diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5c9c69f23740ffca3e37523814c95bf67b908bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10.txt @@ -0,0 +1,2 @@ + देहणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_100.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3a293f9d6aa2d19580fd9a8ffc184ee74cbba2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_100.txt @@ -0,0 +1,2 @@ + +डॉमिनिका सिबुल्कोवा (स्लोव्हाक: Dominika Cibulková) ही एक स्लोव्हाक महिला टेनिस खेळाडू आहे. सिबुल्कोवाने २०१४ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील अंतिम फेरी गाठली. हे करणरी ती पहिलीच स्लोव्हाकियन टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10016.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ced17481efaf25090a1ff5db019c00c6a1b0cbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10016.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पश्चिम मिदनापूर हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. २००२ साली मिदनापूर जिल्ह्याचे दोन तुकडे करून पूर्व मिदनापूर व पश्चिम मिदनापूर हे दोन वेगळे जिल्हे निर्माण करण्यात आले. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात झारखंड राज्याच्या सीमेवर आहे. मिदनापूर हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय कोलकातापासून १३० किमी अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10033.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30b99102f139d0386c019cb049331cf2f1db4eab --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10033.txt @@ -0,0 +1 @@ +हुबळी-धारवाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ धारवाड लोकसभा मतदारसंघात असून धारवाड जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10036.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d90a0c6746b158835e7b5e9882df744769dd7df --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10036.txt @@ -0,0 +1,2 @@ +پښتو +पश्तो ही इराणी भाषासमूहामधील एक भाषा पठाण लोकांची मातृभाषा तसेच दक्षिण आशियामधील अफगाणिस्तान देशाच्या २ राजकीय भाषांपैकी एक आहे (दारी ही दुसरी भाषा). ही भाषा पाकिस्तानमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10044.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10044.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10048.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6882887b16ef9dda18286973dd58a95941e731d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10048.txt @@ -0,0 +1,2 @@ +पसरणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10084.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e32377e002ade851960c6d28994228c55e99c41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10084.txt @@ -0,0 +1 @@ +पहिला उंबेर्तो (इटालियन: Umberto Ranieri Carlo Emanuele Giovanni Maria Ferdinando Eugenio di Savoia, उंबेर्तो रान्येरी कार्लो इमानुएले ज्योवान्नी मारिया फेर्दिनांदो यूजेन्यो दि सावॉया) (मार्च १४, इ.स. १८४४ - जुलै २९, इ.स. १९००) हा इटलीचा राजा होता. ९ जानेवारी, इ.स. १८७८ ते मृत्यूपर्यंत तो अधिकारारूढ होता. दुसरा वित्तोरियो इमानुएले याचा पुत्र असलेला पहिला उंबेर्तो इटलीतील तत्कालीन डाव्या विचारसरणीच्या, अराजकतावादी गटांमध्ये अतिशय अप्रिय होता. मिलान येथे झालेल्या बावा बेक्कारिस हत्याकांडाचे त्याने समर्थन केल्यानंतर त्याला विरोधकांच्या प्रखर टीकेला व कडवटपणाला तोंड द्यावे लागले. या घटनेनंतर दोनच वर्षांनी गाएतानो ब्रेस्ची नावाच्या अराजकतावाद्याने त्याची हत्या केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_101.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3a293f9d6aa2d19580fd9a8ffc184ee74cbba2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_101.txt @@ -0,0 +1,2 @@ + +डॉमिनिका सिबुल्कोवा (स्लोव्हाक: Dominika Cibulková) ही एक स्लोव्हाक महिला टेनिस खेळाडू आहे. सिबुल्कोवाने २०१४ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील अंतिम फेरी गाठली. हे करणरी ती पहिलीच स्लोव्हाकियन टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10101.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bfdf9a96980691f930e9e658578c7eb9799601a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10101.txt @@ -0,0 +1,4 @@ +पहिला कृष्णराज वोडेयार तथा दोड्डा कृष्णराज (१८ मार्च, १७०२ - ५ मार्च, १७३२) हा मैसुरुचा १६वा राजा होता. हा यदुराय वोडेयारचा शेवटचा थेट वंशज होता. पहिला कृष्णराज १७१४-१७३२ अशी १८ वर्षे सिंहासनावर होा. +पहिल्या कृष्णराजाचा जन्म १८ मार्च १७०२ रोजी झाला. हा दुसरा कांतीरव नरसराज आणि त्याची दुसरी पत्नी महाराणी चेल्वजा अम्मानी देवी यांचा पहिला मुलगा होता. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर ९ वर्षे वयात कृष्णराज मैसुरुचा राजा झाला. याला ९ बायका होत्या. याला स्वतःला एक मुलगा झाला परंतु तो सहा महिन्यांतच मृत्यू पावला. मैसुरुच्या सिंहासनावर कृष्णराय हा यदुरायाचा शेवटचा थेट वंशज होता. याच्यानंतर त्याच्या दत्तक मुलांपैकी एक सातवा चामराज नावाने राजा झाला. +दोड्डा कृष्णराजाच्या राज्यारोहणाच्या आधी, मैसुरुच्या उत्तर आणि ईशान्येकडे असलेल्या मुघल साम्राज्याच्या सिरा प्रांतात प्रशासकीय बदल झाला होता. [१] यांत मैसुरुच्या आसपास असलेल्या सुपीक प्रदेशाचा महसूल गमावल्यामुळे आर्कोटच्या प्रशासक सादतउल्ला खान याने कडप्पा, कुर्नूल, सावनूर येथील राजे तसेच गुट्टीचा मराठा राजा यांच्या संगनमताने त्याने कृष्णराजाविरुद्ध मोर्चा उभारला. [१] तथापि, हा प्रदेश आणि महसूल या युतीच्या घशात पडू नये म्हणून सीराच्या नवाबाने श्रीरंगपट्टणवर स्वतःच चाल केली. [१] दोघांचाही मतलब एकच (मैसुरुचा प्रदेश गिळंकृत करणे) असल्याने आर्कोट आणि सिरा या दोन्ही नवाबांनी श्रीरंगपट्टणवर संयुक्त आक्रमण केले. [१] आपल्या पूर्वजांप्रमाणे अशा चढाईला प्रत्युत्तर देउन शत्रूला हाकलून देण्याऐवजी कृष्णराजाने १ कोटी रुपयांची खंडणी मान्य केली व मैसुरुवरील हे संकट टाळले.[१] परंतु यामुळे मैसुरु हतबल असल्याचे शत्रूला वाटले आणि शत्रू सोकावला. यानंर दोन वर्षांनी मराठा सैन्याने थेट श्रीरंगपट्टणवर हल्ला करून लुटून नेले. [१] या सगळ्यामुळे मैसुरुचा खजिना रिकामा होऊ लागला. तो भरण्यासाठी कृष्णराजने उत्तरेच्या मगादीच्या पाळेगारावर हल्ला करून त्याचा प्रदेश मैसुरुमध्ये लावून घेतला. [१] +कृष्णराजाला राज्याच्या कारभारात फारसा रस नव्हता. हे पाहून त्याचा दिवाण आणि चुलतभाऊ नंजरजा आणि सेनापती देवराज यांनी कारभार हाती घेतला. १७३२मध्ये कृष्णराजाच्या मृत्यूनंतर त्यांनी सिंहासनावर आपल्या हातात राहतील असे राजे बसवले. हे हैदर अलीच्या उदयापर्यंत सुरू राहिले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10124.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e6a956116094cefc32bda1a74c887139d105e4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10124.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॉल पहिला तथा पावेल पेत्रोविच (ऑक्टोबर १, इ.स. १७५४ - मार्च २३, इ.स. १८०१) हा रशियाचा झार होता. हा १७९६पासून मृत्यूपर्यंत सत्तेवर होता. +पीटर तिसरा आणि महान कॅथेरिन यांचा एकुलता एक मुलगा असलेल्या पॉलची त्याच्याच दरबारातील सरदारांनी हत्या करून त्याच्या मुलास गादीवर बसविले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10142.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..603b283450184947c0795b6a775a047c42c780dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10142.txt @@ -0,0 +1,2 @@ +पहिला मेहमेद (१३९० – ८ मार्च १४०३; ओस्मानी तुर्की: چلبی محمد; ) हा इ.स. १४१३ ते १४२१ दरम्यान ओस्मानी साम्राज्याचा सुलतान होता. पहिल्या बायेझिदचा मुलगा असलेल्या मेहमेदने १० वर्षांच्या गृहकलहानंतर स्वतःला ओस्मानी सुलतान घोषित केले व साम्राज्याची राजधानी बुर्साहून एदिर्नेला हलवली. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10144.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..989559f277294d9523c753b0fe2ef6b03ea4b6fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10144.txt @@ -0,0 +1 @@ +थोरला योहान स्ट्रॉस तथा पहिला योहान स्ट्रॉस (१४ मार्च, इ.स. १८०४ - २५ सप्टेंबर, इ.स. १८४९) हा ऑस्ट्रियाचा शास्त्रीय संगीतकार होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10148.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f736f2167f02f7c43fad34d994d625806f377d90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10148.txt @@ -0,0 +1 @@ +पहिला राजराज चोळ हा दक्षिण भारतातील चोळ साम्राज्याचा कर्तबगार राज्यकर्ता होता. याने इ.स. ९८५ ते इ.स. १०१४ या काळात राज्यकारभार सांभाळून चोळ राज्याचे साम्राज्य होण्यात मोठा हात भार लावला. याच्या काळात चोळ साम्राज्याने श्रीलंंका, पूर्व भारत, मगध, आजचा आधुनिक बंगाल, ओडिशा, म्यानमार आणि थायलंडचे काही भाग, आणि मलेशिया, इंडोनेशिया या प्रदेशांवर नियंत्रण मिळवले. बहुधा पहिला राजराज चोळ व त्यानंतरचे चोळ राज्यकर्ते हे एकमेव भारतीय राज्यकर्ते होते ज्यांनी साम्राज्यवादी धोरण स्वीकारले होते व त्यासाठी भारताबाहेरील प्रदेशावर आक्रमणे केली. मालदीव बेटे हे त्यापैकी एक. पहिला राजराज चोळ याने त्याच्या काळात अनेक प्रसिद्ध व महाकाय दक्षिण भारतीय मंदिरांची निर्मिती केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10166.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c624af2bebc09c87decbd1e46a4e57978fb66189 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10166.txt @@ -0,0 +1 @@ +एलिझाबेथ पहिली (७ सप्टेंबर १५३३ - २४ मार्च १६०३) ही १७ नोव्हेंबर १५५८ ते मृत्यूपर्यंत इंग्लंडची व आयर्लंडची राणी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10175.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f96621fcdb3b7b6e4b31320ce6e1a1735f90e337 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10175.txt @@ -0,0 +1,4 @@ +घोड्यांच्या शर्यतीमध्ये पहिली शर्यत ही कुठलीच शर्यत न जिंकलेल्या घोड्यांसाठीची स्पर्धा असते.[१] शर्यत न जिंकलेल्या घोड्यांना मेडेन म्हणून संबोधले जाते.[१] घोड्यांच्या लिंग किंवा वयाच्या आधारे पात्रतेसह विविध प्रकारच्या अंतरांवर आणि अटींमध्ये प्रथम घोड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. शर्यतीमध्ये विविध अडथळे असू शकतात, विविध वजनानुसार किंवा वयानुसार वजनानुसार असू शकतात. बऱ्याच देशांमध्ये, पहिल्या शर्यती ही सर्व वर्गांमध्ये सर्वात खालची (पहिली) पातळी असते. रेसिंग करिअरमध्ये प्रवेश दर्शवते. युनायटेड स्टेट्स सारख्या देशांमध्ये, पहिल्या विशेष वजनाच्या शर्यती दावा करणाऱ्या शर्यतींपेक्षा वरच्या क्रमांकावर असतात. तर पहिल्या हक्काच्या शर्यती घोड्यावर दुसऱ्या मालकाकडून दावा (खरेदी) करण्याची परवानगी देतात. +शर्यतीच्या वेळी सामान्यतः घोडे मेडेन (विजेते नसलेले) असावे लागतात. काही प्रदेशात उडी मारण्याच्या शर्यती होतात. तेथे सपाट रेसिंग आणि जंप रेसिंग हे काहीवेळा रेसिंगचे दोन वेगळे प्रकार मानले जातात. एका श्रेणीत जिंकणे हे घोड्याला दुसऱ्या श्रेणीत प्रवेश करण्यास प्रतिबंध करत नाही. उदाहरणार्थ, घोडा अनेक उड्य मारण्याच्या शर्यती जिंकू शकतो आणि तरीही त्याने सपाट शर्यत जिंकली नसल्यास तो पहिल्या (मेडेन) सपाट शर्यतींमध्ये प्रवेश करण्यास पात्र असतो. त्याचप्रमाणे, सपाट शर्यतीचे विजेते अडथळा किंवा स्टीपल मेडन्समध्ये प्रवेश करण्यास पात्र असतात. +अनेक प्रसिद्ध घोड्यांनी शर्यतीच्या वर्गांद्वारे पदवी प्राप्त करण्यापूर्वी पहिल्या (मेडेन) इव्हेंटमध्ये रेसिंग सुरू केली आहे. बहुतेक घोडे एकतर त्यांची पहिली (मेडेन) शर्यत जिंकतात किंवा ते करू शकत नसल्यास शर्यतीच्या कारकिर्दीतून निवृत्त होतात. काही घोड्यांची मेडेन म्हणून लांबची कारकीर्द असली तरी ते त्यांच्या यशाच्या अभावामुळे प्रसिद्ध होतात. झिप्पी चिप्पी ही आतापर्यंतच्या सर्वात प्रसिद्ध मेडन्सपैकी एक आहे, जिने ३० वेळा जिंकल्याशिवाय आणि $३०,००० पेक्षा जास्त बक्षीस रक्कम मिळवली असली तरीही न जिंकता १०० वेळा सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये, व्होट फॉर लस्टने देशातील सर्वात वाईट रेस हॉर्स शोधण्यासाठी बेटिंग एक्सचेंज बेटफेअरद्वारे चालवली जाणारी स्पर्धा जिंकली. परिणामी बेटफेअरने नऊ वर्षांच्या मुलाला प्रायोजित केले. १७ मे २०१२ पर्यंत, व्होट फॉर लस्टने ८६ वेळा न जिंकता शर्यत लावली होती (१० वेळा देऊन आणि $२०,००० पेक्षा जास्त बक्षीस रक्कम मिळवली), परंतु, त्याच्या प्रशंसामुळे निर्माण झालेल्या प्रसिद्धीमुळे, मेलबर्न चषक विजेता जॉकी ग्लेन बॉसने सायकल चालवण्यास सहमती दर्शवली. घोडा त्याच्या ८७ वी शर्यत देणार आहे.[२] ९० व्या शर्यतीनंतर व्होट फॉर लस्टने निवृत्ती घेतली. +इतर घोड्यांच्या लांबलचक यादीमध्ये डान्स सेबर (जपानमध्ये सक्रिय, २६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत २२९ मेडेन शर्यतींमध्ये ० विजय),[३] मीन एट्रिस (१९२ मेडेन शर्यतींमध्ये ० विजय, जपान),[४] स्पीड ओव्हर (१८९ मेडेन शर्यतींमध्ये ० विजय, जपान),[५] काममुरी होल्डर (१७९ मेडेन शर्यतींमध्ये ० विजय, जपान),[६] ओसान त्सुयोशी (१६४ मेडेन शर्यतींमध्ये ० विजय, जपान),[७] हाकुहो क्वीन (१६१ मेडेन शर्यतींमध्ये ० विजय, जपान),[८] डोना चेपा ( १३५ मेडेन शर्यतींमध्ये ० विजय, पोर्तो रिको),[९] ओरोइन (१२४ मेडेन शर्यतींमध्ये ० विजय), हारु उरारा (११३ मेडेन शर्यतींमध्ये ० विजय, जपान),[१०] थ्रस्ट (१०५ मेडेन शर्यतींमध्ये ० विजय, उत्तर अमेरिका) आणि क्विक्सल क्रॉसेट (१०३ मेडेन शर्यतींमध्ये ० विजय, ब्रिटन) . diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10182.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8a83073ba502510725de9b238d501a6d0c2d6ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10182.txt @@ -0,0 +1,3 @@ +पहिले इंग्रज-म्हैसूर युद्ध (मराठी नामभेद: पहिले ब्रिटिश-म्हैसूर युद्ध ; इंग्रजी: First Anglo-Mysore War, फर्स्ट ॲंग्लो-मायसोर वॉर) हे म्हैसूरच्या राज्याचा शासक हैदरअली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये इ.स. १७६७ ते इ.स. १७६९ या कालखंडात घडलेले युद्ध होते. उत्तरी सरकारांवर वर्चस्व वाढवण्याचे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हैदराबादचा निजाम दुसरा आसफजाह अली खान याच्या चिथावणीमुळे या युद्धाची ठिणगी पडली. इ.स. १७६९ साली दोन्ही पक्षांनी मद्रासचा तह करून हे युद्ध थांबवले. +म्हैसूरच्या राजाच्या घोडदळाचा एक वरिष्ठ अधिकारी या नात्याने हैदरअलीने फ्रेंचांशी सलोख्याचे संबंध निर्माण केले होते. कर्नाटकच्या तिसऱ्या युद्धात त्याने फ्रेंचांना ब्रिटिशांविरूद्ध सहकार्य केले होते. इ.स. १७६१ मध्ये हैदरअली म्हैसूरचा लष्करी हुकूमशहा झाला[१] आणि त्याच्या दरबारात फ्रेंचांचा प्रभाव वाढू लागला. हैदरअलीने ब्रिटिशांच्या संरक्षणाखाली असलेल्या महंमदअलीच्या भावाला आश्रय देऊन ब्रिटिशांचा आणखी राग ओढवून घेतला. इ.स. १७६६च्या आरंभी हैदरअलीने मलबारवर आक्रमण केल्याने त्याच्या महत्त्वाकांक्षेची ब्रिटिशांना कल्पना आली. हैदरअलीच्या वाढत्या शक्तीने हैदराबादचा निजाम आणि मराठ्यांनाही भीती वाटू लागली होती. इ.स. १७६३ च्या सप्टेंबरमध्ये मराठ्यांनी निजामाला राक्षसभुवनच्या लढाईत पराभूत केले व त्यानंतर निजाम व मराठे यांच्यात मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर १२ नोव्हेंबर, १७६६ रोजी ब्रिटिशांनी निजामाशी एक करार केल्याने हैदरअलीविरूद्धच्या भावी संघर्षात निजामाच्या सहकार्याची वातावरणनिर्मिती झाली. पेशवा माधवरावाचेही निजामाशी सख्य असल्याने हैदरअलीने मराठ्यांशी तह केला व निजामाला ब्रिटिशांच्या गोटातून फोडले. ब्रिटिशांना हे वृत्त कळेपर्यंत निजाम व हैदरअलीच्या संयुक्त फौजांनी इ.स. १७६७ च्या सुरुवातीला कर्नाटकात स्वारी करून कावेरीपट्टणमला वेढा दिला आणि पहिल्या इंग्रज-म्हैसूर युद्धाची नांदी झाली. +हैदरअलीने कावेरीपट्टणमला वेढा दिला त्यावेळी मद्रास येथे असलेला ब्रिटिशांचा वरिष्ठ अधिकारी कर्नल स्मिथ याच्याजवळ फारच थोडी फौज होती त्यामुळे कावेरीपट्टणमच्या मदतीला जाण्याऐवजी तो त्रिचनापल्लीहून येणाऱ्या वूडच्या फौजेला त्रिनोम्मली येथे जाऊन मिळण्यास निघाला. हेदरअलीला ही खबर मिळताच त्याने चंगमा येथे स्मिथच्या फौजेला अडविले. तेथे अटीतटीच्या झालेल्या युद्धात हैदरअली व निजामाच्या संयुक्त फौजेचा पराभव झाला. त्याननंतर स्मिथ आणि वूडच्या सेना त्रिनोम्मली येथे एकत्र आल्या व त्यांनी २६ सप्टेंबर, इ.स. १७६७ रोजी हैदरअली व निजामाच्या फौजांचा परत एकदा दारुण पराभव केला. मुसळधार पासामुळे हैदरअलीला युद्धभूमीवरून मताघार घ्यावरी लागली. ब्रिटिशांनीही त्यांच्या फौजा मागे घेतल्या. यानंतर फेब्रुवारी, इ.स. १७६८ साली ब्रिटिशांनी निजामाला परत आपल्या गोटात ओढले. नंतर मार्च १७६९ मध्ये हैदरअली मद्रासजवळ आला व तेथील ब्रिटिश फौजेला त्याने युद्धाचे आवाहन दिले. हैदरअलीच्या अचानक हल्ल्याने ब्रिटिश भयभीत झाले आणि त्यांनी हैदरअलीशी सामना करण्याऐवजी त्याच्यापुढे तहाचा प्रस्ताव ठेवला[२]. ३ एप्रिल, इ.स. १७६९ रोजी झालेल्या या मद्रासच्या तहामुळे पहिले इंग्रज-म्हैसूर युद्ध संपुष्टात आले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10187.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3fcd40de56fbd54f5afad60fe6f1d2613f2e5e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10187.txt @@ -0,0 +1,12 @@ +भारत-पाकिस्तान पहिले युद्ध किंवा पहिले काश्मीर युद्ध हे इ.स. १९४७-४८मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढले गेलेले युद्ध होते. +1 947-19 48 मधील भारत-पाकिस्तान युद्ध, ज्याला कधी पहिल्या कश्मीर युद्ध म्हणून ओळखले जाते, भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान 1 947 ते 1 9 48 पर्यंत काश्मीर आणि जम्मूच्या रहिवाशांच्या दरम्यान लढले गेले होते. दोन नव्या स्वतंत्र राष्ट्रे स्वातंत्र्य मिळाल्याच्या काही आठवड्यात पाकिस्तानने वझिरिस्तानमधून आदिवासी लष्कर (मिलिशिया) सुरू करून युद्ध सुरू केले, [22] काश्मीर मिळवण्याच्या प्रयत्नात, ज्याचे भविष्य शिल्लक असताना हुकले. युद्धाचा अनिर्णित निकाल अद्यापही दोन्ही देशांच्या भौगोलिक गणित परिणामांना प्रभावित करतो. +महाराजांना पुंछ येथील आपल्या मुस्लिमांच्या लोकांनी उठाव केला आणि आपल्या राज्याच्या पश्चिम जिल्ह्यांच्या ताब्यातून ते नष्ट केले. 22 ऑक्टोबर 1 9 47 रोजी पाकिस्तानच्या पश्तून आदिवासी सैन्याने राज्य सरहद्दी ओलांडली. [23] [24] या स्थानिक आदिवासी सैन्याने आणि अनियमित पाकिस्तानी सैन्याने श्रीनगरला जाण्यास भाग पाडले पण बारामुल्ला गाठून ते लुटले आणि थांबले. हरि सिंग यांनी मदतीसाठी भारत सरकारकडे विनंती केली, आणि मदत केली गेली, पण भारताने त्याच्याशी करार केला. [24] +युद्ध सुरुवातीला जम्मू-कश्मीर राज्य बंदी [25] आणि उत्तर-पश्चिम फ्रंटियर प्रांत जवळ असलेल्या फ्रंटियर आदिवासी क्षेत्रातील आदिवासी सैन्यातर्फे लढले. [26] 26 ऑक्टोबर 1 9 47 रोजी भारताला राज्य मिळवून दिल्यानंतर, भारतीय सैन्याने हवाई वाहतूक श्रीनगरला आणली. ब्रिटिश कमांडिंग ऑफिसर्सने भारत राज्याने प्रवेश मिळवून उद्ध्वस्त होऊन पाकिस्तानी सैन्याला प्रवेश नाकारला. [24] तथापि, नंतर 1 9 48 मध्ये, ते शांत झाले आणि यानंतर पाकिस्तानी सैन्याने युद्धात प्रवेश केला. [26] नियंत्रण रेष म्हणून ओळखले जाऊ लागले त्यासह फ्रॉन्फिक्स हळूहळू स्थिर झाले. 31 डिसेंबर 1 9 48च्या रात्री औपचारिक युद्धबंदी 23:59 बजे घोषित करण्यात आली. [27]: 37 9 युद्धाचा परिणाम अनिर्णित होता. तथापि, सर्वात तटस्थ मूल्यांकन हे मान्य करतात की भारत युद्धबळाचा विजय प्राप्त करत होता कारण ती काश्मीर खोऱया, जम्मू आणि लडाख यासह जम्मू-काश्मीरच्या सुमारे दोन-तृतीयांश भागांचे यशस्वीपणे रक्षण करू शकत होती. [2 9] [30] [31] [32] +पार्श्वभूमी +अधिक माहिती: काश्मीरचा इतिहास +1815 पूर्वी, "जम्मू-काश्मीर" म्हणून ओळखले जाणारे हे क्षेत्र अफगाणिस्तानच्या अमीर (राजा) यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या 22 छोटे स्वतंत्र राज्ये (16 हिंदू आणि सहा मुस्लिम) बनले होते आणि स्थानिक लहानशा शासकांच्या सोबत जोडली गेली होती. हे सामूहिकरित्या "पंजाब हिल स्टेट्स" म्हणून ओळखले जातात. राजपूत राजांनी राज्य केले या छोट्या राज्यांचे, स्वतंत्रपणे स्वतंत्र होते, सम्राट अकबरच्या काळापासून किंवा काहीवेळा हिमाचल प्रदेशातील कांग्रा राज्यापासून ते नियंत्रित होते. मुघलच्या घटनेनंतर, कांग्रामधील गोंधळ आणि गोरखावर होणारे आक्रमण, डोंगरी राज्य रणजीत सिंह यांच्या अंतर्गत शीख नियंत्रणाखाली उतरले. [33]: 536 +पहिले इंग्रज-शीख युद्ध (1845-46) हे शीख साम्राज्यादरम्यान लढले गेले होते, ज्यात काश्मीरवर सार्वभौमत्व होते आणि ईस्ट इंडिया कंपनीने हे ठोकले होते. 1846च्या लाहोर तहच्या अधिवेशनात, शीखांना बसा नदी व सतलज नदी यांच्यातील मौल्यवान क्षेत्र (जुलंडुर दोब) आत्मसमर्पण केल्याबद्दल 1.2 दशलक्ष रुपयांच्या नुकसानभरपाईची आवश्यकता होती. कारण ते या रकमेचे सहजपणे वाढवू शकले नाहीत म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने डोग्राला गुलाम गुलाबसिंह यांना कंपनीला 750,000 रूपयांचा मोबदला मिळण्यासाठी देवाणघेवाण करून हिंदूंना शीख राज्य प्राप्त करण्याची परवानगी दिली. गुलाबसिंग जम्मू-काश्मीरच्या नव्याने स्थापन झालेल्या राज्याचे पहिले महाराजा होते, [34] 1 9 47 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ब्रिटिश राज्यातील दुसरी सर्वात मोठी प्रांत म्हणून राज्यावर सत्ता चालवणारा राजघराणे अस्तित्वात आली. +भारताचे विभाजन +मुख्य लेख: भारताचे विभाजन +भारत विभाजन आणि निर्वासित हालचाली +1 946-19 47 मध्ये सर्व भारतीय मुस्लिम लीग आणि मुस्लिम राष्ट्रवादाचा उदय झाला होता आणि भारताच्या मुसलमानांसाठी स्वतंत्र राज्य अशी मागणी केली होती. या दिनावरून थेट कृती दिवस (16 ऑगस्ट 1 9 46) वर एक हिंसक वळण उमटला आणि हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील आंतर-जातीय हिंसाचार स्थानिकदृष्टय़ा बनले. परिणामी, 3 जून 1 9 47 रोजी ब्रिटिश भारताला दोन वेगळ्या राज्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेण्यात आला, पाकिस्तानातील मुस्लिम बहुसंख्यक क्षेत्र आणि भारतीय संघात विश्रांतीचा समावेश होता. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या मोठ्या भागासह पंजाब आणि बंगाल या दोन प्रांतांना दोन राज्यामध्ये विभाजित केले जाई. अंदाजे 11 दशलक्ष लोक अखेरीस पंजाबमधील दोन भागामध्ये स्थलांतरित झाले आणि शक्यतो आंतर-सांप्रदायिक हिंसाचारात 10 लाख लोक मारले गेले. जम्मू-काश्मीर, पंजाब प्रांतातलं जुनेलं असतं, पंजाबमध्ये घडलेल्या घडामोडींवर थेट परिणाम झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10191.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8fff414b78f7d33306398f59a3c573452672643 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10191.txt @@ -0,0 +1,5 @@ + +फ्रान्सचे साम्राज्य (फ़्रेंच:Empire Français) फ्रान्सचे मोठे साम्राज्य, फ्रान्सचे पहिले साम्राज्य किंवा नेपोलियनिक साम्राज्य या नावांनीही ओळखले जाणारे नेपोलियन बोनापार्टचे हे साम्राज्य होते. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपातील ही एक मोठी शक्ती होती. +डिसेंबर २, १८०४ रोजी नेपोलियन सम्राट झाला. त्याने ऑस्ट्रिया, प्रशिया, रशिया, पोर्तुगाल व मित्रराष्ट्रे यांविरुद्धचे तिसऱ्या संघाचे युद्ध जिंकले. ऑस्टर्लिट्झची लढाई (१८०५) व फ्रीडलॅंडची लढाई (१८०७) ही त्याची युद्धे उल्लेखनीय आहेत. दोन वर्षांचा युरोपातील रक्तपात तिल्सितच्या तहामुळे जुलै १८०७ रोजी संपुष्टात आला. +नेपोलियनने लढलेली युद्धे एकत्रितपणे नेपोलियोनिक युद्धे म्हणून ओळखली जातात. ही युद्धे पश्चिम युरोपपासून पोलंडपर्यंत लढली गेली. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10193.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..131b4ff81f6710814bc4e4abf7f902c4f1649830 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10193.txt @@ -0,0 +1,5 @@ +पहिले बाल्कन युद्ध इ.स. १९१२ ते १९१३ दरम्यान सर्बिया, ग्रीस, मॉंटेनिग्रो व बल्गेरिया विरुद्ध ओस्मानी साम्राज्य असे झाले, ह्या युद्धात संख्येने अधिक व डावपेचात निपुण असलेल्या बाल्कन राष्ट्रांनी ओस्मानी सैन्याला पराभूत केले. ह्या पराभवामुळे ओस्मानी साम्राज्याचा युरोपामधील जवळजवळ सर्व सत्ता संपुष्टात आली. ह्याची परिणती स्वतंत्र आल्बेनिया देशात झाली. +युद्धात विजय मिळवून देखील बल्गेरियाच्या वाट्याला मॅसिडोनियामधील फारसा भूभाग न आल्यामुळे बल्गेरिया नाराज झाला. ह्यातच दुसऱ्या बाल्कन युद्धाची मुळे रोवली गेली. तसेच १९१० च्या दशकामधील इतर घटनांचा विचार करता पहिल्या महायुद्धाच्या कारणांमध्ये बाल्कन युद्ध हे एक प्रमुख कारण मानले जाते. +युरोपामधील तत्कालीन बलाढ्य राष्ट्रे ह्या युद्धामध्ये सहभागी नसली तरीही येथील घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष होते. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_102.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7670864a0d47c81c92c4f33704ff3fb4d62df7fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_102.txt @@ -0,0 +1 @@ +दोमेनिको क्रिश्चितो (इटालियन: Domenico Criscito; ३० डिसेंबर १९८६ (1986-12-30)) हा एक इटालियन फुटबॉलपटू आहे. २००९ पासून इटली राष्ट्रीय संघाचा भाग असलेला क्रिश्चितो २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळला होता. क्लब पातळीवर क्रिश्चितो २००७-०८ दरम्यान सेरी आमधील युव्हेन्तुस एफ.सी., २००८-११ दरम्यान जेनोवा सी.एफ.सी. तर २०११ पासून रशियन प्रीमियर लीगमधील एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग ह्या क्लबांसाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10209.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf2d6e34cb9e365e980d053017333a001a16b906 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10209.txt @@ -0,0 +1,106 @@ +पा-द-कॅले (फ्रेंच: Pas-de-Calais) हा फ्रान्स देशाच्या नोर-पा-द-कॅले प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीवर वसला असून पा-द-कॅले हे डोव्हरच्या सामुद्रधुनीचे फ्रेंच भाषेमधील नाव आहे. +कॅले हे येथील शहर इंग्लंडच्या डोव्हर शहरासोबत चॅनल टनेलद्वारे जोडले गेले आहे व युरोस्टार ही रेल्वेकंपनी ह्या भुयारी मार्गामधून जलदगती रेल्वेसेवा चालवते. + + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10210.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54db4cffc9c7d363be6e32c5f21c2a86f1337e1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10210.txt @@ -0,0 +1,4 @@ +पांडुरंग नथुजी राजभोज उर्फ बापूसाहेब राजभोज (१५ मार्च १९०५ - २ जुलै १९८४) हे एक भारतीय राजकारणी होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते. त्यांनी १९५७-६२ दरम्यान राज्यसभेमध्ये बॉम्बे स्टेटचे प्रतिनिधित्व केले.[१] +१९४२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे ते सरचिटणीस होते.[२] +महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार असताना पा.ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, आणि त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी लावून धरली होती.[३] +त्यांनी मराठीमध्ये लष्करी पेशा हे पुस्तक लिहिले. १९८४ मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांना दोन मुलगे व दोन मुलगी होती.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10217.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f03c871077c07cc3a985a21e6e394ee83a77516 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10217.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +पाँडीचेरी हा सचिन कुंडलकर दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. यांनी या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला यांनी संगीत दिले असून यामध्ये हे या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. फेब्रुवारी ४ २०२२ मध्ये हा चित्रपट भारतात प्रदर्शित होईल.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10218.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c91637b1e305b4d4bc02dfdb1d41814c88d1d27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10218.txt @@ -0,0 +1 @@ +पुदुच्चेरी विधानसभा ही पुदुच्चेरीच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशाची एकसदनी विधानसभा आहे. भारताच्या आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त तीन केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा आहेत: दिल्ली विधानसभा, जम्मू आणि काश्मीर विधानसभा आणि पुदुच्चेरी विधानसभा. पुदुच्चेरी विधानसभेत ३३ जागा आहेत, त्यापैकी ५ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत आणि ३ सदस्य भारत सरकारने नामनिर्देशित केले आहेत. ३३ पैकी ३० सदस्य सार्वत्रिक मताधिकाराच्या आधारे थेट लोकांद्वारे निवडले जातात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10222.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..594351e3ee6d4cdf0a925888c925ef4fe0afdf2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10222.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाँडेरा काउंटी, माँटाना ही अमेरिकेच्या माँटाना राज्यातील ५६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10223.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cf6c4e1fa63a3b8005e3ebbead020e001517033 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10223.txt @@ -0,0 +1,7 @@ +पोंतियानाक किंवा खुंटिएन हे इंडोनेशियाच्या पश्चिम कालीमंतान प्रांतातीलची राजधानी आणि सगळ्यात मोठे शहर आहे. चिनी भाषेत पोंतियानाकला 坤甸, ( पिनयिन ): कुंडियन ) तर स्थानिक हक्का चायनीजमध्ये, पोंटियानॅकला खुंटीन या नावाने ओळखले जाते. +हे शहर बोर्नियो बेटावर कपुआस नदीच्या त्रिभुज प्रदेशात कपुआस आणि लांदक नदीच्या संगमावर वसलेले आहे. हे शहर विषुववृत्तावर असल्याने त्यालाकोटा खातुलिस्टिवा (विषुववृत्तीय शहर) असेही म्हणतात. पोंतियानाक हे इंडोनेशियातील २६ वे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर असून सामरिंद, बालिकपपन, कुचिंग आणि बंजारमसिन नंतर कालीमंतान बेटावरील पाचवे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. [२] [३] २०२२ च्या अंदाजानुसार येधील लोकसंख्या ६,६९,७९५ होती. [१] + +पोंतियानाकची स्थापना कपुआस नदीच्या मुखावर एक लहान मलय मासेमारी गाव म्हणून झाली. त्यानंतर अनेक शतके ते पोंतियानाक सल्तनतची राजथानी होते. पोंतियानाक सल्तनत आणि डच सरकार यांच्यातील तहाद्वारे पोंतियानाकचा डच ईस्ट इंडीजमध्ये समावेश करण्यात आला. वसाहतकाळातत, पोंतियानाक हे डच ईस्ट इंडीजच्या सरकारी मुख्यालयांपैकी एक होते. +कालांतराने जपानने डच ईस्ट इंडीजवर काबीज केले तेव्हा त्यांनी येथील सुलतानासह अनेक मलय सरदार, अधिकारी आणि असंख्य इतर लोकांना कापून काढले. जपानच्या शाही आरमाराने मंडोरच्या नरसंहारासह अनेक ठिकाणी हे हत्याकांड चालवले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानने शरणागती पत्करल्यावर पोंतियानाक इंडोनेशिया प्रजासत्ताकच्या पश्चिम कालीमंतन प्रांताची राजधानी झाले +पोंतियानाकची बहुसंख्य लोकसंख्या मुस्लिम (६३.४%) असून उर्वरित बौद्ध (२३.२%), कॅथोलिक (९.१%), प्रोटेस्टंट (३.२%), कन्फ्यूशियन (१.२%), हिंदू (०.१%) आणि इतर (०.१%) आहेत. [४] बहुसंख्य मुस्लिम हे मलय, जावानीज, मदुरीज इ. आहेत. बौद्ध धर्म आणि कन्फ्यूशियन धर्माचे पालन करणारे बहुतेक लोक चिनी इंडोनेशियन आहेत, तर बरेच चीनी देखील ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. दयाक लोक कॅथलिक किंवा प्रोटेस्टंट धर्माचे तसेच स्थानिक प्राचीन धर्माचेही पालन करतात. काही दयाक स्थानिक लोक धर्म कहरिंगनचे देखील पालन करतात. तथापि, इंडोनेशियन सरकार कहारिंगनला धर्म म्हणून मान्यता देत नाही आणि म्हणून कहरिंगन लोकांचे वर्गीकरण हिंदू असे होते. +सुपादिओ आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पोंतियानाक आणि पश्चिम कालीमंतानचा मुख्य विमानतळ आहे. याची बांधणी जे दुसऱ्या महायुद्धात जपानने केली. हा विमानतळशहरापासून १७ किमी अंतरावर कुबू राया भागात आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10237.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47f206287239edbf5c2dde7e4a9936fd1d2a02bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10237.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांगरखेळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10266.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8ab826156798e88569cf7f0f421e71ab539215c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10266.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांगरीकुटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1027.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba4bb7f634831f65dd67817dd616439122840af7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1027.txt @@ -0,0 +1,18 @@ +धामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १८८ कुटुंबे राहतात. एकूण ६७१ लोकसंख्येपैकी ३२३ पुरुष तर ३४८ महिला आहेत.गावाची साक्षरता २७.७९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ३०.६१ आहे तर स्त्री साक्षरता २५.३५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १४२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २१.१६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +आदिवासी हे वनात राहतात.आदिवासीचा वनाशी जन्मजात संबंध असतो. वनात पक्षी, प्राणी, झाडे ह्यांच्याशी त्यांचा पदोपदी संपर्क येत असतो. विपुल वनसंपदा असल्याने वनौषधींची बरीच झाडे निसर्गतःच रुजलेली असतात. आदिवासी बांधव विविध हंगामात येणाऱ्या फळाफुलांपासून पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. जंगलात खैर, साग,कारवी, पळस, शिसव,बांबू, मोह अशी अनेक प्रकारची झाडे असतात. आदिवासी बांधव मोह फुलापासून अनेक पौष्टिक खाद्यपदार्थ बनवतात. मोहफुलाची चटणी, मनुका, लाडू असे रुचकर पदार्थ बनवले जातात. मोहाच्या बियांपासून तेल काढले जाते. मोहफुलाचे पदार्थ सांधेदुखी, अशक्तपणा, पोटदुखी, उन्हाचा त्रास अश्या काही आजारात खाल्ले जातात.जंगलात मिळणाऱ्या गवतापासून टोपल्या व शोभेच्या वस्तू तयार करतात.शासनातर्फे आदिवासी बचत गटांना मार्गदर्शन व मदत केली जाते.[१] +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात. +आसे, स्वामीनगर, शास्त्रीनगर,ब्रह्मगाव, ओसरविरा, कळमगाव, ही जवळपासची गावे आहेत.आसे ग्रामपंचायतीमध्ये आसे,ब्रह्मगाव, शास्त्रीनगर, आणि स्वामीनगर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10271.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c76b30459aff838c9900705b5e3663cb5ea7eaa2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10271.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांगलोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10272.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c5f97e7a891354f1ca86061c9c689c9161a716b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10272.txt @@ -0,0 +1,2 @@ + पांगलोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10286.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a5f14e59987aea66f6e8ba53eb040eb3d438e0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10286.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांगारे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10289.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0edca68197ba24b158729ca2413255e569553b60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10289.txt @@ -0,0 +1 @@ +पांगिन हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे सियांग जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. [१] या जिल्ह्याची निर्मिती २०१५ मध्ये पूर्व सियांग जिल्ह्यातून केली गेली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10324.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f964874fe0307f91c229c84c670579557111ef33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10324.txt @@ -0,0 +1 @@ +पांजरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10334.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5702ff3eeb164e83fa281947f3ce178de23e5322 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10334.txt @@ -0,0 +1 @@ +पांजरेपार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10350.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10350.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10351.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6b65e8768d455815fde453895e8f4e08b3cbd3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10351.txt @@ -0,0 +1,4 @@ +पंडू हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा व पांडवांचा पिता होता. तो हस्तिनापुराचा राजा असलेल्या विचित्रवीर्याच्या दुसऱ्या पत्नीस, म्हणजे अंबालिकेस व्यास पाराशरापासून झालेला पुत्र होता. व्यासाला पाहून अंबालिका भयाने पांढरी पडली, म्हणून हा कांतीने पांढरा (पंडुरोगी) होता, अशी आख्यायिका सांगितली जाते. कुंती व माद्री या त्याच्या दोन पत्नी होत्या. त्यांच्यापासून झालेले याचे पाच पुत्र पांडव म्हणून ओळखले जात. +पंडूला धृतराष्ट्र नावाचा थोरला भाऊ होता. धृतराष्ट्राहून वयाने लहान असूनही, धृतराष्ट्र आंधळा असल्याने पंडू हस्तिनापुराचा कारभार पहात होता. +एकदा पंडूने शिकार करताना चुकून किंदम ऋषी पति-पत्नीस हरणांची जोडी समजून बाण मारला. मरण्यापूर्वी किंदम ऋषींनी पंडूला शाप दिला की जेव्हा तो एखाद्या स्त्रीजवळ शरीरसुखाच्या अपेक्षेने जाईल, तेव्हा त्याला तत्काळ मृत्यू येईल. यानंतर विफल होऊन, राज्यत्याग करून पंडू आपल्या दोन्ही पत्नींसह वनवासात राहू लागला. पुत्रप्राप्तीचा मार्ग खुंटल्याने पंडूने कुंतीला व माद्रीला नियोग पद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेण्यास सांगितले. तेव्हा कुंतीने तिच्याकडे असलेल्या मंत्राच्या सामर्थ्याबद्दल पंडूला माहिती दिली. पंडूने त्या मंत्राद्वारे पुत्रप्राप्ती करून घेण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर कुंतीने यमापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन असे तीन पुत्र प्राप्त करून घेतले. आपली सवत माद्री हिलादेखील माता होण्याचा अधिकार मिळावा म्हणून कुंतीने आपला मंत्र तिला दिला.. नंतर माद्रीने त्या मंत्रसामर्थ्याने अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव हे जुळे पुत्र प्राप्त करून घेतले.. पंडू राजाच्या या पाच पुत्रांनाच पांडव असे म्हणतात. कुंती माद्रीच्या मुलांनाही आपल्या पोटच्या मुलांप्रमाणेच वागणूक देत असे. +पुढे शापाचा विसर पडून पंडू माद्रीसोबत प्रणय करू पहात असताना, त्याचा किंदम ऋषींच्या शापाच्या प्रभावाने मृत्यू झाला, व त्याचे प्रायाश्चित म्हणून माद्री त्याच्याबरोबर सती गेली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10359.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d022a4a7a1131a62fb66cfd324d8d6c646c87815 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10359.txt @@ -0,0 +1 @@ +पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर (२८ डिसेंबर, इ.स. १९०३ - ??) हे एक मराठी पोवाडेकार होते. स्वतःचे लिहिलेले पोवाडे ते रंगमंचावर गाऊन सादर करीत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10390.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4acc2f389a94da1360025de38308f4cb6bcb9541 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10390.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांडेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10396.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5aa2eb2d0e5bf636e535bf2fd149c09d2592bb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10396.txt @@ -0,0 +1,3 @@ + पांढरकवडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +पांढरकवडा हे एक बोगस स्थान आहे +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10414.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c20210862f4936a3616df0e51110b58e52cb824b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10414.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांढरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10418.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7ab5a7d56b8b3d8ba57649943206f0d0170eb1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10418.txt @@ -0,0 +1,8 @@ +वनस्पतीशास्त्रीय नाव: १.Holarrhena pubescence Wall. २. Holarrhena antidysenterica + कुळ: करवीर कूळ (Apocynaceae) +नाम:- (सं.) कुटज; (हिं.) कुरेया; (बं.) कुर्ची; (काश्मिरी) कोर; (गु.) कडो; (ता)कुटचप्पालै; (ते.) काककोडिसे; (क.) कोरिसिगिन; (इं.) Conessi. + +पांढऱ्या कुड्याचे झुडुप किंवा लहान वृक्ष असतो. ही झुडुपे कोंकणात पुष्कळ असतात. यांस पांढऱ्या फुलांचे घोस येतात. फळ सुमारे हातभर लांब व बारीक शेंग असते. शेंगा जोडीने येतात, पण घोस नसतात. साल करड्या रंगाची व पोचट; मूळ वेडेवाकडे, खडबडीत व उदी रंगाचे, बिया जवासारख्या. पांढऱ्या कुड्याच्या बियांस कडवा इंद्रजव म्हणतात. बियांची चव कडू व जरा तुरट. औषधांत मुळाची साल व बिया वापरतात. +पांढऱ्या कुड्याच्या सालींत एक फार कडू द्रव्य आहे. ते गुळवेलीच्या सत्त्वाप्रमाणे जमविता येते. हे पिठासारखे असून क्षारधर्मी आहे. हे अल्कोहोलमध्ये व पाण्यात सहज मिसळते. परंतु पाण्यात जरासे अम्लद्रव्य असल्यास विशेष मिसळते. बियांत तेल व एक कणीदार कडू द्रव्य आहे. +कुड्याची साल कोयनेलप्रमाणे कडू असते. ती दीपक, स्तंभक, वारंवार येणाऱ्या तापाला प्रतिबंध करणारी, व ताकद देणारी आहे.. बिया वायुहर असून, स्तंभक आणि ज्वरघ्नही आहेत. सालींत आणि बियांत रक्तसंग्राहक आणि वेदनाशामक आहेत. बिया भाजल्याने त्यांतील संग्राहक गुण वाढतो. +औषधीसंग्रह- डॉ. वा.ग.देसाई diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10465.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4925189fbd0b6d21d1b2561b90588ca2f891898 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10465.txt @@ -0,0 +1,3 @@ + पांढुर्णा बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +==प्रेक्षणीय स्थळे==तेथील महादेव मंदिर प्रसिद्ध आहे, पैनगंगा नदीच्या काठावर diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10475.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1631745aa817bdd33c1d57005454948257326c56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10475.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांधरगला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10476.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4c0d3ed8c711f11a2c891def9def62b3e8dbb32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10476.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांधरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10480.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe0db1d1b9076673110b8c14e95a9208ec60832a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10480.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांधुर्णा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10497.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fcc279b15e0debf2685f9094a885984c4dc1995 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10497.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाइन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पाइन सिटी येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २८,८७६ इतकी होती.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10499.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad21eb05715eb747ed4f222a7f72b6529db03ded --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10499.txt @@ -0,0 +1,3 @@ +पाइपस्टोन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पाइपस्टोन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,४२४ इतकी होती.[२] +पाइपस्टोन राष्ट्रीय स्मारक या काउंटीमध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10513.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b05ffe4eccdbc82db76a4d049ae816ea0c74048 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10513.txt @@ -0,0 +1 @@ +पाउके सियाका (१९ जून, १९८६:पापुआ न्यू गिनी - ) ही  पापुआ न्यू गिनीच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10523.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10523.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10541.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..132ebb2cd6bca1abf479a541fcb98957bd67d99d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10541.txt @@ -0,0 +1 @@ +विशिष्ट खाद्यपदार्थ बनवण्याच्या सूचना संचाला पाककृती असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10611.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38e48861b04f4bc08983b3c79163c583208a6fe7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10611.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तानी राष्ट्रीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर २००२ मध्ये झिम्बाब्वेला भेट दिली आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. पाकिस्तानने कसोटी मालिका २-० ने जिंकली. पाकिस्तानचे नेतृत्व वकार युनूस आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व अॅलिस्टर कॅम्पबेल यांनी केले.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10614.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a068363314e3664ff52eb0ee4da4e73633c0775 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10614.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने २४ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०१५ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला.[१] या दौऱ्यात तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने आणि दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने होते.[१] पाकिस्तानने टी२०आ मालिका २-० आणि एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. +चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10636.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b08238ba176206ad9065559beee4cd490b99b20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10636.txt @@ -0,0 +1,4 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघ डिसेंबर २०१० ते फेब्रुवारी २०११ पर्यंत दोन कसोटी, तीन ट्वेंटी२० (टी२०आ) आणि सहा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा करतो. सुरुवातीला तीन कसोटीचे नियोजन करण्यात आले होते परंतु २०११ क्रिकेट विश्वचषक फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याने एक कसोटी वगळण्यात आली आणि एक वनडे आणि तीन टी२०आ जोडण्यात आले.[१] +न्यू झीलंडचा गोलंदाज टिम साऊदीने हॅट्ट्रिकसह आठ चेंडूंत पाच विकेट घेतल्या. टी२०आ सामन्यात पाच विकेट घेणारा तो पहिला न्यू झीलंडर ठरला.[२] +तन्वीर अहमदला बाद करून न्यू झीलंडचा गोलंदाज क्रिस मार्टिनने प्रथम वर्गीय क्रिकेटमधील ५०० वी विकेट घेतली.[३] +डॅनियल व्हिटोरीचे पहिल्या डावातील ११० धावांचे कसोटी क्रिकेटमधील सहावे शतक होते.[४] पाकिस्तानचा यष्टिरक्षक अदनान अकमलने पहिल्या डावात सहा झेल घेतले.[४] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10673.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b08238ba176206ad9065559beee4cd490b99b20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10673.txt @@ -0,0 +1,4 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघ डिसेंबर २०१० ते फेब्रुवारी २०११ पर्यंत दोन कसोटी, तीन ट्वेंटी२० (टी२०आ) आणि सहा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा करतो. सुरुवातीला तीन कसोटीचे नियोजन करण्यात आले होते परंतु २०११ क्रिकेट विश्वचषक फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याने एक कसोटी वगळण्यात आली आणि एक वनडे आणि तीन टी२०आ जोडण्यात आले.[१] +न्यू झीलंडचा गोलंदाज टिम साऊदीने हॅट्ट्रिकसह आठ चेंडूंत पाच विकेट घेतल्या. टी२०आ सामन्यात पाच विकेट घेणारा तो पहिला न्यू झीलंडर ठरला.[२] +तन्वीर अहमदला बाद करून न्यू झीलंडचा गोलंदाज क्रिस मार्टिनने प्रथम वर्गीय क्रिकेटमधील ५०० वी विकेट घेतली.[३] +डॅनियल व्हिटोरीचे पहिल्या डावातील ११० धावांचे कसोटी क्रिकेटमधील सहावे शतक होते.[४] पाकिस्तानचा यष्टिरक्षक अदनान अकमलने पहिल्या डावात सहा झेल घेतले.[४] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10675.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94633249b711a8caabb3cd56cfac661aa04ce032 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10675.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तानी क्रिकेट संघाने जानेवारी २०१६ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[१] न्यू झीलंडने टी२०आ मालिका २-१ आणि एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10715.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74a71036dfe06d7427040e8d78ed5faa604f0c4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10715.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने २००० मध्ये श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका आणि २००० सिंगर त्रिकोणी मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला होता, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचाही समावेश होता. पाकिस्तानने एक सामना अनिर्णित राहून श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1073.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..baaaaab8739dd85b4854ea005b43437f7440b778 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1073.txt @@ -0,0 +1,5 @@ +धारखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +सर्वसामान्य मराठवाड्यातील इतर खेड्या प्रमाणे लोकजीवन आहे. गंगाखेड शहर जवळ असल्या मुळे शहरातील दुकानात मुनीम आणि हमाली करणारे खूप आहेत.शहर जवळ असले तरी शिक्षणाचे प्रमाण कमी आहे.शहर जवळ असल्या फायदे कमी आणि तोटा जास्त सहन केलेले हे गाव आहे. +धारखेड गंगाखेड पुल तयार होत आहे. शेतात जाणा-या घोडवत रस्त्याचे मातीकाम सुरू आहे. शिकलेली पिढी ग्रामपंचायत धारखेड येथे कार्यरत असल्याने शाळा खोल्या, अंत्यविधी ठिकाण, पाणी पुरवठा योजना या वर काम सुरू आहे. +मुळी, नागठाणा,अंगलगाव,धसाडी, सुनेगाव,सायळा,रूमणा,जवळा diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1078.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e08b7f67590e566fd05bd1675d92fc986c95dc23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1078.txt @@ -0,0 +1,2 @@ +धारडीघोळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २७ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10785.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb05573d5dc9e2ff5391268e7b2107951a8e63ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10785.txt @@ -0,0 +1 @@ +पाकव्याप्त काश्मीर (पाकिस्तानमधील उल्लेख: आझाद कश्मीर / आझाद जम्मू और कश्मीर) हा सध्याच्या घडीला पाकिस्तान देशाचा एक प्रशासकीय प्रदेश व ऐतिहासिक काश्मीर संस्थानाचा एक भाग आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीरच्या विलीनीकरणानंतर झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तानने हा भूभाग बळकवला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10884.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e6df87cffbcaa4fdfd2c998d2b2d9d6890b2da3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10884.txt @@ -0,0 +1,2 @@ + पाचवड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10886.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c931455c207f5744c13d0d57398565a2f2dd2193 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10886.txt @@ -0,0 +1,3 @@ +पाचवड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. +अनभुलेवाडी, जाधववाडी, तोंडले, पाचवड, हस्तनपूर, राजवडी, थदाळे, दानावलेवाडी, वावरहीरे, मोगराळे, शिखर शिंगणापूर diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10894.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2f0138eac4d29d4745b8ec9dd41e4fb6a81c287 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10894.txt @@ -0,0 +1 @@ +पाचवा फिलिप (फ्रेंच: Philippe V ;) (इ.स. १२९२ - जानेवारी ३, इ.स. १३२२) किंवा उंच फिलिप (फ्रेंच: Philippe le Long ;) टोपणनावाने ओळखला जाणारा, हा इ.स. १३१६ ते इ.स. १३२२ या कालखंडात राज्यारूढ असलेला फ्रान्सचा राजा व सिंहासनस्थ झालेला कापे राजघराण्यातील उपांत्य पुरुष होता. राजकीय अंदाधुंदीच्या काळात राज्यावर आलेला फिलिप आपल्या कुशल राज्यकारभारामुळे पुढे सामर्थ्यवान व लोकप्रिय राजा म्हणून ख्यातकीर्त झाला. त्याने धर्मयुद्धांच्या अंतिम पर्वात प्रमुख भूमिका बजावली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10896.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0579921c6a2be7779e9403cad4d76d23131818a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10896.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुराद (ओस्मानी तुर्की: مراد خامس‎; २१ सप्टेंबर, इ.स. १८४०:इस्तंबूल, तुर्कस्तान - २९ ऑगस्ट, इ.स. १९०४) हा ओस्मानी सम्राट होता. +हा ३० मे ते ३१ ऑगस्ट, इ.स. १८७६ या तीन महिन्यांसाठी सम्राटपदावर होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10897.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0579921c6a2be7779e9403cad4d76d23131818a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10897.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुराद (ओस्मानी तुर्की: مراد خامس‎; २१ सप्टेंबर, इ.स. १८४०:इस्तंबूल, तुर्कस्तान - २९ ऑगस्ट, इ.स. १९०४) हा ओस्मानी सम्राट होता. +हा ३० मे ते ३१ ऑगस्ट, इ.स. १८७६ या तीन महिन्यांसाठी सम्राटपदावर होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1091.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec2f4a3e04c3e6a4454da416cb44cd6cadc39412 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1091.txt @@ -0,0 +1 @@ +धारबांदोडा हा एक गोव्यातील एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10928.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..677e2ac057cff937d3c892f990db4903296d1897 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10928.txt @@ -0,0 +1,33 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३३६७१ असलेले पाचोड हे गाव, वर्धा या जिल्ह्यातील २५२.३८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ३०४ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १४७२ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर वर्धा हे ४२ किलोमीटर अंतरावर आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.[२] +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : माध्यमिक शाळा चिंचोली येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा आर्वी येथे आहे. पदवी महाविद्यालय आर्वी येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय आर्वी येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय आर्वी येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा आर्वी येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र आर्वी येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा आर्वी येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10940.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f81a71d0e85b6f439fcde9fc197898da588ad64f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10940.txt @@ -0,0 +1,2 @@ + पाछापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10961.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa86432df7443187d5a4173542bd7e245d580b4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10961.txt @@ -0,0 +1,18 @@ +पाटण हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचे गाव आहे. +पाटण हा सातारा जिल्ह्यातील तालुका आहे,महाराष्ट्र राज्यात ज्यांना लोकनेते अस संबोधले जाते ते कै बाळासाहेब देसाई माजी गृहमंत्री, महसूल मंत्री कृषी मंत्री अशी अनेक पद भूषवणारे लोकनेते यांचं देखील हेच गाव, माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण हे देखील याच गावाचे आहेत. +पाटण तालुक्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोयना धरण आहे. तालुक्याला सह्याद्रीच्या पर्वत रांगाचा सुंदर चेहरा लाभला आहे. हे सर्व महत्त्वाचे आहे +विजनिर्मती मोठ्या प्रमाणात तयार होते. निसर्गरम्य असे वातावरण या तालुक्यात आहे. +कोयना शिक्षण संस्था ही तालुक्यातली प्रमुख शिक्षण संस्था आहे.पाटण तालुका तसा दुर्गम व डोंगराळ असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले दिसत नाही, बाळासाहेब देसाई साखर कारखाना हा तालुक्यात ल एकमेव मोठा उद्योग म्हणता येईल +या पाच-सहा गावांसाठी कर्मवीर भावराव पाटील यांनी एका टेकडीवर १९४७ मद्ध्ये शाळा सुरू केली होती. +या शाळेचे नाव (रयत शिक्षण संस्थेचे) ठक्कर बाप्पा विद्यालय गांधी टेकडी असे आहे. +शाळा निसर्गाच्या वातावरणात आहे. शाळेच्या शेजारी विहिरीकेषण हा पाण्याचा मोठा प्रकल्प आहे.ना.बाळासाहेब.देसाई.विद्यालय.कुसरुंड विद्यालय हे रयतेचे आहे.हे विद्यालय कुसरुंड या गावी आहे. +या संस्थेने कॉलेज उभारली आहेत. तालुक्यात ओझर्डे गावात धबधबा आहे. +तालुक्यात शंभूराजे(शिवसेना) व विक्रमसिह पाटणकर(राष्ट्रवादी) यांचे दोन गट आहेत. +मरळी गावात लोकनेते बाळासाहेब देसाई सह. साखर कारखाना आहे. मरळी हे शंभूराजे यांचे तर पाटण हे पाटणकरांचे गाव आहे +ढेबेवाडी गावातील डोंगरावर पवन्च्क्यांचा प्रकल्प आहे. गावा-गावामध्ये सर्व सोई आहेत +पाटण हा तालुका खूप छान आणि निसरर्म्य असा आहे. तालुक्यात पावसाचे प्रमाण खूप असते. +श्री. रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची जिथे भेट झाली ते चाफळचे राम मंदिर ठिकाण याच तालुक्यात आहे. +महाराष्ट्र सरकार तर्फे जे नवीन महाबळेश्वर होणार आहे ते याच तालुक्यात आहे. पाटण तालुका हा कोयना अभयारण्य साठी ही प्रसिद्ध आहे. +पाटण तालुक्यात नाईकबा मंदिर कालभैरव मंदिर पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. +पाटण हे गाव कोयनेच्या पायथ्याशी वसलेले आहे घेरादातेगड गावाशेजारी घेरादातेगड नावाचा किल्ला आहे आणि त्या +किल्ल्यात तलवारीच्या आकाराचा एक विहीर आहे. पाटण शहरातून कराड - चिपळूण हा मार्ग जातो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10969.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68c391a34f43586a37efae11f4bf24c152ac4112 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10969.txt @@ -0,0 +1,3 @@ +१७° २२′ १२″ N, ७३° ५४′ ००″ E +पाटण सातारा जिल्ह्यातील एक तालुका व महत्त्वाचे शहर आहे. पाटण कोयना नदीवर वसले आहे. ११ डिसेंबर, इ.स. १९६७ रोजी पाटण तालुक्यात भूकंप झाला होता.[१] + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10973.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5142c42387fb9379e958cfdd7f451f776d583c9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10973.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८५३१ असलेले पाटणवाडा हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील २४४.७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ३९ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १६८ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४३ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा वैरागङ येथे आहे. माध्यमिक शाळा वैरागङ येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा वैरागङ येथे आहे. पदवी महाविद्यालय वैरागङ येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा नागपूर येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र नागपूर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10993.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3d3b674ac2cbd76be61f5ee0d86be2f2d8158ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_10993.txt @@ -0,0 +1,2 @@ + पाटनुस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11007.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08267c54c781423410719f30206e871e5c65099b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11007.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाटस हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11018.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbd4b9ec68d7cc07e4b069bbe732b4f69292dcd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11018.txt @@ -0,0 +1,12 @@ +द्वितीय पत्नी - शालिनीताई पाटील +परिचय : +महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो. +त्यांचे वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. +सांगली जिल्ह्यातील, मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व (विधानसभेत व लोकसभेत) केले. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. वसंतदादांनंतर काँग्रेस पक्ष संघटनेला एवढे बळ देणारा नेता पुढे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही. (तसेच प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात दादांचाच वाटा मोठा आहे,) असे राजकीय निरीक्षक म्हणतात. सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी, असे दादांबद्दल म्हटले जाते. +महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी अनेक समाजहितकारक, दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले. १९८३ मध्ये त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्त्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होण्याबरोबरच, या निर्णयामुळे शैक्षणिक व (पर्यायाने) औद्योगिक विकासालाही चालना मिळाली. वसंतदादांनी राज्याचा विकासविषयक आढावा घेण्यासाठी अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांची सत्यशोधन समिती नेमली. यातूनच समतोल विकास, विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष (बॅकलॉग) अशा संज्ञा पुढे आल्या. शालेय विद्यार्थ्यांना मोफत एस.टी. प्रवास, परगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यांची मोफत वाहतूक, शेतकऱ्यांना कमी व्याज दराने कर्जपुरवठा इत्यादी महत्त्वाचे निर्णय दादांनी त्यांच्या काळात घेतले. पाणी अडवा, पाणी जिरवा हे सूत्र प्रथम दादांनी महाराष्ट्रासमोर आणले. दादांच्या या लोकहितकारक निर्णयांची बीजे त्यांच्या देशभक्तीत व त्यांनी केलेल्या क्रांतिकार्यांत आढळतात. +वसंतदादा अगदी लहान वयातही (१९३०) स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते. १९४० पासून त्यांनी लढ्यात जोमाने सहभाग घेतला. फोनच्या तारा तोडणे, पोस्ट जाळणे, रेल्वेचे नुकसान करणे, पिस्तुल-बाँबचा वापर करून ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करणे इत्यादी कामांच्या माध्यमातून त्यांनी सांगली जिल्ह्यात, १९४२ मध्ये आपला ब्रिटिश विरोध प्रखर केला. कायदेभंग चळवळीच्या काळात सोलापूरला चार युवक हुतात्मे झाले. या हौतात्म्याची आठवण म्हणून दादांनी चहा सोडला होता. दादा काही काळ भूमिगत होते. त्यांना सुमारे ३ वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला. १९४३ मध्ये दादांनी तुरुंगातून निसटण्याचा प्रयत्‍न केला असता, त्यांना खांद्याला गोळी लागली होती, व त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला होता. दादांच्या सुटकेसाठी सांगलीकरांनी सभा-मोर्चा या माध्यमातून प्रयत्न केले होते. या प्रयत्‍नांत रामानंद भारती, बॅ. नाथ पै देखील सहभागी होते. सातारा-सांगली या भागांत दादा स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर आघाडीवर होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्थानिक स्वातंत्र्य-सैनिकांकडून शस्त्रास्त्रे परत घेऊन, त्यांच्यामध्ये विधायक कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम दादांनी केले होते. +वसंतदादांचे महाराष्ट्राच्या उभारणीतील सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी सहकार क्षेत्राचा केलेला विकास व विस्तार होय. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास व कृषी-उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कुक्कुटपालन, दुग्धविकास या क्षेत्रांत सहकाराचा प्रसार प्रामुख्याने दादांनी केला. खत कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकारी तत्त्वावर सुरू केले. १९५६-५७ मध्येच त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. त्या वेळी त्यांनी स्वतःशेतांमध्ये जाऊन ऊस कसा लावायचा, याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दिले होते. सहकारी साखर कारखान्यांनी साखरेसह उप-उत्पादनांचीही निर्मिती करावी असा आग्रह दादांनी धरला. तसेच कारखान्याच्या परिसरात शिक्षण, आरोग्य, इतर उद्योग व मूलभूत सोयीसुविधा या क्षेत्रांत विकास साधण्यासाठी विकास निधी वेगळा काढण्याची कल्पना त्यांनी रुजवली. त्यामुळे आज महाराष्ट्रात कारखान्यांना जोडून निर्माण झालेली विकास केंद्रे आपल्याला दिसतात. दादांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करून संशोधनाला चालना दिली. याच संस्थेचे नाव आज वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटयूट आहे. आज राज्यात छोट्या-मोठ्या सहकारी पतसंस्थांचे जाळे उभे राहिलेले दिसते. यामध्येही वसंतदादांचा मोठा वाटा आहे. +सहकार क्षेत्रातील या अद्वितीय कामगिरीमुळेच १९६७ मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले. वसंतदादा १९५२ पासून लोकप्रतिनिधी होते, १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले, व नंतर मंत्री -मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. विशेष म्हणजे १९५२ ते १९७२ दरम्यान त्यांनी सहकार क्षेत्रातील बहुतांश कार्य केले. या पार्श्वभूमीवर दादांनी ज्या काळात सहकार क्षेत्राची पायाभरणी व विस्तार केला तो काळ १९५२ ते १९७२ असल्याचे लक्षात येते. विशेष म्हणजे सत्तास्थानांवर नसताना त्यांनी सहकाराचा प्रचार-प्रसार-विकास केला हे लक्षणीय ठरते. +स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या विविध प्रकारच्या अनुभवांचे संचित, स्मरणशक्ती, नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, समाजमन-आकलन शक्ती, निर्णयक्षमता, शेतकरी व ग्रामीण समाजजीवनाची अचूक, परिपूर्ण जाणीव - इत्यादी गुणांच्या आधारे वसंतदादांनी महाराष्ट्राचा विकास साधला. १९१८ मध्ये प्लेगच्या साथीत दादांच्या आई-वडिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाला होता. त्या वेळी केवळ एक वर्षाचे असणाऱ्या दादांचा सांभाळ, पुढील आयुष्यात त्यांच्या आजीने केला होता. या परिस्थितीत दादा जास्त शिकू शकले नाहीत. पण पुढील आयुष्यात त्यांनी केलेल्या विकास-कार्याची फळे आज महाराष्ट्र चाखतो आहे. म्हणूनच दुर्दैवाने फार शिकू न शकलेला, पण तरीही सर्वांत शहाणा नेता या समर्पक शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11019.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..283810621c476edb1bc1b7244b519400d88a2f84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11019.txt @@ -0,0 +1,17 @@ +पाटीलगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३१४ कुटुंबे राहतात. एकूण १५२९ लोकसंख्येपैकी ७५८ पुरुष तर ७७१ महिला आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वसई बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा वसईवरून उपलब्ध असतात. +सत्पाळे,कळंब, खर्डी, डोळीवपाडा, अर्नाळा किल्ला, टेंभी, कोल्हापूर, अर्नाळा, मुक्काम ही जवळपासची गावे आहेत.अर्नाळा ग्रामपंचायतीमध्ये अर्नाळा,भातपाडा, मुक्काम, आणि पाटीलगाव ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11030.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..092a78657995f367ac0c06ea0ce82d8198582c63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11030.txt @@ -0,0 +1,10 @@ +पाटेठाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील शिरूर हवेली आणि दौंड तालुक्याच्या सीमेवरील हे एक गाव आहे. +पाटेठाण हे गाव लोकवस्ती आणि क्षेत्रफळाने लहान असल तरी गावाची रचना,गावातील पांढरी (जुन्या वस्तीतील) मध्ये असलेली वाड्याची 10-12फूट उंचीची जोती,गावाच्या जुन्या अवशेषांचे पांढऱ्या मातीतील ढीग,नदीतीरावरील पुरातन यादवीस्थापत्यशैलीचे महादेव मंदिर,त्यासमोरील चुन्याची जाती आणि गाड्याची चाक तसेच मंदिरासमोरील विरगळी हे गावातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या वास्तू पाहून गावाला इतिहासात नक्कीच महत्त्वाचं स्थान असेल हे जाणवते पण तसा उल्लेख व पुरावे असल्याशिवाय त्या वस्तुंना व वास्तूंना मान्यता देता येत नाही.ह्या गोष्ठीचा शोध घेत मंगेश गणेश गावडे यांनी गावाचे इतिहासात असलेले उल्लेख शोधण्यात यश मिळवले. शके 1699 साली जेव्हा छत्रपती राजाराम महाराज यांची सत्ता महाराष्ट्र भर होती तेव्हा त्यांनी पाटेठाण ता.सांडस प्रांत पुणे हा गाव रामचंद्र नारायण यांच्याकडे होता तो राजश्री निळकंठ गोविंद गोसावी यांच्या ताब्यात दिला होता.तशा आशयाच पत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे प्रधान माधवराव नारायण यांच्या शिक्कानिशी आढळून आलं आहे. श्रीमंत रायरीकर खाजगीवाले यांच्या पत्रव्यवहारांच्या मोडी कागडपत्रानुसार निळकंठ गोसावी यांनी 17व्या शतकाच्या सुमारास पाटेठाण गावच पुरातन श्री नागेश्वर महादेव मंदिर जे जीर्ण होत त्याचा जिर्णोद्दार करून सरकारी शिबंधी साठी एक वाडा आणि पागा बांधल्याचा उल्लेख आढळून आला आहे. पुढं 1704 मध्ये तुकोजी होळकर यांनीं नीलकंठ गोसावी यांना पत्र पाठवून पाटेठाण गावात व परिसरात जो जकात,धान्य आणि वैरण गोळा केली होती ती त्या काळी असलेल्या मनाचीटी गावात पोहचविण्याची सोय करावी आणि पाटेठाण गावाला कसलाच उपसर्ग म्हणजे त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. अशी ताकीद दिल्याचं एक पत्र सुद्धा मोडीमध्ये आढळून आलं आहे. जेष्ठ इतिहास तज्ञ राजवाडे यांनी ह्या पत्राची लिप्यांतर करून ठेवली आहेत.भारतीय पुरातन इतिहास मंडळ येथे ही पत्रे पहायला मिळतात.नुकतंच मंगेश गावडे नावाच्या तरुणांन हे शोधून काढले. याशिवाय पाटेठाण गावात यादवकालीन विरगळी,चुन्याचा घाना,मंदिर पाहायला मिळत.सद्गुगुरू समर्थ हंबीरबाबा नावाचे महान संत या गावात जन्माला आले त्यांनी जगाला मानवता शिकवत ध्यान,धारणा,साधना आणि नामस्मरण याच्या माद्यमातून अध्यात्माची ओळख निर्माण करून दिली. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. +पाटेठाण गावात सर्व जाती धर्माची लोक राहतात.सगळे एकमेकांशी प्रेमपूर्व संबन्ध ठेवून आहेत.साधं स्वच्छ आणि शेतकरी असल्याने त्याबपद्धतीच लोकजीवन पहायला मिळत.गावची पाटीलकी पूर्वी हंबीर नंतर गावडे आणि आता पुन्हा हंबीर आडनावाच्या लोकांकडे आहे.शेती का प्रमुख व्यवसाय असल्याने लोकांचं जीवन एकमेकांवर अवलंबून आहे +1)नागेश्वर महादेव मंदिर-पाटेठाण गावाच्या लागत असलेल्या भीमा नदीतीरावर एक प्राचीन यादवकाळी बांधलेलं महादेवाचं सुबक अस महादेव मंदिर आहे.या मंदिराचा जिर्णोद्दर राजाराम महाराज यांच्या काळात निळकंठ गोसावी नावाच्या व्यक्तींन केला होता.सोबत एक वाडा आणि घोड्याची पागा बांधली होती.गावातील सर्वात प्रसन्न वाटणारी ही जागा आहे.शिवाय मंदिरासोबत विरगळी,जुन्या वास्तू, दीपमाळ आणि इतर मंदिरे पण पाहण्यासारखी आहेत. +2)भीमा नदी- गावाला लाभलेलं विशाल भीमा नदीपात्र आणि त्यावरील बंधारा हे गावाचं वैभव आहे.भर पावसाळ्यात तर नदी भरलेली असते तेव्हा बंधाऱ्यावरून गाव खूप छान दिसतो. +3) रांजण खळगे पाटेठाण गावातील रांजण खळगे +आकाराने व संख्येने कमी रांजण खळगे महाराष्ट्रात भीमा नदीच्या प्रवाहात पाटेठाण गावाच्या हद्दीत दिसून येतात. दौंड तालुक्यात राहू-वाघोली मार्गावर पाटेठाण गाव आहे,गावात यायला गावाच्या चारही बाजूने वेगवेगळे रस्ते आहेत. पाटेठाण गावाच्या ईशान्य दिशेला नदीचा जो प्रवाह आहे त्या परिसरात शेकडो एकर जमीन व नदीपात्र मजबुत खडकाने व्यापलेला आहे आणि म्हणून या परिसराला स्थानिक शेतकरी खडकाळ नावाने ओळखतात. भीमा नदीच्या प्रवाहाने हे खडक कापत या ठिकाणी निसर्गाचा एक चमत्कार घडवून आणलाय ती म्हणजे वेगवेगळ्या आकाराचे शेकडो रांजण खळगे. या रांजण खळग्या पर्यंत येण्यासाठी गावाच्या बाहेरून शेतात जाण्यासाठी जो कच्चा रस्ता आहे त्या रस्त्याने किंवा नदीच्या बंधाऱ्यावरून जंगलातून एक रस्ता या ठिकाणी जातो पण जंगलातला रास्ता फारसा कोणाला माहीत नाही,चुकमुक होऊ शकते. +पूर्वी या गावात काहीच न्हवत,एक रात्री कधीतरी एखादी महामंडलाची बस यायची पण आता या गावाच्या जवळ राहू रोड ने दर 15 मिनिटाला पुणे शहराला जोडणारी बस असते.गावात आता बँक,शाळा,सर्व प्रकारची दुकान,हॉस्पिटल उपलब्द आहे.त्यामुळे सर्व प्रकारच्या नागरी सेवा मिळतात.गावात सुसज्ज शाळा,वाचनालय आहे. +पाटेठाणच्या पूर्वेला वाळकी,राहू,वडगाव बांडे ही गाव आहेत.पश्चिमेला सांगवी सांडस,न्हावी सांडस, दक्षिणेला देवकरवाडी,दहिटने तर उत्तरेला टाकळी भीमा,निमगाव अशी गावे आहेत diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11052.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b75d04f7173f77c64ca25e297dc3a9444d67c668 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11052.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाटोदाथडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11054.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef7016a059d2420c6d92e14f734e8d0a3d4d9367 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11054.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाटोळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11066.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b0b20945397b35fe6a0d09492779a2066210bd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11066.txt @@ -0,0 +1 @@ +पाडगावकर तथा पाडगांवकर हे मराठी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11085.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f14a089b7d769c7d835c5f3514182c98f7a4f822 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11085.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाडवी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11091.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51d04c1cfb4e7c23cf0ff2344062504c30383cf9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11091.txt @@ -0,0 +1,3 @@ +पाडुका अमेरिकेच्या केंटकी राज्यातील छोटे शहर आहे. हे शहर मॅकक्रॅकेन काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१६ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २५,१४५ होती. +पाडुका ओहायो नदी आणि टेनेसी नदी तसेच ओहायो आणि कंबरलॅंड नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. +१८२१मध्ये येथे पहिली युरोपीय वसाहत झाली. त्यावेळी त्याचे नाव पेकिन होते. युरोपीय लोक येथे येण्यापूर्वी चिकासॉ जमात या प्रदेशात राहत होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11103.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b6b6820a82117434bc7680e0ecc249c4761be9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11103.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाडोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11111.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e34a69e3037131da4a22015d407615e7535985a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11111.txt @@ -0,0 +1 @@ +पांदण रस्ते अथवा पांद म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या संमतीने आपआपल्या शिवारातून शेतमालाची किंवा शेती अवजारांची ने आण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले कच्चे रस्ते होत. पांणंदी ह्या बहुधा पाणी वाहून जायचे उथळ रस्ते असतात. अशा रस्त्यांना पावसाळ्यानंतर वाहतुकीसाठी वापरण्यात येते. इंग्रजकालीन नकाशांवर काही पाणंद रस्त्यांची रुंदी ३३ फुटाची असल्याच्या नोंदी आढळतात.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11125.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6c9893c24c117960d845bc3b15bf8bec1a94cbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11125.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाणझणदेव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11131.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81314c1cee9f6d98c306bc10712e218a725ee90f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11131.txt @@ -0,0 +1 @@ +पाणदिवे रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील गाव आहे. गावाची लोकसंख्या सुमारे ८०० आहे. चिरनेर जंगल सत्याग्रहतील (२५ सप्टेंबर १९३०) हुतात्मा परशुराम रामा पाटील यांचे हे जन्मगाव आहे. गावात हुतात्मा स्मारक आहे. गावातील अनेक जण वैद्यकीय, पत्रकारिता, शैक्षणिक, अभियंतासह अनेक क्षेत्रात अग्रेसर आहेत. आगरी समाजचे दिवंगत नेते गणेश लक्ष्मण पाटील (ग. ल. पाटील ) यांचे हे जन्मगाव आहे. गावाच्या पुर्व दिशेला आंब्याच्या बागा आहेत. पश्चिमेला अरबी समुद्रा>ची खाडी आहे.गावात दत्त मंदिर, हनुमान मंदिर, कनिफनाथ, मरीआई, विठ्ठल, राममंदिर आहेत. दत्त जयंतीला गावात जत्रा भरते. उरण हे तालुक्याचे ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11133.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba072f7accd64c5c120c38a72f2fc4246c0cb905 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11133.txt @@ -0,0 +1 @@ +पाणबुडी हे पाण्याच्या खालून चालू शकणारे जहाज आहे. पाणबुडीला इंग्रजीत सबमरीन असे म्हणतात. दुसऱ्या महायुद्धात व त्या नंतरच्या काळात पाणबुडींचा आरमारी युद्धात मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. पाणबुडीचा सुरुवातीच्या काळात पत्ता लागणे महाकठीण काम होते. त्यामुळे पाणबुडींचा जहाजे बुडवायला मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगती नंतर पाणबुडींचा पत्ता लावणे देखील सोपे झाले. त्यामुळे पाणबुडींचे सामरिक महत्त्व मर्यादित होण्यास मदत झाली. तसेच लहान आकारामुळे पाणबुडींचा वापर मर्यादित होतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11138.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fdda129c5f76f620e77c38bac339786d7f375e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11138.txt @@ -0,0 +1,9 @@ +पाणलावा, टिंबे किंवा खेंकस इसनाफ (इंग्लिश:Common Snipe, Fantail Snipe; हिंदी:बीजान पूंछ चहा) हा एक पक्षी आहे. + +आकाराने लाव्यापेक्षा मोठा.सहज मुरून जाणारा जलचर पक्षी.सरळ बारकी चोच.वरून गडद उडी त्यावर काळ्या,तांबूस व बदामी कड्या.खालून पांढुरके.नर-मादी दिसायला सारखेच. +भारत,श्रीलंका,मालदीव,अंदमान बेटात हिवाळी पाहुणे. +काश्मीर,लडाख आणि गढवाल येथे वीण. +दलदली आणि भातशेतीचा प्रदेश या ठिकाणी ते पाहायला मिळतात. +पक्षीकोश +लेखक: +मारुती चितमपल्ली diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11139.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fdda129c5f76f620e77c38bac339786d7f375e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11139.txt @@ -0,0 +1,9 @@ +पाणलावा, टिंबे किंवा खेंकस इसनाफ (इंग्लिश:Common Snipe, Fantail Snipe; हिंदी:बीजान पूंछ चहा) हा एक पक्षी आहे. + +आकाराने लाव्यापेक्षा मोठा.सहज मुरून जाणारा जलचर पक्षी.सरळ बारकी चोच.वरून गडद उडी त्यावर काळ्या,तांबूस व बदामी कड्या.खालून पांढुरके.नर-मादी दिसायला सारखेच. +भारत,श्रीलंका,मालदीव,अंदमान बेटात हिवाळी पाहुणे. +काश्मीर,लडाख आणि गढवाल येथे वीण. +दलदली आणि भातशेतीचा प्रदेश या ठिकाणी ते पाहायला मिळतात. +पक्षीकोश +लेखक: +मारुती चितमपल्ली diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1116.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2035cde4f813857cbc40f24adac65c5a6b7b2b8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1116.txt @@ -0,0 +1,10 @@ +१८° १०′ ००″ N, ७६° ०३′ ००″ E +धाराशिव (पूर्वीचे नाव उस्मानाबाद) हे महाराष्ट्रातील एक शहर आणि धाराशिव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. +महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार उस्मानाबाद शहराचे अधिकृत नाव धाराशिव आहे. परंतु, तालुका आणि जिल्हास्तरावर उस्मानाबाद हे नाव न्यायालयीन भाषेत अजूनही कायम आहे. तालुका व जिल्हास्तरावर नामांतरसंबंधी अधिसूचनेचा केवळ मसुदा प्रसिद्ध झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) अंतरिम आदेशानुसार शहराचे न्यायालयीन भाषेतील नाव उस्मानाबाद आहे, मात्र तालुका आणि जिह्याचे नाव उस्मानाबाद वापरले जाणे बंधनकारक आहे. शासनाच्या अधिसूचनेनुसार नगरपरिषदेचे नामांतर धाराशिव नगर परिषद असे करण्यात आले आहे. धाराशिव नाव वापरण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून उस्मानाबाद व धाराशिव नावाचा वादविवाद मुंबई उच्च न्यायालयात आजही प्रलंबित आहे.[१] +शहरातील धारासुरमर्दिनी मंदिर, तसेच धारा आणि शिव या प्राचीन योध्यांमुळे धाराशिव हे नाव ऐतिहासिक काळापासून प्रचलित आहे. ख्रिस्ताब्द १९०० च्या सुमारास निजाम कालीन नकाशात Dharaseo असा उल्लेख आढळतो. पुढे उस्मानाबाद हे नाव हैदराबाद संस्थानचा सातवा निजाम मीर उस्मान अली खान असफ जाह याने सत्ताग्रहण केल्यावर त्याच्या नावावरून ठेवण्यात आले. त्यानंतर २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाने उस्मानाबादचे नामांतर "धाराशिव" असे पूर्ववत केले. +इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार धाराशिव शहराची लोकसंख्या १,१२,०८५ होती. पैकी ५८,०९८ पुरुष तर ५३,९८७ स्त्रिया होत्या. १३,३४६ व्यक्ती ६ वर्षांखालील होत्या. धाराशिव शहराचे लिंग गुणोत्तर १००० पुरुषांमागे ९२९ स्त्रिया आहे. साक्षरता प्रमाण ८८.१५% आहे. पुरुष साक्षरता ९३.४५% आहे, तर स्त्री साक्षरता ८२.५२% आहे +धाराशिव शहरातील धारासूर मर्दिनीचे मंदिर प्रसिद्ध आहे. शहराच्या बाहेर हातळादेवीचे रम्य मंदिर आहे. हे मंदिर हतलई नावाने ओळखले जाते. शहराचा मध्यभागातून भोगावती नदी वाहते. धाराशिव शहराच्या जवळच आठ किलोमीटर अंतरावर 'धाराशिव' नावाची जैन लेणी आहेत. धाराशिव बहामणी आणि विजापूर संस्थानात आले. १९४८ पर्यंत धाराशिव हैदराबाद संस्थानात होते. +धाराशिवचे गुलाब जामून प्रसिद्ध आहे. कुंथलगिरी जवळील धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील सरमकुंडी फाटा येथील खवा, पेढे प्रसिद्ध आहेत. दूध उत्पादनात घाटंग्री हे गाव अग्रेसर आहे. +धाराशिवमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय आहे. +धाराशिव शहर राष्ट्रीय महामार्ग ५२[२] वर वसले आहे. हा राष्ट्रीय महामार्ग संगरूर(पंजाब)-हिस्सार(हरियाणा)-कोटा-इंदूर-धुळे-छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिव-तुळजापूर-सोलापूर-विजापूर-हुबळी-अंकोला(कर्नाटक) असा जातो. +धाराशिव शहर रेल्वे ने जोडले आहे. धाराशिव हे लातूर रोड ते मिरज जंक्शन या रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. धाराशिव येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर, पंढरपूर, मिरज, लातूर, नांदेड, परभणी, परळी वैजनाथ, अकोला, नागपूर, हैदराबाद, निजामाबाद, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11163.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aee7ecdba08ce91f49014b1d1aa8026862d76b72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11163.txt @@ -0,0 +1,10 @@ +सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या अयोग्य आणि समस्यायुक्त पाण्याचा पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. यासाठी पाण्याचे परीक्षण करून योग्यतेनुसार पाण्याचा सिंचनासाठी वापर करावा. पुढील गोष्टी लक्षात घेऊन सिंचनाच्या पाण्याची तपासणी करावी. पाणी चवीस खारवट किंवा मचूळ वाटत असल्यास, पाण्याचा सिंचनासाठी वापर केलेल्या शेतातील जमिनीच्या पृष्ठभागावर क्षारांचा पांढरा थर दिसून आल्यास, पीक उगवणीस अडथळा होताना दिसून आल्यास किंवा उगवलेल्या पिकांचे शेंडे करपताना दिसून आल्यास, जमीन चोपण चिबड होऊन पृष्ठभागावर पाणी थांबत असल्यास, जमिनीवर चालताना जमीन टणक झाल्याचे जाणवत असल्यास पाण्याचा नमुना परीक्षणासाठी द्यावा. निरनिराळ्या सिंचन साधनांमधून घेतलेला पाण्याचा नमुना प्रा तिनिधिक असावयास पाहिजे. +तपासणीसाठी सुमारे अर्ध्या लिटरच्या बाटलीत (बाटली १०-१५ वेळा त्याच पाण्याने धुऊन) पाणी भरून २४ तासांच्या आत ते आरोग्य प्रयोगशाळेत पाठवावे लागते.यासाठी पक्के बूच असलेली बाटली निवडावी. +पिण्याच्या पाण्यामध्ये अनेक क्षार व रसायने असू शकतात. पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी त्याची तपासणी/ परीक्षण करावी/करावे लागते. या किटचा वापर करून पुढील घटकांसाठी तपासणी करता येते. +पाणी तपासणीच्या बाटलीवर शेतकऱ्याचे नाव व पत्ता, शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख व थोडक्‍यात पाण्याबाबत शेतकऱ्याचे अनुभव लिहिलेले लेबल बाटलीला चिकटवून प्रयोगशाळेत पाठवावा. याबाबत अधिक माहिती पुढील क्रमांकावर संपर्क साधल्यास मिळू शकेल. +अमेरिकेतील सर्व सुविधांमध्ये सांडपाणी पृष्ठभागावर सोडले जाते (उदा. नद्या, तलाव किंवा किनाऱ्यावरील पाण्यांसाठी) राष्ट्रीय प्रदूषक डिस्चार्ज एलिमिनेशन सिस्टम अंतर्गत ईपीए आणि राज्य एजन्सीद्वारे प्रशासित स्वच्छ पाणी अधिनियम कार्यक्रमांतर्गत परवानगी घेणे आवश्यक आहे.संरक्षित सुविधांमध्ये सांडपाणी समाविष्ट आहे. +ट्रीटमेंट प्लांट्स, औद्योगिक आणि व्यावसायिक वनस्पती, लष्करी तळ आणि इतर सुविधा बऱ्याच परवानग्यांसाठी नियमितपणे सांडपाणी नमुने गोळा करणे आणि परवान्याच्या आवश्यकतेचे पालन करण्यासाठी त्यांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे आणि परीणामांचा अहवाल ईपीए किंवा राज्य एजन्सीला द्यावा. +पॅथोजेनिक बॅक्टेरियांची उपस्थिती / अनुपस्थिती चाचणी समाविष्ट करणारे विशेष जीवाणू चाचणी पॅकेज. +आपल्या पाण्याच्या स्त्रोताची सामान्य सामर्थ्यता आपण तपासू इच्छित असल्यास या पॅकेजची शिफारस केली आहे, शिवाय आपल्याला गोड गंध, पुनरावृत्ती कोलिफॉर्म पॉझिटिव्ह, चव समस्या किंवा गंधकयुक्त गंध देखील येत आहेत. +[१] +[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11170.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6158113297657cf9bc849d87a27a01f314e921fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11170.txt @@ -0,0 +1,20 @@ +पानी फाउंडेशन ही २०१६ मध्ये ना-नफा तत्त्वावर स्थापन झालेली संस्था. ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेला पाण्याच्या तीव्र दुष्काळाशी सामना करता यावा, यासाठी सत्यमेव जयते ह्या टीव्ही मालिकेच्या टीमने पुढाकार घेतला. पाण्याचा तुटवडा हे मानवनिर्मित संकट आहे, त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी लोकांनीच प्रयत्न करायला हवेत, म्हणूनच, या दुष्काळाला पळवून लावण्यासाठी ह्या मोहिमेत लोकांना सहभागी करून घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि प्रशिक्षित करण्यासाठी संवादाचे माध्यम पुरवणे, हे पानी फाउंडेशनचे लक्ष्य आहे. पानी फाउंडेशन सध्या जलसंधारण (शास्रशुद्ध पाणलोट व्यवस्थापन), नेतृत्वगुण आणि समाजबांधणी/संघटन या विषयांबाबत प्रशिक्षण देत आहे. महाराष्ट्रातील जवळपास ९०% दुष्काळी भागात पानी फाउंडेशनचे काम सुरू आहे. प्रशिक्षणात पाणलोट व्यवस्थापनाविषयी शिकलेली कौशल्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी गावकऱ्यांना दिलेली प्रेरणा म्हणून २०१६ यावर्षी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ या अनोख्या स्पर्धेची निर्मिती झाली. २०१९ या वर्षातली वॉटर कप स्पर्धा ८ एप्रिल ते २७ मे या कालावधीत घेण्यात आली.[१] +पाणी फाऊंडेशन (हिंदी: पानी फ़ाउंडेशन) ही महाराष्ट्र राज्यातील पाणी टंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना करून राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ साली स्थापन केलेली ना–नफा तत्त्वावर काम करणारी संस्था आहे. पाणी फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ (दिग्दर्शक : सत्यमेव जयते) आहेत. महाराष्ट्रातील बरीच गावे या स्पर्धेत उतरली आहेत.[२]पाणी फौंडेशन तर्फे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये काम चालू आहेत. +वॉटर कप स्पर्धेच्या या विलक्षण प्रवासात आमच्या हाती आल्या सामान्य लोकांच्या काही असामान्य कथा. आपला गाव पाणीदार करण्याच्या ध्यासाने गावकऱ्यांनी अनेक संकटांचा सामना केला. पाणीस्वरूपात मिळालेल्या संपत्तीचा योग्य वापर करण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले आहेत. सत्यमेव जयते वॉटर कप ही पानी फाउंडेशनतर्फे आयोजित केली जाणारी एक वार्षिक स्पर्धा आहे. या स्पर्धेत, जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापन याबाबतीत सर्वोत्तम कामगिरी करण्याची चुरस गावकऱ्यांमध्ये लागलेली असते. सहा आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेत पानी फाउंडेशन दरवर्षी, काही निवडक तालुक्यांमधील गावांना भाग घेण्यासाठी आमंत्रण देतात. जी गावे या स्पर्धेत भाग घेतात, ती गावे साधारण ३ ते ९ गावकऱ्यांची निवड करून पानी फाउंडेशनतर्फे घेतल्या जाणाऱ्या चार दिवसीय सखोल प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पाठवतात.[५] +या प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांना पाणलोट व्यवस्थापनाची शास्त्रशुद्ध माहिती मिळते, तसेच नेतृत्व आणि संघटन कौशल्येही शिकायला मिळतात. वॉटर कप स्पर्धेचे नियम आणि मूल्यांकन पद्धतीचा (मार्किंग सिस्टीम) सुद्धा परिचय करून दिला जातो. +एकदा प्रशिक्षण पूर्ण झाले की, साधारणपणे संपूर्ण एप्रिल आणि मे महिनाभर पावसाळ्याच्या तयारीसाठी ही स्पर्धा सुरू होते. गावांमध्ये श्रमदानाद्वारे जलसंधारणासाठी आवश्यक पाणलोट रचना उभारल्या जातात, मशीनकामाच्या वापरासाठी पैसे उभे केले जातात, माती परीक्षण आणि माती उपचार केले जातात, पाण्याचा ताळेबंद (बजेट) तयार केला जातो. पाण्याच्या बचतीसाठी आवश्यक तंत्रज्ञान अंमलात आणले जाते. पानी फाउंडेशन सहभागी स्पर्धकांना तांत्रिक मदत पुरवते आणि ही स्पर्धा संपल्यावर गावांनी केलेले काम १०० गुणांच्या धर्तीवर तपासले जाते. +२०१९ म्हणजेच यावर्षीच्या स्पर्धेत जिंकणाऱ्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रु., ५० लाख रु. आणि ४० लाख रु. एवढ्या घसघशीत रकमांची बक्षिसे मिळाली आणि प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट गावाला रु. १० लाख रकमेचे बक्षीस देण्यात आले.[६] +एखाद्या गावात झालेल्या पावसाची वार्षिक नोंद करून, त्यापैकी किती पाणी वाया गेले आणि किती आपण वाचवू शकतो याचीही नोंद ठेवणे. +शेततळी आणि समतल चर (कंटूर ट्रेन्च) यांसारख्या काही मूलभूत पाणलोट रचनांचे कार्य खास पाणलोट मॉडेलच्या (नमुना) आधारे समजून घेणे. +यशस्वीरीत्या पाणलोट व्यवस्थापन झालेल्या गावांना भेट देणे. +आपल्या गावाच्या नैसर्गिक, भौगोलिक रचनेला अनुकूल पाणलोट पद्धती अभ्यासाने समजून घेणे. +पाणलोट काम यशस्वी होण्यासाठी वृक्षारोपण आणि माती-परीक्षण यांसारख्या पूरक कामांची कार्यपद्धती देखील समजून घेणे. +नेतृत्वगुण, गटकृती/संघटन कौशल्य आणि पाण्याचे महत्त्व शिकवणारे खेळ खेळणे. +पानी फाउंडेशनचे ॲप सुलभतेने वापरणे.[७] +समाजात एखादा बदल करायचा असेल तर मुलांच्या या अफाट दुनियेला आपलंस करणं गरजेचं आहे.हे लक्षात ठेवत पानी फाउंडेशनने ‘निसर्गाची धमाल शाळा’ याद्वारे माध्यमिक शाळेतील मुलांसाठी एक पर्यावरणावर आधारीत उपक्रम तयार केला. मानव आणि निसर्ग यांच्यातलं अविभाज्य नातं उलगडून दाखवणं हे या उपक्रमामागील मुख्य उद्दीष्ट आहे. +या निसर्गाच्या धमाल शाळेत परिक्षा नाहीत. केवळ खेळ, संगीत आणि फिल्म्स यांच्या माध्यमातून हसत खेळत मुलं पर्यावरणाविषयी काहीतरी खास शिकतात. एकेक तासांच्या सत्रांमध्ये आखलेला हा उपक्रम पर्यावरणावर मानवाच्या वागण्यामुळे होणाऱ्या परिणामांवर प्रश्न उपस्थित करतो. नैसर्गिक स्त्रोतांचा अमर्यादीत वापर यांच्याविषयी अधिक खोलात शिरण्याची संधी देतो. [८] +महाराष्ट्र शासनाच्या पाठींब्यामुळे जानेवारी – फेब्रुवारी २०१९ मध्ये ‘निसर्गाची धमाल शाळा’ तब्बल १,१७४ शाळा आणि ३८,००० पेक्षा जास्त मुलांपर्यंत पोहोचली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. +पाणलोट व्यवस्थापनाबद्दल विविधांगाने आणि सखोल माहिती देणारे अनेक मराठी माहितीपट पानी फाउंडेशनने तयार केले आहेत. ह्या माहितीपटांचा प्रशिक्षण देण्यासाठी वापर केला जातो.[९] +http://www.esakal.com/agro/pani-foundation-24577 +https://www.maayboli.com/node/58335 +https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/pani-foundation-water-friend-campaign/articleshow/63419707.cms[permanent dead link] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11172.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0d6372e37cf21902acd3f82fb6fb7d23ff190c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11172.txt @@ -0,0 +1,7 @@ +आपल्या गावातील पाणी व्यवस्थापन +सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांचे समाजातील सर्व स्तरांना योग्य असे वितरण याला पाणी व्यवस्थापन असे म्हणतात. +पाण्याचे प्रदुषण, स्रोतांचे आटणे, व जागतिक तापमान वाढ या कारणांमुळे +हा प्रश्न स्थानिक ते जागतिक सर्व पातळ्यांवर उग्र स्वरूप धारण करतो आहे. पाण्याचे थेंबनी थेंबाचे नियोजन व व्यवस्थापन होण्यासाठी जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारण चळवळीसाठी पुढाकार घेऊन विविध अभिनव योजना राबविल्या. +पाणी व्यवस्थापनासाठी धरणे उभारणीला विरोध होतो आहे. मेधा पाटकर यांनी या संदर्भात जागृतीचे काम जगभरात केले आहे. +तसेच महाराष्ट्र राज्यात जलक्रांती घडवून आणणारे व जमिनीत पाणी मुरवणारे प्राचीन जोहड हा प्रकार पुरुज्जीवीत करणारेराजेंद्र सिंह उर्फ जोहड बाबा या सारखे लोक काही प्रमाणात या प्रश्नाला उत्तर शोधत आहेत.तसेच जलसंधारण ही सुद्धा आजची गरज आहे. +आपल्या गावातील पाणी व्यवस्थापन करावे असे आवाहन करावेमात आणि अधिकाधिक कृषी क्षेत्र नियोजनबद्ध सिंचनाखाली आणण्यासाठी क्रांतिकारी व दूरगामी स्वरूपाचे धोरणे माजी मुख्यमंत्री व प्रख्यात जलतज्ज्ञ सुधाकरराव नाईक यांनी आखले. आपले संपूर्ण आयुष्य जलसंधारणासाठी वेचणारे 'पाणीदार माणूस' म्हणून ही सुधाकरराव नाईक यांची ओळख आहे. त्यांनी 'पाणी अडवा पाणी जिरवा' हा मूलमंत्र दिला. पाण्याचे योग्य नियोजन व संवर्धन न झाल्यास महाराष्ट्राचे वाळवंट होईल. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन शास्त्रीय पद्धतीने पाण्याचे संवर्धन करण्यासाठी सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाची चळवळ सुरू केली. सुधाकरराव नाईक यांच्या प्रेरणादायी कामगिरीच्या स्मरणार्थ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी १० मे हा दिवस जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांचा स्मृतीदिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पासून सर्वत्र 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा केला जातो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11174.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5e45a426cd5886b3f1e75a93414e4c75eef3f1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11174.txt @@ -0,0 +1 @@ +पाणी शुद्धीकरण करणे हे मानवासाठी मुलभूत गरज आहे . कारण जीवसृष्टी साठी शुद्ध पाणी मिळणे गरजेचे आहे. त्याचप्रकारे कारखान्यांतून बाहेर पडणारे पाणी हे दुषित असते आणि ते पाणी कारखान्यातून निघून नदी मध्ये मिसळेले पाहायला मिळते. त्यामुळे पाणी शुद्धीकरण हे खूप गरजेचे आहे.