी ऑलिंपिक ह्या दोन प्रमुख स्पर्धांसाठी वापरले गेले. +सध्या जपान फुटबॉल संघ आपले फुटबॉल सामने येथेच खेळतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4447.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe8227ac6c726f622cc3fff014c516294dd341e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4447.txt @@ -0,0 +1 @@ +द नॅशनल हंडीक्रफ्ट्स अँड हॅंडलूम्स म्युसीयम (राष्ट्रीय हस्तशिल्प एवं हथकरघा संग्रहालय) हे हस्तशिल्पांचे भारतातील सर्वात मोठे संग्रहालय नवी दिल्लीमध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4449.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9a34884c67808139399986f742f0c4b10cee2f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4449.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीयीकरण ही खाजगी संस्था किंवा कंपनी सरकारने घेउन आपले व्यवस्थापन तेथे बसविण्याची प्रक्रिया होय. यात सरकार खाजगी कंपनीच्या मालकांना सहसा मोबदला देते परंतु काही वेळेस ही मिळकत मोबदला न देताच बळकावली जाती. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4480.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca0e395916093b888287412d4d3957a4eb2b8bdf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4480.txt @@ -0,0 +1 @@ +रासिपुरम हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4485.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54a492c4e14752325526c16dfb72565abeee79e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4485.txt @@ -0,0 +1,2 @@ + रासूळपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4516.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4821af508306a89565b7d14f1d31427ae2806c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4516.txt @@ -0,0 +1,2 @@ +राहाती हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4518.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f58519d91a842cf7a84af8f857af7f1f8dceb18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4518.txt @@ -0,0 +1,2 @@ +राहिल आझम (जन्म: २५ सप्टेंबर १९८१) हा एक भारतीय अभिनेता आणि मॉडेल आहे. तो हातिम मध्ये हातिमच्या भूमिकेत, सी आय डी मालिकेत नकुल, तू आशिकी मध्ये जेडी म्हणून, मॅडम सर मध्ये डीएसपी अनुभव सिंग म्हणून आणि अचानक ३७ साल बाद मध्ये राहुल/अजिंक्य म्हणून त्याने काम केले आहे.[१] +तो सामान्यतः हातिम मालिकेसाठी ओळखला जातो. २००३ - ०४ मधील या मालिकेत त्याने मुख्य भूमिका केली होती.[२] [३] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4529.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f14815a91eecb91ca8940489c93ae0a6ba4c7fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4529.txt @@ -0,0 +1,2 @@ +राहुडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4531.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c643de463d8a93cdc3919c37a550e11cc176ca7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4531.txt @@ -0,0 +1,2 @@ + राहुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4545.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d6224722a3e2bbbba245c63b5c62b28d5c8dd39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4545.txt @@ -0,0 +1,3 @@ +राहुल उत्तमराव ढिकले हे एक भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य असून ते नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. भारतीय जनता पक्षाचे ते सदस्य आहेत.[१][२] +ढिकले यांचा जन्म १४ ऑगस्ट १९७९ रोजी नाशिक येथे झाला. राहुल ढिकले यांचे वडील स्वर्गीय उत्तमराव ढिकले हे नाशिक लोकसभेचे माजी खासदार तसेच नाशिक पूर्व मतदार संघाचे आमदार राहिले होते.[३][४]राहुल ढिकले यांनी वयाच्या १२ व्या वर्षांपासून कुस्तीचे प्रक्षिक्षण घेतले असून शालेय जीवनात अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. १९९५ साली त्यांनी नाशिक महापौर केसरी स्पर्धा जिंकली.[५] +राहुल ढिकले यांनी N.B.T. Law कॉलेज नाशिक मधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4559.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed1c29be27f4d7e0832d71b6b15cde28db8058a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4559.txt @@ -0,0 +1 @@ +राहुल ढोलकिया एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक - निर्माता - पटकथा लेखक आहे, जो त्यांच्या २००५ मधील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे, परझानिया .[१][२] . diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4574.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e002416907dd1ff9fdb5c712dbc6668811b66313 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4574.txt @@ -0,0 +1,2 @@ +राहुल भट हा हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारा भारतीय अभिनेता आहे. त्याने फॅशन मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि १९९८ मध्ये, त्याने ग्रॅव्हिएरा मिस्टर इंडिया स्पर्धेत भाग घेतला, जिथे त्याने मिस्टर फोटोजेनिक पुरस्कार जिंकला.[१][२] त्यानंतर अनेक जाहिराती आणि संगीत व्हिडिओंमध्ये त्याने काम केले. १९९८ ते २००३ पर्यंत पाच वर्षे प्रसारित झालेल्या सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील टॉप-रेटेड सोप ऑपेरा हीनामधील सिमोन सिंग विरुद्धच्या भूमिकेमुळे त्याला लोकप्रियता मिळाली.[३][४][५] ये मोहब्बत है (२००२) आणि नई पडोसन (२००३) या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, त्याने अभिनयातून विश्रांती घेतली आणि मेरी डोली तेरे अंगना (२००७-०८) आणि तुम देना साथ मेरा (२००९) यासह दूरदर्शन मालिकांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. +भट यांनी अनुराग कश्यपच्या थ्रिलर चित्रपट अग्ली (२०१३) मध्ये मुख्य भूमिकेसह अभिनयात पुनरागमन केले, ज्यासाठी त्यांना समीक्षकांची प्रशंसा मिळाली.[६] त्यानंतर तो फितूर (२०१६), दास देव (२०१८), सेक्शन ३७६ (२०१९), दोबारा (२०२२), आणि केनेडी (२०२३) मध्ये दिसला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4578.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb22ffd8a762b895808665caaa8c79dfc8931ccc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4578.txt @@ -0,0 +1,2 @@ +राहुल मित्रा (१३ ऑक्टोबर १९७०) हा एक भारतीय चित्रपट निर्माता[१], अभिनेता, ब्रँडस्मिथ, ब्रँडस्मिथ मोशन पिक्चर्स आणि राहुल मित्रा फिल्म्सचा संस्थापक आहे.[२][३] +राहुल मित्रा आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4593.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3cc7c88787b68305e624ab38cd37813a29a0362 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4593.txt @@ -0,0 +1 @@ +राहुल सोलापूरकर हे सुप्रसिद्ध अभिनेते आहेत, त्यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमधून अभिनेते म्हणून काम केले आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तीनही माध्यमांतून त्यांनी काम केले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4607.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21f5d0427f09904aeba96f3a9b0579c3cc49c933 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4607.txt @@ -0,0 +1,30 @@ +१९° ०९′ ००″ N, ७७° २०′ ००″ E +नांदेड शहर हे महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात असलेले आणि नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे. नंदागिरी उर्फ नंदीग्राम या प्राचीन किल्ल्याच्या नावावरून या शहराला प्रथम नंदीग्राम आणि कालांतराने अपभ्रंश होऊन नांदेड हे नाव पडले असल्याचे सांगण्यात येते.[१] +नांदेड शहरात शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू, गुरू गोविंदसिंह यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. इ.स. २००८ साली येथे शीख धर्माच्या 'गुरू-ता-गद्दी' हा गुरुग्रंथास धर्मगुरूचा सन्मान प्रदान केल्याच्या घटनेस तीनशे वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा संपन्न झाला. नांदेड हे मराठी कवी रघुनाथ पंडित आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे. कवी दे.ल. महाजन, कवी वा.रा. कांत, साहित्यिक नरहर कुरुंदकर, इतिहासाचार्य तात्यासाहेब तथा अंबादास कानोले, संगीत महर्षी अण्णासाहेब गुंजकराची ही कर्मभूमी. मध्ययुगीन काळातील धर्मपंडीत 'शेष'घराणे इथलेच. नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर 'गोदावरी नदीच्या' काठी वसलेले आहे. येथे नंदगिरी नावाचा किल्ला आहे. शहरालगत विष्णूपुरी धरण हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प येथे आहे. +१९५६ मध्ये महाराष्ट्रात सामील झाला तेव्हा ६ तहसिल व २ (भोकर व बिलोली) महल होते. +नंतर किनवट व धर्माबाद अनुक्रमे मुधोळ तहसिलीच्या हस्तांतरणाने सामिल झाले. +१९९१ पर्यंत ८ तालुकेच होते. +नांदेड जिल्ह्यात नांदेडसह १६ तालुके आहेत, त्यांची नांवे पुढीलप्रमाणे: +मुखेड, मुदखेड, लोहा, नायगांव, बिलोली, देगलुर, धर्माबाद, कंधार, हिमायतनगर, हदगाव, माहूर, किनवट, भोकर, उमरी, अर्धापूर व नांदेड. +प्रस्तावित तालुके: +महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर, तेलंगणाच्या वायव्य सीमेजवळ आणि कर्नाटकच्या उत्तरेस नांदेड जिल्हा येतो. लातूर, परभणी, हिंगोली व यवतमाळ हे महाराष्ट्रातील जिल्हे, निजामाबाद, कामारेड्डी, निर्मल, आदिलाबाद तेलंगणातील आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा नांदेडला जोडून आहेत. +महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणांपासून नांदेड साठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची थेट बससेवा उपलब्ध आहे. +नांदेड येथे दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय रेल विकास भवन चैतन्य नगर नांदेड येथे आहे +हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागात आहे आणि दिल्ली,मुंबई, पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, बंगळूर, चेन्नई, चंदिगढ, जयपूर, बनारस, अलाहाबाद, विशाखापट्टणम, श्री गंगानगर, ओरिसा, हावडा, तिरुपती, कोल्हापूर, पटना, नागपूर येथून नान्देडसाठी थेट रेल्वेसेवा आहे. शीख भाविकांसाठी नांदेड ते अमृतसर अशी गाडी चालविण्यात येते. +नांदेड येथे श्री गुरू गोविंदसिंग जी विमानतळ आहे. +नांदेड हे हवाई मार्गाने दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अमृतसर आणि तिरुपती या शहरांशी जोडले गेले आहे. खाजगी विमान कंपन्यांपैकी ट्रुजेट आणि एर इंडिया या कंपन्यांच्या विमानांनी नांदेडला जाता येते. +स्थानिक लोक सायकल रिक्षाचा व शेअर रिक्षाचा उपयोग करतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणात रिक्षा नांन्देडमध्ये आहेत.[ संदर्भ हवा ] +या शहरात प्रामुख्याने हिंदू,मुस्लिम आणि महत्त्वाची म्हणजे शीख धर्मियांची संस्कृती अस्तित्वात आहे. येथील गोदावरी नदीच्या किनारी नंदी या महादेवाच्या वाहनाने नृत्य केले म्हणून या शहरास नांदेड असे नाव पडले आणि याच्या मुळेच इथे हिंदू संस्कृती अस्तित्वात आली. शीख धर्मियांच्या दहावे गुरू गोविंदसिंग यांचे समाधी स्थळ इथेच आहे ते म्हणजे सचखंड गुरुद्वारा यांच्यामुळेच इथे शीख संस्कृती वसली आहे. +नांदेड जिल्ह्याची प्रमुख भाषा मराठी भाषा आहे. आदिवासी क्षेत्रात बोलीभाषा वापरली जाते. तसेच तेलंगाणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असल्यामुळे येथे काही नागरिक तेलुगू, कन्नड व दखनी उर्दू भाषेत सुद्धा बोलतात. गोरमाटी भाषा अनेक वस्ती, तांड्यावर बोलली जाते इथे गोर बंजारा समाज पण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आढळून येते.नांदेड येथे पंजाबी भाषा पण मोठ्या प्रमाणात बोलल्या जाते. +दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा , महाविहार बाबरी नगर दाभड येथे भरणारी महाधम्म परिषद, बाराड चैत्र पौर्णिमा यात्रा,हुजुर साहिब नांदेड दसरा हल्लाबोल महहला,भगवान बालाजी दसरा रथयात्रा नांदेड,दाभाड सत्य गणपती, कंधार येथील हजिसाया उरूस, माहूर येथील नारळी पौर्णिमा निमित्त भरणारी परिक्रमा यात्रा तसेच नवरात्र महोत्सव, दत्तशिखर माहूर येथील दत्त जयंती सोहळा, सोनखेड येथील जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त साजरा होणारा बिजोत्सव सप्ताह, हिन्दू व शीख समुदायाचा दसरा हे वार्षिक सोहळे अत्यन्त छान असतात. रावण दहन, दीपावली, सन्दल, रमजान ईद, बकरी ईद, ईद ए मिलाद, शिवजयन्ती,डॉ. बाबासाहेब आम्बेडकर जयंती, अण्णा भाऊ साठे जयन्ती, बुद्ध पौर्णिमा, गणेश उत्सव हे दिवसही उत्साहाने साजरे होतात. +नान्देड येथून प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रे - +उद्याचा मराठवाडा, गोदातीर समाचार, प्रजावाणी, लोकमत, लोकसत्ता, सकाळ ही मराठी वृत्तपत्रे आणि इण्डियन एक्सप्रेस व टाइम्स ऑफ इण्डिया या इंग्रजी वृत्तपत्रांचा नान्देडमध्ये अधिक खप आहे.[ संदर्भ हवा ]. साप्ताहिक मराठी स्वराज्य हे मराठी साप्ताहिक वृत्तपत्रही लोकप्रिय आहे. नान्देडमध्ये आकाशवाणी, रेडियो सिटी ही रेडियो केन्द्रे ऐकता येतात. झी मराठी, ई-टीव्ही मराठी, आयबी एन लोकमत, मी मराठी, साम मराठी आणि दूरदर्शनची सह्यादी या मराठी दूरचित्रवाहिन्या विशेष लोकप्रिय आहेत[ संदर्भ हवा ]. अनेक हिंदी व इंग्रजी वाहिन्या देखील दूरचित्रवाणीवर दिसतात. अनेक संस्था अन्तरजाल (इंटरनेट) सेवा पुरवतात; परंतु त्यांतल्या त्यांत बीएस्‌एन्‌एल, टाटा व रिलायन्स या प्रमुख कम्पन्या आहेत[ संदर्भ हवा ]. +नांदेड हे शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. केवळ मराठवाडा, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतातून येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. नांदेडला महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक परीक्षा विभागाची शाखा आहे. +इ.स. १९९४ साली मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या पार्श्वभूमीवर नांदेड उपकेंद्राचे रुपांतर करून (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची) स्थापना झाली. सुमारे ३८९ महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत. +तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचे विभागीय केंद्र नांदेड येथे विद्यापीठ परिसरात आहे. +नांदेड जिल्ह्यावर प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. कै. शंकरराव चव्हाण हे नांदेडचे राज्य व राष्ट्रीय राजकीय स्तरावर माहीत असलेले मोठे नेते होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद दोनदा सांभाळले. राष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारत देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री इत्यादी पदे भूषविली. त्यांचा राजकीय वारसा त्यांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण हे चालवत आहेत. त्यांनी मुख्यमत्र्यांच्या दोन कालावधीत हे पद ग्रहण केले आहे. +महाराष्ट्रातील पिता-पुत्रांची ही एकमेव जोडी आहे. +हा नांदेड वाघाळा महानगर पालिकेचे प्रभाग क्रमांक ९ चा भाग आहे. विष्णुनगर येथे जाण्यास हुजुर साहेब अबचलनगर नांदेड रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म ४ मधून बाहेर निघल्यास चौकातून उजवी कडे पायी चालत गेल्यास ४-५ मिनिट वेळ लागतो. महापालिकेची शाळा आहे. येथील युवक आणि युवती साठी अद्ययावत असे बास्केटबॉल कोर्ट आहे. विष्णूनगरच्या आग्निय दिशेला अंडर ग्राउंड ब्रिज आहे दक्षिणेस हमालपुरा आहे. पश्चिमेस गोकुळनगर आणि राम मनोहर लोहिया वाचनालय तर वायव्य दिशेला स्टेडियम, विसावा उद्यान आहे. उत्तर दिशेला VIP रोड आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ( नवा मोंढा) आहे आणि ईशान्य दिशेला अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे. आणि पुर्वेस MSEB चे कार्यालय आहे +राहुल नगर महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यातील नांदेड वाघाळा महानगरपालिका वसलेले नगरचा भाग आहे. +नांदेड-वाघाळा महानगर पालिकेतील शेवटचे टोक महानगर पालिका अंतर्गत नगराचा विकास झाला आहे +राहुल नगरच्या बाजूला नांदेड मधील M.I.D.C एरिया असुन लोकचा मुख्यता कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4628.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39b605cb4b995bf0cc0a5679153ef8ead275bceb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4628.txt @@ -0,0 +1,5 @@ +रिंगणनाट्य हे नाटकाचा एक प्रकार आहे. रिंगणनाट्य हे पथनाट्यासारखे असते. +अतुल पेठे व राजू इनामदार यांच्या संकल्पनेतून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकरंगमंच रिंगणनाट्याची स्थापना झाली. +अतुल पेठे, राजू इनामदार व अश्विन फडके यांनी कार्यकर्त्यांना नाटकाबद्दल प्रशिक्षण देण्यासाठी काही कार्यशाळा घेण्याचे ठरविले. शिराळा-सांगली, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर अशा चार ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या. कार्यशाळांत एकूण २५० कलाकार - कार्येकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट पाडून अंधश्रद्धेचे परिणाम, कारणे, उपाय लिहिण्यास सांगितले गेले. ते लिहिल्यानंतर प्रत्येक गटाने त्याचे सादरीकरण केले. त्‍यानंतर शब्द कसे स्पष्ट उच्चारावे यासाठी व्यायाम घेण्यात आला. व्यायामानंतर एकेका गटाला नाटकांचे विषय देण्यात आले. प्रत्येक गटाने नाटके लिहिली आणि बसविलीदेखील. शेवटी बसविलेल्या नाटकांची सादरीकरणे झाली. अतुल पेठे व राजू इनामदार यांनी त्या नाटकांना योग्य साच्यात बसविले व मूर्त रूप दिले. या नाटकांना रिंगणनाट्य असे नाव दिले गेले. +डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर, त्यांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देण्यासाठी रिंगण नाट्य चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली आणि दोन वर्षांत ती फोफावली. २७-२-२०१६ रोजी पुण्यात या चळवळीतील अंनिसच्या इस्लामपूर शाखेच्या 'सॉक्रेटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम' या रिंगणनाट्याचा १२०वा, पिंपरी-चिंचवड शाखेच्या 'अस्लमबाबा' नाट्याचा १००वा आणि पुणे शाखेच्या 'ऐसे कैसे झाले भोंदू'चा ६५वा प्रयोग सादर झाला. +महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष (कै.) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध ‘महाराष्ट्र अंनिस’ लोकरंगमंचच्या कार्यकर्त्यांनी सनदशीर आणि सर्जनशील मार्गाने केला. रिंगणनाट्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी हा निषेध करण्यात आला. या रिंगणनाट्याच्या निर्मितीसाठी ज्या कार्यशाळा अतुल पेठे आणि राजू इनामदार यांनी घेतल्या, त्या कार्यशाळांचा आणि रिंगणनाट्यांचा वेध ‘रिंगणनाट्य’ या पुस्तकात घेण्यात आला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4641.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd73fee1dfbfa448c298c6c9335403ac4346ef4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4641.txt @@ -0,0 +1 @@ +रिंपा शिवा (१९८६ - ) या एक भारतीय महिला तबलावादक आहेत. या फरुखाबाद घराण्याच्या शिष्या असून त्यांनी आपले वडील स्वपन शिवा यांच्याकडून तबल्याचे प्रशिक्षण घेतले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4649.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cecc163c7e82ae8fcf66354aa2518a793182950 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4649.txt @@ -0,0 +1,4 @@ +रिऍलिटी सौथ ही अलाबामा-आधारित रिअल इस्टेट कंपनी असून अलाबामामध्ये २७ ठिकाणी १००० पेक्षा जास्त विक्री सहयोगी आहेत. ही कंपनी बर्कशायर हॅथवे कुटुंबातील सदस्य आहे.[१][२] +रिऍलिटी सौथ ची स्थापना १९५५ मध्ये जॉन्सन-रास्ट अँड हेज, ब्रिघम-विलियम्स, फर्स्ट रिअल इस्टेट आणि रे अँड कंपनी यांच्या विलीनीकरणाने झाली. २००२ मध्ये, हे बर्कशायर हॅथवेच्या होल्डिंग होमसर्व्हिसेस ऑफ अमेरिकाने विकत घेतले. १९५५ मध्ये स्थापन झाल्यापासून, रिऍलिटी सौथ ने १२५००० पेक्षा जास्त खरेदीदार आणि विक्रेत्यांना सेवा दिली आहे.[३] +२०१४ मध्ये, कंपनीला रिअल इस्टेट सेटलमेंट प्रोसिजर ऍक्ट च्या कथित उल्लंघनासाठी $५००००० दंड भरण्याचा आदेश देण्यात आला होता, ज्या विशिष्ट दाव्यासह रिऍलिटी सौथ ने अयोग्यरित्या आग्रह केला होता आणि काही प्रकरणांमध्ये, ग्राहकांना रिऍलिटी सौथ च्या स्वतःच्या शीर्षक विमा कंपनीचा वापर करणे आवश्यक होते, शीर्षक दक्षिण. कोणतीही चूक कबूल न करता, रिऍलिटी सौथने संमती ऑर्डरला सहमती दिली ज्यामध्ये त्यांना $५००००० दंड भरावा लागेल आणि शीर्षक विमाधारकांच्या अधिक स्पष्ट निवडीसाठी परवानगी देण्यासाठी त्यांच्या ग्राहकांच्या कागदपत्रांमध्ये बदल करावा लागेल.[४] +अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_466.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b431abf65f8dce511a12c42e8b4eec488f4433b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_466.txt @@ -0,0 +1,2 @@ +रत्नश्री विक्रमनायके (देवनागरी लेखनभेद: रत्नसिरी विक्रमनायके; रोमन लिपी: Ratnasiri Wickremanayake ;) (मे ५, इ.स. १९३३ - हयात) हा श्रीलंकेतील राजकारणी असून इ.स. २००० ते इ.स. २००१ आणि इ.स. २००५ ते इ.स. २०१० या कालखंडांत दोन वेळा श्रीलंकेचा पंतप्रधान होता. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4666.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10d6ecd78af8a31e3276aab13dba44c76ab36bcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4666.txt @@ -0,0 +1,7 @@ +शरीरसौष्ठवकर्ता +मिस्टर यूके नब्बा २०१३ +मिस्टर उत्तर यूके नब्बा २०१३ + +रिक विल्यम (जन्म १२ मे १९८८  अ‍ॅशिंग्टन, युनायटेड किंग्डम) एक अमेरिकन शरीरसौष्ठवकर्ता आणि सिनेमॅटोग्राफर आहे.[१] त्याने लेयर्स या चित्रपतासाठी फोटोग्राफीचे दिग्दर्शक म्हणून काम केले.[२] +रिकने २००८ साली शरीर सौष्ठवच्या कारकिर्दीला सुरुवात केली. २००९ मध्ये त्यांनी लोरियल पुरूष प्रतिमा पुरस्कार जिंकला. २०१३ मध्ये त्यांनी मिस्टर नॉर्थ यूके नब्बा चॅम्पियनशिप आणि मिस्टर उत्तर यूके नब्बा चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. 2018 मध्ये तो चित्रपट स्तरांच्या फोटोग्राफीचा दिग्दर्शक होता. +रिक विलियम्स आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4684.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4684.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4689.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4689.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4705.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1b23be94f0c0cb1eedacc285e435bb8aa74f1a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4705.txt @@ -0,0 +1,4 @@ +१ नोव्हेंबर, इ.स. २००७ +दुवा: cricketarchive.com (इंग्लिश मजकूर) +रिकी थॉमस पॉंटिंग (१९ डिसेंबर, इ.स. १९७४: लॉन्सेस्टन, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आणि माजी कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू स्लिप आणि फलंदाजाजवळच्या जागांमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होता. ऑस्ट्रेलियाच्या घरगुती स्पर्धांमध्ये तो टास्मानियन टायगर्सकडून, बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सकडून खेळतो तर आय.पी.एल.मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळलेला आहे. भारताचा सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा यांच्या बरोबरीने अनेक जण त्याला आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानतात. +२९ नोव्हेंबर २०१२ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३० नोव्हेंबर २०१२ पासून पर्थ इथे सुरू झालेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना हा पंटर या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या रिकी पॉंटिंगचा कारकिर्दीतील १६८ वा आणि अखेरचा सामना ठरला. या सामन्यासोबत त्याने सर्वाधिक कसोट्या खेळणारा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणून स्टीव वॉच्या विक्रमाशी बरोबरी केली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_471.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..060b6fa3184eb175e0a3c3972b4c6d2afb3a5e50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_471.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे, भारत +रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल (पुणे) भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील मोठे रुग्णालय आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4743.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef1f5fddfa0a2e09b038f559e1bd2b5d4276aec9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4743.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिचर्ड इयान रिक चार्ल्सवर्थ (६ फेब्रुवारी, इ.स. १९५२:सुबियाको, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियातील खासदार आणि हॉकी खेळाडू आहे. +चार्ल्सवर्थ प्रथम श्रेणी क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय हॉकी खेळला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4777.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cbb8c36457213f4e6c80c95ce6abe946e051ba7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4777.txt @@ -0,0 +1 @@ +रिचर्ड डम्ब्रिल (१९ नोव्हेंबर, १९३८:इंग्लंड - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९६५ ते १९६७ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4786.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be33c0315d2531091256e4b103d61c1796c5b757 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4786.txt @@ -0,0 +1 @@ +रिचर्ड दुसरा (६ जानेवारी, इ.स. १३६७:बोर्दू, फ्रांस - १४ फेब्रुवारी, इ.स. १४००:पॉंटेफ्रेक्ट महाल, यॉर्कशायर, इंग्लंड) हा इंग्लंडचा राजा होता. हा इ.स. १३७७ ते ३० सप्टेंबर, इ.स. १३९९ पर्यंत पदच्युत होईपर्यंत सत्तेवर होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4797.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9e57e8582cd52fd47cf03407fa5ef249320de30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4797.txt @@ -0,0 +1 @@ +रिचर्ड डिक पोलार्ड (१९ जून, १९१२:लँकेशायर, इंग्लंड - १६ डिसेंबर, १९८५:मॅंचेस्टर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९४६ ते १९४८ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_480.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a490ceaa13c8d2ce68610e8a667c7f7d36eb984b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_480.txt @@ -0,0 +1,18 @@ + +१६° ५९′ ००″ N, ७३° १८′ ००″ E +रत्‍नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नगर आणि रत्‍नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे. हे नगर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.[१] +हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. +भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणितज्ज्ञ रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्‍नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्न विनोबा भावे, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मूळचे रत्‍नागिरी जिल्ह्यातीलच आहे. +पौराणिक मान्यतांनुसार आपल्या १४ वर्षाच्या वनवास कालावधीत पांडवानी तेराव्या वर्षी रत्‍नागिरी परिसरात वास्तव्य केले होते. नंतरच्या काळात येथील राजा वीरव्रत राय ह्याने कुरुक्षेत्रातील लढाईत कौरवांविरुद्ध पांडवांची मदत केली होती. +विजापूरचे शासक पोत्तु श्री चेन्ना रेड्डी यांनी रत्‍नागिरीचा किल्ला बांधला. इ.स. १६७० मध्ये छत्रपती शिवाजींनी तो दुरुस्त केला. इ.स.१७२१ मध्ये रत्‍नागिरी सातारच्या छत्रपतींकडे होते. इ.स.१८१८ या वर्षी रत्‍नागिरी ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. +ब्रह्मदेशाचा (म्यानमार) राजा थिबा याला ब्रिटिशांनी रत्‍नागिरीमध्ये थिबा राजवाड्यात ठेवले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनासुद्धा इंग्रजांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. तेथे त्यांनी अनेक समाजपयोगी कामे केली. त्यांच्या पुढाकाराने निर्माण झालेले पतित पावन मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले केलेले भारताच्या पहिले मंदिर आहे. +रत्‍नागिरी शहर १६.९८ उत्तर अक्षांश व ७३.३ पूर्व रेखांशावर वसले आहे. रत्‍नागिरी शहर संपूर्णपणे डोंगराच्या उतारावर वसले आहे. हे शहर समुद्रसपाटीपासून ११ मीटर उंच आहे. +इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार रत्‍नागिरीची लोकसंख्या ७६,२३९ एवढी आहे. याच्या ५५% पुरुष व ४५% स्त्रिया आहेत. ८६% पुरुष व ८७% स्त्रिया साक्षर आहेत. एकूण लोकसंख्येच्या सुमारे ७०% हिंदू असून उर्वरित मुस्लिम, जैन, बुद्ध व ख्रिश्चन जातीचे आहेत. रत्‍नागिरीतील ११% लोकसंख्या ही ६ वर्षाखाली आहे. +मासेमारी आणि नारळ, पोफळी, कोकम व आंब्याच्या बागा हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. फिनोलेक्स इंडस्ट्रीज, नर्मदा सिमेंट,भारती शिपियार्ड, गद्रे मरिन प्रोडक्ट्स, आणि जे.के. फाईल्स हे ७६,२३९ एवढी मधील मुख्य उद्योग आहेत. रत्‍नागिरीचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. +गोगटे जोगळेकर महाविद्यालय, शासकीय पॉलिटेक्निक, फिशरीज कॉलेज आणि फिनोलेक्स इंजिनीयरिंग कॉलेज, ह्यामुळे रत्‍नागिरी हे उच्चशिक्षणाचे कोकणातील प्रमुख केंद्र बनले आहे. +येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[२] येथे एक विमानतळ सुद्धा आहे. येथे बस स्थानक व रेल्वे स्थानक आहे. लोकांच्या सुविधेसाठी D-mart व Reliance आहे. भरपूर किराणा दुकाने व इतर दुकाने सुद्धा आहेत. +रत्‍नागिरी हे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विविध शहरांशी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळच्या (एस. टी.) बससेवेने जोडलेले आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ (मुंबई-गोवा महामार्ग) हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून धावणारा प्रमुख महामार्ग तसेच रत्‍नागिरीला कोल्हापूरसोबत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग २०४ हे प्रमुख हमरस्ते रत्‍नागिरीमध्ये मिळतात. +रत्‍नागिरी रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. येथून मुंबई, दिल्ली तसेच दक्षिणेकडील अनेक राज्यांत प्रवास करण्यासाठी थेट रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. कोकण रेल्वे प्रकल्प, देशाला बहाल करण्याचा कार्यक्रम, २००० साली, रत्‍नागिरी शहरातूनच पार पडला होता. छशिट-मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस, दादर-सावंतवाडी राज्यराणी एक्सप्रेस, लोटिट-मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस, लोटिट-मंगळूर मत्स्यगंधा एक्सप्रेस इत्यादी गाड्यांमुळे रत्‍नागिरी ते मुंबई हा जलद रेल्वे प्रवास सुलभ झाला आहे. +रत्‍नागिरी हे एक उत्तम नैसर्गिक बंदर असून ते मिरकरवाडा येथे आहे. जयगड येथेही आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारले जात आहे. फिनोलेक्स व अल्ट्राटेक या कंपन्यांच्या खाजगी जेट्टी रत्‍नागिरीमध्ये आहेत. रत्‍नागिरी विमानतळ तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. २०१८ मध्ये येथून मुंबई साठी विमानसेवा सुरू होणे अपेक्षित आहे. +टिळक स्मारक, पतित पावन मंदिर, थिबा पॅलेस, रत्‍नागिरी किल्ला, दीपस्तंभ, भगवती बंदर, भाट्ये चौपाटी, काळा समुद्र, सुवर्णदुर्ग किल्ला +हा रत्नदुर्ग किल्ला किंवा भगवती किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. हा किल्ला शिलाहार राजा भोज याने बांधला होता. त्यानंतर हा किल्ला आदिलशाही राजवटीत समाविष्ट झाला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. आज या किल्ल्यावर असलेले भगवती देवीचे मंदिर रत्‍नागिरी शहराचे श्रद्धास्थान आहे. पर्यटन स्थळ म्हणूनही या किल्ल्याची ओळख आहे. या किल्ल्यावर एक भुयारी मार्गही आहे. हा मार्ग समुद्रात तीन वेगवेगळ्या दिशांना उघडतो. डिसेंबर २०१७ मध्ये जिद्दी माउन्टेनिअर्स या रत्‍नागिरीतील साहसी खेळांच्या / गिर्यारोहकांच्या संघटनेने या किल्ल्याच्या तळाशी असलेल्या गुहेचा शोध लावला आहे. याची दखल एबीपी माझा या वृत्तवाहिनीने घेतली होती. त्यानंतर रत्‍नागिरी नगर परिषदेने येथे हौशी पर्यटक आणि साहसी शहरवासियांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या किल्ल्यावर नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दिवाळीच्या पहिल्या दिवशीही रत्‍नागिरीकर देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4844.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1914f45987cdbb0d7d372002b0e136509ab6180 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4844.txt @@ -0,0 +1,4 @@ +रिचर्डची तिरचिमणी (इंग्लिश:Richard's Pipit; हिंदी:चरचरी, रुगाईल) हा एक पक्षी आहे. +माध्यम आकाराच्या चिमणीएवढी असते. वरील भागाचा वर्ण गर्द तपकिरी व त्यावर तांबूस चिन्हे. गर्द तपकिरी शेपटीची किनार पांढरीअसते. टी उडताना ठळकपणे दिसून येते. खालील भागाचा रंग पिवळट व छाती तपाकीरी. नर-मादी दिसायला सारखे असतात. तसेच धान चिमणीप्रमाणे पाय लांब असतात. +बंगाल ते भूतान, पूर्वेकडे ब्रह्मदेश. भारतीय द्विपकल्पात क्वचितच आढळतात. पश्चिमेकडे फतेगडते गोवा यांना जोडणाऱ्या पूर्व सीमेवर. नेपाळ तराई व खाटमांडू खोरे. दक्षिणेकडे केरळ, तामिळनाडू व श्रीलंका, तसेच अंदमान बेटे. +शेतीचा प्रदेश, धान्याची कापणी झाल्यानंतरची रिकामी राने. उजाड, डोंगराळ व वाळवंटी प्रदेश व गवताळ प्रदेश. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4851.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b93363b62177295475a7b7991be0da75b042b8a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4851.txt @@ -0,0 +1,3 @@ +रिचलँड काउंटी, नॉर्थ डकोटा ही अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्यातील ५३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +रिचलँड काउंटी, नॉर्थ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4864.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db5513d3c5c765445f291d051e6c112f1d7c7805 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4864.txt @@ -0,0 +1,3 @@ +४ जानेवारी, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4889.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f18e2937a57ea309768a158f7d54d18349b9a8df --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4889.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिटर्न ऑफ ज्वैलथीफ हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4915.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9dd2cca97662f7cc8e516ae2be60349fcfa7e5f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4915.txt @@ -0,0 +1,4 @@ +११ जानेवारी, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) +रिडली डेटामोर जेकब्स (२६ नोव्हेंबर, इ.स. १९६७:स्वेटेस, ॲंटिगा - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +डाव्या हाताने फलंदाजी करणारा जेकब्स १९९० आणि २००० च्या दशकात ६५ कसोटी आणि १४७ एकदिवसीय सामने खेळला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4923.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d11b85c9b3a4895267cd486b07a46e9f09426ce9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4923.txt @@ -0,0 +1,5 @@ + +'रिडा अँड द म्युझिकल फोक्स' हा भारतातील मेघालय येथील लोक धातूचा बँड आहे या बँडची स्थापना २०१० मध्ये झाली.[१] हा बँड लोकसंगीत आणि खासी संगीतासाठी ओळखला जातो.[२] +रिडा गॅटफोह या उद्योजिका , डिझायनर , गायिका आणि गीतकार सुद्धा आहेत. सध्या त्या शिलाँग आधारित सामाजिक उपक्रम "डाक टी क्राफ्ट" आणि "रिडा अँड द म्युझिकल फोक्स" या कला समूहाच्या संस्थापक आहे. रिडा ने या बँडची सुरुवात २०१० मध्ये केली.[३] +मेघालयातील गायक आणि डिझायनर रिडा गॅटफोह यांच्या सह संगीतकार आणि वाद्य निर्मात्यांच्या सहा सदस्यीय लोकांचा ग्रुप आहे. ग्रुपमध्ये पीटर मारबानियांग एनआयडी पदवीधर,[४] शॉन नॉन्घुलू मोरेहेड हे शिलाँगमध्ये राहणारे स्वतः शिकलेले ड्रमर, वादक आणि संगीतकार आहे आणि प्रायोगिक ध्वनी डिझाइनसह कार्य करतो.[५] त्यानंतर अमरनाथ हजारिका हे संगीतकार आणि गिटार वादक आहेत ज्यांचे संगीत कंटेम्पररी जॅझ ते अर्बन सोल पर्यंतच्या आवाजांचे एक सुंदर मिश्रण आहे.[६] रायझिंगबोर कुर्कलांग हा दुतारा, मॅरींगॉड, सितार आणि इतर पारंपारिक वाद्ये बनवत आणि वाजवत आहे. बेनेडिक्ट स्केमलांग ह्यन्निव्हटा हा चित्रकार आणि बासरीवादक यांचा समावेश आहे. +बँडचा पहिला अल्बम 'म्युझिकल नेचर' याच्यामध्ये नऊ गाण्याचा समावेश आहे. हा मेघालयातील लोक संगीतकार आणि समकालीन कलाकार यांच्या सहकार्याने सीडीच्या माध्यमातून १९ मार्च २०१६ रोजी त्यांनी प्रदर्शित केला.[७][८] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4927.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8a4396c5b343e17fc73a336845dad78877d48dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4927.txt @@ -0,0 +1 @@ +रिढोरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4938.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f93715df2caba981ebf08cbf8ecfc99777cc83f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4938.txt @@ -0,0 +1 @@ +रितू ध्रुब (१६ ऑक्टोबर, १९९४:शिवसागर, आसाम, भारत - ) ही  भारत महिला क्रिकेट संघाकडून २०१३मध्ये ३ एकदिवसीय आणि ३ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. [१] [२] ही उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे. ध्रुब आसाम महिला क्रिकेट संघाकडून देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळली. [३] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4957.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e2b8c8fdea8bd61bb0577bef401aba7a9e8df5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4957.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिद्धी सेन हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे जो प्रामुख्याने काही हिंदी चित्रपटांसह बंगाली चित्रपटांमध्ये काम करतो.[१] नगरकीर्तन या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणारा तो भारतातील सर्वात तरुण अभिनेता आहे. +तो स्वप्नसंधानी थिएटर ग्रुपचा नियमित अभिनेता आहे [२] आणि कोलकाता येथील साऊथ पॉइंट स्कूलचा माजी विद्यार्थी आहे. २०१० मध्ये, त्यांना नाट्यक्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांच्या शाळेकडून विशेष प्रतिभा पुरस्कार मिळाला.[३] इतर अनेक चित्रपट निर्मितीतील कामासाठीही तो ओळखला जातो.[४] २०१९ मध्ये, फिल्म कंपेनियनने सेनच्या नगरकीर्तनातील कामगिरीला "दशकातील १०० उत्कृष्ट कामगिरीमध्ये" स्थान दिले.[५] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4973.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ae6d4fe279d7195a38e5bd8cdcbe69cc608eddd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4973.txt @@ -0,0 +1,2 @@ +रीनो-टाहो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: RNO, आप्रविको: KRNO, एफ.ए.ए. स्थळसूचक: RNO) अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील रीनो शहर आणि लेक टाहो परिसराला विमानसेवा पुरविणारा विमानतळ आहे. याचे पूर्वीचे नाव हबार्ड फील्ड होते. +येथून अमेरिकेतील निवडक मोठ्या शहरांना तसेच मेक्सिकोतील काही शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून अलेजियंट एर, साउथवेस्ट एरलाइन्स आणि अमेरिकन एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4974.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fc11b7c092346ec891219ec8c127042115d1ad9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4974.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिन्पोचे, (रिंबोचे आणि रिन्बोकू) हा एक सन्माननीय शब्द आहे जो तिबेटियन भाषेत वापरला जातो. याचा शाब्दिक अर्थ "मौल्यवान" आहे आणि तो एखाद्या व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तूचा संदर्भ घेऊ शकतो - जसे "रत्न" किंवा "रत्नजडित" या शब्दांप्रमाणे. या शब्दामध्ये रिन (मूल्य) आणि पो (नाममात्र प्रत्यय) आणि चेन (मोठा) असतात. +पुनर्जन्म, वृद्ध, आदरणीय, उल्लेखनीय, विद्वान आणि / किंवा सिद्ध लामा किंवा धर्मातील शिक्षक म्हणून ओळखल्या गेलेल्यांना उद्देशून हा शब्द तिबेटी बौद्ध धर्माच्या संदर्भात वापरला जातो. मठांच्या मठाधिपतींसाठी हा सन्मान म्हणूनही वापरला जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4978.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..deddb83a403de8f8fe2f0a134cbce683e097c185 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4978.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिपब्लिक एरलाइन ही अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरात स्थित विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी अमेरिकन ईगल, डेल्टा कनेक्शन आणि युनायटेड एक्सप्रेस कंपन्यांना त्यांच्या नावाखाली विमानसेवा पुरवते. रिपब्लिककडे एप्रिल २०१७ च्या सुमारास ७५ एम्ब्राएर १७० आणि ११६ एम्ब्राएर १७५ प्रकारची विमाने होती. याआधी रिपब्लिकने एम्ब्राएर १९० आणि बॉम्बार्डिये डॅश ८ क्यू४०० प्रकारची विमानेही वापरली. +रिपब्लिक एरलाइनच्या विमानांची कॉलसाइन ब्रिकयार्ड आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4983.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89996dfef5d89c832c8264462f49a8702076abec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_4983.txt @@ -0,0 +1,5 @@ +रिपब्लिक भारत किंवा आर. भारत ही एक हिंदी भाषेतील भारतीय वृत्तवाहिनी आहे, जी २ फेब्रुवारी २०१९ रोजी फ्री-टू-एर वाहिनी म्हणून लाँच झाली होती.[१] अर्णब गोस्वामी हे रिपब्लिक भारतचे मालक आणि मुख्य संपादक आहेत. ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील उपलब्ध आहे, जी रिपब्लिक वर्ल्डची एक भगिनी वाहिनी आहे- जी प्रामुख्याने इंग्रजीमध्ये बातम्या प्रसारित करते. +आर. भारत अधिकृतपणे 2 फेब्रुवारी 2019 रोजी 'राष्ट्र के नाम' या घोषणेसह सुरू करण्यात आले. +चॅनल सुरू झाल्यानंतर लगेचच, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) कडे चॅनलविरुद्ध तीन तक्रारी प्राप्त झाल्या ज्यात चॅनल ट्रायच्या प्रसारण क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करण्यात आले. आज तक, इंडिया टीव्ही आणि टीव्ही 18 चे मालक असलेल्या टीव्ही टुडे नेटवर्कने ही तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, रिपब्लिक भारतने आपल्या वाहिनीचा प्रकार हिंदी बातम्या म्हणून घोषित केला होता, परंतु त्यात अतिरिक्त प्रकार जोडले जात होते. हे बेकायदेशीरपणे उच्च ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल रेटिंग मिळवण्याचा आणि दर्शकांची संख्या वाढवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न म्हणून पाहिले गेले. +मुख्य लेख: टीआरपी घोटाळा +2020 मध्ये, काही चॅनेल्स फसवणूक करून त्यांचे दर्शक रेटिंग वाढवत असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी चॅनेलच्या TRP फेरफार घोटाळ्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी ARG Outlier Media Pvt Ltd च्या खात्यांचे लेखापरीक्षण केले. 2016 मध्ये लाँच झाल्याच्या पहिल्या महिन्यापासून रिपब्लिक भारतचे टीआरपी (टीव्ही रेटिंग पॉइंट) आणि प्रेक्षकसंख्या जास्त असल्याचे दिसून आले. वाढलेल्या टीआरपीमुळे एआरजी आउटलियर मीडिया (ज्या कंपनीकडे रिपब्लिक वर्ल्ड आणि रिपब्लिक भारतची मालकी आहे) ही कंपनी जाहिरातदारांकडून उच्च कमाईसाठी करार करू शकली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5040.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38580cbaa8e2365dca85a9d558152debcf2f08c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5040.txt @@ -0,0 +1,2 @@ +रियाध (अरबी: منطقة الرياض) हा सौदी अरेबिया देशाच्या १३ प्रांतांपैकी एक आहे. सौदी अरेबियाच्या मध्य भागात वसलेला रियाध प्रांत क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा प्रांत आहे. रियाध प्रांतामधील ७५ टक्के लोकवस्ती रियाध महनगरामध्ये एकवटली आहे. +सौदी अरेबियाचा विद्यमान राजा सलमान १९६३ ते २०११ दरम्यान रियाध प्रांताचा राज्यपाल होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5045.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebacf5d1cc96aa652b7ea6beb3e329163daaf117 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5045.txt @@ -0,0 +1 @@ +रियाल हे चलन मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये वापरले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5073.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5addd2e4fe61db41f46989c70ac7cdae02ef4ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5073.txt @@ -0,0 +1,8 @@ +रियो डी जानेरो ([४] शब्दशः अर्थ, जानेवारी महिन्याची नदी), किंवा फक्त रिओ,[५] हे ब्राझील देशातील एक शहर आणि रिओ डी जानेरो राज्याची राजधानी आहे. ब्राझीलमधील दुसरे-सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे शहर आहे (साओ पाउलो नंतर) आणि अमेरिका खंडातील सहावे-सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. हे शहर बीटा जागतिक शहर म्हणून GaWC द्वारे सूचीबद्ध केले आहे आणि रिओ डी जनेरियोचा भाग जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केला गेला आहे. [६] +१५६५ मध्ये पोर्तुगीजांनी स्थापन केलेले हे शहर सुरुवातीला पोर्तुगीज साम्राज्याच्या कॅप्टनसीचे आसन होते. १७६३ मध्ये, ते पोर्तुगीज साम्राज्याच्या ब्राझील राज्याची राजधानी बनले. १८०८ मध्ये पोर्तुगीज रॉयल कोर्ट ब्राझीलला गेले तेव्हा रिओ दि जानेरो हे पोर्तुगालच्या राणी मारिया प्रथमच्या दरबाराचे स्थान बनले. १८२२ पर्यंत ब्राझीलचे स्वातंत्र्ययुद्ध सुरू होईपर्यंत रिओ हे प्लुरीकॉन्टिनेंटल राजेशाहीची राजधानी म्हणून राहिले. हे इतिहासातील मोजक्याच उदाहरणांपैकी एक आहे की वसाहत करणाऱ्या देशाची राजधानी अधिकृतपणे त्याच्या वसाहतींपैकी एका शहरात स्थलांतरित झाली. नंतर १८८९ पर्यंत हे शहर स्वतंत्र राजेशाही असलेल्या ब्राझीलच्या साम्राज्याची राजधानी होते. पुढे १९६० मध्ये ब्राझीलची राजधानी ब्राझिलियाला हस्तांतरित करण्यात आली. +R$ ३४३ अब्ज एवढा आकार असलेली रिओ शहराची जीडीटी या देशातील दुसऱ्या क्रमांकाची जीडीपी आहे, [७] आणि २००८ मध्ये ते जगातील ३०व्या क्रमांकाची होती. [८] या शहरात ब्राझिलियन तेल, खाणकाम आणि दूरसंचार कंपन्यांचे मुख्यालय आहे. अनेक विद्यापीठे आणि संस्थांचे घर असलेले रिओ हे ब्राझीलमधील संशोधन आणि विकासाचे दुसरे सर्वात मोठे केंद्र आहे. २००५ च्या माहितीनुसार राष्ट्रीय वैज्ञानिक उत्पादनाच्या १७ टक्के वाटा रिओचा आहे. [९] ब्राझीलमधील बहुतेक राज्यांच्या राजधानींपेक्षा या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. [१०] +रिओ दी जानेरो हे दक्षिण गोलार्धातील सर्वात जास्त भेट दिलेल्या शहरांपैकी एक आहे. त्याची नैसर्गिक ठिकाणे, कार्निव्हल, सांबा, बोसा नोव्हा, आणि बॅल्नेरियो समुद्रकिनारे [११] यांसाठी हे ओळखले जाते. समुद्रकिना-यांव्यतिरिक्त, काही प्रसिद्ध खुणांमध्‍ये कोर्कोवाडो पर्वतावरील क्राइस्‍ट द रिडीमरचा महाकाय पुतळा आहे, ज्याला जगातील नवीन सात आश्चर्यांपैकी एक असे नाव दिले आहे. इतर प्रसिद्ध ठिकाणांमध्ये त्याच्या केबल कारसह शुगरलोफ माउंटन  ; सांबोड्रोमो, एक कायमस्वरूपी भव्य-रेखा असलेला परेड मार्ग जो कार्निव्हल दरम्यान वापरला जातो; आणि जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्टेडियमपैकी एक असलेले माराकाना स्टेडियम प्रसिद्ध आहेत. २०१६ उन्हाळी ऑलिम्पिक आणि २०१६ उन्हाळी पॅरालिम्पिकचे यजमानपद रिओ दी जानेरो हे होते, त्यामुळे या स्पर्धांचे यजमानपद मिळवणारे हे पहिले दक्षिण अमेरिकन शहर आणि पोर्तुगीज भाषिक शहर बनले आणि तिसऱ्यांदा ऑलिम्पिक दक्षिण गोलार्धातील शहरात आयोजित करण्यात आले. [१२] माराकाना स्टेडियममध्ये १९५० आणि २०१४ फिफा विश्वचषक, २०१३ फिफा कॉन्फेडरेशन कप आणि XV पॅन अमेरिकन गेम्सची फायनल झाली. २०२४ मध्ये, शहर G20 शिखर परिषद आयोजित करेल. [१३] [१४] +या शहराचे नाव रिओ डी जनेरिओ असे आहे.या नावाचा पोर्तुगीज भाषेत अर्थ जानेरीओची नदी असा होतो.या शहराचे दुसरे उपनाव अ सिदादे मार्विलोह्सा अर्थात अद्भुत शहर असे सुद्धा प्रचलित आहे. +हे शहर पोर्तुगीज सत्तेच्या अधिपत्याखाली दोन शतक ब्राझील देशाची राजधानी होते. +हे ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील एक महत्त्वाचे शहर आहे.या किनारपट्टीला दक्षिण अटलांटिक महासागराचा किनारा आहे.हे शहर ब्राझीलच्या आग्नेय दिशेस आहे.या शहराची समुद्र्सापाटीपासूनची उंची सर्वसाधारणपणे २०० मी एवढी आहे.या शहराच्या किनाऱ्यावर पुळण व तटीय वालुकागिरी दिसतात.या प्रदेशातील नद्या मुख्यतः कमी लांबीच्या आहेत.जसे रिओ डी जनेरिओ हे शहर आहे तसेच ते राज्य सुद्धा आहे. +रिओ डी जनेरिओ हे शहर किनारी भागात असल्याने या भगातून आग्नेय वारे ब्राझील देशात प्रवेशतात.तसच जवळील प्राकृतिक विभाग असलेल्या अजस्त्र कडयामुळे या भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.या शहराच्या भौगोलिक स्तिथीमुळे या शहरातील हवामान सौम्य व आर्द्र प्रकारचे आहे.तसेच या शहरात फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक तापमान असते. आणि डिसेंबर ते मार्च या काळात जास्त पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_510.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25013040bc2f82e112ca117dd2e4523c5a22c5e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_510.txt @@ -0,0 +1,12 @@ + +रत्नेश्वर महादेव मंदिर, मातृ-ऋण महादेव, किंवा वाराणसीचे झुकलेले मंदिर हे उत्तर प्रदेश, भारतातील वाराणसी शहरातील सर्वात छायाचित्रित मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर, वरवर पाहता चांगले जतन केलेले दिसते. हे मंदिर त्याच्या मागील बाजूस (उत्तर-पश्चिम) लक्षणीयपणे झुकलेले आहे. आणि त्याचे गर्भगृह उन्हाळ्यातील काही महिने वगळता वर्षभर पाण्याच्या खाली असते. रत्नेश्वर महादेव मंदिर मणिकर्णिका घाट, वाराणसी येथे आहे. हे मंदिर अंदाजे नऊ अंश झुकलेले आहे.[१][२] +हे मंदिर अभिजात शैलीत बांधलेले असून यात नागर शिखर आणि फमसाना शैलीचे मंडप या मंदिरात दिसून येतात.[३] गंगेच्या काठावर असलेल्या वाराणसीतील इतर सर्व मंदिरांप्रमाणे हे मंदिर नदी पात्रात खोलवर पातळीवर बांधले गेले असून पाण्याची पातळी मंदिराच्या शिखरापर्यंत पोहोचू शकते.[४] +अगदी छोट्या पायाच्या या मंदिराचे गर्भगृह वर्षभर पाण्याखाली असते. २०व्या शतकातील छायाचित्रांमध्ये दिसून येणारा कल पाहता हे मंदिर चांगले जतन केले आहे. + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +या मंदिराला 'काशी करवट' असेही म्हणतात (काशी हे वाराणसीचे प्राचीन नाव आहे आणि करवट म्हणजे हिंदीमध्ये झुकणे. बांधकामाची प्रत्यक्ष वेळ अज्ञात आहे. तथापि, सुमारे ५०० वर्षांपूर्वी राजा मानसिंग यांच्या एका अज्ञात सेवकाने त्यांची आई रत्नाबाई यांच्यासाठी हे बांधले होते, असा दावा पुजारी करतात.[५] महसुली नोंदींनुसार ते 1825 ते 1830 दरम्यान बांधले गेले होते. मात्र , जिल्हा सांस्कृतिक समितीचे डॉ. रत्नेश वर्मा यांच्या मते , ते अमेठीच्या राजघराण्याने बांधले होते.[६] 1820 ते 1830 या काळात बनारस मिंटमध्ये परीक्षण तज्ञ असलेले जेम्स प्रिन्सेप यांनी रेखाचित्रांची एक मालिका तयार केली , ज्यापैकी एकामध्ये रत्नेश्वर महादेव मंदिर समाविष्ट आहे.[७] ते म्हणाले की जेव्हा मंदिराचे प्रवेशद्वार पाण्याखाली होते तेव्हा पुजारी पूजा करण्यासाठी पाण्यात डुबकी मारत असे. +काही स्त्रोतांचा दावा आहे की ग्वाल्हेरच्या राणी बैजाबाईने १९ व्या शतकात बांधले होते.[८] दुसऱ्या कथेनुसार, ते इंदूरच्या अहिल्याबाईच्या रत्नाबाई नावाच्या एका स्त्री सेविकेने बांधले होते. अहिल्याबाईंनी याला झुकण्याचा शाप दिला कारण तिच्या सेवकाने ते स्वतःच्या नावावर ठेवले होते.[२] +१८६० च्या छायाचित्रांमध्ये इमारत झुकलेली दिसत नाही. सध्याची छायाचित्रे सुमारे नऊ अंशांचा कल दर्शवतात. पाणी साचलेल्या पायामुळे इमारत झुकण्याची शक्यता आहे.[२] २०१५ मध्ये विजेच्या धक्क्याने शिखराच्या काही घटकांचे किंचित नुकसान झाले होते.[२] +मणिकर्णिका घाटामध्ये हे मंदिर स्थित आहे. अहिल्याबाई होळकर यांनी १७९५ मध्ये बांधलेल्या तारकेश्वर महादेव मंदिराच्या[९] समोर आहे.[१०] जेथे भगवान शिव तारक मंत्र (मोक्ष मंत्र) पाठ करतात असे म्हटले जाते. दोन मंदिरांच्या मधोमध एक जागा आहे ज्याला १८३२ मध्ये जेम्सने बनारसमधील सर्वात पवित्र स्थान म्हणून संबोधले होते.[११] १८५ च्या छायाचित्रात एका मंदिराला विष्णुपद मंदिर असे म्हटले आहे. त्याच्या जवळच भगवान विष्णूच्या चरण पादुका असलेले गणेश मंदिर असावे. याठिकाणी केवळ प्रतिष्ठित व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात.[१२] हेच ठिकाण १९०३ च्या छाप्यात सतीचे ठिकाण असल्याचे सांगितले जाते.[१३] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5122.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..104a6428654a0719394b6c2b44bd66c726436a9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5122.txt @@ -0,0 +1 @@ +प्लेट नदीची लढाई ही दुसऱ्या महायुद्धातील पहिली नाविक लढाई होती. ही लढाई १३ डिसेंबर इ.स. १९३९ रोजी घडली दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये प्लेट नदीजवळ घडली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5168.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbc1f2e5145b8bc831d4e2401df34ce9c2364e47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5168.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्लॅकबेरी ही एक इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे, जी स्मार्टफोन, टॅब्लेट आणि संबंधित सेवा विकते. मूळत: कॅनेडियन कंपनी ब्लॅकबेरी लिमिटेड (पूर्वी रिसर्च इन मोशन, किंवा आरआयएम म्हणून ओळखला जाणारी) द्वारे डिझाइन आणि प्रचार केलेली उत्पादने ही कंपनी विकते. +2016 पासून, BlackBerry Limited ने ब्लॅकबेरी ब्रँड अंतर्गत स्मार्टफोनचे डिझाइन, उत्पादन आणि मार्केटिंग करण्यासाठी तृतीय-पक्ष कंपन्यांना परवाना दिला. मूळ परवानाधारक इंडोनेशियन बाजारासाठी बीबी मेराह पुतिह, दक्षिण आशियाई बाजारपेठेसाठी ऑप्टिमस इन्फ्राकॉम आणि इतर सर्व बाजारपेठांसाठी ब्लॅकबेरी मोबाइल (टीसीएल तंत्रज्ञानाचे व्यापार नाव) होते. २०२० च्या उन्हाळ्यात, टेक्सास-आधारित स्टार्टअप OnwardMobility ने नवीन 5G BlackBerry स्मार्टफोन विकसित करण्यासाठी BlackBerry Limited सोबत नवीन परवाना करारावर स्वाक्षरी केली. [१] +2021 मध्ये रिलीझ होणाऱ्या डिव्हाइसमध्ये फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्स आणि ब्लॅकबेरी-टिपिकल फिजिकल कीबोर्ड असण्याची शक्यता आहे. नवीन ब्लॅकबेरी-ब्रँडेड स्मार्टफोन्सच्या निर्मितीसाठी, OnwardMobility BlackBerry Limited आणि FIH Mobile (Foxconnची उपकंपनी) सह सहकार्य करत आहे.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5173.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd4d0b1ba196af2dfeefea10cba3c4e745b145ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5173.txt @@ -0,0 +1,3 @@ +रिसॅट १ हा भारताचा देशांतर्गत बनवलेला १८५८ किलोग्रॅम वजनाचा उपग्रहाच्या पहिला हवामानाचा अंदाज घेणारा उपग्रह आहे. हा उपग्रह २६ एप्रिल रोजी सकाळी ७ .४७ वाजता "पीएसएलव्ही' ह्या अग्नी बाणाच्या माध्यमातून सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा भारत येथून प्रक्षेपित करण्यात आला. या उपग्रहाद्वारे सर्व ऋतूंमध्ये चोवीस तास पृथ्वीची छायाचित्रे काढणे शक्य होणार आहे. त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज घेणे शक्य होणार आहे.[१] +ढगाळ वातावरण असताना भारताचे पूर्वीचे रिमोट सेन्सिंग उपग्रह जमिनीवरील छायाचित्रे घेऊ शकत नाहीत. रिसॅट-१ च्या द्वारे ढगाळ वातावरणातही जमिनीवरील स्पष्ट छायाचित्रे घेता येतात. +४९८ कोटी रुपयांच्या या मोहिमेत ३७८ कोटी रुपये रिसॅट-१ च्या निर्मितीवर खर्च करण्यात आले आणि १२० कोटी रुपये पीएसएलव्ही या रॉकेटच्या बांधणीचा खर्च झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5190.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95f5d81ea836fa60041c8c4445b270a332c5c481 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5190.txt @@ -0,0 +1,10 @@ +रीइन्व्हेंटिंग रेव्होल्युशन हे गेल ऑमवेट यांनी लिहलेले आणि १९९३ मध्ये रुटलेज ने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. +भारतामधील नव्या सामाजिक चळवळींचा आणि समाजवादी परंपरा यांचा अभ्यास गेल आमवेट 'क्रांतीचा पुनर्शोध ' या पुस्तकामधून करतात . राष्ट्रीय चळवळी मधून समाजवादी विचारांची सुरुवात स्वतंत्र भारतामध्ये कशा पद्धतीने सुरू झाली याचा आढावा घेताना गेल आमवेट ह्या स्त्रियांची चळवळ ,जाती विरोधी चळवळ ,पर्यावरणवादी चळवळी आणि शेतकऱ्यांचा संघर्ष ह्या सर्व वादविवादांचे चर्चाव्यूह या पुस्तकामधून मांडत जातात . साधारणपणे त्या चार विभागामध्ये पुस्तकाची मांडणी करतात . +पहिल्या भागामधून या सर्व चळवळीची पार्श्वभूमी मांडत जातात तर दुसऱ्या भागामधून त्यांनी प्रत्यक्ष या चळवळीचा उदय कशा प्रकारे होत गेला याचे वर्णन केलेले आहे. तिसऱ्या भागामध्ये कामगार वर्गाची चळवळ आणि पारंपरिक मार्क्सवाद यामधील संबंध स्पष्ट करतात . चौथ्या विभागामध्ये ग्रामीण स्त्रियांचा संघर्ष हा इ.स. १९८५ नंतर ते आतापर्यंतचा जो पर्यायी विकासाच्या पैलूवर निर्माण झाला होता तोच पुढे पर्यायी समाजवाद म्हणून निर्माण कसा होत गेला याविषयीची चर्चा करतात. +या पुस्तकामधून गेल आमवेट या राष्ट्रीय चळवळीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहताना दिसतात. प्रमुखप्रवाही राष्ट्रीय चळवळ देशभक्तीच्या प्रेरणेने उभारली होती या विचाराला खंडित करण्याचे काम यामधून समोर येते. 'स्वराज्य 'या विषयीची चिकित्सक मांडणी करताना त्या म्हणतात कि स्वराज राज हे ? कोणाचे राष्ट्रीय नेते कोण होते ? त्यांचा वर्गीय जातीय संबध कोणता ? या सर्व प्रश्नांचे विवेचन त्या देतात. म्हणजेच प्रमुखप्रवाही राष्ट्रीय चळवळीला त्या वर्गीय, जातीय अंगाने पाहून जे स्वराज्याचे मागणी करणारे होते तेच भांडवलदारी व्यवस्थेमधील भागीदार होते. त्यामुळे त्या कामगार शेतकरी यांचे राज्य का नाही याचे विस्तृतपणे विवेचन करून त्यामधून शेतकरी, कामगारांच्या क्रांत्या कशा उदयास आल्या ते स्वांतत्त्र्यानंतर उदयास आलेल्या नक्सलवादी चळवळीच्या अभ्यासामधून दाखवून देतात . +स्वतंत्र भारताची निर्मिती ही नेहरू युगामध्ये विकासाच्या मुद्द्यावर उभी राहताना तो औद्योगिकीकरण, तंत्रज्ञानाचा विकास असेल याची पायाभरणी ही समाजवादी राज्यव्यवस्थे वर उभी राहिली. ज्यामध्ये राज्याने लोकशाही मुल्यावरती, कल्याणकारी धोरणाभोवती उभी राहण्याची भूमिका घेतली असे असले तरी खऱ्या अर्थाने शेतकरी,आदिवासी यांचे प्रश्न अनुत्तरीत राहिले होते. त्यातूनच मग माओवादी क्रांतिकारी विचाराच्या भोवती नक्सलवादी ही नवी चळवळ उभी राहिली ज्यात पुढे आदिवासी, भूमिहीन, शेतकरी, कामगार इ.चा समावेश येत गेला. +पारंपारिक मार्क्सवादाला खऱ्या अर्थाने छेद देण्याचे काम या चळवळीने केलेले होते. महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथरच्या निर्मितीमधून नव्या जातीविरोधी चळवळीची सुरुवात झाली तर बिहारमध्ये जातीविरोधामधून वर्गीय चळवळ उभी राहत गेली . या दोन्ही चळवळी ह्या इ.स. १९७० च्या दरम्यान आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानामधून जातीविरोधी चळवळ तर मार्क्सच्या तत्त्वज्ञानामधून वर्गीय चळवळ उभी राहिलेली दिसून येते. वर्गीय कि जातीय या सर्व दंद्वामधून चळवळी कशा प्रकारे आकार घेत गेल्या याचा आढावा गेल घेत जातात. +याच काळात स्त्रियांच्या नव्या चळवळी ही शहरी/ग्रामीण भागामधून उदयास येत होत्या . याच दरम्यान मध्यम वर्गीय शहरी विद्वानाची भूमिका यामध्ये महत्त्वाची राहिलेली होती . स्त्री चळवळी मध्ये ग्रामीण गरीब शेतकरी महिला किंवा कामगार महिला यांची चळवळ आणि मध्यम वर्गीय बौद्धिक स्त्रिया यांच्या चर्चेच्या विमार्शामधून स्त्री चळवळीची घडवणूक होत होती . त्याच वेळी दलित चळवळ कशा प्रकारे स्त्रियांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत होती हे गेल सांगतानाच दलित स्त्रियांपुढे उभे राहिलेल्या जात, कुटुंब ,दलित चळवळी मधील आव्हाने यांना कशा प्रकारे सामोरे जावे लागत होते आणि हे करतानाच ब्राह्मणी संस्कृतीला छेद देण्याचा प्रयत्नही त्या दुसऱ्या बाजूने करत होत्या . या सर्व संघार्षामधून स्त्रियांना पितृसत्तेला अधिक धारदारपणे आव्हान देणे सोपे होत गेले असे गेल आपल्या पुस्तकामधून मांडत जातात . +इ.स. १९७५ नंतर स्त्री चळवळीने जहालवादी भूमिका सांस्कृतिकतेच्या भोवती उभी केली जी स्वातंत्र्य पूर्व चळवळीतील स्त्रियांनी घेतलेली नव्हती. यासोबतच स्त्री चळवळीचा विकास अनेक प्रश्न हाताळत कसा होत गेला याविषयीची चर्चा हिंसा, स्वायत्त गट, पक्षाची स्वायत्त उभारणी इ. मुद्द्याला घेऊन अधिक विस्ताराने स्त्रियांच्या चळवळीचा विकसित होत होत्या ते गेल स्पष्ट करत जातात. . +इ.स. १९७२ ते १९७५ च्या दरम्यान शेतकरी चळवळीने भारतीय राज्य व्यवस्थेला जोरदारपणे आव्हाने निर्माण केली होती. हे करतानाच पारंपरिक मार्क्सवादी विचारालाही प्रश्नांकित केले. पर्यावरण वादी चळवळ ह्या उत्तराखंडमधील मासेमारी व्यवसायामधील चळवळ असो या मधील संबध हे जात, वर्गीय दृष्टीकोनातून कसे मांडले गेले याचे विस्तृत विवेचन देतानाच गांधीवादी विचारधारा आणि मार्क्सवादी हे पर्यावरण चळवळीकडे कसे पाहत होते ते गेल दाखवून देतात. +या सर्व चळवळी उभ्या राहिल्यानंतर त्या वेगवेगळ्या पर्यायी व्यवस्थेच्या शोधासाठीची धडपड कशा प्रकारे करत होते याचे चिकित्सक विश्लेषण करतात. शेवटच्या काही प्रकरणा मधून गेल मांडत जातात कि, नव्या पर्यायी विकासामध्ये आपले स्थान अधिकरीत्या स्पष्ट करता यावे यासाठीचा संघर्ष स्त्री चळवळ, पर्यावर्णीय चळवळ, जातीय चळवळ या कशा पद्धतीने करत होत्या ते लिखाण इथे येत जाते. शेवटी गेल मांडतात कि या नव्या चळवळी स्वतःला समाजवादी म्हणवून घेण्यापेक्षा क्रांतिकारी म्हणवून घेण्यास धन्यता मानू लागले होते. त्यांनी इतिहासाचा पुनर्शोध घेत आपली पुनर्रमांडणी केली आणि स्वतःला व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारे म्हणून ते पाहत असत. त्यातूनच त्यांनी वर्गविहीन, पितृसत्ताविहीन, जातीविरहित चिरस्थायी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न क्रांतीच्या पुर्नशोधातून कशा प्रकारे केला ते गेल आमवेट स्पष्ट करताना या पुस्तकातून दिसतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5271.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20d4d909971f4acea2d49b625a78b175cc47b191 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5271.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +ऱ्वांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. ऱ्वांडाच्या पूर्वेला टांझानिया, दक्षिणेला बुरुंडी, उत्तरेला युगांडा तर पश्चिमेला कॉंगो हे देश आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5272.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8294572ebebf058cbf5c68c1019acaa930b7a50f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5272.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोआतान हे होन्डुरास देशातील एक बेट आहे. कॅरिबियन समुद्रात होन्डुरासच्या मुख्य भूमीपासून ६५ किमी उत्तरेस असलेले हे बेट इस्लास देला बाहिया प्रांतातील सगळ्यात मोठे बेट आहे. यास रुआतान किंवा रट्टान या नावांनेही ओळखतात. या बेटावरील कॉक्सेन होल हे गाव या प्रांताची राजधानी आहे. +रोआतान एक प्रचंड मोठे प्रवाळबेट आहे. ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ नंतरचे हे दुसऱ्या क्रमांकाचे आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5292.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44832c968091fade8b4fc8cba23d0fbd4b995152 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5292.txt @@ -0,0 +1 @@ +रयत शिक्षण संस्था - रुकडी येथे रयत शिक्षण संस्थेची एक प्राथमिक शाळा, एक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ अध्यापक महाविद्यालय आहे. कोल्हापूरच्या छ.शाहू महाराजांनी रुकडी येथे रयत शिक्षण संस्थेला दीडशे एकर जमीन दिली आहे. छ.शाहू महाराज यांच्या काळात येथे साठमारी होती आजही त्याचे काही अवशेष पहावयास मिळतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5310.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e0c051474a06c720852a2e79ffe3ae5f262f099 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5310.txt @@ -0,0 +1,8 @@ + रुखी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5325.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..351f99e46d6b0cd95f82b7812eac468fe1e11c9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5325.txt @@ -0,0 +1 @@ +रुची हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_534.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c7eb6dc7bdf78f805a238f33d1b439500257db7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_534.txt @@ -0,0 +1,29 @@ + + +रत्‍नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा (जुने नाव कुलाबा जिल्हा) आहे. रत्‍नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या ११.