Aarsh-Wankar commited on
Commit
277961a
·
verified ·
1 Parent(s): e320a5e

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_0.txt +4 -0
  2. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10002.txt +3 -0
  3. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10004.txt +2 -0
  4. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10007.txt +2 -0
  5. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10038.txt +2 -0
  6. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10040.txt +68 -0
  7. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10055.txt +2 -0
  8. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10065.txt +1 -0
  9. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10081.txt +3 -0
  10. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10172.txt +1 -0
  11. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10197.txt +104 -0
  12. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10202.txt +6 -0
  13. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10211.txt +3 -0
  14. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10245.txt +21 -0
  15. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10273.txt +2 -0
  16. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10275.txt +2 -0
  17. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10285.txt +2 -0
  18. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10291.txt +3 -0
  19. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10296.txt +6 -0
  20. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10322.txt +2 -0
  21. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10333.txt +1 -0
  22. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10343.txt +2 -0
  23. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_1035.txt +2 -0
  24. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10365.txt +4 -0
  25. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10377.txt +40 -0
  26. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10389.txt +2 -0
  27. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10401.txt +19 -0
  28. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10441.txt +11 -0
  29. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10468.txt +3 -0
  30. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10501.txt +9 -0
  31. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10505.txt +3 -0
  32. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10507.txt +1 -0
  33. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10512.txt +1 -0
  34. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10548.txt +19 -0
  35. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10555.txt +1 -0
  36. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_1059.txt +2 -0
  37. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10605.txt +4 -0
  38. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10607.txt +7 -0
  39. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10610.txt +1 -0
  40. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10632.txt +1 -0
  41. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10643.txt +1 -0
  42. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10646.txt +3 -0
  43. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10670.txt +1 -0
  44. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10672.txt +1 -0
  45. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10692.txt +16 -0
  46. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10693.txt +10 -0
  47. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10701.txt +1 -0
  48. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10709.txt +2 -0
  49. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10713.txt +1 -0
  50. dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10719.txt +3 -0
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_0.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ २०° ३८′ १२.१२″ N, ७९° ५९′ ०९.२४″ E
2
+
3
+ देसाईगंज (वडसा) हा महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे.
4
+ या तालुक्यात वडसा येथे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे स्थानक असून तेथे २ फलाट आहेत. रेल्वे स्थानकाच्या बाहेरच बस स्थानक आहे.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10002.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
2
+ १९४६ सालापासून आजवर केवळ ८ व्यक्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत. १९७७ ते २००० ह्या २३ वर्षांच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री राहिलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्योती बसू हे आजवरचे भारतामधील सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर असलेले नेते आहेत.
3
+
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10004.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात २३ जिल्हे आहेत.[१] १ ऑगस्ट २०२२ला पश्चिम बंगाल राज्य सरकारने अजून ७ जिल्हे जाहिर केले; ज्याने एकूण संख्या ३० वर जाणार.
2
+ १ ऑगस्ट २०२२ला पश्चिम बंगाल राज्य सरकारने जे ७ नवे जिल्हे जाहिर केले ते आहे:[२]
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10007.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पश्चिम बर्लिन (जर्मन: Westberlin) हा १९४९ ते १९९० दरम्यान अस्तित्वात असलेला बर्लिन ह्या शहराचा एक भाग होता (दुसरा भाग: पूर्व बर्लिन). दुसऱ्या महायुद्धानंतर बर्लिन शहराचे चार हिस्से करण्यात आले, ज्यापैकी सर्वात मोठा व पूर्वेकडील हिस्सा (पूर्व बर्लिन) सोव्हिएत संघाच्या ताब्यात राहिला व कालांतराने पूर्व जर्मनी देशाची राजधानी घोषित करण्यात आला. बर्लिनचे उर्वरित तीन भाग फ्रान्स, युनायटेड किंग्डम व अमेरिकेची संयुक्त संस्थाने ह्या देशांच्या ताब्यात होते. ह्या भागांचे एकत्रीकरण करून पश्चिम बर्लिन शहराची स्थापना करण्यात आली. पश्चिम बर्लिन हा कायदेशीर रित्या पश्चिम जर्मनी देशाच्या अखत्यारीखाली कधीच नव्हता परंतु अनेक बाबतीत त्याला पश्चिम जर्मनीचे साहाय्य मिळत असे.
2
+ १३ ऑगस्ट १९६१ ते ९ नोव्हेंबर १९८९ दरम्यान पूर्व बर्लिन व पश्चिम बर्लिन हे भाग बर्लिनच्या भिंतीने विभाजले गेले होते. १९९० साली जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर बर्लिन शहर पुन्हा एकसंध बनले.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10038.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ پښتو
2
+ पश्तो ही इराणी भाषासमूहामधील एक भाषा पठाण लोकांची मातृभाषा तसेच दक्षिण आशियामधील अफगाणिस्तान देशाच्या २ राजकीय भाषांपैकी एक आहे (दारी ही दुसरी भाषा). ही भाषा पाकिस्तानमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10040.txt ADDED
@@ -0,0 +1,68 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रतटाच्या शेजारी उभी असलेली डोंगरांची रांग आहे. ही अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची डोंगररांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेशेजारून चालू होते व महाराष्ट्र(६५० कि.मी.), गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोचते. या डोंगररांगेचा जवळजवळ ६०% भाग हा कर्नाटकात येतो.[१]
4
+ या डोंगररांगेचे क्षेत्रफळ ६०,००० चौरस कि.मी. असून या रांगेची सरासरी उंची १२०० मीटर आहे [२]. अनेक उंच शिखरे ही डोंगररांग सामावून घेते, त्यामध्ये डोंगररांगेच्या उत्तरेकडे महाराष्ट्रात कळसूबाई शिखर (उंची १६४६ मी),( साल्हेर १५६७ मी )महाबळेश्वर (उंची १४३८ मी) आणि हरिश्चंद्रगड(उंची १४२४ मी), कर्नाटकात १८६२ मी उंचीवर असलेले कुद्रेमुख शिखर आणि दक्षिणेकडे केरळमध्ये अनाई मुदी शिखर (उंची २६९५ मीटर). अनाई मुदी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. या डोंगररांगेत महत्त्वाचा खंडभाग पालघाट खिंडीच्या स्वरूपात आहे. ही खिंड तामिळनाडू आणि केरळ यांना जोडते. इथे सह्याद्रीची उंची सर्वात कमी आहे (३०० मी).
5
+ पश्चिम घाट ही जगातील सर्वात जास्त जैववैविध्य असणाऱ्या आठ जागांपैकी एक आहे. जगात सरीसृपांच्या १८७ पेक्षा जास्त जाती आहेत, त्यातील अर्धे केवळ सह्याद्रीवर सापडतात; बेडकांच्या शंभर जातींपैकी ऐंशी केवळ इथे आढळतात. त्यातही वृक्षमंडूकांच्या ३५ जातींपैकी २९ निव्वळ सह्यवासी आहेत. देवगांडुळे नावाचे बेडकांचे हात-पाय नसलेले भाऊबंधू आहेत, त्यांच्या २२ जातींपैकी २० येथेच आहेत. मातीत पुरून राहणाऱ्या बांडा सर्पकुलातील सर्वच्या सर्व ४५ जाती केवळ सह्याद्री व श्रीलंकावासी आहेत, आणि त्यातल्या ३४ केवळ सह्याद्रीत सापडतात. सपुष्प वनस्पतींच्या सह्याद्रीवरच्या ४००० अर्वाचीन जातींपैकी १४०० सह्याद्रीपुरत्या सीमित आहेत. त्यांच्यातही तेरड्यांच्या ८६ पैकी ७६ जाती पूर्णतः सह्यवासी आहेत. इथे ५००० पेक्षा अधिक फुलझाडे, १३९ प्राण्यांच्या जाती, ५०८ पक्ष्यांच्या जाती व १७९ उभयचर प्राण्यांच्या जाती आढळतात.[३]
6
+ पश्चिम घाट ही डोंगररांग दख्खनच्या पठारातील अंतर्गत घडामोडींमुळे निर्माण झालेली कड आहे. सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यामुळे सह्याद्रीची निर���मिती झाली असावी असे मानले जाते. या तुकड्याची पश्चिमेकडची बाजू साधारण १००० मी. उंचीचा कडा असावा असे शास्त्रज्ञांना वाटते [४].
7
+ गोंडवन खंडाच्या तुकड्यातून वेगळी झालेली भारतीय उपखंडाची जमीन ही सरकत सरकत युरेशियन उपखंडाला जिथे येऊन मिळाली, तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीतून निघालेला लाव्हा सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी थंड होऊन दख्खनचे पठार निर्माण झाले. या लाव्हामुळे जे खडक निर्माण झाले त्यांना बसाल्ट खडक असे म्हणतात. त्याखालील खडक हे सुमारे २०० दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेले जुने खडक आहेत व ते निलगिरीच्या काही भागांमध्ये सापडतात..[५]
8
+ बसाल्ट खडक हा सह्याद्री डोंगररांगेत सर्वात जास्त सापडणारा खडक आहे. सह्याद्रीमध्ये सापडणारे इतर खडक पुढीलप्रमाणे. चार्नोकाईट, ग्रॅनाईट, खोंडालाईट, लेप्टिनाईट. लॅटराईट व बॉक्साईट हे खडक दक्षिणेकडील रांगांमध्ये आढळतात.[६]
9
+ उत्तरेला सातपुडा रांगेपासूनसुरू झालेल्या सह्याद्री रांगेमध्ये माथेरान, महाबळेश्वर, पांचगणी, कुद्रेमुख व कोडागू इत्यादी थंड हवेची ठिकाणे आहेत. निलगिरी रांग, बिलिगिरिरंगन रांग, सेल्व्हराजन रांग आणि तिरुमला रांग इत्यादी काही छोट्या रांगा पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडतात. कलसुबाइ हे उच शिखर आहेेे..
10
+ काही छोट्या रांगा उदा० कार्डमम रांग व निलगिरी रांग, या तमिळनाडू राज्याच्या वायव्य क्षेत्रात आहेत. निलगिरी रांगेमध्ये प्रसिद्ध उटकमंड हे थंड हवेचे ठिकाण आहे. या रांगेमध्ये दोड्डाबेट्टा (२,६२३ मी) हे सर्वोच्च शिखर आहे. या रांगेच्या दक्षिणेकडे, अनामलाई रांगे मध्ये अनाई मुदी (२त,६९५ मी), चेंब्रा शिखर (२,१०० मी), बाणासुर शिखर (२,०७३ मी), वेल्लारीमाला शिखर (२,२०० मी) आणि अगस्त्यमाला शिखर (१,८६८ मी) इत्यादी शिखरे आहेत. केरळ राज्यातील सर्व चहा व कॉफीचे मळे हे पश्चिम घाटातच आहेत. पश्चिम घाटात दोन मुख्य खिंडी आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या मधोमध गोवा खिंड आहे व दुसरी पालघाट खिंड. ही निलगिरी व अनामलाई रांगांच्या मधे आहे.
11
+ पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या मधल्या चिंचोळ्या पट्टीच्या उत्तरेकडील सपाट भागाला कोकण असे म्हणतात. तर दक्षिणेला मलबार म्हणतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी पूर्वेकडे असलेल्या भागाला महाराष्ट्र देश असे म्हणतात तर मध्य कर्नाटकात मळनाड म्हणतात.
12
+ पश्चिम घाट मौसमी वाऱ्यांना अडवतो, त्यामुळे ढग उंचीवर जातात आणि थंड होतात व पाऊस पडतो. घनदाट जंगलेही पावसाला मदत करतात. तसेच जमिनीतील बाष्प पुन्हा वाफेच्यात स्वरूपात हवेत सोडण्यास मदत करतात. यामुळेच घाटाच्या पश्चिम उताराकडे पूर्व उतारापेक्षा खूप जास्त पाऊस पडतो. भरपूर पावसामुळेच पश्चिम घाटात अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत. गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि त्यांच्या उपनद्या येथेच उगम पावतात.
13
+ पश्चिम घाट हा अनेक लहान मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे. या पैकी मुख्य नद्या म्हणजे गोदावरी, कृष्णा व कावेरी. या तिन्ही नद्या पूर्ववाहिनी असून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. तसेच इतर अनेक नद्या ज्या पश्चिमवाहिन्या आहेत, त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. यापैकी मुख्य नद्या म्हणजे मांडवी व झुआरी नदी. इतर अनेक नद्या या पश्चिम घाटात उगम पावतात. अन्य नद्यांमध्ये भीमा नदी, मलप्रभा नदी, कुंडली नदी, इत्यादी नद्या आहेत.
14
+ अनेक पश्चिमवाहिनी नद्या ह्या खूप उतारावरून वाहत असल्यामुळे जलविद्युत प्रकल्पांसाठी खूप उपयुक्त आहेत. पश्चिम घाटात जवळजवळ ५० धरणे बांधलेली आहेत व त्यापैकी सर्वात जुना जलविद्युत प्रकल्प खोपोली येथे १९०० साली बांधला गेला.[७] या सर्व धरणांपैकी मोठी धरणे म्हणजे महाराष्ट्रातील कोयना धरण, केरळमधील परांबीकुलम धरण व कर्नाटकातील लिंगणमक्की धरण.
15
+ पावसाळ्यात पश्चिम घाटाचे सौंदर्य वाढविण्यास कारणीभूत घटक म्हणजे धबधबे. पश्चिम घाटात अनेक प्रेक्षणीय धबधबे आहेत. उदा. जोग धबधबा, कुंचीकल धबधबा, शिवसमुद्रम धबधबा , डब्बे धबधबा व उंचाल्ली धबधबा. जोग धबधबा हा दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा आहे व तो जगातील १००१ नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.[८] तळकावेरी वन्यजीव अभयारण्य हे कावेरी नदीच्या उगमाजवळ असलेले एक मोठे अभयारण्य आहे. तसेच घनदाट जंगलांमुळे तुंगभद्रा नदीच्या उगमापाशी शरावती व सोमेश्वर ही दोन अभयारण्ये आहेत.