प्रत्येक गावमध्ये पाणी शुद्धीकरण घटक राबविले पाहिजे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11177.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b828a6e9350bb2c8231af562e6560390a38c6390 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11177.txt @@ -0,0 +1,7 @@ +पाणीपुरी हे अतिशय चवीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. त्यामध्ये पुरी,चिंचेची चटणी,पुदिना चटणी असते. पाणीपुरी बरोबरच शेवपुरी ही आवडीने खाल्ली जाते. अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पाणीपुरी आवडीने खातात. हा पदार्थ सर्वत्र सहजपणे मिळतो. फिरायला गेल्यावर लोकांचा हा पदार्थ खाण्याकडे खूप कल असतो. +पुरी: पुरीसाठी, रवा १ वाटी, सर्व उद्देशाचे मैदा २ वाट्या आणि तळण्यासाठी तेल. +कृती : रवा आणि मैदा एकत्र करून घट्ट पीठ मळून घ्या. तासभर ओल्या रुमालाने झाकून ठेवा. तेल गरम करून त्याचे छोटे गोळे करून पातळ चपात्या लाटून घ्या. छोट्या भांड्यातून गोळे कापून तळून घ्या. +पाण्यासाठी: कढीपत्ता आणि चिंच 500 ग्रॅम, जलजीरा 4 चमचे, काळे मीठ 2 चमचे, लाल तिखट 1 चमचे, साखर 4-5 चमचे. +कृती : आंबा आणि चिंचेचे छोटे तुकडे करून 4 वाट्या पाणी कुकरमध्ये टाकून 2 ते 3 शिट्ट्या करून उकळा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करा. आता ते गाळून घ्या आणि उरलेले सर्व साहित्य मिसळा आणि 3 कप पाणी घाला आणि थंड करा. +भरण्यासाठी: उकडलेले बटाटे ४ मॅश, चटणी ३ चमचे, बुंदी १/४ वाटी भिजवलेली, काळे मीठ १/२ चमचा, तिखट १/४ चमचा, जिरे १/४ चमचा मीठ चवीनुसार. सर्व साहित्य मिसळत राहा. +गोड चटणीसाठी: २ चमचे कोरडी कैरी पावडर १ कप पाण्यात भिजवून उकळा. आता त्यात 1/2 चमचे काळे मीठ, 1 चमचे जिरे, 1/4 चमचा गरम सांबर (मसाला), 1/4 चमचे लाल मिरी, 1/2 कप साखर घालून थंड करा. ते बुडवून खा. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11181.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8b4c7bdc2136847fe105ef6491421e3cccbef34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11181.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पांड्य राजवंश, ज्याला मदुराईचे पांड्य असेही संबोधले जाते, ते दक्षिण भारतातील एक प्राचीन तमिळ राजवंश होते आणि तमिळकमच्या चार महान राज्यांपैकी, इतर तीन राज्ये पल्लव, चोल आणि चेरा होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1119.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..319a79ad1807d243285e07b17bb7ef94601307df --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1119.txt @@ -0,0 +1,7 @@ +धाराशिव लेणी हा मराठवाड्यातील धाराशिव (उस्मानाबाद) गावाजवळचा प्राचीन लेणीसमूह आहे. धाराशिव पासून ५ कि.मी. अंतरावर शैव लेणी आहेत. त्यांना 'चांभार लेणी' असेही म्हणतात.[ संदर्भ हवा ] +ही लेणी धाराशिव शहराजवळ ६ व्या शतकात बालाघाट डोंगररांगेत कोरलेली आहेत. बौद्ध, हिंदू, जैन अशी ११ लेणी येथे आढळतात. बऱ्याच ठिकाणी हिंदू किंवा सनातन धर्मीय लोकांनी आपल्या देव दैवतांची मूर्तीरूपे कोरून ठेवलेली आजही पाहायला मिळतात. मुख्यत्वे शिव, विष्णू ह्या बहुप्रिय देवांची पाषाणात कोरलेली लेणी पहावयास मिळतात.[१] +येथे सात लेणी असून पहिल्या लेण्यात सामग्री आढळते. दुसरे लेणे मुख्यतः वाकाटक शैलीतील आहे. मुख्य दालन ८० चौरस फूट लांब असून तेथे बौद्ध भिख्खूंसाठी १४ निवारा गृहे आहेत. गाभाऱ्यात पद्मासन अवस्थेतील बुद्ध मूर्ती आहे. तिसरे लेणे पहिल्या लेण्याप्रमाणेच आहे. बाकी लेणी जैन सदृश्य आहेत. [२][३] +धाराशिवच्या ईशान्येस २० कि.मी अंतरावर प्रसिद्ध अशी सात जैन लेणी आहेत. दुसऱ्या लेण्यात आठ स्तंभ आणि पाच प्रवेशद्वारे आहेत. दोन्ही बाजूस २२ खोल्या असून गर्भगृहात भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर यांची भव्य प्रतिमा आहे. करकंडचरिऊ नामक जैन ग्रंथात या लेण्यांचे वर्णन आढळते. +धाराशिव लेणीवर बौद्ध व जैन दावा करतात. परंतु जेम्स बर्गस यांच्या महाराष्ट्रातील १२०० लेण्यावरील संशोधनानुसार धाराशिव लेणी इ.स. ५ व्या शतकात बौद्ध लेणी होती. नंतर १२ व्या शतकात त्यातील काही लेणी जैन लेण्यांमध्ये परावर्तित केली गेली आहेत.[४] [५] +पेशवाईच्या काळात या लेण्यांमध्ये हरी नारायण नामक एका सत्पुरुष तपश्चर्या करीत होते, असे समजते. या संप्रदायाचा एक मठही धाराशिवमध्ये आहे.[६] + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11196.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef3bf3fdef38b7fc4493ffbc28f89dc3965c5bb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11196.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाताळगंगा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11243.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ba1b5b2194da2d39a012e145a6def6756208761 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11243.txt @@ -0,0 +1,2 @@ + पाथरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11263.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0da2a6eaa2b4924e3336d979398d08452bc27467 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11263.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाथारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11268.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fa6f9f1a4eb47f3adeb2ee86c93c4a50183a7ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11268.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +पथेर पांचाली (बंगाली :পথের পাঁচালী, अर्थ:रस्त्याचे गाणे) हा एक प्रसिद्ध बंगाली भाषेतील भारतीय चित्रपट आहे. सत्यजित राय ह्यांनी निर्मिलेला व दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट इ.स. १९५५मध्ये पडद्यावर आला. हा चित्रपट ग्रामीण बंगालमधील एका गरीब कुटुंबात वाढलेल्या अपू नावाच्या तरुण मुलाची कथा सांगतो. हा चित्रपट ग्रामीण जीवनाचे वास्तव आणि साधेपणा दाखवतो. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11296.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec87553988a536166445438486dcc2921fd0179c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11296.txt @@ -0,0 +1,2 @@ +पानगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_113.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_113.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11309.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d8a3be29491a4ff98b83d5a1008e7978363b379 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11309.txt @@ -0,0 +1 @@ +मल्हार कोळी हा महाराष्ट्रातील एक समाज आहे. ह्या समाजातील लोक मल्हारीचे भक्त असल्यामुळे त्यांना हे नाव पडले. पणभरी कोळी आणि मल्हार कोळी या दोन भिन्न भिन्न जाती आहेत. पाणीभरे कोळी हे एसबीसी या प्रवर्गातील मोडतात तर मल्हार कोळी अनुसूचित जमाती कायदा १९५० च्या ३० क्रमांकाच्या अनुसूची मध्ये आहेत. तिथे पाणीभरे कोळी असा उल्लेख नसून केवळ कोळी मल्हार - ३० असाच उल्लेख आहे. मल्हार कोळी ठाणे, पालघर नाशिक रायगड, अजिंठा डोंगर रांगा या सह्याद्रीला अगदी जवळ असलेल्या जिल्ह्यांमध्ये आढळतात. यांच्यात मोरे, चंडोल,भोटकर, दांडगे, मढवी, भोईर, जाधव, तुंबडा, , घाटाळ, तांडेल, मातेरा, सुतार, केरव,केशव,डमाले,खापरे,वाघमारे,निसाल,भालके, लांग, पोवार, शेलार, धांगडा, हाडल, बुंधे, सोज्वळ, सातवी, ठाकरे, वावरे, वेखंडे, भालके, सरनोबत, वाडेकर, मरवट, गवे, गोऱ्हे, गुळवी, जाधव, कोशिंबे, गवारी, करांदे, लांघी, केंगे निरगुडा, ही आडनावे आढळतात.मल्हार कोळ्यांपैकी बरेचजण शेती करतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11316.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..641ddb71bd9cb1ef62c65980e80a9183d9b71921 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11316.txt @@ -0,0 +1 @@ +पानवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11319.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0d95b050916986a19662fa09811cc1af087b74c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11319.txt @@ -0,0 +1 @@ +पानवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11320.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85256c30a28cd713449ef9991a0b919da99a1d64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11320.txt @@ -0,0 +1,7 @@ +पानवेल (नागवेल, नागवल्ली, म. हिं. गु.: पानवेल,पान क.: यल्ली बळ्ळी सं.: नागवल्ली, तांबूली इं.: बीटल व्हाइन, बीटल पेप्पर लॅ.: पायपर बीटल; कुल-पायपरेसी) ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. हिच्या पानांपासून विडे करतात. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही एक लागवडयोग्य वेल आहे. याचे पान विडा करण्यासाठी वापरतात. भोजनोत्तर विडा खाल्याने भोजनाचे निट पचन होते.विडा करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यात त्रयोदशगुणी विडा प्रसिद्ध आहे. +पानांचा मुख्य उपयोग तांबुलाकरिता असल्याने त्याकरिता फक्त नर वेलीची लागवड विशेषेकरून करतात. पाने सुगंधी, पाचक, वायुनाशी व उत्तेजक असून पानांतील बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल जंतुनाशक असते. तहान शमविण्यासाठी व मस्तकातील रक्ताधिक्य कमी करण्यास पानांचा रस उपयुक्त असतो. डोके दुखत असल्यास व रातांधळेपणात पानांचा रस वापरतात. फळे मधाबरोबर कफ विकारांत देतात. पाने फुप्फुसाच्या विकारांतही गुणकारी असून गळू व सूज यांवर त्यांचे पोटीस बांधतात. विड्याचे पान हे विशेषकरून जड अथवा पोटभर जेवणा नंतर खायला हवे. अधिक पान खाणे हानिकारक असल्याचे आढळले आहे. काळ्या मिरीबरोबर नागवेलीच्या कोवळ्या मुळांचे चूर्ण घेतल्याने स्त्रियांना गर्भधारणा टाळणे शक्य असते.[१] +याचे मूळ स्थान जावा बेटे आहे. त्यानंतर ती जगभरात गेली. +यासाठी भुसभुसीतजमीन व सुपीक जमीन हवी. भारताच्या दक्षिण भागात मलबार प्रदेशात, आणि बंगाल, गुजरात, महाराष्ट्रामधे नागवेलीची शेती होते. +या पिकासाठी उबदार व दमट हवामान उत्तम आहे. अति पाऊस होतो, तेथे याचे मळे चांगले टिकतात. क्वचितच हे मिश्र पीक म्हणूनही लावतात. हिला अल्कधर्मी अथवा क्षारीय (अल्कलाइन) जमीन चालत नाही. +निरनिराळ्या राज्यांत नागवेलीचे निरनिराळे सु. ३५प्रकार लागवडीत आहेत. यांपैकी महाराष्ट्रात गंगेरी, कुऱ्हे, नाबकर, पांढरी, काळी, बांगला आणि कपुरी या प्रकारांची लागवड होते. गंगेरी व पांढरी हे प्रकार सांगली व इस्लामपूर भागात लागवडीत आहेत आणि नाबकर हा प्रकार ठाणे जिल्ह्याच्या वसई भागात आहे. नागपूर व रामटेक भागांत काळी आणि पुणे भागात काळी व कुऱ्हे हे दोन प्रकार लागवडीत आहेत. काळी प्रकाराची पाने जाड आणि काळ्या रंगाची असून कुऱ्हे प्रकारातील पाने नाजूक असतात. नाबकरची पाने लांब व टोकाकडे निमुळती असतात. गंगेरी प्रकाराची पाने काळपट हिरवी व खाण्यास चवदार असतात. बांगलाची पाने जाड व तिखट आणि कपुरीची पाने मध्यम जाड व तिखट असतात.[१] +उत्पादनाच्या प्रदेशावर आधारलेले पानांचे पुढील प्रकार ओळखले जातात : ‘देशी’ (स्थानिक), ‘मघई’ (बिहार), ‘बांगला’ (पं. बंगाल), ‘जगन्नाथी’ (ओरिसा) व ‘कपुरी’ (तमिळनाडू). आंध्र प्रदेशात पहिल्या प्रतीच्या पानांना ‘कळ्ळी’, दुसऱ्या प्रतीस ‘पापडा’ व मध्यम प्रतीस ‘कळगोठा’ म्हणतात. ‘कळ्‌ळी’ प्रकार बाजूच्या फांद्यांवरील पानांचा असून त्यांचा मुख्यतः उपयोग स्थानिक असतो पापडा प्रकारची मोठी पाने निर्यात करतात. सालेम जिल्ह्यात (तमिळनाडू) ‘मार’ पाने कोवळी व बाजूकडील असून ‘चक्कई’ प्रकार मुख्य खोडावरील जून पानांचा असतो. याशिवाय उत्पादनाच्या प्रदेशावरून वा अन्य कारणाने रामटेकी, बनारसी, सांची, कपुरी, मालवी, मंगेरी इ. प्रकारांची नावेही प्रचलित आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11322.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f214c01856309ca62c75e5389a52744ff21461c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11322.txt @@ -0,0 +1,4 @@ +पानशेत धरण हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबी नदीवरील धरण आहे. हे धरण पुण्यापासून आग्नेयेला अंदाजे ५० कि.मी. अंतरावर आहे. हे धरण मातीचे आहे. ता धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला तानाजीसागर असे नाव देण्यात आले आहे. +१२ जुलै, इ.स. १९६१ या दिवशी भा.प्र.वे.नुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात पूर आला. हा आपत्प्रसंग पानशेत पूर म्हणून ओळखला जातो. +पानशेत पुरामुळे अफाट नुकसान झाले शनिवार पेठेत राहणाऱ्या अनेक विद्वानांची पुस्तके आणि हस्तलिखिते वाहून गेली. लोक नदीपासून दूर दूर रहायला गेले आणि संपूर्ण पुण्याचा नकाशाच बदलून गेला. पानशेत पूरग्रस्त समितीने बरीच माहिती जमा करून आणि अनेकांच्या मुलाखती घेऊन ‘पानशेत पूरग्रस्तांची कहाणी’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11324.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..508ce0b853b0237b0467b7af71b3b8acfcd79e6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11324.txt @@ -0,0 +1,4 @@ +१२ जुलै, इ. स. १९६१ रोजी महाराष्ट्रातील पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात आलेल्या पुराचा आपत्प्रसंग पानशेत पूर म्हणून ओळखला जातो. +१२ जुलै, इ. स. १९६१ या दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटले. बंड गार्डन पूल सोडून पुण्यातील तत्कालीन बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते. मुठा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठ इत्यादी भागांची पुष्कळ हानी झाली. +इ.स. १९५० च्या दशकापर्यंत पुण्याचा पाणीपुरवठा पुण्यापासून १३ कि. मी. अंतरावर मुठा नदीवर बांधलेल्या खडकवासला धरणातून होत असे. वाढत्या वस्तीने खडकवासल्याचे पाणी विशेषतः उन्हाळ्यात कमी पडू लागल्याने, पुणे शहर तसेच शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून खडकवासल्याच्या पश्‍चिमेस पुण्यापासून ३८ कि.मी. अंतरावर मुठेची उपनदी असलेल्या अंबा नदीवर पानशेत येथे प्रशासनाने मातीचे धरण बांधायचे ठरवले. १० ऑक्‍टोबर १९५७ साली पानशेत धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली.[१] पहिल्या टप्प्यात ६ टीएमसी, तर दुसऱ्या टप्प्यात ११ टीएमसी क्षमतेचे हे धरण प्रस्तावित मुदतीनुसार जून, इ.स. १९६२ पर्यंत बांधून पुरे होणार होते. इ.स. १९५९-१९६० च्या सुमारास बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तेव्हा अद्ययावत तंत्रज्ञान वापरल्यास पानशेत धरण प्रस्तावित मुदतीच्या एक वर्ष अगोदरच पुरे होऊ शकेल, असा विश्वास वाटल्याने भारताच्या केंद्रशासकीय पातळीवर तसा निर्णयही घेण्यात आला.[२] बांधकामाच्या आराखड्यात पानशेत धरणाच्या एका बाजूस पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी एक सांडवा योजला होता व दुसरीकडे धरणाच्या पोटात नालाकृती बोगद्याच्या रूपात दरवाजा असलेले एक बहिर्द्वार योजण्यात आले होते. बहिर्द्वाराच्या आतल्या तोंडाशी असलेले लोखंडी दार हलवण्यासाठीची यंत्रसामग्री बसवलेला एक मनोरा व मनोऱ्यावर जाण्यासाठी बांधापासून एक पूल, अशी व्यवस्था आराखड्यात होती. परंतु यांतील बऱ्याच गोष्टी इ.स. १९६१ च्या जूनअखेरीसदेखील पूर्ण झाल्या नव्हत्या. बहिर्द्वार नलिकेच्या वरच्या भागातील माती पुरेशी दाबली नसल्यामुळे तो भाग कच्चा राहिला होता. बहिर्द्वार नलिकेच्या तोंडाशी लावलेला दरवाजाही अर्धवट स्थितीत लोंबकळत ठेवलेला होता. पूरपातळीनुसार हा दरवाजा वर-खाली करायची व्यवस्था झालेली नव्हती. जून महिन्यात भरपूर पाऊस झाल्यामुळे जूनअखेरीस सर्व कामे अर्धवट स्थितीत थांबवावी लागली. परंतु भरपूर पर्जन्यवृष्टीमुळे जलाशय मात्र भरू लागला होता. +[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11372.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d3f9927e14501110df24a67c8cf7627753131c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11372.txt @@ -0,0 +1 @@ +प्राण्याच्या चेहऱ्यावरील डोळ्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या व डोळा झाकण्याची क्षमता असलेल्या त्वचेच्या थराला पापणी (अनेकवचन: पापण्या ; इंग्लिश: Eyelid, आयलिड) असे म्हणतात. पापण्यांना उघडण्याची व मिटण्याची क्षमता असते. पापण्यांच्या या क्षमतेमुळे धूळ किंवा अन्य दूरस्थ कणांमुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य त्रासापासून किंवा इजेपासून डोळ्याचे रक्षण होते. पापण्यांच्या कडांना बारीक रेषेत केस फुटले असतात; त्यांना पापण्यांचे केस म्हणतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11375.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eff011d4b99238f8b9f9cc2b1606b71ca2353a48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11375.txt @@ -0,0 +1,6 @@ + +पापम्मल किंवा पाप्पम्मल (जन्म १९१४) ह्या भारतातील तामिळनाडू राज्यातील एक महिला सेंद्रिय शेतकरी आहेत. वयाच्या १०५ व्या वर्षी त्या अजून दररोज आपल्या अडीच एकर जमिनीवर काम करत असतात. त्यांचा असा दावा आहे की त्या शेतात नियमित काम करणाऱ्या सर्वात वयस्कर शेतकरी आहेत.[१][२][३] पापम्मल ह्या कृषी क्षेत्रातील अग्रगण्य असून तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विभागाशी त्या संलग्न आहेत. भारत सरकारने पापम्म्ल याना इस २०२१चा चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले.[४][५][६] +एम. पप्पम्मल उर्फ ​​रंगम्मल यांचा जन्म इ.स. १९१४ मध्ये देवलापुरम गावात वेलम्मल आणि मरुथचला मुदलियार यांच्याकडे झाला. लहान वयातच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यांचे आणि त्यांच्या दोन बहिणींचे पालनपोषण कोइम्बतूरच्या थेक्कमपट्टी येथे त्यांच्या आजीने केले. पप्पम्मल यांना एक दुकान वारसाहक्काने मिळाले आणि तेथे त्यांनी एक भोजनालय उघडले. या व्यवसायांतून मिळालेल्या नफ्यातून गावात त्यांनी जवळपास १० एकर जमीन विकत घेतली. कालांतराने त्यांच्याकडे यातील फक्त अडिच एक्कर जमीन शिल्लक आहे. त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलांना देखील वाढवले.[१][७] +पाप्पम्मलचा दिवस पहाटे साडेपाच वाजता सुरू होतो आणि सकाळी सहा वाजता त्या शेतात जातात, जिथे त्या दुपारपर्यंत काम करतात. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी असा दावा केला आहे की त्यांच्या खाण्याच्या सवयी आणि सक्रिय जीवनशैलीमुळे त्या अजून निरोगी आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आवडते अन्न मटण बिर्याणी असून त्या जेवणासोबत वेगवेगळ्या भाज्या आणि कच्च्या हिरव्या पालेभाज्या खातात. त्या दररोज आपले गरमागरम जेवण केळीच्या पानावर ग्रहण करतात आणि यासाठी त्या कोणतेही ताट वापरत नाहीत. त्या चहा किंवा कॉफी घेत नाहीत मात्र फक्त गरम पाणी पितात.[१].[८] +1959 मध्ये त्या थेक्कमपट्टी पंचायतीच्या निवडून आलेल्या माजी वॉर्ड सदस्य होत्या. त्या करमादाई पंचायत युनियनमध्ये नगरसेवक म्हणूनही निवडून आल्या होत्या. त्या द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके)च्या सदस्या आणि एम. करुणानिधी यांच्या मोठ्या चाहत्या आहेत.[१][९] +दिनांक ८ ऑगस्ट २०२१ रोजी पाप्पम्मल यांना भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.[१][३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11381.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24dd6bbcc2f1ffc3764788cd6f2c55c3cfbac4f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11381.txt @@ -0,0 +1,2 @@ +पापळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1141.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3270a339e94a1e585841634c158981c2ec39d190 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1141.txt @@ -0,0 +1,8 @@ + धालावली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11453.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..429b3c30c084f162600b10b8992a205b137bbc3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11453.txt @@ -0,0 +1 @@ +पाम्माकुले हे तुर्कस्तानमधील शहर व प्रमुख पर्यटन स्थळ आहे, हे शहर येथून जवळ असलेले प्राचीन ग्रीक शहर हिरापोलिस व गरम पाण्याचे झरे यासाठी प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11467.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7be88ad75920e569a38a5d05f1a44563f8c61cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11467.txt @@ -0,0 +1,4 @@ +पायथॉनचे अर्थ खालीलप्रमाण होउ शकतात: +ग्रीक संदर्भात: +संगंणकीय संदर्भात: +लष्करी संदर्भात: diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11490.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdb9438acc6949ba5e72c9d5789423c7e49b1f16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11490.txt @@ -0,0 +1,15 @@ + +पायरट्स ऑफ द कॅरीबियन - कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल हा चित्रपट पायरट्स ऑफ द कॅरीबियन चित्रपटशृंखलेचा पहिला भाग असून सन २००३ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट काल्पनिक कथानकावर असून प्रसिद्ध चित्रपटनिर्माते वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शनने बनवला आहे. +चित्रपटाचे कथानक १८ व्या शतकातील असून त्याकाळात अस्तित्वात असलेले पायरट्स ज्यांना मराठीत समुद्री चाचे म्हणतात त्यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटशृंखलेतील नायक कॅप्टन जॅक स्पॅरो असून तो महाबिलंदर व्यक्तिमत्त्व म्हणून चित्रपटात दाखवला आहे. +हा चित्रपट गोर वेर्बिनस्की यांनी दिग्दर्शित केला असून जॉनी डेप, ओरलॅंडो ब्लूम, कीरा नाइटली यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर चित्रपटशृंखलेतील पुढील भाग डेड मॅन्स चेस्ट व ऍट वर्ल्ड्स एंड हे चित्रपट २००५ व २००७ मध्ये अनुक्रमे प्रदर्शित झाले व त्यांनीही अभूतपूर्व असे यश मिळवले. +ब्लॅक पर्ल हे कॅरिबियन समुद्रातील अतिशय कुख्यात समुद्री चाच्यांचे जहाज असते. या जहाजावर एकेकाळी जॅक स्पॅरोची कप्तानी असते परंतु हेक्टर बार्बोसा त्याच्यावर कुरघोडी करून जहाजाचा ताबा घेतो. ऍझटेक सोन्याच्या हव्यासामध्ये बार्बोसा व जहाजावरील इतर कर्मचारी ऍझटेक देवतेची सोन्याची नाणी चोरतात व ऍझटेक देवतेचा भयानक शाप ब्लॅक पर्लवरील सर्व चाच्यांसकट आख्या जहाजाला बसतो व जो पर्यंत ते सर्व सोन्याची नाणी परत देत नाहीत तोवर त्यांचा शाप कायम रहाणार असतो. यातील एक नाणे जहाजावरील चाचा बिल टर्नर आपल्या मुलगा विल्यिमला भेटवस्तू म्हणून पाठवतो. त्यामुळे सर्व नाणी जमा होत नाही व जहाज आणि सर्व चाचे शापाच्या गर्तेत अडकून रहातात. +विलियम टर्नर जेव्हा वडिलांना भेटायला जात असतो त्यावेळेस त्यांचे जहाज चाचे लोकांकडून लुटले जाते परंतु विलियमला ब्रिटिश जहाज वाचवते. जहाजावर असलेले गर्व्हनर स्वान आपल्या मुलगी एलिझाबेथला विलियमची काळाजी घेण्यास सांगतात, त्यावेळेस तिला त्याजवळचे ऍजटेक नाणे सापडते व विलियमला चाचे म्हणून समजतील म्हणून आपल्याजवळच ठेवते. +मोठे झाल्यावर पोर्ट रॉयल येथे विलियम लोहार बनतो . एके दिवशी एलिझाबेथ एका कार्यक्रमा दरम्यान अतितंग कपड्यांमुळे चक्कर येउन समुद्रात पडते व तिचे ऍजटेक नाणेही पाण्यात पडल्याने ब्लॅक पर्लला तिच्याकडे नाणे असल्याचा सुगावा लागतो. यावेळेस तिथे जहाज चोरायला आलेला जॅक स्पॅरो तिला पाण्यातून वाचवतो. परंतु ब्रिटिश सेनेच्या हातात सापडतो. चाचा असल्याने त्याला लागलीच फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. जॅकचे पळून जाण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. विलियम त्याला पकडून सैन्याचा हवाली करतो. त्या दिवशी रात्री ब्लॅक पर्ल जहाज पोर्ट रॉयलवर अतिशय जबरदस्त हल्ला करते व एलिझाबेथला तिच्या कडे नाणे असल्याने चाचे तिला पळवून आणतात. +एलिझाबेथला बिल टर्नरची मुलगी आहे असे समजून बार्बोसा तिला ऍजटेक देवतेपाशी शापातून मुक्त होण्यासाठी तिचे रक्त देण्यासाठी तिला घेउन जाण्याचे ठरवतो. इकडे पोर्ट रॉयल मध्ये विलियम जॅकला कैदेतून सोडवतो व एलिझाबेथला परत आणण्यासाठी मदतीचे आश्वासन जॅककडून घेतो. दोघे मिळून ब्रिटिशांचे सर्वात भारी जहाज चोरतात. त्यामुळे ब्रिटिश सैन्याला त्यांचा पाठलाग करण्यात भाग पडते. जॅकला गप्पांदर्म्यान कळते की विलियम हा बिल टर्नरचाच मुलगा आहे. ऍझटेक देवतेच्या गुहेतच एलिझाबेथला वाचवायचा प्लॅन बनवतात. +ऍझटेक देवतेच्या गुहेत जॅक व विल जेव्हा पोहोचलेले असतात त्यावेळेस एलिझाबेथचे रक्ताचा अभिषेक करण्याचा कार्यक्रम चालू असतो. परंतु ती बिल टर्नरची मुलगी नसल्याने तिच्या रक्ताचा काहीच उपयोग होत नाही. शाप निघून जात नाही. विल टर्नर जॅकचे न ऍकता एलिझाबेथला सोडवून डॉन्टलेसवर आणतो व जॅकला बार्बोसाच्या सापळ्यात सोडतो. दगाबाजीने सापडलेला जॅक बार्बोसाला सांगतो की तो त्याला बिल टर्नरच्या मुलाला हवाली करेल. बार्बोसा डॉन्टलेसवर हल्ला चढवतो व डॉन्टलेसला नेस्तनाबूत करून टाकतो व एलिझाबेथ, विल व सर्व चाचे बार्बोसाच्या हातात सापडतात. जॅकची ठरल्याप्रमाणे सुटका होते परंतु त्याला व एलिझाबेथला एका निर्जन बेटावर सोडतात व बार्बोसा विलियमला घेउन ऍझटेक देवतेच्या गुहेकडे प्रयाण करतो +या निर्जन बेटावर पुर्वीही जॅकला असेच सोडलेले असते, व संपूर्ण दर्यावर्दी जगात तो त्या बेटावरून कसा सुटला याच्या कहाण्या प्रसिद्ध झालेल्या असतात. एलिझाबेथ त्याचे रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न करते. परंतु जॅक तिला बेटावरील रमचा खजिना दाखवतो. एलिझाबेथ व जॅक दोघेही भरपूर रम पिउन झिंगून जातात. सकाळी उठल्यावर जॅकला लक्षात येते की एलिझाबेथने सर्वच्या सर्व रम जाळून मोठा धूर केला आहे ज्याने ब्रिटिश जहाजे आकर्षित होतात. जॅकला पुन्हा बंदी बनवण्यात येते. एलिझाबेथला विलियमला वाचवायचे असते, जॅक जहाजावरील कॅप्टन जेम्स नॉरिंगटनला ब्लॅक पर्लवरील सर्व चाचे पकडून देण्याचे आश्वासन देतो व त्या बदल्यात सुटकेची आशा करतो. +जॅक गुहेत जाऊन बार्बोसाला सूचित करतो की बाहेर नॉरिंगटन तुमचे अमरत्व संपायची वाट पहात आहे व पहिले ब्रिटिश सेनेला संपवून मगच त्यानी शाप सोडवावा. बार्बोसाला हे पटते परंतु तो चाच्यांना पाण्याखालून आक्रमण करायचा आदेश देतो व जॅकचा प्लान फसतो. चाचे ब्रिटिश जहाजांवर आक्रमण करतात. एलिझाबेथ हळूच पळून जाऊन रिकाम्या ब्लॅक पर्लचा ताबा मिळवते व जॅक पण बार्बोसाशी कुरापत काढून लढाई सु‍रू करतो. सर्वच ठिकाणी लढाई चालू होते. लढाई टोकावर पोहोचली असताना जॅक राहिलेले नाणे विलीयमकडे फेकतो. विलीयम आपले रक्त देउन चाच्यांना शापमुक्त करतो. त्याचवेळेस जॅक बार्बोसाला गोळी झाडतो व आपली प्रतिद्न्या पूर्ण करतो. चाच्यंना आपला शाप गेल्याचे लक्षात येते व ते ब्रिटिश सेनेपुढे शरण येतात. जॅक स्वता:ला नॉरिंगटनच्या हवाली करतो. +जॅकची माफी मान्य होत नाही त्याची फाशीची सुनावणी चालू असतानाच विलीयम व एलिझाबेथ त्याला पळून जाण्यात मदत करतात. जॅकला एलिझाबेथने पळवलेली ब्लॅकपर्ल मिळते व पुढील साहसास् रवाना होतो. नॉरिंगटन पुन्हा जॅकला पकडण्यास निघतो. +प्रदर्शनाआगोदर अनेक टीकाकारांच्या मते हा चित्रपट फ्लॉप होणार असे मत होते. त्यापुर्वी अनेक पायरटस संदर्भातील चित्रपट फ्लॉपच झाले होते त्यामुळे असा अंदाज होता. डिस्नेच्या थीम पार्कवर आधारित हा चित्रपट असल्याने विषय किती लोकांच्या गळी पडणार याची शंकाच होती. सेन्सॉर बोर्डाने लहान बालकांना हा चित्रपट नाही त्यामुळे प्रौढांचा वाल्ट डिस्ने चित्रपट हा नविनच प्रकार होता. परंतु चित्रपट निर्मात्यांना चित्रपट चालणार यात शंका नव्हती. आणि तसेच झाले. चित्रपट २००३चा ४था सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला. या चित्रपटाने एकूण जगभर ६५.४ कोटी डॉलर इतकी कमाई केली आहे. +जॅक स्पॅरोच्या अभिनयाबद्दल जॉनी डेपला अनेक पुरस्कार मिळाले. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11495.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82e6ecf05ceeaca6101eaf87513c0af40632f456 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11495.txt @@ -0,0 +1,2 @@ +पायरपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11526.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a66a7bfed9e7b6db0cb9cd68514e91810402f687 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11526.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11538.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eea31f0e0fcb19ea8f93c03b5a415bfa6582c9f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11538.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारगाव तर्फे मढ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11547.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..145f0c03d213f1da28a8e89d4904503dea9c3f22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11547.txt @@ -0,0 +1,18 @@ +पारडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे आंबेसरीनाका बसथांब्यानंतर ब्राह्मणवाडी रस्त्याने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २३ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५० कुटुंबे राहतात. एकूण ६३२ लोकसंख्येपैकी ३७० पुरुष तर २६२ महिला आहेत. गावाची साक्षरता ८८.४९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९२.८८ आहे तर स्त्री साक्षरता ८२.०८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ४१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ६.४९ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +रामपूर, रायपूर, मोडगाव, हाळापाडा, धुंदळवाडी, ब्राह्मणवाडी,बहारे, घाडणे, जिनगाव,गांगणगाव, बोडगाव ही जवळपासची गावे आहेत.धुंदळवाडी ग्रामपंचायतीमध्ये धुंदळवाडी आणि पारडी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1155.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b85ab3429f67f573831437cb9c76f0c516b84324 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1155.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11560.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c71a7216a410524fa769da5ad078be7541bb7fc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11560.txt @@ -0,0 +1,2 @@ + पारडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11565.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c72d8a6170f991224a096ad13eacb608d69cd53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11565.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11587.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c29fa2348a7f235e7d929aff8725202c7925bdfc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11587.txt @@ -0,0 +1,8 @@ + पारडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1163.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56e371989353d0511af0efc8b18280bbe1e52713 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1163.txt @@ -0,0 +1,10 @@ + धावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +गावाकडील जीवन सामान्य आहे. येथे जास्त करून लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. येथे जास्तीत जास्त लोक ही शेती करतात. तसेच येथे आंबा, काजू, फणस, केळी, इत्यादीची लागवड केली जाते. +किंजले, अस्तान, चाटव, नांदिवली, मालदे, कादोंशी, इत्यादी +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11653.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed34b1cc7dae680bfabed10bbb0752fba5e1f6cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11653.txt @@ -0,0 +1,4 @@ +पारसिकाचा डोंगर हा ठाणे जिल्ह्यातील डोंगर आहे. साळशेत बेटाच्या पूर्वेस भारताच्या मुख्य भूमीवर असलेल्या या डोंगराची उंची १९८५मध्ये २३५ मीटर होती.[१][२] या डोंगराचा माथा म्हणजे ७ किमी उत्तर-दक्षिण धावणारी डोंगरकपार आहे. १९८५नंतर सुरू झालेल्या दगडखाणींमुळे या टेकडीचा आकार आणि उंची बदलले गेले आहेत. या डोंगरावरील १५ किमी२ परिसरात अभयारण्य आहे. येथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे.[३][४] +या डोंगराचा काही भाग नवी मुंबईमध्ये मोडतो. याच्या शिखराजवळ नवी मुंबईच्या महापौरांचे अधिकृत निवासस्थान आहे.[५] +या डोंगरातून पारसिकाचा बोगदा गेला आहे. हा बोगदा भारत आणि आशियातील सगळ्यात जुन्या बोगद्यांपैकी एक आहे. १९१६मध्ये खणलेल्या या बोगद्यातून मध्य रेल्वेची वाहतूक होते. त्याआधी बांधलेला रेल्वेमार्ग डोंगराला वळसा घालून मुंब्रा-कळवामार्गे मुंबईला ठाण्याशी जोडतो. +विसाव्या शतकाच्या शेवटी हा डोंगर फोडून तेथील दगडमाती मुंबई महानगरातील बांधकामासाठी वापरली गेली. डोंगराचा सुमारे ९% भाग यात नष्ट झाला आहे. याच गतीने पुढील काही वर्षांत ३०% डोंगर नाहीसा होण्याचा अंदाज आहे.[६][७] शीळफाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हजारो (२०१२ च्या अंदाजानुसार ११,०००) अनधिकृत झोपड्या वर घरे बांधली गेली आहेत. याशिवाय डोंगरावर सुमारे १०० अनधिकृत देवळे, मशीदी व इतर धार्मिक स्थळे बांधली गेली आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11665.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c26e3d4926436087381c6f9025d6d276c4223fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11665.txt @@ -0,0 +1 @@ +पारसोडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11668.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3d3262cf0f7d72370b87261a279058e70df3933 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11668.txt @@ -0,0 +1 @@ +पारसोडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11684.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f44b525e27f9ced1e31a40ceb0b67591ac5d8002 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11684.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारांबे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1170.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80d03691c4b662e14296e9b5094977141412b99c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1170.txt @@ -0,0 +1,8 @@ + धावरपाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11708.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11708.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11715.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57eaef18170f0e396bbd4001f8e21b6076f30c3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11715.txt @@ -0,0 +1 @@ +पारू ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तेलुगूवरील मुद्धा मंदारम या तेलुगू मालिकेवर आधारित आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1172.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6df36605d85d5fab7823cf4b2d18ff560973893 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1172.txt @@ -0,0 +1,2 @@ +धावरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11734.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4291665468678436845ba5f25969c41c7648a78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11734.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारो विमानतळ (आहसंवि: PBH, आप्रविको: VQPR) हा भूतान देशामधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पारो जिल्ह्यामध्ये दुर्गम व डोंगराळ भागात स्थित आहे. हा विमानतळ एका दरीमध्ये असून त्याच्या चारी बाजूंनी उंच पर्वतरांगा आहेत. केवळ निष्णात व कुशल वैमानिकच येथे विमान उतरवू व उड्डांणे करू शकतात. केवळ दिवसाच हा विमानतळ चालू असतो. +हा विमानतळ भारताच्या सीमा रस्ते संघटनेने १९६८ साली बांधला. ड्रुक एर ह्या भूतानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1174.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6ea7e1710a3cd19185fe0271f79b68e902562d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1174.txt @@ -0,0 +1,2 @@ +धावरी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11765.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3c36dfb40bf9b7dc0b7eeb38c0975249fed46bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11765.txt @@ -0,0 +1,2 @@ +पार्क ॲव्हेन्यू क्रिकेट मैदान हे इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11783.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38b9a6db84d64a03631c0f8adc1f98c694aa1bdd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11783.txt @@ -0,0 +1,2 @@ +पार्थ भालेराव[१] हे एक मराठी व हिंदी चित्रपट बालकलाकार व अभिनेते आहेत. +पार्थ भालेराव याचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे झाले. पाचवीत असताना तो शाळेची सहलीला गेला होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1179.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa24ab6f597f09c249481de4c73a7afd8a9a4574 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1179.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोलंदाजी सरासरी (आरपीडब्ल्यू गुणोत्तर,[१] याला गुणोत्तर देखील म्हणतात[२][३]) ही क्रिकेटमधील लीग टेबलमधील संघांची क्रमवारी लावण्याची पद्धत आहे जी गुणांसह इतर निकषांवर समान आहेत.[४][५] + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11800.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81504e892048083d4407e66e14c25d48471e658e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11800.txt @@ -0,0 +1 @@ +पार्ले टिळक विद्यालय मुंबईच्या विलेपार्ले या उपनगरातील शाळा आहे. याची स्थापना इ.स. १९२१मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या निधनानंतर पार्ल्यातील नागरिकांनी एकत्र येऊन केली. पार्ले टिळक विद्यालय असोसियेशन या संस्थेच्या विद्यमाने मराठी माध्यमाची तसेच इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11820.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe8162958e2495dfedf6274e83c8ef8066262cae --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11820.txt @@ -0,0 +1,3 @@ + +पार्श्वभूमी हे महाराष्ट्राच्या जालना व बीड या शहरांतून स्वतंत्ररीतया प्रसिद्ध होणारे दैनिक वृत्तपत्र आहे. पार्श्वभूमी हे मराठीतील एक अग्रगण्य दैनिक आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात या दैनिकाचे वर्चस्व आहे. +इ-पेपर व इंटरनेटच्या माध्यमातुन पार्श्वभूमी जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी वाचकांपर्यंत पोहचत आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1185.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bc6e1d88aa74c82cc7498451bbf96dfde3eaa79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1185.txt @@ -0,0 +1,3 @@ +धीरज विलासराव देशमुख (जन्म : ६ एप्रिल १९८०) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे ते पुत्र आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर सदस्य म्हणून निवडले आहेत.[१][२]. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये ते १,२१,४८२ मतांच्या अंतराने जिंकले. हे तिसरे सर्वाधिक अंतर ठरले. ६ डिसेंबर २०२१ रोजी त्यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. +धीरज देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे तिसरे सुपुत्र आहेत, तसेच माजी मंत्री मा. दिलीपराव देेशमुख यांचे पुतणे, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. अमित देशमुख व प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांचे बंधू आहेत.[३] +दीपशिखा देशमुख यांच्याशी ते विवाहबद्ध आहेत. त्यांना वंश आणि दिवियाना ही दोन अपत्य आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11855.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69da1a4d58d72b3abf33de2727101a9034097510 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11855.txt @@ -0,0 +1,8 @@ + पालकोट तर्फे साखरीत्रिशूळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11866.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2b442668afac49dfc282cf1dba839191942cf63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11866.txt @@ -0,0 +1,3 @@ +पालखी म्हणजे एक जुने ऐतिहासिक वाहतुकीचे साधन आहे.[१] ती म्हणजे लाकडापासून बनविलेला एक प्रकारचा आच्छादिलेला लहान कक्ष, ज्यात बसण्याची सोय असते. त्यास समोर व मागे जाड दांडा असतो. कक्षात माननीय वा आदरणीय व्यक्ती बसते. पालखी मग दोन वा जास्त व्यक्तिंद्वारे दांड्यास धरून उचलल्या जाते व इच्छित ठिकाणी नेली जाते. +राजांच्या काळात, ते पालखीतून प्रवास करीत असत. राजाची पालखी फारच सुशोभित रहात होती. हिरे माणिक मोती जडविलेल्या, सोन्याचे बाह्य आवरण असलेल्या पालख्या पूर्वी असत. त्यावर उत्तम कारागिरी केलेली असे. त्यास रेशमाचे गोंडे लावण्यात येत असत. पालखीतून जाणारा ईसम वा व्यक्ति बहुमानास/आदरास पात्र अशीच असे. +भारतीय परंपरेत विविध मंदिरांमध्ये देवतांचे पालखी उत्सव साजरे केले जातात. महाराष्ट्र राज्यामधील आषाढी पंढरपूर वारी,[२] कोकणामधील होळी उत्सवातील पालखी नाचविणे[३] अशा काही धार्मिक संकल्पना पालखीशी जोडलेल्या दिसून येतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11870.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7efcbdfe3840f2600387f8f0034166b14c7d6b59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11870.txt @@ -0,0 +1,14 @@ + +पालखेडची लढाई फेब्रुवारी २८, १७२८ रोजी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा शहराजवळ असलेल्या पालखेड येथील लढाई होती. +पहिल्या बाजीरावांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य व हैदराबादचा निझाम यांच्यातील या लढाईत मराठ्यांचा जय झाला. या लढाईत दोन्ही सैन्यांची फारशी खराबी झाली नाही. बाजीरावांनी निझामाला खेळवत स्वतःला अनुकूल अशा ठिकाणी खेचून आणले व तेथे कोंडीत पकडून निझामाला हरवले. हे बाजीरावांच्या व्यूहरचनेचे व युद्धतंत्राचे उत्तम उदाहरण समजले जाते. पालखेडच्या लढाईला अनेक युद्धशास्त्र अभ्यासकांनी गनिमी काव्याचे अत्युत्तम उदाहरण मानलेले आहे.[१][२][३] +इ.स. १७१३ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाईची वस्त्रे दिल्यापासून दहा-बारा वर्षांत बाळाजींनी मोडकळीस आलेल्या मोगल साम्राज्याचे लचके तोडून मराठा साम्राज्यास जोडण्याचा उद्योग लावलेला होता. याचे पारिपत्य करण्यासाठी मोगल सम्राट मुहम्मद शाह याने ऑक्टोबर इ.स. १७२४मध्ये निझाम-उल-मुल्क यास दख्खनचा वजीर नेमले व त्यास दख्खनेत पाठवले. तोपर्यंत बाळाजींचा मुलगा बाजीराव पहिला पेशवेपदी आले होते. +याच सुमारास मराठा साम्राज्यात दुफळी निर्माण होऊ घातली होती. साताऱ्यास छत्रपती शाहू तर कोल्हापूरास छत्रपती संभाजी यांनी स्वतःला शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे जाहीर केले होते. क्रूर आणि कपटी निझामाने याचा फायदा घेण्याचे ठरवले व कोल्हापूरच्या गादीस आपला पाठिंबा दिला. याउप्पर निझामाने दख्खनातील देशमुखांकरवी सरदेशमुखी व चौथ (महसूली उत्पन्नाचा चौथा भाग) मराठ्यांच्या हवाली करणे बंद करवले. या कारणांस्तव छत्रपती शाहू व बाजीराव पेशव्यांनी निझामास धडा शिकवण्याचे ठरविले. +१७२७ च्या शेवटी बाजीराव आपल्या सैन्यासह कर्नाटकातील मोहीमेवर होते. निझाम-उल-मुल्कने महसूल देणे बंद करविल्यावर छत्रपती शाहूस निझामाला धडा शिकवण्याचा व त्यानिमित्ताने मराठा साम्राज्याचा पूर्वेस विस्तार करण्याचा सल्ला बाजीरावांनी दिला. छत्रपतींनी बाजीरावास सैन्यासह आपल्याकडे बोलावून घेतले. इकडे कोल्हापूरातील श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांनी छत्रपती संभाजीला निझामाशी वाटाघाटी करण्याचे सुचवले. पावसाळा संपतासंपता बाजीरावाने सैन्यास कुमक लावून घेतली व छत्रपती संभाजीनगर जिल्हाकडे कूच केले. जालन्याजवळ त्याने निझामाच्या सैन्यावर छापा घातला आणि शत्रू सावध होउन लढायला तयार होईपर्यंत मराठा सैन्याने उत्तरेस बुऱ्हाणपुराकडे वाट काढली. +निझामाचा सरदार इवाझ खान याने बाजीरावाचा पाठलाग सुरू केला. बाजीराव खानदेशातून गुजरातकडे निघाला. बाजीराव आपल्याला पतंगाप्रमाणे ओढीत नेत असल्याचे लक्षात येउन निझामाच्या सैन्याने त्याचा नाद सोडला व बाजीरावास शह देण्यासाठी त्याने पुण्यावरच चाल केली. आपल्या राजधानीकडे शत्रू जात असल्याचे पाहून बाजीराव आपसूकच आपल्या जाळ्यात येईल असा निझामाचा डाव होता. निझामाने दक्षिणेकडे सरकत उदापूर, अवसरी, पाबळ, खेड, नारायणगाव जिंकले. त्यानंतर खुद्द पुण्यात घुसून तेथे तळ ठोकला आणि तेथून साताऱ्यावर चाल केली. आतातर त्याने सुपे, पाटस आणि बारामती पर्यंत धडक मारली आणि साताऱ्यातील छत्रपतींना धोका निर्माण केला. +असा शह बसल्यावर छत्रपती, बाजीराव किंवा दोघेही नाक मुठीत धरून आपल्यास शरण येतील असा निझामाचा हा डाव पूर्ण होत आला होता. बाजीरावाने त्यास भीक न घालता निझामासच काटशह देण्याचे ठरवले व खुद्द निझामाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर वर चाल केली. निझामास ही खेळी अनपेक्षित होती. त्याला छत्रपती संभाजीनगर जिल्हा बचाव करणे भाग होते पण हाताशी आलेला मराठा छत्रपती सोडणेही त्याच्या जीवावर आले होते. त्याने आता कोल्हापूरच्या छत्रपतींना साताऱ्यावर चाल करण्यास सुचवले. काट्याने काटा काढण्याची ही निझामाची हिकमत नामी होती. छत्रपती संभाजीला आपली सत्ता प्रबळ करणे ही लालूच दाखवून कोल्हापूरला आपले धार्जिणे राज्य करून घेणे निझामाला अपेक्षित होत. परंतु येथेही त्याचा अंदाज चुकला. संभाजी व पंतप्रतिनिधी यांनी छत्रपती शाहूंवर हल्ला करण्यास नकार दिला. आता बाजीरावाच्या कचाट्यातून छत्रपती संभाजीनगर तरी वाचवावे यासाठी निझाम पुणे-सातारा परिसर सोडून उत्तरेस निघाला. बाजीरावाने छत्रपती संभाजीनगरचा रस्ता सोडून निझामाला वाटेतच पकडण्याचा व्यूह रचला. छत्रपती संभाजीनगर कडे निघालेल्या निझामाच्या सैन्यावर विद्युतवेगी हल्ले चढवत बाजीरावाने त्यास सळो कि पळो करून सोडले. छापा घालून चकमकींचे लढाईत पर्यवसान होण्याआधी आपल्याला अनुकूल अशा दिशेस पळ काढत बाजीरावाने निझामास नाशिककडे ओढत नेले. असे करता फेब्रुवारी २५, इ.स. १७२८ रोजी पालखेड जवळील निपाणी प्रदेशात निझामाचे सैन्य आणि गोदावरी नदी यांच्यामध्ये ठाण मांडून बाजीरावाने निझामाला कोंडीत धरले. शेवटी फेब्रुवारी २८ रोजी निझामाने मराठ्यांची फळी फोडत गोदावरीपर्यंत पोचण्याचा आपल्या सैन्यास हुकुम दिला. जेरीस आलेल्या निझामी सैन्याने लढण्यास साफ नकार दिला. निझामाने इवाझ खानामार्फत बाजीरावास शरणागतीचा संदेश पाठवला व फारशी खानाखराबी न होता मराठ्यांनी निझामाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. +सपशेल पराभव झालेल्या निझामाने मुंगी-पैठण या गावात मार्च ६, १७२८ रोजी तह स्वीकारला. त्यानुसार -- +१. छत्रपती शाहू हे मराठा साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे निझामाने व पर्यायाने मोगल सम्राटाने मान्य केले. +२. मराठ्यांना दख्खनमधील चौथ व सरदेशमुखीच हक्क परत केला गेला. +३. मराठ्यांच्या देशमुखांना परत आपापल्या जहागिरी इनाम झाल्या. +४. महसूलाची थकलेली रक्कम निझामाने मराठ्यांस नजर करण्याचे कबूल केले. +निझाम व मोगल सैन्याशी झगडा करून त्यांना आपल्या अटी मान्य करायला लावल्याने थोरल्या बाजीरावांची कीर्ती भारतभर पसरली व येथून दख्खन/माळव्यात मराठा साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली. थोरल्या बाजीरावांनी निझामाविरुद्ध वापरलेली रणनीती पुढे मराठ्यांनी अनेक लढायांत वापरली व भारतभर साम्राज्य पसरविण्यास सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11888.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d64589385e2405e61140b150536c14b107ec2d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11888.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पालधी रेल्वे स्थानकतथा 'पाळधी रेल्वे स्थानक' हे भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर चार[१] पॅसेंजर गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11894.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d5214b0f8a621c30ce2406ccc502665425e5322 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11894.txt @@ -0,0 +1,5 @@ + +पालम हा परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे. पालम येथे गोदावरी नदी मध्ये प्रेक्षणीय जांभूळबेट आहे. +आडगाव (पालम) आनंदवाडी (पालम) अंजनवाडी आरखेड आजमाबाद बंदरवाडी (पालम) बनवस बरबडी भालकुडकी भोगाव (पालम) बोरगाव बुद्रुक (पालम) बोरगाव खुर्द (पालम) चाटोरी चोरवड (पालम) धानेवाडी धुप्पा डिग्रस (पालम) डोंगरगाव (पालम) दुटका फळा (पालम) फरकंडा फत्तुनाईकतांडा गणेशवाडी (पालम) घोडा (पालम) गिरधरवाडी गुळखंड गुंज (पालम) जावळा (पालम) जोगळगाव कांदळगाव (पालम) कापसी (पालम) खडी (पालम) खराबधनोरा खोरस खुर्लेवाडी कोळवाडी (पालम) कोनेरवाडी लांडकवाडी (पालम) महादेवाडी मार्तंडवाडी मोझमाबाद मोझमाबाद तांडा मुदखेड (पालम) नाव्हा नाव्हळगाव पालम पारवा (पालम) पेंडुबुद्रुक पेंडुखुर्द पेठपिंपळगाव पेठशिवणी पिंपळगाव मु पोखर्णीदेवी पुयणी रहाटी रामापुर रावराजुर रोकडेवाडी सादगिरवाडी सादलापुर सरफराजपूर सातेगाव सावंगी भुजबळ सावंगीथडी सायळा सेलु (पालम) शेखराजुरा सिपेगाव सिरपुर सिरसम सोमेश्वर (पालम) तांबुळगाव तांदुळवाडी (पालम) तेलजापुर उक्कडगावजागीर उमरथडी उमरा (पालम) वनभुजवाडी वाडीखुर्द वाडीबुद्रुक वरखेड +पालम तालुकातिल महाराष्ट्र सर्वांत मोठे नदीवर बट वसलेले आहे +==जवळपासची गावे== पुयणी,जवळा,आरखेड,इत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11905.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bd7cdacc9cb9e2bc6c443f5866c5b6e0640fe77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11905.txt @@ -0,0 +1,2 @@ +पालवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11907.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5217ae8232a5bae4ae7bfb9f2a376a8f212ef47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11907.txt @@ -0,0 +1,3 @@ +पी. भानुमती रामकृष्ण (७ सप्टेंबर १९२५ - २४ डिसेंबर २००५) या भारतीय अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार आणि कादंबरीकार होत्या. तिला तेलुगू सिनेमातील पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखले जाते.[१] चंदिरानी (१९५३) या तिच्या पहिल्या दिग्दर्शनासह ती तेलुगू सिनेमाची पहिली महिला दिग्दर्शक मानली जाते.[२] भानुमती प्रामुख्याने तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये १०० हून अधिक चित्रपटांमध्ये दिसल्या. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल तिला २००१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[३] ३० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तिला "चित्रपटातील महिला" या भागामध्ये सन्मानित करण्यात आले.[४] +भानुमती यांचा जन्म ७ सप्टेंबर १९२५ रोजी आंध्र प्रदेशातील ओंगोलजवळील प्रकाशम जिल्ह्यातील दोड्डावरम गावात झाला. ती बोम्माराजू सरस्वथम्मा, वेंकट सुब्बय्या यांची तिसरी अपत्य आहे.[५][६] ती तिच्या वडिलांना वेगवेगळ्या स्टेज शोमध्ये काम करताना बघत मोठी झाली. भानुमतीचे वडील वेंकट सुब्बय्या हे शास्त्रीय संगीताच्या प्रेमी होते आणि त्यांनी लहानपणापासूनच त्यांना संगीताचे प्रशिक्षण दिले.[७] +भानुमतीने १९३९ मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि तेलुगू आणि तमिळ भाषेतील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. लेखक, अभिनय, दिग्दर्शक, निर्माती, गायिका, संगीत दिग्दर्शक, संपादक आणि स्टुडिओ मालक असल्याने तिला चित्रपटसृष्टीतील लोक अष्टावधानी म्हणूनही संबोधत होते. तिला ज्योतिष आणि तत्वज्ञानाचेही चांगले ज्ञान होते.[८] तिला तेलुगू सिनेमातील पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखले जाते.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11961.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dde88283dccdb695d3514c99a2f40ad85890097b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11961.txt @@ -0,0 +1,3 @@ +पाले दे लेलिजे (फ्रेंच: Palais de l'Élysée) हे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत कार्यालय व निवासस्थान आहे. पॅरिस शहरातील आठव्या जिल्ह्यात शॉंज-एलिजे जवळ पाले दे लेलिजे वसले आहे. +पाले दे लेलिजेची वास्तू १७२२ साली बांधली गेली. +गुणक: 48°52′13″N 2°18′59″E / 48.87028°N 2.31639°E / 48.87028; 2.31639{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1197.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bc6e1d88aa74c82cc7498451bbf96dfde3eaa79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1197.txt @@ -0,0 +1,3 @@ +धीरज विलासराव देशमुख (जन्म : ६ एप्रिल १९८०) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे ते पुत्र आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर सदस्य म्हणून निवडले आहेत.[१][२]. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये ते १,२१,४८२ मतांच्या अंतराने जिंकले. हे तिसरे सर्वाधिक अंतर ठरले. ६ डिसेंबर २०२१ रोजी त्यांची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. +धीरज देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे तिसरे सुपुत्र आहेत, तसेच माजी मंत्री मा. दिलीपराव देेशमुख यांचे पुतणे, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. अमित देशमुख व प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांचे बंधू आहेत.[३] +दीपशिखा देशमुख यांच्याशी ते विवाहबद्ध आहेत. त्यांना वंश आणि दिवियाना ही दोन अपत्य आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11991.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36e0fd25de89c9f4c2162e57ccfebefd08cf38fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_11991.txt @@ -0,0 +1,5 @@ +पाल्कची सामुद्रधुनी (इंग्लिश: Palk Strait) अर्थात पाल्क सामुद्रधुनी ही भारताचे तमिळनाडू राज्य व श्रीलंका बेटाचा उत्तर भाग यांदरम्यान असलेली सामुद्रधुनी आहे. तिची रुंदी ५३ कि.मी. ते ८० कि.मी. असून ईशान्येकडील बंगालचा उपसागर व नैऋत्येकडील मन्नाराचे आखात यांना जोडते. इ.स. १७५५ ते इ.स. १७६३ सालांदरम्यान मद्रास प्रेसिडेन्सीचा गव्हर्नर असलेल्या रॉबर्ट पाल्क याच्या नावावरून सामुद्रधुनीला नाव देण्यात आले. + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1201.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1740f9e0b067a5eb73d0032f7990bea0aae9b01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1201.txt @@ -0,0 +1,15 @@ +धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबाणी (गुजराती: ધીરુભાઈ અંબાણી ) (डिसेंबर २८, इ.स. १९३२ - जुलै ६ इ.स. २००२) हे गुजराती व भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. इ.स. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन इ.स. २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. [१] +धीरूभाई यांचा जन्म गुजरात राज्यातील सौराष्ट्रच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड या गावी डिसेंबर २८, इ.स. १९३२ रोजी झाला. त्यांचे वडील हिराचंद गोवर्धनदास अंबाणी हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई जमनाबेन या गृहिणी होत्या. धीरूभाई हे आपल्या पाच भावंडातले मधले अपत्य. +धीरूभाई शिक्षणात सर्वसामान्य विद्यार्थी होते. त्यांचे इंग्रजीचे ज्ञान चांगले तर गणित कच्चे होते. इ.स. १९४९ साली आपले १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई नोकरीच्या शोधात एडन येथे गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणाऱ्या ए. बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले. ही कंपनी लहान मोठ्या अनेक उद्योगांमध्ये कार्यरत होती. आंतरराष्ट्रीय कंपनीचा भाग असल्याने तेथे अनेक देशांचे व्यापारी येत असत. तेथेच धीरूभाई यांनी स्वतःची रिफायनरी स्थापन करावी असे स्वप्न पाहण्यास सुरुवात केली. +धीरूभाई त्यांचे वडीलबंधू रमणिकलाल यांच्यासह एडनमध्ये राहत. गुजराती लोकांची आवडनिवड या दोघा भावांना माहीत असल्याने त्यांनी गुजराती खाद्यपदार्थ भारतातून मागवून ते पदार्थ एडनला विकण्यास सुरू केले. थोड्याच दिवसात अंबाणी बंधू लोकप्रिय होऊ लागले. यामुळे ओळखी तर वाढत गेल्या पण व्यापारी धीरूभाईंना प्रत्येकाकडून काहीतरी माहिती मिळत गेली. त्यामुळे त्यांना धंद्याचे गणित मांडता येऊ लागले. आपल्या हुशारी, मेहनत, चिकाटी या गुणांच्या जोरावर धीरूभाई ए. बेस मध्ये कारकून ते सेल्स मॅनेजर या पायऱ्या ओलांडून गेले. आपल्या कामापुरते अरबी भाषेवर प्रभुत्वही धीरूभाईंनी मिळविले होतेच, अनेक मित्रही जोडले. या मित्र परिवारात भारतीय आणि परदेशी असे सगळेच होते. त्यातील सुशीलभाई कोठारी, नटुभाई संघवी आणि हरकिसन पारेख हे पुढे रिलायन्सचे मुख्य मार्गदर्शक, आधारस्तंभच बनले. +इ.स. १९५१ साली धीरूभाई यांचे वडील हिराचंद अंबाणी यांचे निधन झाले. आई जमनाबेन यांच्या पुढाकाराने धीरूभाईंचा विवाह जामनगरच्या कोकिलाबेन पटेल यांच्याशी मार्च इ.स. १९५४ मध्ये झाला. विवाहानंतर धीरूभाई आणि कोकिलाबेन यांनी एडनला संसार थाटला. लग्नानंतर तीन वर्षांनी मुकेश यांचा जन्म झाला. धीरूभाईंना आधीपासूनच दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय असावा असे वाटत होते. आपला स्वतंत्र व्यवसाय भारतातच उभा करावा हेही धीरूभाईंनी पक्के केले. शेवटी ३१ डिसेंबर इ.स. १९५८ला धीरूभाईंनी एडन कायमचे सोडून दिले आणि ते आपल्या कुटुंबीयांसह भारतात परतले. +इ.स. १९५९ साली धीरूभाई यांनी १५,०००/- रुपयांची गुंतवणूक करून मशीदबंदर मुंबई येथे त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी (नात्याने दूरचे मामा) यांच्यासह ६५:३५ अशी भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले (मिरी, लवंग, सुपारी, सुंठ, तमालपत्र, हळद, काजू इ.) आणि रेयॉन कापडाचा व्यवसाय करू लागले. मामा त्र्यंबकभाई हे स्लीपिंग पार्टनर होते. खरे काम भारतात धीरुभाई आणि एडनमध्ये ज्येष्ठ बंधू कारभार सांभाळू लागले. +मुंबईला आल्यावर धीरूभाई सर्व कुटंबीयांसह अशा भुलेश्वर येथे एका चाळीत राहू लागले. या चाळीत सुमारे ५०० कुटुंबे रहात होती. पहिले अपत्य मुकेश अंबानी याचा जन्म एप्रिल इ.स. १९५७ मध्ये, धीरूभाई यांचे दुसरे अपत्य अनिल याचा जन्म जून इ.स. १९५९ मध्ये, थोरली मुलगी दीप्ति हिचा जानेवारी १९६२ मध्ये तर धाकटी मुलगी नीना हिचा जन्म १/नोव्हेंबर/१९६४ रोजी झाला. मोठे भाऊ रमणिकभाई यांनी १९६१ पर्यंत एडनचा धंदा आणि स्वतःची नोकरी दोन्ही सांभाळले. मग मात्र धीरूभाईंचा वाढता व्याप बघता तेही भारतात परतले आणि धीरूभाईंसह धंद्यातच रमले. शिवाय लहान भाऊ नटुभाई यांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तेही कामास मदत करू लागले. +इ.स. १९६६ साली धीरूभाई अंबाणी यांनी अमदावाद जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरुवात केली. हे पाऊल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. इ.स. १९७१ साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते, त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड रशिया, सौदी अरेबिया, पोलंड, झांबिया, युगांडा इ. देशांमध्ये निर्यात करण्यास सुरुवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यामुळे धीरूभाई यशाच्या पायऱ्या चढू लागले.[२] इ.स. १९७५ साली जागतिक बँकेने 'विकसनशील देशांमधील सर्वोत्कृष्ट प्रकल्प' म्हणून नरोडाच्या प्रकल्पाची निवड केली. +इ.स. १९७७ साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्‍नासाठी सुमारे ५८,००० लोकांनी आपले पैसे गुंतविले. इ.स. १९७८ साली धीरूभाई कापड व्यवसायात पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या नावाने कापड विक्रीस सुरुवात केली. साधारणपणे दिवसाला एक या सरासरीने धीरूभाईंनी इ.स. १९७७ ते इ.स. १९८० या काळात देशभरात विमलची शोरूम थाटली. +इ.स. १९८१ साली मुकेश अंबाणी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण संपवून भारतात परतले तर इ.स. १९८३ साली अनिल अंबाणी अमेरिकेतील वॉर्टन स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण करून भारतात आले. +इ.स. १९९९-२००० मध्ये रिलायन्सने २५,००० कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली तसेच इ.स. २००० मध्ये २५,००० कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला. धीरूभाईंचा दबदबा सर्वत्र जाणवू लागला. टाईम्स ऑफ इंडियाने शतकातील श्रेष्ठ चार व्यक्तींपैकी धीरूभाई एक आहेत असे गौरवोद्गार काढले, तर फिक्कीने २० व्या शतकातील साहसी पुरुष म्हणून धीरूभाईंचा गौरव केला. +जून २४ इ.स. २००२ या दिवशी धीरूभाईंना मेंदूत रक्ताची गाठ झाल्याने पक्षाघाताचा तीव्र झटका आला. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. पण उपचारांना यश आले नाही. अखेर जुलै ६ इ.स. २००२ या दिवशी धीरूभाई अंबाणींचे निधन झाले. शेवटचे ११ दिवस ते कोमामध्ये होते. +● माझ्या यशाचे रहस्य म्हणजे माझी महत्त्वाकांक्षा आणि इतर लोकांचे मन जाणून घेणे.[१] +● योग्य उद्योजक जोखीम घेण्यामुळे जन्माला येतात.[२] +● संकटातही आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा. अडचणींना संधींमध्ये रूपांतर करा. शेवटी तुम्हाला यश मिळेल.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12021.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f0512a303be5a2276e915aeec18a3bf528ef56a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12021.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाळापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12024.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e557ed645d4ecbf7b82b1236d36d1e829172403c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12024.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाळु हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12027.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6377ba531165c39db1f37c593a6e26229ec1117e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12027.txt @@ -0,0 +1,8 @@ + पाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12064.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b45b36d66a9bedb32b31e5732881f9ecbc3e15b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12064.txt @@ -0,0 +1,12 @@ +आदिवासी पावरा समाज हा महाराष्ट्र,मध्य प्रदेश व गुजरात यांच्या सीमाभागात राहणारा समाज आहे. पावरा जमातीतील लोक सातपुड्याच्या खासकरून धुळे ,नंदुरबार जिल्ह्यात पायथ्याकडील प्रदेशांत राहतात. महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश ह्या राज्यांत पावरा समाज विखुरलेला असून तेथील भौगोलिक परिसर, पर्यावरण व आजूबाजूला असणाऱ्या इतर समाजासोबतचे सानिध्य ह्यामुळे त्यांच्यात काही प्रमाणात विविधता +. +पावरा जमातीचे लोक मध्यम बांध्याचे, किंचित सावळ्या रंगाचे व स्वभावाने लाजरे . +पावरा जमातीची पावरी ही मुख्य बोलीभाषा असून तिच्यात स्थानपरत्वे व आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचा प्रभाव पडलेला आढळतो. नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरेला असलेल्या नर्मदेच्या काठावर असणाऱ्या पावरांना नोंददळया, अक्राणी (धडगांव) तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्यांना भारवट्या, शहादा, तळोदा तालुके, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका ह्या सपाट पट्ट्यात राहणाऱ्यांना देहवाल्या, मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेवर निंबाळ्या, राठवा, बारेला व पाल्या म्हणतात. या सर्वांच्या बोलीभाषांत, पेहरावात काही प्रमाणात विविधता दिसून येते. +पावरा जमातीच्या पुरुषांपैकी काही जुने लोक अजूनही कमरेला फक्त लंगोट लावतात व त्यावर धोतराने कंबर बांधून वर सदरा, बंडी घालतात. शिकलेले तरुण आता शर्ट-पॅंट वापरायला लागले आहेत. जुन्या स्त्रिया नाटी (लुगडे) नेसतात तर आताचे स्त्रीया साडी परिधान करू लागल्या आहेत. त्या वाक्या, बाट्ट्या, आहडी, हाकूल, पैंजण, पिंदणा असे चांदीचे पारंपरिक दागिने घालतात. +पावरा आदिवासी जमातीत विविध सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी होळी ह्या सणाला खूप महत्त्व दिले जाते. होळी सणाला जे बावा बुद्या बनतात ते पाच दिवस उपवास पाळून खाटेवर न झोपता जमिनीवर झोपतात. सर्वांगावर राखेने नक्षी काढतात. डोक्यावर मोरपिसाचा अथवा बांबूपासून बनवलेला टोप घालतात. कमरेला मोठे घुंगरु किंवा सुकलेले दोडके बांधतात. होळी आधी भौंगऱ्या, मेलादा इ. उत्सव साजरे केले जातात. +होळीशिवाय इतर सणही साजरे केले जातात . त्यात नवाई, बाबदेव, वाघदेव, हिंवदेव, अस्तंबा महाराज, राणी काजल, इंदल इ. देवांच्या पूजा होतात. +पावरा समाजात लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने होतो. साधारणत: तीन दिवसाचा हा सोहळा असतो. पावरा समाज अजूनही बराचसा मातृसत्ताक असल्याने स्त्रियांना आदराचे स्थान असते. विवाहात नवरा मुलगा मुलीच्या घरच्यांना हुंडा (देजो) देतो. ही रक्कम समाजाने संबंधितांचीआर्थिक स्थिती पाहून समाजातील वरिष्ठ लोकांनी ठरवुन दिलेली असते. त्याच्यापेक्षा जास्त रक्कम वधुपित्याला घेता येत नाही. हुंडा वरपक्ष वधूला देत असल्याने हुंडा बळी अथवा स्त्रीभ्रूण हत्या असले प्रकार पावरा जमातीत होत नाहीत. लग्न असो वा पारंपरिक कोणताही उत्सव असो, त्यात महूच्या फुलांपासून बनवलेले मद्य पूजेसाठी व पाहुण्यांना पेय म्हुणून मोठ्या प्रमाणात वापरले जाते. +पावरा समाज आजही आपली सांस्कृतिक विविधता, पारंपरिक सण उत्सव, आपली भाषा, रुढी व परंपरा टिकवून आहे. काही प्रथा चांगल्या, काही वाईटही आहेत. डाकीण, बालविवाह, अंधश्रद्धा ह्या समाजात आजही असलेल्या वाईट प्रथा आहेत. आता समाजातील सुशिक्षित लोक लोकचळवळीतून ह्या अनिष्ट प्रथंविरोधात प्रबोधन करून लोकजागृती करत आहेत. मुलांमधील कुपोषण व बालमृत्यू हे ह्या समाजासाठी शापच ठरले आहेत. आता विविध शासकीय आरोग्यसेवा व काही स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने त्यावर मात करण्याचे प्रयत्न चालू आहेत. +होळीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गेर नृत्यासाठी पावरा लोक ख्यातनाम आहेत. होळीच्या आधी १५ दिवसांपासून गेर नृत्याच्या तयारीस सुरुवात होते. या नृत्यातील लागणारी सामग्री रानातूनच जमा करावी लागते. नृत्यात सहभागी होणारे लोक घर सोडून गावात सराव करायला सोयीच्या मोकळ्या जागेवर जमा होतात व सुमारे १५ दिवस नृत्याचा सराव करतात. या नृत्यात वाजंत्री, देखरेख करणारे, पूजा करणारे, संरक्षण करणारे, नाचणारे अशी माणसे असतात. यात राय, बावा बुद्या, वन्य प्राणी, चेटकीण वा काली इत्यादींचा समावेश असतो.एका संघात जवळपास २० ते २५० लोकांचा समूह नाच सादर करतो. एकाच गावातील वा जवळपासच्या अनेक गावांतील लोक अशा नाचात सहभाग घेतात. +होळीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गेर नृत्यासाठी पावरा लोक ख्यातनाम आहेत. या नृत्यात वाजंत्री, देखरेख करणारे, पूजन करणारे, संरक्षण करणारे, नाचणारे अशी माणसे असतात. +पावरा जमात संपूर्ण निसर्गपूजक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12109.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed3e8036457081389cf99dbb14f1342e9d3effda --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12109.txt @@ -0,0 +1,2 @@ + पाषाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12123.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..356adfb230a1e2e4982c09cbd37a38bb78af22aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12123.txt @@ -0,0 +1,2 @@ +पासचेनडेलची लढाई तथा इप्रेसची तिसरी लढाई (जर्मन:फ्लांडर्नश्लाख्ट; डच:दोसिमे बतेल देस फ्लांडर्स) ही पहिल्या महायुद्धादरम्यान जर्मनी व दोस्त राष्ट्रांमध्ये लढली गेलेली लढाई होती. +३१ जुलै ते १९ नोव्हेंबर, १९१७ दरम्यान बेल्जियमच्या इप्रेस शहराजवळ लढल्या गेलेल्या या लढाईत दोन्ही पक्षांचे अतोनात नुकसान झाले. दोस्तांनी २,४४,८९७ सैनिक गमावल्याचा तर जर्मनीचे २,५०,००० ते ४,००,००० सैनिक मृत्युमुखी पडल्याचे अंदाज व्यक्त केले गेलेले आहेत. याशिवाय दोस्तांनी जर्मनीचे २४,०६५ सैनिक युद्धबंदी करून घेतले. या लढाईत कोणत्याच पक्षाचा निर्णायक विजय झाला नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12145.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19baf95cd457bf98054ba1a6317e9fe67eef0f19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12145.txt @@ -0,0 +1,18 @@ +पास्ता हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे स्टायलो शिंपी आणि कन्हैया ज्युवेलर्स गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ९ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६४ कुटुंबे राहतात. एकूण २९४ लोकसंख्येपैकी १३७ पुरुष तर १५७ महिला आहेत. गावाची साक्षरता ६४.९० टक्के आहे.पुरुष साक्षरता ८१.६७ आहे तर स्त्री साक्षरता ४८.८० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ४९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.६७ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +पाचघर, वारसाळे, गारगाव, शिलोत्तर, पिक, सासणे, खैरेतर्फेवाडा, उमरोठे, ठुणावे,देवळी, माणिवळी ही जवळपासची गावे आहेत.माणिवळी ग्रामपंचायतीमध्ये खैरेतर्फेवाडा, माणिवळी, पास्ता आणि सासणे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12152.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed20b00417b763182d7a97fb8f29019eda5e1c9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12152.txt @@ -0,0 +1 @@ +पाहिले न मी तुला ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12160.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e98ada43f8e6ad09cd6f57030eeb1058eae1b030 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12160.txt @@ -0,0 +1 @@ +पाॅल गोगँ मॉडर्न आर्टचा जनक म्हणून ओळखला जातो. [१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12163.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26633b6e79cd9d04566d68814eb855f11f7a6f55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12163.txt @@ -0,0 +1,4 @@ +— रंगगुणक — +H: Normalized to [0–100] (hundred) +गुलाबी रंग हा लाल व पांढऱ्या रंगांच्या मिश्रणाने बनतो. हा रंग स्तनाच्या कर्करोगाच्या जनजागृतीसाठी निशाणी रंग म्हणून वापरला जातो. +गुलाबी रंग हा बहुदा मुलींचा आवडीचा रंग असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12185.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cae387943820c955cc334f7abf5f9a6230e004e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12185.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंगळी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12193.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3df433a946bb9cc2615765502178a7435d98e3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12193.txt @@ -0,0 +1,11 @@ +१८° ३७′ ४०″ N, ७३° ४८′ ४७″ E +पुण्याचे जुळे शहर. पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पुणे शहराशी राष्ट्रीय ने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस दापोडी तर उत्तरेस आकुर्डीही रेल्वेस्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ची लोकसंख्या १७ लाख होती.ह्याला पिंपरी चिंचवड शहर जिल्हा असेही म्हटले जाते. +पिंपरी चिंचवड शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात. +रेल्वे स्थानके : दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी +एस.टी. बस स्थानक: वल्लभनगर एस.टी. बस स्थानक +एस.टी. बस थांबे: चिंचवड स्टेशन, निगडी +पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस स्थानके: निगडी, चिंचवड, भोसरी, पिंपळे गुरव, सांगवी, पिंपरी, आकुर्डी, पिंपळे निलख, किवळे +पुणे महानगर परिवहन महामंडळाचे बीआरटी मार्ग: +येथे एक रेल्वे स्थानक विकसित केले जाणार आहे ज्यामुळे पिंपरी-चिंचवडला नवी ओळख मिळेल व पुर्ण भारताशी शहर रेल्वे वाहतुकीने जोडले जाईल आणि व्यापाराला चालना मिळेल तसेच त्याला पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार स्व.प्रा.रामकृष्ण मोरे,माजी शालेय शिक्षणमंत्री(महाराष्ट्र शासन) ह्यांचे नाव दिले जावे अशी मागणी आहे.[ संदर्भ हवा ] +पिंपरी चिंचवडची माहिती देणारी फारच थोडी पुस्तके आहेत. त्यांतले हे एक : - +पहा: पिंपरी, चिंचवड diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12229.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4be13876d935a79fa2db3c64bf01d486c21c67da --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12229.txt @@ -0,0 +1,15 @@ +पिंपरखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +==भौगोलिक स्थान== शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेवटचे मोठे गाव ,तिन्ही बाजूला आंबेगाव जुन्नर आणि पारनेर तालुक्याच्या बॉर्डर वर, बेल्हा जेजुरी रस्त्यावरील महत्वाचे गाव +घोडं नदीचे पात्र या गावात घोड्याच्या नाळे प्रमाणे आकार घेते +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. +श्री दत्त मंदिर +कोल्हापूर पद्धतीचा बंधारा +ग्रामदैवत तुकाई देवी शेजारील वर्षभर खडकातून वाहणारा पाण्याचा झरा +==नागरी सुविधा= शिक्षण - इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण अनुदानित शाळा +बँक ऑफ महाराष्ट्र ची शाखा +दोन सहकारी पतसंस्था +दोन खाजगी छोटे दवाखाने +उत्तम वाचनालय +==जवळपासची गावे== पारगाव ता.जुन्नर +,देवगाव ता. आंबेगाव, जांबूत ता. शिरूर +शिंगवे ता. आंबेगाव diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12271.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..642e5ce22787c9a846961a4a3959288c9db36be0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12271.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +पिंप्री किंवा पिंपरी या नावाची अनेक गावे भारतात आहेत. त्यांपैकी यवतमाळ, जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी ५, औरंगाबाद जिल्ह्यात ४, अमरावती, धुळे, नंदुरबार व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी ३, आणि नांदेड आणि नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी दोन पिंपऱ्या आहेत. ही गावे कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यात आहेत, या बद्दलची ही माहिती. :- + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12274.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22bf5c48ec85b980e13bb131acc0ba3366eedcfc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12274.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12288.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..563accb8a4a906e7185d07208f5174e693230a74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12288.txt @@ -0,0 +1,12 @@ +पिंपरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. +पिंपरी हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील १७०.३४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ४४ कुटुंबे व एकूण २३८ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ६६ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १२० पुरुष आणि ११८ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जमातीचे २३ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६४९ [१] आहे. +पिंपरी गावातून राजगड किल्ल्यावर जाणारा सर्वात जवळचा रस्ता आहे, गावातून राजगडाला चोर दरवाजाने जाता येते +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +वाजेघर या गावी शासकीय रुग्णालय आहे +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +प्रतिदिवस १६ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +पिंपरी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12293.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b2d5b0cb1b794f5f839ee14753a24aca647ae7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12293.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपरी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12311.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c8c18f45c027291f9509fa8b6fee42b5ab81924 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12311.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपरीबुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12365.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c8faf485667682a8a9618348713ad587d106fab --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12365.txt @@ -0,0 +1 @@ +पिंपळखुट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_124.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5888a683a0cfb78963e4cf0f03e72450c8f501b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_124.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 23°1′16″N 113°45′07″E / 23.02111°N 113.75194°E / 23.02111; 113.75194 + +दोंगुवान (देवनागरी लेखनभेद : दोंग्वान) हे चीन देशाच्या आग्नेय भागातील क्वांगतोंग ह्या प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर मोती नदीच्या खोऱ्यामध्ये क्वांगचौच्या दक्षिणेस तर षेंचेनच्या उत्तरेस वसले असून २०२० साली दोंगुवान शहराची महानगरी लोकसंख्या सुमारे १ कोटी ४ लाख इतकी होती. +आजच्या घडीला दोंगुवान चीनमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक असून ते एक प्रगत व सुबत्त शहर म्हणून ओळखले जाते. येथील दोंगुवान इंटरनॅशनल ट्रेड सेंटर १ ही जगातील सर्वाधिक उंच इमारतींमध्ये‎‎ गणली जाते तसेच जगातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल दोंगुवान येथेच बांधला गेला आहे. + विकिव्हॉयेज वरील दोंगुवान पर्यटन गाईड (इंग्रजी) diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12412.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa569627701062034404d057378db10f64a7c648 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12412.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12423.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc88f520d517e15b097ae30fff543a631acaf27d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12423.txt @@ -0,0 +1,2 @@ + पिंपळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12439.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ebbaf928bcd4e9ca620fc6d0452269b5db01796 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12439.txt @@ -0,0 +1,2 @@ + पिंपळगाव काळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12441.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4af6a5f49887964e8387cf80b7cd4c1508690c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12441.txt @@ -0,0 +1,2 @@ +'पिंपळगाव खांड धरण मुळा नदीवर बांधलेले आहे.महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात पिंपळगाव खांड गावाजवळ हे धरण आहे. या धरणाची क्षमता ६०० द.ल.घ.फू. आहे + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1245.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47df054a3645c325dbfe46613406d60ee1903d91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1245.txt @@ -0,0 +1,2 @@ +धुप्पा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12459.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1803db0aeb0879276faa4a46a75dc16493100d8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12459.txt @@ -0,0 +1,8 @@ +२०° १०′ ००″ N, ७३° ५९′ ००″ E +पिंपळगाव बसवंत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +पिंपळगाव (बसवंत) हे नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर पराशरी नदीच्या काठावरील एक मध्यम शहर आहे. पाराशरी नदी किनारी फार जून राम मंदिर तसेच हनुमान मंदिर आहे तेथे नुकतेच जुलै २०२१ महिन्यात उत्खनन केले असून त्यात दोनशेहून अधिक जुने पाच सहा घाट सापडेल आहेत येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. जवळचं तालुक्याचे ठिकाण निफाड शहर आहे. तसेच मिग विमानांचा कारखाना असलेले ओझर देखील येथून जवळच आहे. मुंबई-आग्रा महामार्गा वरील ह्या शहरास व्यापारी महत्त्व आहे. +पिंपळगाव ही बाजार समिती नवीन स्थापनेपुर्वी सुद्धा वाजारपेठ होती. बाजारपेठ म्हणून तिचा नावलौकिक होती नाशिक जिल्हा कांदा, टोमॅॅटो व द्राक्ष हया नगदी पिकांच्या उत्पादनासाठी अग्रेसर आहे.पिंपळगाव कॄषी समितीचे कार्यक्षेत्र हे पिंपळगाव तालुक्यातील काही गावांसाठी आहे. दरवर्षी मुख्य व दुय्यम बाजार आवारावर शेतीमालाची वाढती आवक ही पिंपळगाव बाजार समितीच्या कामाची पावती आहे.कॄषी उत्पन्न बाजार समिती ही ग्रामीण भागांमधील लोकांची विश्वासपात्र अशी नामांकित बाजारपेठ बनली आहे.या बाजार समितीने व्यापारी व कामगार बाजरपेठेचा केंद्रबिंदू मानली आहे.शेतक–यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा त्यांची आर्थिक फसवणुक होऊ नये या उद्देशाने या बाजार समितीची स्थापना करण्यात आली आहे.बाजार समितीमुळे पिंपळगाव परिसर समॄद्ध झाला आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. +बुद्ध विहार +राम मंदिर +ओझर,मुखेड ,अंतरवेली ,पाचोरे वनी ,शिरवाडे वनी,कारसुल,बेहेड ,नारायण टेंभी ,उंबरखेड ,चिंचखेड, रानवड ,नांदूर्डी,आहेरगाव ,कोकणगाव ,साकोरे मिग ,शिरसगाव,वडाळी नजीक ,रेडगाव ,सावरगाव diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1249.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81765b6ba6ca854047aa966dde9d2a21a7f5498d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1249.txt @@ -0,0 +1,2 @@ +धुब्री जिल्हा हा भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र धुब्री येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12492.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fbdb71ffa54ae0f5f16bd90a5c4c46e2e06de9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12492.txt @@ -0,0 +1 @@ +पिंपळधारा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12495.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..246bf9f705a13151bf56c6ec949d5b50ae30eaf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12495.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळनारे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12528.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b25a7af90efe288b7bd1acdc93d80c02dd8a2f12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12528.txt @@ -0,0 +1,18 @@ +पिंपळशेत खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २१ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२८ कुटुंबे राहतात. एकूण ६०६ लोकसंख्येपैकी २९० पुरुष तर ३१६ महिला आहेत. गावाची साक्षरता ३८.८२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५१.०४ आहे तर स्त्री साक्षरता २७.८८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ९६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १५.८४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. शेती हा मुख्य व्यवसाय असून शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणूनही काम करतात.काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन,तसेच गायपालनही केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +सूर्यानगर, वारोटी, नवनाथ,गंजाड, चांदवड, रायतळी, शेलटी, वाधाणे, रानशेत, चारोटी, वाघाडी ही जवळपासची गावे आहेत.निकाणे समूह ग्रामपंचायतीमध्ये निकाणे, पिंपळशेत खुर्द,आणि शेलटी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12533.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..829d10fe3fd8521d9992cd0250fec0526f23f295 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12533.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळसुटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12543.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21f0e3722b45e46bfe175a2fbf316f07f4e08e6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12543.txt @@ -0,0 +1,18 @@ +पिंपळास हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे पिंपळास मार्गाने गेल्यावर कर्ण गॅंस एजन्सी नंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३७७ कुटुंबे राहतात. एकूण १७८५ लोकसंख्येपैकी ८९७ पुरुष तर ८८८ महिला आहेत. गावाची साक्षरता ६५.०७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७३.४८ आहे तर स्त्री साक्षरता ५६.४९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३२२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १८.०४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +शेलटे, मुंगुस्ते, देवळीतर्फेकोहज, भोपिवळी, वैतरणानगर, खारिवळीतर्फेकोहोज, आपटी, गोर्हे,सांगे, आवंढे, वासुरीबुद्रुक ही जवळपासची गावे आहेत.पिंपळास गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12552.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de2ab75c82d9e5c52d42754e6e2df095a53fa456 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12552.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12568.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10348127426ecaecea8b98a2206b427d729987e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12568.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळ्यांचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12570.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f08ea75352f76886fe5678baa97f8f4682882ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12570.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12586.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c784bcb1db173e2ab37e5d35092a556a9e71149 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12586.txt @@ -0,0 +1,3 @@ +पिआवी (ब्राझिलियन पोर्तुगीज: Piauí) हे ब्राझिल देशातील एक राज्य आहे. ते ब्राझिलाच्या ईशान्य भागात वसले आहे. समुद्रकिनारा असलेल्या ब्राझिलियन राज्यांमध्ये सर्वांत कमी, म्हणजे ६६ कि.मी. लांबीची किनारपट्टी पिआवीस लाभली आहे. तेरेसिना येथे पिआवीची राजधानी आहे. +पिआवीच्या आग्नेय भागात युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केलेले सेरा दा कापिवारा राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानात ४००हून अधिक पुरातत्त्वस्थळे असून मोठ्या संख्येने प्रागैतिहासिक काळातील अश्मचित्रे आढळून आली आहेत. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12624.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad3aa5b1b0bc2aa2407d22bfa73279f5cf6f374a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12624.txt @@ -0,0 +1 @@ +[१] धान्य, फळभाजी-पालेभाजी, मिरच्या-कोथिबीर, मोहरी, तैलबिया, डाळी, ऊस, किंवा तत्सम वार्षिक उत्पन्न असलेल्या व रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या आणि शेतात पुरुषभर किंवा लहान उंचीच्या झुडुपावर उगवून कापणीयोग्य झालेल्या खाद्यपदार्थाला पीक म्हणतात. प्रत्येक पिकाचा एक हंगाम असतो. हंगामाच्या सुरुवातीस बियाणे पेरली जातात व हंगामाच्या शेवटी त्याचे पीक मिळते. पिके कापण्यासाठी विळी, कोयता किंवा कापणी यंत्र वापरतात. मनाजोगते व भरपूर पीक आल्यावर शेतकरी कुटुंब व व शेती समाज आनंदात असतो व तो आनंद एका शेती सणाने साजरा केला जातो. छोट्या शेतावर जिथे साधारणपणे यंत्रे नसतात तिथे पिकाची कापणी हा पीक हंगामातला सर्वात मेहनती काळ असतो. मोठ्या शेतांवर यंत्राने कापणी केली जाते. पीक काढणे ह्या प्रक्रियेत पिकाच्या कापणीनंतर ते बाजारात पाठवण्याअगोदर लगेच शेतावरच करायची कामेही येतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12630.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f30b88052a8a02ef1875e03c81f1069dccb86171 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12630.txt @@ -0,0 +1 @@ +विडा वा तंबाखु खाल्ल्यामुळे तोंडात उत्पन्न झालेल्या लाळेस थुंकण्यासाठी वापरण्यात येणारे धातूचे पात्र. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12636.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f4d654f2f92cada0ac1e47b32d9c355b7e8819a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12636.txt @@ -0,0 +1,3 @@ +पाब्लो पिकासो (२५ ऑक्टोबर, इ.स. १८८१ - ८ एप्रिल, इ.स. १९७३) हा युरोप खंडातील स्पेन देशातील प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार होता. पिकासो हा चित्रकलेतील त्याच्या अभिनव शैलीसाठी आणि अनन्यसाधारण विचारांसाठी प्रसिद्ध आहे. मॉडर्निझम, सुररिअलीझम ह्यांसारख्या चित्रकलेतील वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा मिलाफ पिकासोच्या चित्रांमधून दिसून येतो. क्युबिझम ही चित्रशैली निर्माण करण्याचे श्रेय पिकासोकडे जाते. +पिकासोचा जन्म स्पेनमधल्या आंदालुसिया प्रांतातील मालागा ह्या शहरात झाला. कलेचा वारसा पिकासोला त्याच्या वडिलांकडूनच मिळाला. चित्रकलेत जात्याच हुशार असणा़ऱ्या पिकासोने लहानपणी चित्रकलेत अनेक बक्षिसे मिळवली होती. +वयाच्या १९ व्या वर्षी पिकासो युरोपातील कलेचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पॅरिस शहरात येऊन दाखल झाला. नवीन देश, नवीन लोक ह्यांमुळे आलेला उपरेपणा, बरोबर रहात असलेल्या जिवलग मित्राची आत्महत्या, त्याने तरुण मनावर झालेला खोल परिणाम आणि एकाकीपणा ह्या सगळ्या भावना पिकासोच्या ह्या काळातील चित्रांमध्ये दिसून येतात.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12653.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65da74c0b9bf74fef9d791185c73dd656d9b9b4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12653.txt @@ -0,0 +1,5 @@ + +पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज् (/ˈpɪksɑːr/)हा एक अमेरिकन संगणक अ‍ॅनिमेशन चित्रपटनिर्मिती स्टुडिओ आहे. त्याच्या गंभीर आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी संगणक अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म्ससाठी हा स्टुडिओ प्रसिद्ध आहे. सामान्यतः फक्त पिक्सार म्हणून ओळखला जातो. +कॅलिफोर्नियाच्या एमरीविले येथे स्थित आहे आणि वॉल्ट डिस्ने कंपनीच्या मालकीच्या वॉल्ट डिस्ने स्टुडिओची उपकंपनी आहे. +या अ‍ॅनिमेशन स्टुडिओने जगभरात खुप नावलौकिक आणि पुरस्कार मिळवले आहेत, यामध्ये मु़ख्यता २६ अ‍कॅडमी पुरस्कार ,३ ग्रॅमी पुरस्कार , ७ गोल्डन ग्लोब पुरस्कार यांचा समावेश आहे. +पिक्सारने आजपर्यंत १२ चित्रपटांची निर्मीती केली आहे. ज्याच्या निर्मीतीची सुरुवात इ.स. १९९५ला टॉय स्टोरी या चित्रपटापासुन झाली.त्यानंनतर स्टुडिओने एकाहुन एक असे सरस चित्रपट तयार केले. यामधे इ.स. १९९८ मधील अ बग्स लाइफ , इ.स. १९९९ मधील टॉय स्टोरी २ , इ.स. २००१ मधील मॉन्स्टर्स इंक, इ.स. २००३ मधील फाइंडिंग नेमो, इ.स. २००४ मधील द इनक्रेडिबल्स, इ.स. २००६ मधे कार्स, इ.स. २००८ मधील वॉल-इ , इ.स. २००९ मधे अप , इ.स. २०१० मधे टॉय स्टोरी ३ आणि इ.स. २०११ मधील कार्स २ हे चित्रपट मुख्य आहेत. या पैकी इ.स. २०१० मधील टॉय स्टोरी ३ य चित्रपटाने आजपर्यंत सर्वात जास्त म्हणजे १ अब्ज डॉलर इतकी कमाई केली आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12654.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65da74c0b9bf74fef9d791185c73dd656d9b9b4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12654.txt @@ -0,0 +1,5 @@ + +पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज् (/ˈpɪksɑːr/)हा एक अमेरिकन संगणक अ‍ॅनिमेशन चित्रपटनिर्मिती स्टुडिओ आहे. त्याच्या गंभीर आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी संगणक अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म्ससाठी हा स्टुडिओ प्रसिद्ध आहे. सामान्यतः फक्त पिक्सार म्हणून ओळखला जातो. +कॅलिफोर्नियाच्या एमरीविले येथे स्थित आहे आणि वॉल्ट डिस्ने कंपनीच्या मालकीच्या वॉल्ट डिस्ने स्टुडिओची उपकंपनी आहे. +या अ‍ॅनिमेशन स्टुडिओने जगभरात खुप नावलौकिक आणि पुरस्कार मिळवले आहेत, यामध्ये मु़ख्यता २६ अ‍कॅडमी पुरस्कार ,३ ग्रॅमी पुरस्कार , ७ गोल्डन ग्लोब पुरस्कार यांचा समावेश आहे. +पिक्सारने आजपर्यंत १२ चित्रपटांची निर्मीती केली आहे. ज्याच्या निर्मीतीची सुरुवात इ.स. १९९५ला टॉय स्टोरी या चित्रपटापासुन झाली.त्यानंनतर स्टुडिओने एकाहुन एक असे सरस चित्रपट तयार केले. यामधे इ.स. १९९८ मधील अ बग्स लाइफ , इ.स. १९९९ मधील टॉय स्टोरी २ , इ.स. २००१ मधील मॉन्स्टर्स इंक, इ.स. २००३ मधील फाइंडिंग नेमो, इ.स. २००४ मधील द इनक्रेडिबल्स, इ.स. २००६ मधे कार्स, इ.स. २००८ मधील वॉल-इ , इ.स. २००९ मधे अप , इ.स. २०१० मधे टॉय स्टोरी ३ आणि इ.स. २०११ मधील कार्स २ हे चित्रपट मुख्य आहेत. या पैकी इ.स. २०१० मधील टॉय स्टोरी ३ य चित्रपटाने आजपर्यंत सर्वात जास्त म्हणजे १ अब्ज डॉलर इतकी कमाई केली आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12661.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b0087a999bf97ba527b22788973c2d51ffc1c90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12661.txt @@ -0,0 +1,15 @@ +पिझ्झा हा एक इटालियन पदार्थ आहे.[१]यात मैद्याच्या गोल पोळी/चपातीवर चीज आणि अनेक प्रकारच्या भाज्यांचे/मांसाचे तुकडे घालून तो ओव्हन मध्ये बेक केला जातो अर्थात भाजला जातो आणि त्यानंतर खाल्ला जातो. पिझ्झा हा इटालियन शब्द असून इटालियन भाषेत 'झ'चा उच्चार 'त्झ' किंवा 'ट्झ' असा होत असल्याने पिझ्झा या शब्दाचा अचूक उच्चार 'पित्झा' किंवा 'पिट्झा' असा आहे. + +पिझ्झाचा पहिला उल्लेख दक्षिण इटलीच्या गाएता शहरात दहाव्या शतकात सुमारे ९९७ सालच्या आसपास आढळतो. तर आधुनिक पिझ्झाचा वापर सर्वप्रथम इटलीच्या नेपल्स शहरात केला गेला. या मूळच्या पिझ्झात कालांतराने अनेक बदल होत गेले. मैद्याची पोळीच्या जाडी नुसार ठरलेले प्रकार, वर घातल्या जाणाऱ्या भाज्या/चीज/मांसाहारी पदार्थांचे प्रकार यावरून पिझ्झा या पदार्थाची विविध स्वरूपात विभागणी केली जाते. पिझ्झात वापरल्या जाणाऱ्या मैद्याच्या पोळी/चपातीला पिझ्झा बेस असे म्हणतात आणि त्यावर घातल्या जाणाऱ्या भाज्या/मांसाचे तुकडे यांना टॉपिंग्ज असे म्हटले जाते. + +पिझ्झा हा इटालियन पदार्थ असला तरी कालांतराने जगभर आणि विशेषतः अमेरिकेत तो उत्तरोत्तर अधिकाधिक लोकप्रिय होत गेला. पिझ्झाचा बेस, त्यावर वापरण्यात येणारी टॉपिंग्ज आणि पिझ्झा बनवण्याच्या पद्धती यामध्ये जगभरातल्या अनेक देश आणि शहरांमध्ये विविधता आढळून येते आणि या विविधतेवर आधारित असणारे पिझ्झाचे वेगवेगळे प्रकार आढळतात. हे प्रकार अर्थात त्या त्या शहरातल्या लोकांच्या पिझ्झाच्या आवडीनिवडींवरून  आणि खाण्याच्या पद्धतीवरून पडलेले आहेत.तरी सांगायचे झाल्यास चीझ बर्स्ट पिझ्झा, मार्गारिटा पिझ्झा, कॉर्न चीझ पिझ्झा,पेप्रोनी पिझ्झा इ. सुप्रसिद्ध प्रकार आहेत. + +शिकागो पद्धतीचा पिझ्झा : मैद्याची पोळी अर्थात पिझ्झा बेस खूप जाड असून त्यावर अगदी थोड्या भाज्या/चिकन/पोर्कचे टॉपिंग्ज असल्यास तो 'शिकागो पद्धतीचा पिझ्झा' म्हणून ओळखला जातो. +न्यू यॉर्क पद्धतीचा पिझ्झा : याउलट पिझ्झा बेस पातळ असून त्यावर खूप भाज्या/चिकन/पोर्कचे टॉपिंग्ज असल्यास तो न्यू यॉर्क पद्धतीचा पिझ्झा म्हणून ओळखला जातो. +सिसिलियन पद्धतीचा पिझ्झा : सहसा गोलाकारात असणारा पिझ्झा काही वेळा चौकोनी आकारातही बनवला जातो. त्याला सिसिलियन पद्धतीचा पिझ्झा असे म्हणतात कारण इटलीच्या सिसिली विभागात असा चौकोनी पिझ्झा आवडीने खाल्ला जातो. सिसिलियन पिझ्झाचा बेस हा सामान्य पिझ्झापेक्षा खूप जाड असतो. +कॅलिफोर्निया पिझ्झा : हा प्रचलित टॉपिंग्ज पेक्षा वेगळ्या प्रकारच्या टॉपिंग्जसाठी प्रसिद्ध आहे. +डेट्रॉईट पिझ्झा : डेट्रॉईट पिझ्झा हा देखील सिसिलियन पिझ्झाप्रमाणे चौकोनीच असतो परंतु यात प्रामुख्याने पेपरोनीचा वापर केला जातो. +सेंट लुईस पिझ्झा : सेंट लुईस पिझ्झा हा देखील चौकोनीच असतो परंतु सिसिलियन पद्धतीच्या जाड पिझ्झाबेस ऐवजी यात पिझ्झा बेस पातळ असतो. +पिझ्झावर घातल्या जाणाऱ्या जाणारे शाकाहारी टॉपिंग्जमध्ये प्रामुख्याने कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, मका, बेबी कॉर्न, मशरूम (अळंबी), अननस, काळे ऑलिव्ह, पालक, बेझिल (तुळशीच्या गुणधर्मांचा एक पदार्थ) यांचा समावेश होतो तर मांसाहारी टॉपिंग्जमध्ये कोंबडी, डुक्कर, पेपरॉनी, सलामी अशा विविध प्रकारांचा समावेश होतो.[२] +चीज हा पिझा मधील एक प्रमुख घटक पदार्थ आहे. पिझ्झात प्रामुख्याने मोझरेला, चेद्दार (केशरी रंगाचे) चीज, पार्मेशन चीज हे चीजचे प्रकार वापरले जातात.