३३% इतकी आहे. +हल्लीचा रत्‍नागिरी जिल्हा हा ब्रिटिश काळात आणि नंतरही उत्तर रत्‍नागिरी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. हल्लीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दक्षिण रत्‍नागिरी जिल्हा म्हणत. दक्षिण रत्‍नागिरी जिल्ह्यात सावंतवाडी या संस्थानाचाही समावेश होता. सन १९८१ साली या जिल्ह्यांची नावे बदलली. +कोकणात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[१] +अंबा नदी, अर्जुना नदी, काजळी नदी, केव नदी, गड नदी, चोरद नदी, जगबुडी नदी, जोग नदी, नळकडी नदी, नारिंगी नदी, बोर नदी, भारजा नदी, मुचकुंदी नदी, मृदानी नदी, वाशिष्ठी नदी, शास्त्री नदी, शिव नदी, शुक नदी, वाघोटण नदी, सप्तलिंगी नदी, सावित्री नदी, +रत्‍नागिरी जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत: +रत्‍नागिरी ते कोल्हापूर (राष्ट्रीय महामार्ग २०४) +मुंबई ते कोचीन (राष्ट्रीय महामार्ग 66) +१. आंबोळगड +२. गोपाळगड +३. गोविंदगड +४. जंगली जयगड +५. जयगड +६. पालगड +७. पूर्णगड +८. भवानीगड +९. महिपतगड +१०. महीमंडणगड +११. यशवंतगड +१२. रत्‍नदुर्ग +१३. रसाळगड +१४. विजयगड +१५. सुवर्णदुर्ग +रत्‍नागिरी जिल्हा हापूस आंब्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. आंब्याप्रमाणेच काजू, नारळ, फणस, आमसूल(रातांबा) इत्यादींची लागवड येथे केली जाते. तांदळाची शेती येथे प्रामुख्याने केली जाते +डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,दापोली (स्थापना ;१८ मे १९७२) +रत्‍नागिरी जिल्हा एक निसर्गरम्य व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जातो जिल्ह्याला लाभलेला समुद्रकिनारा व आजूबाजूची निसर्गरुपी डोंगररांग आहे त्याच्यामुळे रत्‍नागिरी येथे पर्यटक संपूर्ण जगातून येत असतात. +लोकसभा मतदारसंघ (१) : रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग. +विधानसभा मतदारसंघ (५) : दापोली, गुहागर, चिपळूण, रत्‍नागिरी व राजापूर. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5345.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aeb904b5faf6893976ac2afb63ed2b9f7de4d6e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5345.txt @@ -0,0 +1,27 @@ +रुडॉल्फ लुडविग मॉसबाउअर हे शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ. यांना रॉबर्ट हॉफश्टाटर यांच्या सोबत १९६१ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान केले गेले होते. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5363.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2415f06516fb53cc9c67db0d310b705fd429e755 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5363.txt @@ -0,0 +1 @@ +रुथ बार्बरा वूड (१९ मार्च, १९१७:इंग्लंड - १९९८:इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४९ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5388.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18be0c2bae61b04842ba8f3ad6912d701a90d981 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5388.txt @@ -0,0 +1 @@ +रुद्रवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5389.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cf11b29926e7f9740ac2d9b251dd5ad92af7fdd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5389.txt @@ -0,0 +1,3 @@ +रुद्र वीणा एक तंतुवाद्य आहे. हे वाद्य सहसा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात वापरले जाते.रुद्र वीणा ही तंतुवाद्यांची जननी आहे असे समजल्या जाते.रुद्र म्हणजे शंकर.या वाद्यास शंकराचे वाद्य म्हणूनही ओळखल्या जाते.हे वाद्य सतत एकल्याने माणसाच्या हिंसक प्रवृत्तीत बदल होतो असा समज आहे.या वाद्याची रचना मोरासारखी असते. मोराच्या केकारवावरून या वाद्याची रचना स्फुरली असावी असे सांगण्यात येते.या वाद्याच्या सात तारांना 'मोरपिस' व खुंट्यांना 'डोलो' असे म्हणण्यात येते.हे, खांद्यावर एक भाग ठेवून सहसा वाजविण्यात येते.याच्या खांद्यावर घेतलेल्या भोपळ्यातुन अत्यंत कमी क्षमतेचे ध्वनी एॲकता येतात.[१] +१. एका रुद्रवीणावादकाचे संकेतस्थळ Archived 2013-06-02 at the Wayback Machine. +२. रुद्रवीणेबाबत माहिती देणारे एक संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5395.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74e59e0474c7871358d8ee7b0ac7bc95248d1369 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5395.txt @@ -0,0 +1,12 @@ + +कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेच्या ४थ्या कांडात हा मंत्रसमूह आलेला आहे. याला श्री रुद्रम, रुद्र किंवा शतरुद्रीय असेही म्हणतात. रुद्राचे नमक विभाग व चमक विभाग असे दोन भाग असून, प्रत्येकात ११ अनुवाक आहेत. पहिल्या विभागात नमः शब्द वारंवार येत असल्यामुळे त्याला नमक असे म्हणतात व दुसऱ्यात च मे हे शब्द वारंवार येत असल्यामुळे त्याला चमक असे म्हणतात. +रुद्राध्यायाला पुढील शांतिमंत्राने प्रारंभ होतो - +अर्थ +इडा - ब्रह्मरूपिणी विद्या, देवहू - देवांना बोलावणारी, मनुर्यज्ञनी - यज्ञाला प्रवृत्त करणारी मंत्ररूप वाग्देवता, बृहस्पतिः - कर्मसाक्षी परमेश्वर. हा परमेश्वरच उक्थामदानि - कर्मजन्य सुखे प्राप्त करून देतो. हे शुभ वाणीच्या विश्वेदेवांनो, तुम्ही माझी हिंसा करू नकोस, याकडे लक्ष द्या. हे धरणीमाते, तू माझी हिंसा करू नकोस; (यासाठी) मी तुझ्या मधुर रूपाचे चिंतन करतो, तुझे मधुर स्तवन करतो. मी मधुर बोलेन, मी संबंधी लोकांशी मधुर व्यवहार करीन, देवांना उद्देशून मधुर बोलेन. मी मनुष्यांशी त्यांना श्रवणसुख होईल असे बोलेम. असे माझे देव रक्षण करोत. (आणि) माझी कीर्ती वाढावी म्हणून माझे पूर्वज माझ्या कामांवर संतुष्ट होवोत. +रुद्राध्यायाला ही शांती म्हणावी असे वेदांत सांगितलेले नाही. परंतु रुद्रानुष्ठान सांगणाऱ्या नंतरच्या ग्रंथांत या शांतिमंत्राचा उल्लेख केलेला आहे. हा रुद्राध्याय कृष्णयजुर्वेदाच्या इतर संहितांमध्येही पठित आहे. त्याचप्रमाणे शुक्ल यजुर्वेदातही हा अध्याय आढळतो. +रुद्राचे नमक विभाग व चमक विभाग असे दोन भाग असून, प्रत्येकात ११ अनुवाक आहेत. पहिल्या विभागात नमः शब्द वारंवार येत असल्यामुळे त्याला नमक असे म्हणतात व दुसऱ्यात च मे हे शब्द वारंवार येत असल्यामुळे त्याला चमक असे म्हणतात. [१] +मा नस्तोके तनये मा न आयौ मानो गोषु मानो अश्वेषु रीरिषः । वीरान् मानो रुद्र भामितो वधीर्हविष्मन्तः सदमित् त्वा हवामहे ।। +चमकाच्या पहिल्या सहा अनुवाकांच मला अन्न मिळो, मला धान्ये मिळोत, मला सत्ता मिळो, मला वैभव मिळो, भूमी मिळो, पर्वत मिळोत, इंद्रादी देव अनुकूल होवोत, अशी याचना आहे. सात, आठ व नऊ या अनुवाकांत सगळे यज्ञप्रक्रियेतील शब्द आले आहेत आणि शेवटी माझी इंद्रिये, प्राण, मन किंबहुना सर्व जीवनच यज्ञमय होवो, अशी प्रार्थना केली आहे. ती पुढीलप्रमाणे - +आयुर्यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पतामपानो यज्ञेन कल्पतां व्यानो यज्ञेन कल्पतां चक्षुर्यज्ञेन कल्पता श्रोत्रं यज्ञेन कल्पतां मनो यज्ञेन कल्पतां वाग्यज्ञेन कल्पतामात्मा यज्ञेन कल्पतां यज्ञो यज्ञेन कल्पताम् । +संपूर्ण रुद्राध्याय +जोशी, पं. महादेवशास्त्री. भारतीय संस्कृति कोश - आठवा खंड - राजस्थान ते विहार. p. २७१-२७२. रुद्राध्याय diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5408.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..733f8bd347453af0b76729b75511dff2cf2f2c0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5408.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रूपनगर हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र रूपनगर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5424.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c43566f05d4c4c78acb9336154bf5df0facf8bd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5424.txt @@ -0,0 +1 @@ +हे भारताच्या मेघालय राज्यातील रुपसी येथे असलेला विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5442.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6de27829a8ed666835d087b3aa0a0204d84883b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5442.txt @@ -0,0 +1 @@ +रुपे कार्ड हे भारतीय डेबिट कार्ड आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी २०१२ साली हे संपूर्ण देशी डेबिट कार्ड भारतीय बाजारात आले आहे . रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेले नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी रुपे कार्ड या ब्रॅंड अंतर्गत हे कार्ड बाजारात आणले आहे. डेबिट कार्डमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सुविधा यात उपलब्ध असणार आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5446.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c42ebe83d1663ce94b0ba722d5110fab5336da13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5446.txt @@ -0,0 +1 @@ +रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते, दिग्दर्शक. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5461.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..691875e7b4e1723d095678d1a59320e17ef4bd9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5461.txt @@ -0,0 +1 @@ +रुबी अॅग्नेस मोनाघन तथा रुबी ली (२४ मे, १९१६:ऑस्ट्रेलिया - १० जून, २०१२:सिडनी, ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९३५ दरम्यान २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_547.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0e04ed54f24d40c91f38e98c817bdf482fcb9f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_547.txt @@ -0,0 +1,2 @@ + रत्नापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5478.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aacce038e7696579a8e42c77f61eb242418a5206 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5478.txt @@ -0,0 +1 @@ +रुबेन्स रुबिन्हो गॉन्साल्वेस बॅरिकेलो (२३ मे, १९७२ - ) हा ब्राझीलचा फॉर्म्युला वन चालक आहे. याने १९९३-२०११ दरम्यान ११ ग्रां प्री शर्यती जिंकल्या तर ६८ वेळा पहिल्या तीन क्रमांकात आला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5503.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd53754a5f2cb1dfda404981bf43e07ecb13b0a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5503.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऱ्वांडा क्रिकेट संघ हा ऱ्वांडा देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. ऱ्वांडा संघाने १८ ऑगस्ट २०२१ रोजी  घानाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5515.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef243004f4be56a2fe30b31f669897c61a518907 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5515.txt @@ -0,0 +1,4 @@ +जुलै ८, इ.स. २००६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +रुसी फ्रामरोझ सुरती (मे २५, इ.स. १९३६:सुरत - जानेवारी १३, इ.स. २०१३:मुंबई) हा  भारतकडून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +सुरती १९६० ते १९६९ दरम्यान २६ कसोटी सामने खेळला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5540.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8adfa3d5ec385fe54e702c2f1844d483fff447cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5540.txt @@ -0,0 +1,2 @@ + रूई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5565.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae2eceef81e9b9c7db7a20bba2cef2f19de0de78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5565.txt @@ -0,0 +1,2 @@ +रूईपेठा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5568.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cf0d6a595b9c3f213b5ff9001600843227bddee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5568.txt @@ -0,0 +1,8 @@ + रूईशेत भोमोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_557.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5654d9edf36713aef51bbc1b804e3ac95243cdf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_557.txt @@ -0,0 +1 @@ +मिलन रथनायके (जन्म १ ऑगस्ट १९९६) हा एक श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5611.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9272f4149e07f6bb1fa4450b58963472340c9189 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5611.txt @@ -0,0 +1 @@ +दुर्गा भागवत लिखित ललित लेखसंग्रह. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5621.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75165e977dd56dd8abdec6b64ba6f02a2f0d1021 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5621.txt @@ -0,0 +1,6 @@ +रूपा कुळकर्णी-बोधी (२७ एप्रिल, १९४५ - ) या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका व निवृत्त प्राध्यापिका आहेत. त्या घरकाम कामगारांच्या हक्कांसाठी लढतात. त्यांचा अनेक सामाजिक कामांत व आंदोलनांत त्यांचा सहभाग राहिला आहे.[१] +मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात २७ एप्रिल १९४५ रोजी रूपा कुळकर्णी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कृष्णराव हे शिक्षक होते तर आई प्रमिला या आरोग्य विभागात काम करत होत्या. सहाव्या वर्षी कुटुंबासह रूपा या नागपुरात वास्तव्यास आल्या. संस्कृत भाषेत एम.ए. आणि पीएच.डी. या पदव्या प्राप्त केल्यानंतर त्यांनी तत्कालीन नागपूर विद्यापीठात संस्कृतच्या प्राध्यापिका झाल्या. २००५ मध्ये त्या (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज) नागपूर विद्यापीठातून संस्कृत विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या.[२] +कुळकर्णी यांचा बौद्ध धम्म व आंबेडकरी विचारांकडे कल होता. यातूनच त्यांनी १९९२ मध्ये वयाच्या ४७ वर्षी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्म स्वीकारला.[३][४] धर्मांतरानंतर त्यांनी बौद्ध संकल्पनेशी संबंधित 'बोधी' हे आडनाव स्वीकारले. त्यांनी सांगितले की, "मी घरेलू कामगारांबरोबर काम करायला सुरुवात केली होती. ते अशा जातींतून येतात, की ज्यांना खालची जात मानली जाते. त्यांची परिस्थिती अंत्यत बिकट असते. त्यामुळे मला माझी जात एक ओझं, एक कलंक वाटायला लागली होती म्हणून ती सोडणंच मला योग्य वाटलं." त्यांच्या मते वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र आणि फिल्म इंडस्ट्रीच नाही तर टीव्हीवर येणाऱ्या मालिकांमध्येही जातीच्या आधारावर वेगळे राहण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन दिले जाते.[१] रूपा कुळकर्णी या बुद्धिवादी विचारवंत म्हणून ओळखल्या जातात. बीड येथे झालेल्या १२व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.[५] +रूपा कुळकर्णी यांचा रिडल्स आंदोलनात समर्थनीय सहभाग होता. १९८८ मध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'रिडल्स इन हिंदुइझम' पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी झाली. त्यातही ‘रामायण’ आणि 'महाभारत’ या दोन आर्षमहाकाव्यांचा संबंध होता. त्यामुळे ‘हिंदूधर्मातील ती कोडी’ म्हणजे संवेदनशील विषय बनला होता. त्यावेळी रूपा कुळकर्णी यांनी पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांचा वैचारिक परामर्ष घेतला होता.[६] १९८८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'रिडल्स इन हिंदुइझम' या खंडावरील बंदीच्या विरोधातील आंदोलनात समर्थनाची स्पष्ट भूमिका रूपा कुळकर्णी यांनी घेतली होती, त्यावेळी असे करण्याऱ्या त्या संस्कृत विषयाच्या एकमेव ब्राम्हण प्राध्यापिका होत्या. त्यांच्या लेखावर बरेच वादंग माजले. प्रामुख्याने संस्कृतचे ज्येष्ठ प्राध्यापक मा.गो. वैद्य यांच्याशी त्यांचा जाहीर वाद-प्रतिवाद होत होता. लोक त्या वृत्तपत्राच्या झेरॉक्स प्रती काढून एकमेकांना वाचायला देत असत. मुंबईत त्या वेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने झालेल्या रिडल्स समर्थन परिषदेतही त्यांना निमंत्रित करण्यात आले. त्या सभेत दादासाहेब गवई, प्रा. जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, राजा ढाले, नामदेव ढसाळ अशी अनेक रिपब्लिकन पुढारी आलेले होते. अखेर सरकारने पुस्तक प्रकाशित केले.[७] +असंघटित कामगारांमध्ये घरकाम करणाऱ्या मोलकरणी हा खूप मोठा वर्ग आहे. त्यांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती नव्हती. इ.स. १९८०मध्ये रूपा कुळकर्णी यांनी या मोलकरणींना संघटित करून त्यांना त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी लढा सुरू केला. २८ वर्षांच्या लढ्यानंतर घरकाम कामगारांसाठी २००८ मध्ये महाराष्ट्रात 'घरेलू कामगार कायदा' लागू झाला. असा कायदा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एका बोर्डाची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून राज्यात १ लाख ४८ हजार घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करण्यात आली. २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकारने मोलकरणींसाठी अस्तित्वात असलेला बोर्ड बरखास्त केला. हा बोर्ड पुन्हा अस्तित्वात यावा, याकरता कुळकर्णी यांचा संघर्ष सुरू आहे.[२] सध्या त्यांनी अडीच कोटी कामगारांना संघटित केले असून, त्यांना ४५ कोटी असंघटितांना एका छताखाली आणायचे आहे.[८]  +रूपा कुळकर्णी यांची विविध विषयांवरील १०पेक्षा अधिक पुस्तके प्रकशित झाली आहेत.[२] त्यांतली काही ही : diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5634.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7398959542c1986cda3a21deace5e861a6efcfcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5634.txt @@ -0,0 +1,2 @@ +सुलोचना ऊर्फ रूबी मेयर्स ह्या १९३०-१९४० सालांतल्या भारतीय मूकपटांतील नायिका होत्या. या भारतातील बगदादी ज्यू समदायातून होत्या. इम्पिरिअल स्टुडिओच्या अनेक मूकपटात दिनशा बिलिमोरीया या नायकाबरोबर त्यांनी भूमिका केलेले बहुतेक चित्रपट लोकप्रिय झाले होते.[१] +१९७३ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5672.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..369e29d831924d7b9c4862bed5dae679341e4b7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5672.txt @@ -0,0 +1,4 @@ +लिओपाॅल्ड व्हाॅन रांके (मराठी लेखनभेद: लेओपोल्ड फॉन रांके; जर्मन: Leopold von Ranke) (डिसेंबर २१, इ.स. १७९५; , थ्युरिंगेन, जर्मनी - मे २३, इ.स. १८८६; बेर्लिन, जर्मनी) हा जर्मन इतिहासकार होता. +याचे शिक्षण हाले व बर्लिन येथे झाले. इ.स. १८१८ साली त्याने फ्रांकफुर्ट येथील एका शाळेत शिक्षकाची नोकरी स्विकारली. त्यानंतर इ.स. १८२५ साली रांक प्रशियन शासनाच्या सेवेत दाखल झाला. त्याचवेळी त्याची बर्लिन येथे इतिहासाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. नेबूरचा रोमन इतिहास वाचल्यानंतर उत्सुकता व विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी रांक याने हिरोडोटस, थुसिडाडस, झेनोफीन, डायनोसिस, लिव्ही, सिसिरो या इतिहासकारांचे साहित्य अभ्यासले. +इ.स.च्या १९व्या शतकातील शास्त्रशुद्ध इतिहास संशोधन व इतिहास लेखन याचा लेओपोल्ड फॉन रांक प्रणेता आहे. त्याने इतिहासाला बुद्धिवादी विषय बनवून व्यावसायिक प्रशिक्षण व पुराभिलेख संशोधन कार्यपद्धतीची जोड दिली. शास्त्रोक्त संशोधन करून व पुराव्यांची काटेकोर छानणी करूनच त्यावर इतिहास लेखन करण्याचा नवा पायंडा त्याने पाडला. +लेओपोल्ड फॉन रांक याच्या समग्र साहित्याचे ५४ खंड आहेत. त्यांपैकी हिस्ट्री ऑफ पोपस, हिस्ट्री ऑफ रिफर्मेशन इन जर्मनी, फ्रेंच हिस्ट्री, इंग्लिश हिस्ट्री, प्रशियन हिस्ट्री हे ग्रंथ महत्त्वाचे होत. या ग्रंथांमध्ये त्याने इ.स.च्या १५ व्या शतकापासून ते इ.स.च्या १८ व्या शतकापर्यंतची युरोपातील घटनांची माहिती दिलेली आहे. लॅटिन व ट्युटॉनिक राष्ट्रांचा इतिहास या ग्रंथात त्याने युरोपीय संस्कृती हा रोमन व जर्मन घटकांचा संयुक्त अविष्कार आहे, असे दाखवून दिले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_569.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d55c1fb0026cff6e683982d10e1dc6440214d8fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_569.txt @@ -0,0 +1,2 @@ +रद्दे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5696.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc147498a7f57bd0e57509a0c89390431283fd9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5696.txt @@ -0,0 +1,55 @@ +गुणक: 35°49′8″N 78°38′41″W / 35.81889°N 78.64472°W / 35.81889; -78.64472 + +रॅले (इंग्लिश: Raleigh) हे अमेरिका देशाच्या नॉर्थ कॅरोलिना राज्याची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (सर्वात मोठे शहरः शार्लट). ४ लाख लोकसंख्या असणारे रॅले ह्या दृष्टीने अमेरिकेमधील ४३व्या क्रमांकाचे शहर आहे. +रॅले-डरहॅम-चॅपेल हिल ह्या तिळ्या शहरांचा महानगर परिसर अमेरिकेमधील सर्वात झपाट्याने वाढणारा भाग आहे. अमेरिकेमधील सर्वात मोठे संशोधन केंद्र (रिसर्च ट्रॅंगल पार्क) येथेच स्थित आहे. रॅलेजवळील कॅरी ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक राहतात. + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5701.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..489d2e0d67270753d22779c004dbc49fef535313 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5701.txt @@ -0,0 +1,2 @@ +रे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे.[१] कॉलोराडो-नेब्रास्का सीमेपासून ११ किमी (७ मैल) पश्चिमेस आणि कॉलोराडो-कॅन्सस सीमेपासून ४० किमी (२५ मैल) वायव्येस असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,३४२ होती.[१] +हे शहर युमा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5703.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97ea84375f35b33219f61a0b7e195508cfa618d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5703.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेमंड रे इलिंगवर्थ (जून ८, इ.स. १९३२:पड्सी, यॉर्कशायर, इंग्लंड - २५ डिसेंबर २०२१) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5707.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f64a6ef9527dbf3d98da91aed9f5f7d8c40d48af --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5707.txt @@ -0,0 +1,9 @@ +१२ डिसेंबर, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +रेमंड विल्यम प्राइस (जून १२, इ.स. १९७६:सॅलिसबरी, ऱ्होडेशिया - ) हा  झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू आहे. +प्राइस डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करतो. + + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5713.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..244fe84e329c929bdbed6c6153f1d92d5c0d1794 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5713.txt @@ -0,0 +1 @@ +रे मिशेल ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या मॅके शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. १९९२ क्रिकेट विश्वचषकात भारत आणि श्रीलंका यांच्यात या मैदानावर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5731.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5fbdc628af4aa2f4431b002a076cf1a2ec2e217 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5731.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेंदाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_574.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db3d96f1daad945acb0881300c6621a982100f09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_574.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिकेटमध्ये रनर हा दुखापत झालेल्या फलंदाजाऐवजी धावा पळणारा खेळाडू असतो. क्रिकेटचा २५वा नियमानुसार हा बदली खेळाडू घेता येतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5763.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ecb7829878492b875c8aa11d8289dc2d43d7ede --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5763.txt @@ -0,0 +1,12 @@ +भानुरेखा गणेशन ऊर्फ रेखा ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. रेखाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फटाकडी' या मराठी चित्रपटामध्ये 'कुठं कुठं जायाचं हनिमुनला..' या लावणीवर तिने केलेले नृत्य प्रचंड गाजले. रेखा ही राज्यसभा सदस्य आहे. राष्ट्रपतींच्या विशेष अधिकाराने मे २०१२ मध्ये तिची राज्यसभेवर नेमणूक झाली. +रेखाचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ साली चेन्नईत झाला. तिचे वडील जेमिनी गणेशन तमिळ अभिनेते होते आणि आई पुष्पावली तेलुगू अभिनेत्री होती. +मोहन सैगल यांना त्यांच्या नव्या चित्रपटासाठी नव्या मुलीची जरूर होती. धीरेंद्र महाजनने रेखाचा मोहन सैगल यांच्याशी ओळख करून दिली. त्यांनी विचारले, 'तुला हिंदी बोलता येते?, तुला नाच येतो? ' अशा प्रकारच्या सर्वच प्रश्नांची उत्तर रेखाने नकाराने दिली. रेखाच्या आईला चिंता वाटू लागली, तिने मोहन सैगलना म्हठले, की 'हिची स्क्रीन टेस्ट घ्या'. ते म्हणाले 'काही गरज नाही, ही मुलगी माझ्या आगामी चित्रपटत काम करेल.' +'सच है'च्या सेटवरती तेच झाले, पुण्याच्या फिल्म इन्टिट्यूटमधून अभिनय शिकून आलेला चित्रपटाचा नायक नवीन निश्चल म्हणाला, 'ही काळी मद्रासीण' कुठून पकडून आणली?' पण जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा एकच हंगामा झाला. नवीन निश्चल हे जीतेंद्रसारखे उछल-उछल करून नाचण्याचा प्रयत्न करीत असताना या 'काळ्या मद्रासिणी'करिता गीत गात होते. 'कान में झुमका, चाल में ठुमका, लगे पचासी झटके, हो तेरा रंग है नशीला, अंग-अंग है नशीला. सिनेमागृहात प्रेक्षकांनी पडद्यावर नाणी फेकून या 'काळ्या मद्रासिणीचे स्वागत केले. आणि 'सच है' बाॅक्स ऑफीसवर यशस्वी झाला. +त्यानंतर पुढच्याच वर्षी, १९७१ साली, रेखाला तीन चित्रपट मिळाले, विनोद मेहराबरोबरचा 'एलान', संजय खानबरोबरचा 'हसीनों के देवता' आणि प्रेमेंद्रबरोबरचा 'साज और सनम'. १९७२मध्ये ही संख्या पाच झाली, आणि तीही बड्या अभिनेत्यांबरोबर. गोरा और काला, गॉंव हमारा शहर तुम्हारा (दोन्हींचे नायक - राजेंद्रकुमार), एक बेचारा (नायक - जीतेंद्र), रामपुर का लक्ष्मण (नायक - रणधीर कपूर) आणि जमीन आसमान (नायक - सुनील दत्त). +१९७३ या वर्षी रेखाचे नऊ चित्रपट प्रदर्शित झाले. बहुतेक यशस्वी ठरले. बड्या हिरोंसह हृषीकेश मुखर्जींसारख्या बड्या दिग्दर्शकांबरोबरही रेखाला कामे मिळू लागली. +१९६६ पासून तिने सिनेमात काम करायला सुरावात केली. रंगूला रत्नम नावाच्या तेलुगू सिनेमात तिने बालकलाकाराची भूमिका केली. १९७० मध्ये सावन भादों या चित्रपटापासून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. रेखा यांनी हिंदीसोबतच तामिळ, तेलगू आणि कानडी भाषेत १८०हून अधिक सिनेमामंध्ये काम केले आहे. त्यांना चित्रपट क्षेत्रात अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. +‘खूबसूरत, खून भरी मांग, खिलाडियों का खिलाडी, उत्सव, मुकद्दर का सिकंदर आणि उमराव जान’ या चित्रपटांमधील रेखाच्या भूमिका विशेष गाजल्या. + + + +रेखाला असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतले उल्लेखनीय पुरस्कार : diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_579.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fc29a05bbfda3ac50a9b5659b6518da49f3bedb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_579.txt @@ -0,0 +1 @@ +पेशीमध्ये डीएन्एचा रेणू हा प्रथिनांसोबत बंदिस्त असतो. डीएन्एचा रेणू आणि त्याच्यासोबत असलेली बंदिस्त प्रथिने यांना एकत्रितपणे रंगसूत्र असे म्हणतात. डीएन्एला बांधलेल्या प्रथिनांचे कार्य हे त्याला कमी जागेत सामावणे तसेच त्याच्या कार्यांवर अंकुश ठेवणे हे असते. रंगसूत्रांना गुणसूत्रे असेही म्हणतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5820.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2d65819e5374dcf0bcf521da2a6cd3eb856e2fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5820.txt @@ -0,0 +1 @@ +रेचेल ॲन हार्डीमन (५ जानेवारी, १९६१:डब्लिन, आयर्लंड - हयात) ही  आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ ते १९९१ दरम्यान ९ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5832.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c4803278e9b1bd03ac715bc9cc6dd9f0ce26289 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5832.txt @@ -0,0 +1 @@ +रेजिना अलेक्सांद्रोव्ना कुलिकोव्हा (रशियन: Регина Александровна Куликова; ३० जानेवारी, १९८९:अल्माटी, कझाकस्तान - ) ही एक व्यावसायिक रशियन टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_586.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e0334a4993b43c383abcee0bed9a8630dcb3639 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_586.txt @@ -0,0 +1,4 @@ +रफाएल्लो सान्झियो दा उर्बिनो (इटालियन: Raffaello Sanzio da Urbino) (२८ मार्च इ.स. १४८३ किंवा ६ एप्रिल १४८३ - ६ एप्रिल, इ.स. १५२०) हा रानिसां काळातील एक इटलियन चित्रकार व स्थापत्यकार होता. रफायेल, मिकेलेंजेलो व लिओनार्दो दा विंची ह्या त्रिकुटाला त्या काळातील सर्वोत्तम कलाकारांचा गट मानला जातो. +केवळ ३७ वर्षे आयुष्य जगलेल्या रफायेलने आपल्या अल्प कारकिर्दीत अनेक रचनांची निर्मिती केली. या चित्रांतील रंगसंगती, जिवंतपणा व कमालीची आकर्षकता या गुणांमुळे या चित्रांची जगातील प्रमुख मोजक्या कलाकृतीत गणना केली जाते. +ह्यांपैकी अनेक चित्रे व्हॅटिकन येथील पोपच्या निवासस्थानाच्या सजावटीसाठी रफायेलने रंगवली. +व्हॅटिकनमधील पोपच्या राजवाड्यामध्ये ४ खोल्या (Stanze di Raffaello) रफायेलने रंगवलेल्या चित्रांनी भरल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5875.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23249527ea2efd0f8bab2ed54ceafc9940619e3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5875.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +रेसीसटंस हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील दुसऱ्या पर्वाचा, बारावा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील अठ्ठावीसवे भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5899.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e760c10894c3222cc4b2bdff65ecadb5b2941bda --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5899.txt @@ -0,0 +1,15 @@ + +ऑस्ट्रियन ग्रांप्री (इंग्लिश: Austrian Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत ऑस्ट्रिया देशाच्या श्पीलबर्ग शहरामधील रेड बुल रिंग ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. ही शर्यत १९६४, १९७०-१९८७, १९९७-२००३ ह्या सालांदरम्यान खेळवली गेली. २०१४ फॉर्म्युला वन हंगामापासून ही शर्यत पुन्हा खेळवली जाते आहे. +| id="रेड बुल रिंग" +ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. +* कर्ट अहेरेन जुनियर सोबत विजय सामायिक केला. +ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. +ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. +* कॉसवर्थ ने १९६७ वागळुन, इतर वर्षी बनवले. +** ईलमोर ने १९९८ ते २००१ पर्यंत बनवले. +*** पोर्शे ने बनवले. +ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_590.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3022013fd04e9c342b1a9775608bbf21d2789b3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_590.txt @@ -0,0 +1,2 @@ +रफायेल कोरेया (स्पॅनिश: Rafael Correa) (६ एप्रिल, इ.स. १९६३ - ) हा दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. अमेरिका व बेल्जियममधून उच्च शिक्षण घेणारा कोरेया २००७ सालापासून राष्ट्राध्यक्षपदाच्या सत्तेवर आहे. त्याला इक्वेडोरमधील दारिद्र्य, बेरोजगारी घटवण्याचे व अर्थव्यवस्था सुधारण्याचे श्रेय दिले जाते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5906.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8054d52ee15b3b7f2b5b6f57a01972f1f1ce9d0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5906.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5908.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fb7ce801ef61bb95508a65e6e6009eb129cede1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5908.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेडबस (redBus) ही एक भारतीय ऑनलाइन बस तिकीट बुकिंग कंपनी आहे, जी तिच्या संकेतस्थळ आणि iOS आणि Android मोबाइल अॅप्सद्वारे बस तिकीट बुकिंग प्रदान करते. याचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. ही कंपनी एका हबसारखे काम करते आणि ३५०० हून अधिक बस ऑपरेटरच्या नेटवर्कसाठी एक माध्यम म्हणून काम करते. [१] [२] भारत, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, पेरू आणि कोलंबिया या देशांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. २० दशलक्ष पेक्षा जास्त ग्राहक असलेल्या [१] या कंपनीने १८० दशलक्षाहून अधिक सहलींची नोंदणी केल्याचा दावा केला आहे. [१] २०१९ मध्ये, कंपनीने  ५० billion (US$१.११ अब्ज) ची GMV गाठली. भारतीय ऑनलाइन बस तिकीट विभागातील ७०% वाटा या कंपनीचा आहे. [२] +२०१३ मध्ये, रेडबस इबीबो ग्रुपने विकत घेतली. [३] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5909.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05c5f7e3f36fba90dd46a9c7320e3a879802cf57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5909.txt @@ -0,0 +1 @@ +रेडबुक (सीडी-डीए ऑडिओ) हा एक श्राव्य फाईल फॉरमॅट आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5918.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7796925d573938b6f4821069188ae1672c78ba8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5918.txt @@ -0,0 +1 @@ +रेड हॅट ही अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपनी आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5931.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8303588a93d9bfbed436cd2e7e4435404af798ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5931.txt @@ -0,0 +1,8 @@ +रेडिओ खगोलशास्त्र ही खगोलशास्त्राची उपशाखा असून ह्यात खगोलीय वस्तूंचा रेडिओ तरंग वापरून अभ्यास केला जातो. अंतराळातून येणाऱ्या रेडिओ लहरींचा शोध पहिल्यांदा कार्ल जान्स्की याने १९३० साली लावला. त्यानंतरच्या काळात रेडिओ निरीक्षणे वापरून तारे, दीर्घिका त्याचप्रकारे क्वेसार, पल्सार, रेडिओ दीर्घिका, मेझर्स यासारख्या नवीन प्रकारच्या वस्तूंचा आणि रेडिओ प्रारणाच्या स्रोतांचा शोध लावण्यात आला. त्याचबरोबर महास्फोट सिद्धान्ताचा पुरावा मानल्या जाणाऱ्या वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारणाचा शोध देखील रेडिओ खगोलशास्त्रामुळे लागला. +१९३० मध्ये कार्ल जान्स्कीने अनपेक्षितपणे पहिल्या खगोलीय रेडिओ स्रोताचा शोध लावला. बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमध्ये एक अभियंता म्हणून तो अटलांटिक पलीकडच्या आवाजाच्या प्रक्षेपणात अडथळा आणणाऱ्या गोष्टीचा तपास करत होता. एक मोठा दिशादर्शक ॲंटेना वापरताना त्याच्या लक्षात आले, की त्याची ॲनालॉग रेकॉर्डिंग प्रणाली अज्ञात स्रोतापासून वारंवार येणारे संदेश रेकॉर्ड करत होती. हे संदेश जवळपास २४ तास आवर्ती असल्याचे दिसून आल्याने ते सूर्य त्याच्या दिशादर्शक ॲंटेनाच्या दृश्यासमोरून जाताना होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष त्याने काढला. पुढील तपशीलवार निरीक्षणांवरून असे लक्षात आले, की ते संदेश सूर्याप्रमाणे दर २४ तासांनी नाही तर २३ तास आणि ५६ मिनिटांनी पुन्हापुन्हा येत होते. जान्स्कीने या घटनेविषयी त्याचा मित्र, खगोलशास्त्रज्ञ आणि शिक्षक अल्बर्ट मेल्व्हिन स्केलेट याच्याशी चर्चा केली. त्याने जान्स्कीच्या निदर्शनास आणून दिले, की या संदेशांची वारंवारता सौर दिवसाच्या कालावधीशी तंतोतंत जुळते.[१] सौर दिवसाचा कालावधी हा २३ तास आणि ५६ मिनिटे आहे. जेव्हा एखादा खगोलीय स्रोत अकाशातील इतर ताऱ्यांच्या तुलनेत स्थिर असतो व तो पृथ्वीच्या एका परिवलनामध्ये एकदा दिसतो. पुढे या निरीक्षणांची दृश्य वर्णपटलातील निरीक्षणांशी तुलना करून जान्स्कीच्या असे लक्षात आले की जेव्हा आकाशगंगेतील सर्वात जास्त घनतेच्या मध्यवर्ती भागातील धनू तारकासमूह त्याच्या ॲंटेनाच्या दृश्यासमोरून जाते, तेव्हा हे संदेश तीव्र होतात. [२] +जान्स्कीने त्याचे काम १९३३ साली प्रसिद्ध केले. त्याला या रेडिओ संदेशांचे आणखी संशोधन करायची इच्छा होती, परंतु बेल लॅबॉरेटरीने त्याला दुसऱ्या प्रकल्पावर काम करायला सांगितल्याने त्याने या क्षेत्रात पुढे काम केले नाही. रेडिओ खगोलशास्त्रातील त्याच्या या आद्य प्रयत्‍नांमुळे स्राव घनतेच्या (flux density) मूलभूत एककाला त्याच्या नावावरून जान्स्की असे नाव देण्यात आले. +जान्स्कीच्या संशोधनापासून प्रेरणा घेऊन ग्रोटे रेबर याने १९३७ साली त्याच्या घराच्या अंगणात ९ मीटर व्यासाची पॅराबोलिक आकाराची दुर्बिण बनवली. त्याने प्रथम जान्स्कीची निरीक्षणे पुन्हा घेऊन सुरुवात केली व पुढे जगातील पहिले आकाशाचे रेडिओ वर्णपटामध्ये सर्वेक्षण केले.[३] २७ फेब्रुवारी १९४२ मध्ये ब्रिटिश सैन्यातील जे. एस. हे या संशोधन अधिकाऱ्याने सूर्याने उत्सर्जित केलेल्या रेडिओ लहरींचे अस्तित्व पहिल्यांदा शोधले.[४] +पुढे लवकरच अनेक प्रकारच्या स्रोतांची निरीक्षणे रेडिओ तरंगलांबीमध्ये होऊ लागली आणि रेडिओ इंटरफेरोमेट्री, छिद्र संश्लेषण (aperture synthesis) सारख्या तंत्रज्ञानांचा शोध लागला. +रेडिओ खगोलशास्त्रज्ञ रेडिओ वर्णपटातील निरीक्षणे घेण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करतात. दुर्बीण रेडिओ स्रोताच्या दिशेने वळवून त्यापासून उत्सर्जित होणाऱ्या रेडिओ प्रारणाचे विश्लेषण केले जाते. आकाशातील एखाद्या भागाची प्रतिमा बनवण्यासाठी त्या भागाची अनेक सलग निरीक्षणे एकत्र जोडून प्रतिमा तयार केली जाते. एका दुर्बिणीने जशी निरीक्षणे घेतली जातात, तसेच अनेक स्वतंत्र दुर्बिणींची शृंखला तयार करून त्यापासून इंटरफेरोमेट्री आणि छिद्र संश्लेषण ही तंत्रे वापरून अधिक कोनीय विभेदन असलेली निरीक्षणेही घेतली जातात; त्यामुळे रेडिओ वर्णपटामध्ये स्रोतामधील लहान संरचनांचा सखोल अभ्यास करता येतो. भारतातील पुण्याजवळील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप, अमेरिकेतल्या न्यू मेक्सिको राज्यातील वाळवंटातील व्हेरी लार्ज ॲरे या रेडिओ दुर्बिणी जगातील अशाप्रकारच्या अनेक लहान रेडिओ दुर्बिणींची शृंखला वापरून तयार केलेल्या दुर्बिणींपैकी काही दुर्बिणी आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक देशातील शास्त्रज्ञ एकत्र येऊन स्क्वेअर किलोमीटर ॲरे (स्का) या जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीची निर्मिती करत आहेत.[५] +रेडिओ खगोलशास्त्रामुळे खगोलशास्त्राच्या ज्ञानात मोलाची भर पडली आहे. विशेषतः रेडिओ खगोलशास्त्रामुळे क्वेसार, पल्सार आणि रेडिओ दीर्घिका यासारख्या नवीन प्रकारच्या स्रोतांचा शोध लागला. याचे कारण असे, की ज्या दृश्य वर्णपटात डिटेक्ट होत नाहीत, अशा गोष्टी रेडिओ खगोलशास्त्रामुळे डिटेक्ट करता येतात . +वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी प्रारणाचा शोधदेखील रेडिओ दुर्बिणीमुळे लागला. त्याचबरोबर, सूर्य व ग्रह यासारख्या जवळच्या गोष्टींचा अभ्यासही रेडिओ खगोलशास्त्रामध्ये केला जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5951.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..011c74f76a133984f3c97e3551af35b8e03f6a24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5951.txt @@ -0,0 +1,40 @@ +’आपल्या दीर्घ व विविधरूपी कलानिर्मितीच्या जीवनात पु. ल. देशपांडेयांनी नभोवाणी / आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. … त्यांच्या भाषणांची व श्रुतिकांची बहुतेक हस्तलिखिते जिव्हाळ्याने व साक्षेपाने सुनीता देशपांडे यांनी जपून ठेवली होती. त्यांतील निवडक प्रस्तुत संग्रहात, दोन भागांत, प्रसिद्ध होत आहेत.’ +पुलंच्या वाचकांना इतर अनेक पुस्तकांच्या मलपृष्ठावरील का/ गो छायाचित्र परिचित आहे. या दोन पुस्तकांत मात्र अनुक्रमाणिकेनंतर पुलंच ’वय झाल्यावरचं’ - वार्धक्यातील रंगीत छायाचित्र पहावयास मिळेल. + +अनुक्रमभाग १: +१. जेव्हा माझं नातं एका सूर्याशी जडलं होत १ +२. विनोदी लेखकाची दुःख ७ +३. मी ब्रह्मचारी असतो तर… १३ +४. मी हात दाखवतो २० +५. मी अभ्यास घेतो २९ +६. मी कपडे शिवतो ३६ +७. रसिक मंडळी- एक उच्छाद ४४ +८. घर पहावं बांधून! ५७ +९. राहून गेलेल्या गोष्टी ६२ +१०. गवय्या होते होते… ६७ +११. लादलेला मानसन्मान ७२ +१२. नाट्यशिक्षण कसं घ्याल? ७७ +१३. लोकनाट्य ८२ +१४. नटाच्या दृष्टीतून दिग्दर्शक ८६ +१५. विद्यार्थ्यांशी हितगूज ९१ +१६. हसतखेळत अभ्यास करा ९६ +१७. श्रीयुत हिशेबी १०१ +१८. श्रीयुतकामचुकार १०६ +१९. श्रीयुतखादाड ११२ +२०. श्रीयुतदैववादी ११५ +२१. निर्माता, प्रेक्षक आणि टीकाकार ११९ +२२. काकूंची खानावळ १२५ +२३. मी फोटो काढतो १३३ +२४. शिंग फुंकिलें रणीं! १४२ +२५. लावणी- वाङमय़ाचं अंतरंग : शृंगार १४७ +२६. संकुचित प्रांतीयतेचे धोके! १५७ +२७. जगाचा नाटककार शेक्सपियर १६३ +२८. माझे लेखनकलेतील प्रयोग १६८ +२९. परिशिष्ट +30. Writing for AIR 177 +31. Use of Sounds and Musicv in Radio Programmes 181 +32. Review of the Marathi Drama 187 +33. New Types of Activities in Creative and Performing Arts in India 191 +34. The Changing Values: Entertainment 197 +35. … I Cannot Love it Enough! 201 +रेडिओ एक जनसंपर्क साधना सोबतच , आधुनिक जगाचा मनोरंजन करणारा प्रभावी यंत्र आहे. रूपक , नभोनाट्य , चर्चा ,मुलाकत ,गीत, संगीत आधी लोकप्रिय कार्यकमाद्वारे मनोरंजन केले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5961.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48fad9bd95dcc9b08d99209232612b6d6451e48c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_5961.txt @@ -0,0 +1,5 @@ +रेडिओ तरंग किंवा रेडिओ लहर विद्युतचुंबकीय प्रारणाचा एक प्रकार आहे ज्यांची वारंवारता अवरक्त किरणांपेक्षा कमी असते, म्हणजेच त्यांची तरंगलांबी अवरक्त किरणांच्या तरंगलांबीपेक्षा जास्त असते. रेडिओ लहरींची वारंवारता ३०० गिगाहर्ट्‌झ ते ३ किलोहर्ट्‌झ या दरम्यान असून, तरंगलांबी १ मिलीमीटर ते १०० किलोमीटर या दरम्यान असते. सर्व विद्युतचुंबकीय लहरींप्रमाणे या लहरी प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. +नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या रेडिओ लहरी आकाशात चमकणाऱ्या विजांमुळे तयार होतात किंवा खगोलीय वस्तूंमधून येतात. कृत्रिम रेडिओ लहरींचा वापर रेडिओ संदेशवहन, रडार, संदेशवहनाचे उपग्रह यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये केला जातो. +वेगवेगळ्या वारंवारतेच्या रेडिओ लहरींचे पृथ्वीच्या वातावरणातील प्रसाराचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, लांब तरंगलांबीच्या रेडिओ लहरी डोंगरांसारख्या अडथळ्यांमुळे विवर्तित (डिफ्रॅक्ट) होतात, म्हणून त्या पृथ्वीच्या पृष्ठभागाशी समांतर प्रवास करू शकतात; कमी तरंगलांबीच्या रेडिओ लहरी आयनावरणापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर क्षितिजापलीकडे परत येतात; अतिशय कमी तरंगलांबीच्या रेडिओ लहरी न वाकता दृश्य रेषेत सरळ प्रवास करतात. +रेडिओ लहरींना त्यांच्या वारंवारतेनुसार अनेक पट्ट्यांमध्ये (बॅंड्स) विभागण्यात आले आहे. +रेडीओ तरंगाच्या सहाय्याने दूरअंतरावरील व्यक्ती आपसात बोलू शकतात . diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6039.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8598ed2a6d41eb4cfc2844ddc0f7d02a08be61b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6039.txt @@ -0,0 +1,6 @@ +पर्जन्यवृक्ष हा एक गुलाबी फुलांचा विशाल वृक्ष आहे. यालाच रेन ट्री किंवा विलायती शिरीष असे म्हणतात. वर्षावृक्ष, खोटा शिरीष ही त्याची आणखी काही नावे आहेत. या झाडाची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे अमेरिका, आफ्रिका व आशिया खंडांत या वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली आहे. हा वृक्ष वर्षभर हिरवा दिसतो. ह्या झाडावर सिकाडा नावाच्या किड्यांचा अधिवास असतो. त्या किड्यांच्या शरीरातील पाणी झाडाची पाने हलल्यावर खाली पडते. झाडाखालील जमीनही ओलसर आढळून येते.[१] पर्जन्यवृक्ष हे नाव त्यावरूनच आलेले आहे.[२] +पर्जन्यवृक्ष हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील[३] म्हणजे ब्राझील, पेरू, मेक्सिको ह्या उष्णकटिबंधीय देशातील. पण आता भारतात उष्ण हवामानाच्या प्रदेशात सर्वत्र आढळणारा आणि झपाट्याने वाढणारा वृक्ष आहे. हा वृक्ष विशिष्ट उंचीपर्यंत सरळ वाढतो, मात्र त्यानंतर ह्याच्या फांद्या छत्रीसारख्या पसरतात. पसरलेल्या फांद्यांवरील छत्रीसारख्या पर्णसंभारामुळे हा वृक्ष डौलदार व शोभिवंत दिसतो. दाट पानांमुळे त्याची सावलीही दाट असते. त्यामुळे मोठ्या रस्त्यात दुतर्फा आणि सार्वजनिक उद्यानांत हा लावला जातो. पूर्ण वाढलेला हा वृक्ष साधारण २५ मीटर उंच आणि ३० मीटर व्यास इतका पसरू शकतो. हा वृक्ष खूपच विशाल होत असल्यामुळे घराच्या आसपास किंवा आवारात लावला जात नाही.[४] +पर्जन्यवृक्षाचे खोड खडबडीत आणि गर्द करड्या रंगाचे असते. तळाशी खूपच मोठ्या असलेल्या खोडाला वर गेल्यावर अनेक फांद्या फुटतात आणि अशा फांद्यांचेही खोड जाड असते. झाडाची मुळे जमिनीत खोलवर जात नाहीत तर वरवरच पसरलेली आढळतात.[३] +पर्जन्यवृक्षाची पाने संयुक्त असून द्विसंयुक्त (bipinnate) प्रकारची असतात. पर्णिका गडद हिरव्या रंगाच्या असून त्यांच्या ४ ते ८ जोड्या असतात. त्यावर ३ ते ७ उपपर्णिकांच्या जोड्या असतात. उपपर्णिकांचा आकार लंबगोलाकार असतो. चांगल्या सूर्यप्रकाशात पर्णिका पूर्ण विस्तारलेल्या असतात. पण उन्ह कमी झाल्यावर तसेच रात्री त्या मिटून खाली झुकतात. वर्षाऋतूतही प्रकाश पुरेसा नसल्यास पर्णिका मिटून खाली झुकतात.[१] +पर्जन्यवृक्षाला उन्हाळ्यात म्हणजे मार्च ते एप्रिल आणि शरद ऋतू संपताना म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये बहर येतो आणि त्यावर फिकट गुलाबी रंगाची गोंड्यासारखी असंख्य फुले दिसू लागतात. झाडावर दिसणारी कळी म्हणजे प्रत्यक्षात फारच लहान लहान कळ्यांचा समूह असतो तद्वतच दिसणारे फुलही लहान लहान फुलांचा समूह असतो. फुलाचा देठ नलिकाकृती आणि रंग फिकट हिरवा तर पाकळ्या गुलाबी असतात. त्यातून बाहेर आलेले सूक्ष्म आणि नाजूक तंतूसारखे लांब असंख्य पुंकेसर लक्ष वेधून घेतात. हे पुंकेसर तळाकडे पांढरे तर वरील बाजूस गुलाबी असे दुरंगी असतात. बहराच्या काळात सुकलेल्या पुंकेसरांचा सडा झाडाखाली पडलेला दिसतो. +फुले येऊन गेल्यावर त्या जागी पर्जन्यवृक्षाला शेंगा येतात. शेंगा साधारण १५ ते २० सेंमी लांब आणि दोन सें मी रुंद असतात. त्यांचा रंग गडद तपकिरी असतो. शेंगात चिकट, गोड गर आणि कठीण चकचकीत बिया असतात. अनेक प्राणी विशेषतः खारी शेंगा आवडीने खातात.[३] अशा अनेक चिकट शेंगा झाडाखालील रस्त्यावर पडलेल्या आढळतात. रस्ता डांबरी किंवा सिमेंटचा असल्यास अशा शेंगांवरून वाहने गेल्यास शेंगा रस्त्याला चिकटतात. पावसाळ्यात ह्याच्या बिया सहज रुजतात. छाट कलमाद्वारे फांद्या लावूनही ह्या झाडाचे संवर्धन करता येते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6040.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36fc1fd786d755f7a91fa1223b75b328837c6204 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6040.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेनडियर हा एक चतुष्पाद प्राणी आहे. या प्राण्यांपासून दुग्धोत्पादनही होते. +रेनडियर हा हिमालयात व थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6048.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb2ffe935c711c3229cb1aca1ce0aa8e029b77ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6048.txt @@ -0,0 +1 @@ +युरोपीय प्रबोधनाचा काळ किंवा रानिसां (इंग्रजी Renaissance, किंवा रेनेसांस अथवा रेनायसांस ) ही साधारणतः १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंत झालेली युरोपातील साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान इ. क्षेत्रातील पुनरुज्जीवनाची चळवळ, प्रबोधनयुग अथवा प्रबोधनाचे पर्व म्हणून ओळखली जाते. इटलीतील फ्लोरेन्स या शहरात सुरू झालेली सांस्कृतिक चळवळ कालांतराने सर्व युरोपात पसरली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6049.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0dfe245fdeed7bd779efd33dc9abe8495cffac73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6049.txt @@ -0,0 +1 @@ +रेनार्ड व्हॅन टाँडर (जन्म २६ सप्टेंबर १९९८) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] त्याने ६ ऑक्टोबर २०१६ रोजी २०१६-१७ सनफॉइल ३-दिवसीय चषक मध्ये फ्री स्टेटसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले.[२] त्याने ९ ऑक्टोबर २०१६ रोजी २०१६-१७ सीएसए प्रांतीय वन-डे चॅलेंजमध्ये फ्री स्टेटसाठी लिस्ट ए पदार्पण केले.[३] त्याने ८ सप्टेंबर २०१७ रोजी २०१७ आफ्रिका टी-२० कपमध्ये फ्री स्टेटसाठी ट्वेंटी-२० पदार्पण केले.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6078.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6078.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6104.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8df8ae47dcc00ea9ba5fc73d78627e3939859560 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6104.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेपा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6107.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbdff90690916cbbc4538f6f1da697e22aa87d09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6107.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्च २६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_611.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63ff898e0347194b900e8a87cc983ee619e5108e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_611.txt @@ -0,0 +1,5 @@ +रफीक शेख हे एक माउंट एव्हरेस्ट सर करणारे मराठी गिर्यारोहक आहेत. +एव्हरेस्ट सर करण्यात त्यांना १९ मे, २०१६ रोजी तिसऱ्या प्रयत्‍नात यश आले. या आधी त्यानी दोनदा एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्‍न केला होता. परंतु २०१४ सालच्या मोसमात झालेल्या हिमस्खलन अपघातात १६ शेरपा मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे शेख यांनीही मोहीम अर्धवट टाकली. त्यानंतर २०१५मधील प्रयत्नास नेपाळमधील भूकंप होउन बेस कॅंपवर हिमकडा कोसळल्याने त्यांची ही मोहीमही अर्धवट राहिली. +रफीक शेख हे महाराष्ट्र ग्रामीण पोलीस दलात औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद या शहरात नेमणूक झालेले कॉन्स्टेबल आहेत. आपली पोलीस खात्यातील काम करून त्या परिसरातील डोंगर चढायचा सराव करीत असत. पाठीवर २० किलो वजन घेऊन दौलताबादचा किल्ला ते चढत आणि उतरत. सतत चार वर्षे त्यांनी हा सराव केला. +एव्हरेस्ट सर करण्याच्या दृष्टीने शेख यांनी दहा वर्षांपूर्वी मराठ्वाडा परिसरात तयारी सुरू केली होती. हिमालयातील आठ शिखरे त्यांनी आधीच सर केली होती. त्यांनी दहा वर्षे दररोज सायकलिंग, पाठीवर सामान घेऊन स्थानिक डोंगरांवर चढाई केली तसेच तज्ज्ञ गिर्यारोहकांचे मार्गदर्शन घेतले. +एव्हरेस्ट मोहिमे साठी लागण्याऱ्या प्रत्येकी किमान २५ लाख रुपये खर्चासाठी शेख यांनी पोलीस कर्मचारी सोसायटीतून आणि बँकेतून कर्ज घेतले तसेच औरंगाबादचे उद्योजक, प्राध्यापक आणि सहकाऱ्यांकडूनही मदत घेतली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6128.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21bc3edfe3ba6ba6d0c1154b514f576b08e05f5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6128.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै १३, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6132.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71a67c18cca36d40ec216de42df79c5371863f48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6132.txt @@ -0,0 +1 @@ +रेमंड विल्यम स्टेसी बर (२१ मे, इ.स. १९१७:न्यू वेस्टमिन्स्टर, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा - १२ सप्टेंबर, इ.स. १९९३:हेल्ड्सबर्ग, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा अमेरिकन दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेता होता. याने वठवलेल्या पेरी मेसन आणि रॉबर्ट आयर्नसाइडच्या भूमिका प्रसिद्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6180.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80cc530658a8c89f8a5eb6fc3883d84bee5ffc69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6180.txt @@ -0,0 +1,70 @@ +रेल्वे बोर्ड हे भारतीय रेल्वेची सर्वोच्च संस्था आहे. याची स्थापना १६ एप्रिल १८५३ रोजी झाली. याचे मुख्यालय दिल्लीला आहे. + + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6198.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe85459dd385d2ed8a3f0dc25ffb08984220425f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6198.txt @@ -0,0 +1,67 @@ + +१७° ४०′ १७.४७″ N, ७५° ५४′ ३७.५८″ E +सोलापूर उच्चार (सहाय्य·माहिती) शहर (इंग्रजीत Solapur/Sholapur) हे महाराष्ट्रातील ५ वे मोठे शहर असून ते पश्चिम महाराष्ट्र या विभागात येते. सोलापूर हे सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. +सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते. या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणूनसुद्धा ओळखले जात असे. हे शहर भारतातील मुख्य अशा उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गावर असल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे इ.स. १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना १२ जानेवारी १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर येथील 'सोलापुरी चादरी' प्रसिद्ध आहेत.[ संदर्भ हवा ] +सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली. +पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूर जिल्ह्यातच असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे. येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. या यात्रेला कर्नाटक परिसरातून लोक येतात. +केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाले होते. +इ.स.पू. २००] या वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या.. मुघल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. भारतातील (काही काळासाठी) ‘स्वतंत्र’ झालेला असा हा पहिला भाग..अश्या प्रेरणादायी क्रांतिपर्वांमुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन ‘केसरी’ मध्ये आढळतात. १२ जानेवारी हा दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात.[ संदर्भ हवा ]सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. +तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो .[१] हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते. हुतात्मा शिंदे ज्या वास्तूमध्ये राहत होते ती वास्तू आज मोडकळीस आली आहे. तेथे आज कोणी वास्तव्यास नाही. त्यांना मुले नव्हती. त्याच्या भगिनी ताराबाई ह्या शिक्षिका होत्या. १९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापुरात आले होते. तसेच सोलापूर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र आहे असे मानले जाते. +सोलापूर जिल्हा वेगवेगळ्या कालखंडात आंध्रभृत्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व बहामनी घराण्यांच्या अधिपत्याखाली होता. सोलापूर हे नाव सोळा म्हणजे सोळा व पूर म्हणजे गाव असे तयार झाले ही धारणा आहे. सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, खादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनले आहे. से समजले जाते. +पण नवीन संशोधनानुसार सोलापूर हे नाव सोळा गावांच्या एकत्रीकरणाने बनलेले नाही, असे सांगितले जाते. शिवयोगी श्री सिद्धेश्वर लिखित शिलालेखानुसार गावाला सोन्नलगे हे नाव होते. कालांतराने सोन्नलगेचे सोन्नलगी असे रूपांतर झाले. आणि यादव वंशापर्यंत सोलापूरचे लेखन सोन्नलगी असे होते. +मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके १२३८ च्या संस्कृत शिलालेखानुसार सोलापूर नगरीला सोनलपूर असे म्हणत. सोलापूर भुईकोट किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखानुसार सोनलपूर असा उल्लेख होतो. तर त्याच किल्ल्यातील दुसऱ्या भिंतीवर सापडलेल्या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख संदलपूर असे केलेले आहे. +मुस्लिम काळात या शहराला सोनलपूर असे संबोधण्यात येत होते. काळाच्या ओघात सोनलपूर मधील ‘न’ गाळला जाऊन सोलपूर नंतर सोलापूर असे नाव प्रचलित झाले असावे. त्यानंतर ब्रिटिश शासकांनी सोलापूर ऐवजी शोलापूर असे स्पेलिंग केले. +सध्याचा सोलापूर जिल्हा हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्याचा भाग होता. इसवी सन १८३८ला अहमदनगरचा उपजिल्हा बनला. त्यामध्ये बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, इंडी, हिप्परगी आणि मुद्देबिहाळ हे उपविभाग होते. इसवी सन १८६४ मध्ये हा उपविभाग काढून टाकण्यात आला. इसवी सन १८७१ मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा आणि करमाळा हे उपविभाग व सातारा जिल्ह्यातील पंढपूर, सांगोला उपविभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली व इसवी सन १८७५ मध्ये माळशिरस हे उपविभाग देखील सोलापूर जिल्ह्याला जोडण्यात आले. १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनुसार सोलापूरचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. व इसवी सन १९६०मध्ये महाराष्ट्राचा एक परिपूर्ण जिल्हा म्हणून जाहीर झाला. +स्वातंत्रपूर्व काळापासून स्वातंत्र मिळवण्याआधी सोलापूरचे महत्त्व भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे. सोलापूरच्या नागरिकांना इ.स. १९३० मधील तारखा ९-१०-११ असे तीन दिवस स्वातंत्र्य मिळाले. मे १९३० रोजी महात्मा गांधींना अटक झाली. संपूर्ण भारतभर लोक ब्रिटिशांवर क्षुब्ध झाले. सोलापूरात मोर्चे व आंदोलने झाली. पोलिसांच्या गोळीबारात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. यामुळे प्रक्षुब्ध जमावाने चपळ स्टेशनवर हल्ला केला. पोलीस आणि अन्य अधिकारी सोलापूर शहराच्या बाहेर पळत होते. या काळात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या खांद्यावर होती. त्यानंतर इतर काँग्रेसचे नेते रामकृष्ण जाजू यांनी १९३० मधील तारखा ९-१०-११ या तीन दिवसांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखली. +स्वातंत्र्यापूर्वीच इस वी सन १९३० मध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी भारतातील एकमेव नगरपालिका होती. याचा थोडक्यात इतिहास म्हणजे – महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची प्रेरणा घेऊन सोलापूरमधील स्वातंत्र सैनिकांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे ६ एप्रिल १९३० रोजी पुण्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब भोपटकर यांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकावला. संपूर्ण देशभरात ही पहिली व एकमेव घटना होती. या घटनेने संतापून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोलापूर येथे मार्शल लाँ घोषित केला. अनेक नेत्यांना व निर्दोष नागरिकांना खोट्या आरोपाखाली अटक केली. स्वातंत्र्यसैनिक मल्लप्पा धंनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे व किसन सारडा यांना मंगळवार पोलीस ठाण्यात दोन पोलिसांच्या हत्यांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. निम्न न्यायालयाने या स्वातंत्र्यसैनिकांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयानेपण वरील शिक्षा कायम ठेवली व या चार स्वातंत्र्यसैनिकांना १२ जानेवारी १९३१ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. या स्वातंत्र्यसैनिकांचा आदर म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात पुतळे बसवण्यात आले व त्या स्थानाला हुतात्मा चौक असे नाव दिले. +"सोलापूर" ह्या नावाचा उगम 'सोला (सोळा) आणि पूर (गावे)' या दोन शब्दापासून झाला आहे. असे मानले जाते की, सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, आदिलपूर, काळजापूर, खडारपूर, खान्देरवाडी, चपळदेव, जामदारवाडी, फतेहपूर, मुहम्मदपूर, राणापूर, शेखपूर, सन्दलपूर, सोनापूर सोन्नलगी, सोलापूर आणि वैदकवाडी ह्या सोळा गावांपासून बनले आहे.[ संदर्भ हवा ] पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे. पर्यटन, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्चितच आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.[१] हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे सोलापूर शहरात दक्षिण कसबा येथे शिंदे चौकात राहत होते. सोलापूर शहराचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असल्याचे दिसून येते.सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इ.स.पू. २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मुघल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. सोलापूरला सोन्नलगिरी, गिरणगाव अशा नावानेही ओळखले जाते. +सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १५ हजार चौरस किलोमीटर आहे. सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही. +सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद; पूर्वेला उस्मानाबाद , दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्चिमेस पुणे,सांगली,सातारा हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्चिम व नैर्ॠत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४२ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत जाते. +जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा नदी जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात. +सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील्या पश्र्चिम व मध्य भागांत सुलभतेने पाणीपुरवठा होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम पाणीप्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो. सोलापूर हा जिल्हा ज्वारी या धान्याचे कोठार आहे.[ संदर्भ हवा ] +भारतीय डाळिंबे जगाच्या बाजारपेठेत तोरा मिरवत असताना सोलापूरच्या मातीत पिकलेल्या डाळिंबांना 'सोलापूर डाळिंब' असा विशेष भौगोलिक निर्देशांक मिळाल्याने सोलापूरची डाळिंबे आंतरराष्ट्रीय बाजारात आता वेगळा तोरा मिरवणार आहेत. सोलापूरच्या डाळिंबांना एक वेगळी प्रतिष्ठा मिळाली असून त्यामुळे निर्यातीला मोठा मिळाला आहे. +सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "श्री.शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली. +सोलापूर शहरात हातमागावर नऊ वारी साडी तयार करण्याची प्रथा आहे. या साडीचा पोत हा इतका सुंदर असतो की प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटतो. इथल्या नऊवारी साडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे सोलापूरची बाजारपेठ आजही प्रसिद्ध असल्याचे दिसून येते. सोलापूर शहर हे कामगारची वस्ती म्हणून ओळखले जाते.याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वीपासून चालत आलेला हातमाग व्यवसाय आणि आता सुरू असलेला पाॅवर लूमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून आज त्याबरोबरच महिला बिडी उद्योग यामुळे सोलापूरला ही ओळख प्राप्त झाली. +सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. बार्शी तालुक्यासह आजूबाजूच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणातून ज्वारीची आयात केली जाते. यासाठी मंगळवेढा हा तालुका प्रसिद्ध आहे. +सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यामध्ये डाळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. +मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण २ लोकसभा मतदारसंघ व ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच ६८ जिल्हा परिषद मतदारसंघ व १३६ पंचायत समिती मतदारसंघ आहेत. +लोकसभा मतदारसंघ (२) : सोलापूर व माढा. माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस, सांगोले या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून सातारा जिल्ह्यातील माण व फलटण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. बार्शी हा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येतो. +विधानसभा मतदारसंघ (११) : अक्कलकोट, उत्तर सोलापूर शहर, करमाळा, दक्षिण सोलापूर शहर, मध्य सोलापूर शहर, माढा, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, बार्शी, सांगोले, . +सोलापूर शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेची समस्या जटिल आहे. ही समस्या बसस्थानक परिसरात अधिकच दिसून येते. तेथे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. सोलापूर शहरातून 5 प्रमुख महामार्ग जातात. १) सोलापूर - पुणे, २) सोलापूर - विजापूर, ३) सोलापूर - हैद्राबाद, ४) सोलापूर - धुळे,५) सोलापूर - सांगली. त्याच प्रमाणे सोलापूर हे वाहतूक व्यवस्थेमध्ये खूपच विखुरलेले शहर म्हणून ओळखले जाते. +सोलापूर शहरात म्हशी पळवण्याची परंपरा अनेक वर्ष पासून सुरू आहे. कसब्यातील वीरशैव गवळी समाजाच्या वतीने दिवाळीमध्ये याचे आयोजन दरवर्षी केले जाते.