16
+ पश्चिम घाटातील वातावरण हे उंचीनुसार बदलत जाते. कमी उंचीवर उष्ण व दमट हवामान असून जास्त उंचीवर (१५०० मीटरच्यावर) सरासरी १५ °से. तापमान असते. काही अति उंचीच्या भागांमध्ये कायम धुके असते व हिवाळ्यात तापमान ४-५ °से. पर्यंत खाली येते. पश्विम घाटातील सरासरी तापमान उत्तरेला २० °से व दक्षिणेला २४ °से आहे.[५]
17
+ पश्चिम घाटातील (कोकणात) सरासरी पर्जन्यमान हे ३०००-४००० मिलिमीटर तर देशावर १००० मिलिमीटर. पश्चिम घाटातील पावसाचे प्रमाण हे बदलत जाणारे आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेच्या पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागात खूप पाऊस पडतो पण थोडेच दिवस पडतो तर विषुववृत्ताच्या जवळ असणाऱ्या घाट प्रदेशांमध्ये थोडाच पाऊस पडतो पण वर्षभर पडतो.[५]
18
+ पश्चिम घाटात चार प्रकारची वृत्तीय जंगले आढळतात. पश्चिम घाटाच्या उत्तर व दक्षिण भागात पानगळीचीजंगले व सदाहरित जंगले आढळतात. पश्चिम घाटाच्या उत्तरेला सामान्यत: दक्षिण भागापेक्षा कमी आर्द्रता असल्यामुळे, कमी उंचीवर उत्तर भागात पानगळीची जंगले आढळतात. यात मुख्यत: सागाचे वृक्ष आहेत. १,००० मी. पेक्षा जास्त उंचीवर आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे सदाहरित जंगले आढळतात.
19
+ केरळमधील वायनाड जंगले ही उत्तर व दक्षिणेकडील जैविक क्षेत्रांमधील जागेत मोडतात. दक्षिणेकडील जंगलांमध्ये जास्त जैवविविधता आहे. उत्तर भागाप्रमाणेच दक्षिण भागात सुद्धा कमी उंचीवर पानगळीची तर जास्त उंचीवर सदाहरित जंगले आढळतात. दक्षिण भागात १,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर सर्वाधिक प्रमाणात जैवविविधता आढळते. येथे संपूर्ण पश्चिम घाटात आढळणाऱ्या फुलझाडांपैकी ८०% पेक्षा जास्त जाती आढळतात.
20
+ पश्चिम घाटातील दाट जंगले ही मुख्यत: आदिवासी लोकांसाठी खूप उपयुक्त आहेत. त्यांना लागणारे अन्न व निवारे या जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात मिळतात. या दाट जंगलांमुळेच पठारावरील लोक इथे स्थायिक होऊ शकले नाहीत. भारतात आल्यावर इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर जंगले साफ करून जमीन शेतीयोग्य बनविली.
21
+ १९८८ मध्ये पश्चिम घाटाला पर्यावरणशास्त्रज्ञ नॉर्मन मायर्स यांच्या प्रयत्नांमुळे संरक्षित जैविक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. जरी पश्चिम घाट हा भारताच्या फक्त ५% क्षेत्रफळावर पसरलेला असला तरी भारतातील उंच वाढणाऱ्या झाडांच्या १५,००० जातींपैकी सुमारे ४,००० जाती (२७%) या इथेच सापडतात. यापैकी सुमारे १,८०० जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. सह्याद्री रांगेत जवळजवळ ८४ उभयचर प्राण्यांच्या जाती, १६ पक्ष्यांच्या जाती, ७ प्रकारचे सस्तन प्राणी व १,६०० प्रकारची फुलझाडे आढळतात जी जगात इतरत्र कोठेही आढळत नाहीत.
22
+ भारत सरकारने पश्चिम घाटातील अनेक जंगले संरक्षित केलेली आहेत. यामध्ये २ संरक्षित जैविक क्षेत्रे, ��३ राष्ट्रीय उद्याने, अनेक अभयारण्ये वगैरेंचा समावेश होतो. ही सर्व संरक्षित वनक्षेत्रे जतन करण्यासाठी वेगळे वनखाते बनवून या जंगलांचे रक्षण करण्यात येत आहे. यापैकी अनेक राष्ट्रीय उद्याने ही पूर्वी अभयारण्ये होती. निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र हे जवळजवळ ५,५०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळावर पसरलेले सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. यामध्ये नागरहोलची सदाहरित जंगले, बांदीपूर राष्ट्रीय उद्यानातील पानगळीची जंगले, कर्नाटकातील नुगू जंगल व केरळ व तमिळनाडूमधील अनुक्रमे वायनाड व मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश होतो.[९] केरळमधील पश्चिम घाटात अनेक थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. यामध्ये मुन्नार, पोन्मुदी व वायनाड ही प्रमुख ठिकाणे आहेत. केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे भारतातील शिल्लक असलेल्या सदाहरित जंगलांपैकी एक आहे. भारतात दोन ठिकाणी जैविक वधेता आढळते पहिली पूर्व घाट आणि दुसरा पश्चिम घाट.[१०]
23
+ नुकतेच कोयना आणि चांदोली या दोन अभयारण्याचे एकत्रीकरण करून नवीन अशा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केली आहे.
24
+ २००६ साली भारताने युनेस्कोकडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे.[११]. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे असतील.
25
+ पश्चिम घाटात हजारो प्रकारचे प्राणी आढळतात. यांमध्ये जवळजवळ ३२५ प्रजाती या जागतिक स्तरावर नष्ट व्हायला आलेल्या प्रजाती आहेत. तसेच उभयचरांमधील बऱ्याच प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात.
26
+ ही रांग वन्यजीवांसाठी खूप उपयुक्त जागा आहे. निलगिरीच्या जैविक क्षेत्रामध्ये आशियाई हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. ब्रह्मगिरी व पुष्पगिरी अभयारण्येसुद्धा हत्तींसाठी सुयोग्य निवासस्थाने आहेत. कर्नाटकातील पश्चिम घाटात ६,००० पेक्षा जास्त हत्ती आढळतात (२००४ सालातील गणनेप्रमाणे) व भारतात सापडणाऱ्या वाघांपैकी १०% वाघ सुद्धा इथेच आहेत.[१८].
27
+ सुंदरबननंतर भारतात सर्वात जास्त वाघ हे कर्नाटक, तमिळनाडू व केरळच्या जंगलातच आढळतात. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान व नागरहोल इथे ५,०००पेक्षा जास्त गौर (बैल) कळप करून राहतात.[१९] कोडागु जंगलांच्या पश्चिमेला निलगिरी माकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात.
28
+ भद्रा अभयारण्यात हरणांची मोठी संख्या आढळते. बरेच हत्ती, गौर, सांबर, चित्ते, वाघ इ. प्राणी क���रळमधील जंगलांमध्ये आढळतात.
29
+ गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील सह्याद्री, आणि तामिळनाडू - केरळातील निलगिरी व मलयगिरी यांनी बनलेला पश्चिम घाट “राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन” असा रम्य प्रदेश आहे. ह्या डोंगर रांगा म्हणजे दक्षिण भारताचे उदकभांडार आहे. येथून गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी व वैगई यांसारख्या पूर्ववाहिन्या आणि वैतरणा, सावित्री, काळी, शरावती, नेत्रावती, भरतपुळा, पेरियार अशा अनेक पश्चिमवाहिनी नद्या उगम पावतात. शिवाय ही श्रेणी जैवविविधतेचे एक आगळे भांडार आहे. जोडीलाच इथे विपुल खनिज संपत्ती आहे. हा प्रदेश सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्याही समृद्ध आहे. साहजिकच, साऱ्या देशाप्रमाणेच इथेही वेगेवेगळे विकास प्रकल्प अधिकाधिक जोमाने राबवले जात आहेत. ह्या प्रदेशाची जीवसंपत्ती व संवेदनाशीलता लक्षात घेऊन भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने मार्च २०१० मध्ये प्रा.माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली चार शासकीय अधिकारी व दहा विशेषज्ञ ह्यांचा पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गट गठित केला. ह्या गटापुढे खालील उद्दिष्टे ठेवण्यात आली -
30
+ संपूर्ण पश्चिम घाट प्रदेशासाठी संवेदनशील परिसरक्षेत्रे आखणे व तेथील व्यवस्थापन कसे असावे हे सुचवणे ही तज्ज्ञ गटावर सोपवण्यात आलेली मुख्य जबाबदारी होती. अर्थातच तज्ज्ञ गटाच्या कामाच्या संदर्भात १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार १९८९पासून प्रचलित झालेली संवेदनशील परिसरक्षेत्रे ही संकल्पना महत्त्वाची आहे. संवेदनशील परिसरक्षेत्रांचे निकष सुचवण्यासाठी नेमलेल्या प्रणव सेन समितीने परिसर संबंधित माहितीचा एक देशव्यापी संग्रह तातडीने बनवावा अशी शिफारस २००० सालीच केली होती, परंतु २०१०पर्यंत ह्या शिफारसीकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले होते. तेव्हा तज्ज्ञ गटाने पश्चिम घाट प्रदेशासाठी असा माहिती संग्रह बनवणे, आणि मग संवेदनशील परिसरक्षेत्रांच्या स्थल-कालानुरूप व्यवस्थापनाची रूपरेषा आखणे ही कामे हातात घेतली. ह्यासाठी काही मूलभूत संशोधन करण्याची आवश्यकता होती; ते करून शास्त्रीय निष्कर्ष प्रकाशित केले.
31
+ सर्व उद्दिष्टे साधण्यासाठी गटाने अनेक ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिल्या, ठिकठिकाणी खुली चर्चासत्रे आयोजित केली. खाण मालक व व्यवस्थापक, उद्योगपति, शिक्षक, बागायतद��र, शेतकरी, शेतमजूर, पशुपालक, मच्छीमार अशा विविध व्यावसायिकांचा, आणि सर्व संबंधित विषयांतील तज्ज्ञांचा सल्ला घेतला. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री, गोव्याचे आजी व माजी मुख्य मंत्री, केरळ राज्यातील कृषि व वन मंत्री, कर्नाटकातील मंत्री दर्जाचे आयुक्त, सर्व राज्यांतील आमदार व खासदार, जिल्हा परिषदा, तालुक पंचायती व ग्राम पंचायती सदस्य ह्यांच्याशी चर्चा केली. सर्व राज्यांच्या तसेच केन्द्रीय शासनातील वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांचे अनुभव व अभिप्राय समजावून घेतले. हे सर्व अत्यंत पारदर्शकतेने केले व वेळोवेळी सर्व इतिवृत्ते अधिकृत संकेतस्थलांवर उपलब्ध करून दिली.
32
+ १९८९ साली पहिले संवेदनशील परिसरक्षेत्र जाहीर केले गेले. त्या वेळी ही क्षेत्रे कशी आखावीत व त्यांचे व्यवस्थापन कसे केले जावे ह्या संबंधी काहीही मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध नव्हती. २००० साली प्रणव सेन समितीने कोणत्या निकषावर संवेदनशील परिसरक्षेत्रे ठरवावीत याबाबतचा एक अहवाल सादर केला. त्यात समृद्ध जैवविविधता, भरपूर पर्जन्यमान, उभे डोंगर उतार व नद्यांचे उगम अशांवर आधारित विविध निकष सुचवले. तथापि प्रणव सेन समितीने अशा संवेदनशील क्षेत्रांचे व्यवस्थापन कसे करावे ह्याबाबत काहीही मांडणी केली नाही. संवेदनशील परिसरक्षेत्र ही संकल्पना राष्ट्रीय उद्यानासारख्या संरक्षित प्रदेशाहून खूप वेगळी आहे. साधारणतः राष्ट्रीय उद्यानासारख्या प्रदेशात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप अपेक्षित नसतो. पण संवेदनशील परिसर क्षेत्रात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असू शकतो. उदाहरणार्थ, संपूर्ण डहाणू तालुका हा संवेदनशील परिसरक्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तेथे एक औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, आणि चिक्कूच्या मोठमोठ्या बागा आहेत. तेव्हा संवेदनशील परिसर क्षेत्रांत पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार जिथे जिथे जे जे सयुक्तिक असतील तिथे तिथे ते ते निर्बंध लागू करता येतात, तसेच पर्यावरण पोषक उपक्रमांना खास प्रोत्साहनही देण्यात येऊ शकते. आजतागायत अशी संवेदनशील परिसरक्षेत्रे आखताना व तेथील व्यवस्थापनाची मांडणी करताना, स्थानिक जनतेला सहभागी करण्यात आलेले नाही. परंतु पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाचा ही संकल्पना लोकाभिमुख पद्धतीने - पायाकडून कळसाकडे जात - राबवण्याचा प्रस्ताव आहे. एकूणच संपूर्ण पश्चिम घाट परिसरात पर्यावरण पोषक विकासाची रचना करताना स्थानिक समाजांनी मोलाची भूमिका बजावावी अशी पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाची कळीची शिफारस आहे.[२१]
33
+ पहा :
34
+
35
+
36
+ आग्रा किल्ला • 
37
+ अजिंठा लेणी • 
38
+ सांचीचा स्तूप • 
39
+ चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान • 
40
+ छत्रपती शिवाजी टर्मिनस • 
41
+ वेल्हा गोवा • 
42
+ घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) • 
43
+ वेरूळची लेणी • 
44
+ फत्तेपूर सिक्री • 
45
+ चोल राजांची मंदिरे • 
46
+ हंपी • 
47
+ महाबलिपुरम • 
48
+ पट्टदकल • 
49
+ हुमायूनची कबर • 
50
+ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान • 
51
+ केवलदेव राष्ट्रीय उद्यान • 
52
+ खजुराहो • 
53
+ महाबोधी विहार • 
54
+ मानस राष्ट्रीय उद्यान • 
55
+ भारतामधील पर्वतीय रेल्वे ( • 
56
+ दार्जीलिंग हिमालयन रेल्वे • 
57
+ निलगिरी पर्वतीय रेल्वे • 
58
+ कालका−सिमला रेल्वे) • 
59
+ नंदादेवी राष्ट्रीय उद्यान • 
60
+ व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने • 
61
+ सह्याद्री पर्वतरांग • 
62
+ कुतुब मिनार • 
63
+ लाल किल्ला • 
64
+ भीमबेटका • 
65
+ कोणार्क सूर्य मंदीर • 
66
+ सुंदरबन राष्ट्रीय उद्यान • 
67
+ ताजमहाल • 
68
+ जंतर मंतर
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10055.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ३५-पस्तीस  ही एक संख्या आहे, ती ३४  नंतरची आणि  ३६  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.