[३] +[४][५] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12666.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3eedcb32ab6e5128ac253af1275095726d359e9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12666.txt @@ -0,0 +1 @@ +पिझ्झा हट ही एक अमेरिकास्थित रेस्टॉरंट साखळी आणि आंतरराष्ट्रीय फ्रेंचायझी[मराठी शब्द सुचवा] आहे जी डॅन आणि फ्रॅंक कार्नी यांनी १९५८ मध्ये विचिटा, कॅन्सस येथे स्थापित केली होती. पिझ्झा आणि पास्ता तसेच साइड डिश[मराठी शब्द सुचवा] आणि मिष्टान्न यासह कंपनी इटालियन-अमेरिकन पाककृती मेनूसाठी ओळखली जाते. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत जगभरात पिझ्झा हटमध्ये १८,४३१ रेस्टॉरंट्स आहेत, जे स्थानांच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी पिझ्झा चेन बनली आहे. जगातील सर्वात मोठ्या रेस्टॉरंट कंपन्यांपैकी एक, यम! ब्रॅंड्स इंक यांची ती सहाय्यक कंपनी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12668.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e82152b90567f977731dce8a13d449a22ec31e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12668.txt @@ -0,0 +1,3 @@ +पिट काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +पिट काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1269.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..157031afacaf59075cab939dd1a209a2882aa28d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1269.txt @@ -0,0 +1 @@ +धुरके हे पृथ्वीवरील वातावरणात धूर व धुके यांचे मिश्रणाने तयार झालेले धुकेसदृश्य वातावरण होय.यास इंग्रजीत स्मॉग (smog) म्हणतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12762.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06aec8ef01b6ecf966bd2aad1cda35637e5d420f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12762.txt @@ -0,0 +1 @@ +पिपरा दीक्षित हे उत्तर प्रदेश राज्यातील देवरिया जिल्ह्यातील एक गाव आहे. हे भटनी ब्लॉकमधील एक गाव आहे. ते सलेमपूर तालुक्यात येते. या गावात पोस्ट ऑफीसही आहे.गावात दीक्षा(कसली?) घेण्याचे प्रमाण जास्त आहे. गावाजवळून छोटा गंडक नदी वाहते.. गावात बरीच मंदिरे, धार्मिक स्थळे आहेत. गावात प्रामुख्याने हिंदी आणि भोजपुरी भाषा बोलल्या जातात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12764.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12764.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e0ffa646a09ce0f1caf6ad78e876585f67a8509 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12764.txt @@ -0,0 +1 @@ +पिपरियापेठ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12795.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99666766a3f49343e24da306731e1de126887902 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12795.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ऑटो हेनरिक फ्रॅंक (किंवा 'पिम फ्रॅंक) (१२ मे, इ.स. १८८९ – १९ ऑगस्ट १९८०) हे एक ज्यूधर्मीय जर्मन व्यापारी व मार्गो फ्रॅंक आणि अ‍ॅन फ्रॅंक यांचे वडील होते. त्यांच्या परिवारातील ते एकटेच होलोकॉस्टमधून वाचले. अ‍ॅनच्या मृत्यूनंतर तिची दैनंदिनी त्यांना मिळाली व त्यांच्या प्रयत्नांमुळे इ.स. १९४७मध्ये द डायरी ऑफ अ यंग गर्ल प्रकाशित झाली. त्या दैनंदिनीच्या भाषांतरात तसेच त्यावर आधारित नाटक व चित्रपटांमध्येही त्यांचा सहभाग होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12805.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13642f45370d6e52282b5dc6e80497d25d0c0c11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12805.txt @@ -0,0 +1,2 @@ +पियेर एलियट त्रूदो (फ्रेंच: Joseph Philippe Pierre Yves Elliott Trudeau; १८ ऑक्टोबर १९१९ - २८ सप्टेंबर २०००) हा कॅनडा देशाचा १५वा पंतप्रधान होता. तो एप्रिल १९६८ ते जून १९७९ व मार्च १९८० ते जून १९८४ ह्या दोन काळांदरम्यान पंतप्रधानपदावर होता. सुमारे २० वर्षे तो कॅनडामधील सर्वात लोकप्रिय राजकारणी होता. +मॉंत्रियालमधील मॉंत्रियाल-पियेर एलियट त्रूदो आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्याचे नाव दिले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12815.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c12e0524775e59e79278df228a7440dbc3b3c14b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12815.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिएर लव्हाल (जून २८, इ.स. १८८३ - ऑक्टोबर १५, इ.स. १९४५) हा फ्रांसचा राजकारणी व पंतप्रधान होता. +लव्हाल एकूण चारवेळा फ्रांसच्या पंतप्रधानपदी होता. पैकी शेवटच्या वेळी त्याने नाझी जर्मनीधार्जिण्या विची फ्रांस सरकारमध्ये पंतप्रधानपद स्वीकारले. दुसरे महायुद्ध संपल्यावर या कारणास्तव त्याच्यावर शत्रूला साथ दिल्याचा व देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. अपराधी सिद्ध झाल्यावर लव्हालला मृत्युदंड देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12821.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c49d75dca8781d8369b6180348270a35134a833f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12821.txt @@ -0,0 +1,2 @@ +पियर्स ब्रेंडन ब्रॉस्नन ओबीई (जन्म १६ मे १९५३) एक आयरिश [a] अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. १९९५ ते २००२ या कालावधीत चार चित्रपटांमध्ये (गोल्डनआय, टुमारो नेव्हर डायज, द वर्ल्ड इज नॉट इनफ आणि डाय अदर डे ) आणि अनेक व्हिडिओ गेम्समध्ये काम करणारा तो बॉण्ड चित्रपट मालिकेत काल्पनिक गुप्तहेर जेम्स बाँडची भूमिका करणारा पाचवा अभिनेता होता. +ब्रॉस्ननला दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार नामांकन मिळाले आहेत, नॅन्सी ॲस्टर (१९८२) या लघुपटासाठी आणि डार्क कॉमेडी चित्रपट द मॅटाडोर (२००५) साठी.[२] १९९७ मध्ये, ब्रॉसननला त्यांच्या चित्रपट उद्योगातील योगदानाबद्दल हॉलीवूड वॉक ऑफ फेमवर एक स्टार मिळाला.[३] २०२० मध्ये, आयरिश टाइम्सच्या "महान आयरिश चित्रपट अभिनेते" यांच्या यादीत १५ व्या क्रमांकावर त्याची नोंद झाली.[४] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12837.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12837.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93fec4874b3df70033f86d512b8c67034b8b41e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12837.txt @@ -0,0 +1,2 @@ +पीयूष गोयल हे भारतीय राजकारणी आहेत. हे १६व्या लोकसभेतील नरेंद्र मोदी यांच्या सरकारात रेल्वेमंत्री आहेत. रेल्वे मंत्री हे कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद भारतामधील सर्वात प्रतिष्ठेच्या व महत्त्वाच्या मंत्रालयांपैकी एक मानले जाते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1284.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4b53147654ada79393c13aeed61e1a24724bd57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1284.txt @@ -0,0 +1,2 @@ +धुळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12843.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2ac2b9b46d9ca97de75e7c9e7c104fc78199234 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12843.txt @@ -0,0 +1,5 @@ +पियू, पिहू, मिरिंगी, रिंगी किंवा पाणमोर (इंग्लिश:Phessant-tailed Jacana; हिंदी:जलकपोत, जलमज्जुर, जलमंजोर, पिह, पिही, पिहुया, पिहो, मीवा) हा एक पक्षी आहे. +आकाराने अंदाजे तित्तिराएवढा. विणीच्या हंगामात उडताना त्याची पिसे पंढरी व तपकिरी पिंगट दिसतात. शेपटी लांब, टोकदार व कोयत्याच्या आकाराची. विणीच्या हंगामानंतर हे पक्षी पिवळट उदी व पांढरे दिसतात. छातीवर काळा गळपट्टा. टोकदार व कोयत्याच्या आकाराची शेपटी झडते. कोळ्याच्या पायांसारखी लांबलचक बोटे. नर-मादी दिसायला सारखे. एकटे किंवा थव्याने आढळून येतात. +भारतीय उपखंड आणि श्रीलंकेत निवासी. स्थानिक स्थलांतर करणारे. हिमालयात १५०० मीटर उंचीपर्यंत आढळतात. हिवाळ्यात खाली पठारी भागात उतरतात. जून ते सप्टेंबर या काळात वीण. +दलदली आणि कमळवने असलेली तळी. +पक्षिकोश मारुती चितमपल्ली diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12848.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30adb0eb252b251d899e5e51aa98afc5984ad4a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12848.txt @@ -0,0 +1 @@ +पियेत्रो ॲंतोनियो कॅताल्डी (एप्रिल १५, इ.स. १५४८:बोलोन्या, इटली - फेब्रुवारी ११, इ.स. १६२६:बोलोन्या, इटली) हा इटालियन गणितज्ञ होता. हा गणिताबरोबरच युद्धशास्त्र आणि अंतरिक्षशास्त्रात पारंगत होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12857.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e875d6097f30fe9154edcc792dd929b46be3d105 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12857.txt @@ -0,0 +1,2 @@ + पिरंजी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1289.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..176caab33f91d79774d8c043ebb9afe90327ee8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1289.txt @@ -0,0 +1,2 @@ + धुळापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_129.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf4ddd3df6980556bb9014c0b0b7a966f4493261 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_129.txt @@ -0,0 +1,2 @@ +दोंदुडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1291.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8716ad2a87dd5216e12fa69693b7d64d7dc295ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1291.txt @@ -0,0 +1,10 @@ +हा लेख धुळे शहरा विषयी आहे. धुळे जिल्हा हे स्वतंत्र वेगळे पान आहे. + +धुळे शहर हे धुळे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. धुळे शहर महाराष्ट्रातील (खान्देश) एक महत्त्वाचे शहर आहे. धुळे हे महाराष्ट्रातील प्रमुख बोलीभाषा अहिराणी/खान्देशी भाषेचे माहेर आहे. २०२२ जनगणनेनुसार धुळे शहराची लोकसंख्या ६,७५,९०० आहे. धुळे जिल्ह्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. धुळे या शहरातून महत्त्वाचे ३ राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ आणि क्र. ६ जातात. धुळ्यात गोंदूर येथे राष्ट्रीय विमानतळ आहे. मराठीतले महान विद्वान आणि इतिहासाचार्य राजवाडे यांनी संग्रह केलेल्या कित्येक ऐतिहासिक वस्तू / कागदपत्रे येथील राजवाडे संशोधन मंडळात (संग्रहालय) आहेत. मध्य रेल्वेच्या भुसावळ स्टेशनजवळ चाळीसगाव नावाचे जंक्शन आहे, तेथून धुळ्यासाठी लोहमार्गाचा फाटा फुटतो. जुने धुळे हा भाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे आणि जुने धुळ्यात धार्मिक इमारत शाही जामा मस्जिद उर्फ खुनी मस्जिद आहे. येथिल मंदिरे पाडून ह्या मस्जिदचे निर्माण शाह जहान ने इ.स. १६३० मध्ये एका स्वारी दरम्यान केले. शहरातील सुभाष नगर हे व्यापारी केंद्र आहे. शहरातील पर्यटन ठिकाणे- नकाणे तलाव,टॉवर बाग, हनुमान टेकडी, पाच-कंदील, पाट बाजार स्वामीनारायण मंदिर, पांझरा नदी आहे. धुळे शहर भारतातील प्रमुख महानगरांपैकी एक आहे तसेच महाराष्ट्रातील ६ प्रमुख महानगरांपैकी एक आहे. धुळे शहर हे ५ वे शक्तीपीठ आदिशक्ती एकविरा देवी साठी प्रसिद्ध आहे.देवपूर भागात असलेले स्वामीनारायण मंदिर हे सुद्धा भाविकांचे प्रमुख आकर्षण आहे.नांदेड येथील गुरुद्वाराच्या नंतर सर्वाधिक प्रसिद्ध आणि भव्य असा गुरुद्वारा धुळे शहरात आहे. अजांनशाह वली रहे. दरगाह हे मुस्लिमांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान आहे. +धुळे येथे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे वस्तूसंग्रहालय आहे. या वस्तूसंग्रहालयात अनेक ऐतिहासिक, दुर्मिक वस्तू पाहावयास मिळतात. तसेच सत्कार्योत्तेजक सभेचे श्री समर्थ वाग्देवता मंदिर आहे. येथे समर्थ रामदास स्वामींचे साहित्य जतन करण्यात आले आहे. हा प्रदेश सम्राट अशोकच्या अधिपत्याखाली होता. पूष्यमित्र या संग राजवंशांच्या नियंत्रणाखाली धुळे होते. पुढे या प्रदेशावर सातवाहन राज्यांनी राज्य केले. बाल्कीच्या तहा अंतर्गत खान्देशचा पूर्ण प्रदेश मराठा साम्राज्याचा अधिपत्याखाली आला होता. +इ.स. 1818 मध्ये बॉम्बे राज्य बनिवण्यात आले. त्यात खानदेश जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. कॅप्टन ब्रीज हा इथला कलेक्टर नियुक्त झाला जिल्हैाचचे मुख्यालय बनविण्यासाठी धुळे शहर निर्मिती करण्यात आली, या जिल्हैयात बागलाण, जळगांव, धुळे, शिरपूर, नंदूरबार हा प्रदेश होता. त +धुळे शहर २०.९°उ. ७४.७८°पू. वर वसलेले आहे. +शहराची लोकसंख्या ७,५२,३४४ आहे, शहराचे महत्व मुंबई- आग्रा, धुळे- सोलापूर , हाजिरा- कोलकाता , धुळे- पुणे हे चार राष्ट्रीय महामार्ग जातातशहरात एक महानगरपालिका,१८ ग्रामपंचायती आहेत. शहरातून मेहेरगाव- वैजापूर, धुळे- दौलताबाद, देशिरवडे- धुळे, आर्वी (दक्षिण धुळे)- भडगाव हे ४ राज्य महामार्ग जातात, शिवाय जुने धुळे- चाळिसगाव, देवपूर-इस्लामपूरा , गोंडुर- अवधान असे १५ सिटी महामार्ग जातात. धुळे शहरहे एक मात्र शहर आहे जेथे ४ राष्ट्रीय महामार्ग व ४ राज्य महामार्ग जातात. धुळे शहराची लोकसंख्या देवपूर भागात १,००,००० व जुने धुळे भागात १,००,०००लोक +राहतात.वलवाडी भागात ३५,००० लोकसंख्या राहते. नगावबरी भागात ५०,००० तर दक्षिण धुळे भागात ८०,०००, ग्रामीण धुळे भागात ५०,००० लोक राहतात, मोहाडी उपनगर भागात २०,००० लोक राहतात. पश्चीम धुळे भागात १,००,००० लोक राहतात. पुर्व धुळे भागात १,००,००० लोक राहतात, सेंट्रल धुळे शहरात १,१५,००० लोक राहतात. +हवामान सामान्यत: उष्ण व कोरडे आहे. मे महिन्यात तापमान ४3. से.ची कमाल मर्यादा गाठते तर डिसेंबरमध्ये तापमान 4 से. पर्यत खाली येते. उन्हाळ्यातील सरासरी तापमान ३० ते ३५ से. इतके असते हिवाळयातील सरासरी तापमान १८ ते २३ से. इतके असते. जिल्ह्यातील उत्तर व पश्चिम भागाची समुद्रसपाटीपासून उंची अधिक असल्याने तुलनात्मकदृष्टया तेथील उन्हाळे अधिक सुसह्य असतात. जिल्ह्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६० से. मी. इतके आहे. जिल्ह्यातील पडणारा पाऊस अनिश्चित स्वरूपाचा असून त्याचे वितरणही असमान आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा समावेश अवर्षणप्रवण क्षेत्रातच होतो. +धुळे शहरात बहुतांश पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. पावसाचे प्रमाण पश्चिकेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते. पश्चिम भाग अधिक उंचीचा असल्याने या भागात पाऊस अधिक पडतो. पश्चिमेकडील साक्री तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. शिरपूर, शिंदखेडा व धुळे या तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी होत जाते. धुळे प्रांताचे एकूण ४ तालुके आहेत. धुळे प्रांतातील ५८५ गावे तर ग्रामपंचायत एकूण ९८० असून धुळे महानगरपालीका आहे . diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12932.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9dfb62a8065845ed69f358cb1e8bfe9cae94c5a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12932.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिवाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12944.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..690b44506b822dac76ac5b112a96190ff260f0e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12944.txt @@ -0,0 +1,7 @@ +पिसाचा कलता मनोरा (इटालियन: Torre pendente di Pisa) हा इटली देशाच्या पिसा शहरातील एक चर्चचा मनोरा आहे. इटलीमधील एक लोकप्रिय आकर्षण असलेला हा मनोरा गेले अनेक शतके एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत आहे. +इ.स. ११७३ साली ह्या मरोऱ्याच्या बांधकामास प्रारंभ झाला. कमकुवत पाया, पायाखालील ठिसूळ जमीन इत्यादी कारणांमुळे ११७८ साली तीन मजले बांधून पूर्ण झाल्यानंतर हा मनोरा एका बाजूला कलण्यास सुरुवात झाली. व त्यानंतर मनोऱ्याचे काम थांबले. बोनॅनो पिझानो हा मनोऱ्याचा वास्तुरचनाकार होता आणि त्याचा मूळ आराखडा आठ मजल्यांचा आणि ५६ मीटर उंचीचा होता. तांत्रिक अडचणी, राजकीय अस्थैर्यामुळे थांबलेले मनोऱ्याचे काम १२७२ साली परत सुरू झाले आणि १२७८ मध्ये सात मजले पूर्ण झाले. या काळात चौथ्या मजल्यापासून वरचे मजले झुकावाच्या बाजूने अधिक उंचीचे बांधले गेले, पण झुकाव वाढतच राहिला. अखेरीस १३७० साली या मनोऱ्याचा आठवा मजला बांधून पूर्ण झाला. अशा रीतीने या कामाला दोन शतकांचा कालावधी लागला. +इ.स. १९३४ मध्ये इटलीचा सर्वेसर्वा बेनिटो मुसोलिनीने मनोऱ्याच्या पायात ३६१ मोठी छिद्रे पाडून त्यात सिमेंट ग्राऊटिंग इंजेक्ट करण्याचा प्रयोग करून बघितला. तरीही त्याचे कलणे वाढलेच आहे. आजपर्यंत मनोऱ्याचा झुकाव थांबण्यासाठी अनेक प्रकारचे तांत्रिक प्रयोग होऊनही मनोऱ्याचे कलणे वाढतेच आहे. कलणे थांबवण्यासाठी मनोऱ्याच्या झुकावाच्या विरुद्ध बाजूला पायात ६०० टन शिसे भरण्याचा प्रयोग मात्र थोडाफार यशस्वी झाला. तिरकेपणा जाणवू नये, म्हणून एक बाजू दुसरीपेक्षा थोडी उंच बांधण्यात आली; मात्र यामुळे टॉवर थोडा वक्र झाला. इ.स. १३१९मध्ये सातवा मजला बांधून झाला. +इ.स.१३७२मध्ये मनोऱ्यातील घंटेची खोली बांधण्यात आली. सप्तसुरांशी निगडित सात घंटा इथे आहेत. तळमजल्याला पंधरा कमानी आहेत. त्यानंतरच्या सहा मजल्यांना प्रत्येकी ३० व शेवटच्या मजल्याला १६ कमानी आहेत. टॉवरची उंची बुटक्‍या बाजूने ५५.८६ मीटर व उंच बाजूने ५६.७ मीटर आहे. आतमधून जाणाऱ्या गोल जिन्याला २९६ पायऱ्या आहेत. १९९० ते २००१ च्या डागडुजीपूर्वी ५.५ अंशांनी कललेला मनोरा आता ३.९९ अंशांनी कलला आहे. म्हणजे तळमजल्यापेक्षा आठवा मजला ३.९९ अंशांनी झुकला आहे. त्याआधी मनोऱ्याचा झुकाव ओळंब्याच्या बाहेर साडेचार मीटर होता तो नंतर ३.८ मीटरवर स्थिर झाला. अत्यंत मोहक अशा पांढऱ्या संगमरवराच्या शुभ्र खांबांनी आणि जाळीदार झरोक्यांनी प्रत्येक मजला सुशोभित झालेला हा मनोरा त्याच्या सौंदर्यापेक्षा त्याच्यातल्या दोषामुळेच अधिक प्रसिद्धी पावला. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान मित्र राष्ट्रांना असे कळले, की जर्मन लोक या मनोऱ्याचा उपयोग टेहळणी बुरूजासारखा करतात; परंतु ज्या अमेरिकन सार्जंटवर टॉवर उद्‌ध्वस्त करण्याची जबाबदारी टाकली होती, त्याने तो उद्‌ध्वस्त न करण्याचा निर्णय घेतला. इ.स. १९८७मध्ये पिसाच्या मनोऱ्याला जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित करण्यात आले. ७ जानेवारी १९९०मध्ये लोकांसाठी हा मनोरा बंद करण्यात आला. वजन कमी करण्यासाठी सर्व घंटा काढून टाकण्यात आल्या. त्यानंतर तिसऱ्या मजल्याभोवती केबल्स आवळून त्या दूरवर रोवण्यात आल्या. टॉवर जमीनदोस्त होण्यापासून वाचण्यासाठी त्याच्या उंच भागाखालची ३८ क्‍युबिक मीटर(फक्त?) माती काढण्यात आली. दशकभराच्या प्रयत्‍नांनंतर डिसेंबर २००१मध्ये हा टॉवर पुन्हा खुला करण्यात आला. नंतर २००८मध्ये पुन्हा ७० मेट्रिक टन माती काढण्यात आली. आता पुढची दोनशे वर्षे तरी त्याला धोका नाही, असे सांगितले जाते. मिनाऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच हा टॉवर कलण्याचा थांबला आहे +गॅलिलिओने गुरुत्वाकर्षण सिद्ध करण्यासाठी अनेक प्रयोग ह्याच मनोऱ्यावरून केले होते. त्यासाठी त्याने या मनोऱ्यावरून दोन निरनिराळ्या वजनाचे धातूचे गोळे खाली टाकले होते. खाली पडणाऱ्या वस्तूला लागणारा वेळ हा वजनावर अवलंबून नसतो, हे त्याला सिद्ध करायचे होते. तसेच पिसा शहरातील कॅथेड्रलमधील झुंबरांचे हेलकावे पाहून त्याला पेंड्युलमची कल्पना सुचली. +पिसाच्या कललेला मनोऱ्याला एक वैज्ञानिक चमत्कार म्हणून जागतिक प्रसिद्धी मिळाली असली तरी, पिसा शहरवासीयांना याचे काही अप्रूप नाही; याचे कारण म्हणजे या मनोऱ्याशेजारचे सांता मारिया कॅथ्रेडल आणि बाप्टिस्ट्री यांच्या वास्तूसुद्धा अर्धा ते एक अंशातून कलल्या आहेत. एवढेच नाही तर शहरातील काही खासगी प्रासाद, सेंट मायकेल चर्च आणि सेंट निकोलाय चर्च यांचे बेल टॉवरसुद्धा एक ते दीड अंशातून झुकले आहेत. हा सर्व चमत्कार तिथल्या मूळच्या दलदलीच्या जमिनीमुळे झाला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1295.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b1ff2f71d683525bbc97b6637ea104b7370e713 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1295.txt @@ -0,0 +1,2 @@ + +खालील यादीत धुळे जिल्ह्यातील सर्व गावांची/शहरांची तालुकावार नावे आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12972.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12972.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e80cb6a0f4596f8aaf3802a18b46bff25581dd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12972.txt @@ -0,0 +1,2 @@ +पी-नोट्‌स हे पार्टिसिपेटरी नोट्‌स या शब्दाचे लघुरूप आहे. परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी त्याचा वापर करतात. यामध्ये त्या गुंतवणूकदारांनी थेट शेअर खरेदी करण्याची किंवा सेबीकडे नोंदणी करण्याची गरज नसते. उदाहरणार्थ, भारतीय ब्रोकर शेअर खरेदी करतात आणि त्याच्या पार्टिसिपेटरी नोट्‌स संबंधित गुंतवणूकदारांना देतात. +पी-नोट्‌सचा वापर एक प्रकारे हवाला गैरव्यवहारांसाठी होत असल्याची काही प्रकरणे समोर आल्याने त्यांच्याबाबत काही धोरणे आखण्याचा सरकार विचार करत आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12992.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c29242152b72a263012ddfe131d1365bf9c2fdd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_12992.txt @@ -0,0 +1 @@ +पी. नागराजन ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13011.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..261e8472df8861ae055d76489340b417424cbc02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13011.txt @@ -0,0 +1,2 @@ +पट्टाडकल वेंकण्णा राघवेंद्र राव हे भारतीय नागरी सेवक, लेखक आणि भारताचे सहावे संरक्षण सचिव होते. [१] २१ नोव्हेंबर १९६२ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला, ज्या दिवशी चीन-भारत युद्ध संपले [२] आणि ३ एप्रिल १९६५ पर्यंत ते या पदावर होते. +ते तीन पुस्तकांचे लेखक आहे: इंडियाज डिफेन्स पॉलिसी अँड ऑर्गनायझेशन सिन्स इंडिपेंडन्स, [३] डिफेन्स विथआऊट ड्रिफ्ट [४] आणि रेड टेप अँड व्हाईट कॅप . [५] भारत सरकारने १९६७ मध्ये त्यांना पद्मविभूषण, हा दुसरा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार, प्रदान केला. [६] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13015.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2da2dcc4694c5eaf6680e329cd54add3ad0c0edd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13015.txt @@ -0,0 +1,14 @@ + +पुसारला वेंकट सिंधू (जन्म ५ जुलै १९९५) ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. ती भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानली जाते. सिंधूने ऑलिम्पिक आणि बी.डब्लू.एफ. सर्किट स्पर्धेसह विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.[२] यामध्ये जागतिक चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदकाचाही समावेश आहे. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती पहिली आणि एकमेव भारतीय आहे.[३] तसेच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दोन पदके जिंकणारी भारतातील दुसरी वैयक्तिक ऍथलीट आहे.[४][५] २ एप्रिल २०१७ मध्ये तिने तिच्या कारकिर्दीतील उच्च असलेला जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावला.[६][७] +सिंधूने सप्टेंबर २०१२ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी बी.डब्लू.एफ. जागतिक क्रमवारीत अव्वल २० मध्ये स्थान मिळविले.[८] तिने बी.डब्लू.एफ. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकूण पाच पदके जिंकली आहेत आणि या स्पर्धेत पाच किंवा त्याहून अधिक एकेरी पदके जिंकणारी चीनच्या झांग निंग नंतरची ती दुसरी महिला आहे. +तिने २०१६ उन्हाळी रिओ ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. येथे अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली. या स्पर्धेत तिने स्पेनच्या कॅरोलिना मारिनला हरवून रौप्य पदक जिंकले.[९] २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. तसेच कांस्य पदक जिंकले. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.[१०] +सिंधूने २०१६ चायना ओपन स्पर्धांमध्ये तिची पहिली सुपरसीरिज जिंकली आणि त्यानंतर २०१७ मध्ये दक्षिण कोरिया आणि भारतात आणखी चार अंतिम सामने जिंकून विजेतेपद पटकावले. त्या व्यतिरिक्त तिने २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धा आणि २०१८ आशियाई स्पर्धांमध्ये एक-एक रौप्य पदक मिळवले. तसेच यानंतर उबेर कपमध्येदेखील तिने दोन कांस्य पदके जिंकली. +सिंधूने $8.5 दशलक्ष, $5.5 दशलक्ष आणि $7.2 दशलक्ष कमाईसह अनुक्रमे २०१८, २०१९ आणि २०२१ मध्ये फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले.[११][१२] +भारत सरकारने अर्जुन पुरस्कार तसेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला. तसेच ती भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मश्रीची प्राप्तकर्ता आहे. तिला जानेवारी २०२० मध्ये पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.[१३][१४][१५] +पुसरला वेंकटसिंधू हिचा जन्म हैदराबाद येथील पी. व्ही. रमन आणि पी. विजया यांच्या घरी झाला.[१६] तिचे वडील रमण हे भारतीय रेल्वेचे कर्मचारी आहेत जे मूळ तेलंगणचे आहेत तर आई विजया यांचा जन्म विजयवाडा, आंध्र प्रदेश येथील आहे.[१७] तिचे आई-वडील दोघेही राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू आहेत. तिचे वडील हे भारतीय व्हॉलीबॉल संघाचे सदस्य होते आणि त्यांनी १९८६ च्या सोल आशियाई खेळांमध्ये कांस्यपदक जिंकले होते. त्यांना या खेळातील योगदानाबद्दल २००० मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता.[१८] +सिंधू हैदराबाद येथे राहते. तिचे शिक्षण हैदराबादच्या ऑक्सिलियम हायस्कूल आणि सेंट अॅन्स कॉलेज फॉर वुमन येथे झाले. तिचे पालक व्हॉलीबॉल खेळत असले तरी तिने बॅडमिंटन निवडले कारण ती २००१ च्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेता असलेल्या पुलेला गोपीचंद यांच्या यशातून प्रभावी झाली होती.[१९] तिच्या कारकिर्दीची माहिती देताना, द हिंदूच्या बातमीदाराने लिहिले: + +तिने वयाच्या आठव्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. सिकंदराबाद येथील इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनीअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन्सच्या बॅडमिंटन कोर्टमध्ये मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली तिने या खेळातील मूलभूत गोष्टी शिकल्या. लवकरच ती पुलेला गोपीचंद यांच्या गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये सामील झाली. तिच्या कारकिर्दीची माहिती देताना, द हिंदूच्या बातमीदाराने लिहिले:"The fact that she reports on time at the coaching camps daily, traveling a distance of 56 km from her residence, is perhaps a reflection of her willingness to complete her desire to be a good badminton player with the required hard work and commitment."("तिच्या घरापासून ५६ किमी अंतराचा प्रवास करून ती दररोज कोचिंग कॅम्पमध्ये वेळेवर हजर होते, हे कदाचित आवश्यक कठोर परिश्रम आणि वचनबद्धता यांच्यासह चांगली बॅडमिंटनपटू बनण्याची तिची इच्छा पूर्ण करण्याच्या प्रतिबिंब आहे.")[१९] +गोपीचंद यांनी या वार्ताहराच्या मताला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की "सिंधूच्या खेळातील सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे तिची वृत्ती आणि कधीही न मरणारा आत्मा."[२०] +गोपीचंदच्या बॅडमिंटन अकादमीमध्ये सामील झाल्यानंतर सिंधूने अनेक विजेतेपदे जिंकली. १० वर्षांखालील गटात तिने दुहेरी प्रकारात पाचवी सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप आणि अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंगमध्ये एकेरी विजेतेपद जिंकले. १३ वर्षांखालील गटात तिने पाँडिचेरी येथील सब-ज्युनियर्समध्ये एकेरी विजेतेपद, कृष्णा खेतान ऑल इंडिया टूर्नामेंट IOC ऑल इंडिया रँकिंग, सब-ज्युनियर नॅशनल आणि पुण्यातील अखिल भारतीय रँकिंगमध्ये दुहेरीचे विजेतेपद जिंकले. +तिने भारतातील ५१ व्या राष्ट्रीय राज्य खेळांमध्ये १४ वर्षांखालील सांघिक सुवर्णपदक देखील जिंकले.[२१] ती नंतर गोपीचंद यांच्याशी विभक्त झाली आणि दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक पार्क ताई-सांग यांच्याकडे प्रशिक्षणासाठी गेली.[२२][२३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13017.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3169f8d4e486c98c0ebe1a5a7e734ebc9a4e5cbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13017.txt @@ -0,0 +1,4 @@ +पलानिसमय सदाशिवम् (जन्म २७ एप्रिल १९४९) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. त्यांनी अल्तमश कबीर यांच्यानंतर १९ जुलै, इ.स. २०१३ रोजी कार्यभार स्वीकारला.[१] ते भारतचे चाळिसावे व तामिळनाडूतील दुसरे सरन्यायधीश आहेत.[२]. २०१४पासून ते केरळचे राज्यपाल आहेत. सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यानंतर एखाद्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले ते पहिले सरन्यायाधीश आहेत. +सदाशिवम् यांचा जन्मईरोडे जिल्ह्यातील भवनी जवळील कडप्पनल्लूर या गावी एका शेतकरी कुटूंबात झाला.पलानिसमय व नात्चीम्मल हे त्यांचे आईवडील.त्यांनी शासकिइय विधी महाविद्यालय, चेन्नई येथून पदवी संपादित केली. बी.ए. पदवी मिळवल्यानंतर ते त्यांच्या कुटूंबातील व गावातील पहीले पदवीधर बनले.[३] +सदाशिवम् यांनी २५ जुलै १९७३ रोजी वकील म्हणून मद्रास न्यायालयात कारकिर्दीला सुरुवात केली.त्यानंतर त्यांची अतिरिक्त सरकारी वकील व नंतर विषेश सरकारी वकील म्हणून मद्रास उच्च न्यायालयात नेमणूक करण्यात आली.त्यांनी काही सरकारी संस्था,बँका यांना न्यायसल्लागार म्हणूनही काम केले.त्यांची ८ जुलै १९९६ रोजी मद्रास उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली, नंतर त्यांना २० एप्रिल २००७ रोजी [पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पाठवण्यात आले.२१ ऑगस्ट २००७ रोजी त्यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाली.[४] +न्या. सदाशिवम् यांनी परंपरेला छेद देणारे अनेक निर्णय घेतले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13024.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eea103c1cbea7ce0c6bf9c21a2f92c337dc1d6b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13024.txt @@ -0,0 +1,8 @@ +डॉ. पदिंजरेतलकल चेरियन अलेक्झांडर (मल्याळम: പി.സി. അലക്സാണ്ടർ ; रोमन लिपी: Padinjarethalakal Cherian Alexander ;), अर्थात पी.सी. अलेक्झांडर (रोमन लिपी: P.C. Alexander ;), (२० मार्च, इ.स. १९२१ - १० ऑगस्ट, इ.स. २०११) हे भारतातील मल्याळी राजकारणी व मुलकी सेवेतील माजी अधिकारी होते. ते इ.स. १९८८ ते इ.स. १९९० या कालखंडात तमिळनाडूचे, तर इ.स. १९९३ ते इ.स. २००२ या कालखंडात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. इ.स. १९९६ ते इ.स. १९९८ या काळात त्यांनी गोव्याच्या राज्यपालपदाचीही धुरा वाहिली. २९ जुलै, इ.स. २००२ ते २ एप्रिल, इ.स. २००८ या काळात त्यांनी भारताच्या राज्यसभेत अपक्ष राहून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. +पी.सी. अलेक्झांडर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विश्वासू वर्तुळातील होते. त्यांचे प्रधान सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने अलेक्झांडरांनी सनदी नोकरीचा राजीनामा दिला होता. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर, राजीव गांधी यांनीही आपले प्रधान सचिव म्हणून त्यांची नेमणूक केली होती. +पुढे राजीव गांधींनी अलेक्झांडरांना इंग्लंडमध्ये उच्चायुक्त म्हणून पाठवले. इ.स. १९८८ मध्ये तामिळनाडूच्या राज्यपालपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली. इ.स. १९८८ ते इ.स. १९९० या कालावधीत त्यांनी तामिळनाडूच्या राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर, इ.स.१९९३ मध्ये, नरसिंह राव पंतप्रधान असताना ते राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात दाखल झाले आणि इ.स. २००२ पर्यंत त्यांनी हे पद भूषवले. अलेक्झांडरांनी १२ जानेवारी इ.स.१९९३ ते १३ जुलै इ.स. २००२ या दीर्घ कालावधीत महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली; ते महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राहिलेले राज्यपाल आहेत, याशिवाय त्यांनी तामिळनाडू, तसेच गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता. राज्याच्या मागास भागातील अनुशेष दूर करण्यासाठी अलेक्झांडर यांनी प्रादेशिक विकास मंडळाची स्थापना केली होती. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. "उच्च प्रतीचा अभ्यासू प्रशासक' अशी त्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा होती. भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त आणि जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राचे सहायक महासचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव असणाऱ्या अलेक्झांडरांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. +इ.स. २००७ मध्ये राष्ट्रपतीपदासाठीही पीसींचे नाव चर्चेत होते, पण त्यांचे ते स्वप्न पूर्ण होऊ शले. नाही. अपक्ष उमेदवार म्हणून जुलै २९ इ.स. २००२ ते एप्रिल २ इ.स. २००८ पर्यंत राज्यसभेचे खासदार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. तिथे त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. इ.स. २००७च्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणूनही त्यांचे नाव काही काळ चर्चेत होते. +त्यांनी ‘थ्रू द कॉरिडोअर्स ऑफ पावर’ हे आत्मचरित्र लिहले.. माय इअर विथ इंदिरा गांधी, इंडिया इन द न्यू मिलेनिअम, असे काही पुस्तकंही लिहिली. + + +कॉलव्हिल · सिंग · बाजपाई · महताब · प्रकाश · सुब्बरायण · पंडित · चेरियन · जंग · अली · मेहरा · लतीफ · प्रभाकर राव · शर्मा · का. रेड्डी · सुब्रमण्यम · अलेक्झांडर · फझल · कृष्णा · जमीर  · शंकरनारायण  · विद्यासागर राव  · भगत सिंह कोश्यारी diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13029.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1790f0f9ded87b940510327461ba33261f1649f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13029.txt @@ -0,0 +1 @@ +पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी ही महाराष्ट्राच्या पुणे शहरातील शैक्षणिक संस्था आहे. हिचे आवार धनकवडी भागात आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13077.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13077.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13080.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7193f07c823b6b6312ebd7f4e78fae6d02d4807a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13080.txt @@ -0,0 +1,15 @@ + +सर पेल्हॅम ग्रीनव्हील वुडहाउस उर्फ प्लम म्हणजेच पी. जी. वुडहाउस (जन्म : ऑक्टोबर १५ १८८१; - फेब्रुवारी १४ १९७५) हे निखळ विनोदातून वास्तवाचे दर्शन घडविणारे, माणसाच्या गुणदोषांवर सहजपणे लक्ष वेधून घेणारे लेखक होते. तालेवार घराण्यातील बर्टी वूस्टर आणि त्याचा हरकाम्या नोकर जीव्ह्ज़ या त्यांच्या व्यक्तिरेखांनी वुडहाउस यांना अफाट प्रसिद्धी मिळवून दिली. +त्या काळातील इंग्लंडमधील श्रीमंत घराण्यातील वातावरण, त्या लोकांच्या भावना, प्रतिस्पर्धी लोकांवर मात/कुरघोडी करण्याचे प्रयत्न त्यांच्या चित्रविचित्र फॅशन्स, उद्दामपणा, खोट्या कल्पनांना कुरवाळून जगणे, त्या कल्पना साकारण्यासाठी केलेली धडपड - या आणि अशा विषयांवर वुडहाउस यांनी आपल्या लिखाणातून जबरदस्त प्रहार केले. पण वुडहाउस यांनी कधीही कोणावरही व्यक्तिगत चिखलफेक केली नाही. त्यांच्या गोष्टीतील घटना आणि व्यक्ती, त्यांची फजिती, तारांबळ यांमुळेच विनोद घडतो. +वुडहाउस यांना त्यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी प्लम हे टोपण नाव दिले होते. वुडहाउस यांचे वडील हेनरी वुडहाउस हे हाँग काँग येथे न्यायाधीश होते. वुडहाउस घराणे हे जुने, सुसंस्कृत घराणे समजले जाई. या घराण्याचे नॉरर्फ्लोकमध्ये शतकापेक्षा जास्त काळ वास्तव्य होते. +वुडहाउस तीन वर्षे वयाचे असताना त्यांना इंग्लंडला माघारी पाठवण्यात आले होते, त्यांची देखरेखेसाठी एका आयाची नेमणूक करण्यात आली होती. +पी.जी. वुडहाऊस यांचा मानसपुत्र जीव्ह्‌ज याला विनोदी लेखक [वि.मा.दी.पटवर्धन्|वि.मा.दी.पटवर्धनांनी]] मराठी साहित्यात 'जीवा' या नावाने आणले आहे. 'जीते रहो जीवा', 'जीवाची मर्दुमकी' यांसारखी त्यांची पुस्तके एके काळी साहित्यात गाजली. +शिवराज गोर्ले यांनी ‘सांगकामे ओनामे’ या नावाच्या पुस्तकातून जीव्ह्ज आणि बर्टी यांच्या कथा मराठीत आणल्या आहेत. कथांमधून पूर्णपणे मराठी वातावरण आहे. +ब्लॅंडिंग्ज कॅसल येथे रहात असलेले इंग्लिश लॉर्ड. वयोवृद्ध, विसरभोळे. वैवाहिक स्थिती: विधुर, दोन मुले. सीनियर कन्झर्व्हेटिव क्लबचे सदस्य. +लॉर्ड एम्ज़वर्थ यांचे धाकटे बंधू. लौकिकदृष्ट्या वयस्कर (कथानकांमधील वय सुमारे ५० ते ६० दरम्यान), परंतु मनाने चिरतरुण. त्यांच्या चिरतारुण्याचे रहस्य त्यांच्या स्वतःच्याच मते (१) सदैव व्हिस्कीपान आणि (२) कधीही पाणी न पिणे हे आहे. वैवाहिक स्थिती: अविवाहित. (तारुण्यात रंगमंचावरील डॉली हेंडरसन नामक एका [गुलाबी रंगाच्या तंग विजारी परिधान करणाऱ्या] गायिकेवर त्यांचे प्रेम होते. गॅलॅहड यांचे आयुष्यातील हे पहिले आणि एकमेव प्रेम. सामाजिक स्तरांतील फरकांमुळे गॅलॅहड यांच्या वडिलांचा या विवाहास अर्थातच विरोध होता, आणि त्यामुळे हा विवाह होऊ नये म्हणून त्यांनी त्वरित गॅलॅहड यांची रवानगी दक्षिण आफ्रिकेस केली. पुढे डॉली हेंडरसनचा विवाह लष्करी पायदळातील एका जवानाबरोबर झाला, आणि गॅलॅहड निर्धारपूर्वक आजन्म ब्रह्मचारी राहिले. त्यानंतर त्यांनी आपली बरीचशी कारकीर्द मद्यपानात आणि व्रात्यपणात घालवली.) पेलिकन क्लबचे सदस्य म्हणून त्यांनी भरपूर प्रवासही केलेला आहे. पालकांच्या विरोधामुळे अडलेल्या प्रेमी युगुलांना मदत करून येनकेनप्रकारेण त्यांचे विवाह यशस्वीरीत्या (पालकांच्या विरोधाच्या नाकावर टिच्चून) जमवून देणे हे आवडते कार्य. या कार्याचा लाभ त्यांच्या अनेक भाचे-भाच्यांनी, मित्रांच्या मुलांनी व खुद्द डॉली हेंडरसनची कन्या स्यू ब्राउन हिनेसुद्धा घेतला आहे. +लॉर्ड एम्ज़वर्थ यांची विधवा बहीण. किंबहुना लॉर्ड एम्ज़वर्थ यांच्या अनेक बहिणींपैकी एक. लॉर्ड एम्ज़वर्थबरोबर ब्लॅंडिंग्ज़ कॅसलमध्ये राहते आणि लॉर्ड एम्ज़वर्थवर दादागिरी करते. +लॉर्ड एम्ज़वर्थ यांचे ज्येष्ठ चिरंजीव. यांचे लग्न झाले आहे. +लॉर्ड एम्ज़वर्थ यांचे कनिष्ठ चिरंजीव. यांची पत्‍नी अमेरिकन असून सासरे उद्योगपती आहेत. सासऱ्यांच्या कंपनीची कुत्र्यांची बिस्किटे विकणे हा लॉर्ड एम्ज़वर्थ यांचा व्यवसाय आहे. +लॉर्ड एम्ज़वर्थ यांची पदकविजेती गलेलठ्ठ डुकरीण. +या पात्राचे पूर्ण नाव 'रूपर्ट स्मिथ' असे असून तो आपल्या आडनावाचे स्पेलिंग 'Psmith' असे करतो. (या स्पेलिंगमधील सुरुवातीचा 'P' हा 'सायकॉलॉजी', 'न्यूमोनिया' इ. शब्दांच्या स्पेलिंगमधील 'P' या आद्याक्षराप्रमाणे अनुच्चारित आहे). अत्यंत विक्षिप्त पात्र. आयुष्यात शक्यतो काहीही काम न करणे ही महत्त्वाकांक्षा. हा स्वतःला 'समाजवादी' म्हणवतो आणि इतर सर्वांना उगाचच 'कॉम्रेड' म्हणून संबोधतो. +स्मिथचा शाळासोबती आणि जिवलग मित्र. क्रिकेट हा याचा शाळेपासूनचा आवडता छंद. किंबहुना याचे दोन थोरले भाऊ क्रिकेट खेळाडू आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13108.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32c583c63d00bb7d15e150ee9460156dea64052d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13108.txt @@ -0,0 +1 @@ +पी.व्ही. मिधुन रेड्डी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13112.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41aaa7b9a8dbc85c568d46d497ce2673dc0fbdfb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13112.txt @@ -0,0 +1,2 @@ +पीव्हीआर सिनेमा ही भारतातील एक चित्रपट करमणूक कंपनी आहे. कंपनीने जून १९९७ मध्ये व्यावसायिक कामकाज सुरू केले. पीव्हीआर सिनेमाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय बिजली यांनी कंपनीची स्थापना केली. +पहिला पीव्हीआर स्क्रीन बेंगळुरूच्या फोरम मॉलमध्ये सादर करण्यात आला. ऑगस्ट २०१९ मध्ये पीव्हीआर सिनेमाने भारतात ८०० स्क्रीनची मैलाचा दगड पार केला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13115.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41aaa7b9a8dbc85c568d46d497ce2673dc0fbdfb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13115.txt @@ -0,0 +1,2 @@ +पीव्हीआर सिनेमा ही भारतातील एक चित्रपट करमणूक कंपनी आहे. कंपनीने जून १९९७ मध्ये व्यावसायिक कामकाज सुरू केले. पीव्हीआर सिनेमाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय बिजली यांनी कंपनीची स्थापना केली. +पहिला पीव्हीआर स्क्रीन बेंगळुरूच्या फोरम मॉलमध्ये सादर करण्यात आला. ऑगस्ट २०१९ मध्ये पीव्हीआर सिनेमाने भारतात ८०० स्क्रीनची मैलाचा दगड पार केला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13117.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85888b3aea809dbd3a5c2c00a5ef0b03fe271ae1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13117.txt @@ -0,0 +1,5 @@ +पालगुमी साईनाथ (इ.स. १९५७:चेन्नई, भारत - ) हे भारतातील ग्रामीण वास्तव आणि शेतकरी आत्महत्येचा प्रश्न यांवर लेखन करणारे पत्रकार आहेत. +द हिंदू या इंग्लिश वृत्तपत्राच्या ग्रामीण व्यवस्था विभागाचे ते माजी संपादक आहेत. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. +पी. साईनाथ यांनी पारी (पीपल्स आर्काईव्ह ऑफ रूरल इंडिया) या नावाच्या एका कार्यक्रमाची स्थापना केली आहे. +भारताचे माजी राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांचे ते नातू आहेत. +सोफाया पॉलिटेक्निकच्या वृत्तपत्र विद्याशाखेचे व मद्रासमधील एशियन कॉलेज ऑफ जर्नॅलिझमचे ते अतिथी प्राध्यापक आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13118.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dab090319593865956f51cf9246351907154eae6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13118.txt @@ -0,0 +1 @@ +पी.सी. अदिचन ( नोव्हेंबर इ.स. १९०७) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोक्सभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील अडूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1312.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..895874847cf337143b78e5fe793043cc9c695520 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1312.txt @@ -0,0 +1,2 @@ + +धूम हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13134.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8260651822cfafb1d5cb2962f9ec0786610fbe8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13134.txt @@ -0,0 +1 @@ +पैकियासोती सरवणमुट्टू मैदान तथा पी. सारा ओव्हल हे श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. याला श्रीलंका क्रिकेटच्या पहिल्या अध्यक्षाचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1317.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..895874847cf337143b78e5fe793043cc9c695520 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1317.txt @@ -0,0 +1,2 @@ + +धूम हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13183.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdbaf784f65ce2337a45218d44b62b9cc18d53a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13183.txt @@ -0,0 +1,2 @@ +पीजीई अरेना (पोलिश: PGE Arena Gdańsk) हे पोलंड देशाच्या गदान्स्क शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २०११ साली युएफा युरो २०१२ स्पर्धेसाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये यूरोचे चार सामने खेळवले गेले. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13185.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..690b44506b822dac76ac5b112a96190ff260f0e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13185.txt @@ -0,0 +1,7 @@ +पिसाचा कलता मनोरा (इटालियन: Torre pendente di Pisa) हा इटली देशाच्या पिसा शहरातील एक चर्चचा मनोरा आहे. इटलीमधील एक लोकप्रिय आकर्षण असलेला हा मनोरा गेले अनेक शतके एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत आहे. +इ.स. ११७३ साली ह्या मरोऱ्याच्या बांधकामास प्रारंभ झाला. कमकुवत पाया, पायाखालील ठिसूळ जमीन इत्यादी कारणांमुळे ११७८ साली तीन मजले बांधून पूर्ण झाल्यानंतर हा मनोरा एका बाजूला कलण्यास सुरुवात झाली. व त्यानंतर मनोऱ्याचे काम थांबले. बोनॅनो पिझानो हा मनोऱ्याचा वास्तुरचनाकार होता आणि त्याचा मूळ आराखडा आठ मजल्यांचा आणि ५६ मीटर उंचीचा होता. तांत्रिक अडचणी, राजकीय अस्थैर्यामुळे थांबलेले मनोऱ्याचे काम १२७२ साली परत सुरू झाले आणि १२७८ मध्ये सात मजले पूर्ण झाले. या काळात चौथ्या मजल्यापासून वरचे मजले झुकावाच्या बाजूने अधिक उंचीचे बांधले गेले, पण झुकाव वाढतच राहिला. अखेरीस १३७० साली या मनोऱ्याचा आठवा मजला बांधून पूर्ण झाला. अशा रीतीने या कामाला दोन शतकांचा कालावधी लागला. +इ.स. १९३४ मध्ये इटलीचा सर्वेसर्वा बेनिटो मुसोलिनीने मनोऱ्याच्या पायात ३६१ मोठी छिद्रे पाडून त्यात सिमेंट ग्राऊटिंग इंजेक्ट करण्याचा प्रयोग करून बघितला. तरीही त्याचे कलणे वाढलेच आहे. आजपर्यंत मनोऱ्याचा झुकाव थांबण्यासाठी अनेक प्रकारचे तांत्रिक प्रयोग होऊनही मनोऱ्याचे कलणे वाढतेच आहे. कलणे थांबवण्यासाठी मनोऱ्याच्या झुकावाच्या विरुद्ध बाजूला पायात ६०० टन शिसे भरण्याचा प्रयोग मात्र थोडाफार यशस्वी झाला. तिरकेपणा जाणवू नये, म्हणून एक बाजू दुसरीपेक्षा थोडी उंच बांधण्यात आली; मात्र यामुळे टॉवर थोडा वक्र झाला. इ.स. १३१९मध्ये सातवा मजला बांधून झाला. +इ.स.१३७२मध्ये मनोऱ्यातील घंटेची खोली बांधण्यात आली. सप्तसुरांशी निगडित सात घंटा इथे आहेत. तळमजल्याला पंधरा कमानी आहेत. त्यानंतरच्या सहा मजल्यांना प्रत्येकी ३० व शेवटच्या मजल्याला १६ कमानी आहेत. टॉवरची उंची बुटक्‍या बाजूने ५५.८६ मीटर व उंच बाजूने ५६.७ मीटर आहे. आतमधून जाणाऱ्या गोल जिन्याला २९६ पायऱ्या आहेत. १९९० ते २००१ च्या डागडुजीपूर्वी ५.५ अंशांनी कललेला मनोरा आता ३.९९ अंशांनी कलला आहे. म्हणजे तळमजल्यापेक्षा आठवा मजला ३.९९ अंशांनी झुकला आहे. त्याआधी मनोऱ्याचा झुकाव ओळंब्याच्या बाहेर साडेचार मीटर होता तो नंतर ३.८ मीटरवर स्थिर झाला. अत्यंत मोहक अशा पांढऱ्या संगमरवराच्या शुभ्र खांबांनी आणि जाळीदार झरोक्यांनी प्रत्येक मजला सुशोभित झालेला हा मनोरा त्याच्या सौंदर्यापेक्षा त्याच्यातल्या दोषामुळेच अधिक प्रसिद्धी पावला. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान मित्र राष्ट्रांना असे कळले, की जर्मन लोक या मनोऱ्याचा उपयोग टेहळणी बुरूजासारखा करतात; परंतु ज्या अमेरिकन सार्जंटवर टॉवर उद्‌ध्वस्त करण्याची जबाबदारी टाकली होती, त्याने तो उद्‌ध्वस्त न करण्याचा निर्णय घेतला. इ.स. १९८७मध्ये पिसाच्या मनोऱ्याला जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित करण्यात आले. ७ जानेवारी १९९०मध्ये लोकांसाठी हा मनोरा बंद करण्यात आला. वजन कमी करण्यासाठी सर्व घंटा काढून टाकण्यात आल्या. त्यानंतर तिसऱ्या मजल्याभोवती केबल्स आवळून त्या दूरवर रोवण्यात आल्या. टॉवर जमीनदोस्त होण्यापासून वाचण्यासाठी त्याच्या उंच भागाखालची ३८ क्‍युबिक मीटर(फक्त?) माती काढण्यात आली. दशकभराच्या प्रयत्‍नांनंतर डिसेंबर २००१मध्ये हा टॉवर पुन्हा खुला करण्यात आला. नंतर २००८मध्ये पुन्हा ७० मेट्रिक टन माती काढण्यात आली. आता पुढची दोनशे वर्षे तरी त्याला धोका नाही, असे सांगितले जाते. मिनाऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच हा टॉवर कलण्याचा थांबला आहे +गॅलिलिओने गुरुत्वाकर्षण सिद्ध करण्यासाठी अनेक प्रयोग ह्याच मनोऱ्यावरून केले होते. त्यासाठी त्याने या मनोऱ्यावरून दोन निरनिराळ्या वजनाचे धातूचे गोळे खाली टाकले होते. खाली पडणाऱ्या वस्तूला लागणारा वेळ हा वजनावर अवलंबून नसतो, हे त्याला सिद्ध करायचे होते. तसेच पिसा शहरातील कॅथेड्रलमधील झुंबरांचे हेलकावे पाहून त्याला पेंड्युलमची कल्पना सुचली. +पिसाच्या कललेला मनोऱ्याला एक वैज्ञानिक चमत्कार म्हणून जागतिक प्रसिद्धी मिळाली असली तरी, पिसा शहरवासीयांना याचे काही अप्रूप नाही; याचे कारण म्हणजे या मनोऱ्याशेजारचे सांता मारिया कॅथ्रेडल आणि बाप्टिस्ट्री यांच्या वास्तूसुद्धा अर्धा ते एक अंशातून कलल्या आहेत. एवढेच नाही तर शहरातील काही खासगी प्रासाद, सेंट मायकेल चर्च आणि सेंट निकोलाय चर्च यांचे बेल टॉवरसुद्धा एक ते दीड अंशातून झुकले आहेत. हा सर्व चमत्कार तिथल्या मूळच्या दलदलीच्या जमिनीमुळे झाला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13186.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8eb4be6388aee279544f8c6c639b4e135a4c84db --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13186.txt @@ -0,0 +1,4 @@ +दलदलीत किंवा पाणथळ जमिनीतील तळ्यात व डबक्यात वनस्पतींची पाने, फांद्या, फुले, फळे इ. भाग साचत राहून तयार झालेल्या राशींपासून पीट तयार झालेले असते. अशा दमट पाणथळ परिस्थितीत ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडतो किंवा होतही नाही. शिवाय काही पूतिरोधक (जंतुनाशक) कार्बनी अम्ले तयार होत असतात. त्यामुळे सूक्ष्मजंतू किंवा कवके (बुरशी सारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती) यांच्या क्रियांना पायबंद बसतो. अशा परिस्थितीत वनस्पतींच्या मऊ भागांचे व चटणीप्रमाणे बारीक चूर्ण झालेल्या भागांचे ह्यूमस नावाच्या जेलीसारख्या पदार्थामध्ये परिवर्तन होते. मृत वनस्पतिज पदार्थांची जी राशी साचलेली असते तिच्यातील घटकांवर ह्यूमसाचा लेप बसतो. त्या पदार्थातील छिद्रातही ह्यूमस शिरते आणि त्याचा लेप बसतो. असा ह्यूमसचा लेप बसलेले पदार्थ अधिक न कुजता तसेच राहतात व ते साचून पीट तयार होते. +शीत किंवा समशीतोष्ण व दमट जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) असलेल्या पुष्कळ क्षेत्रांत पीट तयार झालेले आढळते. त्या प्रदेशांतील जलवायुमानात वनस्पती वाढण्याच्या वेग कुजण्याच्या वेगापेक्षा अधिक असतो म्हणून पीट साचू शकते. गंगेच्या किंवा इतर कित्येक त्रिभुज प्रदेशांत खणलेल्या विहीरींत एका खाली एक असे गाळात पुरले गेलेले पिटाचे थर आढळले आहेत. +निरनिराळ्या जलवायुमानाच्या क्षेत्रांतील वनस्पती निरनिराळ्या असल्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रांतले पीट निरनिराळ्या वनस्पतींचे बनलेले असते. उदा., टंड्रा प्रदेशातील पीट मुख्यतः रेनडियर मॉस नावाच्या दगड फुलाचे बनलेले असते. इतर प्रदेशांतील पीट दलदली जमिनीत किंवा पाण्यात वाढणाऱ्या झाडाझुडपांची पाने, फांद्या, खोडे इत्यादींच्या अवशेषांचे बनलेले असते. +वनस्पतिज पदार्थ साचत राहिले म्हणजे वरच्या थराचा भार पडत राहून खालचे थर दाबले जातात व त्यांच्यातील पाणी बाहेर घालविले जाते. ते संकोच पावून टणक होतात व त्यांचे परिपक्व पीट बनते. अशा तऱ्हेने तयार झालेले पीट गाळाखाली पुरले गेले म्हणजे ते अधिक टणक होते व त्याच्यापासून दगडी कोळशाचे सामान्य प्रकार तयार होतात [→ पीट]. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13191.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f16c090503e76f47b04088c0950c33abf2d1f09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13191.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पेट्रोस पीट सॅम्प्रास (१२ ऑगस्ट, इ.स. १९७१ - ) हा अमेरिकेचा टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13192.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee07d2453b38a9e137f7cae09faf209f7feb9f91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13192.txt @@ -0,0 +1,7 @@ +प्रेम भोईर +मनीषा भोर + + +पीटर हा २०२१ मधील मराठी भाषेचा चित्रपट आहे जो अमोल अरविंद भावे यांनी  दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट २२ जानेवारी २०२१ रोजी भारतात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रेम भोईर, मनीषा भोर आणि अमोल पानसरे हे कलाकार आहेत.[१] +पीटर ही दहा वर्षांच्या लहान मुलाची धन्या आणि लहान बकरीची भावनिक कथा आहे. त्याच्या बलिदानाबद्दल खेड्यातील लोक बकरी शोधत होते पण गाव मेळ्यामुळे सर्व बकर्याला मारल्या गेल्या आणि फक्त एकच बकरी जिवंत होता जो खूपच लहान होता. बाळ बकरीचे संगोपन धन्याकडे होते जे आनंदाने ते स्वीकारतात. धन्या प्रत्येकाने स्पायडरमॅन म्हटले आणि त्याच्या शाळेतील मित्रांनी त्याला पीटर म्हटले.[२] +पीटर आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1321.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a9aad2190a6e68b23902cf2048a1e073bfa6497 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1321.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +धूम २: बॅक इन ॲक्शन हा २००६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13210.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df43637119145bf41baadc0f8f35de3f56512d0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13210.txt @@ -0,0 +1,2 @@ +पीटर ओ'लियरी (Peter O'Leary; ३ मार्च १९७२ (1972-03-03), वेलिंग्टन) हा न्यू झीलंड देशाचा एक फुटबॉल पंच आहे. त्याने २०१० फिफा विश्वचषक व २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये सामना अधिकाऱ्याचे काम केले आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13212.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13212.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13214.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13214.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13215.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d85cf7e75ef028f1bbdb0cc02fc1c0ee90053cef --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13215.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर ओडेम्विंगी (रशियन: Питер Осазе Одемвингие; १५ जुलै १९८१ (1981-07-15), ताश्केंत, उझबेक सोसाग, सोव्हिएत संघ) हा एक नायजेरियाचा फुटबॉल खेळाडू आहे. २००२ सालापासून नायजेरिया राष्ट्रीय संघाचा भाग असलेला ओडेम्विंगी २०१० व २०१४ फिफा विश्वचषक ह्या स्पर्धांमध्ये नायजेरियासाठी खेळला आहे. २०१४ पासून ओडेम्विंगी इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधील स्टोक सिटी एफ.सी. ह्या क्लबासाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13225.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7aeb98426e4d4ca78df57a7848f2aab8d59db2c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13225.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर जॉर्ज कोमन (१३ एप्रिल, १९४३:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९७३ ते १९७४ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने सलामीला फलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13243.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13243.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1325.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e116fcd38d9532912238cd4e6fb6e92d87f3b14e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1325.txt @@ -0,0 +1,3 @@ +महेश आपल्या गावातून शरद तळवलकर यांच्या उद्योग समूहात नोकरीला येतो.त्याची वाकडी तिकडी पळणारी जीप असते, कामातून आपली वेगळी ओळख निर्माण करतो, त्याच आणि मालकाच्या पोरीबरोबर शाब्दिक चकमकीत भांडण झालं व तीच्या सांगण्यावरून मालक महेशला कामावरून काढुन टाकले. +महेश कामगार संघटना मार्फत मालकालाच धडा शिकविण्यासाठी मित्र अशोक यायला सांगितले पण तो सुद्धा याच मालकाच्या मोठ्या पोरीबरोबर प्रेमात पडलेला असतो +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13250.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92bbd3d791aad1cef46d8d2e508dde45087629a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13250.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर जोसेफ मूर (२ फेब्रुवारी, इ.स. १९९१:हरारे, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13289.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6118f7c429c8c332f103f4fad2443be9470b79e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13289.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर मार्क सच (१२ जून, १९६४:स्कॉटलंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९९३ ते १९९९ दरम्यान ११ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13290.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0170f9903c6d6d0fd5f6963c084cdaee72fbd8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13290.txt @@ -0,0 +1,2 @@ +पीटर जेम्स मार्टिन (नोव्हेंबर १५, इ.स. १९६८:ॲक्रिंग्टन, लॅंकेशायर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून १९९५ ते १९९८ दरम्यान ८ कसोटी आणि २० एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13307.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51f219613771755c825a255e0620c8cf9746f7af --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13307.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर वॉल्टर एडवर्ड रॉसन (२५ मे, १९५७:हरारे, ऱ्होडेशिया - हयात) हा  झिम्बाब्वेकडून १९८३ ते १९८७ दरम्यान १० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13342.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d55465bd1fb256b9e8146e0ad29d7e3b4332a47d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13342.txt @@ -0,0 +1,6 @@ + +पीटर हेवूड (इंग्लिश: Peter Heywood) (६ जून, इ.स. १७७२ - १० फेब्रुवारी, इ.स. १८३१) हा एक ब्रिटिश नौसेनाधिकारी[श १] होता. तो २८ एप्रिल, इ.स. १७८९च्या एच.एम.एस. बाउंटी या नौकेवर झालेल्या बंडाळीदरम्यान बोटीवर होता. त्या बंडाळीत त्याने सहभागही घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली व बंडखोर म्हणून फाशीची शिक्षा झाली होती. पण नंतर त्याला माफी देण्यात आली. तो नौसेनेवर परत रुजू झाला व २९ वर्षे तेथे नौकरी करून, तो पोस्ट-कॅप्टन या पदावर पोहोचून निवृत्त झाला. +नौसेनेशी संबंधित आईल ऑफ मान येथील एका प्रतिष्ठित घरात त्याचा जन्म झाला. त्याने वयाच्या पंधराव्या वर्षी एच.एम.एस. बाउंटी नौकेवर लेफ्टनंट विल्यम ब्लाय यांच्या नेतृत्वाखाली रुजू झाला. त्याला काही पद नसतांनाही एखाद्या कनिष्ठ अधिकाऱ्याचे विशेषाधिकार त्याला देण्यात आले होते. बाउंटी नौका इंग्लंडवरून इ.स. १७८७ मध्ये निघाली. पॅसिफिक समुद्रातील बेटांवरील ब्रेडफ्रुट[श २] गोळा करून् इंग्लंडमध्ये आणण्याची ती मोहीम होती. ए.स. १७८८ च्या उत्तरार्धात मध्ये नौका ताहिती येथे पोहोचली. पण तेथे विल्यम ब्लाय व त्याच्याखाली कामाला असणारे अधिकारी यांच्यात तणाव निर्माण झाला. या अधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने फ्लेचर क्रिस्टियन याच्यासोबत लेफ्टनंटचे संबंध बिघडले व नौकेच्या ५ महिन्याच्या ताहितीवरील मुक्कामात ते अधिक बिघडतच गेले. +मग नंतर नौकेचा परतीचा प्रवास चालू झाला. पण लवकरच क्रिस्टियन व त्याच्या सहकारी अधिकाऱ्यांनी लेफ्टनंट ब्ल्यायला पकडले आणि नौका आपल्या नियंत्रणाखाली आणली. ब्लाय व त्याच्या १९ निष्ठावंत अधिकारी यांना एका उघड्या छोट्या बोटीत बसवून समुद्रात सोडून देण्यात आले. हेवूड इतरांसोबत बोटीवरच थांबला होता. नंतर त्याने इतर १५ जणांसोबत बाउंटी सोडली व ते ताहितीला परतले. बाउंटी आपल्या इंग्लंडकडील प्रवासावर पुढे निघाली व काही काळाने पिटकैर्न बेटावर पोहोचली. त्या छोट्या बोटीतून प्रदीर्घ व असाद्ध्य प्रवासानंतर ब्लाय इंग्लंडला पोहोचला. तिथे त्याने बंडखोरांवर खटला भरला. त्यात बंडाला चिथावणी देणाऱ्यांमध्ये हेवूडसुद्धा होता. एच.एम.एस. पॅंडोरा नौकेला त्याच्या शोधात पाठविण्यात आले व इ.स. १७९१ मध्ये त्याला व त्याच्या सोबत्यांना पकडण्यात आले. त्यांना बेड्या घालून पॅंडोरावर आणले गेले. मात्र परतीचा प्रवास मोठा कठीण ठरला. पॅंडोरा ग्रेट बॅरियर रीफवर आदळून फुटली. हेवूडसोबतचे चार कैदी बुडून मरण पावले मात्र हेवूड सुदैवाने वाचला. +हेवूडवर लष्करी न्यायालयात खटला भरला गेला व त्याला व इतर पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र हेवूडसाठी न्यायालयाने माफीची शिफारस केली. इंग्लंडचा राजा तिसऱ्या जॉर्जने त्याची माफी मंजूर केली. लवकरच त्याच्या नशिबाने कलाटणी घेतली. अनेक वरिष्ठ नौसेनाधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे त्याने परत नौसेनेत नौकरी परत चालू केली. त्याला अनेक बढत्या मिळाल्या व वयाच्या २७व्या वर्षी तो त्याच्या पहिल्या बोटीवर कॅप्टन बनला आणि वयाच्या ३१व्या वर्षी पोस्ट-कॅप्टन बनला. तो एक जलमापचित्रक[श ३] म्हणून प्रसिद्ध झाला. नौसेनेत तो इ.स. १८१६पर्यंत राहिला व नंतर निवृत्त झाला. +बाउंटीवरील बंडाळीत हेवूड खरोखरच दोषी होता की नव्हता ते अनेक परस्परविरोधी विधानांमुळे व न्यायालयात दिलेल्या खोट्या साक्षीमुळे पूर्णपणे उघडकीस नाही आले आहे. त्याच्या परिवाराचे प्रतिष्ठित समाजातील लोकांशी असणारे लागेबांधे याची त्याला नक्कीच मदत झाली. फ्लेचर क्रिस्टियनच्या परिवाराने लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की, ब्लायचे चारित्र्य वाइट होते व त्याच्या अत्याचारांमुळे बंड करण्याशिवाय इतर काही पर्यायच नव्हता. या प्रयत्नांचापण हेवूडला उपयोग झाला. अनेक समकालीन व आधुनिक पत्रकारांनी व टीकाकारांनी हेवूडला दिलेली वागवणूक त्याच्या त्याच्यापेक्षा गरीब असणाऱ्या सहकाऱ्यांना मिळालेल्या वागवणुकीपेक्षा किती वेगळी होती हे मांडले आहे. त्या सर्वांकडे हेवूडइतकी संपत्ती नव्हती तसेच प्रभावशाली परिवार नव्हता. त्या सर्वाना फाशीवर चढविण्यात आले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13350.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04d1913e9fecd110833b3869a9ad5d916a100370 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13350.txt @@ -0,0 +1,3 @@ +पीटरमारित्झबर्ग दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू-नाताल प्रांताची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. याची स्थापना इ.स. १८३८मध्ये झाली. +या शहरास झुलू भाषेत उमगुंडलोव्हु असे नाव आहे. +७ जून, १८९३ रोजी मोहनदास गांधी रेल्वे गाडीने प्रिटोरियाला जात असताना ते प्रथम वर्गाचे तिकिट काढून त्या वर्गाच्या डब्यात बसलेले होते. एका श्वेतवर्णीय माणसाने याला आक्षेप घेतला व तिकिट तपासनीसाकरवी त्यांना गाडीच्या शेवटी असलेल्या मालवाहतूकीच्या डब्यात जाण्यास फर्मावले. गांधींनी याला नकार दिला. गाडी पीटरमारित्झबर्गला पोचल्यावर तपासनीसाने गांधींना फलाटावर ढकलून दिले व त्यांचे सामानही फेकून दिले. गांधींनी या अपमानानंतर दक्षिण आफ्रिकेत वंशविरोधाविरुद्ध जनमत तयार करण्यास सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13374.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90ec4f3b4d11af6ff46c15f7bf1e6f3d216bace0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13374.txt @@ -0,0 +1,2 @@ +पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील एक शैक्षणिक संस्था आहे. +अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीची’ स्थापना केली. या संस्थेच्यावतीने १९४६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, १९५० मध्ये[छत्रपती संभाजीनगर] येथे मिलिंद महाविद्यालय, १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाज बांधवासाठी सुरू केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1338.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..151366826e09252766ca41e61e06d08f264a73cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1338.txt @@ -0,0 +1,88 @@ +“अथ सांवत्सर सुत्र व्याख्यास्याम.” श्लोक (1 ते 12) +दैवज्ञाची लक्षणे +१)   सांवत्सर हा शब्द दोन प्रकारे वापरता येतो. एक सांवत्सर ते जे काल व ऋतुचे निवास स्थान आहे. ते परीवर्तन आहे. +२)   या सर्व परीवर्तनाचे ज्ञान असणा-या गुणांचे वर्णन या श्लोकात केले आहे. +अथ: सांवत्सरसूत्र व्याख्यास्याम: । तत्र सांवत्सरो∙भिजात: प्रियदर्शनो विनीतवेष: सत्य्‍वागनसूयकः +सम:सुसंहितोपचितगात्रसन्धिरविकलश्चारुकरचरणनखनयन‍‍चिबुक- दशनश्रवणललाटभ्रुत्तमाडगो वपुष्मान गम्भारोदात्तघोष्: । प्राय शरीराकारानुवर्तिनो ही गुणा दोषाश्च भवन्ति ।।1।। +३)   दैवज्ञ हा बुदिमान, अभिजात म्हणजे उत्तम घराण्यात जन्मलेला आकर्षक व्यक्तीमत्वाचा, विनीतवेष, म्हणजे नर्म्र पोषाख घातलेला सत्य भाषण करणारा. दुस-याच्या यशाचे खुल्या दिलाने स्वागत करणारा दुस-याचे गुणदोष न काढणारा श्रेष्ठ लक्षणे असलेली नखे, हातपाय व पुष्ट शरीराचा दैवज्ञ असावा +४)   राग, व्देश, यश, अपयश यामध्ये समान शारीरिक व्याधी रहीत प्रगल्भ वाणी आणि स्पष्ट उच्चारण क्षमता असलेला असायला हवा. +५)   बोलायला गंभीर व उदात्त ज्योतिषी असावा. +तत्र गुणा: । शुचिर्दक्ष: प्रगल्भो वाग्मी प्रतिभानवान्र देशकाल   वित सात्त्विको न पर्षभ्दीरु: सहाध्यायिभिरनभिभवनीयः     कुशलो∙व्यसनी शान्तिकपौष्टिकाभिचारस्नानविदयाभिज्ञो     विबुधार्चनव्रतोपवासनिरत: स्वतन्त्राश्चर्योत्पादितप्रभाव: पष्टाभिधाय्य्‍न्य्‍त्र दैवात्ययात ।     ग्रहगणितसंहिताहोराग्रन्थार्थवेत्तेति ।। 2 ।।  +   पवित्र, चतुर, सभेत बोलणारा वाचाळ, प्रतीभाषाली, देशकाल जाणणारा, निर्मल चित्त, सभामध्ये निर्णय, सहपाठी लोकांपासुन पराजय न पावणारा. वेदमंत्र, उत्पातांना शांत करण्यासाठी मंत्र जाणणारा, देवपुजा उपवास यामध्ये सदैव राहणारा, गणित संहिता होरा याचे ज्ञान असणारा असा दैवज्ञ असला पाहिजे. कुशल, निर्व्यसनी दैवज्ञ असला पाहिजे. आपल्या भाषणातून आश्चर्यजनक विषय आणून प्रभाव वाढवणारा व न विचारता शांती कर्म सांगणारा दैवज्ञ असावा. +।। दैवज्ञाचे लक्षण्‍।। +तत्र ग्रहगणिते पौलिशरोमकवासिष्ठसौरपैतामहेषु पंञचस्वेतेषु सिदधान्तेषु युगवर्षायनर्तुमासपक्षाहोरात्रयाममुहूर्तनाडी प्राणत्रुटीत्रुटयादयवा    दिकस्य कालस्य क्षेत्रस्यच वेत्ता ।। 3 ।। +ग्रह गणित विभागात पौलिष, रोमक, वासिष्ठ, सौर पैतामह या  पाच सिद्धांतात प्रवीण जो कालानुसार सिदधांताचे ज्ञान असणारा ज्योतिषी असावा. +युग, वर्ष, अयन, ऋतु, मास, पक्ष्, अहोरात्र, प्रहर, मुहूर्त, घटी, पळे, प्राण, त्रुटी, भ्गण, अंश, कला, विकला, यांचे ज्ञान असणारा दैवज्ञ असावा. +युगमान +432000 वर्ष – कलीयुग +432000 x २ – दवापारयुग +432000 x ३ – त्रेतायुग +432000 x ४ – सत्ययुग +कालविभाग प्रमाण +१ निमेष – ०.५३ सेकंद +२ निमेष – १ त्रुटी +२ त्रुटी – १ लव +२ लव – १ क्षण +१० क्षण – १ काष्ठ (सेकंद) +१० काष्ठ – १ कला +१० कला – १ नाड +२ नाड – १ मुहूर्त +६० मुहूर्त – १ अहोरात्र +३० अहोरात्र – १ तास +१२ तास – १ वर्ष +६० तत्पर – १ विकला +६० विकला – १ कला +६० कला – १ अंश +३० अंश – १ रास +१२ रास – १ भगण +।। रवेष्चर्कभोगाअर्कवर्ष प्रदिष्टम् ।। +अयनज्ञान +उदगयनं मकरादाव़तव: शिशिरादयश्च्‍ सुर्यवशात ।। +व्दिभवनकालसमाना दक्षिणमयनंच कर्कटकात् ।। +सौरवर्ष प्रमाण +रविला १० भोगायला लागणारा वेळ म्हणजे १ सौर दिन +३० सौर दिन – १ मास +१२ सौर मास – १ सौर वर्ष- ३६५.२५ दिवस +सावन मान +सुर्योदयापासून सुर्योदयापर्यंतचा काळ १ सावन दिन +३० सावन दिन – १ सावन मास +१२ सावन मास – १ सावन वर्ष +नक्षत्र मान +चंद्राचे एक नक्षत्र भोग काळ म्हणजे एक नक्षत्र दिन +२७ नक्षत्र भ्रमण – १ नक्षत्र मास +१२ नक्षत्र मास – १ नक्षत्र वर्ष +चांद्रामास +चंद्र सुर्याच्या १२ अंश समोर गेला कि १ तिथी होते. +३० तिथी – १ चांद्रमास +१ सौर वर्ष – ३६५.२५ दिवस +१ चांद्र वर्ष – ३५४.२५ दिवस +मकर आदि सहा राशीत उत्तरायण व कर्क आदि राशीत दक्षिणायन होते. यानुसार ऋतु होतात. +मकर कुंभ – शिशिर ऋतु +मीन मेष – वसंत +व़ष मिथुन – ग्रीष्म +कर्क सिंह – वर्षा +कन्या तुळ – शरद +व़श्चित धनु – हेमन्त +हे दैवज्ञाला माहित असावे. +चतुर्णाचंमानानांसौरसावननाक्षत्रचान्द्राणामधिमासकावमसम्भ्वस्यच कारणाभिज्ञ: ॥ ४ ॥ +सौर, सावन नक्षत्र, चांद्रा हे चार मास, अधिक व क्षय मास यांच्या उत्पत्तीचे कारण माहित असणारा दैवज्ञ असावा. +षष्टयब्दयुगवर्षमासदिनहोराधीपतीनां प्रतीपत्तिच्छेदवित  ॥ ५ ॥    +प्रथम आदि साठ संवत्सर मास दिन होरा यांचे अधिपतीचे आगमन व निव़त्ती यांचे दैवज्ञाना ज्ञान असावे. +सौरादिनांच मानानासद़शसद़शयोग्यायोग्य्‍त्वप्रतीपादनपट़: ॥ ६ ॥ +   अनेक शास्त्रांमध्ये दिलेल्या सौर आदि मानामध्ये यथार्थ व अयथार्थचा विचार करणारा दैवज्ञ असायला हवा. +   सिदधांतभेदे∙प्ययननिव़तौ प्रत्यक्षसममण्डललेखा   सम्प्रयोगाभ्युनदितांशकानां छायाजलयन्त्रद़ग्गणितसाम्येन प्रतिपादनकुशल: ॥ ७ ॥ +   सिद्धांत सौर मानामध्ये भेद, अयनविव़त्तीचे भेद, छाया जल यंत्र याचासुत द्यगणीतैक्य याला जाणणारा कुशल दैवज्ञ असावा. +सूर्यादीनांच ग्रहाणां शिघ्‍ मंदयाम्योत्तरनीचोच्चगति कारणाभिज्ञ: ॥ ८ ॥ +   सूर्य आदि ग्रहांच्या शिघ्र मंद/दक्षिण उत्तर/उच्च निच गतीचे कारा जाणणारा दैवज्ञ असावा.  +   सूर्याचन्द्रमसोश्च ग्रहणे ग्रहणादिमोक्षकालदिकप्रमाण-  स्थितीविमर्दवर्णा देशानामनागतग्रहसमागमयुदधानामादेष्टा    ॥ ९ ॥ +   सुर्यचंद्र ग्रहण, स्पर्श मोक्ष, स्थिती, विभेद भावी ग्रह युती व युद्ध जाणणारा दैवज्ञ असावा. +   प्रत्येकग्रहभ्रमणयोजनकक्ष्याप्रमाणप्रतीविषययोजनपरिच्‍छेद   कुशल:॥१०॥ +   प्रत्येक ग्रहाचे योजनात्मक कक्षा प्रमाण व देशांतर जाणणारा दैवज्ञ असावा. +भूभगण भ्रमण संस्थानादयक्षावलंम्बकाहर्व्यासचर दलकाल राश्युदयच्छायानाडीकरणप्रभ़तिषु क्षेत्रकालकरणैष्वभिज्ञ: ॥ ११ ॥ + प़थ्वी नक्षत्राचे भ्रमण अक्षांश/रेखांश/लंबांश/छाया/नाडी करण यांना जाणणारा दैवज्ञ असावा. +नानाचोदयप्रश्न्‍भदोपलब्धिजनितवाक्रसारो निकषसन्तापाभिनिवेशै: +कनकस्येवाधिकतरममलीक़तस्य शास्त्रस्य वक्ता तन्त्रेज्ञो भवति ॥ १२ ॥ +   दैवज्ञ नाना कसौटी व अग्नीने परिक्षित ख-या  सोन्यासारखा, शुद्ध-शास्त्र वक्ता अनेक प्रकारच्या प्रश्नदांना जाणणारा दैवज्ञ असावा. +संदर्भ बृहदसंहिता (वराहमिहिर वीरोचित) +लेखक-पंडित अच्युतआनंद झा +प्रकाशन-चोखंबा प्रकाशन वाराणसी diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13386.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc4c934330ec8952f5fbd013eda18852ba876dbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13386.txt @@ -0,0 +1,2 @@ +पीयर्स काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13427.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14a84b34ae721f8c5e102b299d94207c03903fa9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13427.txt @@ -0,0 +1,24 @@ +पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु.ल. देशपांडे (८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २०००) हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे त्यांना म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात. +पु. ल. देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.[१][२] +त्यांच्या पुस्तकांची इंग्रजी आणि कन्नडसारख्या बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. [३] दूरदर्शन सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पहिली मुलाखत देशपांडे यांनी घेतली होती. [४][५] भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ २००२ साली त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केले.[६] अनुक्रमे चौथे आणि तिसरे सर्वोच्च नागरी सन्मान असलेले पद्मश्री (१९६६) आणि पद्मभूषण(१९९०) देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. [७] +पु.ल.देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात गौड सारस्वत ब्राह्मण (जी.एस.बी.) कुटुंबामध्ये झाला. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले आणि नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते शिकले. १९४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते. १९४६ साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले.[ संदर्भ हवा ] त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. रवीन्द्रनाथ टागोर लिखित गीतांजली हा काव्यसंग्रह तयांनी 'अभंग गीतांजली' या नावाने मराठी मध्ये भाषांतरित केला होता. +मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.[ संदर्भ हवा ] +पु.ल. देशपांडे यांचे १२ जून २००० रोजी पुणे येथे पार्किन्सन्स आजाराच्या गुंतागुंतीमुळे निधन झाले. ते तेव्हा ८० वर्षांचे होते. हा दिवस म्हणजे त्यांच्या लग्नाचा ५४ वा वाढदिवस होता. [८] [९] +देशपांडे यांचे वडील हे अडवाणी कागद कंपनीत दीडशे रुपये पगारावर फिरते विक्रेते होते. फिरतीवर असताना जेवणाखाण्याचा भत्ता मिळे. एकदा कोल्हापूरला असताना ते बहिणीकडे जेवले. त्यादिवशी त्यांनी भत्ता घेतला नाही अशी आठवण पु.ल. देशपांडे यांनी सांगितली.[ संदर्भ हवा ] +देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसऱ्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत होते. ते हुशार होते आणि सतत काहीना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे त्यांना जमले नाही. आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.लं.नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु.लं.नी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. सात वर्षे अशी भाषणे केल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले आणि इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले.[ संदर्भ हवा ] +पुलंना घरात खूप वाचन करायला आणि रेडिओवरील संगीत ऐकायला मिळाले. त्यांच्या घरी संगीताच्या बैठकाही होत असत. ते घरीच बाजाची पेटी शिकले. टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असताना पु.लं.नी त्यांना पेटी वाजवून दाखवली. बालगंधर्वांनी शाबासकी दिली आणि भावी कलाजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु.ल. त्या लोकांच्या नकला करायचे, म्हणून घरी कुणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे आईला वाटे. देशपांड्यांची आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहीण कोकणात दिलेली, त्यामुळे घरात भोजनात विविधता असे. यातूनच पु.ल. खाण्याचे शौकीन झाले.[ संदर्भ हवा ] +वडिलांच्या मृत्यूनंतर देशपांडे गाण्याच्या, पेटीच्या व अन्य शिकवण्या करू लागले. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे. कॉलेजात असताना त्यांनी राजा बढे यांच्या माझिया माहेरा जा या कवितेला चाल लावली. आज ते गाणे मराठी भावसंगीतातील अनमोल ठेवा समजला जातो. ग.दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या आणि भीमसेन जोशींनी गायलेल्या इंद्रायणी काठीला पु.लं.नी चाल लावली होती. हेही गाणे अजरामर झाले.[ संदर्भ हवा ] +कॉलेजमध्ये असताना पु.ल. गायकांना साथ करीत. पु.ल. पेटी वाजवत, त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवलकर सारंगी वाजवीत. मिळालेले १५ रुपये तिघेही वाटून घेत. पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पु.ल.देशपांडे मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एल्‌एल.बी. झाले, आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी करून पुण्याला आले. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले.[ संदर्भ हवा ] +१९३७पासून नभोवाणीवर पु.ल.देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी अनंत काणेकरांच्या 'पैजार' या श्रुतिकेत काम केले. १९४४ साली पु.लंनी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्र - भय्या नागपूरकर - अभिरुची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. याच दरम्यान त्यांनी सत्यकथामध्ये 'जिन आणि गंगाकुमारी ही लघुकथा लिहिली. १९५६ मध्ये[ संदर्भ हवा ] प्रकाशित झालेले 'बटाट्याची चाळ' हे त्यांचे विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे.[१०] +फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना देशपांडे यांनी चिंतामण कोल्हटकरांच्या 'ललितकलाकुंज'व 'नाट्यनिकेतन' या नाट्यसंस्थांच्या नाटकांतून भूमिका करायला सुरुवात केली.[ संदर्भ हवा ] +१९४८साली पु.ल.देशपांडे यांनी तुका म्हणे आता हे नाटक आणि बिचारे सौभद्र हे प्रहसन लिहिले.[ संदर्भ हवा ] +१९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. वंदे मातरम्‌, दूधभात‘ आणि गुळाचा गणपती या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. गुळाचा गणपती या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे (सबकुछ पु.ल!) होते.[ संदर्भ हवा ] +भाग्यरेखा या मराठी चित्रपटात पुलंची भूमिका होती. +१९४७सालच्या मो.ग. रांगणेकरांच्या कुबेर चित्रपटाला देशपांडे यांनी संगीत दिले आणि चित्रपटातील गाणी देखील गायले. वंदे मातरम्‌मध्ये देशपांडे व त्यांच्या पत्‍नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात पु.ल. देशपांडे गायक-नट होते. पु.ल.देशपांडे यांचा देवबाप्पा प्रसिद्ध झाला व त्यातील ’’नाच रे मोरा’’ हे गाणे अनेक दशके प्रसिद्धीत राहिले. पुढचे पाऊल या चित्रपटात त्यांनी कृष्णा महाराची भूमिका केली.[ संदर्भ हवा ] +पु. ल. देशपांडे यांनी 'अंमलदार','गुळाचा गणपति','घरधनी','चोखामेळा', दूधभात', 'देव पावला', 'देवबाप्पा', 'नवराबायको', 'नवे बिऱ्हाड', 'मानाचे पान' आणि 'मोठी माणसे' या अकरा चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. याशिवाय ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा व आशा भोसले यांच्याकडून पुलंनी गाऊन घेतलेल्या भावगीतांची संख्या विशीच्या घरात जाईल. +'गुळाचा गणपती'मधील 'इंद्रायणी काठीं' ह्या भीमसेन जोशींनी लोकप्रिय केलेल्या गाण्याचे संगीत पु.ल. देशपांडे यांचे होते. +१९३७पासून पुलंचा नभोवाणीशी संबंध आलाच होता. १९५५मध्ये पु.ल.देशपांडे ’आकाशवाणी‘त (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. ५६-५७मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी ’गडकरी दर्शन‘ नावाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमातूनच ’बटाट्याची चाळ’चा जन्म झाला. बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली.[ संदर्भ हवा ] +१९५८मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथ गतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अश्या वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.[ संदर्भ हवा ] +गांधीजी (२ ऑक्टोबर १९७०)[ संदर्भ हवा ] + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13430.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc7f2c25fa48814f14179066b42e387ab940ae36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13430.txt @@ -0,0 +1,6 @@ +पु.ल. देशपांडे उद्यान पुण्यातील हे सिंहगड रोड वर असलेले एक उद्यान आहे. याची रचना जपानी उद्यानपद्धतीची आहे. +प्रचलित सर्व प्रकारच्या उद्यान शैलीत जपानी उद्यानशैली ही सुंदर आणि अति विकसित उद्यान शैली आहे, असे मानले जाते. जपानी उद्याने त्यांच्या अभिरुचीपूर्ण नैसर्गिकता यासाठी जगामध्ये प्रसिद्ध आहेत. पु.ल. देशपांडे उद्यान (याचे जुने नाव "पुणे ओकोयामा मैत्री उद्यान" असे होते.) हे जपान मधील ओकोयामा शहरातील ३०० वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर विकसित केलेले भारतातील एक उद्यान आहे. +पु.ल. देशपांडे उद्यान एकूण १० एकर परिसरामध्ये विस्तारले आहे. वर्षभरातल्या बदलत्या ऋतूंतील निसर्ग सौंदर्याचे स्वरूप लोकांना पहावयास मिळावे अशी या उद्यानाची रचना करण्यात आली आहे या उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याचे झरे, टेकड्या या सर्वांचा अनुभव घेता येतो. कॉफी, भात आणि अशा विविध वैशिट्यपूर्ण वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. या शिवाय तुळस आणि त्याच्या सारख्या अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. गुलाब, तगरी पासून विविध शोभेची फुले या उद्यानाचे सौंदर्य खुलवतात. पाण्याचे झरे आणि विविध फुले यामुळे तऱ्हेतऱ्हेचे पक्षी येथे पाणी प्यायला आणि विसाव्याला येतात. पुण्यातील आणि पुण्याबाहेरील अनेक छायाचित्रकारांचे पु.ल. देशपांडे उद्यान हे एक आवडते ठिकाण आहे. +या परिसरातील अनेक मंडळी रोज सकाळी व्यायाम करायला आणि सकाळची शुद्ध हवा घेण्यासाठी या उद्यानात येतात. +सध्या या उद्यानात अजून काही वैशिट्यपूर्ण गोष्टींची भर घालणे चालू आहे. "मुघल उद्यान" हा त्याचाच एक भाग आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13441.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bd0685809cfb5bc80d5f06e0200dbff16a1ebdf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13441.txt @@ -0,0 +1 @@ +पु ललथनहवला ( ६ मे १९४२) हे भारत देशाच्या मिझोरम राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते मिझोरमच्या राजकारणामध्ये प्रदीर्घ कार्यरत असून त्यांनी आजवर पाच वेळा मिझोरमचे मुख्यमंत्रीपद भुषवले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13442.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..799b255aae0dec582ac11ffe7a5f795b0c5cd936 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13442.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुंगानुर हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. २०११ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ७०,००० होती. +हे गाव राष्ट्रीय महामार्ग २१९ वर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13444.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10bbb70dcbea9bdaf76b23aee67ce6ec57e32a17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13444.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुंगळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13457.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e0a6f5d034e961df6d4e4cf5a7e841d9d9691da --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13457.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुजारवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13462.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9f7671cef4fb566c1bc9644565dba3b70b5c31b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13462.txt @@ -0,0 +1,24 @@ + +पुंडलिक हा विठ्ठलाचा भक्त होता. प्रचलित आख्यायिकांनुसार पुंडलिक पंढरपुरात स्वतःच्या आईवडिलांची सेवा करीत असताना अचानक तेथे विठ्ठल(पांडुरंग) आला. त्याच्यासाठी पुंडलिकाने पुढे केलेल्या विटेवर तो कंबरेवर हात ठेवून उभा राहिला. पंढरपूरच्या देवळात मूर्तिरूपाने विठ्ठल अजूनही तसाच उभा आहे, असे मानले जाते. +स्कन्दपुराणानुसार भक्त पुंडलिकाने मागितलेला वर खालील प्रमाणे आहे. +इति स्तुत्वा ततो देवं प्राह गद्गदया गिरा । +अनेनैव स्वरूपेण त्वया स्थेयं ममान्तिके ॥ +ज्ञानविज्ञानहीनानां मूढानां पापिनामपि । +दर्शनान्ते भवेन्मोक्षः प्रार्थयामि पुनः पुनः ॥ +– स्कन्दपुराण +बहुतांश इतिहासकारांच्या मते पुंडलिक हे महाभारतकालीन संत असावेत. उत्तर सातवाहनकालामध्ये सातवाहनान्नी विठ्ठल मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो मग पुंडलिक महाराज हे त्याही वेळेस एक प्राचीन ऐतिहासिक संत मानले जात यावरून ते महाभारतकालीन असावेत अशी धारणा आहे. असो +काही इतिहासकारान्च्या मते व अभ्यासकान्च्या मते, विठ्ठल अवतार हा श्रीकृष्ण अवतारातीलच एक प्रसंग आहे. एकदा रुक्मिणी रूसून द्वारकेहून दिंडीरवनात येऊन बसली तेव्हा श्रीकृष्ण तिला भेटायला व द्वारकेस परत घेऊन जाण्यास आले. तेव्हा त्यांची भेट पुंडलिकास झाली असे वर्णन श्रीहरीविजयात आहे. यावरून द्वापारयुगात महाभारतकालात ई.स.पुर्व 3102 पुर्वीच श्री पुंडलिक महाराज झाले असावेत असे काही लोक पूर्वी म्हणत, +काही पुराणात असेही वर्णन आहे की श्रीहरी पुंडलिकाची भेट घेऊन रुक्मिणीसह परत द्वारकेस निघाले तेव्हा श्रीब्रम्हदेवाने कटेवर कर असलेल्या श्रीकृष्णाचे व रुक्मिणीचे विग्रह (मूर्ती) तयार करून पुंडलिकास दिले. +इतिहासकारान्च्या +महाभारतकालीन संत होते हे सिद्ध होते. ते खालील शोधाप्रमाणे, +द्वारकेस भेटायला राधा आली.आणि ती थेट श्रीकृष्णाच्या मान्डीवरच बसली. हे रुक्मिणीने पाहिले व रुक्मिणीस श्रीकृष्णाचा राग आला व ती रुसून दिडीरवन म्हणजे सध्याचे पंढरपूर येथे येऊन बसली. +मग रुक्मिणीस द्वारकेस परत घेऊन जाण्यास श्रीकृष्ण दिंडीरवनात आला +व त्याने रुक्मिणीस भेटून तिची समजूत काढून तिला द्वारकेस घेऊन निघाला ,पण त्याला दिंडीरवनात मातृपितृभक्त पुंडलिकाचे घर दिसले ,मग तो पुंडलिकाच्या घरी आला त्याला बोलावले ,त्यावेळेस रुक्मिणी बाहेरच थांबली. मग पुंडलिकाने श्रीकृष्णास पाहिले व एक वीट श्रीकृष्णांकडे टाकली व कृष्णास सांगितले की थांब ह्या विटेवर माझ्या आईवडिलांना झोप लागली की येतो. मग थोड्या वेळात तो श्रीकृष्णास भेटला मग पुंडलिकाचे आईवडील ही भेटले. मग पुडलिकाने श्रीकृष्णाकडे वरदान मागितले की देवा आपण इथेच दिंडीरवनात भक्ताच्यासाठी कायम निवास करावा.तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले आता लवकरच कलियुग सुरू होईल पण तत्पूर्वीच मला हा श्रीकृष्णावतार समाप्त करावा लागेल पण माझा अवतार समाप्त झाल्यावर मी व रुक्मिणी तसेच राधा, सत्यभामेसह गुप्तपणे मूर्तीरूपाने इथे निवास करू आणि भक्तांना दर्शन देत राहु असे सांगून रुक्मिणीस ही सर्वाना भेटवले सर्वांनी रुक्मिणीचीही भेट घेतली व सर्वाचा निरोप घेऊन श्रीकृष्ण व रुक्मिणी द्वारकेस परत निघाली तेव्हा परत निघताना ब्रम्हदेवास बोलावून विटेवर उभ्या असलेल्या श्रीकृष्णरूक्मीणीच्या मूर्ती(विग्रह) तयार करवून पुंडलिकास भेट दिल्या मग नंतर, स्वतः रुक्मिणीसह द्वारकेस परत गेला. +त्याच ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती पंढरपुरात राहिल्या. +नंतर (अंदाजे)इ.स.पुर्व 3112 मध्ये कृष्णावतार समाप्त झाल्यावर +जेव्हा श्रीकृष्णाच्या भक्तांना खास करून पुंडलिकास हे समजले की आता श्रीकृष्णावतार +समाप्त झाला आहे तेव्हा तो खूप रडला मग पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीतून आवाज आला की का रडतोस मी जरी श्रीकृष्णावतार शरीररूपाने संपवला असला तरी माझ्या सर्व मूर्तीत व सर्व विश्वात,सर्व चराचरात मी व्यापून आहे. भक्तांना हवे तेव्हा मी या मूर्तीतून दर्शन देऊ शकतो. +मग पुंडलिकास ज्ञान प्राप्त झाले तेव्हापासून तो पुंडलिक मुनी झाला. श्रीकृष्णावतार समाप्तीमुळे दुःखी झालेले भक्त विठ्ठलमूर्तीच्या दर्शनास येत तेव्हाच भगवंत त्यास प्रत्यक्ष दर्शन देत असत बोलत असत.पुढे कलियुग सुरू झाले आहे हे समजल्यावर नंतर पुडलिक मुनीने माघ शुद्ध दशमी दिवशी चंद्रभागा नदीकाठी संजीवन समाधी घेतली असावी असा काहींचा अंदाज आहे.आता तेथे पुंडलिक महाराजांचे मंदिर आहे. +कृष्णावतार समाप्तीनंतर आणि पुंडलिक महाराज यांच्याही अवतार समाप्तीनंतरच्या काळापासून ते अगदी पंधराव्या ,सोळाव्या शतकापर्यंत दर्शनास येणाऱ्या भक्तास, पुजार्यास विठ्ठलमूर्ती बोलत असे ,अशा अनेक अख्यायिका आहेत व त्याचे ऐतिहासिक पुरावे ही आहेत.भगवान श्रीकृष्णान्नी इ.स.पुर्व 3112च्या फेब्रुवारी महिन्यात म्हणजे माघ महिन्यात अवतार समाप्ती केली व त्यानंतर दहा वर्षांनी पान्डव आणि द्रौपदी हे सुद्धा स्वर्गवासी झाले ,म्हणजे इ.स +.पुर्व 3102 मध्येच कलियुग सुरू झाले व लोक विठ्ठल दर्शनास पंढरीस येऊ लागले ,तसेच ते पुंडलिक महाराजांच्या समाधीचे ही दर्शन घेत, काहीना तर नवस बोलून सकारात्मक प्रत्ययही आला ,त्यामुळे पुंडलिक महाराजांचे महती वाढली आणि दिंडीरवनास पुंडलिकपूर म्हणू लागले,त्याचेच नाव पांडुरंगपूर झाले.तिथली मृत्तिका ही पांढरीशुभ्र असल्याने तिला पांढरीपूर ही म्हणू लागले आणि हेच पुढे पंढरपूर झाले. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13468.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d83bdfda27bfdfab8ee779a492f1c4123b2ac682 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13468.txt @@ -0,0 +1,3 @@ +पुंता काना आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PUJ, आप्रविको: MDPC) हा डॉमिनिकन प्रजासत्ताकच्या पुंता काना शहरातील विमानतळ आहे. डिसेंबर १९८३मध्ये सुरू झालेला हा विमानत जगातील पहिला खाजगी मालकीचा विमानतळ आहे. +येथून कॅरिबियन आणि उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि युरोपमधील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. येथून वर्षाकाठी विमानांची सुमारे ६ लाख ये-जा होतात. यातून ६३ लाख पेक्षा जास्त प्रवासी डॉमिनकन प्रजासत्ताकात येतात व जातात. +या विमानाची इमारत पारंपारिक डॉमिनिकन पद्धतीने बांधण्यात आलेली असून हिचे छत नारळी आणि पोफळीच्या झावळ्यांनी झाकलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13470.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0374c7a3c9d0eb01c3266f31bd1bc25314b32c2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13470.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुंता गोर्दा बेलीझमधील एक शहर आहे. टोलेडो जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर कॅरिबियन समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. याला स्थानिक लोक पीजी म्हणून ओळखतात तर गारिफुना भाषेत या शहरास पैनी असे नाव आहे. +२०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५,९१० होती. पुंता गोर्दा विमानतळापासून माया आयलंड एर आणि ट्रॉपिक एर या विमानकंपन्या बेलीझ सिटी, प्लॅसेन्सियास आणि डांग्रिगाला सेवा पुरवतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13476.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0629c209feb181d22748ce711674b87b3b73fdd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13476.txt @@ -0,0 +1,10 @@ +पुथंडु ( तमिळमधे தமிழ்புத்தாண்டு) हे तमिळ कालदर्शिकेनुसार सुरू होणारा तामिळनाडू मधील नवीन वर्षारंभाचा सण आहे. +हिंदू सौर कालगणनेनुसार चैतिराई या तमिळ महिन्यानुसार हा सण साजरा केला जातो. याला 'पुथुवरुषम' असे संबोधिले जाते.[१]ग्रेगोरिअन कालदर्शिकेनुसार हा सण सामान्यतः १४ एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. +इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील संगम साहित्यात सूर्याच्या मेष राशीतून प्रवेशाचे संदर्भ मिळतात.सिल्लप्पदिकरम् नावाच्या ग्रंथातही या काळातील सूर्याचे भ्रमण आणि त्यानिमित्ताने साजऱ्या होणाऱ्या सणाचा उल्लेख आलेला आहे.[२]मणिमेखलई या प्रसिद्ध ग्रंथातही या सणाचे उल्लेख सापडतात.[३] +पुत्तांडु वाळत्तुक्कळ (புத்தாண்டு வாழ்த்துக்கள்) +किंवा इनिय पुत्तांडु नल्वाळत्तुक्कळ (இனிய புத்தாண்டு நல்வாழ்த்துக்கள்)असे म्हणत एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात.[४] +या दिवसासाठी घराची स्वच्छता केली जाते. आंघोळ करून नवे कपडे परिधान केले जातात. घरातील देवघरासमोर फुले,फळे यांची आरास करून देवपूजा करतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.जवळपासच्या देवळात जाऊन दर्शन घेतात. दुपारी शाकाहारी भोजनाचा एकत्रित आनंद घेतला जातो.[५] +दक्षिण तामिळनाडूच्या काही भागात या सणाला चैत्तिरीई विशू असे म्हणतात.केरळातील विशु सणाप्रमाणेच या दिवशी संध्याकाळी देवासमोर आंबा,केळे,फणस ही फळे मांडली जातात.सुपारी, विड्याची पाने, सोन्याचा दागिना, पैसे, फुले आणि आरसे मांडून ठेवतात.[६] +नववर्षाच्या पहिल्या दिवशी मदुराई येथील मीनाक्षी मंदिर येथे मोठ्या सोहळ्याचे आयोजन केले जाते.[७] +पुथंडूचा सण श्रीलंकेतही उत्साहाने साजरा होतो.[८] या दिवशी नव्या वर्षातील पहिला आर्थिक व्यवहार केला जातो याला 'काई विशेषम्' म्हटले जाते. या दिवशी लहान मुले ज्येष्ठ मंडळींना वंदन करतात. पैशाचे पाकीट देऊन मुलांना आशीर्वाद दिले जातात. +पुढील हंगामाचे नवे पीक घेण्याची सुरुवात म्हणून जमीन खणण्याचा आणि नांगरण्याचा छोटा विधी या दिवशी केला जातो.याला 'अरपुडु' म्हणतात.या दिवशी गावांमधील युवा मंडळ पारंपरिक खेळांच्या स्पर्धा भरवतात. गाड्याच्या शर्यती, नारळ फेकून खेळला जाणारा खेळ अशा स्पर्धा आयोजित होतात.[९] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13482.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f401348d11a08d13e260040d41a7947ce5203662 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13482.txt @@ -0,0 +1,3 @@ +पुआन श्री पद्मा श्री दातिन जानकी आती नाहप्पन तथा जानकी देवर (२५ फेब्रुवारी, १९२५:क्वालालंपुर, मलेशिया - ९ मे, २०१४:क्वालालंपुर, मलेशिया) या मलेशियाच्या स्वातंत्र्यसैनिक होत्या. या मलेशियन इंडियन काँग्रेसच्या संस्थापक सदस्या होत्या. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी सुभाष चंद्र बोस यांचे आवाहन ऐकून आपले सोन्याचे दागिने दान करून टाकले. आपले वडील व इतर कुटुंबियांची परवानगी घेउन त्या आझाद हिंद फौजेच्या रानी झांसी रेजिमेंटमध्ये दाखल झाल्या. कालांतराने त्या रेजिमेंटच्या उपसेनापतीही झाल्या. +१९४६मध्ये नाहप्पन यांनी जॉन थिवीसोबत मलायन इंडियन काँग्रेसची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर नाहप्पन देवान नगराच्या सेनेटर झाल्या. +भारत सरकारने २०००मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13486.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e53fdbec174fc77c6b0d1e84c77a163bc86f82c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13486.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुएर्तो लेम्पिरा होन्डुरासच्या ग्रासियास आ दियोस प्रांतातील मोठे शहर आणि तेथील राजधानी आहे. हे शहर कारातास्का लगूनच्या काठावर वसलेले आहे. या शहरात पक्के रस्ते अभावानेच असले तरीही हे ग्रासियास आ दियोसमधील सगळ्यात मोठे शहर आहे. २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५०,२६८ होती. +या शहरास १६व्या शतकातील लेंका जमातीतील नेत्याचे नाव देण्यात आले आहे. लेम्पिराने १५३० च्या दशकात स्पॅनिश घुसखोरांविरुद्ध असफल बंड पुकारले होते. १९७५ साली ग्रासियास आ दियोसची राजधानी ब्रुस लगुना येथून पुएर्तो लेम्पिरा येथे हलविण्यात आली. १९८० च्या सुमारास सॅंडिनिस्टा क्रांतिकाऱ्यांविरुद्ध लढण्यासाठी सी.आय.ए.ने येथे तळ ठोकला होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13497.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb2faecc3d17b88bb967f72ef39532d34b0b87e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13497.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुजाई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13498.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8785e3df2964789845a090cdd03faff502d4a256 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13498.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुजारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13513.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e34c3f0ac12aa101e2bb23b65e6406d386c669e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13513.txt @@ -0,0 +1 @@ +पुडुचेरी हा भारत देशामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पुडुचेरी ह्या केंद्रशासित प्रदेशामधील एकमेव मतदारसंघ आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे व्ही. नारायणासामी हे येथील विद्यमान खासदार आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13525.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13525.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f539810ec183250bd604fb7e61835b68195142a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13525.txt @@ -0,0 +1 @@ +पुढचं पाऊल ही स्टार प्रवाह वाहिनीवर सर्वाधिक काळ चाललेली एक मराठी मालिका होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13546.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13546.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00979b0c0726092820b22a13fdecc4931b02ee9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13546.txt @@ -0,0 +1,70 @@ +पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग हा भारतामधील एक रेल्वेमार्ग आहे. हा मार्ग पुणे येथे मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गापासून वेगळा होतो व दक्षिणेकडे धावतो. पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख शहरांमधून जाणारा ४६८ किमी लांबीचा हा मार्ग कर्नाटकातील लोंढा ह्या लहान गावामध्ये हुबळी-गोवा रेल्वेमार्गाला जुळतो. महाराष्ट्रातील सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव इत्यादी महत्त्वाची शहरे ह्याच मार्गावर आहेत. कोकण रेल्वे चालू होण्याअगोदर गोव्याला रेल्वेमार्गाने जोडणारा हा एकमेव दुवा होता. +मे २०१६ मध्ये भारत सरकारने पुणे-मिरज-लोंढा मार्गाचे दुपदरीकरण करण्याची योजना जाहीर केली. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13582.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a36ed1783bed47d92cf4e529f854e82235adf980 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13582.txt @@ -0,0 +1 @@ +पुणे फेस्टिवल हा पुणे शहरात दरवर्षी साजरा केला जाणारा एक उत्सव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13598.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..017a11ff98b74893a2cc8c963de8825fb7446afc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13598.txt @@ -0,0 +1,4 @@ +पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Lok Sabha constituency) हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या पुणे जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हे सर्व मतदारसंघ पुणे शहराच्या हद्दीमध्ये आहेत. +* पदावर असताना मृत्यू + +भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13609.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c2b99b1b889736da6ab5c25f41913853b8d6878 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13609.txt @@ -0,0 +1,6 @@ + +पुणे शहर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. +रेल्वे स्थानके : हडपसर, घोरपडी, पुणे जंक्शन, शिवाजीनगर, खडकी +एस.टी. बस स्थानके: स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन +एस.टी. बस थांबे: हडपसर, कात्रज, वनाज, औंध +पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस स्थानके: स्वारगेट, मनपा, शिवाजीनगर, पुणे स्टेशन diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13621.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57f0456580b3aaf15cdc76b9472d86bfdad153ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13621.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13631.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a75b6891b2dfb59be399e816979967e585db18cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13631.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. शताब्दी एक्सप्रेस ह्या भारतामधील सर्वात वेगाने प्रवास करणाऱ्या व संपूर्ण वातानुकूलित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे पुणे ते हैदराबाद शहरांदरम्यान आठवड्यातून सहा दिवस धावते. मध्य रेल्वेमार्गे धावणाऱ्या पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसला पुणे रेल्वे स्थानक ते सिकंदराबाद रेल्वे स्थानक दरम्यानचे ५९७ किमी अंतर पार करायला ८ तास व ३० मिनिटे लागतात. +इतर शताब्दी एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये फक्त आसनाची सोय असून शयनयान सेवा उपलब्ध केली जात नाही. साधारणपणे ८ वातानुकुलीत चेअर कार व १ एक्झेक्युटिव्ह कार ह्या गाडीमध्ये असते. पुणे हैदराबाद मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. ह्या गाडीची वाहतूक इलेक्ट्रिक इंजिन वापरून केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13642.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0fb289457e728074951b41a3d88cb069aa979d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13642.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +आपल्या पुण्यशील कामासाठी परिचित अश्या चारित्र्यवान व्यक्तींना पुण्यश्लोक म्हटले जाते.[१][२][३] +पुण्यश्लोको विदेहश्च पुण्यश्लोको युधिष्ठिर:॥ +पहा:-पुण्यश्लोक, महर्षी आणि महात्मा diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13653.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94318c022f5c7796aefafd1d908ddff5f715e78e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13653.txt @@ -0,0 +1,10 @@ +छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात गणेशाचा उत्सव होत असल्याचे अभ्यासक नोंदवतात.[१] +पेशव्यांच्या राजवटीत पुण्यात गणेशोत्सव हा त्यांचा वार्षिक समारंभ मानला जात असे.[२] पुण्यातील गणेशोत्सवाची सुरुवात शनिवारवाड्यात पेशव्यांनी केल्याचे संदर्भ सापडतात.[३] लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सुरू केला आणि अनंत चतुर्दशीपर्यंत या उत्सवाचा काळ वाढविला. बिपीनचंद्र पाल यांनी या उत्सवाविषयी म्हटले आहे की "टिळकांचा हा उत्सव केवळ धार्मिक अनुष्ठान नसून स्वदेशसेवेचा हा सार्वजनिक महायज्ञ आहे."[१] +प्रारंभीच्या वर्षी पुण्यात तीन ठिकाणी आणि मुंबईत दोन ठिकाणी असे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे झाले होते.[१] या उत्सवाच्या आयोजनासाठी लोकमान्य टिळक यांना विरोधाला आणि संघर्षालाही तोंड द्यावे लागले आहे. पण त्यांच्या प्रेरणेतून हा उत्सव नागपूर, वर्धा, अमरावती येथेही सुरू झाला.[४] +पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रारंभी मंडळांच्या गणपतींच्या समोर दिवसाच्या वेळी भजनाचे कार्यक्रम आणि रात्री कीर्तने आयोजित होत असत. शाहिरांचे पोवाडे, समई नृत्य, जादूचे प्रयोग असे कार्यक्रम यात होत असत. जनमर्द मावळी मेळा, जना मावळी मेळा, सन्मित्र मेळा हे तत्कालीन प्रसिद्ध मेळे मानले जात. देशभक्तीपर गीते म्हणणारे मेळे पुण्यात संध्याकाळच्या वेळेत होत असत. या पदांची पुस्तकेही प्रकाशित करण्यात आलेली +होती.[५][६] +१. पुण्यातील गणेशोत्सवात मानाच्या पाच गणपतींना अग्रमान आहे. दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ या मंडळांचे देखावे आणि आकर्षक सजावट हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य सांगता येईल. +२. मिरवणुकीतील ढोल ताशा पथकांचा सहभाग हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे आगळे- वेगळे वैशिष्ट्य आहे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेने ढोल ताशा वादन आणि बरची नृत्य यांची परंपरा सुरू केली आहे. या संकल्पनेचा प्रचार आता महाराष्ट्रात सर्वदूर झाला आहे. +पुण्यातील मानाचे पहिले पाच गणपती असे आहेत:[७] +गणेशोत्सव काळात कुटुंबाच्या जोडीने सार्वजनिक स्वरूपातही गणेशाची स्थापना केली जाते. विविध सहनिवास आपापल्या स्थानिक उपलब्धतेनुसार गणेशाची स्थापना करतात. यानिमित्ताने विविध क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक यांचे आयोजन केले जाते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1366.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31ce1a3c188bc5898ed330b5752f0288783eac52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1366.txt @@ -0,0 +1,2 @@ +[१]मानव शास्त्रीय सर्वेक्षणाचा भारतातील लोक (People of India- PoI) हा प्रकल्प कुमार सुरेश सिंह या एका आगळ्या-वेगळ्या प्रशासकाच्या कल्पकतेचे फळ होता. छोटा नागपूरच्या आदिवासींचा नेता बिरसा मुंडा याच्यावर पीएचडी प्रबंध केल्यानंतर कुमार सुरेश सिंह याने भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला होता. या सेवेमध्ये असताना मानवशास्त्रीय सर्वेक्षणाचा महानिदेशक म्हणून त्याची नियुक्ती केली गेली. त्या आधी मानवशास्त्रीय सर्वेक्षण प्राधान्याने आदिवासी समाजांवर काम करत असे. भारताचे लोक या प्रकल्पात एक वेगळ्या धर्तीचे विशिष्ट मुलुखाशी परिचित असलेल्या अभ्यासकांनी थोड्या अवधीत पाहणी करण्याचे तंत्र वापरले गेले. प्रथमच या कार्यक्रमात भारतातील सर्व समाजांचा अभ्यास हाती घेतला. या अभ्यासात भारताच्या संविधानात विशेष तरतुदी केल्या केलेल्या अनुसूचित जाती आणि जमाती, मागासलेले वर्ग आणि भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्य यांच्याकडे विशेष लक्ष पुरवण्यात आले. तसेच कोणत्याही समाजाच्या अंतर्गत आणि इतर घटकांशी संपर्क साधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषांचा आणि लिपींचा अभ्यास केला. पर्यावरण आणि संसाधनांच्या वापराबद्दलची जाणीव, स्त्री पुरुष संबंध, समाजातील बदलांचा आणि विकास कार्यक्रमांचा प्रभाव, बाजारहाट आणि तंत्रज्ञान या सर्व विषयांबद्दल सर्व समाजांकडून माहिती संकलित करण्यात आली. मानवशास्त्रात पूर्वी संकलित केलेल्या माहितीचा व्यवस्थित उपयोग करून घेण्यात आला तरी या प्रकल्पाचा भर परिवर्तनावर होता. सर्व समाजांची संक्षिप्त मानवशास्त्रीय वर्णने, अखिल भारतीय समाजात जे बदल घडत आहेत आणि ज्या विकास प्रक्रिया चालू आहे त्यांचा या समाजांवरील प्रभाव आणि वेगवेगळ्या समाजांतील परस्परसंबंध यांवर भर देणारी सर्व समाजांची संक्षिप्त मानवशास्त्रीय वर्णने तयार करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट होते. +ज्यांचा अभ्यास करावयाचा त्या समाजांच्या सीमारेषा निश्चित करणे हे पहिले आव्हान होते. भारतात जवळपास ४०,००० अंतर्विवाही जाती - पोटजाती असल्यामुळे या सगळ्यांचा अभ्यास करणे व्यवहार्य नव्हते. तेव्हा ज्यांचा अभ्यास हातात घ्यावयाचा ते समाज म्हणजे संस्कृती आणि उपजीविकेच्या पद्धती बहुतांश एकसारख्या एक असलेल्या जाती-पोटजातींचे समुच्चय अशी व्याख्या ठरवण्यात आली. असे २७५३ समाज निश्चित केले गेले. यांच्यातील अनेक समाज एकाहून जास्त राज्यांच्यात पसरलेले होते. प्रत्येक राज्यासाठी वेगळे माहिती संकलन करावयाचे असे ठरवल्याने एकूण ४६९४ लेख तयार केले. या लेखांत समाजातील बहुतांश व्यक्ती व्यक्त करतात अशा ७७६ गुणवैशिष्ट्यांबद्दलची माहिती समाविष्ट केली गेली. काही उदाहरणे घ्यायची झाले तर: सध्याच्या वसतिस्थानांत केव्हा हलले, मुख्यतः कारागीर, महिला गोंदवून घेतात, माशांसहित शाकाहार, पान खातात, वैश्य वर्ण, लग्ने गावाबाहेर होतात, उभयतांच्या संमतीने लग्न होते, विवाहित बायका पायाच्या बोटांवर अंगठी घालतात, मातृस्थानी राहतात, सर्वात धाकटा पुत्र वारस ठरतो, संयुक्त कुटुंब पद्धती नष्ट होत आहे, शवांचे दफन केले जाते, साधनसंपत्ती कुळीच्या ताब्यात असते, बागायत व्यवसाय चालू आहे, परंपरेने पक्षी पशु सापळ्यात पकडतात, नव्याने रेशीम व्यवसाय सुरू केला आहे, परंपरेने गवंडी काम करतात, परंपरेने चटया विणतात, दागिने बनवण्याचा व्यवसाय चालू आहे, टोपल्या दुरड्या विणण्यातून स्वयंरोजगार, व्यापार-उदीम - खानावळी, सावकारी, तारणावर कर्ज देणे, सैनिक, योद्धे, बाजाराशी थेट संबंध, कारखान्यात अधिकाधिक प्रमाणात मजुरी करतात, जातीत मुखिया असतो, जात पंचायत शिक्षा सांगू शकते, सर्वजण बौद्ध धर्माचे, उत्सवांना राजकीय महत्त्व, पाश्चात्य संगीत, आंतरजातीय विवाह होऊ शकतात, शिक्षणात मुलांना प्राधान्य, पैसे कमावण्यासाठी मुली शिक्षण सोडतात, दुपारच्या जेवणाच्या योजनेचा लाभ उठवतात, ओढ्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबन, लाकडाचा भुसा इंधनासाठी वापरतात, ऑस्ट्रो-एशियाटिक भाषा बोलतात, तिबेटो-बर्मन भाषा बोलतात, वायव्य भारतातील इंडो-आर्यन वंशाचे आहेत. हा ७७६ गुणवैशिष्ट्यांचा हो/नाही डेटाबेस दिल्लीतील राष्ट्रीय माहितीविज्ञान केंद्रात संगणकीकृत केला होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13663.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34a05bf298fb28704e5591c02ce7870d50889ed0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13663.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुतळ्यांची माळ हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. पुतळया या सतराव्या शतकापासून प्रचलित आहेत. +गोल चपटया नाण्यांप्रमाणे असणा-या चकत्या एकत्र गुंफून जी माळ बनविली जाते त्यास पुतळी माळ म्हणतात.त्यावर लक्ष्मीची चित्रंदेखील पाहायला मिळतात.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13706.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..553d23c87425fc50b96d3a6fdd86be46f20ff9b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13706.txt @@ -0,0 +1 @@ +पुनलुर हे भारतातील केरळ राज्याच्या कोल्लम जिल्ह्यातील छोटे शहर आहे. हे याच नावाच्या तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13744.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7cef951911f46c3a9457a4bae7d0c7a92c0110c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13744.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुरंदर विधानसभा मतदारसंघ - २०२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पुरंदर मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील १. पुरंदर तालुका, २. हवेली तालुक्यातील हडपसर महसूल मंडळ (पुणे महानगरपालिकेतील प्रभाग म्हणून गणले गेलेले क्षेत्र वगळून), हडपसर महसूल मंडळातील पिसोली गांव, (वॉर्ड क्र. १३५, पुणे महानगरपालिका), हडपसर महसूल मंडळातील उंद्री गांव, (वॉर्ड क्र. १३६, पुणे महानगरपालिका), हडपसर महसूल मंडळातील आंबेगांव बुद्रुक. गांव, (वॉर्ड क्र. १४१, पुणे महानगरपालिका), हडपसर महसूल मंडळातील आंबेगांव खुर्द गांव, (वॉर्ड क्र. १४२, पुणे महानगरपालिका) यांचा समावेश होतो. पुरंदर हा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संजय चंदुकाका जगताप हे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1375.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5d3e879c69b8e9438b74c227823eec6d88e4091 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1375.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिचर्ड लेवोन्टिन हा एक अग्रगण्य अनुवंशशास्त्रज्ञ होता. १९५३ सालीच अनुवंशिकतेचा आधार असलेल्या डी एन ए रेणूची रचना उलगडली गेली होती. परंतु १९६६ सालापर्यंत डी एन ए च्या घटकांचा निश्चित क्रम अजून ठरवता येत नव्हता. डी एन ए प्रथिनांच्या रेणूंची रचना ठरवते. प्रथिनांचे रेणु वेगवेगळ्या भूमिका बजावतात. ते स्नायूंचे रचनात्मक घटक आहेत. पण याहून महत्त्वाचे म्हणजे विकर म्हणून ते शरीरातील अनेक रासायनिक प्रक्रिया नियंत्रित करतात. +हे विकर वेगवेगळ्या समविकारांच्या रूपात आढळतात. ही वेगवेगळी रूपे ठरवण्याची तंत्रे विकसित करून लेवोन्टिनने प्रथमच सजीवांच्यात जनुकीय वैविध्य किती प्रमाणात आहे हे मोजले. आधी कल्पना होती त्याहून हे जनुकीय वैविध्य खूप जास्त प्रमाणात असते हे त्याने दाखवून दिले. असे असल्यास मानव समाजाच्या वेगवेगळ्या घटकांच्यात मोठ्या प्रमाणात परपरस्पर व्याप्ती असण्याची शक्यता आहे. त्याने अमेरिकेतील गोऱ्या आणि काळ्या वंशांतील व्यक्तींच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करून त्यांच्यात भरपूर परस्पर व्याप्ती आहे असे दाखवून दिले. मानवजातीच्या मूलभूत समानतेचा हा भक्कम पुरावा होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13789.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30723a82f784d812bbb2a5964041536bf7cc20c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13789.txt @@ -0,0 +1,2 @@ + पुरार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13798.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7242de195103edfd69135cbbd4a11f312729d85a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13798.txt @@ -0,0 +1,7 @@ +पुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. +शेती हा प्रमुख व्यवसाय असून जास्तीत जास्त व्यावसायिक शेतीला प्राधान्य आहे.मराठा समाज बहुसंख्य असून त्याच बरोबर वंजारी,चर्मकार,हरिजन आणि मुसलीम समाज सुद्धा गुण्यागोविंदाने राहतात. +गावात जुने मारुती मंदिर असून,गावाच्या चावडीत प्राचीन राम मंदिर आहे.तसेच गावाबाहेर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले प्राचीन बारव आहे.सातमाळा डोंगरांगाच्या कुशीत वसलेल्या गावाला किल्ले कांचनचा पायथा जवळच आहे. +लोकांच्या दुर्लक्षित वृत्तीमुळे प्राचीन व एतीहासिक बरवाची दुरवस्था झाली आहे. +राज्य परिवहन महामंडळाची मुक्कामी बस सेवा असुन,आठवडी बाजाराच्या दिवशी अधिकची बस सेवा केली जाते.गावात पिण्याच्या पाण्याची कायम स्वरुपी सोय आहे.पण गावातील काही वस्त्यांमध्ये स्वच्छतेची कमतरता आहे. +शेलू,खेलदरी,शिंदे, कांनमंडळे,भुत्याने इत्यादी. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1380.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c72f95d7d591031e12d03c434b6f2de999824e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1380.txt @@ -0,0 +1 @@ +भारतातील २०१९ मधील शहीद झालेले जवान diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13802.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75e8cb533951209940d8f5f192fe6e3e246eedc9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13802.txt @@ -0,0 +1 @@ +पुरी जगन्नाद(तमिळ:புரீ ஜகன்னாத்) प्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपट निर्माते, निर्देशक, पटकथा लेखक, अभिनेता, तथा कथा लेखक आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13843.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7d85a7e55220aeefbad570cf145acf8fdc9caa9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13843.txt @@ -0,0 +1,9 @@ +'क्लोज एनकाउंटर्स' हे पुरुषोत्तम गजानन बेर्डे यांचे प्रसिद्ध पुस्तक. व्यक्तिचित्रणे असलेली मराठीतील दोन गाजलेली पुस्तके म्हणजे पु.ल. देशपांडे यांचे 'व्यक्ती आणि वल्ली' आणि जयवंत दळवी यांचे 'सारे प्रवासी घडीचे'. या दोन्ही पुस्तकांतील व्यक्तिचित्रणांना तोडीस तोड अशी व्यक्तिचित्रणे 'क्लोज एनकाउंटर्स' हे पुस्तक आहे. विशेष म्हणजे या पुस्तकातील सर्व व्यक्ती बेर्डेंना मुंबईच्या कामाठीपुरातील सोळा गल्ल्यांमध्ये भेटल्या आहेत. +पुरुषोत्तम बेर्डे हे मराठी अभिनेते कै. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे वडील बंधू होत. बेर्डे मुंबई जवळच्या ठाण्यात राहतात. +पुरुषोत्तम बेर्डे हे जेजेमध्ये असताना संस्थेच्या नोटीस बोर्डावर 'बोरीबंदरचा बेरड' या नावाने समीक्षणे लिहीत असत. +पुस्तकाचे पहिले प्रकरण हे नागपाड्याच्या नाक्यावरच्या 'ॲलेक्झांड्रा' या सिनेमागृहाबद्दल आहे. या थिएटरबद्दल अरुण पुराणिक यांनीही एक लेख लिहिला आहे. +पुरुषोत्तम गजानन बेर्डे हे मराठीतले एक यशस्वी चित्रकार, लेखक, एकांकिकाकार, नाट्यलेखक, नाट्यदिग्दर्शक, संगीतकार, अभिनेते, प्रकाशयोजनाकार,वेशभूषाकार आणि सिनेदिग्दर्शक आहेत. 'चौरंग' नावाची त्यांची नाट्यसंस्था आहे. +पुरुषोत्तम बेर्डे यांनी सन १९७५मध्ये मुंबईच्या जे.जे. आर्ट स्कूलमधून डी.जी. आर्ट (Drawing & Painting and Graphic Art) ही अप्लाईड आर्टमधील पदविका घेतली आणि पुढे आठ वर्षांपर्यंत जाहिरात क्षेत्रात काम केले. +सन १९७८ मध्ये पुरुषोत्तम बेर्डे यांना 'या मंडळी सादर करू या' या नाट्यसंस्थेकडून “अलवार डाकू' या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि संगीत करायला मिळाले, आणि त्यांची नाट्यकार्कीर्द सुरू झाली. त्यांनी २०१० सालापर्यंत १० नाटकांचे लेखन, २० नाटकांचे दिग्दर्शन, ६० नाटकांचे संगीत दिग्दर्शन आणि ५ नाटकांची व ९ चित्रपटांची निर्मिती केली आहे. +इंडियन नॅशनल थिएटरने त्यांना सतत तीन वर्षे सर्वोत्तम साहाय्यक अभिनेता म्हणून गौरवले आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13854.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78053f438abb101eec2efc3e163a895af4732dce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13854.txt @@ -0,0 +1 @@ +पुरुषोत्तम विश्वनाथ बापट (जून १२, १८९४ - नोव्हेंबर ४, १९९१) हे मराठी प्राच्यविद्यासंशोधक, बौद्ध धर्माचे अभ्यासक, पाली भाषेतील विद्वान होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13856.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3bb069f1cdd847274cf4fc9a06a6e1911dccf19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13856.txt @@ -0,0 +1,8 @@ +पुरुषोत्तम श्री. काळे हे एक मराठी चित्रकार आणि नाटकांचे नेपथ्यकार होते. १९२१ साली ते ललितकलादर्श नाटक कंपनी (स्थापना - हुबळी, १ जानेवारी, १९०८) पडदे रंगवायले जे आले ते +१९३७ साली ती कंपनी बंद होईपर्यंत तेथेच होते. मराठी लेखक व.पु. काळे यांचे हे वडील होत. +१९२२ सालीच त्यांनी भा.वि. वरेरकर यांच्या ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकाकाच्या रंगमंंच सजावटीत स्टेजवर आतल्या पडद्यांऐवजी ‘बॉक्स सेट’चा वापर केला हा अशा प्रकारचा वापर मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच झाला होता. +श्री या नाटकामध्ये रंगमंचावर चलत्‌‍चित्रपटाच्या साहाय्याने घोड्यांची रेस दाखवण्याची करामत पु.श्री. काळेंची होती. +वधूपरीक्षा नाटकातील त्रिवेणी ही नायिका विहिरीत उडी घेते आणि पाण्याच्या आवाजाबरोबर पाणी वर उडण्याची योजना केली होती. त्यानंतर नायक धुरंधर विहिरीत उडी मारताना तसाच आवाज होऊन पाणी परत वर उडते. शेवटी ओले चिंब झालेले धुरंधर आणि त्रिवेणी पायऱ्या चढून विहिरीबाहेर येतात. रंगमंचावरील ही सर्व कमाल पु.श्री काळे यांच्या नेपथ्यामुळे शक्य झाली होती. असे नेपथ्य पाहिल्यावर १९२८ सालच्या प्रेक्षकांचे काय झाले असेल याची कल्पनाही करता येत नाही. +१९३३ साली रंगमंचावर आलेल्या ‘आंधळ्यांची शाळा’ या श्री.वि. वर्तकलिखित नाटकात आलेला दिवाणखाना पुढे दशकानुदशके कायम येत राहिला. या अमर दिवाणखान्याचा जन्म पु.श्री. काळे यांनी ’सत्तेचे गुलाम’ या नाटकातून केला. या नाटकाच्या सुरुवातीलाच मृत्युपत्राया वाचनासाठी एक दिवाणखाना उभारला होता.या दिवाणखान्याची लांबी, रुंदी आणि भिंतींची जाडीही दाखवण्यात आली होती. चांगल्या फर्निचरने आणि सुशोभित खिडक्या दरवाज्यांना साजेसे पडदे लावून शृंगारलेला हा दिवाणखाना मराठी रंगभूमीवर अजरामर झाला. याच नाटकातील केरोपंत वकिलांचे ऑफिस आणि देवघर यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर सत्यसृष्टी उभी केली. +सत्तेचे गुलाममध्ये चेंबूर गावातील शेतावरील वैकुंठाच्या झोपडीचे पडदा उघडताच होणारे दर्शन प्रेक्षकांना अहाहा करायला लावे. नारळाच्या झावळ्यांची ती झोपडी गर्द झाडीत शोभून दिसत असे. पाठीमागे दूरवर दिसणारी शेती, सायंकाळच्या वेळचे ते रंगीबेरंगी आकाश आणि डोंगरांची रांग दृश्याला खोली (depth) देत असे. शेताच्या रक्षणासाठी बांधलेला धिप्पाड कुत्रा आणि पाटाचे पाणी झाडाला सोडल्याचे पाहताच प्रेक्षक दिङ्‌मूढ होत असत. +नाटकाच्या तिसऱ्या प्रयोगात लोकांच्या परिचयाचा प्रिन्सेस स्ट्रीट, त्यावरील ओळखीच्या इमारती, अशोक स्टोअर्सची डोळे भरणारी पाटी पाहिली की प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करीत असत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13864.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..462c93ef11ce06ed9bf6629747357cad26cb4459 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13864.txt @@ -0,0 +1,3 @@ +पुरुषोत्तम दास टंडन (१ ऑगस्ट १८८२ - १ जुलै १९६२), हे उत्तर प्रदेशातील एक स्वातंत्र्यसैनिक होते. हिंदी भाषेला अधिकृत भाषा स्थान प्राप्त करण्याच्या प्रयत्नाबद्दल त्यांचा मोठ्या वाटा होता. १९६१ मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13890.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf628e25e29da21092d0cf4853f1e33e7c55362e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13890.txt @@ -0,0 +1,2 @@ +पूर्व आफ्रिका क्रिकेट संघ केन्या, युगांडा, टांझानिया आणि झांबिया या देशांचे प्रतिनिधित्व करणारा एक क्रिकेट संघ होता. त्यांचा पहिला क्रिकेट सामना १९५८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या बिगर-युरोपियन संघाविरुद्ध होता. पूर्व आफ्रिका संघ १९७५ क्रिकेट विश्वचषक आणि १९७९, १९८२ आणि १९८६ आयसीसी ट्रॉफीमध्ये खेळला. यापैकी दोन शेवटच्या काळात केन्याचेही स्वतःचे प्रतिनिधित्व होते जेणेकरून पूर्व आफ्रिका प्रभावीपणे युगांडा, टांझानियन आणि झांबियन संघ होता. +पूर्व आफ्रिका हे १९६६ ते १९८९ पर्यंत आयसीसीचे सहकारी सदस्य होते, त्यानंतर त्याचे स्थान पूर्व आणि मध्य आफ्रिका क्रिकेट संघाने घेतले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13933.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4014073b61410eea571f62cd52f188e876d5c126 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13933.txt @@ -0,0 +1,3 @@ +(इंग्रजी: Progressive Democratic Front) +शरद पवार इ.स. १९६७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर प्रथम विधानसभा निवडणूक जिंकले. +इ,स. १९७८ मध्ये विविध पक्षांचे ४० आमदार घेऊन शरद पवार काँग्रेसच्या बाहेर पडले आणि विधानसभा निवडणूक लढले. जनता पक्ष, शेकाप अशा निरनिराळ्या पक्षांचे नेते यामध्ये सामील झाले. सर्वांनी मिळून पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) या नावाने आघाडी तयार केली. या निवडणुकीतील विजयानंतर शरदराव पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. निरनिराळ्या विचारांची मंडळी या मंत्रिमंडळात असली, तरी शरदराव कुशलतेने निर्णय घेत. कधीही मतभेद झाल्याचे मला आठवत नाही. वादविवादांपेक्षा जनहिताच्या निर्णयावर मंत्रिमंडळाचा भर असे.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13934.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1e0271970152d17c8f6f88747582853e98403c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13934.txt @@ -0,0 +1,3 @@ +इंद्राणी ही इंद्रपत्नी व एक सूक्तद्रष्टी आहे. हिला ऐन्द्री, शक्री , वज्री ,पुलोमजा व शची या नावांनीदेखील ओळखले जाते. ऋग्वेदात हिच्या अनेक ऋचा आहेत. तिला अखंड सौभाग्यवती मानलेले आहे. म्हणून लग्नात वाङनिश्चयाच्यावेळी वधूकडून तिची पूजा करवितात. विदर्भात इंद्राणीचे मंदिर आहे. इंद्र-इंद्राणी काही लोकांच्या कुलदेवता आहेत. +वृषाकपि इंद्रपत्नी इंद्राणी देवीला वेदात संबोधले गेले आहे.ऋग्वेद व अथर्ववेदात विस्ताराने वृषाकपी सूक्त आले आहे.. +श्रौत सोमयागात या देवतेसाठी सप्तहौत्रातला ब्राह्मणाच्छंसी नावाचा ऋत्विज पुरोहित या देवतेसाठी सोमरसाचे हवन करण्यापूर्वी वृषाकपी देवतेच्या प्रसन्नतेसाठी शस्त्र शंसन म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने प्रणवांची योजना करून म्हणत असतो..तसेच बीड माजलगाव जवळ मंजरथ येथे गोदावरी नदी पात्रात वृषाकपीचे पुराणकालीन मंदिर देखिल आहे.. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13938.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c24abcc7d036835a58d319b906d2a1cfdc92081 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13938.txt @@ -0,0 +1 @@ +पुल्तुस्कची लढाई पुल्तुस्क येथे डिसेंबर २६, इ.स. १८०६ रोजी फ्रान्स व रशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये रशियाच्या सैन्याने माघार घेतली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13945.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd4c1b063e800ceca39a73b8ba4304bf5c6ace9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13945.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुळाई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13949.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bc18db46641622982f051628c3bd39b2f6ffd66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13949.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुळुजवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13956.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16bd8b84473e39695b0b48705a32d5325ef67ae8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13956.txt @@ -0,0 +1,22 @@ +पुष्कर हे भारताच्या राजस्थान राज्यातील छोटे गाव आहे. येथे जगातील एकमेव ब्रह्मदेवाचे मंदिर या ठिकाणी पहावयास मिळते. येथे पुष्कर नावाचा एक मोठा तलाव असून याच तलावाच्या नावावरून या क्षेत्राचे नाव सुद्धा पुष्कर असे पडले आहे, भारतातले हिंदू पुष्कर सरोवराला पवित्र समजतात आणि पुष्करची यात्रा करतात. येथिल मूळ मंदिर विश्वामित्र ऋषींनी बांधले असे मानले जाते. जगद्गुरू आदि शंकराचार्यांनी त्यांच्या हयातीत या मंदिराला भेट दिली आणि त्याच्या जीर्णोद्धारातही योगदान दिले. आणि आज अस्तित्वात असलेली रचना रतलामचे महाराज जावत राज यांच्या काळात बांधली गेली. हिंदू कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री, जगप्रसिद्ध पुष्कर मेळा (कार्तिक मासाच्या पहिल्या तारखेला सुरू होतो) संपतो. यात्रेकरू पवित्र पुष्कर तलावावर या कालावधीत पवित्र स्नान करतात आणि नंतर ब्रह्मदेवाला श्रद्धांजली अर्पण करतात. पुष्कर हे एकमेव मंदिर आहे जिथे ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. विशेष म्हणजे हे मंदिर ब्रह्मदेवानेच निवडले होते असे मानले जाते. +पुष्कर (हिंदी: पुष्कर) हे अजमेर जिल्ह्यातील एक शहर आहे. अजमेरच्या उत्तरेकडील १० किमी (६.२ मैल) आणि जयपूरच्या १५० किलोमीटर (९३ मील) अंतरावर दक्षिणपश्चिम येथे स्थित आहे.[१] हिंदू आणि सिखांसाठी ही तीर्थक्षेत्र आहे. पुष्करमध्ये अनेक मंदिरे आहेत. पुष्कर मधील सर्वात प्रसिद्ध मंदिर १४ व्या शतकात सी.ए. बनलेला लाल भिरकाऊ ब्रह्मा मंदिर आहे. हे विशेषतः शक्तीवाद, हिंदूंनी पवित्र शहर मानले जाते. या शहरात मांस आणि अंडी जास्त प्रमाणात खपतात. पुष्कर तलावाच्या किनाऱ्यावर अनेक घाट आहेत जेथे यात्रेकरू स्नान करतात.[२] गुरू नानक आणि गुरू गोबिंद सिंह आपल्या गुरुद्वारासाठी देखील महत्त्वाचे आहेत. स्नानगृहातील घाटांपैकी एक म्हणजे गुरू गोबिंद सिंह यांच्या स्मृतीमध्ये मराठ्यांनी बांधलेली गोबिंद घाट.[३] +पुष्कर आपल्या वार्षिक मेळाव्यासाठी (पुष्कर ऊंट मेला) प्रसिद्ध आहे ज्यात गुरांचे, घोड्याचे व उंटांचे व्यापार आहे. हिंदू कॅलेंडर (ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिना) यांच्यानुसार कार्तिक पौर्णिमा चिन्हांकित शरद ऋतूतील सात दिवसांपेक्षा जास्त काळ हा दिवस आयोजित केला जातो. हे जवळजवळ २००,००० लोकांना आकर्षित करते. १९९८ मध्ये पुष्कर यांनी वर्षभरात सुमारे १ दशलक्ष घरगुती (९५%) आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आयोजन केले. +संस्कृतमधील पुष्कर म्हणजे "निळा कमळ" फूल. पुष्कर हे दोन संस्कृत शब्दांचे संयोजन आहे - पुष्प (म्हणजे फूल) आणि कर (म्हणजे हात). आणि ब्रह्मदेवाच्या हातातून या ठिकाणी कमळाच्या पाकळ्या पडल्यामुळे त्याला पुष्कर म्हणतात. +पुष्कर राजस्थानचा मध्य-पूर्व भाग अरावली पर्वतराजीच्या पश्चिमेकडे आहे. पुष्कर येथे किशनगढ विमानतळ आहे, सुमारे ४५ किमी (२८ मी) उत्तरपूर्व. पुष्कर अजमेरपासून सुमारे १० किमी (६.२ मैल) अंतरावर आहे, पुष्कर रोड (महामार्ग ५८) द्वारे जोडलेला आहे जो अरवली पर्वतांवरून जातो. अजमेर हे जवळचे प्रमुख रेल्वे स्थानक आहे.[४] +भारतातील जुन्या भौगोलिक संरचना आहे. खेरा आणि कादेरीजवळील मायक्रोलिथ्स हे प्राचीन काळात वसलेले आहे. अरवली पर्वतांनी मोहनजोडारो-शैलीतील कलाकृत्यांचे उत्पादन केले आहे, त्याच्या जवळील साइट प्राचीन ब्रह्मी लिपीतील शिलालेख आहेत, ज्याला बडली गावाजवळ पूर्व-अशोकन मानले जाते.[५] स्थानिक उत्खननांनी रेड वेर स्रोत आणि रंगीत ग्रे वेरचा वापर केला आहे जो प्राचीन समझोताची पुष्टी करतो.[६] +पुष्करांचा उल्लेख रामायणात, महाभारत आणि पुराणांनी हिंदू धर्माच्या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेत केला आहे. पहिल्या सहस्राब्दीच्या अनेक ग्रंथांमध्ये शहराचा उल्लेख केला आहे.[४] हे ग्रंथ तथापि, ऐतिहासिक नाहीत. पुष्कर आणि अजमेर यांच्याशी संबंधित सर्वात जुने ऐतिहासिक नोंदी इस्लामिक ग्रंथात आढळतात जे भारतीय उपमहाद्वीपच्या उत्तर-पश्चिम भागात छाप आणि वर्णन करतात.[६] +पृथ्वीराज चौहान यांच्या पराभवामध्ये मोहम्मद घोरी ११९२ सीई मध्ये या प्रदेशाचा उल्लेख आढळतो. त्यानंतर, कुतुब-उद-दीन एबकशी संबंधित ऐतिहासिक नोंदींमध्ये पुष्कर आणि जवळपास अजमेर आढळतात. राजपूत हिंदूंनी १२८७ मध्ये रंथामभोरच्या चौहान अंतर्गत कब्जा केला होता, परंतु १३०१ मध्ये दिल्ली सल्तनत यांनी त्याला पुन्हा मिळवून दिला आणि अनेक शतकांपासून मुस्लिमांच्या ताब्यात राहिला. मुस्लिम शासनाने विनाश सांस्कृतिक प्रभाव आणला. औरंगजेबच्या सैन्याने तलावाजवळील हिंदू मंदिर नष्ट केले. मवेशी आणि ऊंट व्यापार अफगाणिस्त्यांपासून ही परंपरा आली.[७] औरंगजेबनंतर मुगल साम्राज्याचे पतन झाल्याने पुष्कर हिंदूंनी परत मिळविले आणि मारवाडच्या राठोडांचे भाग बनले ज्याने मंदिरे व घाटांची पुनर्बांधणी केली.[३] पुष्करमधील स्मारक आणि मंदिरे मराठा किंवा नंतरच्या काळातील आहेत. १८०१ मध्ये पुष्कर ब्रिटिश राजवटीखाली आले आणि १९४७ पर्यंत ब्रिटिश साम्राज्याचे एक भाग राहिले. +समकालीन काळात, हे प्रसिद्ध पुष्कर ऊंट फेअरचे ठिकाण आहे.[२] +१९०१ मध्ये, शहर राजपुताना एजन्सीचा भाग होता ज्याची लोकसंख्या ३,८३१ होती. +२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, पुष्करची लोकसंख्या २१,६२६ होती. शहरामध्ये ११,३५३ निवासी पुरुष आणि १०,२९१ महिला आहेत. ०-६ वयोगटातील मुलांची संख्या १३.९५% आहे. सर्व वयोगटातील सुमारे ८०% लोक साक्षर होते (९०% पुरुष साक्षरता दर, ७०% महिला). या शहरामध्ये ४,२५० पेक्षा जास्त घरे आणि प्रति निवास सरासरी ५ रहिवासी आहेत.[८] +पुष्कर मेळा +पुष्कर मेळा पाच दिवस चालतो आणि हे पाच दिवस म्हणजे ग्रामीण लोकांसाठी विश्रांती आणि आनंददायक काळ. हा उचित काळ त्यांच्यासाठी सर्वात व्यस्त वेळ आहे कारण हा देशातील सर्वात मोठा जनावरांचा मेळावा आहे. ५०,००० पेक्षा जास्त उंटांसह जनावरे [उद्धरण वांछित] दूरध्वनी आणि व्यापारासाठी दूर असलेल्या ठिकाणी आणले जातात. सर्व उंट धुतले जातात आणि सुशोभित केलेले आहेत, काही कलात्मक नमुने बनविण्यासारखे आहेत. काही उंट, घोडे आणि गाई रंगीबेरंगी सजावट घेतात.[९] +पशु व्यापार बाजारपेठेत, पुष्कर समांतर लोक संगीत, नृत्य, फेरिस व्हील, जादू शो, घोडा व ऊंट जाळे, इतर अनेक पारंपारिक खेळ आणि टीम मनोरंजन स्पर्धा यांचा उत्सव असतो. पुष्कर मेळावा कार्तिक पौर्णिमेच्या आसपास आयोजित करण्यात आले आहे, जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या काळाच्या दरम्यान ओव्हरलाप करते, अन्य ऋतूंमध्ये पवित्र तलावाला भेट देणाऱ्या यात्रेकरूंसाठी इतर क्रीडा आणि उत्सवांचा समावेश असतो.[१०][११] +सिख गुरुद्वारा गुरुमुख सिंह यांच्या मते गुरू नानक आणि गुरू गोबिंद सिंह यांना समर्पित पुष्कर हे सिखांसाठी एक पवित्र तीर्थस्थान आहे. या शहराच्या पूर्वेकडील गुरू नानक गुरुद्वार ऐतिहासिक जड आहेत, २० व्या शतकापूर्वी सिख मंदिरांचे सामान्य नाव गुरू नानक धर्मशाला. सिख धर्मशाला दोन मजली इमारत असून त्यात एक वर्तुळ असलेले एक केंद्रीय खोली आहे. दुसरा सिख मंदिर गुरू गोबिंद सिंह यांना समर्पित आहे, कारण त्यांना औरंगजेबने आनंदपूरमधून बळजबरी केली होती. ज्या ठिकाणी तो रहात होता त्याच्या पुढील लेक फ्रंट गोविंद घाट म्हणून ओळखला जातो. त्याच्याकडे एक स्मारक शिलालेख आहे आणि हे मंदिर मराठा साम्राज्य प्रायोजकत्वाने बनले आहे. या शिवलिंगात सिख ग्रंथ, गुरू ग्रंथ साहिब आणि गुरू गोविंद सिंह यांनी लिहिलेल्या शिखांच्या मानाने एक हुकुमनामाची जुनी हस्तलिखित प्रत आहे. या दोघांना पुष्कर ब्राह्मण पुजारी, ज्यांचे गुरू भेटले होते त्यांच्या वंशाचे वंशज आहेत. १८ व्या शतकात अक्षरे लिहिण्याची पद्धत, भोज पेट्रावरुकुननाम आहे. +पुष्कर होळी +होळी मार्च महिन्यात असते आणि हिंदू कॅलेंडरमध्ये हा सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे. होळीच्या दरम्यान, पुष्कर (प्राचीन भारतीय कॅनबीस खाद्य पदार्थ) पुष्करमध्ये पुरविले जाते, जे भारतातील सर्वोत्तम भांग आहे.[१२] +इतर ठिकाणे +मेळा +पुष्कर शहरातील अजमेर हे जवळचे पर्यटन आकर्षण आहे. अजमेरपासून २७ किलोमीटर अंतरावर स्थित किशनगढ आहे, ज्याचे लघुचित्र चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे, अधिक लोकप्रियपणे बानी थानी म्हणून ओळखले जाते. +पुष्कर तलाव - पुष्करचे मुख्य आकर्षण पुष्कर तलाव आहे जो तिबेटचे मानसरोवर तलावासारखा पवित्र मानला जातो. या पवित्र तलावामुळे पुष्कर हिंदू तीर्थक्षेत्राचे स्थान बनले आहे. कल्पित गोष्ट अशी आहे की हा तलाव भगवान ब्रह्मदेवताला अर्पण करणारा होता, जेव्हा कमल हातातून पडले त्या ठिकाणी एक तलाव उदय झाला. +जुना पुष्कर - जुन्या पुष्कर तलावाची पुनर्बांधणी व पुष्कर तलावापासून सुमारे ५ किमी अंतरावर आहे. प्राचीन ग्रंथांच्या अनुसार, ओल्ड पुष्कर यात्रेकरूंसाठी समान सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13970.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c04e7842365e1bfc2ecada4d3a8852b8b2ab2ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13970.txt @@ -0,0 +1,7 @@ + +पुष्करम्‌ मेळा दर बारा वेगवेगळ्या नद्यांच्या काठी भरणारा स्नान महात्म्य असलेला उत्तर भारतातील कुंभमेळ्या प्रमाणे दक्षीण भारतातील लोकप्रिय मेळा होय. चंद्रराशीत गुरू ज्या नदीच्या राशीगृही असेल तेथे हा मेळा होतो + + +Pushkaram is a festival in India which occurs in any particular year with respect to one of twelve important rivers; the river for each year's festival is based on which zodiacal sign Jupiter is in at that time. The table to the right shows the association between rivers and signs. +The Pushkaram for each river come once every twelve years and lasts so long as the Jupiter remains in the corresponding Zodiac sign (generally, for one year). The first twelve days of Pushkaram are known as Adi Pushkaram, and the last twelve days are called Anthya Pushkaram. It is believed that during the above period of twenty-four days, "Pushkar" the person, who is imbued with the power to make any river holy, will travel with Jupiter as Jupiter moves from one Zodiac house to another. +In Tamil Nadu, Pushkaram is celebrated in Tamraparni River when Jupiter is in Scorpio. In the four places where River Tamraparni flows from south to north, Banathirtham, Papanasam, Thirupudaimaruthur and sinthupoondurai, the festival is celebrated in accordance with tradition. The Tamraparni temple at Suthamalli is also a place of religious celebration during the Pushkaram year. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13987.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c207245e18d529c6bfd69516da75a26c9b7efd0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_13987.txt @@ -0,0 +1,4 @@ +पुष्पा: द राइज – भाग १ हा २०२१चा तेलुगु-भाषेतील अ‍ॅक्शन थरारपट आहे, जो सुकुमार यांनी लिहला आणि दिग्दर्शित केला आहे.[१] मुत्तमसेट्टी मीडियाच्या सहकार्याने मिथ्री मुव्ही मेकर्सद्वारे याची निर्मिती झाली. यात अल्लू अर्जुन, फहद फासिल (त्याच्या तेलुगु पदार्पणात) आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर जगदीश प्रताप बंदरी, सुनील, राव रमेश, धनंजया, अनसूया भारद्वाज, अजय, अजय, सुनील यांच्या सहाय्यक भूमिका आहेत. +दोन भागांपैकी हा पहिला चित्रपट असून चित्रपटात रेड सँडर्सच्या तस्करी करणाऱ्या कुलीची कथा आहे. एक दुर्मिळ लाकूड जे फक्त आंध्र प्रदेश राज्यातील शेषाचलम येथे उगवते, त्याची तस्करी नायक करत असतो. +देवी श्री प्रसाद यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे, तर छायाचित्रण आणि संपादन अनुक्रमे मिरोस्ला कुबा ब्रोझेक आणि कार्तिक श्रीनिवास-रुबेन यांनी केले आहे. मल्याळम, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये डब केलेल्या आवृत्त्यांसह 17 डिसेंबर 2021 रोजी द राइज तेलुगुमध्ये रिलीज झाला. +चित्रपटाला समीक्षकांकडून मिश्रित सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आणि अल्लूच्या अभिनयाची आणि व्यक्तिरेखा, अ‍ॅक्शन सीक्वेन्स, दिग्दर्शनाची प्रशंसा केली गेली. परंतु कालावधी, अंदाज वर्तवली जाणारी कथा आणि स्कोअरवर टीका केली गेली. द राइज व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला. बॉक्स ऑफिसवर ₹342 कोटींची चित्रपटाने कमाई केली आहे. हा चित्रपट 2021 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून उदयास आला आणि आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या तेलुगू चित्रपटांमध्ये त्याचा क्रमांक लागतो.[२] पुष्पा: द रुल पार्ट 2 या शीर्षकाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती एप्रिल 2022 मध्ये सुरू होणार आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14033.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5e6dbf6dfbf36df0f95ed7d0ca45d0fe6a1bd36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14033.txt @@ -0,0 +1,2 @@ +पूंच भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर आहे. +हे शहर पूंच जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14049.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20ba0b53d82da158d565fb410275a28ddd2c6304 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14049.txt @@ -0,0 +1,6 @@ +पूजा धिंगरा (जन्म १९८६) ही भारतीय पेस्ट्री शेफ आणि महिला व्यवसायिक आहे. तिने भारतातील पहिले मॅकरॉन स्टोअर उघडले. ही "ले१५ पेट्रीझरी" या मॅकरॉन आणि फ्रेंच मिठाई साठी प्रसिद्ध असलेल्या बेकरीची मालकिण आहे. या बेकरीच्या बऱ्याच शाखा आहेत.[१] +पूजाचा जन्म पाककलेत रूची असणाऱ्या कुटुंबात झाला. तिचे वडील आणि तिचा भाऊ वरुण धिंग्रा दोघेही उपहारगृहांचे मालक आहेत. लहान असतानाच पूजा आईकडून बेकिंगची कला शिकली. [२] तिने सुरुवातीला मुंबईच्या लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला परंतु २००४ मध्ये तिने कायद्याचे शिक्षण सोडून दिले. नंतर आपली कारकीर्द बदलत स्वित्झर्लंडच्या ले बोव्हरेटच्या सीझर रिट्झ स्कूलमध्ये हॉस्पिटॅलिटी अँड मॅनेजमेंट कोर्समध्ये प्रवेश घेतला. [२] तीन वर्षांनंतर तिने पॅरिसमधील ले कॉर्डन ब्लेयू येथे प्रशिक्षण सुरू केले. [१][३] तेथे ती पियरे हर्मेच्या पॅटीसरीजपैकी एका बेकरीमध्ये पहिल्यांदा तिची मॅकरॉनशी ओळख झाली. [४] आपला अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, पूजा मुंबईत परतली आणि भारतीयांना पॅरिशिअन शैलीतील पाककलेचा अनुभव देण्याच्या एकमेव उद्देशाने मार्च २०१० मध्ये तिने पहिले दुकान उघडले. [५] २०१६ मध्ये, दक्षिण मुंबईतील "ले 15 कॅफे" नावाचे एक नवीन दुकान उघडत पूजाने आपला उद्योग वाढविला. कॅफेच्या मेनूमध्ये फ्रेंच महिलांच्या ओळखल्या जाणाऱ्या विशेष मिठायांबरोबरच साधे तिखटामीठाचे पदार्थही आहेत.[६] +२०१० मध्ये जेव्हा तिने मुंबईत व्यवसाय सुरू केला तेव्हा तिच्याकडे फक्त दोनच कर्मचारी होते. ऑक्टोबर २०१४ पर्यंत तिच्याकडे तब्बल ४२ कर्मचारी होते. तिची महत्त्वाकांक्षा संपूर्ण भारतभर आपल्या शाखा उघडण्याची आहे.[२] +तिच्या पाकाकलेतील कौशल्याबद्दल राष्ट्रीय दैनिकात तसेच फॅशन आणि जीवनशैलीविषयक नियतकालिकांत विविध लेख प्रकाशित झाले ज्याद्वारे एक प्रगतिशील व्यावसायिक महिला म्हणून स्त्रियांसाठी प्रेरणा ठरते आहे. तिला फोर्ब्स इंडियाने त्यांच्या '३० अंडर ३०' आणि फोर्ब्स आशियाने त्यांच्या '३० अंडर ३०' साठी निवडले आहे. +तिने 'द बिग बूक ऑफ ट्रीट्स' व 'द होलसम किचन' ही दोन पुस्तके लिहिली आहेत. [१] +रणविर ब्रार आणि विकास खन्ना यांच्या सह परीक्षक म्हणून मास्टरशेफ इंडिया - हिन्दी च्या ८व्या पर्वात पूजा सहभागी झाली आहे.[७] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14070.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e36af155c047f08e15ae15792f984cadfa178cda --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14070.txt @@ -0,0 +1,17 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये २४ सप्टेंबर इ.स. १९३२ रोजी झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो. +पुणे करारातील अटी खालीलप्रमाणे आहेत. +१) प्रांतिक विधान सभेत साधारण निवडणूक क्षेत्रातील जागांपैकी दलित वर्गासाठी १४८ राखीव जागा ठेवण्यात येतील. राखीव जागांची प्रांतानुसार विभागणी खालीलप्रमाणे होती: +२) या जागांची निवडणूक संयुक्त पद्धतीद्वारे केली जाईल. दलित वर्गाच्या सदस्यांची नावे त्या निवडणूक क्षेत्राच्या यादीमध्ये नोंदविलेली असतील, त्यांचे एक मंडळ नेमणूक करून बनविले जाईल. हे मंडळ प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील चार उमेदवारांचे पॅनल निवडेल. ही निवडपद्धती एकमतीय आधारावर होईल. अशा प्राथमिक निवडीमध्ये ज्या चार सदस्यांना सर्वाधिक मते मिळतील ते साधारण निवडणूक क्षेत्राचे उमेदवार समजले जातील. +३) केंद्रीय कार्यकारणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरील दोन प्रकारे होईल. +४) केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल. +५) उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडीची व्यवस्था (केंद्रीय व प्रांतीय कार्यकारिणीसाठी, ज्यांचा वर उल्लेख केला आहे.) पहिल्या दहा वर्षानंतर समाप्त होईल. दोन्हीही पक्षाच्या आपापसातील संमतीने खालील कलम सहा नुसार त्याकालावधीपूर्वी देखील समाप्त केला जाऊ शकेल. +६) प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणीत दलितांच्या जागांचे प्रतिनिधित्व जसे एक व चार मध्ये दिले आहे, ते दोन्हीही संबंधितपक्षांद्वारे आपापसांत समझोता होऊन त्यास हटविण्यासाठी निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत अंमलात येईल. . +७) केंद्रीय व प्रांतिक कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी दलितांच्या मतदानाचा अधिकार लेथियन कमीटीच्या अहवालाप्रमाणे असेल. +८) दलित वर्गाच्या प्रतिनिधधींना स्थानिक निवडणुका व सरकारी नोकरीत अस्पृश्य असल्याने अयोग्य ठरविले जाता कामा नये. दलितांच्या प्रतिनिधित्वास (संख्येने) पुरे करण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जातील व सरकारी नोकऱ्यांमध्ये ठरवून दिलेली शैक्षणिक योग्यता त्यांच्याकडे असल्यास त्यांची नेमणूक केली जाईल. +९) सर्व प्रांतांत शैक्षणिक अनुदान देऊन दलितांच्या मुलाबाळांसाठी शैक्षणिक सोयी पुरविल्या जातील. त्यासाठी योग्य त्या रकमेची तरतूद केली जाईल. इत्यादी समझोत्याच्या अटी 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट'मध्ये सामील करण्यात आल्या. +१०) वरील निवडणुकीबाबत व सरकारी नोकरीबाबत अस्पृश्याना योग्य जागा मिळाव्या म्हणून शक्य तितका प्रयत्न केला जाईल. मात्र सरकारी नोकरीकरिता शिक्षणाच्या ज्या अटी सरकारने लावल्या त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. इत्यादी अटींना संमती देण्यात आली. त्यानंतर म. गांधींनी संत्र्याचा रस पिऊन, आपला प्राणांतिक उपवास सोडला.[२] [३] +पुणे कराराविषयी अनेक पुस्तके, नाटके व चर्चा करण्यात आलेल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14096.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b711c9c875ad66d8c3efba2fcde871bcc189aac8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14096.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे, भारत +पूना हॉस्पिटल (पुणे) भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील मोठे रुग्णालय आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14145.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8964b9b5d4b14cdbf34533365953ddeb674c4c2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14145.txt @@ -0,0 +1,3 @@ +पूर्णाव्याहळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +व्याहाळी +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14151.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a6d1337b611a532e87248ef6fdff8a54a45af72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14151.txt @@ -0,0 +1,2 @@ +पूर्णिया भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे. +हे पूर्णिया जिल्ह्याचे मुख्यालय आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,१०,८१७ होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1417.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9392dacdcfcc2b9fa657f3641ebbae3c67e478f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1417.txt @@ -0,0 +1 @@ +जंगलात आढळणारे वृक्ष. या झाडाच्या पानांचा उपयोग हिरवळीच्या खतासाठी केला जातो diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14172.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf628e25e29da21092d0cf4853f1e33e7c55362e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14172.txt @@ -0,0 +1,2 @@ +पूर्व आफ्रिका क्रिकेट संघ केन्या, युगांडा, टांझानिया आणि झांबिया या देशांचे प्रतिनिधित्व करणारा एक क्रिकेट संघ होता. त्यांचा पहिला क्रिकेट सामना १९५८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या बिगर-युरोपियन संघाविरुद्ध होता. पूर्व आफ्रिका संघ १९७५ क्रिकेट विश्वचषक आणि १९७९, १९८२ आणि १९८६ आयसीसी ट्रॉफीमध्ये खेळला. यापैकी दोन शेवटच्या काळात केन्याचेही स्वतःचे प्रतिनिधित्व होते जेणेकरून पूर्व आफ्रिका प्रभावीपणे युगांडा, टांझानियन आणि झांबियन संघ होता. +पूर्व आफ्रिका हे १९६६ ते १९८९ पर्यंत आयसीसीचे सहकारी सदस्य होते, त्यानंतर त्याचे स्थान पूर्व आणि मध्य आफ्रिका क्रिकेट संघाने घेतले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1418.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9cf2c3d59be859ddc8b31d8389f065fd39c6abc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1418.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. धैर्यशील शिरोळे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी डॉक्टर, लेखक आहेत. +शिरोळ्यांनी अदिवासी कथा आदिवासी व्यथा हे पुस्तक लिहिले असून त्यास पुरस्कार मिळाले आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14193.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7bf8dc5778911a06122d4a1b41b1b3efbf27294 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14193.txt @@ -0,0 +1,2 @@ +पूर्व कॅरिबियन डॉलर हे कॅरिबियन भौगोलिक प्रदेशामधील आठ देशांचे एकत्रित चलन आहे. ह्या चलनाचा विनिमय दर १९७६ सालापासून १ अमेरिकन डॉलर = २.७ पूर्व कॅरिबियन डॉलर असा नियंत्रित करण्यात आला आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14205.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db3d708ffcf34042893956da54bf030e59e43668 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14205.txt @@ -0,0 +1 @@ +पूर्व चपळ ही एक भारतीय नौदलाची चपळ आहे.ह्या चपळचे मुख्यालय विशाखापट्टणम भारत येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1421.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8a242a6d36840154b6161e4e58834bad5e52469 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1421.txt @@ -0,0 +1,3 @@ + +धैर्यशील संभाजीराव माने हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे २३ मे, २०१९ रोजी हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. हे शिवसेनेचे सदस्य असून त्यांनी स्वाभिमानी पक्षाच्या राजू शेट्टी यांचा पराभव केला. माने हे इचलकरंजी गावचे आहेत. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14212.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ee82e3a52298c26ef2e7c1c254621dd13247bbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14212.txt @@ -0,0 +1,4 @@ +पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्याचे नकाशावरील स्थान + +पूर्व जैंतिया हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली जैंतिया हिल्स जिल्ह्याचे विभाजन करून पूर्व जैंतिया हिल्स व पश्चिम जैंतिया हिल्स हे दोन नवे जिल्हे निर्माण करण्यात आले. पूर्व जैंतिया हिल्स जिल्हा मेघालय राज्याच्या पूर्व भागात स्थित असून त्याच्या पूर्वेस आसाम राज्य तर नैऋत्येस बांगलादेशचा सिलहट विभाग आहेत. २०११ साली पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १.२३ लाख इतकी होती. ख्लिरियात नावाचे नगर पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यामधून धावतो व मेघालयला आसामसोबत जोडतो. +प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाच्या असणाऱ्या पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यामधील सुमारे ७२ टक्के रहिवासी ख्रिश्चन धर्मीय आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14213.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d153259625bc3375fc7ed9e32a920e18a201220 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14213.txt @@ -0,0 +1,8 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +पूर्व तिमोर (किंवा तिमोर-लेस्ते) हा प्रशांत महासागरातील एक देश आहे. पूर्व तिमोर हे तिमोर समुद्राच्या उत्तरेस तिमोर ह्याच नावाच्या बेटाच्या पूर्व भागात वसले आहे. भौगोलिकदृष्ट्या पूर्व तिमोर आग्नेय आशिया व मेलनेशिया ह्या दोन्ही भागांत गणले जाते. +पूर्व तिमोर हा २१व्या शतकामध्ये स्वातंत्र्य मिळालेला पहिला देश आहे. १९७५ साली पूर्व तिमोरने पोर्तुगालपासून स्वातंत्र्याची घोषणा केली, पण त्याच वर्षी इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर लष्करी कारवाई करून कब्जा मिळवला व पूर्व तिमोर आपल्या देशाचे २७वे राज्य असल्याचे जाहीर केले. १९९९ साली इंडोनेशियाने माघार घेतल्यानंतर २० मे २००२ रोजी स्वतंत्र पूर्व तिमोर देशाला मान्यता देण्यात आली. +अनेक वर्षे चाललेल्या स्वातंत्र्यलढ्यामुळे पूर्व तिमोरची आर्थिक स्थिती हलाखीची बनली आहे. पूर्व तिमोरचा मानवी विकास सूचक आशियातील देशांमध्ये सर्वात खालच्या स्थानावर आहे. येथील ३७ टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली जगत आहे. +एकेकाळी हे बेट पोर्तुगालचे एक व्यापारी ठाणे आणि वसाहत होते. हलाखीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील जनतेने पोर्तुगिजांविरोधी चळवळ सुरू केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानी साम्राज्याने तिमोर लेस्टचा ताबा मिळवला. प्रथम पोर्तुगीज आणि नंतर जपानी शासकांनी केलेल्या अत्याचारी कारभारामुळे त्रस्त झालेल्या तिमोरी जनतेत असंतोष पसरून त्यांनी दोस्त राष्ट्रांच्या मदतीने जपानी सैन्यावर गनिमी हल्ले सुरू केले. जपान्यांनी सुमारे ४० हजार तिमोरींची हत्या करून बंडखोरांना शांत केले. परंतु तेवढ्यातच महायुद्धात जपानचा पराभव होऊन पुन्हा एकदा तिमोरचा ताबा पोर्तुगिजांनी घेतला. पोर्तुगिजांच्या या कारभारावरही तिमोरी स्वातंत्र्यवादी संघटना असंतुष्ट होत्या. त्यांच्या स्वातंत्र्यवादी आघाडीच्या नेत्यांनी नोव्हेंबर १९७५ मध्ये पोर्तुगालचा अंमल झुगारून स्वतंत्र तिमोर लेस्ट स्थापन करीत असल्याची घोषणा केली. यमात्र, त्याआधी दोन महिने पोर्तुगिजांनी तिमोरमधला कारभार आवरता घेतला होता. +पोर्तुगिजांचा तिमोर लेस्टवरचा अंमल संपल्यावर तिथे कम्युनिस्टांचे सरकार येईल या भीतीने पश्चिमेकडचा शेजारी देश इंडोनेशियाने १९७५ च्या डिसेंबरमध्ये आपले लष्कर पाठवून तिमोर लेस्टवर हल्ला केला. इंडोनेशियाने तिमोर लेस्टवर कब्जा करत १९७६ मध्ये तिमोर इंडोनेशियात समाविष्ट करून तो आपला २७ वा प्रांत असल्याचे जाहीर केले. इंडोनेशियाने तिमोरवर बसवलेला अंमल पुढे सन १९९९पर्यंत टिकला. हा दोन दशकांहून अधिकचा काळ इंडोनेशियन सरकार व तिमोरी स्वातंत्र्यवादी क्रांतिकारी संघटना यांच्यातील संघर्षांचा होता. इंडोनेशियाचे लष्कर व तिमोरी बंडखोर संघटनांच्या सशस्त्र चकमकी आणि त्यातून सुमारे एक लाख तिमोरींचा मृत्यू यामुळे तिमोरी जनता पिचून गेली. +अखेरीस संयुक्त राष्ट्रांनी तिमोरी लोकांनी याबाबत सार्वमत घेऊन निर्णय घ्यावा असे सुचवले. सार्वमत इंडोनेशियाच्या विरोधात व तिमोर लेस्टच्या स्वातंत्र्याला अनुकूल मिळून २० मे २००२ रोजी तिमोर लेस्ट हा स्वतंत्र, सार्वभौम देश अस्तित्वात आल्याची घोषणा झाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14219.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c59b6d122018758b777bf5770aeae9627efd3578 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14219.txt @@ -0,0 +1 @@ +पूर्व तिमोरचा ध्वज २० मे २००२ या दिवशी स्वीकारला गेला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14234.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e7eb2c0f5608dde938c6ce159a55fccd3e6dc08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14234.txt @@ -0,0 +1,9 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीमध्ये पूर्व व पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली. +ढाका ही बांगलादेशची राजधानी व सर्वात मोठे शहर असून चट्टग्राम, सिलहट, राजशाही इत्यादी इतर मोठी शहरे आहेत. ब्रम्हपुत्रा, पद्मा व मेघना ह्या येथील प्रमुख नद्या आहेत. २०११ साली बांगलादेशची लोकसंख्या सुमारे १४.९७ कोटी होती. बांगलादेश हा जगातील आठव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा देश आहे. +बांगलादेश एकूण ८ प्रशासकीय विभागांमध्ये वाटला गेला आहे. +बांगलादेशात अनेक महामार्ग अस्तित्वात असून सर्व प्रमुख शहरे महामार्गांद्वारे जोडली गेली आहेत. बांगलादेश रेल्वे ही देशामधील एकमेव रेल्वे वाहतूक कंपनी असून देशात आजच्या घडीला २,७०६ किमी लांबीचे लोहमार्गाचे जाळे आहे. बांगलादेशामधील अनेक नद्यांमुळे जलवाहतूक हा येथील वाहतूकीचा एक प्रमुख मार्ग आहे. बांगलादेशात ८,०४६ किमी लांबीचे जलमार्ग अस्तित्वात आहेत. बिमान बांगलादेश एरलाइन्स ही येथील सरकारी विमानवाहतूक कंपनी असून ढाक्याचा शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ बांगलादेशातील प्रमुख विमानतळ आहे. +बांगलादेश · भूतान · भारत · मालदीव · नेपाळ · पाकिस्तान · श्रीलंका + +क्वचित समाविष्ट केले जाणारे अन्य देश:  अफगाणिस्तान · इराण · म्यानमार diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14241.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6667951c194f46aba70df963a4627d99f6fbf79e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14241.txt @@ -0,0 +1,71 @@ +पूर्व मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९९६ साली स्थापन झालेल्या पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय हाजीपूर येथे असून बिहार राज्याचा बव्हंशी भाग तसेच उत्तर प्रदेश व झारखंड राज्यांचा काही भाग पूर्व मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो. +पूर्व मध्य रेल्वेचे पाच विभाग आहेत. +पूर्व मध्य रेल्वेद्वारे खालील प्रमुख रेल्वेगाड्या चालवल्या जातात. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14254.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adf790799558b9fe38e8b8163a017ba014aa8460 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14254.txt @@ -0,0 +1,70 @@ +पूर्व रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५२ साली स्थापन झालेल्या पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोलकाताच्या हावडा रेल्वे स्थानक येथे असून पश्चिम बंगाल व झारखंड ही राज्ये पूर्व रेल्वेच्या अखत्यारीत येतात. +पूर्व रेल्वेचे चार विभाग आहेत. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14263.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55383de566a5ceb99d7457c5690a8fa6c5b186fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14263.txt @@ -0,0 +1,3 @@ +गंगटोक जिल्ह्याचे नकाशावरील स्थान + +गंगटोक (जुने नाव: पूर्व सिक्कीम जिल्हा) हा भारताच्या सिक्कीम राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा सिक्कीम राज्याच्या आग्नेय भागात स्थित असून ह्याच्या पूर्वेला भूतान देश तर ईशान्येला तिबेट आहेत. गंगटोक जिल्ह्याचे मुख्यालय सिक्कीमची राजधानी गंगटोक येथेच आहे. नेपाळी हे येथील प्रमुख भाषा आहे. गंगटोक जिल्हा हे सिक्कीममधील गिर्यारोहण केंद्र मानले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14269.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7da9b4f710d00d08d894178bf6bd1e0f7a91890c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14269.txt @@ -0,0 +1,4 @@ +पूर्वघाट शिलींध्री किंवा दारूसीतोर शिलींध्री (इंग्लिश:Sitta castanea prateri)हा आकाराने लहान असणारा पक्षी आहे. +हा आकाराने चिमणीपेक्षा लहान आहे.ह्या पक्षाचा वरील भागाचा रंग तांबूस तसेच खालील भागाचा वर्ण मंद तांबूस असतो. +हे पक्षी जयपूरपासून पूर्वघाटात ओरिसा व आंध्र प्रदेश, गोदावरी नदी या प्रदेशांत फेब्रुवारी ते मे या काळात मोठया प्रमाणावर आढळतात. +ह्या पक्षाचे निवासस्थान घनदाट जंगले,पानगळीची जंगले या ठिकाणी असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14275.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6a0f3c5e99c96072ba1be53388555fad3b11160 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14275.txt @@ -0,0 +1,3 @@ +पूर्वरंग हे पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले मराठी भाषेतील प्रवासवर्णनात्मक पुस्तक आहे. देशपांड्यांनी केलेल्या आग्नेय आशिया व पूर्व आशियातील देशांतील भ्रमंतीवर हे प्रवासवर्णन लिहिले आहे. इ.स. १९६२ सालच्या जानेवारी ते मे महिन्यांदरम्यान हा प्रवास पु.ल.देशपांडे व त्यांच्या पत्नी सुनीता देशपांडे यांनी केला. आग्नेय आशियातील सिंगापुरापासून प्रवासाची सुरुवात होऊन पूर्व आशियातील जपानभेटीने त्याची सांगता होते. या प्रवासात सिंगापूर व जपानाव्यतिरिक्त त्यांनी मलेशिया (तत्कालीन मलाया), थायलंड, इंडोनेशियातील जावा व बाली बेटे, पूर्व आशियातील हॉंगकॉंग या ठिकाणांस भेट दिली. तसेच, जहाजप्रवासाचा पहिला थांबा असलेल्या श्रीलंकेतील कोलंबो शहरातल्या भटकंतीचे वर्णन या पुस्तकात अंतर्भूत आहे. +या चार महिन्यांतील प्रवासात भेट दिलेल्या विविध देशांतील अनुभव, तिथे भेटलेले लोक, स्थानिक भाषा, तिथले सांस्कृतिक वातावरण, कलाप्रकार, खाद्यसंस्कृती अशांसारख्या अनेक गोष्टी पुस्तकात मांडल्या आहेत. +पुस्तकाचे मुखपृष्ठ दीनानाथ दलाल यांनी चितारले असून आतील मजकुरास समर्पक बोधचित्रे हास्यचित्रकार शि.द. फडणीस यांनी काढली आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14283.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88e2c7ccaaed0fd9daabace1f9b94bc8ef039cfc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14283.txt @@ -0,0 +1,2 @@ +पूर्वांचल द्रुतगतीमार्ग हा उत्तर प्रदेश राज्यामधील एक द्रुतगती मार्ग आहे. सुमारे ३४१ किमी लांबीचा हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग उत्तर प्रदेशची राजधानी लखनौला पूर्वांचल भागासोबत जोडतो. १० ऑक्टोबर २०१८ रोजी ह्या मार्गाचे बांधकाम सुरू झाले व १६ नोव्हेंबर २०२१ रोजी हा मार्ग वाहतूकीस खुला करण्यात आला. +ह्या द्रुतगतीमार्गाचे वैशिष्ट्य असे की ह्या मार्गावर सुलतानपूर जिल्ह्यातील कुरेभर गावाजवळ ३.२ किमी लांबीची धावपट्टी बांधण्यात आली आहे जिचा वापर विमाने उतरवण्यासाठी केला जाऊ शकतो. ह्या महामार्गाला गोरखपूर शहरासोबत जोडणाऱ्या ९१ किमी लांबीच्या गोरखपूर जोड द्रुतगतीमार्गाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. तसेच भविष्यात ह्या महामार्गाद्वारे लखनौ ते पाटणा दरम्यान जलदगती वाहतूक सुलभ होईल. त्याचबरोबर आग्रा–लखनौ द्रुतगतीमार्ग व यमुना द्रुतगतीमार्ग वापरून पाटणा ते दिल्ली जलद वाहतूकीस चालना मिळेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14328.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e9d3897d5e5b6b8acc04ef02e9e1212ec852c18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14328.txt @@ -0,0 +1,3 @@ +अतिमानस ही श्रीअरविंद प्रणीत एक संकल्पना आहे. अतिमानसाचे पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण व्हावे यासाठी ते प्रयत्नशील राहिले. श्रीअरविंद यांनी त्यांच्या जीवनाच्या अखेरीस लिहिलेले शेवटचे ८ गद्य लेख म्हणजे 'द सुप्रामेंटल मॅनिफेस्टेशन अपॉन अर्थ' [१]हे पुस्तक. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सेनापती बापट यांनी केला आहे. +या पुस्तकातील लेख हे प्रामुख्याने 'बुलेटिन ऑफ फिजिकल एज्युकेशन'साठी लिहिण्यात आले होते. याचे नंतरचे नाव बुलेटिन ऑफ श्रीअरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन असे आहे. +यामध्ये पुढील लेख समाविष्ट आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1433.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80a86864e2973d2635b77b4bca75ba0fded56629 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1433.txt @@ -0,0 +1,2 @@ +धोंडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14342.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e21beac9390b72e99622c5ee42674cf3d04efbbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14342.txt @@ -0,0 +1 @@ +पॅट्रिक हेन्री जोसेफ पॅट ट्रिमबॉर्न (१८ मे, १९४०:डर्बन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९६७ ते १९७० दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14357.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab4d112e7fc311feeec291ce15775d48d5851c94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14357.txt @@ -0,0 +1,3 @@ +पांतागोनिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश चिली व आर्जेन्टिना देशांमध्ये आन्देसेच्या दक्षिणेस स्थित आहे. + +गुणक: 41°48′37″S 68°54′23″W / 41.81015°S 68.90627°W / -41.81015; -68.90627 diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14368.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7aab5d228a0ee456aae77a9fde1f2a7dddc31ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14368.txt @@ -0,0 +1,3 @@ +पॅट्रिक गॅलन डेम्पसी (जन्म १३ जानेवारी १९६६) [१] एक अमेरिकन अभिनेता आणि रेसिंग ड्रायव्हर आहे. २००५ ते २०१५ या कालावधीत ग्रेज ॲनाटॉमी या एबीसी वैद्यकीय नाटक मालिकेत न्यूरोसर्जन डेरेक "मॅकड्रीमी" शेफर्ड या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे. एन्चेंटेड (२००७) मधील त्याच्या प्रमुख रोमँटिक चित्रपटांच्या भूमिकांसाठी देखील तो ओळखला जातो.[२][३][४] +डेम्पसीला एक प्राइमटाइम एम्मी पुरस्कार आणि दोन गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे आणि २०२३ मध्ये पीपल्स मासिकाने "सेक्सीएस्ट मॅन अलाइव्ह" म्हणून ओळखले आहे.[५] + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14400.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b014f25df02714eea6648d72ca9ac4d3a9d0aa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14400.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॅट्रिशिया फ्रांसेस ट्रिश मॅककेल्वी (५ जानेवारी, १९४२:न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंड आणि आंतरराष्ट्रीय XIच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ ते १९८२ दरम्यान १५ महिला कसोटी आणि २१ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. +मॅककेल्वी १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XI संघाकडून खेळली तर तिने १९७८ आणि १९८२च्या महिला क्रिकेट विश्वचषकांमध्ये न्यू झीलंड महिला संघाचे नेतृत्व केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14407.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2528be378545d8e3d68300fd22b984b3b78a8ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14407.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॅट्रिशिया मेरी मुखिम (जन्म:शिलॉंग, मेघालय, भारत - ) या भारतीय समाजसेविका आणि पत्रकार आहेत. या शिलॉंग टाइम्सच्या संपादिका आहेत. +मुखिम यांनी मेघालयातील खासी लोकांवर लेखन केलेले आहे. २०००मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14440.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a275458a7249016bfc4f2885038abc7572dd0cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14440.txt @@ -0,0 +1,2 @@ +सचिन् तेन्दुलकर् + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14444.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62032ab106bea2f5f98374c10dba1877cd884704 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14444.txt @@ -0,0 +1 @@ +पॅट्रिस एमरी लुमुम्बा (जुलै २, इ.स. १९२५ - जानेवारी १७, इ.स. १९६१) हा कॉंगोचा स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वप्रथम पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14445.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e9123e901176bceddd05dba8e2c26788e397352 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14445.txt @@ -0,0 +1,32 @@ +वाघ striatus Severtzov, 1858 +'वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे[२]. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वोच्च स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील 'व्याघ्र' या शब्दावरून आली आहे. इंग्रजीत वाघाला 'टायगर असे म्हणतात. मराठीत भल्या मोठ्या वाघाला 'ढाण्या' वाघ म्हणतात. वाघ हा शिकार करण्यात परिपक्व आहे. +इ.स. २०१० पासून जगभरात २९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. भारतात वाघ हा संरक्षित प्राणी असून त्याची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे. +एके काळी पश्चिमेस पूर्व अँटोलिया [३]प्रदेश पासून अमूर नदी [४]पात्रात आणि दक्षिणेस हिमालयाच्या पायथ्यापासून सुली बेटांपर्यंतच्या बालीपर्यंत सर्वत्र वाघ पसरले. २० व्या शतकाच्या सुरुवातीस, वाघाची संख्या पूर्वीहून ९३% ने कमी झाली आहे तसेच पश्चिम आणि मध्य आशियात, जावा आणि बाली बेटांमधून आणि आग्नेय, दक्षिण आशिया आणि चीनच्या मोठ्या भागांतून लोप पावली आहे. सध्याची वाघ प्रजाती भारतीय उपखंड आणि सुमात्रावरील सायबेरियन समशीतोष्ण जंगलांपासून ते उप-उष्णकटिबंधीय व उष्णकटिबंधीय जंगलांपर्यंत पसरलेली आहे. १९८६ पासून वाघाला आययूसीएन रेड लिस्टमध्ये लुप्तप्राय प्रजाती म्हणून सूचीबद्ध केले आहे. २०१५ पर्यंत जगातील प्रौढ वाघांची संख्या ३०६२ ते ३९४८ असावी असा अंदाज आहे. भारतात सध्या सर्वात अधिक वाघांची संख्या आहे. वाघांची संख्या कमी होण्याच्या मुख्य कारणांमध्ये त्यांचे प्राकृतिक आवास स्थान नष्ट करणे, खंडित करणे आणि शिकार करणे समाविष्ट आहे. काही देशांमधील अधिक दाट लोकवस्ती चे अतिक्रमण या ठिकाणी कारणीभूत आहे. +वाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते. आजही तेथे काही शेकड्यांनी वाघ शिल्लक आहेत. तिथून वाघ मांचूरिया चीन, आग्नेय अशियातून भारतात आला असे मानले जाते[ संदर्भ हवा ]. यातील बऱ्याच भागात पूर्वी वाघ मुबलक प्रमाणात आढळत होता परंतु शिकार व वसतिस्थानाचा नाश यांमुळे तेथून वाघ नामशेष झाला. जंगली वाघ हा आज प्रामुख्याने भारत, ब्रह्मदेश, थायलंड, चीन व रशिया या देशांत आढळतो तसेच प्राणिसंग्रहालयातील वाघ आज जगभर पोहोचले आहेत व ते वाघांच्या एकूण संख्येचा मोठा भाग आहेत. वाघ (पेंथेरा टायग्रिस) हा मांजर कुटुंब, फेलिडे याचा सर्वात मोठा जिवंत सदस्य आहे. हा शिकार करून खातो. हा आशिया, मुख्यतः भारत, भूतान, चीन, कोरिया आणि साइबेरियन रशियामध्ये राहतो. २०२० साली जंगली वाघांतील ७० टक्के वाघ भारतात आहेत. भारतामध्ये २०१४ मध्ये २२२६ वाघ होते. ४ वर्षांनी २०१८ मध्ये ही संख्या वाढून २९६७ वर पोचली.[५] +वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. भारतातील पंजाब, हरियाणा ही राज्ये सोडल्यास सर्व राज्यात वाघाचे थोडे थोडे अस्तित्व आहे. +भारतातील वाघांच्या आढळाचे ५ उपविभाग आहेत -- +वाघाचे वसतिस्थान हे मुख्यत्वे दाट ते अतिशय घनदाट जंगलात असते. वाघाच्या शिकार करण्याच्या पद्धतीमुळे त्याने त्याचे वसतिस्थान निवडले असावे. राजस्थानातील शुष्क जंगले, तसेच सुंदरबनमधील खारफ़ुटीची जंगले, काझ़ीरंगातील गवताळ जंगल असे विविध प्रकारच्या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. तरीदेखील वाघ हा बिबट्यासारखा कोणत्याही प्रकारच्या जंगलात राहण्यास सरावला नाही. तसेच प्रत्येक वाघांचे शिकारीचे क्षेत्र हे बरेच मोठे असते (साधारणपणे १०० चौ.किमी). त्यामुळे वाघ साधारणपणे मोठी जंगले पसंत करतात. म्हणूनच पूर्वीच्या मध्यम आकाराच्या जंगलात वाघ दिसत व आज ती जंगले हे लहान झाल्यामुळे वाघांचे अस्तित्व संपृष्टात आले[ संदर्भ हवा ]. (उदा: महाराष्ट्रातील सह्याद्री व कोकणातील जंगले) +नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार,भारतात वाघांची संख्या वाढली असून ती आता २९६७ झाल्याचे सांगण्यात येते. तसेच, मध्य भारतातील, ताडोबा, पेंच, कान्हा व मेळघाट आदी जंगल परिसरात एकूण सुमारे ७१८ वाघ असल्याचे यात दृष्टीपथात आले.हे सर्वेक्षण 'वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ट्रस्ट' तर्फे कॅमेरे लावून करण्यात आले.[ संदर्भ हवा ] +वाघ हा वर नमूद केल्याप्रमाणे मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. वाघाचा आकार हा स्थानिक परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असतो. सायबेरीयन वाघ हा आकाराने मोठा असतो तर भारतीय वाघ त्या मानाने कमी भरतो. सायबेरीयन वाघ हा लांबीला ३.५ मीटर पर्यंत भरतो तर त्याचे वजन ३०० किलोपर्यंत असते. हा अपवाद झाला परंतु १९० -२०० सेमी पर्यंत लांब असतात व त्यांचे सरासरी वजन २२७ किलो पर्यंत असते. भारतीय वाघ साधारणपणे वजनात १०० ते १८० किलोपर्यंत भरतो. मादी ही नरापेक्षा लहान असते. सुमात्रा मधील वाघ हा अजूनच लहान असतो. वाघांची ओळखण्याची सर्वात मोठी खूण त्यांचे अंगावरचे पट्टे व तांबूस रंगाची फ़र असते. प्रत्येक वाघाचे अंगावरील पट्टे हे वेगळे असतात. जसे प्रत्येक माणसाचे ठसे वेगळे असतात त्याचप्रमाणे यावरून वाघांना ओळखता येते. वाघाच्या अंगावर साधारणपणे १०० पर्यंत पट्टे असतात. पट्ट्यांचा मुख्य उपयोग वाघांना दाट झाडींमध्ये सदृश होण्यासाठी होतो. पट्ट्यांबरोबरच प्रत्येक वाघाच्या पंज्याची ठेवणही वेगळी असते. वाघांची पारंपारिक गणना पंजाच्या ठश्यांवरूनच होते. वाघाचा पंजा हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो. त्याचा व्यास साधारणपणे ६ ते ८ इंच इतका भरतो. जंगलातून फ़िरताना वाघ जरी दिसला नाही तरी वाघाचे ठसे दिसू शकतात. शिकार साधण्यासाठी वाघांचा जबडा जबरदस्त ताकदवान असतो व तो वर-खाली या दिशेत फिरतो. जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाघ हे पट्टीचे पोहोणारे आहेत, म्हणजे त्यांची पोहोण्याची क्षमता चांगलीच असते व या बाबतीत इतर मांजरांपेक्षा वेगळी सवय आहे. वाघांना पाणी आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात तासन तास डुंबून स्वतःला थंड ठेवतात. +वाघाची मादी वर्षातून फारच थोडे दिवस माजावर असते व त्याकाळात नर वाघाशी सलगी करून प्रणयराधना करते. वाघांची प्रणयक्रीडा ही पहाणाऱ्याला अतिशय हिंसक वाटू शकते. मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत वाघांचा समागम चालतो. नर वाघ समागम करताना मादीची मान आपल्या जबड्यात पकडतो. असे का? याचे उत्तर अजून सापडलेले नाही. काहींच्या मते समागम यशस्वी व्हावा व दरम्यान वाघिणीने कमी हालचाल करावी यासाठी असे वाघ करतो.[७] समागमानंतर काही काळातच नर व मादी विभक्त होतात. मादीला गर्भ धारणा झाल्यावर १६ आठवड्याच्या कालावधीनंतर ३ ते ४ शावकांना जन्म देते. मराठीत शावकांना 'बछडा ' म्हणून ही संभोधले जाते. पिल्ले ही जन्मतः अतिशय नाजूक व अंध असतात. नर वाघाच्या तडाख्यात पिल्ले सापडल्यावर त्यांना ठार मारतो. म्हणून या काळात मादी अतिशय आक्रमक असते. शावक अतिशय भराभर वाढतात. परंतु पिल्लांचा पूर्ण वाढण्याचा कालावधी १८ महिन्यांचा असतो. शावक आई व भावंडांसोबत दोन ते अडीच वर्षे व्यतीत करतात. वाघाचे शावक लहानपणी अतिशय खेळकर असतात. शावक जसजशी मोठी होतात तशी त्यांची आई त्यांना शिकार साधण्यात पारंगत करते. सुरुवातीस अर्धमेल्या शिकारीशी खेळण्यास शिकवते व नंतर जिवंत सावजांवर हल्ले करण्यास शिकवते. पूर्ण वाढीनंतर शावक स्वतःहून नवीन क्षेत्र शोधण्यास जातात किंवा आई शावकांना सोडून निघून जाते. नर शावकांना इतर नरांशी क्षेत्र मिळवण्यास स्पर्धा करावी लागते. माद्यांना नवीन क्षेत्र मिळवण्यात फारसे श्रम पडत नाहीत. बहुतेक करून माद्यांना एखाद्या नराच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये जागा मिळून जाते. बंदीवासातही वाघांची वीण चांगली होते. +वाघ हा एकटा रहाणारा प्राणी असून तो आपले क्षेत्रफळ राखून ठेवतो. नर वाघाचे क्षेत्रफळ ६० ते १०० चौ.किमी असते. नर वाघ आपल्या क्षेत्रफळात अनेक वाघिणींना आपल्या क्षेत्रफळात सामावून घेतो. वाघिणीचे क्षेत्रफळ १५ ते २० चौ.किमी असते. वाघ बहुतांशी आपल्या क्षेत्रात दुसऱ्या वाघांना येण्यास मज्जाव करतात. तसे केल्यास होणारे भांडण हे जीवघेणे असू शकते. वाघ आपले क्षेत्र झाडांवर मुत्राचे फवारे मारून आखून घेतात.तसेच तो झाडांवर नखांचे ओरखडे मारूनही क्षेत्र आखतो. नर वाघ आपल्या पिल्लांचे देखील अतिक्रमण सहन करत नाही. परंतु काही वेळा नर वाघ पित्याची भूमिका देखील बजावल्याचे आढळले आहे. जॉर्ज शेलरने तसेच वाल्मिक थापर <[८]. यांनी अश्या गोष्टी नोंदवल्या आहेत. +वाघ हा पूर्णतः मासांहारी प्राणी आहे वाघाची चावण्याची क्षमता ही १०५० पिएस आय इतकी आहे वाघाचे शिकारी कौशल्य वादातीत आहे. पूर्ण वाढ झालेला हत्ती सोडला तर वाघ कोणत्याही जमिनीवरील प्राण्याची शिकार करण्यास समर्थ आहे. वाघाची मुख्य शिकार मध्यम ते मोठ्या आकाराचे प्राणी आहेत. सांबर हे वाघाचे सर्वात आवडते खाद्य आहे. तसेच इतर प्राणी उदा: रानगवा, चितळ, भेकर व इतर हरणे, रानडुक्कर, नीलगाय, रानम्हैस इत्यादी आहेत. वाघाचे खाद्य प्रांतानुसार, उपलब्धतेनुसार तसेच वयानुसार बदलते. पूर्ण वाढलेल्या हत्तीची तसेच गेंड्याची वाघांशी सामना झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु साधारणपणे सामना टाळण्याचा कल असतो. वाघ बहुतांशी एकटे शिकार करतात. प्रजनन काळात जोडीने शिकार केल्याची उदाहरणे आहेत. पिल्ले आपल्या वाढत्या वयात आईच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे शिकार करतात. +वाघांची शिकारीचे तंत्र हे बहुतांशी एकच असते. वाघ आपले सावज हेरतात व दबा धरून सावजाला न कळता जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा सावज एक दोन ढांगांच्या अंतरावर येते तेव्हा चपळाईने सावजावर वाघ चाल करून जातो. पूर्ण वाढलेला वाघही साधारणपणे ६५ किमी/तास इतक्या वेगाने चाल करून जाऊ शकतो. तसेच वाघाची एक ढांग ५ते ६ मीटर पर्यंत जाऊ शकते. या वेगाने व आपल्या वजनाच्या संवेगाने वाघ सावजाला खाली पाडू शकतो. वाघ मोठ्या सावजांसाठी गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो व श्वसननलिका फ़ोडतो. सावज हलू नये यासाठी आपल्या नख्यांनी व ताकदवान पंज्यानी सावजाचा जीव जाईपर्यंत त्याला धरून ठेवतो. छोट्या प्राण्यांसाठी वाघ सरळ मानेचा लचका तोडतो यात सावज लगेचच मरून जाते. अतिशय छोट्या सावजांसाठी वाघाचा पंजाचा एक दणका सावजाची कवटी फ़ुटायला पुरेसा असतो. +भारतीय वाघ वानरांची शिकार करण्यासाठी अनोख्या युक्तीचा उपयोग करतात. ज्या झाडावर वानरे असतील तर त्या ठिकाणी जाऊन मोठ्याने डरकाळी फ़ोडतात. वानरांच्या कळपातील काही वानरे घाबरून अथवा हृदय बंद पडून झाडाखाली पडतात[९]. वाघ पाण्यात पोहूनही आपले भक्ष्य मिळवू शकतात तसेच पाण्यातून आपले भक्ष्य ओढूनही घेऊन जातात. रणथंभोरचा आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध` चंगीज´ नावाचा वाघ पाण्यातील सांबरांवर आक्रमण करण्यात पटाईत होता. याच्या शिकारीची क्षणचित्रे अनेक वाघांवरच्या चित्रपटांत आहेत.वाघ शिकार साधल्यावर ती लपवून ठेवतो. लपवून ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे शिकारीला अस्वले, तरस खासकरून गिधाडे इत्यादी प्राण्यांपासून दूर ठेवणे. लपवून ठेवण्यासाठी गुहा अथवा झाडांची दाट जाळी निवडतो. वाघ हा अतिउच्च दर्जाचा शिकारी असला तरी वाघाला एक शिकार मिळवायला सरासरी २० प्रयत्न करावे लागतात[१०]. वाघाला एकदा शिकार केल्यावर भक्ष्याच्या आकारानुसार ती शिकार तीन ते सात दिवसापर्यंत पुरते. वाघ महिन्यातून सरासरी तीन ते चार वेळा शिकार साधतात. शिकाऱ्यांनी केलेल्या नोंदीप्रमाणे वाघ शिकार खाण्याच्या बाबतीत अतिशय स्वच्छ प्राणी आहे. शिकार खाण्याच्या आगोदर वाघ पोट चिरून आतडी पूर्णपणे बाहेर काढतो व लांबवर फेकतो त्यानंतरच शिकार खाण्यास सुरुवात करतो. भक्ष्यातील मांसल भाग खाण्यास वाघाची जास्त पसंती असते. +वाघाच्या अनेक उपप्रजाती आहेत. या सर्वांत स्थानिक परिस्थितीनुसार बदल घडले आहेत. मुख्य फरक हा आकारमानात व थोड्याफार सवयी व शिकारीची पद्धत इत्यादीत आहे. +पांढरा वाघ - ही वाघाची कुठलीही वेगळी प्रजाती नसून हे केवळ वेगळ्या रंगाचे वाघ आहेत. जसे काही माणसांना कोड येतात व त्यांची त्वचा पांढरी पडते तसाच प्रकार या वाघांच्या बाबतीत होतो व असे होणे अनुवांशिक आहे तसेच वाघांचे पांढरे होणे हे देखील अनुवांशिक आहे. आजचे सर्व पांढरे वाघ हे मध्यप्रदेशातील रेवा येथे सापडलेल्या पांढऱ्या वाघाचे वंशज आहेत[१२]. तसेच त्यानंतरचे सर्व पांढरे वाघ हे पूर्णतः प्राणसंग्रहालयातच जन्मलेले आहेत. +वाघाच्या नामशेष प्रजाती + भारतात प्राचीन काळापासून वाघाची शिकार होत आहे. वाघाची शिकार हे शौर्याचे प्रतीक मानले जायचे. आपल्या दिवाणखाण्यात वाघाची कातडी असणे मानाचे लक्षण होते. वाघाच्या कातडी बरोबरच वाघनखे गळ्यात असणे प्रतिष्ठेचे होते. वाघाच्या शिकारीसाठी मोठे मोठे हाकारे दिले जायचे व वाघाला चहूबाजूने वेढा देऊन त्याची शिकार केली जात असे. यात बरेच लोक सामील होत तसेच बरेच हत्ती,घोडे असा ताफ्यांचा समावेश असे. त्यामुळे वाघाची शिकार ही फक्त राजे लोकांपुरती मर्यादित होती. भारताच्या ब्रिटिश राजवटीत वाघांच्या शिकारीत आमूलाग्र बदल झाला. बंदुकिसारखे शस्त्र माणसाच्या हातात पडल्यामुळे दुरूनही वाघांना टिपता येऊ लागले व वाघांचा काळ सुरू झाला. ब्रिटिश काळात खास वाघाच्या शिकारीसाठी अभयारण्ये स्थापली गेली. अनेक (so called) महान शिकारी या काळात उदयास आले. वाघाची शिकार झाडाखाली एखादे सावज बांधून वर मचाणवर बसून करत अथवा हाकारे देऊन साधत. वाघाची शिकार करणे हे धाडस न बनता एक खेळ बनला( इंग्रजीत गेम म्हणजे खेळ असाच अर्थ आहे). अनेक शिकाऱ्यांच्या कथनामध्ये काही काळानंतर त्यांना शिकार करणे हे व्यसनासारखेच जडले होते अशी कबुली देतात. वाघांचे नैसर्गिक वसतिस्थानावर मानवाचे बहुतांशी अतिक्रमण झाले आहे. जेथे वाघ एकेकाळी सुखेनैव नांदत त्याजागी, शेती, उद्योगीकरण, रस्ते, घरणे, गावे वसलेली. यामध्ये वाघांच्या वसती स्थानाबरोबरच भक्ष्यही नाहीसे झाले व अनेक ठिकाणी वाघांचे पाळिव प्रांण्यांवरील हल्ले वाढले. वाघ पाळिव प्राणी खातात म्हणून वाघ नको असा व्याघ्रप्रकल्पांच्या अजूबाजूच्या गावात अजूनही सूर असतो. ब्रिटिशपूर्व काळात वाघांची शिकार बहुतकरून याच कारणासाठी होत असे. वाघांच्या शिकारीवर बंदी आल्यानंतर ह्या वाघद्वेष्ट्यांनी वाघाने मारलेल्या भक्ष्यामध्ये विष घालून वाघांची शिकार करण्याचा सपाटा लावला होता. २० व्या शतकाच्या सुरुवातीस भारतात एक लाख वाघ होते असे काहींचे म्हणणे आहे. भारतात शेकडो शिकारी आहेत/ होते ज्यांनी शंभराहून अधिक वाघ मारले होते. त्यामुळे हा आकडा खरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघांच्या शिकारीचा इतिहास वाघांच्या दृष्टीने रक्तरंजीत असला तरी त्यातील काही शिकारी हे आजचे टोकाचे वाघांचे रक्षक बनले आहेत. चोरटी शिकार आजही चालू असली तरी भारतात एकेकाळी मोठ्या प्रमाणात शौकासाठी चालणारी वाघांची शिकार आज जवळपास इतिहास झाला आहे, हीसुद्धा समाधानाची बाब आहे. तरीही अधून मधून संजय दत्त, सलमान खान सारखी प्रकरणे बाहेर येत असतात. +जो वाघ माणसांनाच आपले नेहमीचे भक्ष्य बनवतो त्याला नरभक्षक वाघ असे म्हणतात. माणूस हा वाघांचे नैसर्गिक भक्ष्य नाही. वाघ माणसांशी संपर्क टाळतो. जर चुकून एखादा माणूस स्वरक्षणार्थ वाघाकडून मारला गेला तर त्याला नरभक्षक म्हणणे चुकीचे आहे. जो वारंवार माणसांवर हल्ले करून माणसांनाच आपले भक्ष्य बनवतो असाच वाघ नरभक्षक होय. नरभक्षक वाघांचे अनेक किस्से आजही घडतात. खासकरून सुंदरबनच्या जंगलात. फ़क्त तेथिलच वाघ असे का? हा प्रश्ण बऱ्याच काळापासून सतावत आहे. सुंदरबनातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व खाऱ्यापाण्यामुळे तेथील वाघ माणसांबाबतीत आक्रमक झाले असावेत असा अंदाज आहे.[१३]. स्वातंत्र्यपूर्व काळात उत्तरांचल राज्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्यावर जिम कोर्बेट यांची नरभक्षक वाघांवरील मालिका प्रसिद्ध आहे. १९४० च्या दशकात पुण्याजवळील भीमाशंकरच्या जंगलात १०० च्या वर माणसे एका वाघाने मारली होती[१४]. वाघ नरभक्षक बनण्याची अनेक कारणे आहेत. वृद्धपणा, जखमांमुळे इतर शिकार साधता येण्यात येणारे अपयश किंवा काही पुर्वानुभव इत्यादी. कोर्बेट यांच्या मते उत्तरांचल मध्ये मानवी मृतदेहांना नदीत वाहून अत्यंसंस्कार करण्याची प्रथा होती असे वाहणारे आयते भक्ष्यामुळे तेथील वाघ नरभक्षक बनत असा अंदाज होता[१५]. +चीनमध्ये अनेकांचा असा समज आहे की वाघांचे काही भाग हे औषधी असतात व त्यांचा अनेक रोगांवर चांगला उपयोग होतो.. परंतु यात काहीही शास्त्रीय तथ्य नाही.[१६] वाघाच्या मांडीची हाडे, इतर हाडे, सुळे, वाघनख्यांना खासकरून मागणी असते.वाघाचे शिश्न हे नपुंसकतेसाठी औषध असल्याचे मानतात. चीनमध्ये वाघांच्या शरीराच्या भागांची खरेदी-विक्रीची कायद्याने बंदी आहे व दोषींना देहदंडाची शिक्षा आहे. परंतु आजवरच्या अनुभवावरून चीन सरकारचे प्रयत्न कमी आहेत असे वाटते. चीनमध्ये काही ठिकाणी रस्त्यावर वाघांच्या शरीरांच्या भागाची तसेच कातडीची विक्री होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.[१७] +भारत, मलेशिया, ब्रम्हदेश, थायलंडमधील वाघांची चोरटी शिकार ही बहुत करून चिनी गिऱ्हाइकांसाठी होते. बंदी असणे गरजेचे असले तरी त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे, अश्या औषधांविरुद्ध प्रबोधन होणे. औषधांमुळे वाघांच्या हाडांना व इतर भागांना मागणी निर्माण होते व कितीही बंदी असली तरी पैशाच्या मोहामुळे लोभी लोक चोरट्या शिकारीचा मार्ग धरणारच, जर मागणीच नसेल तर अशी चोरटी शिकार कमी होईल.. +वाघाला भारतीय संस्कृतीत आदरयुक्त भीतीचे स्थान आहे. लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख करून देतात. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून जनमानसात शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्याचे, राकटतेचे प्रतिक आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत त्याला पार्वतीचा अवतार असलेली देवी महिषासूर मर्दिनीचे व तिच्या अनेक रूपांचे वाहन बनवले आहे. वाघ व आदिवासी जमांतींचा सहस्रावधी वर्षांचा संबध असल्याने ते वाघाचा कोप होऊ नये यासाठी ते वाघाला देवताच मानतात व त्याची पूजा करतात. वाघ असलेल्या जंगलामध्ये वाघांना समर्पित एखादे छोटेसे देऊळ असतेच. वाघ हे शौर्य साहस व राजबिंडेपणाचे प्रतिी असल्याने अनेक ठिकाणी वाघाला प्रतिकात्मक स्थान आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष शिवसेनेचे प्रतीकात्मक चिन्ह वाघ आहे. अनेक संस्थानिकांच्या मानचिन्हांवर वाघ विराजमान आहे. वाघांबद्दल असलेल्या भीतीमुळे वाघांबद्दल अनेक विनोदही होत असतात. +भारतासकट जगातील सर्वच भागातून वाघांची संख्या कमी होते आहे व आतातर परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. वाघांच्या संरक्षणासाठी विविध देशांनी प्रयत्न आरंभले आहेत. संरक्षण उपायोजनात कोणत्याही प्रकारच्या (हौशी अथवा चोरटी) शिकारींविरुद्ध कडक नियंत्रण अत्यंत गरजेचे असले तरी वाघांच्या संख्यावाढीच्या दृष्टीनेही इतर गोष्टींची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. वाघांच्या संख्यावाढीत त्यांच्या वसतीस्थांना विकास तसेच वाघांच्या संख्येत वाढ होणे गरजेचे आहे. भारतातील कान्हा राष्ट्रीय उद्यानातील प्रयत्न हे आदर्श उपाययोजना मानल्या जातात. यामध्ये वाघांच्या वसतीस्थानातून मनुष्यवस्ती पूर्णपणे हलवणे. जेणेकरून मनुष्य व वाघांचा संघर्ष कमी होईल. जंगलांमध्ये कुरणांचा विकास करून हरीणांच्या व इतर भक्ष्यांच्या संख्येत वाढ करणे. घनदाट जंगलांचे क्षेत्रफळ सातत्याने वाढवणे.उन्हाळ्याच्या दिवसात उपासमार व पाण्याच्या दुर्भिक्ष्यापासून जंगलातील प्राण्यांना वाचवणे. यासाठी जंगलातील पाणवठ्यांवर टँकरने पाणीपुरवठा करणे. तसेच पावसाळ्यात पुरापासून संरक्षण व्हावे यासाठी चौथरे किंवा उंचावरील जांगांची निर्मिती करणे. वाघांची संख्या एखाद्या जंगलात जास्त झाल्यास वाघ नसलेल्या जंगलात पुनर्वसन करणे इत्यादी. +पहा व्याघ्रप्रकल्प +१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला घेण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत भारतात केवळ १८०० वाघ आढळले. काहींच्या अंदाजाप्रमाणे २० व्या शतकाच्या सुरुवातीला १ लाख तर ब्रिटिश सोडून जाताना भारतात ४० हजार वाघ होते. ब्रिटिशांच्या काळात शौकीसाठी मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करण्यात आली तोच प्रघात ब्रिटिश गेल्यानंतरही कायम राहिला. वाघाची कातडी, नखे हे काही प्रमाणात परकीय चलन मिळवून देत होते. परंतु वाघांची चिंताजनक परिस्थिती पाहून वन्यजीव रक्षकांनी या हौशी शिकारीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला त्याच प्रमाणे कायद्यानेही साथ दिली. कातडी निर्यातदार याच्या विरोधात उभे राहिले. १९७२ मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये चाललेल्या खटल्यामध्ये वाघांच्या चिंताजनक संख्येचा आढावा घेत वाघांच्या शिकारीविरुद्ध निकाल दिला[ संदर्भ हवा ]. वन्यजीव हे भारताचे भूषण आहे व ही संपदा वाचवली गेलीच पाहिजे असे या निर्णयात शिक्कामोर्तब झाले. या नंतर भारतीय वन्यजीव कायद्यामध्ये अमूलाग्र बदल झाले जे लगेचच १९७३ मध्ये जारी झाले. या नुसार भारतात व्याघ्रप्रकल्पाला चालना मिळाली. +व्याघ्रप्रकल्प किंवा प्रोजेक्ट टायगर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात सफल वन्यजीवसंवर्धन कार्यक्रम मानला जात होता. या प्रकल्पाअंतर्गत अनेक जंगलांना अभयारण्याचे स्थान मिळाले व अनेक उद्याने ही राष्ट्रीय उद्याने घोषित झाली. भारताच्या विविध भागात एकूण पंचवीस व्याघ्रप्रकल्पांची स्थापना झाली. कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान, सुंदरबन, महाराष्ट्रात मेळघाट, राजस्थानात रणथंभोर इत्यादी व्याघ्रप्रकल्प प्रसिद्ध आहेत. व्याघ्रप्रकल्पानंतर भारतात वन्यजीवांकडे सर्वसामान्य नागरिकांचा सामान्यतः बघायचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. ६० च्या दशकापर्यंत केवळ शिकारीच्याच हकिकती ऐकणाऱ्या सामान्यजनांमध्ये वन्यजीवांबद्दल आस्था, कुतूहल व शास्त्रीय माहितीची ओढ थोड्याफार प्रमाणात का होईना पण निर्माण झाली. या दरम्यान अनेक पूर्वीच्या हाडाच्या शिकाऱ्यांनीच वाघाच्या संवर्धनात मोठी कामगिरी बजावली. १९९० पर्यंत या प्रकल्पाचे चांगले फळ दिसू लागले. भारतात वाघांची ४५०० ते ५००० पर्यंत पोहोचली. परंतु त्यानंतर भारतात वाढलेली संख्या व जगातील इतर भागात अजून कमी झालेली वाघांची संख्या यामुळे आंतराष्ट्रीय माफियांचे याकडे लक्ष वळले व चोरट्या शिकारीचे प्रमाण वाढले. २००३ ते २००८ मध्ये हे प्रमाण सर्वाधिक झाले व भारतात २००८ मध्ये केवळ १३०० वाघ उरले आहेत. चोरट्या शिकारींच्या उपद्रवामुळे नुकतेच आसाम सरकारने याचा प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय उद्यानांच्या सुरक्षिततेची जबाबदारी लष्कराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. [१८]. +भारतात २०१८ साली करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये करण्यात आला आहे. २०१८-१९ मध्ये भारतात करण्यात आलेल्या चौथ्या व्याघ्र गणनेत वापरण्यात आलेली साधने आणि संकलित करणारा डेटा या दोन्ही दृष्टीने आत्तापर्यंतची जगातील सर्वांत मोठी आणि सर्वसर्वसमावेशक गणना होती.या गणनेत १४१ वेगवेगळ्या जागी २६,८३८ ठिकाणी कमेरा ट्रप बसवण्यात आले. त्याद्वारे  १२१,३३७ चौ.किमी भागाचे सर्वेक्षण करण्यात आले. प्राण्याची हालचाल दिसताच हे कॅमेरे छायाचित्रे घेतात. या कॅमेऱ्यांद्वारे ३४,८५८,६२३ छायाचित्रे घेण्यात आली. त्यातील ७६६५१ वाघांची, तर ५१,७७७ बिबट्यांची होती. सॉफ्टवेअरच्या मदतीने या छायाचित्रांमधून २४६१ वाघ (बछडे सोडून) ओळखण्यात आले. तसेच या सर्वेक्षणाच्या दरम्यान ५२२,९९६ किमी अंतर पायी काटण्यात आले आणि एकूण ३८१,२०० चौ.किमी. जंगल क्षेत्राची पाहणी करण्यात आली. डेटा गोळा करणे आणि त्याचा अभ्यास यासाठी ६२०,७९५ मानवी दिवस खर्च झाले. [१९] +रशियातील सायबेरीयन वाघाचे १९४० मध्ये केवळ ४० इतकीच संख्या शिल्लक राहिल्याने तत्कालिन सोविएत संघाने संरक्षण उपाय योजनांची कडक अंमलबजावणीमुळे तेथील वाघांची संख्या वाढण्यास मदत झाली. १९९० नंतर सोविएत संघाच्या विघटनानंतर बराच काळ खालवत्या आर्थिक परिस्थिती तसेच कायदे व सुव्यवस्थेच्या त्रुटींमुळे चोरट्या शिकारींचे प्रमाण वाढले होते. परंतु पुन्हा काही वर्षात सरकारच्या प्रयत्नांमुळे यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. रशियन शास्त्रज्ञांपुढे सर्वात मोठा आहे तो म्हणजे सायबेरियातील इतर भागात या पसरवण्यास वाव देणे. सायबेरीयन वाघांचे स्वामित्व क्षेत्रफळपण मोठे असते त्यामुळे अंतर्गत भांडणांमुळे वाघांच्या संख्येत वाढ होण्यास नैसर्गिक अडथळे येतात. सध्या वन्य सायबेरीयन वाघांची ४०० ते ५०० संख्या असल्याचा अंदाज आहे. +माओवादी धोरणे तसेच चिनी औषधे यांमुळे वाघांचे चीनमधील अस्तित्व संपुष्टातच आले. वर नमूद केल्याप्रमाणे केवळ २००७ मध्ये कित्येक वर्षाने एक वाघ दृष्टीस पडला होता. दक्षिण चिनी वाघ वन्य अवस्थेत नामशेषच झाल्याचे मानण्यात येत आहे. केवळ बंदीवासात व औषधांसाठी वाढवण्यात येणाऱ्या वाघांच्या फार्म्समध्ये हे वाघ शिल्लक आहेत. काही वन्य जीव संरक्षक मंडळींनी वन्य चिनी वाघाचे अस्तित्व पुन्हा जागृत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत. त्यादृष्टीने बंदीवासात वाढलेल्या वाघांच्या पिल्लांना साऊथ अफ्रिकेतील खाजगी जंगलात वाढवण्यात येत आहे. यात या वाघांना लहानपणीच कृत्रिम भक्ष्यांशी खेळवून शिकारी धडे देण्यात आले व स्वता: शिकार साधण्यात या वाघांना पारंगत केले गेले.[२०] बहुधा सन २००८ मध्ये यांच्यापासून जन्मलेल्या पिल्लांना चीनमध्ये पुनर्वसन करण्यात येईल व वन्य चिनी वाघांचे पुन्हा पुनर्जीवन सुरू होईल.. +वाघांचे महत्त्व हे संपूर्ण निसर्गसाखळीत अनन्यसाधारण आहे. वाघ हे अन्न साखळीतील टोकाचे स्थान भूषवतात त्याचा अर्थ त्यांच्या पेक्षा नैसर्गिक क्षमतेमध्ये वरचढ शिकारी नाहीत. ते इतर प्राण्यांची शिकार करून जगतात मुख्यत्वे तृणभक्षक प्राणी. गवत हे सर्वत्र उपलब्ध असल्याने तृणभक्षक प्राण्यांची संख्या भराभर वाढते. वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे. वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल व निसर्गचक्र बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूडतोड व जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित रहाते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्यास वेळ लागत नाही असा आजवरचा अनुभव आहे व जंगलतोडीने होणारे निसर्गचक्राचे दुष्परिणाम आज जागतिक तापमानवाढीने दिसतच आहेत.. +ध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14448.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2104c8e8113c75e48bc271730e4c5292944e0fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14448.txt @@ -0,0 +1,9 @@ +पॅन-अमेरिकन महामार्ग ( पोर्तुगीज: Rodovia/Autoestrada Pan-americana  ; स्पॅनिश: Autopista/Carretera/Ruta Panamericana) हे उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत पसरलेले सुमारे ३०,००० किलोमीटर (१९,००० मैल) लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. [१] हा महामार्ग अमेरिका खंडांच्या उत्तर टोकाला दक्षिणेशी जोडतो. यात अंदाजे १०६ किमी (६६ मैल)चा खंड पडलेला आहे. वायव्य कोलंबिया आणि आग्नेय पनामा यांच्‍या मधील डेरिएन गॅप भागात अद्यापही रस्ता नाही. प्रचंड गर्द झाडी व वर्षभर होत असलेला तुफान पाउस यांमुळे हा भाग अजूनही अविकसित आहे. पॅन अमेरिकन महामार्ग अमेरिकेच्‍या पॅसिफिक किनाऱ्यावरील जवळजवळ सर्व देशांना जोडतो. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, पॅन-अमेरिकन महामार्ग हा "मोटारीने प्रवासकरण्याजोगा जगातील सर्वात लांब रस्ता" आहे. +पॅन-अमेरिकन महामार्ग अनेक प्रकारच्या हवामानआणि पर्यावरणीय प्रदेशांतून जातो — यात घनदाट जंगलांपासून ते रखरखीत वाळवंट आणि ओसाड टुंड्रापर्यंत सगळे प्रकार आहेत. या महामार्गाचा काही भाग केवळ कोरड्या हंगामात पार करता येतो आणि बऱ्याच प्रदेशांमध्ये वाहन चालवणे काही मोसमात धोकादायक असते. पॅन-अमेरिकन महामार्ग उत्तर अमेरिकेतील प्रुडहो बे, अलास्का पासून दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकांजवळील चिलीमधील पोर्तो मॉन्ट आणि क्वेलोन आणि अर्जेंटिनामधील उशुआया शहरांना जोडतो. +डॅरिएन गॅपच्या पश्चिम आणि उत्तरेला, हा रस्ता मध्य अमेरिका आणि मेक्सिकोमधून आंतर-अमेरिकन महामार्ग म्हणूनही ओळखला जातो. तेथे हा महामार्ग मेक्सिको-युनायटेड स्टेट्स सीमेकडे जाणाऱ्या अनेक जोडरस्त्यांमध्ये विभाजित होतो. +पॅन-अमेरिकन महामार्ग उत्तर आणि मध्य अमेरिकेतील नऊ देशांमधून जातो: +  +हा महामार्ग दक्षिणअमेरिकेच्या पाच देशांमधून प्रवास करतो: +  +यांशिवाय जोडरस्ते चार इतर दक्षिण अमेरिकन देशांना जोडतात: +पॅन-अमेरिकन महामार्गात पनामा आणि कोलंबिया दरम्यान १०६ किमी (६६ मैल)चा खंड आहे. घनदाट जंगल, बारा महिने होणारा तुफान पाउस आणि दलदलींचा हा प्रदेश डॅरिएन गॅप म्हणून ओळखला जातो. हा प्रदेश चार दिवसांच्या खडतर पायी प्रवासानेच ओलांडता येतो. महामार्ग टर्बो, कोलंबिया आणि याविझा, पनामा येथे संपतो. येथे रस्ता बांधण्याचे अनेक प्रयत्न झाले परंतु ते सोडून दिले गेले. २०२३ च्या सुमारास असा कोणताही बेत नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14454.