भास्कर घराण्याच्या म्हशीला यावेळी पहिला मान असतो. म्हशी पळवण्याचा कार्यक्रम सोलापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज या गावात खूप मोठा घोडा बाजार भरला जातो. +सोलापूर मध्ये "हुतात्मा स्मृति मंदिर" हे नाट्यगृह आहे. शहराच्या केंद्र स्थानी असलेल्या या नाट्यगृहात वेगवेगळे नाटकाचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.त्या ठिकाणी विविध नाटकाचे प्रयोग त्या सोबतच विविध हास्य कार्यकार्माचे आयोजन केले जाते. मोठ मोठ्या कलाकारांची नाटक या ठिकाणी होत राहतात. राज्य नाट्य स्प्रधेचे आयोजन देखील केले जाते . त्या साठी लोकांचा प्रतिसाद हा खूप मोठ दिसून येतो. हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर महानगर पालिकेच्या मालकीचे आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन याठिकाणी देखील सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याचे व्यवस्थापन सोलापूर जिल्हा परिषदेकडे आहे. पूर्वी भागवत चित्रमंदिर येथे नाट्यप्रयोग होत असत. सात रस्ता येथे दमाणी सभागृह होते,सध्या त्याठिकाणी दुचाकी वाहनाचे शोरूम आहे. +सोलापूर हे कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्यामुळे येथे मराठी बरोबरच तेलगू व कन्नड चित्रपट पण प्रदर्शित होतात. सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे. 'सैराट' हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला बहुचर्चित चित्रपट ज्याने संपूर्ण महाराष्टाला तसेच संपूर्ण बॉलीवुडला वेड लावले त्याची निर्मिती सोलापुरातच नागराज मंजुळे या दिग्दर्शकाने केलेली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. +सोलापूर शहर हे कर्नाटक व आताचे तेलंगण व पूर्वीचे संयुक्त आंध्र प्रदेश यांच्या सीमेलगत असल्याने येथे विविध धर्मांचे व भाषां बोलणारे लोक राहतात. +सोलापुरातील सिद्धेश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते. सिद्धरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतीक म्हणून नंदीध्वज उभारले जातात. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पाढऱ्या बाराबंद्या परिधान केलेले असतात.१२ जानेवारीला सिद्धरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिगाना तैलाभिषेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लिंगांना प्रदक्षिणा घातले जाते.१४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा होतो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते.१६ जानेवारी रोजी रात्री मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वजाच्या वस्त्रविसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते. +सिद्धदरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते. एके दिवशी कुंभार कन्येने सिद्धरामेश्वर यांना तिचा मानस सांगितला की ती सिद्धरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते. सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले की ' माझा विवाह महादेवाशी झाला आहे. तरीही ती कुंभार कन्या ऐकत नव्हती. त्यावर सिद्धरामेश्वर तिला आपल्या योगदंडाशी विवाह करण्यास सांगितले. १३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्येने देहत्याग केला.[ संदर्भ हवा ] +सोलापूर शहरातील विजापूर रस्त्यास लागून कंबर तलाव आहे.या तलावाच्या पश्चिमेस समोरील बाजूस हे मंदिर आहे. +१५) श्री मल्लिकार्जुन मंदिर - दहिटणे अक्कलकोट +१६) श्री वीरभद्रेश्वर मंदिर - दहिटणे अक्कलकोट +१७) श्री मल्लिकार्जुन मंदिर - चपळगाव अक्कलकोट 18 पुरातन काळापासून श्री काशी विश्वेश्वर मंदिर जेऊर येथे आहे. त्या ठिकाणी काशीवरून पाणी वर्षाला श्रावण महिन्यामध्ये येते. हे स्थान अक्कलकोट पासून सात किलोमीटर अंतरावर आहे. +१८) आनंदी गणेश मंदिर —अकलुज +सोलापूर शहरात सर्व प्रसार माध्यमे प्रकाशित होत असून त्यात जनमत, तरुण भारत, दिव्य मराठी, पुढारी, माणदेश नगरी, लोकमत, सकाळ, संचार, सुराज्य, पुण्य नगरी मंथली विजय प्रताप मंथली, आनंद लोखंडे वृत्त नालंदा एक्सप्रेस अशा प्रकारचे अनेक वृत्तपत्रे प्रकाशित होतात. तसेच पुण्याहून येणारे लोकसत्ता,टाईम्स ऑफ इंडिया,द हिंदू,महाराष्ट्र टाईम्स,मुंबई चौफेर,संध्यानंद, डेक्कन क्रोनिकल इत्यादी वृत्तपत्रांनाही पसंती आहे.[ संदर्भ हवा ] +१८७८ साली सोलापूर येथेही सुदर्शन नावाचे एक वृत्तपत्र असल्याचे आढळते मुंबईच्या नेटिव्ह ओपिनियन पत्राने सुदर्शनचे दोन अंक मिळाल्याची पोच त्यांनी आपल्या अंकात १ सप्टेंबर १८७८ च्या अंकात दिली होती ,पंढरपुरातून गोविंद सखाराम बिडकर यांचे पांढरी मित्र नावाचे पत्र निघत असे पुण्याच्या उद्योगवृधी पत्रात तसा उल्लेख आढळतो १८८३ च्या सुमारास माला नावाचे पत्र निघत असे असे दिसते पण त्याच कालखंडातील सध्या चालू असलेले सोलापूर समाचार हे पत्र होय  या पत्राचे संस्थापक नरसय्या जक्कल हे नगरहून सोलापूरला आले तेव्हा ते नगर समाचार हे पत्र नगरहून काढीत असे त्याच धर्तीवर त्यांनी सोलापूरला आल्यावर सोलापूर समाचार हे पत्र ३ फेबुर्वारी १८८३ साली सुरू केले .नरसय्या यांना छायाचित्रणाचीही कला अवगत होती तसेच नरसय्या यांना स्वतचा छापखाना व पत्राची स्वताची इमारत होती . +सोलापूर समाचारचे धोरण सर्वाशी मिळते जुळते होते त्यामुळ त्यांना अडचणी आल्या नाहीत पुढे १९१४ साली नरसय्या हे कालवश झाले साधारण पणे २८ वर्षे त्यांनी सांभाळलेली सोलापूर समाचारची धुरा त्यांचे चिरंजीव विठ्ठलराव जक्कल हे सांभाळू लागले ते ही वडिलासारखे स्वभावाचे असल्याने आणि जनमानसात मिसळू लागल्याने आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांना सरकारने रावसाहेब ही उपाधी देऊन सन्मानित केले विठ्ठल रावच्या कारकिर्दीतच सोलापूर समाचारचे रूपांतर दैनिकात झाले. +मुंबई बाहेरील जिल्ह्याच्या ठिकाणाहून निघणारे आणि रायटर्सच्या बातम्या छापणारे पहिले दैनिक म्हणून सोलापूर सामाचारणे स्वताची ओळख निर्माण केली अन् १९३६ साली वित्थ्ल्रावांचे निधन झाले विठ्ठलरावा नंतर त्यांचे बंधू बाबुराव जक्कल यांनी सोलापूरची धुरा आपल्या खांद्यावर घेतली पूर्वीपासूनचा पत्रकात काम करणारे बाबुराव जक्कल यांनी टेलीप्रिंटर द्वारा बातम्या मिळण्याची सोय करून आणखी एक पूल पुढे टाकले.[ संदर्भ हवा ] +बाबुरावाचा पिंड शांतता प्रिय सर्वाशी मिळता जुळता घेणारा असल्याने आणि ते जिल्हयातील सर्वच गोष्टीत रस घेऊ लागल्याने सोलापूर समाचर पत्राची प्रतिष्ठा आणि प्रसार झपाट्याने वाढत असतानाच बाबूरावांनी सामाचारचा सोलापूर जिल्ह्यावरील माहितीचा जूबली अंक काढला या पत्राला १९१५ साली पन्नास वर्षे पूर्ण झाली होती बाबूरावांनी त्यांच्या वृद्धापकाळात म्हणजे सन १९७६ साली विश्व सामाचारची सुरुवात केली बाबुरावांचे समाचारचे सहकारी प्रभाकर नूलकर हे विश्वसमाचारचे कार्यकारी संपादक होते सोलापूर समाचार हे सोलापुरातील पत्र व्यवसायाची शिक्षण शाळाच होती आणि याच शाळेत रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) ,वसंत एकबोटे ,डी एस कुलकर्णी ,बुवा इत्यादींनी आपल्या पत्र व्यवसायाचा श्री गणेशा सोलापूर समाचार पत्रातच गिरविला याच वेळी सोलापूर समाचार मध्ये १९४९ ते १९६१ पर्यंत सहसंपादक म्हणून काम करणारे रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) यांनी आणि अप्पासाहेब काडादी यांच्या पाठींब्याने आणि सहकार्याने तसेच सोलापूर समाचारचे व्यवस्थापक के आय गोगटे ,सोलापुरातील मुद्रण तंत्रज्ञ रमण गांधी यांच्या सहकार्याने संगम पेपर्स कार्पोरेशन ही संस्था रंगा वैद्य (रंगनाथ माधव ) यांनी स्थापन केली आणि १९६१ साली दैनिक संचारची सुरुवात केली पुढे १९६७ साली दैनिक संचार ने हायस्पीड रोटरी मशीन खरेदी केली अन् स्वताची इमारतही उभी केली . +करमाळा येथून सल्ला नावाचे साप्ताहिक शंकरराव येवले यांनी १९६९ साली सुरू केले त्याचा पहिला अंक २० ऑक्टोबर १९६९ रोजी प्रसिद्ध झाला त्या आधी स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर म्हणजे १ ओगस्ट १९४७ रोजी चक्रपाणी मनोहर कांबळे यांनी कर्मयोगी नावाचे साप्ताहिक सोलापूर येथून सुरू केले रामभाऊ राजवाडे यांच्या स्मरणार्थ हे साप्ताहिक सुरू करण्यात आले होते . +सोलापुरातील दीर्घ काल चालणारे आणि श्रीनिवास नारायण काकडे यांचे कल्पतरू आणि मनोविहार १० जानेवारी १८८८ रोजी सुरू झाले याच कालावधीत म्हणजे १९८५ साली बार्शी येथून प्रबोधनरत्न ,पंढरपुरातून १८८७ साली पांढरी भूषण ,सोलापूर शहरातून १८८८ साली  सोलापूर वृत्त ,१८९२ साली व्यापारी सोलापूर ,१८९९ साली चिंतामणी ,१९०५ साली सहस्त्रकर ,१९०५ साली विद्या वैभव ,१९०९ साली शिवाजी विजय  ,वारकरी ही पत्रके सोलापूर जिल्ह्यातून निघाली  याच दरम्यान लोकमत आणि भांडारे यांचे लोकनिर्णय तसेच हरी नारायण रहाटकर यांचे दि ऑडिट हिशोब हे पत्रक निघत असे . +लोकमान्य टिळकांच्या केसरी ,मराठा तसच झहाल मतवादाने प्रेरित झालेले आणि पुण्यातून शिक्षण घेत असताना चाफेकर बंधूचे संपर्कात असलेले बळवंत शंकर लिमये यांनी १९०७ साली स्वराज्य हे पत्रक सुरू केले , पंढरपुरातून १ ऑगस्ट १९२२ पासून दतात्रय त्रिंबक आराध्ये यांनी राष्ट्रीय पक्षाचे साप्ताहिक म्हणून समर्थ हे साप्ताहिक सुरू केले १९२९ च्या सुमारास गजनफर नावाचे एम बी पठाण यांनी पत्रक सुरू केले ,विष्णू विठ्ठल लिमये यांनी वारकरी संप्रदाया करिता वारकरी हे पत्रक १९२९ साली सुरू केले तरच रा वांगी यांनी आंबनप्पा शहजाळे व व्य ग आंदूरकर यांनी विजय नावाचे दैनिक १९३० साली सोलापुरातून सुरू केले . +१९३३ साली कर्मयोगीची सरकारने जप्त केलेली छापखाना कल्याण शेट्टी यांनी विकत घेतला अन् सुदर्शन साप्ताहिक सुरू केले काही वर्षे दैनिक म्हणून ते पत्रक निघाले आणि ते  साधरण पणे २१ वर्षे ते चालू होते , १९२९ च्या कायदे मंडळाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाई बेके यांनी धनुर्धारी हे साप्ताहिक सुरू केले . +काँग्रेसच्या ध्येय धोरणाचा पुरस्कार करण्याच्या दृष्टीने ए के भोसले यांनी १९३६ साली जनसत्ता सुरू केले तर प रे कोसंदर यांनी १९३६ साली नमस्कार हे पत्रक सुरू केले , काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने १९३७ साली तुळशीदास जाधव यांनी लोकसेवा हे पत्रक सुरू केले शंकरराव साळुंखे हे या पत्रकाचे कार्यकारी संपादक होते पुढे जाऊन १९४९ साली हे पत्रक शेकापचे मुखपत्र बनले . +सोलापूरचे कवी कवी कुंजविहारी यांनी १९२७ साली सांस्कृतिक विचार डोळ्यासमोर ठेवून सारथी आणि राजश्री ही पत्रके सुरू केली , १९३८ च्या सुमारास चंदा वांगी यांनी दिव्यशक्ती हे पत्रक सुरू केले तर कम्युनिस्ट विचांराचे गो द साने , कऱ्हाडकर ,भाई छ्नुसिंह चंदेले यांनी कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी १९३५ साली एकजूट हे पत्र सुरू केले ,१९३८ साली बार्शी येथून वीरशैव गर्जना तर काझी यांनी सोलापुरातून अनसार व तुफान ही पत्र १९३९ साली सुरू केली तर पंढरपुरातून १९४० साली भागवत धर्म ही धार्मिक पत्रही निघाले  . +कर्मयोगी वृत्तपत्र +१९३० सालच्या सोलापुरातील मार्शल लोच्या काळात विशेष कामगिरी धडाडीने बजावणारे पत्र कर्मयोगी या सोलापूरच्या साप्ताहिकाची विशेष दखल घेणे जरूर आहे या पत्राला सतत ब्रिटिश सरकारशी सामना देतच मार्ग काढावा लागला शेवटी हे पत्र सरकारी रोष आलाच बळी पडले स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांना सरकारी बडग याच्या काळात कसा सतत सहन करावा लागत असे त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सोलापूरचा कर्मयोगी या पत्राचे संपादक रामचंद्र शंकर राजवाडे यांच्यामुळे त्या पत्राची कारकीर्द विशेष गाजली. +' कर्मयोगी' पत्र सुरू करावयाला विशेष चालना मिळाली ती १९२० साली न चि केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे झालेल्या विसाव्या प्रांतिक परिषदेमुळे त्या परिषदेला लोकमान्य टिळक उपस्थित होते ब्राह्मणेतर व मवाळ यांनी सहकार्य करून परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता परिषद यशस्वी करण्याकरिता शेठ गुलाबचंद हिराचंद भाऊसाहेब खडकिकर देगावकर वकील गोविंद देव डॉ. गोगटे रामचंद्र शंकर राजवाडे गाडगे वकील इत्यादी मंडळी झटली होती परिषदेच्या संघटनेतूनच राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली स्वातंत्र्य चळवळीचे कार्य करण्याच्या उद्देशाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेच्या कार्याच्या प्रचारासाठी स्वतःचे ऐक वर्तमानपत्र असावे अशी कल्पना पुढे येऊन वृत्तपत्र काढण्याचा विचार हे निश्चित झाला या उपक्रमाचा एक भाग म्हणून रामभाऊ राजवाडे यांना संपादकीय कामाची माहिती घेण्यासाठी काही दिवस पुण्यात केसरी कार्यालयात पाठविण्यात आले होते पत्र काढण्याचा असा योजनापूर्वक प्रयत्न झाला होता.[ संदर्भ हवा ] +रामभाऊ राजवाडे यांनी संपादकीय कामाची पुण्यात जाऊन माहिती घेतली असली तरी कर्मयोगी पत्राचे पहिले संपादक प्र बा बर्वे वकील हे होते पत्राचा पहिला अंक २६ नोव्हेंबर १९२४ रोजी प्रसिद्ध झाला लोकल बोर्ड नगरपालिका व राजकीय प्रश्न हे त्या वेळचे विशेष महत्त्वाचे चर्चा विषय असत १९२५ झाली कार्तिकी रथ मिरवणुकीच्या वेळी सोलापुरात जातीय दंगल झाली यामुळे कर्मयोगी पत्राला एका बाजूला सरकारी रोप व दुसऱ्या बाजूला जातीय भावना यातून मार्ग काढावा लागला पण हिंदूंच्या संघटनेच्या दृष्टीने कर्मयोगी ने निर्भयतेने कार्य केले कर्मयोगी काढण्यात पुढाकार घेणारी सारी मंडळी राष्ट्रीय वृत्तीची व टिळक केळकर पंतांची होती यामुळे कर्मयोगी पत्राने तोच बाणा कायम राखला पत्राची जबाबदारी पुढे रामभाऊ राजवाडे यांच्याकडे देण्यात आली ज्या ज्या देशाभिमान अन्यायाची चीड व निर्भिड विचार ही कर्मयोगी पत्राची वैशिष्ट्ये होती यामुळे लवकरच त्याचा सर्वत्र प्रसार होऊन सरकार दरबारीही त्याची जरब निर्माण झाली. +कायदेभंगाची चळवळ १९३० झाली सुरू झाल्यावर पाच मे रोजी गांधीजींना अटक झाल्याचा निषेध म्हणून सोलापुरात सभा मिरवणुका इत्यादी मार्गांनी लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच शिंदेंची झाडे तोडून लोकांनी कायदे भंगही केला त्यातून दंगल उसळून पोलिसांनी गोळीबार केल्या व त्यात शंकर शिवदारे नावाचा इसम मारला गेला अनेक लोक ही जखमी झाले यामुळे लोक प्रक्षुब्ध होऊन त्यांनी चाटी गल्ली पोलीस चौकीवर हल्ला केला व जुने कोर्ट जाळले यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मोटारीतून शहरभर गोळीबार केला व त्यात अनेक निरपराधी माणसे मारली गेली पोलिसांच्या या अत्याचाराची चीड येऊन कर्मयोगीचे संपादक रामभाऊ राजवाडे यांनी दोन दिवस अहोरात्र परिश्रम करून माहिती मिळवली व ती सर्व नावाने शिवार कर्मयोगीचा ज्यादा अंक काढून त्यात प्रसिद्ध केली सरकारच्या अन्याय आणि अत्याचारी वागणूकचे दर्शन कर्मयोगिनी लोकांना घडविले अंकाच्या अक्षरशा हजारो प्रति खपल्या राजवाडे यांनी ऐनवेळी धैर्य दाखवून सरकारी अन्याय सविस्तर पुराव्यास पुढे मांडला लोकांची बाजूही मांडण्यात आली होती ते एक धाडसच होते राजवाडे व कर्मयोगी या दोघांनाही त्यांची जबरदस्त जव झळ लागण्याचा संभव होता कसोटी पाहणारा तो प्रसंग होता पण लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्राला कर्तव्य टाळता येऊ शकत नाही पोलिसी अत्याचाराला वाचा फोडण्याची गरज निसंशय होती कर्मयोगीने आपले कर्तव्य केले अनेक वृत्तपत्रांनी कर्मयोगी वरून पोलिसी अत्याचाराची माहिती प्रसिद्ध करून सरकार पुढे एक आव्हान उभे केले यामुळे चिडून जाऊन सरकारी अधिकाऱ्यांनी मार्शल लो पुकारण्यास वरिष्ठांना भाग पडले राजवाडे यांना अटक होऊन लष्करी कोर्टापुढे त्यांना उभे करण्यात आले सात वर्षे सक्तमजुरी व १०००० रुपये दंड अशी कडक शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली +राजवाडे यांना पकडल्यानंतर कर्मयोगी पत्र ५-६ महिने बंद राहिले १९३० च्या नोव्हेंबरमध्ये डॉ जगदेवराव देशमुख यांच्या संपादकत्वाखाली पत्रा काही दिवस देण्याचाही प्रयत्न झाला लष्करी कायद्याच्या काळात कर्मयोगी काही दिवस दैनिक स्वरूपातही निघत असे. +पुढे गांधी अर्विन समेट होऊन सर्व राज बंद्यांची सुटका झाली राजवाडे यांचीही बिनशर्त सुटका झाली सुटून आल्यावर राजवाडे यांनी पत्राची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली पण कर्मयोगी सरकारच्या डोळ्यात सतत खूपच असल्याने काहीतरी कारण काढून पत्राला अडचणीत टाकण्याचा अधिकार यांचा प्रयत्न असे १९३१ च्या जूनमध्ये कर्मयोगी कडे सहा हजारांच्या जामीन मागण्यात आला चालक जा मीना बाबत विचार करीत असतानाच काँग्रेसची तडजोड झाल्याने जामीन कीचे गंडांतर टळले. +कर्मयोगी पत्र संपादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने सुरळीत चालू लागले होते एक आदर्श जिल्हा साप्ताहिक असे स्वरूप या पत्राला प्राप्त झाले होते संपादक राजवाडे यांच्या जोडीला बाही बिके गो वा पाध्ये इत्यादी मंडळी काम करीत होते व्यवस्थापन पंडित व इतर मंडळींकडे होते छापखाना व पत्रे एकमेकांना पूरक ठरत होती पण पुढे लवकरच पत्रावर प्राणांतिक आपत्ती कोसळली.[ संदर्भ हवा ]पंढरपूर]] हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे +येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. सरकारच्या स्मार्ट सिटींमध्ये सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाल्याने आता सोलापूरही स्मार्ट शहर बनण्याकडे वाटचाल करताना दिसते आहे. +आज सोलापूर शहर शैक्षणिकदृष्ट्या एक उत्तम केंद्र बनू पाहत आहे. एक जिल्हा-एक विद्यापीठ या योजनेतील विद्यापीठ सोलापूर येथे निर्माण करण्यात आले आहे. +पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना ऑगस्ट, २००४ मध्ये झाली. या अंतर्गत आज जिल्ह्यात एकूण ६१ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. त्यांपैकी सुमारे ३५ महाविद्यालये सोलापूर शहरात आहेत. शहरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला व शास्त्र, व्यवस्थापन, विधी, समाजसेवा, उद्यानविद्या, स्थापत्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, व वस्त्रविद्या - अशा सर्व शाखांमधील शिक्षण उपलब्ध आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून, तसेच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद या भागांतून आणि कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा व विजापूर या जिल्ह्यांतून शिक्षणासाठी विद्यार्थी सोलापूरला येत असतात.[ संदर्भ हवा ] +दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर या संस्थेची स्थापना १७ जून १९४० रोजी झाली. दयानंद अँग्लो-वैदिक कॉलेज ट्रस्ट आणि व्यवस्थापन सोसायटी, न्यू दिल्ली हे सदर संस्था चालवितात. दयानंद शिक्षण संस्थेची एकूण 65 एकर जागा असून या जागेमध्ये कला व शास्त्र महाविद्यालय वाणिज्य महाविद्यालय विधी महाविद्यालय आणि शिक्षण शास्त्र महाविद्यालय ही चार महाविद्यालय आहेत. +छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (शासकीय) असून तसेच सोलापूर महानगरपालिकेचे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूती गृह, जिजामाता प्रसूती गृह असे विविध हॉस्पिटलच्या माध्यमातून सोलापूर मध्ये वैद्यकीय सेवा नागरिकांना मिळते. +दिवंगत क्रिकेट खेळाडू पॉली उम्रीगर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सोलापुरात झाली पुढे ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले. +नुकतीच (२००८ मध्ये) कु. अनघा देशपांडे हिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. कु. अनघाने नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. तसेच येथे आजकल एक नाही अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_620.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fa839690a3cedaf1e64f240a7de0a8e7c1b26ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_620.txt @@ -0,0 +1,109 @@ +रवींद्रनाथ टागोर (बंगाली: রবীন্দ্রনাথ ঠাকুর उच्चार: रोबीन्द्रनाथ ठाकूर) (मे ७, १८६१ - ऑगस्ट ७, १९४१), ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक होते.[२][३] १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य व संगीतात आमूलाग्र बदल घडून आला. +अतिशय लोकप्रिय कविता असलेल्या गीतांजलीचे ते कवी होते, ज्याचे वर्णन "अगदी संवेदनशील, ताजे आणि सुंदर" कविता असे केले जाते. ते १९१३ मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर-युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले.[४] टागोरांच्या काव्यात्मक गाण्यांकडे आध्यात्मिक आणि पारंपारिक म्हणून पाहिले गेले; तथापि, त्यांचे "सुंदर गद्य आणि जादुई कविता" बंगालबाहेर फारसे ज्ञात नाहीत.[५] +बंगाली साहित्यावर रवीन्द्रनाथांचा एवढा प्रभाव लक्षात आहे की, बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते. त्यांना कधीकधी "बंगालचा बार्ड" म्हणून संबोधले जाते.[६] तसेच ते अत्यंत प्रतिष्ठित रॉयल एशियाटिक सोसायटीचे सदस्य होते. +कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली.[७] वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. १८७७ पर्यंत त्यांनी त्यांच्या खऱ्या नावाने लघुकथा आणि नाटके प्रकाशित केली. एक मानवतावादी, सार्वभौमवादी, आंतरराष्ट्रीयवादी म्हणून त्यांनी ब्रिटिश राजवटीचा विरोध केला.[८][९] +शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होते. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला. +रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रगीतही त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन तयार झाले.[१०] +कोलकात्याच्या जोराशंका ठा़कूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर (टोपणनाव रवि) यांचा जन्म झाला. वडील देवेन्द्रनाथ टागोर (१८१७-१९०५) व आई शारदा देवी (१८३० - १८७५) यांच्या १४ अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे १३वे होत.ε[›][११] ११व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत १४ फेब्रुवारी १८७३ रोजी भारतभ्रमणार्थ कलकत्ता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता (येथे आता आजचे विश्वभारती विद्यापीठ आहे), अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण डलहौसी इत्यादी. येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली, इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान , कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले.[१२][१३] +१८७७ साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कवीच्या विद्यापतीप्रवर्तित शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या. विनोदाने रवींद्रनाथांनी प्रथम ह्या भानुसिंह नामक वैष्णव कवीने १७व्या शतकात रचलेल्या व नंतर गहाळ झालेल्या रचना आहेत, असा आविर्भाव केला व नंतर त्यांचे कवित्व मान्य केले.[१४] याच काळात त्यांनी संध्या-संगीत(१८८२), बंगाली भाषेतील पहिली लघुकथा "भिकारिणी" व सुप्रसिद्ध कविता "निर्झरेर स्वप्नभंग" आदी रचना लिहिल्या.[१५][१६] +बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला परंतु १८८० मध्ये कोणत्याही पदवीशिवाय ते बंगालला परतले. ९-नोव्हेंबर-१८८३ रोजी त्यांनी मृणालिनी-देवी(जन्मनाव भावतारिणी १८७३-१९००) यांच्याशी विवाह केला. या विवाहापासून त्यांना पाच अपत्ये (पैकी दोघांचा बालमृत्यू) झाली.[१७] १८९० साली रवींद्रनाथांनी सध्याच्या बांग्लादेशातील सियाल्दा येथील टागोर घराण्याची मालमत्ता सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांची पत्‍नी व मुले १८९८ साली येथे त्यांच्या सोबत आली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात होते.[१८] हा काळ रवींद्रनाथांचा "साधना काळ" म्हणून ओळखला जातो. त्यांनी नंतर गल्पगुच्छ (मराठी अर्थ: कथा-गुच्छ) नावाचा ८४ कथा असलेले तीन खंडी पुस्तक प्रकाशित केले.[१५] आवेग व विरोधाभासयुक्त असे ग्रामीण बंगालचे सुरेख चित्र यात रवींद्रनाथांनी रेखाटले आहे.[१५][१९] +१९०१ साली रवीन्द्रनाथ सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता . या आश्रमात त्यांनी एका प्रार्थना-गृहाची, प्रयोग-शील शाळेची, बागबगिचा व ग्रंथालयाची स्थापना केली.[२०] रवीन्द्रनाथांच्या पत्‍नीचा व दोन मुलांचा मृत्यू येथेच झाला. वडिलांचे देहावसान १९-जाने-१९०५ला घडले व वारसदार म्हणून रवींद्रनाथांन नियमित मासिक उत्त्पन्न मिळू लागले. याशिवाय त्यांना त्रिपुराच्या महाराजांकडून आर्थिक साहाय्य, कौंटुबिक दागदागिने व पुरी,ओडिशा येथील बंगला विकून काही प्राप्ती झाली.[२१] या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे आधिकाधिक लक्ष खेचू लागले होते. नैवेद्य (१९०१) व खेया (१९०६) या रचना या काळात प्रकाशित झाल्या. याशिवाय कवितांचा free verse या नावाने अनुवाद करणेही सुरू होते. १४-नोव्हे.-१९१३ रोजी स्वीडिश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवीन्द्रनाथांना समजली. गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवीन्द्रनाथांनीच केले होते.[२२] १९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने "सर" ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली. +१९२१ साली रवीन्द्रनाथ व कृषी-अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी शांतिनिकेतन जवळील सुरूल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेचे रवीन्द्रनाथांनी पुढे "श्री-निकेतन" असे नामकरण केले. श्री-निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.[२३] ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उदेशाने त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिकाऱ्यांस या उपक्रमात सहभागी करून घेतले.[२४][२५] १९३० सालापासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य-कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केरळच्या गुरुवायुर मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी आवाहन केले.[२६] +जीवनाच्या शेवटच्या दशकात रवींद्रनाथ पूर्णपणे जनसन्मुख होते. त्यांची लोकप्रियता विशेषतः बंगालमध्ये शिखरावर होती. १५-जानेवारी-१९३४ रोजी बिहारमध्ये झालेल्या भूकंपाची, महात्मा गांधींनी "दलित अत्याचाराचा परमेश्वराने घेतला सूड" अशी संभावना केली. या वक्तव्याचा रवींद्रनाथांनी निषेध केला.[२७] बंगालच्या आर्थिक व सामाजिक अवनतीबाबत व कोलकत्यातील भयावह दारिद्‌ऱ्यबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या दारिद्र्यावर केलेल्या मुक्तछंदातील १०० ओळींच्या कवितेचा प्रभाव सत्यजित रे यांच्या अपुर संसार ( अपूचे जग) या चित्रपटावरही पडलेला दिसतो.[२८][२९] पुनश्च (१९३२), शेष सप्तक (१९३५), पत्रपुत (१९३६) आदी गद्यपद्यांचा(prose-prose) समावेश असलेले स्वतःच्या लिखाणाचे १५ खंड संपादित केले. याशिवाय 'चित्रांगदा', श्यामा (१९३९), चंडालिका (१९३८) सारख्या नृत्य-नाटिकांवर विविध प्रयोग केले.[३०] याशिवाय दुई बोन (दोन बहिणी) (१९३३), मलंच (१९३४), and चार अध्याय (१९३४)आदी कादंबऱ्या लिहिल्या. अखेरच्या काळात विज्ञानात रवींद्रनाथांनी विशेष रस घेतला. यातूनच त्यांच्या विश्वपरिचय या निबंधसंग्रहाची निर्मिती झाली. जीवशास्त्र, भौतिकी व खगोलशास्त्राचा त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो. त्यांच्या कवितेतून झळकणारा निसर्गवाद(naturalism) हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती त्यांना असलेला आदर अधिरेखित करतो. विज्ञानाची प्रगती त्यांनी आपल्या विविध रचनांमधून मांडली आहे जसे से (तो) (१९३७),तीन संगी (१९४०), गल्पस्वल्प (१९४१).[३१] +रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची चार वर्षे प्रदीर्घ व्याधी व आजारपणांनी व्यापली. १९३७ साली शुद्ध हरपून ते बराच काळ कोमात होते. पुन्हा १९४० सालचा कोमा जीवघेणा ठरला. या शेवटच्या काळात लिहिलेल्या काव्यरचना रवींद्रनाथांच्या काव्यरचनांत सर्वश्रेष्ठ मानण्यात येतात. त्यांचे मृत्युविषयक चिंतन या रचनांतून प्रकटते.[३२][३३] ७-ऑगस्ट-१९४१ रोजी रवींद्रनाथांचा कोलकात्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जोरशंका ठाकूर बाडी येथे मृत्यु झाला.[३४] +रवींद्रनाथकालीन भारतामध्ये सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केन्द्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथांवरही पडला होता. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत.रवींद्रनाथ अनुवादित तुकारामांचे अभंग. कारवार येथील सृष्टिसौन्दर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली [३५] छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनही त्यांच्या साठी प्रेरणास्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी एक खंडकाव्य ही त्यांनी रचले आहे. रवींद्रनाथांचा नेता व क्रांतिकारक या रूपांत भारतीय स्वातंत्र्य संग्रामात थेट सहभाग नव्हता म्हणून व त्यांच्या संस्कृतीपिपासू वृत्तीमुळे त्यांच्यावर महाराष्टात टीका झाली होती. रवीन्द्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाने काही महाराष्ट्रीयही प्रभावित झाले होते. रविंद्रनाथ ्मूळ बंगालीतून वाचण्याच्या इच्छेने पु.ल.देशपांडे हे बंगाली भाषा शिकले. मराठी व कानडी भाषेत लेखन केलेले व कानडी भाषेतील आधुनिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी व जन्माने महाराष्ट्रीय असलेल्या द.रा. बेन्द्रे यांच्या साहित्यावरही रवीद्रनाथांचा प्रभाव आहे. +गीतांजलीचे इंग्रजी भाषांतर रवींद्रनाथांनीच केले होते. याशिवाय तिचे जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले. मराठीतले पहिला गद्य अनुवाद हरि नारायण फडके यांनी केला होता. अमरावतीचे डॉक्टर राम म्हैसाळकर (जन्म : २९ मे, १९२९) यांनी रवींद्रनाथांच्या गीतंजलीसकट एकूण चार पुस्तकांचा ‘रवींद्र गीतांजली...’ नावाचा गद्यानुवाद केला आहे. ह्या अनुवादल मसापचे उत्कृष्ट भावानुवादाचे स.ह. मोडक पारितोषिक मिळाले होते. +याव्यतिरिक्त सौ. ज्योती कुलकर्णी यांनी ‘गीतांजली रविंद्रनाथांच्या - माझ्या मराठीत’ नावाचे पद्यमय भाषांतर केले आहे. (२००८) +संगीत,साहित्य, तत्त्वज्ञान, चित्रकला ,नृत्य,शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रवींद्रनाथांनी संचार केला. संख्या व दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रवींद्रनाथांची निर्मिती खरी उतरते. +रवींद्रनाथाच्या बहुमुखी निर्मितीत कविता जरी प्रमुख असली तरी त्यांनी कादंबऱ्या, निबंध, लघुकथा, प्रवासवर्णने, नाटके अशा बहुविध साहित्याची निर्मिती केली. यमकप्रचुरता, आशावाद व गेयता ही त्यांच्या कृतींची प्रमुख वैशिष्ट्ये. कवितेनंतर रवींद्रनाथांची लघुकथा ही प्रमुख रचना मानली जाते. रवींद्रनाथ हे बंगाली भाषेतील आद्य लघुकथाकार समजले जातात. सामान्य माणसांचे जीवन हे त्यांच्या कथांचे बीज आहे. +१५-१६ व्या शतकातील वैष्णव रचनांचा रवींद्रनाथांवर प्रभाव होता. भारतीय परंपरेतील 'ऋषी' संकल्पनेचाही रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव दिसून येतो. गावोगावी गीत गात फिरणाऱ्या फकिरांसारख्या 'बाऊल' कलाकारांची ग्रामीण बंगालमध्ये परंपरा आहे. बाऊल स्वतःस कोणत्याही एका धर्माचे मानत नाहीत. त्यांच्या गीतांत हिंदू, मुस्लिम अशा दोन्ही धर्माची शिकवण दिसून येते. रवींद्रनाथांनी या परंपरेस बुद्धिजीवी वर्तुळात पूर्वी नसलेली प्रतिष्ठा दिली. त्यांच्या बाऊल परंपरेच्या अभ्यासाने त्यांच्या स्वतःच्या काव्यकृतीस नवा आयाम मिळाला.[३६][३७] 'मनेर मानुष' (मनातील माणूस) आणि 'जीवन देवता' ही दोन रूपके टागोरांच्या कवितेत बऱ्याचदा दिसतात.[३८][३९] +गीतांजलीतील (গীতাঞ্জলি) चौथ्या कवितेचे (titleः प्रार्थना) मराठी भाषांतर +प्रार्थना +विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर +ही माझी प्रार्थना नाही; +विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये +एवढीच माझी इच्छा| + +दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे +तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही. +दुःखावर जय मिळवता यावा +एवढीच माझी इच्छा| + +जगात माझे नुकसान झाले +केवळ फसवणूक वाट्याला आली; +तर माझे मन खंबीर व्हावे +एवढीच माझी इच्छा| + +माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही. +तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे +एवढीच माझी इच्छा| + +माझे ओझे हलके करून +तू माझे सांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही +ते ओझे वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी +एवढीच माझी इच्छा| + +सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन +मी तुझा चेहरा ओळखावा +दुःखांच्या रात्री जेव्हा, सारे जग फसवणूक करील, +तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये, एवढीच माझी इच्छा| +रवींद्रनाथांनी 'चतुरंग', 'शेषेर कबिता' (शेवटच्या कविता), 'चार अध्याय', 'नौका डुबी', 'घरे बाईरे' या सारख्या ४ लघुकांदबऱ्या व ८ मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या. 'चतुरंग' ही सचिश नावाच्या परस्परविरोधी संकल्पनांत अडकलेल्या पात्राची कहाणी आहे. धार्मिक गूढतेतून आयुष्याचा अर्थ शोधणाऱ्या कथानायकाचा अंती होणारा भ्रमनिरास टागोरांनी या कादंबरीतून मांडला आहे. +गोरा कांदबरीतील मुख्य पात्र पारंपरिक हिंदू सनातनी मताचे समर्थक आहे. ह्या गौरवर्णीय पात्र व इतर पात्रातील संवादातून ही कांदबरी उलगडत जाते. सनातनी गोराच्या विचारामुळे त्याचे सनातनी वडील प्रभावित होत नाहीत. धर्मांधता ही श्रद्धेमुळे नव्हे तर व्यक्तीच्या उग्र प्रकृतीने बनते असे टागोर या कादंबरीतून सांगतात. +'शेषेर कबिता' (शेवटच्या कविता) ही कवितेने नटलेली कादंबरी. यात 'रवींद्रनाथ ठाकूर' हे स्वतःचेच नाव सांगणाऱ्या 'प्रसिद्ध कवी'वर टागोर त्रयस्थपणे टीका करतात. +'चार अध्याय' ही रवींद्रनाथांची शेवटची कांदंबरी. 'राष्ट्रभक्ती' म्हणजे काय?, राष्ट्र कसे बनते?, केवळ घोषणाबाजी, कठोर शिस्त यातून खरे स्वातंत्र्य शक्य आहे काय? अशा प्रश्नांचा धांडोळा ही कादंबरी घेते. +रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेल्या बालपणापासूनच्या आठवणी त्यांव्या ’जीवनस्मृती’ या पुस्तकात आहेत. पुस्तकाचा मराठी अनुवाद नीलिमा भावे यांनी केला आहे. +रवींद्रनाथांनी रचलेल्या व चाल दिलेल्या जवळपास २२३० गीतांना एकत्रितपणे रवींद्रसंगीत (बंगाली :রবীন্দ্র সংগীত}} असे संबोधले जाते. गगनेर खाले रबि चन्द्र दीपक ज्बले हे रवींद्रनाथांनी रचलेले पहिले व हे नूतन देखा दिक आरो बारो हे शेवटचे गीत मानण्यात येते. भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते असलेल्या जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना मूलतः रवींद्रसंगीताचा हिस्सा आहेत. +सांगीतिकदृष्ट्या अभिजात भारतीय संगीत, बंगाली लोकसंगीत व अभिजात पाश्चात्त्य संगीत ह्या रवींद्रसंगीताच्या प्रेरणा मानल्या जातात. अभिजात भारतीय संगीतातील ठुमरी शैलीचा रवींद्रसंगीतावर मुख्य प्रभाव आहे. +ही गीते रवींद्रनाथांच्या स्वतःचे तत्त्वचिंतन दाखवत असली तरी त्यांवर वैष्णव व उपनिषदीय तत्त्वज्ञानाचीही झलकही दिसते. रवींद्रसंगीतातील गीते ही विविध रागांमध्ये बांधण्यात आली असून रागाचा व गीताचा भाव यात सुसंगती असते.[४०] अनेक गीतांमध्ये विविध रागांना एकत्र बांधून नवसृजन केलेले दिसते. अभिजात भारतीय संगीतातून प्रेरणा घेतलेल्या रवींद्रसंगीत हे नंतर अनेक अभिजात भारतीय संगीताच्या गायकवादकांचे प्रेरणास्रोत ठरले. रवींद्रसंगीताने प्रभावित गायक-वादकात विलायत खान (सतार), अमजद अली खान (सरोद]) आदींचा समावेश आहे. +वयाच्या ६० च्या वर्षी रवींद्रनाथांनी चित्रे काढण्यास सुरुवात केली. द. फ्रान्स मधील कलाकारांच्या प्रेरणेवरून त्यांच्या चित्रांची पॅरिस मधील पहिल्या प्रदर्शनासह युरोपभर अनेक प्रदर्शने झाली.[४१] आयुष्याच्या या काळात रवींद्रनाथांना रंगांधळेपणाचा त्रास सुरू झाला होता. सौन्दर्यदृष्टी व रंगछटांमध्ये रवींद्रनाथांच्या चित्रशैलीची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. रवींद्रनाथांनी रचनेत वेगवेगळ्या शैलींचे अनुसरण केले. यात उत्तर आयर्लॅडमधील मलनगान कारागिरीपासून कॅनडाच्या हैदा कोरीवकाम प्रकारापर्यंतच्या चित्र व शिल्पकलेतील शैली येतात.[४२] आपल्या कृतींची हस्तलिखितेही अनेकदा रवींद्रनाथांनी कलाकारीने सजवली आहेत. +वयाच्या विसाव्या रवींद्रनाथांनी 'वाल्मिकी प्रतिभा' नावाचे पहिले नृत्य-नाट्य लिहिले. यात भजनांच्या स्वरूपात असलेले पारंपरिक बंगाली कीर्तन व युरोपीय गीत-शैलींचा संमिश्र वापर केला आहे. ऐहिक सुखोपभोगांपासून पारमार्थिकाकडे हा विषय डाकघर नावाच्या नाटकात रवींद्रनाथांनी हाताळला आहे. 'अभिनयापेक्षा भावनांवर भर' असे रवींद्रनाथ स्वतःच्या नाटकांचे वर्णन करतात. 'चंडालिका', 'विसर्जन', चित्रांगदा', 'राजा', 'मायार खेला' ही रवींद्रनाथांची इतर नाटके. +नाटकांसोबत टागोरांच्या 'नृत्य-नाटिका' विशेष प्रसिद्ध आहेत. मणिपुरी शैलीच्या अभिजात नृत्य शैलींचा टागोरांनी वापर केला आहे. +'गल्पगुच्छ'(कथागुच्छ) नावाचा रवींद्रनाथांचा ८४ लघुकथांचा ३ खंडी संग्रह प्रसिद्ध आहे. आजूबाजूचा परिसर,आधुनिक कल्पना व बौद्धिक कूटप्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न टागोर यांतून करतात. 'काबुलीवाला' या सुप्रसिद्ध प्रथमपुरुषी कथेत दूरदेशी असलेल्या आपल्या मुलीची आठवण कशी येत राहते हे अफगाण फळवाल्याच्या तोंडून टागोर सांगतात. +इस्रायलमधील सार पब्लिशिंग हाऊस या प्रकाशनसंस्थेने रविंद्रनाथांच्या कथांचा हिब्रू भाषेतील अनुवाद 'एप' या नावाने इ.स. २००६ साली प्रकाशित केलेला आहे. +चरखा-पंथी असे संबोधून त्यांनी तत्कालीन स्वदेशी चळवळीची खिल्ली उडवली होती. ब्रिटिश साम्राज्यवादापेक्षाही 'सामाजिक अनारोग्य' त्यांना मोठा शत्रू वाटत असे. स्वयंसहायता व सर्वसामान्यांचा बौद्धिक उद्धार आदींवर त्यांचा जास्त भर होता. आंधळ्या क्रांतीपेक्षा सावकाश होणाऱ्या शैक्षणिक उत्क्रांतीवर त्यांचा जास्त विश्वास होता. या मतांमुळे रवींद्रनाथांना शारीरिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्यांकाडाचा निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारची सर्वोच्च पदवी परत केली. टागोरांनी रचलेली 'एकला चलो रे' व 'चित्त जेथा भयशून्य' ह्या दोन कविता भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणा गीते म्हणून वापरण्यात आल्या. महात्मा गांधींशी मतभेद असतानाही स्वतंत्र मतदारसंघाविषयी असलेला गांधी-आंबेडकर वाद मिटवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. +रवींद्रनाथांचा प्रभाव दाखवणारे अनेक समारंभ जगभरात होत असतात. बंगालमध्ये त्यांच्या जोराशंका ठाकूर बाडी गावी रवींद्रनाथांच्या पुण्यतिथीस मोठा उत्सव होतो. अमेरिकेतील इलिनॉय येथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वार्षिकोत्सव होतो.[४३][४४] रवींद्रनाथांमुळे प्रभावित व्यक्तींत अमर्त्य सेन, ॲंन्द्रे गिडेल (फ्रान्स), यसुनारी कावाबाता (जपान) आदी नोबेल विजेते, याशिवाय सलमान रश्दी, पाब्ले नेरुदा यांचा समावेश आहे. +रवींद्रनाथांचे साहित्य जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. +प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे , विख्यात भारतीय चित्रकार नंदलाल बोस यांच्या जडणघडणीवर रवींद्रनाथांचा प्रभाव आहे. +गोरा (१९१०) +घरे बाईरे (१९१६) +चतुरंग (१९१६) +चार अध्याय (१९३४) +चोखेर बाली (१९०२) +गोरा (१९१०) +जोगाजोग (१९३०) +मुक्तधारा (१९१६) +राज ऋषि (१९१६) +राजा आर रानी (१९१६) +शेषेर कबिता (१९२९) +काबुलीवाला +दृष्टिदान +क्षुधित पाषाण +चंडालिका (१९३८) +चित्रांगदा (१९३६) +मालिनी (१८९५) +श्यामा (१९३८) +बिसर्जना (१८९०) +बैकुण्ठेर खाता (१८९७) +राजा ओ रानी (१८८९) +गीतांजली (१९१०) +जन्मदिने (१९४१) +नैबेद्य (१९०१) +पत्रपूत (१९३६) +पूरबी (१९२५) +पुनश्च (१९३२) +शेष सप्तक (१९३५) +श्यामली (१९३६) +सोनार तारी (१८९३) +रवींद्रनाथांच्या अनेक कादंबऱ्या आणि लघुकथांवर बंगाली आणि हिंदी चित्रपट निघाले आहेत. उदा० परिणीता, काबुलीवाला वगैरे वगैर. +आमी चिनी चिनी गो तोमारे ओ गो बिदेशिनी | Archived 2014-07-23 at the Wayback Machine. +साचा:Rabindranath Tagore +Bhattacharjere, Dr. Shashwata +Rabindra Nattya Dharar Prothem parjay, Jtatiya sahittaya prokasoni, Dhaka.Bangladesh +साचा:Wikisourceauthor +साचा:Wikiquote +साचा:Rabindranath Tagore +साचा:Bengal Renaissance +साचा:Ghadar Conspiracy +साचा:Nobel Prize in Literature Laureates 1901-1925 +साचा:Featured article +साचा:Persondata diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6205.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d66469bf8ad8be7ee5609ba1b6979f411171ca1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6205.txt @@ -0,0 +1,4 @@ +रेवती लेले (२३ जानेवारी, १९९५ - ) एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री आणि कथक नृत्यांगना आहे. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झी युवावरील गुलमोहर नावाच्या मालिकेने केली. नंतर तिने विठू माऊली, वर्तुळ आणि ललित 205 इत्यादी मराठी मालिकांमध्ये काम केले. +२०२० मध्ये तिने कलर्स मराठीच्या टेलिव्हिजन मालिका स्वामिनी मध्ये रमाबाई पेशव्यांची भूमिका साकारली.[१] 2021 मध्ये, तिने स्टारप्लसवरील "आपकी नज़रों ने समझा" या मालिकेद्वारे हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला, ज्यामध्ये तिने बांसुरीची भूमिका साकारली.[२] +लेले या कथक नृत्यांगना देखील आहेत. त्यांनी मार्गदर्शक टीना तांबे यांचा बरोबर आणि भारत आणि परदेशातील अनेक नृत्य महोत्सवांमध्ये नृत्याविष्कार सादर केले आहे. फिरोज अब्बास खान दिग्दर्शित मुघल-ए-आझम (म्युझिकल) या ब्रॉडवे शैलीचा अविष्काराचा त्या एक भाग होत्या. +लेले यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव येथे झाला. नंतर त्या मुंबईत राहिल्या. त्यांनी भवन्स कॉलेज, मुंबई येथून पदवी आणि सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधून मानव संसाधन मध्ये एमबीए पूर्ण केले. रेवती यांनी नृत्य तज्ज्ञ टीना तांबे यांच्याकडून शिकत असताना अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून कथ्थक डिप्लोमा नृत्य विशारद केला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6206.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9edd2dd42a0b033ffd55d5734dd4d2d2ccd31b41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6206.txt @@ -0,0 +1,33 @@ +रेवदंडा हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील गाव आहे. अलिबागपासून १७ किमी वर असलेले हे गाव रेवदंडा किल्ल्यात अंशतः वसलेले आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर काळ्या वाळूची पुळण आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.[१] +येथे ज्यू लोकांची वस्ती आहे. यांचे वंशज ७००हून अधिक वर्षांपूर्वी येथून जवळ नागाव येथे आले व या परिसरात वसले. हे लोक ज्यू धर्माच्या शिकवणीनुसार शनिवारी सॅबाथ पाळतात. यांचा भारतातील मूळ धंदा तेल्याचा होता. या दोन गोष्टींमुळे या परिसरातील ज्यू लोकांना शनिवार तेली असेही म्हणले जाते. रेवदंड्यातील बेथ एल सिनॅगॉग कोंकणी वास्तूशैलीत असून जगातील इतर सिनेगॉगपेक्षा वेगळा आहे. +येथून जवळ असलेल्या टेकडीवर दत्तमंदिर आहे. सुमारे १,५०० पायऱ्या असलेल्या या मंदिरात दत्तजयंतीपासून पाच दिवस उत्सव असतो. +ख्रिश्चन संत सेंट फ्रांसिस झेवियरने येथे आपल्या भारतातील पहिल्या काही उपदेशात्मक प्रवचनांपैकी (सर्मन) एक येथे दिल्याचे समजले जाते. +१८° ३३′ ००″ N, ७२° ५६′ ००″ E + रेवदंडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. समुद्र किनाऱ्यावरील वातावरण शांत असते +येथे मासेमारी , भात शेती , नारळ , सुपारी तसेच काही प्रमाणत पर्यटन यांच्या वर येथील लोक अवलंबून आहेत + +रेवदंडा किल्ला +रेवदंडा बीच +रेवदंडा बीच +शितलादेवी मंदिर +मुखरी गणपती मंदिर +दत्त मंदिर , +दत्त मंदिर ,भोवळे +रामेश्वर मंदिर +बिर्ला मंदिर , सालाव +काशीद बीच +सिद्धी विनायक मंदिर नांदगाव +कोर्लाई किल्ला +आक्षी स्तंभ +ज्यू धर्मीय सिनेगोंग +कोरलाई लाईट हाऊस आणि किल्ला +फणसाड अभयारण्य + +रेवदंडा येथे बाजार पेठ आहे तसेच हॉटेल , शाळा , कनिष्ठ महविद्यालय , बसस्थानक +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6209.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb91464f49384496c3cfc2dca21bd2b05bfae1ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6209.txt @@ -0,0 +1 @@ +रेवदर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ सिरोही जिल्ह्यात असून जालोर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6211.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3228e43e5e45f65ad75cc4583b758a42abbbd87c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6211.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेवळकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6227.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35021c88087a8bce4954df8dca6a9ad16ad5018b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6227.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेवानगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6238.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b50e0579e059fb7655dba0b4329ed57d49f1881 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6238.txt @@ -0,0 +1 @@ +महसूल हा जमिनीवर लावला गेलेला व दर वर्षी घेण्यात येणारा संपत्तीकर होय. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6280.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2272f0c13e308eb9941a78e7bcfe0f26071e1c7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6280.txt @@ -0,0 +1,3 @@ +रेसीन काउंटी, विस्कॉन्सिन ही अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +रेसीन काउंटी, विस्कॉन्सिनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6292.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9b65a8992ab91cff222d26c5fd42f51087c96db --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6292.txt @@ -0,0 +1 @@ +रेहान अहमद (१३ ऑगस्ट, २००४:नॉटिंगहॅम, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - )  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे आहे.[२] १७ डिसेंबर २०२२ रोजी त्याने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तो १८ वर्षे आणि १२६ दिवसांच्या वयात इंग्लंडचा पुरुषांचा सर्वात तरुण कसोटी पदार्पण करणारा खेळाडू बनला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पुरुषांच्या कसोटीत एका डावात पाच विकेट घेणारा तो सर्वात तरुण पदार्पण करणारा खेळाडू ठरला. १२ मार्च २०२३ रोजी, अहमद आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा इंग्लंडचा सर्वात तरुण पुरुष क्रिकेट खेळाडू बनला.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6319.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c19e020803f580d20dde127b89c41fd805ed4f3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6319.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉकडेल काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6344.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34af028b5e2e7d9a598308d690ba6f1f3f20d6fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6344.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉकी पर्वतरांग ही उत्तर अमेरिका खंडातील एक प्रमुख पर्वतरांग आहे. ३,००० मैल (४,८३० किमी)हून अधिक लांब असलेली ही पर्वतरांग कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या उत्तर भागापासून अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यापर्यंत दक्षिणोत्तर दिशेस पसरली आहे. +अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील माउंट एल्बर्ट (उंची: ४,४०१ मी (१४,४३९ फूट)) हे रॉकी पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6345.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34af028b5e2e7d9a598308d690ba6f1f3f20d6fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6345.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉकी पर्वतरांग ही उत्तर अमेरिका खंडातील एक प्रमुख पर्वतरांग आहे. ३,००० मैल (४,८३० किमी)हून अधिक लांब असलेली ही पर्वतरांग कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या उत्तर भागापासून अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यापर्यंत दक्षिणोत्तर दिशेस पसरली आहे. +अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील माउंट एल्बर्ट (उंची: ४,४०१ मी (१४,४३९ फूट)) हे रॉकी पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_635.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2943463a9e4de001e5a1aeaf18a848cbf46d6eb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_635.txt @@ -0,0 +1,7 @@ +डॉ. रमण गंगाखेडकर (M.B.B.S., DCH, M.P.H.) (जन्म : १९५९) हे इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख होते. ३० जून २०२० रोजी ते सेवानिवृत्त झाले. [१]त्यांना २०२० साली पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. +गंगाखेडकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड जिल्ह्यातील बिलोली या गावी जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. ते दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आले होते. त्यानंतर धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बीएससीचे पहिले वर्ष झाल्यावर त्यांनी अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस.च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तिथे एक वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांनी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच त्यांनी पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.[२] +शिक्षण पूर्ण झाल्यावर गंगाखेडकर यांनी हैद्राबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्थेत काम केले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे नॅशनल इन्स्टीटयूट ऑफ      इम्युनोहिमेटॉलॉजीमध्ये काम केले. काही काळ त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (नारी) येथे संचालक पदावर त्यांनी काम केले. +काम केले.[३] पुण्यातील गाडीखाना रुग्णालयात काम करत असताना १९९६ मध्ये त्यांनी ‘महिलांमधील एड्सचा संसर्ग’ या विषयावर शोधनिबंध प्रसिद्ध केला.तसेच १९९८ मध्ये आईकडून बालकाकडे होणारे एड्सचे संक्रमण या विषयी संशोधन केले. [४] +पुढे त्यांनी नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेत काम करण्यासाठी सुरुवात केली. ते या संस्थेत साथीचे आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. [४] २०२० मधील करोना विषाणूच्या महासाथीमध्ये या रोगाशी लढण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. +त्यांनी अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून सार्वजनिक आरोग्य या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. +वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील गंगाखेडकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना इ.स. २०२० सालचा पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला. हा पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.[४][५] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6350.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31eb4df3b2e6d237676247cffd6c20e80da290ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6350.txt @@ -0,0 +1,9 @@ +रॉकेट (इटालियन रोशेट्टो "बॉबिन" वरून) एक रॉकेट इंजिनमधून जोर मिळवणारे एक क्षेपणास्त्र, अवकाशयान, विमान किंवा अन्य वाहन आहे. ज्वलनातून उत्पन्न झालेल्या ऊष्ण वायूंच्या झोताने पुढे जाणाऱ्या वाहनास अग्निबाण असे म्हणतात. +यात खास प्रकारचे इंधन वापरले जाते. रॉकेट इंजिन कृती आणि प्रतिक्रियाद्वारे कार्य करतात. खरं तर, रॉकेट्स वातावरणापेक्षा अवकाशात अधिक कार्यक्षमतेने कार्य करतात. +अग्नीबाणाचा शोध प्राचीन चीनमध्ये लागल्याचे कळते. परंतु कालौघात ही कला लुप्त पावली. मध्ययुगीन इस्लामी राज्ये व युरोपीय लोकांनी दारुगोळा वापरायचे तंत्र मोठ्या प्रमाणावर अवगत केले व आपापली साम्राज्ये पसरली. अग्निबाणाचा चीननंतर पहिला वापर भारतात झाल्याचे ब्रिटिश मान्य करतात.[ संदर्भ हवा ] टिपू सुलतानला आजच्या आधुनिक अग्निबाणाचा जनक मानले जाते. १७९३ च्या ॲंग्लो-म्हैसूर युद्धात टिपूच्या सैन्याला कमी लेखणाऱ्या ब्रिटिश सैन्याला टिपूच्या आश्चर्यकारक अग्निबाणाच्या हल्याला तोंड द्यावे लागले. टिपूचे हे अग्नीबाण तांत्रिक दृष्ट्या कमकूवत असल्याने त्या व नंतरच्या युद्धात फारसा फरक पाडू शकले नाहीत. परंतु शस्त्रतंत्रज्ञांनी हे नवीन शस्त्र तोफांपेक्षाही लांबवर याची संहारक्षमता असल्याने भविष्यात प्रभावी ठरेल हे ओळखले व त्यात शास्त्रीय सुधारणा करून पुढील युद्धांमध्ये वापर केला. +अग्निबाणाची वात पेटवल्या नंतर वातीमधून ती आग इंधनाच्या मिश्रणापर्यंत जाते आणि त्याचे अत्यंत वेगाने ज्वलन होऊन त्यातून खूप मोठे आकारमान असलेला वायु तयार होतो. हा वायू अग्निबाणाच्या भक्कम नळकांडीमध्ये असल्याने त्याचा दाब वाढत जातो. हा वायू बाहेर पडण्यासाठी खालील बाजूला मार्गिका असते. या वाटेने वायूचा झोत वेगाने बाहेर पडतो. या दाबाची प्रतिक्रिया अग्निबाणाला विरुद्ध दिशेने फेकते. ज्वलनातून उत्पन्न झालेल्या ऊष्ण वायूंच्या झोतानेच अग्निबाण पुढे जातो. अग्निबाणाला असलेल्या खास पंखांमुळे त्याची दिशा नियंत्रित केली जाते. +अग्निबाणांवर स्फोटके बसवून क्षेपणास्त्रांच्या रूपाने युद्धात उपयोग करण्यात येतो. मोठ्या शक्तीचे इंधन भरून उपग्रह अवकाशात सोडण्यासही यांचा उपयोग होतो. हवामान शास्त्राचा अभ्यास करण्यास यांचा वापर केला जातो. +वाहन संरचनेनुसार +रॉकेट वाहने बऱ्याचदा आर्केटीपल उंच पातळ "रॉकेट" आकारात तयार केली जातात जे अनुलंबपणे बंद घेतात, परंतु प्रत्यक्षात बऱ्याच प्रकारचे रॉकेट्स समाविष्ट आहेत. +उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी प्रचंड शक्तीची गरज असते. ही गोष्ट साध्य करण्यासाठी अनेक स्तरीय अग्निबाण तयार केले जातात. त्यात अनेक अग्निबाण जोडून त्यांचा समूह केलेला असतो. अग्निबाणातल्या सर्वात मोठ्या त्याच्या पहिल्या टप्प्यावर ठिणगी पडून त्याचा भडका उठतो आणि धडाक्याने अग्निबाण उड्डाण होते. आकाशात झेपावल्यानंतर ठराविक कालावधीने आणि ठराविक क्रमाने त्या अग्निबाणाचे पुढील टप्पे एका पाठोपाठ एक पेटत जातात. या अग्निबाणांची रचना अशी केलेली असते की प्रत्येक टप्प्याच्या वेळी त्याच्या विशिष्ट टप्प्याचा भाग सुटा होतो आणि त्या निरुपयोगी झालेल्या भागाला मागे टाकून उरलेला अग्निबाण पुढे जात राहतो. कोणताही अग्निबाण एकदा उडवल्यानंतर जळून नष्ट होतो. त्याचे अवशेष अवकाशात सोडून दिले जातात. किंवा पृथ्वीच्या वातावरणात खाली येताना जळून जातात. अग्निबाणात पुन्हा पुन्हा वापरता येत नाही. मात्र स्पेस शटल एंडेव्हर सारखी याने परत परत वापरता येतात. पण त्याला अवकाशात नेणारे अग्निबाण मात्र एकदाच वापरले जातात. त्यामुळे त्याची रचना आणि निर्मिती अत्यंत बिनचूक रीतीने केलेली असणे आवश्यक ठरते. उपग्रहाच्या आकारानुसार निरनिराळ्या प्रकारचे अग्निबाण तयार केले जातात. +अग्निबाण यात खास प्रकारचे इंधन वापरतात. त्याच्या ज्वलनासाठी लागणारा प्राणवायू आणि प्राणवायू पुरवणारी रासायनिक द्रव्ये यांचा साठा काही वेळा अग्निबाणातच बसवलेला असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6357.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6357.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6369.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42cfc8521b243b7a71767de71859c2e04e49dad6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6369.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील विद्यापीठ आहे.[१] विद्यापीठ पदव्युत्तर आणि व्यावसायिक पदवीसह पदवी आणि पदवीधर पदवी देते. रोचेस्टर विद्यापीठ अंदाजे ९६८०० पदवीधर आणि पदवीधर विद्यार्थ्यांची नोंद घेत आहे. कला, विज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालय हे विभाग आणि विभागातील विभाग आहेत. + +१७९६ मध्ये स्थापन झालेल्या हॅमिल्टनच्या फर्स्ट बाप्टिस्ट चर्चकडे रोचेस्टर विद्यापीठाचा उगम आहे.१८४६  मध्ये न्यू यॉर्क राज्याने कॉलेजिएट विभागाला सनद मंजूर केला, त्यानंतर त्याचे नाव बदलून मॅडिसन विद्यापीठ करण्यात आले. जॉन वाइल्डर आणि बाप्टिस्ट एज्युकेशन सोसायटीने नवीन विद्यापीठ न्यू यॉर्कमधील रोचेस्टर येथे हलवावे अशी विनंती केली. तथापि, कायदेशीर कारवाईमुळे ही हालचाल रोखली गेली.अखेरीस मॅडिसन विद्यापीठाचे नाव कोलगेट विद्यापीठ असे ठेवले गेले. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6374.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d9875a895a8f194d0bda700d80c520ff9068b3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6374.txt @@ -0,0 +1 @@ +रॉजर गेरार्ड क्रिस्टोफर एडीरीवीरा विजेसुर्या (१८ फेब्रुवारी, १९६०:सिलोन - हयात) हा  श्रीलंकाकडून १९८२ ते १९८५ दरम्यान ४ कसोटी आणि ८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6413.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7888b23f650f49c8e3e80f6fe84d5118c33166f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6413.txt @@ -0,0 +1 @@ +रॉड आर. ब्लागोयेविच (डिसेंबर १०, इ.स. १९५६ - ) हा अमेरिकेतील इलिनॉय या राज्याचा भूतपूर्व (४०वा) गव्हर्नर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6421.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f288790304b3d994a6a725191e42fe3f08cd2a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6421.txt @@ -0,0 +1,26 @@ +रॉडनी लिओनार्ड रॉड जोरी (नोव्हेंबर २६, इ.स. १९३८:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा भौतिकशास्त्रज्ञ आहे. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_643.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88f5e1d2e8aa38ce37948559c376d3ed9ad3fdfc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_643.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. रमण सिंग (१५ ऑक्टोबर १९५२) हे भारतामधील छत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००३ ते २०१८ दरम्यान ह्या पदावर राहणारे रमण सिंग भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. २०१९ पासून डॉ. रमण सिंह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6430.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61fd3d1f64082622d1ed0aae7f66c1601e573f7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6430.txt @@ -0,0 +1 @@ +रॉडनी मुप्फुड्झा (जन्म १२ ऑगस्ट २००१) हा झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6433.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f288790304b3d994a6a725191e42fe3f08cd2a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6433.txt @@ -0,0 +1,26 @@ +रॉडनी लिओनार्ड रॉड जोरी (नोव्हेंबर २६, इ.स. १९३८:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा भौतिकशास्त्रज्ञ आहे. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6443.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84f64af4a00d545b9aaa1d57b1b6969c62f3c6f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6443.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉद्रिगो हाविये मिलार कारवाहाल (३ नोव्हेंबर, १९८१ - ) हा  चिलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीतून खेळत असे. +हा चिलेबरोबर मेक्सिकोचाही नागरिक आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6444.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb0956827c3000ed21b1e10a19752885e1e68458 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6444.txt @@ -0,0 +1 @@ +रॉद्रिगो रूय लोपेझ दे सेगुरा (इ.स. १५३० - इ.स. १५८०) हा स्पॅनिश कॅथोलिक बिशप होता. याने इ.स. १५६१मध्ये लिहिलेले लिब्रो देला इन्व्हेन्सियॉन लिबरल इ आर्ते देल हुएगो देल अहेद्रेझ हे पुस्तक बुद्धिबळावरील युरोपात लिहिलेल्या पहिल्या पुस्तकांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_650.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88f5e1d2e8aa38ce37948559c376d3ed9ad3fdfc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_650.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. रमण सिंग (१५ ऑक्टोबर १९५२) हे भारतामधील छत्तीसगढ राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००३ ते २०१८ दरम्यान ह्या पदावर राहणारे रमण सिंग भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. २०१९ पासून डॉ. रमण सिंह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6507.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dac6cf8a09ec316f339dfb6ac3618f04dec7fc0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6507.txt @@ -0,0 +1,2 @@ +सर रॉबर्ट एडवर्डस्‌ (२७ सप्टेंबर, इ.स. १९२५ - १० एप्रिल, इ.स. २०१३) हे नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश शरीरक्रियाशास्त्र होते. त्यांना "आयव्हीएफ' (IVF) तंत्राचा उपयोग करून टेस्टट्यूब बेबी जन्माला घालण्याच्या संकल्पनेचे प्रणेते समजले जाते. त्यांच्या व त्यांचे सहकारी पॅट्रिक स्टेप्टो यांच्या प्रयत्नांना १९७८ मध्ये यश येऊन जगातील पहिली टेस्टट्यूब बेबी ठरलेल्या लुईस ब्राऊनचा जन्म झाला होता. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6527.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..570fbd88e32a0f771ec89fefd0ebc426d1d1be3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6527.txt @@ -0,0 +1,28 @@ +मेजर जनरल रॉबर्ट क्लाइव्ह (२९ सप्टेंबर, इ.स. १७२५:स्टिश हॉल, मार्केट ड्रेटन, श्रॉपशायर, इंग्लंड - २२ नोव्हेंबर, इ.स. १७७४:बर्कली स्क्वेर, लंडन, इंग्लंड) हा ब्रिटिश सैन्याधिकारी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी होता. भारतात ब्रिटिशांचा अंमल सुरू करण्यात क्लाइव्हने वॉरन हेस्टिंग्ससह सगळ्यात महत्त्वाची भूमिका निभावली. भारतात ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश राजवट आणल्यावर त्याने येथील अमाप संपत्ती लुटून ब्रिटिश राजवटीस दिली. याबद्दल त्याला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले परंतु त्याचबरोबर स्वतःची तुंबडीही भरून घेतल्याबद्दल त्याच्यावर ब्रिटिश संसदेत खटलाही चालविण्यात आला. आपल्या अंमलादरम्यान क्लाइव्हने बंगालमध्ये अतोनात अत्याचार करविले. त्याने लादलेले अचाट कर आणि शेतकऱ्यांना जबरदस्तीने नीळ आणि इतर रोख पिके लावण्यास भाग पाडल्यामुळे तेथील दुष्काळास भयानक परिमाण मिळाले व त्यात लाखो भारतीय लोक मृत्यू पावले.[१][२][३] नीरद सी. चौधरी या इतिहाससंशोधकाच्या मते बंगालमध्ये आधीच मोगल, मराठे आणि अफगाणी राज्यकर्त्यांनी अत्याचार चालविलेले होते त्यात उच्चवर्णीय हिंदूंच्या लोभीपणाने इतरेजनांची आधीच धूळधाण उडालेली होती आणि क्लाइव्हने त्यास आळा घातला.[४] +१७५५ मध्ये सेंट डेव्हिड येथे त्याची गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. हिंदुस्थानात येताच त्याने बंगालचा नबाब सिराजुद्दौला याच्या सैन्यास कलकत्ता येथे हाकलून दिले आणि फ्रेंचांकडून चंद्रनगर घेऊन बंगालमधून त्यांचे कायमचे उच्चाटन केले. पुढे १७५६ मध्ये बंगालचा सुभेदार अलीवर्दीखान मरण पावल्यावर त्याचा नातू सिराजुद्दौला हा गादीवरआला. +या वेळी यूरोपात इंग्रज व फ्रेंच यांमध्ये पुन्हा युद्ध जंपले. त्यामुळे इंग्रज गव्हर्नर ड्रेक याने सिराजुद्दौला याची परवानगी न घेता, कलकत्ता येथील फोर्ट विल्यमची तटबंदी सुरू केली. यावेळी डाक्क्याचा कारभारीही सिराजुद्दौलाविरुद्ध उठला. सिराजुद्दौलाने त्याचा बंदोबस्त केला, परंतु त्याचा मुलगा किसनदास सर्व संपत्तीनिशी इंग्रजांना मिळाला. +सिराजुद्दौलाने तटबंदी बंद करण्याविषयी तसेच किसनदासास ताब्यात देण्याविषयी इंग्रजांस सांगितले. पण ही गोष्ट इंग्रजांनी ऐकली नाही, तेव्हा त्याने इंग्रजांवर चढाई केली. कलकत्त्यास वेढा घालून ते ठिकाण काबीज केले. या वेळी जनता सिराजुद्दौलाच्या कारभारास कंटाळली होती. तिने मीर जाफर ह्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली बंड केले. क्लाइव्हाने ह्या संधीचा फायदा घेऊन कट केला. त्यात मीर जाफर ह्यास हाताशी धरले आणि सिराजुद्दौलास पदच्युत करून मीर जाफर यास नबाब करण्याचे ठरविले. क्लाइव्हने नबाबावर चालून जावे व मीरजाफरने आयत्या वेळी त्यास मिळावे, असा उभयतांमध्ये बेत ठरला. हा बेत उमीचंद सावकारास कळला, त्याने क्लाइव्हकडून गुप्ततेसाठी बरीच रक्कम मागितली. क्लाइव्हने ते मान्य केले. पण दोन स्वतंत्र कागद करून रकमेचा आकडा घातलेल्या कागदावर गव्हर्नर वॉट्सनची खोटी सही केली. +सिराजुद्दौलाचा १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईत पराभव केला आणि बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला. त्यानंतर त्याने मीर जाफरला मुर्शिदाबादच्या गादीवर बसवून त्याच्याकडून २३,४०,००० रु. रक्कम, २५ लाखांचा मुलूख व कंपनीस बिहारमधील सोन्याचा मक्ता मिळविला. साहजिकच त्यामुळे फ्रेंच व डच ह्यांचा बंदोबस्त झाला. परंतु १७५९ मध्ये दिल्लीच्या बादशाहचा मुलगा शाह आलमने अलाहाबाद आणि अयोध्या येथील सरदारांशी संगनमत करून मीर जाफरवर स्वारी केली. दरम्यान क्लाइव्हने त्यास मीर जाफरकडून नजराणा देऊन ते प्रकरण मिटविले. याकरिता चोवीस परगण्याच्या मालकी हक्काबद्दल कंपनीकडून येणारा वसूल क्लाइव्हला लावून दिला. १७६० मध्ये तो इंग्लंडला परतला. तेथे प्लासीचा लॉर्ड हा किताब देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. +१७६४ मध्ये मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई म्हणजेच बक्सरची लढाई होय. +तर बक्सारच्या लढाईत पराभूत झालेल्या शासकांशी कोणता व्यवहार करावा हे क्लाइव्हला ठरवायचे होते (1765ला क्लाइव्ह पुन्हा बंगालचा गव्हर्नर झाला होता हे इथे लक्षत घ्या). त्यासाठी तो अवधला गेला आणि त्याने अवधचा नबाब शुजा उदौला ह्याच्याशी अलाहाबादचा तह केला.