2
+ इंग्रजीत: 35 - thirty-five
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10065.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पहाटतारा हा वामन रामराव कांत यांचा कवितासंग्रह आहे.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10081.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी (रोमन लिपी: Mir Qamar-ud-din Khan Siddiqi) ऊर्फ पहिला आसफ जाह (जन्म : २० ऑगस्ट, इ.स. १६७१; - १ जून, इ.स. १७४८) हा मुघल साम्राज्यातील मनसबदार व आसफ जाही घराण्याचा संस्थापक होता. त्याला दिलेल्या चिनकिल्च खान (औरंगजेबाने इ.स. १६९०-९१मध्ये दिलेली उपाधी), निझाम-उल-मुल्क फरुखशियार याने इ.स. १७१३मध्ये दिलेली उपाधी), आसफ जाह (मुहम्मदशाहाने इ.स. १७२५ साली दिलेला किताब) या उपाधींनी तो ओळखला जातो.[१][२]
2
+ मीर कमरुद्दीन खान सिद्दिकीला मुघलांनी त्यांच्या दख्खन सुभ्याचा सुभेदार, अर्थात निझाम-उल-मुल्क, म्हणून नेमले. त्याच्यापासून हैदराबादच्या निजामांची राजवट सुरू झाली.[३]
3
+ [[वर्ग::इ.स. १६७१ मधील जन्म]]
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10172.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पोखरण हे भारताच्या राजस्थान राज्यातील जैसलमेर जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण/मुख्यालय आणि नगरपालिका आहे. हे थर वाळवंटातील एक दुर्गम स्थान आहे आणि भारताच्या पहिल्या भूमिगत अण्वस्त्र,क्षेपणास्त्र चाचणीचे प्रसिद्ध स्थान आहे.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10197.txt ADDED
@@ -0,0 +1,104 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ जोर्ज क्लेमेन्सो
2
+ फेर्डिनॉंड फॉश
3
+ एच.एच. आस्क्विथ
4
+ डेव्हिड लॉइड जॉर्ज
5
+ डग्ल्स हेग
6
+ दुसरा निकोलाय
7
+ निकोलाय निकोलायव्हिच
8
+ आंतोन्यो सालांद्रा
9
+ वित्तोरियो ओर्लांडो
10
+ लुइजी कादोर्ना
11
+ वूड्रो विल्सन
12
+ जॉन पर्शिंग
13
+ पाउल फॉन हिंडनबुर्ग
14
+ एरीख लूडेनडॉर्फ
15
+ पहिला फ्रांत्स योसेफ
16
+ पहिला कार्ल
17
+ कोनराड फॉन ह्यॉट्झेनडोर्फ
18
+ पाचवा मेहमेद
19
+ एन्वेर पाशा
20
+ मुस्तफा कमाल अतातुर्क
21
+ पहिला फेर्डिनान्ड
22
+ निकोला शेकोव्ह
23
+ ब्रिटिश साम्राज्य ८,८४१,५४१
24
+ फ्रान्स ८,६६०,०००
25
+ इटलीचे राज्य ५,०९३,१४०
26
+  अमेरिका ४,७४३,८२६
27
+ रोमेनियाचे राज्य १,२३४,०००
28
+ जपानी साम्राज्य ८००,०००
29
+ सर्बियाचे राज्य ७०७,३४३
30
+  बेल्जियम ३८०,०००
31
+ ग्रीसचे राज्य २५०,०००
32
+ पोर्तुगाल २००,०००
33
+ मॉंटेनग्रो ५०,०००
34
+ एकूण:४२,९५९,८५०
35
+ १३,२५०,०००
36
+ ७,८००,०००
37
+ २,९९८,३२१
38
+ १,२००,०००
39
+ एकूण: २५,२४८,३२१
40
+ पहिले महायुद्ध, पहिले महायुद्ध, ग्रेट वॉर, किंवा वॉर टू ॲन्ड ऑल वॉर्स या नावानेही ओळखले जाते. हे युद्ध २८ जुलै१९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले. इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अश्या या युद्धात ७ कोटी सैनिकांनी भाग घेतला ज्यापैकी ६ कोटी सैनिक युरोपियन होते. भांडखोर देशांची तांत्रिक आणि औद्योगिक प्रगती आणि प्रदीर्घ खंदक लढायांतून निर्माण झालेली 'जैसे थे' परिस्थिति यामुळे या युद्धात आणि त्याबरोबर झालेल्या विविध शिरकाणांमध्ये ९ लाखांपेक्षा जास्त सैनिक व ७ लाख नागरिक ठार झाले. हा इतिहासातील सर्वात घातक संघर्षांपैकी एक होता, आणि त्यात सामील असलेल्या अनेक देशांमध्ये क्रांती किवा मोठ्या राजकीय बदलांसाठी कारणीभूत झाला. युद्धापूर्वीच्या सुप्त संघर्षांचे पूर्ण निराकरण न झाल्याने या युद्धाअखेरीस एकवीस वर्षांनंतर झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली गेली.
41
+ दोस्त राष्ट्रे किंवा ट्रिपल ऑंतॉंत (रशियन साम्राज्य, फ्रेंच तिसरे प्रजासत्ताक आणि ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र) आणि केन्द्रीय सत्ता (जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी) या दोन गटात झालेल्या या युद्धात जगातील सर्व आर्थिक महासत्ता ओढल्या गेल्या. जरी इटली हा जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी यांच्याबरोबर तिहेरी युतीचा सदस्य असला तरी, ऑस्ट्रिया-हंगेरीने युतीच्या अटींविरुद्ध जाऊन आक्रमण केल्यामुळे त्याने केन्द्रीय सत्तांच्या बाजून�� युद्धात भाग घेतला नाही. जसजसे अधिकाधिक देश या युद्धात सामील झाले तसतशी युद्धपूर्व आघाड्यांची वाढ आणि पुनर्रचना झाली. इटली, जपान आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने दोस्त राष्ट्रांत सामील झाले, तर ओस्मानी साम्राज्य आणि बल्गेरिया केन्द्रीय सत्तांमध्ये सामील झाले.
42
+ २८ जून् १९१४ रोजी सारायेव्होमध्ये जहाल युगोस्लाव्ह राष्ट्रवादी गॅव्ह्रिलो प्रिन्सिप यांनी ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सिंहासनचा वारसदार असलेल्या ऑस्ट्रियाचे आर्चड्यूक फ्रांझ फर्डिनांड यांची हत्या केली आणि या युद्धाची ठिणगी पडली. फ्रान्झ फर्डिनांडच्या मृत्यूनंतर जर्मन साम्राज्याच्या चिथावणीवरून ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियासोबत युद्धाची घोषणा केली. या आधीच्या दशकात झालेल्या विविध करारांनी युरोपातील सर्वच देश परस्परांशी बांधले गेले होते. त्यामुळे जेव्हा २३ जुलै रोजी ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाला निर्वाणीचा इशारा पाठवला, तेव्हा एक राजनैतिक पेचप्रसंग निर्माण झाला. काही आठवड्यांतच प्रमुख सत्ता युद्धात उतरल्या, आणि जुलै १९१४ मध्ये बाल्कन भागात सुरू झालेले हे युद्ध झपाट्याने पूर्ण युरोपभर पसरले.
43
+ सर्वात आधी २४-२५ जुलै रोजी रशियाने आपलया सैन्याची अंशतः जमवाजमव सुरू केली. २८ जुलै रोजी ऑस्ट्रो-हंगेरियन लोकांनी सर्बियाविरुद्ध युद्ध घोषित केले त्यापाठोपाठ रशियाने ३० जुलै रोजी जाहीरपणे सैन्याची जमवाजमव सुरू केली. जर्मनीने ही जमवाजमव थांबवण्यासाठी रशियाला ३१ जुलैच्या मध्यरात्री रशियाला निर्वाणीचा खलिता पाठवला. रशियाने ही मागणी अमान्य केल्यानंतर १ ऑगस्ट रोजी जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध जाहीर केले. रशियाबरोबरच जर्मनीने फ्रान्सलादेखील निर्वाणीचा खलिता पाठवला, आणि फ्रान्सच्या तटस्थतेची हमी म्हणून फ्रेंचांच्या ताब्यातील दोन किल्ले जर्मनीच्या ताब्यात् देण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्यास फ्रान्सने असमर्थता दर्शवली आणि १ ऑगस्ट रोजी सैन्याची जमवाजमव सुरू केली.३ ऑगस्ट रोजी जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध जाहीर केले. फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातील सीमा दोन्ही बाजूंनी मजबूत होती. त्यामुळे श्लिफेन योजनेनुसार, जर्मनीने तटस्थ बेल्जियम आणि लक्झेंबर्गवर आक्रमण करून उत्तरेकडून फ्रान्सवर चढाईची तयारी केली. यात बेल्जियन तटस्थतेचे उल्लंघन झाल्यामु���े ब्रिटनने ४ ऑगस्ट रोजी जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले. मार्नच्या लढाईत जर्मन सैन्याची आगेकूच थोपवण्यात दोस्त राष्ट्रांना यश आले. त्यानंतर पश्चिम आघाडीवरच्या लढाईला एका प्रचंड वेढ्याचे स्वरूप आले आणि दोन्ही सैन्यांकडून खंदकांची एक मोठी साखळी तयार झाली. १९१७ सालापर्यंत या साखळीत फारसा फरक पडला नाही. पूर्व आघाडीवर रशियाने ऑस्ट्रिया-हंगेरीविरुद्ध यश मिळवले, पण जर्मन सैन्याने टॅनबेनबर्ग आणि मासुरियन लेक्सच्या युद्धात रशियाचे पूर्व प्रशियावरील आक्रमण परतवून लावले. नोव्हेंबर १९१४ मध्ये, ओस्मानी साम्राज्य केन्द्रीय सत्तांच्या बाजूने सामील झाले आणि कॉकेशस, मेसोपोटेमिया आणि सिनाई येथे नव्या आघाड्यांवर युद्धाला सुरुवात झाली. १९१५ मध्ये इटलीने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने भाग घेतला आणि बल्गेरिया केन्द्रीय सत्तांच्या बाजूने सामील झाला; १९१६ मध्ये रोमेनिया आणि १९१७ साली अमेरिकेची संयुक्त संस्थाने दोस्त राष्ट्रांत सामील झाले.
44
+ मार्च १९१७ मध्ये रशियन सरकार कोसळले आणि नोव्हेंबरमध्ये एक क्रांती झाली आणि पुढील लष्करी पराभवानंतर रशियाला ब्रेस्ट लिटोव्हस्कच्या तहनीद्वारे सेंट्रल पॉवर्सशी संबंधित अटींचा लाभ झाला, ज्यामुळे जर्मनांना महत्त्वपूर्ण विजय मिळाला.१९१८ च्या वसंत ऋतू मध्ये वेस्टर्न फ्रंटला एक आश्चर्यकारक जर्मन आक्षेपार्ह साम्राज्य निर्माण केल्यानंतर, मित्र राष्ट्रांनी प्रतिस्पर्धी हल्ल्यांच्या मालिकेमध्ये जर्मन सैन्याला परतवून लावले. ४ नोव्हेंबर १९१८ रोजी, ऑस्ट्रो-हंगेरी साम्राज्य एक युद्धकलापात मान्य झाले आणि जर्मनीला क्रांतिकारकांशी स्वतःची समस्या होती, ११ नोव्हेंबर १९१८ रोजी युद्धनौकेवर सहमती दर्शवली, ज्यामुळे मित्र राष्ट्रांच्या विजयाची लढाई संपली.
45
+ युद्धाच्या अखेरीस किंवा काही काळानंतर जर्मन साम्राज्य, रशियन साम्राज्य, ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्य आणि ऑट्टोमन साम्राज्य अस्तित्वात नव्हते. नॅशनल बॉर्डरची पुनर्मुद्रण करण्यात आली, अनेक स्वतंत्र राष्ट्रांनी पुनर्संचयित केले किंवा तयार केले, आणि जर्मनीच्या वसाहतींना व्हिक्टर्समध्ये फेकून दिले गेले. १९१९ च्या पॅरिस शांतता परिषदेदरम्यान, बिग फोर (ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका व इटली) यांनी त्यांच्या करारांची एक श्रृंखला दिली. अशा संघर्षाच�� पुनरावृत्ती टाळण्याच्या उद्देशाने संघटनेची स्थापना झाली. हा प्रयत्न अयशस्वी झाला, आणि आर्थिक उदासीनता, नूतनीकरण नवीकरण झालेली उत्तराधिकारी राज्ये, आणि अपमान (विशेषतः जर्मनीमध्ये)च्या भावनांनी अखेरीस द्वितीय जागतिक महायुद्धाच्या सुरुवातीला योगदान दिले.
46
+ ऑक्टोबर - पहिल्या बाल्कन युद्धाची सुरुवात
47
+ पहिले बाल्कन युद्ध इ.स. १९१२ ते १९१३ दरम्यान सर्बिया, ग्रीस, मॉंटेनिग्रो व बल्गेरिया विरुद्ध ओस्मानी साम्राज्य असे झाले, ह्या युद्धात संख्येने अधिक व डावपेचात निपुण असलेल्या बाल्कन राष्ट्रांनी ओस्मानी सैन्याला पराभूत केले. ह्या पराभवामुळे ओस्मानी साम्राज्याचा युरोपामधील जवळजवळ सर्व सत्ता संपुष्टात आली. ह्याची परिणती स्वतंत्र आल्बेनिया देशात झाली.
48
+ युद्धात विजय मिळवून देखील बल्गेरियाच्या वाट्याला मॅसिडोनियामधील फारसा भूभाग न आल्यामुळे बल्गेरिया नाराज झाला. ह्यातच दुसऱ्या बाल्कन युद्धाची मुळे रोवली गेली. तसेच १९१० च्या दशकामधील इतर घटनांचा विचार करता पहिल्या महायुद्धाच्या कारणांमध्ये बाल्कन युद्ध हे एक प्रमुख कारण मानले जाते.
49
+ युरोपामधील तत्कालीन बलाढ्य राष्ट्रे ह्या युद्धामध्ये सहभागी नसली तरीही येथील घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष होते.
50
+ जून - दुसरे बाल्कन युद्ध
51
+ दुसरे बाल्कन युद्ध इ.स. १९१३ साली बल्गेरिया विरुद्ध सर्बिया, ग्रीस, मॉंटेनिग्रो व रोमेनिया असे झाले. पहिल्या बाल्कन युद्धातील विजयादरम्यान ओस्मानी साम्राज्याकडून काबीज केलेल्या भूभागाची वाटणी करण्यात आली. ही वाटणी बल्गेरियाला मान्य नव्हती. ह्यावरून जून १९१३ मध्ये बल्गेरियाने ग्रीस व सर्बियावर आक्रमण केले. बल्गेरियाच्या रोमेनियासोबतच्या वादामुळे रोमेनियाने देखील ह्या युद्धात सामील होण्याचे ठरवले. युद्धाचा फायदा घेऊन ओस्मानी साम्राज्याने पहिल्या युद्धादरम्यान गमावलेला काही भूभाग परत मिळवला.