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00c0bd0a0c5989bde26ce80b49b7e2bbc96493fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14454.txt @@ -0,0 +1 @@ +पॅनाथिनैको स्टेडियम ग्रीसच्या अॅथेन्स शहरातील खेळाचे मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1449.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b1fa2fe28390a20e1479524dd0f7ef7877977a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1449.txt @@ -0,0 +1,2 @@ +धोंडेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14491.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d086bbcfc2a0d3077cf7a6f5045c8b841ec5e089 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14491.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॅरिस चार्ल्स दि गॉल विमानतळ (फ्रेंच: Aéroport Paris-Charles-de-Gaulle) (आहसंवि: CDG, आप्रविको: LFPG) हा फ्रान्स देशामधील सर्वात मोठा व जगातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी पॅरिसच्या २५ किमी वायव्येस सीन-एत-मार्न, सीन-सेंत-देनिस व व्हाल-द्वाज ह्या तीन विभागांमध्ये स्थित आहे. ८ मार्च १९७४ रोजी बांधून पूर्ण झालेल्या ह्या विमानतळाला फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष चार्ल्स दि गॉल ह्याचे नाव देण्यात आले आहे. २०१२ साली सुमारे ६.१६ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा चार्ल्स दि गॉल हा लंडन हीथ्रोखालोखाल युरोपामधील दुसऱ्या क्रमांकाच्या तर जगात सातव्या क्र्मांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. +, सिॲटल || align="center" | 2E diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14495.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a021d0be0b29a543cb8e83d6f945df1375f97ddf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14495.txt @@ -0,0 +1,8 @@ +जागतिक तापमान वाढ आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सभेत २२ डिसेंबर २०१५ रोजी पॅरिस करार मांडण्यात आला आणि १९५ देशांच्या प्रतिनिधींनी तो मान्य केला. ४ नोव्हेंबर २०१६ पासून तो अधिकृतरीत्या लागू झाला आणि त्याची अंमलबजावणी २०२१ पासून होणार आहे. ३ ऑगस्ट २०१६ रोजी भारत या करारात सहभागी झाला. करारात सहभागी असलेल्या प्रत्येक राष्ट्राने आपला जागतिक तापमान वाढीबद्दल करण्याच्या उपायांचा वचननामा सादर केला आहे. [१] +करार होण्यापू्र्वी सादर केलेल्या वचननाम्यांना आयएनडीसी (इंटेंडेड नॅशनली डिटरमाइंड कॉंट्रिब्युशन) म्हटलेले होते. करार झाल्यानंतर या वचननाम्यांना एनडीसी (नॅशनली डिटरमाइंड कॉंट्रिब्युशन) म्हटले जाते. +जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असलेल्या हरित गृह उत्सर्जनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो[२]. वातावरण बदलाच्या परिणामांना तोंड द्यावे लागणाऱ्या देशांमध्ये आपण पहिल्या पंधरा देशांमध्ये आहोत[३]. भारताने या पार्श्वभूमीवर वचननामा सादर केलेला आहे. +युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसीसी) अंतर्गत वचननामा म्हणजेच एनडीसीद्वारे हरितगृह वायू उत्सर्जनात कपात करण्याचे उद्दीष्ट भारताने ठरवले आहे. या वचननाम्यातील मुख्य तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत. +१ स्वच्छ ऊर्जा वापर - नूतनक्षम ऊर्जास्रोतांचा वापर करून २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट तर २०३० पर्यंत २०० गिगावॅट वीज उत्पादन करायचे आहे. यासाठी आर्थिक मदत तसेच धोरणात्मक बदलांचे नियोजन करण्याची गरज नमूद केली आहे. +२ कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन कमी करत नेणे – २००५ सालाच्या तुलनेत दर एकक सकल राष्ट्रीय उत्पन्नाप्रती कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन २०२० पर्यंत २० ते २५% आणि २०३० पर्यंत ३३ ते ३५ % कमी करायचे आहे. नूतनक्षम ऊर्जा निर्मिती आणि खनिज इंधनावर आधारित ऊर्जेचा वापर कमी करण्याने हे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रयत्न केला जाईल. +३ वनक्षेत्र वाढवून कार्बन डाय ऑक्साईडचे शोषण – वनक्षेत्र आणि आनुषंगिक रोजगार वाढवला जाईल. २०१३ पर्यंत जितक्या प्रमाणात वनांद्वारे कार्बन डाय ऑक्साईडचे शोषण झाले आहे त्याच्या १४% जास्त शोषण करण्याइतके वनक्षेत्र २०३० सालापर्यंत तयार करायचे आहे. +४ नव्या पद्धतींशी जुळवून घेणे- वातावरण बदलाचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नवीन जीवन शैली स्वीकारावी लागेल. वनक्षेत्र वाढवणे, स्वच्छ ऊर्जानिर्मिती,नूतनक्षम ऊर्जा स्रोतांचा वापर आणि कार्यक्षम ऊर्जावापर याद्वारे शेती,पाणी,आरोग्य असे मूलभूत प्रश्न सोडवले जातील आणि त्यासाठी आर्थिक तरतूद केली जाईल. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14514.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2939261095480f219eb1543d9f198c238a18196f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14514.txt @@ -0,0 +1,4 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +पॅरॅलॅक्स हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील पहिल्या पर्वाचा, तिसरा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील तिसरा भाग आहे. +पाहुणे_कलकार = lt. कॅरेच्या पात्रात जॉश क्लार्कसेस्काच्या पात्रात मार्था हॅकेटजार्वींनच्या पात्रात जस्टीन विलियम्स diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14521.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..748768792d8f10ca5641d0b358c99f5abaaa8bdd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14521.txt @@ -0,0 +1 @@ +पॅलोमॅग्नेटिझम (Paleomagnetism or palaeomagnetism) हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातले खडक, समुद्रतळाशी जमणारा गाळ आणि तळाशी असलेल्या पुरातन वस्तू यांचा अभ्यास आहे. खडकांमध्ये काही खनिजे तयार होतात तेव्हा चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि तीव्रतेचे रेकॉर्ड लॉक-इन करतात. हे रेकॉर्ड पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे भूतकाळातील व्यवहार आणि टेक्टॉनिक प्लेटचे भूतकाळातील स्थान दर्शवितात. ज्वालामुखीय आणि गाळयुक्त रॉक अनुक्रम (मॅग्नेटोस्ट्रेटिग्राफी) मध्ये संरक्षित केलेल्या भौगोलिक ट्रॅव्हल्सची नोंद एक भौगोलिक नियमन उपकरणाद्वारे वापरण्यात येणारा वेळ-स्तर प्रदान करते. पॅलोमॅग्नेटिझममध्ये तज्ज्ञ असलेल्या जिओफिजिसिस्टना पॅलेमॅग्नेटिस्ट्स म्हणतात,[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14523.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..133b6e1ac63aeaf40f96e97d7347c99788990959 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14523.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॅलिसेड अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. मेसा काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,६९२ होती. +येथे मोठ्या प्रमाणात पीचची लागवड आणि द्राक्षाचे मळे आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1453.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe7f2d5d2628d3579b7f4937202cdd81dd4f11ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1453.txt @@ -0,0 +1,2 @@ +धोंडेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14530.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14530.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb84398e337b2f4523f95388cb83033b149b6e10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14530.txt @@ -0,0 +1 @@ +पॅलेस रॉयल ही वरळी, मुंबई येथील बांधकामाधीन [१] निवासी गगनचुंबी इमारत आहे. [२] [३] ३२० मीटर उंचीची ही इमारत भारतातील सर्वात उंच इमारत आणि तिसरी सर्वात उंच वास्तू आहे. २०१८ मध्ये इमारतीचे कामकाज पूर्ण झाले. परंतु याचा दर्शनी भाग आणि आतील भाग अद्याप बांधकामाधीन आहे. [२] ३० डिसेंबर २०२३ पर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित होते, [१] परंतु प्रलंबित खटल्यांमुळे आणि इतर बाह्य कारणांमुळे विलंब झाल्यामुळे इमारत आता 30 डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. [४] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14541.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dac28b4cdd00441d71e23179ae9311eda10a672e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14541.txt @@ -0,0 +1,3 @@ +पॅलो पिंटो काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +पॅलो पिंटो काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14562.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..653fbb41fa74a8c5755a288d8ab131a27b3ffb92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14562.txt @@ -0,0 +1,3 @@ +पेंग्विन हा एक उडू न शकणारा पक्षी आहे. याचे वास्तव्य पाण्याजवळ आढळते. हा पक्षी फक्त दक्षिण गोलार्धात आढळतो. पेंग्विन पक्षी काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा असतो. +पेंग्विन नावाची एक प्रसिद्ध पुस्तक प्रकाशन संस्था आहे. ही संस्था मुळची इंग्लंडमधली असली तरी तिची शाखा (Penguin Books India) भारतात इ.स. १९८५पासून आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14565.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d54ce628a33e1d036f7960086efc23a1b73706e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14565.txt @@ -0,0 +1,4 @@ +पेंच नदी ही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी मध्य प्रदेशातून उगम पावते. नागपूर जिल्ह्यात कन्हान नदीला मिळते. या नदीवर बांधलेल्या पेंच धरणातून नागपूर शहराला काही अंशी पाणीपुरवठा होतो. पेंच नदीवर बांधलेल्या मुख्य धरणामध्ये तोतलाडोह धरणाचा समावेश होतो. +पेंच नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14582.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ce66a1c02a96d87abb6574f8b5d2a7f14f4fb2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14582.txt @@ -0,0 +1,3 @@ +पेंडलटन काउंटी, वेस्ट व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील ५५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +पेंडलटन काउंटी, वेस्ट व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14604.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69307740740fe8f59a0a2607dabd7c5d494ebb9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14604.txt @@ -0,0 +1 @@ +पेंढारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14611.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5a99881b166845a508f2cfa117910513c96abb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14611.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेंधा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14613.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1041f538b54a8c46cd53497be688442b8729ed0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14613.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 30°26′N 87°12′W / 30.433°N 87.200°W / 30.433; -87.200 + +पेन्साकोला (इंग्लिश: Pensacola) हे अमेरिका देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील एक शहर आहे. हे शहर फ्लोरिडाच्या ईशान्य भागात अलाबामा राज्याच्या सीमेजवळ व मेक्सिकोच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले असून २०१० साली येथील लोकसंख्या सुमारे ५१ हजार होती तर महानगराची लोकसंख्या ४,६१,२२७ होती. पेन्साकोला बंदर मेक्सिकोच्या अखातावर असून येथे अमेरिकन आरमारी वायुसेनेचा तळ आहे. ब्ल्यू एंजेल्स हा साहसी वैमानिक गट येथे तळ ठोकून असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14617.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36f775d9f6c06160e24edecdbc7696d009771ae9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14617.txt @@ -0,0 +1,2 @@ + पेकार्डा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14629.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99ec533efd1cd35d400ca2976d8bb6b6754efb89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14629.txt @@ -0,0 +1 @@ +एलिसेंट पेगी फेरवेदर (जन्म दिनांक:जमैका - हयात) ही  जमैकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९७९ दरम्यान १० महिला कसोटी, २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1464.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e65bbacde98aafc38801f7f9546750ee7b58b394 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1464.txt @@ -0,0 +1,2 @@ +धोडपबुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14641.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f8f2c2be05374182eb5ebb258f4426197281b6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14641.txt @@ -0,0 +1,3 @@ +पेज काउंटी (व्हर्जिनिया) ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +पेज काउंटी (व्हर्जिनिया)ची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14653.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8888780d2777f6165bb21d8c09a0787f6c3a7335 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14653.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेटन विल्यम्स मॅनिंग (मार्च २४, इ.स. १९७६ - ) हा अमेरिकन फुटबॉल खेळाडू आहे. मॅनिंग नॅशनल फुटबॉल लीगच्या डेन्व्हर ब्रॉन्कोज संघात क्वार्टरबॅक म्हणून खेळतो. हा माजी फुटबॉल खेळाडू आर्ची मॅनिंग ह्याचा मुलगा व न्यू यॉर्क जायंट्स संघाचा क्वार्टरबॅक इलाय मॅनिंग ह्याचा थोरला भाऊ आहे. +पेटन मॅनिंग अनेक वर्षे इंडियानापोलिस कोल्ट्स संघाचा क्वार्टरबॅक होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1467.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..123bc8b6e2311d7dc885c90a1130e6b3e55f8417 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1467.txt @@ -0,0 +1,2 @@ +धोणापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14674.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ce7059fc11f5561cf313162a8f138c9ab74a7cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14674.txt @@ -0,0 +1,3 @@ +पेट्टिस काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +पेट्टिस काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14682.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e464bc1fd229a15203e7b992b1492dca3270471f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14682.txt @@ -0,0 +1,8 @@ +पेट्रिआर्की हे भारतीय स्त्रीवादी लेखिका व्ही.गीता यांनी लिहिलेले स्त्री अभ्यासासंबंधीचे पुस्तक आहे. हे २००७ मध्ये प्रकाशित झाले. मैत्रेयी कृष्णराजन यांनी संपादित केलेल्या 'थियरायजिंग फेमिनिझम' या शृंखलेतले ते तिसरे पुस्तक आहे. +पेट्रिआर्की हे नवीन स्त्री-अभ्यासकांसाठी उपयोगी पुस्तक आहे. सदरचे पुस्तक जरी भारतीय वास्तवाबाबत बोलत असले तरीही जगभरातील विविध अभ्यासांचा व चळवळींचा आधार येथे घेतलेला आहे, असे प्रस्तावनेत लेखिकेने नमूद केले आहे. विविध समृद्ध अशा संकल्पना व विचार, ऐतिहासिक घटना व स्वभावविशे़ष या पुस्तकात चर्चिल्या असल्याने पितृसत्ता समजून घेण्यास यांची मदत होऊ शकते. पितृसत्तेचे सिद्धांकन कसे करता येईल, हे महत्त्वाचे व मुख्य प्रश्न या पुस्तकाने मांडले आहेत व त्याबाबत या संपूर्ण पुस्तकात भाष्य केले आहे. +हे पुस्तक ५ प्रकरणांमध्ये विभागलेले आहे. पहिल्या प्रकरणात जिच्यामध्ये स्त्रीवाद्यांनी पितृसत्तेबबत विचार करण्यास सुरुवात केली अशा विशिष्ट सामाजिक -सांस्कृतिक पार्श्वभूमीची सविस्तर मांडणी केली आहे. अशा पार्श्वभूमींत स्त्रीवादी राजकारण व बौद्धिक संस्कृती निर्माण झाल्या कारणाने कशा पद्धतीने पितृसत्ता ही वर्णनात्मक श्रेणीतून विश्लेषणाच्या श्रेणीत बदलते हे लेखिका येथे विविध संदर्भ देऊन स्पष्ट करतात. त्याचवेळी त्या जागतिक इतिहासातील विविध घटनांचा संबंध विशद करून तो पितृसत्ता या संकल्पनेबाबतीतील विविध चर्चांशी जोडतात. +दुसऱ्या प्रकरणात लेखिकेनी १९८० चे दशक ते २०व्या शतकाचा उत्तरार्ध या काळात पितृसत्तेचा संबंध कशा पद्धतीने उत्पादन व पुनरुत्पादनाच्या विचारांशी जोडला गेला हे दाखवून देतात . तसेच याबाबतीतील विचार कशा पद्धतीने सुरुवातीच्या समाजवादी चर्चाविश्वाचे भाग बनले व फेडरेक ऐंगल्स व अलेक्झांडर कोलोन्ताय या विचारवंतानी या विचारांची पुर्नमांडणी, गुंतागुंत व त्याचा संबंध स्त्रियांच्या दुय्यमत्वाशी कसा जोडला हे ही लेखिका येथे अधोरेखित करतात. अंतिमतः ६० व ७०रीच्या दशकात विविध स्त्रीवाद्यांनी उत्पादन व पुर्नउत्पादनाची पुनर्व्याख्या कशी केली आहे हे सुद्धा त्या दाखवतात. +पुस्तकातील तिसऱ्या प्रकरणात लेखिकेने भारतातील समाज वास्तवातील विविध पैलूंबाबत भाष्य करत त्याचा संबंध पितृसत्तेच्या विशिष्ट समजुती सोबत जोडला आहे. भारतीय स्त्रीवाद्यांनी पितृसत्तेचा संबंध विविध संरचना उदा. कुटुंब, घर, नातेसंबंध, अर्थकारण व राज्याशी कसा जोडला हे सुद्धा त्या स्पष्ट करतात. तसेच, समता व न्याय याचे अर्थ निश्चित करण्याची पद्धत म्हणून त्या जातींच्या वैशिष्ट्यांवर जोर देतात. +चौथ्या प्रकरणात लेखिका आपल्या पितृसत्तेचा मानवाशी असलेला संबंध दाखवून देतात. संस्कृतीच्या रचनाद्वारे पितृसत्तेच्या व्यवस्थेला कशा पद्धतीने समजले व स्वीकारले जाते व दोहोंमध्ये काय वाटाघाटी होत हे समजण्याचे प्रयत्न लेखिकेने ४थ्या प्रकरणात केले आहेत. संस्कृतीचा अर्थ येथे वैश्विक जीवनाची 'सामाजिक संरचना' (life world of social structure) असा घेतला आहे. ही प्रचलित संस्कृति-संरचनेच्या पूर्वीची संकल्पना आहे. +५व्या प्रकरणात लैंगिकता ही केवळ वैयक्तिक नसून ती विशिष्ट सामाजिक स्वरूप व अस्मिता धारण करते, या विचाराला लेखिका सामोरे आणतात. त्या दाखवतात की पितृसत्ता काही लैंगिक प्रेम व जवळिकीच्या व्यवहारांना कशा पद्धतीने अधिसत्ता देते व इतरांना परिघावर ठेवते किंवा गुन्हा ठरवते. यामुळे सर्वांना रोजच्या आयुष्यात अगदी जवळून पितृसत्तेशी वाटाघाटी कराव्या लागतात. +वार्ताहर व विद्वानांनी या पुस्तकाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14687.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b5d0e71b7591c7de3550c8d84cb5b1d28eff9f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14687.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 59°57′N 30°19′E / 59.950°N 30.317°E / 59.950; 30.317 + +सेंट पीटर्सबर्ग (रशियन: Санкт-Петербург) हे रशिया देशाच्या वायव्य भागातील एक प्रमुख शहर आहे. +ह्या शहराची स्थापना झार पीटर द ग्रेटने २७ मे १७०३ रोजी केली. इ.स. १७१३ ते १७२८ व इ.स. १७३२ ते १९१८ ह्या दरम्यान सेंट पीटर्सबर्ग ही रशियन साम्राज्याची राजधानी होती. १९१४ साली ह्या शहराचे नाव पेट्रोग्राड (रशियन: Петроград), व १९२४ साली लेनिनग्राड (रशियन: Ленинград) ठेवण्यात आले. १९९२ साली सेंट पीटर्सबर्ग हे मूळ नाव पुन्हा शासकीय वापरात आणले गेले. +नेव्हा नदीवर व फिनलंडच्या आखाताच्या मुखाजवळ वसलेले सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व बाल्टिक समुद्रावरील महत्त्वाचे बंदर आहे. येथील पुल्कोवो विमानतळ रशियामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14698.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd419afce5f772c00a9c4b539db89e0574f53f66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14698.txt @@ -0,0 +1 @@ +ओएमव्ही पेट्रोल ओफिसी ए.एस. ही तुर्कस्तानची इंधन व तत्संबंधित उत्पादने विकणारी कंपनी आहे. ही कंपनी ऑस्ट्रियाच्या ओएमव्हीची उपकंपनी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14735.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b77611241b2f7e83c188ef935e1cd8b264cd432 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14735.txt @@ -0,0 +1,5 @@ +पेठा हा खाद्यपदार्थ आहे. कोहळ्यापासून तयार करण्यात येणारी ही मिठाई बनविण्याची सुरुवात आग्र्यातून झाली. +मुगल सम्राट शहाजहानने आपली बेगम मुमताज महलसाठी ताजमहाल बांधण्यायसाठी हजारो मजूरांना त्या कामावर लावले. या मजुरांच्या रोजच्या आहारात डाळ, भात, रोटी सब्जीच असायची. ते खाऊन कंटाळलेल्या मजुरांनी तशी तक्रार केली. शहाजहानने त्याबद्दल एका पीराला आपली समस्या सांगितली. पीराने ध्यान लावले. समाधी अवस्थेत असताना त्याला पेठ्याची पाककृती गवसली. त्यानंतर जवळपास ५०० खानसाम्यांनी मजुरांसाठी पेठा बनवला. +शहाजहानने मुमताज महलसाठी बांधविलेला ताजमहाल प्रत्यक्षात पाहिल्यानंतर त्याने त्या आनंदाप्रीत्यर्थ आपल्या खानसाम्यास अशी मिठाई बनवण्याचा आदेश दिला जी त्या संगमरवरी ताजमहालसारखीच शुभ्र, पवित्र असेल. त्यातून पेठ्याची निर्मिती झाली. +साखरेचा पाक आणि कोहळा (म्हणजे हिंदीत पेठा) यांच्या मिश्रणातून ही पाककृती बनते. मुळात संगमरवरी दगडासारखी पांढरी शुभ्र असलेली ही गोडगट्ट मिठाई हल्ली केवड्याच्या वासाने सुगंधी केलेली आणि विविध रंगांनी रंगवून विकली जाते. +लोणावळ्याच्या मगनलाल चिक्की प्रमाणे आग्ऱ्याला भारतीय प्रमाणन दाखला मिळालेला (ISO Certified) पंछी पेठा प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14738.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..830a583bde3523f6f923c2a90fc2392b898f0910 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14738.txt @@ -0,0 +1,16 @@ +पेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे. पूर्वी औरंगजेब बादशहा खानापूर जवळून जात असताना 'यहा बहुत पेड़ हैं' असा उल्लेख केला होता व त्यावरून या गावाला 'पेड' हे नाव मिळाल्याचे ग्रामस्थ सांगतात. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +▪︎ पेडचा तलाव (उंबर दरा) +▪︎ तलावाजवळील अम्युजमेंट पार्क (उंबर दरा) +▪︎ पुरातन वाडे व बुरुज +▪︎ श्री सिद्धनाथ मंदिर (ग्रामपंचायती शेजारी) +▪︎ हनुमान मंदिर (बस स्टॅण्ड जवळ) +▪︎ विठ्ठल मंदिर (चांभारवाडा व बाहेरच्या वाड्याजवळ) +▪︎ विठ्ठल मंदिर (मठ) (कापूर ओढ्याजवळ) +▪︎ भवानी देवी मंदिर (भवानी माळ) +▪︎ गावाभोवतालच्या डोंगररांगा व गर्द झाडी +▪︎ बिरोबा मंदिर (बिरोबानगर) +▪︎ श्री शंकराचे मंदिर (बजाबाचा वाडा) +▪︎ पेडचा घाट +▪︎ पुरातन विरगळी (श्री सिद्धनाथ मंदिराजवळ) +पूर्वीचे लोकं असे सांगतात, की पेड या गावामध्ये पुर्वी खुप झाडे होती त्यामुळे या गावाला 'पेड' हे नाव मिळाले आहे. हे गाव डोंगरांमध्ये वसलेले आहे. या गावात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. येथे विविध मंदिरे आहेत जसे ; श्री सिद्धनाथ मंदिर, हनुमान मंदिर, श्री शंकराची पिंड, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मठ, यल्लामा देवी मंदिर, देवी म्हाकुबाई मंदिर, देवी भवानी माता मंदिर, श्री बिरोबा मंदिर इ. पेड गावाभोवती विविध वाडी-वस्त्या आहेत जसे ; काळा मळा, जगदनी मळा, पडका मळा, वाण्याचा मळा, पिरदरा, पाचेखोरा, विठ्ठलनगर (डुक्करदरा), उंबरदरा, कुंभार वस्ती, सोनारबारी, मुलानी वस्ती, गुरव वस्ती, कोकरे वस्ती, बिब्ब्याचं शेत, बिरोबाचे तळ, मंगीरी, नरसेवाडी, धोंडेवाडी, हजारवाडी, मोराळे, विजयनगर, भालेखडा इ. पेड गावामध्ये विविध समाजेचे लोग राहतात. येथे धनगर समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. तसेच बारा-बलुतेदार सुद्धा येथे वास्तव्यास आहेत. या गावात पूर्वीचे वाडे सुद्धा बघायला मिळतात जसे ; बाहेरचा वाडा, मधला वाडा, बजापाचा वाडा इ. पेडमध्ये शैक्षणिक व्यवस्था चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे. येथे अंगणवाड्या, जि.प. शाळा आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय [12वी पर्यंत (कला व विज्ञान शाखा)] आहेत. पेडमध्ये दर रविवारी आठवडे बाजार भरतो. गावात सरकारी दवाखाना व्यायामशाळा व वाचानालय आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14753.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..816ef7046c0b3507989f9cc4538e31f9c1732512 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14753.txt @@ -0,0 +1 @@ +पेद्दापल्ली हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14783.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8a9efee567f3954de3f49790fcf65e6be75ada7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14783.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +पेत्र चेक (चेक: Petr Čech) हा एक चेक फुटबॉल खेळाडू आहे. चेक चेल्सी व चेक प्रजासत्ताकासाठी गोलरक्षक म्हणून खेळतो. चेकला युएफा चॅंपियन्स लीगच्या २००४-०५, २००६-०७ व २००७-०८ ह्या तीन हंगामांमध्ये सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळाला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14787.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11ff23d9c50fef02109653b7d67832b21dc7f848 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14787.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पेत्रा चेत्कोव्स्का (चेक: Petra Cetkovská; फेब्रुवारी ८, इ.स. १९८५ - ) ही एक चेक टेनिसपटू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14797.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e80e12d852500c7c019bf6e3437bb38a35e8ea5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14797.txt @@ -0,0 +1,72 @@ +पेद्दापल्ली जिल्ह्याचे नकाशावरील स्थान + +पेद्दपल्ली हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे.[२] २०१६ साली करीमनगर जिल्याचे विभाजन करून ह्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पेद्दापल्ली जिल्हा तेलगंणाच्या उत्तर भागात स्थित आहे. पेद्दपल्ली येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. +रामगुंडम शहर हे शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र आहे. रामागुंडम शहर बहुसांस्कृतिक आणि भाषिक विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. पेड्डापल्ली शहर हे एक शैक्षणिक केंद्र देखील आहे आणि मुख्यतः शेती व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. रामागुंडम हे या जिल्ह्यातील फक्त सर्वात मोठे शहर आहे आणि तेलंगणा राज्यातील ५ वे सर्वात मोठे शहर आहे. एनटीपीसी रामगुंडम हा भारतामधील सर्वात मोठा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प ह्याच जिल्ह्यामध्ये आहे. +पेद्दपल्ली जिल्ह्याचे क्षेत्रफळ २,२३६ चौरस किलोमीटर (८६३ चौरस मैल) आहे. पेड्डापल्ली जिल्हा हा पूर्वीच्या करीमनगर जिल्ह्यापासून बनलेला आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा मंचिर्याल, जयशंकर भूपालापल्ली, करीमनगर, जगित्याल जिल्‍ह्यांसह आहेत. गोदावरी नदी पेड्डापल्ले जिल्ह्यातून जाते. +२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या पेद्दपल्ली जिल्ह्याची लोकसंख्या ७,९५,३३२ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९२ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६५.५२% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ३८.२२% लोक शहरी भागात राहतात. +जनगणनेनुसार, ९२.१% लोक तेलुगू आणि ५.३९% उर्दू ही पहिली भाषा म्हणून बोलतात. +पेद्दपल्ली जिल्ह्या मध्ये १४ मंडळे आहेत: पेद्दपल्ली आणि मंथनी हे दोन महसुल विभाग आहेत.[३] + + •  +करीमनगर + •  +कामारेड्डी + •  +कुमुरम भीम आसिफाबाद + •  +खम्मम + •  +जगित्याल + •  +जनगांव + •  +जयशंकर भूपालपल्ली + •  +जोगुलांबा गदवाल + •  +नलगोंडा + •  +नागरकर्नूल + •  +नारायणपेट + •  +निजामाबाद + •  +निर्मल + •  +पेद्दपल्ली + •  +भद्राद्री कोठगुडम + •  +मंचिर्याल + •  +महबूबनगर + •  +महबूबाबाद + •  +मुलुगु + •  +मेडचल-मलकाजगिरी + •  +मेदक + •  +यदाद्रि भुवनगिरी + •  +रंगारेड्डी + •  +राजन्ना सिरिसिल्ला + •  +वनपर्ति + •  +वरंगल + •  +विकाराबाद + •  +संगारेड्डी + •  +सिद्दिपेट + •  +सूर्यापेट + •  +हनमकोंडा + •  diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14799.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..012204acec707f1bce18193cc86da9d118479cfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14799.txt @@ -0,0 +1 @@ +पेद्दपुरम विधानसभा मतदारसंघ - ३९ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. पेद्दपुरम हा विधानसभा मतदारसंघ काकीनाडा लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14807.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4a296b412e41540f3d2bc28cc255abcec75f042 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14807.txt @@ -0,0 +1,3 @@ +ब्राझीलचा पहिला पेद्रो (पोर्तुगीज: Pedro I) (ऑक्टोबर १२, इ.स. १७९८ - सप्टेंबर २४, इ.स. १८३४ हा ब्राझीलचा सम्राट होता. +पेद्रोने ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वतंत्र जाहीर केले व स्वतःला तेथील सम्राट घोषित केले. याआधी पेद्रो अल्पकाळाकरता चौथा पेद्रो या नावाने पोर्तुगालचा राजा होता. +याचे पूर्ण नाव पेद्रो दि अल्कांतारा फ्रांसिस्को ॲंतोनियो होआव कार्लोस हाविये दि पॉला मिगेल रफायेल होआकिम होजे गॉन्झागा पास्कोल सिप्रियानो सेराफिम दि ब्रागांसा इ बर्बन असे होते. याला दॉम पेद्रो प्रायमेरो या नावानेही ओळखतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14821.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..296ccae6d5e44b7ccd07ac9ec3e81b57d8e24355 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14821.txt @@ -0,0 +1 @@ +पेन ड्राईव्ह एक डेटा स्टोरेज डिव्हाइस आहे. ते आपल्या कोणत्याही सिस्टीममध्ये सहजपणे कनेक्ट होऊ शकते आणि सहजपणे काढता येऊ शकते. थंब ड्राइव्ह बरेच लहान आहे ऑप्टिकल डिस्कपेक्षा, त्याचे वजन सुमारे ३० ग्रॅमपेक्षा कमी आहे आणि ते इ.स. २००० पासून बाजारात उपलब्ध झाले. पेन ड्राईव्ह म्हणजेच युएसबी ड्राईव्ह हे आजच्या युगामध्ये खूप उपयोगी ठरत आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14828.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e50f5a579cafe7555865deb069ac564dc63c6019 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14828.txt @@ -0,0 +1,3 @@ +पेनसिल्व्हेनिया (इंग्लिश: Commonwealth of Pennsylvania) हे अमेरिकेच्या पूर्व भागातील एक राज्य आहे. पेनसिल्व्हेनिया हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३३वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने सहाव्या क्रमांकाचे राज्य आहे. +पेनसिल्व्हेनियाच्या उत्तरेला न्यू यॉर्क, वायव्येला ईरी सरोवर, पूर्वेला ओहायो, नैऋत्येला वेस्ट व्हर्जिनिया, दक्षिणेला मेरीलॅंड, आग्नेयेला डेलावेर तर पूर्वेला न्यू जर्सी ही राज्ये आहेत. हॅरिसबर्ग ही पेनसिल्व्हेनियाची राजधानी असून फिलाडेल्फिया हे सर्वात मोठे शहर आहे. पिट्सबर्ग, ॲलनटाऊन व ईरी ही येथील इतर मोठी शहरे आहेत. +सुमारे ५०० वर्षांचा इतिहास असलेले पेनसिल्व्हेनिया आर्थिक, औद्योगिक व राजकीयदृष्ट्या अमेरिकेतील एक महत्त्वाचे राज्य मानले जाते. अमेरिकेच्या संघात सामील होणारे पेनसिल्व्हेनिया हे दुसरे राज्य होते (पहिले: डेलावेर). वॉशिंग्टन डी.सी. बांधले जाण्याआधी १७९० ते १८०० ह्या दरम्यान फिलाडेल्फिया ही अमेरिकेची राजधानी होती. पेनसिल्व्हानिया अमेरिकेच्या सर्वात पुढारलेल्या औद्योगिक क्षेत्रामधील एक राज्य आहे. ह्या राज्याचा जीडीपी अमेरिकेमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14829.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f2f2a5f27ada6e7b233c6d9ab5f6376c8a815c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14829.txt @@ -0,0 +1,2 @@ +युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया तथा युपेन हे अमेरिकेच्या फिलाडेल्फिया शहरातील विद्यापीठ आहे. पेनसिल्व्हेनिया राज्यातील हे विद्यापीठ अमेरिकेला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्थापन झालेल्या नऊ विद्यापीठांपैकी एक आहे. +बेंजामिन फ्रॅंकलिन या विद्यापीठाच्या स्थापकांपैकी एक होता. या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपैकी दोन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसह १४ राष्ट्रप्रमुख, तीन अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अमेरिकेचे ३३ सेनेटर, १५८ प्रतिनिधी, ४२ गव्हर्नर तसेच २५ अब्जाधीश होते. याशिवाय अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर सही करणाऱ्यांपैकी आठ व्यक्ती युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाचे विद्यार्थी होते.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14839.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14839.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2321301bb9889358593d5b47b683436fb0ebd75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14839.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेनितास अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील छोटे गाव आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,४०३ होती. या गावाच्या ठिकाणी १५१० पासून वस्ती आहे. +ह गाव इंटरस्टेट २ या महामार्गाचे पश्चिमेकडील टोक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14842.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2735634cb630f0dec0aafe5b776722be8546eedb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14842.txt @@ -0,0 +1 @@ +पेनूकोंडा किंवा पेनुकोंड आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यातील छोटे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14852.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28764c02fd4139442b28d243c96ac7051e8fcc8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14852.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेम पेनेलोपी मार्गारेट लाइव्हली (जन्म १७ मार्च १९३३) [१] ही एक ब्रिटिश लेखीका आहे जी मुलांसाठी आणि प्रौढांसाठी कल्पित कथा लिहिते. त्यांनी बुकर पारितोषिक (मून टायगर, १९८७) आणि ब्रिटिश मुलांच्या पुस्तकांसाठी कार्नेगी पदक (द घोस्ट ऑफ थॉमस केम्पे, १९७३) दोन्ही जिंकले आहेत.[२] +लाइव्हलींची प्रौढांसाठीची पहिली कादंबरी, द रोड टू लिचफिल्ड, १९७७ मध्ये प्रकाशित झाली आणि ती बुकर पारितोषिकासाठी शॉर्टलिस्ट केली गेली होती.[३] १९८४ मध्ये अकॉर्डींग टू मार्क ही कादंबरी देखील शॉर्टलिस्ट झाली होती. १९८७ मध्ये मून टायगर कादंबरीने ते पारितोषिक जिंकले.[४] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14863.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1041f538b54a8c46cd53497be688442b8729ed0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14863.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 30°26′N 87°12′W / 30.433°N 87.200°W / 30.433; -87.200 + +पेन्साकोला (इंग्लिश: Pensacola) हे अमेरिका देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील एक शहर आहे. हे शहर फ्लोरिडाच्या ईशान्य भागात अलाबामा राज्याच्या सीमेजवळ व मेक्सिकोच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले असून २०१० साली येथील लोकसंख्या सुमारे ५१ हजार होती तर महानगराची लोकसंख्या ४,६१,२२७ होती. पेन्साकोला बंदर मेक्सिकोच्या अखातावर असून येथे अमेरिकन आरमारी वायुसेनेचा तळ आहे. ब्ल्यू एंजेल्स हा साहसी वैमानिक गट येथे तळ ठोकून असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14867.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4272c6208e95edd53eea5f6a92882db3d84d9333 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14867.txt @@ -0,0 +1,4 @@ +शिसेकलम (पेन्सिल) हे एक लिखाणाचे साधन आहे. हे कला अथवा इतर माध्यमातही वापरले जाते. यामध्ये शिसे हा धातू किंवा ग्रॅफाइट वापरले जाते. शिसेकलमने केलेले लिखाण पुन्हा सुधारणे शक्‍य होते. पेन्सिलीची लांबी अंदाजे १८ सेंटीमीटर असते, तर वजन साधारणतः ५ ग्रॅम असते. +१५६४ मध्ये "लीड" पेन्सिलचा शोध लावण्यात आला तेव्हा इंग्लंडमधील क्यूमरिया येथील बोरोएडेलमध्ये एक विशाल कार्बन खनिज सापडला. शुद्ध ग्रेफाइट शीटमध्ये बनविलेले होते आणि नंतर चौरस चौकोनी तुकडे केले. ग्राफिस्ट रॉड हाताने तयार केलेल्या लाकडी धारकांमधे तयार करण्यात आले होते, ते तयार करणारे पेन्सिल. +नेपोलियन बोनापार्टच्या सैन्यात काम करणाऱ्या शास्त्रज्ञ निकोलस-जॅक कोंटे यांनी इ.स. १७९६ मध्ये आधुनिक पेंसिलची निर्मिती केली. हेतूसाठी ज्या वस्तू योग्य होत्या त्या वस्तू म्हणजे ग्रेफाइटचा शुद्ध कार्बनचा प्रकार. ज्याला आपण ग्राफाईट असे म्हणतो. +पेन्सिलवरील इ या इंग्रजी अक्षरावरून ब्लॅक(काळ्या) रंगाचं प्रमाण समजतं तर बी (B) या अक्षरावरून कठीणपणा समजतो. 7B असं लिहिलेली पेन्सिल 2B असं लिहिलेल्या पेन्सिलीपेक्षा कठीण असते. या पेन्सिलची अक्षरं पुसट आणि बारीक असतात. या पेन्सिलीमध्ये मातीचं प्रमाण जास्त असतं आणि ग्रॅफाईटचं प्रमाण कमी असतं. पेन्सिलचा ठळकपणा 2इ पासून 7इ पर्यंत वाढत जातो diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14874.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fb718f7a54e674912cb369fa9bcce43ea01f325 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14874.txt @@ -0,0 +1,3 @@ +पेपिता शेठ (??:सफोक, इंग्लंड - ) या भारतीय लेखिका आणि छायाचित्रकार आहेत. त्यांनी केरळच्या देवळांतील कला आणि व्रतवैकल्यांबद्दल पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी काढलेली गुरुवायूर केशवन या हत्तीची चित्रे प्रसिद्ध आहेत. +शेठ यांचा जन्म इंग्लंडच्या सफोक शहरात झाला. तत्कालीन रिवाजानुसार शेठ यांना शालेय शिक्षण मिळाले नाही. त्यांनी चित्रपट संकलनाचे प्रशिक्षण घेतले व टेड कॉट्चेफ व स्टॅन्ली डॉनेन सारख्या दिग्दर्शकांसाठी काम केले. त्यांचे एक पणजोबा ब्रिटिश भारतातील सैनिक होते. १९७० च्या सुमारास त्यांची रोजनिशी शेठ यांच्या हाती लागली. आपल्या पणजोबांचा भारतातील प्रवास अनुभवून त्याबद्दल लिहिण्यासाठी शेठ १९७०मध्ये कोलकात्यास आल्या. त्यांनी मूळ भारतीय असलेल्या ब्रिटिश अभिनेता रोशन शेठ यांच्याशी लग्न केले परंतु १९८० च्या दशकात ते वेगळे झाले. +आपल्या भारताच्या प्रवासात त्या गुरुवायूर येथे आल्या व तेथील मंदिरांतील कलेने प्रभावित झाल्या. पुढील नऊ वर्षे तेथे भेटी दिल्यावर त्या गुरुवायूरला स्थायिक झाल्या. त्या परदेशी असल्याने त्यांना तेथील देवळांत प्रवेश नाकारण्यात आला परंतु त्यांनी पिच्छा पुरविल्यावर शेवटी देवळाच्या पुजाऱ्यांनी त्यांना प्रवेश दिला. आजतगायत तेथे प्रवेश करणाऱ्या त्या एकमेव परदेशी महिला आहेत. त्या गुरुवायूर येथेच राहतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14909.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17f622a15ae4e3dcb0cf2bc88f32f46773ab57dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14909.txt @@ -0,0 +1,3 @@ +पेमगिरी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातले गाव आहे. पेमगिरी संगमनेर तालुक्यात आहे. जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. +एक अक्षं. १९'४६" रेखांश ७४'०९" +पेमगिरीचा किल्ला म्हणून ओळखला जाणारा भीमगड किंवा शाहगड इ.स. २०० मध्ये यादव राजांनी बांधला [ संदर्भ हवा ]. या किल्ल्यावर पेमादेवीचे मंदिर असून पाण्याची टाके आहेत. दिल्लीचा मुघल सम्राट शाहजहान आणि विजापुराची आदिलशाही या दोन सत्तांनी मिळून निजामशाही संपवली, त्यावेळी मूर्तझा या अल्पवयीन असलेल्या निजामशाहीच्या वारसदाराला गादीवर बसवून मराठा सुभेदार शहाजीराजे भोसल्यांनी पेमगिरीच्या शाहगडावरून ३ वर्षे राज्यकारभार हाकला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14916.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ddf2105129e35dba6957954804a1bea2ca51842 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14916.txt @@ -0,0 +1 @@ +पेर क्रोल्ड्रुप हा १९७९ मधे जन्मलेला डेन्मार्कचा  व्यावसाइक फुटबॉल खेळाडू  आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14918.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85f002b44283731de17f3015a108a7f58b7534ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14918.txt @@ -0,0 +1 @@ +पेर मेर्टेसॅकर हा, जर्मनीचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1493.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d72a463c090bc46774992e58309acf692f476ac2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1493.txt @@ -0,0 +1,8 @@ + धोपटवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14935.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d2ffab8c84124b3e96913df6c1192e9992bc8d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14935.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुआरानी हे पेराग्वेचे अधिकृत चलन आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1497.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77fce6a061619b83687dc86b1176652b4dd7ea21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1497.txt @@ -0,0 +1,8 @@ + धोपारे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14981.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c14bab52396660248c9f4698ce5a21163924d86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_14981.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेरू फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol del Perú) हा पेरू देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. इ.स. १९२७ साली स्थापन झालेला पेरू फुटबॉल संघ कॉन्मेबॉलचा सदस्य आहे. पेरू आजवर चार वेळा फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे तसेच त्याने दोन वेळा कोपा आमेरिका ही दक्षिण अमेरिका खंडामधील स्पर्धा देखील जिंकली आहे. +१९८२ फिफा विश्वचषकामध्ये भाग घेतल्यानंतर आजवर पेरूने आजवर एकदाही पात्रता फेरी ओलांडली नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1500.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79cf18bc2fd56408d99e23a2ce4097a82f74fb1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1500.txt @@ -0,0 +1,2 @@ + +परीट (किंवा धोबी) हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. एकूण बलुतेदारांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाच्या बलुतेदारांत गणला जातो. ह्यांचा धर्म हिंदू असून ह्या समाजात खंडोबा, मरीआई, येडाबाई, भवानी देवी, भैरोबा, म्हसोबा या दैवतांची पूजा मोठ्या प्रमाणात होते. परीट हा एक मेहनती बलुतेदार आहे. त्याला वर्षभर काम असायचे. परीट समाज हा आक्रमक क्षत्रिय लढवय्या व रांगडा समाज आहे. हिंदू वर्णव्यवस्थेत यांना खालच मानले जात असे . कुस्ती खेळण्यात हा समाज पटाईत होता. धोबीपछाड हा डाव परिटानीच शोधला आहे. घरोघरीचे कपडे गोळा करून त्यांवर बिब्याच्या तेलाने खुणा करून आणि ते धुऊन, इस्त्री करून घरोघर पोचवणे हे परटाचे काम. विशेषतः कुणब्यांच्या व गावातील इतर लोकांचे घरी, लग्नाच्या वा सोयरसुतकाच्या वेळी कपडे धुण्याचे व कपड्यांना इस्तरी करण्याचे काम परीट करीत असे. यासोबतच लग्नात नवरा-नवरीच्या डोक्यावर चांदवा(चादरी) धरणे, विहिणींसमोर पायघड्या टाकणे ही कामेसुद्धा परटाकडे होती . diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1505.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16ea39eae825ea8fd9196ec623e0d1805f9edaf6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1505.txt @@ -0,0 +1 @@ +महालक्ष्मी धोबीघाट हे मुंबई, भारतातील एक ओपन एर लॉन्ड्री ठिकाण आहे.[१] हे दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्थानकावर आहे, ते जेकब सर्कल मोनोरेल स्थानकावरून देखील प्रवेशयोग्य आहे. धोबी म्हणून ओळखले जाणारे वॉशर्स, मुंबईतील हॉटेल्स आणि हॉस्पिटलमधून कपडे आणि तागाचे कपडे स्वच्छ करण्यासाठी उघड्यावर काम करतात. हे १८९० मध्ये बांधले गेले.[२] धोबीघाट हा वाक्प्रचार संपूर्ण भारतभर वापरला जातो जेथे अनेक धोबी आहेत. मुंबई धोबी घाट (तत्कालीन बॉम्बे) पासून प्रेरित होऊन, ब्रिटिशांनी १९०२ मध्ये कोलकाता (तेव्हाचे कलकत्ता) मध्ये धोबी घाट बांधला[३] आणि संपूर्ण दक्षिण आशियामध्ये इतर धोबीघाट ठिकाणे आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15058.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15058.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8260651822cfafb1d5cb2962f9ec0786610fbe8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15058.txt @@ -0,0 +1 @@ +पैकियासोती सरवणमुट्टू मैदान तथा पी. सारा ओव्हल हे श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. याला श्रीलंका क्रिकेटच्या पहिल्या अध्यक्षाचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15078.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84a0932eebdaa91fcb7c2085f113ebe849e210db --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15078.txt @@ -0,0 +1,17 @@ +पैनगंगा अभयारण्य यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा यांना विभागणाऱ्या पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूंस असलेल्या संरक्षित वनास दिलेले नाव आहे. तीन बाजूंनी पाण्यानं वेढलेले एकमेव अभयारण्य असावे. पैनगंगा अभयारण्याची स्थापना १ जानेवारी १९९६ रोजी झाली. याचे क्षेत्रफळ सुमारे ३२५ किमी२ इतके आहे. अभयारण्यात साग हा प्रमुख वृक्ष आहे. या अभयारण्यावर उपवनसंरक्षक (वन्यजीव) पांढरकवडा यांची देखरेख व थेट नियंत्रण आहे. +पैनगंगा अभयारण्य हे यवतमाळहून सुमारे १५० किलोमीटरवर आहे. यवतमाळ-उमरखेडमार्गे किंवा यवतमाळ-महागांव-ढाणकी-बिटरगावमार्गे पैनगंगा अभयारण्यास पोहोचता येते. या दोन्ही मार्गांवर एस.टी. बसेस मिळतात. उमरखेड किंवा ढाणकी बिटरगावहून खाजगी वाहने आणि ऑटोरिक्षाही उपलब्ध असतात. श्यामा कोलामचीची टेकडी, मसलगा, दोधारी धबधबा, राजोबा देवस्थान, वाघ भुयार, एक शिवालय आणि सोनधाबी आणि सहस्त्रकुंड धबधबा अशी येथील अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. मात्र, रस्ते, वाहने, वाटाडे वगैरे सोयी नसल्याने पर्यटकांना सर्व ठिकाणी पोहोचणे शक्य होत नाही. +१००० ते १५०० मिलिमीटर पर्जन्यमान आणि आजूबाजूला पैनगंगा नदीचा जलाशय यामुळे या अभयारण्य परिसरातील अर्जुन, आवळा, ऐन, कदंब, गुळवेल, चारोळी, चिंच, तिवसा, धामणवेल, धावडा, बेहडा, मोईन, मोहा, साग, साजड, सूर्या, हलदू इत्यादी अनेक वृक्ष आहेत. +अभयारण्यात वनौषधींच्याही सुमारे २०० जाती आहेत. +कुसळी, खस, तिरकडी, पवण्या, मारवेल, यांसारखे गवत उगवत असल्याने अस्वल, कोल्हा, खवलेमांजर, चिंकारा, चितळ, चौसिंगा, तरस, नीलगाय, भेकड, मसण्या ऊद, रानमांजर, हरीण, इत्यादी अनेक तृणभक्षी वन्यप्राणी अभयारण्यात मोठ्या संख्येत असतात, असे सांगितले जाते. ह्या प्राण्यांची शिकार करूनच बिबटे, रानकुत्रे इत्यादी श्वापदेही इथे राहत असावेत. +साप : या अभयारण्यात अजगर, घोणस, घोरपड, धामण, फुरसे, लाल तोंडाचा सरडा, वगैरे साप आहेत. +पैनगंगा अभयारण्यातले पक्षी :- अडई, पांढऱ्या मानेचा करकोचा, कूट, कोतवाल, घनवर किंवा हळदी कुंकू(स्पॉटबिल बदक), जकाना, पॉंड, पाणकावळा, पाणपिपुली, पारवा, भोरी, शिक्रा, शिखा सर्प गरुड, हेरॉन इत्यादी. + +पैनगंगा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच खरबी या गावी वनखात्याचे विश्रामगृह आहे. किनवट शहरात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. उनकेश्वर येथेही एक विश्रामगृह आहे. +यवतमाळ आणि नादेड या जिल्ह्यांना समाईक, पण बहुतांशी नांदेड जिल्ह्यात असलेले किनवट अभयारण्य नावाचे आणखी एक अभयारण्य आहे. हेही अभयारण्य पैनगंगा नदीच्या खोऱ्यात आहे. त्याचे आकारमान दोन्ही जिल्ह्यांत मिळून २१९ चौरस किलोमीटर इतके आहे. जवळचे रेल्वे स्थानक, मुदखेड-आदिलाबाद लोहमार्गावरील किनवट हे असून रेल्वे स्थानकपासून अभयारण्याचे अंतर ५ किलोमीटर आहे. रस्तामार्गाने हे अभयारण्य नांदेडपासून १३८ किलोमीटरवर आहे. यवतमाळ व नांदेडहून नियमित बससेवा असते. जंगलात बाराही महिने पिण्याचे पाणी मिळते. +हे एक शुष्क पानझडीचे अरण्य आहे. त्यात साग, सलई, हलदू, कुलू, सावर, मोई, ऐन इत्यादी वृक्ष आणि वाघ, बिबटे, नीलगाय, अस्वल,सांबर, चितळ, चिंकारा, रानडुक्कर व भेकर इत्यादी वन्य पशू आहेत. पक्षीजीवनही समृद्ध आहे. +रहाण्याची सोय : +चौकशी : +कार्यकारी अभियंता, नांदेड + + +जवळची ठिकाणे :: diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15096.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..752a770d0b0313e6bfa0362d0aee96ce74ccb7c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15096.txt @@ -0,0 +1,4 @@ +पुदुच्चेरी हे भारततील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे.[१] ऐतिहासिकदृष्ट्या पाँडिचेरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ०१ ऑक्टोबर २००६ रोजी या प्रदेशाचे अधिकृत नाव बदलून पुडुचेरी असे करण्यात आले. याचे क्षेत्रफळ ४,७९ चौ.किमी. आहे. पुडुचेरीची लोकसंख्या १२,४४,४६४ एवढी आहे. तामिळ व फ्रेंच ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदुळ व ज्वारी ही पुदुच्चेरीतील प्रमुख पिके आहेत. येथील साक्षरता ८६.५५ टक्के आहे. +फ्रेंचाकडून प्राप्त झालेल्या पाँडिचेरी, करिकल, माहे, यानम हा प्रदेश १४ वी घटनादुरुस्ती कायदा १९६२ +पुडुचेरीत पुडुचेरी, कोराईकल, माहे व यानम हे ४ जिल्हे आहेत. +पुदुच्चेरी हे भारतातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनारे प्रवाशांचे आकर्षण आहेत.[२] योगी अरविंद घोष यांचा आश्रम येथे असून जगभरातून साधक तेथे भेट देतात.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15108.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e654ac7faa690b85ecf531b17bf06a761bee3609 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15108.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॉकेटमार हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15113.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e7ae908e063ebcc10c9980ad61ad5cec55ee63d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15113.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॉचेफ्स्ट्रूम दक्षिण आफ्रिकेतील महत्त्वाचे शहर आहे. मूइरिव्हियेर नदीच्या काठी असलेले हे शहर जोहान्सबर्गपासून १२० किमी आग्नेयेस आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४३,४४८ होती. या शहराची स्थापना १८३८मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15156.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c34b5c7d66f95330d4db34f7764288d2a0e33769 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15156.txt @@ -0,0 +1,3 @@ +पॉल-हेन्री स्पाक (२५ जानेवारी, १८९९ - ३१ जुलै, १९७२) हे बेल्जियम देशाचे माजी पंतप्रधान आहेत. + + मार्क आयस्केन्स · ज्यॉँ-लुक डेहेन · विल्फ्रीड मार्टेन्स · यीफ लातेर्मा · एल्यो दि र्‍युपो · गाय व्हेरोफ्श्टाट · पॉल-हेन्री स्पाक diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15157.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec002e652621bcd4c6ab0d5101111e702c827128 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15157.txt @@ -0,0 +1 @@ +पॉल अँटोनी गिब (११ जुलै, १९१३:यॉर्कशायर, इंग्लंड - ७ डिसेंबर, १९७७:यॉर्कशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९३८ ते १९४६ दरम्यान ८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15173.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82a60fc99fe58c6a0ee7c7100dee96f828430049 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15173.txt @@ -0,0 +1,3 @@ +पॉल एडगर फिलिप मार्टिन पी.सी. (ऑगस्ट २८, इ.स. १९३८ - ) हा कॅनडाचा २१वा पंतप्रधान होता. +पॉल मार्टिन, जुनियर या नावानेही ओळखला जाणारा मार्टिन लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचा नेता आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15176.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15176.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15178.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed5ec899b99197bc602963b45a29f71d0422a82d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15178.txt @@ -0,0 +1 @@ +पॉल जॉन कीटिंग (१८ जानेवारी, १९४४:डार्लिंगहर्स्ट, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) हे ऑस्ट्रेलियाचे २४वे पंतप्रधान आहेत. हे १९९१ ते १९९६ पर्यंत सत्तेवर होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1519.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4717fce6d77e1f1a549e03f27c73ad44d301a797 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1519.txt @@ -0,0 +1,6 @@ +धोळावीरा भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात असलेले गाव आहे. भचाऊ तालुक्यातील खदीरबेट या मोठ्या गावाजवळ असलेले हे गाव अतिप्राचीन असून येथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. भारतीय इतिहासात आणि संस्कृतीत या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे.[१] कच्छ वाळवंटी वन्यजीवन अभयारण्याचा भाग असलेले हे प्राचीन गाव १०० हेक्टरमध्ये पसरलेले असून येथे इ.स.पू. २६५० ते इ.स.पू. २१०० पर्यंत वस्ती होती. काही शतके निर्मनुष्य राहिल्यावर इ.स.पू. १४५०च्या सुमारास येथे पुन्हा एकदा मनुष्यवस्ती आली.[ संदर्भ हवा ] +धोलावीरा येथील हडप्पाकालीन प्राचीन अवशेषांचे महत्त्व लक्षात घेऊन युनेस्को या संघटनेने या ठिकाणाला जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले आहे.[२] +जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले हे गुजरात राज्यातील मधील चौथे आणि भारतातील चाळीसावे ठिकाण आहे.[३]सिंधु संस्कृतीचे प्राचीन स्थळ म्हणून या ठिकाणाला ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय महत्त्व आहे. +येथील छोट्या टेकडीवर असलेल्या गढी सदृश्य जागेवर जगत पती जोशी या पुराशास्त्रज्ञाने १९६८ साली प्रथम उत्खनन केले. त्यानंतर रवींद्र सिंग बिष्ट यांनीही येथे संशोधन करून या स्थळाचे तत्कालीन व्यावसायिक व उत्पादक केंद्र म्हणून असलेले तत्कालीन महत्त्व जगासमोर आणले आहे. +धोलावीरा येथील पुरातत्त्वीय अवशेषांत मजबूत बांधणीची संरक्षित भिंत असलेली किल्लेसदृश्य जागा, मध्यभागी असलेली वसाहत आणि खालच्या बाजूला असलेली वसाहत या गोष्टी संशोधकांना सापडलेल्या आहेत. भारतीय सभ्यतेची प्राचीनता सांगना-या मोहेंजोदडो, कालीबंगा, राखीगडी या ठिकाणांच्या जोडीने धोलावीरा हे ही महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.[२] +या ठिकाणी सिंधु संस्कृतीतील महत्त्वाची मानली जाणारी लाल रांगांच्या भांड्यावर काळ्या रंगाने नक्षी चितारलेली मातीची भांडी, सिंधू लिपीची अक्षरे असलेला एक मोठा फलक, मातीची मोठी साठवणुकीची भांडी, गोलाकार नाणे, छिद्र असलेली मातीची भांडी, छोटी पाणी पिण्याची भांडी, तांब्याच्या बांगड्या, शंखाच्या बांगड्या, वशिंड असलेल्या प्राण्यांच्या छोट्या मातीच्या मूर्ती अशा काही वस्तू सापडल्या आहेत. याद्वारे तत्कालीन समाज आणि संस्कृतीचा अभ्यास करता येतो.[४] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1521.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..980e9588b14f1d710e183e138cbc8d13d1b42254 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1521.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +धौम्य ऋषी नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक व्यक्ती असून, त्या प्रत्येकावरील लेख खाली दिले आहेत: diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15216.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5482eea8da4753828d19615b75f5422cde9f216a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15216.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाउल फॉन हिंडनबुर्ग ( जन्म १८४७ - मृत्यु १९३४) +अ‍ॅडॉल्फ हिटलरला जर्मनीच्या चान्सेलरपदी निवड करणारे जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष. पहिल्या महायुद्दात जर्मनीचे नेतृत्व. जर्मनीच्या महान सेनानींमध्ये यांची गणना होते diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15221.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f04632fc476ffc0b5a3d02e372a7dcfbde3416e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15221.txt @@ -0,0 +1 @@ +पॉल मार्क जेम्स रॉबिन्सन (जानेवारी ७, इ.स. १९८२:लंडन, इंग्लंड - ) हा इंग्लिश फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15223.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82a60fc99fe58c6a0ee7c7100dee96f828430049 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15223.txt @@ -0,0 +1,3 @@ +पॉल एडगर फिलिप मार्टिन पी.सी. (ऑगस्ट २८, इ.स. १९३८ - ) हा कॅनडाचा २१वा पंतप्रधान होता. +पॉल मार्टिन, जुनियर या नावानेही ओळखला जाणारा मार्टिन लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचा नेता आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15240.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87020952a6d09bdbc952616e08566bcb949765c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15240.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॉल रेनॉ (ऑक्टोबर १५, इ.स. १८७८ - सप्टेंबर २१, इ.स. १९६६) हा फ्रांसचा राजकारणी व पंतप्रधान होता. +व्यवसायाने वकील असलेल्या रेनॉने दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात फ्रांसचे नेतृत्व केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15254.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15254.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1528.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f63f9d890c53ecc4525e51a5fcbc87650660256 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1528.txt @@ -0,0 +1 @@ +धौराहरा हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15341.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c178f995ecfc5f5429728e331a0b01716f8f7d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15341.txt @@ -0,0 +1,4 @@ + +पोंभुर्णा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. +रामपूर (दिक्षीत) +मूल diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15369.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d9c7373ade086d9a2a4f9d28847ad75bebf3625 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15369.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोकाहॉन्टास काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1538.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1663a363d604a6a021b26fb66fec1bd741ed62cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1538.txt @@ -0,0 +1,3 @@ +ध्यानचंद पुरस्कार, अधिकृतपणे क्रीडा व खेळांमधील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा खेळ जगतातील आजीवन कर्तृत्वासाठीचा भारतीय सरकार तर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे. १९२६ ते १९४८ या काळातील २० वर्षांपेक्षा जास्त कारकिर्दीत १००० पेक्षा अधिक गोल नोंदविणाऱ्या भारतीय हॉकीपटू ध्यानचंद (१९०५-७९) यांच्या नावावर हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा दरवर्षी क्रीडा व युवा मंत्रालयाद्वारे सादर केला जातो. +पहिला पुरस्कार हा २००२ साली देण्यात आला होता. ह्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी होते शाहूराज बिराजदार (मुष्टियुद्ध), अशोक दिवाण (हॉकी) आणि अपर्णा घोष (बास्केटबॉल). दरवर्षी हा पुरस्कार ३ ते ५ खेळाडूंना देण्यात आला आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15390.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e61197c8e9cfca893ac241a152c042285b9b6c98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_15390.txt @@ -0,0 +1,2 @@ + पोखरणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1550.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7b39f8008c97e426d137535baefd8b7b2491448 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1550.txt @@ -0,0 +1,10 @@ +ध्रुव तारा, इंग्रजीत Pole Star, Polaris; Lodestar; North Star; Northern Star; Guiding Staर हा उत्तर गोलार्धात आकाशात उत्तरेकडे दिसणारा तारा आहे. Little Bear किंवा Ursa minor (मराठीत ध्रुवमत्स्य) या नावाने ओळकल्या जाणाऱ्या तारकापुंजातील हा सर्वात टोकाचा तारा असल्याने ध्रुव ताऱ्याला खगोलशास्त्रात Alpha Ursae Minoris -(α उर्सा माईनोरिस किंवा α यूएमआय) असे नाव आहे. पृथ्वीवरून दिसणाऱ्या ताऱ्यांमध्ये हा ४५ वा सर्वात उजळ तारा आहे. ध्रुव तारा पृथ्वीपासून सुमारे ४३४ प्रकाश वर्षे दूर आहे. पृथ्वीवरून जरी तो एक तारा असल्याचे दिसत असला तरी तो प्रत्यक्षात तो एका बहु-तारा प्रणालीचा हिस्सा आहे. या प्रणालीचा मुख्य तारा (ध्रुव "ए") हा एफ ७ श्रेणीतील प्रकाशित राक्षस तारा किंवा सुपरजायंट तारा आहे. सध्याच्या युगात ध्रुव तारा आकाशीय गोलाच्या उत्तर ध्रुवाजवळ स्थिरावलेला आहे, म्हणजेच जगातील उत्तर गोलार्धातील बहुतेक ठिकाणांपासून ध्रुव तारा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या वर स्थित असल्याचे दिसते. या कारणास्तव, समुद्र किंवा वाळवंटासारख्या ठिकाणांहून येणारे प्रवासी तारे एकेकाळी ध्रुव ताऱ्यावरून दिशा ठरवत असत. +रात्री पृथ्वीचे रोटेशन (रोटेशन) जवळजवळ सर्व तारे हळूहळू आकाशात फिरत असतात, परंतु ध्रुव तारा स्थिर उत्तरेकडे जाणारा शोध घेतात. जर रात्रीच्या आकाशात कॅमेराचे लेन्स बऱ्याच दिवसांसाठी खुले ठेवले तर असे दिसते की चित्रातील सर्व तारे ध्रुवाभोवती फिरत आहेत. +(पोलॅरीस, आल्फा उर्सा मायनॉरिस). उत्तर खगोलात खगोलीय उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळचा व ध्रुवमत्स्य या तारकासमूहातील सर्वांत ठळक तारा. खगोलीय ध्रुवापासून फक्त ५५ मिनिटे हा दूर असल्याने नुसत्या डोळ्यांना स्थिर दिसतो, म्हणूनच याला आपण ध्रवतारा म्हणतो. +सप्तर्षीतील मरीची या ताऱ्याने योग्योत्तरवृत्त ओलांडल्यानंतर १० मिनिटांनी ध्रुवतारा ते वृत्त उलट बाजूने ओलांडतो. अगदी सूक्ष्मपणे पाहिल्यास चंद्राच्या दृश्य व्यासाच्या सु. चौपट व्यासाच्या अगदी लहान अशा लघुवर्तुळावर तो दररोज एक प्रदक्षिणा इतर ताऱ्यांप्रमाणेच करतो. याच्या सभोवार १०° पर्यंत नुसत्या डोळ्यांनी दिसणारा एकही तारा नाही.  संपातचलनामुळे पृथ्वीचा आस आणि त्यामुळे खगोलीय ध्रुव स्थिर राहत नाही. +पृथ्वीचा आस २५,८०० वर्षांनी खगोलावर कदंबाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे कोणताही एकच तारा अनंतकाळपर्यंत ध्रुव राहणार नाही. ४,६०० वर्षांपूर्वी थुबन (आल्फा ड्रॅकोनिस) हा ध्रुव होता, तर ५,३०० वर्षांनंतर अल्डरामिन (आल्फा सीफाय) हा होईल. हल्लीचा तारा २८,००० वर्षांनी पुन्हा ध्रुवतारा होईल. +हल्ली ध्रुवतारा व खगोलीय ध्रुव यांमधील अंतर कमी कमी होत आहे. १९६५ मध्ये ते ५४ मिनिटे होते, तर २१०२ साली हे २७ मिनिटांपर्यंत कमीतकमी होईल व नंतर ते वाढू लागेल. इ. स. पू. ३०० च्या सुमारास ध्रवतारा खरा स्थिर नसल्याने पिथिअस या ग्रीक खलाशांच्या लक्षात आले होते. +सप्तर्षीतील पहिले दोन तारे पुलह व ऋतू यांना साधणारी रेषा साडे चार पट वाढविली, तर ती ध्रुवताऱ्यातून जाते, ही ध्रुवतारा ओळखण्याची सोपी रीत होय.  ध्रुवतारा २·१ प्रतीचा, सेफीड प्रकारचा चल तारकात्रिकूट आहे. त्यांच्या तेजस्पंदनाचे एक आवर्तन ४ दिवसांत पूर्ण होते. हा सूर्यापेक्षा सु. २००० पट तेजस्वी, सूर्याच्या १०० पट व्यासाचा आणि ६०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. +ध्रुव मंडळाचे तारे खालीलप्रमाणे आहेत - [१] +पृथ्वीची अक्ष मंद परंतु निश्चित वेगाने अडकते, ज्यामुळे कोणताही तारा त्याच्या खांबावर स्थिर राहात नाही. ध्रुव तारा सध्या उत्तर ध्रुवाच्या वर आहे परंतु हजारो वर्षांच्या कालावधीत बदलेल. पृथ्वीच्या या अक्षांच्या ट्रेंडमधील बदल असा आहे की दर २६,००० वर्षानंतर एक संपूर्ण चक्र पूर्ण केले जाते. याचा अर्थ असा आहे की जरी ध्रुव तारा पृथ्वीच्या ध्रुवापासून दूर जात असल्याचे दिसून येईल, परंतु आजपासून २६,००० वर्षांनंतर, ध्रुव तारा पुन्हा खांबाच्या वर असेल. सध्याही धुरा ध्रुव ता अक्ष अयनांश उत्तर ध्रुवाच्या अगदी जवळ आणत आहे . २१०० मध्ये, ते सर्वात गंभीर स्थितीत असेल आणि त्यानंतर ते ध्रुवापासून पुढे जाण्यास सुरुवात करेल.[२] + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1559.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9367ce678aaa77fbffbd4ee94c8f610c73b9a7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1559.txt @@ -0,0 +1,3 @@ +ध्रुवीय प्रकाश किंवा ॲरोरा किंवा नॉर्दर्न लाइट्स (अरोरा बोरेलिस) किंवा सदर्न लाइट्स (अरोरा ऑस्ट्रेलिस) हे पृथ्वीच्या आकाशातील एक नैसर्गिक प्रकाश प्रदर्शन आहे. हे प्रामुख्याने उच्च-अक्षांश प्रदेशांमध्ये (आर्क्टिक आणि अंटार्क्टिकच्या आसपास) पाहिले जाते. हे तेजस्वी प्रकाशांचे गतिमान नमुने प्रदर्शित करतात जे पडदे, किरण, चक्राकार किंवा संपूर्ण आकाश झाकणारे दिसतात.[१] +ध्रुवीय प्रकाश हा सौर वाऱ्यामुळे चुंबकीय क्षेत्रामध्ये होणाऱ्या व्यत्ययाचे परिणाम आहेत. ध्रुवीय प्रकाशहा सूर्यमालेतील बहुतेक ग्रह, काही नैसर्गिक उपग्रह आणि धूमकेतूंवर देखील दिसतो. +ॲरोरा हा शब्द पहाटेच्या रोमन देवीच्या नावावरून आला आहे, जी सूर्य येण्याची घोषणा करत पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करत असे. बोरेलिस आणि ऑस्ट्रेलिस हे शब्द ग्रीक पौराणिक कथेतील उत्तरेकडील वारा ( बोरियास ) आणि दक्षिणेकडील वारा ( ऑस्टर ) या प्राचीन देवतांच्या नावांवरून आले आहेत.[२][३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1563.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4d30831a37a4b3c7e22e4137b71729c6c30c879 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1563.txt @@ -0,0 +1,4 @@ + +ध्वज पकडणे हा पारंपारिक बाह्य खेळ आहे. जेथे दोन संघांचे प्रत्येकाचे ध्वज (किंवा दुसरे चिन्हक) पकडणे हे त्यांचे लक्ष्य आहे. +ध्वज पकडणे आवश्यक आहे. बाह्य आवृत्त्यांमध्ये, दोन्ही संघ नामित हल्व्हमध्ये विभाजित आहे. प्रत्येक बाजूला एक "ध्वज" असतो जो बऱ्याचदा फॅब्रिकचा एक तुकडा असतो (रात्रीच्या वेळेस  गेममध्ये फ्लॅशलाइट, ग्लॉस्टिक्स किंवा फॅनटॅन्सचा वापर "ध्वज" म्हणून करू शकतात). जर एखाद्या संघाकडे त्यांच्या विरोधी क्षेत्रातील संघाचा ध्वज असेल तर त्यांना टॅग केले जाऊ शकते. +ध्वज सामान्यतः एखाद्या संघातील क्षेत्राच्या मागील बाजूस स्पष्ट ठिकाणी ठेवले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1569.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a066d274994ee6d6b16c18fc7671c5210b32329 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1569.txt @@ -0,0 +1,10 @@ +आवाज किंवा ध्वनी म्हणजे एखाद्‍या माध्यमातून (जसे-हवा,पाणी;) कानाद्वारे कंपनाचे होणारे आकलन, ध्वनीलहरी उर्जेचा एक प्रकार आहे. हवेचे रेणू थरथरल्यावर ध्वनीलहरी निर्माण होतात. माणसाला ऐकण्याच्या क्रियेतून कानाद्वारे ध्वनीचे आकलन होते. आपले कान २० हर्ट्झ ते २० किलोहर्ट्झ या टप्यातीलच आवाज ऐकू शकतात. २० किलोहर्ट्झ पेक्षा जास्त कंपनक्षमता असलेल्या ध्वनीलहरी आपण ऐकू शकत नाही. +एखादी वस्तू कंप पावत असेल तर त्यापासून ध्वनीची निर्मिती होते. अशा कंपनामुळे ध्वनी कसा निर्माण होतो हे आपण नादकाट्याचे (Tuning Fork) उदाहरण घेऊन समजून घेऊया. +नादकाट्याचे चित्र आकृती १५.१ मध्ये दाखविले आहे. +एक आधार व दोन भुजा असलेला, धातूपासून बनलेला हा नादकाटा आहे. +आकृती १५. २ (अ) मध्ये स्थिर नादकाटा दाखवला आहे. नादकाट्याच्या सभोवतालच्या हवेची स्थिती दाखविण्यासाठी उभ्या रेषांचा वापर केला आहे. इथे उभ्या रेषांमधील अंतर समान आहे. याचा अर्थ हवेतील वायूचे रेणू एकमेकांपासून सरासरी सारख्याच अंतरावर आहेत आणि त्यामुळे हवेचा सरासरी दाब A, B आणि C या तीनही ठिकाणी सारखाच आहे. +आधाराच्या मदतीने नादकाटा कडक रबरी तुकड्यावर आपटल्यावर भुजा कंप पावायला सुरुवात होते म्हणजेच त्यांची मागे-पुढे अशी नियतकालिक (periodic) हालचाल सुरू होते. या हालचालीमुळे काय होते ते आता टप्प्याटप्प्याने पाहूया. कंप पावताना, +आकृती १५.२ (ब) मध्ये दाखविल्याप्रमाणे, नादकाट्याच्या भुजा एकमेकांपासून दूर गेल्यास भुजांलगतची बाहेरील हवा दाबली जाते व तेथील हवेचा दाब तुलनेने वाढतो. +आकृतीत हवेतील भाग A या ठिकाणी अशी उच्च दाबाची स्थिती निर्मिती होते. उच्च दाब आणि उच्च घनतेच्या या भागाला संपीडन (Compression) म्हणतात. कंपनाच्या पुढील स्थितीत नादकाट्याच्या भुजा एकमेकांच्या जवळ आल्यास, आकृती १५.२ (क) मध्ये दाखविल्याप्रमाणे, भुजांलगतची बाहेरील हवा विरळ होते व तिथला (भाग A मधला) हवेचा दाब कमी होतो. कमी दाब आणि कमी घनतेच्या या भागाला विरलन (Rarefaction) असे म्हणतात. +परंतु याच वेळेला आधीच्या संपीडन स्थितीतील हवेतील रेणूंनी (आकृती १५.२(ब), भाग A) आपली ऊर्जा पुढील भागातील रेणूंना (भाग B) दिल्यामुळे तेथील हवा संपीडन स्थितीत जाते (पहा आकृती १५.२(क), भाग B). भुजांच्या अशा प्रकारच्या सतत अतिशय वेगाने होणाऱ्या नियतकालिक हालचालीमुळे हवेत संपीडन व विरलन यांची मालिका निर्माण होते व नादकाट्यापासून दूरपर्यंत पसरत जाते. यालाच आपण ध्वनी तरंग (sound wave) असे म्हणतो. हे ध्वनीतरंग कानावर पडल्यास कानातील पडदा कंपित होतो व त्याद्वारे विशिष्ट संदेश मेंदूपर्यंत पोहोचून आपल्याला ध्वनी ऐकल्याची जाणीव होते. +आपल्या सभोवताली खूप प्रकरचे आवाज होत असतात जसे की प्राण्यांचे, झाडांचे, माणसांचे, पक्ष्यांचे आवाज इत्यादी. आवाज किंवा ध्वनीची पातळी मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरले जाते. ध्वनीची पातळी विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यास ध्वनीप्रदूषण घडून येते (सर्व साधारणपणे ८० डेसिबलच्या पुढे). diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1574.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d9f45182e88f0ffa64b4c469c026cbc2b3afef6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1574.txt @@ -0,0 +1,11 @@ +असंगत नाट्य किंवा न-नाट्य म्हणजे इंग्रजीत ’द थिएटर ऑफ अ‍ॅबसर्ड्‌स’. हा नाटकांमधला एक विशिष्ट प्रकार आहे. या नाट्यप्रकाराला मराठीच्या संदर्भात व्यस्ततावादी रंगभूमी असे नाव, रा.ग.जाधव यांनी दिले आहे. विनाशाकडे चाललेल्या जगात माणसाच्या नियतीवर नियंत्रण ठेवू पाहण्याचा व्यर्थ प्रयत्‍न करणाऱ्या मानवतेचे व्यस्त दर्शन अशा नाटकांतून होते. जो माणूस आपल्या धार्मिक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक मुळापासून उखडलेला आहे अशी माणसाची कथा या असंगत नाटकातून सादर केली जाते. अशी नाटके लिहिणाऱ्या नाटककारांनी जगाचे जे वेगळे दर्शन घेतले, त्याची त्यांनी रंगमंचभाषा निर्माण केली आणि ते निरर्थ-निरालंब अनुभव नाटकरूपाने सादर केले. +असंगत नाट्यासाठी झालेला भाषेचा विचार, हा मुळातच माणसामाणसांमधील संवाद नाहीसा झाला असताना, वरवरचे औपचारिक संवाद चालू ठेवण्याच्या तिटकाऱ्यातून मिर्माण झालेला असतो. प्रेमातील कूट प्रश्न, मैत्रीचे मायाजाल, माणसाच्या विषण्णतेतून बाहेर पडणारे प्रेमकारण आणि माणसाच्या एकाकीपणाचे कवच न भेदू शकणारे प्रेम आणि मैत्री, अशा अनेक सूत्रांवर ही नाटके आधारलेली असतात. नाटकांतून जेथे संवाद साधत नाही, तेथे तो चालू ठेवण्याचा उठवळ यत्‍न म्हणजे लाकडी सामानाशी संवाद केल्यासारखे आहे, हे या नाटकांतून दर्शवले जाते. +असंगत नाटक शून्यतेवर भाष्य करते. असंगत नाटय +हे केवळ मनोरंजन आणि व्यवसायाचे माध्यम नाही तर ते आत्मसंतुष्टताआहे. एव्हढेच नव्हे तर आत्म-चेतना देखील आहे. +रंगमंच आणि नाटक हे दृष्टी आणि वचनबद्धतेचे माध्यम आहे. हे नाट्य आपल्याला नेहमीच गतिमान बनवते आणि समाजाच्या हितासाठी ऊर्जावान बनवते. काळाच्या पुढे पहायचे शिकवते. महान नाटककार यूजीन आयनेस्को आणि त्याच्या गेंडा नाटक काळसंगत वाटते. ते गेंडे शहरात फिरत आहेत.ज्या जवळच्या लोकांच्या संपर्कात येताच तेसुद्धा त्यांच्यासारखे बनतात आणि त्या गटात सामील होतात. हे समूह एक वेगवान वेगाने वाढतात. संसर्गाची गती वेगाने वाढते. अशीच काही दृश्य गेंडा नाटकात आहेत. येथे गेंडा एक प्रतिक आहे, जी मनुष्यापासून प्राण्यापर्यंतच्या समाजाचे वास्तव अधोरेखित करते.गेंडा ही मनुष्याच्या संवेदनशीलता गमावण्याची व्याख्या आहे. या नाटकात समाज गेंडामध्ये रूपांतरित झाला आहे. या नाटकाचे मुख्य पात्र बेरंजे आहे, डेझी त्याची जोडी आहे. दोघेही या गेंडाबरोबर शेवटपर्यंत संघर्ष करत असतात. बेरंजे डेझीला सांगतात, आपण गेंडा बनण्यापासून स्वतःस रोखले पाहिजे. त्यानंतर आपण नवनिर्मिती करू शकतो. एक नवीन समाज बनवू शकतो. परंतु अखेरीस डेझी देखील गेंडा बनते आणि वाढते. दबाव, प्रभाव, मोह या घटनेत तो कळपांचा भाग बनतो. शेवटचा माणूस एकटाच जगतो, असहाय्य बेरंजे, तो हताश आहे परंतु निराश नाही. शेवटपर्यंत लढा देण्याचा त्याचा निर्धार आहे. संपूर्ण परिस्थिती उलट आहे, आशेचा किरण दिसत नाही. नवीन पिढीच्या सर्व शक्यता संपल्या आहेत. अशा परिस्थितीतही या नाटकाचा नायक बेरेन्जे गडगडाट बोलतो, +"हो, मी एकमेव आहे आणि शेवटचा माणूस बाकी आहे. मी हार मानणार नाही. मी माघार घेणार नाही. मी शेवटपर्यंत लढा देईन, मी लढा देईन." हो, हो मी जिवंत माणूस आहे. मी कधीही शस्त्र सोडणार नाही. मी लढा देईन शेवटच्या क्षणापर्यंत .....! हे नाटककारांचे नाटक आणि वचनबद्धता आहे. खरेतर समीक्षक मार्टिन थिएटर ऑफ अ‍ॅबसर्डचा विचारवंत या नाटकाला अ‍ॅबसर्ड थिएटरचे एक उत्तम नाटक मानतात, तर अनेक विद्वानांनी अ‍ॅडसर्डिटीला नैराश्याचे प्रतिबिंब म्हटले आहे. बरीच अ‍ॅबसर्ड नाटक मानवी जीवनाची नाटकं आहेत. .मानसिक विघटनाची जाणीव झाल्यास असे नाटय घडते. +असंगत नाटय विश्वातील महत्त्वपुर्ण नाटककार म्हणजे +अझॅन योनेस्को.अझॅन योनेस्को आणि त्यांचे गेंडा नाटक कालसंगत वाटते. त्यांच्या नाटकातील ते गेंडे शहरात फिरत आहेत.ते जवळच्या लोकांच्या संपर्कात येताच तेसुद्धा त्यांच्यासारखे बनतात आणि त्या गटात सामील होतात अर्थात गेंडेच होतात. ही एक वृत्ती आहे.हे समूह वेगाने वाढतात. त्यांच्या संसर्गाची गती वेगाने वाढते. अशीच काही दृश्य गेंडा नाटकात आहेत. येथे गेंडा एक प्रतिक आहे, जे मनुष्यापासून प्राण्यापर्यंतच्या समाजाचे वास्तव अधोरेखित करते.गेंडा ही मनुष्याच्या संवेदनशीलता गमावण्याची व्याख्या आहे. या नाटकात समाज गेंडा या प्राण्यात रूपांतरित झाला आहे. या नाटकाचे मुख्य पात्र बेरंजे आहे, डेझी त्याची जोडी आहे. दोघेही या गेंडाबरोबर शेवटपर्यंत संघर्ष करत असतात. बेरंजे डेझीला सांगतात, आपण गेंडा बनण्यापासून स्वतःस रोखले पाहिजे. त्यानंतर आपण नवनिर्मिती करू शकतो. एक नवीन समाज बनवू शकतो. परंतु अखेरीस डेझी देखील गेंडा बनते आणि वाढते. दबाव, प्रभाव, मोह या घटनेत तो कळपांचा भाग बनतो. शेवटी माणूस एकटाच जगतो, असहाय्य बेरंजे, तो हताश आहे परंतु निराश नाही. शेवटपर्यंत लढा देण्याचा त्याचा निर्धार आहे. संपूर्ण परिस्थिती उलट आहे, आशेचा किरण दिसत नाही. नवीन पिढीच्या सर्व शक्यता संपल्या आहेत. अशा परिस्थितीतही या नाटकाचा नायक बेरेन्जे प्रचंड आत्मविश्वासाने बोलतो, +"हो, मी एकमेव आहे आणि शेवटचा माणूस बाकी आहे. मी हार मानणार नाही. मी माघार घेणार नाही. मी शेवटपर्यंत लढा देईन, मी लढा देईन." हो, हो मी जिवंत माणूस आहे. मी कधीही शस्त्र सोडणार नाही. मी लढा देईन शेवटच्या क्षणापर्यंत .....! समीक्षक मार्टिन थिएटर ऑफ अ‍ॅबसर्डचा विचारवंत या नाटकाला अ‍ॅबसर्ड थिएटरचे एक उत्तम उदाहरण असणारे नाटक मानतात. तर अनेक विद्वानांनी अ‍ॅबसर्डिटीला नैराश्याचे प्रतिबिंब म्हटले आहे. बरीच अ‍ॅबसर्ड नाटकं मानवी जीवनाची नाटकं आहेत.मानसिक विघटनाची जाणीव झाल्यास असे नाटय घडते. +[[महानिर्वाण]] +भारतीय रंगभूमीवरील प्रख्यात नाटककार-दिग्दर्शक सतीश आळेकर यांचं ‘महानिर्वाण’ हे १९७४ साली आलेलं कृष्णसुखात्मिका (Black Comedy) स्वरूपाचं नाटक. या नाटकाचे ५०० हून जास्त प्रयोग झाले आहेत. याचा अर्थ वर्षांला सरासरी दहा प्रयोग! म्हणजे फार नाहीत. मराठी रंगभूमीवर काही नाटकांचे हजारोंनी प्रयोग होऊनही इतिहासानं त्यांची घेतलेली नाही. ‘महानिर्वाण’ मात्र यास अपवाद ठरलं. ते भारतीय रंगभूमीवरील मैलाचा एक दगड ठरलंय. महानिर्वाण नाटकाने आपलं वेगळपण जपलआहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1577.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..500213afd79fa42b83fc0c912111e9fae395aa9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1577.txt @@ -0,0 +1,8 @@ +नरहर रघुनाथ फाटक (जन्म : जांभळी(भोर संस्थान), एप्रिल १५, १८९३ - - मुंबई, डिसेंबर २१, १९७९) हे मराठी प्राध्यापक, प्रकांड पंडित, पत्रकार, चरित्रलेखक, इतिहाससंशोधक, मराठी संत वाङ्‌मयाचे चिकित्सक व साहित्यसमीक्षक होते. न.र. फाटके हे १९३७ साली विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. हैदराबाद येथे १९४७ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. +फाटक स्वतंत्र प्रज्ञेचे समीक्षक होते तसेच प्रचलित विचारप्रवाहाविरुद्ध मतप्रदर्शन करून वाद निर्माण करणे हे त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे वैशिष्ट्य होते. +न. र. फाटकांचे घराणे मूळचे कोकणातील कमोद या गावातले आहे. तेथून त्यांचे पूर्वज भोर संस्थानातील जांभळी (जि. पुणे) येथे आले. त्यांचे आजोबा भोर संस्थानात कारभारी होते , तर वडील (रघुनाथ भिकाजी फाटक) सरकारी नोकरीत. त्यामुळे न. र. फाटकांचे शिक्षण भारतातील भोर, अबू, ग्वाल्हेर, अजमेर, लाहोर, नाबाड, पुणे आणि इंदूर अशावेगवेगळ्या गावांतून झाले. १९१५ मध्ये ते अलाहाबाद विद्यापीठातून तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन बी. ए. झाले त्यांनी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या होत्या आणि पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षणही घेतले होते. +बी.ए. झाल्यानंतर नंतर त्यांनी भंडारा येथील सरकारी शाळेत एक वर्ष साहाय्यक शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे न.र.फाटक यांनी काही काळ विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नवा काळ ह्या नियतकालिकांच्या संपादनकार्यात भाग घेतला. सत्यान्वेषी आणि फरिश्ता ह्या टोपण नावांनी त्यांनी बरेच वृत्तपत्रीय लेखन केले आणि आपल्या निर्भीड पत्रकारीचा ठसा उमटविला. १९३५-३७ ह्या काळात श्रीमती नाथीबाई ठाकरसी विद्यापीठात आणि त्यानंतर १९३५ मध्ये मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजात ते मराठीचे प्राध्यापक होते. ह्याच कॉलेजातून १९५७ साली ते सेवानिवृत्त झाले. +इंदुप्रकाश या मुंबईच्या त्या काळच्या प्रसिद्ध दैनिकात वृत्तसंपादन करण्यापासून त्यांनी आपल्या वाङ्‌मयीन कारकिर्दीला प्रारंभ केला. १९२३ मध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नवाकाळ सुरू केले तेव्हा फाटक त्यातील संपादकीय विभागात काम करू लागले. वैचारिक शिस्त असणारा आणि अंतर्दृष्टी देणारा प्राध्यापक म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. विविधज्ञानविस्तार, चित्रमयजगत, विविधवृत्त, इंदुप्रकाश. Native Opinion इत्यादी वृत्तपत्रांमधून ते निरनिराळ्या विषयांवर लिहीत. प्रचलित विचारप्रवाहांविरुद्ध मतप्रदर्शन करून वाद निर्माण करणे हे त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी अंतर्भेदी या टोपणनावाने व्यक्तिचित्रेही लिहिली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे (१९२४) या ग्रंथापासून फाटकांनी चरित्र लेखनाला सुरुवात केली. चरित्रकार म्हणून त्यांचा पिंड इतिहासकाराचा होता. त्यांच्यापुढे गिबनचा आदर्श होता. व्यक्तीच्या कार्याला सामाजिक परिस्थिती आकार देत असते. व्यक्तीचे तिच्या काळाशी नाते असते ही जाणीव ठेवून फाटकांनी चरित्रे लिहिली. सामाजिक इतिहासाचे सम्यक आकलन ठेवून ते लेखन करतात. +फाटकांनी एकदा न.चिं. केळकर यांनी लिहिलेल्या टिळकचरित्राचे विस्तृत परीक्षण केले आहे. तपशिलाच्या अनेक बारीकसारीक चुका, अनावश्यक मजकूर, पाल्हाळ कार्यकारणभावाची समज नसणे, उपलब्ध असूनही साधनसामग्रीचा यथोचित उपयोग न करणे, टिळकांचे पक्षपाती समर्थन करीत राहणे असे आक्षेप फाटकांनी या चरित्रग्रंथावर घेतले आहेत. न.र. फाटक हे स्वतंत्र प्रज्ञेचे समीक्षक होते.[१] + +मराठी पत्रकार संघाचे ते पहिले अध्यक्ष होते. भारत इतिहास संशोधन मंडळ, प्राज्ञ पाठशाला मंडळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अशा विविध संस्थांचे ते सदस्य वा पदाधिकारी होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1592.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfc017cd095706c97cc7b7d39a589e121688220a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1592.txt @@ -0,0 +1,9 @@ +नंगा पर्वत (शब्दशः नग्न पर्वत) हा जगातील सर्वोच्च पर्वतांच्या यादीतील नवव्या क्रमांकाचा पर्वत असून त्याच्या सर्वोच्च शिखराची उंची ८,१२६ मी इतकी आहे. हे शिखर पूर्वी अतिशय खडतर मानले जायचे. त्याचे कारण याची अतिशय खडी चढाई व बर्फ व बेस कॅंपपासूनची उंची हे होते. अजूनही जगभरातल्या गिर्यारोहकांना या पर्वताची भुरळ आहे. +नंगा पर्वत हे हिमालयाचे पश्चिम टोक मानले जाते. या पुढील (उत्तर व पश्चिमेकडील) रांगा काराकोरम पर्वताच्या मानल्या जातात. काराकोरम रांग व नंगा पर्वत यांच्यामधून सिंधू नदी वाहते व ती नंगा पर्वताच्या उत्तरेकडे आहे. +नंगा पर्बत हे शिखर जगातील सर्वात झपाट्याने उंचावणारे शिखर आहे. परंतु याचबरोबर याची मृदा व येथे होणारी बर्फवृष्टी यामुळे याची सर्वाधिक झीज होणाऱ्या पर्वतांमध्येही गणना होते. हा भाग हिमालयातील सर्वांत शेवटी तयार झालेला भाग आहे. भूगोलतज्ज्ञांनुसार नंगा पर्बत शिखर तयार होण्यापूर्वी सिंधू नदी ही मध्य अशियात जात होती. नंगा पर्वत व काराकोरम रांगांमुळे हा भूभाग अजून उंचावला व सिंधू नदी अरबी समुद्राकडे वळवली गेली.[१] +नंगा पर्वताची खडी चढण अतिशय खडतर आहे. त्याच्या बेस कॅंपपासून शिखराची उंची ४,६०० मी (१५,००० फूट) इतकी आहे. तर उत्तरेकडे वाहणाऱ्या सिंधू नदी (अंदाजे २७ किमी) पासून हे शिखर ७००० मी इतकी उंची गाठते. त्यामुळे जगातील सर्वाधिक उताराच्या भूभागात या शिखराचा समावेश होतो. +बराच काळ नंगा पर्वत हे सर्वोच्च शिखर मानले जात होते. त्यामुळे नंगा पर्वतावर पहिल्यापासूनच गिर्यारोहण मोहिमा आखल्या होत्या. पहिली मोहीम १८९५ मध्ये अलबर्ट ममेरी यांनी काढली होती. ही मोहीम असफल झाली. ममेरी व इतर दोन गुरखा सैनिकांना यात जीव गमवावा लागला. +१९३० मध्ये पुन्हा नंगा पर्वत गिर्यारोहकांचे आकर्षण बनला. खास करून जर्मन व ऑस्ट्रियन गिर्यारोहकांना याचे आकर्षण होते. एव्हरेस्टवर ब्रिटिशांनी मोहीम काढण्यास प्रतिबंध केला होता व के२ व कांचनगंगा ही शिखरे अवघड व अतिदुर्गम होती. त्यामुळे जर्मन गिर्यारोहकांनी याला आपले लक्ष्य बनवले होते.[२] +जर्मन गिर्यारोहकांनी अनेक मोहिमा राबवल्या, ज्या बहुतांशी असफल झाल्या. याचे महत्त्वाचे कारण, हिमालयाची उंची आल्पसच्या सर्वात उंच शिखरापेक्षा दुप्पट होती त्यामुळे अतिउंचावर होणाऱ्या त्रासामु़ळे अनेक मोहिमांमध्ये ते असफल झाले.[३].१९३७ च्या कार्ल वीन यांच्या मोहिमेत अतिबर्फवृष्टीमुळे १६ गिर्यारोहकांना जीव गमवावा लागला होता.[४] +१९३९ मधील मोहिमेचे वर्णन सेव्हन यिअर्स इन् तिबेट या पुस्तकात आहे. ह्या पुस्तकाचे लेखक हाइनराईश्च हारर हे स्वतः मोहिमेत होते.[५] +अर्ध्या शतकाहून अधिक काळाच्या प्रयत्‍नांनंतर सरतेशेवटी ३ जुलै १९५३ रोजी ऑस्ट्रियन गिर्यारोहक हरमान बुहल यांनी नंगा पर्वत सर केला. ही मोहीम जर्मनी व ऑस्ट्रिया यांची संयुक्त मो्हीम होती. ह्या मोहिमेचे नेतृत्व त्यांचे बंधू विली मेर्कल व पेतर ॲशेनब्रेनर यांच्याकडे होते. या मोहिमेतील बहुतेक लोकांना आधीच्या असफल मोहिमांचा अनुभव होता.[६] शेवटच्या टप्यात उशीर झाला व इतर सहकारी मागे फिरले तरी बुहल यांनी शिखराकडे एकट्याने वाटचाल चालू ठेवली. शिखर संध्याकाळच्या ७ वाजता सर झाले. पण परतीची वाट अंधारात काढणे अतिशय खडतर होते. बुहल यांनी कड्याच्या अतिशय अरुंद जागेत आपला तळ ठोकला. बुहल लिहितात की ती रात्र अतिशय शांत असल्याने त्यांना नंगा पर्वतवरील बोचऱ्या वाऱ्यांच्या त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी हळूह्ळू आपली वाटचाल तळाकडे चालू ठेवली व संध्याकाळपर्यंत ते तळावर पोहोचले.[७] या मोहिमेत केवळ बुहल हेच शिखर सर करण्यात यशस्वी झाले. ज्यात ऑक्सिजनचा वापर झाला नाही अशी ही पहिली चढाई होती, व पुढील कित्येक वर्षे ज्यांनी ८००० मीटरांवरील शिखरांच्या चढाया बिना ऑक्सिजनने पार पाडल्या असे बुहल हेच एकमेव गिर्यारोहक होते diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1601.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1345ea3e6cb04b647442143e1cc642823cb52b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1601.txt @@ -0,0 +1 @@ +नंद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_161.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25be8ba9b4c42db9c8707b6182245504a211c37e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_161.txt @@ -0,0 +1 @@ +दोड्डबल्लपूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चिक्कबल्लपूर लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1627.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d3be118863c1f38c19fb8eb9ecfbf3dc11a2226 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1627.txt @@ -0,0 +1,18 @@ +नंदनमाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून नाशिक मार्गाने गेल्यावर गोरवाडी बस थांब्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ६.६ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव मोठे आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३५० कुटुंबे राहतात. एकूण १५८१ लोकसंख्येपैकी ७८० पुरुष तर ८०१ महिला आहेत. गावाची साक्षरता २९.२८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ३६.६२ आहे तर स्त्री साक्षरता २२.११ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २६६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.८२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +जयेश्वर, रामनगर, गराडवाडी, ग्रामीण जव्हार, गणेशनगर, रायतळे, न्याहाळेबुद्रुक, राधानगरी, श्रीरामपूर, केळघर, न्याहाळेखुर्द ही जवळपासची गावे आहेत.न्याहाळेखुर्द ग्रामपंचायतीमध्ये नंदनमाळ, न्याहाळेखुर्द, रामपूर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1630.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7141c93130a482d44b9f20a657d079a7caff0c1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1630.txt @@ -0,0 +1,2 @@ +नंदनशिवणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1650.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c950fa19af61139240dd62d068067b72dc54fc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1650.txt @@ -0,0 +1 @@ +नंदाखुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1658.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7d5b93d6032b014a00ec8c8a01176e0dd8b606a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1658.txt @@ -0,0 +1,3 @@ +(सोळावे शतक). प्रख्यात तेलुगू कवी. हा कृष्णदेवराय (कार. १५०६—३०) याच्या दरबारातील अष्टदिग्गजांपैकी एक कवी होय. पेद्दनाच्या खालोखाल त्याला महत्त्व आहे. तिम्मांबा व सिंगनामात्य हे त्याचे माता-पिता. त्याला ‘मुक्‍कु तिम्मना’ आणि ‘अरणमु तिम्मना’ अशी दोन अर्थपूर्ण नावे आहेत. ‘मुक्‍कु’ म्हणजे नासिका. ‘चंपकपुष्पाने स्वतःभोवती भ्रमरांचा गुंजारव होत नाही म्हणून कठोर तपस्या केली. तिचे फल म्हणून चाफेकळीला सुंदर स्त्रीच्या नासिकेचे रूप प्राप्त झाले आणि तिच्या दोन्ही बाजूंना नेत्रांच्या रूपाने भ्रमरयुग्म येऊन बसले’, अशी रम्य कल्पना तिम्मन्ना (ना) ने एका पद्यात मांडली. तिच्यावरूनच त्याचे हे नाव पडले. कवी म्हणून राजसभेत आणि राणी चित्रांबा हिच्या माहेरच्या ‘अरणमु’ (हुंडा) बरोबर भेट म्हणून आलेला असल्यामुळे त्याला अंतःपुरातही मान होता. +पारिजातापहरण ही त्याची एकमेव काव्यरचना मनुचरित्राहून लहान, पण गुणाने तितक्याच तोलाची आहे. हे एक श्रेष्ठ प्रबंधकाव्य (महाकाव्य) असून त्यात पाच आश्वास आहेत. संस्कृत हरिवंशातून घेतलेल्या कथानकाला त्याने कल्पनारम्य जोड दिली आहे. एकदा चित्रांबा आणि कृष्णदेवराय यांच्यात केवळ गैरसमजाने कलह निर्माण झाला. तेव्हा दोघांची पुन्हा मनमिळवणी करण्याच्या अप्रत्यक्ष हेतूने, सत्यभामा आणि श्रीकृष्ण यांच्यातील अशाच प्रसंगावर हे शृंगाररसप्रधान काव्य तिम्मन्नाने लिहिले. यातील सत्यभामेचा स्त्रीसुलभ राग आणि प्रियकर श्रीकृष्णाचे आर्जवी सांत्वन यांचे वर्णन कवीने मोठ्या बहारीने केले आहे. या काव्याच्या शेवटी सत्यभामेने नारदाला श्रीकृष्णाचे दान करून टाकल्यामुळे त्याला दास्य पतकरावे लागले आणि नारदाच्या वीणेपासून मालेपर्यंत सर्वच वस्तूंचा भार उचलावा लागला, या वर्णनातील नाट्यात्मता, विनोद आणि कल्पकता ही वैशिष्ट्ये उल्लेखनीय आहेत. आशयाप्रमाणेच अभिव्यक्तीचे सौंदर्यही या काव्यात आढळते. नासिकेविषयीच्या वर वर्णन केलेल्या कल्पनेसारख्याच कितीतरी काव्यात्म कल्पना लालित्यपूर्ण, मृदू व नादमधूर शैलीत कवीने व्यक्त केल्या आहेत. +‘मुक्‍कु तिम्मन्नार्यु मद्‌दु पल्‌कु’ (म्हणजे नासिकायुकेत तिम्मन्नाची मधुर वाणी) या शब्दांत समीक्षकांनी त्याच्या मृदुमधुर शैलीचे वर्णन केले आहे. अष्टदिग्गजांपैकी भट्टमूर्तीने तर नासिकेबद्दलच्या त्याच्या कल्पनेचे अनुकरण करून ती आपल्या काव्यातही समाविष्ट केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1680.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f769a3bb554a55bc204cecb5e0cc365c59d6213e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1680.txt @@ -0,0 +1 @@ +माहुलीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लहान भवारी नावाच्या टेकडीवर शिवाजी महाराजांच्या काळात महादेवाचे मंदिर बांधण्यात आले होते. पुढे मुघलांनी हे मंदिर उध्वस्त केले. त्याचे अवशेष आजही तेथे आढळतात.त्यानंतर सन १९७५ साली या ठिकाणी टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पिवळीगावच्या ग्रामस्थांना मंदिराच्या ठिकाणी मातीत गाडलेले एक शिवलिंग सापडले. याच शिवलिंगाची विधिवत पूजा करून परीसरातील ग्रामस्थांनी छोटेसे कौलारू मंदिर बांधले. या ठिकाणी एक पाण्याचा झरा बाराही महिने वहात आहे. या पाण्याचा झरा नंदिचे पाणी (नांदीचे पाणी) म्हणून प्रसिद्ध आहे. या नावावरूनच या मंदिराला नंदिकेश्वर असे नांव पडले.या झऱ्यांच्या ठिकाणी पुरातत्त्व विभाग भारत सरकार यांनी कुंडे (चौकोनी बांधकाम) करून कुंडे संरक्षित केली आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1683.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30c42ccdc05eac22fbb17ed7d81a580cbe74c1f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1683.txt @@ -0,0 +1 @@ +नंदीखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1685.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcfbbf76ad438cf126e4b37fc39e077e26e761fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1685.txt @@ -0,0 +1,2 @@ +नंदीग्राम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी गाडी आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बल्लारपूर जि.चंद्रपूर(बल्हारशा) दरम्यान रोज धावते. +५:३० diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1700.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a23a3e4f20d63e79d8edf90d12052b2aa569b1b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1700.txt @@ -0,0 +1,4 @@ + +नंदू पोळ हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत. 'घाशीराम कोतवाल' नाटकाच्या 'श्री गणराय नर्तन करी' या नांदीवर पदन्यास करणाऱ्या कलाकारांच्या रांगेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी वामनमूर्ती म्हणजे नंदू पोळ. +वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे बालवयातच 'साष्टांग नमस्कार' नाटकापासून नंदू पोळ यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. ते 'थिएटर ॲकॅडमी'चे एक संस्थापक-सदस्य आहेत. ते ध्वनिमुद्रण तंत्रज्ञ आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःचा स्टुडिओ काढला आहे. त्यांनी ’मी नंदू पोळ’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. उत्कर्ष प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे. +पक पक पकाक। diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1723.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce54b12580ed0584bc2f20ce6dc02bfbbf95a32c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1723.txt @@ -0,0 +1,4 @@ + ९ - नऊ   ही एक संख्या आहे, ती ८  नंतरची आणि  १०  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत:  +9 - nine . +भारतीय संस्कृतीत + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1742.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2da0ac5e2bae2b15ae1fa0abbc75f1e0209a0c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1742.txt @@ -0,0 +1 @@ +नकुल महाभारतातील पाच पांडवांपैकी एक होता. नकुल आणि सहदेव हे राजा पंडूस अश्विनिदेवांच्या कॄपेने माद्रीपासून झालेले जुळे पुत्र होते. पंडूला कुंतीपासून झालेले युधिष्ठिर, भीम व अर्जुन हे पुत्र यांची सावत्र भावंडे होती. महाभारतातील संदर्भांनुसार नकुल हा दिसायला अतिशय राजबिंडा होता. त्याचा स्वभाव अतिशय विनोदी होता.अश्वपालनात व त्याने प्रावीण्य मिळवले होते. तलवार हे त्याच्या युद्धाचे प्रमुख अस्त्र होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_177.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85f336047341e6c00fd7ff1660d578d408880ad3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_177.txt @@ -0,0 +1,5 @@ +दोदरी रावशी हा मासा पॉलिनीमिडी या मत्स्यकुलातील असून त्याचे प्राणिविज्ञानातील नाव पॉलिनीमस पॅरॅडीसियस असे आहे. भारतीय समुद्रात विशेषेकरून बंगालच्या उपसागरात हे मासे आढळतात. पश्चिम बंगाल आणि ओरिसा यांच्या किनाऱ्यालगत आणि नदीमुखाजवळील पाण्यात ते मुबलक आहेत. +शरीर दोन्ही बाजूंनी दबलेले असून शेपटीकडे निमुळते असते. शरीराची लांबी १५-२३ सेंमी. असून त्यावर कंकताभ शल्क (फणीसारखे खवले) असतात. सगळे अंग आणि पक्ष (पर) पिवळसर रंगाचे असतात; पण पाठीवर आणि पक्षांवर करड्या रंगाची झाक असते. अंसपक्षाच्या (छातीच्या भागावरील पराच्या) बुडाखाली सात मोकळे पक्ष-अर (पक्षांना आधार देणारे सांगाड्याचे घटक) असून त्यांपैकी वरचे तीन सगळ्यांत लांब व मजबूत असतात. त्यांची लांबी माशाच्या लांबीच्या दुप्पट असते. पुच्छपक्ष (शेपटीचे पर) द्विशाखित असून दोन पालींच्या मधली खोबण खोल असते. वरची पाली खालची पेक्षा जास्त लांब असते. डोळे बारीक असतात. +नैऋत्य मॉन्सूनच्या सुरुवातील हे मासे अंडी घालण्याकरिता नदी मुखातून नदीत फार दूरवर जातात. त्यांच्या या स्थलांतराच्या काळात विशेषतः जून महिन्यात हे मासे पकडण्याच्या धंद्याला विशेष तेजी येते. सामान्यतः यांची मासेमारी एप्रिलपासून सुरू होते. हे मासे जरी लहान असले, तरी त्यांचे मांस रुचकर व स्वादिष्ट असल्यामुळे त्यांना फार मागणी असते. +[१] +[[वर्ग:मासे diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1804.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0f25fa81ec2b7a105db306465e4e230f68f3a9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1804.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ. नजमा अकबरअली हेपतुल्ला ( १३ एप्रिल १९४०) ह्या एक भारतीय राजकारणी, राज्यसभा सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. +काँग्रेस पक्षातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या हेपतुल्लांनी २००४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांना अल्पसंख्यांक कार्याचे मंत्रीपद (Ministry of Minority Affairs) मिळाले आहे. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1816.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1816.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1822.