ह्या तहानुसार खालील अटींवर शुजाला त्याचे राज्य परत देण्यात आले. +अलाहाबाद आणि कोरा हे जिल्हे नबाबाने मुघल सम्राट शह आलम याला परत द्यावेत.युद्धनुकसान भरपाई म्हणून शुजाने रु. ५० लक्ष कंपनीला द्यावेत.काशीचा शासक बळवंत सिंह ह्याला त्याचा प्रदेश परत करावा. +अवध राज्याचे अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून संरक्षण कंपनी करेल. त्यासाठी कंपनीच्या लष्कराचा खर्च नबाब करेल. नबाबानेही कंपनीला गरजेनुसार निःशुल्क सेवा द्यावी. +बक्सारच्या लढाईनंतर मुगल सम्राट शाह आलम कंपनीच्या संरक्षणाखाली आला. त्याच्याशी क्लाइव्हने खालील प्रमाणे तह केला.शुजा उदौलाकडून घेतलेले अलाहाबाद व कोरा जिल्हे शाह आलमला देण्यात आले. +शाह आलमने कंपनीला बंगाल, बिहार व ओरिसाचे दिवाणी हक्क कंपनीला द्यावेत.ऐवजी कंपनी सम्राटाला वार्षिक रु. २६ लक्ष व त्या प्रांताच्या निजामतीचा खर्च म्हणून रु. ५३ लक्ष देईल. +तत्कालीन परिस्थितीचे अवलोकन करूनच क्लाइव्हने वरीलप्रमाणे व्यवस्था निर्माण केली होती. जर अवध कंपनीमध्ये समाविष्ट केला असता तर कंपनीचा मराठे आणि अहमदशाह अब्दाली यान्ह्च्याशी संघर्ष झाला असता. पण क्लाइव्हच्या निर्णयामुळे नबाब कंपनीचा मित्र बनला. तसेच इंग्रजानाही अवध राज्य मध्यस्थ म्हणून वापरता आले. +क्लाइव्ह बंगालचा गव्हर्नर म्हणून १७६५ मध्ये पुन्हा हिंदुस्थानात आला. त्यावेळी नबाबांची भांडणे चालू होतीच. मीर जाफर व इंग्रज यांनी मीर कासीम, अयोध्येचा वजीर व दिल्लीचा शाह आलम यांचा बक्सर येथे १७६४ मध्ये पराभव केला. क्लाइव्हने तत्काल बंगाल, बिहार आणि ओरिसा या प्रातांची दिवाणी सनद शाह आलमपासून मिळविली. कंपनीकरिता दिवाणी आणि स्वतःकरिता जहागीर, असा ठराव झाला. लष्कर व वसूल इंग्रजांकडे आणि न्यायनिवाड्याचे काम नबाबाकडे गेले. यालाच बंगालची दुहेरी राज्यव्यवस्था म्हणतात. +कंपनीला मुगल सम्राट शाह आलम कडून बंगालचे दिवाणी अधिकार मिळाले होते. परंतु हे दिवाणी अधिकार मिळाले जरी असले तरी कंपनी करवसुलीची जबाबदारी घेण्याच्या तयारीत नव्हती. तेवढी यंत्रणाही कंपनीकडे नव्हती. म्हणून ह्या कार्यासाठी कंपनीने दोन नायब दिवाण नियुक्त केले. अशाप्रकारे संपूर्ण दिवाणी व निजामातीचे कार्य भारतीयांच्या माध्यमातून केले जाऊ लागले. त्याचा अधिकार मात्र कंपनीकडे होता. ह्याला दुहेरी शासनव्यवस्था असे नाव पडले. कायदेशीर शासक बंगालचा नबाब होता तर वास्तविक सत्ता कंपनीकडे होती. +बंगालच्या सध्याच्या स्थितीत नबाब नामधारी व वास्तविक सत्ता कंपनीकडे असणे आवश्यक आहे असे क्लाइव्हचे मत होते. ही स्थिती स्वीकारली पाहिजे असे त्याने प्रवर समितीला (Select Committee)ला कळविले आणि आपल्या मताच्या पुष्टयर्थ खालील करणे दिली.बंगालची पूर्ण सत्ता कंपनीने आपल्या हातात घेतली तर कंपनीचे खरे स्वरूप लक्षात येईल आणि त्या स्थितीत संपूर्ण भारत कंपनीच्या विरुद्ध एकत्र येईल.बंगालमध्ये व्यापार करत असलेल्या फ्रेंच, डच कंपन्या सहजासहजी इंग्रज सत्ता मान्य करणार नाहीत व त्यामुळे त्यांच्याकडून आतापर्यंत नबाबाला मिळत असलेला कर कंपनीला मिळणार नाही.बंगालची सत्ता कंपनीकडे आल्यास इंग्लंड व इतर परकीय शक्तींमध्ये कटुता येऊन ह्या शक्ती इंग्लंडविरोधी संयुक्त मोर्चा तयार करण्याची शक्यता निर्माण होईल. +दुहेरी शासनपध्ध्तीमुळे बंगालमधील कायदा व सुव्यवस्था अस्ताव्यस्त झाली होती. न्याय नावाची गोष्टच नव्हती. कायद्याने अंमलबजावणी करणे आणि न्यायदान ह्या बाबतीत नबाब अकार्यक्षम होता. प्रशासनाची जबाबदारी कंपनीने घेतली होती. +ग्रामीण भागात लुटमार चालू होती. खुद्द कंपनीचे अधिकारी धनाच्या लोभापायी प्रामाणिक भारतीयांची सेवा घेत नसत. +त्यांना भ्रष्ट (Corrupt) भारतीयाच हवे होते. त्याचे वाईट परिणाम बंगालच्या जनतेला भोगावे लागले. +भारताचे धान्य कोठार असलेले बंगाल उजाड बनले होते. शेतीवरील कराची वसुली जास्तीत जास्त बोली बोलणा-याकडे दिली जात असे आणि ह्या ठेकेदारांना शेतीविषयी काहीच रुची नव्हती.ते शेतकऱ्यांपासून जास्तीत जास्त कर वसूल करीत. आधीच बंगालमध्ये शेतक-यांवरील कराचे प्रमाण जास्त होते. त्यात वसुलीसाठी कडक धोरण अवलंबले जाई. त्यात १७७० मध्ये दुष्काळ पडला. मात्र अशा स्थितीतही कर वसुली कंपनीने चालूच ठेवली. तसेच कंपनीच्या कर्मचा-यांनी जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवून खूप नफा कमविला. पण त्यामुळे जनतेच्या दुःखाला पारावर उरला नाही. +शेतीचे उत्पादन घटल्यामुळे व्यापार व वाणिज्यावर वाईट परिणाम झाला.१७१७ पासून इंग्रज कंपनीला बंगालमध्ये करमुक्त व्यापाराची सवलत होती. त्यानुसार कंपनीच्या बंगालस्थित गव्हर्नरच्या आदेशानुसार विनानिरीक्षण कोणताही माल इकडेतिकडे जात होता.करातील ह्या सवलतीमुळे शासनाचे नुकसान झाले आणि भारतीय व्यापार नष्ट झाला. व्यापारावर कंपनीचा एकाधिकार प्रस्थापित झाला. +अशात कंपनी कर्मचारी भारतीय व्यापा-यांपासून अतिशय कमी भावात माल खरेदी करीत असल्याने व्यापा-यांचेही नुकसान झाले. बंगालच्या सुप्रसिद्ध कापड उद्योगाची अतिशय हानी झाली. इंग्लंडच्या रेशीम उद्योगाला नुकसानकारक आहे या सबबीखाली कंपनीने बंगालमधील रेशीम उद्योगाला नाख लावण्याचे प्रयत्न केले.१७६९ मध्ये कंपनीच्या संचालकांनी आपल्या कर्माचा-यांना आदेश दिले कि, कच्च्या रेशमाच्या उद्योगाला चालना द्यावी पण रेशमी कापड तयार करण्यास अजिबात चालना देऊ नये.कंपनीचे कर्मचारी रेशीम विणकराना अक्षरशः गुलामांप्रमाणे वागवत असत. त्यांनी तयार केलेल्या मालाची किंमत बाजारभावापेक्षा १५% ते ४०% कमी लावण्याचे काम भारतीय गुमास्ते व निरीक्षक करीत. +लष्करी सुधारणा (Military Reforms):- +कंपनीच्या सैनिकांना बंगालमध्ये युद्धकाळात दुहेरी भत्ता (Double Allowance) देण्याची प्रथा सुरू झाली. मीर जाफरच्या कारकिर्दीत तर शांततेच्या काळातही दुहेरी भत्ता दिला जाऊ लागला. पुढे ही प्रथा कायम राहिली. +म्हणून १७६३ मध्ये कंपनी संचालकांनी दुहेरी भत्ता देणे बंद केले. पण क्लाइव्ह येयीपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही. +क्लाइव्हने मात्र कडक धोरण अवलंबून दुप्पट भत्ता बंद केला. ह्याला अपवाद म्हणजे बंगाल बिहारच्या सीमेबाहेरील मोहिमेवर असलेल्या सैनिकांना दुहेरी भत्ता मिळत असे. +कंपनी आता निश्चितच एक राजकीय संस्था बनली होती. त्यामुळेच प्रशासकीय सुधारणांची आवश्यकता निर्माण झाली. १७५७, १७६० आणि १७६४ ह्या वर्षी बनल्यामुळे महत्त्वपूर्ण घडामोडींमुळे बंगालचे गव्हर्नर, कौन्सिल सदस्य आणि कंपनी कर्मचारी सर्वच भ्रष्ट झाले होते.प्रत्येकजण फक्त पैशाच्या मागे धावत होता. लाच घेणे, अप्रमाणिकता व बक्षिसे लुटणे एक परंपरा झाली होती. कंपनीचे कर्मचारी स्वतःचा खाजगी व्यापार करताना दस्तकाचा वापर करून कर चुकवीत.त्याला आला घालण्यासाठी क्लाइव्हने खाजगी व्यापार करण्यावर तसेच बक्षिसे घेण्यावर बंदी घातली. कर देणे सर्वाना बंधनकारक झाले.१७६५ मध्ये कंपनीच्या कर्माचा-यांनी व्यापार समिती बनवून त्याकडे मीठ, सुपारी व तंबाखू व्यापाराचा एकाधिकार दिला. वरील बंधनांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करणे हा त्यामागील उद्देश होता. ह्या व्यापारातून होणारा नफा कंपनीच्या अधिका-यांमध्ये पदाच्या प्रमाणामध्ये वाटून घेतला जाई. +ह्या व्यवस्थेतील दोष म्हणजे दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आणि त्याचा फटका जनतेला बसला. बंगालच्या जनतेची ही एक योजनाबद्ध लुट होती. क्लाइव्हने कंपनीचा अंतर्गत कारभार व लष्कर यांत अनेक सुधारणा केल्या. या वेळी सैनिकांना बाहेरील कामगिरीसाठी स्वतंत्र भत्ता मिळत असे. इंग्लंडमधील हुकमान्वये हा भत्ता बंद झाला, तेव्हा लष्कराने बंड केले, पण त्याने ते मोडले. शिवाय त्याने काही नवीन नियम केले. कंपनीच्या नोकरांना लाचलुचपत व खाजगी व्यापार यांत पैसे मिळविण्याची सवय जडली होती. क्लाइव्हने पगार वाढवून ही पद्धत बंद केली आणि व्यापारात भाग घेण्यावर बंदी घातली. राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रज अधिकाऱ्यांकडे दिली. एकंदरीत राज्यकारभारास एक नवीन दिशा लावली. १७६७ मध्ये तो पुन्हा इंग्लंडला परत गेला. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी त्याचा सत्कार केला. त्यास ‘नाइटहूड’ देण्यात आले. +क्लाइव्हने आपल्या कारकिर्दीत खूप पैसा खाल्ला आणि खाजगी संपत्ती मिळविली. सरकारी कृत्यांबद्दल बक्षिसे घेणे, फसवाफसवी करणे, हिंदुस्थानात उमीचंदासारख्या व्यापाऱ्यांस फसविणे वगैरे कृत्यांमुळे त्याची पार्लमेंटपुढे चौकशी सुरू झाली. पुष्कळ चर्चेनंतर स्वदेशाची मोठी कामगिरी केली, म्हणून त्यास निर्दोष ठरविण्यात आले. तथापि वरील कटकटीमुळे त्यास मानसिक क्लेश झाले. त्यास कंटाळून त्याने लंडन येथे आपल्या घरी आत्महत्या केली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6554.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f21fe71379bb2bad0a1646f2750f3cc85aba62b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6554.txt @@ -0,0 +1,3 @@ +७ डिसेंबर, इ.स. २००७ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_656.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd01ba66db6623a663cecafe5ace45228c280145 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_656.txt @@ -0,0 +1 @@ +रमणदीप सिंग हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. हा भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6577.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07f4615b26521bd7f57a48857de2fcf1a9b99375 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6577.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबर्ट रॉबी फिंडली (४ ऑगस्ट, १९८५:फीनिक्स, ॲरिझोना, अमेरिका - ) हा  अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा सहसा आक्रमण फळीतून खेळत असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6586.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7caa973287f21dce94c5f8b26f2d29a8bea7046f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6586.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ५, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6592.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ece106435448bdc8886f409d6c5a2f01fbd90b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6592.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबर्ट ऍडम बेल्ट्रॅन (१९ नोव्हेंबर १९५३ (1953-11-19)) एक अमेरिकी अभिनेता आहे, जो "स्टार ट्रेक:व्हॉयेजर" मालिकेतील "चकोटे" या भूमिकेसाठी सुप्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6602.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..777d883f342b618f6e001b41439c5044d7058647 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6602.txt @@ -0,0 +1,6 @@ +जॉन बेली (ऑक्टोबर २८, इ.स. १९६३:बिड्डुल्फ, स्टॅफोर्डशायर - ) हा  इंग्लंडकडून चार कसोटी सामने आणि चार एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास सुरुवात केली त्यानी पहिला समना २६ मार्च १९८५ साली पाकिस्तान विरुध् खेळला तो त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. +फलंदाजी कारकीर्द सारांश:- +गोलंदाजी कारकीर्द सारांश:- +एकदिवसीय ४ १ ३६ २५ ० २५/० २५/० ४.१७ ० ० ० ० +कारकीर्द माहिती:- +एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण:- पाकिस्तान विरुद्ध,शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मार्च २६, १९८५ येथे diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6606.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1fdedb72776ea59da3ae1c44afc07bf05b41028 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6606.txt @@ -0,0 +1,31 @@ +रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन हे शास्त्रज्ञ आहेत. +(२२ मार्च १८६८–१९ डिसेंबर १९५३). अमेरिकन भौतिकीवज्ञ. इलेक्ट्रॉनाचा विद्युत्‌ भार व ⇨ प्रकाशविद्युत् परिणाम यांविषयीच्या कार्याबद्दल त्यांना १९२३ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला. +मिलिकन यांचा जन्म मॉरिअसन (इलिनॉय) येथे झाला. ओबर्लिन कॉलेजातून (ओहायओ) १८९१ मध्ये पदवीधर झाल्यावर दोन वर्षे त्यांनी प्राथमिक भौतिकीच्या अध्यापनाचे काम केले. १८९३ मध्ये मास्टर ही पदवी मिळविल्यावर कोलंबिया विद्यापीठात भौतिकीचे अधिछात्र म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८९५ मध्ये त्यांनी प्रदीप्त पृष्ठभागांनी उत्सर्जित केलेल्या प्रकाशाच्या ध्रुवीकरणावर (एकाच प्रतलात कंपने होण्याच्या क्रियेवर) संशोधन करून पीएच्‌. डी. पदवी संपादन केली. त्यानंतर १८९५–९६ मध्ये वर्षभर त्यांनी जर्मनीत बर्लिन व गर्टिगेन येथे पदव्यूत्तर शिक्षण घेतले. १८९६ मध्ये शिकागो विद्यापीठातील भौतिकी प्रयोगशाळेत साहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक झाली व पुढे त्या विद्यापीठातच १९१० मध्ये ते प्राध्यापक झाले. पहिल्या महायुद्धात ते अमेरिकेच्या राष्ट्रीय संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी पाणबुडी प्रतिरोधक व वातावरणविज्ञानीय साधने विकसित करण्यात महत्त्वाची कामगिरी केली. १९२१ मध्ये पॅसाडीना येथील कॅलिफोर्निया इन्स्टि‌ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील भौतिकीच्या नार्मन ब्रिज लॅबोरेटरीच्या संचालकपदावर, तसेच या संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदावर त्यांची नेमणूक झाली. १९४६ मध्ये या दोन्ही पदांवरून ते निवृत्त झाले. +मिलिकन यांनी मुख्यत्वे विद्युत्‌ प्रकाशकी व रेणवीय भौतिकी या विषयांत संशोधन केले. त्यांचे सर्वांत प्रसिद्ध कार्य म्हणजे त्यांनी १९१० मध्ये इलेक्ट्रॉनाचा विद्युत्‌ भार अचूकपणे मोजण्यासाठी योजनेला अतिशय सुलभ असा तेलाच्या थेंबाचा प्रयोग हे होय. [⟶ इलेक्ट्रॉन]. सर्व इलेक्ट्रॉनांसाठी हा विद्युत्‌ भार सारखाच असतो, असेही त्यांनी सिद्ध केले. त्यानंतर १९१२–१५ याकाळात त्यांनी आइन्स्टाइन यांचे अत्यंत महत्त्वाचे प्रकाशविद्युतीय समीकरण प्रायोगिक रीत्या पडताळून पाहिले आणि फ्लाँक यांच्या स्थिरांकाचे मूल्य प्रकाशविद्युतीय रीतीने प्रथमच निर्धारित केले. वायूंच्या ⇨ ब्राऊनीय गतीसंबंधी त्यांनी केलेल्या कार्यामुळे द्रव्याच्या आणवीय व गत्यात्मक सिद्धांतांना [⟶ द्रव्याचा गत्यात्मक सिद्धांत] असलेला शास्त्रीय जगातील विरोध संपुष्टात आला. वातावरणात शिरून पृथ्वीकडे येणाऱ्या कणाच्या गतीसंबंधीचा मिलिकन यांचा सिद्धांत व विद्युतीय घटनासंबंधीचे त्यांचे संशोधन यांतूनच पुढे ⇨ विश्वकिरणांसंबंधीच्या (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या भेदक किरणांसंबंधीच्या) त्यांच्या महत्त्वाच्या कार्याला चालना मिळाली. स्तरावरणापासून (भूपृष्ठापासून सु. १५ किमी. उंचीपासून ते सु. ५५ किमी. पर्यंतच्या भागापासून) ते खोल हिमसरोवरांच्या तळापर्यंत निरनिराळ्या उंचीकरिता, तसेच वेगवेगळ्या अक्षांशांवर व रेखांशांवर त्यांनी विश्वकिरणांचे निरीक्षण केले. याकरिता त्यांनी प्रामुख्याने आयनीकरण कोठीचा [⟶ कण अभिज्ञातक] उपयोग केला. त्यांनी विश्वकिरणांच्या मापनासाठी योजलेल्या प्रयोगामुळे हे किरण पृथ्वीवर वा वातावरणाच्या खालच्या थरात उगम पावत नसून बाह्य अवकाशातून (विश्वातून) येतात, हे सिद्ध झाले. हे किरण विश्वाच्या पुनर्रचनेतील एक महत्त्वाची प्रेरणा असून त्यांच्या उत्पत्तीत परमेश्वराचा हात असावा व परमेश्वराचे कार्य अव्याहत चालू असल्याचा हा एक पुरावा आहे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. +नोबेल पारितोषिकाखेरीज मिलिकन यांना नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे कॉमस्टॉक पारितोषिक, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनियर्सचे एडिसन पदक, लंडनच्या रॉयल सोसायटीचे ह्यूज पदक वगैरे बहुमान मिळाले. पंचवीस विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या त्यांना मिळालेल्या होत्या आणि अनेक अमेरिकन व परदेशी वैज्ञानिक संस्थांचे ते सदस्य होते. ते अमेरिकन फिजिकल सोसायटीचे अध्यक्ष व अमेरिकन ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे अध्यक्ष (१९२९) होते. राष्ट्रसंघाच्या बौद्धिक सहकार्य समितीत त्यांनी अमेरिकेचे सदस्य म्हणून काम केले (१९२२–३२). तसेच ब्रूसेल्स येथे १९२१ मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकी परिषदेमध्ये (सॉल्व्हे काँग्रेसमध्ये) त्यांनी अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले. दुसऱ्या महायुद्धात रॉकेटे व ⇨ झोत प्रचालन यासंबंधी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना अमेरिकेच्या अध्यक्षांचे प्रशंसा पदक मिळाले. +मिलिकन यांनी अनेक शास्त्रीय नियतकालिकांतून लेखन केले. तसेच भौतिकीच्या विविध शाखांवर एच्‌ जी. गेल, सी. आर.मान, जे. मिल्स वगैरे लेखकांबरोबर व स्वतंत्रपणेही पाठ्यापुस्तके लिहिली आणि भौतिकीच्या अध्यापनात सुलभता आणण्यात बहुमोल मदत केली. या त्यांच्या पाठ्यपुस्तकांच्या सुधारित आवृत्त्या कित्येक वर्षे वापरात होत्या. विश्वकिरणांवर त्यांनी केलेल्या कार्यावर आधारलेला त्यांचा इलेक्ट्रॉन्स (+ अँड -), प्रोटॉन्स, फोटॉन्स, न्यूट्रॉन्स, मेसोट्रॉन्स अँड कॉस्मिक रेज (१९४७; पूर्वीच्या त्यांच्या १९१७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या द इलेक्ट्रॉन या ग्रंथाची तिसरी सुधारित आवृत्ती) हा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. विसाव्या शतकातील ते एक अग्रगण्य वैज्ञानिक होते आणि त्याचबरोबर वृत्तीने ते धार्मिक असल्याने विज्ञान व धर्म हे एकमेकांना पूरक असून त्यांचा समन्वय साधण्याची त्यांची उत्कट तळमळ त्यांच्या पुढील काही ग्रंथाद्वारे प्रत्ययास येते : सायन्स अँड लाइफ (१९२४); इव्होल्यूशन इन सायन्स अँड रिलिजन (१९२७); सायन्स अँड द न्यू सिव्हिलायझेशन (१९३०); टाइम, मॅटर अँड व्हॅल्यूज (१९३२). यांखेरीज त्यांचे आत्मचरित्र १९५० मध्ये प्रसिद्ध झाले. ते सान मारीनो (कॅलिफोर्निया) येथे मृत्यू पावले.  +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6607.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e424be588c501273f5aa2b01da906b5d60c73d09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6607.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉबर्ट अलेक्झांडर मुंडेल (ऑक्टोबर २४, इ.स. १९३२ - ) हा कॅनडाचा नोबेल पारितोषिक विजेता अर्थशास्त्रज्ञ आहे. इ.स. १९९९ साली त्याला अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.[१] + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6619.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3a5b5438ad9e0a33708bfabce6f67b79f6395e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6619.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉबर्ट ल्यॉन हार्वे (सप्टेंबर १४, इ.स. १९११:स्विनबूम, ऑरेंज फ्री स्टेट, दक्षिण आफ्रिका - जुलै २०, इ.स. २०००:क्लूफ, क्वाझुलू-नताल, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९३५-३६मध्ये दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6621.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61477a44a132da3b38110a1f5d8858bd713b98d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6621.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रॉबर्ट वड्रा (आडनावाचे वाड्रा, वढेरा, बढेरा असेही लेखन) (१८ मे, १९६९ - ) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई, म्हणजेच प्रियांका गांधी यांचे पती [२] आणि एक भारतीय उद्योजक आहेत. ते २०११ मध्ये दिल्लीतील "स्टाईल आयकॉन" होते.[३] ऑक्टोबर २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने ते प्रसिद्धीच्या झोतात आले.[४][५][६] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6636.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdd88052046f4aa2e51268fea7c248d4b995fadc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6636.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबर्ट कोचारियन (आर्मेनियन: Ռոբերտ Քոչարյան; ३१ ऑगस्ट १९५४) हा आर्मेनिया देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष आहे. तो ह्या पदावर १९९८ ते २००८ दरम्यान होता. त्यापूर्वी तो नागोर्नो-काराबाख प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष व आर्मेनियाचा पंतप्रधान देखील होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_664.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27240b5bab166ed404f276a22b5fa82600651bab --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_664.txt @@ -0,0 +1,15 @@ +पंडिता रमाबाई सरस्वती (२३ एप्रिल, इ.स. १८५८ - ५ एप्रिल, इ.स. १९२२) या परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या. +पंडिता रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते[ संदर्भ हवा ], स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्या काळात रमाबाईंच्या आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहण्याची ठिकाणे बदलावी लागली.[ संदर्भ हवा ] रमाबाई १७-१८ वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. +मुलींना तर बाहेर पडणे शक्यही नव्हते. त्या काळात अनंतशास्त्र्यांनी मुलीला संस्कृत शिकवले. त्यामुळेच पौराणिक संस्कृतात ही मुलगी पारंगत झाली. फक्त शिक्षण देऊन थांबवले नाही, तर मुलीवर लग्नासाठी दबावही आणला नाही. उलट शक्य तेवढे ज्ञान ग्रहण कर असा उपदेशच केला.[ संदर्भ हवा ] रमाबाईंवरचा हा उदारमतवादी पिता मात्र जास्त काळ जगू शकला नाही. रमाबाई सोळा वर्षाच्या असतानाच अनंतशास्त्री वारले. त्यांची पत्नीही गेली. रमाबाई आणि त्यांच्या भावाला आता कुणीही नव्हते. +मातृपितृछत्र हरपल्यानंतर आपल्या ज्येष्ठ बंधूंसह भ्रमण करत त्या कोलकत्याला पोहोचल्या. रमाबाईंना आई-वडिलांकडून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले होते. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला. त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या.[ संदर्भ हवा ] +इ.स. १८८० साली त्यांनी कोलकत्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या वकिलांशी लग्न केले. पंडिता रमाबाई या ब्राह्मण तर त्यांचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे होते.[ संदर्भ हवा ] पण रमाबाईंनी चुकीच्या रूढींना झुगारून देण्याचेच ठरवले होते. दुर्दैवाने इ.स. १८८२ मध्ये मेधावी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्यासह त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या. बालविवाह, पुनर्विवाहास बंदी यांसारख्या घातक चालीरीती व दुष्ट रूढींपासून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुण्यात व नंतर अहमदनगर,सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी ‘आर्य महिला समाजाची स्थापना केली. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी ‘स्त्रीधर्मनीति’ हे पुस्तक लिहिले. इ.स. १८८३ साली त्या आर्य महिला समाजाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या. परंतु तेथे एका महिला महाविद्यालयात (चेल्टनहॅम लेडीज कॉलेज) त्यांनी संस्कृत शिकवले.[ संदर्भ हवा ] १८८६ मध्ये त्या आपल्या स्त्री-शिक्षणविषयक कार्याला मदत मिळवण्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या परंतुप्रश्नांचा ऊहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन त्यांनी भारतातील समस्या तेथील लोकांसमोर मांडल्या. भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ची स्थापना केली होती. पुढील काळात त्यांनी ‘युनायटेड स्टेट्‌सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांनी मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठी भाषांतरही केले.[ संदर्भ हवा ] +१८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी प्रभावी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे, म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवासखर्च त्यांनी स्त्रीधर्मनीती हया पुस्तकाताच्या विक्रीतून केला. इंग्लंडमध्ये त्या वॉटिंज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांबाबतच्या दृष्टिकोणामुळे तसेच भूतदया व प्रेमाचे शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. परिणामतः २९ संप्टेंबर १८८३ रोजी वॉटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.[ संदर्भ हवा ] +११ मार्च, इ.स. १८८९ रोजी त्यांनी मुंबईला विधवांकरिता ‘शारदा सदन’ नावाची संस्था काढली.[२] त्यांनी केशवपनाविरुद्धही प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीसही पाठिंबा दिला. इ.स. १८९० च्या नोव्हेंबर महिन्यात ‘शारदा सदन’ पुण्यात आणले गेले.[ संदर्भ हवा ] २४ सप्टेंबर, इ.स. १८९८ रोजी केडगाव येथे ‘मुक्तिसदना’ची त्यांनी स्थापना केली. इ.स. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व इ.स. १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन'(अपंग व दुबळ्या साठी)‘शारदासदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून गरजू व पीडित स्त्रिया राहत असत. या सदनांत दुर्दैवी स्त्रियांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांनी आपल्या आश्रमातील-सदनांतील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम यांसह शालेय शिक्षणही देण्याचा प्रयत्न केला.[ संदर्भ हवा ] +आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, म्हणून रमाबाईनी शारीरिक श्रमाचे महत्त्व पटवून आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इ. कामे शिकविली. ’मुक्तिसदना'त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे उत्पन्न मुलींच्या मदतीने काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता सायं घरकुलाची व्यवस्था त्यांनी केली.[ संदर्भ हवा ] +याच काळात त्यांनी वंचित, पीडित स्त्रियांसाठी काम करणे सुरू केले होते. या सगळ्या परिस्थितीत रमाबाईंनी पुण्यात विधवा आणि अनाथ महिलांसाठी आश्रम काढला. नंतर मुंबईतही तो सुरू केला. या केंद्रांत महिलांना मूलभूत शिक्षण देण्यात येई. शिवाय समाजात रहाण्यासाठी आवश्यक व्यावसायिक शिक्षणही त्यांना देण्यात येई. अल्पावधीतच रमाबाई वंचित, पीडित महिलांच्या जणू वकीलच बनून गेल्या.[ संदर्भ हवा ] +त्यांच्या या समाजकार्यातच त्यांचा ख्रिस्ती मिशनऱ्यांशी संबंध आला. त्यांच्या मदतीने १८८३ मध्ये रमाबाईंना इंग्लंडला जायची संधी मिळाली. तिथे गेल्यानंतर तेथील स्त्रियांची स्थिती त्यांनी पाहिली. हिंदू रूढीवादी मानसिकतेत स्त्रियांचा होत असलेला संकोच त्यांना प्रकर्षाने जाणवला. त्यावर आधारीत त्यांनी उच्च जातीतील हिंदू स्त्रिया नावाचे पुस्तकही लिहिले. त्याचा अनुवाद इंग्रजीत होऊन त्याचा प्रसार इंग्लंड-अमेरिकेत झाला. त्याचवेळी त्यांनी बायबलचाही अभ्यास सुरू केला. आणि याचाच परिणाम म्हणून त्यांनी ख्रिश्चन धर्म अंगीकारला. त्यांच्या धर्मांतराने तत्कालीन सनातनी समाजात मोठी खळबळ उडाली. टीकेचा भडिमार झाला. पण रमाबाईंनी आपल्या धर्मांतराचे समर्थन केले. +मुंबईत शारदासदन आणि केडगावला मुक्तीमिशन या त्यांच्या संस्था. एकीकडे त्यांच्या समाजसुधारणेचे आयाम विस्तारत असताना त्यांनी ज्या ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला,[ तारीख?] +रमाबाईंनी बिशप वगैरे परंपराही नाकारली. त्यामुळे त्यांचा अधिकच भडका उडाला. त्यावर रमाबाईंचे म्हणणे स्पष्ट होते. मी ख्रिस्ताच्या चर्चची खरी भाविक आहे. पण बिशप किंवा ख्रिस्ती पुजाऱ्याच्या तोंडून येणाऱ्या प्रत्येक शब्दाचे पालन करण्यास मी बांधील नाही. कारण हिंदू संस्कृतीतील भिक्षुक पुरोहित संस्कृतीतून स्वतःला मी सोडवून घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या भिक्षुक संस्कृतीत स्वतःला अडकविण्याची माझी इच्छा नाही.[ संदर्भ हवा ] +महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचेच प्रयत्न होते. [ संदर्भ हवा ]‘पाचवारी साडी नेसणे सहज, सोपे आहे, सुसह्य आहे व आर्थिकदृष्ट्याही परवडणारे आहे.’ या विषयावर इ.स. १८९१ मध्ये पंडिता रमाबाईंनी पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते.[ संदर्भ हवा ] त्या काळात स्त्रियांच्या वेशात ‘हा’ बदल करणेही त्यांना खूप अवघड गेले होते. पण रमाबाईंनी ही चळवळ चालूच ठेवली. तो केवळ कपड्यांचा मुद्दा नव्हता, तर स्त्री-स्वातंत्र्य, स्वयंनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते.[ संदर्भ हवा ] +अशा या थोर विदुषीला इ.स. १९१९ साली त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन ब्रिटिश राज्यव्यवस्थेतील सर्वोच्च पुरस्कार कैसर-ए-हिंदने गौरविण्यात आले. ‘कैसर-ए-हिंद’ हे सुवर्णपदक होते. पुढे १९८९ मध्ये त्यांच्यावर टपाल तिकीटही काढण्यात आले. स्त्री-शिक्षण, स्त्रियांचे समाजासमोर येणे, कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या गोष्टी फारशा प्रचलित नसतानाच्या काळात संस्कृत भाषा, स्त्रियांचे प्रश्न आदी क्षेत्रांत भारतासह परदेशांतही पंडिता रमाबाई यांनी आपल्या विचारांचा व कार्याचा ठसा उमटवला. प्रखर बुद्धिमत्ता, अपार कष्ट, धाडस इत्यादी गुणांसह समाजसुधारणा क्षेत्रात एक उत्तम वस्तुपाठ समाजासमोर ठेवणाऱ्या पंडिता रमाबाई यांचे इ.स. १९२२ मध्ये केडगाव येथे निधन झाले.[ संदर्भ हवा ] +• अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने पंडिता रमाबाई सेवारत्न पुरस्कार हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. महिला व बालकल्याणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_665.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27240b5bab166ed404f276a22b5fa82600651bab --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_665.txt @@ -0,0 +1,15 @@ +पंडिता रमाबाई सरस्वती (२३ एप्रिल, इ.स. १८५८ - ५ एप्रिल, इ.स. १९२२) या परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या. +पंडिता रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते[ संदर्भ हवा ], स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्या काळात रमाबाईंच्या आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहण्याची ठिकाणे बदलावी लागली.[ संदर्भ हवा ] रमाबाई १७-१८ वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. +मुलींना तर बाहेर पडणे शक्यही नव्हते. त्या काळात अनंतशास्त्र्यांनी मुलीला संस्कृत शिकवले. त्यामुळेच पौराणिक संस्कृतात ही मुलगी पारंगत झाली. फक्त शिक्षण देऊन थांबवले नाही, तर मुलीवर लग्नासाठी दबावही आणला नाही. उलट शक्य तेवढे ज्ञान ग्रहण कर असा उपदेशच केला.[ संदर्भ हवा ] रमाबाईंवरचा हा उदारमतवादी पिता मात्र जास्त काळ जगू शकला नाही. रमाबाई सोळा वर्षाच्या असतानाच अनंतशास्त्री वारले. त्यांची पत्नीही गेली. रमाबाई आणि त्यांच्या भावाला आता कुणीही नव्हते. +मातृपितृछत्र हरपल्यानंतर आपल्या ज्येष्ठ बंधूंसह भ्रमण करत त्या कोलकत्याला पोहोचल्या. रमाबाईंना आई-वडिलांकडून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले होते. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला. त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या.[ संदर्भ हवा ] +इ.स. १८८० साली त्यांनी कोलकत्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या वकिलांशी लग्न केले. पंडिता रमाबाई या ब्राह्मण तर त्यांचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे होते.[ संदर्भ हवा ] पण रमाबाईंनी चुकीच्या रूढींना झुगारून देण्याचेच ठरवले होते. दुर्दैवाने इ.स. १८८२ मध्ये मेधावी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्यासह त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या. बालविवाह, पुनर्विवाहास बंदी यांसारख्या घातक चालीरीती व दुष्ट रूढींपासून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुण्यात व नंतर अहमदनगर,सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी ‘आर्य महिला समाजाची स्थापना केली. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी ‘स्त्रीधर्मनीति’ हे पुस्तक लिहिले. इ.स. १८८३ साली त्या आर्य महिला समाजाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या. परंतु तेथे एका महिला महाविद्यालयात (चेल्टनहॅम लेडीज कॉलेज) त्यांनी संस्कृत शिकवले.[ संदर्भ हवा ] १८८६ मध्ये त्या आपल्या स्त्री-शिक्षणविषयक कार्याला मदत मिळवण्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या परंतुप्रश्नांचा ऊहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन त्यांनी भारतातील समस्या तेथील लोकांसमोर मांडल्या. भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ची स्थापना केली होती. पुढील काळात त्यांनी ‘युनायटेड स्टेट्‌सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांनी मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठी भाषांतरही केले.[ संदर्भ हवा ] +१८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी प्रभावी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे, म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवासखर्च त्यांनी स्त्रीधर्मनीती हया पुस्तकाताच्या विक्रीतून केला. इंग्लंडमध्ये त्या वॉटिंज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांबाबतच्या दृष्टिकोणामुळे तसेच भूतदया व प्रेमाचे शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. परिणामतः २९ संप्टेंबर १८८३ रोजी वॉटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.[ संदर्भ हवा ] +११ मार्च, इ.स. १८८९ रोजी त्यांनी मुंबईला विधवांकरिता ‘शारदा सदन’ नावाची संस्था काढली.[२] त्यांनी केशवपनाविरुद्धही प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीसही पाठिंबा दिला. इ.स. १८९० च्या नोव्हेंबर महिन्यात ‘शारदा सदन’ पुण्यात आणले गेले.[ संदर्भ हवा ] २४ सप्टेंबर, इ.स. १८९८ रोजी केडगाव येथे ‘मुक्तिसदना’ची त्यांनी स्थापना केली. इ.स. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व इ.स. १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन'(अपंग व दुबळ्या साठी)‘शारदासदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून गरजू व पीडित स्त्रिया राहत असत. या सदनांत दुर्दैवी स्त्रियांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांनी आपल्या आश्रमातील-सदनांतील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम यांसह शालेय शिक्षणही देण्याचा प्रयत्न केला.[ संदर्भ हवा ] +आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, म्हणून रमाबाईनी शारीरिक श्रमाचे महत्त्व पटवून आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इ. कामे शिकविली. ’मुक्तिसदना'त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे उत्पन्न मुलींच्या मदतीने काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता सायं घरकुलाची व्यवस्था त्यांनी केली.[ संदर्भ हवा ] +याच काळात त्यांनी वंचित, पीडित स्त्रियांसाठी काम करणे सुरू केले होते. या सगळ्या परिस्थितीत रमाबाईंनी पुण्यात विधवा आणि अनाथ महिलांसाठी आश्रम काढला. नंतर मुंबईतही तो सुरू केला. या केंद्रांत महिलांना मूलभूत शिक्षण देण्यात येई. शिवाय समाजात रहाण्यासाठी आवश्यक व्यावसायिक शिक्षणही त्यांना देण्यात येई. अल्पावधीतच रमाबाई वंचित, पीडित महिलांच्या जणू वकीलच बनून गेल्या.[ संदर्भ हवा ] +त्यांच्या या समाजकार्यातच त्यांचा ख्रिस्ती मिशनऱ्यांशी संबंध आला. त्यांच्या मदतीने १८८३ मध्ये रमाबाईंना इंग्लंडला जायची संधी मिळाली. तिथे गेल्यानंतर तेथील स्त्रियांची स्थिती त्यांनी पाहिली. हिंदू रूढीवादी मानसिकतेत स्त्रियांचा होत असलेला संकोच त्यांना प्रकर्षाने जाणवला. त्यावर आधारीत त्यांनी उच्च जातीतील हिंदू स्त्रिया नावाचे पुस्तकही लिहिले. त्याचा अनुवाद इंग्रजीत होऊन त्याचा प्रसार इंग्लंड-अमेरिकेत झाला. त्याचवेळी त्यांनी बायबलचाही अभ्यास सुरू केला. आणि याचाच परिणाम म्हणून त्यांनी ख्रिश्चन धर्म अंगीकारला. त्यांच्या धर्मांतराने तत्कालीन सनातनी समाजात मोठी खळबळ उडाली. टीकेचा भडिमार झाला. पण रमाबाईंनी आपल्या धर्मांतराचे समर्थन केले. +मुंबईत शारदासदन आणि केडगावला मुक्तीमिशन या त्यांच्या संस्था. एकीकडे त्यांच्या समाजसुधारणेचे आयाम विस्तारत असताना त्यांनी ज्या ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला,[ तारीख?] +रमाबाईंनी बिशप वगैरे परंपराही नाकारली. त्यामुळे त्यांचा अधिकच भडका उडाला. त्यावर रमाबाईंचे म्हणणे स्पष्ट होते. मी ख्रिस्ताच्या चर्चची खरी भाविक आहे. पण बिशप किंवा ख्रिस्ती पुजाऱ्याच्या तोंडून येणाऱ्या प्रत्येक शब्दाचे पालन करण्यास मी बांधील नाही. कारण हिंदू संस्कृतीतील भिक्षुक पुरोहित संस्कृतीतून स्वतःला मी सोडवून घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या भिक्षुक संस्कृतीत स्वतःला अडकविण्याची माझी इच्छा नाही.[ संदर्भ हवा ] +महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचेच प्रयत्न होते. [ संदर्भ हवा ]‘पाचवारी साडी नेसणे सहज, सोपे आहे, सुसह्य आहे व आर्थिकदृष्ट्याही परवडणारे आहे.’ या विषयावर इ.स. १८९१ मध्ये पंडिता रमाबाईंनी पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते.[ संदर्भ हवा ] त्या काळात स्त्रियांच्या वेशात ‘हा’ बदल करणेही त्यांना खूप अवघड गेले होते. पण रमाबाईंनी ही चळवळ चालूच ठेवली. तो केवळ कपड्यांचा मुद्दा नव्हता, तर स्त्री-स्वातंत्र्य, स्वयंनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते.[ संदर्भ हवा ] +अशा या थोर विदुषीला इ.स. १९१९ साली त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन ब्रिटिश राज्यव्यवस्थेतील सर्वोच्च पुरस्कार कैसर-ए-हिंदने गौरविण्यात आले. ‘कैसर-ए-हिंद’ हे सुवर्णपदक होते. पुढे १९८९ मध्ये त्यांच्यावर टपाल तिकीटही काढण्यात आले. स्त्री-शिक्षण, स्त्रियांचे समाजासमोर येणे, कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या गोष्टी फारशा प्रचलित नसतानाच्या काळात संस्कृत भाषा, स्त्रियांचे प्रश्न आदी क्षेत्रांत भारतासह परदेशांतही पंडिता रमाबाई यांनी आपल्या विचारांचा व कार्याचा ठसा उमटवला. प्रखर बुद्धिमत्ता, अपार कष्ट, धाडस इत्यादी गुणांसह समाजसुधारणा क्षेत्रात एक उत्तम वस्तुपाठ समाजासमोर ठेवणाऱ्या पंडिता रमाबाई यांचे इ.स. १९२२ मध्ये केडगाव येथे निधन झाले.[ संदर्भ हवा ] +• अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने पंडिता रमाबाई सेवारत्न पुरस्कार हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. महिला व बालकल्याणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6682.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3e27e41ddf7b929fcdd4ab8d7cec374b4431c69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6682.txt @@ -0,0 +1,41 @@ +२१ ऑगस्ट, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे +राॅबिन वेणु उत्तपा हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6704.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c8db2ebc17ffebc056443417597a8afb7b5d323 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6704.txt @@ -0,0 +1,4 @@ +२० जुलै, इ.स. २०१० +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6735.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7d7b4f2e39474b4376b2852923aff6ae725e401 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6735.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[{{{दिनांक}}}]], इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) +रॉय क्लिफ्टन फ्रेडरिक्स (नोव्हेंबर ११, इ.स. १९४२:ब्लेरमाँट, ब्रिटिश गुयाना - सप्टेंबर ५, इ.स. २०००:न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6744.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47acf3d82a81b5e5e1d2e5dc39e042c3078491a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6744.txt @@ -0,0 +1,5 @@ +रॉय ल्युक डायस (ऑक्टोबर १८, इ.स. १९५२:कोलंबो, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +डायस १,००० कसोटी धावा काढणारा पहिला श्रीलंकेचा खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_675.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cb5fc1897b14e7fd93a2d59a84908edf8f0eae8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_675.txt @@ -0,0 +1,3 @@ + +रमाई हा सन २०१९ मधील बाळ बरगाले दिग्दर्शित रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे. चित्रपटात रमाबाईंच्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री वीणा जामकर आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सागर तळाशीकर यांनी साकारली आहे.[१][२][३] +निर्मिती विचारमंच आणि डी.जी. राजहंस मेमोरियल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रमाई आंबेडकर यांच्या जीवनसंषर्घावर आधारित रमाई चित्रपटाचा प्रिमियर शो ११ एप्रिल २०१९ रोजी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रमाई चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.[४][५] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_677.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ff05e2358decb6c31a7c3767d25033c0459f170 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_677.txt @@ -0,0 +1,54 @@ + +रमाबाई भीमराव आंबेडकर (७ फेब्रुवारी इ.स. १८९८ – २७ मे, इ.स. १९३५) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या.[१] बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात. +रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यं पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले. +सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे समजले. सुभेदारांना रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती. +लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान्नाच जेवण, झगमग रोशनाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले.[२] माता रमाई यांनी जीवनात फारच दुःख सहन करावे लागले. +इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप +वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. +बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले +नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले. +व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते +पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने +दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. +मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान +म्हणजे रमाई. +रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक +मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते +त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. इ.स. १९१३ +साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. +इ.स. १९१४ ते १९१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू. ऑगस्ट +१९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ +मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व +आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. +इ.स. १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, व इ.स. १९२६ मध्ये राजरत्‍नचा मृत्यू +पाहिला. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झळ पोहचू दिली नाही. +पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या.. घर +चालवण्यासाठी तिने शेण गोवऱ्या.. सरपणासाठी वणवण फिरल्या. पोयबावाडीतून +दादर माहीम पर्यंत जात असत बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते म्हणून लोक +नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर +गोवऱ्या थापायला वरळीला +जात असत. मुलांसाठी उपास करत असत. +अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्‍यास करु लागले. +त्याच वेळी रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. +डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या. +ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्‍यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहीलीस? रमाई म्‍हणाली, तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असताना मी तुम्हाला आधी भेटणे योग्य नाही. मी तर तूमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते. +रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, "साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा." असे म्हणत. +आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत. +एकदा बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते. त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामा निमित्त जायचे होते पण रमाईला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे म्हणून बाबासाहेब धारवाडच्या त्यांच्या वराळे मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले. +ते वराळे काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत. त्या वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही. म्हणून रमाई वराळे काका यांना विचारते दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही. त्यावेळी वराळे म्हणाले ती लहान मुले दोन दिवसा पासून उपाशी आहेत. कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील. अजून तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत. +वराळे अगदी कंठ दाटून ते म्हणाले, त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोली मध्ये जातात आणि रडत बसतात आणि कपाटातला सोन ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देऊन म्हणाल्या तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून ह्या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन या. मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत. त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेऊन जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेऊन येतात आणि लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवण करतात. खूप आनंदी राहतात. हे पाहून रमाई खूप आनंदी होते.तिचा आनंद गगनात मावत नव्हता.मग त्यावेळी ही सगळी लहान मुले रमाबाई यांना "रमाआई" म्हणून बोलायला लागतात. आणि त्या क्षणा पासून रमाबाई ही माता रमाई झाली. आणि ती सगळ्यांची आई झाली. +ख्यातनाम गायक "मिलिंद शिंदे" म्हणतात, +"भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, +भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, +बांगड्या... सोन्याच्या रमान दिल्या काढुनी. +धन्य रमाई | धन्य रमाई |" +रमाईची शरिर काबाड कष्टाने +पोखरून गेल होते. रमाईचा आजार +बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्‍न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्‍न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ +वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची +रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता +रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. +आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणाऱ्या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले. +बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्यनी माझ्याबरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक...’’ आपल्या पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या आहेत. +रमाबाई आंबेडकरांच्या सन्मानार्थ अनेक गोष्टींना त्यांचे नाव दिले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6805.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..207c7ec97dbfa7da777397500f6012c3d602cf66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6805.txt @@ -0,0 +1,3 @@ +रॉस काउंटी, ओहायो ही अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ८८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +रॉस काउंटी, ओहायोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6836.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6328e2126e71196d273e2dc11fd09114e30b2549 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6836.txt @@ -0,0 +1,4 @@ +रोअरिंग फोर्क नदी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील कॉलोराडो नदीची उपनदी आहे. ही सुमारे ७० मैल (११० किमी) लांब असून रॉकी माउंटन पर्वतरांगेत उगम पावते आणि ग्लेनवूड स्प्रिंग्ज जवळ कॉलोराडो नदीला मिळते. या नदीच्या पाणलोट क्षेत्रात ॲस्पेनसह अनेक गावे व शहरे आहेत. +रोअरिंग फोर्क नदी पिटकिन काउंटीमध्ये रॉकी माउंटनची उपरांग असलेल्या सावाच पर्वतरांगेत इंडिपेंडन्स पासच्या पश्चिमेकडील खंडीय विभाजनावर इन्डिपेन्डन्स लेक सरोवरात उगम पावते उगवते. तेथून ॲस्पेन, वूडी क्रीक आणि स्नोमास जवळून वायव्येकडे वाहते. बेसाल्ट येथे फ्राइंगपॅन नदी हिला मिळते तर कार्बोन्डेलच्या १.५ मैल (२ किमी) दक्षिणेस क्रिस्टल नदी मिळते. रोअरिंग फोर्क नदी ग्लेनवूड स्प्रिंग्स शहरात कॉलोराडो नदीला मिळते. या नदीचे पाणलोट.हे क्षेत्र १,४५१ चौरस मैल (३,७६० चौ. किमी) असून साधारण आणि ऱ्होड आयलंड राज्याइतके आहे. नदी तिच्या बहुतेक मार्गावर खोल दरीतून वाहते. यातून व्हाइटवॉटर राफ्टिंग केले जाते. या नदीतील पाणी रॉकी माउंटनखालून केलेल्या बोगद्यातून खंडीय विभाजनरेषेच्या पूर्वेस आणले जाते व ट्विन लेक्स सरोवरांमध्ये एकत्रित केले जाते. +या नदीतील पाणी अतिशय स्वच्छ पाणी असते. जलद आणि खोल, शक्तिशाली प्रवाह असलेल्या या नदीवरून छोट्या होडक्यांतून प्रवास करता येतो. +रोअरिंग फोर्क नदीचा सरासरी वार्षिक प्रवाह १,२०६ घन फूट/से (३४.२ घन मी/से) आहे . [१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6843.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e3870473dbb5f0db9e4768ca3f52ab078dad386 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6843.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोआनोक अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९७,०३२ तर रोआनोक महानगराची लोकसंख्या ३,०८,७०७ होती. +हे शहर जॉन सी. माथरचे जन्मस्थान आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6858.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3173f064efc7f7c447d81b0e0647e64e426d5597 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6858.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रोकडेश्वर हे लातूरजवळ धनेगाव येथील मंदिर आहे. येथे धनेगाव जवळील गावातून भाविक भक्तगण दर्शन घेण्यासाठी येतात. हे मंदिर बाभळगाव आणि धनेगाव या गावांच्या सीमेवर वसलेले आहे. हे मंदिर रोकडोबा असे म्हणून संबोधले जाते. हे एका माळावर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_686.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3174690271c1aae66e33c2e14d6fbe0d1a918bee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_686.txt @@ -0,0 +1 @@ +रमाकांत भार्गव ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6861.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6973cc3a349a46ffbc4d8ebbe786d3d5b2b5eb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6861.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोक्झॅन डॉसन (११ सप्टेंबर १९५८ (1958-09-11)) एक अमेरिकी अभिनेत्री आहे, जी "स्टार ट्रेक:व्हॉयेजर" मालिकेतील "बिलाना टोरेस" या भूमिकेसाठी सुप्रसिद्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6893.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d1b4b9f9f6e19f05b1edda62e42d958389f4087 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6893.txt @@ -0,0 +1 @@ +रोजाक (भासा मलायू: Rojak) किंवा रुजाक (भासा इंदोनेसिया: Rujak ;) हा इंडोनेशिया, मलेशिया व सिंगापुरात प्रचलित असलेला भाज्या व फळे घालून केलेला सलाडसदृश खाद्यपदार्थ आहे. मलय भाषेनुसार रोजाक या शब्दाचा अर्थ मिसळ असा आहे. सहसा काकडी, अननस, मोड आलेली कडधान्ये, ताउपोक (हरवाळ, तळलेले तोफू), यूत्याओ (लांबट आकाराचे चिनी पद्धतीचे भजी) यांच्या फोडी रोजाकात मुख्य घटकपदार्थ म्हणून वापरल्या जातात. त्यावर सांबाल ब्लाचान (कोळंबीची तिखट चटणी), साखर, मिरची, लिंबाचा रस व पाणी यांपासून बनवलेले ड्रेसिंग घालून त्यात या फोडी कालवून रोजाक बनवले जातात. वाढपाआधी रोजाकावर सढळ प्रमाणात शेंगदाण्याचा कूट घातला जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6899.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db38917337464c26268fbe7b6fa15252f4a90473 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6899.txt @@ -0,0 +1 @@ +रोझ बाऊल चषक ही  न्यूझीलंड व  ऑस्ट्रेलिया ह्या दोन देशांच्या महिला क्रिकेट संघांमध्ये खेळली जाणारी ऐतिहासिक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मालिका आहे. प्रथम रोझ बाऊल चषक मालिका १९८४-८५ साली ऑस्ट्रेलियात झाली. आत्तापर्यंत एकूण ३२ मालिका झाल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6909.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2440a361ff16e8bae9a6572f42989f67f049c16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6909.txt @@ -0,0 +1 @@ +रोझमेरी पी. गूडचाईल्ड (१९३६:इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही गोलंदाज म्हणून खेळत असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6945.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c71e3f55934e89a8c4d59f2849b82eab30a0d95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6945.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोटी प्राटा (अन्य नावे: रोती प्रात्ता, रोटी प्राता ; इंग्लिश, भासा मलायू: Roti prata ; चिनी: 印度抛饼 ;) हा मलेशिया, सिंगापूर येथे खाल्ला जाणारा, मैद्यापासून किंवा गव्हापासून बनवला जाणारा चपातीसदृश खाद्यपदार्थ आहे. तव्यावर भाजून बनवला जाणारा हा प्रकार पाकिस्तान, भारत, बांग्लादेश इत्यादी दक्षिण आशियातील देशांत आढळणाऱ्या पराठा किंवा परोठा या खाद्यपदार्थाशी जवळचे साधर्म्य राखून आहे. प्राट्यात भरलेल्या सारणानुसार रोटी प्राट्याचे साधा, अंडा, चीज, कांदा, केळी, अळंबी (मशरूम), रेड बीन असे नानाविध प्रकार प्रचलित आहेत. रोटी प्राट्यासोबत साधारणपणे चिकन, मटण, गोमांस यांची करी किंवा भाज्यांची शाकाहारी करी खातात. +मैद्याच्या किंवा गव्हाच्या कणकेचा गोळा सुरुवातीस चेपून, नंतर त्याला वारंवार हवेत उडवून तव्यावर फैलावत नेतात. या प्रक्रियेने रोटी प्राटा लाटल्याविना किंवा थापल्याविना फैलावत पातळ होतो. रोटी प्राटा पुरेसा विस्तीर्ण अन् पातळ झाल्यावर त्याच्या कडा आत दुमडल्या जातात. अंडे, कांदा, चीज किंवा केळी यांचे सारण भरायचे असल्यास, ते सारण मध्ये भरून कडा दुमडल्या जातात. बाजू पालटत रोटी प्राटा तव्यावर भाजला जातो. भाजल्यानंतर रोटी प्राटा तव्यावरून काढून दोन्ही हातांच्या "टाळीने" फोडला जातो; यामुळे प्राट्यातली वाफ बाहेर पडते व प्राट्याची पारी कुरकुरीत राहते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6952.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2cdd08032298599bfc10075370c66876d4030df --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6952.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +रोड टू लद्दाख हा २००३ साली प्रदर्शित झालेला हिंदी सिनेमा आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6963.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..668c107c2f9f10ad6196660ec01a2f24a43bfbef --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6963.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोडानाईकतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6976.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2fe21c92a260ef48ee76bb7270bebb62977ff59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6976.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोती हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6986.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f76b366ad545cecfdadde94d15efd1f2fc6e7091 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6986.txt @@ -0,0 +1,3 @@ +रोन काउंटी, वेस्ट व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील ५५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +रोन काउंटी, वेस्ट व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6995.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1a73b35f7d4360ddcffe81f8a1931b901e1a034 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_6995.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै २८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7026.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1c41812a229c23e9f60a69a7bae29eb24b6e827 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7026.txt @@ -0,0 +1 @@ +रोन्कोची लढाई ही लढाई २१ एप्रिल १८१५ रोजी नेपल्सच्या युद्धात उद्भवली. या लढाईमध्ये ऑस्ट्रियन साम्राज्याने नेपल्सच्या राजतंत्रावर विजय मिळवला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7030.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f2d349bf87a111dbc167a719ea3dcdb2155122b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7030.txt @@ -0,0 +1 @@ +रोपड हा पंजाब राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. २००८नंतर हा मतदारसंघ इतर मतदारसंघांत विलीन झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7034.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f2d349bf87a111dbc167a719ea3dcdb2155122b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7034.txt @@ -0,0 +1 @@ +रोपड हा पंजाब राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. २००८नंतर हा मतदारसंघ इतर मतदारसंघांत विलीन झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7035.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f2d349bf87a111dbc167a719ea3dcdb2155122b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7035.txt @@ -0,0 +1 @@ +रोपड हा पंजाब राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. २००८नंतर हा मतदारसंघ इतर मतदारसंघांत विलीन झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7041.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3de21f7a836960d4ca2e978da77250e01f2f14dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7041.txt @@ -0,0 +1,3 @@ +रोबसन काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +रोबसन काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7054.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..667af339e288ab6bd30f39c541cde796ff06c832 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7054.txt @@ -0,0 +1,3 @@ +लियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ (इटालियन: Fiumicino – Aeroporto Internazionale Leonardo da Vinci) (आहसंवि: FCO, आप्रविको: LIRF) हा इटली देशाच्या रोम शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. रोम शहराच्या ३५ किमी नैऋत्येस स्थित असलेला हा विमानतळ २०११ साली युरोपमधील नवव्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील ४६व्या क्रमांकाचा विमानतळ होता. २०२३ साली ४ कोटी प्रवाशांनी येथून ये-जा केली.[१] +प्रसिद्ध मध्य युगीन गणितज्ञ, चित्रकार, शिल्पकार लिओनार्दो दा विंची ह्याचे नाव रोम विमानतळाला दिले गेले आहे. आयटीए एरवेझ ह्या प्रमुख इटालियन कंपनीचा वाहतूकतळ येथेच आहे. याशिवाय निऑस, एरोइटालिया, रायनएर, व्हुएलिंग आणि विझ्झ एर या विमानकंपन्यांची सुद्धे येथे ठाणी आहेत. +रोम फ्युमिचिनो विमानतळावरुन खालील विमानकंपन्या नियमित, मोसमी आणि भाड्याने विमानसेवा पुरवतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7058.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7058.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7058.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7062.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bafd3a77b3fabb3a244fa6d58355b16c1c3430ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7062.txt @@ -0,0 +1 @@ +कॅथलिक चर्च किंवा रोमन कॅथलिक चर्च हे जगातील सर्वात मोठे ख्रिश्चन चर्च (प्रार्थनाघर) आहे. जगातील सुमारे १ अब्ज लोक कॅथलिक चर्चचे अनुयायी आहेत. पोप हा कॅथलिक चर्चचा सर्वोच्च नेता आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7063.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33256181193d2457da8e8acc0643f1537f0d06db --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7063.txt @@ -0,0 +1,3 @@ +रोमन कॅथॉलिक ब्राह्मण (रोमन लिपी: Roman Catholic Brahmin), ही भारतातील गोवा आणि मंगलोर येथील लोकांमधील एक जात आहे. हिचे मूळ आजच्या गोवेकर ब्राह्मणांशी जोडले गेले आहे. गोवा इन्क्विझिशन दरम्यान धर्मपरिवर्तनाने तयार झालेली ही एक आधुनिक जात म्हणता येईल. ऐतिहासिक आणि चालू काळातही असलेला धार्मिक छळ आणि पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश आणि इतर अनेक घटक वापरून हे जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर घडवून आणले गेले होते. +गोव्यात, ब्राह्मण मुख्यत: पौरोहित्याच्या व्यवसाय करत असत. त्याबरोबरच ते शेती, सोनारकी आणि व्यापारदेखील करत असत. ह्या जातीचे मूळ आपल्याला जुन्या मिळकतीच्या, अर्थात वेल्यास काँकिस्तासच्या[१] ख्रिस्तवादाबरोबर सापडेल. इ.स.च्या १६व्या आणि १७व्या शतकात पोर्तुगीजांनी गोव्यात आक्रमणासोबत, ख्रिस्ती धर्माचा प्रसार सुरू ठेवला. जेजुआइट, फ्रान्सिकन आणि डोमिनिकन मिशनऱ्यांनी स्थानिक गौड सारस्वत, पद्ये (पध्ये किंवा पाध्ये किंवा भट अशी जातनावे असलेले गोव्यातील ब्राह्मण), दैवज्ञ इत्यादी शाखांच्या ब्राह्मणांना ख्रिश्चन धर्मात आणले. +धर्मपरिवर्तित झालेल्या सर्व ब्राह्मण पोटजातींना, ख्रिस्ती ब्राह्मण जातीत धरले गेले. बहुतांश भागातील धर्म परिवर्तन हे सक्ती-स्वरूप फतव्याने करण्यात आले. धर्मांतरानंतरही ब्राह्मणांनी आपला ब्राह्मणवाद सोडला नाही. त्यामुळे त्यांना यज्ञोपावीत (जानवे) घालण्याची तसेच अन्य ब्रह्म-चिन्हे (माळ, भस्म, धोतर, गंध) वापरण्याची मुभा होती, पण त्यासाठी ह्या सर्व गोष्टी चर्चकडून मंतरून दिल्या जात असत. ब्राह्मणांचे धर्मांतर केले की, बहुजन समाज आपोआप त्यांच्या मागे येईल, असे ख्रिस्ती धर्मप्रचारकांना वाटत होते. ब्राह्मणांना आकर्षित करण्यासाठी मिशनऱ्यांनी त्यांना ब्राह्मण्य कायम ठेवले जाईल, अशी हमी दिली. त्यातून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतरही ब्राह्मणांना जानवे घालण्याची मुभा मिळाली. आर्थिक लाभ आणि सवलतीही मोठ्या प्रमाणावर दिल्या. काही प्रमाणात ब्राह्मणांच्या धर्मांतरासाठी तत्कालीन रूढींचा फायदा घेतला गेला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7066.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33256181193d2457da8e8acc0643f1537f0d06db --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7066.txt @@ -0,0 +1,3 @@ +रोमन कॅथॉलिक ब्राह्मण (रोमन लिपी: Roman Catholic Brahmin), ही भारतातील गोवा आणि मंगलोर येथील लोकांमधील एक जात आहे. हिचे मूळ आजच्या गोवेकर ब्राह्मणांशी जोडले गेले आहे. गोवा इन्क्विझिशन दरम्यान धर्मपरिवर्तनाने तयार झालेली ही एक आधुनिक जात म्हणता येईल. ऐतिहासिक आणि चालू काळातही असलेला धार्मिक छळ आणि पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश आणि इतर अनेक घटक वापरून हे जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर घडवून आणले गेले होते. +गोव्यात, ब्राह्मण मुख्यत: पौरोहित्याच्या व्यवसाय करत असत. त्याबरोबरच ते शेती, सोनारकी आणि व्यापारदेखील करत असत. ह्या जातीचे मूळ आपल्याला जुन्या मिळकतीच्या, अर्थात वेल्यास काँकिस्तासच्या[१] ख्रिस्तवादाबरोबर सापडेल. इ.स.च्या १६व्या आणि १७व्या शतकात पोर्तुगीजांनी गोव्यात आक्रमणासोबत, ख्रिस्ती धर्माचा प्रसार सुरू ठेवला. जेजुआइट, फ्रान्सिकन आणि डोमिनिकन मिशनऱ्यांनी स्थानिक गौड सारस्वत, पद्ये (पध्ये किंवा पाध्ये किंवा भट अशी जातनावे असलेले गोव्यातील ब्राह्मण), दैवज्ञ इत्यादी शाखांच्या ब्राह्मणांना ख्रिश्चन धर्मात आणले. +धर्मपरिवर्तित झालेल्या सर्व ब्राह्मण पोटजातींना, ख्रिस्ती ब्राह्मण जातीत धरले गेले. बहुतांश भागातील धर्म परिवर्तन हे सक्ती-स्वरूप फतव्याने करण्यात आले. धर्मांतरानंतरही ब्राह्मणांनी आपला ब्राह्मणवाद सोडला नाही. त्यामुळे त्यांना यज्ञोपावीत (जानवे) घालण्याची तसेच अन्य ब्रह्म-चिन्हे (माळ, भस्म, धोतर, गंध) वापरण्याची मुभा होती, पण त्यासाठी ह्या सर्व गोष्टी चर्चकडून मंतरून दिल्या जात असत. ब्राह्मणांचे धर्मांतर केले की, बहुजन समाज आपोआप त्यांच्या मागे येईल, असे ख्रिस्ती धर्मप्रचारकांना वाटत होते. ब्राह्मणांना आकर्षित करण्यासाठी मिशनऱ्यांनी त्यांना ब्राह्मण्य कायम ठेवले जाईल, अशी हमी दिली. त्यातून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतरही ब्राह्मणांना जानवे घालण्याची मुभा मिळाली. आर्थिक लाभ आणि सवलतीही मोठ्या प्रमाणावर दिल्या. काही प्रमाणात ब्राह्मणांच्या धर्मांतरासाठी तत्कालीन रूढींचा फायदा घेतला गेला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7070.