52
+ सुमारे दीड महिन्यांच्या संघर्षानंतर बल्गेरियाने माघार घेतली. रशियाने ह्या युद्धात न पडण्याचे ठरवल्यामुळे रशिया-बल्गेरिया दोस्ती संपुष्टात आली. ह्याची परिणती रशिया-सर्बिया संबंध बळकट होण्यात झाली ज्यामुळे बाल्कन प्रदेशामध्ये सर्बियाचे वर्चस्व वाढले. ह्यामधूनच ऑस्ट्रिया-हंगेरी व सर्बियामधील संघर्षाला सुरुवात झाली ज्याचे रूपांतर पहिल्या ��हायुद्धामध्ये झाले. ह्या कारणास्तव दुसरे बाल्कन युद्ध साधारणपणे पहिल्या महायुद्धासाठी कारणीभूत मानले जाते.
53
+ जून - ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड याची सर्बियामध्ये हत्या झाली. हा ऑस्ट्रिया-हंगेरीचा वारसदार होता.
54
+ जुलै - ऑस्ट्रिया-हंगेरी ने याचा प्रतिकार म्हणून सर्बियावर हल्ला केला. फ्रान्स, जर्मन साम्राज्य व रशिया यांनी युद्धासाठी सैन्य सज्ज केले.
55
+ ऑगस्ट - प्रशियाने रशिया व फ्रान्सवर युद्धाची घोषणा केली. व बेल्जियमवर हल्ला केला. ब्रिटिश साम्राज्य यामुळे युद्धात ओढले गेले.
56
+ सप्टेंबर - मार्न नदी येथे प्रशियाला ब्रिटिश व फ्रेन्चांनी रोखले.
57
+ ऑक्टोबर - ओस्मानी साम्राज्य प्रशियाच्या बाजूने युद्धात उतरले.
58
+ एप्रिल - प्रशियाने य्प्रेस येथे प्रथमच विषारी वायूचा वापर केला. गल्लीपोल्ली द्वीपकल्पावर हल्ला करून दोस्त राष्ट्रांनी ओस्मानी साम्राज्याला युद्धाबाहेर काढण्याचा प्रयत्‍न केला.
59
+ मे - इटली दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले.
60
+ फेब्रुवारी - प्रशियाने फ्रान्सचा वेर्डन हा किल्ला १० महिने युद्ध करून घेतला.
61
+ मे - जटलॅंडच्या युद्धात ब्रिटन व जर्मनीच्या नौका लढल्या.
62
+ जुलै ते नोव्हेंबर - सोमच्या युद्धात प्रथमच रणगाड्याचा वापर करण्यात आला.
63
+ एप्रिल - अमेरिका युद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले.
64
+ जुलै ते नोव्हेंबर - पास्सकेन्नडायलचे युद्ध.
65
+ मार्च - प्रशिया व रशिया यांनी ब्रेस्ट-लिटोव्हस्क येथे युद्धबंदी केली. प्रशियाने पश्चिमेकडे जबरदस्त आघाडी घेतली.
66
+ जुलै - प्रशियाची घोडदौड थांबली.
67
+ ऑगस्ट - अमेरिकेच्या मदतीने दोस्त राष्ट्रे जर्मनीच्या सीमेपार गेली.
68
+ ऑक्टोबर - इटलीने ऑस्ट्रिया-हंगेरीला हरवले. ऑस्ट्रिया-हंगेरी व ओस्मानी साम्राज्याने शांततेची मागणी केली.
69
+ नोव्हेंबर - प्रशिया व दोस्त राष्ट्रे यांनी युद्धबंदी केली.
70
+ जून - व्हर्सायचा तह
71
+ व्हर्सायचा तह हा ११ नोव्हेंबर, इ.स. १९१८ रोजी फ्रान्समधील व्हर्साय (Versailles) येथे पहिल्या महायुद्धात जर्मनीने शरणागती स्वीकारल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर दबाव आणण्यासाठी अटी लादल्या. जर्मनीच्या त्यातील काही अटी अपमानास्पद असल्याची जर्मन लोकांमध्ये भावना होती. या तहाप्रमाणे जर्मनीला हरण्याची युद्ध लादल्याबद्द्ल शिक्षा म्हणून प्रंचड पैसा दोस्त राष्ट्रांना द्यावा ���ागला तसेच लष्करी, आर्थिक नुकसान सोसावे लागले. याचा परिणाम म्हणून जर्मनीत पुढील काळात प्रंचड आर्थिक मंदी आली. अपमानास्पद भावनांमुळे आपोआपच दुसऱ्या महायुद्धाची बीजे या तहात रोवली गेली.
72
+ व्हर्सायच्या तहातील अटींमध्ये एक अट अशी होती की जर्मनीच्या ताब्यातील सार प्रांत पंधरा वर्षांसाठी फ्रान्सला द्यावा तसेच ऱ्हाइन नदीलगतच्या पन्नास किलोमीटर प्रदेशात जर्मनीने लष्कर ठेऊ नये.
73
+ कंसात राष्ट्रे युद्धात सहभागी झाली तो दिवस
74
+ २८ जून, इ.स. १९१४ रोजी ऑस्ट्रियाच्या राजपदाचा वारस आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याची सर्बियात हत्या झाली. या खुनाच्या कारस्थानासाठी सर्बियास जबाबदार ठरवण्यात आले व ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियावर आक्रमण केले. तेव्हा रशियन साम्राज्य सर्बियाच्या मदतीस धावून आले. प्रशियाने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला आणि बेल्जियम व फ्रान्सवर हल्ला केला. यामुळे ब्रिटिश साम्राज्याने प्रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
75
+ प्रशियाला बेल्जियम जिंकून फ्रान्समध्ये घुसायचे होते व त्यानंतर पॅरिस जिंकून फ्रान्सचा पाडाव करायचा होता. पण मार्ने नदीच्या युद्धात फ्रान्सने प्रशियाला रोखले.
76
+ १ जुलै, इ.स. १९१६ रोजी दोस्त राष्ट्रांनी सोम येथे प्रशियाशी लढून प्रशियन सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. चार महिन्यांच्या युद्धानंतर दोस्तांचे सैन्य केवळ ८ किलोमीटर खोल पोचू शकले. या लढाईत १० लाख बळी पडले.
77
+ जुलै इ.स. १९१७मध्ये दोस्त राष्ट्रांनी पासंडाले, बेल्जियम येथे प्रशियाशी लढून प्रशियन सीमा ओलांडण्याचा पुन्हा प्रयत्‍न केला. या खेपेस ३ लाख सैनिक मृत्युमुखी पडले. परंतु या लढाईतून दोस्तांच्या पदरी फारसे काहीही पडले नाही.
78
+ वेर्डनची लढाई ही पहिल्या महायुद्धातील एक मोठी लढाई होती. प्रशिया व फ्रान्सच्या सैन्यांमध्ये ही लढाई झाली. २१ फेब्रुवारी ते १८ डिसेंबर १९१६ या कालावधीत ही लढाई झाली. वेर्डन शहराच्या उत्तरेला टेकड्यांमध्ये ही लढाई झाली.
79
+ विमी ब्रिजची लढाई फ्रान्सच्या नोर-पा-द-कॅले या प्रदेशात लढली गेली. ब्रिटन व प्रशियामध्ये ही लढाई झाली. ९ ते १२ एप्रिल १९१७ या कालावधीत ही लढाई झाली.
80
+ युद्ध सुरू झाले तेव्हा नेहमीच्या सैनिकांना युद्धावर पाठवण्यात आले. पण सैनिकांचे मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने सक्तीची लष्करभरती करण्यात आली.
81
+ युरोपाच्या पूर्व आघाडीवरील युद्ध मुख्यतः प्रशिया, ऑस्ट्रिया-हंगेरी व रशिया या देशांमध्ये झाले. हे युद्ध पश्चिम आघाडीकडील युद्धापेक्षा भयानक होते. येथील युद्ध मुख्यतः उघड्या मैदानात खेळले गेले. इ.स. १९१४ साली ओस्मानी साम्राज्याने रशियावर हल्ला केल्यानंतर युद्ध आशिया खंडापर्यंत पोहोचले. ओस्मानी साम्राज्याने सीरिया व पॅलेस्टाईनवर हल्ला चढवण्याची धमकी दिली, तेव्हा ब्रिटिश साम्राज्याने इजिप्तमधील आपले सैन्य सीरिया व पॅलेस्टाईन भूप्रदेशांत उतरवले.
82
+ मुख्य लेख:टानेन्नबर्गची लढाई
83
+ युद्धाच्या सुरुवातीला प्रशिया व रशियन साम्राज्य यांमध्ये ही लढाई झाली. २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट १९१४ यांदरम्यान ही लढाई झाली. यात रशियाचे ४,१६,००० सैन्य मृत्युमुखी पडले व प्रशियाचा विजय झाला.
84
+ मुख्य लेख:मासुरियन तलावाची पहिली लढाई, मासुरियन तलावाची दुसरी लढाई
85
+ प्रशियाने ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशियाचे सैन्य माघार घेऊ लागले.
86
+ केंद्रवर्ती सत्तांनी ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशिया युद्धाबाहेर गेला..
87
+ मुख्य लेख:रशियन क्रांती (१९०७)
88
+ १९१६ साली ब्रुसिलोव्हमध्ये विजय मिळवूनही रशियात सरकार विरोधी असंतोष वाढत होता. झारची राजवट नावापुरती होती. खरी सत्ता महाराणी अलेक्झांड्रा हिच्या व ग्रिगोरी रास्पुतिन याच्या हातात होती. असंतोष वाढत गेल्यावर ग्रिगोरी रास्पुतिन याचा १९१६ च्या अखेरीस खून करण्यात आला.
89
+ मार्च १९१७ साली, पेट्रोग्राडमध्ये झारविरुद्ध निदर्शने करण्यात आली. यामुळे झारने सिंहासनाचा त्याग केला व एक कमकुवत हंगामी सरकार स्थापण्यात आले. या गोंधळात आघाडीवरचे लष्कर निकामी ठरले.
90
+ हंगामी सरकारबद्दलचा असंतोष वाढत असतानाच व्लादिमिर इलिच लेनिनच्या बोलशेव्हिक पक्षाची ताकद व लोकप्रियता वाढत होती. लेनिनने सरकारला युद्ध थांबवण्याची मागणी केली. बोल्शेव्हिकांनी केलेला सशस्त्र उठाव यशस्वी ठरला. लेनिनने लगेच प्रशियाला युद्ध थांबवण्याची मागणी केली. ही मागणी प्रशियाला पटली नाही. नंतर ब्रेस्ट-लिटोव्हस्कचा तह झाला. यानुसार फिनलॅंड, बाल्टिक देश, पोलंड व युक्रेन केंद्रवर्ती सत्तांना देण्यात आले.
91
+ आफ्रिका खंडात प्रशिया, फ्रान्स व युनायटेड किंग्डम इत्यादी युरोपीय देशांच्या वसाहती होत्या. पहिल्या महायुद्धात या वसाहतींमध्ये लढाया होत असत. ७ ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी फ्रान्स व ब्रिटनने प्रशियाच्या आधिपत्याखालील टोगोलॅंड जिंकून घेतले. १० ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी जर्मन नैर्ऋत्य आफ्रिकेतील प्रशियाचे सैन्य दक्षिण आफ्रिकेत शिरले.
92
+ न्यू झीलंडने जर्मन सामोआ (वर्तमान सामो‌आ) ३० ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी जिंकून घेतले. ११ सप्टेंबर, इ.स. १९१४ रोजी ऑस्ट्रेलियाने जर्मन न्यू गिनीच्या न्यू ब्रिटन बेटावर हल्ला केला.
93
+ रशियाविरुद्ध लढत असल्यामुळे ऑस्ट्रीया-हंगेरीने स्वतःचे एक तृतीयांश सैन्य सर्बियात घुसवले व सर्बियाची राजधानी बेलग्रेड जिंकून घेतली. कोलुबाराच्या लढाईत सर्बियाने यशस्वीपणे ऑस्ट्रिया-हंगेरीला हरवले. यामुळे १९१४ च्या शेवटी ऑस्टिया-हंगेरीचे सैन्य सर्बियातून परतले.
94
+ पहिल्या महायुद्धाआधीचे सैनिकी डावपेच व युद्धतंत्रे पहिल्या महायुद्धात निष्फळ ठरली. यामुळे नवीन डावपेच शोधणे आवश्यक ठरले. कुंपणासाठीच्या काटेरी तारा, आधुनिक तोफखाना, मशीन गन यांमुळे खुल्या मैदानात लढणे कठीण झाले. प्रशियाने प्रथमच विषारी वायू वापरला, व या घटनेनंतर सर्वच राष्ट्रांची सैन्ये विषारी वायूंचा वापर करू लागली.
95
+ युद्धकाळात नवीन शस्त्रे व युद्धसाहित्य शोधण्याकडे दोन्ही बाजूंचा कल होता. रणगाडे हे यांतील ठळक उदाहरण होय. ब्रिटन व फ्रान्स या राष्ट्रांनी प्रथमच रणगाडे वापरले. प्रशियाने दोस्त सैन्यांकडून जप्त केलेले रणगाडे व स्वतःचे काही रणगाडे, यांचा वापर युद्धात केला.
96
+ मार्ने नदीच्या पहिल्या लढाईनंतर दोस्त राष्ट्रांच्या व केंद्रवर्ती सत्तांच्या सैन्यांनी मोठ्या प्रमाणावर युद्धाभ्यास सुरू केला.
97
+ ब्रिटिशांनी या युद्धात रणगाड्याचा शोध लावला. खंदकापलीकडे जाण्यासाठी रणगाड्याचा शोध लावला गेला. रणगाड्यात बसलेले सैन्य मशीनगनने शत्रूवर हल्ला करत असे व शत्रूसैन्यापलीकडे जात असे.
98
+ युद्धात विमानाचा वापर पहिल्या महायुद्धात करण्यात आला. तत्कालीन विमानांमध्ये एक वैमानिक व एक बंदुकधारी सैनिक बसू शके. बंदुकधाऱ्याचे काम शत्रूवर मशीनगनने गोळीबार करणे व बॉम्बगोळ्याचा भडिमार करणे हे होते.