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cd253b77b30e00a17cd742b032d476d5458a85f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1822.txt @@ -0,0 +1,6 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +नजीब तरकाई (२ फेब्रुवारी, १९९१ – ६ ऑक्टोबर, २०२०) हा  अफगाणिस्तान कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. [१] हा १२ ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला. [२] तरकाईने बांगलादेशमध्ये २०१४ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. [३] देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २,००० पेक्षा अधिक धावा केल्या. [४] २०१४आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या अफगाणिस्तान संघाचा तो भाग होता. [५] +तरकाई २०१४मध्ये बांगलादेशविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. [६] [७] +२४ मार्च, २०१७ रोजी त्याने ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानावर आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केले [८] +२ ऑक्टोबर, २०२० जलालाबाद येथे रस्ता ओलांडताना एका मोटारचालकाने धडक दिल्याने तरकाईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. [९] कोमात असताना त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. [१०] परंतु चार दिवसांनी ६ ऑक्टोबर, २०२० रोजी त्याचा मृत्यू झाला. [११] [१२] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1824.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ba5a6094a9774f8bdae91bb3285cc6fd79a11f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1824.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. मोहम्मद नजीबुल्लाह अहमदझाई (पश्तो: نجيب الله‎) (ऑगस्ट ६, इ.स. १९४७ - सप्टेंबर २७, इ.स. १९९६) हा इ.स. १९८७ पासून इ.स. १९९२ पर्यंत अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1833.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73bd56675aeceb4d799403f7d0bb47698159c1d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1833.txt @@ -0,0 +1 @@ +नझरिया नझिम diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1841.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52267370304521d6eb4f0e1fee76c7fdb756d7db --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1841.txt @@ -0,0 +1,2 @@ +राग नटभैरव हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. +हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग नट आणि राग भैरव हे दोन राग अंतर्भूत आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1848.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bfbd03f8005a95008881cf82eece40b205762b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1848.txt @@ -0,0 +1,6 @@ +नटराजन चंद्रशेखरन (जन्म :१९६३) हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते टीसीएसच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत. ते टाटा समूहामधील सर्वात तरुण मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. नटराजन यांचा जन्म तामिळनाडू मधील नमक्कल जवळील मोहनुर मधील तमिळ कुटुंबात झाला. नटराजन हे भारतीय संगणक सोसायटीचे मानद सदस्य आहेत. चंद्रा हे हौशी छायाचित्रकार आहेत. त्यांनी शिकागो, टोकियो, बोस्टन, न्यू यॉर्क, बर्लिन, मुंबई, प्राग येथील प्रदीर्घ धावण्याच्या मॅरॅथॉन स्पर्धा धावून पूर्ण केल्या आहेत. कम्प्युटर ॲप्लीकेशन मध्ये मास्टर्स पदवी संपादन करून १९८७ साली चंद्रा टीसीएस मध्ये रुजू झाले. २०१४ साली हैदराबाद येथील जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाने त्यांचा मानद डॉक्टरेट देऊन सन्मान केला. +चंद्रशेखरन यांनी मोहनूर येथील तामिळ सरकारी शाळेत शिक्षण घेतले. नंतर त्यांनी तामिळनाडूमधील कोईम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून उपयोजित विज्ञानात पदवी प्राप्त केली. त्यांनी १९८६ मध्ये भारतातील तमिळनाडू येथील तिरुचिरापल्ली (आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिरुचिरापल्ली) प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स (एमसीए) पदव्युत्तर पदवी प्राप्त केली १९८७ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये सामील होऊन, चंद्रशेखरन यांनी ६ ऑक्टोबर २००९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, त्यापूर्वी ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चे COO आणि कार्यकारी संचालक होते. चंद्रशेखरन इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स चे वरिष्ठ सदस्य आणि कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया आणि ब्रिटिश कॉम्प्युटर सोसायटीचे सक्रिय सदस्य आहेत. एप्रिल २०१५ मध्ये त्यांची भारतीय IT उद्योग संस्था NASSCOM चे अध्यक्ष म्हणून नामांकन करण्यात आले. +चंद्रशेखरन यांनी आपली कारकीर्द टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये व्यतीत केली, तामिळनाडूमधील त्रिची येथील प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८७ मध्ये कंपनीत रुजू झाले. +त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ने २०१५-१६ मध्ये US$१६.५ बिलियनचा एकत्रित महसूल निर्माण केला आहे. ५,५६,००० पेक्षा जास्त सल्लागारांसह, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील नियोक्ता बनली आहे. २०१५-१६ मध्ये संपलेल्या US$७० बिलियन पेक्षा जास्त बाजार भांडवलासह टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी राहिली आहे. २०१५ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ला IT सेवांमध्ये जगातील सर्वात शक्तिशाली ब्रँड म्हणून रेट करण्यात आले, आणि २४ देशांमधील टॉप एम्प्लॉयर्स इन्स्टिट्यूटद्वारे जागतिक टॉप एम्प्लॉयर म्हणून ओळखले गेले. +२५ ऑक्टोबर २०१६ रोजी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखरन यांची टाटा सन्स बोर्डावर अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. +टीसीएस संकेतस्थळ [१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_19.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_19.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..966405973c378f1009b317a1e3da361996bff497 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_19.txt @@ -0,0 +1 @@ +देहरादून रेल्वे स्थानक हे उत्तराखंडच्या देहरादून शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. हरिद्वारमार्गे दिल्ली व हावडाकडे जाणारा उत्तर रेल्वेचा मार्ग देहरादून येथे संपतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1900.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..340b758f1b4f28c3929e94b651354d4ae18ff4de --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1900.txt @@ -0,0 +1 @@ +नताशा तारा माइल्स (जन्म १९ ऑक्टोबर १९८८) ही एक ब्रिटिश हाँगकाँगची क्रिकेट खेळाडू आहे जी इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये हाँगकाँग महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि मिडलसेक्ससाठी खेळते. एक अष्टपैलू, ती उजव्या हाताची फलंदाज आणि उजव्या हाताची मध्यम गोलंदाज आहे. ती यापूर्वी महिला क्रिकेट सुपर लीगमध्ये सरे आणि ओटागो तसेच लँकेशायर थंडरकडून खेळली आहे. २००६ मध्ये ती पहिल्यांदा हाँगकाँगसाठी खेळली आणि २०२१ मध्ये तिने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1903.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b8f5f52b167db216cbaa0b1c2491b7323e8efc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1903.txt @@ -0,0 +1 @@ +नत्ताया बूचाथम (३ डिसेंबर, इ.स. १९८६:थायलंड - ) ही  थायलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1920.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5adb379ca9c0cfc9421e18066ed55f9354972efd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1920.txt @@ -0,0 +1 @@ +नाडबाई विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ भरतपूर जिल्ह्यात असून भरतपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1926.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2922191ed5c5100c3633db69a82bf45899e8d637 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1926.txt @@ -0,0 +1 @@ +नदीम अहमद (सप्टेंबर २८, इ.स. १९८७:मुलतान, पाकिस्तान - ) हा हॉंग कॉंगकडून एक-दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_193.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47a19ec0386c9f35132ee868bcc08a641129b6a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_193.txt @@ -0,0 +1,2 @@ + दोनाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1932.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6495172a989458612775f47af80ec35af069b2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1932.txt @@ -0,0 +1,3 @@ +नदीसुरय किंवा सरोता (शास्त्रीय नाव: स्टर्ना ऑरॅंशिया) हा साधारण कबुतराच्या आकाराचा (३८-४६ सेमी) पाणपक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये रिव्हर टर्न म्हणतात. +सुरय या शब्दाचा अर्थ डौलात उडणारा. रय म्हणजे वेग. जो पक्षी उडण्यात पटाईत आहे तो सुरय. लांबसडक, अरुंद, टोकदार पंखांची लयबद्ध हालचाल करत अत्यंत सहजपणे उडणारा सुरय हवेत मधूनच थांबतो, गिरकी घेतो आणि दगड पडावा तसा पाण्यात बुचकुळी मारतो. पाण्यातून बाहेर येतो तेव्हा त्याच्या चोचीत आडवा धरलेला मासा दिसतो. सुरय हा पाणपक्षी कबुतराच्या आकाराचा असला तरी त्याचा बांध शेलाटा असतो. उडत असताना त्याचं आणखी एक वैशिष्ट नजरेत भरतं ते म्हणजे त्याची दुबळ्यासारखी( म्हणजे फाटा असलेली) शेपूट. नद्या, तलाव आणि जलाशयांवर या पक्ष्यांचे थवे दिसतात. +वर्षभर भारत देशात सहजपणे दिसणारा सुरय टळटळीत उन्हात(मार्च ते मे) घरटे करतो. हे घरटे इतर पक्ष्यासारखे काडयाकाड्या जमवून केलेले नसून तर सरळ जमिनीवरच अंडी घालतो. बसून बसून त्या जागेवर एक खळगा तयार होतो. उन्हाळ्यात सुरय पक्ष्याची अंडी घालून पिल्लं वाढविण्यासाठी धडपड सुरू होते. या काळात तापमान कधी कधी ४०डिग्री सेल्शियसपर्यंत चढतं. अशा वेळी अंड्यांना उब देण्यापेक्षा ती उन्हात भाजून आतला जीव मरू नये यासाठी त्यांचं संरक्षण करणं महत्त्वाचं असतं. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1933.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e46ccccc3566e9b28cdd0b06f3a20e522b16638 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1933.txt @@ -0,0 +1 @@ +नदी सुरय हा (शास्त्रीय नाव: Sterna aurantia, स्टर्ना ऑरॅंशिया ; इंग्लिश: River Tern, रिव्हर टर्न) हे नदी व खाडीच्या परिसरात आढळणारे सुरयाद्य कुळातील पक्षी आहेत. हे पक्षी इराणपासून भारतीय उपखंड (श्रीलंका वगळून खंडीय प्रदेश), म्यानमार, थायलंडापर्यंतच्या भूप्रदेशांत आढळतात. श्रीलंकेत मात्र यांचा आढळ दिसत नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1936.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48f9e7304f7a68f1ef8f507ed0a3540fac01ba19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1936.txt @@ -0,0 +1 @@ +नुनाव्हुत हा कॅनडाचा सर्वात मोठा व सर्वात नवीन केंद्रशासित प्रदेश आहे. कॅनडाचा उत्तरेकडील बराचसा भाग व्यापलेल्या नुनाव्हुत प्रदेशामध्ये अत्यंत तुरळक लोकवस्ती आहे.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1944.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..625ac53cd6690211cd6b53ba811f3226fa9df7a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1944.txt @@ -0,0 +1,7 @@ +नन्हेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. +येथे मराठी भाषा बोलणारे लोक आहेत. सर्व जाती धर्मातील लोक गुणयागोविंदाने राहतात + + +==माहिती प्रमुख== हर्षवर्धन नागनाथ गायकवाड +=जवळपासची गावे== हन्नुर, पितापुर, आरली, डोंबर जवळगे diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_197.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..382770011a707e7fb80fbf1fc744de4d1577f2f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_197.txt @@ -0,0 +1,2 @@ +दोनिस सालातियेल एस्कोबार इझाग्वेरे (३ फेब्रुवारी, इ.स. १९८१ - )  होन्डुरासचा फुटबॉल खेळाडू आहे. हा गोलरक्षक म्हणून खेळतो. +याने आपली संपूर्ण क्लब फुटबॉल कारकीर्द ऑलिंपिक युवेंतुद येथे घालवली.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1977.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fd7fafc29ae49c6a9b0b373e73daa4bb207fd0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1977.txt @@ -0,0 +1,9 @@ +नमक हराम हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + +हा चित्रपट २३ नोव्हेंबर १९७३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता जयेंद्र पांडया असून दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी आहेत. या चित्रपटाची कथा गुलझार व हृषीकेश मुखर्जी यांनी लिहिली आहे. या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली असून राहूल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केली आहेत. आशा भोसले, उषा मंगेशकर, किशोर कुमार यांनी गाणी गायली आहेत. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, सिमी गरेवाल, रेखा, असरानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. +         राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचे बरोबर हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट आहे याआधी या दोघांना घेऊन त्यांनी आनंद हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट सोमू(राजेश खन्ना) व विकी(अमिताभ बच्चन) या दोन मित्रांवर घेतलेला आहे. +सोमू(राजेश खन्ना) एक सामान्य घराण्यातला असून विधवा आई व बहिणीबरोबर दिल्लीत राहतो तर विकी(अमिताभ बच्चन) श्रीमंत घराण्यातील दाखवला आहे. एके दिवशी विकीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टर त्यांना आराम करायला सांगतात. विकी वडिलांचा व्यवसाय सांभाळतो. या दरम्यान विकीचे जुने कर्मचारी व युनियन लीडरशी भांडण होते त्यामुळे सर्व कर्मचारी संपावर जातात. विकीचे वडील मध्यस्थी करतात व विकीला कर्मचाऱ्यांची माफी मागायला सांगतात. विकी माफी मागतो व संप मिटतो. +        सोमू विकीच्या कारखान्यात मजदूर म्हणून कामाला लागतो व आपल्या साथीदारांबरोबर दोस्ती करतो. कालांतराने तो युनियन लीडर बनतो. विकी व सोमूच्यात तणाव निर्माण होतो व विकी मारला जातो. +अमिताभचा राजेश खन्नाबरोबर काम न करण्याचा निर्णय -- +          या चित्रपटात शेवटी अमिताभ मारला जातो. राजेश खन्नाला जेव्हा हे कळते तेव्हा तो  हृषीकेश मुखर्जी यांचेवर दबाव आणून चित्रपटाचा शेवट बदलण्यास सांगतो. कारण आनंद मध्ये राजेश खन्नाला प्रेक्षकांकडून जशी सहानुभूती मिळाली तशी अमिताभ चित्रपटाच्या शेवटी मरण पावला तर प्रेक्षकांकडून मिळणारी सहानुभूती अमिताभला मिळणार होती. पण हृषीकेश मुखर्जी यांनी दबावाला बळी न पडता चित्रपटाचा शेवट बदलला नाही. अमिताभला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा राजेश खन्नाबरोबर काम न करण्याचा निर्णय त्याने घेतला. +        अमिताभने या चित्रपटात उत्कृष्ठ भूमिका केली. या भुमिकेमुळे त्याला फिल्मफेअरचा 'बेस्ट सपोर्टींग ऍक्टर' हा किताब देण्यात आला. या चित्रपटामुळे प्रेक्षकांना आनंद नंतर अमिताभ व राजेश खन्ना यांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळाली. या चित्रपटाच्या वेळी राजेश खन्ना सुपरस्टार होता तर अमिताभची सुपरस्टार पदाकडे वाटचाल सुरू होती.  diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1978.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fd7fafc29ae49c6a9b0b373e73daa4bb207fd0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1978.txt @@ -0,0 +1,9 @@ +नमक हराम हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + +हा चित्रपट २३ नोव्हेंबर १९७३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता जयेंद्र पांडया असून दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी आहेत. या चित्रपटाची कथा गुलझार व हृषीकेश मुखर्जी यांनी लिहिली आहे. या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली असून राहूल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केली आहेत. आशा भोसले, उषा मंगेशकर, किशोर कुमार यांनी गाणी गायली आहेत. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, सिमी गरेवाल, रेखा, असरानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. +         राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचे बरोबर हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट आहे याआधी या दोघांना घेऊन त्यांनी आनंद हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट सोमू(राजेश खन्ना) व विकी(अमिताभ बच्चन) या दोन मित्रांवर घेतलेला आहे. +सोमू(राजेश खन्ना) एक सामान्य घराण्यातला असून विधवा आई व बहिणीबरोबर दिल्लीत राहतो तर विकी(अमिताभ बच्चन) श्रीमंत घराण्यातील दाखवला आहे. एके दिवशी विकीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टर त्यांना आराम करायला सांगतात. विकी वडिलांचा व्यवसाय सांभाळतो. या दरम्यान विकीचे जुने कर्मचारी व युनियन लीडरशी भांडण होते त्यामुळे सर्व कर्मचारी संपावर जातात. विकीचे वडील मध्यस्थी करतात व विकीला कर्मचाऱ्यांची माफी मागायला सांगतात. विकी माफी मागतो व संप मिटतो. +        सोमू विकीच्या कारखान्यात मजदूर म्हणून कामाला लागतो व आपल्या साथीदारांबरोबर दोस्ती करतो. कालांतराने तो युनियन लीडर बनतो. विकी व सोमूच्यात तणाव निर्माण होतो व विकी मारला जातो. +अमिताभचा राजेश खन्नाबरोबर काम न करण्याचा निर्णय -- +          या चित्रपटात शेवटी अमिताभ मारला जातो. राजेश खन्नाला जेव्हा हे कळते तेव्हा तो  हृषीकेश मुखर्जी यांचेवर दबाव आणून चित्रपटाचा शेवट बदलण्यास सांगतो. कारण आनंद मध्ये राजेश खन्नाला प्रेक्षकांकडून जशी सहानुभूती मिळाली तशी अमिताभ चित्रपटाच्या शेवटी मरण पावला तर प्रेक्षकांकडून मिळणारी सहानुभूती अमिताभला मिळणार होती. पण हृषीकेश मुखर्जी यांनी दबावाला बळी न पडता चित्रपटाचा शेवट बदलला नाही. अमिताभला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा राजेश खन्नाबरोबर काम न करण्याचा निर्णय त्याने घेतला. +        अमिताभने या चित्रपटात उत्कृष्ठ भूमिका केली. या भुमिकेमुळे त्याला फिल्मफेअरचा 'बेस्ट सपोर्टींग ऍक्टर' हा किताब देण्यात आला. या चित्रपटामुळे प्रेक्षकांना आनंद नंतर अमिताभ व राजेश खन्ना यांच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळाली. या चित्रपटाच्या वेळी राजेश खन्ना सुपरस्टार होता तर अमिताभची सुपरस्टार पदाकडे वाटचाल सुरू होती.  diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1985.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2870dcca23bde12d636365dae19267648197c54e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_1985.txt @@ -0,0 +1 @@ +नामक्कल (तमिळ: நாமக்கல்) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे शहर नामक्कल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2004.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af7009e2942182f3d7b628c18f0ed63e2aba0b5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2004.txt @@ -0,0 +1,11 @@ +नमाज (उर्दू: نماز) किंवा सालाह (अरबी: لوة), हा प्रार्थनेसाठी एक पर्शियन शब्द आहे, जो उर्दू मध्ये सलत या अरबी शब्दाचा समानार्थी आहे. कुराण शरीफमध्ये नमाज शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे आणि प्रत्येक मुस्लिम स्त्री आणि पुरुषाला ताकीदसह नमाज अदा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. इस्लामच्या सुरुवातीपासून नमाजची प्रथा आहे आणि ती वाचण्याचा आदेश आहे. हे मुस्लिमांचे मोठे कर्तव्य आहे आणि त्याचे नियमित पठण करणे पुण्य आहे आणि त्याग करणे हे पाप आहे. इस्लाममध्ये प्रत्येक मुस्लिमावर पाच कर्तव्ये आहेत, जी प्रत्येक मुस्लिमावर आवश्यक आहेत, म्हणजेच ते कर्तव्य आहे. या पाच फर्दांपैकी एक फर्ज नमाज आहे. दिवसातून पाच वेळा नमाज अदा केली जाते, प्रत्येक प्रार्थनेची वेळ वेगळी आहे, पुरुष, मुस्लिम, मशिदीत नमाज अदा करणे आवश्यक आहे आणि महिलांनी घरी नमाज अदा करणे आवश्यक आहे. महिला मशिदीत नमाज अदा करावी. पुरुषाने घरी नमाज अदा करणे आवश्यक नाही, जर काही कारणास्तव मशिदीत जाणे शक्य नसेल, तर माणूस घरी नमाज अदा करू शकतो, इस्लाममध्ये ही अट आहे. +प्रत्येक मुस्लिमाला दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्याचा कायदा आहे. +नमाज अदा करण्यापूर्वी प्रत्येक मुस्लिम वुधू करतो म्हणजे घोट्यांसह दोन्ही हात धुणे, नाक धुणे, नाक स्वच्छ करणे, चेहरा धुणे, कोपरापर्यंत हात धुणे, ओले हात डोक्याच्या केसांवर घासणे आणि दोन्ही हात धुणे. पाय फर्ज नमाजसाठी "अजान" दिली जाते. नमाज आणि अज़ानमध्ये काही मिनिटांचे अंतर असते.[2] +उर्दूमध्ये अझानचा अर्थ (कॉल) असा होतो. नमाजपूर्वी अजान दिली जाते जेणेकरून जवळच्या मुस्लिमांना नमाजची माहिती मिळेल आणि ते सांसारिक कामे सोडून देवाची उपासना करण्यासाठी काही मिनिटांसाठी मशिदीत येतात. सुन्नत/नफल नमाज एकट्याने आणि फर्ज गटासह (जमात) पठण केले जाते. फर्ज नमाज एकत्र (जमात) पठण केले जाते ज्यामध्ये एक व्यक्ती (इमाम) समोर उभा असतो, ज्याला इमाम म्हणतात आणि बाकीचे एका ओळीत उभे असतात आणि मागे उभे असतात. इमाम प्रार्थना करतो आणि इतर त्याच्या मागे जातात. +नमाज अदा करण्यासाठी, एक मुस्लिम मक्का (किब्ला) तोंड करून उभा राहतो, नमाजची इच्छा करतो आणि नंतर "अल्लाह अकबर" म्हणत तकबीर म्हणतो. यानंतर दोन्ही हात कानापर्यंत वर करून नाभीजवळ उजवा हात डाव्या हाताला असेल अशा प्रकारे बांधा. तो मोठ्या आदराने उभा आहे, त्याचे डोळे त्याच्या समोर जमिनीवर आहेत. त्याला समजते की तो अल्लाह समोर उभा आहे आणि अल्लाह त्याला पाहत आहे. +काही दुआ वाचतो आणि कुराण शरीफचे काही पठण करतो, ज्यामध्ये फातिह (कुराण शरीफचा पहिला सूरा) वाचणे आवश्यक आहे. त्यानंतर इतर सूर आहेत. कधी उच्च तर कधी कमी स्वरात वाचा. यानंतर तो खाली नतमस्तक होतो ज्याला रुकू म्हणतात, नंतर तो उभा राहतो ज्याला क्वमा म्हणतात, नंतर त्याचे डोके साष्टांग नमस्कार करतो. काही क्षणांनंतर तो गुडघे टेकतो आणि मग सिजदामध्ये डोके टेकवतो. मग थोड्या वेळाने ती उभी राहते. या सर्व क्रियाकलापांमध्ये, तो लहान प्रार्थना देखील करतो ज्यामध्ये अल्लाहची स्तुती केली जाते. अशा प्रकारे नमाजची एक रकात संपते. मग तो त्याच प्रकारे दुसरी रकत पठण करतो आणि सिजदा नंतर तो गुडघे टेकतो. मग तो प्रथम उजवीकडे व नंतर डावीकडे नमस्कार करतो. यानंतर, तो अल्लाहकडे हात वर करतो आणि प्रार्थना करतो आणि अशा प्रकारे दोन रकात प्रार्थना पूर्ण करतो. वितर नमाज तीन रकात पठण केले जाते. सर्व नमाज अदा करण्याची पद्धत कमी-अधिक आहे. +अजान (अरबी: أَذَان [ʔaˈðaːn]), अथान, अधाने (फ्रेंचमध्ये)[१], अजान/अजान, अझान/अझान (दक्षिण आशियामध्ये), अजान (आग्नेय आशियामध्ये), आणि इझान (बाल्कन आणि तुर्कीमध्ये) म्हणून लिप्यंतरित केले जाते. ), इतर भाषांमध्‍ये, मस्जिदमध्‍ये इस्लामिकसार्वजनिक प्रार्थनेसाठी आवाहन (सालाह) दिवसाच्या विहित वेळी मुएझिनद्वारे केले जाते. +एखाद्या विश्वासातील सहभागींना सामूहिक उपासनेला उपस्थित राहण्यासाठी किंवा प्रार्थनांचा आवश्यक संच सुरू करण्यासाठी एक समन्स आहे. कॉल हा दूरसंचाराच्या सर्वात प्राचीन प्रकारांपैकी एक आहे, मोठ्या अंतरावरील लोकांशी संवाद साधणारा. सर्व धर्मांमध्ये प्रार्थनेचा एक प्रकार आहे आणि अनेक प्रमुख धर्मांमध्ये प्रार्थनेचा एक प्रकार आहे.[२] +दिवसाच्या पाच वेळेच्या नमाज व्यतिरिक्त, इतर काही प्रार्थना आहेत, ज्या सामूहिक आहेत. पहिली नमाज जुम्हा (शुक्रवार) आहे, जी झहराच्या ठिकाणी सूर्यास्तानंतर अदा केली जाते. यामध्ये इमाम नमाज अदा करण्यापूर्वी भाषण देतो, त्याला खुत्बा म्हणतात; यामध्ये अल्लाहच्या स्तुतीशिवाय मुस्लिमांना धार्मिकतेची शिकवण दिली जाते. दुसरी नमाज ईदुल फित्रच्या दिवशी अदा केली जाते. हा मुस्लिमांचा सण आहे, ज्याला उर्दूमध्ये ईद म्हणतात. रमजानच्या संपूर्ण महिन्यासाठी उपवास (संपूर्ण दिवस उपवास) केल्यानंतर नवीन चंद्र उगवल्यानंतर रात्रीच्या दुसऱ्या दिवशी मानले जाते. तिसरी नमाज ईद अल-अधाच्या निमित्ताने अदा केली जाते. या ईदला त्यागाची ईद म्हणतात. या प्रार्थना सामान्य प्रार्थनेप्रमाणेच पठण केल्या जातात. फरक एवढाच आहे की पहिल्या रकात तीन वेळा, सूराच्या आधी आणि पुन्हा दुसऱ्या रकात आणखी तीन वेळा, रुकूच्या आधी हात कानापर्यंत वर उचलावा लागतो. प्रार्थनेनंतर, इमाम खुत्बा देतो, जो ऐकणे बंधनकारक आहे, ज्यामध्ये धार्मिकता आणि चांगुलपणा करण्याचे निर्देश आहेत. +अशा काही प्रार्थना देखील आहेत ज्यांचे पठण न केल्याबद्दल कोणताही मुस्लिम दोषी नाही. यातील सर्वात महत्त्वाची नमाज तहज्जुद नमाजला दिली जाते. ही प्रार्थना रात्रीच्या शेवटच्या प्रहरात केली जाते. आजही अनेक मुस्लिम या नमाजचे जोरदार पठण करतात. इस्लाममध्ये अंत्यसंस्कारालाही खूप महत्त्व आहे. त्याची स्थिती प्रार्थनेसारखी आहे. मुस्लीम मरण पावला की त्याला आंघोळ करून दोन पांढऱ्या कपड्याने झाकले जाते, ज्याला कफन म्हणतात, आणि नंतर अंत्यसंस्कार मोकळ्या मैदानावर नेले जाते, जर पाऊस पडत असेल तर मशिदीमध्ये अंत्यसंस्कार करता येतात. तिथे इमाम जिनाझाच्या मागे उभा असतो आणि इतर त्याच्या मागे रांगेत उभे असतात. या प्रार्थनेत रुकू किंवा सिजदा नाही, फक्त एक हात जोडून उभा राहतो आणि दुआ पाठ केली जाते. +रकात (अरबी: ركعة rakʿah, उच्चारित [ˈrakʕah]; अनेकवचन: ركعات rakaʿāt) मुस्लिमांनी विहित अनिवार्य प्रार्थनेचा भाग म्हणून केलेल्या विहित हालचाली आणि विनवण्यांचा एकच पुनरावृत्ती आहे ज्याला सालाह किवाँ नमाज़ म्हणून ओळखले जाते. मुस्लिमांद्वारे पाळल्या जाणाऱ्या पाच रोजच्या नमाजांपैकी प्रत्येकामध्ये अनेक रकात असतात.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2011.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..082154ac41a688068c9765652c42ecec575fd7c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2011.txt @@ -0,0 +1,2 @@ +नमित दास (१० जुलै १९८४) हा एक भारतीय चित्रपट, दूरदर्शन, रंगमंच अभिनेता आणि गायक आहे. त्याने अनेक दूरचित्रवाणी जाहिरातींमध्ये काम केले आहे. तो संगीतकार आणि गायकांच्या कुटुंबातील आहे; त्याचे वडील प्रसिद्ध गझल गायक चंदन दास आहेत. त्याचे आजोबा के. पन्नालाल यांनी दिल्ली आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी काम केले होते आणि ते प्रसिद्ध संगीतकार होते. +नमित दासने १५ फेब्रुवारी २०१५ रोजी त्याची दीर्घकाळची मैत्रीण श्रुती व्याससोबत लग्न केले. श्रुती स्वतः एक रंगमंच आणि चित्रपट अभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2022.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..467c75c6137838d9e5e2dfcb6322f32ebc1ecb30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2022.txt @@ -0,0 +1,2 @@ +नम्मा मेट्रो (कन्नड : ನಮ್ಮ ಮೆಟ್ರೊ अर्थ:आमची मेट्रो ) अथवा बंगळूरू मेट्रो ही भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी बंगळूरू येथे असणारी एक जलद परिवहन सेवा आहे. याचे निर्माण कार्य त्यासाठी निर्धारित संस्था बेंगलुरु मेट्रो रेल कार्पोरेशन (बीएमआरसीएल) ने केले.या मेट्रोचे उद्घाटन २० ऑक्टोबर २०११ला झाले.याची प्रथम मार्गिका बयप्पनहल्ली ते महात्मा गांधी मार्ग (एम.जी.रोड) या दरम्यान तयार झाली.[१] हे सध्या दिल्ली मेट्रो आणि हैदराबाद मेट्रो नंतरचे भारतातील सर्वात लांब मेट्रोचे नेटवर्क आहे. या मेट्रोमुळे बंगळूरू तील अती गर्दीच्या भागातील वाहतूकीत सुधारणा होईल व तेथील ताण कमी होईल असा अंदाज आहे.[२] + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2050.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..622c5fa34d1631936d8d412ec0c9f7de18dee489 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2050.txt @@ -0,0 +1,2 @@ +नयागाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2066.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..997327686682b2452a1a9442285fcc5d3ad6f1b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2066.txt @@ -0,0 +1,4 @@ +नरगीस दत्त (मूळ नाव: फातिमा रशीद; १ जून, १९२९:कोलकाता, ब्रिटिश भारत - ३ मे, १९८१:मुंबई, महाराष्ट्र, भारत) या भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. आपल्या तीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी आग, मदर इंडिया, आवारा, बरसात, श्री ४२० आणि चोरी चोरी यांसह अनेक यशस्वी चित्रपटांतून अभिनय केला. यांतील अनेक चित्रपटात राज कपूर यांच्याबरोबर त्यांनी काम केले. +हिने बाल कलाकार म्हणून १९३५मध्ये तलाश-ए-इश्क या सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, तर अभिनेत्री म्हणून कारकिर्दीस सुरुवात १९४२ साली तमन्ना या चित्रपटाने केली. तेव्हापासून सालापासून ते १९६० च्या दशकापर्यंत वीस वर्षांच्या कारकिर्दीत नर्गीसने अनेक सिनेमांतून कामे केली. त्यातील अनेक चित्रपटांत तिचे नायक सिनेनिर्माता राज कपूर होते. +मदर इंडिया या चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. त्यानंतर एक वर्षात या चित्रपटातील आपल्या सहकलाकार सुनील दत्तशी लग्न करून नर्गीस दत्तने चित्रपट अभिनयातून निवृत्ती घेतली. त्यानंतर तिने रात और दिन सारख्या चित्रपटांत अपवादानेच अभिनय केला. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. +दत्त या अनवर हुसेन या चित्रपट अभिनेत्याच्या बहीण होत. नरगीस यांचे राज कपूर यांच्याशी संबंध होते. कपूर यांनी आपल्या पत्नीस घटस्फोट देण्यास नकार दिल्यावर नरगीस यांनी हे संबंध संपवले.[१][२][३] त्यानंतर नरगीस यांनी आपल्या मदर इंडिया चित्रपटातील सहकलाकार सुनील दत्त यांच्याशी लग्न केले. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुनील दत्त यांनी नरगीस यांना आगीतून वाचविले होते.[४] त्यांच्यापासून त्यांना तीन मुले झालील. यांपैकी संजय दत्त हे चित्रपट अभिनेता आहेत. नम्रता यांनी राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव यांच्याशी लग्न केले. प्रिया दत्त यांनी आपले वडील सुनील दत्त यांच्यानंतर राजकारणात प्रवेश केला व त्या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.[४] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2091.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8d168007182ce8a767cf490ce074a9e0a9afa2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2091.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२६६८१ असलेले नरवाडॆ हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ४१७.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात २१५ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १००७ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ६५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा आडगाव येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा चोपडा येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा आडगाव येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र जळगाव येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा जळगाव येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - उपपोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - ५ ते १० किमी अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - ५ ते १० किमी अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - ५ ते १० किमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - सहकारी बँका, शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2096.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03ef7e0a2afb3f91ccff2e80f329e0ba24e4e949 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2096.txt @@ -0,0 +1 @@ +नरविलाप या स्तोत्राची मुद्रित प्रत सर्वप्रथम महंत दत्तराज यांनी (पेशावर-लाहोर) येथे १९०० मध्ये छापून प्रसिद्ध केली होती. नंतर डॉ. वि.भी कोलते यांनी ती प्रत संशोधित करून १९८७ मध्ये प्रकाशित केली. या प्रतीमध्ये त्यांनी मूळ १२० श्लोक संस्कृत मध्ये तसेच छापून त्यातच त्यांनी  १९ व्या शतकातील लक्ष्मीधर शेवलीकर यांची नरविलाप मराठी ओवीबद्ध २४३ओव्याची टीका छापलेली आहे. तसेच या स्तोत्रा संबंधी सर्व बाबींचे चिकित्सक अध्ययन केले आहे.  याच  मराठी टीकेचा अर्थ चक्रपाणी बिडकर सातारा यांनी २०१५ मध्ये प्रकाशित केला आहे. याव्यतिरिक्त १६ व्या शतकातील कवी गुंडमुनी महानुभाव यांची एक संस्कृत टीका प्रसिद्ध आहे. ही टीका गद्य स्वरूपात असून ती अजूनही अप्रकाशित आहे. तसेच हरिराज पूजदेकर यांचीही एक टीका आहे परंतु ती कोठेही पहावयास मिळालेली नाही. फक्त त्याची नोंद वि.ल.भावे यांच्या महानुभाव कवी काव्य सूची मध्ये आली आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2107.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6ce534773186ddc20250d1271a8bfd98c106b97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2107.txt @@ -0,0 +1,2 @@ +नरसापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2120.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34dd61564d9a239169f59e6388e06f9a7d1055a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2120.txt @@ -0,0 +1,2 @@ + नरसिंगपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2158.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6da9abfeb90dc3fb369bba02d8f625f2a71fdafb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2158.txt @@ -0,0 +1,2 @@ +नरसुळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2173.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc16e2bc4ce82b1cfab8d3bc4949544b69577cb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2173.txt @@ -0,0 +1,7 @@ +नरहर विष्णू ऊर्फ काकासाहेब गाडगीळ (जानेवारी १०, इ.स. १८९६ - जानेवारी १२, इ.स. १९६६) हे मराठी राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना एकूण आठ वेळा कारावासाची शिक्षा झाली व प्रत्यक्ष कारागृहात त्यांना एकूण साडेपाच वर्षे काढावी लागली.[ संदर्भ हवा ] +काकासाहेब गाडगीळांचा जन्म राजस्थानमधील मल्हारगढ येथे झाला. त्यांचे शिक्षण मल्हारगढ, पुणे, बडोदे आणि मुंबई येथे झाले. बी ए. एल्‌एल्.बी. झाल्यावर त्यांनी पुण्यात वकिली केली. १९२०मध्ये त्यांनी राजकारणात पदार्पण केले. ते भारताच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण खात्यांचे मंत्री होते. + + +राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विधी, इतिहास इ. विषयांवरील व इतर ललित स्वरूपाची त्यांची ग्रंथनिर्मिती सुमारे पंचवीसहून अधिक आहे. विविध विषयांवरील त्यांची पुस्तके विचारप्रवर्तक आहेत. ग्यानबाचे अर्थशास्त्र हे १९४३ मधील पुस्तक अर्थशास्त्राची सुबोध मराठीत चर्चा करणारा उल्लेखनीय ग्रंथ होय. त्यांच्या अनेक ग्रंथांचे अनुवाद गुजराती, हिंदी, पंजाबी व कन्नड भाषांत झालेले आहेत. गाडगीळांची शैली खास मराठी आहे. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2185.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f8176b234fd8fc29b746fc5a19edab04648b6f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2185.txt @@ -0,0 +1,3 @@ +नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ (जपानी: 成田国際空港; IATA: NRT) हा जपानमधील तोक्यो महानगराला आंतरराष्टीय विमानसेवा पुरवणारा एक विमानतळ आहे. हा विमानतळ तोक्यो स्टेशनच्या ५७ किमी पूर्वेला चिबा प्रांतामधील नारिता ह्या शहरात स्थित आहे. जपानमधील बव्हंशी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ह्या विमानतळातून होते. जपान एरलाइन्स, ऑल निप्पॉन एरलाइन्स आणि निप्पॉन कार्गो एरलाइन्स या कंपन्याचा आंतरराष्ट्रीय वाहतूकतळ तसेच जेटस्टार जपान, पीच आणि व्हॅनिला एर या कंपन्यांचा मुख्य वाहतूक तळ येथे आहे. या शिवाय डेल्टा एर लाइन्स आणि युनायटेड एरलाइन्सचा आशियाई वाहतूकतळ नारिता येथे आहे. +प्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने नारिता हा जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तोक्यो शहरामधील दुसरा विमानतळ आहे. +गुणक: 35°45′53″N 140°23′11″E / 35.76472°N 140.38639°E / 35.76472; 140.38639 diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2205.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb404e4e1883b198b267760cb72248b5ca8f0fa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2205.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +नरेंद्र हे एक भारतीय नाव आहे.या नावाने सुरू होणारे खालील लेख या विकिवर आहेत: diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2221.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78a17b48500d1724e4f45bb6b76b3660ec101ce1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2221.txt @@ -0,0 +1,16 @@ +पूर्वीचे राजकीय जीवन +भारताचे पंतप्रधान +वैश्विक योगदाने + +नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : १७ सप्टेंबर १९५०)[a] हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भाजपच्या गुजरात विधानसभेच्या २००२ ते २०१२ च्या तसेच १९९५ च्या व १९९८ च्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला. २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतिज्ञ होते.[b]मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत. मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. परंतु २००२ च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतले गेले.[१] +त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी (१९१५-१९८९), आजोबांचे मूळचंद मगनलाल मोदी, तर पणजोबांचे मगनलाल रणछोडदास मोदी. नरेंद्र मोदींच्या आईचे नाव हिराबेन (१९२२-२०२२) आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे.[२] लहानपणी मोदींनी वडनगर रेल्वे स्थानकात आपल्या वडिलांना चहा विकण्यास मदत केली आणि नंतर सांगितले की आपण नंतर बस टर्मिनसजवळ आपल्या भावासोबत चहाची स्टॉल चालवा.[३] मोदींनी आपले उच्च माध्यमिक शिक्षण वडनगर १९६७ मध्ये पूर्ण केले, जिथे एका शिक्षकाने त्यांना नाट्यगृहाची आवड असलेल्या सरासरी विद्यार्थी आणि उत्सुक वादविवाचक म्हणून वर्णन केले.[४] वादविवादांमध्ये वक्तृत्व म्हणून मोदींकडे लवकर भेट होती आणि त्यांच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घेतली. नाट्यनिर्मितीमध्ये मोदींनी आयुष्यापेक्षा मोठे व्यक्तिरेखा साकारण्यास प्राधान्य दिले ज्यामुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेवर परिणाम झाला.[५] +नरेंद्र मोदींच्या बालपणात त्यांच्या जातीच्या रूढीनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी जशोदाबेन चिमणलाल मोदी या मुलीशी विवाहसोबतीची व्यवस्था केली आणि किशोरवयातच त्यांचे लग्न केले.[६] त्यानंतर, त्याने घर सोडले, ते जोडपे स्वतंत्र जीवन जगू लागले, दोघांनीही पुन्हा लग्न केले नाही आणि अनेक दशकांपर्यंत मोदींच्या जाहीर घोषणेतही हे लग्न निर्बंधित राहिले. एप्रिल २०१ मध्ये मध्ये, त्यांना सत्तेत आणणा national्या राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी मोदींनी जाहीरपणे कबूल केले की आपण विवाहित आहात आणि त्यांचे साथीदार जशोदाबेन; हे जोडपे लग्न झाले आहे, पण परदेशी आहे.[७] +मोदींनी पुढील दोन वर्षे उत्तर व उत्तर-पूर्व भारत प्रवासात घालवले, परंतु ते कोठे गेले याचा तपशील समोर आला आहे. मुलाखतींमध्ये मोदींनी स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या हिंदू आश्रमांना भेट देण्याचे वर्णन केले आहे: कोलकाताजवळील बेलूर मठ, त्यानंतर अल्मोडा येथील अद्वैत आश्रम आणि राजकोटमधील रामकृष्ण मिशन.[८] महाविद्यालयीन शिक्षण आवश्यक नसल्यामुळे मोदी प्रत्येक वेळी थोडाच काळ राहिले. मोदींच्या जीवनात विवेकानंदांचा मोठा प्रभाव आहे.[९] +अहमदाबादमध्ये मोदींनी शहरातील हेडगेवार भवन (आरएसएस मुख्यालय) येथे असलेल्या इनामदार यांच्याशी ओळख करून दिली.[१०][११] 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर त्यांनी आपल्या काकांसाठी काम करणे बंद केले आणि आरएसएससाठी पूर्णवेळ प्रचारक (इनामदार) अंतर्गत काम केले. युद्धाच्या काही काळाआधीच मोदींनी नवी दिल्लीतील भारत सरकारविरोधात अहिंसक निषेधात भाग घेतला, त्यासाठी त्यांना अटक करण्यात आली; इनामदार यांनी त्यांचे मार्गदर्शक म्हणून निवड केल्याचे हे एक कारण आहे.[१२] +जून 1977 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणीची स्थिती जाहीर केली जी 1977 पर्यंत टिकली. या काळात "आणीबाणी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, त्यांच्या अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात टाकले गेले आणि विरोधी गटांवर बंदी घातली गेली.[१३] गुजरातमधील आणीबाणीला विरोध दर्शविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समितीने "गुजरात लोक संघर्ष समिती"चे सरचिटणीस म्हणून मोदींची नियुक्ती केली. त्यानंतर लवकरच आरएसएसवर बंदी घालण्यात आली. अटक टाळण्यासाठी मोदींना गुजरातमध्ये भूमिगत जायला भाग पाडले जावे लागले.[१४] ते सरकारला विरोध करणारे पत्रके छापून, दिल्लीला पाठविण्यात आणि निदर्शने आयोजित करण्यात गुंतले. सरकारला हवे असलेल्या व्यक्तींसाठी सुरक्षित घरांचे जाळे निर्माण करणे आणि राजकीय शरणार्थी आणि कार्यकर्त्यांसाठी निधी उभारण्यातही मोदींचा सहभाग होता. या काळात मोदींनी गुजराती भाषणामध्ये संघर्ष मा गुजरात (गुजरात मधील स्ट्रगल्स ऑफ गुजरात) मध्ये आपत्कालीन काळात घडलेल्या घटनांचे वर्णन करणारे एक पुस्तक लिहिले.[१५] या भूमिकेत त्याला भेटलेला एक कामगार संघटनावादी आणि समाजवादी कार्यकर्ते जॉर्ज फर्नांडिस तसेच इतर अनेक राष्ट्रीय राजकीय व्यक्ती होते. आणीबाणीच्या काळात आपल्या प्रवासात मोदींना अनेकदा वेषात फिरण्यास भाग पाडले जायचे, एकदा भिक्षू म्हणून आणि एकदा शिख म्हणून.[१६] +मोदी पक्षातच उठले आणि 1990 मध्ये त्यांना भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून नेमण्यात आले.1990 मधील राम रथ यात्रा आणि मुरली मनोहर जोशी यांची १ 199 1992 एकता यात्रा (एकतेचा प्रवास). तथापि, अहमदाबादमध्ये शाळा स्थापण्याऐवजी त्यांनी 1992 मध्ये राजकारणापासून थोडा विश्रांती घेतली; त्यावेळी गुजरातचे भाजप खासदार शंकरसिंह वाघेला यांच्याशी झालेल्या वादानेही या निर्णयामध्ये भूमिका निभावली होती.[१७] मध्ये 1999 मध्ये मोदी निवडणुकांच्या राजकारणाकडे परत आले, काही अंशतः अडवाणींच्या आग्रहावरून आणि पक्षाचे सचिव म्हणून मोदींची निवडणूक रणनीती 1995.च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाला केंद्रस्थानी मानली जात होती. त्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मोदींना भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून निवडले गेले आणि त्यांची नवी दिल्ली येथे बदली झाली, जिथे त्यांनी हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील पक्षीय कारवायांची जबाबदारी स्वीकारली. पुढच्याच वर्षी गुजरातमधील भाजपाचे प्रमुख नेते शंकरसिंह वाघेला यांनी लोकसभा निवडणुकीत आपली संसदीय जागा गमावल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस, आयएनसी) कडे नाकारला.[१८] गुजरातमधील 1998 Assemblyच्या विधानसभा निवडणुकांच्या निवड समितीत मोदींनी वाघेला यांना पक्षातील गटबाजी संपवण्यासाठी पाठिंबा देणा those्या भाजपा नेते केशुभाई पटेल यांच्या समर्थकांची बाजू घेतली. 1998ची रणनीतीच्या निवडणुकीत भाजपाने सर्वांगीण बहुमत मिळविण्यामागील प्रमुख सूत्र म्हणून त्यांच्या या रणनीतीचे श्रेय देण्यात आले आणि त्या वर्षाच्या मे महिन्यात मोदींना भाजपा सरचिटणीस (संघटना) म्हणून बढती देण्यात आली.[१९] +२००१ मध्ये केशुभाई पटेल यांची प्रकृती बिघडली होती आणि पोटनिवडणुकीत भाजपाला काही विधानसभा जागा गमवाव्या लागल्या. २००१ मध्ये भुज येथे झालेल्या भूकंपात प्रशासनाच्या हाताळणीमुळे सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार आणि कमकुवत प्रशासनाचे आरोप केले गेले आणि पटेल यांच्या भूमिकेला नुकसान झाले.[२०][२१] भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व मुख्यमंत्रिपदासाठी नवे उमेदवार शोधू लागला, आणि मोदी यांना पटेल यांच्या कारभाराबद्दल गैरसमज व्यक्त केले, त्यांची बदली म्हणून निवड झाली.[२२] जरी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना पटेल यांना काढून टाकण्याची इच्छा नव्हती आणि मोदींना सरकारमधील अनुभवाची कमतरता वाटत होती, पण मोदींनी पटेल यांचे उपमुख्यमंत्री होण्याची ऑफर नाकारली. किंवा अजिबात नाही ". 3 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांनी डिसेंबर 2002च्या निवडणुकीसाठी भाजपाला तयार करण्याची जबाबदारी पेलत यांच्याऐवजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून घेतली.[२३] ऑक्टोबर २००१ रोजी मोदींनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि २ फेब्रुवारी २००२ रोजी राजकोट -२ मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकून गुजरात राज्य विधानसभेत प्रवेश केला आणि त्यांनी भारतीय जनता दलाच्या अश्विन मेहता यांचा 14,728 मतांनी पराभव केला.[२४] +२ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्राजवळ शेकडो प्रवाशांसह एक ट्रेन जळून खाक झाली आणि अंदाजे जण ठार पाडलेल्या बाबरी मशिदीच्या ठिकाणी धार्मिक सोहळ्यानंतर अयोध्याहून परत येणाऱ्या हिंदू यात्रेकरूंनी या ट्रेनमध्ये प्रवेश केला.[२५] या घटनेनंतर जाहीर निवेदन करताना मोदींनी त्याला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले आणि स्थानिक मुस्लिमांनी त्यांचा बेत केला. दुसऱ्याच दिवशी विश्व हिंदू परिषदेने राज्यभरात बंदची हाक दिली. बंद दरम्यान दंगल सुरू झाली आणि मुस्लिमविरोधी हिंसाचार गुजरातमध्ये पसरला. रेल्वे पीडितांचे मृतदेह गोध्रा ते अहमदाबाद येथे हलविण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे हिंसाचार आणखी वाढला. राज्य सरकारने नंतर 790 मुस्लिम आणि 244 हिंदू ठार केल्याचे सांगितले. स्वतंत्र स्रोतांमुळे मृतांचा आकडा २००० च्या वर आला आहे. अंदाजे 150000 लोकांना निर्वासित छावण्यांमध्ये नेण्यात आले. पीडित लोकांमध्ये असंख्य महिला आणि मुले होती; हिंसाचारात सामूहिक बलात्कार आणि महिलांचे अपंगत्व यांचा समावेश आहे. +गुजरात सरकार स्वतःच सामान्यत: अभ्यासक दंगलीत सहभागी असल्याचे मानले जाते आणि अन्यथा परिस्थिती हाताळल्याबद्दल त्यांच्यावर कडक टीका झाली आहे. कित्येक विद्वानांनी हिंसाचाराचे वर्णन पोग्रोम म्हणून केले आहे तर इतरांनी ते राज्य दहशतवादाचे उदाहरण म्हटले आहे. या विषयावर शैक्षणिक दृष्टिकोनांचा सारांश देताना मार्था नुस्बॉम म्हणाल्या: "गुजरात हिंसा ही जातीय शुद्धीकरणाचे एक प्रकार होते यावर आता सर्वत्र एकमत झाले आहे आणि अनेक प्रकारे ते पूर्वनिर्मिती केले गेले होते आणि ते राज्याच्या गुंतागुंतीने केले गेले होते. सरकार आणि कायद्याचे अधिकारी. " मोदी सरकारने २ major मोठ्या शहरांमध्ये कर्फ्यू लावला, शूट-अट-व्हिजन ऑर्डर जारी केले आणि सैन्याला रस्त्यावर गस्त घालण्याची मागणी केली, परंतु हिंसाचार वाढण्यापासून रोखण्यात ते अक्षम झाले. त्यावेळी अशा प्रकारच्या कारवाई बेकायदेशीर असूनही भाजपच्या प्रदेश इकाईच्या अध्यक्षांनी बंदला पाठिंबा दर्शविला. राज्य अधिकानी नंतर दंगलीग्रस्तांना निर्वासित छावण्या सोडण्यापासून रोखले आणि तिथे राहणाच्या गरजा भागविण्यास शिबिर अनेकदा असमर्थ ठरले. दंगलीतील मुस्लिम बळी पडलेल्यांना आणखी भेदभाव करण्यात आला होता जेव्हा राज्य सरकारने जाहीर केले की मुस्लिम पीडितांना देण्यात येणा नुकसान भरपाईंपैकी निम्मे नुकसानभरपाई हिंदूंना देण्यात येतील परंतु हा मुद्दा न्यायालयात नेल्यानंतर नंतर हा निर्णय उलटविण्यात आला. दंगलीच्या वेळी पोलीस अधिकारी बहुधा त्यांना सक्षम असलेल्या परिस्थितीत हस्तक्षेप करत नव्हते. +२००२ च्या कार्यक्रमांमध्ये मोदींच्या वैयक्तिक सहभागाची चर्चा सुरूच आहे. दंगल सुरू असताना मोदी म्हणाले की, "जे काही घडत आहे ते म्हणजे कृती आणि प्रतिक्रियेची साखळी." नंतर २००२ मध्ये मोदींनी माध्यमांना ज्या पद्धतीने हाताळले त्या प्रसंगाविषयी त्यांची एकच खंत असल्याचे त्यांनी सांगितले. मार्च 2008 मध्ये सुप्रीम कोर्टाने 2002 मधील दंगलींशी संबंधित अनेक गुन्हे पुन्हा उघडले, ज्यात गुलबर्ग सोसायटी हत्याकांड होता, आणि या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी)ची स्थापना केली. झलिया जाफरी (गुलबर्ग सोसायटी हत्याकांडात ठार झालेल्या एहसान जाफरी यांची विधवा) यांनी दिलेल्या याचिकेला उत्तर म्हणून, एप्रिल 2000 in मध्ये कोर्टाने एसआयटीला मोदींच्या हत्येतील गुंतागुंत प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले. मार्च २०१० मध्ये एसआयटीने मोदींवर विचारपूस केली; मे महिन्यात, हा खटला त्याच्याविरुद्ध पुरावा नसलेला अहवाल न्यायालयात सादर केला. जुलै २०११ मध्ये कोर्टाने नियुक्त केलेले अ‍ॅमिकस कुरिया राजू रामचंद्रन यांनी आपला अंतिम अहवाल न्यायालयात सादर केला. एसआयटीच्या पदाच्या विरोधात ते म्हणाले की, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मोदींवर खटला चालविला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण दंडाधिकाच्या कोर्टात दिले. एसआयटीने रामचंद्रन यांच्या अहवालाची पाहणी केली आणि मार्च २०१२ मध्ये हा खटला बंद ठेवण्यास सांगून आपला अंतिम अहवाल सादर केला. त्याला उत्तर म्हणून झाकिया जाफरी यांनी निषेध याचिका दाखल केली. एसआयटीने मुख्यमंत्र्यांविरूद्ध कोणतेही पुरावे नसल्याचे आढळून आल्याने डिसेंबर 2013 मध्ये दंडाधिकारी कोर्टाने निषेध याचिका फेटाळली. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2227.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78a17b48500d1724e4f45bb6b76b3660ec101ce1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2227.txt @@ -0,0 +1,16 @@ +पूर्वीचे राजकीय जीवन +भारताचे पंतप्रधान +वैश्विक योगदाने + +नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : १७ सप्टेंबर १९५०)[a] हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७, इ.स. २००१ पासून मे २२, इ.स. २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भाजपच्या गुजरात विधानसभेच्या २००२ ते २०१२ च्या तसेच १९९५ च्या व १९९८ च्या निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला. २००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते भाजपचे कूटनीतिज्ञ होते.[b]मोदी हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत व संघाचे स्वयंसेवक आहेत. मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. परंतु २००२ च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतले गेले.[१] +त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी (१९१५-१९८९), आजोबांचे मूळचंद मगनलाल मोदी, तर पणजोबांचे मगनलाल रणछोडदास मोदी. नरेंद्र मोदींच्या आईचे नाव हिराबेन (१९२२-२०२२) आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे.[२] लहानपणी मोदींनी वडनगर रेल्वे स्थानकात आपल्या वडिलांना चहा विकण्यास मदत केली आणि नंतर सांगितले की आपण नंतर बस टर्मिनसजवळ आपल्या भावासोबत चहाची स्टॉल चालवा.[३] मोदींनी आपले उच्च माध्यमिक शिक्षण वडनगर १९६७ मध्ये पूर्ण केले, जिथे एका शिक्षकाने त्यांना नाट्यगृहाची आवड असलेल्या सरासरी विद्यार्थी आणि उत्सुक वादविवाचक म्हणून वर्णन केले.[४] वादविवादांमध्ये वक्तृत्व म्हणून मोदींकडे लवकर भेट होती आणि त्यांच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घेतली. नाट्यनिर्मितीमध्ये मोदींनी आयुष्यापेक्षा मोठे व्यक्तिरेखा साकारण्यास प्राधान्य दिले ज्यामुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेवर परिणाम झाला.[५] +नरेंद्र मोदींच्या बालपणात त्यांच्या जातीच्या रूढीनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी जशोदाबेन चिमणलाल मोदी या मुलीशी विवाहसोबतीची व्यवस्था केली आणि किशोरवयातच त्यांचे लग्न केले.[६] त्यानंतर, त्याने घर सोडले, ते जोडपे स्वतंत्र जीवन जगू लागले, दोघांनीही पुन्हा लग्न केले नाही आणि अनेक दशकांपर्यंत मोदींच्या जाहीर घोषणेतही हे लग्न निर्बंधित राहिले. एप्रिल २०१ मध्ये मध्ये, त्यांना सत्तेत आणणा national्या राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी मोदींनी जाहीरपणे कबूल केले की आपण विवाहित आहात आणि त्यांचे साथीदार जशोदाबेन; हे जोडपे लग्न झाले आहे, पण परदेशी आहे.[७] +मोदींनी पुढील दोन वर्षे उत्तर व उत्तर-पूर्व भारत प्रवासात घालवले, परंतु ते कोठे गेले याचा तपशील समोर आला आहे. मुलाखतींमध्ये मोदींनी स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या हिंदू आश्रमांना भेट देण्याचे वर्णन केले आहे: कोलकाताजवळील बेलूर मठ, त्यानंतर अल्मोडा येथील अद्वैत आश्रम आणि राजकोटमधील रामकृष्ण मिशन.[८] महाविद्यालयीन शिक्षण आवश्यक नसल्यामुळे मोदी प्रत्येक वेळी थोडाच काळ राहिले. मोदींच्या जीवनात विवेकानंदांचा मोठा प्रभाव आहे.[९] +अहमदाबादमध्ये मोदींनी शहरातील हेडगेवार भवन (आरएसएस मुख्यालय) येथे असलेल्या इनामदार यांच्याशी ओळख करून दिली.[१०][११] 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर त्यांनी आपल्या काकांसाठी काम करणे बंद केले आणि आरएसएससाठी पूर्णवेळ प्रचारक (इनामदार) अंतर्गत काम केले. युद्धाच्या काही काळाआधीच मोदींनी नवी दिल्लीतील भारत सरकारविरोधात अहिंसक निषेधात भाग घेतला, त्यासाठी त्यांना अटक करण्यात आली; इनामदार यांनी त्यांचे मार्गदर्शक म्हणून निवड केल्याचे हे एक कारण आहे.[१२] +जून 1977 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणीची स्थिती जाहीर केली जी 1977 पर्यंत टिकली. या काळात "आणीबाणी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, त्यांच्या अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात टाकले गेले आणि विरोधी गटांवर बंदी घातली गेली.[१३] गुजरातमधील आणीबाणीला विरोध दर्शविणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समितीने "गुजरात लोक संघर्ष समिती"चे सरचिटणीस म्हणून मोदींची नियुक्ती केली. त्यानंतर लवकरच आरएसएसवर बंदी घालण्यात आली. अटक टाळण्यासाठी मोदींना गुजरातमध्ये भूमिगत जायला भाग पाडले जावे लागले.[१४] ते सरकारला विरोध करणारे पत्रके छापून, दिल्लीला पाठविण्यात आणि निदर्शने आयोजित करण्यात गुंतले. सरकारला हवे असलेल्या व्यक्तींसाठी सुरक्षित घरांचे जाळे निर्माण करणे आणि राजकीय शरणार्थी आणि कार्यकर्त्यांसाठी निधी उभारण्यातही मोदींचा सहभाग होता. या काळात मोदींनी गुजराती भाषणामध्ये संघर्ष मा गुजरात (गुजरात मधील स्ट्रगल्स ऑफ गुजरात) मध्ये आपत्कालीन काळात घडलेल्या घटनांचे वर्णन करणारे एक पुस्तक लिहिले.[१५] या भूमिकेत त्याला भेटलेला एक कामगार संघटनावादी आणि समाजवादी कार्यकर्ते जॉर्ज फर्नांडिस तसेच इतर अनेक राष्ट्रीय राजकीय व्यक्ती होते. आणीबाणीच्या काळात आपल्या प्रवासात मोदींना अनेकदा वेषात फिरण्यास भाग पाडले जायचे, एकदा भिक्षू म्हणून आणि एकदा शिख म्हणून.[१६] +मोदी पक्षातच उठले आणि 1990 मध्ये त्यांना भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून नेमण्यात आले.1990 मधील राम रथ यात्रा आणि मुरली मनोहर जोशी यांची १ 199 1992 एकता यात्रा (एकतेचा प्रवास). तथापि, अहमदाबादमध्ये शाळा स्थापण्याऐवजी त्यांनी 1992 मध्ये राजकारणापासून थोडा विश्रांती घेतली; त्यावेळी गुजरातचे भाजप खासदार शंकरसिंह वाघेला यांच्याशी झालेल्या वादानेही या निर्णयामध्ये भूमिका निभावली होती.[१७] मध्ये 1999 मध्ये मोदी निवडणुकांच्या राजकारणाकडे परत आले, काही अंशतः अडवाणींच्या आग्रहावरून आणि पक्षाचे सचिव म्हणून मोदींची निवडणूक रणनीती 1995.च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाला केंद्रस्थानी मानली जात होती. त्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मोदींना भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून निवडले गेले आणि त्यांची नवी दिल्ली येथे बदली झाली, जिथे त्यांनी हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील पक्षीय कारवायांची जबाबदारी स्वीकारली. पुढच्याच वर्षी गुजरातमधील भाजपाचे प्रमुख नेते शंकरसिंह वाघेला यांनी लोकसभा निवडणुकीत आपली संसदीय जागा गमावल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस, आयएनसी) कडे नाकारला.[१८] गुजरातमधील 1998 Assemblyच्या विधानसभा निवडणुकांच्या निवड समितीत मोदींनी वाघेला यांना पक्षातील गटबाजी संपवण्यासाठी पाठिंबा देणा those्या भाजपा नेते केशुभाई पटेल यांच्या समर्थकांची बाजू घेतली. 1998ची रणनीतीच्या निवडणुकीत भाजपाने सर्वांगीण बहुमत मिळविण्यामागील प्रमुख सूत्र म्हणून त्यांच्या या रणनीतीचे श्रेय देण्यात आले आणि त्या वर्षाच्या मे महिन्यात मोदींना भाजपा सरचिटणीस (संघटना) म्हणून बढती देण्यात आली.[१९] +२००१ मध्ये केशुभाई पटेल यांची प्रकृती बिघडली होती आणि पोटनिवडणुकीत भाजपाला काही विधानसभा जागा गमवाव्या लागल्या. २००१ मध्ये भुज येथे झालेल्या भूकंपात प्रशासनाच्या हाताळणीमुळे सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार आणि कमकुवत प्रशासनाचे आरोप केले गेले आणि पटेल यांच्या भूमिकेला नुकसान झाले.[२०][२१] भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व मुख्यमंत्रिपदासाठी नवे उमेदवार शोधू लागला, आणि मोदी यांना पटेल यांच्या कारभाराबद्दल गैरसमज व्यक्त केले, त्यांची बदली म्हणून निवड झाली.[२२] जरी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना पटेल यांना काढून टाकण्याची इच्छा नव्हती आणि मोदींना सरकारमधील अनुभवाची कमतरता वाटत होती, पण मोदींनी पटेल यांचे उपमुख्यमंत्री होण्याची ऑफर नाकारली. किंवा अजिबात नाही ". 3 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांनी डिसेंबर 2002च्या निवडणुकीसाठी भाजपाला तयार करण्याची जबाबदारी पेलत यांच्याऐवजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून घेतली.[२३] ऑक्टोबर २००१ रोजी मोदींनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि २ फेब्रुवारी २००२ रोजी राजकोट -२ मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकून गुजरात राज्य विधानसभेत प्रवेश केला आणि त्यांनी भारतीय जनता दलाच्या अश्विन मेहता यांचा 14,728 मतांनी पराभव केला.[२४] +२ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्राजवळ शेकडो प्रवाशांसह एक ट्रेन जळून खाक झाली आणि अंदाजे जण ठार पाडलेल्या बाबरी मशिदीच्या ठिकाणी धार्मिक सोहळ्यानंतर अयोध्याहून परत येणाऱ्या हिंदू यात्रेकरूंनी या ट्रेनमध्ये प्रवेश केला.[२५] या घटनेनंतर जाहीर निवेदन करताना मोदींनी त्याला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले आणि स्थानिक मुस्लिमांनी त्यांचा बेत केला. दुसऱ्याच दिवशी विश्व हिंदू परिषदेने राज्यभरात बंदची हाक दिली. बंद दरम्यान दंगल सुरू झाली आणि मुस्लिमविरोधी हिंसाचार गुजरातमध्ये पसरला. रेल्वे पीडितांचे मृतदेह गोध्रा ते अहमदाबाद येथे हलविण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे हिंसाचार आणखी वाढला. राज्य सरकारने नंतर 790 मुस्लिम आणि 244 हिंदू ठार केल्याचे सांगितले. स्वतंत्र स्रोतांमुळे मृतांचा आकडा २००० च्या वर आला आहे. अंदाजे 150000 लोकांना निर्वासित छावण्यांमध्ये नेण्यात आले. पीडित लोकांमध्ये असंख्य महिला आणि मुले होती; हिंसाचारात सामूहिक बलात्कार आणि महिलांचे अपंगत्व यांचा समावेश आहे. +गुजरात सरकार स्वतःच सामान्यत: अभ्यासक दंगलीत सहभागी असल्याचे मानले जाते आणि अन्यथा परिस्थिती हाताळल्याबद्दल त्यांच्यावर कडक टीका झाली आहे. कित्येक विद्वानांनी हिंसाचाराचे वर्णन पोग्रोम म्हणून केले आहे तर इतरांनी ते राज्य दहशतवादाचे उदाहरण म्हटले आहे. या विषयावर शैक्षणिक दृष्टिकोनांचा सारांश देताना मार्था नुस्बॉम म्हणाल्या: "गुजरात हिंसा ही जातीय शुद्धीकरणाचे एक प्रकार होते यावर आता सर्वत्र एकमत झाले आहे आणि अनेक प्रकारे ते पूर्वनिर्मिती केले गेले होते आणि ते राज्याच्या गुंतागुंतीने केले गेले होते. सरकार आणि कायद्याचे अधिकारी. " मोदी सरकारने २ major मोठ्या शहरांमध्ये कर्फ्यू लावला, शूट-अट-व्हिजन ऑर्डर जारी केले आणि सैन्याला रस्त्यावर गस्त घालण्याची मागणी केली, परंतु हिंसाचार वाढण्यापासून रोखण्यात ते अक्षम झाले. त्यावेळी अशा प्रकारच्या कारवाई बेकायदेशीर असूनही भाजपच्या प्रदेश इकाईच्या अध्यक्षांनी बंदला पाठिंबा दर्शविला. राज्य अधिकानी नंतर दंगलीग्रस्तांना निर्वासित छावण्या सोडण्यापासून रोखले आणि तिथे राहणाच्या गरजा भागविण्यास शिबिर अनेकदा असमर्थ ठरले. दंगलीतील मुस्लिम बळी पडलेल्यांना आणखी भेदभाव करण्यात आला होता जेव्हा राज्य सरकारने जाहीर केले की मुस्लिम पीडितांना देण्यात येणा नुकसान भरपाईंपैकी निम्मे नुकसानभरपाई हिंदूंना देण्यात येतील परंतु हा मुद्दा न्यायालयात नेल्यानंतर नंतर हा निर्णय उलटविण्यात आला. दंगलीच्या वेळी पोलीस अधिकारी बहुधा त्यांना सक्षम असलेल्या परिस्थितीत हस्तक्षेप करत नव्हते. +२००२ च्या कार्यक्रमांमध्ये मोदींच्या वैयक्तिक सहभागाची चर्चा सुरूच आहे. दंगल सुरू असताना मोदी म्हणाले की, "जे काही घडत आहे ते म्हणजे कृती आणि प्रतिक्रियेची साखळी." नंतर २००२ मध्ये मोदींनी माध्यमांना ज्या पद्धतीने हाताळले त्या प्रसंगाविषयी त्यांची एकच खंत असल्याचे त्यांनी सांगितले. मार्च 2008 मध्ये सुप्रीम कोर्टाने 2002 मधील दंगलींशी संबंधित अनेक गुन्हे पुन्हा उघडले, ज्यात गुलबर्ग सोसायटी हत्याकांड होता, आणि या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी)ची स्थापना केली. झलिया जाफरी (गुलबर्ग सोसायटी हत्याकांडात ठार झालेल्या एहसान जाफरी यांची विधवा) यांनी दिलेल्या याचिकेला उत्तर म्हणून, एप्रिल 2000 in मध्ये कोर्टाने एसआयटीला मोदींच्या हत्येतील गुंतागुंत प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले. मार्च २०१० मध्ये एसआयटीने मोदींवर विचारपूस केली; मे महिन्यात, हा खटला त्याच्याविरुद्ध पुरावा नसलेला अहवाल न्यायालयात सादर केला. जुलै २०११ मध्ये कोर्टाने नियुक्त केलेले अ‍ॅमिकस कुरिया राजू रामचंद्रन यांनी आपला अंतिम अहवाल न्यायालयात सादर केला. एसआयटीच्या पदाच्या विरोधात ते म्हणाले की, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मोदींवर खटला चालविला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण दंडाधिकाच्या कोर्टात दिले. एसआयटीने रामचंद्रन यांच्या अहवालाची पाहणी केली आणि मार्च २०१२ मध्ये हा खटला बंद ठेवण्यास सांगून आपला अंतिम अहवाल सादर केला. त्याला उत्तर म्हणून झाकिया जाफरी यांनी निषेध याचिका दाखल केली. एसआयटीने मुख्यमंत्र्यांविरूद्ध कोणतेही पुरावे नसल्याचे आढळून आल्याने डिसेंबर 2013 मध्ये दंडाधिकारी कोर्टाने निषेध याचिका फेटाळली. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2236.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d9ace5a7c9524c2ae0019cff40aa9b7919cc834 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2236.txt @@ -0,0 +1,7 @@ +नरेंद्र सिंह नेगी (जन्म 12 ऑगस्ट 1949), ज्यांना 'गढ रतन' आणि 'बॉब डिलन ऑफ द हिल्स' असेही संबोधले जाते, हे गढवाल आणि उत्तराखंडमधील सर्वात प्रमुख लोक गायक, संगीतकार आणि गढवाली भाषेत गाणारे कवी आहेत. [१] [२] अहवालानुसार, त्याने 1000 हून अधिक गाणी गायली आहेत. [३] उत्तराखंडच्या लोकसंगीत क्षेत्रातील त्यांचे अतुलनीय कार्य उत्तराखंडच्या सर्व आगामी गायकांसाठी प्रेरणादायी आहे. [४] [५] [६] [७] [८] +नेगी यांचा जन्म पौरी गढवाल जिल्ह्यातील (उत्तराखंड) पौरी शहरात झाला आणि त्यांनी शालेय शिक्षणही पूर्ण केले. त्यांचे वडील भारतीय सैन्यात नायब सुभेदार होते. ग्रॅज्युएशनसाठी ते त्यांचे चुलत भाऊ अजितसिंग नेगी यांच्यासोबत रामपूरला गेले आणि त्यांनी त्यांना तबला शिकवला. त्यांना लहानपणापासूनच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक लोकगायक ऐकण्याची आवड होती. 1974 मध्ये त्यांची आई आणि शहरातील इतर महिलांनी केलेल्या मेहनतीपासून प्रेरित होऊन त्यांनी पहिले गाणे लिहिले आणि तयार केले. [९] +नेगी यांनी 1974 मध्ये त्यांचे पहिले स्व-रचित गाणे रेकॉर्ड केले. 1976 मध्ये नेगीने त्यांचा पहिला संगीत अल्बम "गढवाली गीतमाला" रिलीज केला. या गीतमाला 10 वेगवेगळ्या भागात होत्या. या गढवाली गीतमाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या असल्याने त्यांना सांभाळणे कठीण जात होते. त्यामुळे शेवटी त्यांनी स्वतंत्र शीर्षके देऊन त्यांच्या कॅसेट्स प्रसिद्ध करण्याकडे वळले. त्याचा पहिला अल्बम " बुरान्स " नावाने आला होता. +नेगी यांना 12 बीट्सचे मुख्य मधुर वाक्प्रचार आणि समकालीन गाण्यांमध्ये अनियमित चार-बीट लयबद्ध पॅटर्न (जौनसरी प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण) सादर करण्याचे श्रेय जाते. [१०] प्रेम, दुःख, ऐतिहासिक घटना, सामाजिक, राजकीय, पर्यावरण या विषयावर त्यांनी गीते लिहिली आहेत. उत्तराखंडमधील " जागर ", "मंगल", "बसंती", "खुदर", "छोपाती", चौनफुला आणि झुमेला यांसारख्या उत्तराखंडमधील लोकप्रिय गाण्याच्या प्रत्येक शैलीत त्यांनी गायले आहे. राज्यात प्रचलित असलेल्या गढवाली, कुमाऊनी, जौनसारी अशा विविध स्थानिक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. +चक्राचल, घरजवाई, आणि मेरी गंगा होली ता मैमा आली या गढवाली चित्रपटांनाही त्यांनी आवाज दिला आहे . उदित नारायण, लता मंगेशकर, आशा भोंसले, पौर्णिमा, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, जसपाल यांच्यासह बॉलीवूड गायकांनीही त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गढवाली चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी सहकारी गढवाली उत्साही माधुरी बर्थवाल यांच्यासोबतही गाणे गायले. [११] +नरेंद्र सिंह नेगी यांना 9 एप्रिल 2022 रोजी दिल्ली येथे संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे लोकगायक नरेंद्रसिंग नेगी यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नरेंद्रसिंग नेगी यांना पारंपारिक लोकगीतांच्या क्षेत्रात दिलेला सन्मान हा राज्याचाही सन्मान असल्याचे ते म्हणाले. [१२] [१३] [१४] [१५] [१६] +हिंदी दिवस (15 सप्टेंबर 2021) निमित्त, उत्तराखंडचे लोक गायक नरेंद्र सिंह नेगी यांना आवाज रत्न पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले आहे. [१७] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2240.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28cffc737cdd2481f68477c2238ece8b97dd9244 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2240.txt @@ -0,0 +1,3 @@ +८ ऑगस्ट, इ.स. २००५ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2245.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2245.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2270.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..124df2725371524b9d9c657118b69faaf40b2c8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2270.txt @@ -0,0 +1 @@ +नरोतम टॉम पुना (२८ ऑक्टोबर, इ.स. १९२९:सुरत, भारत - ७ जून, इ.स. १९९६:हॅमिल्टन, न्यू झीलँड) हा  न्यूझीलंडकडून १९६६मध्ये तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2277.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8feccee445882124e698ad5679d012af538a72f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2277.txt @@ -0,0 +1,90 @@ +दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रुपांत इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. "अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे" प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात.[१][२][३] [४] हिंदू चंद्रमास आश्विन (अमंता परंपरेनुसार) आणि कार्तिक या महिन्यांत म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते.[५][६][७] हा उत्सव साधारणपणे पाच ते सहा दिवस चालतो.[८][९] +विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्त्वांशी दिवाळी जोडलेली आहे, जसे की राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले. समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे.[१०] इतर प्रादेशिक परंपरा या सणाला विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यम, यमी, धन्वंतरी, किंवा विश्वकर्मा यांच्याशी जोडतात. प्रामुख्याने हिंदू सण असला तरी दिवाळीचे विविध प्रकार इतर धर्मांचे लोक देखील साजरे करतात.[८] जैन लोक त्यांची स्वतःची दिवाळी पाळतात, जी महावीरांच्या अंतिम मुक्तिचे प्रतीक आहे.[११][१२] मुघल तुरुंगातून गुरू हरगोबिंद यांची सुटका झाल्याबद्दल शीख लोक बंदिछोर दिवस साजरा करतात.[१३] नेवार बौद्ध हे इतर बौद्धांच्या विपरीत लक्ष्मीची पूजा करून दिवाळी साजरी करतात, तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू सामान्यतः देवी कालीची पूजा करून दिवाळी साजरी करतात.[१४][१५][१६] +या उत्सवादरम्यान लोक त्यांची घरे, मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे, मेणबत्त्या आणि कंदीलांनी प्रकाशित करतात.[१७] हिंदू उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे तेलाने स्नान करतात.[१८] फटाके आणि रांगोळीच्या सजावटीसाठी देखील दिवाळी ओळखली जाते. मेजवानी आणि मिठाई हा या सणाचा मुख्य भाग आहे.[१९] केवळ कुटुंबांसाठीच नव्हे तर समुदाय आणि[२०] विशेषतः शहरी भागातील लोकांसाठी दिवाळी म्हणजे वार्षिक एकत्र येण्याचा कालावधी असतो. [२१] [२२] शहरांतील उद्यानांमध्ये संगीत आणि नृत्य सादरीकरणासह सामुदायिक मेळ्यांचे आयोजन केले जाते. [२३] काही हिंदू, जैन आणि शीख लोक सणासुदीच्या काळात जवळच्या आणि दूरच्या कुटुंबांना दिवाळी ग्रीटिंग कार्ड आणि भारतीय मिठाई पाठवतात. [२३] सणाचा आणखी एक पैलू म्हणजे पूर्वजांचे स्मरण.[२४] +हिंदू, शीख आणि जैन लोकांसाठी दिवाळी हा एक प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे.[२५] दिवाळीच्या सणाचा मुख्य दिवस (लक्ष्मीपूजनाचा दिवस) हा फिजी,[२६] गयाना,[२७] भारत, मलेशिया,[२८] मॉरिशस, म्यानमार,[२९] नेपाळ,[३०] पाकिस्तान,[३१] सिंगापूर,[३२] श्रीलंका, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे अधिकृत सुट्टीचा दिवस असतो.[३३] +उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे.[३४] या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश सात पाकयज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात, असे नेमके म्हणता येतेच असे नाही, असे मत बी.के. गुप्ते यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाली या पुस्तकात मांडले आहे. +काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले. तो याच दिवसात.[३५] पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही. + + + +दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. "दीप" म्हणजे "दिवा" आणि "आवली" म्हणजेच "ओळ". याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी. काही जण दिपवाळी असे देखील म्हणतात, पण शुद्ध शब्द हा दीपावली आहे. वेगवेगळ्या शब्द प्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो. पण अर्थ एकच आहे. + +दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव नोंदलेले आहे. नीलमत पुराण या ग्रंथात या सणास "दीपमाला" असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला "दीपप्रतिपदुत्सव" असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात "दिवाळी" हा शब्द वापरला आहे.[३५] +भविष्योत्तर पुराणात दिवाळीला "दीपालिका" म्हटले आहे, तसेच काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख "सुखरात्रि" असा येतो. व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात "सुख सुप्तिका" म्हणून दिवाळी ओळखली जाते.[३५] +दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व विशेष आहे ते या प्रमाणे + +आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात.[३६] घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.[३७][३८] ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते. +आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.[३८] धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्‍नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्‍नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्‍न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. या कारणास्तव, यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. +धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले आहे.[३९] +आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. (याला तेलुगूमध्ये गुडोदकम् म्हणतात.) यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्त्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काहीजणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. +या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.[३५] हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो. +जैनधर्मीय या दिवसाला 'धन्य तेरस' वा 'ध्यान तेरस' म्हणतात. भगवान महावीर या दिवशी ३ऱ्या व ४थ्या ध्यानात जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला.[४०] +आख्यायिका - +नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा - म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.[३८][४१] नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.[४२] या दिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे. +वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.[४३] नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते, तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात. + + + + +आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.[४४] लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र दूर होते असे मानले जाते. +प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो.[४५] दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्‍नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्‍नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले. +अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही ओळखतात. निर्ऋती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत. +लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 'आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती' आणि 'अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता' अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला 'मांडणे' असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात. + +कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात,[४६] या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात.[४७] साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला "शुभा" असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते व पती पत्‍नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच "दिवाळसण" म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी - बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.[४८] +मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले.[४९] विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.[५०] + +कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला "यमद्वितीया" असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.[५१] भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच. +भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.[५२] +दिवाळी अंक : महारा़्ष्ट्राचे वाङ्मयीन भूषण म्हणजे मराठी दिवाळी अंक. दरवर्षी सुमारे ८०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. मराठी माणसे किमान एक दिवाळी अंक विकत घेतात आणि इतर अनेक अंक लोकांकडून किंवा वाचनालयातून आणतात व वाचतात. +दिवाळीच्या दिवसांत मुले किल्ले करतात. आकाशदिवा बनवतात. किल्ल्यांची तिकीट लावून प्रदर्शने भरतात. रांगोळीची प्रदर्शनेही असतात. शहरातील अजून शिल्लक असलेल्या हौदांच्या पाण्यावर काही कलावंत तरंगती रांगोळी काढतात. लोक हौसेने या रांगोळया पाहण्यासाठी रांगा लावून तिकिटे काढतात. +दिवाळीच्या सणासाठी स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. उदा. वसुबारस या दिवशी सवत्स धेनूच्या पूजेचे आयोजन चौकाचौकांत केले जाते.[५३] दिवाळीच्या फटाक्यांची आतषबाजी मोकळ्या मैदानात योजली जाते. फराळ वाटप, कला अभिव्यक्ती असे कार्यक्रमही योजले जातात. दिवाळीचे औचित्य साधून विविध शहरांमध्ये दिवाळी पहाट, पाडवा पहाट यासारखे संगीत, नृत्य, वादन अशा विविध कलांचा आस्वाद घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन होते.[५४][५५] तसेच काही ठिकाणी वसुबारस, नरकचतुर्दशी अशा निमित्ताने सामूहिक दीपोत्सव कार्यक्रम केले जातात, ज्यामध्ये नागरिकही सहभागी होतात. +मराठवाड्यातील किंबहुना महाराष्ट्रातील दिवाळी शेतीभातीशी जोडलेली आहे. +१. दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, गायी म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या ... || +२. दिवाळी दिवाळी आन्घुलीची जल्दी करा +आज मारील नरकासुरा, किसन देव +३. गाई म्हशीने भरले वाडे +दह्या दुधानं भरले डेरे, बळीचं राज्य येवो. +अशा ओव्यातून वा गाण्यातून दिवाळीचे प्रतिबिंब दिसते.[५६] + +दिवाळीत मुलांनी किल्ला तयार करणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य सांगता येते. महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत मुले आणि मुली आपल्या घराच्या परिसरात डोंगरी किल्लयांच्या प्रतिकृती तयार करतात.[५७] दगड, माती, विटा असे साहित्य वापरून ही प्रतिकृती तयार केली जाते. ऐतिहासिक वारसा मुलांपर्यंत पोहोचवावा यासाठी ही पद्धत सुरू झाली असावी असे मानले जाते. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था किल्ला तयार करण्याच्या स्पर्धाही आयोजित करून मुलांना प्रोत्साहन देतात.[५८] +मी अविवेकाची काजळी। +फेडोनी विवेक दीप उजळी॥ +ते योगिया पाहे दिवाळी॥ +निरंतर॥ +-ज्ञानेश्वर[५९] +आनंदाची दिवाळी। +घरी बोलवा वनमाळी॥ +घालीते मी रांगोळी। +गोविंद गोविंद॥ -- संत जनाबाई   +सण दिवाळीचा आला। +नामा राऊळाशी गेला॥ +हाती धरोनी देवाशी। +चला आमुच्या घराशी॥ -- संत नामदेव   + +मेळघाटातील दिवाळी ही लक्ष्मीपूजनापासून सुरू होते आणि पुढील दहा दिवस हा सण साजरा होतो. +लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई व म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यानंतर नदीवरच कुलदैवताची पूजा केली जाते. घरी परतल्यानंतर सायंकाळी गोठ्यात शिरण्याआधी गाईंच्या पायावर पाणी घातले जाते. यथासांग पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला दुभत्या जनावरांची विशेष पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. गवळी समाजाच्या दिवाळीत हा दिवस सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी घरातील सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. अंगावर घोंगडी घेऊन गाई-म्हशींची पूजा करण्याचीही प्रथा आहे. घरातील सर्व सदस्य या दिवशी गुराख्याच्या पाया पडतात. त्यानंतर गाई, म्हशींचेही पाय धरले जातात. घरातील मायलेकी या गुरांची पूजा करतात. सारे सदस्य गोधनाकडून आशीर्वाद घेतात. पुढील प्रत्येक दिवशी गाई-म्हशींना दूध किंवा दुग्धपदार्थांनी आंघोळ घातली जाते. पुढील सात दिवस हा उत्सव सुरू असतो. गुराख्याला या दिवशी मोठा मान असतो. त्याला गाई, म्हशींचा मालक नवे कपडे देतो. यंदाही लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेचा हा आनंद मेळघाट परिसरात अनुभवास आला. काळाच्या ओघात गावेही आधुनिक होत आहेत. मात्र गावकऱ्यांनी परंपरा तितक्याच निष्ठेने जपल्या आहेत. परंपरा या जगण्याचा आधार असतात, असा ग्रामस्थांचा ठाम समज. हाच समज गवळीबांधवांनी पारंपरिक उत्सवप्रियतेतून जपला आहे.[६०] +महाराष्ट्राच्या उत्तरेकडील प्रांतांत पौर्णिमेनंतरच्या दिवसापासून पुढचा महिना सुरू होतो, त्यामुळे जेव्हा महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात आश्विन महिन्याचा कृष्ण पक्ष चालू असतो, तेव्हा या प्रांतांत तो कार्तिक महिन्याचा कृष्ण पक्ष असतो. +राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला, त्या मंगल घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. तिने कितीही त्रास दिला तरी तिला मारत नाहीत. दिवाळीतल्या चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. त्या दिवशी ब्राह्मण व वैश्य स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करून विशेष शृंगार करतात. संध्याकाळी मुली मस्तकावर 'घुड्ल्या' घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे सच्छिद्र घडा असतो व त्यात दिवा लावलेला असतो. अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटाने करतात. प्रतिपदेला खेंखरा म्हणतात. त्या दिवशी गोवर्धन पूजा व अन्नकूट करतात. याच्या दुसऱ्या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते.[६१] +पंजाबातील लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवाळीची दीपोत्सव करतात. तिथले शीख लोक अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या स्थापनेचा स्मृतीदिन म्हणून हा सण पाळतात.[६२] सहावे गुरू हर गोविंद सिंह जी यांची मुघलांच्या कैदेतून या दिवशी सुटका झाल्याने शीख बांधव दिवाळीचा दिवस उत्साहाने साजरा करतात.[६३] + +दिव्यांची आरास करतात, मुलांचे दारुकाम असते. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील मुख्य कार्यक्रम असतो. +उत्तर प्रदेशमधील डोंगराळ भागातले लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात व रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात. काही लोक कुबेराची पूजा करतात, तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात व साखर खातात. + +नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसात द्यूतक्रीडेला विशेष महत्त्व आहे. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच, पण शिवाय कुत्रे, गायी, बैल यांचीही पूजा करतात.[६४] +गोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारी पाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात. गोव्यातील विविध गावांमध्ये आणि शहरी भागात नरकासुर राक्षसाचे पुतळे तयार करून त्यांचे दहन करण्याची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. हे दिवाळीचे आकर्षण मानले जाते.[६५] +दक्षिण भारतात या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. तमिळनाडूमध्येही काही लोक नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात. आंध्र प्रदेशातील लोक घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात व स्त्रिया त्याच्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात. आश्विनी अमावास्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानतात.[६६] + + +हिंदूंमधील दिवाळी सणाला जसा पौराणिक कथांचा आधार आहे तसाच जैन पुराणांतदेखील याचा उल्लेख आहे. इसवी सन पूर्व ५९९ या साली २४वे जैन र्तीथकर वर्धमान महावीर यांचे आश्विन महिन्यातील अमावास्येच्या पहाटे चार वाजता बिहार राज्यातील पावापुरी येथे निर्वाण झाले, त्यांनी मोक्ष मिळवला त्या आनंदाप्रीत्यर्थ पहाटेच्या अंधारात असंख्य दिवे उजळून दीपावली साजरी करण्याची प्रथा जैन धर्मीयांत सुरू झाली. या दिवाळीला 'निर्वाण महोत्सव' असेही म्हणतात.[६७] +या दिवशी सर्व जैन धर्मीय लोक पहाटे चार वाजता जैनमंदिरांत जाऊन 'निर्वाण लाडू' चढवतात. हा लाडू जुन्या काळातील पायलीच्या वजनाचा, मोठ्ठा असतो. त्यावर आणखी एक छोटा लाडू ठेवतात. काही ठिकाणी तो बुंदीचा किंवा तिळाचा बनवतात. एका ताटात हा लाडू, साळीच्या लाह्या, आवळे, विड्याची पाने, तांदूळ, झेंडूची फुले आदी ठेवतात. या वेळेस महावीरांंपूर्वी झालेल्या आणि मोक्षाला गेलेल्या तेवीस तीर्थंकरांचा आणि कोट्यवधी जैन साधूंपकी काही प्रमुख साधूंचा उल्लेख असलेले 'निर्वाणकांड' हे स्तुति-स्तोत्र म्हणून, जयजयकार करत हा लाडू चढवला जातो. समाजाच्या वतीने मुख्य लाडू चढवला जात असताना प्रत्येक जण आपल्या हातातील एका ताटलीत एक छोटा लाडू घेऊन चढवत असतो. जैन धर्मातील सर्वच पुरुष आणि बहुतेक स्त्रियाही याच पद्धतीने पहाटे 'निर्वाणलाडू' चढवतात. +अशा प्रकारे जैन समाज सणा-उत्सवाच्या वेळीही आपलीच परंपरा जपण्याचा आणि खाद्यसंस्कृती टिकवण्याचा प्रयत्‍न करतात. मात्र, सुशिक्षित जैन मंडळी जीवितहिंसा टाळून पर्यावरण रक्षणालाही हातभार लागावा म्हणून सार्वजनिक ठिकाणी नाहीच, पण घरीही फटाके वाजवत नाहीत. +सिंधी लोक दिवाळीच्या रात्री गावाबाहेर मशाली लावून नृत्य करतात. नंतर तलावाच्या काठी माती आणून ते एक चबुतरा करतात व त्यावर कात्री वृक्षाची फांदी लावून तिची पूजा करतात.[३५] +पण काही विशिष्ट समाजातील (उदा. बघेरवाल) स्त्रियांसाठी दिवा देणे ही वेगळी प्रथा असते. (हा मारवाडी भाषेतील दिवो दिखानोचा अपभ्रंश असावा). देवासमोरील वेदीवर ओल्या कुंकवाचे स्वस्तिक आणि पद्म काढून त्यावर रव्याच्या आठ पातळसर पुऱ्या (साळ्या) ठेवतात. त्यांतील चार पुऱ्यांवर प्रथम गूळ घालून केलेली जाडसर लहान दशमी (गुण्या) ठेवतात. त्यावर सुत्तरफेणी (सूत्रफेणी), मग फेनला आणि त्यावर तिळाचा लाडू ठेवतात. उरलेल्या चार पुऱ्यांवर एखादे मोठे फळ, बहुतेक सीताफळ ठेवतात. याच्या चारही बाजूंना पाच विड्याची पाने ठेवून त्यावर आवळे, तांदूळ, साळीच्या लाह्या, झेंडूची फुले इत्यादी ठेवतात. नंतर या सर्वांवर प्रत्येकी एक-एक कणकेचा दिवा लावतात. यांतील आठ पुऱ्या हे अष्टकर्माचे प्रतीक, सुत्तरफेणीमध्ये बारीक बारीक अशी अनेक सूत्रे असतात म्हणून ते ८४ लक्ष योनींचे प्रतीक, तीळ हे एक दलीय अखंड धान्य शिवाय स्निग्धतेचें भांडार. फळ हे मोक्षरूपी फळाचे प्रतीक, असे हे सर्व पदार्थ प्रतीकरूपी आहेत. पूर्वी आणि आताही काही ठिकाणी रोजचा स्वयंपाक करताना किंवा सणावाराला तसेच नवीन फळ खाण्यापूर्वी प्रथम देवाला वाहण्याची पद्धत आहे. त्यानुसार दिवाळीच्या फराळातील करंजी धनत्रयोदशीला, चतुर्दशीला लाडू, अमावास्या आणि पाडवा हे मुख्य दिवस म्हणून फेणी-फेनल्याचा मान आणि भाऊबीजेला सांजोरी असे पदार्थ प्रथम देवाला आणि मग स्वतः खायला घेतात शिवाय या दिवसांतच सीताफळ, आवळे, झेंडूची फुले इत्यादी येत असतात, म्हणून तीही देवाला अर्पण करण्याचा प्रघात पडला असेल. +दिवाळीच्या आनंदाप्रीत्यर्थ शोभेचे दारूकाम केले जाते.[६८] + +लहान थोर सर्वजण फटाके उडविण्याचा आनंद घेतात. तथापि फटाके उडविल्यामुळे होणारे अपघात लक्षात घेऊन संभाव्य सूचना दिल्या जातात तसेच हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी आवाहन ही केले जाते.[६९][७०] +या सणाला आता जागतिक स्वरूप येत चालले आहे. जगभरातले भारतीय आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका येथे न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात. लंडन शहरातही दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. +भारत,[७१] गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर[७२] व सुरिनाम या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.[७३] +ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे सरकारी खर्चाने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. इ.स.२०१० मध्ये भारत सरकारने या कार्यक्रमाला एक लाख डॉलर दिले होते. यामध्ये शहराच्या प्रमुख फेडरेशन चौकात भारतीय संस्कृतीवर आधारीत अनेक कार्यक्रम सादर होतात. त्या नंतर फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होतो. +दिवाळीनिमित्त प्रतिवर्षी मराठी तसेच अन्य भाषिक साहित्य क्षेत्रात दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. यातील विशेष औचित्यपूर्ण अंकांना पारितोषिकही दिले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2283.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f757407ba874f7958cecd42ea5dd2c723a7c50d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2283.txt @@ -0,0 +1,2 @@ +नारनौल भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे. +हे शहर महेंद्रगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_23.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_23.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee00789a1d3885b6577f8de666fc65131b6372a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_23.txt @@ -0,0 +1,19 @@ +देहेरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिकरस्ता, आल्याचीमेटरस्ता, जामसररस्ता, वाडोळीरस्ता, देहेरे रस्त्याने हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १९ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३७९ कुटुंबे राहतात. एकूण २००० लोकसंख्येपैकी १०५३ पुरुष तर ९४७ महिला आहेत. गावाची साक्षरता ७३.५७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८२.७५ आहे तर स्त्री साक्षरता ६३.४२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २१४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.७० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +तिलोंदे, चांभारशेत, पिंपळशेत, पळशीण, देवगाव, पिंपरुण, दाभोसे, वाडोळी, हिरडपाडा, सारसुण, सूर्यनगर ही जवळपासची गावे आहेत.देहेरे ग्रामपंचायतीमध्ये देहेरे आणि देवगाव गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2326.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94cb2fbb35dd1ca864b6d3bdbad2e2ace5424d3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2326.txt @@ -0,0 +1,7 @@ +नलिनी अंबाडी (२० मार्च १९५९ ते २८ ऑक्टोबर २०१३) या एक भारतीय-अमेरिकन सामाजिक मानसशास्त्रज्ञ आणि गैर-मौखिक वर्तन आणि परस्पर धारणा यावरील अग्रगण्य तज्ञ होत्या.[१] त्यांचा जन्म कोलकाता, भारत येथे झाला होता. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमनमधून बॅचलर डिग्री मिळवली होती.[२] कॉलेज ऑफ विल्यम अँड मेरी येथून मानसशास्त्रातील पदव्युत्तर पदवीसाठी युनायटेड स्टेट्समध्ये जाऊन त्यांनी आपले शिक्षण केले होते. नंतर हार्वर्डमधून सामाजिक मानसशास्त्रात पीएचडी प्राप्त केली. हार्वर्डमध्ये संशोधन पूर्ण करत असताना, त्यांची भेट त्यांचे पती राज मारफाटियाशी यांच्याशी झाली. ते त्यावेळेस हार्वर्ड लॉ स्कूलमध्ये शिकत होते.[३] +१९९१ मध्ये पीएचडी पूर्ण केल्यानंतर, त्यांनी होली क्रॉस कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून पद स्वीकारून शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश केला. त्या टफ्ट्स विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक बनल्या.[४] २०११ मध्ये नलिनी अंबाडी नंतर स्टॅनफोर्ड फॅकल्टीमध्ये सामील झाल्य. स्टॅनफोर्डच्या मानसशास्त्र विभागात शिकवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या व्यक्ती होत्या. विशेष म्हणजे त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी थिन स्लाइस जजमेंट्सच्या संकल्पनेवर व्यापक संशोधन सादर केले. स्टॅनफोर्डमध्ये शिकवत असताना त्यांनी स्पार्क सेंटरची स्थापना केली. २०१३ मध्ये ल्युकेमियामुळे त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांनी स्पार्क सेंटर तयार करण्याचे काम केले. त्यांच्या मृत्यूमुळे जागतिक स्तरावर दक्षिण-आशियाई अस्थिमज्जा नोंदणीची संख्या वाढवण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली. [ संदर्भ हवा ] +मानसशास्त्राचे प्राध्यापक निकोलस रूल यांनी नलिनी अंबाडी यांचे वर्णन करताना लिहीले होते की - "सामाजिक मानसशास्त्र, सांस्कृतिक मानसशास्त्र आणि सामाजिक आणि सांस्कृतिक न्यूरोसायन्समधील वारसा मागे सोडणे[आहे] ज्याचे आपण सर्व लाभार्थी आहोत... विज्ञानातील उत्कृष्टतेचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. चिकाटी, उत्कटता आणि अनपेक्षित नशीब एखाद्याचे जीवन कसे बदलू शकते आणि एखाद्या व्यक्तीच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रभाव पाडू शकतो."[५][६] +त्या भारतातील केरळ राज्यातील मूळ रहिवासी होत्या. नलिनी अंबाडी यांनी त्यांचे शालेय शिक्षण लॉरेन्स स्कूल, लव्हडेल येथे केले. लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमन, दिल्ली येथे महाविद्यालयात प्रवेश घेतला.[५][६] त्यानंतर, त्या उच्च शिक्षणासाठी युनायटेड स्टेट्समध्ये गेल्या. त्यांनी व्हर्जिनियाच्या कॉलेज ऑफ विल्यम अँड मेरीमधून मानसशास्त्रात एमए पूर्ण केले. त्यांनी रॉबर्ट रोसेन्थल यांच्या मार्गदर्शनाखाली १९९१ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून सामाजिक मानसशास्त्रात पीएच.डी. पूर्ण केली. त्यांच्याबरोबर त्यांनी थिन स्लाईस जजमेंटव्र संशोधन केले. [७][८] +२००४ मध्ये टफ्ट्स विद्यापीठात मानसशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यापूर्वी त्यांनी हार्वर्ड विद्यापीठ, केंब्रिज [९] आणि कॉलेज ऑफ होली क्रॉस, मॅसॅच्युसेट्स [१०] येथे शैक्षणिक पदे भूषवली होती. त्यानंतर त्या २०११ मध्ये कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेल्या.[४] हार्वर्ड, टफ्ट्स आणि स्टॅनफोर्ड येथे मानसशास्त्र शिकवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकन महिला होत्या. +नलिनी अंबाडी यांनी अंतर्ज्ञानाच्या अभ्यासात विशेष काम केले होते. त्यांच्या संशोधनात असे आढळून आले की मानवांना कादंबरीतील लोक किंवा परिस्थितींना प्रतिसाद म्हणून गैर-मौखिक संकेत पटकन समजतात आणि झटपट ठसा उमटवलेली माहिती ही परिस्थिती किंवा व्यक्तीला दीर्घ कालावधीत जाणून घेतल्याने एकत्रित केलेल्या माहितीइतकी शक्तिशाली असते.[११] त्यांनी आणि रॉबर्ट रोसेन्थल यांनी अशा तात्कालिक गैर-मौखिक संकेतांचा संदर्भ देण्यासाठी " थिन स्लाईस " हा शब्द तयार केला. नंतर, लेखक माल्कम ग्लॅडवेल यांनी ब्लिंक: द पॉवर ऑफ थिंकिंग विदाऊट थिंकिंगमधील अंबाडीच्या कामाचा विस्तृत उल्लेख केला होता.[ संदर्भ हवा ] +नलिनी अंबाडी यांच्या सुप्रसिद्ध प्रयोगांपैकी एकाने विद्यार्थ्यांना शिकविल्याप्रमाणे अपरिचित प्राध्यापकांचे १०-सेकंदांचे मूक व्हिडिओ पाहण्यास सांगितले आणि प्राध्यापकांना आवड, प्रामाणिकपणा, योग्यता आणि इतर गुणांसाठी रेट करण्यास सांगितले. ज्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांचे व्यक्तिमत्त्व आणि अध्यापनाचे गुण जाणून घेण्यासाठी पूर्ण सेमिस्टर घालवले होते त्यांच्या समान रेटिंगसह विद्यार्थ्यांचे प्रतिसाद उल्लेखनीयपणे चांगले संबंधित आहेत.[११] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_235.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3af5ce7bdcec141dd4498f915780edaba4dc6873 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_235.txt @@ -0,0 +1 @@ +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2361.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d89c9b11dfeb78e3fdb22f061294bf3ba364c17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2361.txt @@ -0,0 +1,2 @@ +नव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2372.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0146e2efb39c5c247aa783644211575adc6003e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2372.txt @@ -0,0 +1,2 @@ + नवखार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2393.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f35b8afd5f47216aab5adac369bee93bf436ab4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2393.txt @@ -0,0 +1,14 @@ +नवज्योतसिंग सिद्धू (पंजाबी: ਨਵਜੋਤ ਸਿੰਘ ਸਿੱਧੂ ; रोमन लिपी: Navjot Singh Sidhu) (२० ऑक्टोबर, इ.स. १९६३; पतियाला - हयात) हा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू व पंजाबी राजकारणी आहे. इ.स. १९८३ ते इ.स. १९९९ या कालखंडात हा भारतीय संघाकडून ५१ कसोटी व १३६ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला. हा उजव्या हाताने आक्रमक फलंदाजी करत असे. +व्यावसायिक क्रिकेटजगतातून निवृत्त झाल्यावर सिद्धूने क्रिकेट समालोचन व राजकारण या क्षेत्रांत प्रवेश केला. इ.स. २००४ व इ.स. २००५ सालांतील लोकसभा निवडणुकींत तो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर अमृतसर लोकसभा मतदारसंघातून उभा राहिला व लोकसभेवर निवडून आला. मनुष्यवधाच्या खटल्यात दोषी सिद्ध झाल्यामुळे त्याने संसदसदस्यत्वाचा राजीनामा दिला[ संदर्भ हवा ]. +इ.स. २००४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत अमृतसरच्या जागेवरून भक्तीया जानता पक्षाच्या तिकिटावर सिधू विजयी झाले. त्यांच्याविरोधात कोर्टाच्या खटल्यामुळे राजीनामा दिल्यानंतर निकाल थांबल्यानंतर तो पुन्हा उभे राहिला. त्यांनी चांगली बहुमताने पोटनिवडणूक जिंकली. २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आयएनसीच्या ओम प्रककाश सोनीला 5 6858 मतांनी पराभूत केले. २०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत अमृतसर यांच्याकडून उमेदवारी न मिळाल्या नंतर सिधूचे हेच म्हणणे होते. +माझे कार्य आणि कृती स्वतःच बोलते असे अमृतसर हे एक ठिकाण आहे. या पवित्र ठिकाणाहून मी निवडणुका लढवण्यास सुरुवात केली असल्याने मी स्वतःला वचन दिले आहे की हे स्थान कधीही सोडू नका. एकतर मी अमृतसरकडून स्पर्धा करीन, नाहीतर मी निवडणुका लढवणार नाही. +स्वतःला अरून जैटलीचा प्रखर मानत असल्याने या निर्णयाला त्याचा विरोध नाही, हे सांगून. तथापि, पक्षाने जाहीर केलेला निर्णय मनापासून घेताना कोणत्याही मतदार संघातून भाग न घेण्याच्या आपल्या भूमिकेवर ते ठाम होते. +28 एप्रिल 2016 रोजी राजोठ सिधू यांनी राजिया सबाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. अहवालानुसार, आम आदमी पक्षात जाण्यापासून रोखण्यासाठी सिधूला राज्या सबाचा उमेदवारी अर्ज देण्यात आला होता. तथापि त्यांनी 18 जुलै 2016 रोजी राज्या सबाचा राजीनामा दिला +2 सप्टेंबर 2016 रोजी, परगत सिंह आणि बेन्स बंधूंसह सिधू यांनी एक नवीन राजकीय आघाडी तयार केली - आवाझ-ए-पंजाब यांनी पंजाबविरूद्ध काम करणा against्यांविरूद्ध लढा देण्याचा दावा केला. +जानेवारी 2017 मध्ये, सिधू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दाखल झाले. 