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bafd3a77b3fabb3a244fa6d58355b16c1c3430ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7070.txt @@ -0,0 +1 @@ +कॅथलिक चर्च किंवा रोमन कॅथलिक चर्च हे जगातील सर्वात मोठे ख्रिश्चन चर्च (प्रार्थनाघर) आहे. जगातील सुमारे १ अब्ज लोक कॅथलिक चर्चचे अनुयायी आहेत. पोप हा कॅथलिक चर्चचा सर्वोच्च नेता आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7085.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7085.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7094.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f7641570974817b4a4265075546e797900c3332 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7094.txt @@ -0,0 +1 @@ +रोमानस तिसरा आर्गिरोस (ग्रीक: Ῥωμανός Ἀργυρός; ९६८ – ११ एप्रिल, १०३४) हा १०२८ ते मृत्यूपर्यंत बायझेन्टाइन सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7116.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..867d28cf2c835fe1bdb7f53dab12113ad0a01e6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7116.txt @@ -0,0 +1,13 @@ +रोमियो आणि ज्युलियेट ही विल्यम शेक्सपियरने लिहिलेली एक जगप्रसिद्ध शोकांतिका आहे. या नाटकाची मराठीत अनेक भाषांतरे आणि रूपांतरे झाली. त्यांतली काही ही, आणि त्यांचे लेखक असे: +रोमिओ ज्युलिएट - हिंदी चित्रपट +१. निर्माता संजय लीला भन्साळी +२. निर्माती हेमा मालिनी +३. निर्माते दरबार ड्रीम्स +४. निर्माते (?); संगीत दिग्दर्शक खय्याम +पुस्तके वगैरे : +१.रोमिओ आणि ज्यूलिएट (मराठी गद्य कादंबरी - मंगेश पाडगावकर) +२. कथारूप शेक्सपियर (मराठी कथासंग्रह - प्रभाकर देशपांडे-साखरेकर) +४. शेक्सपियरच्या नाट्यकथा (रमेश मुधोळकर) +५.शेक्सपीअरची शोकनाट्ये (परशुराम देशपांडे) +६.शेक्सपीअरच्या प्रेमव्यथा (विजय पाठारे) +७. रोमिओ ज्युलिएट (नृत्यनाट्य- बिरजू महाराज) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7121.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..867d28cf2c835fe1bdb7f53dab12113ad0a01e6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7121.txt @@ -0,0 +1,13 @@ +रोमियो आणि ज्युलियेट ही विल्यम शेक्सपियरने लिहिलेली एक जगप्रसिद्ध शोकांतिका आहे. या नाटकाची मराठीत अनेक भाषांतरे आणि रूपांतरे झाली. त्यांतली काही ही, आणि त्यांचे लेखक असे: +रोमिओ ज्युलिएट - हिंदी चित्रपट +१. निर्माता संजय लीला भन्साळी +२. निर्माती हेमा मालिनी +३. निर्माते दरबार ड्रीम्स +४. निर्माते (?); संगीत दिग्दर्शक खय्याम +पुस्तके वगैरे : +१.रोमिओ आणि ज्यूलिएट (मराठी गद्य कादंबरी - मंगेश पाडगावकर) +२. कथारूप शेक्सपियर (मराठी कथासंग्रह - प्रभाकर देशपांडे-साखरेकर) +४. शेक्सपियरच्या नाट्यकथा (रमेश मुधोळकर) +५.शेक्सपीअरची शोकनाट्ये (परशुराम देशपांडे) +६.शेक्सपीअरच्या प्रेमव्यथा (विजय पाठारे) +७. रोमिओ ज्युलिएट (नृत्यनाट्य- बिरजू महाराज) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7127.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..279ffd24c858cf70fddd2ed30d0ecb46b4b02e42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7127.txt @@ -0,0 +1,8 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +रोमेनिया (मराठी-हिंदीत रुमानिया) हा पूर्व युरोपामधील एक देश आहे. रुमानियाच्या पश्चिमेला सर्बिया व हंगेरी, उत्तरेला युक्रेन, पूर्वेला मोल्दोव्हा, दक्षिणेला बल्गेरिया हे देश तर आग्नेयेला काळा समुद्र आहे. बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +मध्य युगात रुमानियाच्या राजतंत्राचा भाग असलेल्या रोमेनियाला १८७७ साली ओस्मानी साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस रोमेनियाने ट्रान्सिल्व्हेनिया, बेसारेबिया व बुकोव्हिना प्रदेशांसोबत मोठ्या राष्ट्राची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्धामध्ये १९४१ ते १९४४ दरम्यान अक्ष राष्ट्रांच्या बाजूने लढणाऱ्या रुमानियाने १९४४ नंतर बाजू बदलून दोस्त राष्ट्रांसोबत हातमिळवणी केली. युद्ध संपल्यानंतर सोव्हिएत संघाच्या हुकुमावरून वॉर्सो करारामध्ये सहभाग घेतला व कम्युनिस्ट राजवट स्थापन केली. इ.स. १९८९ साली येथे झालेल्या क्रांतीदरम्यान निकोलाइ चाउसेस्कुची कम्युनिस्ट सत्ता उलथवून टाकण्यात आली व रुमानियाची लोकशाहीकडे वाटचाल सुरू झाली. सध्या रुमानिया हा एक विकसित देश मानला जातो. +२९ मार्च २००४ साली रुमानियाला नाटोमध्ये तर १ जानेवारी २००७ रोजी युरोपियन संघात प्रवेश देण्यात आला. + +लेउ हे रोमेनियाचे अधिकृत चलन आहे. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7130.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d515dc418591a18ae59698b050a0ea3a91cd072c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7130.txt @@ -0,0 +1 @@ +रोमेनिया क्रिकेट संघ हा रोमेनिया देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. रोमेनिया संघाने २९ ऑगस्ट २०१९ रोजी  ऑस्ट्रियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7154.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bbc1383152b5c7782db87cfdead084445345013 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7154.txt @@ -0,0 +1 @@ +रोरी मायकेल फॅलन (२० मार्च, इ.स. १९८२:गिस्बर्न, न्यू झीलँड - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. याने न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळताना सहा गोल केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7163.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e1a7c699666a80fb08ca5d5b2498eb2fa4456c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7163.txt @@ -0,0 +1 @@ +रोलँड ओरलँडो बुचर (१४ ऑक्टोबर, १९५३:बार्बाडोस - हयात) हा  इंग्लंडकडून १९८० ते १९८१ दरम्यान ३ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7168.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35d4f22d854ff61d540ce36daa2941f68d8f33e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7168.txt @@ -0,0 +1,3 @@ +रोलंड ब्लॅक (२२ जुलै, १९७१:उत्तर आयर्लंड - हयात) हे आयर्लंडचे क्रिकेट पंच आहेत. +त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा १४ जुलै २०१६ रोजी आयर्लंड वि अफगाणिस्तान असा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. तर त्यांचा पंच म्हणून पहिला ट्वेंटी२० एकदिवसीय सामना ५ सप्टेंबर २०१६ रोजी झालेला आयर्लंड वि हाँग काँग हा सामना होता. +ते आत्तापर्यंत २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता आणि २०२० १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंच म्हणून उभे राहिले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7187.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..feaf965fdf01034994deb319d25c230fc13fc616 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7187.txt @@ -0,0 +1 @@ +रोल्फ स्ट्युअर्ट ग्रँट (१५ डिसेंबर, १९०९:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद - १८ ऑक्टोबर, १९७७:ओंटारियो, कॅनडा) हा  वेस्ट इंडीजकडून १९३५ ते १९३९ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_719.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ce2927563f618663d91dc5f4d3bdca1193d7634 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_719.txt @@ -0,0 +1 @@ +रमेश गजानन कोरगांवकर मराठी राजकारणी आहेत. हे भांडुप पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7199.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06356664e65c5719b4fc34bb2db1a21b069cadda --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7199.txt @@ -0,0 +1,8 @@ + रोवले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7233.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09c73e561ae8566537c28f6bb95180b83df53da1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7233.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोसांबा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7238.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0228b2ec1725d4054e9585afccf6239c1d88be7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7238.txt @@ -0,0 +1,2 @@ +युरोपीय अवकाश संस्थेने रोसेटा अवकाश मोहिम आखली होती. ६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को धूमकेतू‎ या वर फिली अवतरक उतरवणे हा या मोहिमेतील महत्त्वाचा भाग होता. या मोहिमेत अमेरिकेच्या नासा या संस्थेचाही सहभाग आहे. या मोहिमे अंतर्गत रोसेटा मोहिमेत धूमकेतूच्या गाभ्यापासून शेपटीपर्यंतच्या भागाचा अभ्यास केला जाणार आहे. १२ नोव्हेंबर २०१४ मध्ये पोहोचलेले रोसेटा हे यान ६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को या धूमकेतूला प्रदक्षिणा घालते आहे. या मोहिमेची सुरुवात २ मार्च २०१४ मध्ये झाली. इ.स. २०१४ मध्ये रोसेटा यान धूमकेतूच्या कक्षेत पोहोचले. सौरमालेची निर्मिती कशी झाली, पृथ्वीची निर्मिती कशी झाली व धूमकेतूंमधून जीवसृष्टी पृथ्वीवर आली काय, अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्या साठी ही मोहिम आखली गेली आहे. +रोसेटा स्टोन या पुरातन इजिप्त येथील दगडावरून युरोपीय अवकाश संस्थेने रोसेटा अवकाश मोहिम हे नाव दिले. लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात हा रोसेटा स्टोन ठेवलेला आहे. या दगडातून प्राचीन इजिप्तची संस्कृती उलगडण्यास मदत होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_724.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f3e23b3f04b3f0327aae8b8539212807d688dbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_724.txt @@ -0,0 +1 @@ +रमेश चंद बिंद ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7277.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..306088d648f519575da5ae5e53786dabdb33054e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7277.txt @@ -0,0 +1,3 @@ +---, इ.स. --- +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) +रोहन सुनील गावसकर (२० फेब्रुवारी, इ.स. १९७६:कानपूर, उत्तर प्रदेश, भारत - ) हा  भारतकडून ११ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा सुनील गावसकरचा मुलगा आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7341.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e870dd481c5809490b4ab1aa3e4ba3b9cda2a910 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7341.txt @@ -0,0 +1 @@ +पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून स्त्रिया हे व्रत करतात. जरी सामान्य व्रत असले तरी या व्रताला एखाद्या सणासारखे महत्त्व आहे. जेव्हा सूर्योदयानंतर पाठोपाठ रोहिणी नक्षत्र उगवते, त्या दिवशी हे रोहिणी व्रत करतात. जैन लोकांमध्ये हे प्रत विशेषेकरून केले जाते. या दिवशी ते भगवान वासुपूज्याची (जैनांचे १२वे तीर्थंकर) पूजा करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7356.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d315b7b488319b3f107f1cf39b2aff17f68de81f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7356.txt @@ -0,0 +1,7 @@ +रोहित राजेंद्र पवार (२९ सप्टेंबर, १९८५:बारामती, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. [१] ते पवार परिवारातील सदस्य आहेत. +रोहित पवार यांचा जन्म २९ सप्टेंबर, १९८५ रोजी बारामती, महाराष्ट्र येथे राजेंद्र पवार आणि सुनंदा पवार यांच्या घरी झाला. ते अप्पासाहेब पवार आणि भारताचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे नातू आहेत. [२] [३] बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. 2007 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून "बॅचलर ऑफ मॅनेजमेंट" मध्ये पदवी प्राप्त केली. [४] रोहित पवार यांचा विवाह कुंती पवार (मगर) यांच्याशी झाला. या जोडप्याला दोन मुले आहेत. +रोहित पवार बारामती ऍग्रो लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. [५] याशिवाय ते सप्टेंबर २०१८ पासून [६] २०१९ पर्यंत इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) चे अध्यक्ष होते. +रोहित पवार यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. 2017 साली ते बारामती तालुक्यातील शिर्सुफळ - गुणवडी गणातून त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकली. [७] [८] [९] त्यांनतर ते पक्षात सक्रिय झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला. [१०] +ऑक्टोबर 2019 मध्ये ते अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 135824 मतांनी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी भाजप नेते राम शिंदे यांचा पराभव केला. +रोहित पवार हे पवार घराण्यातील चौथ्या पिढीतील व्यक्ती आहेत, जे राजकीय पदावर आहेत.[१] + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7368.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6091964ab9fcd5891d39214e9b55d79391dba9c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7368.txt @@ -0,0 +1,16 @@ +महान हिंदू संत रविदास यांचा जन्म सुमारे इ.स. १३७७ मध्ये झाला असावा असे म्हणतात. भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. त्यांनी कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांनी लक्षणीय योगदान केले. त्यांच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत. +रविदास इ.स. १५ ते १६ व्या शतका दरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यंवादी कवी होते.[१][२] रविदासांच्या भक्तिगीतांचा भक्ति चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरू (शिक्षक) म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे. ते कवी-संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते.[३][४] +गुरू ग्रंथ साहिब या शीख धर्मग्रंथांमध्ये रविदासांच्या भक्तिगीतांचा समावेश होता.[५] हिंदू धर्मातील दादूपंथी परंपरेच्या पंच वाणी मजकुरामध्ये रविदासांच्या असंख्य कवितांचा समावेश आहे. रविदास यांनी जाती आणि लिंग यांच्यामधील सामाजिक भेदभाव हटविण्यास आणि वैयक्तिक आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात एकतेला प्रोत्साहन दिले.[६] +रविदास यांचा जन्म वाराणसी जवळील सीर गोवरधनपूर गावात झाला आहे. त्यांचे जन्मस्थान श्री गुरू रविदास जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. त्यांची आई घुरबिनिया आणि त्यांचे वडील रघुराम.[७] त्यांचे पालक चामड्याचे काम करीत. त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गंगा नदीच्या काठावर आध्यात्मिक अनुयायांमध्ये आणि सूफी संत, साधू व तपस्वी यांच्या सहवासात घालवले. +रोहिदासांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव लोना होते. रोहिदासाच्या भक्तिवेडामुळे धंदा व संसाराचे नुकसान होऊ लागले म्हणून त्याच्या वडिलांनी वडिलोपार्जित संपत्तीचा कुठलाही हिस्सा न देता रोहिदासाला वेगळे काढले. घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत तो झोपडी बांधून पत्नी बरोबर राहू लागला. गुरू रामानंदांच्या संपर्कामुळे रोहिदासाचे ज्ञानभांडार वाढले. तो प्रत्येक विषयावर प्रवचन देऊ लागला आणि आपल्या प्रवचनातून वेद, उपनिषदे आणि दर्शनशास्त्राच्या व्याख्या सांगू लागला. + +विविध भक्ती चळवळीतील कवयित्रींच्या प्राचीन जीवनांपैकी एक असलेला अनंतदास परचाईचा हा मजकूर रविदासच्या जन्माची ओळख करून देतो. +बनारस शहरामध्ये, कोणत्याही वाईट गोष्टी कधीही पुरुषांना भेट देत नाहीत.जो कोणी मरण पावला तो नरकात जात नाही, स्वतः शंकर राम या नावाने येतो.जेथे श्रुती आणि स्मृती यांचा अधिकार आहे, तिथे रविदासांचाचा पुनर्जन्म झाला,आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि हिमालयातील हिंदू तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेट दिली. त्याने परमात्म्याचे सगुण (गुणधर्म, प्रतिमेसह) सोडून दिले आणि निर्गुण (गुणधर्मांशिवाय, अमूर्त) परमात्म्यांच्या स्वरूपावर लक्ष केंद्रित केले. +बहुतेक विद्वानांचा असा विश्वास आहे की रविदास शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव जी यांना भेटले. त्यांचा शीख धर्मग्रंथात आदर आहे आणि रविदासांच्या ४१ कवितांचा आदि ग्रंथात समावेश आहे. या कविता त्यांच्या कल्पना आणि साहित्यिक कामांचे सर्वात जुने प्रमाणित स्रोत आहेत. रविदासांच्या जीवनाबद्दल आख्यायिका आणि कथांचा आणखी एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे शीख परंपरेतील प्रेमलेखन म्हणजे प्रेमबोध.[८] १६९३ मध्ये रविदास यांच्या मृत्यूनंतर १५० वर्षांहून अधिक काळ रचलेल्या या मजकूरामध्ये भारतीय धार्मिक परंपरेतील सतरा संतांपैकी एक म्हणून त्यांचा समावेश आहे. रवीदासांच्या जीवनाविषयी इतर बहुतेक लेखी स्रोत, शीख परंपरा आणि हिंदू दाद्रपंथी परंपरेचे ग्रंथ, २० व्या शतकाच्या सुरुवातीस किंवा सुमारे ४०० वर्षांनंतर तयार केले गेले होते. +[९] विन्नंद कॉलवेर्टने नमूद केले आहे की रविदासांवर अनंतदास यांच्या संतचरित्राच्या 30 हस्तलिखिते भारताच्या विविध भागात सापडली आहेत.[१०] +१. वेद धर्म सबसे बडा अनुपम सच्चा ज्ञान। +फिर मै क्यों छोडू इसे, पढलू झूठ कुरान॥ +२. मन चंगा तो कटौती में गंगा॥ +संत रोहिदासांचा मृत्यू चितोडगड येथे इ.स. १५२७ मध्ये झाला. चितोडगडातील कुंभश्याम मंदिरात स्वरचित आरती म्हणून ते मंदिराबाहेर पडले, आणि त्याच वेळी संतप्‍त कर्मठांनी त्यांच्यावर घातक प्रहार करून त्यांचे प्रेत गंभीरी नदीत फेकून दिले असावे. त्यांची पादत्राणे जिथे मिळाली, त्याच ठिकाणी त्यांची समाधी व छत्री बांधलेली आहे [११] +शिखांचा आदि ग्रंथ आणि हिंदू योद्धा-तपस्वी गटाचे पंचवानी दादूपंथी हे रविदासांच्या साहित्यकृतींचे दोन प्राचीन साक्षात स्रोत आहेत. आदि ग्रंथात, रविदासांच्या चाळीस कवितांचा समावेश आहे.[१२][१३] रविदासांच्या कवितेत द्वितीय किंवा तृतीय श्रेणी असमान नागरिक, वैराग्याची आवश्यकता आणि खरा योगी अशा विषयांचा समावेश आहे. +पीटर फ्राईडलॅंडर असे म्हणतात की रविदासांच्या मृत्यू नंतरही त्यांचे लिखाण भारतीय समाजात संघर्षाचे आहे, रविदासांचे जीवन विविध प्रकारच्या सामाजिक आणि आध्यात्मिक विषयांना अभिव्यक्त करण्याचे साधन देते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_739.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..893e692440e1d02e31664a7774cd3dd868fa89ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_739.txt @@ -0,0 +1 @@ +डाॅ. रमेश नारायण वरखेडे हे मराठीतील लेखक, समीक्षक आणि संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. डॉ. रमेश वरखेडे हे अनुष्टुभ् ह्या नियतकालिकाचे संस्थापक संपादक होते.[१] यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ह्या मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे ह्या विभागाचे ते संचालक होते. ह्याच विद्यापीठाच्या ज्ञानगंगोत्री ह्या नियतकालिकाचे ते ९ वर्षे संपादक होते.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7395.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..436281f4760894e95a8de0c450def8c0ef3426a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7395.txt @@ -0,0 +1 @@ +रोहेलियो गॅब्रियेल फुनेस मोरी (५ मार्च, इ.स. १९९१ - ) हा  मेक्सिकोचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7416.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..007eccdfb95f876b0b59e2f12f39c0018b4d98fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7416.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऱ्हाइनलँड हा युरोपामधील ऱ्हाईन नदीच्या भोवतालचा एक भौगोलिक प्रदेश आहे. सध्या हा जवळजवळ सर्व प्रदेश जर्मनी देशाच्या अधिपत्याखाली आहे. ऱ्हाइनलांड-फाल्त्स व नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन ही जर्मनीची २ राज्ये ऱ्हाइनलँड हा शब्द आपल्या नावात वापरतात. +आखन, बॉन, ड्युसेलडॉर्फ, लेफेरकुसन, क्योल्न इत्यादी मोठी जर्मन शहरे ऱ्हाइनलँड परिसरात वसलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_743.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b990f9e7c9e84d4b844cfc00a603d5917d09e633 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_743.txt @@ -0,0 +1,2 @@ +रमेश पोखरियाल (१५ ऑगस्ट, इ.स. १९५९ - हयात) हे भारत देशाच्या भारतीय जनता पक्ष पक्षामधील राजकारणी, विद्यमान लोकसभा सदस्य व उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. पोखरियाल जून २९ ते सप्टेंबर २०११ दरम्यान उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदावर होते. २०१४ लोकसभा निवडणुका आणि २०१९ निवडणुकांमध्ये पोखरियाल हरिद्वार लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आले. +राजकारणासोबत पोखरियाल कवी व लेखक देखील आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7437.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ee5221801733deb497237722a47bebe5ff02490 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7437.txt @@ -0,0 +1 @@ +रायन डेव्हिड रिकलटन' (११ जुलै, १९९६:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7450.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bf8c53b4fe8c5c68f63ad739ab5db68f44ff14c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7450.txt @@ -0,0 +1,4 @@ +ऱ्हाइन ही पश्चिम युरोपातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेमध्ये उगम पावते व उत्तरेकडे वाहत येऊन उत्तर समुद्राला मिळते. १,३२० कि.मी. लांबी असलेली व २,००० घन मी./सेकंद सरासरी प्रवाह असलेली नदी युरोपातील सर्वात मोठ्या व सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. तिला आर नावाची प्रमुख उपनदी येऊन मिळते. +जर्मनमधील ऱ्हाइन(Rhine) हे नाव 'वाहणे' असा क्रियावाचक अर्थ असलेल्या reie शब्दापासून व्युत्पत्ती घडलेल्या रिन(Rin) या शब्दावरून पडले आहे. इटलीतील रेनो नदीच्या नावाचीही अशीच व्युत्पत्ती आहे. + + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7476.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..117bc622ffd17168204deb9d97b30446b2add731 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7476.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेमनन (इ.स.पू. ३८० - इ.स.पू. ३३३) हा पर्शियाचा सम्राट दरायस तिसरा याच्या अधिपत्याखाली लढणारा एक मांडलिक राजा होता. महान अलेक्झांडरशी लढताना त्याने आपला पराभव होत असल्याचे दिसताना माघार घेतली व माघार घेताना रस्त्यातील गावे व उपयुक्त संसाधने जाळून टाकली. अलेक्झांडरच्या सैन्याला रसदीचा तुटवडा असल्याचे ठाउक असल्याने मेमननने हा डाव टाकला होता. असे केले असता अलेक्झांडर आपला पिच्छा पुरवण्याचे सोडून सैन्याची तरतूद करण्यात वेळ घालवेल असा मेमननचा अंदाज होता. +अलेक्झांडरने ग्रेनायकसच्या लढाईत याचा पराभव केला. लढाईनंतर मॅसिडोनियाचा सैन्याने मेममनच्या सैनिकांची कत्तल उडवली होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7539.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e2d6702eead60e47e1765e1ab2afe2d9c448c45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7539.txt @@ -0,0 +1 @@ +लॅमडा हे ग्रीक वर्णमालेतील अकरावे अक्षर आहे. रोमन लिपीमधील L ह्या अक्षराचा उगम लॅमडामधूनच झाला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7591.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b17f25d68212fb47b9427abd891c1300f233b7c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7591.txt @@ -0,0 +1,12 @@ +लम्पी स्किन डिसीज ( एलएसडी ) हा गुरांमध्ये पोक्सविरिडे कुटुंबातील विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. या विषाणूचे नाव नीथलिंग व्हायरस असे आहे. गुरांना ताप येणे, त्वचेवर आणि श्लेष्मल त्वचेवर (श्वसन आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टसह) वाढलेले वरवरचे फोड आणि एकापेक्षा जास्त गाठी (२ ते ५ सेमी) हे या रोगाचे वैशिष्ट्य आहे.[१] संक्रमित गुरांच्या पायांवर सूज येते आणि जनावर लंगडते. या आजारामुळे बिमार गुरांच्या त्वचेला कायमस्वरुपी नुकसान होते, ज्यामुळे त्यांच्या चामड्याचे व्यावसायिक मूल्य देखील कमी होते. याव्यतिरिक्त, या रोगाचा परिणाम अनेकदा तीव्र दुर्बलता, दुधाचे उत्पादन कमी होणे, निकृष्ठ वाढ, वंध्यत्व, गर्भपात आणि कधीकधी यामुळे जनावरांचा मृत्यू देखील होतो. +या आजाराचा संसर्ग झाल्यानंतर जनावरांना जवळजवळ एक आठवड्यानंतर ताप येतो. हा प्रारंभिक ताप ४१ °से (१०६ °फॅ) पेक्षा जास्त असू शकतो आणि तो एक आठवडा टिकून राहातो. यावेळी, सर्व कातडीवर गुठळी सारख्या गाठी वाढतात. या विषाणूची लागण झाल्यापासून सात ते एकोणीस दिवसांनी या गाठी वाढतात. गाठी येण्याबरोबरच, डोळे आणि नाकातून स्त्राव श्लेष्मल बनतो.[२] +गाठीदार जखमांमध्ये वरची त्वचा आणि आतली त्वचा (एपिडर्मिसचा) यांचा समावेश होतो, परंतु हा आजार अगदी स्नायूपर्यंत विस्तारू शकतो. हे घाव, संपूर्ण शरीरावर (परंतु विशेषतः डोके, मान, कासे, अंडकोष, व्हल्व्हा आणि पेरिनेमवर) चांगले पसरलेले असू शकतात.[२] त्वचेचे घाव झपाट्याने घालवले जाऊ शकतात किंवा ते कठीण गुठळ्यासारखे कायमस्वरूपी एक खूण म्हणून देखील राहू शकतात. यात खोल अल्सर ग्रॅन्युलेशन टिश्यूने भरले जातात आणि बहुतेकदा घट्ट होतात. गाठीच्या सुरुवातीच्या वेळी, ते कापलेल्या भागावर क्रीमी राखाडी ते पांढरे रंगाचे असतात आणि त्यातून द्रव बाहेर येतो. सुमारे दोन आठवड्यांनंतर, या गाठींमध्ये नेक्रोटिक सामग्रीचा शंकूच्या आकाराचा मध्यवर्ती भाग दिसू शकतो. याव्यतिरिक्त, डोळे, नाक, तोंड, गुदाशय, कासे आणि जननेंद्रियाच्या श्लेष्मल त्वचेवरील गाठी त्वरीत अल्सरेट होतात, ज्यामुळे विषाणूचा प्रसार होण्यास मदत होते.[२] +एलएसडीव्हीचा प्रामुख्याने विविध जातीचे गुरेढोरे आणि भारतीय गायीवर परिणाम होतो, परंतु जिराफ, पाण म्हैस आणि इम्पालामध्येही हा आजार दिसून आला आहे.[३] होल्स्टीन-फ्रीजियन आणि जर्सी यांसारख्या पातळ त्वचेच्या 'विदेशी गुरांच्या जाती' या रोगास सर्वाधिक संवेदनशील असतात. जाड कातडीच्या बॉस इंडिकस जाती (म्हणजे भारतीय गाय) ज्यात आफ्रिकनेर आणि आफ्रिकनेर क्रॉस-ब्रीडचा समावेश आहे, यांच्यात रोगाची कमी तीव्रता दिसून आली आहे.[४] याचे कारण कदाचित विदेशी गुरांच्या जातींच्या तुलनेत भारतीय गायींच्या जातींत परजीवी कीटकांचा कमी त्रास हा होय.[५] मोठी वासरे आणि गायीत अधिक गंभीर अशी प्राथमिक लक्षणे दिसून येत असली तरी सर्व वयोगटातील पशु या रोगास बळी पडतात.[४] +एलएसडीव्हीचा प्रादुर्भाव उच्च तापमान आणि उच्च आर्द्रता यांच्याशी निगडीत आहे.[६] हा आजार सहसा दमट उन्हाळ्यात आणि शरद ऋतूतील महिन्यांत जास्त प्रमाणात आढळतो, विशेषतः सखल भागात किंवा पाण्याच्या जवळ, तथापि, कोरड्या हंगामात देखील प्रादुर्भाव होऊ शकतो.[४] डास आणि माश्या यांसारखे रक्त पिपासू कीटक रोगाचा प्रसार करण्यासाठी मुख्य वाहक म्हणून काम करतात. याला, Stomoxys, Biomyia fasciata, Tabanidae, Glossina आणि Culicoides सहित विविध प्रकारचे विषाणू कारणीभूत असल्याचे दिसून येते. एलएसडीव्हीच्या प्रसारामध्ये या प्रत्येक कीटकांच्या विशिष्ट भूमिकेचे मूल्यांकन केले जात आहे. लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव हा प्राण्यांच्या हालचाली, रोगप्रतिकारक स्थिती आणि वारा आणि पावसावर अवलंबून आहे.[४] +हा विषाणू रक्त, नाकातील स्लेश्म, अश्रु, वीर्य आणि लाळ याद्वारे एका पशुकडून दुसऱ्या पशुकडे प्रसारित होतो. हा रोग संक्रमित दुधाद्वारे दूध पिणाऱ्या वासरांमध्ये देखील पसरतो.[४] अधिक अभ्यासानंतर असे दिसून आले की, संक्रमित गुरांमध्ये, एलएसडीव्ही तापाच्या ११ दिवसांनी लाळेमध्ये, २२ दिवसांनी वीर्यमध्ये आणि ३३ दिवसांनी त्वचेच्या गाठींमध्ये आढळून आले. हा विषाणू मूत्र किंवा शेण/विष्ठा यात आढळत नाही. त्वचेच्या इतर विषाणूंप्रमाणे, जे अत्यंत प्रतिरोधक म्हणून ओळखले जातात, एलएसडीव्ही संक्रमित ऊतींमध्ये १२० दिवसांपेक्षा जास्त काळ प्रभावी राहू शकतात. +एलएसडीव्ही विरुद्ध लसीकरणासाठी दोन भिन्न प्रकार आहेत. दक्षिण आफ्रिकेत, विषाणूचा नीथलिंग स्ट्रेन प्रथम कोंबड्यांच्या अंड्यांवरील कोरिओ-अॅलेंटोइक झिल्लीवरील 20 परिच्छेदांद्वारे कमी केला गेला. आता लसितील विषाणूचा प्रसार सेल कल्चरमध्ये केला जातो. केन्यामध्ये, मेंढ्या किंवा शेळीपॉक्सच्या विषाणूंपासून तयार केलेली लस गुरांमध्ये प्रतिकारशक्ती प्रदान करते असे दिसून आले आहे. तथापि, मेंढ्या आणि शेळ्यांच्या सुरक्षित वापरासाठीची आवश्यक पातळी गुरांसाठी पुरेशी नाही. या कारणास्तव मेंढीपॉक्स आणि शेळीपॉक्स लस त्या देशांमध्ये मर्यादित आहेत जेथे मेंढीपॉक्स किंवा शेळीपॉक्स आधीच स्थानिक आहेत कारण जिवंत लस संवेदनाक्षम मेंढ्या आणि शेळ्यांच्या लोकसंख्येसाठी संसर्गाचे स्रोत प्रदान करू शकतात.[४] +एलएसडीव्ही विरुद्ध पुरेसे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी, अतिसंवेदनशील प्रौढ गुरांना दरवर्षी लसीकरण केले पाहिजे. अंदाजे ५०% गुरांना लसीकरण केलेल्या जागी एक दोन सेंटिमीटर ची सूज दिसून येते. ही सूज काही आठवड्यांत नाहीशी होते. रोगप्रतिबंधक लस टोचल्यानंतर, दुभत्या गायींच्या दूध उत्पादनात तात्पुरती घट दिसून येते.[४] +नैसर्गिक संसर्गातून बरे झाल्यानंतर बहुतेक गुरे आजीवन रोगप्रतिकारशक्ती विकसित करतात.[४] याव्यतिरिक्त, रोगप्रतिकारक गायींच्या वासरांना माता प्रतिपिंड प्राप्त होतो आणि ते ६ महिन्यांच्या वयापर्यंत रोगास प्रतिरोधक असतात. मातृ प्रतिपिंडांमध्ये व्यत्यय टाळण्यासाठी, ६ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बछड्यांना ज्यांचे पालक नैसर्गिकरित्या संक्रमित किंवा लसीकरण केले गेले होते त्यांना लसीकरण करू नये. दुसरीकडे, अतिसंवेदनशील गायीपासून जन्मलेले वासरे देखील संवेदनाक्षम असतात आणि त्यांना लसीकरण केले पाहिजे.[४] +१९२९ मध्ये झांबियामध्ये लम्पी त्वचेचा रोग प्रथम महामारी म्हणून पाहिला गेला. सुरुवातीला, हे विषबाधा किंवा कीटकांच्या चाव्याद्वारे झाल्याचे मानले जात होते. बोत्सवाना, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक येथे १९४३ ते १९४५ दरम्यान अतिरिक्त प्रकरणे आढळून आली . १९४९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पॅन्झूटिक संसर्गामुळे अंदाजे ८ दशलक्ष गुरे प्रभावित झाली होती, ज्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. एलएसडी १९५० आणि १९८० च्या दरम्यान संपूर्ण आफ्रिकेत पसरला, ज्यामुळे केन्या, सुदान, टांझानिया, सोमालिया आणि कॅमेरूनमधील गुरांवर परिणाम झाला. +भारतात केवळ तीन महिन्यांत, सप्टेंबर २०२२ पर्यंत ८०,००० हून अधिक गोवंशांचा मृत्यू झाला होता. [७] [८] +जुलै २०२२ मध्ये, भारतातील गुजरात राज्यातील ३३ पैकी १४ जिल्ह्यांमध्ये उद्रेक पसरला; २५ जुलैपर्यंत ३७,००० हून अधिक प्रकरणे आणि १,००० गुरांचा मृत्यू झाला. [९] १ ऑगस्टपर्यंत, राजस्थानमध्ये १,२०० गोवंशाचे मृत्यू आणि २५,००० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. [१०] अनेक राज्यांमध्ये गोवंशाच्या आंतर- राज्य आणि आंतर- जिल्हा हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. [११] [१२] [१३] भारतीय कृषी संशोधन प्रयोगशाळेने स्वदेशी लस तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. [१४] एक शेळी पॉक्स लस वापरली जात आहे, सप्टेंबर २०२२ पर्यंत १५ दशलक्ष डोस वितरित केले गेले होते [१५] तेलंगणा राज्यातील पशुवैद्यकीय जैविक संशोधन संस्था शेळी पॉक्स लस तयार करत आहे. [१६] चाचणीचे अधिकार असलेल्या संस्थांचा विस्तार करण्यात आला आहे; हिमाचल प्रदेश कृषी विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे. [१७] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7597.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..390bdbd8331142b2e00fe30c48f3bdd8749ebe72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7597.txt @@ -0,0 +1 @@ +लंबोदर बालियार हे भारतीय राजकारणी होते.ते अपक्ष उमेदवार म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील बस्तर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7623.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d47ee9cbe0b61dd62fcfb06083bfa7593074cf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7623.txt @@ -0,0 +1,3 @@ +युनेस्को जागतिक वारसा स्थाने ही सन् १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनात वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत. सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्वीय स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते. [१] + +लक्झेंबर्गने २८ सप्टेंबर १९८३ रोजी या अधिवेशनाला मान्यता दिली.[२] सन् २०२२ पर्यंत, लक्झेंबर्गमध्ये एक जागतिक वारसा स्थळ सूचीबद्ध आहे जे आहे लक्झेंबर्ग शहर: त्याचे जुने क्वार्टर आणि तटबंदी. हे १९९४ मध्ये सूचीबद्ध करण्यात आली होती व सध्या, तात्पुरत्या यादीत कोणत्याही स्थान सूचीबद्ध नाही.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_764.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_764.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67bf66015647d625172da1b7cc528f56713bd0f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_764.txt @@ -0,0 +1 @@ +रमेश सिप्पी (सिंधी: رمیش سپی; २३ जानेवारी १९४७) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक व निर्माता आहे. शोले ह्या बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी व सर्वात लोकप्रिय चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी तो प्रामुख्याने ओळखला जातो. शोलेखेरीज त्याने सीता और गीता, शान, सागर इत्यादी अनेक हिट चित्रपट त्याने दिग्दर्शित केले. रमेश सिप्पीला भारत सरकारने २०१३ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7647.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9907b36b149291de3e95627b88cc8b8cabb7a0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7647.txt @@ -0,0 +1 @@ +लक्ष्मण गोविंद विंझे हे एक मराठी लेखक आणि कवी होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7652.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b6f0638361e93f713744c3a6c30c5e704eee27e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7652.txt @@ -0,0 +1,8 @@ +लयभास्कर लक्ष्मण पर्वतकर तथा खाप्रुमामा इ.स. १८७९ - ३ सप्टेंबर, इ.स. १९५३[ दुजोरा हवा] हे एक तबलावादक होते. त्यांना १९३९ साली लयभास्कर ही पदवी देण्यात आली होती. +खाप्रुमामा यांचा जन्म १८७९ साली गोव्यातील 'पर्वत' नावाच्या एका छोट्या गावात झाला. त्यांना त्यांची आई 'खाप्रु' असे म्हणत व तेच नाव पुढे रुढ झाले. त्यांनी संगीताचे प्रारंभिक धडे त्यांचे काका सारंगीवादक रघुवीर पर्वतकर यांचेकडुन व तबल्याचे शिक्षण चुलते हरिश्चंद्र पर्वतकर यांच्याकडून घेतले. तसेच पखवाजाचे धडे आपल्या चुलत भावाकडुन घेतले. +खाप्रुजींना लयकारीची दैवी देणगी होती. दिलेल्या लयीच्या कितीहीपट लय ते वाजवून दाखवू शकत असत. तसेच एखादा तालाचा ठेका धरून त्याची कितिही भागात विभागणी करणेहि त्यांना जमत असे. त्यांचे काही ध्वनीमुद्रण त्या काळात प्रकाशित झाले होते.[ संदर्भ हवा ] +१९१९ साली पं. विष्णू पलुस्कर यांनी आयोजीत केलेल्या संगीत संमेलनात त्यांनी आपली कला त्या काळच्या अग्रगण्य संगीतकारांसमोर सादर केली. त्यांच्या लयकारीमुळे अनेक संगीतकारांनी त्यांची प्रशंसा केली.[ संदर्भ हवा ] +१९३९ साली संगीतसम्राट अल्लादियाखाँ यांनी त्यांना एका समारंभात सन्मानपूर्वक 'लयभास्कर' ही पदवी दिली. तसेच गोव्यातील रसिकांकडून त्याना 'तालकंठमणि' ही पदवी देण्यात आली.[ संदर्भ हवा ] त्यांना तबला, पखवाजाबरोबरच सारंगीवादन व गायन पण येत असे.[ संदर्भ हवा ] +लयीच्या ज्ञानामुळे ते एकाच वेळी पाच वेगवेगळ्या तालांचा ठेके धरून त्यांना एकाच वेळी समेवर आणू शकत.[ संदर्भ हवा ] उदा. डाव्या हाताने त्रिताल (१६ मात्रा), उजव्या पायाने झपताल (१० मात्रा), उजव्या हाताने धमार (१४ मात्रा), डाव्या पायाने चौताल (१२ मात्रा) व तोंडाने सवारी (१५ मात्रा) असे पाच तालाचे ठेके धरून समेवर आणणे त्यांना सहज जमत असे.[ संदर्भ हवा ] +त्यांनी अनेक नवीन तालांची निर्मिती केली. त्यातला त्यांच्या खास आवडीचा म्हणजे 'परब्रह्मताल' (१५.७५ पावणेसोळा मात्रा).[ संदर्भ हवा ] +खाप्रुमामा यांच्या आठवणी diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_767.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27c93b473849f29e91a12ab259621ceeec45ade0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_767.txt @@ -0,0 +1,4 @@ +रमेश वांजळे (१२ नोव्हेंबर, इ.स. १९६५ - १० जून, इ.स. २०११) हे मराठी राजकारणी होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या उमेदवारीवर खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उभे राहून ते इ.स. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींतून विधानसभेवर निवडून गेले होते. +रमेश वांजळ्यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पंचायत समितीपासून राजकारणास सुरुवात केली. २५ वर्षांहून अधिक काळ राजकारणात असलेल्या वांजळे यांनी इ.स. २००२ मध्ये हवेली पंचायत समितीचे उपसभापतिपद भूषविले होते. त्यांच्या पत्नीही काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या. इ.स. २००२-२००७ या काळात ते हवेली पंचायत समितीचे सदस्य होते; तर त्यापैकी इ.स. २००२-२००४ या कालखंडात हवेली पंचायत समितीचे उपसभापती होते[१]. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री (कै.) रामकृष्ण मोरे यांचे वांजळे निष्ठावंत कार्यकर्ते होते. इ.स. २००९ मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. विधानसभेच्या इ.स. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत वांजळे यांना खडकवासला मतदारसंघातून मनसेची उमेदवारी मिळाली. ऐन वेळी पक्षबदल करूनही ते पहिल्याच प्रयत्नात चांगल्या मताधिक्‍याने विजयी झाले. इ.स. २००९च्या निवडणुकींनंतर भरलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राची अधिकृत भाषा असलेल्या मराठीऐवजी हिंदीतून आमदारपदाची शपथ घेणाऱ्या समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांच्यासमोरचा माईक हिसकावून घेतल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते [२]. +अंगावरील अडीच किलो सोन्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या वांजळे यांनी अल्पावधीत महाराष्ट्रात आपली प्रतिमा निर्माण केली होती. हवेली तालुक्‍यातील अहिरे गावचे सरपंच ते खडकवासला मतदारसंघाचे आमदार असा राजकीय पल्ला त्यांनी गाठला. अंगावर सोन्याचे भरपूर दागिने घालत असल्याने त्यांचा उल्लेख काही जण गोल्डमॅन असा करत. +१० जून, इ.स. २०११ रोजी हृदयाघाताच्या तीव्र झटक्याने पुण्यात त्यांचे निधन झाले.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7689.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fed7d70ec8cc12f106d36648a49c6ecabee03296 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7689.txt @@ -0,0 +1,7 @@ +लक्ष्मी अग्रवाल (जन्म १ जून १९९०) एक भारतीय ऍसिड हल्ला पीडित आहे, ऍसिड हल्ला पीडितांच्या हक्कांसाठी एक प्रचारक आणि एक टीव्ही होस्ट आहे. लक्ष्मी अग्रवालवर २००५ मध्ये नवी दिल्ली येथे वयाच्या १५व्या वर्षी नईम खान नामक ह्या मुस्लिम लव जिहादीने हा हल्ला केला होता. +२०१९ मध्ये, तिला स्टॉप ऍसिड सेलच्या मोहिमेसाठी महिला आणि बाल विकास मंत्रालय, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय आणि युनिसेफ यांच्याकडून आंतरराष्ट्रीय महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१४ मध्ये तिला फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या हस्ते इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज पुरस्कार मिळाला.[१] +छपाक हा चित्रपट तिच्या जीवनावर आधारित असून दीपिका पदुकोण तिच्या भूमिकेत आहे.[२] +लक्ष्मीचा जन्म नवी दिल्ली येथे एका गरीब कुटुंबात झाला. +२००५ मध्ये, जेव्हा लक्ष्मी १५ वर्षांची होती आणि ७ वी इयत्तेची विद्यार्थिनी होती, तेव्हा तिच्या शेजारी काम करणाऱ्या एका व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला, नईम खान, जो ३२ वर्षांचा होता. त्याने लक्ष्मीला प्रपोज केले पण तिने त्याला नकार दिला. तिने याबद्दल कोणालाही माहिती दिली नाही कारण तिच्या कुटुंबाने तिला दोष दिला असता आणि तिचा अभ्यास थांबवला असता .१० महिन्यांनंतर, लक्ष्मी सकाळी १०:४५ वाजता खान बाजारातून चालत होती, जेव्हा तिला नईमकडून एक संदेश आला की तो तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करायचे आहे. तिने प्रतिसाद दिला नाही. काही वेळातच कामरान (नईमचा मोठा भाऊ) आणि त्याची मैत्रीण राखीने तिच्यावर ऍसिड हल्ला केला. कामरानने मोटरसायकल चालवताना मागून लक्ष्मीचे नाव पुकारले. लक्ष्मीने तिच्या नावाचा प्रतिसाद म्हणून मागे पाहिले तेव्हा राखीने मागच्या सीटवरून थेट तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकले. लक्ष्मी थोडीशी बेशुद्ध झाली आणि शुद्धीवर आल्यानंतर तिने वर जाण्याचा आणि मदत मागण्याचा प्रयत्न केला पण अनेक रस्ते अपघात झाले. अरुण सिंग नावाच्या एका व्यक्तीने पीसीआरला फोन केला, पण त्याने तिची त्वचा ऍसिडने वितळताना पाहिली, त्याला समजले की कदाचित पोलिसांची वाट पाहण्यास उशीर होईल. जळजळ कमी होण्याच्या आशेने दुसऱ्या कोणीतरी तिच्या चेहऱ्यावर पाणी फेकले, यामुळे ऍसिड खाली सरकले आणि तिची मान जळाली. अरुण, मग कसा तरी तिला तिच्या कारच्या मागच्या सीटवर बसवलं. यामुळे नंतर सीट कव्हर्समध्ये बर्न होल झाले. त्याने तिला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले. पोलीस थेट रुग्णालयात पोहोचले. अरुणने मग लक्ष्मीला तिच्या कुटुंबाबद्दल आणि ती कुठे राहत होती याबद्दल विचारले. तो तिच्या घरी पोहोचला, तिच्या कुटुंबाला माहिती दिली आणि त्यांना त्यांच्या घरातून रुग्णालयात नेले. डोळ्याच्या शस्त्रक्रियेसह तिने अनेक ऑपरेशन केले. हल्ल्यानंतर ४ दिवसांनी, नईम खानला अटक करण्यात आली, परंतु एका महिन्यानंतर त्याला जामीन मिळाला. त्याने लगेच लग्न केले. तथापि, व्यापक विरोध आणि माध्यमांचे लक्ष वेधल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली.[३][४] +लक्ष्मी अग्रवाल हे सामाजिक कार्यकर्ते आलोक दीक्षित यांच्याशी रिलेशनशिपमध्ये होते. तथापि, २०१५ पासून ती तिच्या जोडीदारापासून विभक्त आहे, जेव्हा ते एकत्र होते, तेव्हा लक्ष्मीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. "आम्ही मरेपर्यंत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण आपण लग्न न करता समाजाला आव्हान देत आहोत. आमच्या लग्नात लोकांनी यावे आणि माझ्या लूकवर टिप्पणी द्यावी अशी आमची इच्छा नाही. लोकांसाठी वधूचे रूप सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणून आम्ही कोणताही समारंभ न करण्याचा निर्णय घेतला आहे” लक्ष्मी म्हणाली. त्यांच्या कुटुंबियांनी हे नातेसंबंध स्वीकारले आहेत आणि विवाहित विवाह न करण्याचा त्यांचा निर्णय देखील आहे.[५] + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7707.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dedf2705724eda73b640f19cf2487252b8aa6b76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7707.txt @@ -0,0 +1,10 @@ +लक्ष्मी एस. स्वामीनाथन ऊर्फ लक्ष्मी सहगल (२४ ऑक्टोबर, इ.स. १९१४- २३ जुलै, इ.स. २०१२) या पेशाने डॉक्टर होत्या. १९४३ साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली. लक्ष्मी सहगल या कॅप्टन लक्ष्मी या नावाने ओळखल्या जातात.. +मद्रास उच्च न्यायालयामध्ये फौजदारी कायदा करणारे वकील एस. स्वामिनाथन हे त्यांचे वडील होत. लक्ष्मी यांनी १९३८ साली मद्रास मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. एक वर्षानंतर त्यांना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रात पदविका मिळाली. चेन्नई येथे असलेल्या कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून काम केले. +कॅप्टन लक्ष्मी या आझाद हिंद सेनेच्याच्या झाशी राणी पथकाच्या प्रमुख कॅप्टन होत्या. १९४३ ऑक्टोबर मध्ये यांना सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या महिला पथकाचे प्रमुख पद देण्यात आले. +या पथकात त्या वेळी १८५ स्त्री सैनिक होत्या. हा आकडा नंतर २ हजारवर पोचला. पिस्तूल, बंदूक, मशीनगन्स यासारखी शस्त्रे वापरण्याचे शिक्षण या स्त्रियांना दिले जाई. प्रारंभी या स्त्रियांना शुश्रूषा पथकात काम करण्याची संधी दिली जात असे. पण नंतर लक्ष्मी यांच्या विनंतीवरून सुभाष बाबू यांनी महिलांच्या दोन पथकांना आघाडीवर जाण्यास संधी दिली आणि हिंदुस्थान आणि ब्रह्मदेश यांच्या आघाडीवर झालेल्या युद्धात या स्त्रियांनी विजय मिळविला. नंतर आझाद हिंद सेना माघार घेत असता यांच्या फौजेने निकराचा लढा दिला आणि सुभाषबाबू यांना निसटून जाण्याची संधी दिली व मगच त्या ब्रिटिशांना स्वाधीन झाल्या. युद्धाच्या अखेरीला त्या जखमी सैनिकांची सेवा करीत होत्या त्यामुळे त्यांच्यावर खटला न भरता त्यांना सोडून देण्यात आले.[१] +त्यानंतर बांगला देशात वैद्यकीय सुविधा आणि बचाव कार्यातही लक्ष्मी सहगल यांचा सहभाग होता. १९४७ च्या मार्चमध्ये लाहोरच्या प्रेम कुमार यांच्याशी त्यांनी लग्न केले. विवाह झाल्यानंतर ते कानपूर येथे स्थायिक झाले.तिथे त्यांनी आपली वैद्यकीय प्रॅॅक्टिस चालू ठेवली आणि भारताच्या फाळणीनंतर मोठ्या संख्येने आलेल्या शरणार्थींना मदत केली. +सुभाषिनी अली आणि अनिसा पुरी या कॅप्टन लक्ष्मी यांच्या दोन मुली. +सेहगल यांनी सन १९७१ मध्ये कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्या भारतीय राज्यसभेच्या सदस्याही होत्या. +आझाद हिंद सेनेत काम करण्याबरोबरच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात कॅप्टन सेहेगल यांनी भरीव कामगिरी केली. +हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने कॅप्टन लक्ष्मी यांना दि. १९ जुलै २०१२ रोजी कानपूर येथील मेडिकल सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. सोमवार दिनांक २३ जुलै २०१२ला सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. +भारत सरकारने शासनाने सन १९९८ मधे पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7770.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5f47ae6141c8cb0d59b2a1d3b9f0b539bfe642e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7770.txt @@ -0,0 +1,4 @@ +लक्ष्य मोहन गुप्ता हे एक सतारवादक आहेत. त्यांचे भाऊ, आयुष मोहन हे सरोद वादक आहेत. हे दोघे बंधू सरोद- सतार वादनाच्या जुगलबंदीचे कार्यक्रम सादर करतात.[१] +मोहन ह्यांच्या कुटुंबात संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नाही. ह्यांचे वडील व्यावसायिक सतारवादक नसले तरीही त्यांना सतारीची आवड होती आणि ते रिकाम्या वेळात वाजवत असत. त्यामधूनच दोघा भावांना सतारची आवड निर्माण झाली.[२] +त्यांनी पं. रवी शंकर ह्यांचे जेष्ठ शिष्य, पं. बळवंत राय वर्मा ह्यांच्याकडे सतार वादनाचे शिक्षण घेतले. पं. बळवंत राय वर्मा ह्यांनीच आयुष मोहन ह्यांना पद्म भूषण शरण राणी ह्यांच्याकडे सरोद शिकण्याचा सल्ला दिला. सरोद आणि सतार ही दोन वाद्ये जुगलबंदीसाठी खूप छान वाटतात असेही त्यांनी सांगितले. त्यांनी मैहार घराण्याचे शिक्षण घेतले आहे.[३] +त्यांनी भारतात आणि जगभरात अनेक ठिकाणी जुगलबंदीचे सादरीकरण केले आहे. त्यांचे भारतातील काही महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी काही आहेत, पुण्यातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, मुंबईतील गुणीदास संगीत संमेलन, अहमदाबाद येथील सप्तक फेस्टीव्हल, दिल्लीतील विष्णू दिगंबर जयंती समारोह, नवी दिल्लीतील रवी शंकर सेंटरचा आरआयएमपीए फेस्टीव्हल, वाराणसीतील गंगा महोत्सव, दिल्ली क्लासिकल म्युझिक फेस्टिव्हल, ताज महोत्सव आणि असे अनेक.[४] ह्या व्यतिरीक्त भारताच्या बाहेरील सादरीकरणे आहेत लॉस अन्जेलेस येथील द ग्रामी म्युझियम, सन डियागो येथील डेव्हिड अंड डोर्थिया गारफील्ड थीएटर, बॉस्टन येथील लर्न क्वेस्ट म्युझिक कॉन्फरन्स, कोलंबस येथील द अबे थीएटर येथे.[५] ते आणि त्यांचे भाऊ हे लॉस अन्जेलेस येथील द ग्रामी म्युझियम मध्ये सदरीकरणासाठी आमंत्रित केलेले पहिले भारतीय आहेत.[६] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7772.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e4d18fa31007f18649872f8b2120b22001022c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7772.txt @@ -0,0 +1,2 @@ +लक्ष्याचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7789.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d83d71712300ff54b947b186914ebb71546d833e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7789.txt @@ -0,0 +1,2 @@ + +लखनौ मेट्रो ही भारताच्या लखनौ शहरातील एक जलद परिवहन वाहतूकव्यवस्था आहे. लखनौच्या चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळाला लखनौ चारबाग रेल्वे स्थानकामार्गे शहराच्या उत्तर भागातील मुन्शी पुलिया स्थानकासोबत जोडणारी २३ किमी लांबीची मार्गिका सध्या कार्यरत आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये बांधकाम सुरू होऊन केवळ ३ वर्षांमध्ये वाहतूकीस खुली करण्यात आलेली लखनौ मेट्रो ही देशातील सर्वाधिक जलद गतीने बांधली गेलेली मेट्रो सेवा होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7811.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d12aa3e904f59ca377aa5f48803254ba787b52d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7811.txt @@ -0,0 +1,3 @@ +लखीमपूर खेरी जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र खेरी येथे आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,२१,२४३ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7815.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d12aa3e904f59ca377aa5f48803254ba787b52d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7815.txt @@ -0,0 +1,3 @@ +लखीमपूर खेरी जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र खेरी येथे आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,२१,२४३ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7816.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d12aa3e904f59ca377aa5f48803254ba787b52d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7816.txt @@ -0,0 +1,3 @@ +लखीमपूर खेरी जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र खेरी येथे आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,२१,२४३ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7827.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d0a18036987589944e3eccbbbd26316587e762c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7827.txt @@ -0,0 +1,30 @@ +राजे लखुजीराव जाधव +(जन्म : अंदाजे इ.स. १५७०; - इ.स. १६२९) +बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडच्या जाधवाचे घराणे प्राचीन आहे. शिवाजी महाराज यांच्या आधीच्या काळात विशिष्ट परिस्थितीत निजामशाही आणि आदिलशाही यांच्या आश्रयाने जी काही मराठी कुळे उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव, वेरुळचे भोसले, वाशीमचे उदाराम देशमुख, पोतले आणि फलटणचे नाईक निंबाळकर,सरनाईक पवार ही कुळे विख्यात होती. जाधव घराणे हे लखूजी जाधवरावांच्या यांच्यामुळे निजामशाहीतच्या आमदानीत पुढे आले. लखुजीने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडची देशमुखी मिळवली होती. खिलजी (दिल्लीसुलता) राजांच्या राजवटीत यादव राज्य नष्ट झाले परंतु जाधव कुळात जन्मास आलेल्या कन्येच्या, जिजाबाई पोटी तीनशे वर्षांनी पुन्हा मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी हा असामान्य पुरुष जन्मास आलला. शिवाजी राजाला जन्म देणारी जिजाबाई लखुजी जाधवरावांची कन्या होती.[ संदर्भ हवा ] +राजे लखुजीराव यांच्या जन्माची नोंद उपलब्ध नाही, परंतु त्यांचे मृत्युसमयी वय ८० होते,म्हणजे त्यांचा जन्म इ सन १५५० सालचा म्हणता येईल. +विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील मराठा वतनदार होते. ते जिजाबाई यांचे वडील व शहाजीराजे भोसले यांचे सासरे होते. निजामशाहीत त्यांना इ सन १५७० साली पंचहजारी मनसबदारीचा हुद्दा होता. त्यानंतर निजामशहाला १२ वर्षांपासून देवगिरी किल्ला जिंकता येत नव्हता तो राजे लखुजीराव जाधव यांनी इ सन १५७२ साली स्वपराक्रमाने मिळवून दिला, त्यावेळी निजामशहाने त्यांना १०,००० हजारी मनसब,९ सरकार ,२८ महाल व ५६ चावड्या ही जहागिरी वंशपरंपरागत करून दिली. पुढे इसवी सन १६०५मध्ये राजे लखुजीराव जाधव यांना निजामशाहीत १५ हजारी मनसबदारी व वजीरपद बहाल करण्यात आले.पुढे इ सन १६२१ साली राजे लखुजीराव जाधव हे मुघलाकडे गेल्यानंतर त्यांना २४००० जात व १५००० स्वार ही मनसबदारी, मीर-ए-समद हे पद, दक्षिणेत त्यांना स्वतःला तसेच त्यांचे पुत्र, नातू व सोयऱ्यांना वतन देऊन सन्मान केला गेला. इ सन १६१५-१६२९ या काळात राजे लखुजीराव जाधव व त्यांचे जावई शहाजी महाराज यांनी एकत्रित मराठा सत्ता बळकट करण्यासाठी प्रयत्न केले..यातच २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजीराव जाधव, त्यांचे दोन पुत्र राजे अचलोजीराव व राजे राघोजी, आणि नातू युवराज राजे यशवंतराव व (राजे दत्ताजीराव पुत्ररत्न) यांचा निजामशहाने निशस्त्र असताना देवगिरीच्या दरबारात विश्वासघाताने खून केला. त्यांची समाधी सिंदखेडराजा येथे आहे.[ संदर्भ हवा ] + +विदर्भात सिंदखेड येथे त्यांचे वतन होते. सिंदखेडकर जाधवांचे घराणे ही मूळ देवगिरीच्या यादव राजवटीतील सरदाराची एक शाखा आहे. देवगिरी येथील यादवांच्या रायाचा अंत झाल्यावर यादवांची दैन्यावस्था झाली. उदरनिर्वाहासाठी ते सर्वत्र पसरले. मग त्यांचे सरदारही पुढे काही पिढ्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे स्थायिक झाले. सिंदखेडच्या जाधव घराण्यात लखूजी हा कर्तृत्वान आणि विख्यात पुरुष उदय पावला. यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतर लखुजी जाधव यांनीच जाधव घराण्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. लखुजींचे नाव लक्ष्मणसिंह असेही होते तथापि ते लखुजी याच नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे. लखुजीराव यांचे साथीदार आठरापागड जातीतून होते.त्यात अधिक पराक्रमी सैन्य "वंजारी" समाजातून होते. सध्या "कायंदे" आडनाव असलेल्या कुळातील बाळाजी कांदे हे लखुजीरावांचे अंगरक्षक होते आणि त्यांनी आपला प्राण सेवेत अर्पण केला. + +पुत्र - १) राजे दत्ताजीराव २) राजे अचलोजीराव ३) राजे बहादुरजी ४) राजे राघोजी राव . +कन्या- राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब. +वंशज शाखा = सिंदखेडराजा परिसरात देऊळगाव राजा,आडगाव राजा,किनगाव राजा,उमरद रुसुमचे (देशमुख) ,जवळखेड व मेहुणा राजा या असून सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त वंशजशाखा- करवंड ता. चिखली जि . बुलढाणा),शिंदे-पळसे(जि.नाशिक),वाशीम जिल्हा मोठेगांव,रिसोड,वाकद, भुईंज(जि. सातारा), जाधव-सरनोबत कोल्हापूर, करणखेड (ता चिखली जिल्हा बुलढाणा),वडाळी (ता. कन्नड,जि.औरंगाबाद), माळेगांव बुद्रुक (ता.बारामती जि.पुणे),मांडवे (सातारा),माहेगाव देशमुख (ता. कोपरगांव, जि. अहमदनगर ),सारवडी(जिल्हा जालना),वाघोली(जिल्हा पुणे,वाडी(जिल्हा नांदेड), अक्कलकोट(तालुका अक्कलकोट,जिल्हा सोलापूर) ,भूम(तालुका भूम,जिल्हा उस्मानाबाद),पाटेवाडी +सदरील राजे लखुजीराव जाधवराव यांच्या चार पुत्रांच्या वंशजशाखा होत... +संदर्भ - राजेजाधवरावांची बखर (द बाकी महाजन संपादित), मूळ मोडी बखर, जहांगीर नामा, शहाजहान नामा, राजे जाधवराव घराण्याच्या वंशपरंपरागत वंशावळी,[ संदर्भ हवा ] +वंशज- राजे विजयसिंह जाधवराव ( देऊळगाव राजा ) , राजे अभयसिंह जाधवराव, राजे नरेश जाधवराव ( उमरद देशमुख ) , राजे समीर जाधवराव, राजे हर्षवर्धन जाधवराव ( नांदेड सिटी , पुणे) +!!! राजे लखुजीराव जाधवराव यांचे मुघलांविरुद्धची कामगिरी  !!! +   राजे लखुजीराव जाधवराव यांनी निजामशाही तर्फे इ सन १५९५ ते १६२१ या कालखंडात जवळपास सात लढे दिले आणि या सातही लढ्यात दिल्लीच्या मोगलांविरुद्ध मराठा बर्गियांचे प्रमुख या नात्याने मोठा पराक्रम गाजवला, म्हणुनच मोगलांना या काळात दक्षिणेत पाय रोवता आला नाही.. हा लढा दिल्लीचा बादशहा अकबर, बादशहा जहांगीर या दोघांच्या काळात घडून आला.. +१) पहिला लढा :- इ सन १५९५ साली शहजादा मुरादने अहमदनगर किल्ल्यास वेढा दिला. त्यावेळी चांदबिबी ने अहमदनगरचे संरक्षण केले. या संघर्षात राजे लखुजीराव यानी चांदबिबीस दक्षिणी मराठा गटाचे नेतृत्व करताना मोलाची मदत केली. +२) दुसरा लढा :- मोगलांनी इ सन १६०० मध्ये अहमदनगर वर दुसरी स्वारी केली, यावेळी चांदबिबीने गोवळकोंडा, विजापुरच्या फौजा, मलिक अंबर, लखुजीराव राजे, त्यांचे पुत्र व बंधु, मालोजीराजे, विठोजीराजे भोसले, बाबाजी काटे आदी मराठा सरदारांनी मोगलांशी समर्थपणे लढा दिला. परंतु निजामशाही वजीर हमीदखानाने चांदबिबीचा खुन केला. त्यामुळे निजामशाही राजधानी अहमदनगर मोगलांच्या ताब्यात गेली. या काळात वरील मंडळीनी निजामशहाच्या एका वारसास गादीवर बसवुन "परंडा " ही नवीन राजधानी स्थापित केली. +३) तिसरा लढा :- जहांगीर दिल्लीच्या गादीवर आल्यानंतर त्याने इ सन १६०६ साली दख्खनचा अधिकार खानेखानान यास दिला. मोगल सैन्य व दक्षिणेतील मराठा लखुजीराजे जाधवराव , विठोजीराजे भोसले, बाबाजी काटे, उदाराम देशमुख (ब्राह्मण)  आदी मराठा सैन्याच्या संघर्षात त्यांची जहागिरी असलेल्या बालाघाट, वऱ्हाड व खानदेश प्रांत ओसाड पडत असल्यामुळे मलिक अंबरने खानेखानानाशी मित्रत्वाने वागणे चालु केले. +४) चौथा लढा :- निजामशहाने मलिक अंबर व दक्षिणी मराठा सैन्याच्या मदतीने दक्षिणेतील मिळवलेले प्रांत पुन्हा मिळवण्यासाठी जहांगीरने इ सन १६०९ साली शहजादा परिवझ याच्यासोबत खानेखानान व बरीच सरदार मंडळी पाठवली, परंतु मलिक अंबरने मराठा बर्गियांचे प्रमुख लखुजीराजे जाधवराव, त्यांचे पुत्र व बंधु, विठोजीराजे भोसले, शहाजीराजे, बाबाजी काटे व उदाराम देशमुख आणि आदिलशाहीच्या मदतीने मोगलांचा पराभव करून अहमदनगर चा किल्ला, तसेच देवगिरीचा किल्ला जिंकून घेतला. यासमयी मराठ्यांच्या चपळ, काटक व जलद हालचाली करणाऱ्या घोडेस्वारांचा मुख्य उपयोग झाला. या विजयानंतर निजामशहाने राजधानी जुन्नर येथुन देवगिरी येथे स्थापीत केली.. +        इ सन १६०९-१० साली देवगिरी किल्ल्यावर शहाजी महाराज साहेब व राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा विवाह पार पडला. या समयी या दोन्ही घराण्यात कुठलेही वैमनस्य नव्हते. +५) पाचवा लढा :- जहांगिरने शहजादा परिवझ याच्यासोबत खानेखानान यास इ सन १६११ मध्ये मोठे सैन्य आणि युद्धसामग्री देऊन दख्खनमध्ये परत पाठवले. त्यांच्या मदतीस गुजराथमधील अब्दुलाखान, राजा रामदास, खान आलम, सैफखान, अलिमर्दान बहादुर जफरखान आदी सरदार व वऱ्हाड मधील राजा मानसिंह, खानजहां, अमीरुल उमरा आदी सरदार पाठवले या दोन्ही सैन्याने एकमेकांशी संपर्कात राहुन निजामशाही प्रांतावर आक्रमण करण्याचे आदेश दिले होते. परंतु अब्दुल्ला खानाने हा आदेश न मानता नासिक प्रांतातुन आपले सैन्य घुसवले. परंतु निजामशहाने व अंबरने बर्गियांचे प्रमुख लखुजीराजे जाधवराव, शहाजी महाराज साहेब, संभाजीराजे भोसले, खेलोजीराजे भोसले, बाबाजी काटे आणि आदिलशाही व कुतुबशाही या एकत्रित सैन्याने गनिमी कावा पद्धतीने मोगलांचा पराभव केला.. #वाकियत_यी_जहांगिरी_या_ग्रंथात_जहांगिरने_या_लढ्यास_बर्गियांचा_मराठ्यांचा_लढा_असेच_नाव_दिले_आहे#    +६) सहावा लढा :- इ सन १६१५ साली जहांगिरने दक्षिणेत शहजादा परिवझच्या अपयशानंतर शहजादा खुर्रम उर्फ शहाजहान यास निजामशाहीचा प्रांत हस्तगत करण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी रवाना केले. या लढ्यात मलिक अंबर व मराठा सैन्यात वितुष्ट आल्यामुळे मलिक अंबरास  माघार घ्यावी लागली व मोगलांशी तडजोड करून दौलताबादच्या किल्ल्या व्यतिरिक्त निजामशाहीचा या भागातील सर्व प्रांत मोगलांना द्यावा लागला. +           इ सन १६१६ साली मलिक अंबरशी वितुष्ट आल्यामुळे निजामशाहीतील प्रतिभाशाली नेत्यांचा समुह, शाही व्यक्ती, तसेच मराठा बर्गियांचे प्रमुख राजे लखुजीराव जाधवराव, व त्यांचे पुत्र व बंधु, बाबाजी काटे देशमुख, तसेच आदम खान, याकुत खान आदी मंडळी शहनवाझ खानाकडे बाळापुर येथे येऊन भेटले. या समयी मोगल व अंबर यांच्यामध्ये लढाई झाली, त्यात मलिक अंबर ला दारुण पराभव पत्करावा लागला.. या लढाईस रोशनगावची लढाई म्हणतात.. +      जहांगिरने आपल्या आत्मचरित्रात, "मराठा मोठे काटक व शुर होते, तसेच मोठे धैर्यवान, तसेच दक्षिण प्रांताचे वाघाचे केंद्र होते. " असे मराठ्यांबाबत लिहुन ठेवले आहे... यावरुनच इरफान हबीब या इतिहासकाराने लिहुन ठेवले आहे, " मोगलांचा दक्षिणेतील विजयरथ हा मराठ्यांनी च रोखला असुन मराठ्यांनी आपली ताकद उत्तरोत्तर वाढवतच नेली. " +७) सातवा लढा :- इ सन १६१७-२० :- जहांगिरने शहजादा खुर्रम यास निजामशाही जिंकण्यासाठी इ सन १६१७ साली दुसऱ्यांदा दक्षिणेत पाठवले, परंतु राजे लखुजीराव जाधवराव, त्यांचे पुत्र दत्ताजीराजे, अचलोजीराजे, बहादुरजीराजे, राघोजी राजे, नातु यशवंतराजे व बंधु भुतजीराजे, तसेच शहाजी महाराज साहेब व त्यांचे बंधू शरीफजीराजे, संभाजीराजे , खेलोजीराजे व त्यांचे बंधु मंडळ यांच्या सहकार्याने मलिक अंबर याने इ सन १६१६ च्या कराराने मोगलांना दिलेला मुलुख इ सन १६१७-२० या काळात परत मिळवला. या काळात सदरील मराठ्यांच्या पराक्रमामुळे शहजादा खुर्रम उर्फ शहाजहान यास एकही विजय मिळवता आलेला नाही. #या_काळात_मलिक_अंबरने_सदरील_समस्त_मराठा_मंडळीच्या_मदतीने_मोगलांना_अहमदनगर__वऱ्हाड_खानदेश_बुर्हाणपुर प्रांतातुन हाकलून दिले, #तसेच_मराठ्यांनी_आपले_सैन्य_नर्मदा_पार_करून_मांडु_भोवतील_प्रांतावर_आक्रमण_केले"#. #यासमयी_मराठ्यांचे_साठहजार_घोडेस्वार_सामिल_होते# +८) राजे लखुजीराव जाधवराव हे निजामशाहीत "मीर- ए - झमान म्हणजेच वजीर पदावर असल्याची नोंद इंग्रजकालीन व मुगल कागदपत्रात मिळते. +९) इ सन १५९५- १६२१ या काळात साली राजे लखुजीराव जाधवराव यांची ताकद वाढतच गेली..यामुळे मलिक अंबर त्यांचा द्वेष करत असे. यांच्या मधील वितुष्ट वाढतच गेले आणि इ सन १६२१ साली राजे लखुजीराव जाधवराव यानी मलिक अंबर यास तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न अयशस्वी झाला... हा प्रयत्न यशस्वी झाला असता तर याच काळात निजामशाहीत दक्षिणी मराठा जाधवराव व राजे भोसले यांचेच प्राबल्य राहिले असते... +१०) राजे लखुजीराव जाधवराव याना दखनी जदुराय हा किताब पहिल्यापासूनच होता आणि त्यांनी सलग २६ वर्ष मोगलांविरुद्ध प्रखर लढा दिला... या लढ्यात प्रामुख्याने राजे जाधवराव, राजे भोसले, काटे देशमुख, हंबीरराव, धारराव, आदी मराठा घराणे सामिल होते..  या सात लढ्यामुळेच शिवपुर्वकाळात मोगल दक्षिण जिंकु शकले नाहीत... या काळात मराठा बर्गियांचे प्रमुख म्हणून राजे लखुजीराव जाधवराव यांची भूमिका महत्वाची होती... शहाजी महाराज साहेब व राजे लखुजीराव जाधवराव हे एकमेकांशी काटे देशमुख यांच्याद्वारे संपर्कात राहत असत व सर्व रणनिती आखत असत. या दोघांनी या काळात मराठा  एकत्रीकरण व मराठा सत्ता उत्थापनाचे महत्त्वाचे कार्य केले... म्हणुनच मराठा सत्तेचे एक चाक म्हणजे राजे लखुजीराव जाधवराव यांची हत्या निजामशहाने म्हणजे एका मुस्लिम शासकाने घडवून आणली आणि त्याचवेळी शहाजी महाराज साहेब यांच्या विरोधात देखील शिवनेरीवर फौजा पाठविण्यात आल्या होत्या.... +#राजे_लखुजीराव_जाधवराव diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7829.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e945884aad46bf10bfc6fc2ba2b72228fa34d066 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7829.txt @@ -0,0 +1 @@ +लख्दर बेलूमी (डिसेंबर २९, १९५८:मस्कारा, अल्जिरिया - हयात) हा  अल्जीरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7867.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5c355c0825b6ef4d2456c824ef037e5762bd5a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7867.txt @@ -0,0 +1,5 @@ +लाग्वार्डिया विमानतळ ((आहसंवि: LGA, आप्रविको: KLGA, एफ.ए.ए. स्थळसूचक: LGA)) अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या उत्तर भागातील क्वीन्स बोरोमध्ये असून येथून अंतर्देशीय वाहतूक होते. +न्यू यॉर्क शहर व महानगरात याशिवाय जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि स्ट्युअर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ हे इतर तीन विमानतळ आहेत. +लाग्वार्डिया विमानतळ न्यू यॉर्क शहरातील अनेक भागांशी बससेवेने जोडलेला आहे. +क्यू-७० (Q70) ही मोफत बससेवा विमानतळाला ई, एफ, एम आणि आर सबवे लाइनशी जॅक्सन हाइट्स-रूझवेल्ट ॲव्हेन्यू स्थानकावर जोडते. येथून न्यू यॉर्क शहरातील बव्हंश भागांत जाता येते. याशिवाय सबवेने जेएफके विमानतळ, न्यूअर्क विमानतळ (न्यू जर्सी ट्रान्झिट द्वारे) आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेस्थानकांना जाउन देशातील इतर भागांना जाता येते +^१ एरट्रान एरवेझचे प्रवासी धरून. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_787.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e92c04351910b566c7f8b683b40b3812a1505ea6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_787.txt @@ -0,0 +1 @@ +रमोन मॅग्सेसे (३१ ऑगस्ट, इ.स. १९०७ - १७ मार्च, इ.स. १९५७) फिलिपाइन्सचा सातवा राष्ट्राध्यक्ष होता. पत्रकारितेतील जगप्रसिद्ध मॅग्सेसे पुरस्कार याच्या स्मरणार्थ दिला जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7895.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7895.