99
+ मशीनगनमुळे पहिले महायुद्ध इतर युद्धांपेक्षा प्राणघातक ठरले. या बंदुकीमुळे सतत गोळ्या झाडणे शक्य होते.
100
+ युद्धाच्या सुरुवातीच्या काळात प्रशियाने जगभरातील समुद्रांत क्रुझर नौका तैनात केल्या होत्या. यांतील काही क्रुझर नौका दोस्त राष्ट्रांच्या व्���ापारी जहाजांना उपद्रव देऊ लागल्या. यामुळे ब्रिटनच्या रॉयल नेव्हीने पद्धतशीरपणे क्रुझर नौकांचे पारिपत्य केले.
101
+ युद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटनने प्रशियाची नाविक नाकेबंदी केली. हे तंत्र भलतेच परिणामकारक ठरले, यामुळे प्रशियाची सैनिकी नाकेबंदी झाली. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार हे डावपेच चुकीचे होते. ब्रिटनने समुद्रात पाणसुरूंग पेरून ठेवले पण त्यामुळे शत्रुनौकांसह तटस्थांच्या नौकांसही हानी पोहचे.
102
+ इ.स. १९१६ साली झालेली जुटलॅंडची लढाई पहिल्या युद्धातील सर्वांत मोठी लढाई होती. ही लढाई ३१ मे, इ.स. १९१६ ते १ जून, इ.स. १९१६ या कालखंडात उत्तर समुद्रात लढली गेली.
103
+ इतर कोणत्याही युद्धाचे परिणाम या युद्धाएवढे मोठे नव्हते. या युद्धामुळे प्रशियन साम्राज्य, ऑस्ट्रिया-हंगेरीयन साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य व रशियन साम्राज्य ही साम्राज्ये नामशेष झाली. बेल्जियम व सर्बिया या राष्ट्रांना भरपूर हानी पोहोचली होती. फ्रान्सचे १४ लाख सैनिक या युद्धात मृत्युमुखी पडले, रशिया व प्रशियाचे जवळपास एवढेच सैन्य मरण पावले.
104
+ १९१४ ते १९१८ या काळात ८० लाख सैनिक युद्धात मृत्यू पावले, ७० लाख कायमचे जायबंदी झाले, तर १.५ कोटी सैनिक जखमी झाले. प्रशियातील १५.१%, ऑस्ट्रिया-हंगेरीतील १७.१% व फ्रान्समधील १०.५% पुरुष मृत्युमुखी पडले. ७,५०,००० प्रशियन नागरिक ब्रिटनने केलेल्या नाकाबंदीत उपासमारीने मेले. युद्धसमाप्तीच्या काळात १ लाख नागरिक लेबेनानमध्ये दुष्काळामुळे मृत्युमुखी पडले होते.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10202.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ पहूर हे जळगाव जिल्ह्यामधील वाघूर नदीच्या तीरावर वसलेले एक गाव आहे. हे अजिंठ्याच्या लेण्यांपासून सुमारे २० कि.मी. अंतरावर आहे.
2
+
3
+ शिक्षण संथा
4
+ महात्मा फुले शिक्षण संथा संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पहुर कसबे
5
+ ही संथा गावपासुन जवळच असून तिथे 5 वी ते 10 पर्यन्त शाळा आहे.
6
+ स्वामी विवेकानंद व्यवसाय मार्ग दर्शन केंद्र कार्यान्वित
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10211.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ पा हा २००९ सालचा भारतीय हिंदी कौटुंबिक विनोदी चित्रपट आहे. आर. बाल्की दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अरुंधती नाग आणि विद्या बालन यांनी अभिनय केलेला.[१] प्रोजेरिया सारख्या एका दुर्मिळ अनुवंशिक रोगावर व एका मुलाच्या त्याच्या पालकांसोबतच्या नात्यावर हा चित्रपट आधारित आहे. खऱ्या आयुष्यात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन अनुक्रमे वडील आणि मुलगा आहेत, पण पा चित्रपटा मध्ये त्या दोघांनी अगदी उलट भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट ४ डिसेंबर २००९ रोजी जगभरात प्रदर्शित झाला. ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांनी संगीत दिले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी झाली. भारतीय चित्रपट समीक्षकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले असले तरी मेटाक्रिटिक आणि रोटेन टोमॅटो वेबसाइट्सच्या म्हणण्यानुसार या चित्रपटाला परदेशी चित्रपट समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यांच्या अभिनयासाठी अमिताभ बच्चन यांना ५७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाचवा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार आणि विद्या बालन यांना पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
2
+ बऱ्याच भागांचे चित्रीकरण लखनऊमध्ये झाले होते तर चित्रपटाचे काही भाग यूके आणि मलेशियामध्ये चित्रीत करण्यात आले होते. हॉलिवूड कलाकार क्रिस्टीन तिनस्ले आणि डोमिनी टिलने अमिताभ बच्चनचा मेक-अप केला आहे. टिनस्ले कॅटवुमन या चित्रपटासाठी परिचित आहेत आणि टिल हे लॉर्ड ऑफ द रिंग्ज चित्रपटांसाठी ओळखले जातात. अमिताभ बच्चन यांना त्यांचा मेकअप घालण्यात आणि तो काढून टाकण्यास अनेक तास लागयचे. अभिषेक बच्चन हा केवळ पा मधील मुख्य कलाकारांपैकी एक नव्हता तर चित्रपटाचे बजेट, मार्केटींग आणि संपूर्ण चित्रपटाचे मुख्य निर्माता होते.[२][३][४] इलायराजा यांचे संगीत असलेल्या या चित्रपटात शान, सुनिधी चौहान व शिल्पा राव यांनी गाणे गायली आहेत.
3
+ २००९ मध्ये ५७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार बहाल करण्यात आला. सोबतच अमिताभ बच्चन यांना सर्वोत्तम अभिनेता, अरुंधती नाग यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री व क्रिस्टीन टिनस्ले आणि डोमिनी टिल या जोडीला सर���वोत्तम मेक-अपचा पुरस्कार देण्यात आला.[५] याव्यतिरिक्त, चित्रपटाने पाच स्टार स्क्रीन पुरस्कार, दोन स्टारडस्ट पुरस्कार, दोन फिल्मफेअर पुरस्कार, तीन आयएफएफए पुरस्कार आणि एक अप्सरा फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर गिल्ड अवॉर्ड जिंकले.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10245.txt ADDED
@@ -0,0 +1,21 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ पांगरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पांगरी हे गाव महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यात तसेच नांदेड तालुक्यात येते
3
+ पांगरी हे गाव तुळजापूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र 361वर आहे विष्णूपुरीपासून दक्षिणेस 2 किमी अंतरावर आहे
4
+ पांगरी या गावचे पोस्ट विष्णूपुरी आहे पिंनकोड 431606
5
+ महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प - कै शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पाचा मुख्य कालवा पांगरी या गावात पूर्वेकडील भागातून जातो
6
+ तसेच उत्तर दिशेला साठवन तलाव आहे
7
+ तसेंच पूर्व दिशेला एक छोटासा माळ आहे
8
+ पांगरी गावात महादेवाचे मंदिर आहे, सदर मंदिराचे 10 वर्षापूर्वी नूतनीकरण करण्यात आले आहे,तसेच गावात हनुमान मंदिर,दत्तात्रय मंदिर,वैष्णवी देवी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर,महाकाली मंदिर आहे
9
+ गावामध्ये एप्रिल महिन्यात महादेवाची यात्रा भरते,सदर देवस्थान शिखर शिंगणापूरचे लहान पीठ मानले जाते, गावातील कोणत्याही व्यक्तीने शिखर शिंगणापूर येथील महादेवाचे दर्शन घेतले नाही
10
+ शैक्षणिक माहिती: सदर गावाच्या शिवारा मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा बराचसा भाग येतो
11
+ श्री गुरुदत्त प्रतिष्ठान नांदेड द्वारा संचलित नांदेड रुरल डेंटल व फिजिओथेरपी कॉलेज अँड रिसर्च सेंटर,पांगरी
12
+ संत गाडगेबाबा हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे
13
+ गावाच्या दक्षिणेकडील शिवारालागत लोहा तालुक्याची सुरुवात आहे
14
+ गावाच्या पूर्वेस असलेल्या माळाच्या पायथ्याशी नांदेड पोलीस दलातील एकमेव गोळीबार प्रशिक्षण केंद्र आहे
15
+ पांगरी या गावाची पंचायत 7 सदस्याची आहे
16
+ 2011च्या जणगणने नुसार गावची लोकसंख्या 1261 असून त्यात 648 पुरुष,613 स्त्री आहेत,तसेच 0-6 वयोगटातील लोकसंख्या 166 आहे
17
+ प्रति हजारी स्त्री पुरुष प्रमाण 946 इतके आहे
18
+ साक्षरता: 81.46% असून स्त्री साक्षरता 72.98% तसेच पुरुष साक्षरता 89.50% इतकी आहे
19
+ गावातील बहुतांश जमीन ही विद्यापीठ व पाटबंधारे प्रकल्पा करीता संपादित केल्यामुळे सध्या गावात शेतीयुक्त जमीन अतिशय कमी आहे गावातील शेतकरी हे प्रामुख्याने सोयाबीन,गहू,ज्वारी,कापूस ही पिके घेतात मुख्य व्यवसाय शेती असला तरी दुग्ध व्यवसाय मोठ्याप्रमाणात चालतो
20
+ गावातील रहदारीसाठी राज्य परिवहन महामंडळाची शहर बस गावात येते तसेच रिक्षा,दुचाकी वाहनाचा वापर होतो.
21
+ नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10273.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांगलोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10275.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांगरणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10285.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांगारे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10291.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ पांगुळ किंवा पिंगळा ही एक भटक्या भिक्षेकऱ्यांची जात आहे.[१] सूर्यदेवाचा शरीराने पांगळा असलेला सारथी 'अरुण' याचे प्रतिनिधी म्हणून हे पिंगळे ओळखले जातात. म्हणूनच ते अरुणोदयाच्या आधीच दारात येतात आणि 'धर्म जागो' अशी शुभकामना व्यक्त करून दान मागतात. कधीकधी हे पिंगळे पहाटेच्या वेळी एखाद्या झाडावर किंवा भिंतीवर बसलेले दिसतात. तेथूनच ते येणाऱ्या जाणाऱ्यांकडून दान मागतात. खांद्यावर घोंगडी, धोतर, डोक्यावर रंगीबेरंगी चिंध्यांपासून बनवलेली टोपी व काखेला झोळी असा त्यांचा पोषाख असतो. त्यांच्या हातात घुंघराची काठी आणि कंदील असतो. महानुभावांच्या लीळाचरित्रात, तसेव नामदेव-ज्ञानदेवांच्या साहित्यात पिंगल्याचा उल्लेख आढळतात. हे 'पिंगळे' मुख्यत्वेकरून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील प्रदेशात आढळतात. त्यांच्या बायका गोधड्या शिवतात, घोंगड्या विणतात व त्या विकून, तसेच पिंगळ्यानी मागून आणलेल्या भिक्षेवर आणि दानावर त्यांची गुजराण चालते.
2
+ बेळगावला एका पिंगळेगल्ली आहे. तिथे पिंगळ्याची वस्ती पूर्वी, आणि कदाचित अजूनही असावी.
3
+ पिंगळा म्हणजे कुडमुडे जोशी अशीही माहिती आहे.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10296.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ साचा:पांगोलि ही महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील एक नदी आहे.जी गोरेगाव तालुक्यातील तेढा गावच्या तेढा तलावातून उगम पावते आणि वाघ नदीला जाऊन मिसळते अंदाजे ह्या नदीची लांबी 100 ते 110 किलोमीटर आहे आणि रुंदी 30 ते 35 मीटर आहे ही नदी गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातून वाहून गोंदिया तालुक्यात प्रवेश घेतो आणि शेवटी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश च्या सीमारेषेवर वाहत असलेली वाघ नदी ला जाऊन मिसळतो ह्या नदीला ठिकाण ठिकाणी छोट छोट्या नदिसारख्या ढोढया आढळतात जे की शेतकऱ्यांना शेतीसाठी पाऊस पुरवण्याचा काम करतात . ह्या नदीमध्ये अनेक प्रकारचे मासे पाहायला मिळतात ही नदी मुख्यत पावसाळा आला की पाण्याने निरनिराळी भरलेली असते आणि हिवाळा संपे पर्यंत आपल्या पोटी पाणी साचवून ठेवते दरवर्षी पावसाळ्यात ह्या पांगोली नदीला पूर येत असते मात्र ह्या मुळे मानवी जीवनावर कुठला पण दुष्परिणाम आजपर्यंत पहावयास नाही मिळाला . उन्हाळा आला की ह्या नदी मध्ये एक पण पाणी उरत नाही मात्र कुठे कुठे धरणे बांधून राहतात त्या त्या ठिकाणी पाणी उन्हाळा भर पहावयास मिळते . ही नदी काही शहरी भागातून पण वाहते असे मला बघायला मिळते गोंदिया शहर ला लगत एक छोटा गोंदिया म्हणून नावाचा छेत्र आहे ज्यातून ही नदी वाहते . ही नदी गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्याला म्हणजेच शहरी भागाला लागून पण वाहते आणि गोरेगाव आणि झांजिया या दोन गावांची सीमा दरसवते असे दृश्य अनेक ठिकाणी ही नदी दाखवते . ह्या नदीला अनेक ठिकाणी धरणे बांधलेले आहेत असे पाहायला मिळते जसे की बिर्सी हवाई अड्डा जवळील कामठा गाव या ठिकाणी पण 7 ते 8 दरवाज्याचा धरणा बांधलेला आहे . ह्या नदीच्या काठी काठी म्हटल तर अनेक ठिकाणी विट भट्टे पहावयास मिळतात जी विट भट्टे ह्या नदीच्या पाण्याच्या उपयोगाने चालत असतात छोटी छोटी धरणे बांधून गोरेगाव तालुक्या मधील झांजीया या गावी ह्या नदीच्या पाण्याचा उपयोगाने कमीत कमी मोठ मोठे 4 विट भट्टे आहेत ज्यामुळे अनेक लोकांना येथे रोजगार पण मिळते ही नदी जिथून जिथून वाहते त्या ठिकाणच्या लोकांवर प्रेम करते असे आपल्याला ह्या मधून आढळून येते म्हटल तर ही नदी गोंदिया जिल्ह्याला निसर्गाची खूप मोठी देन आहे जी गोंदिया जील्हाच्या मधून सुरू होते आणि शेवटी संपते :- मयुर. एस. येसनसूरे
2
+ पांगोली नदी हा ले��� अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
3
+ हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
4
+ 'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
5
+
6
+ पहा : गोंदिया जिल्ह्यातील नद्या
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10322.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांजरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10333.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पांजरीलोढी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10343.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांडवउमरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_1035.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ धामणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10365.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ पांडुरंग पाटणकर हे पर्यटनावर लिहिणारे मराठी लेखक आहेत.