2017च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत अमृतसर पूर्वेकडून स्पर्धा करत त्यांनी 42,809 मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली. शपथ घेतलेल्या नऊ मंत्र्यांच्या यादीतील तिसरे म्हणजे मागील वर्षी बीजेपी सोडणारे क्रिकेट खेळाडू-टर्न-पॉलिटिशियन नाव्होट सिंह सिधू होते.[ संदर्भ हवा ] +पर्यटन आणि स्थानिक संस्था मंत्री म्हणून, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीवरील भारताच्या एकमेव हस्तकलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सिधू यांनी प्रकल्प विरसॅट अंतर्गत उल्लेखनीय काम केले.पितळ भांडी बनवण्याच्या या हस्तकलेचा दावा जंदियाला गुरू भागातील थथेरांनी केला आहे, जो अमृतसरच्या त्यांच्या पूर्वीच्या लोकसभेच्या मतदारसंघात येतो. +23 एप्रिल 2019 रोजी भारतीय निवडणूक आयोगाने मॉडेल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सिडूला 72 तास निवडणूक प्रचारावर बंदी घातली. यापूर्वी बिहार जिल्ह्यातील कातिहार जिल्ह्यातील मेळाव्यात धर्म धर्तीवर मत मागण्याबाबत आयोगाने सिधूला नोटीस बजावली.[ संदर्भ हवा ] +18 जुलै 2019 रोजी, सिधूने पंजाबच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची प्रत १० जून 2019 रोजी चिमटावी आणि राहुल गांधींना उद्देशून दिली.२० जुलै 2019 रोजी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंह आणि पंजाबचे राज्यपाल व्ही.पी. सिंग बडनोरे यांनी सिधूचा राजीनामा स्वीकारला.नंतर पुंजाब सरकारने त्यांच्यावर सेक्रिलिज प्रकरण हाताळल्याबद्दल उघडपणे टीका केली, तथापि पक्षाने त्यास मतांचे वैविध्य म्हणून संबोधले.[ संदर्भ हवा ] +18 जुलै 2021 रोजी, नवजोत सिंह सिधू यांनी त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांचा तीव्र विरोध असूनही पंजाब काँग्रेस प्रमुख म्हणून घोषित केले.[१] +2 महिन्यांनंतर त्याच वर्षी 28 सप्टेंबर रोजी, नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या मुख्य पदाचा राजीनामा दिला[२] + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_240.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1e1fc1639fe517a6987535839148c0cbcf6e6f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_240.txt @@ -0,0 +1,2 @@ + +दोस्ताना हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2408.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ad2bde7d1e6087ea054a988aec9c14f549697e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2408.txt @@ -0,0 +1 @@ +दुर्गेची नऊ शक्तिरूपे आहेत, ती अशी :- diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2422.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..585b30810798a4b571f19caf134a4cef2fa7b1e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2422.txt @@ -0,0 +1,8 @@ +नवनीत कौर राणा किंवा नवनीत रवी राणा (जन्मः ६ एप्रिल १९८५) ही एक माजी भारतीय अभिनेत्री आहे जिने मुख्यत्वे तेलुगू चित्रपटांत काम केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या अमरावतीमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन भागीदार मित्रपक्षांच्या राजकीय पाठिंब्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या खासदार आहेत.[१][२][३][४][५] +नवनीत कौरचा जन्म आणि बालपण हे मुंबईतले. तिचे आई-वडील मूळचे पंजाबी आहेत. तिचे वडील सैन्यात अधिकारी होते. कार्तिका हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १२ वी नंतर तिने माॅडेलिंग करायला सुरुवात केली.[२] २०११ मध्ये रवी राणा आणि नवनीत कौर यांनी एका सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये इतर साडेतीन हजार जोडप्यांसोबत लग्न केलं. अमरावतीचा हा सामुदायिक विवाह सोहळा रामदेव बाबांच्या संस्थेने आयोजित केला होता. या सोहळ्याला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री नारायण राणे, सिने अभिनेता विवेक ओबेरॉय आणि 'सहारा'चे प्रमुख सुब्रतो रॉय हेही उपस्थित होते. राणा दाम्पत्याला तेव्हापासूनच प्रसिद्धी मिळू लागली आणि ते चर्चेत राहिले.[३] +नवनीत कौरने दर्शन या कन्नड चित्रपटातून तिच्या चित्रपटांत पदार्पण केले.[६] त्यानंतर सीनू वासंती लक्ष्मी (२००४) मधून तेलगूमध्ये पदार्पण केले. चेतना (२००५), जगपती (२००५), गुड बॉय (२००५), आणि भूमा (२००८) हे तिचे नंतरचे काही रिलीज आहेत. अतिरिक्त कामात कालचक्रम, टेरर, फ्लॅश न्यूझ आणि जबिलम्मा यांचा समावेश आहे जो तेलगूमधील चमेली या हिंदी चित्रपटाचा रिमेक होता. जेमिनी टीव्हीवरील हम्मा हुम्मा या रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक होती. रफी मेकार्टिन दिग्दर्शित लव्ह इन सिंगापूर या मल्याळम चित्रपटात तिने काम केले. २०१० मध्ये, तिने गुरप्रीत घुग्गी सोबत 'लड गया पेचा' या पंजाबी चित्रपटात काम केले.[७] +२०११ मध्ये रवी राणाबरोबर लग्न झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. त्यावेळी रवी राणा हे अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. नवनीत राणा यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ति किटावर अमरावतीतून लोकसभेची निवडणूक लढवली. परंतु या निवडणूकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून ४ वेळा खासदार राहलेले शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसुळांकडून नवनीत राणा यांना पराभव स्वीकारावा लागला.[२] तिने पराभवाचे कारण सांगितले की तिची स्पर्धा अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्याशी होती, ज्यांनी तत्कालीन विजयी उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यासाठी रॅली केली होती. +२०१९ मध्ये लोकसभेसाठी शिवसेना-भाजपा युती होती आणि आनंदराव अडसूळ पुन्हा युतीचे उमेदवार होते. यावेळी नवनीत राणा मोठ्या फरकानं अपक्ष म्हणून निवडून आल्या. या निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीनं राणा यांना पाठिंबा दिला होता. २०१९ मध्ये लोकसभेत निवडून गेलेल्या त्या महाराष्ट्रातील एकमेव कलाकार होत्या. तिचा विजय हा विदर्भातील शिवसेनेच्या दुर्लक्षित बालेकिल्ल्यात अपक्ष उमेदवाराचा मोठा विजय मानला जात होता. हे निवडून आले तेव्हा यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा होता, पण निवडून आल्यानंतर मात्र त्यांचं राजकारण हे भाजपधार्जिणं राहिलेलं आहे.[२][३][४][५] +विविध स्तरांवर (म्हणजे स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय; सार्वजनिक किंवा लोकसभेसारख्या विविध संस्थांमध्ये) त्या वेळोवेळी शिवसेना आणि पक्षाच्या सदस्यांशी वाद घालताना दिसतात. खासदार झालेल्या नवनीत राणांचा शिवसेनेसोबत आणि अडसुळांसोबत संघर्ष मात्र २०१४ मध्येच सुरू झाला होता. २०१४ मध्ये राणा यांनी अडसूळांवर निवडणुकीदरम्यान विनयभंगाचा आरोप केला होता जो अडसूळांनी नाकारून लावला. नवनीत राणा नेहमी राजकीय पटलावर कोणत्यांकोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.[३] +२०१९ च्या लोकसभा निवडणूकीसाठी अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आला होता आणि नवनीत राणा यांनी मोची (चर्मकार) जातीच प्रमाणपत्र दाखवून निवडणूक लढवली होती. +२०१९ मध्ये पराभवानंतर अडसूळ यांनी नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याच्या आरोप केला आणि ते न्यायालयात गेले. उच्च न्यायालयानंही राणा यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवलं आणि त्यांना दोन लाख रूपयाचा दंडही ठोठावला होता. राणा यांची खासदारकी धोक्यात आली. पण सर्वोच्च न्यायालयात त्या गेल्या आणि तात्पुरता दिलासा देत सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली, पण अंतिम निकाल येईपर्यंत राणांच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे. [३][४] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2426.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d0729e07739220c1727f24e58791b20d2427af9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2426.txt @@ -0,0 +1 @@ +नवनीत भक्षण दोष म्हणजे दही खल्ल्यामुळे होणारया आरोग्याच्या हानिला म्हणतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2438.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c41201a9b96a2ee916efee387cf3750ed0b81556 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2438.txt @@ -0,0 +1,23 @@ +नवभारत टाइम्स हे भारताच्या मुंबई, लखनौ व कानपूर शहरातून प्रसिद्ध होणारे हिंदी वृत्तपत्र आहे.[१][२] +बेनेट कोलमन कंपनीने प्रकाशित केलेल्या या वृत्तपत्राचा रोज ४.२३ लाख प्रतींचा खप आहे. +आफ्टरनून  +• एशियन एज  +• बॉम्बे समाचार  +• द टाइम्स ऑफ इंडिया  +• बॉम्बे टाइम्स  +• इंडियन एक्सप्रेस  +• डीएनए  +• लोकमत  +• लोकसत्ता  +• महाराष्ट्र टाइम्स  +• मिड-डे  +• मिरर बझ  +• मुंबई मिरर  +• नवा काळ  +• तरुण भारत  +• नवभारत टाइम्स  +• सामना  +• सकाळ  +• द इकॉनॉमिक टाइम्स  +• हिंदुस्तान टाइम्स  +• प्रहार  diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2441.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d64c76f3923bacc7b601d5adf7349cdc33fcd7d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2441.txt @@ -0,0 +1,20 @@ +नवयान किंवा नव-बौद्ध धर्म हा एक प्रमुख बौद्ध संप्रदाय असून भारतातील बहुसंख्य बौद्ध धर्मीय याचे अनुयायी आहेत. ‘नवयान बौद्ध धर्माला’ ‘नवबौद्ध धर्म’ आणि नवयानी बौद्ध अनुयायांना ‘नवबौद्ध’ म्हटले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नवयान संप्रदायाचे जनक आहेत. नवयानचा अर्थ : नव — नवीन किंवा शुद्ध, यान — मार्ग किंवा वाहन. नवयानला भीमयान सुद्धा म्हटले जाते. नवयानी बौद्ध अनुयायांना नवबौद्ध असेसुद्धा म्हटले जाते, कारण ते सहा दशकांपूर्वी बौद्ध झाले होते. नवयानला भीमयान नाव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ भीमराव नावावरून पडले. हा संप्रदाय महायान, थेरवाद आणि वज्रयान पासून पूर्ण भिन्न आहे परंतु यात या तिन्हीं संप्रदायातील बुद्धांचे मूळ व शुद्ध सिद्धान्तंसोबत विज्ञाननिष्ठ व मानवतावादी सिद्धान्त घेण्यात आले आहेत. हा संप्रदाय कोणत्याही अंधश्रद्धा किंवा निरूपयोगी रूढी परंपरांना मानत नाही. या बौद्ध धर्माच्या संप्रदायाची सुरुवात आणि स्थापना बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. बाबासाहेबांनी पत्‍नी माईसाहेब समवेत १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे महास्थविर चंद्रमणींकडून बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली व नंतर आपल्या ५ लक्ष अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दिक्षा दिली आणि भारतात बौद्ध धर्माचे पुनरूत्थान केले. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्म स्वीकार करण्याच्या एक दिवस आधी एका पत्रकाराने विचारले, ‘तुम्ही ज्या बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहात तो महायान बौद्ध धर्म असेल की हीनयान बौद्ध धर्म ?’ त्यावर बाबासाहेब म्हणाले, ‘‘माझा बौद्ध धर्म महायान ही नाही आणि हीनयान ही नाही. या दोन्ही संप्रदायात काही अंधश्रद्धायुक्त बाबी आहेत म्हणून माझा बौद्ध धर्म हा नवयान बौद्ध धर्म असेल. ज्यात बुद्धांचे मूळ सिद्धान्त आणि केवळ विवेकवादी सिद्धान्त असतील, कोणत्याही कुप्रथा किंवा अंधश्रद्धा नसतील. तो एक ‘शुद्ध स्वरूपाचा बौद्ध धर्म’ असेल’’ पत्रकाराने पुन्हा विचारले, “काय आम्ही याला 'भीमयान' म्हणू म्हणावे का?” “तुम्ही म्हणू शकता परंतु मी म्हणणार नाही, कारण मी स्वतःला गौतम बुद्धांच्या समान उभा करू शकत नाही.” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्तरले. भारतीय बौद्ध किंवा नवयानी बौद्ध अनुयायी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गौतम बुद्ध यांच्या समान सन्मान देतात. कारण बुद्ध आणि बाबासाहेब दोन्हीही भारतीय बौद्धांचे श्रेष्ठतम गुरू आहेत. +२०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानूसार, भारतातील बौद्ध लोकसंख्यामध्ये ८७% नवयानी बौद्ध आहे. आणि जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.[१] +डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अस्पृश्य म्हणजेच पूर्वीचे नाग लोकांचे नेते होते, जे औपनिवेशिक कालखंडात आणि स्वातंत्र्योत्तर काळात प्रभावशाली होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका महार कुटुंबात झाला होता, ते १९१३ला परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेले. १९२० च्या दशकात ते भारतात परतले आणि देशाच्या राजकीय चळवळीत सहभागी झाले. अस्पृश्य समाजाला सामाजिक आणि राजकीय हक्क मिळवून देणे हा त्यांचा उद्देश होता. आपल्या समुदायाला धार्मिक पूर्वग्रहदूषित मुक्त करण्यासाठी त्यांनी असा निष्कर्ष काढला की, त्यांनी हिंदू धर्म सोडून द्यावा आणि पूर्वाश्रमीचा बौद्ध धर्मांमध्ये वाटचाल सुरू केली. त्यांनी जगातील सर्व धर्मांचा अभ्यास केला, ज्यात त्यांनी इस्लाम, ख्रिश्चन, शीख आणि बौद्ध धर्माचा विचार केला. शेवटी त्यांनी बौद्ध धर्माला नवयानच्या स्वरूपात निवडले.[२][३] +इ.स. १९३५ मध्ये, डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्मातून पडण्याचे आपले ध्येय जाहीर केले. पुढील दोन दशकांत, त्यांनी विविध धर्मग्रंथांसह बौद्ध धर्मातील ग्रंथांचा सखोल अभ्यास केला आणि निष्कर्ष काढला की मुख्यधारेतील थेरवाद आणि महायान बौद्ध धर्मातील काही मूलभूत विश्वास आणि सिद्धांत बुद्धांच्या शिकवणुकीतील दोषपूर्ण आणि अतार्किक आहेत. +विविध बौद्ध ग्रंथांचा संदर्भ देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथामध्ये खालील बाबींसंबंधी स्वतंत्र विचार मांडले आहेत, जे की प्रमुख पारंपरिक बौद्ध शिकवणीनुसार भिन्न आहेत : +मी स्वीकार करतो की मी बौद्ध धम्माची शिकवण आणि सिद्धांतांचे पालन करेन, मी हीनयान आणि महायान, दोन्ही धार्मिक नियमांच्या बाबींपासून माझ्या लोकांना दूर ठेवेल. आमचा हा नव-बौद्ध धम्म, ‘नवयान’ आहे.वर्तमान भारतात जेव्हा जेव्हा तथागत बुद्धांचे स्मरण केले जाते तेव्हा तेव्हा स्वाभाविकपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सुद्धा आदराने घेतले जाते. कारण स्वातंत्र्यानंतर कोट्यवधी भारतीय लोकांनी प्रचंड मोठ्या संख्येने एकाच वेळी रक्ताचा एकही थेंब न सांडवता डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नवयान बौद्ध धम्माचा स्वीकार केला. १४ अॉक्टोबर, इ.स. १९५६ हा दीक्षा समारोह नागपूर येथे झाला. बाबासाहेबांचे ५,००,००० अनुयायी बौद्ध झाले. दुसऱ्या दिवशी २,००,००० आणि नंतर तिसऱ्या दिवशी १६ अॉक्टोबर रोजी चंद्रपूर येथे ३,००,००० अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या प्रकारे तीन दिवसांत १० लाखांपेक्षा अधिक अनुयायी बौद्ध झाले. यामुळे भारतात बौद्ध धर्माचे पुनःरूजीवन किंवा पुनर्जन्म झाला. एका निष्कर्षानुसार मार्च इ.स. १९५९ पर्यंत १.५ ते २ कोटी बहुजन व अन्य समाजातील लोक बौद्ध झाले होते.[५] आज भारतामध्ये बौद्ध धर्म हा एक प्रमुखनी तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म ठरलेला आहे. +भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ नवयानी बौद्ध अनुयायांचा धर्मग्रंथ आहे, जो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवटचा व सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. +भारतीय बौद्ध लोकसंख्येत जवळजवळ ९५% पेक्षा जास्त नवयानी बौद्ध अनुयायी आहेत. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार भारतात ‘अधिकृत बौद्ध’ ८५ लाख (भारतीय लोकसंख्या ०.७%) असून यात ८७% बौद्ध हे नवयानी आहे. परंतु इतर सर्वेक्षणे आणि बौद्ध विद्वानांनुसार भारतात ५% ते ६% (६ ते ७ कोटी) बौद्ध आहेत आणि यातील ९८% पेक्षा जास्त बौद्ध हे नवयानी बौद्ध आहेत. +दलितांना असे वाटू लागले हिंदू धर्माचा त्याग करणे हा विकासाचा एक उत्तम मार्ग आहे. कारण मागील काही वर्षांत नवबौद्धांची स्थिती सुधारली आहे. इतर हिंदू दलितांचे जीवनमान व्होट बँकस्वरूपात संघटित झाले परंतु सामाजिक आर्थिक स्थिती तीच आहे. १२५व्या आंबेडकर जयंती प्रसंगी रोहित वेमुलाची आई आणि भावाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे. भारतातील बौद्ध हे सामाजिक दृष्ट्या भारतातील दलित, हिंदू, मुस्लिम व शिख धर्मींयाहून विकसित आहेत.भारतातील बौद्ध हे कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पाळत नाही.ते विज्ञान प्रिय आहे.[६][७] [८] +इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार भारतात बौद्धांची संख्या ८० लाख होती आणि त्यात बहुतांश बौद्ध हे धर्मांतरापूर्वी पूर्वाश्रमीच्या तथाकथित अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींतले होते. +यात सर्वाधिक ५९ लाख बौद्ध महाराष्ट्रात बनले आहे. उत्तर प्रदेशात केवळ 3 लाखाच्या आसपास नवबौद्ध आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी हिंदू कर्मकांड सोडून दिले आहे. पूर्ण देशात १९९१ ते २००१ दरम्यान बौद्धांच्या लोकसंख्येत २४% वृद्धी झालेली आहे.[१०] +१. लिंग गुणोत्तर: +हिंदू दलितांमध्ये ९३६ च्या तुलनेत बौद्धांमध्ये स्त्रि आणि पुरुष यांचे लिंग गुणोत्तर ९५३ प्रति हजार आहे. यावरून हे सिद्ध होते की बौद्ध कुटुंबात स्त्रियांची स्थिती हिंदू दलित स्त्रियांपेक्षा खूप चांगली आहे. हे बौद्ध समाजात स्त्रियांच्या चांगल्या शिक्षण दर्जा व आधुनिककतेमुळे आहे. बौद्धांचे हे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या हिंदू (९३१), मुस्लिम (९३६), शिख (८९३) आणि जैन (९४०)च्या तुलनेने अधिक आहे. +२. मुलांचे लिंग गुणोत्तर (०-६ वर्ष): +इ.स २००१ च्या लोकसंख्येनुसार बौद्धांमध्ये लहान मुली आणि मुलांचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९४२ आहे. जे हिंदू दलिंतांच्या ९३८ प्रमाणापेक्षा अधिक आहे. हेच प्रमाण हिंदू मध्ये (९२५), शीख समुदायात (७८६),तुलनात्मकदृष्ट्या जास्त आहे. तसेच जैन (८७०). ही तुलना हिंदू दलित तसेच मुलिंना बौद्ध समूहात चांगले शिक्षण व देखभाल व संरक्षणामुळे दिसून येते. +बौद्ध अनुयायीयांतील साक्षरता दर ७२.७ टक्के आहे. जो हिंदू दलितांच्या ५४.७ टक्के विचारात घेता अधिक आहे. या दरात हिंदू दर ६५.१% मुस्लिम ५९.१% (आणि शिख ६९.४% तुलनेत बौद्ध हे हिंदू व अन्य धार्मिक दलितांच्या तुलनेत जास्त साक्षर आहेत. +बौद्ध स्त्री साक्षरता अन्य दलित स्त्री साक्षरतेचा विचार करता ४१.९ %च्या तुलनेत ६१.७% आहे. हा दर हिंदू मधील ५३.२% आणि मुस्लिम ५०.१%च्या तुलनेत अधिक आहे. यावरून असे दिसते की बौद्ध महिला अन्य धार्मिक दलित समूदायातील महिलांपेक्षा जास्त शिक्षण घेत आहेत. +बौद्धांसाठी हा दर ४०.६ % सर्वाधिक आहे. जो अन्य हिंदू दलितांसाठी ४०.४ %, मुस्लिम ३१.३ % ख्रिस्ती ३९.३ % , शिख ३१.७ % आणि जैन ३२.७  % असा आहे. यावरून बौद्ध हे अधिक कार्यरत असल्याचे दिसते. +या वरून असे लक्षात येते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या प्रगतीसाठी जो मानवतावादी बौद्ध धर्म दिला त्यामुळे बौद्ध समुदायात प्रगतीचे नवचैतन्य बहरले. परंतु तरीही अद्याप अतिशय अल्प समूदायाने बौद्ध धर्म अंगीकारला आहे. हिंदू, मुस्लिम व दलितांच्या तुलनेत दृश्य प्रगती बौद्ध समुदाय करत आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2442.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c72f48478129ef402ef9f2329326a71cdf61927 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2442.txt @@ -0,0 +1,4 @@ +नवयान हे आंबेडकरी विचारांवर जोरदार प्रभाव असलेले नवी दिल्लीतील एक स्वतंत्र जातिविरोधी भारतीय प्रकाशन गृह आहे. एस. आनंद आणि डी. रविकुमार यांनी २००३ मध्ये याची स्थापना केली होती. या प्रकाशन गृहाने प्रकाशित केलेले पहिले पुस्तक आंबेडकर : ऑटोबायोग्राफिक नोट्स होते, ज्याची किंमत ४० रुपये इतकी होती. तेव्हापासून या प्रकाशनाने कल्पित कथा, नॉन-फिक्शन, ग्राफिक कादंबऱ्या आणि काव्ये-कविता प्रकाशित केल्या आहेत. २००९ पासून, नवयानाने जातीव्यतिरिक्त इतर सामाजिक विषयांचा समावेश करण्यासाठी आपला प्रकाशनाचा परिप्रेक्ष्य वाढविला, कारण 'जातिविरुद्धचा संघर्ष हा न्याय आणि समानतेसाठीच्या इतर संघर्षांपासून वेगळा राहू शकत नाही' असे प्रकाशनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.[१] +नवायनाने पहिल्या वार्षिक व्याख्यानांचे आयोजन केले होते. त्या योजनेनुसार स्लोव्हेनियन मार्क्सवादी तत्त्ववेत्ता स्लाव्होज आयक यांनी नवी दिल्ली, कोचीन आणि हैदराबाद येथे प्रेक्षकांसाठी भाषणे केली होती.[२] +नवयानाचे संस्थापक एस. आनंद यांना २००७मध्ये इंटरनॅशनल यंग पब्लिशिंग आंत्रेप्रेन्युअर ॲवॉर्ड मिळाले.[३] +अधिकृत वेबसाइट, नवयान पब्लिशिंग diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_246.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..208df8f87862eb95466cf55f99a7e498eb046fb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_246.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 25°17′12″N 51°31′0″E / 25.28667°N 51.51667°E / 25.28667; 51.51667 + +दोहा (अरबी: الدوحة) ही मध्यपूर्वेतील कतार ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. दोहा शहर कतारच्या पश्चिम भागात पर्शियन आखाताच्या किनाऱ्यावर वसले असून २००८ साली येथील लोकसंख्या सुमारे १० लाख इतकी होती. दोहा हे कतारचे आर्थिक व राजकीय केंद्र असून कतार देशाची ६०% जनता दोहा महानगर परिसरात वसलेली आहे. +दोहामध्ये अनेक शैक्षणिक संस्था असून मध्यपूर्वेतील खेळांचे दोहा हे मोठे केंद्र आहे. २००६ आशियाई खेळांचे दोहा हे यजमान शहर होते. तसेच २०११ ए.एफ.सी. आशिया चषकातील अनेक सामने दोहामध्ये खेळवले गेले. २०२२ फिफा विश्वचषकाचे यजमानपद कतारला देण्यात आले असून त्यामधील बहुतेक सामने दोहामध्ये आयोजित करण्यात येतील. +हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ हा दोहाजवळील विमानतळ कतारमधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. कतार एअरवेज ही कतारची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी येथूनच जगातील १४५ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2464.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6133bbc844b21da5111122bdb83f479102535927 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2464.txt @@ -0,0 +1 @@ +नवरत्‍ने हरपली रणांगणी ही कॅप्टन वासुदेव बेलवलकर यांनी लिहिलेली एक ऐतिहासिक कादंबरी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2471.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d97fbf975ec9eda0d889f0158a3ca0a1884b4f97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2471.txt @@ -0,0 +1,6 @@ +नवरा माझा नवसाचा हा २००४ सालचा भारतीय मराठी-भाषेतील विनोदी चित्रपट आहे जो किट्टू फिल्म्सच्या प्रोडक्शन बॅनरखाली सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित व निर्मितीत केला आहे. नोव्हेंबर २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, सुनील तावडे, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर व विजय पाटकर ह्यांसारख्या कलाकारांनी. [१][२] +वक्रतुंड ऊर्फ वैकी (सचिन पिळगांवकर) व भक्ती (सुप्रिया पिळगांवकर) हे निपुत्रिक जोडपे आहेत ज्यांनी भक्तीच्या पालकांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले आहे. वैकी हा एक प्रतिभावान कलाकार आहे पण लग्नाला १० वर्षे होऊनही व्यावसायिक यश मिळालेले नाही. लवकरच, भक्तीला वैकीची आत्या (निर्मिती सावंत) हिच्याकडून कळते की वैकीच्या पालकांनी त्यांची तीन नवजात मुले गमावल्यानंतर गणपतीला नवस केला होता की त्यांना जर निरोगी मुलगा झाला तर ते त्याला गणपतीपुळे इथल्या मंदिरात "विनावस्त्र" घेऊन येतील. तथापि, हा नवस अपूर्ण राहिला कारण शेवटी निरोगी मुलगा झाल्याच्या हर्षवायूने वैकीचे आई-वडील तरुणपणीच मरण पावले. हे ऐकून धक्का बसलेली भक्ती वैकीला हा नवस पूर्ण करण्याची विनंती करते पण ते काम अशक्य असल्याने तिच्या इच्छेचे पालन करण्यास तो मनापासून सहमत नाही. भक्तीच्या हट्टावर मात करण्याच्या प्रयत्नात वैकी व त्याचा बालमित्र किशोर (अतुल परचुरे) हे दोघं एका होतकरू टीव्हीवरील अभिनेत्याला (सतीश तारे) भक्तीसमोर शक्तिशाली ऋषी "उघडे बाबा" म्हणून काम करण्यासाठी नियुक्त करतात. उघडे बाबा वैकी आणि भक्ती यांना सूचना देतात की नवस पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःला पितृत्वात प्रवेश करण्यास सक्षम करण्यासाठी त्यांनी राज्य परिवहन बस मधून वैकीच्या पोशाखात एक पुतळा गणपतीपुळेच्या मंदिरात विनावस्त्र घेऊन जायचा. +वैकी व भक्तीच्या गणपतीपुळेच्या प्रवासाच्या आदल्या रात्री वैकी व किशोर बस डेपो इथे अशा प्रकारचा पुतळा राज्य परिवहन बसमध्ये मागच्या सीटखाली घुसवण्यात यशस्वी झाले. मात्र, त्यांना हे माहीत नाही की त्या रात्री ते दोघं बसमधून बाहेर पडल्यानंतर न दिसलेला आंतरराष्ट्रीय तस्कर बाबू कालिया, जो नुकताच तुरुंगातून पळालेला आहे व त्याने भारत सरकार कडून ₹८० कोटी किमतीचे हिरे चोरलेले आहेत, याने बसमध्ये प्रवेश केलेला व त्या हिऱ्यांनी भरलेली पिशवी त्या पुतळ्याच्या पोकळीत लपवलेली. चित्रपटाचा उर्वरित कथानक बसमधून गणपतीपुळेला जाताना वैकी आणि भक्तीला आनंददायक परिस्थिती आणि त्यांनी उच्च आणि नीच गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. बसचा प्रवास प्रवाशांसह साहसी आहे, संपूर्ण महाराष्ट्र येथील विविध जीवन, व्यक्तिमत्त्व, संस्कृती आणि परंपरा या सर्वांचा एकत्रित समूह या प्रवासासाठी एकत्र आलेला आहे. बस कंडक्टर लालू (अशोक सराफ) व बस ड्रायव्हर प्रसाद (सुनील तावडे) यांच्या "नियंत्रण" मध्ये ही बस आहे. वाटेत लालू लावणी नर्तकी शेवंता (किशोरी शहाणे) हिला बसच्या तांत्रिक समस्येच्या वेळी भेटतो आणि जेव्हा ती त्याची आर्थिक समस्या सोडवण्यास मदत करते तेव्हा तो तिच्या प्रेमात पडतो. +प्रवास पुन्हा सुरू केल्यानंतर मात्र पाठीमागील पुतळा चुकून पाहून लालूला धक्का बसतो आणि ते तो मृतदेह आहे असं मानून तो अख्खी बस डोक्यावर घेतो. असे असूनही वैकी व भक्ती ही दोघं मिळून लालू व प्रसाद आणि बाकीच्या बस प्रवाशांना की तो मृतदेह नसून एक पुतळा आहे आणि गुपचूप बसमधून गणपतीपुळेला नेण्याचे त्याचे काय महत्त्व आहे हे पटवून देण्यात यशस्वी होतात. तरीसुद्धा शेवटी गणपतीपुळे येथे पोहोचल्यावर पोलिसांनी सामोरं जाऊन ह्या मंडळींना धक्का बसतो कारण बाबू कालियाने त्याने चोरलेले हिरे घेऊन गणपतीपुळेच्या बंदरातून दुबई इथे पळून जाण्यासाठी त्या बसमधून प्रवास करत असल्याचा त्यांच्याकडे पुरावा आहे. त्याच वेळी बसमधील एक मुका प्रवाशी (विजय पाटकर) बाबू कालियाला ओळखण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाठवलेला गुप्त इन्स्पेक्टर असल्याबद्दल व तो आत्तापर्यंत बोलता येत नसल्याचं नाटक करण्याबद्दल सगळ्यांना कळलं. या संपूर्ण प्रवासात वैकी बाबू कालियाला यापूर्वी भेटलेल्या दुसऱ्या बस प्रवाशाच्या (जयवंत वाडकर) मदतीने बाबू कालियाचे चित्र काढत होता. वैकीने चित्र पूर्ण करताच बाबू कालिया (प्रदीप पटवर्धन) त्याची खरी ओळख उघड करतो आणि त्याने चोरलेले हिरे लपवून ठेवलेल्या पुतळ्याच्या मागणीसह संपूर्ण बसला आणि पोलिसांना बंदुकीच्या जोरावर धरतो. +या टप्प्यावर, वैकी भक्तीला कबूल करतो की ज्या उघडे बाबांना ती आधी भेटली होती ते खोटे होते आणि हा विचित्र नवस पूर्ण करता नये म्हणून त्याने किशोरसोबत ह्या नाटकाची योजना आखली होती. तथापि, भक्ती वैकीला तिच्या विश्वासातून आणि त्यांच्या एकता आणि भगवान गणेशाप्रती असलेल्या भक्तीतून पुतळा मंदिरात घेऊन जाण्याची विनंती करते. त्यामुळे वैकी पुतळ्यासह बसमधून निसटून मंदिराकडे पळतो व बाबू कालियाची टोळी, पोलिस आणि बसमधील प्रवासी त्याचा पाठलाग करतात. ह्या पाठलागात वैकीचे सर्व कपडे पाठलाग करणारे फाडून टाकतात आणि तो पुतळा घेऊन मंदिरात पोहोचून स्वतःला आत बंद करेपर्यंत त्याच्या अंतर्वस्त्रातच उरतो. मंदिरात दरवाजाच्या कडीत अडकल्यामुळे वैकीचा अंतर्वस्त्र देखील फाटतो आणि स्वतः गणपतीने त्याला विवस्त्र करून आपल्या समोर हजर करून खरोखरच नवस पूर्ण केला आहे हे समजून त्याला आनंद होतो. बाबू कालिया आणि त्याच्या टोळीला पोलिसांनी त्यांच्या गुन्ह्यांसाठी अटक केली असताना वैकी पुजाऱ्याच्या दुसऱ्या कपड्यांमध्ये मंदिरातून बाहेर पडतो आणि पुतळ्यातले बाबू कालियाने चोरलेले हिरे पोलिसांना परत करतो. शेवटी बाबू कालियाला पकडल्याबद्दल वैकी व भक्ती यांना भारत सरकारने ₹८ कोटींचे बक्षीस दिले आहे आणि ते दोघं नंतर सुखानं संसार करतात. +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2505.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d6458ec118a170d216823491293565e1e89ba49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2505.txt @@ -0,0 +1 @@ +नवलगुंद विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ धारवाड लोकसभा मतदारसंघात असून धारवाड जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2517.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7b50fc08164a02e6229bbf9713654b02b925d41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2517.txt @@ -0,0 +1,2 @@ + +नववा ग्रह हा संभावित ग्रह आहे जो आपल्या सूर्यमालेत कायपर पट्ट्याच्याही पुढे असण्याची शक्यता आहे. काही खगोलशास्त्रज्ञांनी नेपच्यून-पार वस्तूंच्या विचित्र कक्षांचा अभ्यास करून असा प्रस्ताव मांडला आहे की, या कक्षांमागे सूर्यापासून लांब सुदूर क्षेत्रामध्ये परिभ्रमण करणाऱ्या मोठ्या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण बलच असू शकते. त्यांचे असे म्हणने आहे की हा महापृथ्वी श्रेणीचा ग्रह आहे आणि त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे १० पट किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. त्याच्यावर हायड्रोजन आणि हेलिअमचे घन वातावरण असू शकते आणि तो एवढा लांब आहे की त्याला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला १५,००० ते २०,००० वर्ष लागू शकतात.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2539.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a73f94c51e8e3fa6ace8f98774b3c92c06e1788 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2539.txt @@ -0,0 +1 @@ +नवसारी विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2550.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec08c93ce4744787fa8b76d8b4a9b7fd26c8883c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2550.txt @@ -0,0 +1 @@ +नवा तुर्की लिरा (खूण:TL, TRY, तुर्की भाषा:तुर्क लिरासी) हे तुर्कस्तानचे अधिकृत चलन आहे.) शंभर कुरुसचा एक लिरा होतो. या चलनाच्या सगळ्या नोटा तसेच नाण्यांवर मुस्तफा कमाल अतातुर्कचे चित्र असते. १९३७-४२मध्ये छापलेल्या काही नोटा याला अपवाद आहेत. यांवर इस्मत इनोनूचे चित्र होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2554.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02cf047b008d46c39aa34f2b2abe994dcf22baf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2554.txt @@ -0,0 +1,8 @@ + नवांधे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2561.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13e58932ee13bce7a106039eff52063f7ba4eb2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2561.txt @@ -0,0 +1,2 @@ +नवागाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2571.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fceb645505551bda287721f0edae0835d10009e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2571.txt @@ -0,0 +1,2 @@ +नवाथे हे मराठी आडनाव आहे. हे आडनाव प्रामुख्याने कऱ्हाडे ब्राह्मणांमध्ये आढळते. +नवाथे आडनाव असलेल्या प्रसिद्ध व्यक्तींची यादी: diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2586.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aed246199f20a5b2601408cae6330b3d24c3a476 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2586.txt @@ -0,0 +1,8 @@ +२१° १०′ १२″ N, ७३° ४६′ ४८″ E + +नवापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्याचा, गुजरातच्या सीमेवर असलेला एक तालुका व गाव आहे. +नवापूर रेल्वे स्थानकचा अर्धा भाग गुजरात राज्यात येतो.नवापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्याचा, गुजरातच्या सीमेवर असलेला एक तालुका व शहर आहे. नवापूर ह्या शहराचे वैशिष्ट म्हणजे हे शहर प्रसिद्ध आहे  रेल्वे स्थानकसाठी कारण ह्या रेल्वे स्थानकचा अर्धा भाग गुजरात राज्यात येतो तर अर्धा महाराष्ट्रात. इथली प्रमुख भाषा मराठी आहे. इथली लोकसंख्या साधारणतः ४०,००० ते ५०,००० पर्यंत आहेत. +अडळसे आमळण आमसरपाडा आंजणे अंथीपाडा बंधारे (नवापूर) बंधारफळी बंधारपाडा बारडीपाडा बारी (नवापूर) बेडकी बेडकीपाडा भडवड भामरमाळ भंगारपाडा (नवापूर) भरडू भवरे बिजादेवी बिजगाव बिळबारे बिलडा बिळगव्हाण बिळीपाडा बिळमाजेर बोकळझर बोरचाक बोरपाडा (नवापूर) बोरझर चेडा छिरवे चिखली (नवापूर) चिंचपाडा (नवापूर) चितवी चोरविहीर चौकी दापुर (नवापूर) देवळीपाडा (नवापूर) देवमोगरा धानराट ढवळीपाडा धोंग धुळीपाडा डोगेगाव दुधवे गदाड गंगापूर (नवापूर) घोडाजामणे घोगळ गोकुळनगर हळदाणी हिराफळी जामडे जामतलाव कडवण (नवापूर) कामोद (नवापूर) करंजाळी (नवापूर) करंजीबुद्रुक करंजीखुर्द करंजवेल कारेघाट कसारे केळी (नवापूर) केळपाडा खडकी (नवापूर) खैरवे खालीबारडी खानापूर (नवापूर) खांडबारा खारजे खाटगाव खेकाडा खोकरवाडा खोकसे खोलघर खोलविहीर कोकणीवाडा कोलदे कोथाडा कोटखांब कुकरण लक्कडकोट (नवापूर) महालकडु माळई मालवण (नवापूर) मारोड मेणातलाव मेंदीपाडा मोगराणी मोरकरंजे मोरथुवा मोठीकडवण मौलीपाडा नागरे नागझिरी नानगीपाडा नंदवन नवागाव (नवापूर) नवली नवीसावराट नवापाडा (नवापूर) निजामपूर (नवापूर) निंबोणी (नवापूर) निमदरडे पालीपाडा पळशी (नवापूर) पळसुण पांचआंबा पांगरण पाटी (नवापूर) पायरविहीर पिंपाळे पिंपरण (नवापूर) प्रतापपूर (नवापूर) रायंगण रायपूर (नवापूर) सागळी सालवण (नवापूर) सारी सावराट (नवापूर) शेगावे शेही शेतगाव शिंगारमाळ श्रावणी (नवापूर) सोनारेदिगर सोनखडके सोनपाडा सुळी तलावीपाडा तारापूर (नवापूर) तरपाडा थुवा तिळसर तिनमौळी उकळापाणी उमरण उमरविहीर (नवापूर) उंबर्डी (नवापूर) उंचीशेवडी वडदेबुद्रुक वडकलंबी वडखुट वडफाळी (नवापूर) वागडे (नवापूर) वारडीपाडा वासाडे वटवी वावडी विजापूर (नवापूर) विसरवाडी वडसतरा वागाडी वाकीपाडा वालआमराई वांझाळे वाटवी झामणझर झामट्यावड झारीपाडा +उत्तरेस तापी नदी मुळे निर्माण झालेला मेंदानी भाग पुर्व व दक्षिणेस पश्चिम घाटाचा कोंडाईबारी चरणमल डानग डोंगर रांगा उत्तरटोक असा सुपीक जमीन असलेला भु भाग +नवापूर तालुक्यात अनेक छोटे धरणे मध्यम प्रकल्प आहेत भरडू,खडकी,बोरपडा,नागझरी(रंगावली),खोकसा,खेरवा,भवरे,हलदानी, त्यातील जलाशय पाहण्यासारखे आहेत,तसेच मराठा राजसत्तेच्या वेळी नवापूर हे रायगंण सुभे होते तेथें ठिंगळे भील सरदार होते त्यांच्या ताब्यातील +हल्डनी, दुधवे, शिर्वे, नवापूर येथे मूघल कालीन गढी आणि कोंडाईबारी घाटात रायकोट किल्ला आहेत, चरणमाळ घाट, खोकसे घाट, कोंदाईबारी घाट, तसेच गिड कडा धबधाबा पण पावसाळ्यात नेसर्गिक सुन्दर दिसतात वकिपडा येथे ख्रिस्तान ब्रिटिश कालीन चर्च आणि मिशन ठाणे पाहण्यासारखे आहेत नवापूरचे रेल्वे स्थानक हे गुजरात महाराष्ट्र राज्य यात विभागलेले जगप्रसिद्ध रेल्वे स्थानक आहे diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2596.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4b5aa09cb3a4a8c7fc41e5359f8988d19e0c84e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2596.txt @@ -0,0 +1,4 @@ +लियाकत अली खान (उर्दू : یاقت علی خان ; रोमन लिपी: Liaquat Ali Khan) (ऑक्टोबर १, इ.स. १८९६ - ऑक्टोबर १६, इ.स. १९५१) हा पाकिस्तानी राजकारणी व पाकिस्तानाचा पहिला पंतप्रधान (ऑगस्ट १४, इ.स. १९४७ - ऑक्टोबर १६, इ.स. १९५१) होता. भारत व पाकिस्तान स्वतंत्र होऊन वेगळे होण्यापूर्वीच्या इ.स. १९४६ सालातील भारताच्या अंतरिम शासनाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात तो भारताचा पहिला अर्थमंत्री होता. तो मुस्लिम लीगेचे अध्यक्ष व पाकिस्तानाचे पहिले गव्हर्नर जनरल मुहम्मद अली जीना यांच्या विश्वासू वर्तुळातील राजकारणी होता. + + + लियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी  · राजा परवेझ अश्रफ  · नवाझ शरीफ  · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)  · नसिरुल मलिक (काळजीवाहू)  · इमरान खान  · शा शरीफ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2617.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cc94ce75483211bcf93a1c278168c1e75f07304 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2617.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 28°36′50″N 77°12′32″E / 28.61389°N 77.20889°E / 28.61389; 77.20889 + +नवी दिल्ली हे दक्षिण आशियामधील भारत देशाच्या राजधानीचे शहर आहे. त्याचबरोबर भारताच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यालयाचे ठिकाण देखील नवी दिल्ली येथेच आहे. राजधानी असल्याने भारत सरकारच्या विधी, न्याय व प्रशासन ह्या तिन्ही शाखांची मुख्यालये येथे आहेत. ह्या शहराची कोनशिला १५ डिसेंबर १९११ला बसवली गेली.[१] भारताच्या राजधानी क्षेत्राचा उल्लेख करताना दिल्ली व नवी दिल्ली ही दोन्ही नावे वापरात असली तरीही नवी दिल्ली हा दिल्ली प्रदेशाचा एक लहान जिल्हा आहे. दिल्ली महानगर क्षेत्रामधील नोएडा, फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद इत्यादी शहरे नवी दिल्लीसोबत रस्ते व रेल्वेमार्गांद्वारे जोडली गेली आहेत. +ब्रिटिश राजवटीदरम्यान १९११ साली भरवलेल्या दिल्ली दरबारामध्ये नवी दिल्ली ह्या शहराचा आराखडा मांडला गेला. एडविन ल्युटेन्स व हर्बर्ट बेकर ह्या दोन ब्रिटिश स्थापत्यकारांनी नवी दिल्लीची रचना केली व १३ फेब्रुवारी १९३१ रोजी वॉईसरॉय Lord Irwin ह्याच्या हस्ते नवी दिल्लीचे उद्घाटन करण्यात आले. केवळ ४२.७ चौरस किमी एवढे क्षेत्रफळ असणारे नवी दिल्ली हे दिल्ली महानगराचा एक लहान भाग आहे. दिल्लीचे क्षेत्रफळ १४८३ चौ.किमी. आहे. २०११ साली नवी दिल्लीची लोकसंख्या सुमारे २.५७ लाख तर दिल्ली महानगराची लोकसंख्या सुमारे २.८५ कोटी होती. +२० व्या शतकातील अग्रगण्य ब्रिटिश वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांनी आखलेल्या बहुतेक नवी दिल्ली शहराचे मध्यवर्ती प्रशासकीय क्षेत्र म्हणून ब्रिटनच्या शाही महत्त्वाकांक्षा दाखवल्या गेल्या. राजपथ आणि जनपथ या दोन मध्यवर्ती टप्प्याटप्प्याने नवी दिल्लीची रचना आहे. राजपथ किंवा किंग वेज राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत पसरलेला आहे. जनपथ (हिंदी: "लोकांचे पथ"), पूर्वी क्वीन्स वे, कॅनॉट सर्कसपासून सुरू होते आणि राजपथला काटकोनात कट करते. जवळपास शांतीपाठवर (19: "शांतीचा मार्ग") वर 19 विदेशी दूतावास आहेत, हे भारतातील सर्वात मोठे राजनयिक एन्क्लेव्ह बनवित आहे. शहराच्या मध्यभागी एक भव्य राष्ट्र भवन आहे (पूर्वी व्हायसरॉय हाऊस म्हणून ओळखले जाते) रायसीना हिलच्या शिखरावर आहे. भारत सरकारची मंत्रालये असलेली सचिवालय राष्ट्रपती भवनाच्या बाहेर आहे. हर्बर्ट बेकर यांनी डिझाइन केलेले संसद भवन सांसद मार्गावर आहे. +नवी दिल्ली रेल्वे स्थानक हे भारतामधील सर्वात वर्दळीचे स्थानक असून ते भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. त्याचबरोबर हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक, दिल्ली जंक्शन रेल्वे स्थानक, दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक व आनंद विहार टर्मिनल रेल्वे स्थानक ही देखील येथील मोठी रेल्वे स्थानके आहेत. दिल्ली मेट्रो ही भारतामधील सर्वात मोठी जलद परिवहन प्रणाली असून आजच्या घडीला दिल्ली मेट्रोचे जाळे ३८९ किमी एवढे पसरले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ नवी दिल्लीच्या नैऋत्येस स्थित असून तो दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्गद्वारे नवी दिल्लीसोबत जोडला गेला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2618.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4010af36ce615fad82081ef3d3a94d88ab420ea9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2618.txt @@ -0,0 +1 @@ +नवी दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. नवी दिल्लीसह दिल्लीमधील करोल बाग, पटेल नगर, मोती नगर, दिल्ली छावणी, राजिंदर नगर, कस्तुरबा नगर, मालवीय नगर, आर.के. पुरम व ग्रेटर कैलाश हे १० विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_264.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..baee878117c158f4dabc117eb2a9a71f758c03e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_264.txt @@ -0,0 +1 @@ +दौगाव्हा नदी किंवा पश्चिम द्विना नदी पूर्व युरोपमधील नदी आहे. रशियामधील वाल्दाई टेकड्यांमध्ये उगम पावलेली ही नदी बेलारूस आणि लात्व्हियामधून वाहात रिगाच्या आखातास मिळते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2695.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a582fd96a7d7e574d77130df4dcd0a755f178980 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2695.txt @@ -0,0 +1 @@ +नवेगाव बांधचे दिवस हे मारुती चितमपल्ली यांचे पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2696.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9e4c17820f16d7393a272cfd7bdca87730dd92e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2696.txt @@ -0,0 +1,5 @@ +२०° ५६′ ००″ N, ८०° १०′ ००″ E +नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान भारताच्या महाराष्ट्र राज्यातील गोंदिया या जिल्ह्यात असून अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे. +हे जंगल मुख्यत्वे मध्य भारतीय पानगळी प्रकारात मोडते. ऐन, हळदू, कलाम धावडा, बीजा, साग, सूर्या अशा प्रकारची झाडे या अरण्यात आढळतात. +उद्यानाचा मुख्य भाग हा डोंगराळ आहे डोंगराच्या पायथ्याशी नवेगाव नावाच्या तळ्याने वेढलेले आहे. इटिडोह धरण आणि नवेगाव बांध तलाव असे दोन मोठे जलाशय येथे आहेत. या जंगलाचा विस्तार सुमारे १३४ चौरस किलोमीटर आहे. माधव झरी, राणी डोह, कामझरी, टेलनझरी, अंगेझरी, शृंगार बोडी हे झरे आणि पाणसाठी येथे आहेत. हा विभाग पाणथळ आणि दलदल असलेला आहे. +नवेगावचे उद्यान हे मुख्यत्वे विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. नवेगावच्या तळयात हिवाळ्यात हजारोंनी स्थलांतरित पक्षी येतात. यात विविध प्रकारची बदके, हंस, क्रौंच, करकोचे, बगळे, पाणकोंबडया, पाणकावळे इत्यादी. तळ्यात विविध प्रकारचे पाणथळी पक्षी बघायला मिळतात तर जंगलामध्येही विविध प्रकारचे झाडीझुडुपातील पक्षी पहावयास मिळतात. प्राणी जीवनात येथे वाघ, बिबट्या, अस्वल, तरस, सांबर, नीलगाय, रानगवा, रानडुक्कर, माकडे व वानरे तसेच विविध प्रकारचे साप आढळतात यात पट्टेरी मण्यार ही दुर्मिळ सर्पाची जात येथे आढळते. येथील सर्वात विशेष म्हणजे तलावात पाणमांजरे आढळतात. निसर्गसाहित्यिक मारुती चित्तमपल्ली यांनी पाणमांजरांवरती अभ्यास याच उद्यानात केला होता. तसेच येथे कधी कधी रानकुत्रीही आढळतात. त्यांचे वास्तव्य काही काळापुरते असते. उद्यानात सारस क्रौंचाची एक जोडी नेहेमी असते. विदर्भातील पक्षीअभ्यासकांनुसार महाराष्ट्रात केवळ येथील सारस क्रौंचाची वीण केवळ नवेगाव मध्ये होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2714.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b289cbe82502a6b76222f7eaa8cfac43e3498d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2714.txt @@ -0,0 +1,2 @@ +नव्हा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2721.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bacc275e2303d7002ef3379509133e58573170b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2721.txt @@ -0,0 +1,2 @@ +नश्रा संधू (१९ नोव्हेंबर, इ.स. १९९७:लाहोर, पाकिस्तान - ) ही  पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजी करते. +संधू आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ७ फेब्रुवारी, इ.स. २०१७ रोजी  भारतविरुद्ध खेळली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2722.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..def4a485975659ee18dd4d18ee9309dcfe9d385b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2722.txt @@ -0,0 +1,14 @@ +नस्ती उठाठेव हे पु.ल. देशपांड्यांनी लिहिलेले पुस्तक आहे. त्या पुस्तकात खालील कथा आणि नाटिका समाविष्ट आहेत. +१. संगीतचिवडामणी +२. त्याचे व्यवच्छेदक लक्षण +३. पत्रकार +४. संपादक, क्षमा करा +५. भैरवीनंतर +६. कल्याणच्या सुभेदाराची सून +७. माझी कै. (हाय!) पुस्तके +८. अंगुस्तान विद्यापीठ +९. मी आणि माझे लेखन : एक चडफडाट +१. माझी पाठ धरते +२. पूर्वज +३. ...सारी यांची कृपा! +४. वन डॉटर शो अर्थात एकपुत्री नाटक diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2730.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..034bcbc45fa061a5001491bc1e96b4cbd9bfee48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2730.txt @@ -0,0 +1,9 @@ +नसीरुद्दीन शाह (जन्म : बाराबंकी-उत्तर प्रदेश, २० जुलै १९४९) हे हिंदी भाषेतील एक नाट्य-चित्र अभिनेते व दिग्दर्शक आहेत. +नसीरुद्दीन शहा यांचे प्राथमिक शिक्षण अजमेर येथील शाळेतून आणि महाविद्यालयीन शिक्षण नैनीतालच्या सेन्ट जोसेफ काॅलेजातून झाले. त्यानंतर ते अलीगढ विद्यापीठात दाखल झाले आण पदवीधर होऊन बाहेर पडले. त्यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यशिक्षण घेतले. +वयाच्या १४व्यापासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. शेक्सपियरचे 'मर्चंट ऑफ व्हेनिस' हे त्यांनी भूमिका केलेले पहिले नाटक.. +नसीरुद्दीन शहांचे पहिले लग्न परवीन मुरादा उर्फ ​​मनारा सीकरी हिच्याशी १ नोव्हेंबर १९६९ रोजी झाले. या लग्नाच्या वेळी नसीरुद्दीन यांचे वय फक्त १९ होते, तर परवीन ३४ वर्षाची होती. ती पाकिस्तानी होती आणि अलीगढ विद्यापीठात शिकत होती. +त्यानंतर नसीरुद्दीन यांनी परवीनला तलाक देऊन अभिनेत्री रत्ना पाठक यांच्याशी १ एप्रिल १९८२ रोजी लग्न केले. +नसीरुद्दीन यांना पहिल्या बायकोपासून हिबा (मुलगी), आणि दुसऱ्या बायकोपासून इमाद व विवान शाह हे मुलगे झाले. हिबा शाह, इमाद शाह आणि विवान शाह हे तिघेही अभिनय क्षेत्रात आहेत. +नासिरुद्दीन शहांनी १९७७मध्ये टॉम ऑल्टर आणि बेंजामिन गिलानी यांना बरोबर घेऊन एक नाट्यसंस्था स्थापन केली आणि तिचे नाव ‘मोटली प्राॅडक्शन’ ठेवले. +नसीरुद्दीन शाह यांना मिळालेले पुरस्कार :- +'And Then One Day : A Memoir' हे नसीरुद्दीन शाह यांचे आत्मचरित्र आहे. त्याचा मराठी अनुचाद - आणि मग एक दिवस' (अनुवादक - सई परांजपे). diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2760.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ed69f13dd3ca156cc6e7f90ce4425bd68c72fbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2760.txt @@ -0,0 +1,3 @@ +नाहर सिंग स्टेडियम हे भारताच्या फरिदाबाद शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्धाचे एक योद्धा नाहर सिंग यांचे नाव या स्टेडियमला देण्यात आले + +१९ जानेवारी १९८८ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2762.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b91864eece3df930c73725b0d28d7a35d90cee65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2762.txt @@ -0,0 +1 @@ +नहुष हा कुरु वंशाचा पराक्रमी राजा होता. ययातीचा पिता होता. याने स्वर्गाचा पराभव करून इंद्राला पण लढाईत हरवले. स्वर्गाचा पराभव केल्यानंतर सर्व ब्रम्हऋषी नहुषाचे दास झाले होते व ब्रम्हऋषींची पालखी नहुषाच्या सेवेला होती. स्वर्गाचा अधिपती झाल्यानंतर इंद्राची पत्नी आपली पत्नी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली व इंद्राणी कडे जाताना एके दिवशी तो पालखीमध्ये आरूढ झाला, ही पालखी वयोवृद्ध ब्रम्हऋषींकडून हलत नव्हती. त्यामुळे नहुषाने चिडून जाउन त्याच्या पुढील अगस्ती ऋषींना पालखी हलवण्यासाठी लाथ मारली. त्यावर अगस्ती ऋषींनी चिडून जाउन नहुषाला शाप दिला की या नहुषाची मुले व वंश कधीही सुखी होणार नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2788.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9d916fabccd796ef3a5fa7cc3b2dfb06567ab49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2788.txt @@ -0,0 +1,15 @@ +डॉ. नारायण भिकाजी परुळेकर, ऊर्फ नानासाहेब परुळेकर, (सप्टेंबर २०, इ.स. १८९७ - जानेवारी ८, इ.स. १९७३) हे 'सकाळ'चे संस्थापक-संपादक होते. पत्रकारितेतील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविले होते. +'निरोप घेता' नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. +इ.स. १९२९ साली नानासाहेब अमेरिकेतील आपले शिक्षण पूर्ण करून भारतात परतले. दहा वर्षांच्या परदेशातल्या वास्तव्यात त्यांनी तेथील पत्रकारिता जवळून अनुभवली. फ्रेंच, जर्मन आणि अमेरिकन वृत्तपत्रांसाठी त्यांनी वार्तांकनाचे काम केले. आधुनिक पत्रकारिता, वाचकाभिमुख दैनिक, आपला वाचक वर्ग, दैनिकाचे स्वरूप या संबंधीचे त्यांचे आडाखे याच काळात निश्चित झाले. +नानासाहेबांनी जानेवारी १, इ.स. १९३२ रोजी ‘सकाळ’ या दैनिकाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर मराठी वृत्तपत्रांनी कात टाकली. +खरे तर भारतात परतल्यावर तेव्हा सुरू असलेल्या स्वातंत्र्यचळवळीत उडी घ्यायचा विचारही त्यांच्या मनात होता; पण पत्रकारितेकडे वळाण्याची काही खास कारणे होती. आपल्या शिक्षणाचा उपयोग लोकशिक्षणासाठी झाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती, आणि वृत्तपत्र माध्यम हे त्यासाठी प्रभावी माध्यम होते. दुसरे म्हणजे लोकमान्य टिळकांचे जीवन आणि कार्य हे नानासाहेबांचे आदर्श होते. लोकमान्यांनी देशसेवेला दिलेले प्राधान्य आणि 'केसरी'मार्फत केलेले लोकजागृतीचे कार्य यांचा नानासाहेबांवर प्रभाव होता. त्यांचा पिंड हा सत्याग्रहीपेक्षा एका पत्रकाराचा होता. त्यामुळे नानासाहेबांची पत्रकारिताच करण्याचे निश्चित केले. +नानासाहेब भारतात परतले तो काळ राजकीय अस्थिरतेबरोबर आर्थिक मंदीचाही होता. नवीन व्यवसाय सुरू करायला वातावरण अजिबात अनुकूल नव्हते. मात्र अशा परिस्थितीला न जुमानता नानासाहेबांनी जोरदार तयारी सुरू केली. त्यांना मराठीपेक्षा इंग्रजी लिखाणाचा चांगला सराव होता. त्या वेळी मराठी वृत्तपत्रांपेक्षा इंग्रजी वृत्तपत्रांची चलती होती. इंग्रजीला सरकारदरबारीही महत्त्व होते. मराठी दैनिकांची अवस्था फारच बिकट होती. त्यामुळे नानासाहेबांनी जेव्हा आपला मराठी दैनिक सुरू करण्याचा मनोदय बोलून दाखवला, त्या वेळी तात्यासाहेब केळकरांपासून अनेक नामवंतांनी त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. नानासाहेब मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते; कारण स्थानिक भाषेतील वृत्तपत्रांचे महत्त्व त्यांनी परदेशात असतानाच ओळखले होते. समाजातील मोठ्या वर्गाशी संवाद साधायचा असेल, तर प्रादेशिक भाषेशिवाय पर्याय नाही याचीही त्यांना जाण होती.आपले व्रतपत्र सुरू करण्यासाठीसूचना मागवल्या व या व्रतपत्राचे नाव सुचवण्यासाठी स्पर्धा घेतली.लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची ४००० नावे सुचवली. त्यातून परुळेकरानी फग्युसनच्या काशिनाथ लक्षमन भिडे या विध्यार्थाने सुचविलेले सकाळ हे नाव स्वीकारले. +दैनिक काढण्यामागची नानासाहेबांची भूमिका खूप वेगळी होती. त्यांना वृत्तपत्राचे स्वरूप अधिकाधिक खुले करायचे होते. समाजातील सर्व स्तरांना त्यात सामावून घ्यायचे होते. आपल्या वृत्तपत्राने एखाद्या विषयाची तात्त्विक चर्चा न करता, त्यावर बोजड भाषेत लेख न लिहिता, आसपास घडणाऱ्या लहानमोठ्या घटनांचा मागोवा घ्यावा अशी त्यांची भूमिका होती. असे केल्याने ते दैनिक अधिक वाचकाभिमुख होणार होते आणि ते वाचकाभिमुख झाले तरच आगामी काळात तगणार होते. +नानासाहेबांनी प्रत्यक्ष दैनिक सुरू करण्यापूर्वी त्या वेळच्या दैनिकांचा अभ्यास केला. त्याचा वाचकवर्ग कमी का हे तपासून पाहिले. त्यांना असे दिसून आले की, वाचकांना तपशीलवार तर सोडाच, ताज्या बातम्याही मिळत नाहीत. मग त्यांनी एक परिपूर्ण मराठी दैनिक कसे देता येईल याचा विचार सुरू केला. +सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांना मराठी दैनिक यशस्वी करून दाखवायचे होते. तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या नानासाहेबांच्या उद्देशाला हा हेतू पूरकच होता. वृत्तपत्र सुरू करताना पारंपरिक वाचकवर्गाकडे न वळता ते नवीन वाचकवर्ग तयार करण्याच्या कामी लागले. त्यासाठी धोरण आखतानाच त्यांनी वृत्तपत्राचे स्वरूप वार्ताभिमुख ठेवले. दैनिक वृत्तपत्रात बातमीला किती महत्त्व आहे याचा अनुभव नानासाहेबांनी घेतला होता. त्यामुळे आपल्या वृत्तपत्राला त्यांनी प्रथम मतपत्राच्या रिंगणातून बाहेर काढले. वाचकांना ताज्या बातम्या देणे, केवळ राजकीय बातम्यांना प्राधान्य न देता शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक बातम्यांनाही स्थान देणे; शहरातील विविध कार्यक्रमांचे वृत्तान्त; न्यायालये, पोलीस कचेऱ्या येथून बातम्या मिळवणे यांवर नानासाहेबांनी भर दिला. ग्रामीण भागातील बातम्या मिळवण्यासाठी त्या भागांमध्ये वार्ताहर नेमले. मुंबई हे घटनांचे केंद्रस्थान आहे हे जाणून तिथे खास प्रतिनिधीची नेमणूक केली. वृत्तपत्राचे स्वरूप बदलताना नानासाहेबांनी त्याच्या रचनेत, मांडणीत आणि भाषेतही मूलभूत बदल केले. साध्या, सोप्या आणि सुबोध भाषेचा वापर सुरू केला. बातमीबरोबर छायाचित्र देण्याचा पायंडा पाडला. वृत्तपत्रात दिवसभरातील अधिकाधिक बातम्यांना स्थान मिळावे म्हणून नानासाहेबांनीच प्रथम रात्रपाळी सुरू केली. थोडक्यात, आजच्या पत्रकारितेत पाळली जाणारी सर्व मूलभूत धोरणे नानासाहेबांनी त्या काळी निश्चित केली. आजची पत्रकारिता ही अशाप्रकारे नानासाहेबांच्या पत्रकारितेच्या विचारांवर उभी राहिली. +उत्तरोत्तर प्रगती करताना त्यांच्या 'सकाळ'ने जीवनाच्या विविधांगांनाही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. परदेशांतील निवडणुका, ऑलिम्पिक सामने, घोड्यांच्या शर्यती, बाजार, ललित कला, संगीत, कीर्तनप्रचार सभा, नाट्यवाचन, ग्रंथपुरस्कार यासंबंधीच्या बातम्यांमुळे `सकाळ' लवकरच सर्वसामान्यांपासून ते बौद्धिक जीवन जगणाऱ्या प्रत्येकाचा मित्र झाला. +सुरुवातीला कुठल्याच भांडवलाचे पाठबळ नानासाहेबांना नव्हते. त्यांनी कुठल्याच राजकीय पक्षाची किंवा मतप्रवाहाची बांधिलकी मानली नाही; त्यामुळे तिकडूनही मदत येण्याची शक्यता नव्हती. काही स्नेहीजनांनी मदतीचा हात पुढे केला, तरी त्यांना मोठ्या रकमेचे कर्ज घ्यावे लागले. केवळ एकट्याच्या हिमतीवर त्यांनी जानेवारी १, इ.स. १९३२ रोजी ‘सकाळ’चा पहिला अंक प्रकाशित केला. सुरुवातीची काही वर्षे त्यांना खडतर गेली. आर्थिक मंदी आणि आर्थिक ओढाताण यांमुळे सर्व व्यवहार काटकसरीने करावे लागले. आर्थिक विवंचनेतून कुठे सुटका होते, तोपर्यंत संपादकीय आणि व्यवस्थापकीय समस्या डोके वर काढत. नानासाहेब या सर्वांना पुरून उरले. सचोटीने व्यवहार करून त्यांनी ‘सकाळ’ला यशाचा मार्ग दाखवला आणि त्यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग आपला व्यवसाय आणखी वाढविण्यासाठी केला. +'सकाळ' सुरू केल्यानंतर वर्षभरातच नानासाहेबांनी ‘साप्ताहिक सकाळ’ हे स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले आणि त्यानंतर काही दिवसांतच ‘तेज’ नावाचे एक कमी किंमतीचे दैनिकही सुरू केले. एकदा पुण्यातील वृत्तपत्रे मार्गी लावल्यावर मुंबईमध्येही वृत्तपत्र सुरू करण्याचे विचार नानासहेबांच्या डोक्यात घोळू लागले. +मुंबईतील दैनिकाचा विचार पक्का होताच नानासाहेबांनी २१ मार्च, इ.स. १९३६ रोजी ‘स्वराज्य’ दैनिक सुरू केले. पुढे ‘स्वराज्य’चे दैनिक स्वरूप बदलून ते साप्ताहिक करण्यात आले आणि कालांतराने तर त्याची मुंबईतूनही उचलबांगडी झाली. ‘तेज’ दैनिक तर बंद पडलेच पण ‘सकाळ’लाही आर्थिक तूट भरून काढावी लागली. नानासाहेबांना तीस-चाळीस खटल्यांना तोंड द्यावे लागले; मानसिक क्लेशही सहन करावे लागले. पुण्यातील रूढीप्रिय, परंपरावादी गटाला नानासाहेबांची मुक्त धोरणे आवडत नव्हती. त्याबद्दल ते नानासाहेबांची टवाळीही करीत असत. या अपयशामुळे नानासाहेबांना त्यांचा रोषही सहन करावा लागला. +नानासाहेबांनी त्या काळात कुठलेही पाठबळ नसताना वृत्तपत्र व्यवसायात पाऊल ठेवले आणि ते यशस्वी करून दाखवले. अपयश हा अनुभवातून शिकण्याचा एक टप्पा आहे असे मानून त्यांनी नव्याने व्यवसायाची नौका हाकारली; म्हणूनच त्यांचे नाव आज यशस्वी संपादकांच्या मांदियाळीत घेतले जाते. +पत्रकारितेच्या क्षेत्रात एका गोष्टीने नानासाहेबांना तारून नेले आणि ती म्हणजे त्यांची व्यावसायिकता! त्यांनी पत्रकारितेला समाजसेवेचे साधन मानले, तरी त्यात व्यावसायिकता आणली. त्याचबरोबर धंदेवाईकपणा दूर ठेवला. बांधावरच्या शेतमजुरालाही त्याच्या अस्तित्वाशी निगडित बातम्या पुरवून त्यांनी आपले दैनिक सर्वव्यापी केले. ते स्वतः वृत्तपत्राचे चालक, मालक, व्यवस्थापक आणि संपादक होतेच, पण आपला वृत्तसंपादकाचा बाणा त्यांनी कायम जागता ठेवला. आलेली प्रत्येक बातमी डोळ्यात तेल घालून तपासली आणि बातमीदारांमध्ये बातम्यांसंदर्भातली विशेष जाण विकसित केली. नानासाहेब हे यशस्वी संपादक तर होतेच, पण काळाची पावले ओळखून वृत्तपत्रात व्यावसायिक बदल करणारे, त्यातील अनावश्यक भोंगळपणा आणि वृथा आदर्शवाद निपटून काढून वृत्तपत्राला कालसुसंगत तोंडवळा बहाल करणारे एक क्रांतिकारी पत्रकार होते. नानासाहेब परुळेकर यांना अमेरिकेत अनेक नोकरीच्या संधी चालून आल्या होत्या. मात्र वृत्तपत्र काढून मला माझ्या देशाची सेवा करायची आहे. या भावनेतून नानासाहेब परुळेकर यांनी भारतात परतून सकाळ हे वृत्तपत्र सुरू केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2801.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a90c9eb3d10a57ec4ed57b1bde742854dd928a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2801.txt @@ -0,0 +1,11 @@ +नारायण सीताराम फडके (जन्म : ४ ऑगस्ट १८९४; मृत्यू: २२ ऑक्टोबर १९७८) हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. इ.स. १९४९मध्ये ते येथून निवृत्त झाले. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते. फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणाऱ्या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते. +अल्ला हो अकबर! (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे. +लेखिका कमला फडके (माहेरच्या कमल दीक्षित) या ना.सी. फडके यांच्या विद्यार्थिनी आणि द्वितीय पत्‍नी. त्यांच्या एका मुलीचे नाव अंजली. फडके यांनी अंजली प्रकाशन नावाची संस्था काढली होती. या प्रकाशन संस्थेद्वारा ते दरवर्षी ’अंजली’ नावाचा वासंतिक आणि दिवाळी अंक प्रसिद्ध करीत असत. +फडके यांची तंत्रनिष्ठ कलादृष्टी त्यांच्या कथांतून मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांच्या कथांचे पंचविसांहून अधिक संग्रह प्रकाशित झालेले असून, त्यांच्या काही प्रातिनिधिक कथा बावनकशी (१९६२) ह्या नावाने संग्रहित केलेल्या आहेत. +त्यांच्या काही कादंबऱ्यांचे आणि कथांचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांतून अनुवादही झालेले आहेत. +त्यांच्या कलंकशोभा या कादंबरीवरून त्याच नावाचा एक चित्रपटही निघाला होता. +रत्‍नागिरी येथे १९४० साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना देण्यात आला होता. १९६२ साली त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता. त्यांचा नावाचा पुरस्कार दरवर्षी एका उत्तम साहित्यकृतीला देण्यात येतो. + +प्रा.फडके यांच्या ७८ व्या वाढदिवसी ४-८-१९७२ रोजी प्रकाशित झालेल्या "किती जवळ किती दूर" या ६५ व्या कांदबरीच्या मलपृष्टावर "परचुरे प्रकाशन मंदिर मुंबई ४" यांनी प्रा. फडके यांच्या प्रकाशित केलेल्या पुस्तकांची यादी दिली आहे, ती अशी-१] बासरी २]बहार ३]राहिले ते गंगाजळ ४] जखम ५] स्वप्नांचे सेतू ६] अमृताने पैजासि जिंके ७] चांदणी ८] तू कशी! ती कशी ! ९] आपलेच दांत ! आपलेच ओठ ! १०] भोवरा ११] ही कल्पद्रुमाचीं फळें १२] त्रिवेणी १३] काळे ढग ! रुपेरी कडा १४]धोका १५] ऋतुसंहार १६]कुहू!कुहू! १७] कठपुतळी १८] निर्माल्य १९]एक होता युवराज २०]मन शुद्ध तुझं २१] तरंग २२]चाहूल २३] उजाडलं ! पण सूर्य कुठें आहे ? २४]कुणि कोडं माझं उकलिल कां ? २५]पाप असो ! पुण्य असो ! २६] पुरुषजन्मा ही तुझी कहाणी ! २७] किती जवळ किती दूर. आणि ४-८-१९७४ला परचुरे प्रकाशनाने "असाहि एक त्रिकोण " ही ६९ वी कादंबरी प्रकाशित केली. +१९२० च्या दशकात फडक्यांनी भारताची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी जन्मदर नियंत्रण आणि युजेनिक्स (Eugenics) यांचे जोरदार समर्थन केले. १९२७ मध्ये त्यांनी 'भारतातील लैंगिक समस्या' या विषयावर प्रकाशित केलेल्या पुस्तकासाठी अमेरिकेतील कुटुंब नियोजनाच्या सुप्रसिद्ध समर्थक, श्रीमती मार्गारेट सेंगर ह्यांनी प्रस्तावना लिहिली होती. [१] Birth Control Review नावाच्या नियतकालिकात देखील ह्या विषयावरील त्यांचे लेख प्रसिद्ध झाले होते.[२] + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2818.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b457f94c95a606137e38a949047b5dd48cf2f326 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2818.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 32°03′N 118°46′E / 32.050°N 118.767°E / 32.050; 118.767 + +नांजिंग (देवनागरी लेखनभेद : नानजिंग) हे चीन देशाच्या ज्यांग्सू प्रांतातील यांगत्झी नदीच्या खोऱ्यात वसलेले एक शहर आहे. +नांजिंगला चीनच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष महत्त्व आहे. चीनच्या चार प्राचीन राजधान्यांपैकी एक राजधानी नांजिंग येथे होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2833.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e892902b293678f29f9daddfd0afb0ab6f34508f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2833.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +नांदगाव नावाची भारतात अनेक गावे आहेत एकट्या महाराष्ट्रात ७२ गावे आहेत. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2859.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4e9d795ee73809388c08e26603e0eabc3be17ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2859.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2865.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7e0259bba0b719f966a0f84de331724dc9375f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2865.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2866.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d2bef6b5da8b687fdd3a31151cff4276451f8ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2866.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2873.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b8c115f2eea3709b991f060e6f6db74d7b91ced --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2873.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदगाव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2889.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fe730a76fe340321566ec15f4abba91b15ceb56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2889.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदगाव विधानसभा मतदारसंघ - ११३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नांदगाव मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील १. नांदगाव तालुका आणि २. मालेगांव तालुक्यातील कौळाणे (निंबायत), निमगांव आणि कळवाडी ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. नांदगाव हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +शिवसेनेचे सुहास द्वारकानाथ कांदे हे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2901.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e78daa3478ecc4b7b55752d3489cab56e1e66b8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2901.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदरखे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४६ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७७० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2916.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..507854835fb57e80762496d44a69c9eb2177dae9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2916.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदळवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2921.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8df2e13ab30d91578ce2751686d4bb7054e6339c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2921.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदवळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे.राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मा.शरद पवार यांच्या कुटुंबाचे मूळ गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2927.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6530ed64b9a5568474687b56fcc0503032127c65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2927.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदा सौख्य भरे ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. +'नांदा सौख्य भरे' ही स्वानंदी या अतिशय नीतिमान मुलीची कथा आहे, जिचा विश्वास आहे की लोक खरे असतील तर कोणत्याही नात्यात खोटेपणा किंवा विश्वासघाताला वाव नाही. स्वानंदीचा नवरा इंद्रनील हा यूएसएचा अनिवासी भारतीय आहे. कथा स्वानंदी आणि ललिता यांच्याभोवती फिरते, जी स्वानंदीची सासू आहे. स्वानंदी आणि ललिता यांच्या विरोधी आदर्शांमधील, संघर्षांमधला हा शो स्वानंदी केवळ सत्याच्या मदतीने सर्व कठीण परिस्थितींवर कसा विजय मिळवते याची गाथा आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2947.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9eede4ba1a1ea0eaf3d02751970c3c31c5e5d09e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2947.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदुर खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2949.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71c2b99ea161ba69843ebc0154f7d29b844ec7b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2949.txt @@ -0,0 +1,5 @@ +नांदरुख, नांद्रुक किंवा नांदुरकी हा एक मोठा वृक्ष आहे. +देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर नांदुरकीचे एक झाड आहे. तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकाराम वैकुंठाला गेले, त्या वेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो, असे सांगितले जाते. संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले. संत तुकाराम महाराजांना "जगदगुरू" असे संबोधले जाते. जगदगुरू तुकाराम महाराज हे सदैव "हरिनामात" गढलेले असायचे. होळी नंतर लगेच दुसऱ्या दिवशी "तुकाराम बीज" हा दिवस येतो. याच दिवशी जगदगुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्त बसून सदेह वैकुंठधामाला गेले. वैकुंठधाम म्हणजे साक्षात "श्री हरि भगवान विष्णू" यांचे धाम. जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या नावातच "राम" आहे. हे नांदुरकी वृक्ष तुकाराम बीजेला बरोबर १२.०२ला हलते. खरचं हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य असावे. "मनुष्याच्या रूपात जन्माला येऊन केवळ आपल्या कर्तुत्वाने व भक्तीने देवत्वाला प्राप्त करणे ही खूप मोठी गोष्ट आहे". "छत्रपती शिवाजी महाराज" यांच्यासारख्या एक युगप्रर्वतक महापुरुषाणे तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती. खरचं तुकाराम महाराज हे "जगदगुरू" होते... +एक होता चिमणा, एक होती चिमणी । +नांदुरकीच्या झाडावर त्यांची झाली ओळखदेख ।। ... (चित्रपट - सुखाची सावली; गीतकार - ग.दि. माडगूळकर; गायिका - सुमन कल्याणपूर, अपर्णा मयेकर; संगीतकार - दत्ता डावजेकर) + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2977.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a5a7ebf5fa929a3b7d216add47425fecc3fd8db --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2977.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2978.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8e06ae3398c8027e36b22f360bedc6bff4f4911 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2978.txt @@ -0,0 +1,4 @@ +नांदेड आकाशवाणी हे ऑल इंडिया रेडियोचे एफ्एम (Freqency Modulation) रेडियो स्टेशन आहे. या नभोवाणी केंद्राची स्थापना २९ मे १९९१ साली झाली. हे स्टेशन १०१.१ मेगाहर्ट्‌झवर प्रसारण करते. केंद्राचे प्रसारण नांदेड, परभणी, हिंगोली, निझामाबाद, उमरखेड, उदगीर, परळी व अहमदपूर या शहरांपर्यंत पोहोचते. +नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रम शिक्षण, माहिती, मनोरंजनावर आधारित असतात. हे कार्यक्रम तीन सभांत प्रसारित होतात. पहिल्या प्रसारण सभेत सकाळी ६ वाजेपासून १० वाजेपर्यंत कार्यक्रम असतात. तर , दुसऱ्या सभेत सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध भारती वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतात. तिसऱ्या प्रसारण सभेत सायंकाळी ६ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत परत नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रम प्रसारित होतात. +या कार्यक्रमांत बातम्या, चित्रपट संगीत, लोकसंगीत, भाषणे, मुलाखती, संवाद, नाटके, युवावाणी, किसान वाणी, आरोग्य -विषयक,फोन फर्माइश इ. यांचा समावेश आहे. नांदेड आकाशवाणीचे ४० लाख श्रोते आहेत. +{विस्तार}} diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_298.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31c532ebdf48d8f9517c2daeb0e153d6fa9872f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_298.txt @@ -0,0 +1 @@ +दौसा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ दौसा जिल्ह्यात असून दौसा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2990.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d643edb024c6ce66137806ec18a7a7509d280e78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_2990.txt @@ -0,0 +1,11 @@ + + +स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातील नांदेड येथे स्थित असून त्याची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली.[ संदर्भ हवा ] हे विद्यापीठ साधारणपणे स्वारातीम (SRTMU) या संक्षिप्त नावाने ओळखले जाते. या विद्यापीठाचे नाव मराठवाडा मुक्ती संग्रामाचे जनक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवण्यात आले आहे. +हैद्राबाद मुक्तिसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी) हा विद्यापीठाने प्रकाशित केलेला महत्त्वाचा संपादित ग्रंथ आहे.[ संदर्भ हवा ] +या विद्यापीठाच्या परिक्षेत्रात नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हा हे दक्षिण मराठवाड्यातील ४ जिल्हे येतात. +नांदेड नगराच्या दक्षिणेस २० किमी अंतरावर ५९५ एकर (२.४१ चौरस किमी) एवढ्या क्षेत्रात मुख्य विद्यापीठ संकुल आहे व पेठ, ता.जि. लातूर येथे २२ एकर (८९,००० चौरस मिटर) परिसरात उपकेंद्र आहे.[ संदर्भ हवा ][१] विद्यापीठास 'विद्यापीठ अनुदान आयोग' व 'राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्विकृती परिषद' यांची मान्यता मिळाली आहे.[ संदर्भ हवा ] +प्रकाश महानवर हे ‌विद्यमान प्रभारी कुलगुरू आहेत. कुलसचिव, महाविद्यालय व विद्यापीठ मंडळाचे संचालक आणि परिक्षा नियंत्रक हे विद्यापीठाचे तीन प्रमुख अधिकारी असतात.[ संदर्भ हवा ][२] +क्रीडा व शारीरिक शिक्षण आणि विद्यार्थी कल्याणासाठी विद्यापीठात संचालक आहेत. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारीसुद्धा आहेत.[ संदर्भ हवा ] +विद्यापीठात दुरस्थशिक्षण विभाग आहे, जो नांदेड, लातूर, हिंगोली व परभणी येथील ५९ मान्यताप्राप्त केंद्रात मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र व लोक प्रशासन या विषयांत पदव्यूत्तर अभ्यासक्रम चालवतो.[ संदर्भ हवा ] +विद्यापीठ कला, विज्ञान, वाणिज्य, शिक्षण, व्यवसाय प्रशासन व औषधनिर्माणशास्त्र या शाखांतील २७ पदव्यूत्तर पाठ्यक्रम चालवते. तसेच ते ८ पदव्यूत्तर संशोधन पाठ्यक्रमसुद्धा चालवते.[ संदर्भ हवा ] +• नांदेड जिल्हा diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3001.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15acd13a9ab718e2d7b74d995584e41a6301f558 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3001.txt @@ -0,0 +1 @@ +नांदोरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_304.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acb0eb714a689cf63c3f92f58c866c56ff7efd24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_304.txt @@ -0,0 +1 @@ +द्जामेल एड्डीन मेस्बाह (अरबी: جمال الدين مصباح‎‎; ९ ऑक्टोबर, १९८४:झिगूद युसेफ, अल्जिरिया - ) हा  अल्जीरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3048.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..776cdfa8d87a44a306c5adf8e6b17ab52f5cda42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3048.txt @@ -0,0 +1,4 @@ +२८ जुलै, १९८० (वय ७६) +५ जुलै, इ.स. २०१२ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3078.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c26a22594d4108257a0037705480d5d9bde678b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3078.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +नाखुदा (हिंदी चित्रपट) हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3082.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87370e8b2ed788b46df87b9e11a29f5f52c6bfaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3082.txt @@ -0,0 +1,3 @@ +नाखोन राच्चसीमा हे थायलंडच्या इसान प्रांतातील चार प्रमुख शहरांपैकी एक आहे,याला कोराट असेही नाव आहे. हे शहर नाखोन राच्चसीमा प्रांत आणि मुआंग नाखोन राच्चसीमा जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असून बँकॉक आणि च्यांग माई नंतरचे थायलंडचे सगळ्यात मोठे शहर आहे. +हे शहर कोराट पठाराच्या पश्चिमे टोकावर आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, ते लाओ आणि सियाम प्रदेशांमधील सीमेवर होते +२०१९मध्ये शहराची लोकसंख्या १,२६,३९१ होती तर महानगराची लोकसंख्या २०२२ च्या अंदाजानुसार ४,५०,००० होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3087.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3087.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3092.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3092.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c69ad805d7bd34669e7d65c5cf669f50a01ac31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3092.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागकेशर हा एक प्रकारचा मसाला आहे. +हा विशाखा व अनुराधा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3105.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..246e723a9000e4b5bd083792a84e9d552c194f89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3105.txt @@ -0,0 +1,8 @@ + नागझरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3114.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0c3c4054c267f6cd9eddfce736d43d1f3519fe3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3114.txt @@ -0,0 +1,7 @@ + नागझरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3161.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd97d7561c09027e2a1eb7ef131b3f239e1924b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3161.txt @@ -0,0 +1,6 @@ +वडवळ हे सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील गाव आहे. हे गाव मोहोळ शहरापासून ६ किमी अंतरावर आहे. येथे एस.टी. किंवा महानगरपालिका बसने जाता येते. +येथील नागनाथ मंदिर एक जागृत देवस्थान समजले जाते व प्रत्येक अमावास्येला येथे गर्दी होते. वडवळ या ठिकाणी जाण्यासाठी एस.टी. किंवा महानगर पालिका बस किंवा खाजगी वाहनाचा उपयोग करू शकता. +नागनाथ भगवानची यात्रा चैत्त पोर्णिमेला चालू होते. या दिवशी श्नीस तेल अभिषेक केला जातो. +चतुर्थी लागला मोहोळ येथुन श्नीच्या पालखीचे आगमन होते व पहाटे खर्ग असतात हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक येतात. +सप्तमीला श्नीचे गण असतात .अधिक माहितीसाठी फोन करा ९९२३३४८३३५ +श्री वडवाळसिद्ध नागनाथ महाराज किंवा जय. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3229.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ae4bb1eae73562203e86aa7499126289b9169a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3229.txt @@ -0,0 +1,8 @@ +मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर जंक्शन दुरांटो एक्स्प्रेस ही मुंबईहून (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) महाराष्ट्राच्या दुसऱ्या राजधानी नागपूर जंक्शन दरम्यान धावणारी दैनिक सेवा आहे. या मार्गावरहि गाडी सर्वाधिक लोकप्रिय आहे. नागपूर दुरंतो एक्सप्रेस नोव्हेंबर २००९ मध्ये सुरू करण्यात आलेली सर्वात वेगवान दैनिक एक्स्प्रेस सेवा आहे. NGP-CSTM मध्य रेल्वे मार्गावरील ही सर्वात वेगवान दैनंदिन सेवा एक्सप्रेस मानली जाते. +दुरंतो एक्स्प्रेस असल्याने ते इतर कोणत्याही स्थानकात थांबत नाही. मात्र भुसावळ येथे तांत्रिक विराम म्हणून थांबते. बँकर इंजिन काढण्यासाठी आणि जोडण्यासाठी ही गाडी इगतपुरी आणि कसारा येथेही थांबते. परंतु १ जानेवारी २०१६पासून सर्व / काही तांत्रिक विराम व्यवसायिक विरामांमध्ये रूपांतरित झाली आहेत. त्यामुळे नागपूर, भुसावळ, इगतपुरी आणि मुंबई येथून तिकिटे दिली जातात. +पूर्वी डब्ल्यूसीएएम २/२पी किंवा डब्ल्यूसीएएम प्रकारचे इंजिन ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते इगतपुरी (तांत्रिक थांबा) पर्यंत न्यायचे. त्यानंतर भुसावळ शेडचा डब्ल्यूएपी किंवा अजनी शेडचा डब्ल्यूएपी प्रकारचे इंजिन लावले जात असे. +०६ जून २०१५ रोजी मध्य रेल्वेने १५०० वोल्ट डीसी कर्षकाचा २५००० वोल्ट एसी ट्रॅक्शन मध्ये बदल पूर्ण केला, आता या गाडीला अजनी आधारित डब्ल्यूएपी ने शेवटपर्यंत पोहोचविले आहे. +नागपूर सोडणारी नागपूर दुरंतोची प्रशिक्षक रचना खालीलप्रमाणे आहे: - [१] +डब्ल्यूएपी ७-ईओजी-एबी १-एच १-ए १-ए २-बी १-बी २-बी ३-बी ४-एस १-एस २-एस ३-एस ४-एस ६-एस ७-एस ८-ईओजी. +हंगामी आधारावर आणि मागणीनुसार जास्तीत जास्त २४ ३-टियर डबे ही ट्रेन चालवित आहेत. +२३फेब्रुवारी २०१९ पासून ही ट्रेन आता फक्त एलएचबी कोचसह धावेल. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3232.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75a7fead9915bdf5464390840ff994aa5181b9e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3232.txt @@ -0,0 +1 @@ +नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय हे महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा भागातील गरजा भागविण्यासाठी पशुवैद्यकीय विज्ञान व पशुसंवर्धनात पदवीधरांचे एकमेव उद्दिष्ट ठेवून १९५८ मध्ये स्थापन करण्यात आले होते. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांचे भारतीय कृषी संशोधन परिषद, राज्य कृषी विद्यापीठ, राज्य पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र पशुवैद्यकीय परिषद, भारतीय पशुवैद्यकीय परिषद, नवी दिल्ली आणि राज्य पशुवैद्यकीय विद्यापीठांशी संबंधित संस्था आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3254.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e196b2c23ab7626935913db63de387909f5f6271 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3254.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागपूर विभाग (पूर्व विदर्भ) महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. नागपूर विभाग हा पूर्व विदर्भ या नावानेही ओळखला जातो. +या विभागाच्या पश्चिमेस अमरावती विभाग (पश्चिम विदर्भ), पूर्वेस छत्तीसगढ राज्य, उत्तरेस मध्य प्रदेश राज्य व दक्षिणेस तेलंगणा ही राज्ये आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_326.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..437636bdc06473c4999484db773728e29babe215 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_326.txt @@ -0,0 +1,36 @@ +द्राविड भाषाकुळ हे जगभरातील अंदाजे २०० कोटी लोकांमार्फत वापरल्या जाणाऱ्या सुमारे ८५ विभिन्न भाषांचे भाषाकुळ आहे. या भाषाकुळातील भाषा प्रामुख्याने दक्षिण भारतात बोलल्या जातात. दक्षिण भारताशिवाय पूर्व व मध्य भारतात, तसेच भारताबाहेर ईशान्य श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान, इराण व अन्य देशांमध्येही द्राविड भाषक विखुरले आहेत. द्राविड भाषाकुळांतर्गत तमिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळम या भाषा लोकसंख्येच्या दृष्टीने प्रमुख गणल्या जातात. +तमिळ +मलयाळम +कोडावा +कुरुंबा +कोटा +टोडा +कन्नड +बडगा +कोरगा +तुळू +कुडिया +गोंडी +मारिया +मुरिया +पर्धान +नागरचल +खिरवार +कोंडा +मुखा-डोरा +कुई +कुवी +कोया +मंदा +पेंगो +तेलुगू +सवरा +चेंचू +नैकी +कोलमी +ओल्लारी +दुरुवा +कुडुख +कुमारभाग पहाडिया +सौरिया पहाडिया +ब्राहुई diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3261.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..965e7249014580e7dcb334a8e7649422ed82613b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3261.txt @@ -0,0 +1,4 @@ +सुमारे १५ एकर परीसरात पसरलेली नागपूरची महाराजबाग ही सुमारे १२० वर्ष जुनी आहे. बाग तसेच प्राणीसंग्रहालय असे तिचे स्वरूप आहे.इ.स. १८९५ साली 'पंजाबराव कृषी विद्यापिठाची' स्थापना झाल्यावर त्या निमित्ताने येथे अनेक दुर्मिळ वनस्पती लावण्यात आल्या.मॅहोगनी, गोरखचिंच, कदंब काळा अंकोल, नागलिंगम, रक्तचंदन, शिरणी, कुसुम इत्यादी वनस्पती येथे उपलब्ध आहेत.येथे शेजारीच आंबेवाडी आहे. तेथे नागीण जातीचे आंब्याचे वृक्ष आहेत.चिकु फणस इत्यादी नेहमी दिसणारे वृक्षही येथे आहेत. +वनस्पतींनी हिरव्या परीसरामुळे, येथे सकाळच्या वेळी अनेक पक्षी बघावयास मिळतात.वटवट्या, शिंजीर, तांबट, सातभाई, दयाळ, सुतार, हळद्या, निलकंठ, टाकचोर, खंड्या,कोतवाल, साळुंकी, भारद्वाज इत्यादी पक्षीही इतर सामान्य पक्षांसमवेत दिसतात. +येथे प्राणी संग्रहालयही आहे. मोर व लांडोर, वाघ, अस्वल, हरीण,काळवीट, सांबर,ससे,बगळे,बदके काकाकुवा इत्यादी प्राणी व पक्षी पिंजराबंद आहेत. +येथे सुटीच्या दिवशी भेट देणाऱ्यांची जास्त गर्दी असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3263.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17a9a56a7bf04ca3634a32c6cea2df7eaa29b70c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3263.txt @@ -0,0 +1,3 @@ +नागपूरची लोकसंख्या ४६ लाख आहे आणि २००१ च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार, हे भारतातील १३ वे आणि महाराष्ट्रातील ३रे सर्वात मोठे नागरी समूहन आहे. [१] +परिसर : +[[वर्ग :नागपूर जिल्हा/ नागपूर शहर]] \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3266.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f619c2c5901334386fa5a82b032df2df71638d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3266.txt @@ -0,0 +1,2 @@ +११४०३ नागपूर-श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची नागपूर रेल्वे स्थानक ते कोल्हापूर रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. दररोज धावणारी ही गाडी नागपूर आणि कोल्हापूर  या स्थानकांमधील १८४ किमी अंतर हे ४ तास २० मिनिटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण २ थांबे आहेत.  [१] +परतीच्या प्रवासात ११४०४ श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची कोल्हापूर रेल्वे स्थानक ते नागपूर रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. दररोज धावणारी ही गाडी कोल्हापूर आणि  नागपूर या स्थानकांमधील ८५४ किमी अंतर हे १९ तास ५० मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण १७ थांबे आहेत.  [२] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3297.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bafcfcfc568a0435b52912f3cf6ba0b5cfd2a110 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3297.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागरगांव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3311.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a10898c30228971a05758009271467d59dc1f184 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3311.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागरहोळे राष्ट्रीय उद्यान (कन्नड:ನಾಗರಹೊಳೆ ರಾಷ್ಟೀಯ ಉದ್ಯಾನವನ) हे कर्नाटक राज्यातील मैसूर शहरापासून ९४ किमी(५८ मैल) अंतरावर असलेले भारतीय राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान मैसूर आणि कोडागू जिल्ह्यांत पसरलेले असून बांदीपूर राष्ट्रीय उद्यानाच्या वायव्येस आहे. काबिनी सरोवर हे या दोन उद्यानांच्या मध्ये आहे. +या उद्यानाचे पुनर्नामकरण राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले आहे. दाट झाडी, नद्या व धबधबे असलेले हे जंगलवजा उद्यान मैसूरच्या संस्थानिकांच्या शिकारीसाठी राखून ठेवलेले होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3322.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8057f2ce2451ee6e515279169972f64b6cb1610 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3322.txt @@ -0,0 +1 @@ +आपण सर्वजन भारत माझा देश आहे आणि मी या देशाचा नागरिक आहे . असे अभिमानाने सांगत असतो . नागरिक म्हणजे राज्याचा सभासद असणारी व्यक्ती होय. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3348.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e651c493e4074a0488fb7bfdab3bba447c96db3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3348.txt @@ -0,0 +1 @@ +नाचणी रात्री धुऊन त्याची पुरचंडी बांधून ठेवावी, दुसऱ्या दिवशी पुरचुंडी सोडून नाचणी चांगली सावतील सुकल्यावर दळावी. नंतर ते पीठ वस्त्रगाळ करून घ्यावे. जेवढे पेले पीठे असेल तेवढे पेले पण गॅसवर उकळत ठेवावे. पाण्यामध्ये वरील सर्व मसाला घालावा. पाण्याला उकळी आल्यावर नाचणीचे पीठ त्यात थोडे थोडे टाकावे आणि पिठाची उकड करावी. तेलाचा हात लावून पीठ चांगले मळून घ्यावे. त्यानंतर प्लॅस्टिक कागद खालीवर घालून पोळपाटावर छोटे छोटे पापड लाटावे आणि नंतर सावतील वाळवावेत. पापड ऐवजी लाटीला चिरल्यास नाचणी चिप्स तयार होतील. चिप्स छोटे असल्याने वाहतुकीस आणि तळण्यास सोपे जातात आणि पॅकिंगही सहजपणे चांगले करता येते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3350.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dba62de20f3414bcb6da83e51543a4a8d38c8e39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3350.txt @@ -0,0 +1,17 @@ +नागले हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३४७ कुटुंबे राहतात. एकूण १५४४ लोकसंख्येपैकी ७८२ पुरुष तर ७६२ महिला आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वसई बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा वसईवरून उपलब्ध असतात. +निघु,चंद्रपाडा, पोमण, मालजीपाडा, शिलोत्तर,मोकाशी, वायवली, पिंपरी (वसई), दहिसर, मोरी, सरजामोरी ही जवळपासची गावे आहेत.नागले गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3354.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..838f4bffbedddf5a31aebd113f632b21d71ec71b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3354.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3355.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..535ca55b2c664ea5a7b68cb34bba70e530f9abc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3355.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3365.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7555159983b4bf3063193ab866c6b150d938d6ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3365.txt @@ -0,0 +1 @@ +नागसेन एक सर्वस्तिवादी बौद्ध भिक्खू होते, ज्यांचे आयुष्य इ.स.पू. १५० काळातील आहे. ते काश्मीरचे रहिवासी होते. त्यांनी रचलेल्या मिलिंदपन्हो या पाली ग्रंथामध्ये, भारतीय-ग्रीक शासक मिलिंद (मिनॅडर प्रथम) यांनी बौद्ध धर्माच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे वर्णन आहे. या पुस्तकाचे संस्कृत रूप म्हणजे नागसेनभिक्षुसूत्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3391.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d4cf47831794eae297fe690b40885a0b97f1f02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3391.txt @@ -0,0 +1,2 @@ + नागापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3394.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5f4a2356e2fd1d457812913ad42f9cd839a61f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3394.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3420.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10b5f218ae00864b1b59eef443555f63da40ab8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3420.txt @@ -0,0 +1 @@ +नागालँडचे राज्यपाल हे नागालँड राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे राजभवन, कोहिमा येथे आहे. जगदीश मुखी (अतिरिक्त जबाबदारी) यांनी १७ सप्टेंबर २०२१ रोजी नागालँडचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3447.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16cc7da42e41e525fffc56d9fb7b354fabbe3b0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3447.txt @@ -0,0 +1,3 @@ +नागासाकी (जपानी: 長崎県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत क्युशू बेटाच्या वायव्य भागात वसला आहे. क्युशू बेटाच्या पश्चिमेकडील व उत्तरेकडील अनेक लहान बेटे नागासाकी प्रांताच्या हद्दीत आहेत. +नागासाकी ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे. +गुणक: 32°58′N 129°48′E / 32.967°N 129.800°E / 32.967; 129.800 diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3492.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2dd49bbbc7e60958cb328071b4e3af73634e8da --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3492.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागोर्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3500.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b400270b6a6a30ad48869ef11009d0d00ff91780 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3500.txt @@ -0,0 +1,6 @@ +नाग्विब महफूझ (अरबी: نجيب محفوظ; १० डिसेंबर १९११ - ३० ऑगस्ट २००६, कैरो) हा एक इजिप्शियन लेखक होता. महफूझला १९८८ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. महफूझला अरबी साहित्यामधील एक आघाडीचा साहित्यिक मानले जाते. त्याच्या ७० वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीदरम्यान त्याने ३४ कादंबऱ्या, ३५० लघुकथा व अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या. +त्यांचा जन्म कैरोच्या अल – जमलीय्या जिल्ह्यात एका सनदी अधिकाऱ्याच्या घरात झाला. मेहफूझ कुटुंब धर्माभिमानी मुस्लिम होते आणि त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर पारंपारिक संस्कार घडवले. १९१९ च्या इजिप्शियन क्रांतीचा महफूझवर प्रभाव होता. महफूझ लहानपणापासून एक उत्सुक वाचक होता आणि हाफिज नाजीब, ताहा हुसेन आणि सलमा मूसा अशा क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वांचा त्याच्या विचारांवर आणि नंतर त्याच्या लिखाणावर प्रभाव होता. वयाच्या सतराव्या वर्षापासून महफूझने साहित्यिक लिखाण करण्यास सुरुवात केली. त्याने इजिप्शियन विद्यापीठातून (कैरो युनिव्हर्सिटी) तत्त्वज्ञान ह्या विषयात पदवी मिळविली (१९३४). १९३४ पासून ते १९७१ पर्यंत महफूझ आपल्या वडिलांप्रमाणेच सनदी सेवक म्हणून कार्यरत होता. प्रथम मॉर्टमेन एंडॉवमेंट्स मंत्रालयात नंतर ब्युरो ऑफ आर्टमध्ये अभ्यवेक्षण (सेन्सॉरशिप) संचालक म्हणून, त्यानंतर सिनेमाच्या समर्थनासाठी फाऊंडेशन संचालक म्हणून आणि शेवटी सांस्कृतिक मंत्रालयाचे सांस्कृतिक कार्य सल्लागार म्हणून तो कार्यरत होता. इजिप्शियन नोकरशाहीमधून निवृत्ती घेतल्यानंतरच्या काळातही त्याच्या साहित्यात बरीच प्रायोगिक सृजनशीलता दिसून आली. तीसहून अधिक कादंबऱ्या, शंभरहून अधिक लघुकथा आणि दोनशेहून अधिक लेख त्याने लिहिले. +द चिल्ड्रेन ऑफ गेबेलावी  किंवा औलाद हारातिनी (१९५९) सह महफूझने एका नवीन दिशेने आपल्या लिखाणाची शैली सादर केली. ज्यातील रूपक आणि प्रतीकात्मक लिखाणात त्याने राजकीय विचार अध्याहृत केले. या कादंबरीवर इजिप्तमध्ये काही काळासाठी धर्मविवादास्पद चित्रणामुळे बंदी घालण्यात आली होती. या कादंबरीत मुहम्मद, मोशे आणि अन्य धार्मिक व्यक्तिमत्वांचा उल्लेख आहे. इतर साहित्यात देखील महफूझने समाजवाद, समलैंगिकता आणि इजिप्तमधील राजकारणासारख्या वादग्रस्त विषयांवर आपले मत मांडले. अशा काही विवादास्पद लिखाणामुळे त्याच्यावर जीवघेणे हल्लेही झाले. महफूजच्या इतर कादंबऱ्यांमध्ये अल-लिस-वा-अल-किलब (१९६१; द थीफ अंड द डॉग्स), अल-शहद (१९६५; द बेगर), आणि गमाल अब्देल नासेरच्या शासनाच्या काळात इजिप्शियन समाजाचे चित्रण असलेली मीरामार (१९६७), कैरो थिएटर कंपनीशी संबंधित अफ्री अल-कब्बा (१८९१; वेडिंग सॉंग) आणि रचनात्मक प्रयोग असलेली अशी हादिथ अल-साबा वा अल-मसा (१९८७) ही कादंबरी यांचा समावेश आहे. अरबी भाषिक जगात सर्वप्रथम मोठ्या प्रमाणात मान्यता मिळालेल्या त्यांच्या कादंबऱ्यांनी एकत्रितपणे अरबी साहित्यामध्ये शैलीतील परिपक्वता आणली. महफूझ ह्यांची लघुकथा लेखक म्हणून कामगिरी दुन्य अल्लाह (१९६३ ; गॉड्स वर्ल्ड) सारख्या संग्रहात दिसून येते. द टाइम अँड द प्लेस, अँड अदर स्टोरीज (१९९१) व द सेव्हन्थ हेव्हन (२००५) हे इंग्रजी भाषांतरातील त्यांच्या कथांचे संग्रह आहेत. त्या शिवाय अद्दा-अल-सारा अल-धतीय्या (१९९६; एकोस ऑफ अन् ऑटोबायोग्राफी) हा उपदेशात्मक गोष्टी आणि म्हणींचा एक संग्रह आहे. +महफूझचे साहित्य जुनी इजिप्शियन राजेशाही, ब्रिटिश वसाहतवाद आणि समकालीन इजिप्तवरील समालोचनासाठी प्रसिद्ध आहे. महफूझची नोंद अस्तित्त्ववादाच्या विषयांवर चर्चा करणाऱ्या अरबी साहित्यातील पहिल्या समकालीन साहित्यिकांपैकी एक म्हणून घेतली जाते. त्याच्या बऱ्याच उल्लेखनीय कादंबऱ्यांमध्ये महिला आणि राजकीय कैद्यांबद्दलच्या सामाजिक मुद्यांचा समावेश आहे. +१९८८ मध्ये त्याला साहित्यासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले. नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त त्याला इजिप्त आणि इतर जगातल्या देशांमध्ये विविध पुरस्कार देण्यात आले. इजिप्शियन राज्य पुरस्काराचा तो दोन वेळा मानकरी ठरला. महफूझला १९८९ मध्ये कैरोमधील अमेरिकन विद्यापीठाकडून राष्ट्रपती पदक मिळाले आणि त्यांनी जून १९९५ मध्ये त्याला मानद डॉक्टरेट देखील प्रदान केले. १९९२ मध्ये महफूझची अमेरिकन अ‍ॅकॅडमी अंड इन्स्टिट्युट ऑफ आर्टस् अंड लेटर्सचा मानद सदस्य म्हणून निवड झाली. १९९६ मध्ये अरबी लेखकांच्या सन्मानार्थ साहित्यिकांसाठी नाजीब महफूज पुरस्कार निर्माण करण्यात आला आहे. इजिप्तमध्ये महफूझच्या प्रत्येक नवीन प्रकाशनाला एक प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून मानले जात. महफूजच्या कादंबऱ्यांवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली, जे आजही अरबी जगात प्रसारित आहेत. त्याच्या मृत्यूच्या पश्चात आजही जिब्राल्टर ते आखाती देशांमधील कोणत्याही साहित्यिक चर्चेत महफूझ ह्या नावाचा प्रथम उल्लेख केला जातो. +काइरो येथे त्याचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3506.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0bd32687e086157747b933806b774e9dd5de0708 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3506.txt @@ -0,0 +1,2 @@ +नाचणगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_351.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70140b8ccda80f35ac8928521357478158aa1898 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_351.txt @@ -0,0 +1 @@ +द्रविड लोक दक्षिण भारतातील रहिवासी आहेत. हे लोक प्रामुख्याने तामिळ, मल्याळम, तेलुगु आणि कन्नड या भाषा बोलतात. आनुवंशिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की प्रोटो-द्रविड लोक आधुनिक इराणमधील झाग्रोस पर्वतातील नवपाषाण काळातील शेतकऱ्यांशी जवळून संबंधित होते. दुसरा अभ्यास असे सूचित करतो की निओलिथिक शेतकरी पूर्वज घटक हा आधुनिक दक्षिण आशियाई लोकांचा मुख्य वंश आहे. दक्षिण आशियाई लोक इतर पश्चिम-युरेशियन लोकसंख्येशी जवळून संबंधित आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3522.