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc249c6c3b521c5776ce98db306d3d446f46fd8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7895.txt @@ -0,0 +1,2 @@ +लडका हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7901.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6ab7af24b7aee976b10d64983d01014eab5c9da --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7901.txt @@ -0,0 +1 @@ +भारताचा केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाख मध्ये दोन जिल्हे आहेत. दोन्ही जिल्हे स्वायत्त जिल्हा परिषद निवडतात. ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत हे जिल्हे जम्मू आणि काश्मीर राज्याचा भाग होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_791.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ad337f3b7188d9232438790c0f5e0249af0bd64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_791.txt @@ -0,0 +1 @@ +रंपाट हा रवी जाधव दिग्दर्शित 2019चा मराठी भाषेचा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिजीत चव्हाण यांच्यासमवेत मुख्य भूमिका असलेल्या अबिनय बेर्डे आणि कश्मीरा परदेशी मुख्य भूमिकेत आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7913.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..beb7873bf492099f525a32f92a77a97f5a970d03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7913.txt @@ -0,0 +1,2 @@ +लढाभाई नकुम अमर सिंग pronunciation (सहाय्य·माहिती) (४ डिसेंबर १९१० - २१ मे १९४०) हे भारतीय कसोटी क्रिकेट खेळाडू होते.[१] उजव्या हाताचा वेगवान मध्यम गोलंदाज आणि प्रभावी खालच्या फळीतील फलंदाज, अमरसिंग लढा दुसऱ्या महायुद्धापूर्वी भारतासाठी सात कसोटी खेळले. या कारकीर्दीत त्याने २८ विकेट घेतल्या. तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आणि कसोटी कॅप मिळवणारा पहिला भारतीय होता. त्याने भारताच्या पहिल्या कसोटीत कसोटी क्रिकेटमधील भारताचे पहिले अर्धशतकही झळकावले. +कसोटी सामने diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7930.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01a2a6147a7cd753391925c268c5cb33f1eaf9aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7930.txt @@ -0,0 +1,2 @@ +लतीफपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८६ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7941.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c22c49b7cde7dc4b88762804719a20973d2ae6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7941.txt @@ -0,0 +1,7 @@ +लडाखी गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः अति उंच आणि रुक्ष डोंगराळ प्रदेशात, जिथे पाण्याचा मुख्य स्रोत डोंगरावरील हिवाळ्यातील बर्फवृष्टी आहे अशा ठिकाणी आढळतो. ही गुरे मूळची जम्मू आणि काश्मीर जवळील लेह आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशातील आहेत. हा गोवंश लेह, लडाख आणि कारगिल जिल्ह्यांमध्ये आणि त्यांच्या आजूबाजूला वंशपरंपरागत रित्या आढळतो. लडाखी गुरे हे एक असे अद्वितीय अनुवांशिक उदाहरण आहे ज्यांचे उच्च आणि कठीण वातावरणीय परिस्थितीशी उत्कृष्ट अनुकूलन होते.[१] +हिमालयाच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असते. वर्षातील जास्तीत जास्त महिने हा भाग देशाच्या इतर भागांपासून अक्षरशः तुटलेला असतो. येथे उन्हाळा तसा लहान परंतु पिके घेण्यास पुरेसा असतो. येथे वनस्पतींच्या कमतरतेमुळे ऑक्सिजनचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तरीसुद्धा, हा गोवंश अत्यंत थंड हवामान आणि हायपोक्सिक (ऑक्सिजनचा पुरवठा कमी) परिस्थितीशी उत्तम प्रकारे जुळवून घेतो. +इतर मूळ जातींप्रमाणे ही जात रोग प्रतिकारशक्ती आणि कमी इनपुट सिस्टमवर भरभराट करण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. +या गुरांचे दूध, मशागत आणि खताच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात (संख्येने) संगोपन केले जाते. ही गाय ए २ दुधाचा एक उत्तम स्रोत आहे. अत्यंत प्रतिकूल हवामान, निकृष्ट दर्जाचे खाद्य आणि पाण्याची कमी उपलब्धता असूनही, ते दररोज सुमारे २ ते ५ किलो दूध तयार देतात. +या जातीचे दूध स्थानिक लोकांसाठी, विशेषतः हाडे गोठवणाऱ्या हिवाळ्यात एक महत्त्वाचा प्रथिनांचा स्रोत म्हणून काम करते. दुधात चरबीची टक्केवारी जास्त असल्याने, ते लोणी आणि चुरपी तयार करण्यासाठी वापरले जाते; जो स्थानिक पारंपरिक आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. +'राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB)' निकषानुसार हा दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[३] +भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7951.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93d0c3ccc7f5fef5ae9fc3b3122c4f7f21726878 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7951.txt @@ -0,0 +1,3 @@ +लबक काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लबक काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7958.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af68ea8b7674bfb7d19cb96a5431e96f318a11c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7958.txt @@ -0,0 +1,3 @@ +लमार काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लमार काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7971.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec5a24cb7318dcea10c797a5091105c1f606b11e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7971.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +लम्हे (मराठी: क्षण) हा १९९१ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये श्रीदेवी (आई आणि मुलगी अशा दुहेरी भूमिकेत), अनिल कपूर, वहिदा रेहमान व अनुपम खेर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट यश चोप्राच्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक समजला जातो. समीक्षकांनी नावाजून व अनेक पुरस्कार मिळवून देखील हा चित्रपट तिकिट खिडकीवर अपयशी ठरला. +लम्हे ही गोष्ट आहे क्षणांची, उत्कटतेच्या क्षणांची... आनंदाच्या क्षणांची... प्रेमाच्या क्षणांची जे आयुष्य बदलून टाकतात. जेव्हा तरुण वीरेन (अनिल कपूर) पहिल्यांदा भारतात येतो तेव्हा त्याला पल्लवीने (श्रीदेवी) मोहित केले. जेव्हा त्याला कळते की तिचं लग्न आधीच ठरलेलं आहे, तेव्हा तो दुःखी होऊन लंडनला परत येतो. जेव्हा त्याला पल्लवी आणि तिचा नवरा मरण पावल्याची आणि त्यांची मुलगी पूजा (श्रीदेवी) ही एकटी पडल्याची बातमी मिळते, तेव्हा वीरेन तिची काळजी घेतली जाईल याची खात्री घेतो. आता सुमारे २० वर्षांनंतर, वीरेन भारतात परत येतो आणि पूजाला पहिल्यांदा पाहतो... तिच्या आईची हुबेहुब प्रतिमा! वीरेनला असे वाटते की नियतीने त्याच्याशी क्रूर खेळ खेळला आहे जेव्हा पूजा कबूल करते की ती त्याच्यावर प्रेम करते... अजून एक क्षण जो त्याचे आयुष्य बदलून टाकतो... कायमचा. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7973.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd5ef980009608e53979ff7231b8ab034d75c0cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7973.txt @@ -0,0 +1,8 @@ + +लई भारी हा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले आहे. या चित्रपटातून रितेश देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले[१][२]. या चित्रपटात राधिका आपटे आणि आदिती पोहनकर मुख्य अभिनेत्री होते. शरद केळकर, उदय टिकेकर आणि तन्वी आझमी या चित्रपटाचे सह-कलाकार होते. रितेशची पत्नी जेनेलिया डिसूझा आणि सलमान खान यांच्या या चित्रपटात छोट्या भूमिका आहेत. हा चित्रपट २०१४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. २५ जानेवारी २०१५ रोजी लई भारीने मागील सर्व विक्रम मोडले. हा चित्रपट महाराष्ट्रात १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस सतत चित्रपटगृहांमध्ये होता.[३][४] +प्रतापसिंह निंबाळकर (उदय टिकेकर) आणि त्यांची पत्नी सुमित्रा देवी (तन्वी आझमी) गरीब शेतकऱ्यांना जमीन व निवारा देऊन त्यांना मदत करण्यासारख्या सामाजिक कार्यात प्रसिद्ध आहेत. सुमित्रा देवीचे 9 वर्षांनी लग्न झाले असले तरीही मूल नसले म्हणून त्यांचा अपमान केला जातो .त्याची दासी तिला महाराष्ट्रातील पवित्र स्थान पंढरपुरातील विठ्ठलकडे प्रार्थना करण्यास सूचित करते. उत्सुकतेमुळे सुमित्रा देवीने आपला पहिला मुलगा भगवान विठ्ठलाला देण्याचे वचन दिले. ती लवकरच गरोदर राहिली आणि प्रताप सिंगला चांगली बातमी दिली. प्रताप सिंह यांनी ही बातमी गांभीर्याने घेतली नाही आणि रागाने लंडनला गेले .जब बाळ जन्माला येईल तेव्हा सुमित्रा देवीने प्रताप सिंगला फोन करून सांगितले की आता बाळ बाळगल्याची तिला खात्री पटली आहे. तो लवकरात लवकर परत येतो आणि बाळाचे नाव अभय सिंह (प्रिन्स) असे टोपणनाव ठेवते. +त्यावेळी सुमित्रा देवीने आपल्याला ट्विस बाळाला जन्म दिल्याची बातमी लपविली. तिने ही बातमी कबुलीजबाबात ठेवली आणि फक्त तिच्या दासीला हे माहित होते .सुद्धा वचनानुसार सुमित्रा देवीने आपला एक मुलगा पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात दिला. +२ वर्षांनंतर प्रिन्स (रितेश देशमुख) परदेशात शिक्षण घेतल्यानंतर घरी परतला. दुसरीकडे, प्रिन्सचा चुलतभावाचा संग्राम (शरद केळकर) एक कुटिल मुलगा आहे जो शेतकऱयांवर अत्याचार करून सर्व शेतात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. हे ऐकून, प्रतापसिंग यांनी त्याला तसे करण्याचा इशारा दिला. काही दिवसांनंतर प्रतापसिंह यांना मारण्यात आले आणि असे सांगण्यात आले की संग्राम त्याच्या मृत्यूमागे होता. +संग्रामने आपल्या शेतात सर्व शेतजमीन घेण्याच्या योजनेत प्रिन्सला फक्त अडचण म्हणून पाहिले तर राजकुमार यांना फसवण्यासाठी प्रताप सिंगच्या सेक्रेटरी नंदिनी (आदिती पोहनकर) ने नोकरी केली. तिच्या प्रेमात प्रिन्सने प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सही केली आणि संग्रामने लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. प्रिन्सने त्याला इशारा केला होता असे विचारले असता प्रिन्स त्यांच्याकडे कृत्रिम असल्याचा दावा करतो आणि संग्रामकडे जात होता. त्यानंतर संग्रामने प्रिन्सच्या गाडीला ट्रक धडक देऊन प्रिन्सला ठार मारले आणि ताब्यात घेतला सर्व मालमत्ता प्रताप सिंहची होती. कोणताही मार्ग शिल्लक नसल्याचे पाहून सुमित्रा देवी पंढरपुरात जातात आणि रागाने विठ्ठलाला आपल्या मुलाला परत देतात अशी प्रार्थना करतात. मंदिराच्या अगदी बाहेर, माऊली (रितेशदेशमुख) प्रिन्सचा भाऊ काही बायकांना छेडणाऱ्या काही गुंडांना मारहाण करतो. +एका आश्चर्यकारक घटनेत असे दिसून आले आहे की २ वर्षांपूर्वी सुमित्रा देवीने जुळ्या मुलांना जन्म दिला होता, त्यापैकी एक तिने भगवान विठ्ठलाला दिली होती. आणि हा मुलगा माऊलीशिवाय इतर कुणीही नाही, परंतु सज्जन राजकुमारला विरोध केला. संग्रामकडून माऊली कशा प्रकारे सूड घेतात हे कथेचे मूळ स्वरूप बनवते.[५] +लई भारी आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7979.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e742431f5f720d05a6f67a97978082b87a71d14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7979.txt @@ -0,0 +1,2 @@ +लरू काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7983.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09815342fd86e6299faf0036adfaea45da59b8d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_7983.txt @@ -0,0 +1,2 @@ +राग पंचम ललत हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. +ललत रागात पंचम स्वराचा किंवा पंचमाचा प्रयोग करून हा राग गायला/वाजवला जातो. या रागाला ललत पंचम असेही संबोधले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8018.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98a46dbb9d67c0a988f5ddc57b7956537a967723 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8018.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 24°41′24″N 78°24′36″E / 24.69000°N 78.41000°E / 24.69000; 78.41000 + +ललितपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक शहर व ललितपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. ललितपूर शहर उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात बुंदेलखंड भौगोलिक प्रदेशात वसले असून ते लखनौच्या ४२५ किमी नैऋत्येस तर मध्य प्रदेशमधील भोपाळच्या २५० किमी ईशान्येस स्थित आहे. +ललितपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर असून ते ह्या भागातील एक महत्त्वाचे जंक्शन मानले जाते. ललितपूर विमानतळ आजच्या घडीला वापरात नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8027.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d52d9660e281af1207eedb25235ee6822e5d1393 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8027.txt @@ -0,0 +1,3 @@ +ललिता देसाई ऊर्फ आशू या एक मराठी नाट्य‍-चित्रपटअभिनेत्री आहेत. त्या दादा कोंडके यांच्या सहकारी असत. +आशू या आचार्य अत्र्यांच्या 'ब्रह्मचारी' नावाच्या नाटकात किशोरीची भूमिका करत असत. +अत्र्यांच्या ’लग्नाची बेडी'चे अनेक नामवंत कलावंतांच्या संचांत हजारो प्रयोग झाले. त्यातील ’रश्मी' या सिनेनटीच्या भूमिकेला लोकप्रिय आणि संस्मरणीय करण्यात नटवर्य बापूराव मान्यांपासून स्नेहप्रभा प्रधान, हंसा वाडकर, पद्मा चव्हाण, अश्विनी भावे यांच्याबरोबर आशू यांचाही वाटा आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_804.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5a066e0092f83a6ef8057c296a17b90e9ba7ea4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_804.txt @@ -0,0 +1,2 @@ +रवणगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8052.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7022ed79c2feb735ba946777ae1625370e1efa79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8052.txt @@ -0,0 +1 @@ +लळीत हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव कऱ्हाडे ब्राह्मणांमध्ये आढळते. हे आडनाव असलेल्या लोकांचे मूळचे आडनाव सरदेसाई होते. पूर्वी गावांमध्ये उत्सवातील लळीताच्या कीर्तनाच्या पूर्वीच्या रात्री हे सोंगे घेऊन करमणूक करत असत. म्हणून यांचे आडनाव लळीत असे झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8064.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10045409970e6f73330750bc1bb72a7ae7b0f536 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8064.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिश्न हे पुरुषाचे जननेंद्रिय होय. शरिरातील टाकाऊ द्रव म्हणजेच मूत्र विसर्जनासाठी या अवयवाचा उपयोग होतो. नर प्राण्यांमधील संभोगासाठी सुद्धा हा अवयव वापरला जातो. सस्तन प्राण्यांमध्ये लघवीसाठी सुद्धा हा अवयव वापरला जातो. हा अवयव जाळीदार उतींचा व रक्तवाहिन्यांचा बनलेला असतो. +शिश्नाच्या आकाराबाबत अनेक गैरसमजुती आढळून येतात, परंतु आकाराचा पुरुषत्वाशी व बाळ होण्याशी काहीही संबंध नसतो. त्याचे कार्य ड्रॉपरप्रमाणे असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8070.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76c65af190c8a4ae2cc45cf01de2c57f4bec4ba1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8070.txt @@ -0,0 +1 @@ +लवा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8088.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3c5b49918e042d14c76874e8a8f02c94242cfa2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8088.txt @@ -0,0 +1,54 @@ +लव्ही खु. हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील ११३.४३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३४ कुटुंबे व एकूण १७८ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर Pune ६० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ९० पुरुष आणि ८८ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ० असून अनुसूचित जमातीचे ० लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६५१ [१] आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे. +सर्वात जवळील कनिष्ठ माध्यमिक शाळा (Lovikhurd) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा (Vajeghar kh) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (Vinzer) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (Vinzer) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (Nasarapur) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात गटारव्यवस्था उपलब्ध नाही. सांडपाणी थेट जलनिस्सारण केंद्रात सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध नाही.सर्वात जवळील दूरध्वनी ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील मोबाईल फोन सुविधा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील शासकीय बस सेवा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही.सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील राज्य महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध नाही.सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध नाही.सर्वात जवळील स्वयंसहाय्य गट ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेशन दुकान ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध नाही.सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +प्रतिदिवस १६ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे +लव्ही खु. ह्या गावात जमिनीचा वापर(हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत : diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8113.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aaaa6599f05dabc1499029f9cc13f66ac49dc976 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8113.txt @@ -0,0 +1 @@ +लसणे हे एक मराठी आडनाव असून या आडनावाची माणसे प्रामुख्याने तुळजापूर या गावी पूर्वीपासून रहात असल्याचे आढळते. लसणे हे यजुर्वेदी शाखेचे देशस्थ ब्राह्मण आहेत. लसणे परिवार हा तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीची पूजा तसेच इतर धार्मिक विधी परंपरागतरीत्या करत आला आहे. लसणे आडनावाच्या लोकांची कुलदेवी साक्षात तुळजाभवानी तर अणदूर येथील खंडोबा हा त्यांचा कुलदेव आहे. आज, इ.स. २०१३मध्ये तुळजापूर येथे ८पेक्षा अधिक लसणे आडनावाची कुटुंबे राहत आहेत. या कुटुंबांची बहुतांश घरे तुळजापूरच्या मंकावती गल्ली येथे आहेत. वे.शा.सं.कै. शंकरभट भवानीदास लसणे हे लसणे घराण्याचे पूर्वज होत. वासुदेव, अंबादास, कालिदास व दुर्गादास ही त्यांची चार मुले होत . भटभिक्षुकी करणे हा लसणे परिवाराचा प्रमुख व्यवसाय असून हा व्यवसाय लसणे घराण्याच्या पुढील पिढ्यांनी जतन केला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8120.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68d8cedc723c44084df0801f34f3fe3112121149 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8120.txt @@ -0,0 +1,6 @@ +लसी मुळे प्रतिबंधात्मक रोग हे संसर्गजन्य रोगआहेतज्यांच्यासाठी प्रभावी प्रतिबंधक लस अस्तित्वात आहे. जर एखाद्या व्यक्तीस लसी-प्रतिबंधात्मक रोगाचा ताबा मिळाला आणि त्यापासून मरण पावला तर मृत्यू ही लस-प्रतिबंधात्मक मृत्यू मानली जाते. +जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सर्वात सामान्य आणि गंभीर लस-प्रतिबंधात्मक रोगांचा शोध लावला आहे: डिप्थीरिया, हेमोफिलस इन्फ्लूएंझा सेरोटाइप बी संसर्ग, हिपॅटायटीस बी, गोवर, मेनिंजायटीस, गालगुंड, पेरट्युसिस, पोलिओमायटिस, रुबेला, टिटॅनस, क्षयरोग आणि पीतज्वर .[१] डब्ल्यूएचओ ने २५ रोगांचं प्रतिबंधन, रोखण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी लसींचा परवाना केला आहे .[२] +२०१२ मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने असा अंदाज लावला आहे की लसीकरण केल्याने दरवर्षी २५ लाख मृत्यूंचे प्रतिबंधन करता येते.[२] १००% लसीकरण आणि १००% लसींच्या कार्यक्षमतेमुळे, लहान मुलांमध्ये होणाऱ्या सात पैकी एका मृत्यूस प्रतिबंध होऊ शकतो, मुख्यतः विकसनशील देशांमध्ये, हा एक महत्त्वाचा जागतिक आरोग्याचा मुद्दा बनला आहे.[१] लसींमुळे प्रतिबंधात्मक मृत्यूंपैकी एकूण ९८% मृत्यूसाठी चार रोग जबाबदार होते: गोवर, हेमोफिलस इन्फ्लूएंझा सेरोटाइप बी, पेर्ट्यूसिस आणि नवजात टिटॅनस . +डब्ल्यूएचओची लसीकरण पाळत ठेवणे, मूल्यांकन आणि देखरेख कार्यक्रम, लसांद्वारे रोखू शकणाऱ्या रोगांमुळे आजारपण आणि मृत्यू कमी करण्याच्या कार्यक्रमांची आणि लसींच्या सुरक्षिततेची आणि प्रभावीतेचे परीक्षण करतो.[३] +लसीपासून बचाव करण्यायोग्य मृत्यू सहसा वेळेवर लस न मिळाल्यामुळे होते. हे आर्थिक अडचणीमुळे किंवा लस सुलभ नसल्यामुळे होऊ शकते. सामान्यत: शिफारस केलेली लस गंभीर असोशींमुळे किंवा नासाडलेल्या झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे कमी प्रमाणात लोकांसाठी वैद्यकीयदृष्ट्या अयोग्य असू शकते. याव्यतिरिक्त, दिलेल्या देशात सामान्य वापरासाठी दिलेल्या रोगाविरुद्ध लस देण्याची शिफारस केली जाऊ शकत नाही किंवा काही विशिष्ट लोकसंख्या, जसे की लहान मुले किंवा वृद्ध प्रौढांसाठी देखील शिफारस केली जाऊ शकते. प्रत्येक देश त्याच्या क्षेत्रातील सामान्यत: आजार आणि त्यावरील आरोग्यविषयक प्राथमिकता यावर आधारित स्वतःची लसीकरणाची शिफारस करतो. जर एखाद्या देशात लस प्रतिबंधक रोग असामान्य असेल तर त्या देशातील रहिवाशांना त्या विरुद्ध लस घेण्याची शक्यता नाही. उदाहरणार्थ, कॅनडा आणि अमेरिकेतील रहिवासी नियमितपणे पीतज्वरपीतज्वराची लसी घेत नाहीत, ज्यामुळे पीतज्वराचा धोका सर्वाधिक (स्थानिक किंवा संक्रमणकालीन प्रदेश) अशा ठिकाणी प्रवास केल्यास त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.[४][५] +डब्ल्यूएचओ 27 रोगांची यादी करतो ज्यासाठी लस उपलब्ध आहेत:[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8131.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b87b7e52d9d320e81b6620b807ace8e0f199dbf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8131.txt @@ -0,0 +1,7 @@ +लहरतारा तलाव हा संत कबीर साहेबांच्या देखाव्याशी संबंधित एक ऐतिहासिक तलाव आहे.[१]एका आख्यायिकेनुसार, संत कबीर साहेब तलावात कमळाच्या फुलावर तरंगताना दिसले. भारतातील वाराणसी, उत्तर प्रदेश येथे आहे. पूर्वी, हे 17 एकर (0.07 किमी 2) व्यापलेले एक मोठे गोड्या पाण्याचे सरोवर होते. सध्या त्याची ऐतिहासिक भव्यता राहिलेली नाही. कारण तलावातील सुमारे 3.5 एकर (0.014 किमी 2) पुरातत्व संचालनालय, उत्तर प्रदेश अंतर्गत आहे, तर इतर 8 एकर (0.03 किमी 2) सतगुरू कबीर प्रकाश धाम अंतर्गत आहे. [२] +लहरतारा तलावाचा इतिहास प्रसिद्ध कवी आणि गूढ संत कबीर यांच्याशी जोडलेला आहे. हे उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यात आहे आणि कबीर मठापासून हाकेच्या अंतरावर आहे. सुरुवातीला, तलावाने 17 एकर (0.07 किमी 2) व्यापलेला होता, परंतु आजकाल तो वेगळा झाला आहे. आणि विविध संस्थांच्या अखत्यारीत ठेवले. कबीर साहेब लहानपणी कमळाच्या फुलावर तरंगताना सापडले होते अशी आख्यायिका आहे. +कबीर पंथींमध्ये या तलावाचे कबीर साहेबांच्या स्वरूपाशी संबंध असल्याने त्याला खूप महत्त्व आहे.[३]विक्रम संवत 1455, 1398 मध्ये ज्येष्ठ शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी या लहरतारा तलावातील कमळाच्या फुलावर कबीर साहेबांचा अवतार झाला. ते सतलोकातून येत असताना रामानंदजींचे शिष्य अष्टानंदजी तेथे तपष्या करत होते. त्याने पाहिले की प्रकाशाचा एक गोळा आकाशातून खाली आला आणि तलावाच्या एका बाजूला अदृश्य झाला. जास्त प्रकाशामुळे अष्टानंदचे डोळे मिटले. जेव्हा त्याचे डोळे पुन्हा उघडले तेव्हा प्रकाशाच्या बॉलने मुलाचा आकार घेतला. त्याच तलावात नूर अली (नीरू) आणि नियामत (नीमा) हे निपुत्रिक जोडपे आंघोळ करत होते. ते ब्राह्मण होते पण मुस्लिमांनी त्यांना मुस्लिम बनवले. मुस्लिम झाल्यामुळे त्याचे गंगेत स्नान इतर हिंदूंनी बंद केले. या कारणास्तव तो दररोज लहरतारा तलावात आंघोळीसाठी येत असे. आंघोळ झाल्यावर नियामतला कमळाच्या फुलापासून काही अंतरावर काही हलचल दिसली. तिळा वाटले की तिथे साप आहे. या कारणास्तव तिने आपल्या पतीला सावध केले परंतु तिने काळजीपूर्वक कमळाकडे पाहिले तेव्हा तिला कमळाच्या फुलावर एक मूल पडलेले दिसले. +त्यांनी मुलाला उचलून घरी आणले. कबीर साहेबांचे पालनपोषण त्यांच्याच घरात झाले.[४] +अलाहाबाद मार्गावरील जीटी रोडजवळ लहरतारा येथील प्रसिद्ध तलाव आहे.एकेकाळी डोळे दुखवणारे दृष्य आज ते अधिक निराधार अवस्थेत आहे. वाराणसी छावनी रेल्वे स्टेशन पासून सुमारे 1.6 मैल (2.5 किमी), 17 एकर (0.07 किमी 2) मध्ये पसरलेले, घाण आणि सांडपाण्याच्या दलदलीशिवाय काहीही नाही.[५] +वारसास्थळाकडे सरकार डोळेझाक करत आहे. एकेकाळी गोड्या पाण्याचा मोठा तलाव होता, तो दुर्दैवाने त्याची सर्व भव्यता गमावून बसला आहे. +केवळ 3.5 एकर (0.014 किमी 2) पुरातत्त्व संचालनालय, उत्तर प्रदेश, द्वारे संरक्षित आहे, आणि सुमारे 8 एकर सद्गुरू सतगुरू कबीर प्राकट्य धामच्या ताब्यात आहे. उर्वरित भाग चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणांनी वेढला आहे.[६] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8133.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91492c7fe603cfb3f1459010d269c1fe588735c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8133.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८८९५ असलेले लहांझेलिया हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील २४१.८६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १९ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ८८ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ७३ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : प्राथमिक शाळा कटेझरी येथे आहे. कनिष्ठ माध्यमिक शाळा , माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. . +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +कच्चे रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. बारमाही रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8145.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3dd8bbf917f10bf28c1d76f4e1e9376c22f6e5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8145.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +लहिरू थिरिमन्ने (सिंहला: ළහිරු තිරිමාන්න) हा एक श्रीलंकन क्रिकेट खेळाडू आहे. डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा थिरिमन्ने सध्याच्या घडीला श्रीलंका एकदिवसीय संघाचा उप-कर्णधार आहे. +थिरिमन्नेने आजवर ९१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ शतके व १२ अर्धशतकांसह २,१२७ धावा फटकावल्या आहेत व ३ बळी घेतले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8146.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4dc449ce09d11180b40d0ee10187a825ab7f33e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8146.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +लहिरु गमागे  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8149.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29fa05edeff1d06b965535e4458c966462e83ed6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8149.txt @@ -0,0 +1,9 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +क्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. काहीवेळा त्यांचा उल्लेख लहुजी वस्ताद नावाने देखील केला जातो. लहुजींचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावच्या नारायण पेठेमधील पूर्वीच्या मांगवाड्यातील एका हिंदू मांग कुटुंबात झाला.[ संदर्भ हवा ] लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील पुरुषांकडून मिळाले होते.[ संदर्भ हवा ] त्यांचे वडील राघोजी साळवे देखील लढवय्ये होते.[ संदर्भ हवा ] +छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज काम करत.[ संदर्भ हवा ] पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजींच्या आजोबांकडे सोपवली गेली होती.[ संदर्भ हवा ] त्यांच्या कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना "राऊत" ही पदवी दिली होती.[ संदर्भ हवा ] +दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्धकलेमध्ये लहुजी निपुण होते.[ संदर्भ हवा ] देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले.[ संदर्भ हवा ] या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.[ संदर्भ हवा ] +२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) [ संदर्भ हवा ] येथे आहे.[ संदर्भ हवा ] .[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8152.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84ed7aa12666155bbe92c8dc4dd795ee56f4b1fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8152.txt @@ -0,0 +1,3 @@ +तमाशासम्राट लहू संभाजी खाडे, अर्थात मराठी वगनाट्यांत गाजलेल्या काळू-बाळू जोडीतील काळू, (१६ मे, इ.स. १९३३[१][२] - ७ जुलै, इ.स. २०११; कवलापूर, सांगली जिल्हा, महाराष्ट्र) हे मराठी तमाशा कलावंत, अभिनेते व तमाशा फडाचे मालक होते. खाड्यांनी त्यांचे जुळे बंधू अंकुश संभाजी खाडे म्हणजेच बाळू यांच्यासह जहरी प्याला या वगनाट्यात काळू-बाळू नावाच्या पोलीस हवालदारांच्या जोडगोळी रंगवली होती. त्यांच्या या भूमिका महाराष्ट्रभर इतक्या गाजल्या, की ते जोडनाव या दोघा भावंडांचे टोपणनाव बनले. +खाड्यांचा जन्म १६ मे, इ.स. १९३३ रोजी झाला. त्यांच्या घरी तीन पिढ्यांपासून तमाशाचा पेशा चालू होता[२]. खाड्यांनी त्यांचे जुळे बंधू अंकुश खाडे यांच्यासह ती परंपरा पुढे चालू ठेवली. जहरी प्याला या वगनाट्यामुळे काळू-बाळू या जोडीचे नाव महाराष्ट्रभर झाले. त्यांचा राम नाही राज्यात हा वगही गाजला. +काळू-बाळू जोडीला तमाशाकलेतील योगदानासाठी इ.स. १९९९-२००० सालांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार संयुक्तपणे देऊन गौरवण्यात आले [३]. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8177.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b129bc5e2281f841076a117fab7adfa51aa3a6f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8177.txt @@ -0,0 +1 @@ +ला पाझ हे होन्डुरासमधील एक शहर आहे. ला पाझ प्रांताची राजधानी असलेल्या या शहरात प्रांतातील एक चतुर्थांश वस्ती (४६,२६४) राहते. हे शहर कोमायागुआ नदीकाठी असून आसपासच्या प्रदेशात घनदाट जंगल व दुर्गम डोंगर आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8180.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b4984417292241689292f9858ffd027ace8ab6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8180.txt @@ -0,0 +1 @@ +ला पाझ प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या आग्नेय भागात आहे. २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,०६,०६५ इतकी होती. या प्रांताची राजधानी ला पाझ याच नावाच्या शहरात आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8207.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1d5ddf9d1ce49b1440efc8d24af4d1e4224da6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8207.txt @@ -0,0 +1,2 @@ +लाँग बीच विमानतळ (आहसंवि: LGB, आप्रविको: KLGB, एफ.ए.ए. स्थळसूचक: LGB) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या लॉस एंजेलस काउंटीमधील एक सार्वजनिक विमानतळ आहे. हा विमानतळ लाँग बीच शहराच्या मध्यवर्ती भागापासून तीन मैल ईशान्येस आहे. येथे वाढलेल्या वैमानिक अर्ल डॉघर्टीच्या नावावरून याला डॉगर्टी फील्ड देखील म्हणतात. साउथवेस्ट एरलाइन्स येथून सर्वाधिक प्रवाशांची ने-आण करते. +एफएएच्या सांख्यिकीनुसार २००८मध्ये येथून १४,१३,२५१ प्रवाशांनी ये-जा केली[३] तर २००९मध्ये हा आकडा १४,०१,९०३ आणि २०१०मध्ये १४,५१,४०४ होता[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8227.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c3ff6309412e0fd566ef3834ba62d42658d71e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8227.txt @@ -0,0 +1 @@ +लांडकवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. लांडकवाडी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8247.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79c1e4adeea26346a99bddce45de8791b6bd0bce --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8247.txt @@ -0,0 +1,6 @@ +लाइट एमिटिंग डायोड (इंग्लिश: light-emitting diode), लघुनाम एल्‌ईडी (रोमन लिपीतील लघुलेखन: LED ;) हा एक अर्धवाहक आहे. याची रचना पारंपरिक डायोडप्रमाणे असली तरी, एल्‌ईडीमध्ये इलेक्ट्रॉनच्या विद्युत पातळीतला फरक वापरून जशी प्रकाशकिरणांची निर्मिती होते, तसे साध्या डायोडमध्ये होत नाही. हे प्रकाशकिरण आपल्याला विविध कारणांसाठी वापरता येतात. एल्‌ईडीचा वापर आता सर्वत्र झाला असून विविध उपकरणांत दिव्यांच्या साह्याने करून सूचना देण्यासाठी एल्‌ईडीचा वापर केला जातो. सध्या एल्‌ईडीचे प्रकाश देणारे विद्युत दिवे आणि दूरचित्रवाणीचे पडदे वापरात आले आहेत. लहान आकार व विजेचा कमी वापर ही एल्‌ईडीची जमेची बाजू आहे. +इ.स. १९६० च्या दशकात सुरुवातीला केवळ लाल रंगाचे एल्‌ईडी मिळत. पण नंतर दृश्य प्रकाशासोबतच अतिनील किरण आणि अवरक्त किरण बाहेर टाकणारे एल्‌ईडीही वापरात आले. अवरक्त एल्‌ईडींचा दूरदचित्रवाणी संचाच्या रिमोट कंट्रोलरमध्ये होणारा वापर सुपरिचित आहे. +क्वार्ट्‌झसारख्या अर्धवाहक पदार्थांच्या गुणधर्मांचा वापर करून डायोड (दोनटोकी झडप) हे सर्वांत सोपे व पायाभूत असे उपकरण बनवण्यात आले. डायोडमधून वाहणारा विद्युतप्रवाह फक्त एकतर्फी असतो. सध्या वापरात असलेली सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इंटिग्रेटेड सर्किटे असलेल्या चिप, संगणकांचे प्रोसेसर हे सर्व डायोड-ट्रायोडांच्या विशिष्ट रचनांतून बनवले असतात. डायोड बनवण्यासाठी शुद्ध स्वरूपाचे अर्धवाहक पदार्थ चालत नाहीत. त्यांच्या गुणधर्मांचा इप्सित उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने त्यांत मुद्दामहून काही विशिष्ट प्रकारची अशुद्धता मिसळावी लागते. या प्रक्रियेला डोपिंग असे म्हणतात. डोपिंग प्रक्रियेच्या प्रकारानुसार २ प्रकारचे अशुद्ध अर्धवाहक पदार्थ निर्माण होतात: +पी-टाइप अर्धवाहक पदार्थात धनप्रभार असणारी छिद्रे (इंग्लिश: Hole, होल ; अर्थ: इलेक्ट्रॉनांच्या अनुपस्थितीने निर्माण झालेल्या रिकाम्या जागा) जास्त प्रमाणात असतात तर एन-टाइप अर्धवाहक पदार्थात ऋणप्रभार वाहून नेणारे इलेक्ट्रॉन जास्त प्रमाणात असतात. संक्षिप्त स्वरूपात त्यांचा उल्लेख अनुक्रमे पी आणि एन (पी म्हणजे पॉझिटिव्ह आणि एन म्हणजे नेगेटिव्ह) असाच केला जातो. जेव्हा एक धनप्रभारित आणि एक ऋणप्रभारित अर्धवाहक पदार्थ एकमेकांस रासायनिक प्रक्रियेने चिटकवले जातात तेव्हा डायोड निर्माण होतो. विद्युत उपकरणांत वापरतांना 'पी'ला धनाग्र अर्थात अ‍ॅनोड तर 'एन'ला ऋणाग्र अर्थात कॅथोड, असे म्हटले जाते. जेव्हा बॅटरीचे धन टोक धनाग्राला व ऋण टोक ऋणाग्राला जोडले जाते, तेव्हाच डायोडमधून विद्युत प्रवाह जातो. याउलट जोडणी केली, तर मात्र डायोड विद्युतरोधकाप्रमाणे काम करतो. म्हणजे डायोड हा झडपेप्रमाणे काम करतो. त्याच्या याच मूलभूत गुणाचा उपयोग इलेक्ट्रॉनिकीमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. +एल्ईडी बनवतांना पी-टाइप व एन-टाइप अर्धवाहक असे निवडले जातात, जेणेकरून त्यांच्या इलेक्ट्रॉनच्या विद्युतप्रभारांच्या पातळ्यांत पुरेसा फरक आहे. एल्ईडीमध्ये जेव्हा बॅटरीचे धन टोक धनाग्राला व ऋण टोक ऋणाग्राला जोडले जाते, तेव्हा इलेक्ट्रॉन 'एन' भागातून 'पी' भागात जातात. 'पी' भागात इलेक्ट्रॉन येताच ते तेथील छिद्रांमध्ये सामावले जातात. ही छिद्रे इलेक्ट्रॉनांच्या अनुपस्थितीने निर्माण झालेली असतात. येथे 'पी' भागातल्या इलेक्ट्रॉनची विद्दुतप्रभार पातळी 'एन' भागातल्या इलेक्ट्रॉनांपेक्षा कमी असल्याने ते इलेक्ट्रॉन छिद्रामध्य्रे सामावण्यापूर्वी आपली अतिरिक्त ठरलेली ऊर्जा फोटॉनांच्या स्वरूपात बाहेर टाकतात. अशा प्रकारे एल्ईडीतून प्रकाशनिर्मिती होते. +एल्ईडी बनवतांना निर्माण होणाऱ्या प्रकाशाचे रंग हे त्याच्या तरंगलांबीवर अवलंबून असतात. तेव्हा अपेक्षित तरंगलांबीचे फोटॉन मिळवण्यासाठी 'पी' आणि 'एन' भागातल्या अर्धवाहक पदार्थाच्या इलेक्ट्रॉनांच्या पातळ्यांत आवश्यक तो फरक असावा लागतो. त्यानुसार वेगवेगळे अर्धवाहक पदार्थ निवडावे लागतात. जर एल्ईडी हवेत मोकळा ठेवला व त्यास विद्युत पुरवठा केला, तर त्यातून प्रकाश मिळू शकणार नाही. प्रकाशाचा वक्रीभवनांक[१], अर्थात रिफ्रॅक्टिव इंडेक्स हा गुणधर्म यास कारणीभूत ठरतो. जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो, तेव्हा तो काही कोनात आपला मार्ग बदलतो. दोन माध्यमांतील प्रकाशवहनाच्या वेगांतील फरक जेवढा मोठा, तेवढा प्रकाशाचा मार्ग बदलण्याचा कोन मोठा. इलेक्ट्रॉन जेव्हा फोटॉन निर्माण करतात, तेव्हा ते एल्ईडीच्या अंतर्भागात संचार करत असतात. म्हणजेच त्यावेळी एलईडीमधील अर्धवाहक पदार्थ हे त्यांचे संचारमाध्यम असते. या पदार्थांमध्ये प्रकाशाचा वेग त्याच्या हवेतील वेगाच्या तुलनेने कमी म्हणजे सुमारे पावपट असतो. त्यामुळे प्रकाश अर्धवाहक पदार्थाच्या पृष्ठभागातून बाहेर हवेत न येता आतल्या आत परावर्तित होतो. हे टाळण्यासाठी अर्धवाहक पदार्थावर पुरेसा वक्रीभवनांक असणाऱ्या प्लास्टिकचे आवरण करण्यात येते. "अर्धवाहक पदार्थ व प्लास्टिक" आणि "प्लास्टिक व हवा" यांच्या वक्रीभवनांकांमधील फरक हा "अर्धवाहक पदार्थ व हवा" यांच्या वक्रीभवनांकांच्या फरकाच्या तुलनेत कमी असल्याने प्रकाश प्रथम अर्धवाहक पदार्थातून प्लास्टिक व त्यातून हवेत मिसळतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8252.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78cb52916f51e3ca5d9cc1c4832a4cdd05f34b16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8252.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 51°20′N 12°23′E / 51.333°N 12.383°E / 51.333; 12.383 + +लाइपझिश (जर्मन: Leipzig) हे जर्मनी देशाच्या जाक्सन ह्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (ड्रेस्डेन खालोखाल) आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात बर्लिनच्या २०० किमी दक्षिणेस वसले आहे. +पवित्र रोमन साम्राज्य काळात एक मोठे व्यापार केंद्र असणारे लाइपझिश दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर लाइपझिशमधील ऐतिहासिक इमारती दुरुस्त केल्या गेल्या व येथील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर सुधारल्या गेल्या. २०१० साली लाइपझिश हे जगातील ६८वे उत्तम निवासयोग्य शहर होते. + +फुटबॉल हा लाइपझिशमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. २००६ मधील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी लाइपझिश हे एक यजमान शहर होते. रेड बुल अरेना हे येथील सर्वात मोठे स्टेडियम आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8253.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78cb52916f51e3ca5d9cc1c4832a4cdd05f34b16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8253.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 51°20′N 12°23′E / 51.333°N 12.383°E / 51.333; 12.383 + +लाइपझिश (जर्मन: Leipzig) हे जर्मनी देशाच्या जाक्सन ह्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (ड्रेस्डेन खालोखाल) आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात बर्लिनच्या २०० किमी दक्षिणेस वसले आहे. +पवित्र रोमन साम्राज्य काळात एक मोठे व्यापार केंद्र असणारे लाइपझिश दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर लाइपझिशमधील ऐतिहासिक इमारती दुरुस्त केल्या गेल्या व येथील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर सुधारल्या गेल्या. २०१० साली लाइपझिश हे जगातील ६८वे उत्तम निवासयोग्य शहर होते. + +फुटबॉल हा लाइपझिशमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. २००६ मधील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी लाइपझिश हे एक यजमान शहर होते. रेड बुल अरेना हे येथील सर्वात मोठे स्टेडियम आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8268.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63abe7048ccdc629516eb9b2d6de8ea9ef00e2ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8268.txt @@ -0,0 +1,3 @@ +लाइव ओक काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लाइव ओक काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8288.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..679209e69e15622b861e405cd1d14ab98030448e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8288.txt @@ -0,0 +1,2 @@ +लाओझी (नामभेद : लाओ त्से, लाओ तू, लाओ-त्सू, लाओत्झे, लाओसी, लाओशिअस) (जन्म ख्रिस्तपूर्व सहावे शतक) हा प्राचीन चीनमधील एक तत्त्वज्ञ होता. ताओ ते चिंगचा कर्ता म्हणून तो सर्वाधिक प्रसिद्ध आहे. ताओ ते चिंगशी असलेल्या संबंधामुळे परंपरेने तो तात्त्विक ताओ धर्माचा संस्थापक मानला जातो. +लाओझीच्या ऐतिहासिक काळाविषयी आणि अस्तित्वाविषयी अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. असे असले तरी लाओझी चिनी संस्कृतीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8300.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..694f187c46b73639b2e1006d89b2d59254d3a85f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8300.txt @@ -0,0 +1,2 @@ +संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे ही १९७२ मध्ये स्थापन झालेल्या UNESCO जागतिक वारसा अधिवेशनात वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत.[१] "सांस्कृतिक" वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्वीय स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना "नैसर्गिक" म्हणून परिभाषित केले जाते.[२] +लाओस, अधिकृतपणे लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकने, २० मार्च १९८७ रोजी या अधिवेशनाला मान्यता दिली.[३] सन् २०२२ पर्यंत, लाओसमध्ये ३ जागतिक वारसा स्थाने आहेत व २ स्थाने हे तात्पुरत्या यादीत आहे.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_831.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a782786f58b02a2d35bb3fc858d2bd3a4573cb9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_831.txt @@ -0,0 +1 @@ +.रवि ग्रोवर हे भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेलेले अणुशास्त्रज्ञ आहेत. यांनी होमी भाभा राष्ट्रीय संस्थेची स्थापना करण्यात योगदान दिले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8330.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf790f01ce6c53238249960a2fa29379a28eb68a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8330.txt @@ -0,0 +1,3 @@ + +लाखनी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. +लाखनी हे एक औद्योगिक विकास झालेला तालुका आहे तालुक्याच्या गावी दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो, तसेच येथे पाण्याची (??) बाजारपेठसुद्धा आहे. शिंदे लाईन इत्यादी ठिकाणे आहेत. समर्थ शाळा, गांधी शाळा, समर्थ कॉलेज अशी शाला-काॅलेजे आहेत. येथे पंचायत समिती तहसील (??) आहे. प्रत्येक वर्षी रावण जाळतात. त्यादिवशी जत्रा भरते. समर्थ पटांगणावर विविध कृषी-औद्योगिक कार्यक्रम होतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8374.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37ba2593a0ddf6806602d6da9dbffcd11718c0cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8374.txt @@ -0,0 +1,8 @@ + लाजूळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8394.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67bb2b4c4892d5f7a4e424e893d2f4258418786d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8394.txt @@ -0,0 +1,19 @@ +२०° २८′ ५९.८८″ N, ७७° २८′ ५९.८८″ E +कारंजा लाड ( अक्षांश २०° २९′ उत्तर; रेखांश ७७° २९′ पूर्व) हे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद असलेले एक शहर आहे. या अत्यंत प्राचीन असलेल्या नगरीचे माहात्म्य स्कंदपुराणातील पातालखंडात आले आहे. करंज ऋषींवरूनच या नगरीला करंजपूर हे नाव मिळाले असे म्हणतात. करंजपूरचे कार्यरंजकपूर, आणि नंतर कारंजा झाले. या नगरीत जैन लाड समाजाची वस्ती असल्याने 'कारंजा लाड' असा या गावाचा उल्लेख केला जातो.[१] +कारंजा गावाजवळ अडाण नदीवर बांधलेले धरण आहे. मात्र त्याचा अधिक उपयोग यवतमाळ जिल्ह्याला होतो. +तसेच या कारंजा नगरीत जैन समाज मोठया प्रमाणात आहे.[ संदर्भ हवा ] +वाकाटकपूर्व राजवटीपासून तो देवगिरीचे यादव, मोगल, निजामशाही, ईमादशाही, नागपूरकर भोसले अशा अनेक राजवटी या नगरीने अनुभवल्या आहेत. या साम्राज्यांत उभारलेल्या दिल्ली वेस, दारव्हा वेस, मंगरुळपीर वेस आणि पोहा वेस या चार भग्नावस्थेतील वेशी आजही कारंजा लाड या गावात आहेत. +अहमदनगरच्या बादशहाच्या मुलीला स्त्रीधन म्हणून कारंजा गाव आंदण म्हणून दिले होते असे म्हणतात. त्यामुळे या गावाचा उल्लेख जुन्या कागदपत्रात बिबीचे कारंजे असाही होतो. आतापर्यंत किल्ला म्हणून ओळखली जाणारी एक गढी आत्ता आत्तापर्यंत अस्तित्वात होती. तिथे आता बिबीसाहेब दर्गा आहे. त्याचा दरवर्षी उरूस निघतो. या लगतचा भागाला बिबीसाहेबपुरा असे म्हणतात. नगरपालिकेची इमारत म्हणजे प्राचीन हमामखाना आणि पोलीस ठाण्याची इमारत म्हणजे हत्तीखाना असल्याचे सांगितले जाते. अशा या नगरीने अलोट ऐश्वर्यसंपन्नता अनुभवली आहे. याची साक्ष म्हणून कस्तुरीच्या हवेलीचा उल्लेख केला आहे. उंटावरून कस्तुरी विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याकडून सर्व कस्तुरी खरेदी करून हवेलीच्या बांधकामात तिचा वापर करणाऱ्या व त्या मोबदल्यात अकबरकालीन नाणी देणाऱ्या लेकुर संघई यांची ही कथा पिढ्यान्‌पिढ्या सांगितली जाते. या संघईची एकोणिसावी पिढी आज कारंज्यात आहे. मात्र या हवेलीची प्रचंड दुर्दशा झाली आहे. अशा प्राचीन हवेल्यातील भिंतीतून जाणारे जिने, तळघरे, बाराद्वारी नावाची विहीर आणि त्यातील भुयारी वाटा मात्र अजून शिल्लक आहेत. +कारंजा गाव हे पूर्वी धनाढ्य होते. या गावात शिवाजी महाराजांचे वास्तव होते. असे जुने इतिहास सांगतो. +हे शहर इ.स.च्या १४व्या शतकातील हिंदू गुरू नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.[ संदर्भ हवा ] +शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले कारंजे हे नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असल्याचे वासुदेवानंद सरस्वतींनी शोधून काढले आहे. येथील काळे आडनावाच्या घराण्यात नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला. त्यांच्या बंधूंची वंश-परंपरा अद्याप नांदती आहे. या वंशाच्या शाखा काशी आणि नागपूर या ठिकाणी आहेत.[ संदर्भ हवा ] +नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा सुमारे साठ वर्षीपूर्वी काशीच्या काळ्यांचे मुनीम असलेल्या घुडे नावाच्या गृहस्थांना विकल्या गेली आहे. काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती ब्रह्मानंद सरस्वती ऊर्फ लीलादत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथें मंदिर उभारून त्यांत चैत्र वद्य प्रतिपदा, शा.श. १८५६ या दिवशी नृसिंह सरस्वतींच्या पादुकांची स्थापना केली आणि पूजेअर्चनेची शाश्वत व्यवस्थाही केली आहे.[ संदर्भ हवा ] +या स्थानाचे प्राचीन माहात्म्य दाखविणारी 'श्रीकरंजमाहात्म्य' नावाची संस्कृत पोथी उपलब्ध आहे. त्या पोथीनुसार या स्थानाचे नाव वसिष्ठ ऋषींचे शिष्य असलेल्या करंज नामक ऋषींशी निगडित आहे. कारंजा येथे हस्तलिखित जैन ग्रंथांचे मोठे भांडार आहे. +१८८६ मध्ये गावात कारंजा बाजार समितीची स्थापना झाली. त्या समितीकडून नुसार विदर्भातील कापसाचा व्यापार सर्वप्रथम नियंत्रित केला गेला. त्यामुळे कापूस व धान्य बाजार यांच्या व्यापाराला वेग आला. १९०४ मध्ये मूर्तिजापूर-कारंजा-यवतमाळ ही नॅरोगेज रेल्वे -शकुंतला रेल्वे- सुरू झाली आणि कापसाची व्यापारपेठ विस्तारली. मुंबईच्या मुलजी जेठा, डोसा, रामजी काण्णव सिकची, गोविंददास गोवर्धनदास, गोएंका अशा पेढ्या, अकबर ऑइल मिल, अकबानी ऑइल मिल, अशा तेलगिरण्या व लक्ष्मी जिनिंग मिल अशा जिनिंग फॅक्टऱ्या, कारंज्यात सुरू झाल्या. कापसाच्या गाठींची परदेशी निर्यात व्हायला लागली.[ संदर्भ हवा ] +कारंजा रेल्वेस्थानकालगतच्या मैदानात झालेल्या त्यांच्या भव्य जाहीर सभेने भारावलेल्या तरुणांनी जंगल सत्यायग्रहात भाग घेतला. त्यात बंकटलाल किसनलाल बंग यांना कारावास भोगावा लागला. +चवरे कुटुंबीयांची स्वयंचलित सूतगिरणी, बाबासाहेब धाबेकर यांनी स्थापन केलेली कापूस पणन महासंघ कर्मचारी सूतगिरणी, रुईवालेंचा अ‍ॅल्युमिनियमची भांडी करण्याचा कारखाना, प्रमोद चवरे आणि बागवान यांचा हॅन्डमेड कागदाचा कारखाना. धनजचा एल.पी.जी. बॉटलिंग प्लॅट, दिलीप भोजराज यांचा पी.व्ही.सी. पाईपचा कारखाना वगैरे. +करंज नगरीत इ.स. १३७८ मध्ये श्री दत्तात्रयाचा दुसरा अवतार समजला जाणाऱ्या नृसिंह सरस्वती स्वामींचा जेथे जन्म झाला, त्या वासुदेवानंद सरस्वती यांनी शोधून काढलेल्या जन्मस्थानी नृसिंह सरस्वतींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. १ एप्रिल १९३४ मध्ये मंदिराची उभारणी करण्यात आली. गुरूमंदिर या नावाने ते आज प्रसिद्ध आहे. +स्वामींच्या अवतार तिथीपासून म्हणजे पौष शुद्ध द्वितीयेपासून तो माघ वद्य प्रतिपदेपर्यंत ४५ दिवस उत्सव साजरा केला जातो. +तसेच कारंजा नगरीत जैन समाज महावीर जयंती मोठया प्रमाणात साजरी करतात. यासाठी गावातून भगवान महावीरांची पालखी काढली जाते.[ संदर्भ हवा ] +कारंजा शहरात गणपती उत्सव आणि नवरात्रौत्सव खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. नवरात्रामध्ये विविध मंडळ आकर्षक सजावट करतात. त्यामुळे शहरातीलाच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील सुद्धा लोक बघण्यासाठी गर्दी करतात. +तसेच कारंजाला शिवाजी महाराज निगडित इतिहास असल्यामुळे इथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8405.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b801382b1a3ad247039d6b987c15cfe8175ee157 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8405.txt @@ -0,0 +1,8 @@ + लाडघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8422.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9eca9784cadbfec4fa931e3e237b0638f64ddf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8422.txt @@ -0,0 +1,3 @@ +लाडेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +==भौगोलिक स्थान== लाडेगाव हे गांव वडुज-पुसेसावळी रोड लगत वसलेले खेडेगाव आहे, उंचीठणे गावच्या पूर्वेस, खरशिंगे गावच्या दक्षिणेस, वांझोळी गावच्या पश्चिमेस, तसेच वडगांव(जयराम स्वामी) गावच्या उत्तरेस वसलेले गाव आहे. हे गाव साधारणता दोन ते तीन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे, गावामध्ये बहुतांश लोक मराठा समाजाचे (यादव) आडनाव असलेले बहुतांशी लोक राहतात व त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे तसेच येथील ग्रामदैवत दक्षिण मुखी काळा मारुती जागृत देवस्थान आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8427.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d835a18372a8cdfa4b89c60416a1777f1084774 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8427.txt @@ -0,0 +1,3 @@ +लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - २३४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, लातूर ग्रामीण मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील १. रेणापूर तालुका २. लातूर तालुक्यातील मुरुड, तांदुळजा, गाटेगांव, कासार खेडा ही महसूल मंडळे आणि ३. औसा तालुक्यातील भादा महसूल मंडळाचा समावेश होतो. लातूर ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] २००८ पर्यंत मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. २००८ मध्ये लातूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम विभाजनानंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला. +भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे धिरज विलासराव देशमुख हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] +[५] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8440.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eacfee67cff4f6742604586f82f58bcad0d1ddf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8440.txt @@ -0,0 +1,161 @@ +लातूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. लातूर हे जिल्हा मुख्यालय व महाराष्ट्रातील १६ वे मोठे नगर आहे. प्राथमिकतः तालुका कृषिप्रधान आहे. एकूण लोकसंख्येच्या ५६.०१ % लोकसंख्या शहरी आहे. +एकूण ग्रामपंचायत= १०१ +या शहरास प्राचीन इतिहास आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. त्यानन्तर हे शहर बऱ्याच राज्यकर्त्यांच्या ताब्यात गेले. १९ व्या शतकात ते हैदराबाद संस्थानच्या अधिकारक्षेत्रात आले. १९४८ मध्ये हा भाग स्वतन्त्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्रात आला. कालान्तराने उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन १६ ऑगस्ट १९८२ या दिवशी लातूर जिल्हा अस्तित्वात आला. +या नवनिर्मित लातूर जिल्ह्यात पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा व औसा अशा पाच तालुक्यांचा तसेच १५ ऑगस्ट, १९९२ रोजी पूर्वीच्या तालुक्याची पुनर्रचना करण्यात येऊन रेणापूर व चाकूर हे दोन तालुके अस्तित्वात आले. तसेच २३ जून, १९९९ रोजी पुर्वीच्या तालुक्यांची पुनर्रचना करण्यात येऊन देवणी, जळकोट व शिरूर अनन्तपाळ हे तीन तालुके अस्तित्वात आले. सध्या लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर अनन्तपाळ, अहमदपूर आणि उदगीर असे दहा तालुके आहेत. +लातूरला प्राचीन ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मुख्यालय लातूर हे "लट्टा" वा राष्ट्रकुट राजांचे मुळ निवासस्थान होते. राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष पहिला हा लट्टालूट नगरचा अधिपती "स्वामी" असल्याचे नमूद आहे व त्यानेच हे शहर निर्माण केले. इ.स. ७५३ मध्ये बदामीच्या चालुक्यानन्तर आलेले राष्ट्रकुट राजे स्वतःला लट्टालूट पूर्वाशिष म्हणजे लट्टालूट निवासी असेच म्हणवून घेत. चालुक्य घराण्यातील "विक्रमादित्य" ६ व्या नन्तर त्याचा पुत्र सोमेश्वर तिसरा हा गादीवर आला. त्याने "अभिलाषीतीर्थ" हा ग्रन्थ लिहिला, त्यामुळे त्याला "सर्वज्ञ चक्रवर्ती" असे म्हणत. लातूरात त्याचे राज्य असल्याचा व त्याच्या कारकिर्दीची नोन्द असलेला कोरीव लेख सापडला आहे. त्यामध्ये लातूर येथील पापविनाशी देवीचे मन्दिर बान्धल्याचा उल्लेख आहे. सदर कोरीव लेख शके १०४९ (इ.स.११२९) मध्ये कोरल्याचा उल्लेख आहे. चालुक्यानन्तर हा भाग देवगिरीच्या यादवाच्या अधिपत्याखाली आला.इ.स. १३३७ मध्ये यादवांचे राज्य दिल्लीच्या सुलतानाच्या नियन्त्रणात आले व दक्षिणेत मुस्लिम सत्तेचा अम्मल सुरू झाला. इ. स. १३५१ मध्ये दिल्लीच्या सुलतानाच्या साम्राज्यातील हा भाग बहामणी साम्राज्यात आला. बहामणी साम्राज्याची राजधानी गुलबर्गा होती. तदनन्तर बहामणी राज्याची शकले होऊन शेवटी निजामशाही मध्ये हा भाग आला. निजामाचे हैद्राबाद राज्य १९४८ मध्ये स्वतन्त्र भारतात सामील झाल्यानन्तर हा भाग महाराष्ट्र राज्यात आला. +लातूर समुद्र सपाटीपासुन ६३६ मिटर उंचीवर महाराष्ट्र कर्नाटक राज्य सिमेवर, बालाघाट पठारावर स्थित आहे.लातूरला मांजरा नदीतुन पिण्याचे पाणी मिळते, जिचे पर्यावरणीय विघटन व धुप २० व्या आणि २१ व्या शतकात झाले. त्यामुळे व जल व्यवस्थापन नियोजनाच्या अभावामुळे २०१०ला दुष्काळ उद्भवला. +अ) तापमान: +लातूरचे तापमान १३°से ते ४१°से (५५ ते १०६°फॅ) दरम्यान असते, पैकी प्रवासासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा हिवाळ्याचा काळ उत्तम आहे.आत्तापर्यन्त नोन्दवलेले सर्वोच्च तापमान ४५.६°से होते. उत्तर भारतातिल पश्चिम व्यत्ययाच्या पुर्व प्रवाहासोबत थण्ड लाटांमुळे हिवाळ्यात काहीवेळेस क्षेत्र प्रभावित होते, जेव्हा न्युनतम तापमान २° ते ४°से (३६ ते ३९°फॅ) पर्यन्त कमी होते. +आ) वर्षा: +जुन ते सप्टेम्बरच्या पावसाळ्यात बहुतांश पाऊस पडतो.पावसात ९ ते ६९३ मिलि प्रति महिना इतकी विविधता आहे. सरासरी वार्षिक पाऊस ७२५ म़ली (२८.५ इंच) पडतो. +इ) नदी, तळे व धरणे +तालुका गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. नगरात बहुतांश पाणी मांजरा नदीतुन येते, जिने २० व २१ व्या शतकात प्रदुषणाचा सामना केला. रेणा, मनार, तावरजा, तिरु व घरणी या इतर प्रमुख नद्या आहेत. सिंचन व पिण्यासाठी या नद्यांवर धरणे बान्धली आहेत. देनरगण, घरणी, मसलगा, सोलवरील साकोळ, तावरजा व तिरु यांचा मोठ्या धरणांत समावेश होतो. मन्याड, लेण्डी व तिरु या उत्तर पठारावरील ३ प्रमुख नद्या आहेत. +बहुतांश रहिवासी मराठी बोलतात. +लातूर धार्मिक +इतरमध्ये ०.२% शिख व ०.१% निधर्मींचा समावेश होतो. +लोकसंख्या वाढ +अ) स्थानिक प्रशासन +लातूरला पुर्वी नगर परिषद होती, जिची स्थापना १९५२ला झाली. लातूर महानगर पालिका ही स्थानिक नागरी संस्था आहे. ती ५ क्षेत्रात विभागली आहे. ११७.७८ चौरस किमी (४५.४८ चौरस मैल) इतके महानगर पालिका क्षेत्र आहे. २०११ मध्ये राज्य शासनाद्वारे ही महानगर पालिका स्थापली गेली. +महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने ३०/१०/२००६ च्या पत्रात अविकसित लातूर क्षेत्राला अधिसुचित करण्याची व सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणुन नियुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली. १६,६९६ हेक्टर नगर क्षेत्रासहित २६,५४१ हेक्टर अविकसित क्षेत्रास अधिसुचित करण्याचा प्रस्ताव सिडकोने पाठवला आहे. अधिसुचित क्षेत्रात ४० गावांचा समावेश आहे. प्रकल्पात स्थापत्य विकास व प्रगती कार्यासाठी १००% भुमी हस्तगत न करण्याचे पण न्युनतम भुमी हस्तगत पद्धत स्विकारण्याचे नियोजन आहे. महानगर ७० निर्वाचन क्षेत्रात विभाजित आहे ज्यांना प्रभाग म्हणतात व प्रत्येक प्रभागातिल जनतेद्वारे निर्वाचित नगरसेवक प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात. महानगर पालिका पिण्याचे पाणी, स्वच्छता, मार्ग, पथदिवे, आरोग्य, प्राथमिक शिक्षण इत्यादी मुलभुत सुविधांसाठी उत्तरदायी आहे. नागरिकांवर लावलेल्या नगर करातुन महानगर पालिका महसुल मिळवते. प्रशासनाचे विविध विभागांतिल इतर अधिकाऱ्यांद्वारे सहाय्यित भारतीय प्रशासन सेवेतिल मुख्य कार्यकारी अधिकारी नेतृत्व करतो. +आ) राज्य व केन्द्र प्रशासन +लातूर लोकसभा क्षेत्रात व शहर आणि ग्रामिण या २ विधानसभा क्षेत्राअन्तर्गत येतो. +इ) प्रसिद्ध राजकारणी +केशवराव सोनवणे लातूर क्षेत्रातील पहिले मन्त्री होते, जे मुख्यमन्त्री यशवन्तराव चव्हाण मन्त्रीमण्डळात व नन्तर वसन्तराव नाईक मन्त्रीमण्डळात १९६२ ते १९६७ दरम्यान सहकार मन्त्री होते. +लातूर दिलीपराव देशमुख यांचे जन्मस्थान आहे. +विलासराव देशमुख यांचा जन्म बाभळगाव, लातूरला झाला होता. त्यांनी २ वेळेस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमन्त्री व केन्द्रिय मन्त्री म्हणुन सेवा केली. +भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाशी सम्बन्धित घटनेची तपासणी करत असलेले केन्द्रिय तपास आयोगाचे न्यायाधिश ब्रिजगोपाल हरकृष्ण लोया यांची १ डिसेंबर २०१४ रोजी झालेली हत्या राष्ट्रीय राजकारणात वादाचा विषय आहे व ज्याचे प्रेतदहन गातेगावला झाले. +विक्रान्त विक्रम गोजमगुण्डे २०१९ला महापौर झाले. +१) विलासराव देशमुख +दिवंगत विलासराव देशमुख हे भारतीय राजकारणी होते ज्यांनी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमन्त्री म्हणुन २ वेळेस सेवा केली. ते केन्द्रात विज्ञान व तन्त्रज्ञान मन्त्रीसुद्धा राहिले. +२) अमित देशमुख +३) रितेश देशमुख +हे भारतीय चित्रपट अभिनेता, निर्माता व गृहशिल्पी आहेत. ते त्यांच्या हिंदी व मराठी चित्रपटातील कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते माजी मुख्यमन्त्री विलासराव देशमुखांचे पुत्र आहेत. +४) धिरज देशमुख +५) दिलीपराव देशमुख +अ) लातूर आकृतीबन्ध +लातूर, भारतच्या राजर्षी शाहु महाविद्यालयचे माजी प्राचार्य जनार्धन वाघमारे व अनिरुद्ध जाधवद्वारे लातूर आकृतिबन्ध निर्माण झाला आहे. +लातूर आकृतिबन्ध हे विशेष प्रशिक्षण व सातत्यपूर्ण शिकवणीचे मिश्रण आहे. विद्यार्थी परिक्षेच्या तयारीसाठी प्रश्नपत्रिका श्रृंखला सोडवतात व शिकवणी सत्रास उपस्थित राहतात. लातूर आकृतिबन्ध ही परिक्षेत अपेक्षित प्रश्नांची उत्तरे पुरवण्यात विद्यार्थ्यांना सहायता करण्यासाठी बनवलेली सातत्यपूर्ण अभ्यासाची यान्त्रिक पद्धत आहे. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापिठ शिक्षणासाठी ती प्रमाण बनली. प्रमाणित सामाईक प्रवेश परिक्षेतील महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या यशामुळे राज्याच्या इतर भागांत हे शैक्षणिक तन्त्र स्विकारले जात आहे. +भारतातील अनेक शिक्षण तज्ञांनी या पद्धतीवर टिका केली आहे, जे यास तात्पुरता नफा मिळवण्याचे साधन मानतात, जे त्यांना प्रगत शिकण्यासाठी तयार करत नाही. +लातूर माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापिठ शिक्षणासाठी केन्द्र म्हणुन विकसित झाले आहे. सातत्यपूर्ण प्रशिक्षणाचा समावेश असलेल्या लातूर आकृतिबन्धासाठी महाराष्ट्रात विख्यात आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभियान्त्रिकी व वैद्यकिय प्रवेश परिक्षेत चांगले प्रदर्शन आहे. +आ) मुलभुत, प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण +इथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाद्वारे संचालित संलग्न १२१ प्राथमिक शाळा व ४६ खासगी शाळा आहेत. या शाळांमध्ये शिकवण्याचे प्राथमिक माध्यम बहुतांशी मराठी आहे. तरी अनेक शाळांमध्ये इंग्रजी व अर्ध इंग्रजी माध्यमसुद्धा दिसतात. लातूर त्याच्या आकृतिबन्धासाठी प्रसिद्ध आहे, ज्याने म.रा.मा.उ.मा.शि.म.च्या परिक्षेत अनेक वर्षांपासुन गुणवन्त दिले आहेत. +जिल्हा परिषद व महानगर पालिकेद्वारे सार्वजनिक विद्यालय चालवले जातात व ते म.रा.मा.उ.मा.शि.म. शी संलग्न आहेत.व्यक्ती व शिक्षण संस्थेद्वारे खासगी शाळा संचालित होतात. ते राज्य मण्डळ किंवा राष्ट्रीय शिक्षण मण्डळ जसे की के.मा.शि.म. किंवा भारतीय माध्यमिक शिक्षण परिषदेशी संलग्न असतात. +इ) विद्यापिठ शिक्षण +मागील काही वर्षांपासुन, लातूर उच्च शिक्षणाचे केन्द्र म्हणुन उदयास आले आहे. +पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था इथे आहेत. बहुतांश प्रस्थापित व्या‌वसायिक पदवी महाविद्यालय लातूर नगरात स्थित आहेत, अलिकडे उपनगरीय क्षेत्रातही बरेच उभारले आहेत. उज्वल निकालाने मानांकित असल्याने, राज्याच्या विविध भागांतुन अनेक विद्यार्थ्यांना लातूर आकर्षित करते. +महाविद्यालयांमुळे मराठवाड्यात शिक्षण केन्द्र म्हणुन प्रख्यात आहे. बरेच विद्यार्थी शेजारील जिल्ह्यांतील आहेत. बहुतांश महाविद्यालय स्वा.रा.ति.म. विद्यापिठ नान्देडशी संलग्न आहेत. +१९८३ला स्थापलेले बिडवे महाविद्यालय मराठवाड्यातील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी एक आहे. १९८८ला समाजसेवक विश्वनाथ कराड यांनी 'महाराष्ट्र वैद्यकिय विज्ञान व संशोधन संस्था लातूर'ची स्थापना केली. +२००८ मध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली. +ई) व्यावसायिक शिक्षण +लातूर हे भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम भारत क्षेत्रिय परिषदेचे माहिती तन्त्रज्ञान प्रशिक्षण प्रयोगशाळा, अभ्यासिका व ग्रन्थालयासहित परिक्षा केन्द्र आहे. +तालुक्यातिल शिक्षण संस्था +१) स्वा.रा.ति.म. विद्यापिठ उपकेन्द्र, पेेठ, लातूर +२) राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर +३) दयानन्द महाविद्यालय, लातूर +४) महात्मा बस्वेश्वर महाविद्यालय, लातूर +५) व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव, लातूर +६) त्रिपुर महाविद्यालय, लातूर +७) काॅक्सिट महाविद्यालय, लातूर +८) सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, लातूर +९) राजमाता जिजामाता महाविद्यालय, लातूर +१०) कमला नेहरु महाविद्यालय, बोरी, लातूर +११) सम्भाजी महाविद्यालय, मुरुड, लातूर +वैद्यकिय +१) विलासराव देशमुख शासकिय महाविद्यालय, लातूर +२) मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालय, लातूर +३) वसन्तराव काळे होमिओपॅथी महाविद्यालय, लातूर +४) यशवन्तराव चव्हाण महाविद्यालय, लातूर +५) शासकिय रुग्णसेवक महाविद्यालय, बाभळगाव, लातूर +अभियान्त्रिकी +१) एम.एस. बिडवे महाविद्यालय, वसवाडी, लातूर +तन्त्रनिकेतन +१) पुरणमल लाहोटी शासकिय तन्त्रनिकेतन, लातूर +२) वि.दे.