2
+ पाटणकर यांनी दुर्गभ्रमंतीपासून ते विदेशीभ्रमंतीपर्यंत मार्गदर्शन करणारी १८ पुस्तके लिहिली आहेत. त्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. याशिवाय त्यांनी अनेक दैनिकांतून पर्यटनावर एक हजारांपेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. पाटणकरांच्या वाङ्मयात सह्याद्री आणि हिमालय यांपासून गल्फ प्रदेश, युरोप, आल्प्स, इ.च्या पर्यटनविषयक पुस्तके आणि लेख आहेत. त्यांच्या वडिलांची पोस्टातील फिरतीची नोकरी होती. यानिमित्ताने अनेक ठिकाणी राहिलेल्या पाटणकरांनी त्या प्रत्येक ठिकाणाची ऐतिहासिक माहिती तसेच गड, कोट, किल्ले यांची निरीक्षणे करून लेखन सुरू केले. पाटणकरांनी आपले आजोळ असलेल्या नेरळबद्दलचा लेख सुरुवातीस लिहिला. त्यांचा व्यवसाय आणि नोकरीही पर्यटनाला उपयोगी पडणारी होती.
3
+ पाटणकरांनी तामिळनाडूमधील महाबलीपुरम बद्दल विशेष लेख लिहिला आहे. महाबलीपुरम येथील बहुतेक शिल्पे ही एकाश्म दगडातील आहेत म्हणजे एकाच दगडात शेकडो मूर्ती कोरलेल्या असतात. महाबलीपुरम् ही मूर्तिनिर्माण, मंदिरनिर्माण आणि शिल्पनिर्मिती यांची काशी समजली जाते. हजारो वर्षांपूर्वींची ही कला तेथे अद्ययावत पद्धतीने जोपासली जाते. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांचे शिलास्मारक आणि तेथेच शेजारी असणारा तिरुवलूवरचा पुतळा ही महाबलीपुरम् येथील स्थापत्यशास्त्राची निर्मिती आहे. बारा वर्षांपूर्वीच्या त्सुनामी लाटेत पूर्वेकडील एक हजार किमी लांबीच्या किनाऱ्यावरील एकही वास्तू वाचली नाही पण आत समुद्रात असणाऱ्या या वास्तू मात्र वाचल्या.
4
+ पाटणकरांच्या पर्यटनात अष्टविनायकासारखी धार्मिक पर्यटने, एक दिवसाची आजूबाजूच्या ठिकाणांची पर्यटने, ट्रेकिंग, चाकोरीबाहेरील पर्यटने, अभ्यास पर्यटने, हिमालय पर्यटने व आखाती देशातील पर्यटने यांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील औंध येथील भूषणगड येथे झालेली फजितीही त्यांनी लिहिली आहे. तेथे पोहोचविण्यास आलेली एसटी पुरेसे प्रवासी मिळत नाहीत, हे बघितल्यावर वेळेआधीच निघून गेली. भंडारदऱ्याजवळचा रतनगड हा कसा रत्नगड आहे, हे पाटणकरांनी विषद केले आहे. २०१७ च्या सुमारास वयाच्या सत्तरीत असतानाही ते पर्यटन करीत असतात.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10377.txt ADDED
@@ -0,0 +1,40 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ साने गुरुजी: (जन्म : २४ डिसेंबर १८९९; - ११ जून १९५०) हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते.
2
+ साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी त्यांचे वडील कोर्टाचे काम करीत असत. कोर्टाचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण त्यांच्या वडिलांच्या, सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.[१]
3
+ शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
4
+ इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली.
5
+ साने गुरुजी यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली.
6
+ ‘पत्री’ य��� त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. त्यातील ही एक कविता:
7
+ बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो||ध्रु||
8
+ समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.
9
+ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित गीता प्रवचने सुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे 'दुःखी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्‍री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा इतिहास' असे भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता :-
10
+ जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
11
+ तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
12
+ जयांनाना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
13
+ तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
14
+ समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
15
+ अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
16
+ सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
17
+ तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
18
+ कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे
19
+ समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
20
+ प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
21
+ कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
22
+ असे जे आपणापाशी असे, जे वित्‍त वा विद्या
23
+ सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
24
+ भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
25
+ सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
26
+ असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
27
+ परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
28
+ जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
29
+ त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
30
+ ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, दादा गुजर, ना.ग. गोरे, प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र.द. पुराणिक, मधु दंडवते, यदुनाथ थत्ते, रा.ग. जाधव,राजा मंगळवेढेकर, वा.रा. सोनार, शांतीलाल पटणी, सी.न. वाणी, इत्यादी अनेक थोर व्यक्तित्वे घडविली.
31
+ १९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच 'आंतरभारती'ची संकल्पना त्यांना सुचली.
32
+ प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती[ संदर्भ हवा ]. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यांनी आत्महत्या केली.
33
+ साने गुरुजींच्या स्मरणार्थ 'साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक' या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर मुद्रे या निसर्गरम्य गावात आहे. १९९९मध्ये ३६ एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले.. यामध्ये विद्यार्थांच्या शिबिरासाठी दोन डॉरमिटरीज (सामुदायिक शयनगृहे) आणि कॅम्पिंग ग्राउंड्ज बांधण्यात आली होती. साडेतीनशे विद्यार्थी मावतील इतकी या डॉरमिटरींची क्षमता आहे. युवा श्रमसंस्कार छावणी, वर्षारंग, प्रेरणा प्रबोधन शिबिर मालिका, मित्रमेळावा, अभिव्यक्ती शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरे, साहित्यसंवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात. शाळांच्या अनेक उपक्रमांसाठीही या डॉरमेट्री उपलब्ध करून दिल्या जातात.
34
+ या संस्थेने (२००९ साली) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले होते. या दुसऱ्या टप्प्यात 'साने गुरुजी भवन' आणि 'आंतरभारती अनुवाद केंद' अशा दोन प्रकल्पांची योजना आखली होती.. साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे कायमस्वरूपी प्रदर्शन 'सानेगुरुजी भवना'मध्ये होणार आहे. साने गुरुजींचे स्मारक उभारणे हा या भवनामागचा उद्देश आहे. तसेच 'आंतरभारती अनुवाद केंद्र' हे साने गुरुजींनी पाहिलेल्या स्वप्नांची प्रतिकृती असेल. हे केंद कॉंप्युटर, इंटरनेट, ऑडियो-व्हिज्युअल रूम अशा सोयीसुविधांनी सज्ज असेल. इथे सुसज्ज लायब्ररीही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या लायब्ररीमध्ये लेखक, अभ्यासक, साहित्यिक शांतपणे संशोधन, अभ्यास करू शकतील, अशी संस्थेची योजना आहे. साने गुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ही संस्था झटत आहे.
35
+ पुण्यातही दांडेकर पुलाजवळ दत्तवाडीत साने गुरुजींचे स्मारक आहे. हे पुण्यातील उत्कृष्ट सभागृहांपैकी एक आहे. प्रायोगिक रंगभूमीच्या विविध विषयांवरील नाटकांच्या सादरीकरणासाठी या स्मारकाजवळ बॅ.नाथ पै रंगमंच या छोट्या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली.
36
+ साने गुरुजी यांनी आपल्या आयुष्यातली शेवटची अनेक वर्षे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या हर्णैजवळच्या आपल्या मूळ गावी-पालगड गावी काढली. तेथे त्यांचे राहते घर आजही चांगल्या प्रकारे ठेवले आहे ते ज्या शाळेत जात होते ती प्राथमिक शाळाही आज चालू आहे. पालगड हे मंडणगडनजीक दापोली तालुक्यात दुर्गम भागात आहे. जाणते पर्यटक या गावाला व घराला आवर्जून भेट देतात.
37
+ साने गुरुजींची पुतणी सुधाताई बोहोडा यांनी साने गुरुजींचे हे राहते घर राष्ट्राला अर्पण केले. त्यानंतर या घराची देखभाल वडघरचे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ही संस्था करत आली आहे.
38
+ २०१२ सालचे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन माणगावला याच संस्थेत झाले. आधीची संमेलने मुंबईत झाली होती.
39
+ गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले[२]. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके वरदा प्रकाशनाने ३६ खंडांत पुनःप्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रितीने वर्णन केले आहेत. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली, प्रौढां��ाठी लेख, निबंध लिहिले, माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली. त्यांची ’श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने गाजली.
40
+ साने गुरुजींवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. त्यांतल्या काही पुस्तकांची आणि लेखकांची नावे :-
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10389.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांडेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10401.txt ADDED
@@ -0,0 +1,19 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ २०° ०२′ १५.२१″ N, ७२° ५६′ १३.९१″ E
2
+ पांढरतारागाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे[१].
3
+ डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २९ किमी अंतरावर आहे.
4
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.
5
+ हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २५२ कुटुंबे राहतात. एकूण १२३० लोकसंख्येपैकी ५९५ पुरुष तर ६३५ महिला आहेत. गावाची साक्षरता ५५.८१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७३.९९ आहे तर स्त्री साक्षरता ३८.१६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २२३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १८.१३ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.
6
+ गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.
7
+ सासवंद, चिंचाळे, आंबिवळी तर्फे बहारे,शिसणे, करंजविरा, आष्टे, नारुळी, सायवण, चाळणी, तालोठे, पुंजावे ही जवळपासची गावे आहेत.शिसणे समूह ग्रामपंचायतीमध्ये करंजवीरा, पांढरतारागाव आणि शिसणे ही गावे येतात.
8
+ १. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
9
+ २. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
10
+ ३.
11
+ https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
12
+ ४.
13
+ http://tourism.gov.in/
14
+ ५.
15
+ http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
16
+ ६.
17
+ https://palghar.gov.in/
18
+ ७.
19
+ https://palghar.gov.in/tourism/
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10441.txt ADDED
@@ -0,0 +1,11 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ पांढऱ्या पुठ्ठ्याचे गिधाड किंवा बंगाली गिधाड हा दक्षिण आणि आग्नेय आशियातील एक मृतभक्षक शिकारी पक्षी आहे. इ.स. १९९०पासून यांची संख्या झपाट्याने कमी झाली, तकी की, १९९२ ते २००७ या काळात यांची संख्या ९९.९ टक्क्यांनी कमी झाली.[२] त्यामुळे या पक्षाला आय.यू.सी.एन.च्या लाल यादीमध्ये अतिशय चिंताजनक प्रजातीचा दर्जा दिला गेला. १९८० च्या दशकात यांची संख्या काही कोटींमध्ये होती. याला "जगातील सर्वात मुबलक मोठा शिकारी पक्षी" मानले जात असे.[३] २०१६मध्ये यांची संख्या १०,००० पेक्षा कमी वर्तवण्यात आली आहे.[१]
2
+ हे देखील इतर गिधाडांप्रमाणे मध्यम आकाराचे गिधाड आहे. त्याचे पंख अतिशय रुंद आणि शेपटी लहान असते. त्याची लांबी ७५–९३ सेंमी, पंखांची लांबी १.९२–२.६ मी आणि वजन ३.५–७.५ किग्रॅ असते. प्रौढ गिधाडांची पांढरी पाठ, त्यांचे बूड आणि बाहेरील पिसांच्या आतील पिसे त्याच्या बाकीच्या गडद रंगाच्या शरीराहून वेगळे असतात, जे स्पष्ट दिसतात. शरीर मळकट काळसर तपकिरी आणि अंतर्बाह्य पिसे चंदेरी करडी असतात. डोके व मान भुरकट काळी; त्यांवर पिसे नसतात; मानेच्या बुडाशी पांढऱ्या पिसांचा झुपका, डोळे तपकिरी; चोच चंदेरी रंगाची, टोकाला काळी असते. अल्पवयीन गिधाड काळपट तपकिरी रंगाचे असते आणि प्रौढ होण्यासाठी त्याला ४ ते ५ वर्षांचा काळ लागतो. उडताना प्रौढ पक्ष्यांच्या पंखांचा मागचा भाग काळ्या रंगाचा दिसतो तर खालून पुढचा भाग पांढरा दिसतो.[४]
3
+ हे उत्तर व मध्य भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि आग्नेय आशियामध्ये उंच झाडांवर, अनेकदा मानवी वस्ती जवळ घरटे बनवतात आणि मादी एका वेळी फक्त एक अंड घालते. विणीच्या काळात ते बहुधा एका ठिकाणी वस्ती करून राहतात, स्थलांतर करत नाहीत.
4
+ जेव्हा सकाळच्या वेळी सूर्याच्या किरणांमुळे तापलेली गरम हवा वर उठू लागते, तेव्हा बंगाली गिधाडे सक्रिय होतात, कारण गरम हवेच्या झोतांमध्ये उंच उड्डाण घेणे त्यांना सोपे जाते. ते एके काळी कलकत्त्यावर मोठ्या संख्येने दिसत असत.[५]
5
+ हे गिधाडदेखील मेलेल्या प्राण्यांच्या मांसावर उदरनिर्वाह करणारे आहे. याची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असल्यामुळे आकाशात उंचावर घिरट्या घालीत असताना जमिनीवर पडलेले मेलेले जनावर याला सहज दिसते. ते दिसताक्षणीच बरीच गिधाडे त्या ठिकाणी जमतात आणि मांसाचा फडशा पाडतात.[६] गिधाडांच्या एका गटाने बैलाच्या आख��ख्या मृतदेहाला २० मिनिटात खाऊन स्वच्छ केल्याचे पाहण्यात आले आहे. जंगलांमध्ये जेव्हा ते उंच उड्डाण घेते, तेव्हा वाघाने शिकार केल्याचे कळत असे. ते जुने सुकलेले हाडांचे तुकडेसुद्धा गिळतात. जिथे पाणी उपलब्ध आहे तिथे ते नियमितपणे आंघोळ करतात आणि पाणी पितात. ज्या झाडांवर ते नियमितपणे वास्तव्य करतात, ती झाडे बऱ्याचदा त्यांच्या मलमूत्रामुळे पांढरी होतात आणि आम्लतेमुळे मरतात. त्यामुळे फळबागा व शेतमळ्यांमधील त्यांचा वावर लोकांना आवडत नाही.[७]
6
+ ॲलन ऑक्टेवियन ह्यूमने "शेकडो घरट्यांच्या" अभ्यासातून असे निरीक्षण नोंदवले की, हे पक्षी जवळच सोईस्कर कडे असूनसुद्धा मानवी वस्त्यांशेजारी मोठ्या झाडांवर घरटी बांधायचे. त्यांना वड, पिंपळ, अर्जुन आणि कडूलिंबाची झाडे आवडत असत.[८] नोव्हेंबर ते मार्च हा त्यांच्या विणीचा काळ असतो आणि अंडी जानेवारीमध्ये दिली जातात. अनेक जोडपी एकमेकांशेजारी घरटे बांधतात आणि एकटे घरटे अनेकदा तरुण पक्ष्याचे असते. घरट्यांचा व्यास ३ फूट आणि जाडी अर्धा फूट असते आणि आतल्या बाजूने हिरव्या पानांचा थर असतो. एकटे घरटे नियमितपणे वापरले जात नाही आणि कधी कधी राज गिधाड किंवा मोठी घुबडे त्यावर ताबा मिळवतात. मादी सामान्यत: एक अंडे देते जे पांढऱ्या रंगाचे असते आणि त्यात थोडीशी निळ्या-हिरव्या रंगाची छटा असते. अंडे नष्ट झाले तर मादी घरटेसुद्धा नष्ट करते. ३० ते ३५ दिवसांनी पिल्लू अंडे फोडून बाहेर येते. पिल्लू राखाडी रंगाचे असते. त्याचे पालक त्याला मांसाचे छोटे छोटे तुकडे भरवतात. पिल्लू साधारणत: तीन महिन्यांचे होईपर्यंत घरट्यात राहते.
7
+ बंदिवासातील एक गिधाड कमीत कमी बारा वर्ष जगले.
8
+ एके काळी या प्रजातीची गिधाडे मुबलक प्रमाणात अस्तित्वात होती. विशेषतः गंगेच्या मैदानी प्रदेशात ते मोठ्या संख्येने दिसत असत आणि या प्रदेशातील अनेक मोठ्या शहरातील रस्त्यांच्या कडेने असणाऱ्या झाडांवर घरटे बांधत असत. ह्यू व्हिस्लर याने त्याच्या भारतातील पक्ष्यांच्या गाईडमध्ये असे लिहिले आहे की, भारतातील सर्व गिधाडांमध्ये या प्रजातीची गिधाडे सर्वात जास्त आहेत.[९] टी.सी. जेर्डनने सुद्धा हे भारतातील सर्वाधिक संख्या असणारे गिधाड असून ते भारतात सगळीकडे मोठ्या संख्येने आढळतात असे निरीक्षण नोंदवले आहे.[१०]
9
+ १९९० च्या दशकापूर्वी त्यांना उपद्रव म्हणून प���हिले जात होते, विशेषतः विमानांच्या पक्ष्यांशी होणाऱ्या टक्करींमध्ये या पक्ष्यांचे प्रमाण जास्त होते म्हणून.[११][१२] १९४१ मध्ये चार्ल्स मॅक्‌कान याने ताडाच्या झाडांवर बसणाऱ्या गिधाडांच्या मलमूत्रामुळे झाडे मेल्याचे लिहिले आहे.[१३] १९९० मध्येच ही गिधाडे आंध्र प्रदेशमध्ये, विशेषतः गुंटूर आणि प्रकाशम जिल्ह्यांमध्ये दुर्मीळ झाली होती. १९९० मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे त्या भागात असंख्य जनावरे मृत्युमुखी पडली, तेव्हा त्यांच्या मृतदेहांपाशी गिधाडे दिसली नाहीत.[१४]
10
+ १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत बंगाली गिधाड तसेच भारतीय गिधाड आणि पातळ चोचीचे गिधाड या प्रजातींची संख्या भारत आणि त्याच्या शेजारील देशांमध्ये ९९ टक्क्यांनी कमी झाली आहे.[१५] याचे प्रमुख कारण डायक्लोफिनॅक या जनावरांमधील सांधेदुखीच्या वेदना कमी करणाऱ्या औषधामुळे होणारी विषबाधा आहे. जेव्हा एखादे जनावर मरते आणि मरण्याच्या आधी काही वेळापूर्वी डायफिनॅक देण्यात आले असेल तर त्याच्या मृतदेहामध्ये या औषधाचा अंश राहतो. अश्या मृतदेहाला खाल्ल्याने ते रसायन गिधाडांच्या शरीरात जाते, त्यांचे मूत्राशय बंद पडते आणि त्यांचा मृत्यू होतो.[१६] हे औषध जिप्स प्रजातीच्या इतर पक्ष्यांसाठीसुद्धा विषारी असल्याचे सिद्ध झाले आहे.[१७]
11
+ एका वेगळ्या गृहीतकानुसार, यांच्या संख्येतील घट होण्याला, हवाई बेटांवरील पक्ष्यांच्या विलोपनाचे कारण होता तो पक्ष्यांचा मलेरिया कारणीभूत असू शकतो. .[१८] आणखी एका विचारानुसार, हवामानातील दीर्घकालीन बदल गिधाडांच्या ऱ्हासास जबाबदार असू शकतात.[१९]
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10468.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ पांतागोनिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश चिली व आर्जेन्टिना देशांमध्ये आन्देसेच्या दक्षिणेस स्थित आहे.
2
+
3
+ गुणक: 41°48′37″S 68°54′23″W / 41.81015°S 68.90627°W / -41.81015; -68.90627
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10501.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ पाइक्स पीक अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगेतील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या इतर रांगांपेक्षा किंचित दूर असलेले हे शिखर पाइक्स पीक मासिफ या डोंगरावर आहे. कॉलोराडो स्प्रिंग्ज शहराजवळ असलेल्या या शिखराची उंची १४,२७६ फूट आहे. या शिखरापर्यंत चालत, रेल्वेगाडीने किंवा मोटारकारने जाता येते.
3
+ स्पॅनिश शोधकांनी याला सुरुवातीस एल कॅपितान असे नाव दिले होते. त्यानंतर झेब्युलॉन पाइकचे नाव या डोंगरास दिले गेले. या डोंगराला स्थानिक अरापाहो भाषेत हीय ओतोयू असे नाव आहे.[१]
4
+ कॅसल पीक  • ग्रेझ पीक  • माउंट अँटेरो  • टोरीझ पीक  • क्वांडारी पीक  • माउंट एव्हान्स  • लाँग्स पीक  • माउंट विल्सन
5
+ माउंट शाव्हानो  • माउंट प्रिन्सटन  • माउंट बेलफोर्ड  • क्रेस्टोन नीडल  • माउंट येल  • माउंट ब्रॉस  • किट कार्सन पीक  • मरून पीक  • टॅबेग्वाश पीक
6
+ माउंट ऑक्सफर्ड  • माउंट स्नेफेल्स  • माउंट डेमोक्रॅट  • कॅपिटोल पीक  • पाइक्स पीक  • स्नोमास माउंटन  • माउंट इओलस
7
+ विंडम पीक  • चॅलेंजर पॉइंट  • माउंट कोलंबिया  • मिसूरी माउंटन  • हम्बोल्ट पीक  • माउंट बीयेरश्टाट  • सनलाइट पीक
8
+ हँडीस पीक  • कुलेब्रा पीक  • एलिंगवूड पॉइंट  • माउंट लिंडसे  • लिटल बेर पीक  • माउंट शेर्मान  • रेडक्लाउड पीक  • पिरॅमिड पीक  • विल्सन पीक
9
+ सान लुइस पीक  • वेटरहॉर्न पीक  • माउंट ऑफ द होली क्रॉस  • ह्युरॉन पीक  • सनशाइन पीक
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10505.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ पाईत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते.
3
+ ==प्रेक्षणीय स्थळे== कुंडेश्वर येथील महादेव मंदिर
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10507.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाउंड पप्पीस (इंग्लिश: Pound Puppies) ही एक अमेरिकन दूरचित्रवाणी मालिका आहे. हा मालिका हॅना-बार्बेरा या कंपनीने तयार केला.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10512.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाउके सियाका (१९ जून, १९८६:पापुआ न्यू गिनी - ) ही  पापुआ न्यू गिनीच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10548.txt ADDED
@@ -0,0 +1,19 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ पाकिस्तान एक देश असून , भारताच्या वायव्य सिमेवरील देश आहे. पाकिस्तान हे केंद्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात चार सुभे (परगणा) आणि चार केंद्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानाची राजधानी तर कराची हे सर्वात मोठे शहर आहे. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १६ कोटी असून लोकस॓ख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा सहावा क्रमांक लागतो. इंडोनेशिया पाठोपाठ जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आढळते. बोलीभाषा, वंश, भूगोल, वन्यप्राणी यात प्रचंड विविधता पाकिस्तानात आढळते. पाकिस्तान हा एक विकसनशील देश असून, उद्योगीकरण हे उर्जितावस्तेत आहेत. लष्करी राजवट, राजकीय अस्थिरता, शेजारी भारतासोबत असलेले क्रमांकाव संबंध यामुळे सतत अस्थिरतेला पाकिस्तानी जनतेला सामोरे जावे लागले. देश अजूनही गरिबी, दारिद्र्य, निरक्षरता आणि भ्रष्टाचार अशा समस्यांशी झगडत आहे.
4
+ पाकिस्तानी सैन्य हे जगातील सातव्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे. पाकिस्तान हे एक स्वघोषित अण्वस्त्रसज्ज राष्ट्र घोषित झाले असून अण्वस्त्रसज्जता असलेले हे मुस्लिम जगतातील पहिले आणि एकमेव राष्ट्र असून, दक्षिण आशियातील दुसरे राष्ट्र आहे. पाकिस्तान हे अमेरिकेचे नाटोबाहेरील मित्रराष्ट्र आहे आणि चीनसोबत राजनैतिक मित्रसंबंध आहेत. पाकिस्तान हे इस्लामिक व्यवस्थापन संघटनेचे (सध्याची इस्लामिक सहयोग संघटना) जनक राष्ट्र आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्रे, राष्ट्रकुल आणि जी-२० संघटनांचे सदस्य आहे. आशिया खंडातील एक महत्त्वाचा देश होय. सुरुवातीला भारताचाच एक भाग असलेला भूप्रदेश 1947ला विभागला गेला आणि भारत आणि पाकिस्तान असे दोन राष्ट्र निर्माण झाली.एक स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र म्हणून पाकिस्तानची ओळख निर्मााण झालेली आहे
5
+ कालानुक्रमे भारतातील साम्राज्ये, हखामनी साम्राज्य (इराण), खिलाफत, मंगोल, मुघल,मराठा साम्राज्य, दुराणी साम्राज्य, शीख आणि ब्रिटिश वसाहत यांची पाकिस्तानावर सत्ता होती. इ.स. १९४७ मध्ये पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली झाली. भारतीय स्वातंत्र्यलढयाच्याशेवटी ब्रिटिश भारताची फाळणी होऊन पाकिस्तान या मुस्लिमबहुल स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली, भारताच्या वायव्येला पश्चिम पाकि���्तान आणि पूर्वेला पूर्व पाकिस्तान यांचा मिळून पाकिस्तान देश बनला. हे दोन्ही विभाग भौगोलिकदृष्ट्या मध्ये असलेल्या भारतामुळे विलग झाले होते. इ.स. १९६५ मध्ये पाकिस्तानच्या राज्यघटनेला जनमान्यता मिळाल्यानंतर पाकिस्तान हे इस्लामी प्रजासत्ताक झाले. इ.स. १९७२ मध्ये सशस्त्र क्रांतीनंतर पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली.
6
+ पाकिस्तान हा शब्द पाक (अर्थ: पवित्र) व स्तान (अर्थ: भूमी) या दोन उर्दू शब्दां‍चा संधी आहे. इ.स. १९३३ मध्ये चौधरी रहमत अली, पाकिस्तान चळवळीचे सदस्य, यांनी प्रकाशित केलेल्या, नाऊ ऑर नेव्हर या नावाने परिचित असलेल्या प्रसिद्धिपत्रकात सर्वप्रथम पाकस्तानची मागणी केली गेली. पाकस्तान हा शब्द पंजाब, अफगाण प्रांत, काश्मीर, सिंध आणि बलुचिस्तान या प्रांतांच्या नावांमधील अक्षरांवरून निर्माण झाला. भाषेच्या नियमांमुळे आणि बोलण्याच्या सोयीसाठी त्या दोन घटकशब्दांत इ हा स्वर घालण्यात आला.
7
+ पाकिस्तानच्या पूर्वेला भारत, वायव्येला अफगाणिस्तान, नै‌ऋत्येला इराण, ईशान्येला चीन आहे. पाकिस्तानच्या उत्तरेचा ताजिकिस्तान त्याला वाखानच्या भूभागाने जोडला गेला आहे. पाकिस्तानच्या दक्षिणेला अरबी समुद्र व ओमानचे आखात असून देशाला १०४६ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पाकिस्तान देश ओमानशी सागरी सरहद्दीने जोडलेला आहे. पाकिस्तान हा भौगोलिकदृष्ट्या दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि मध्यपूर्व आशिया यांच्यामधल्या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर आहे. आधुनिक पाकिस्तान हे नवपाषाण युग (नियोलिथिक) मेहरगढ़ आणि कांस्य युग सि॓धू संस्कृती याचा मिलाप आहे. याशिवाय वेळोवेळी झालेल्या आक्रमणांमुळे आणि वसाहतींमुळे पाकिस्तानात, हि॓दू, पर्शिअन, इंडो-ग्रीक, इस्लामिक, तुर्की-मंगोल, अफगाणी आणि शीख संस्कृतींचा प्रभाव आढळतो. पाकिस्तानचा भूभाग नेहमीच वेगवेगळ्या राजवटी आणि साम्राज्यांचा हिस्सा राहिला आहे.