फा. तन्त्रनिकेतन, लातूर +३) सन्दिपानी तन्त्रनिकेतन, कोळपा, लातूर +४) विवेकानन्द तन्त्रनिकेतन, लातूर +५) मुक्तेश्वर तन्त्रनिकेतन, बाभळगाव, लातूर +शाळा +अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ +१) सरस्वती विद्यालय, लातूर +२) देशिकेन्द्र विद्यालय, लातूर +३) केशवराज विद्यालय, लातूर +४) शिवाजी विद्यालय, लातूर +५) यशवन्त विद्यालय, लातूर +६) राजस्थान विद्यालय, लातूर +७) बस्वनप्पा वाले विद्यालय, लातूर +८) श्रीमानयोगी विद्यालय, लातूर +९) लाल बहादुर शास्त्री विद्यालय, लातूर +१०) +ब) केन्द्रिय माध्यमिक शिक्षण मण्डळ +१) सन्त तुकाराम, लातूर +२) पोदार, लातूर +हैद्राबादच्या निजाम काळात लातूर प्रमुख व्यापार केन्द्र बनले. ही कृषी आधारित अर्थव्यवस्था व औद्योगिक केन्द्रसुद्धा आहे. लातूर मराठवाड्याचे उदयोन्मुख केन्द्र बनले आहे. लातूर पूर्ण भारतात कडधान्य व विशेषतः तुर दाळीसाठी प्रसिद्ध आहे. +लातूर हे उडद, मुग, हरबरा व तुरसाठी प्रमुख व्यापार केन्द्र आहे. इथे मांजरा व विकास हे साखर कारखाने आहेत. तसेच हे तेलबिया मुख्यतः सुर्यफुल व सोयाबिन, करडई, कुलुप, ब्रास, दुध चुर्ण व सुत +व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. +तालुका ऊस, तेलबिया, सोयाबिन, द्राक्ष व आम्बा यांचे प्रमुख उत्पादन केन्द्र आहे. स्थानिक आम्ब्यांसह आम्ब्याची प्रजात केशर आम्बा म्हणुन विकसित झालेली आहे. तेलबिया लातूर भागाचे प्रमुख उत्पादन आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केशवराव सोनवणेंनी डालडा कारखाना स्थापन केला जो सहकारी तत्त्वावर स्थापलेला आशियातील पहिला कारखाना आहे. +१९९० पर्यन्त लातूर तालुका औद्योगिक मागास राहिले. १९६० मध्ये मराठवाडा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला. मागास क्षेत्रास पुढे नेत, मराठवाडा क्षेत्राची औद्योगिक प्रगती सुरू झाली. सहकार मन्त्री केशवराव सोनवणेंच्या कार्यकाळात लातूरला पहिले औद्योगिक क्षेत्र मिळाले. तेव्हाच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामण्डळाने भुमी हस्तगत करण्याची व औद्योगिक क्षेत्र स्थापन करून वाढवण्याची सुरुवात केली. शेती प्रक्रिया, खाद्य तेल, जैव तन्त्रज्ञान, टिकाऊ वस्तु, प्लास्टिक व ॲल्युमिनिअम प्रक्रियेतील अनेक कम्पन्यांचे निर्माण प्रकल्प लातूरात आहेत, पण बहुतांश हे लहान व मध्यम प्रमाणाचे आहेत. +भारतातील सर्वात मोठे सोयाबिनचे व्यापार केन्द्र लातूर आहे. या नगरास महाराष्ट्राचा साखर पट्टा म्हटलं जाते. तालुक्यात २ साखर कारखाने आहेत, जे त्यास भारतातील सर्वाधिक साखर उत्पादक तालुक्यांपैकी एक बनवतात. इथे तेलबिया, विक्रेय वस्तु व फळ मण्डईसुद्धा आहे. +लातूर उच्च दर्जाच्या द्राक्षासाठी विख्यात आहे व अनेक खासगी शित साठवण सुविधेची सोय करतो. अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात अत्यन्त नवे २ वर्ग किमीमध्ये ( ३०० एकर ) पसरलेले लातूर अन्न उद्यान निर्माणाधिन आहे. दक्षिण भारताकडील परिवहनासाठी लातूर हे प्रमुख केन्द्र आहे. +लातूर साखर पट्टा +लातूर भाग भारताचा साखर पट्टा म्हणुन प्रसिद्ध आहे. तालुक्यात २ साखर कारखाने आहेत. लातूरचे बहुतांश कारखाने सहकारी तत्त्वावर कार्य करतात. सहकारी राजकीय नेते केशवराव सोनवणेंमुळे लातूरला "भारताचा साखर पट्टा" ही पदवी मिळाली, जे लातूर, उस्मानाबाद व महाराष्ट्रात इतर ठिकाणी अनेक सहकारी संस्था स्थापण्यात अग्रणी होते. +१) लातूर औद्योगिक क्षेत्र अतिरिक्त भाग १ +२) लातूर अतिरिक्त भाग २ +३) लातूर सहकारी औद्योगिक क्षेत्र +४) मुरुड तालुका सहकारी औद्योगिक क्षेत्र +५) उदयगिरी सहकारी औद्योगिक क्षेत्र +लातूरातील विशेष औद्योगिक क्षेत्र व निर्यात क्षेत्र +१)लातूर अन्न उद्यान +२)लातूर माहिती तन्त्रज्ञान उद्यान +३)लातूर एकात्मिक कापड उद्यान +४)मुम्बई रेयॉन फॅशन लातूर +वाणिज्य व औद्योगिक संघटना +१)लातूर वाणिज्य संघटना +२)निर्माता संघटना लातूर +३)अभियन्ता व गृहशिल्पी संघटना लातूर +४)विकसक संघटना लातूर +५)संगणक व माध्यम संघटना लातूर +६)भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम भारत क्षेत्रिय परिषदेची शाखा +अ) टपाल: ग्रामिण लोकसंख्येच्या ५२.२७%,एकूण १२१ पैकी फक्त ६३ गावात टपाल कार्यालये आहेत. +आ) वर्तमानपत्र: लोकमत, सकाळ व एकमत हे लातूरचे सर्वाधिक वाचले जाणारे वर्तमानपत्र आहेत. नवनिर्माण, लोकाशा, लोकमन, मराठवाडा नेता, पुण्यनगरी, राजधर्म, संचार, सारथी समाचार, तरुण भारत व यशवन्त हे लातूरात उपलब्ध इतर वर्तमानपत्र आहेत. +इ) आकाशवाणी: अखिल भारतीय आकाशवाणीने तालुक्यास आकाशवाणी केन्द्रास मान्यता दिली, पण ते अजुन चालु झाले नाही. +अ) मार्ग +महाराष्ट्र व इतर राज्यांच्या विविध प्रमुख नगरांशी लातूर जोडलेले आहे. मार्ग जोडणी उत्तम आहे व मुम्बई, पुणे, नागपूर, सातारा, कोल्हापुर, सांगली व औरंगाबादशी जोडणारे मार्ग चार मार्गिका महामार्गात परीवर्तित होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग ३६१ लातूरातुन जातो. +१)तुळजापुर-औसा-लातूर-अहमदपुर-नान्देड-यवतमाळ-वर्धा-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ +२) मण्ठा-देवगाव फाटा-शेलु-पाथरी-परळी वैद्यनाथ-अम्बाजोगाई-रेणापुर-लातूर ३६१ +३)बार्शी-येडशी-ढोकी-मुरुड-लातूर-रेणापुर-नळेगाव-दिघोळ-उदगिर-देगलुर-अदमपुर-खतगाव-सग्रोळी-निजामाबाद-मेतपल्ली-मंचेरल-चिन्नुर-सिरोंच-विजापुर-जगदलपुर-कोटपद-बोरगम +४)नान्देड-कन्धार-जळकोट-उदगिर-बिदर-लातूर-निटुर-निलंगा-औराद-जहिराबाद +आ) अन्तर्नगरीय +मुख्यालयाचे वाहन मार्ग ९६% गावांना जोडतात. प्रथम रेल्वे व नन्तर विविध शासन विभागासह, हैद्राबाद राज्याद्वारे १९३२ला प्रवासी परिवहन सेवांच्या राष्ट्रीयीकरणाची योजना सुरू झाली, जी सार्वजनिक मार्ग परिवहन क्षेत्रातील अग्रणी होती. भारतीय राज्यांच्या पुनर्रचनेनन्तर व १ जुलै १९६१ला मराठवाडा राज्य परिवहनाचा व मुम्बई राज्य परिवहन महामण्डळाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामण्डळात विलय झाला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामण्डळ व इतर काही खासगी संचालक राज्याच्या सर्व भागात व गावांना वाहन सेवा पुरवतात. महाराष्ट्र व इतर राज्यांच्या सर्व प्रमुख नगरांना जोडणारे प्रस्थापित जाळे खासगी वाहनांकडे आहे. +इ) स्थानिक +"लातूर महानगरीय परिवहन" ही खासगी वाहन सेवा आहे, जी नगराच्या सर्व भागांना व दुरवरील औद्योगिक उपनगरांना जोडते. लातूर महानगरीय परि‌वहन स्थानिक वाहने दुर्गम भागांसह नगरात धावतात व नगराचे विविध भाग व उपनगरांना जोडतात. +ई) वायु +तालुक्याच्या वायव्येस १२ किमी अन्तरावर, चिंचोली राववाडीमध्ये,लातूरात विमानतळ आहे. विमान इन्धन, दिशादर्शनासह रात्रीचे अवतरण, वाहनतळ, विमानतळ अग्निशामक व संरक्षक सेवांचा विमानतळ सुविधेत समावेश होतो. उत्तम सुविधांनी युक्त इमारतीत अति महत्त्वाचे व्यक्ती कक्ष, प्रस्थान व आगमन कक्ष, निवासी कक्ष, प्रतिक्षा क्षेत्र व उपहारगृह आहे. +सार्वजनिक कार्य विभागाद्वारे १९९१ला ‌विमानतळ निर्मित झाले व पुन्हा म.औ.वि.म.ला हस्तान्तरित झाले. ₹ १४ कोटी खर्चुन त्याची सुधारणा केली व रिलायंस विमानतळ विकसकाकडुन ९९ वर्ष कन्त्राटावर चालवले जात आहे. विमानतळाहुन सध्या नियोजित वायु सेवा नाही, पण महिन्यात १४ ते १६ विमान उड्डाणे दिसतात. +उ) रेल्वे +भारतीय भुभाग रेल्वेच्या दक्षिण पश्चिम भागावरील लातूरपासुन मिरजपर्यन्त वायव्येस लातूर मिरज रेल्वे ३९१ मैल (६२९ किमी) धावते व १९२९ ते १९३१ला बान्धलेले आहे. +लातूरातील सर्व रेल्वे या रुन्द आहेत. या मध्य रेल्वेत येतात. जेव्हा बार्शी मार्गाचे अरुन्दपासुन रुन्दमध्ये रूपान्तर झाले, तेव्हा लातूर स्थानक पुन्हा बान्धले गेले. सप्टेम्बर २००७ मध्ये लातूर ते उस्मानाबाद व ऑक्टोबर २००८ मध्ये उस्मानाबाद ते कुर्डुवाडीत मार्गाचे रूपान्तर झाले. लातूर आता कुर्डुवाडी मार्गी रेल्वेने थेट जोडलेला आहे. उस्मानाबादात सुरू झालेल्या रेल्वेद्वारे हे हैद्राबादशी जोडलेले आहे. ऑक्टोबर २००८ मधिल कुर्डुवाडी मार्गावरील रेल्वेच्या आगमनाने, लातूर, लातूर मार्ग, परभणी व औरंगाबादचे पुर्वीचे वाहन स्थगित झाले. +तालुक्यात ७५ किमी लाम्बीचा रेल्वे मार्ग आहे. लातूर कुर्डुवाडी मिरज हा अरुन्द मार्ग होता. २००२ मध्ये कुर्डुवाडी पण्ढरपुर भाग रुन्द झाला. सप्टेम्बर २००७ मध्ये लातूर उस्मानाबाद भागाचे रुन्दिकरण झाले. (उस्मानाबाद अरुन्द मार्गावर नव्हते व नवीन रुन्द मार्ग उस्मानाबादहुन जाण्यासाठी मार्ग बदलला. ऑक्टोबर २००८ मध्ये उस्मानाबाद कुर्डुवाडी भाग वापरायोग्य बनला.) पण्ढरपुर मिरज भागसुद्धा पुर्वी अरुन्द होता व प्राथमिकतेने रुन्दिकरण चालु आहे. +हा महत्त्वाचा मार्ग आहे. रेल्वेच्या सहाय्याने ते कोकण बाजारपेठ गाठतील व येथील अर्थव्यवस्था सुधरेल. +मध्य रेल्वे विभागाच्या सोलापुर मण्डलाच्या लातूर मिरज मार्गावर लातूर स्थानक (संकेताक्षर: एल यु आर) स्थित आहे. +लातूर मार्गावरील विकाराबाद-लातूर मार्ग-परळी मार्गावर सुरू झालेली मनमाड-काचेगुड रुन्द रेल्वे मार्ग ही लातूरच्या वाहतुकीची प्रमुख धमणी आहे. हा औरंगाबाद व हैद्राबाद दरम्यान मध्यस्थीचे कार्य करतो. लातूर हे बंगळुर, मुम्बई, पुणे, नागपूर, मनमाड, औरंगाबाद, नान्देड, परभणी, परळी वैद्यनाथ, उस्मानाबाद, मुदखेड, आदिलाबाद, बासर, निजामाबाद, नाशिक व काचेगुड या नगरांशी जोडलेले आहे. +तालुक्यात भातांगळी, लातूर, हरंगुळ, औसा मार्ग, मुरुड व ढोकी ही ६ स्थानके आहेत. +चतुःसिमा +पुर्व- चाकुर +पश्चिम- +उत्तर- रेणापुर +दक्षिण- औसा + +धार्मिक +मुख्य नगरापासुन २ किमी अन्तरावर स्थित आहे. हे सम्राट 'ताम्रध्वजा'द्वारे निर्मित व सोलापुरच्या सिद्धरामेश्वर स्वामीला समर्पित आहे, जे की लातूरचे ग्रामदैवत आहे. दरवर्षी इथे १५ दिवसांची जत्रा असते. +हे शिवाजी नगरमध्ये स्थित आहे. १९८९ मध्ये निर्मित हे नवीन मन्दिर त्याच्या सौन्दर्यासाठी प्रसिद्ध आहे, कारण तिथे देवालयाच्या दोन्ही बाजुस उद्यान आहे, तसेच समोर काही कृत्रिम फवारे आहेत. उद्यानात ८ ते ९ फुट उंचीची शिव मुर्ती स्थित आहे. +गोलाई तालुक्याच्या केन्द्रात आहे. नगर रचनाकार फैजुद्दीनने गोलाई चौकाची रचना केली. १९१७ला निर्मित मोठी २ मजली रचना ही गोलाईची मुख्य वास्तु आहे. वर्तुळाकार रचनेच्या केन्द्रात अम्बा देवीचे मन्दिर आहे. या गोलाईस जोडणारे १९ मार्ग आहेत व या मार्गांच्या बाजुस सर्व प्रकारच्या पारम्पारिक स्थानिक दागिने, पादत्राणे ‌व मिरची ते गुळापर्यन्त अन्नपदार्थांची मण्डई आहे. अशाप्रकारे, गोलाई तालुक्याचे मुख्य वाणिज्य व व्यापार केन्द्र बनले आहे. +हे परिवार गृह संस्था, औसा मार्ग, लातूर इथे स्थित आहे. देवालयाची रचना इतरांपेक्षा बरीच वेगळी आहे. उत्तम उद्यानाने मन्दिर आच्छादित आहे. मुर्ती २८ फुट उंच व शेन्द्री रंगाची आहे. +उद्याने +हे नाना नानी उद्यान होते. हे मध्यवर्ती ठिकाणी महानगर पालिकेजवळ स्थित आहे व आरामदायक वातावरणामुळे जनतेत प्रसिद्ध आहे. नागरिक इथे परिवार, अपत्य व मित्रांसह वेळ घालवतात. मुक्त सभागृहसुद्धा उपलब्ध आहे. उद्यानाच्या केन्द्रात सार्वजनिक बैठकांसाठी जागा आहे. +भारतीय मराठी संस्कृतीनुसार बहुतांश उत्सव असतात. +लातूरमध्ये क्रीडांगण बान्धण्याचे महाराष्ट्र क्रिकेट संघटना योजत आहे. लातूर भागासाठी विभागिय क्रीडा संकुल मान्य केले आहे, जे लातूर, उस्मानाबाद व नान्देडच्या खेळाडुंची गरज भागवेल. +राष्ट्रस्तरीय कबड्डी व बेसबॅाल लातूरात झाल्या आहेत. क्रीडा प्रबोधिनीची लातूर भाग अजुन प्रतिक्षा करत आहे. +लातूर तालुका १ शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केन्द्र, इस्पितळ व प्राथमिक आरोग्य सहाय्यता गटांद्वारे सज्ज आहे. +लातूरात बनत असलेल्या सर्वोपचार रुग्णालयामुळे शेजारिल ११ जिल्ह्यांना लाभ मिळेल. शिवाय इथे अनेक खासगी रुग्णालय आहेत. +तसेच लातूरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व यशवन्तराव चव्हाण महाविद्यालय (खासगी) आहेत. +१) भारतीय जनगणना \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_845.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0af064bd4ccdac36b9a45f2d271c2f86b20775f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_845.txt @@ -0,0 +1,5 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +रविंदर सिंग (रवी) बोपारा (मे ४, इ.स. १९८५:फॉरेस्ट गेट, न्यूहॅम, लंडन - ) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे. +बोपारा काउंटी क्रिकेटमध्ये एसेक्सकडून खेळतो. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8450.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54034a1245f60fcc13dbe1c7d602d352d8fa9f15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8450.txt @@ -0,0 +1 @@ +लाट्स हे लात्व्हियाचे अधिकृत चलन होते. १ जानेवारी २०१४ पासून लात्व्हियाने युरोक्षेत्रात सामील होऊन युरो ह्या चलनाचा वापर सुरू केला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8458.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92d9cf8668fb8123d3c01a5a4db843f3f459b657 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8458.txt @@ -0,0 +1,3 @@ +लात्व्हिया देशाचा नागरी ध्वज तीन आडव्या पट्टयांपासून बनला असून वरील व खालील पट्टे तपकिरी रंगाचे तर मधील पट्टा पांढऱ्या रंगाचा आहे. १९४० ते १९९० दरम्यान सोव्हिएत संघाच्या अधिपत्याखाली असताना लात्व्हियाचा राष्ट्रीय ध्वज वापरण्यास मज्जाव केला गेला होता. १९९० मधील स्वातंत्र्यानंतर हा ध्वज पुन्हा वापरात आला. +हा ध्वज ऑस्ट्रियाच्या ध्वजासोबत काही अंशी मिळताजुळता आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8461.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33bf4c7f4ff0fc7b03caf3e2cd66a734eef8c48f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8461.txt @@ -0,0 +1,11 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +लात्व्हियाचे प्रजासत्ताक (लात्व्हियन: Latvijas Republika) हा उत्तर युरोपातील व बाल्टिक देशांपैकी एक देश आहे. लात्व्हियाच्या उत्तरेला एस्टोनिया, पूर्वेला रशिया, आग्नेयेला बेलारूस, दक्षिणेला लिथुएनिया हे देश तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत. रिगा ही लात्व्हियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. लात्व्हियाला युरोपियन संघामधील सर्वात कमी लोकसंख्येच्या व सर्वात तुरळक लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक आहे. भूगोल, लोकजीवन, संस्कृती इत्यादींबाबतीत लात्व्हिया एस्टोनिया व लिथुएनिया ह्या इतर बाल्टिक देशांसोबत मिळताजुळता आहे. +ऐतिहासिक काळापासून अनेक साम्राज्यांचा भूभाग राहिलेल्या लात्व्हियाने पहिल्या महायुद्धानंतर १९१८ साली रशियन साम्राज्यापासून स्वातंत्र्याची घोषणा केली. परंतु केवळ २२ वर्षे स्वतंत्र राहिल्यानंतर १९४० साली सोव्हिएत संघाने लष्करी आक्रमण करून हा भूभाग बळकावला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीची लात्व्हियावर सत्ता होती. महायुद्ध संपल्यानंतर सोव्हिएत संघाने पुन्हा येथे आपले अधिपत्य प्रस्थापित केले व लात्व्हियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्याची स्थापना केली. १९९१ सालच्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर लात्व्हिया पुन्हा एकदा स्वतंत्र झाला. +स्वतंत्र झाल्यानंतर लात्व्हियाने बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अंगीकार केला आहे. सध्या लात्व्हिया एक प्रगत देश असून येथील मानवी विकास निर्देशांक जगात ४३व्या क्रमांकावर आहे. २००८-२०१० दरम्यानच्या जागतिक मंदीदरम्यान प्रचंड अधोगती झाल्यानंतर २०११ साली लात्व्हियाची अर्थव्यवस्था युरोपियन संघामध्ये सर्वात वेगाने वाढली[२]. सध्या लात्व्हिया संयुक्त राष्ट्रे, नाटो, युरोपियन संघ, युरोपाची परिषद, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, डब्ल्यू.टी.ओ. इत्यादी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. +लात्व्हिया उत्तर युरोपामध्ये बाल्टिक समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरील ६४,५८९ चौरस किमी भूभागावर वसला असून ह्यापैकी ३४,९६४ चौरस किमी जमीन घनदाट जंगलाने व्यापली आहे. लात्व्हियाची सीमा एकूण १,८६६ किमी लांब असून ह्यापैकी ४९८ किमी सागरी सीमा आहे. दौगाव्हा ही पूर्व युरोपामधील एक प्रमुख नदी लात्व्हियाच्या रिगा येथे बाल्टिक समुद्राला मिळते. +लात्व्हियामध्ये जवळजवळ समान कालखंडाचे चार भिन्न ऋतू अनुभवायला मिळतात. लात्व्हियाचे हवामान सौम्य व थंड स्वरूपाचे असून येथील हिवाळे तीव्र तर उन्हाळे शीतल असतात. हिवाळ्यांमध्ये किमान तापमान -३० °से पर्यंत जाते व मोठ्या प्रमाणावर हिमवर्षा होते. +लात्व्हियाची जमीन बऱ्याच अंशी सपाट व सुपीक आहे. फिनलंड, स्वीडन व स्लोव्हेनिया खालोखाल युरोपात सर्वाधिक जंगले असण्याचा मान लात्व्हियाला मिळतो. येथील ५६ टक्के भूमी जंगलाने व्यापली आहे. येथील २९ टक्के जमीन शेतीसाठी वापरली जाते. सोव्हिएत संघामधून वेगळे झाल्यानंतर लात्व्हियाने एकत्रित कृषीपद्धत बंद केली ज्यामुळे लागवडीखाली असणारी जमीन मोठ्या प्रमाणावर घटली. सध्या येथे प्रामुख्याने लहान शेते पाहण्यास मिळतात ज्यांपैकी अनेक ठिकाणी जैविक पद्धती वापरून पिके घेतली जातात. +लात्व्हियामध्ये पर्यावरण रक्षणासाठी कठोर कायदे आहेत. येथे ७०६ संरक्षित क्षेत्रे आहेत ज्यांचे प्रमाण लात्व्हियाच्या क्षेत्रफळाच्या २० टक्के आहे. ह्यांपैकी चार राष्ट्रीय उद्याने असून ९१७ वर्ग किमी भाग व्यापलेले ग्वाया राष्ट्रीय उद्यान हे येथील सर्वात मोठे उद्यान आहे. २०१२ साली पर्यावरणासाठी अनुकूल अशी धोरणे राबवणारा लात्व्हिया हा जगातील दुसरा सर्वोत्तम देश होता (स्वित्झर्लंड खालोखाल).[४] +लात्व्हिया हा एक केंद्रशासित देश असून तो ११० नगरपालिका व ९ राष्ट्रीय शहरांमध्ये विभागला गेला आहे. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8469.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ee9320a0c3a2292283dac1ce4a7cd788e23940b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8469.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 36°37′21″N 101°46′49″E / 36.62250°N 101.78028°E / 36.62250; 101.78028 + +शीनिंग (देवनागरी लेखनभेद : लानझोऊ चिनी: 西宁市) ही चीन देशातील पश्चिम भागातील छिंगहाय प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर तिबेटच्या पठारावरील सर्वात मोठे शहर असून ते ह्वांगशुई नदीच्या काठावर वसले आहे. २०२० साली शीनिंग शहराची लोकसंख्या सुमारे २५ लाख होती. +चीनला मध्य आशियासोबत जोडणारे शीनिंग हे एक महत्त्वाचे प्रादेशिक वाहतूककेंद्र आहे. येथून बीजिंग-ल्हासा महामार्ग, ज्यांग्सू-शिंच्यांग महामार्ग असे अनेक देशव्यापी महामार्ग धावतात. लानचौ-उरुम्छी हा १,७७६ किमी लांबीचा द्रुतगती रेल्वेमार्ग शीनिंगमधूनच धावतो. तसेच छिंगघाय–तिबेट रेल्वे शीनिंगला तिबेटची राजधानी ल्हासासोबत जोडते. + विकिव्हॉयेज वरील शीनिंग पर्यटन गाईड (इंग्रजी) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8478.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55a10a95ca8a588dd81adf12aa52ccae18d90bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8478.txt @@ -0,0 +1,4 @@ +लान्स क्लुसेनर (जन्म: ४ सप्टेंबर १९७१) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेट खेळाडू आहे. तो त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी आणि त्याच्या वेगवान-मध्यम स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जात असे. तो स्वतःला "फिल-इन बॉलर जो थोडी बॅटिंग करू शकतो" म्हणून ओळखतो. तो त्याच्या उग्र फलंदाजी, डेकवर जोरदार मारा करण्याची क्षमता आणि कठीण परिस्थितीत विकेट घेण्याची क्षमता, भागीदारी तोडण्याची क्षमता यासाठी ओळखला जात असे. + +झुलू भाषेतील त्याच्या अस्खलिततेमुळे त्याला "झुलु" टोपणनाव देण्यात आले आहे . निवृत्तीनंतर त्याने अधूनमधून झुलू आणि झोसा या दोन्ही भाषेत क्रिकेटवर भाष्य केले आहे . +सप्टेंबर 2019 मध्ये, क्लुसेनरची अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली .  diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8487.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d17bb57996bfd3b7929a31d9bc3895bbcf7694ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8487.txt @@ -0,0 +1,54 @@ +गुणक: 42°44′1″N 84°32′48″W / 42.73361°N 84.54667°W / 42.73361; -84.54667 + +लान्सिंग हे (इंग्लिश: Lansing) अमेरिका देशातील मिशिगन राज्याचे राजधानीचे शहर आहे. लान्सिंग शहर मिशिगनच्या मध्य भागात ग्रँड नदीच्या काठावर वसले असून ते डेट्रॉईट व ग्रँड रॅपिड्स ह्या मिशिगनमधील दोन सर्वात मोठ्या शहरांच्या मधोमध स्थित आहे. + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8501.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d34f840ff1fb2fbb19cc3b427a6ca4303ed2c28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8501.txt @@ -0,0 +1,32 @@ +गणितात, लॅपलेस ट्रान्सफॉर्म, त्याचे शोधक पियरे-सायमन लाप्लेस यांच्या नावावरून नाव दिले गेले आहे, हे एक अविभाज्य रूपांतर आहे जे वास्तविक व्हेरिएबलचे कार्य रूपांतरित करते (सामान्यतः + + + +t + + +{\displaystyle t} + +, वेळेच्या डोमेनमध्ये ) जटिल व्हेरिएबलच्या कार्यासाठी + + + +s + + +{\displaystyle s} + + (जटिल फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये, ज्याला s -domain, किंवा s-plane असेही म्हणतात). ट्रान्सफॉर्ममध्ये विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये अनेक अनुप्रयोग आहेत कारण ते भिन्न समीकरणे सोडवण्याचे एक साधन आहे. [१] + +विशेषतः, हे सामान्य विभेदक समीकरणांचे बीजगणितीय समीकरणांमध्ये आणि आंतरक्रियांचे गुणाकारात रूपांतर करते. [२] [३]योग्य फंक्शन्स f साठी, लॅप्लेस ट्रान्सफॉर्म अविभाज्य आहे. +लॅप्लेस ट्रान्सफॉर्मचे नाव गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ पियरे-सिमोन, मार्क्विस डी लाप्लेस यांच्या नावावरून ठेवले गेले आहे, ज्यांनी संभाव्यता सिद्धांतावरील त्यांच्या कामात समान परिवर्तन वापरले. [४] लॅप्लेस ने Essai philosophique sur les probabilités (1814) मध्ये जनरेटिंग फंक्शन्सच्या वापराबद्दल विस्तृतपणे लिहिले आणि परिणामी लॅप्लेस ट्रान्सफॉर्मचे अविभाज्य स्वरूप नैसर्गिकरित्या विकसित झाले. [५] +लॅपलेसचा जनरेटिंग फंक्शन्सचा वापर आता z-ट्रान्सफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारखाच होता आणि त्याने सतत व्हेरिएबल केसकडे फारसे लक्ष दिले नाही ज्याची निल्स हेन्रिक एबेल यांनी चर्चा केली होती. [६] हा सिद्धांत पुढे 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला मॅथियास लेर्च, [७] ऑलिव्हर हेविसाइड, [८] आणि थॉमस ब्रॉमविच यांनी विकसित केला होता. [९] +ट्रान्सफॉर्मचा सध्याचा व्यापक वापर (प्रामुख्याने अभियांत्रिकीमध्ये) दुसऱ्या महायुद्धादरम्यान आणि त्यानंतर लगेचच झाला, [१०] पूर्वीच्या हेविसाइड ऑपरेशनल कॅल्क्युलसची जागा घेतली. लॅप्लेस ट्रान्सफॉर्मच्या फायद्यांवर गुस्ताव डोएत्श यांनी जोर दिला होता, [११] ज्यांना लाप्लेस ट्रान्सफॉर्म हे नाव वरवर पाहता येते. +1744 पासून, लिओनहार्ड यूलरने फॉर्मच्या अविभाज्य घटकांची तपासणी केली + +भिन्न समीकरणांचे निराकरण म्हणून, परंतु या प्रकरणाचा फार दूर पाठपुरावा केला नाही. [१२] जोसेफ लुई लॅग्रेंज हे युलरचे प्रशंसक होते आणि त्यांनी संभाव्य घनता कार्ये एकत्रित करण्याच्या कामात, फॉर्मच्या अभिव्यक्तींचा शोध घेतला. + +ज्याचा काही आधुनिक इतिहासकारांनी आधुनिक लॅप्लेस ट्रान्सफॉर्म सिद्धांतामध्ये अर्थ लावला आहे. [१३] [१४] +1782 मध्ये या प्रकारच्या इंटिग्रल्सने प्रथम लॅपेसचे लक्ष वेधून घेतले असे दिसते, जेथे तो समीकरणांचे निराकरण म्हणून अविभाज्यांचा वापर करण्यासाठी यूलरच्या आत्म्याचे अनुसरण करीत होता. [१५] तथापि, 1785 मध्ये, लॅपलेसने गंभीर पाऊल पुढे टाकले जेव्हा, केवळ अविभाज्य स्वरूपात उपाय शोधण्याऐवजी, त्याने नंतर लोकप्रिय होण्याच्या अर्थाने परिवर्तन लागू करण्यास सुरुवात केली. त्याने फॉर्मचा अविभाज्य वापर केला +मेलिन ट्रान्सफॉर्म सारखे, संपूर्ण फरक समीकरणाचे रूपांतर करण्यासाठी, बदललेल्या समीकरणाचे निराकरण शोधण्यासाठी. त्यानंतर त्याने त्याच प्रकारे लॅप्लेस ट्रान्सफॉर्म लागू केले आणि त्याच्या संभाव्य सामर्थ्याचे कौतुक करण्यास सुरुवात करून त्याचे काही गुणधर्म मिळवण्यास सुरुवात केली. [१६] +लॅप्लेसने हे देखील ओळखले की जोसेफ फूरियरची प्रसरण समीकरण सोडवण्यासाठी फोरियर मालिकेची पद्धत केवळ अवकाशाच्या मर्यादित क्षेत्रासाठी लागू होऊ शकते, कारण ती निराकरणे नियतकालिक होती. 1809 मध्ये, लॅप्लेसने अंतराळात अनिश्चित काळासाठी विखुरलेले उपाय शोधण्यासाठी त्याचे परिवर्तन लागू केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8529.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2072f02a9110048861b3c0a75180ee682eb3a539 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8529.txt @@ -0,0 +1 @@ +लमेक ओन्यंगो नगोचे (२२ सप्टेंबर, इ.स. १९७३ - ) हा  केन्या कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8547.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..264fbe57775f30d62432507c44754eaf8ea37726 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8547.txt @@ -0,0 +1,2 @@ +लायमन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील लिंकन काउंटीतील गाव आहे. २००० च्या जनगणनेनुसार येथील वस्ती २,०७१ होती. +इंटरस्टेट ७०, यूएस महामार्ग २४, ४०, २८७ आणि कॉलोराडो महामार्ग ७१ आणि ९४ या गावातून जातात. यामुळे हे गाव प्रवासी आणि स्थानिक व्यापारासाठी मोक्याचे ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8600.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f48e4339fdad355a49f3d38c84668870d8a38b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8600.txt @@ -0,0 +1 @@ +लाल कंधारी गाय हा एक भारतीय गोवंश असून नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात हिची निर्मिती झालेली असून, संपूर्ण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता सामान्य असून शेतीकामासाठी बैल उपयुक्त आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8609.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0acc3e2710acb0ce1832e53591974cdeffed1e05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8609.txt @@ -0,0 +1,4 @@ +लाल चौक (रशियन: Красная площадь) हे रशिया देशातील मॉस्को शहराच्या मध्य भागातील एक मोठे खुले आवार आहे. मॉस्को क्रेमलिन हे रशियाच्या राष्ट्राध्यक्षाचे अधिकृत निवासस्थान व कार्यालय लाल चौकामध्येच स्थित आहे. लाल चौकामध्ये मॉस्कोमधील सर्व प्रमुख हमरस्ते जुळतात. लाल चौक ही रशियन साम्राज्य, सोव्हिएत संघ व आजचा रशिया ह्या महासत्तांची एक महत्त्वाची ओळखखूण मानली गेली आहे. +लाल चौकाच्या भोवतालच्या बहुतेक सर्व इमारती ऐतिहासिक आहेत. +क्रेमलिन व लाल चौक १९९० सालापासून युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. +गुणक: 55°45′15″N 37°37′12″E / 55.75417°N 37.62000°E / 55.75417; 37.62000 diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8619.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ee845fdf5e1319b23bb147b68bbee0092d71058 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8619.txt @@ -0,0 +1,6 @@ +लाल पूर्णिया गाय किंवा पूर्णिया गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हे मुख्यतः बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यात आणि बिहारच्या लगतच्या अरारिया आणि कटिहार मधेपुरा, पूर्णिया, किशनगंज आणि सुपौल जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. या गोवंशात उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असते.[१] +प्राण्यांचा रंग प्रामुख्याने राखाडी आणि त्यानंतर लाल आणि काळा असतो. या गोवंशाची संख्या सुमारे अडीच लाख असल्याचे मानले जाते.[२] +हा गोवंश लहान ते मध्यम आकाराचा असून याची दुग्धोत्पादन क्षमता देखील कमी आहे. परंतु याचे बैल शेतीच्या कामकाजात आणि भार खेचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयुक्त आहेत. बैल सरासरी दिवसाचे ७ ते ८ तास काम करतात आणि एक बैलजोडी अंदाजे सहा तासांत एक एकर जमीन नांगरते. गुरांची ही जात प्रामुख्याने दूध, मशागत आणि खतासाठी वापरली जाते आणि त्यात दुष्काळ आणि उष्णता सहन करण्याची क्षमता देखील चांगली आहे. जवळपास ७०% गुरांना स्थानिक पातळीवर लागवड केलेल्या भात, गहू आणि मका यांच्या पेंढ्या खायला दिल्या जातात. क्वचितच हिरवा चारा किंवा कोणत्याही प्रकारचे पशुखाद्य दिले जाते. बहुतेक जनावरे ही कळपाने चराईसाठी फिरवली जातात.[३] +गाईचे दैनंदिन दूध उत्पादन १ ते ५ किलो आणि सरासरी दुग्धजन्य उत्पादन ६०९ किलो आहे (४५२ ते ७८५ किलो पर्यंत) सरासरी दुधाचे फॅट ४.२२% आहे (४ ते ४.५% पर्यंत). या जनावरांची संख्या अंदाजे २,१९,००० आहे.[४][५] +'राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB)' निकषानुसार हा दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[६][२] +भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8621.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1552b917f46e7f2c947345cdc785fd814de5d3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8621.txt @@ -0,0 +1,2 @@ +सरकारी यंत्रणांमधील अकार्यक्षमता व निरर्थक सोपस्कारांना लाल फीत असे म्हणले जाते. +पूर्वी सरकारी कार्यालयांतून प्रत्येक कागद फायलींमधून ठेवले जात असत व त्यावर सहसा लाल रंगाची फीत बांधली जात असे. या फीतीवरून हा शब्द रूढ झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8629.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..653621bc732865b4d84220da3e4d5d845863f59c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8629.txt @@ -0,0 +1,2 @@ +लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) रस्ता हा पुण्यामधील नवी पेठेतील एक रस्ता असून तो भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या नावाने ओळखला जातो. +हा रस्ता दांडेकर पूल आणि अलका चौक यांना जोडणारा एक महत्त्वाचा रस्ता आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8637.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c251dff6f104647df5a30341e895a25fe5508794 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8637.txt @@ -0,0 +1,4 @@ +लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल-बाल-पाल असे म्हणतात.[१] +पंजाबचे लाला लजपत राय, मुंबईचे बाळ गंगाधर टिळक आणि बंगालचे बिपिन चंद्र पाल, लाल बाल पाल या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्रिमूर्तींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे राजकीय समीकरणे बदलले. +एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या वर्षांत काही भारतीय बुद्धिजीवींमध्ये मूलगामी संवेदनशीलता निर्माण झाली. लाल बाल पाल यांनी बंगालच्या फाळणीच्या विरोधात देशभरातील भारतीयांना एकत्र केले आणि बंगालमध्ये सुरू झालेली निदर्शने, संप आणि ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार राजाच्या विरोधात व्यापक निषेध म्हणून लवकरच इतर प्रदेशांमध्ये पसरला.[२][३][४][५] +प्रमुख नेते बाळ गंगाधर टिळक यांच्या अटकेने आणि सक्रिय राजकारणातून बिपिनचंद्र पाल आणि अरबिंदो घोष यांच्या निवृत्तीमुळे राष्ट्रवादी चळवळीचा जोर हळूहळू ओसरत गेला.[२] पोलीस अधीक्षक जेम्स ए. स्कॉट यांनी यांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले आणि त्यांनी राय यांच्यावर वैयक्तिकरित्या प्राणघातक हल्ला केला. यात लाला लजपत राय गंभीर जखमी झाले. या लाठीचार्जमुळे अखेर १७ नोव्हेंबर १९२८ रोजी राय यांचा मृत्यू झाला.[६] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8650.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba64fcf87d63bdf176e82056f18a8b11b50166e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8650.txt @@ -0,0 +1,5 @@ +लाल रानकोंबडा (इंग्लिश: Indian Red Junglefowl) हा एक पक्षी आहे. +आकाराने गावकोंबडीएवढा.नर व मादीच्या रंगात फरक.मादी उदी रंगाची.त्यावर काड्या.खालून तांबूस उदी.पाळीव बॅटमप्रमाणे ह्या पक्षाचे नर व मादी असतात.जोडीने किंवा समूहाने आढळून येतात. +कोकणात डोंगरेन कोंबा,सीम म्हणतात.गोंदियात गेरा गोगूर,कुरु,रेंगाल गोगड,रेंगाल गोगल(भंडारा),गेडा कोक परदा कोभरी(माडिया-गडचिरोली)म्हणतात.हिंदीमध्ये जंगली मुर्ग,जंगली मुर्गा,जंगली मुर्गी,बनमुर्ग,बनमुर्गा,बनमुर्गी,भुरी जंगली मुर्गी,लाल मुर्ग,लाल मुर्गी म्हणतात.संस्कृतमध्ये कृकवाकु,प्रख्यात रक्त वनकुक्कुट,वन कुक्कुट म्हणतात.तेल्गुम्ध्ये येर्र अडवि कोडि,यर्रानि,अडवि कोडि म्हणतात. +निवासी.हिमालयाच्या पायथ्यापासून पाकिस्तान,भूतान आणि अरुणाचल प्रदेश,बांगला देश,ब्रह्मपुत्रेकडील प्रांत,पश्चिम बंगाल,बिहार,उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश ते पश्चिम सातपुडा,पश्चिम घाट(खंडाळा).अंदाजे गोदावरी नदीकाठ ते मुखापर्यंत. +पानगळीची आणि सालाच्या झाडांची दमट जंगले;तसेच शेतीचा भाग विखुरलेली झुडपी जंगले.हिमालयात २००० मीटर उंचीपर्यंत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8659.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ee5cdeb63f1643b4b479e9e77edb8021a2da703 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8659.txt @@ -0,0 +1,4 @@ +लालकृष्ण अडवाणी ( नोव्हेंबर ८, इ.स. १९२७) हे भाजपाचे नेते आहेत. ते सुरुवातीच्या काळात भारतीय जनसंघाचे नेते होते आणि इ.स. १९७४ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले.त्यांना आणीबाणीच्या दरम्यान कारावास घडला. इ.स. १९७७ मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले तर इ.स. १९८० मध्ये पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केल्यानंतर ते त्या पक्षात सामील झाले. ते इ.स. १९८९ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. +ते इ.स. १९७७ ते इ.स. १९७९ या काळात भारताचे माहिती आणि प्रसारणमंत्री तर इ.स. १९९८ ते इ.स. २००४ या काळात भारताचे गृहमंत्री होते. तसेच ते इ.स. २००२ ते इ.स. २००४ या काळात भारताचे उपपंतप्रधान होते.ते इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकींमध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. इ.स. १९९१च्या निवडणुकींमध्ये त्यांनी गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातूनही विजय मिळवला होता.त्यामुळे त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघाच्या खासदारपदाचा राजीनामा दिला. जैन हवाला प्रकरणात त्यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल झाल्यामुळे त्यांनी इ.स. १९९६ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. त्यानंतर ते इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या निवडणुकींमध्ये गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.ते इ.स. १९९० ते इ.स. १९९३ दरम्यान आणि इ.स. २००४ पासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. +ते इ.स. १९८६ ते इ.स. १९९०, इ.स. १९९३ ते इ.स. १९९८ आणि इ.स. २००४ ते इ.स. २००५ या काळात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. +साचा:१५व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8660.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ee5cdeb63f1643b4b479e9e77edb8021a2da703 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8660.txt @@ -0,0 +1,4 @@ +लालकृष्ण अडवाणी ( नोव्हेंबर ८, इ.स. १९२७) हे भाजपाचे नेते आहेत. ते सुरुवातीच्या काळात भारतीय जनसंघाचे नेते होते आणि इ.स. १९७४ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले.त्यांना आणीबाणीच्या दरम्यान कारावास घडला. इ.स. १९७७ मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले तर इ.स. १९८० मध्ये पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना केल्यानंतर ते त्या पक्षात सामील झाले. ते इ.स. १९८९ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. +ते इ.स. १९७७ ते इ.स. १९७९ या काळात भारताचे माहिती आणि प्रसारणमंत्री तर इ.स. १९९८ ते इ.स. २००४ या काळात भारताचे गृहमंत्री होते. तसेच ते इ.स. २००२ ते इ.स. २००४ या काळात भारताचे उपपंतप्रधान होते.ते इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकींमध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. इ.स. १९९१च्या निवडणुकींमध्ये त्यांनी गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातूनही विजय मिळवला होता.त्यामुळे त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघाच्या खासदारपदाचा राजीनामा दिला. जैन हवाला प्रकरणात त्यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल झाल्यामुळे त्यांनी इ.स. १९९६ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. त्यानंतर ते इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या निवडणुकींमध्ये गुजरात राज्यातील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.ते इ.स. १९९० ते इ.स. १९९३ दरम्यान आणि इ.स. २००४ पासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. +ते इ.स. १९८६ ते इ.स. १९९०, इ.स. १९९३ ते इ.स. १९९८ आणि इ.स. २००४ ते इ.स. २००५ या काळात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. +साचा:१५व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8669.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c155a6f05a3ec5e6dc94fbff2dbff99085ed6d38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8669.txt @@ -0,0 +1 @@ +लालगुडी गोपाल ऐयर जयरामन (१७ सप्टेंबर, १९३० - २२ एप्रिल, २०१३) हे भारतीय गायक आणि संगीतकार होते. कर्नाटक शैलीत गाणारे व व्हायोलिन वाजविणारे जयरामन यांना २००१मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8678.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..270a40a1f07ab46b07e4fac69d12a790b867648a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8678.txt @@ -0,0 +1 @@ +मार्क्सवादी लेखक व समीक्षक आणि संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक.(संदर्भ : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5857754.cms Archived 2010-05-01 at the Wayback Machine. प्रारंभिक हालचाल). संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आढावा घेणाऱ्या सुरुवातीच्या ग्रंथ रचनांपैकी एक 'महाराष्ट्राचे महामंथन' या ग्रंथाचे १९६५ साली लेखन. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8701.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..837a31085966ca1b814752bec1f4e7f8675d4cd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8701.txt @@ -0,0 +1,3 @@ +लालवन(LALWAN) हे औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील गाव आहे. हे गाव फुलंब्री - नाचनवेल रस्त्यावर आहे. +या गावाची इ.स. २०११च्या जनगणनेनुसार -- कुटुंब असून लोकसंख्या -- आहे. पैकी पुरूष लोकसंख्या -- तर स्त्रीयांची संख्या -- इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या -- असून ते एकूण लोकसंख्येच्या -- % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या -- (---%) असून त्यात --- पुरूष व -- स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे—लोक (----%) असून त्यात --- पुरूष व --- स्त्रिया आहेत.[१] +या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8720.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f5e92179f034bdc670c88506755e05cfe37df18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8720.txt @@ -0,0 +1 @@ +लालुभाई पटेल हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8729.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cd4e0f67dcb1fe4bef5d9005b4f22668ca5da34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8729.txt @@ -0,0 +1 @@ +1 लव म्हणजे 3 वेध म्हणजे 0.17 सेकंद diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8739.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..439c11814393e3ed39bca93039cf23892ace570c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8739.txt @@ -0,0 +1,2 @@ +लावणमाची हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8740.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..172246e368bc34fd8effa639efb0163619d7fb1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8740.txt @@ -0,0 +1,2 @@ +लावणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8749.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06be027e04be5a3218ef094e18728d91576108f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8749.txt @@ -0,0 +1,105 @@ +लावार (फ्रेंच: Loire) हा फ्रान्स देशाच्या रोन-आल्प प्रदेशातील एक विभाग आहे. ह्या विभागाचे नाव येथून वाहणाऱ्या लाऊआर नदीवरून देण्यात आले आहे. + + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_876.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c964b2ba037a50e6de5ec706ce4a5c3b62675125 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_876.txt @@ -0,0 +1,5 @@ +रवी किशन (१७ जुलै, १९७१:सांताक्रुझ, मुंबई, महाराष्ट्र - ) हा भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांत काम करणारा अभिनेता आहे. वयाच्या १०व्या वर्षी घरच्या दूध व्यवसायात मतभेद झाल्याने त्याचे कुटुंब मुंबई सोडून उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे आले. +रवीकिशन लहानपणी रामलीेलेमध्ये छोटीछोटी कामे करीत असे. मोठा झाल्यावर त्याने भोजपुरी व हिंदी चित्रपटांत कामे करण्यास सुरुवात केली. रिॲलिटी शो बिग बाॅसच्या ६व्या सीझनमध्ये त्याने भाग घेतला होता. +रवी किशनचा आणि अजितसिंहचा अभिनय असलेला भोजपुरी चित्रपट-जला देब दुनिया तुहरा प्यार में-हा एका अमेरिकन कंपनीने बनवला होता. कान्स चित्रपट महोत्सवात तो प्रदर्शित झाला होता. +रवी किशन याने काही भोजपुरी दूरचित्रवाणी मालिका प्रायोजित केल्या आहेत. त्यांपैकी 'बाथरूम सिंगर एक से एक बढकर' ही विशेष गाजली. सलमान खानचा अभिनय असलेल्या व २००३ साली आलेल्या 'तेरे नाम' या हिंदी बोलपटामधील भूमिकेमुळे रवी किशन याला बरीच प्रसिद्धी मिळाली. +सन २०१४मध्ये रवी किशनने काँग्रेसच्या तिकिटावर जौनपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली, पण तीत त्याला भारतीय जनता पक्षाच्या के.पी. सिंह यांनी मतांच्या फार मोठ्या फरकाने हरवले. त्यानंतर रवी किशनने भारतीय जनता पक्षाच्या (भाजपच्या) राष्ट्रीय अध्यक्षांच्या, अमित शहांच्या, उपस्थितीत १९ फेब्रुवारी २०१७ रोजी 'भाजप'त प्रवेश केला. लगेचच्या २०१९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत गोरखपूर मतदार संघातून निवडून येऊन रवी किशन १७व्या लोकसभेचे खासदार झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8771.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d51fd023cdb4d338be86b756418c30bd5c6b17ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8771.txt @@ -0,0 +1,4 @@ +हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळ (पूर्वीचा मॅककरान आतरराष्ट्रीय विमानतळ) (आहसंवि: LAS, आप्रविको: KLAS, एफ.ए.ए. स्थळसूचक: LAS) अमेरिकेच्या लास व्हेगस शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दक्षिणेस ८ किमी (५ मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ अंदाजे २,८०० एकर प्रदेशावर असून येथेचा धावपट्ट्या आणि दोन टर्मिनले आहेत. याला नेव्हाडाच्या भूतपूर्व सेनेटर पॅट मॅककरानचे नाव देण्यात आलेले होते.[३] २०२१मध्ये याचे नाव बदलून हॅरी रीड या नेव्हाडाच्या अजून एक सेनेटरचे नाव देण्यात आले.[४] +हा विमानतळ अलेजियंट एर आणि साउथवेस्ट एरलाइन्सच्या मुख्य ठाण्यांपैकी एक आहे. याशिवाय स्पिरिट एरलाइन्स आपले कर्मचारी आणि देखभालीची व्यवस्था येथे ठेवून आहे.[५] +मॅककरान विमानतळ जगातील २४व्या क्रमांकाचा व्यस्त विमानतळ आहे. २०१३मध्ये या विमानतळावरून ४,१८.५६,७८७ प्रवाशांनी आवागमन केले.[१] त्याच वर्षी येथून ५,२७,७३९ विमानांनी उड्डाणावतरणे केली. यानुसार हा विमानतळ जगात आठव्या क्रमांकाचा आहे[६] +ऑक्टोबरर २०१०मध्ये मार्नेल प्रॉपर्टीझच्या भागीदारीत मॅककरान विमानतळावर नवीन मालवाहतूक केंद्र सुरू करण्यात आले. बांधणीत २ कोटी ९० लाख अमेरिकन डॉलर खर्च आलेल्या या केन्द्राचा वापर सध्या यूपीएस, अमेरिकन एरलाइन्स, अलेजियंट एर, वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिसेस, फेडेक्स आणि साउथवेस्ट एरलाइन्स करतात.[१८][१९] २०१३ साली येथून एक लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली होती.[२०] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8805.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1eb1149b953c292c8767179af85accbe392a2442 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8805.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +चंद्रदासा ब्रहम्मणा राललागे लाहिरू सुदेश कुमारा (१३ फेब्रुवारी, इ.स. १९९७:कँडी, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8812.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3db424aa506729fb5d9b9b9ff7e96ec18ffd4ba9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8812.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +लाहिरू दिलशान मधुशंका (१३ फेब्रुवारी, इ.स. १९९७:कँडी, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8813.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..096aadb2d1385ce7a4244430f982873da84bdbfb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8813.txt @@ -0,0 +1 @@ +लाहिरू समरकून (जन्म ३ मार्च १९९७) हा श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे जो गाले क्रिकेट क्लबकडून खेळतो.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8827.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bab85bc30b41e845cdff66daeb2a91558de93203 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8827.txt @@ -0,0 +1,3 @@ +लाहौल आणि स्पिति हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे. हा जिल्हा लाहौल जिल्हा आणि स्पिति जिल्हा अशा दोन जिल्ह्यांचे एकत्रीकरण करून बनविण्यात आला. +याचे प्रशासकीय केंद्र कीलाँग येथे आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8840.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d39f50b15281a5fc8b4359c47183006a166f246b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8840.txt @@ -0,0 +1,3 @@ + +लिंकन काउंटी, आयडाहो ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8866.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2126fd50745b63e5118b5552c6df7410ad1584ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8866.txt @@ -0,0 +1,6 @@ +लिंकन मेमोरियल हे संयुक्त राज्य अमेरिकेचे १६ वे राष्ट्रपती व अमेरिकी नागरी (यादवी) युद्धाच्या दरम्यान देशाचे नेतृत्व केलेल्या अब्राहम लिंकन, यांच्या सन्मानाप्रित्यर्थ बांधण्यात आले आहे. हे स्मारक वॉशिंग्टन, डी.सी. मधील नॅशनल मॉल येथे असून ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. +याचे बांधकाम इ.स. १९१४ साली सुरू होऊन १९२२ साली ते देशाला अर्पण करण्यात आले. अब्राहम लिंकन यांचा डॅनियल चेस्टर फ्रेंच या शिल्पकाराने बनवलेला १९ फूट उंचीचा भव्य पुतळा येथे आहे. +डी.सी. स्मारकाचे शिल्पकार हेन्री बेकन होते. स्मारकाच्या आतील बाजूच्या मोठ्या मध्यवर्ती पुतळ्याचे डिझायनर डॅनियल चेस्टर फ्रेंच होते; लिंकन पुतळा पिक्किरी ब्रदर्स यांनी कोरला होता. आतील म्युरल्सचे चित्रकार ज्युलस गुयरीन होते, आणि पुतळ्याच्या वरील भागाचे प्रतीक रॉयल कोर्टीसोज यांनी लिहिले होते. मे १९२२ मध्ये समर्पित, हे अमेरिकन अध्यक्षांच्या सन्मानार्थ बांधण्यात आलेल्या अनेक स्मारकांपैकी एक आहे. हे नेहमीच पर्यटकांचे एक मोठे आकर्षण राहिले आहे आणि १९३० च्या दशकापासून ते वंश संबंधांवर लक्ष केंद्रित करणारे प्रतीकात्मक केंद्र आहे.[१] +लिंकनच्या हत्येच्या तीन वर्षांनंतर वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे पहिले सार्वजनिक स्मारक १८६८ मध्ये कोलंबिया सिटी हॉल जिल्ह्यासमोर लॉट फ्लॅनेरी यांनी उभारलेले पुतळा होते. लिंकनच्या निधनाच्या काळापासून फिटिंगसाठी राष्ट्रीय स्मारकाच्या मागणीची मागणी केली जात होती. १८६७ In मध्ये काँग्रेसने सोळाव्या राष्ट्रपतींचे स्मारक उभारण्यासाठी कमिशन समाविष्ट करून पहिले अनेक विधेयक मंजूर केले. स्मारक डिझाइन करण्यासाठी क्लार्क मिल्स या अमेरिकन शिल्पकाराची निवड केली गेली. त्याच्या या योजनेत त्या काळातील राष्ट्रीय भावना प्रतिबिंबित झाली आणि ७० फूट रचनेस सहा अश्वारूढ आणि ३१ पादचारी पुतळ्यांनी सुशोभित केलेल्या पुतळ्याचे आवाहन केले, ज्याला अब्राहम लिंकनच्या १२ फूट  पुतळ्याचा मुकुट घातला गेला. प्रकल्पाची सदस्यता अपुरी होती.[२] +१९५९ ते २००८ पर्यंत स्मारकाचे स्तंभांद्वारे दृश्यमान स्मारक अमेरिकेच्या एक टक्का नाण्याच्या उलथ्यावर दाखवले गेले होते, ज्यात १९०९ पासून समोरच्या बाजूला लिंकनचा दिवा आहे. १९२९ पासून अमेरिकेच्या पाच डॉलर्सच्या बिलाच्या मागे हे स्मारक उभे राहिले आहे. या विधेयकाच्या समोर लिंकनचे पोर्ट्रेट आहे. +लखनौमधील आंबेडकर स्मारक हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना समर्पित आहे. या स्मारकातील बसलेल्या स्थितीतील आंबेडकरांचा कांस्य पुतळा हा वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये असलेल्या लिंकन स्मारकातील अब्राहम लिंकन यांच्या पुतळ्याप्रमाणे बनवण्यात आला आहे.[३][४] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8899.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe1e132ced84d6d65407c4ad334700b0616d207d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8899.txt @@ -0,0 +1 @@ +लिंगा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8912.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..badf37252c947b743771c830c59a3a4356a495f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8912.txt @@ -0,0 +1,106 @@ +लिंगायत हा एक स्वतंत्र परिपूर्ण धर्म आहे. लिंगायात धर्मातील जन्मपासून ते मृत्यू पर्यंत सर्व संस्कार हे हिंदू धर्मातील संस्कारापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत आणि हे लिंगायत धर्म संस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर हे लिंगायतांचे थोर पुढारी होते. त्यांनी लिंगायत परंपरा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवली.. +(असंबद्ध अर्थशून्य लेखन). विशिष्ट असा सिद्धां, साधना आणि धर्मगुरू एकादशसृत्र असलेला एका गुरूला मूळ पुरूष म्हाणून स्वीकारलेला तो सुधारणा धर्म होय. एका गुरूपासून प्रारंभ न होता नैसर्गिकरित्या वाढत असलेला नैसर्गिक धर्म, नैसर्गिक धर्मात प्रत्येक सिंद्धत असतात. त्यात मरीआई म्हाळ्साईच्या पूजैपासून ते ’अहं ब्रम्हास्मि सारख्या सुक्ष्म सिद्धंतापर्यत त्यात वाव आहे. +सुधरणा धर्मात याला वाव मिळत नाही-त्यात एक प्रकाराचा सिद्धांत, एक प्रकारचे दर्शन आहे. असा सुधारणात्मक धर्म दिलेला महापुरूष म्हणजेच विश्वगुरू बसवेश्वर होत. +स्थावर लिंगपूजा सोडवून, हाताला कंकण बांधून +निर्धाराचे मंगळसूत्र कंटी बांधून वीर हो म्हणून +कृतार्थ केला कूडल चन्नसंगमदेवा तुमचा शरण +संगम बसवण्णांच्या श्री चरणास नमो नमो म्हणत असे (च.ब.व.६५२) +महात्मा बसवेश्वरांनी परांपरागत आलेले कित्येक आचरण सोडवून, एक नव्या प्रकारचा भक्ती मार्ग आरंभिला, हा कारणे त्यांना "प्रथमाचार्य तूंच लिंगाचार्य तूंच" असे चन्नबसवण्णांनी गाईले आहे. (च.ब.व. २८) +"प्राणलिंगाचा, भगवे वस्त्र घालण्याचा, प्रसादाचा पूर्वाश्रय काढून टाकण्याकरताच ’महागुरू' होऊन बसवेश्वरांनी अवतार घेताला. (च.ब.व. २७) +म्हाणून विश्वधर्माचे लक्षण असलेल्या लिंगायत धर्माची घटना (Constitution) जगदगुरू बसवेशांनी निर्माण केली. बसवदेव हाच लिंगायत धर्माचा आदिगुरू म्हणून द्दढ श्रद्धा ठेवलेलेच लिंगायत होय.(असंबद्ध लेखन संपले.) +विश्वगुरू बसवेश्वरांनी लिंगायत धर्माचे मुख्य सत्य जे इष्टलिंग चिन्ह त्याला मूर्त स्वरूप दिले. +लिंगायत धर्म पंचाचार, षट्‌स्थल, अष्टावरण मानतात. हा बसवादि-शरणप्रणीत धर्म आहे. +न जाणत्या मानवाला जाणता शरण बनण्यास हवा असलेला दीक्षा संस्कार व पूजा स्वातंत्र्य सर्वाना समानतेने देतो म्हणून तो धर्म आहे. +धर्मगुरू : विश्वगुरू बसवण्ण (११३४-११९६) +धर्म संहिता (धर्मग्रंथ) : वचन साहित्य +धर्म भाषा : कन्नड +धर्माचे देव नाव : शिव ( देवांचे देव महादेव ) +धर्म चिन्ह : जगव्यापी, जगन्नियंताचा प्रतीक ’इष्टलिंग’ (शिवलिंगम्) +धर्म संस्कार : लिंगधारण/ इष्टलिंग दीक्षा +धर्म सिद्धान्त : शून्य सिद्धान्त +साधना : त्राटक योग (लिंगांगयोग) +दर्शन : षट्‌स्थल दर्शन +समाजशास्त् र: शिवाचार- (सामाजिक समानता) +नीति शास्त्र : गणाचार (धर्म सरंक्षककर्ता) / भृत्याचार (स्वयंसेवक, करसेवक) +अर्थ शास्त्र : सदाचार (कायक- दासोह-प्रसाद) +संस्कृति : अवैदिक शरण संस्कृति +परंपरा : धर्मपित बसवेश्वरानिच आदि पुरुष हेऊन तेव्हापासून आतापर्यत अव्याहत सतत वाहत असलेली शरण परंपरा (Heritage). +धर्म क्षेत्र : गुरू बसवण्णांचे ऐक्यक्षेत्र कूडलसंगम, शरणभूमि बसवकल्याण +धर्म ध्वज : षट्कोन - इष्टलिंगासहित केशर रंगवणे; बसव ध्वज +धर्माचे ध्येय : जाति, वर्ण, वर्ग रहित धर्मासोबत शरण समाज निर्माण (कल्याण राज्य निर्माण) +लिंगायत धर्माचे लोक गळ्यात इष्टलिंग धारण करतात. इष्टलिंग हे ज्ञानाचे, भक्तीचे आणि ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. +१. भक्तिस्थल : श्रद्धाभक्तिस्थल. भक्ती आणि लिंग या दोन्हीचा संगम होऊन लिंगाचे स्वरूप भक्ताला प्राप्त होते. +२. महेश्वरस्थल : निष्ठाभक्तिस्थल. हे हृदय पावित्र्याचे प्रतीक आहे. इष्टलिंग, वचनसाहित्य यावर निष्ठा ठेवणे. +३. प्रसादीस्थल : एकाग्रतास्थल. समर्पणाची भावना दृढ होणे. साधकाने संपूर्ण समर्पण आणि निस्वार्थी बुद्धीने केलेली सेवा. +४. प्राणलिंगीस्थल : व्यक्ती स्वतःचा शोध घेते. स्वतः लिंगमय आहोत, अशी जाणीव होते. बाह्यगोष्टीवरून मन काढून अंतर्गत गोष्टीवर केंद्रित करणे. +५.. शरणस्थल : आनंदीस्थल. या स्थळात शरण सर्व भेद विसरून जातो. आपल्या सर्व विकारांवर आणि षड्रिपूंवर विजय मिळवणे. +६. ऐक्यस्थल : समदर्शन समरसता म्हणजे ऐक्य. जिवंतपणी शरण गुरू, लिंग, जंगम यांच्याशी ऐक्य झालेले असतो त्यामुळे मी- माझे, तू- तुझे, असे भेद असत नाहीत. +१) लिंगाचार : अंगावरील लिंग हे नीतीचे आणि शिलाचे प्रतीक आहे, ते अंगावर धारण करणे. +२) सदाचार : शुद्धता, सरलता, नैतिकतेने आचरण करणे. चोरी, आत्मस्तुती, परनिंदा, राग , घृणा हे सर्व न करणे, खोटे न बोलणे, परस्त्री, परधन यांची अभिलाषा न ठेवणे म्हणजे सदाचार. +३) शिवाचार : सर्वांशी समतेने आणि समानतेने वागणे, सकल जीवांचे कल्याण चिंतणे. +४) गणाचार : स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी लढा देणे, समाजातील दृष्ट आणि अन्यायकारक प्रवृत्तींविरुद्ध उभे राहणे. अधर्मीच्या विरुद्ध संघटित होऊन लढा देणे. +५) भृत्याचार : विश्वबंधुत्वाची शिकवण, दया, क्षमा, करुणा अंगी बाणविणे म्हणजे भृत्याचार. +सर्व लिंगायतांना शाकाहारी असणे आवश्यक आहे. मद्य, मांस, भिक्षेत मिळालेले अन्न निषिद्ध आहे. +बसवकल्याण, उळवी, कर्दळीबन(श्रीशैल) येथे असणारे शरणांच्या गुहा(गवी) आज सुस्थितीत आहेत. कल्याणचा अनुभव मंटप तसेच शिरोबावी आजही पहायला मिळतो. कल्याणच्या बिज्जल राजाचा किल्ला आजही पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. बसवादी शरणांच्या जन्मस्थळे, समाधीस्थळ आणि स्मृतिस्थळांचे पुनःर्जीवन जीर्णोद्धार झाले आहे. महामने बसवकल्याण येथे १०८ फूट उंचीची वरदहस्ती बसवप्रतिमा उभी करण्यात आली आहे. +१. लिंगायत हा कायकावर उदरनिर्वाह करणारा कायकनिष्ठ धर्म आहे. +२. लिंगायत हे श्रमालाच ईश्वर मानतात, घाम येऊ पर्यत कष्ट करत राहणे हीच ईश्वराची पूजा आहे , असे लिंगायत मानतात. +३. स्वेदस्नान हेच लिंगायतांचे तिर्थस्नान आहे. त्यांना तीर्थयात्रा, तीर्थाटन, तिर्थस्नान करण्यासाठी भटकण्याची गरज नाही. +४. लिंगायत घर, संसार, पत्नी,गाव, नातेवाईक सोडून दूर जंगलात जाऊन राहण्याचा, वैराग्य स्वीकारण्याचा, संन्यास ग्रहण करण्याचा निषेध करतात. लिंगायत एकांतवादी नाही, लोकांतवादी आहेत. +५. सतीपतीने एकत्र राहून एकमेकांच्या शारीरिक लैंगिक गरजा भागवून, दोघांनी एकत्र राहून कायक करायला शिकविणारा लिंगायत धर्म आहे. +इष्टलिंग दीक्षा संस्कार +कुडलसंगम (कर्नाटक), कपिलाधार(बीड महाराष्ट्र), बसव कल्याण (कर्नाटक), सोलापूर (महाराष्ट्र), उळवी (उत्तर कर्नाटक), एम.के., हुबळी( विजापूर कर्नाटक.), कारिमनी (बेळगाव), कक्केरी (बेळगाव), गुड्डापूर जत (सांगली महाराष्ट्र), आळते डोगर (हातकणंगले, कोल्हापूर), गदग (कर्नाटक), बसवन बागेवाडी -इंगळेश्वर (कर्नाटक) + +लिंगायत एक स्वतंत्र आणि अवैदिक धर्म आहे. +१) लिंगायत हा परिपूर्ण स्वतंत्र धर्म आहे. +२) लिंगायत हा द्रविडीयन वंश आहे. +३) लिंगायत जैन, बौद्ध, हिंदू, शीख, ख्रिश्चन या प्रमाणे स्वतंत्र धर्म आहे. +४) लिंगायत ही एक वैशिष्टयपूर्ण इष्टलिंग संस्कृती आणि समाज व्यवस्था आहे. +५) लिंगायत ही इष्टलिंगधारी शरीरालाच मंदिर बनविणारी एक धर्म प्रकिया आहे. +६) लिंगायत हे लिंगांगसमरस्याचे षडस्थल तत्त्वविज्ञान आहे. +७) लिंगायत हा जीव शिव यांच्यामध्ये एकात्मता साधणारा शिवसंस्कार व शिवयोग आहे. +८) लिंगायत हे अष्टवरणाला भक्तिमार्ग पंचाचराला कर्ममार्ग आणि षडस्थलाला ज्ञानमार्ग मानणारे आचारशास्त्र आहे. +९) लिंगायत हे आचारशास्त्र हिंदुपेक्षा स्वतंत्र, पूर्णतः वेगळे , भिन्न आहे. +१०) लिंगायत हा महाशरणांच्या आणि महाशरणीच्या वचनांद्वारे विश्वचैतन्याच्या निर्धाराचा एक बसवयोग आहे. +११) लिंगायत हे कायकाकवे कैलास या स्वयंपूर्णतेचा संदेश देणारे एक अर्थशास्त्र आहे. +१२) लिंगायत हे सदाचाराला स्वर्ग मानणारे एक नीतिशास्त्र आहे. +१३) लिंगायत ही दासोह स्वरूपातील एक सामाजिक सहकारनीती आहे. +१४) लिंगायत ही दयेलाच धर्म मानणारी एक मानवतावादी शिकवण आहे. +१५) लिंगायत हे स्वतंत्र , समता, बंधुता, सामाजिक न्याय व गौरव जोपासणारे एक न्यायशास्त्र आहे. +१६) लिंगायत हे स्त्री गौरवाचे व स्रीजगताच्या उद्धाराचे एक वैशिष्टयपूर्ण सूत्र आहे. +१७) लिंगायत वेदाला नव्हे तर, अनुभवाला प्रमाण मानणारा एक सिद्धांत आहे. +१८) लिंगायत एक विवेकवादी व वास्तववादी जीवनविषयक दृष्टिकोन आहे. +१९) लिंगायत हा संपूर्ण शाकाहारी सात्त्विक आणि समृद्ध जीवनपद्धती आहे. +२०) लिंगायत हा अवघ्या इष्टलिंगालाच आपले सर्वस्व मानणारा धर्म आहे. +२१) लिंगायत हा बसवेश्वरप्रणित इष्टलिंगधारणा स्वरूपातील एकेश्वरवादी शिवपासक धर्म आहे. +२२) लिंगायत निवृत्तीवादी नाही तर आशावादी आणि प्रवृत्तीवादी धर्म आहे. +२३) लिंगायत हस्तरेषेला महत्त्व न देता मनगटाच्या शक्तीला महत्त्व देणारा धर्म आहे. +२४) लिंगायत हा मरणवे महानवमी म्हणजे मृत्यूला मोठा सण मानणारा धर्म आहे. +२५) लिंगायत हा एकूणच सुतकप्रथा मान्य नसणारा विज्ञानवादी धर्म आहे. +https://vachaanjivani1.wordpress.com +https://vachsanjivani.simdif.com[permanent dead link] +http://www.lingyatyuva.com[permanent dead link] +http://www.lingayrelion.com[permanent dead link] +१. लिंगायत एक स्वतंत्र धर्म, डॉ.राजशेखर सोलापुरे. +२. युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर, लेखक: अशोक मेनकुदळे. +३. एकविसाव्या शतकाचे प्रेरणास्रोत जगतज्योती महात्मा बसवेश्वर, लेखक प्रा. आनंद बळीराम कर्णे. +४. शरण जीवन दर्शन, लेखक: राजू ब. जुबरे. +५. महात्मा बसवण्णांचा वचनसंदेश, लेखक: प्रा. आनंद बळीराम कर्णे. +६. परिवर्तनाचा महामेरु महात्मा बसवेश्वर (डॉ. सचितानंद बिचेवार). +७. लिंगायत दर्शन, संपादक:डॉ.राजशेखर सोलापुरे, लातूर. +८. पूर्णावतारी बसवण्णा (मराठी), मूळ कन्नड लेखिका: पूज्य श्री महाजगद्गुरू माते महादेवी. अनुवादकः मल्लिनाथ चं. ऐनापुरे. +९. शरण आंदोलन आणि वचन साहित्य, लेखक: प्रा. भीमराव पाटील आणि डॉ. विजयकुमार करजकर. +१०. परिपूर्ण मानव बसवण्णा, अनुवादिका: प्रा. शालिनी श्रीशैल दोडमनी, मूळ कन्नड लेखिका: पूज्य श्री महाजगद्गुरू माते महादेवी. +११. क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर आणि १२ वे शतकः महिलांचा सुवर्णकाळ. लेखक: नागप्पा भीमराव शरणार्थी. +१२.महात्मा बसवेश्वर - कार्य आणि कर्तृत्व (मराठी, लेखक - सुभाष देशपांडे) +१३. महात्मा बसवेश्वर  : काळ, व्यक्ती, वचनसाहित्य आणि शरणकार्य (डॉ. अशोक प्रभाकर कामत) +१४.महात्मा बसवेश्वर आणि शिवशरण - सुभाष वैरागकर +१५. महात्मा बसवेश्वर आणि संत तुकाराम - सुभाष वैरागकर +१६. बसवामृत - बालाजी कामजोळगे + +हिंदी पुस्तके : +१. कबीर और बसवेश्वर तुलनात्मक अध्ययन (हिंदी, लेखक - डॉ. शंकरराव कप्पीकेरी) +२. बसवेश्वर - काव्यशक्ति और सामाजिक शक्ति (हिंदी, लेखक - काशीनाथ अंबलगे) + +English reference book : +१. Communal Harmony Lingayat religion and other literature, author: Nagshetty K. Shetkar. +२. Lingayat is an independent religion, Author: sanjay makal. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8917.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3c212cd8ccd176ccb8c1ca3c5e298ab2b2723da --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8917.txt @@ -0,0 +1,8 @@ + लिंगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_893.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fc2979bfc605fa667d4d1f3d8cdd1fe2391a1f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_893.txt @@ -0,0 +1,2 @@ +रविमुकुल हे टोपण नाव असलेले एक मराठी चित्रकार आहेत. त्यांचे मूळ नाव विकास मुकुंद कुलकर्णी आणि गाव सोलापूर. त्यांच्या टोपण नावातले ‘र’ हे अक्षर त्यांच्या रमेशमामांवरून घेतले. विश्वासने चित्रकलेची प्रेरणा या मामांकडून घेतली. हे मामा अकाली गेले, म्हणून त्यांच्या नावातला ‘र’ आला. वि हे अक्षर त्यांच्या विश्वास नावातले. ‘मु’ म्हणजे वडिलांच्या मुकुंद नावातले आणि कूल हा कुलकर्णीचा शॉर्टफॉर्म. +रविमुकुल यांनी श्रीमान योगीसारख्या अनेक गाजलेल्या पुस्तकांची मुखपृष्ठे रंगवली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8954.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8eb5e2f6a963ec5a617e8db44c864769d40c6103 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8954.txt @@ -0,0 +1 @@ +लिंडा याकारिनो (जन्म १९६३) [१] एक अमेरिकन मीडिया एक्झिक्युटिव्ह आहे. ती NBCUniversal च्या जाहिरात विक्रीची अध्यक्ष होती. १२ मे २०२३ रोजी, एलोन मस्क यांनी जाहीर केले की याकारिनो ही X कॉर्प आणि ट्विटरची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांच्यानंतर येणार आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8959.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98f45b9510150193cb83ebca5ecf0cdd66f69870 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8959.txt @@ -0,0 +1,2 @@ + +लिंडा वोंग (सप्टेंबर १३, इ.स. १९५१:सान फ्रांसिस्को, अमेरिका - ) ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8970.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..640937835c1ccb3e65e39af5516ef11a8e0d56e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8970.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिंबडी गुजरात राज्याच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील शहर आहे. पूर्वीच्या लिंबडी संस्थानाची राजधानी असलेल्या या शहरात मोठे स्वामीनारायण मंदिर आहे. +मार्च १, इ.स. १८५९ रोजी सुरू झालेली येथील लेडी वेलिंग्टन गर्ल्स स्कूल ही भारतातील मुलींसाठीच्या पहिल्या काही शाळांतील एक होती. तिचे नाव आता म्युनिसिपल स्कूल नंबर ३ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8982.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6a08a0faa6269647bf3621eb2dd918085717797 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8982.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिंबेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8988.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ac624529ef962482f0fd3089bc0195c9a0784d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8988.txt @@ -0,0 +1,6 @@ + +लिअँडर एड्रीयन पेस ( जून १७, १९७३) एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. लिअँडर सध्या ए.टी.पी. टूरमधील दुहेरी तसेच डेव्हिस करंडक स्पर्धांमध्ये टेनिस खेळतो. आजवर पुरुष दुहेरीमध्ये ८ तर मिश्र दुहेरीमध्ये १० ग्रँड स्लॅम स्पर्धांची अजिंक्यपदे मिळवणारा पेस हा जगातील सर्वोत्तम दुहेरी टेनिस खेळाडूंपैकी एक मानला जातो. सर्वाधिक वयामध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा मान त्याच्याकडेच जातो. भारतामधील आजतागायतचा सर्वात यशस्वी टेनिस खेळाडू असलेल्या पेसला १९९६-९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न, १९९० मध्ये अर्जुन पुरस्कार तर २००१ साली पद्मश्री हे भारतामधील अनेक उच्च पुरस्कार मिळाले आहेत. +१५ ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवण्यासोबतच पेस त्याच्या १९९६ अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेमधील पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक मिळवण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. १९९२ ते २०१२ दरम्यान सलग सहा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला पेस हा एकमेव भारतीय खेळाडू तर जगातील एकमेव टेनिस खेळाडू आहे. इतर स्पर्धांमध्ये त्याने भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. डेव्हिस करंडकासाठीच्या भारतीय संघाचा तो अनेक वर्षे कर्णधार होता. २०१० सालच्या विंबल्डन स्पर्धेमध्ये विजय मिळवून पेस रॉड लेव्हरखालोखाल तीन वेगवेगळ्या दशकांमध्ये विंबल्डन विजेतेपदे मिळवणारा दुसराच टेनिस खेळाडू ठरला. २०१० साली पेसने ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट ह्या गीत सेठी व प्रकाश पडुकोण ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये प्रवेश केला. भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण देणे व अधिकाधिक जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे. +लिअँडरचा जन्म १७ जून १९७३ रोजी गोव्यामध्ये झाला. लिअँडरचे दोघे पालक माजी खेळाडू आहेत. त्याचे वडील व्हेस पेस हे निवृत्त हॉकी खेळाडू असून ते १९७२ म्युनिक ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघामध्ये होते. लिअँडरची आई जेनिफर पेस ही माजी बास्केटबॉल खेळाडू असून १९८२ साली तिने भारतीय बास्केटबॉल संघाचे नेतृत्व केले होते. १९व्या शतकामधील प्रसिद्ध बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त हे जेनिफर पेसचे आजोबा होते. लिअँडरचे बालपण कलकत्त्यामध्ये गेले. कलकत्त्यामधील ला मार्तिनिये ह्या प्रसिद्ध शाळेमध्ये तसेच कोलकाता विद्यापीठातील सेंट झेव्हियर्स कॉलेज येथे त्याने शिक्षण घेतले. १९८५ साली लिअँडरने मद्रासमधील ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकॅडमीमध्ये दाखला घेतला जेथे त्याचे टेनिस जीवन घडण्यास सुरुवात झाली. १९९० साली विंबल्डन स्पर्धेमधील ज्युनियर स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवून लिअँडर प्रसिद्धीझोतात आला. +बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिच्यासोबत काही काळ व्यतीत केल्यानंतर लिअँडरने मॉडेल रिया पिल्लई हिच्यासोबत विवाह केला. त्याला आयना पेस ही एक मुलगी आहे. +२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून पेसने पुरुष दुहेरीमधील ग्रँड स्लॅम पूर्ण केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8990.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f1b73834d62a182b2ae69df09bfffc396d60252 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8990.txt @@ -0,0 +1 @@ +लियाम अँड्रू डॉसन (मार्च १, इ.स. १९९०:स्विंडन, विल्टशायर - ) हा हँपशायरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. डॉसन  इंग्लंडकडून २००८ च्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8992.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3766136b110aaf473df1ed9dc0611961faf5c3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_8992.txt @@ -0,0 +1 @@ +लिअॅन मार्गारेट ली अल्बन (७ नोव्हेंबर, १९५९:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८२ मध्ये ४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9003.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f06b3223ca0a590ce74fe5dacaa88b9eea4e1d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9003.txt @@ -0,0 +1,3 @@ +लिऑन काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लिऑन काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9015.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b91d1ebcc24863ba82cbe8c5e73348c8c50910be --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9015.txt @@ -0,0 +1,3 @@ +लिओ टॉल्स्टॉय (रशियन उच्चारातील पूर्ण नाव काउंट ल्येव निकोलायविच तल्स्तोय - Лев Николаевич Толстой) (जन्म : सप्टेंबर ९, १८२८ - नोव्हेंबर २०, १९१०) हा रशियन लेखक, कादंबरीकार, नाटककार, तत्त्वज्ञ, शांततावादी ख्रिश्चन अराजकवादी आणि शिक्षणसुधारक होता. रशियन इतिहासातील तल्स्तोय उमराव घराण्यातील व्यक्तींमध्ये तो सर्वात प्रभावशाली असावा. +दर्जेदार कादंबरीलेखनामुळे, विशेषकरून वॉर अँड पीस आणि आना कारेनिना या दोन अप्रतिम साहित्यकृतींमुळे तल्स्तोय महान साहित्यिक मानला जातो. या दोन्ही कादंबऱ्या आजतागायत सर्वोत्तम व वास्तववादी ललित साहित्याचा उच्च बिंदू मानल्या जातात. तल्स्तोय हा त्याच्या गुंतागुंतीच्या व विरोधाभासी सभावासाठीही तितकाच परिचित आहे. १९७० नंतर त्याची मते आदर्शवादी व निराकारी बनली आणि तो समाज प्रवर्तक गणला जाऊ लागला. त्याची किंग्डम ऑफ गॉड इज विदिन यू या लिखाणातून मांडलेल्या अहिंसक लढ्याबद्दलच्या संकल्पनेचा २०व्या शतकातील मोहनदास गांधी व मार्टीन लुथर किंग या थोर व्यक्तींवर प्रचंड प्रभाव पडला. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9019.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d614f62f27b420fe4c392cc3ca7e8bf30ed235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9019.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे २, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9021.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1393841ebf4087346335f7a6b0682471486d4450 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9021.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल हे अमेरिकेमधील लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया स्थित व्हान नुयेस जिल्ह्यातील चार क्रिकेट मैदानांचे एक क्रिकेट संकुल आहे. सदर संकुल हे वूडली पार्क परिसरात असल्यामुळे वूडली क्रिकेट फिल्ड्स किंवा वूडली क्रिकेट संकुल म्हणून सुद्धा ओळखले जाते. +ह्या संकुलाचे नाव हे एक जमैकाचा क्रिकेट खेळाडू लियो "जिंगल्स" मॅग्नस ह्याच्या नावावरून दिले गेले आहे, जो युनिव्हर्सिटी क्रिकेट क्लबकडून सुद्धा खेळला होता. तसेच तो लॉस एंजेल्स क्रिकेट्स, शीनावे सेरेन्डिपिटी क्रिकेट क्लब आणि द कॉम्प्टन क्रिकेट क्लब या संघाचा प्रशिक्षक सुद्धा होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_905.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a20708121b542e7d41a45d8144542be343732bc9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_905.txt @@ -0,0 +1 @@ +रविशंकर हे एक भारतीय आध्यात्मिक नेते आहेत. त्यांना "श्री श्री" किंवा "गुरुजी" या नावांनी ओळखले जाते. त्यांनी १९८१ मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेची स्थापना केली. रविशंकर यांना जानेवारी २०१६ मध्ये भारत सरकारने "पद्मविभूषण" या पुरस्काराने सन्मानित केले आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9068.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9068.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9082.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1fcb4881ddbdaba438adbf1408a8ea6369b22e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9082.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिओपोल्ड पहिला (फ्रेंच: Léopold Ier, जर्मन व डच: Leopold I; १६ डिसेंबर १७९० - १० डिसेंबर १८६५) हा स्वतंत्र बेल्जियम देशाचा पहिला राजा होता. +जर्मनीमधील एका लहान राजघराण्यामध्ये जन्मलेला लिओपोल्ड रशियन सैन्यात भरती झाला व त्याने नेपोलियोनिक युद्धांमध्ये नेपोलियनच्या फ्रेंच सेनेविरुद्ध लढा दिला. नेपोलियन पराभूत झाल्यानंतर लिओपोल्ड ब्रिटनला पोचला व तेथे त्याने १८१६ मध्ये सम्राट चौथा जॉर्जची मुलगी राजपुत्री शार्लटसोबत विवाह केला. १८१७ मधील शार्लटच्या मृत्यूनंतर लिओपोल्ड ब्रिटनमध्येच राहिला. १८३१ साली ग्रीसच्या स्वातंत्र्यानंतर त्याला ग्रीसचा राजा बनवण्याचा प्रस्ताव आला होता परंतु त्याने ही संधी धुडकावून लावली. त्याऐवजी त्याने स्वतंत्र बेल्जियमचे राज्यपद स्वीकारले व २१ जुलै १८३१ रोजी त्याचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. आजतागायत २१ जुलै हा बेल्जियमचा राष्ट्रदिवस मानला जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9093.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5735ceb4d8fb070cbe161194f715a55c5211c1a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9093.txt @@ -0,0 +1,8 @@ +लिकीर (इंग्लिश:Woodcock; हिंदी:तुतीतर, सीमतित्तीर) हा एक पक्षी आहे +आकाराने पाणलाव्यापेक्षा मोठा.माथ्यावर पट्टे.रुंद आणि गोलाकार पंख रेघोट्या नसतात.खालील भागावर तपकिरी पिवळसर रंगाचे पट्टे.वरील भागाचा वर्ण चीतकबरा. +आसाम,दक्षिण भारतातील पर्वतीय भाग आणि नेपाळ भागात हिवाळी पाहुणे. +हिमालयात वायव्य सरहद्द प्रांत ते अरुणाचल भागात वीण. +वने,झुडपी जंगले आणि ओढ्याकाठच्या वनस्पती या ठिकाणी राहतात. +पक्षीकोश +लेखक: +मारुती चितमपल्ली diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9123.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bac2bced5326833be795807eee2e604c4dc3c4a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9123.txt @@ -0,0 +1,4 @@ +एलिझाबेथ टेलर (इंग्लिश: Elizabeth Taylor ;) (फेब्रुवारी २७, इ.स. १९३२; लंडन, इंग्लंड - मार्च २३, इ.स. २०११; लॉस एंजिलिस, अमेरिका) ही इंग्लिश भाषेतील चित्रपटांत काम करणारी इंग्लंडात जन्मलेली अमेरिकन अभिनेत्री होती. मेट्रो-गोल्डविन-मेयर कंपनीच्या चित्रपटांतून बालकलाकार म्हणून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केलेली टेलर हॉलिवुडाच्या सुवर्णकाळातली अतिशय यशस्वी अभिनेत्री ठरली. कारकिर्दीत अनेक पुरस्कार व मानसन्मान कमवलेली आणि वैशिष्ट्यपूर्ण असे निळे डोळे असलेली टेलर अप्रतिम लावण्य, उच्च राहणीमानामुळे प्रकाशझोतात राहिली. +एलिझाबेथ टेलरने 'जायंट', 'कॅट आॅन अ हाॅट टिन रूफ', 'क्लिओपात्रा', 'नॅशनल वेलवेट' यासारख्या गाजलेल्या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. 'बटरफिल्ड ८' आणि 'हू इज अफ्रेड आॅफ व्हर्जिनीया वूल्फ' या चित्रपटातील अभिनयासाठी तिला आॅस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. + + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9126.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca19c0c24c35fdc5d6cc6f03aa832fcf2e6576df --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9126.txt @@ -0,0 +1 @@ +एलिझाबेथ लिझ ॲलन (६ नोव्हेंबर, १९४८:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ ते १९७८ दरम्यान ४ महिला कसोटी आणि ७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9127.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ba21d949a51681a85528289776f0563d26dce69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9127.txt @@ -0,0 +1 @@ +लिझाद बायरन विल्यम्स (१ ऑक्टोबर, १९९३:दक्षिण आफ्रिका - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9128.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ba21d949a51681a85528289776f0563d26dce69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9128.txt @@ -0,0 +1 @@ +लिझाद बायरन विल्यम्स (१ ऑक्टोबर, १९९३:दक्षिण आफ्रिका - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9131.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68c6d58d79081750d603aaaf6ea1a5cc6325efda --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9131.txt @@ -0,0 +1 @@ +लिझी तथा लिस्सी (३ फेब्रुवारी, १९६७:कोच्ची, केरळ, भारत - ) ही एक मल्याळी चित्रपट अभिनेत्री आहे. हिने १९८२ च्या इतिरी नेराम ओतिरी कार्यम या चित्रपटापासून आपली कारकीर्द सुरू केली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9135.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0be8f72f182e1aa64bc9f92f33da1d6bd349884e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9135.txt @@ -0,0 +1,4 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०१७ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +लिटन दास (१३ ऑक्टोबर, इ.स. १९९४:दिनाजपूर, बांगलादेश - ) हा  बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9139.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbbb2b637150a009a60b075e2b24fa4039f21bc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9139.txt @@ -0,0 +1 @@ +ऑगस्ट ६, इ.स. १९४५ रोजी एनोला गे नावाच्या बी.२९ प्रकारच्या विमानाने लिटल बॉय असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला. यात हिरोशिमा नष्ट झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9154.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36d7b90e52bdde91ba4fbff9916c905732508788 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9154.txt @@ -0,0 +1,4 @@ +लिटल रिव्हर काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र अॅशडाउन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,०२६ इतकी होती.[२] +लिटल रिव्हर काउंटीची रचना ५ मार्च, १८६७रोजी झाली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या लिटल रिव्हर नदीचे नाव दिलेले आहे. +लिटल रिव्हर काउंटी टेक्सार्काना महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9180.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11367c5488db7955abe2f2f7f9535f4b12ad4f16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9180.txt @@ -0,0 +1,3 @@ +लिद्दर नदी ही भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील ७३ किलोमीटर लांबीची नदी असून झेलम नदीची उपनदी आहे. ही नदी गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील पहाडावरून उगम पावते. ‘लिद्दरवाट’ नावाच्या एका पठारावरून ती अरु नावाच्या एका प्रेक्षणीय स्थळावरून पहेलगामला पोहोचते. तेथ हिचा संगम ‘शेषनाग तलावा’तून उगम पावलेल्या प्रवाहाशी होतो. +पहेलगाम येथे या नदीवर व्हाइट वॉटर राफ्टिंगचा खेळ खेळता येतो. +ही नदी गुरनार खानाबल गावाजवळझेलम नदीला मिळते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_922.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..357e597adc226769d3ff5e5e3b6b3e6742f1d74d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_922.txt @@ -0,0 +1 @@ +रवी गंगाधरराव राणा मराठी राजकारणी आहेत. हे बडनेरा मतदारसंघातून अपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9220.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4660b30f3d38b976a8f398e941d014c2fb64d682 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9220.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 48°18′11″N 14°17′26″E / 48.30306°N 14.29056°E / 48.30306; 14.29056 + +लिंत्स हे ऑस्ट्रिया देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व ओबरओस्टराईश ह्या प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9222.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..493b290c99496aeef1d1dc9e69a6d8343c89307d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9222.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +लिन्से स्मिथ ही  इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. +लिन्से स्मिथने आंतरराष्ट्रीय महिला ट्वेंटी२० पदार्पण १२ नोव्हेंबर २०१८ रोजी बांगलादेशविरुद्ध आयसीसी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक, २०१८मध्ये केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9227.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98f17c509da9114aae5906de09af35d318bc87df --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9227.txt @@ -0,0 +1,10 @@ +लिपी ही लिखाणाची सुत्रबद्ध पद्धत आहे. लिपीचा उपयोग माहितीसंचयासाठी तसेच संदेश देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो. लिपीमध्ये प्रामुख्याने अक्षरे व अंकांचा वापर केला जातो. +वर्ण किंवा ध्वनी यांचे लेखन करण्यासाठी ज्या चिन्हांना उपयोग करतात, त्या चिन्हसमुहाला लिपी असे नाव आहे. एका चिन्हापासून जेव्हा एकाच ध्वनीचा बोध होतो, तेव्हा लिपीचा उद्देश सफल होतो. +आजची लिपी ही मानव बोलायला शिकल्यापासून हळूहळू परिणत झाली आहे. मानवाची संस्कृती जेवढी प्राचीन, तेवढीच लिपीही प्राचीन आहे.[१] +प्रारंभी मनुष्य आपले विचार साध्या उभ्या-आडव्या रेघोट्या काढून व्यक्त करीत असे. रेघोट्या मारता मारताच चित्रे काढण्याइतकी त्याची प्रगती झाली. त्या चित्रांतून तो आपला आशय व्यक्त करू लागला. सूर्य, वृक्ष, साप, बकरी इ. चित्रांनी त्या त्या वस्तूंचा व प्राण्यांचा बोध होऊ लागला. प्राचीन गुहानिवासी माणसांनी कोरलेली चित्रे अलिकडे सापडली आहेत.[१] +प्राचीन काळी इजिप्त व मेसोपोटेमिया या देशांतही भावाची अभिव्यक्ती चित्रांच्या द्वारेच होत असे. पण इजिप्तमध्ये ही चित्रे प्रायः दगडांवर खोदीत आणि मेसापोटेमियात ती मातीच्या विटांवर खिळ्यांनी कोरीत. विटांचा पृष्ठभाग मऊ असल्याने त्यांवर केवळ रेघाच ओढता येत, गोलाकार काढता येत नसत. उदा. तीनचार रेघा ओढून विटांवर माशाचे चित्र काढीत. त्यामुळे आरंभापासूनच ही चित्रे संकेतात्मक झाली. याच संकेतात्मक चित्रांतून पुढे इराणी लोकांना अक्षरे बनविली. चित्रलिपी हा लिपीच्या विकासातील एक टप्पा होय. +वैदिक लोकांनी गणन व लेखन या बाबतीत बरीच प्रगती केली होती. भारतात प्रारंभी ब्राह्मी लिपीचा उपयोग केला जात असे. पण ती निश्चित केव्हा प्रचारात आली, ते सांगता येत नाही. मात्र ती सनपूर्व पाचव्या शतकात प्रचारात होती, एवढे निश्चित म्हणता येते.[१] +सनपूर्व चौथ्या शतकापूर्वी लिपी हा शब्द प्रचारात होता. पाणिनीच्या अष्टाध्यायीत लिपी, लिबी व ग्रंथ या शब्दांचा वापर केलेला आहे. तसेच त्याने लिपिकर व यवनानी हे शब्द बनवण्याचे नियम दिले आहेत. कात्यायन व पतंजली यांनी यवनानी शब्दाचा अर्थ यवनांची लिपी असा दिला आहे. त्यावरून त्या काळी यावनी लिपी प्रचारात होती, असे समजते. +लिपींची विभागणी ही त्यांच्या लिहिण्याच्या दिशेने ही केली जाते. इजिप्शियन हायरोग्लिफ हे डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे अश्या दोन्ही प्रकारे लिहितात. प्राचीन अद्याक्षरे ही वेगवेगळ्या दिशेने लिहिली जात असे, जसे आडव्या प्रकारे (एका बाजूला एक) किंवा अनुलंबरित्या (एका खाली एक). लिपींच्या मानकीकरणापूर्वी अक्षरे डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे दोन्ही प्रकारे लिहित. हे बहुतेक सामान्यपणे बुस्ट्रोफेडोनिक पद्धतीने लिहिले जात होते: एका (आडव्या) दिशेने प्रारंभ करणे, नंतर ओळीच्या शेवटी व दिशा बदलणे. +सर्व भारतीय व युरोपियन लिप्या ह्या डावीकडून उजवीकडे लिहितात. तर अरेबियन किंवा मध्य आशियाई लिप्या ह्या उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. चीनी लिपी ही अनुलंबरित्या लिहिली जाते. +जोशी, पं. महादेवशास्त्री. भारतीय संस्कृति कोश - आठवा खंड - राजस्थान ते विहार. p. ३७५-३७६. लिपी diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9273.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4399f53ba9e13d535913ed7c419371511d453948 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9273.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +लिमबर्ग ह्या शब्दाचे खालील अर्थ आहेत: diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9278.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c63144b0be79e5c284b688a58d671501dd2d9670 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9278.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 12°2′36″S 77°1′42″W / 12.04333°S 77.02833°W / -12.04333; -77.02833 + +लिमा ही पेरू ह्या दक्षिण अमेरिकेमधील देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. ते शिलोन, रिमाक, लुरिन नद्यांच्या खोऱ्यात, पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २००७ सालापर्यंत ८४ लाखांवर लोकसंख्या पोचलेले लिमा महानगर क्षेत्र लॅटिन अमेरिकेतील मेक्सिको सिटी, साओ पाउलो, बुएनोस आइरेस व रिओ दि जानेरो या शहरांपाठोपाठ पाचवे मोठे शहर बनले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_929.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61c044f50d2cc01d5453394a762210600b3a9a04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_929.txt @@ -0,0 +1,38 @@ +रवी बासवानी आपल्या विनोदी भूमिकांसाठी भारतात लोकप्रिय होते. सई परांजपे यांच्या चश्मेबद्दूर (१९८१) आणि कुंदन शाह यांच्या जाने भी दो यारों (१९८३) मधिल त्यांच्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. त्यांच्या विनोदाचे टायमिंग अचूक असे आणि विनोद चेहऱ्याच्या हावभावातून व्यक्त करण्याची कला त्यांना चांगलीच अवगत होती. जाने भी दो यारों मधील त्यांच्या भुमिकेला १९८४चा बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेर पुरस्कार त्यांना मिळाला होता.[१] +रवी बासवानी यांचा जन्म दिल्ली येथील एका जाट कुटूंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट जॉर्ज कॉलेज, मसुरी येथून आणि पदवीचे शिक्षण दिल्लीच्या सुप्रसिद्ध किरोडीमल कॉलेजमधुन (KMC) झाले. ते के.एम.सी. ड्रॅमॅटीक सोसायटीचे सदस्य होते.[२] +बासवानी यांची कारकीर्द १९८१ च्या चश्मेबद्दूर या यशस्वी विनोदी सिनेम्याने सुरू झाली. त्यांनी त्याअनंतर अनेक हिंदी चित्रपट आणि टीवी सिरीयल्समध्ये काम केले. त्यांनी जाने भी दो यारों, कभी हां कभी नां, छोटा चेतन, अब आयेगा मजा या हिंदी चित्रपटांमधुन काम केले. दिग्दर्शक म्हणून प्रथमच बनविलेल्या नासिरुद्दीन शाह यांच्या यूं होता तो क्या होता या चित्रपटातही काम केले. दुरदर्शनवरील १९८० च्या दशकातील त्यांची इधर उधर ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत त्यांनी सुप्रिया पाठक आणि रत्ना पाठक या अभिनेत्री भगिनींबरोबर काम केले होते. पुढे त्यांनी बंटी और बबली आणि प्यार तुने क्या कीया या चित्रपटांतून चरित्र अभिनेत्याचेही काम केले. २००४ मध्ये जेव्हा पुण्याच्या सुप्रसिद्ध फ़िल्म अ‍ॅंड टेलिविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडीया मध्ये तब्बल २६ वर्षांनी अभ्यासक्रमाचे नूतनीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला, तेव्हा त्यावर मार्गदर्शक म्हणून नासिरुद्दीन शाह आणि रवी बासवानी यांची नियुक्ती करण्यात आली. रवी बासवानी या संस्थेत शिक्षक म्हणूनही नियुक्त झाले पण एका वर्षातच त्यांनी ही नोकरी सोडून दिली.[३] +२७ जुलै २०१० रोजी रवी बासवानी नैनीतालहून दिल्ली कडे जाताना हल्दवानी गावाजवळ त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आपल्या पहिल्याच दिग्दर्शीत चित्रपटासाठी योग्य स्थळाची पाहणी करण्यासाठी ते नैनीतालला गेले होते. त्यांनी लग्न केले नव्हते.[४] +चश्मे बद्दूर 1981 +जाने भी दो यारों 1983 +धत तेरे की 1983 +अब आयेगा मजा 1984 +अग्नीदाह 1985 +पिछा करो 1986 +घर संसार 1986 +लव 1986 +मैं बलवान 1986 +जेवर 1987 +त्रियात्री 1990 +जान तेरे नाम 1992 +कभी हां कभी नां 1993 +रौनक 1993 +लाडला 1994 +रिटर्न ऑफ ज्वेल थिफ 1996 +जब प्यार किसीसे होता है 1998 +छोटा चेतन 1998 +घर बाजार 1998 +चल मेरे भाई 2000 +प्यार तुने क्या किया 2001 +द फिल्म 2005 +बंटी और बबली 2005 +लकीनो टाईम फॉर लव 2005 +इट कुल्ड बी यू 2005 +मॉनसून 2006 +एंथनी कौन है 2006 +युं होता तो क्या होता 2006 +इधर उधर 1985 +एक से बढकर एक 1996 +फुट्बॉल की वापसी +जस्ट मोहब्बत 1997 +रवी बासवानी on IMDB +रवी बासवानी यांची शेवटची मुलाखत The Times of India diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9301.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cfb1f4f31dcbdeef06e2761a88b797c205809cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9301.txt @@ -0,0 +1 @@ +लिया-मरी मॉरीन लिया ताहुहु (२३ सप्टेंबर, इ.स. १९९०:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - ) ही  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9302.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cfb1f4f31dcbdeef06e2761a88b797c205809cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9302.txt @@ -0,0 +1 @@ +लिया-मरी मॉरीन लिया ताहुहु (२३ सप्टेंबर, इ.स. १९९०:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - ) ही  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9316.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cda42594a5b5b5d27e2c0243f3313b5a248fe7d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9316.txt @@ -0,0 +1 @@ +लियाम स्टीवन लिविंगस्टोन (४ ऑगस्ट, १९९३:इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०१७ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक तसेच लेग-ब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9325.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19a9ff72d5472fc66e6b0e3e01e770a322c0c01a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9325.txt @@ -0,0 +1,26 @@ +लियॉन एम. लेडरमान हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9330.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d614f62f27b420fe4c392cc3ca7e8bf30ed235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9330.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे २, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9354.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04fcfe646531dd0f73c3a433c899bc9bfcdc13aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9354.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेओनिद दानिलोविच कुच्मा (युक्रेनियन: Леонід Данилович Кучма; ९ ऑगस्ट १९३८) हा युक्रेनचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. १९९४ ते २००५ दरम्यान ह्या पदावर राहिलेला कुच्मा हा स्वतंत्र युक्रेनचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. +कुच्माच्या काळात युक्रेनमध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीला आली. ह्या कारणास्तव त्याची कारकीर्द वादास्पद राहिली. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9404.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8aad84bbfaa77b03cc7422a4ac09f4b62f5ffa57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9404.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +लिविंग विटनेस हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील चौथ्या पर्वाचा, तेवीसवा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ९१वा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9409.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6bad18125c7a8b8c0357211048a35ac43d0fd42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9409.txt @@ -0,0 +1,4 @@ +लिविंग्स्टन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र जेनेसिओ येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६१,८३४ इतकी होती.[२] +लिविंग्स्टन काउंटीची रचना २३ फेब्रुवारी, १८२१ रोजी झाली. या काउंटीला रॉबर्ट आर. लिविंग्स्टन यांचे नाव दिलेले आहे. त्यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा लिहिण्यास मदत केली होती तसेच लुईझियाना खरेदीच्या वाटाघाटीत भाग घेतला होता. +लिवंग्स्टन काउंटी रॉचेस्टर महानगराचा भाग आहे diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9413.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6bad18125c7a8b8c0357211048a35ac43d0fd42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9413.txt @@ -0,0 +1,4 @@ +लिविंग्स्टन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र जेनेसिओ येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६१,८३४ इतकी होती.[२] +लिविंग्स्टन काउंटीची रचना २३ फेब्रुवारी, १८२१ रोजी झाली. या काउंटीला रॉबर्ट आर. लिविंग्स्टन यांचे नाव दिलेले आहे. त्यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा मसुदा लिहिण्यास मदत केली होती तसेच लुईझियाना खरेदीच्या वाटाघाटीत भाग घेतला होता. +लिवंग्स्टन काउंटी रॉचेस्टर महानगराचा भाग आहे diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9422.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c81e8da17cde17d2a3a3e0f10b55c5bf959c470d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9422.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 49°51′0″N 24°1′0″E / 49.85000°N 24.01667°E / 49.85000; 24.01667 + +लिव्हिव (युक्रेनियन: Львів; उच्चार ; पोलिश: Lwów; रशियन: Львов; जर्मन: Lemberg; लॅटिन: Leopolis) हे युक्रेन देशामधील एक शहर आहे. हे शहर युक्रेनच्या पश्चिम भागात पोलंडच्या सीमेजवळ वसले असून ते लिव्हिव ओब्लास्तचे राजधानीचे शहर तसेच युक्रेनमधील सर्वात मोठ्या सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. लिव्हिवचे ऐतिहासिक शहर केंद्र युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. +इ.स. १२५६ साली स्थापण्यात आलेले लिव्हिव शहर आजवर अनेक महासत्तांचा भाग राहिले आहे. १३३९ - १७७२ दरम्यान पोलंडचे राजतंत्र, १७७२ - १९१८ दरम्यान ऑस्ट्रियन साम्राज्य, १११८ - १९३९ दरम्यान दुसरे पोलिश प्रजासत्ताक ह्यांनी लिव्हिववर सत्ता चालवली. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला नाझी जर्मनीच्या पोलंडवरील आक्रमणानंतर सोव्हिएत संघाने लिव्हिववर कब्जा मिळवला व लिव्हिव युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्यामध्ये सामील करण्यात आले. ऑपरेशन बार्बारोसादरम्यान जुलै १९४१ मध्ये नाझी जर्मनीने लिव्हिव काबीज केले व जुलै १९४४ पर्यंत तेथे राज्य केले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर लिव्हिव पुन्हा सोव्हिएत युक्रेनच्या अधिपत्याखाली आणण्यात आले. +ऐतिहासिक काळापासून लिव्हिवमध्ये पोलिश व ज्यू लोकांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य राहिले आहे. दुसऱ्या महायुद्धातील होलोकॉस्ट दरम्यान येथील जवळजवळ सर्व ज्यूंची कत्तल करण्यात आली व महायुद्ध संपल्यानंतर सोव्हिएत संघाने येथील बहुसंख्य पोलिश लोकांना हाकलून लावले. ह्याचा परिणाम म्हणजे सध्या येथे केवळ ०.९ टक्के पोलिश व ०.३ टक्के ज्यू राहिले आहेत. +पोलिश फुटबॉलची सुरुवात लिव्हिवमध्ये झाली असे मानण्यात येते. युएफा यूरो २०१२ साठी निवडण्यात आलेल्या ८ यजमान शहरांपैकी लिव्हिव एक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9430.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dff8987698af68bec37ebf9492514091758374b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9430.txt @@ -0,0 +1,6 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +लिश्टनस्टाइन हा पश्चिम युरोपातील स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया ह्या देशांच्या मधे वसलेला एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लिश्टनस्टाइन जगातील सहावा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचा बराचसा भाग डोंगराळ आहे. +फाडुट्स (अथवा वाडुझ) ही लिश्टनस्टाइनची राजधानी आहे. +लिश्टनस्टाइनच्या पूर्वेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस स्वित्झर्लंड हे देश आहेत. लिश्टनस्टाइनला समुद्रकिनारा नाही, इतकेच नव्हे तर या देशाच्या दोन्ही शेजारी देशांनाही समुद्रकिनारा नाही. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9461.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2653532ee271ee2ed9211940986ddc5ec7b0788f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9461.txt @@ -0,0 +1,13 @@ +गुणक: 38°42′50″N 09°08′22″W / 38.71389°N 9.13944°W / 38.71389; -9.13944 + +लिस्बन (पोर्तुगीज: Lisboã; लिस्बोआ) ही पोर्तुगाल देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. लिस्बन शहर आयबेरियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या व ताहो नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली लिस्बन शहराची लोकसंख्या सुमारे ५.४७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ३० लाख होती. युरोपियन संघामधील ११व्या क्रमांकाचे मोठे महानगर असलेल्या व ९५८ चौरस किमी भागावर पसरलेल्या लिस्बन क्षेत्रात पोर्तुगालमधील २७ टक्के लोकवस्ती एकवटली आहे. +लिस्बन हे पोर्तुगालचे आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. १९९४ साली लिस्बन युरोपियन सांस्कृतिक राजधानी होती. +प्रागैतिहासिक काळापासून रोमन साम्राज्याचा भाग असलेले लिस्बन इ.स. ७११ साली उत्तर आफ्रिकेमधील मुस्लिम योद्ध्यांच्या अधिपत्याखाली आले. पुढील ४०० वर्षे अरबांच्या शासनाखाली घालवल्यानंतर इ.स. ११०८ साली नॉर्वेजियन क्रुसेडने लिस्बनवर ताबा मिळवला. इ.स. ११४७ साली पहिल्या अल्फोन्सोच्या नेतृत्वाखालील सैन्याने लिस्बनवर कब्जा करून ह्या भूभागावर ख्रिश्चन धर्म पुन्हा आणला. १२५५ साली लिस्बन नव्या पोर्तुगीज प्रदेशाची राजधानी बनली. +१५व्या शतकामध्ये सुरू झालेल्या शोध युगामध्ये पोर्तुगीज शोधक आघाडीवर होते व ह्यांपैकी अनेक शोध मोहिमांची सुरुवात लिस्बनमधूनच झाली. १४९७ साली येथूनच वास्को दा गामाने भारताकडे प्रयाण केले होते. १८व्या शतकाच्या मध्यात लिस्बन युरोपामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक होते. परंतु १ नोव्हेंबर १७५५ रोजी येथे झालेल्या एका प्रलयंकारी भूकंपामध्ये लिस्बनमधील सुमारे ३०,००० व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या व जवळजवळ पूर्ण शहराची पडझड झाली. भूकंपानंतर पंतप्रधान सेबास्टियाव होजे दि कारवाल्हो इ मेलो ह्याच्या मार्गदर्शनाखाली लिस्बन पुन्हा बांधले गेले. +ताहो नदीच्या मुखाजवळ वसलेले लिस्बन हे युरोपातील सर्वात पश्चिमेकडील राजधानीचे शहर आहे. लिस्बन शहराचे क्षेत्रफळ ८४.९४ चौरस किमी (३२.८० चौ. मैल) इतके आहे. +लिस्बनमधील हवामान भूमध्य समुद्रीय स्वरूपाचे असून येथील हिवाळे सौम्य असतात. संपूर्ण युरोपामध्ये लिस्बन येथे हिवाळ्यादरम्यान सर्वात उबदार हवामान अनुभवायला मिळते. +सध्या लिस्बन पोर्तुगालमधील सर्वात श्रीमंत प्रदेश असून लिस्बन क्षेत्र पोर्तुगालच्या ४७ टक्के आर्थिक उलाढालीसाठी कारणीभूत आहे. येथील बंदर युरोपामधील सर्वात वर्दळीच्या बंदरांपैकी एक आहे. २०१० सालापासून पोर्तुगालमध्ये सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे लिस्बनची अर्थववस्था खालावली असून अनेक नवे विकास उपक्रम थांबवण्यात आले आहेत. +लिस्बनमधील शहरी वाहतूक रेल्वे, रस्ते व जलमार्गांचा वापर केला जातो. जलद परिवहनासाठी लिस्बन मेट्रो तसेच पारंपारिक परिवहनासाठी ट्राम सेवा जबाबदार आहे. १९९८ साली खुला करण्यात आलेला येथील वास्को दा गामा पूल युरोपामधील सर्वाधिक लांबीचा पूल आहे. लिस्बन पोर्तेला विमानतळ हा पोर्तुगालमधील सर्वात मोठा विमानतळ लिस्बन शहरामध्ये स्थित असून तो युरोपामधील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक मानला जातो. टी.ए.पी. पोर्तुगाल ह्या पोर्तुगालमधील राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच स्थित आहे. +फुटबॉल हा लिस्बनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. येथील एस्तादियो दा लुझ ह्या स्टेडियममध्ये युएफा यूरो २००४ तसेच २०१४ युएफा चँपियन्स लीग ह्या स्पर्धांचे अंतिम सामने खेळवले गेले होते. एस्तादियो होजे अल्वालादे हे लिस्बनमधील दुसरे प्रमुख फुटबॉल स्टेडियम आहे. पोर्तुगीज प्रिमेइरा लीगा ह्या लीगमध्ये खेळणारे एस.एल. बेनफीका, स्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल व सी.एफ. ओस बेलेनेन्सेस हे तीन प्रमुख क्लब लिस्बनमध्ये स्थित आहेत. पोर्तुगाल फुटबॉल संघ आपले सामने लिस्बन महानगरामधूनच खेळतो. +लिस्बन शहराचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत. + विकिव्हॉयेज वरील लिस्बन पर्यटन गाईड (इंग्रजी) diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9464.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c234c5cf5e5ed577b3c810369a50d59c271feb66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9464.txt @@ -0,0 +1 @@ +लिस्बन पोर्तेला विमानतळ (पोर्तुगीज: Aeroporto da Portela) (आहसंवि: LIS, आप्रविको: LPPT) हा पोर्तुगाल देशाच्या लिस्बन शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. पोर्तेला विमानतळ पश्चिम युरोपामधील एक आघाडीचा व सर्वात अद्ययावत विमानतळांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9479.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9a9d4b70fea11609780282a6aa14d839aa5ec18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9479.txt @@ -0,0 +1 @@ +ब्रायन ली अर्व्हाइन (९ मार्च, १९४४:डर्बन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९७० मध्ये ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9495.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b97cc841cb793fe9baa52d9d9f1062ed4a9a2d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9495.txt @@ -0,0 +1,4 @@ +ली काउंटी, मिसिसिपी ही अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील ८२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ली काउंटी, मिसिसिपी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9499.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93fb197c3e111c9a470e5d9e7b4c6008aadda6c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9499.txt @@ -0,0 +1,3 @@ +ली कियांग (चिनी: 李强; २६ सप्टेंबर, १९०५ - २९ सप्टेंबर, १९९६) एक चीनी साम्यवादी क्रांतिकारक, दूरसंचार विशेषज्ञ, लष्करी अभियंता आणि राजकारणी होते. नोव्हेंबर १९७३ ते सप्टेंबर १९८१ पर्यंत त्यांनी विदेश व्यापार मंत्री म्हणून काम केले आणि चीनी ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांचे शिक्षण शांघाय येथेझाले. +१९२५ मध्ये मे तीसवीस चळवळी दरम्यान त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) मध्ये सामील होऊन सीपीसीच्या सुरुवातीच्या इतिहासातील एक प्रमुख तांत्रिक विशेषज्ञ बनला. चिआंग काई शेखच्या कुओमिंगांग (केएमटी) ने १९२७ साली कम्युनिस्टांची हत्या केल्यानंतर, लीला झोउ एनलाई यांनी सीईसीची गुप्तचर संस्था टेकेचे कम्युनिकेशन प्रमुख म्हणून नियुक्ती केली. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9503.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2481bc5a23db97c976754ccfe824eb376c0051c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9503.txt @@ -0,0 +1 @@ +ली केनेथ जर्मोन (४ नोव्हेंबर, १९६८:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९९४ ते १९९७ दरम्यान १२ कसोटी आणि ३७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9504.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2481bc5a23db97c976754ccfe824eb376c0051c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9504.txt @@ -0,0 +1 @@ +ली केनेथ जर्मोन (४ नोव्हेंबर, १९६८:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९९४ ते १९९७ दरम्यान १२ कसोटी आणि ३७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9514.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37e7b2722e5147fd9eec7d300ba9dd3c7f97db11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9514.txt @@ -0,0 +1,2 @@ +ली म्युंग-बाक (कोरियन: 이명박; १९ डिसेंबर १९४१) दक्षिण कोरियाचा १०वा राष्ट्राध्यक्ष होता. म्युंग-बाकच्या २००८ ते २०१३ दरम्यानच्या कारकिर्दीत दक्षिण कोरियाने जागतिक स्तरावर आपली छाप व प्रभाव बळकट केला. उत्तर कोरियाच्या बाबतीत म्युंग-बाकने विरोधी दोरण बाळगुन त्या देशासोबत सामंजस्याच्या वाटाघाटी करण्यास नकार दिला. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_956.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb45cd0de4160b84a98f8a4d93576e832c11f3d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_956.txt @@ -0,0 +1,2 @@ +रविंद्र चव्हाण (२० सप्टेंबर, १९७०:कल्याण, महाराष्ट्र, भारत - ) हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे डोंबिवली मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. [१] ते महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्यांचे राज्यमंत्री होते. +२०२२ साली स्थापन झालेल्या, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री आहेत. सध्या त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण ही खाती देण्यात आलेली आहेत. [२] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9560.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b224c079dda2aeeb13f207f60f0b3661d710d518 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9560.txt @@ -0,0 +1,3 @@ +लीना गांधी तिवारी (जन्म १९५६/१९५७) एक भारतीय उद्योजक आणि लेखिका आहेत. [१] त्या USV प्रायव्हेट लिमिटेड या मुंबईतील बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या अध्यक्षा आहेत. [२] USVची स्थापना तिचे आजोबा विठ्ठल बाळकृष्ण गांधी यांनी १९६१ मध्ये केली होती. [३] US$२.६ बिलियनच्या एकूण संपत्तीसह, तिवारी हे सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक आहेत आणि फोर्ब्स मासिकाच्या यादीत वारंवार दिसतात. [४] [५] कंपनी मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी औषधे तसेच बायोसिमिलर औषधे, इंजेक्टेबल्स आणि सक्रिय फार्मास्युटिकल घटकांमध्ये माहिर आहे. [६] +तिवारी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.कॉम आणि बोस्टन विद्यापीठातून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन केले आहे. [६] कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत यांच्याशी तिचे लग्न झाले आहे. [२] ती मानवतावादी कार्यांमध्ये देखील सामील आहे आणि डॉ सुशीला गांधी सेंटर फॉर वंचित महिलांना समर्थन देते जिथे मुलींना शैक्षणिक सूचना, नृत्य आणि संगणकाद्वारे मार्गदर्शन केले जाते. [७] २०१३ मध्ये, तिवारी यांनी तिचे आजोबा विठ्ठल गांधी यांच्यावर बायॉन्ड पाईप्स अँड ड्रीम्स नावाचे चरित्रात्मक पुस्तक लिहिले. [८] [९] +३४ कोटी (US$८ दशलक्ष)च्या देणगीसाठी तिला Hurun India Philanthropy List २०१९ मध्ये # २३ स्थानावर ठेवण्यात आले आणि हूरून रिपोर्ट इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट २०१९ द्वारे २०१९ च्या महिला परोपकारी यादीत #3 क्रमांकावर आहे. [१०] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9597.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22948b819d8c4b206e02088b4688a74b0182e9a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9597.txt @@ -0,0 +1 @@ +लीला डाउन्स [१] (इंग्लिश: Lila Downs; सप्टेंबर १९, इ.स. १९६८- ओवाहाका, मेक्सिको) ही मेक्सिकोची गायक आहे. ही आपण रचलेल्या गीतांशिवाय मेक्सिकोतील पारंपरिक संगीतातील बंदिशीही गाते. हीच्या रचना मुख्यत्वे इंग्लिश व स्पॅनिश मध्ये असतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_960.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_960.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e21c955835909320e06d51aeb85c9b17438dfab5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_960.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्र. डाॅ. रवींद्र नारायण ठाकूर (जन्म : उत्राण-जळगाव, १४ एप्रिल इ.स. १९५५]) हे सामाजिक जीवनाचे भान असणारे मराठी भाषेतील कादंबरीकार, लेखक, कवी, नाटककार व समीक्षक आहेत..त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्यामुळे रवींद्र ठाकूर यांना वाचनाची गोडी लागली. +ठाकूर यांनी डॉ. आनंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली र.वा. दिघे यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून १९९० साली पीएच.डी. मिळवली. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9653.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb8ae3ac4fe7fe79ee250679a92fc71bce34963a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9653.txt @@ -0,0 +1,3 @@ +लुआंग प्रबांग (लाओ भाषा: ຫຼວງພຣະບາງ;अभयमुद्रेतील बुद्धप्रतिमा) हे उत्तर लाओसमधील शहर आहे. +व्हियेंतियेन शहराच्या उत्तरेस अंदाजे ३०० किमी अंतरावर वसलेल्या या शहराची लोकसंख्या सुमारे ५०,००० आहे. हे शहर मेकाँग नदी आणि नाम खान नदी यांच्या संगमावर आहे. +हे शहर लाओसमधील जागतिक वारसा स्थानांपैकी एक आहे ज्याला १९९५ मध्ये मान्यता मिळाली.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9655.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0545560667ca12acbece9c52d076c8a3437cdeb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9655.txt @@ -0,0 +1 @@ +लुआंग प्रबांग आंतरराष्ट्रीय विमानतळ लाओसच्या लुआंग प्रबांग शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9669.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0203700c94e18706d0f188286db63249df176458 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9669.txt @@ -0,0 +1 @@ +लुईस अर्नेस्टो मिचेल (स्पॅनिश: Luis Ernesto Michel; २१ जुलै १९७९, माझात्लान, हालिस्को) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या सी.डी. ग्वादालाहारा व मेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9690.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b925e9c204b04335ca834b7d8cfdc9dfb6366b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9690.txt @@ -0,0 +1 @@ +लुइस आल्बेर्तो हारा कँतियाना तथा लुचो हारा (ऑक्टोबर २५, इ.स. १९६५:सांतियागो, चिले - ) हा चिलेचा गायक आणि अभिनेता आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9697.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..728a7a470de154fa60bca935abfebaa9362b61ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9697.txt @@ -0,0 +1,26 @@ +लुई यूजेन फेलिक्स नेईल हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9701.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ad0e2a02b5849332e6becbfd3c1f83cb2fafcbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9701.txt @@ -0,0 +1 @@ +लुइस फाबियानो क्लेमेंते (८ नोव्हेंबर, इ.स. १९८०:कँपिनास, ब्राझिल - ) हा  ब्राझीलकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा साओ पाउलो एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_971.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb9a1c16da34c9fe607d85f1b081da85cf004280 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_971.txt @@ -0,0 +1,2 @@ +रवींद्र लक्ष्मण मंकणी (मे २१, इ.स. १९५६ - ) हा मराठी नाट्य, दूरदर्शन व चित्रपट अभिनेता आहे. +मंकणी व्यवसायाने नागरी अभियंता आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9719.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8d0237a73142bef69a0c40520dd49e622fddf18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9719.txt @@ -0,0 +1,2 @@ +लुइसा मारिया फ्रांसिस्का दे गुझमान इ सँदोव्हाल ( पोर्तुगीज: Luísa Maria Francisca de Gusmão ; १३ ऑक्टोबर, १६१३:सानलुकार, स्पेन - २७ फेब्रुवारी, १६६६, लिस्बाओ, पोर्तुगाल) ही पोर्तुगालचा राजा चौथ्या होआवची राणी होती. लुइसाची दोन मुले, अफोन्सो सहावा आणि पेद्रो दुसरा पोर्तुगालचे राजे झाले तर तिची मुलगी कॅथरीन इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्सशी झालेल्या लग्नाद्वारे इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडची राणी झाली. लुइसाने अफोन्सोच्या सत्ताकाळा १६५६-६२ अधिकृतपणे आणि नंतर आपल्या मृत्यूपर्यंत पडद्याआडूनपोर्तुगालचा कारभार पाहिला. +साचा:पोर्तुगालच्या राज्यकर्त्यांचे जोडीदार diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9728.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f16c494eb15bb450fc1093b170f7b9baa0f0c3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9728.txt @@ -0,0 +1,2 @@ +लुई आर्मस्ट्राँग न्यू ऑर्लिअन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MSY, आप्रविको: KMSY, एफ.ए.ए. स्थळसूचक: MSY) अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिअन्स शहराचा विमानतळ आहे. याला जॅझ संगीतकार लुई आर्मस्ट्राँगचे नाव देण्यात आलेले आहे. +येथून अमेरिकेतील बव्हंश मोठ्या शहरांना तसेच कॅनडा, मेक्सिको व मध्य अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून स्पिरिट एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9734.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f16c494eb15bb450fc1093b170f7b9baa0f0c3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9734.txt @@ -0,0 +1,2 @@ +लुई आर्मस्ट्राँग न्यू ऑर्लिअन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MSY, आप्रविको: KMSY, एफ.ए.ए. स्थळसूचक: MSY) अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिअन्स शहराचा विमानतळ आहे. याला जॅझ संगीतकार लुई आर्मस्ट्राँगचे नाव देण्यात आलेले आहे. +येथून अमेरिकेतील बव्हंश मोठ्या शहरांना तसेच कॅनडा, मेक्सिको व मध्य अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून स्पिरिट एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9739.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..676c30ab0ead9b2ebc369eb9435a04005a1c407f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9739.txt @@ -0,0 +1 @@ +चौदावा लुई (५ सप्टेंबर १६३८ - १ सप्टेंबर १७१५) हा इ.स. १६४३ ते इ.स. १७१५ दरम्यान फ्रान्सचा राजा होता. वयाच्या चौथ्या वर्षी राजा बनलेला चौदावा लुई हा युरोपाच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ राज्य करणारा (७२ वर्षे ११० दिवस) राजा आहे. त्याच्या कारकिर्दीत फ्रान्स ही जगामधील एक महासत्ता बनली. इ.स. १७१५ साली चौदाव्या लुईच्या मृत्यूनंतर त्याचा पाच वर्षीय पणतू लुई १५ ह्यास राजा बनवण्यात आले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9758.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fee12d9bed26945ede46618dec4216c7b9babab --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9758.txt @@ -0,0 +1 @@ +पंधरावा लुई (१५ फेब्रुवारी १७१० - १० मे १७७४) हा इ.स. १७१५ ते इ.स. १७७४ दरम्यान फ्रान्स व नाबाराचा राजा होता. चौदाव्या लुईचा पणतू असलेल्या पंधराव्या लुईला वयाच्या पाचव्या वर्षी राज्यावर बसवण्यात आले. लुईची कारकीर्द फ्रान्ससाठी वाईट समजली जाते. त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे फ्रान्सचे राजकीय व लष्करी महत्त्व कमी झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9762.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5591e28e9ee945904d18e039a3abb4c5d2516a8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9762.txt @@ -0,0 +1 @@ +लुई फिशर (इंग्लिश: Louis Fischer) (फेब्रुवारी २९, इ.स. १८९६–जानेवारी १५, इ.स. १९७०) हा एक अमेरिकन पत्रकार, लेखक, व महात्मा गांधी व व्लादिमिर लेनिन यांचा चरित्रकार होता. फिलाडेल्फियात जन्मलेला फिशर पहिल्या महायुद्धानंतर पाश्चिमात्य देशांतील राजकीय व आर्थिक समस्या बघून सोव्हिएत क्रांतीचा व सोव्हिएत संघाचा मोठा समर्थक झाला. परंतु पुढे दुसऱ्या महायुद्धातील सोव्हिएत-जर्मन करारामुळे व स्टालिनवादाच्या तिरस्कारामुळे सोव्हिएत संघाचा विरोधक व प्रसिद्ध गांधीवादी झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_984.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3190a9365c34cb0fb21f589357f8d7c04a0256fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_984.txt @@ -0,0 +1,2 @@ +हावडा ब्रिज (बांग्ला: হাওড়া ব্রিজ; अधिकृत नाव: रवींद्र सेतु) हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी नदीवर बांधलेला ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पूल आहे. ३ फेब्रुवारी १९४३ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आलेला हा पूल कोलकाता शहराला हावडा ह्या उपनगरासोबत जोडतो. कोलकात्यामधील सर्वात लोकप्रिय खुणांपैकी एक असलेला हावडा पूल इ.स. १९३७ ते १९४३ दरम्यान बांधला गेला. जगप्रसिद्ध बंगाली कवी रविंद्रनाथ टागोर ह्यांच्या आदराप्रिथ्यर्थ १९६५ साली हावडा पूलाचे नाव बदलून रवींद्र सेतु ठेवण्यात आले पण अजुनही हावरा पुल ह्याच नावाने ओळखला जातो. रोज अंदाजे १.५ लाख वाहने व ४० लाख पादचारी ह्या पुलाचा वापर करतात. हावडा रेल्वे स्थानक हे भारतामधील सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक ह्या पूलाच्या पश्चिम टोकाजवळच स्थित आहे. ह्यामुळे हावडा पूलाला कोलकात्याचे प्रवेशद्वार असेही संबोधतात. हावडा स्थानकाहून कोलकात्याला जाण्यासाठी केवळ हावडा पूलाचाच वापर केला जातो. +हावडा ब्रिज आधारभूत कंसाकृती कमान (कॅन्टिलिव्हर) ह्या रचनेचा असून दोन टोकांवरील टेकू सोडल्यास नदीपात्रात कोणतेही खांब किंवा आधार नाहीत. पूलाची एकूण लांबी ७०५ मीटर्स इतकी असून दोन टेकूंमधील अंतर १५०० फूट आहे. पुलाची रुंदी ७१ फूट असून दोही बाजूस १५ फूट रुंदीचे पदपथ (फुटपाथ) आहेत. हा पूल बांधण्यासाठी सुमारे २५ हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला ज्याचा पुरवठा टाटा स्टील कंपनीने उपलब्ध करून दिला. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9840.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b9465b35b155220d504c57ecb736f169a41a92f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9840.txt @@ -0,0 +1 @@ +मिरांतो दो व्हेल ही ब्राझिलच्या साओ पाउलो शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. या इमारतीची उंची १७० मीटर असून याचे उद्घाटन १९५९ साली झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9845.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d655d5ccb63e04e6dbc4c6a4a00a94a9a603acb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9845.txt @@ -0,0 +1,8 @@ +माल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ ( माल्टिज: L-Ajruport Internazzjonali ta' Malta , (आहसंवि: MLA, आप्रविको: LMML)) हा माल्टामधील एकमेव विमानतळ आहे. विमानतळ संपूर्ण देशाला विमानसेवा पुरवतो. +हा विमानतळ माल्टा बेटावर राजधानी, व्हॅलेट्टाच्या नैऋत्येस, लुका शहरात आहे. येथे पूर्वी आरएएफ लुका हा वायुसेना स्थान व्यापलेले आहे. हा विमानतळ केएम माल्टा एरलाइन्स आणि मेडाव्हिया (तथा मेल एर) चे मुख्य ठाणे आहे. या शिवाय रायनएर उपकंपनी माल्टा एरचे ठाणे आहे. +माल्टा विमानतळावर एकच प्रवासी टर्मिनल आहे. हे २५ मार्च १९९२ रोजी पूर्णपणे कार्यान्वित झाले. या. विमानतळावर ला व्हॅलेट क्लब नावाचे व्हीआयपी विश्रामगृह आहे. [१] विमानतळावर लुफ्तांसा टेक्निक आणि एसआर टेक्निक्स द्वारे अनेक देखभाल सुविधा चालविल्या जातात. +माल्टा विमानतळावरील एकमेव टर्मिनलचे उद्घाटन २५ मार्च, १९९२ रोजी झाले. याआधीचे लुका टर्मिनल २०२०नंतर संपूर्णपणे मालवाहतुकीसाठी वापरले जाते. येथील आगमनकक्षामध्ये दुकाने, भाड्याने कार देणाऱ्या कंपन्या आणि इतर सुविधा आहेत. येथे ला व्हॅलेट क्लब हा व्हीआयपी आरामकक्षही आहे.[२] +या विमानतळावर विमानांची देखभाल करण्यासाठी लुफ्तांसा टेक्निक आणि एस टेकनिक्स या कंपन्या सुविधा पुरवतात. मेडाव्हिया या विमानदेखभाल कंपनीचे मुख्यालय या विमानतळाच्या आवारात आहे.[३] +माल्टाच्या वायुसेनेचे मुख्यालय आणि ठाणे माल्टा विमानतळावर आहे. येथील सहा हँगर[मराठी शब्द सुचवा]मधून चार गस्त घालणारी विमाने, सहा हेलिकॉप्टर[४] आणि एक ड्रोन तैनात असतात.[५] +माल्टा विमानतळापासून व्हॅलेटा आणि देशाच्या इतर भागांना जाण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे. माल्टा पब्लिक ट्रान्सपोर्टच्या सार्वजनिक तसेच इतर कंपन्यांच्या खाजगी बस येथून अनेक ठिकाणी सेवा पुरवतात.[४७] + विकिमिडिया कॉमन्सवर Malta International Airport शी संबंधित संचिका आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9890.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b10ed9667dea178f2161ed1b1b10897e8375a6c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9890.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 49°28′52″N 8°26′7″E / 49.48111°N 8.43528°E / 49.48111; 8.43528 + +लुडविक्सहाफेन आम ऱ्हाईन (जर्मन: Ludwigshafen am Rhein) हे जर्मनी देशाच्या ऱ्हाइनलांड-फाल्त्स ह्या राज्यातील एक शहर आहे. हे शहर जर्मनीच्या नैऋत्य भागात ऱ्हाईन नदीच्या काठावर वसले असून नदीच्या पलीकडे मानहाइम हे शहर स्थित आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9907.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71c5f16df5f3aac7cbe67d8d9567e7e074b3ea1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9907.txt @@ -0,0 +1 @@ +लुडॉल्फ फान स्युलेन (२८ जानेवारी, १५४०:हिल्डेसहाइम, जर्मनी - ३१ डिसेंबर, १६१०) हा जर्मन-डच गणितज्ञ होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_991.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c454d1a4cc77b58baeb59396dd6eced4b95d18e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_991.txt @@ -0,0 +1 @@ +रवीना टंडन (२६ ऑक्टोबर, इ.स. १९७६:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९९२ साली तिने पत्थर के फूल ह्या हिंदी चित्रपटात सलमान खानच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला. तेव्हापासून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या. परंपरा, जमाना दीवाना, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां इत्यादी तिचे काही चित्रपट आहेत. १९९० च्या दशकामध्ये रविना बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असली तरीही तिच्या अभिनयासाठी ती विशेष ओळखली जात नसे. परंतु २००१ सालच्या दमन ह्या चित्रपटासाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तसेच मधुर भांडारकरच्या २००३ मधील सत्ता ह्या चित्रपटामधील अभिनयाचे समीक्षकांनी कौतुक केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9930.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7dbfc0f63eb5ea2be3d49509bdb506814738311 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9930.txt @@ -0,0 +1,25 @@ +लुपांग हिनिरांग हे फिलिपाईन्स या देशाचे राष्ट्रगीत आहे. +Bayang magiliw, +Perlas ng Silanganan +Alab ng puso, +Sa Dibdib mo'y buhay. + +Lupang Hinirang, +Duyan ka ng magiting, +Sa manlulupig, +Di ka pasisiil. + +Sa dagat at bundok, +Sa simoy at sa langit mong bughaw, +May dilag ang tula, +At awit sa paglayang minamahal. + +Ang kislap ng watawat mo'y +Tagumpay na nagniningning, +Ang bituin at araw niya, +Kailan pa ma'y di magdidilim, + +Lupa ng araw ng luwalhati't pagsinta, +Buhay ay langit sa piling mo, +Aming ligaya na pag may mang-aapi, +Ang mamatay ng dahil sa iyo. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9931.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..289c11603fd4285caaaf494df040c7cea7c4c463 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9931.txt @@ -0,0 +1,2 @@ +ल्युपिन लिमिटेड ही मुंबई स्थित एक भारतीय बहुराष्ट्रीय औषध कंपनी आहे. जागतिक स्तरावर कमाईच्या बाबतीत ही सर्वात मोठी जेनेरिक फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक आहे.[१] कंपनीच्या मुख्य क्षेत्रांमध्ये बालरोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, अँटी-इन्फेक्टीव्ह, मधुमेह, दमा आणि क्षय रोग प्रतिबंधक यांचा समावेश आहे. +ल्युपिनची स्थापना १९६८ मध्ये देशबंधू गुप्ता यांनी केली होती,[२] जे बिट्स-पिलानी, राजस्थान येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9961.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0347854de8d87fda2ea43898b195e70b87eb7059 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9961.txt @@ -0,0 +1,5 @@ +ऑरेलियन (लॅटिन लुसियस डॉमिशियस ऑरेलियानस ऑगस्टस, ८ सप्टेंबर २१४ किंवा २१५ - सप्टेंबर किंवा ऑक्टोबर २७५) हा इ.स. २७० ते २७५ दरम्यान रोमन सम्राट होता. सामान्य परिस्थितीत जन्मलेल्या ऑरेलियनने सैन्यामध्ये देदिप्यमान कामगिरी करून सम्राटपद मिळवले. सम्राट झाल्यानंतर त्याने मोठ्या विध्वंसकारक युद्धात अलेमानी या जर्मन टोळ्यांचा पराभव केला. तसेच त्याने उत्तरेकडील गॉथ, व्हॅन्डाल, जुथुन्गी व ईशान्येकडील सार्मेशियन व कार्पाय या लोकांचा पराभव केला. इ.स. २७३ मध्ये त्याने पूर्वेकडील पाल्मिराचे साम्राज्य हा स्वतंत्र झालेला रोमन प्रदेश जिंकून घेतला व पुढील वर्षी पश्चिमेकडील गालिक साम्राज्याचा पराभव फ्रान्स व ब्रिटनचा प्रदेश रोमन साम्राज्यास पुन्हा जोडून घेतला. त्याच्या आदेशाने रोममध्ये ऑरेलियन भिंती बांधण्यात आल्या व डॅशियाच्या प्रांतातून माघार घेण्याचा निर्णयही त्याचाच होता. +रोमन साम्राज्यास तिसऱ्या शतकातील संकटपर्व संपवण्यासाठी त्याचे हे विजय कारणीभूत असल्याने ऑरेलियनला रेस्टिट्युटर ऑर्बिस (लॅटिन: Restitutor Orbis) म्हणजे 'विश्वाचा पुनर्स्थापक' ही उपाधी देण्यात आली. सम्राट डोमिशियन हा डॉमिनस एट् ड्यूस (लॅटिन: dominus et deus, स्वामी व देव) ही पदवी लावणारा पहिला सम्राट असला तरी अशा पदव्या ऑरेलियनच्या कारकिर्दीपर्यंत अधिकृत कागदपत्रांवर लिखित स्वरूपात नव्हत्या. फ्रान्समधील ओर्लेयों या शहराचे नामकरण ऑरेलियनवरून करण्यात आले आहे. +ऑरेलियनचा जन्म इ.स. २१४ च्या ९ सप्टेंबर रोजी झाला, परंतु त्याचे जन्मवर्ष इ.स. २१५ सुद्धा असण्याची शक्यता आहे. त्याच्या जन्मस्थानाबाबत प्राचीन स्रोतांत एकमत नसले तरी तो मूळचा इलिरिकम या प्रदेशातील असल्याचे मानले जाते. डॅन्युबच्या पलीकडील डेशियातून माघार घेतल्यावर सम्राट ऑरेलियनने वसवलेले सिर्मियम हे पॅनोनिया इन्फरियर या प्रांतातील (आजचे स्रेम्स्का मिट्रोव्हिका, सर्बिया) शहर त्याचे जन्मगाव असल्याचे मानले जाते. ऑरेलियनचा जन्म सामान्य घरात झाला व त्याचे वडील हे शेतकरी होते व त्यांनी आपले रोमन नाव हे त्यांच्या ऑरेलियस घराण्याचा संसद सदस्य असलेल्या जमीनदाराकडून घेतले यावर इतिहासकारांचे एकमत आहे. ऑरेलियनचे कुटुंब हे मूळचे रोमन असल्याचे व समाजाच्या उच्चस्तरावर असल्याचे सॉंडर्स या इतिहासकाराने मांडले आहे परंतु त्याच्या मतास सदर्न व वॅटसन अशा नंतरच्या इतिहासकारांनी समर्थन दिलेले नाही. +प्राचीन स्रोतांमधील पुराव्यांनुसार ऑरेलियनची आई ही ऑरेलियस वंशाची मुक्त केलेली गुलाम व तिच्या गावातील सूर्यदेवाची पुजारीण असल्याचे मांडले गेले होते. तसेच रोममधील सूर्यदेवाच्या पंथाची देखभाल करण्याचे कार्य ऑरेलियस घराण्याकडे दिले गेले होते. या दोन गोष्टींमुळे सम्राट झाल्यावर ऑरेलियनने दाखवलेली सूर्यदेवावरील श्रद्धेचे स्पष्टीकरण करता येते. परंतु आता हा तर्क केवळ शंकास्पद माहितीवरून काढलेला निष्कर्ष एवढाच समजला जातो. +इ.स. २३५ च्या सुमारास वयाच्या विसाव्या वर्षी ऑरेलियन सैन्यात दाखल झाल्याचे मानले जाते. त्याचबरोबर समाजाच्या सर्वांत कनिष्ठ स्तरावर असल्याने तो लीजन (रोमन सैन्यदळे) यांमध्ये भरती झाल्याचे गृहीत धरले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9967.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..632503fda0726111c182ed03372e971fa13f685b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9967.txt @@ -0,0 +1 @@ +लुसी कॅथेरिन ओ'रायली (९ नोव्हेंबर, इ.स. १९९९:डब्लिन, आयर्लंड - ) ही  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. शिलिंग्टन उजव्या हाताने फलंदाजी करते आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_997.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e79143c2390d0c8e662a6777704b4ca824ad5cfb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_997.txt @@ -0,0 +1,2 @@ +रवीश मल्होत्रा (डिसेंबर २५, इ.स. १९४३:लाहोर, पाकिस्तान - ) हा भारतीय वायुसेनेचा निवृत्त एर कॉमोडोर आहे. +मल्होत्रा १९८२ साली सोयुझ टी-११ मोहीमेंतर्गत अंतराळात गेलेल्या राकेश शर्माचा बदली अंतराळवीर होता. मल्होत्रा अंतराळात गेला नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9977.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c6fb19cebcd0322b07056693c1c06851e0a8cab --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9977.txt @@ -0,0 +1,2 @@ + +लुसी साफारोव्हा (चेक: Lucie Šafářová; जन्मः ४ फेब्रुवारी १९८७, ब्रनो, चेकोस्लोव्हाकिया) ही एक चेक टेनिसपटू आहे. २००२ साली व्यावसायिक बनलेल्या साफारोव्हाने आजवर ६ एकेरी व ६ दुहेरी विजेतेपदे जिंकली आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9981.txt b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff8bd8e1770d7a34c9c5bcc7a4a24428c18f8b73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_4/wiki_s8_9981.txt @@ -0,0 +1,12 @@ +मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा. +हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही. +तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे. +सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. +वर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही. +मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे. +निनावी अथवा वेगवेगळ्या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का ? जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते. +विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला. +आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! +कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी. +लुसो ही एक अमेरिकन डिझाईन आणि निर्माता कंपनी आहे जी लक्झरी बाथरूम, सॅनिटरी वेर, शॉवर आणि पितळेची भांडी पुरवते. त्याची स्थापना २०१४ मध्ये झाली आणि तिचे मुख्यालय टॉकटॉन ऑन तीस, युनायटेड किंग्डम येथे आहे.[१] +लुसो हा एक जीवनशैली ब्रँड आहे जो जगभरातील घरे आणि महत्त्वाकांक्षी हॉटेल्सना लक्झरी बाथरूम, फर्निचर, होमवेर्स, फिक्स्चर आणि फिटिंग प्रदान करतो. २०१४ मध्ये नॉर्थ ईस्ट इंग्लंडमध्ये कंपनीची स्थापना झाल्यापासून, तिला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली आहे आणि ती गुणवत्ता, निर्दोष कारागिरी आणि आधुनिक अभिजात शैलीचा समानार्थी बनली आहे. ती एका अद्वितीय सामग्रीपासून बनवलेल्या आलिशान हाताने तयार केलेल्या बाथरूम उत्पादनांचे उत्पादन आणि डिझाइन करते.[२] पांढरा चुनखडी आणि राळ. सध्या त्याचे मूल्य £१५० दशलक्ष आहे.[३] त्याची डिझाईन्स ग्रँड डिझाईन्स सारख्या लोकप्रिय इंटिरियर टीव्ही शोमध्ये देखील दिसली आहेत. सध्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या खाजगी कंपन्यांच्या सर्वोच्च १०० संडे टाइम्स लीग टेबलमध्ये ते २३ व्या स्थानावर आहे.[४]