8
+ पाकिस्तान चार प्रशासकीय विभागांमध्ये विभागलेले आहे; पंजाब, सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान, तसेच राजधानी प्रदेश आणि केंद्रीय अखत्यारीतील आदिवासी प्रदेश ज्यात सीमावर्ती भागाचा समावेश आहे. पाकिस्तानी सरकारचे वादग्रस्त पश्चिमी काश्मीर भागावर, जे आझाद काश्मीर आणि गिलगीट-बाल्टिस्तान या दोन विभागात विभागलेले आहे, आभासी सरकार आहे. गिलगीट-बाल्टिस्तान भागाला प्रांताचा दर्जा देत २००९ मध्ये हा प्रांत स्वयंशासित केला गेला.
9
+ स्थानिक पातळीवर प्रशासकीय संस्था तीन पातळ्यांवर विभागलेली आहे, जिल्हे, तालुका आणि गाव पातळी (Union councils).
10
+ पाकिस्तान एक लोकशाहीवादी संसदीय संघीय प्रजासत्ताक आहे, इस्लाम हा राष्ट्राचा धर्म आहे. सर्वप्रथम इ.स. १९५६ मध्ये संविधान स्विकारले गेले पण १९५८ मध्ये जनरल यांनी ते रद्दबादल केले. इ.स. १९७३ मध्ये स्विकारलेले संविधान झिया-उल-हक यांनी पुन्हा इ.स. १९७७ मध्ये रद्द केले. इ.स. १९८५ मध्ये पुनर्जिवीत केलेली संविधानची प्रत ही देशातील अत्यंत महत्त्वाची आणि मुलभूत कायदेपत्रिका आहे. पाकिस्तानच्या राजकीय इतिहासात पाकिस्तानी लष्कराणे मुख्य प्रवाहातील राजकारणात प्रभावशाली भूमिका निभावली आहे. ९५८-१९७१, १९७७-१९८८ आणि १९९९-२००८ या कालखंडात लष्कराणे सत्ता काबीज करून लष्करी राजवट लागू केली व लष्करी अधिकारी राष्ट्रपती म्हणून काम करू लागले. आज पाकिस्तानकडे बहुपक्षीय संसदीय प्रणाली आहे ज्यात शासनाच्या शाखांमध्ये शक्ती स्पष्ट विभाजन आहे. पहिला यशस्वी लोकशाही सत्तांतर मे २०१३ मध्ये झाला. पाकिस्तानमधील राजकारण मुख्यत्वेकरून समाजसुधारणा, रूढीतत्त्ववाद आणि तिसरा मार्ग असलेल्या विचारांचा मिश्रित असलेला एक स्वयंनिर्मित  सामाजिक तत्त्वज्ञान आहे. २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणे, देशाच्या तीन मुख्य राजकीय पक्षांमध्ये: पुराणमतवादी पक्ष मुस्लिम लीग-एन; डावा आणि समाजवादी पक्ष पीपीपी; आणि तिसरा पर्याय म्हणून पाकिस्तान मुव्हमेंट फ़ॉर जस्टिस (पीटीआय) आहे. इम्रान खान हे सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत.
11
+ जगात पाकिस्तानी लष्कराचा सातवा क्रमांक लागतो. पायदळ, नौसेना आणि वायुदल हे प्रमुख विभाग असून अंतर्गत सुरक्षा आणि सीमावर्ती टेहाळणीसाठी निमलष्करी दलाचा वापर केला जातो. नॅशनल कमांड ऑथोरिटी ही संस्था लष्करभरती, प्रशिक्षण, आण्विक शस्त्रनिर्मिती करणाऱ्या संस्थांचा विकास तसेच पाकिस्तानी आण्विक कार्यक्रम यांच्या नियोजनासाठी जबाबदार आहे.
12
+ पाकिस्तान एक विकसनशील देश मानला जातो आणि "नेक्स्ट इलेव्हन", या अकरा देशांच्या गटामध्ये मोजला जातो जो BRICS (ब्राझील, रशिया, भारत, चायना आणि दक्षिण आफ्रिका) सोबत 21 व्या शतकात जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची उच्च क्षमता ठेवतो.
13
+ अलिकडच्या काळात, अनेक दशकांच्या सामाजिक अस्थिरते मुले, २०१३ मध्ये, स्थूलता आणि असंतुलित मॅक्रोइकॉनॉमिक्स मधील मूलभूत सेवा जसे की रेल्वे वाहतूक आणि विद्युत उर्जा निर्मितीची गंभीर कमतरता विकसित झाली आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला अर्धउद्योगयुक्त मानले जाते जिच्या प्रगतीचे केंद्र हे सिंधू नदीच्या काठावर असलेले प्रदेश आहेत. विविध प्रकारच्या अर्थव्यवस्थांच्या कराची आणि पंजाबच्या शहरी केंद्रासोबत कमी विकसित बलुचिस्तान सारखे प्रदेश या देशात आहेत. आर्थिक गुंतागुंत निर्देशांकानुसार, पाकिस्तान हा जगातील ६७ व्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यात करणारी अर्थव्यवस्था आहे आणि १०६ व्या क्रमांकाचे सर्वात जटिल अर्थव्यवस्था आहे. २०१५-१६ च्या आर्थिक वर्षात पाकिस्तानची निर्यात २०.८१  अब्ज अमेरिकी डॉलर होती आणि आयात ४४.७६ अब्ज अमेरिकी डॉलर होती, परिणामी २३.९६ अब्ज अमेरिकी डॉलरचा नकारात्मक व्यापार शिल्लक राहिला.
14
+ पाकिस्तान नैसर्गिक वस्तूंचे सर्वात मोठे उत्पादक देश आहे, आणि त्याचे श्रमिक बाजार जगातील दहाव्या क्रमांकावर आहे. ७ कोटी रुपयांचे अनिवासी पाकिस्तानी यांनी  २०१५-१६ मध्ये अर्थव्यवस्थेत १९.९ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे योगदान दिले. पाकिस्तानला पैसे पाठविणारे प्रमुख स्रोत म्हणजे संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, सौदी अरेबिया, आखाती देश (बहरीन, कुवैत, कतार, ओमान); ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, युनायटेड किंग्डम, नॉर्वे, आणि स्वित्झर्लंड. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या मते, संपूर्ण जगभरातील निर्यातीचा पाकिस्तानचा वाटा कमी होत आहे; २००७ मध्ये तो केवळ ०.१२८ % एवढा होता.
15
+ हॉकी हा पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ असून क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. इ.स. १९९२ मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला, इ.स. १९९९ मध्ये पाकिस्तानने दुसरे स्थान पटकावले. इ.स. १९८७ आणि इ.स. १९९६ मध्ये पाकिस्तानने यजमानपद भूषविले. इ.स. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रथमच खेळल्या गेलेल्या आयसीसी ट्वेंटी-२० विश्वकरंडकामध्ये उपविजतेपद पटकावले, इ.स. २००९ मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी ट्वेंटी-२० विश्वकरंडकामध्ये पाकिस्तान विजेते ठरले. दहशतवादाच्या सावटाखाली जगभरातील क्रिकेट संघांनी पाकिस्तान जाणे सुरक्षित न समजल्याने पाकिस्तानी क्रिकेट विश्वाला खूप मोठी किंमत चुकवावी लागली. इ.स. २००९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकन क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे कोणत्याही क्रिकेट संघाने पाकिस्तान दौरा केलेला नाही.
16
+ जागतिक पातळीवर जहांगीर खान आणि जानशेर खान यांनी अनेक वेळा स्क्वाश विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. जहांगीर खान यांनी दहा वेळा ब्रिटिश ओपन जिंकून विश्वविक्रम स्थापन केला आहे. किरण खान यांनी जलतरण आणि ऐसम-उल्-हक कुरेशी यांनी टेनिसमध्ये जागतिक पातळीवर नैपुण्य प्रदर्शित केले आहे. पाकिस्तानने ऑलिंपिक खेळांमध्ये हॉकी, मुष्टियुद्ध, अ‍ॅथलेटिक्स, जलतरण आणि नेमबाजीमध्ये भाग घेतलेला आहे.
17
+ बांगलादेश · भूतान · भारत · मालदीव · नेपाळ · पाकिस्तान · श्रीलंका
18
+
19
+ क्वचित समाविष्ट केले जाणारे अन्य देश:  अफगाणिस्तान · इराण · म्यानमार
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10555.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स (उर्दू: پاکستان انٹرنیشنل ایئر لائنز) ही पाकिस्तान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९५५ साली स्थापन झालेल्या पीआयएचे मुख्यालय कराची येथे असून तिच्या ताफ्यामध्ये ३१ विमाने आहेत. सध्या पीआयएमार्फत जगातील ३० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_1059.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. धायटीचे फूल (धायटीफूल) हे धातकी या संस्कृत नावाने ओळखले जाते.
2
+ धायटीच्या पानांचा रस अतिसारावर उपयुक्त आहे. त्यांची भाजीही करतात.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10605.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने ऑक्टोबर-डिसेंबर २०१९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि २ कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. दौऱ्यातील दुसरी कसोटी ही दिवस/रात्र कसोटी होती. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली.
2
+
3
+
4
+
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10607.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने एप्रिल - मे २०२१ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. सर्व सामने हे हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवले गेले.
2
+ पाकिस्तानने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकत दौऱ्याची विजयी सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत झिम्बाब्वेने मालिकेत जोरदार पुनरागमन केले. हा पाकिस्तानवर झिम्बाब्वेने मिळवलेला पहिला ट्वेंटी२० विजय होता. दोन सामने झाल्यानंतर मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली होती. तिसरा आणि शेवटचा सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवत तीन सामन्यांची ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.
3
+ कसोटी मालिका पाकिस्तानने २-० ने जिंकली.
4
+
5
+
6
+
7
+
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10610.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तानी राष्ट्रीय क्रिकेट संघाने मार्च १९९८ मध्ये झिम्बाब्वेला भेट दिली आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली आणि त्यानंतर दोन मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली. पाकिस्तानने कसोटी मालिका १-० ने जिंकली. पाकिस्तानचे कर्णधार राशिद लतीफ आणि झिम्बाब्वेचे कर्णधार अॅलिस्टर कॅम्पबेल होते. पाकिस्तानने वनडे मालिका २-० ने जिंकली.[१]
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10632.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी ते मार्च १९९४ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका पाकिस्तानने अनुक्रमे २-१ आणि ३-१ ने जिंकली.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10643.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९७३ दरम्यान तीन कसोटी सामने आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. पाकिस्तानने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. पाकिस्तान आणि न्यू झीलंड या दोन्ही देशांच्या क्रिकेट संघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना न्यू झीलंडने २२ धावांनी जिंकला.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10646.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८९ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने ३-१ ने जिंकली.
2
+ ड्युनेडिन येथील पहिली कसोटी पावसामुळे रद्द झाल्याने त्याऐवजी नियोजीत कसोटीच्या चौथ्या दिवशी अर्थात ६ फेब्रुवारी १९८९ रोजी आणखीन एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. हा सामना एकदिवसीय मालिकेत ग्राह्य धरण्यात आला नाही. मालिकेबाहेरचा हा एकमेव एकदिवसीय सामना न्यू झीलंडने ८ गडी राखत जिंकला.
3
+
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10670.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी ते मार्च २००१ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि पाकिस्तानचे नेतृत्व मोईन खानने केले. याशिवाय, संघांनी मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय पाच सामन्यांची मालिका खेळली जी न्यू झीलंडने ३-२ ने जिंकली.[१]
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10672.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २००९ मध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यू झीलंडचा दौरा केला.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10692.txt ADDED
@@ -0,0 +1,16 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघ ८ मार्च ते १७ एप्रिल २००५ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर ६-एकदिवसीय आणि ३-कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका ४-२ अशी जिंकली तर कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत सुटली
2
+
3
+
4
+
5
+
6
+
7
+
8
+
9
+
10
+
11
+
12
+
13
+
14
+
15
+
16
+ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००४-०५
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10693.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघ नोव्हेंबर-डिसेंबर २००७मध्ये भारताच्या दौऱ्यावर आहे. नोव्हेंबर ६ व डिसेंबर १२ या दरम्यान  भारत व पाकिस्तान ५ एक-दिवसीय सामने व ३ कसोटी सामने खेळतील.
2
+
3
+
4
+
5
+
6
+
7
+
8
+
9
+
10
+
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10701.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ १८ एप्रिल ते २४ मे २०११ या कालावधीत पाकिस्तानी क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजचा दौरा केला. या दौऱ्यात दोन कसोटी, एक ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि पाच एकदिवसीय सामने (वनडे) यांचा समावेश होता.[१]
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10709.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने १४ जुलै ते २८ जुलै २०१३ या कालावधीत वेस्ट इंडीजचा दौरा केला. या दौऱ्यात पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.[१] या दौऱ्यात सुरुवातीला दोन कसोटी सामन्यांचा समावेश करण्यात आला होता, परंतु वेस्ट इंडीजने भारत आणि श्रीलंका यांच्यासोबत त्रिकोणी मालिकेचे वेळापत्रक आखल्यामुळे या दौऱ्यासाठी उपलब्ध विंडो कमी झाली. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हा दौरा ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यास सांगितले होते, परंतु त्यामुळे भारताचे यजमानपद आणि झिम्बाब्वे विरुद्धची मालिका पूर्ण करण्याच्या पाकिस्तानच्या योजनांमध्ये हस्तक्षेप झाला जो २०१२ पासून पुढे ढकलण्यात आला होता.[२]
2
+ पहिल्या एकदिवसीय सामन्यात, पाकिस्तानचा फिरकीपटू शाहिद आफ्रिदीने ७/१२ च्या आकड्यांसह पूर्ण केले, जे आतापर्यंतचे दुसरे सर्वोत्तम वनडे बॉलिंग आकडे आहेत.[३][४]
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10713.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर १९९४ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. यात तीन कसोटी सामने तर पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले.  पाकिस्तानने कसोटी मालिका २-० ने जिंकली.
dataset/scraper_5/batch_4/wiki_s5_10719.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट २०१४ मध्ये श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला आणि त्यानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) तीन सामन्यांची मालिका खेळली.[१] श्रीलंकेने कसोटी मालिका २-० ने आणि एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.
2
+ २०१५ क्रिकेट विश्वचषकापर्यंत एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाज महेला जयवर्धनेसाठी कसोटी मालिका ही अंतिम कसोटी मालिका होती.[२]
3
+ दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात, श्रीलंकेचा गोलंदाज रंगना हेराथने १२७ धावांत नऊ बळी घेतले, हे कसोटी क्रिकेटमधील डावखुऱ्या गोलंदाजाचे सर्वोत्तम आकडे आहे.[३]