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43c3438ec82e8730497c74669a4274865c1d96f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3522.txt @@ -0,0 +1,3 @@ +नाझरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. +सांगोला ,आटपाडी (सांगली)येथून राज्य परिवहन मंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत.अनेक खाजगी दळणवळण सुविधा उपलब्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3528.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8481e443aa6ac371dce62f7d379e7085310b9b44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3528.txt @@ -0,0 +1,8 @@ +नाझिया हसन (३ एप्रिल १९६५ - १३ ऑगस्ट २०००)[१] पाकिस्तानी गायिका-गीतकार, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. तिला "दक्षिण आशियाई पॉपची राणी" म्हणून संबोधले जात असे.[२][३] ती पाकिस्तान आणि भारतातील सर्वात प्रभावशाली गायकांपैकी एक मानली जाते.[४] १९८० च्या दशकापासून, नाझिया आणि झोहेब या जोडीचा भाग म्हणून, ती आणि तिचा भाऊ झोहेब हसन यांनी जगभरात ६५ दशलक्ष रेकॉर्ड विकले आहेत.[५][६][७] +हसनने १९८० मध्ये कुर्बानी या भारतीय चित्रपटात "आप जैसा कोई" या गाण्याने तिच्या गायनात पदार्पण केले [८] ज्यासाठी तिला प्रशंसा मिळाली, आणि १९८१ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. ती हा पुरस्कार जिंकणारी पहिली पाकिस्तानी बनली आणि सध्या ही पुरस्काराची सर्वात तरुण प्राप्तकर्ता आहे. तिचा पहिला अल्बम, डिस्को दिवाने, १९८१ मध्ये प्रकाशीत झाला, आणि जगभरातील चौदा देशांमध्ये चार्टर्ड आणि त्या वेळी सर्वाधिक विक्री होणारा आशियाई पॉप रेकॉर्ड बनला.[९] अल्बममध्ये " ड्रीमर दिवाने " या इंग्लिश भाषेतील गाण्याचा समावेश होता ज्यामुळे ती ब्रिटिश चार्टमध्ये स्थान मिळवणारी पहिली पाकिस्तानी गायिका बनली.[१०] +हसनने १९८२ मध्ये बूम बूम,[११] १९८४ मध्ये यंग तरंग, [१२] आणि १९८७ मध्ये हॉटलाइन हे अल्बम प्रकाशीत केले. यंग तरंग मधील "दम दम देडे" हा ट्रॅक २०१२ च्या अशिम अहलुवालियाच्या मिस लव्हली या भारतीय चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात वापरला गेला होता.[१३] तिचा शेवटचा अल्बम, कॅमेरा १९९२ मध्ये, ड्रग्ज विरुद्धच्या मोहिमेचा एक भाग होता.[१४] तिच्या यशाने पाकिस्तानी पॉप संगीत जगाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.[१५] +तिच्या १५ वर्षांच्या गाण्याच्या कारकिर्दीत हसन पाकिस्तानातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक बनली. ती पाकिस्तानचा नागरी पुरस्कार, प्राईड ऑफ परफॉर्मन्सची प्राप्तकर्ता होती. गाण्याव्यतिरिक्त, ती परोपकारी कार्यातही गुंतली होती आणि १९९१ मध्ये युनिसेफने तिची सांस्कृतिक राजदूत म्हणून नियुक्ती केली होती.[१६] +हसन यांना १९८१ मध्ये सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला त्यांच्या हिंदी गाणे "आप जैसा कोई" साठी जे कुर्बानी चित्रपटात होते. [१७][१८][१९] तसेच १९८३ मध्ये त्याच पुरस्कारासाठी आणखी एक नामांकन मिळाले स्टार चित्रपटातील "बुम बुम" गाण्यासाठी.[२०][२१] +हसन यांनी लंडनमधील रिचमंड अमेरिकन युनिव्हर्सिटीमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि इकॉनॉमिक्समध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली. १९९१ मध्ये, ती युनायटेड नेशन्समधील वुमन इंटरनॅशनल लीडरशिप प्रोग्राममध्ये इंटर्न बनली. नंतर ती संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसाठी कामाला लागली. तिने युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मधून कायद्याची पदवी घेतली.[१] +नाझिया हसनने ३० मार्च १९९५ रोजी कराचीस्थित व्यापारी मिर्झा इश्तियाक बेग यांच्याशी लग्न केले. हसनचे वैवाहिक जीवन समस्या आणि अडचणींनी भरलेले होते, आणि तिने बेगला तिच्या मृत्यूच्या ३ महिने आधी घटस्फोट दिला.[२२] तिने मृत्यूपूर्वी यूके उच्च न्यायालयात दिलेल्या साक्षीत तिच्या पतीवर शारीरिक अत्याचार आणि विषबाधा केल्याचा आरोप केला. तथापि, बेग यांनी दावा केला की नाझिया मृत्यूपर्यंत त्यांची पत्नी होती. इश्तियाक बेगचे नाझियासोबतचे तिसरे लग्न होते. त्यांची पहिली पत्नी हेझेल हिच्यासोबत त्यांना एक मुलगा इम्रान बेग (जन्म १९८४ मध्ये) आहे जो फिलिपिन्सची नृत्यांगना होती. इश्तियाक बेगनेही पाकिस्तानी अभिनेत्री शाझियासोबत काही काळ लग्न केले होते.[२२][२३] हे दोन्ही लग्न नाझिया हसनच्या कुटुंबीयांकडून गुप्त ठेवण्यात आले होते.[२४] इश्तियाक आणि नाझिया हसन यांना ७ एप्रिल १९९७ रोजी अरेझ हसन नावाचा मुलगा झाला.[२५] +१३ ऑगस्ट २००० रोजी हसन यांचे वयाच्या ३५ व्या वर्षी लंडनमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3543.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f3bd59da5420e7c4106b093f2f8907ae08c6a07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3543.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रेक्षकांच्या आणि टीकाकारांच्या दृष्टीने नाटक कसे आहे, कसे वाटले यावर लिहिलेल्या लेखाला नाट्यसमीक्षा असे म्हणतात. +महाराष्ट्रात असे अनेक नाट्यसमीक्षक आहेत. त्यांपैकी काही हे :- diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3550.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db70d46ae423a032ac201c1a4751d1d0c266fd15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3550.txt @@ -0,0 +1,2 @@ +नाटवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४६ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७७० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3559.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6479d6dc97d9b976cc2ec03b0cd5ec0f68ca78e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3559.txt @@ -0,0 +1,4 @@ +नाटोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +नाटोली हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव शिराळ्यापासून १२ किमी अंतरावर आहे. ते वारणेच्या काठावरती वसले आहे.साधारणपणे साडे तीन हजार लोकवस्तीचे हे गाव आहे.गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक मनमिळावू वृत्तीने राहतात. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +==लोकजीवन== शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी त्याचबरोबर उच्च राहणीमान आणि अन्यायाविरुद्ध लढणारी स्वाभिमानी लोक मनमिळाऊ पद्धतीने रहातात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3566.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3566.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f3bd59da5420e7c4106b093f2f8907ae08c6a07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3566.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रेक्षकांच्या आणि टीकाकारांच्या दृष्टीने नाटक कसे आहे, कसे वाटले यावर लिहिलेल्या लेखाला नाट्यसमीक्षा असे म्हणतात. +महाराष्ट्रात असे अनेक नाट्यसमीक्षक आहेत. त्यांपैकी काही हे :- diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3573.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d662ba30a96e2c282923057efc8a5e1d22449447 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3573.txt @@ -0,0 +1 @@ +नाट्यछटा हा मराठीतील एक साहित्यप्रकार आहे. हा प्रकार विकसवण्याचे तसेच लोकप्रिय करण्याचे श्रेय शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांना दिले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_361.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..965d514f81c567c7d637be26af20339e5b49f1d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_361.txt @@ -0,0 +1,13 @@ +द्रुक त्सेंदेन हे भूतान या देशाचे राष्ट्रगीत आहे. +འབྲུག་ཙན་དན་བཀོད་པའི་རྒྱལ་ཁབ་ནང་།། +དཔལ་ལུགས་གཉིས་བསྟན་སྲིད་སྐྱོང་བའི་མགོན་།། +འབྲུག་རྒྱལ་པོ་མངའ་བདག་རིན་པོ་ཆེ་།། +སྐུ་འགྱུར་མེད་བརྟན་ཅིང་ཆབ་སྲིད་འཕེལ་།། +ཆོས་སངས་རྒྱས་བསྟན་པ་དར་ཞིང་རྒྱས་།། +འབངས་བདེ་སྐྱིད་ཉི་མ་ཤར་བར་ཤོག་།། +Druk tsenden koepei gyelkhap na +Pyel loog nig tyensi chongwei gyen +Druk gyelpo ngadak rinpoche +Koo jurmey tyentsing chap tsid pyel +Che sangye tyenpa darshing gyel +Bang deykyed nyima sha-wa sho. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3634.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89a4522c55ae8a41d75f343e9b7a300e4ade3244 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3634.txt @@ -0,0 +1 @@ +नात ( बांग्ला: নাত ; पंजाबी आणि उर्दू: نعت ) इस्लामिक संदेष्टा मुहम्मद यांच्या स्तुतीसाठी कविता आहे. ही प्रथा दक्षिण आशिया (बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत) मध्ये लोकप्रिय आहे, सामान्यतः बंगाली, पंजाबी किंवा उर्दूमध्ये. जे लोक नात पठण करतात त्यांना नात-खवान किंवा सना-खुआन म्हणून ओळखले जाते. अनन्य "अल्लाहची स्तुती" आणि फक्त अल्लाहला हम्द म्हणतात, 'नात' मध्ये गोंधळून जाऊ नये[१] [२] [३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3638.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42add362083215e0b4ecb6f5c424fa877c794e16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3638.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 05°47′S 35°12′W / 5.783°S 35.200°W / -5.783; -35.200 + +नाताल (पोर्तुगीज: Natal) ही ब्राझील देशाच्या रियो ग्रांदे दो नॉर्ते राज्याची राजधानी व सर्वात मोठे आहे. हे शहर ब्राझीलच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते एक महत्त्वाचे बंदर आहे. ८.१० लाख शहरी तर १२.४३ लाख महानगरी लोकसंख्या असलेले नाताल ब्राझीलमधील २१वे मोठे शहर आहे. +२०१४ फिफा विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या ब्राझीलमधील १२ यजमान शहरांपैकी नाताल एक आहे. ह्यासाठी ४५,००० आसन क्षमता असणारे दुनास अरेना हे एक नवे स्टेडियम येथे बांधण्यात येत आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3639.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2f6cb13b079af3c7857460f5ab7479e4954f9a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3639.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्वाझुलू-नाताल हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. क्वाझुलू-नातालच्या पूर्वेस हिंदी महासागर, उत्तरेस स्वाझीलँड व मोझांबिक तर पूर्वेस लेसोथो हे देश आहेत. पीटरमारित्झबर्ग ही क्वाझुलू-नातालची राजधानी तर डर्बन हे सर्वात मोठे शहर आहे. १९९४ सालापर्यंत हा प्रांत नाताल ह्या नावाने ओळखला जात असे. येथे झुलू वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. +१९व्या शतकाच्या पूर्वार्धादरम्यान हा भूभाग झुलू राजतंत्राच्या अधिपत्याखाली होता. १९९४ साली दक्षिण आफ्रिकन सरकारने वर्णभेद काळात तयार केलेल्या क्वाझुलू भूभागाला नाताल प्रांतामध्ये विलीन करून क्वाझुलू-नाताल प्रांताची निर्मिती केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3663.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b7ef3f1d63923b104899f2c6e7f82cda98d856b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3663.txt @@ -0,0 +1,6 @@ +बॅरिस्टर नाथ बापू पै (जन्म : वेंगुर्ला, २५ सप्टेंबर १९२२; - १८ जानेवारी १९७१) हे एक मराठी स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ होते. भारतीय लोकसभेचे ते सभासद होते. ते एक फर्डे वक्ते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत +त्यांच्या वक्तृत्वाने सभेची रंगत वाढत असे. +नाथ पै हे मराठी-इंग्रजीखेरीज फ्रेंच-जर्मन बोलत. त्यांची पत्नी ऑस्ट्रियन होती. +पुणे शहरात राष्ट्र सेवा दलातर्फे साने गुरुजी स्मारक येथे नाथ पै यांच्या स्मरणार्थ ’बॅ. नाथ पै रंगमंच’ नावाचे छोटे नाट्यगृह उभारले आहे. त्याचे उ‌द्‌घाटन मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी २ एप्रिल २०१३ रोजी केले. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3667.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7cf5583b5713fb5c3ac8163184612b362b33cc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3667.txt @@ -0,0 +1 @@ +नाथद्वारा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ राजसामंद जिल्ह्यात असून राजसामंद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3681.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d43cfc6f1311f60ffd583cd7a63c68f2bb0e2d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3681.txt @@ -0,0 +1,4 @@ +द्वारकानाथ माधव पितळे, ऊर्फ नाथमाधव, (एप्रिल ३, इ.स. १८८२; मुंबई, ब्रिटिश भारत - जून २१, इ.स. १९२८; मुंबई, ब्रिटिश भारत) हे मराठी कादंबरीकार होते. +केवळ ४६ वर्षाच्या आयुष्यातील मोठा काळ नाथमाधवांनी शिवाजीवरील संशोधनात घालवला. ऐतिहासिक साहित्याबरोबरच आपल्या लिखाणातून त्यांनी नेहेमीच बालविवाहातून निर्माण होणाऱ्या समस्या वाचकांपुढे मांडल्या. ते स्त्री शिक्षणाचे व पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. नाथमाधव हे एक उत्तम शिकारी होते. +द्वारकानाथ माधव पितळे यांचा जन्म एप्रिल ३, इ.स. १८८२ रोजी मुंबईत झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. मॅट्रिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर [१] पितळ्यांनी कुलाब्यातल्या तोफांचे गाडे बनवण्याच्या कारखान्यात नोकरी धरली. नोकरी करत असताना त्यांना शिकारीची आवड निर्माण झाली. इ.स. १९०५ सालच्या मे महिन्यात सिंहगडाच्या परिसरात शिकारीस गेले असताना, टेहळणी करता करता ते कड्यावरून खाली कोसळले [२]. या अपघातामुळे त्यांचा कमरेखालील भाग लुळा पडला. रुग्णालयात चैद्यकीय उपचार घेत असताना त्यांना वाचनाची गोडी लागली. या काळात त्यांनी इंग्रजी व मराठी भाषांतील अनेक ग्रंथ वाचून काढले [१]. या वाङमयाभिरुचीतून पुढे त्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली. +नाथमाधवांची पहिली कादंबरी, प्रेमवेडा, ही इ.स. १९०८ साली प्रकाशित झाली. नाथमाधवांची शेवटची कादंबरी ‘स्वराज्यातील दुही’ ही अपुरी राहिली. त्यांच्या ‘डॉक्टर’ या कादंबरीवरून ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट निघाला. (१९५९). शहरी-ग्रामीण असे दोन्ही वातावरण असलेल्या या सामाजिकपटाचे दिग्दर्शन माधव शिंदे यांनी केले होते. उषा किरण, सूर्यकांत यांच्या भूूमिका असलेल्या वसंत प्रभू यांच्या संगीताने नटलेल्या या चित्रपटाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3705.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5448c19e3ae7c2517501555a6dd5eccb9a0c31c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3705.txt @@ -0,0 +1,2 @@ + +नादिया पेत्रोवा (रशियन: Надежда Петрова; उच्चार: नाद्जिएश्द पेत्रोवा) ही रशियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3708.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5448c19e3ae7c2517501555a6dd5eccb9a0c31c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3708.txt @@ -0,0 +1,2 @@ + +नादिया पेत्रोवा (रशियन: Надежда Петрова; उच्चार: नाद्जिएश्द पेत्रोवा) ही रशियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3715.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86c21d91606601700ee3b3aaa5246ac325b3d055 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3715.txt @@ -0,0 +1 @@ +नादिरा (Florence E·ze·ki·el Nadira) (स्ंपूर्ण नाव: फ्लाॅरेन्स इझिकेल नादिरा; ५ डिसेंबर १९३२ - ९ फेब्रुवारी २००६‌) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. त‍िने एकूण ६३ चित्रपटांत कामे केली.[१] प्रामुख्याने १९५० व १९६० च्या दशकांमध्ये कार्यरत असलेली नादिरा श्री ४२०, पाकीजा, ज्युली इत्यादी चित्रपटांमधील भूमिकांसाठी लक्षात राहिली. ज्युलीमधील भूमिकेसाठी तिला १९७५ सालचा फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3730.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f0c5ebc38e9a72e82a75223d828b33867a39926 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3730.txt @@ -0,0 +1 @@ +नानकाई इलेक्ट्रिक रेल्वे (जपानी:南海電気鉄道) ही जपानी रेल्वेमार्ग कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय ओसाका शहराच्या उपनगरात आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3747.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e8cdeb6b865b8e9b4f8633682fb675e073e0659 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3747.txt @@ -0,0 +1,3 @@ +नाना चुडासामा हे मुंबईचे माजी नगरपाल तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध विषयांवर मर्मभेदी भाष्य करणार व्यतीमत्व आहे. जायंट इंटरनॅशनल या संस्थेचे संथापक आहेत. मुंबई माझी लाडकी, फोरम अगेन्स्ट ड्रग्ज ॲण्ड एड्स, नॅशनल किडनी फाऊंडेशन, कामन मॅन्स फोरम अशा निरनिराळ्या संस्थाचा कारभारात त्यांचा मोलाचा हातभार आहे. +इ.स. २००५ साली त्यांच्या समाजकार्या साठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने संन्मानीत करण्यात आले. +मोजक्या शब्दांत देश-विदेशातील घटनेवर मामिर्क टिप्पणी करणाऱ्या बॅनरमुळे ते ओळखले जातात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_375.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92dac57e522679198816957ef91219430b05adae --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_375.txt @@ -0,0 +1,7 @@ +द्रोणागिरी हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_377.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b53d2c676f37f9de36200420f2ae0df8395f80a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_377.txt @@ -0,0 +1 @@ +द्रोणाचार्य पुरस्कार भारतीय क्रीडा पुरस्कार आहे. गत तीन वर्षात क्रीडा प्रशिक्षक म्हणून सतत केलेल्या असामान्य कामगिरीबददल हे पुरस्कार दिले जातात. यामध्ये रोख रुपये चाळीस हजार, मानपत्र व मानचिन्ह यांचा सामावेश असे. या पुरस्कारांतर्गत दिली जाणारी रोख रक्कम आता रुपये पंचाहत्तर हजार इतकी वाढविण्यात आली आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3783.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52305361bdb24e47101ce9fdc32aeea369e7c8bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3783.txt @@ -0,0 +1,12 @@ + +श्री.नारायण विष्णू धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी (जन्म : मार्च १, १९२२; - जुलै ८, २००८) दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत निरलसपणे कार्य केले. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत. +नानासाहेब धर्माधिकारी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले. रेवदंड्याच्या शाळेत ते शिकत होते. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हात पाहून भविष्य सांगणे होता। +धर्माधिकाऱ्यांच्या घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव "शांडिल्य" असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शांडिल्य हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी' अशी पदवी दिली. तेव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले. +डॉ.नानासाहेबांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन, प्रसिद्धीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले. त्यांचे चिरंजीव दत्तात्रेय तथा अप्पासाहेब व नातू सचिनदादा यांनीही नानांच्याच कार्याला वाहून घेतले आहे. त्यांचे पुत्र आदरणीय पद्मश्री डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या समाजप्रबोधनाच्या कार्याची धुरा वडिलांच्याच निष्ठेने आणि तळमळीने स्वतः करीत आहेत. +धर्माचरणाविषयी बोलतांना, त्या अनुषंगाने समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण नानासाहेब धर्माधिकारी देत गेले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. +धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या असा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी स्वतःची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली व आजही हे कार्य निष्काम त्यांचे सुपुत्र आदरणीय पद्मश्री डॉ.श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी व नातू आदरणीय रायगड भूषण श्री. सचिनदादा धर्माधिकारी यशस्वीरीत्या करत आहेत . +या कामासाठी त्यांनी १९४३ साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्रीसमर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली. या माध्यमातून सोमवार दिनांक ८ ऑक्टोबर १९४३ ( विजयादशमी ) रोजी मुंबई येथील गोरेगांव येथे प्रथम श्रीबैठक सुरू करण्यात आली. या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला. त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहेत. +त्या संस्थेमध्ये आजघडीला मराठी बरोबरच हिंदी, उडिया, तामिळ, बंगाली, कन्नड व इंग्रजीतून निरूपण केले जाते. सुरुवातीला महिला व पुरुषांचीच बैठक होत असे. मात्र, बालवयापासूनच संस्कार व्हावेत म्हणून बालोपासना सुरू करण्यात आली. +अध्यात्माचे धडे देतानाच नानांनी शेकडो खेडी, आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले होते. +अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातिभेद अशा कुप्रवृत्तींवर जोरदार प्रहार करत नानांनी सद्गुणांची पेरणी केली. त्यामुळे लाखो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले. +पहा : महाराष्ट्र भूषण पुरस्कार diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3793.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba8f69c3758368bdf97e2ac4ef837d9349c4ac1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3793.txt @@ -0,0 +1,8 @@ + नानिवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3849.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b820458e063ba1c57dfc5a8be5267d9ecbd860a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3849.txt @@ -0,0 +1,5 @@ +'नामदारखान'हा मोगलांमधील पराक्रमी सरदार होता.शाहिस्तेखान जेव्हा शिवाजी महाराजांचा पाडाव करण्यासाठी जेव्हा स्वराज्यात आला होता तेव्हा हा सरदार त्याच्यासोबत होता.याचकाळात नामदारखानास उत्तर कोकणच्या मोहिमेवर पाठविण्यात आले होते. त्याचा मुकाबला करण्यासाठी इ.स.१६६३ मध्ये मोरोपंत पिंगळे आणि निळो सोनदेव यांची नियुक्ती केली होती..[१] + +१.MyHeritage +https://www.myheritage.com › names +Namdar Khan - Historical records and family trees diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3858.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..100f885f00861fa8994b0df056d0085256b39313 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3858.txt @@ -0,0 +1,2 @@ +नामदेव हरबाजी दिवठे (?? - १८ जुलै, इ.स. २०१५:नागपूर, महाराष्ट्र) हे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून १९९९मध्ये भाजपतर्फे निवडून आलेले खासदार होते. धार्मिक प्रवृतीचे असल्याने त्यांचा जास्तीत वेळ मंदिरात जात असे. ते कीर्तन-भजनांमध्ये दंग असायचे. १८ जुलै, २०१५ रोजी नागपूर येथे त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. +त्यांच्या मागे त्याची दोन मुले व पाच मुली आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3883.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8362bd7972748a95f2a7143905871608509b9384 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3883.txt @@ -0,0 +1 @@ +नामिबियाच्या पुरुष क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२३ मध्ये दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[१] सामने २०१९-२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ स्पर्धेचा भाग बनले होते, आणि स्पर्धेच्या आठव्या फेरीदरम्यान आधी पुढे ढकलण्यात आलेल्या दोन्ही बाजूंमधील सामने भरून काढण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3922.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ad9e3670a7bb76027d4c02d9334b6fbddc879f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3922.txt @@ -0,0 +1,2 @@ +नायगव्हाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3952.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..151261519bd2ea0a75cfa84d79c1f87fe951e7e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3952.txt @@ -0,0 +1,2 @@ +नायगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3976.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecf8c3e73b0ff78445027c663db4cfd0540f81d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3976.txt @@ -0,0 +1 @@ +नायजेरिया क्रिकेट फेडरेशन (एनसीएफ) ही नायजेरियातील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3991.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_3991.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4003.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a0c28aab6dfe408d5e53f2fa47aac6c7685fbef --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4003.txt @@ -0,0 +1 @@ +नायजेल लॉंग (फेब्रुवारी ११, इ.स. १९६९:ॲशफोर्ड, केंट, इंग्लंड - ) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4009.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2547d13d161f0f544f58ee8d3efbe2b0cf4a57f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4009.txt @@ -0,0 +1 @@ +नायटी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4020.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebb307a2dd941681b1038a47e9f326c88fc08d96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4020.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +नायनार किंवा नायनमार (तमिळ:நாயன்மார்கள் : नायनमार्गळ )हे शैव संप्रदायाचे तमिळ संतकवी होते.ह्यांचा कार्यकाळ पाचव्या आणि सहाव्या शतकादरम्यान होता.त्यांची एकूण संख्या ६३ इतकी होती.सर्व नायन्मार गुरू हे मुक्तात्मे होते अशी मान्यता आहे.ह्यांची स्वतंत्र देऊळे असून त्यात त्यांच्या मूर्त्यांची इतर सर्व देवतांप्रमाणे पूजा केली जाते.ह्या संताचा उल्लेख सेक्किळार नावाच्या संतकवींच्या पेरियपुराण मध्ये आढळतो.ह्यांचे जीवन चरित्र तेलुगू भाषेत शिवभक्त चरितमु ह्या नावाने प्रसिद्ध आहे. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4032.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..041d9a2b96a2c78ed9cfb66477bb98008c61b30a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4032.txt @@ -0,0 +1,8 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4044.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fa681dc26dda690d68c5a56f594f712062a62f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4044.txt @@ -0,0 +1 @@ +कादंबरी, चित्रपट, नाटक किंवा तत्सम कथानकातील प्रमुख स्त्रीपात्रास नायिका म्हणतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4057.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4090e49af60030c1f1292cb2d0c5c1cb8a06ab72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4057.txt @@ -0,0 +1,2 @@ +नारखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4059.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de23f04777a4b42452f07658f963b9f184f7fcd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4059.txt @@ -0,0 +1,8 @@ + नारगोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4069.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61f63a429762a44a678c78fc98b65bebf58ea283 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4069.txt @@ -0,0 +1,11 @@ + सनातन +हिंदू धर्मातील मान्यतेनुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत. त्यांनी तपःसामर्थ्याने ब्रह्मर्षी पद प्राप्त केलेले आहे. नारद मुनी हे भगवान विष्णू यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात. तसेच त्यांना देवर्षी असेही म्हणतात. +नारद जयंती वैशाख कृष्ण प्रतिपदेला (किंवा, काहींच्या मते द्वितीयेला) असते. +'नार' या संस्कृत शब्दाचा अर्थ पाणी असा होतो. पाणी देणारा तो नारद अशी या शब्दाची फोड आहे. ('नारं ददाति सः नारदः') त्यांना स्वर्गलोक, मृत्यूलोक व पाताळलोक ह्या तिन्ही लोकांत मुक्त संचार करता येतो. त्यांचे एका हाताता वीणा असते तर एका हातात चिपळ्या. ते तोंडाने सतत नारायण नारायण असे म्हणत असतात. ते मुळात भक्तीचा प्रचार व प्रसार करतात. कीर्तनकलेचे श्रेय नारदमुनींना देण्यात येते.[१] +नारदांच्या मस्तकावर अंबाड्यासारखा केशचूडा बांधलेला असतो व त्यावर फुलांची माळा लपेटलेली असते. कपाळावर त्रिपुंड लावलेला, गळ्यात जानवे व तुळशीच्या मण्यांची माळ, दंडावर केयूर व मनगट्या घातलेल्या, तसेच पायात खडावा असा त्यांचा साधारण वेश असतो. तसेच त्यांनी तलम चांगल्या प्रतीचे वस्त्र धारण केले असते. ते, एखादी परिस्थिती आपल्या हाती घेऊन त्याला योग्य वळण लावण्यात वाकबगार आहेत. ते संभाषणामध्ये सत्याची जाणीव करून देतात. .[१] +नारद हे कळलावे नारद म्हणून अधिक ओळखले जातात. देवांमध्ये किंवा देवपत्‍नींमध्ये भांडणे लावण्यात हे हुशार आहेत.[ संदर्भ हवा ]पण या कळी लावण्यामध्येसुद्धा जगाचे हित असते +नारदमुनी हे जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवणारे, भक्तिरसाचा सुगंध देणारे, भक्तिमय गंगेमध्ये न्हाऊन जाणारे मुनी आहेत. भक्ती म्हणजे काय हे जगाला पटवून सांगणारे देवर्षी नारद धर्मशास्त्रांमध्ये पारंगत आहेत. रामायण-महाभारतातच नव्हे तर तिन्ही चारी युगामध्ये त्यांची मोठी ख्याती आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये देवर्षी नारद मुनींचा मोठा वाटा असतोच. वीणा हाती घेऊन ते तिन्ही लोकांमध्ये व सप्तपाताळांमध्ये भ्रमण करत असतात. + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4070.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c63debc696e1c7cc6ebef2c17488d6c1c735419 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4070.txt @@ -0,0 +1,8 @@ + नारदखेरकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4075.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..755f9aeacddbe962d6cda3fb22e0e6c899dd6ad3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4075.txt @@ -0,0 +1,2 @@ + नारपोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4102.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26638e88405b46c9552879a6c38afb1e32231863 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4102.txt @@ -0,0 +1 @@ +नारायण कुलकर्णी-कवठेकर (जन्मदिनांक ३० सप्टेंबर १९५१ - हयात) हे मराठी भाषेतील एक कवी व संपादक आहेत. हे विदर्भातले आघाडीचे कवी म्हणून ओळखले जातात. कविता दशकाची या काव्यसंग्रहात त्यांच्या दहा कवितांचा समावेश करण्यात आला आहे. युगवाणी नियतकालिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम बघितले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4134.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c83bfe9e12f4891b408847124e19f4c7abcb62fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4134.txt @@ -0,0 +1 @@ +नारायण पै हा मराठी सिने-नाटकातील एक अभिनेता आहे.[ चित्र हवे ] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4151.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..617735764ddb4cc99a21191af974fd56162d5ef7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4151.txt @@ -0,0 +1,2 @@ +नारायण वामन देशपांडे ( - १६ डिसेंबर, २०१७:कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) हे एक मराठी अभिनेते, नाट्यदिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि रंगभूषाकार होते. नाशिकच्या नाट्यनम्रता या नाट्यसंस्थेचे ते संस्थापक उपाध्यक्ष होते. त्यांनी काही एकांकिकाही लिहिल्या होत्या. +‘कौंतेय’, ‘तीन चोक तेरा’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘पुत्र’ आदी अनेक नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. त्यानंतर त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4175.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b75a164d0a80de48c064fdded4034cf4ebaec835 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4175.txt @@ -0,0 +1,2 @@ +नारायणगाव हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील पुणे-नाशिक गाडीरस्त्यावरील छोटे शहर आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4177.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8776b10073a62a287a4d5d3914bcd1cf58742d95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4177.txt @@ -0,0 +1,2 @@ +नारायणगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4216.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79cb6ae22e95029c40717c34b649800da5fa2618 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4216.txt @@ -0,0 +1,2 @@ +नारायणहिती राजवाडा तथा नारायणहिती दरबार हा नेपाळची राजधानी काठमांडूमधील राजवाडा आहे. ह्या राजवाड्यात नेपाळच्या राजाचे वसतीस्थान व कार्यालय होते. देशातील महत्त्वाचे राजकीय निर्णय येथे होत असत. +हा राजवाडा एकोणिसाव्या शतकात बांधला गेला. सध्याच्या इमारती १९६१मध्ये बांधल्या गेल्या. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4218.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79cb6ae22e95029c40717c34b649800da5fa2618 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4218.txt @@ -0,0 +1,2 @@ +नारायणहिती राजवाडा तथा नारायणहिती दरबार हा नेपाळची राजधानी काठमांडूमधील राजवाडा आहे. ह्या राजवाड्यात नेपाळच्या राजाचे वसतीस्थान व कार्यालय होते. देशातील महत्त्वाचे राजकीय निर्णय येथे होत असत. +हा राजवाडा एकोणिसाव्या शतकात बांधला गेला. सध्याच्या इमारती १९६१मध्ये बांधल्या गेल्या. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4229.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e64781d4ece28e90d0cbc0a40aa6a39242f9e91c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4229.txt @@ -0,0 +1,2 @@ +नारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4234.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac35f9f934a4db9dee78888c80468d4475bf203d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4234.txt @@ -0,0 +1,9 @@ +विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). +तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. +This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information. +सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + +नारी समता मंच या संस्थेची स्थापना विद्या बाळ यांनी पुणे येथे १९८१ साली केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4237.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ba60c277c3de8b07148b08364a55007ddbcc88b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4237.txt @@ -0,0 +1,11 @@ +नारी शक्ती पुरस्कार हा एक भारत सरकार तर्फे दिला जाणारा, महिलांसाठींचा सर्वोच्च पुरस्कार आहे. असामान्य कर्तृत्व दाखवणाऱ्या व्यक्तिगत महिलेस किंवा संस्थेस दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार तर्फे सहा विविध वर्गवारीत दिला जातो.[१] +कठिन परिस्थितित एखादी महिला आपली हिम्मत आणि अंतस्थ शक्ती नुसार जे अतुल्य कार्य करते, त्याचा हा सन्मान असून याद्वारे महिला सशक्तीकरण आणि नारीशक्तीचा आदर समाजात वाढवणे हा उद्देश असून +अंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणजे ८ मार्च रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते[२][३] यात पुरस्कार विजेत्या महिलेस किंवा संस्थेस एक लाख रुपये आणि एक प्रमाण पत्र दिल्या जाते. या पुरस्काराची सुरुवात 'स्त्री शक्ती पुरस्कार' नावाने इ.स.१९९९ मध्ये झाली.[१] +या पुरस्काराचे नाव भारतीय इतिहासातील प्रसिद्ध +स्त्रियांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.[४][५] +१८व्या शतकातील माळव प्रांतातील एक राणी +प्रसिद्ध तामिळ महिला 'कण्णगी'च्या नावावर आधारित. +१७ शतकातील मराठा राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांच्या नावावर आधारित. +२०व्या शतकातील एक नागा आध्यात्मिक तथा राजनीतिक महिला, राणी गाएदिनलिउ ज़ेलियांगच्या नावावर आधारित. +झाशीची राणी तथा एक स्वातंत्र्य सेनानी राणी लक्ष्मीबाईच्या नावावर आधारित. +१३व्या शतकातील दक्षिणात्य राणी रुद्रम्मा देवीच्या नावावर आधारित। diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4247.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59d16b7a3f71dc6b0f7c5ec532e56e29cffc0ab8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4247.txt @@ -0,0 +1,2 @@ +नारेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4253.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75ca1b188a06fc645a1c7090bd8acc292ef619ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4253.txt @@ -0,0 +1,7 @@ +अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) (लघुरुप: NCB) ही एक भारतीय केंद्रीय कायदा अंमलबजावणी आणि गुप्तचर संस्था आहे जी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याच्या तरतुदींनुसार अंमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर पदार्थांच्या वापराशी लढा देण्याचे काम एजन्सीकडे आहे. +इ.स. १९८६ मध्ये स्थापित, हे भारतीय राज्य सरकारे आणि इतर केंद्रीय विभागांशी समन्वय साधण्यासाठी, अंमली पदार्थांच्या तस्करीच्या संदर्भात भारताच्या आंतरराष्ट्रीय दायित्वांची अंमलबजावणी आणि आंतरराष्ट्रीय आणि परदेशी औषध कायदा अंमलबजावणी संस्थांना मदत करण्यासाठी जबाबदार आहे.[१][२] +अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 ची संपूर्ण अंमलबजावणी सक्षम करण्यासाठी आणि अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 मधील अवैध तस्करी प्रतिबंधक कायद्याद्वारे त्याच्या उल्लंघनाशी लढा देण्यासाठी 17 मार्च 1986 रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची स्थापना करण्यात आली.[२] अंमली पदार्थांवरील सिंगल कन्व्हेन्शन , सायकोट्रॉपिक पदार्थांवरील कन्व्हेन्शन आणि अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरुद्ध संयुक्त राष्ट्रांच्या कराराच्या अंतर्गत भारताच्या कराराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी स्थापन करण्यात आली. या संस्थेतील अधिकारी भारतीय महसूल सेवा , भारतीय पोलीस सेवेतील आहेतआणि निमलष्करी दले थेट भरती झालेल्या सदस्यांव्यतिरिक्त.[३] +नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे राष्ट्रीय मुख्यालय राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे आहे. त्याची फील्ड युनिट्स आणि कार्यालये झोननुसार आयोजित केली जातात आणि मुंबई, इंदूर, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, लखनौ, जोधपूर, चंदीगड, जम्मू, अहमदाबाद, बेंगळुरू, गुवाहाटी आणि पाटणा येथे आहेत.[१] +NCB चे महासंचालक हे भारतीय पोलीस सेवा (IPS) किंवा भारतीय महसूल सेवा (IRS) चे अधिकारी असतात. डायरेक्ट फीडर ग्रेड व्यतिरिक्त, या संस्थेतील अधिकारी भारतीय महसूल सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि इतर निमलष्करी दलातील देखील आहेत. +नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे देखील आर्थिक गुप्तचर परिषदेत प्रतिनिधित्व केले जाते.[४] NCB गृह मंत्रालयाशी संलग्न आहे, ज्याला अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 चे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार बनवण्यात आले आहे. NCB माहिती अधिकार कायद्याच्या कलम 24(1) अंतर्गत माहिती अधिकाराच्या कक्षेबाहेर आहे. कायदा 2005.[२] +अंमली पदार्थांच्या तस्करीला अखिल भारतीय पातळीवर लढा देणे हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा मुख्य उद्देश आहे.[२] हे सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क /जीएसटी, राज्य पोलीस विभाग , केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय), केंद्रीय आर्थिक गुप्तचर ब्यूरो (सीईआयबी) आणि इतर भारतीय गुप्तचर आणि कायद्याची अंमलबजावणी संस्था या दोन्ही राष्ट्रीय आणि राज्यांमध्ये जवळच्या सहकार्याने कार्य करते. पातळी[१] NCB भारताच्या ड्रग कायदा अंमलबजावणी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना मादक पदार्थांच्या तस्करीशी लढण्यासाठी संसाधने आणि प्रशिक्षण देखील प्रदान करते. NCB भारताच्या सीमांवर विदेशी तस्करांसोबत तस्करी घडवणाऱ्या ठिकाणांवर लक्ष ठेवते.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4259.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4259.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4261.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02ed6807df9dac63f3a6d4cf6f3b6acd8c369ad6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4261.txt @@ -0,0 +1 @@ +नालंदा हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र बिहार शरीफ येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4269.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e74ba7e6c7e9d7cac250aaddcbff94cc900f4d11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4269.txt @@ -0,0 +1 @@ +नालगोंडा हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_428.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8314f21a8d63f12a092964f83c1b96b016437a28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_428.txt @@ -0,0 +1,3 @@ +द्वीपकल्प (Peninsula) म्हणजे तीन बाजूंनी समुद्र आणि चौथ्या बाजूला जमिनीचा विशाल तुकडा असणारा प्रदेश. या प्रदेशाच्या शेवटच्या टोकाला भूशिर म्हणतात. +उदा., +USA मधील ईशान्येकडील लेक पेनिन्सुला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4284.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b09bdc7f45eb61707a7ab501e81797d01f29cd57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4284.txt @@ -0,0 +1,2 @@ +नाळबंदवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4291.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6a03f1fce722121ca823310e0c796acfc2afa0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4291.txt @@ -0,0 +1,21 @@ + +नालासोपारा हे वसई-विरार महानगरपालिकेतले एक उपनगर आहे. नालासोपारा पूर्वी सोपारा किंवा सुपारा म्हणून ओळखले जाणारे, मुंबई महानगर प्रदेशातील एक शहर आहे. पूर्वेला नाळा आणि पश्चिमेला सोपारा असे गाव एकत्र करून पश्चिम रेल्वेने नालासोपारा असे रेल्वे स्थानक बांधले. भारतातील महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आहे आणि वसई-विरार शहर महानगरपालिका द्वारे शासित आहे. नालासोपारा रेल्वे स्थानक हा पश्चिम रेल्वे विभागाचा एक भाग आहे. +नालासोपारा हे प्राचीन भारतातील शुर्पारक (शूरांचे शहर; शूरपारक) किंवा सुपारक म्हणून विद्वानांनी स्वीकारले आहे आणि ते एक व्यस्त व्यापारी केंद्र आणि बौद्ध धर्माचे एक महत्त्वाचे स्थान होते. हे सातवाहनांच्या अधिपत्याखालील प्रशासकीय घटकांपैकी एक होते आणि कार्ले, नाशिक, नाणेघाट आणि कान्हेरी येथील शिलालेखांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. +येथे उष्णकटिबंधीय हवामान आहे, विशेषतः उष्णकटिबंधीय ओले आणि कोरडे हवामान कोपेन हवामान वर्गीकरणांतर्गत, सात महिने कोरडेपणा आणि जुलैमध्ये पावसाचे उच्चांक. +या मध्यम हवामानात जास्त पावसाचे दिवस आणि अत्यंत तापमानाचे फार कमी दिवस असतात. डिसेंबर ते फेब्रुवारी हा थंड हंगाम त्यानंतर मार्च ते जून असा उन्हाळा असतो. जून ते सप्टेंबर अखेरचा कालावधी हा नैऋत्य मान्सूनचा हंगाम असतो आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा मान्सूननंतरचा हंगाम असतो. सर्वात कोरडे दिवस हिवाळ्यात असतात तर सर्वात ओले दिवस जुलैमध्ये येतात. +जून ते सप्टेंबर दरम्यान, नैऋत्य मोसमी पावसाने प्रदेशात जोरदार हजेरी लावली. मे महिन्यात मान्सूनपूर्व सरी येतात. कधीकधी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये मान्सूनच्या सरी येतात. सरासरी एकूण वार्षिक पर्जन्यमान २,०००-२,५०० मिमी (७९-९८ इंच) दरम्यान असते. दरवर्षी, एकूण पावसाच्या 80% पेक्षा जास्त पाऊस जून ते ऑक्टोबर दरम्यान होतो. सरासरी आर्द्रता ६१-८६% आहे, ज्यामुळे ते आर्द्र हवामान झोन बनते. +तापमान 22-36 °C (72-97 °F) पासून बदलते. सरासरी तापमान 26.6 °C (80 °F), आणि सरासरी पर्जन्यमान 2,434 मिमी (95.83 इंच) आहे. सरासरी किमान तापमान 22.5 °C (72.5 °F) आहे. दैनंदिन सरासरी कमाल तापमान 28.4 °C (83.1 °F) ते 33.4 °C (92.1 °F) पर्यंत असते, तर दैनिक सरासरी किमान तापमान 17.5 °C (63.5 °F) ते 26.4 °C (79.5 °F) पर्यंत असते. . हिवाळ्यात, तापमान 12-25 °C (54-77 °F) दरम्यान असते तर उन्हाळ्यात तापमान 36-41 °C (97-106 °F) दरम्यान असते. +सोपारा (काही जणांनी हिब्रू ग्रंथांमध्ये ओफिरचा उल्लेख केला आहे) हे एक प्राचीन बंदर शहर आणि प्राचीन अपरांताची राजधानी होती. सोपारा हे प्राचीन बंदर हे पश्चिम भारतातील केम्बे बंदरानंतर सर्वात महत्त्वाचे बंदर होते. या प्राचीन शहराचे ठिकाण सध्याच्या नालासोपाराजवळ आहे. प्राचीन काळी, हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात मोठे टाउनशिप होते, मेसोपोटेमिया, इजिप्त, कोचीन, अरेबिया आणि पूर्व आफ्रिकेशी व्यापार करत होते. +महाभारत आणि पुराण सांगतात की परशुरामाच्या निवासस्थानासाठी समुद्रातून शूरपारक परत मिळवण्यात आले होते आणि त्यामुळे ते तीर्थ बनले होते. १८८२ मध्ये अशोकाच्या स्तूपातील अवशेष आणि रॉक शिलालेख (८व्या आणि ९व्या प्रमुख शिलालेखांचे तुकडे) सापडल्याने ३ऱ्या शतकापासून ते ९व्या शतकापर्यंत या बंदर शहराचे महत्त्व सिद्ध होते. इ.स. संस्कृत ग्रंथ महावंश (VI, 46, 47) मध्ये असे म्हटले आहे की सिंहली राज्याचा (आता श्रीलंका) पहिला राजा विजया सुप्परका (सोपारा) येथून श्रीलंकेला गेला. टॉलेमीने या शहराचा उल्लेख सौपारा असा केला होता आणि त्याच्या काळात हे एक मोठे व्यापारी केंद्र होते जैन लेखकांच्या मते, श्रीपाल या पौराणिक राजाने सोपारकाचा राजा महासेनाची कन्या तिलकसुंदरी हिच्याशी विवाह केला होता. जिनप्रभासूरी (१४ वे शतक) यांनी त्यांच्या विविधातीर्थकल्पामध्ये सोपारकाचा उल्लेख ८४ जैन तीर्थांपैकी एक (पवित्र स्थान) म्हणून केला आहे. ऋषभदेवाच्या प्रतिमेचा उल्लेखही त्यांनी या शहरात त्यांच्या काळापर्यंत केला होता. +शुर्पारक असा सर्वात प्राचीन संदर्भ महाभारतात आढळतो. सुप्पारा जातक, इ.स.पू. ६व्या शतकातील मानले जाते, सोपारा हे S.W.Asia, गुजरात, मलबार आणि श्रीलंका येथील बंदरे, त्यांचे तज्ञ (नेव्हिगेशन पायलट- बोधिसत्व) आणि त्यांनी प्रवास केलेल्या समुद्रांसोबत एक समृद्ध बंदर व्यापार म्हणून बोलते. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील अचूक ऐतिहासिक डेटा एकत्र केला जाऊ शकतो. +प्राचीन काळात, हे भारताच्या पश्चिम घाटातील एक विशाल शहर होते आणि परदेशी व्यापारासाठी प्रमुख बंदरांपैकी एक होते. ओफिरचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातून टायरचा राजा हिराम याने सोलोमनसाठी सोने, मौल्यवान खडे आणि शेवग्याची झाडे आणली होती. +एप्रिल १८८२ मध्ये, भगवानलाल इंद्रजी, एक प्रख्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ, नाणकशास्त्रज्ञ आणि एपिग्राफिस्ट यांनी सोपाराजवळील मर्देस गावातील बुरुड राजाचे कोट टीला उत्खनन केले. बौद्ध स्तूपाचे अवशेष सापडले. स्तूपाच्या मध्यभागी (विटांनी बांधलेल्या खोलीच्या आत) एक मोठा दगडी खजिना उत्खनन करण्यात आला ज्यामध्ये मैत्रेय बुद्धाच्या आठ कांस्य प्रतिमा होत्या ज्या इ.स. ८वे-९वे शतक इ.स. या तिजोरीत तांबे, चांदी, दगड, स्फटिक आणि सोन्याच्या अवशेषांच्या ताबूतांसह असंख्य सोन्याचे फुले आणि भिक्षुकीच्या वाडग्याचे तुकडे होते. गौतमीपुत्र सातकर्णीचे (सातवाहन) चांदीचे नाणेही ढिगाऱ्यातून सापडले. बॉम्बे प्रांतीय सरकारने सोपारा अवशेष एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेला सादर केले. या प्राचीन शहराच्या जागेवर उत्खननादरम्यान सापडलेली नाणी आणि कलाकृती आजही एशियाटिक सोसायटी, मुंबई संग्रहालयात पाहता येतात. अशोक सापडले. हे शिलालेख मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात पाहता येतील. १९३९-४० मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या एम.एम.कुरेशी यांनी या जागेचे पुन्हा उत्खनन केले, जेव्हा मुख्य स्तूपाच्या दक्षिण बाजूला अनेक दगडी लिंटेल्स आणि दोन लहान स्तूप सापडले. मुस्लिम काळ. अन्वर मुन्शी (१९७२) यांना सोपारा येथे अनेक सातवाहन शिशाची नाणी सापडली. १९५६ मध्ये, भुईगाव या किनारपट्टीच्या गावातून ११व्या मोठ्या शिलालेखाचा एक तुकडा सापडला. १९९३ मध्ये उत्खननादरम्यान, एक अंगठी विहीर, रोमन ॲम्फोरे लाल पॉलिश केलेले भांडे आणि काचेचे तुकडे (सर्व सामान्य युगाच्या सुरुवातीच्या शतकातील) सापडले. +प्राचीन निवासस्थान स्तूपापासून २ किमी अंतरावर आहे जे दक्षिणेकडील कोरड्या खाडीकडे लक्ष देते आणि पूर्वेकडे ठाणे खाडीला उघडते. साइटवर मोठ्या प्रमाणात इस्लामिक चकचकीत भांडे, काळे आणि लाल रंगाचे भांडे आढळून आले. असे दिसते की सुरुवातीच्या ऐतिहासिक काळात सोपारा हे मुख्य भूभागावर उत्तरेकडील आगाशी बेटावर आणि दक्षिणेला बस्सीन येथे स्थित होते. मुख्य भूप्रदेश आणि बेट यांच्यामधील बॅकवॉटर जहाजांच्या हालचाली आणि नांगरासाठी योग्य होते. गॅस आणि निर्मल गावे एकेकाळी खाडीचा भाग होती. या गावांना लागून असलेल्या भागात अनेक टाक्या आणि स्थापत्य अवशेष आढळतात. स्तूप आणि खाडीच्या मधोमध असलेल्या भागात सर्व प्राचीन अवशेष सापडले. १९व्या शतकापर्यंत ही खाडी जलवाहतूक करण्यायोग्य होती आणि २० टन वजनाची जहाजे येथून ये-जा करत असत. पृष्ठभागावरील निष्कर्ष लक्षात घेतल्यास वास्तुशिल्पीय तुकड्यांचे महत्त्व अधिक महत्त्वाचे ठरते. भाटेला तलावाच्या आजूबाजूचा परिसर हा उतरण्याचे ठिकाण किंवा बंदर आहे, जिथे पोर्तुगीज जेट्टी आणि कस्टम हाऊसचे अवशेष देखील दिसतात. लगतच्या परिसरात एक्सप्लोरेशन (१९९४) मध्ये रेड पॉलिश वेर आणि ग्लेझ्ड वेर मिळाले आहेत. पुरावा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि ब्रिटिश अकादमी, हैदराबाद यांनी १९९३ मध्ये केलेल्या संयुक्त उत्खननाने पुष्टी केली आहे जिथे सुरुवातीच्या ऐतिहासिक कालखंडातील पुरातन वास्तू (सातवाहन आणि काशत्रप कालावधी) - शिसे आणि तांब्याची नाणी, अर्ध-मौल्यवान दगडी मणी, नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश वेरचे छोटे तुकडे, ॲम्फोरेचे तुकडे आणि इस्लामिक ब्लू ग्लेज्ड वेर सापडले. या उत्खननादरम्यान मातीची भिंत आणि वेगवेगळ्या आकाराच्या दगडी तुकड्यांसह चौदा खडबडीत दगडी भिंतही आढळून आली. +पुरातत्त्व आणि साहित्यिक स्त्रोतांवरून हे स्पष्टपणे दिसून येते की सोपारा हे अशोकपूर्व काळापासून इसवी सन पूर्व ३व्या शतकापर्यंत आणि पुन्हा ९व्या ते १३व्या शतकापर्यंतचे मुख्य उद्दिष्ट होते आणि चौथ्या ते ९व्या शतकापर्यंत सांस्कृतिक अवशेषांचा पुरावा नाही. असे दिसते की या काळात सोपाऱ्याचे महत्त्व कमी झाले होते. सोपारा या प्राचीन बंदराच्या ऱ्हासाचे मुख्य कारण म्हणजे समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने झालेल्या गाळाचा परिणाम होता. यापुढे किनाऱ्याजवळील आणि किनाऱ्यापासून दूर असलेले सागरी पुरातत्त्व शोध आणि उत्खनन प्राचीन बंदर शहराची व्याप्ती निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. +ए.एल. बाशम यांनी सोपारा येथे सापडलेल्या आज्ञापत्रांच्या तुकड्यांचे खालील भाषांतर आहेत. या शिफारशींमध्ये, अशोकाने स्वतःला "देवनम्पिया" (देवांचा प्रिय) आणि "पियादसी" (सुंदर) असे संबोधले आहे. +"पूर्वी, राजे आनंदाच्या दौऱ्यावर जात असत, ज्यात शिकारी आणि इतर तत्सम करमणूक होते. देवांचा प्रिय राजा पियादसी, जेव्हा त्याला १० वर्षांसाठी अभिषेक झाला, तेव्हा तो ज्ञानवृक्षावर गेला. तेव्हापासून ते उदयास आले. धम्माशी संबंधित सहलींचा सराव, ज्यामध्ये तपस्वी आणि ब्राह्मणांच्या भेटी घेतल्या जातात, भेटवस्तू दिल्या जातात, वृद्ध लोकांच्या भेटी घेतल्या जातात, सोन्याचे वाटप केले जाते, ग्रामीण भागातील लोकांच्या भेटी घेतल्या जातात, धम्माचे निर्देश दिले जातात आणि प्रश्न विचारले जातात. धम्मावर उत्तर दिले जाते. देवांचा प्रिय राजा पियादसी याला इतर कोणत्याही उपभोगांपेक्षा जास्त आनंद मिळतो." +"देवांचा लाडका राजा पियादसी म्हणतो: लोक आजारपणात, मुला-मुलींच्या लग्नाच्या वेळी, मुलांच्या जन्माच्या वेळी, प्रवासाला जाताना या आणि इतर तत्सम प्रसंगी अनेक विधी करतात. विशेषतः स्त्रिया विविध प्रकारचे समारंभ करतात, जे क्षुल्लक आणि निरुपयोगी असतात. असे समारंभ जर केलेच तर त्याचे छोटे परिणाम होतात. पण एक समारंभ ज्याचे मोल आहे तो धम्माचा. या समारंभात गुलाम आणि नोकरांचा आदर, आदर यांचा समावेश होतो. शिक्षकांसाठी, जीवांप्रती संयमी वागणूक, श्रमण आणि ब्राह्मण यांना दान - या आणि तत्सम पद्धतींना धम्माचा सोहळा म्हणतात. म्हणून पिता, पुत्र, भाऊ, गुरू, मित्र, परिचित आणि शेजारी यांनी विचार केला पाहिजे, 'हे पुण्य आहे, हे आहे. जोपर्यंत माझा उद्देश साध्य होत नाही तोपर्यंत मी सराव केला पाहिजे.' +२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, नालासोपाऱ्याची लोकसंख्या ४.६ लाख होती. नालासोपाऱ्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेत २.३ लाखांवरून २०११ मध्ये ४.६ लाख झाली. हे मुंबईच्या सुप्रसिद्ध सॅटेलाइट सिटीपैकी एक आहे. लोकसंख्येच्या ५४% पुरुष आणि ४६% स्त्रिया आहेत. नाला सोपाराचा सरासरी साक्षरता दर ७९% आहे, जो राष्ट्रीय सरासरी ७४.०४% पेक्षा जास्त आहे: पुरुष साक्षरता ७७% आणि महिला साक्षरता ८२% आहे. नालासोपारामध्ये, १३% लोकसंख्या ६ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. अल्पसंख्याक भाषांमध्ये, गुजराती लोकसंख्येच्या १७.८२% आणि हिंदी २२.९२% लोक बोलतात. +चक्रेश्वर महादेव मंदिर +चक्रेश्वर महादेव मंदिर (19.416982°N 72.798733°E) हे भगवान शिवाचे अतिशय प्राचीन मंदिर आहे. हे तुलनेने लहान मंदिर आहे आणि ते पवित्र स्थान म्हणून प्रख्यात आहे जिथे स्वामी समर्थांनी जवळच असलेल्या राम मंदिराचे ध्यान, प्रतिष्ठा केले आणि याच ठिकाणी सजीव समाधी घेतलेल्या शिष्याला आशीर्वाद दिला. हे मंदिर नालासोपारा पश्चिमेकडील चक्रेश्वर तलावाच्या एका कोपऱ्यात आहे. +झवेरचंद मेघानी यांनी गुजरातरत्नो जय नावाच्या ऐतिहासिक घटनांवर आधारित गुजराती कादंबरीचा उल्लेख केला आहे की प्रसिद्ध जैन सामान्य लोक वास्तुपाल आणि दिलवाडा मंदिरे बांधणारे तेजपाल यांचे पालक घरातून पळून गेल्यानंतर काही काळ सोपारा येथे राहिले होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4304.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24f6f5e3aa49fefb1cbd8ba480344eaee666be82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4304.txt @@ -0,0 +1,3 @@ +नावजी बलकवडे हे छत्रपती राजारामाच्या काळातील मराठ्यांचे एक सैनिक होते. +बारा मावळातील सर्व किल्ले मोगलांनी जिंकून घेतले होते. शंकराजी नारायण पंत सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली नावजी बलकवडे यांनी इ.स. १६९२च्या श्रावण महिन्यात ऐन पावसात लोहगड जिंकून घेतला. १ जुलै १६९३ च्या रात्री चारशे मावळ्यांनिशी सिंहगडासारखा अभेद्य किल्ला पुन्हा जिंकून घेतला. या कामगिरीवर खुश होऊन छत्रपती राजाराम यांना जिंजीहून ३ एप्रिल १६९४ला पाठवलेल्या अभिनंदनपर पत्रात लिहिले, तुम्ही सिंहगडचे कार्यसिद्धीसमयी धारेस चढोन तलवारीची शर्थ केली. पूर्वी सुभेदार तानाजी मालुसऱ्यांनी जीव देऊन किल्ला संपादिला. त्याचप्रमाणे तुम्हीही प्राणाची बाजी लावून किल्ला सर केलात. याचबरोबर नावजींना पदाती सपृ सहस्री हा किताब देऊन सात हजार पायदळांचे सेनापती पद बहाल करण्यात आले. अशा प्रकारे नावजी बलकवडे यांच्या बाबतीत गड घेऊनी सिंह आला. +यानंतर तीन वर्षांनी म्हणजे इ.स. १६९६मध्ये मोगल सरदार मन्सूरखान बेग जुन्‍नरकर याने फितुरीने जिंकून घेतलेला कोरीगड हा घाट माथ्यावरील किल्ला नावजींनी मोठ्या पराक्रमाने जिंकला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4306.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85205a5d3a8e8b10fdb64dbaf70401a394606e0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4306.txt @@ -0,0 +1,9 @@ +नावझे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे. + +मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरईफाट्यावर डाव्या बाजूला वळून वरई सफाळे राज्य मार्गावर ५ किमी अंतरावर फुटणाऱ्या उजवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक किमी अंतरावर वसलेले आहे.पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकावरून गेल्यास पारगाव पूल ओलांडल्यानंतर ७ किमी अंतरावर हे गाव वसलेले आहे. +येथील बहुतांश लोक शेतकरी कुटुंबातील आहेत. काही जण पावसाळ्यात मासेमारी करतात.येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. गावात पाणी पुरवठा, रस्ते देखभाल, सार्वजनिक वीजपुरवठा ग्रामपंचायतीच्या मार्फत पुरविण्यात येतो. +नावझे गावाच्या आसपास गुंडावे, साखरे, साळीवळी, दहिसर तर्फे मनोर, वेहलोळी, बोट,सावरे, कुडे, खैरे, एंबुरऐरंबी ही गावे आहेत. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4314.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f557373b9a9910d82b0b43ae9da6451b4da5313e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4314.txt @@ -0,0 +1,8 @@ +नावडे रोड हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे पनवेल-दिवा-वसई मार्गावरील एक स्थानक आहे. + +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +वसई रोड · जुचंद्र · कामण रोड · खारबाव · भिवंडी रोड · कोपर · दिवा जंक्शन · दातिवली · निळजे · तळोजे पांचनंद · नावडे रोड · कळंबोली · पनवेल · चिखले · मोहोपे · चौक · कर्जत + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4319.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50212c19f048ab29d9dbf232cf118930bd2c3417 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4319.txt @@ -0,0 +1 @@ +नावली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4336.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67812be2ed44ea31e2582809920dd4a98b50f0df --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4336.txt @@ -0,0 +1,8 @@ + नावेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4395.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4baaf558ba60965115bdedebce18305de036419d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4395.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख इंग्लिश क्रिकेट खेळाडू नासिर हुसेन बद्दल आहे. अभिनेता नासिर हुसेन बद्दलचा लेख येथे आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4418.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7d7b093aa3a25dcd8c05b3d4ac3b10e00bc08ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4418.txt @@ -0,0 +1,2 @@ +नाहिदा अक्तेर (२ मार्च, २००० - ) ही  बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करते. +ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना  पाकिस्तानविरुद्ध ३० सप्टेंबर, २०१५ रोजी खेळली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4441.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b6dc665cb1157cc084b2a0048e3aee182de5bec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4441.txt @@ -0,0 +1,2 @@ +निंबळक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4444.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f82b9ebcdb937ca6764cd707621b42f32468090 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4444.txt @@ -0,0 +1,29 @@ +निंबा कृष्ण ठाकरे (एन.के. ठाकरे) (जन्म : मोराणे-धुळे जिल्हा, २२ एप्रिल, १९३८) हे पुणे विद्यापीठात टिळक अध्यासनाचे अध्यक्ष, माजी गणित विद्याशाखेचे प्रमुख, जागतिक कीर्तीचे गणिती आणि जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संस्थापक आणि पहिले कुलगुरू होते. सन १९९६मध्ये ते कुलगुरुपदावरून निवृत्त झाले. +एन.के. ठाकरे हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून गणितात डॉक्टरेट मिळविणारे पहिले विद्यार्थी होते. ते एक नावाजलेले शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण संस्थांचे यशस्वी शासक होत. +वाडवडिलांमध्ये शिक्षणाची कुठलीही परंपरा नसताना एन.के. ठाकरे आणि त्यांचे तीन भाऊ उच्चशिक्षित झाले. हयात असलेल्या चार भावांपैकी मोठे एन.के. ठाकरे कुलगुरू, दुसऱ्या क्रमांकावरचे वसंतराव हे वृक्षमित्र म्हणून ६० पुरस्कार मिळवलेले कृषितज्ज्ञ व पर्यावरण या विषयावरच्या २१ पुस्तकांचे लेखक आहेत. तिसरे जगन्नाथ हे धुळ्यातील नामवंत शल्यचिकित्सक, व चौथे शरदराव हे सोलापुरातील प्रथितयश उद्योगपती आहेत. +एन.के. ठाकरे यांचे प्राथमिक शिक्षण धुळे जिल्ह्यातील मोराणे गावी झाले. त्यांचे काका दशरथ पाटील क्रांतिकारक होते. बेचाळीसच्या लढ्यात त्यांचा सहभाग होता. त्यांच्यामुळे विनोबा भावे, एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान अशी मातब्बर मंडळी गावात येत. त्यांच्या भाषणांतले विचार बालवयातच ठाकरे यांच्या मनावर बिंबले. +ग.प्र. प्रधानांचा आदर्श समोर असल्याने, शिक्षण क्षेत्रातच काम करायचे ठाकरे यांनी ठरवले. घरची खूप शेती होती. दूधदुभत्याला कमी नव्हते. पण रोख पैसा नसायचा, त्यामुळे एका शाळेत पूर्ण वेळ शिकवता-शिकवता ते मुंबई विद्यापीठातून एम.एस्‌‍सी.. झाले. या परीक्षेत गणितात पहिला क्रमांक मिळाल्याने त्यांना मुंबईतील साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात सहज नोकरी मिळाली. पुढे मुंबईतीलच व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट, मिठीबाई कॉलेज अशा नोकऱ्या करून एन.के. ठाकरे गोव्यातील चौगुले कॉलेजमध्ये लागले. अंती १९६९ पासून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले, आणि आठ वर्षांनी निवृत्त झाले. +कोल्हापूरच्या या नोकरीच्या काळात त्यांना गणितातली पीएच.डी. मिळाली. आठ वर्षांत त्यांचे गणितासंबंधीचे २००हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. +एन.के. ठाकरे सन १९८२ ते १९८५ या काळात धुळ्यातील जय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यानंतर त्यांना पुणे विद्यापीठात टिळक अध्यासनाचे "टिळक प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स’ हे मानाचे पद मिळाले. +एन,के, ठाकरे १५ ऑगस्ट १९९० रोजी प्रस्तावित उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. जळगाव, धुळे आणि नंदुरबार असे तीन जिल्हे हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असणार होते. १९९१-९२ हे या विद्यापीठाचे पहिले शैक्षणिक वर्ष. वर्ष सुरू झाले, तरी विद्यापीठाला स्वतःची जागा नव्हती. त्यासाठी जमीन मिळविण्यापासूनचे सर्व काम ठाकरे यांनी केले.. शेवटी जळगाव शहराजवळच्या एका डोंगरापलीकडील ६५० एकर टेकड्यांत व माळरानात या विद्यापीठासाठी इमारती बांधण्याचे काम सुरू झाले. त्या इमारतींत १९९५साली विद्यापीठाचे स्थानांतर झाले. +एन.के. ठाकरे जेव्हा विद्यापीठाचे कुलगुरू झाले त्यावेळी उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची कॉपी करून पास होण्याची प्रवृत्ती होती. हा कलंक पुसण्यासाठी ठाकऱ्यांनी सत्त्ववशील शिक्षकांची एक फळी तयार केली. या ब्रिगेडने अचानक धाड घालून कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडून संस्थाचालकांना त्यांच्यावर कारवाई करायला भाग पाडले. शिवाय अनेक अंतर्गत गैरव्यवहारही शोधून काढले, आणि त्यावर दीर्घकालीन उपाययोजनांचा कार्यक्रम राबवला. ठाकरे यांची शैक्षणिक शुद्धीची ही पहिली चळवळ कमालीची यशस्वी ठरली. +विद्यापीठाचा पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रगत व्हावा म्हणून एन.के. ठाकरे यांनी तज्ज्ञ प्रोफेसरांना कामाला लावून आर्ट्‌स, सायन्स व कॉमर्स या तिन्ही शाखांसाठी १४८ नवी पाठ्यपुस्तके तयार केली. अभ्यासक्रमात कार्यानुभव व प्रकल्पपद्धती आणली. त्यामुळे शिक्षण समाजाभिमुख झालं. तसेच बायोकेमेस्ट्री, पॉलिमर केमेस्ट्री, फूड टेक्नॉलॉजी असे २५ नवीन अभ्यासक्रमही सुरू केले. या सर्व प्रयत्‍नांचे फलित म्हणजे ('इंडिया टुडे' २०१३ ने केलेल्या परीक्षणानुसार) या विद्यापीठाला महाराष्ट्रात पहिले स्थान मिळालेे आहे. +एन.के. ठाकरे यांनी विद्यापीठात शैक्षणिक शुल्काद्वारे जमा होणाऱ्या पैशातील गरजेपुरता पैसा हाताशी ठेवून, उर्वरित रक्कम रोजच्या रोज बँकेतील मुदत ठेवीत गुंतवण्याचा नियम +घालून दिला. अशा काटकसरीच्या व्यवस्थापनामुळे उत्तम नियोजन असेल तर विद्यापीठे +स्वतःच्या पैशात व्यवस्थित चालू शकतात हा धडा घातला गेला. +सहा वर्षे कुलगुरुपदावर राहून एन.के. ठाकरे १९९६साली निवृत्त झाले. त्यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची गंगाजळी १४ कोटी रुपयांची होती; शिवाय प्रशस्त व देखण्या ४० इमारती विद्यापीठात उभ्या होत्या. सुमारे ५ लाख झाडांनी व जागोजागीच्या हिरवळीने वेढलेले आणि वेरुळ-अजिंठा येथील लेण्यांच्या चित्रांनी नटलेलेले हे विद्यापीठ आज 'पर्वतावरील ज्ञानशिल्प' म्हणून ओळखले जाते. +शिपायापासून रजिस्ट्रारपर्यंतच्या जागांसाठीच्या निवड प्रक्रियेसाठी एन.के. ठाकरे स्वतः +प्रश्नपत्रिका काढत. नेमणुकांच्या वेळी सत्तेतील राजकारण्यांच्या आदेशाला 'गुणवत्ता असेल तर न्याय मिळेल' असं रोखठोक सांगण्याची निर्भयता त्यांच्यात होती. ठाकऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आपल्या वागण्यातून कर्तव्यकठोरतेचे धडे दिले. +१९९६नंतर एन.के. ठाकरे पुणे विद्यापीठात आलेआणि १९९८पर्यंत राहिले. या काळातल्या +त्यांच्या कामाने आणि संशोधनाने दिल्लीच्या युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्‍स कमिशनने पुणे +विद्यापीठाच्या गणित विभागाला 'गणितातील प्रगत शिक्षण देणारे केंद्र' हा दर्जा प्रदान +केला. +पुणे विद्यापीठातून बाहेर पडल्यावर ठाकरे आपल्या मोराणे गावी आले. वाट्याला आलेल्या +वडिलोपार्जित ११ एकर जमिनीवर त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी +इंग्रजी माध्यमाची शाळा काढली. त्यासाठी धुळे व पुणे येथील स्वतःची दोन घरे विकली, +शिवाय आपला फंड आणि आयुष्यभराची बचत या कामात ओतली आणि उराशी जपलेले +स्वप्न साकार केले. +आपल्या आईवडिलांच्या नावे (शेवंता प्री-प्रायमरी व प्रायमरी स्कूल व कृष्ण हायस्कूल) +एन.के. ठाकऱ्यांनी सुरू केलेली दोन हजार हिरव्यागार झाडांनी नटलेली ती स्वच्छ, सुंदर, +आणि प्रशस्त शाळा बघताना रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनची आठवण येते. सर्वात +कमी फी आकारणारी धुळ्यातील दर्जेदार शाळा असा या शाळेचा लौकिक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4466.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62c81a11876236099a313fe67f6fc7c56438864e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4466.txt @@ -0,0 +1,2 @@ +निंबोडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4500.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e54031c9783c9a460568f6179f9a609d3724af2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4500.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू आयर्लंड द्वीप (तोक पिसिन भाषा:निउ ऐलान) हे पापुआ न्यू गिनीमधील एक मोठे बेट आहे. याचा आकार ७,४०४ किमी² इतका असून न्यू आयर्लंड प्रांतातील हे बेट न्यू ब्रिटन द्वीपाच्या ईशान्येस आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4512.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efde62cf16fecda6b7a722c8a15950cd63cc0146 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4512.txt @@ -0,0 +1 @@ +निकोलस जेरी जोनास (जन्म १६ सप्टेंबर १९९२) एक अमेरिकन गायक, गीतकार, अभिनेता आणि रेकॉर्ड निर्माता आहे. जोनास सात वर्षांच्या नाटकात नाट्यगृहात काम करू लागले आणि त्यांनी २००२ मध्ये पदार्पण केले. २०१८ रोजी त्यांचे लग्न बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोबत झाले.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4513.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ec1528682bc3c74b358c016716037b8058ebe6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4513.txt @@ -0,0 +1,2 @@ +निकोलस व्हेरिटी निक नाइट (२८ नोव्हेंबर, १९६९:वॉटफर्ड, हर्टफोर्डशायर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करायचा. +खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर नाइट क्रिकेट सामन्यांचे समालोचन करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_454.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..385ae343fc50a368b692770b9351e164a8ebe1d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_454.txt @@ -0,0 +1 @@ +धणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4548.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2188060ae139a5442c7ab96cfcbd97f41735a863 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4548.txt @@ -0,0 +1,3 @@ +निकिता सिंह (६ ऑक्टोबर, १९९१:पटणा, बिहार, भारत - ) एक भारतीय लेखिका आहेत.[१] त्यांनी द रिझन इज यू, एव्हरी टाईम इट रेनस, लाइक अ लव सॉन्ग, द प्रॉमिस अँड ऑटर इन ऑल टाइम यांसह बारा पुस्तके लिहिली आहेत. तिची २०१६ची कादंबरी, लाइक ए लव सॉन्ग, हिंदुस्तान टाईम्सच्या बेस्टसेलरच्या यादीमध्ये क्रमांक २ वर पदार्पण केली. पुढच्या वर्षी, एव्हरी टाइम इट रेन्सने याच यादीवर ७ व्या क्रमांकावर पदार्पण केले.[२] +सिंग यांचा जन्म बिहारच्या पाटणा येथे झाला. त्यांने २००८ मध्ये रांचीच्या ब्रिजफोर्ड स्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. इंदूरमधील अ‍ॅक्रोपोलिस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये त्यांनी फार्मसीमध्ये पदवी संपादन केली +सप्टेंबर २०११ मध्ये, एक्सिडेंटली इन लव्ह..विथ हिम? अगेन? प्रकाशित केले . त्यानंतर इफ इट इज नॉट फॉरव्हर इट्स नॉट लव्ह, प्रकाशित झाले.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4561.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc4e91facbea8ea0379990026667da7af767d3e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4561.txt @@ -0,0 +1 @@ +निकेल माइन्स हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील लॅंकेस्टर काउंटीमध्ये असलेले छोटे गाव वजा वस्ती आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३५ होती. या व्यक्ती १६ घरट्यांतून राहत होत्या. यातील बहुसंख्य लोक आमिश आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4604.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1acd4b701b37b5bba21ffe165051f2f594590428 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4604.txt @@ -0,0 +1,2 @@ + +निकोलस मासू (स्पॅनिश: Nicolás Massú; १० ऑक्टोबर १९७९) हा एक चिलीचा निवृत्त टेनिसपटू आहे. मासूने २००४ अथेन्स ऑलिंपिक स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी ह्या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवली. एकाच ऑलिंपिक स्पर्धेत २ सुवर्णपदके मिळवणारा तो आजवरचा एकमेव पुरुष टेनिसखेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_462.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d90173ff279233bd9f8f773da9c0af1ef6bcee4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_462.txt @@ -0,0 +1,9 @@ +धनंजय यशवंत चंद्रचूड (११ नोव्हेंबर १९५९) हे भारताचे ५० वे सरन्यायाधीश आहेत. [१] त्यांचा कार्यकाळ २ वर्षांचा अपेक्षित आहे. [२] त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे J1 न्यायाधीश (सरन्यायाधीशानंतरचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश) असताना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे माजी पदसिद्ध कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. [३] याव्यतिरिक्त ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. +सर्वाधिक काळ सेवा देणारे मुख्य न्यायाधीश वाय.व्ही. चंद्रचूड यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. सुलिव्हन आणि क्रॉमवेल आणि मुंबई उच्च न्यायालयात काम करण्यापूर्वी त्यांचे शिक्षण दिल्ली आणि हार्वर्ड विद्यापीठात झाले. ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. +एक उदारमतवादी न्यायाधीश म्हणून ओळखले जाणारे चंद्रचूड हे गोपनीयतेचा निकाल आणि सबरीमाला प्रकरण यासारखे ऐतिहासिक निकाल देणाऱ्या खंडपीठांचा भाग आहेत. ते मुंबई, ओक्लाहोमा, हार्वर्ड, येल आणि इतर विद्यापीठांना प्राध्यापक म्हणून भेट देतात. +त्यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्यानंतर भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. त्यापूर्वी त्यांच्या नामांकनाला हितसंबंधांच्या संघर्षाच्या कारणास्तव आव्हान देण्यात आले होते. न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने चंद्रचूड यांच्या शपथविधी समारंभाच्या एक आठवडा आधी ही याचिका फेटाळून लावली होती. [४] +धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल व जॉन कॅनन स्कूलमध्ये आणि नवी दिल्लीत सेंट कोलंबा स्कूलमध्ये झाले. दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र व गणितात प्रथम क्रमांकाने पदवी संपादन केल्यावर त्यांनी तेथूनच एल्‌‍एल.बी. आणि हार्वर्ड विद्यापीठातून एल्‌‍एल.एम. प्राप्त केली. त्यानंतर हार्वर्डमधून जोसेफ बेले पारितोषिकासह न्यायशास्त्र (ज्युरिडिकल सायन्स) विषयात डॉक्टरेटही मिळविली. +मुंबई उच्च न्यायालयात वकिली करीत असताना चंद्रचूडांनी रिझव्‍‌र्ह बँक, ओएनजीसी यासह अनेक केंद्रीय आस्थापना, मुंबई विद्यापीठ यांसह अन्य महत्त्वाच्या संस्थांची बाजू मांडली. मुंबईतील चौपाट्यांच्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून झालेल्या दुरवस्थेबाबत अहवाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत ते सदस्य होते. त्यांची १९९८ मध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी, तर २९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांचा ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी शपथविधी झाला. १३ मे २०१६ रोजी चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले. +मुंबईच्या कारकिर्दीत भारतातील कंपनीचे समभाग परदेशात हस्तांतर केल्यावर झालेल्या भांडवली वृद्धीवर (कॅपिटल गेन) भारतात कर आकारला जाऊ शकतो, हा त्यांचा निकाल देशासाठी आजही महत्त्वाचा आहे. मुंबईतील वारसा-वास्तूंवर जाहिरातफलक लावू नयेत, मुंबईतील सर्व टॅक्सी व बसगाड्या डीझेलवर न चालवता त्यांचे सीएनजीकरण करावे, मुंबई महानगर प्रदेशातील सर्व कांदळवनांचे उपग्रह-नकाशे तयार करावे यासारखे मुंबईवर प्रभाव टाकणारे, तसेच पुण्यातील हरित पट्ट्यांचे संरक्षण व त्यांची वाढ करणे, वृक्षप्राधिकरणाचे अधिकार आदींबाबतचे निर्णयही त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातून दिले. +मानवाधिकार आयोगाने सरकारला किंवा प्रशासनाला दिलेले निर्देश हे सरकारवर बंधनकारकच असतात, शिक्षणाचा मूलभूत हक्क यशस्वी होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारी शाळांतच आपल्या पाल्यांना शिकवावे यासारखे निर्णय त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातून दिले. बेकायदा वाळू उत्खनन, लैंगिक छळवादातून झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या प्रकरणासारख्या जनहिताच्या बाबींवर महत्त्वाचे निकालही त्यांनी तेथून दिले. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4624.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7beb4b97738489250a2a3703ea4893fe57aa766c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4624.txt @@ -0,0 +1,2 @@ +निकोलस अलेक्सिस जुलियो न्कूलो न्डूबेना (मार्च २७, इ.स. १९९० - ) हा कामेरूनचा फुटबॉल खेळाडू आहे. +न्कूलो सध्या ऑलिंपिक दे मार्सेल या क्लबकडून खेळतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4665.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65f3e47e06574d14fe750325443d9fa43ed8923f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4665.txt @@ -0,0 +1 @@ +निकोलाइ लेनर्ड स्मिथ (५ जानेवारी, १९९३:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - ) हा  इटलीच्या क्रिकेट संघातर्फे २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4692.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f65508fcc761f1f4f2bb5e1655a6151b543904b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4692.txt @@ -0,0 +1,2 @@ +निकोलाय सेम्योनोव्ह हा एक रशियन रसायनशाश्त्रज्ञ होता. +इ.स. १९५६ मध्ये त्याच्या शोधांसाठी त्याला नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4704.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7bba9bbf35769d1d5d3f74d38b4231b18021d82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4704.txt @@ -0,0 +1,2 @@ +निकोला सार्कोझी (किंवा निकोला हॉजर सार्कोझी) (फ्रेंच: Nicolas Sarkozy) (जानेवारी २८ १९५६ - हयात) हे फ्रान्स देशाचे मावळते राष्ट्राध्यक्ष आहेत. मे २०१२ मधील अध्यक्षीय निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या फ्रांस्वा ऑलांद ह्यांनी सार्कोझींना पराभूत करून राष्ट्राध्यक्षपद मिळवले. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4706.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8b3d5f973a6586182054f6764232cdf6b785a52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4706.txt @@ -0,0 +1 @@ +निकोलास हेंड्रिक क्रिस्चियान डि जाँग थ्युनिसेन (४ मे, १८६७:केप वसाहत - ९ नोव्हेंबर, १९२९:दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १८८९ मध्ये एक कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4714.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4714.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4725.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dfe3931cb169ac153c6a3ca9d4cf7b55e4b10e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4725.txt @@ -0,0 +1 @@ +निकोलॉ माक्याव्हेल्ली (इटालियन: Niccolò Machiavelli) (३ मे, इ.स. १४६९ - २१ जून, इ.स. १५२७) हा रानिसां काळातील एक इटलियन इतिहासकार, तत्त्वज्ञ व लेखक होता. माक्याव्हेल्लीला आधुनिक राजनीतिविज्ञानाचा प्रमुख स्थापनकर्ता मानले जाते. तो फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकामधे एक सरकारी अधिकारी होता. त्याने लिहिलेले प्रिन्सिप (द प्रिन्स) हे राजकीय विज्ञानावरील पुस्तक प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4727.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95b4da7377a9e154627454c2c54d3bdbbfc97fcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4727.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +निकलास बेंड्टनेर (१६ जानेवारी, इ.स. १९८८ - ) हा डेन्मार्कचा  व्यावसाइक फुटबॉल खेळाडू  आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_473.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7c1e277169daa9e05708b72ddbfa663d841aab0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_473.txt @@ -0,0 +1,4 @@ +धनंजय पंडितराव मुंडे (जन्म १५ जुलै १९७५) हे एक मराठी राजकारणी व सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये कृषी मंत्री कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत.[ संदर्भ हवा ] यापूर्वी ते महाराष्ट्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते.[ संदर्भ हवा ] +मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ला नाथ्रा, परळी वैजनाथ, बीड येथे झाला.[१] त्यांच्या कुटुंबात त्यांची आई रुख्मिणी मुंडे, पत्नी राजश्री मुंडे आणि मुलगी आदिश्री मुंडे आहेत.[ संदर्भ हवा ] मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल परळी वैजनाथ येथे झाले.[ संदर्भ हवा ] तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बॉयसीस कॉलेज पुणे येथून झाले आहे.[ संदर्भ हवा ] त्यांनी बॅचलर ऑफ सोशल लॉ मधून आपली पदवी संपादन केली आहे.[२] +२०२१ मध्ये त्यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेकडून बलात्काराचे आरोप करण्यात आले होते, नंतर ते आरोप मागे घेण्यात आले.[३] रेणू शर्मा यांची बहिण करुणा शर्मा यांच्यासोबत आपले परस्पर सहमतीने विवाहबाह्य संबंध होते, करुणा शर्मा पासून त्यांना दोन मुले असल्याचे मुंडे यांनी मान्य केले आहे.[४] +१९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले.[ संदर्भ हवा ] सुरुवातीला ते भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते.[ संदर्भ हवा ] त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4758.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c9598b5927d87188265d88dd9b39c655bc29129 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4758.txt @@ -0,0 +1,4 @@ +निखिल वागळे (जन्म : २३ एप्रिल १९५९)[१] हे मराठी पत्रकार आहेत. ते मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या महानगर या मराठी भाषेतील वृत्तपत्राचे प्रकाशक, संपादक होते. +निखिल वागळे हे मराठी वृत्तसृष्टीतील धडाडीचे व निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी इ.स. १९७७ साली पत्रकारितेस आरंभ केला. इ.स. १९७९ साली ते दिनांक या साप्ताहिकाच्या संपादक झाले. इ.स. १९९० साली त्यांनी महानगर वृत्तपत्राच्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली. +निखिल वागळे यांनी काही पुस्तके लिहिली आहेत. +सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते निखिल वागळे यांना निर्भय जन मंच पुरस्कार १६ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_476.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d90173ff279233bd9f8f773da9c0af1ef6bcee4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_476.txt @@ -0,0 +1,9 @@ +धनंजय यशवंत चंद्रचूड (११ नोव्हेंबर १९५९) हे भारताचे ५० वे सरन्यायाधीश आहेत. [१] त्यांचा कार्यकाळ २ वर्षांचा अपेक्षित आहे. [२] त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे J1 न्यायाधीश (सरन्यायाधीशानंतरचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश) असताना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे माजी पदसिद्ध कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. [३] याव्यतिरिक्त ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. +सर्वाधिक काळ सेवा देणारे मुख्य न्यायाधीश वाय.व्ही. चंद्रचूड यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. सुलिव्हन आणि क्रॉमवेल आणि मुंबई उच्च न्यायालयात काम करण्यापूर्वी त्यांचे शिक्षण दिल्ली आणि हार्वर्ड विद्यापीठात झाले. ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. +एक उदारमतवादी न्यायाधीश म्हणून ओळखले जाणारे चंद्रचूड हे गोपनीयतेचा निकाल आणि सबरीमाला प्रकरण यासारखे ऐतिहासिक निकाल देणाऱ्या खंडपीठांचा भाग आहेत. ते मुंबई, ओक्लाहोमा, हार्वर्ड, येल आणि इतर विद्यापीठांना प्राध्यापक म्हणून भेट देतात. +त्यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्यानंतर भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. त्यापूर्वी त्यांच्या नामांकनाला हितसंबंधांच्या संघर्षाच्या कारणास्तव आव्हान देण्यात आले होते. न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने चंद्रचूड यांच्या शपथविधी समारंभाच्या एक आठवडा आधी ही याचिका फेटाळून लावली होती. [४] +धनंजय चंद्रचूड यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल व जॉन कॅनन स्कूलमध्ये आणि नवी दिल्लीत सेंट कोलंबा स्कूलमध्ये झाले. दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्र व गणितात प्रथम क्रमांकाने पदवी संपादन केल्यावर त्यांनी तेथूनच एल्‌‍एल.बी. आणि हार्वर्ड विद्यापीठातून एल्‌‍एल.एम. प्राप्त केली. त्यानंतर हार्वर्डमधून जोसेफ बेले पारितोषिकासह न्यायशास्त्र (ज्युरिडिकल सायन्स) विषयात डॉक्टरेटही मिळविली. +मुंबई उच्च न्यायालयात वकिली करीत असताना चंद्रचूडांनी रिझव्‍‌र्ह बँक, ओएनजीसी यासह अनेक केंद्रीय आस्थापना, मुंबई विद्यापीठ यांसह अन्य महत्त्वाच्या संस्थांची बाजू मांडली. मुंबईतील चौपाट्यांच्या पर्यावरणीय दृष्टिकोनातून झालेल्या दुरवस्थेबाबत अहवाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत ते सदस्य होते. त्यांची १९९८ मध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी, तर २९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांचा ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी शपथविधी झाला. १३ मे २०१६ रोजी चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले. +मुंबईच्या कारकिर्दीत भारतातील कंपनीचे समभाग परदेशात हस्तांतर केल्यावर झालेल्या भांडवली वृद्धीवर (कॅपिटल गेन) भारतात कर आकारला जाऊ शकतो, हा त्यांचा निकाल देशासाठी आजही महत्त्वाचा आहे. मुंबईतील वारसा-वास्तूंवर जाहिरातफलक लावू नयेत, मुंबईतील सर्व टॅक्सी व बसगाड्या डीझेलवर न चालवता त्यांचे सीएनजीकरण करावे, मुंबई महानगर प्रदेशातील सर्व कांदळवनांचे उपग्रह-नकाशे तयार करावे यासारखे मुंबईवर प्रभाव टाकणारे, तसेच पुण्यातील हरित पट्ट्यांचे संरक्षण व त्यांची वाढ करणे, वृक्षप्राधिकरणाचे अधिकार आदींबाबतचे निर्णयही त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातून दिले. +मानवाधिकार आयोगाने सरकारला किंवा प्रशासनाला दिलेले निर्देश हे सरकारवर बंधनकारकच असतात, शिक्षणाचा मूलभूत हक्क यशस्वी होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारी शाळांतच आपल्या पाल्यांना शिकवावे यासारखे निर्णय त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातून दिले. बेकायदा वाळू उत्खनन, लैंगिक छळवादातून झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या प्रकरणासारख्या जनहिताच्या बाबींवर महत्त्वाचे निकालही त्यांनी तेथून दिले. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4788.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4113680d53e88613c05c41349b63f8e3ee637853 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4788.txt @@ -0,0 +1 @@ +निगाता (जपानी भाषा:新潟市) हे जपानच्या निगाता प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_48.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_48.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78e84974bd1b0531c5360a26c7d563d764d47637 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_48.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 35°52′N 128°36′E / 35.867°N 128.600°E / 35.867; 128.600 + +दैगू (कोरियन: 대구) हे दक्षिण कोरिया देशामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे (सोल, बुसान व इंचेवॉन खालोखाल) शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात जपानच्या समुद्रकिनाऱ्यापासून ८० किमी अंतरावर वसले आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4821.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc9a8a52e1d93841e69c0e63738795a0b1aeb0ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4821.txt @@ -0,0 +1,2 @@ +निचपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4829.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..989207ec5568ae988a00cb413c4dfc6782c1b9bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4829.txt @@ -0,0 +1 @@ +निजाकत खान (८ जुलै, १९९२:पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी जन्मलेला पण हॉंग कॉंगच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने लेगब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4836.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..513e7f8ef30751d6aaa203161a6db391de8ab79e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4836.txt @@ -0,0 +1,2 @@ +निजामपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८६ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4842.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..feea6be5387b03c3b30233cb7da9f0f38ccf374a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4842.txt @@ -0,0 +1,8 @@ +तिरप्या मुद्राक्षरातील मजकूरअहमदनगराची निजामशाही ही मध्ययुगात दक्षिण आशियातील दख्खन प्रदेशात अस्तित्वात असलेली सल्तनत होती. २८ मे, इ.स. १४९० रोजी मलिक अहमद या जुन्नर येथील बहमनी सेनापतीने उर्वरित बहमनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली. +इ.स. १४८६ साली निजाम-उल-मुल्क ह्या बहामनी सुलतानाच्या सरदाराची बिदर शहरात दरबारी हत्या झाली. ह्या प्रकारामुळे चिडलेल्या त्याच्या मुलाने - अहमदाने - बहामनी सल्तनीपासून फुटून स्वतंत्र राज्याची घोषणा केली आणि जुन्नर हे आपल्या राजधानीचे शहर निश्चित केले. +मे २८, इ.स. १४९० रोजी अहमद निजाम-उल-मुल्काने बाग ह्या ठिकाणी झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. त्याने आपल्या राज्याची राजधानी ह्या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे अहमदनगर असे नामांतर केले. +पुढील जवळपास १४० वर्षे त्याच्या वारसांनी अहमदनगर येथून राज्य केले. चांद बिबी ह्या हुसेन निजामाच्या मुलीने आणि अली आदिलशाहाच्या पत्नीने १६ व्या शतकाच्या शेवटी मुघलांनी केलेल्या आक्रमणात अहमदनगराचा किल्ला लढवत ठेवला होता. मलिक अंबर हा कर्तृत्त्ववान प्रधान दुसऱ्या मूर्तझा निजामाच्या सेवेत होता. मलिक अंबर च्या मृत्यूनंतर शहाजी राजे यांनी 6 वर्ष मुघल, व आदिलशाह यांना यशस्वी झुंज दिली. शहाजी राजांनी त्या वेळी आदिलशहाला +मुघलांच्या साम्राज्य विस्तार निती विषयी सावध करून,दक्षिणी राज्य निजामशाही वाचवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. +पण आदिलशाह व मुघल यांना निजामशाही संपवून वाटून घ्यायची घायी झालेली होती. तसेच दुसऱ्या मुर्ताझा निजामाच्या आईला पण स्वतःच्या मुलाचा जीव प्रिय असल्यामुळं तिने मुघलां शरण जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुंच शहाजी राजांचा नाईलाज झाला. +अशा प्रकारे निजामशाहीचा शेवट झाला. +या सलतनीच्या अधिकारारूढ सुलतानांना निजामशाह या किताबाने उल्लेखले जाई. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4846.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e6cdf72ed8d993a7a15f8c9b43a2ad09e67132b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4846.txt @@ -0,0 +1,16 @@ +१८° ४०′ १९.१९″ N, ७८° ०५′ ३८.४″ E +गुणक: 18°40′19″N 78°5′38″E / 18.67194°N 78.09389°E / 18.67194; 78.09389 +निजामाबाद (Nizamabad) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या निजामाबाद जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. निजामाबाद शहर तेलंगणाच्या वायव्य भागात तेलंगणा-महाराष्ट्र सीमेजवळ वसले असून ते हैदराबादच्या १७५ किमी उत्तरेस तर नांदेडच्या ११० किमी आग्नेयेस स्थित आहे. २०११ साली निजामाबादची लोकसंख्या सुमारे ३.१ लाख होती. लोकसंख्येनुसार ते तेलंगणामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (हैदराबाद व वरंगल खालोखाल). २०१४ सालापूर्वी निजामाबाद जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. +निजामाबादची स्थापना १९०५ साली निजामाने केली. आजच्या घडीला निजामाबाद उत्तर तेलंगणामधील एक प्रमुख शहर आहे. या जिल्ह्याचे नाव निजामाबाद (निजाम-ए-अबादी) हे हैदराबादच्या निजाम असफ जाही, सहावा याच्या नावावरून पडले, ज्याने १८ व्या शतकात दख्खनवर राज्य केले होते, मूळतः जिल्याला इंदूर असे म्हणतात, जे राजा इंद्रदत्त याच्या नावावरून प्रचलित होते ज्याने ५ व्या शतकात या प्रदेशावर राज्य केले. निजाम म्हणजे निजाम, हैदराबाद राज्याचा राज्यपाल (साम्राज्याचा) आणि आबाद म्हणजे 'चिरायु'.[२] +२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ३,१०,४६७ होती. एकूण लोकसंख्येमध्ये १,५५,१६३ पुरुष आणि १५५,३०४ स्त्रिया आहेत- लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे १००१ स्त्रिया. ०-६ वर्षे वयोगटातील ३४,२५६ मुले आहेत, त्यात १७,४०८ मुले तर १६,८४८ मुली होत्या, ०-६ वर्षे वयोगटातील लिंग गुणोत्तर १,००० मुलेमागे ९६८ मुली आहे. २२१,८२९ साक्षरांसह सरासरी साक्षरता दर ८०.३१% होता.[३] +५९.७७% लोक हिंदू आणि (३८.०१%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (१.१३%), शीख (०.२३%), बौद्ध (०.३५%), जैन (०.०१%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.४८%) यांचा समावेश होतो.[४] +शहरात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा तेलगू (५६.८%) आणि उर्दू (३५.६%) आहेत आणि त्या अधिकृत भाषा देखील आहेत. जवळपास ४.२% लोक मराठी बोलतात.[५] +निजामाबाद हे उत्तर अक्षांशाच्या १८°४०′१९.१९″N आणि पूर्व रेखांशाच्या ७८°०५′३८.४″E वर स्थित आहे. निजामाबादची सरासरी उंची ८२ मीटर आहे. [६] +हे शहर किनाऱ्यापासून बऱ्यापैकी अंतरावर वसलेले असल्याने, हवामान उष्णकटिबंधीय सवाना आहे आणि जून ते ऑक्टोबर या कालावधीत सर्वाधिक पाऊस पडतो. हिवाळ्यात तापमान ५ °C (४१ °F) इतके कमी होते तर सरासरी १८ °C (६४ °F) असते, तर उन्हाळ्यात तापमान ४७ °C (११७ °F) पर्यंत वाढते आणि सरासरी ४६ °C (११५ °F) राहते. सरासरी वार्षिक तापमान २७ °C (८१ °F) असते. [७] वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०४५.७ मिलिमीटर (४१.१७ इंच) आहे.[८] +निजामाबादच्या संस्कृतीवर निजामांचा प्रभाव दिसतो. या शहराची संस्कृती वैविध्यपूर्ण आहे आणि शहरातील लोकसंख्येचे मोठे प्रमाण हिंदू आणि मुस्लिम आहेत आणि धर्मांच्या या मिश्रणामुळे निजामाबादमध्ये हिंदू परंपरेची गणेश चतुर्थी आणि दिवाळी आणि मुस्लिमांकडून ईद उल-फित्र, मावळीद आणि ईद उल असे अनेक सण साजरे केले जातात. +तेलुगू आणि उर्दू या शहरातील लोक बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा आहेत, इंग्रजी देखील मोठ्या प्रमाणात वापरली जाते. +निजामाबादी पाककृतीमध्ये प्रामुख्याने तांदूळ, गहू आणि मांसाचे पदार्थ असतात. डोसा, वडा, पुरी आणि इडली यांचा समावेश असलेले दक्षिण भारतीय पदार्थ हे सामान्य न्याहारीचे पदार्थ आहेत. मुघलाई आणि अरब प्रभाव आणि ताहारी यांचे मिश्रण असलेली हैदराबादी बिर्याणी हे इतर पदार्थ आहेत. +१९३७ मध्ये निजामाबाद नगरपालिकेची स्थापना करण्यात आली होती. २००५ मध्ये हीचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले, ही शहराच्या नागरी गरजांवर देखरेख करणारी नागरी संस्था आहे. सध्या नगरपालिकेचे कार्यक्षेत्र ४२.९ किमी२ (१६.६ चौरस मैल) मध्ये पसरलेले असून ६० प्रभाग आहेत.[९] निजामाबाद हे शहर दोन मतदारसंघात विभागले आहे निजामाबाद शहर आणि निजामाबाद ग्रामीण विधानसभा मतदारसंघ. जे निजामाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतात.[१०] +निजामाबाद येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ)चे बसस्थानक आहे आणि सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते.[११] राष्ट्रीय महामार्ग ४४ शहराला बायपास करतो, जो उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.[१२] ४६० किमी (२९० मैल) लांबीचा राष्ट्रीय महामार्ग ६३, निजामाबाद येथून उगम पावतो आणि छत्तीसगडच्या जगदलपूरला जोडतो.[१३] +निजामाबाद रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असून ते मनमाड-सिकंदराबाद रेल्वेमार्गावर स्थित आहे.[१४] +निजामाबाद हे तेलंगणातील प्रमुख शिक्षण केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4861.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f9b9821df3893d0890317f51b85ca22921e85d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4861.txt @@ -0,0 +1 @@ +निझर विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_488.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6043de09cfce82ff9ebebc84deb1cf5d60907b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_488.txt @@ -0,0 +1,2 @@ +धनकवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4896.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..271c73ad4a45721636c1586a2596a0b1dac74df5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4896.txt @@ -0,0 +1,3 @@ + +नितीन +नितिन किंवा निथिन ( देवनागरी : नितिन , नितिन किंवा नीतिन) हे भारत आणि नेपाळमधील पहिले नाव आहे, याचा अर्थ संस्कृतमध्ये धार्मिकतेच्या ज्ञानाचा नैतिकता किंवाज्ञानाचा ज्ञान असलेल्या व्यक्तीचा असा अर्थ आहे. [1][ चांगले स्रोत आवश्यक ] नितीन संस्कृत शब्द 'निती' म्हणजे 'नैतिकता' आणि 'ज्ञान' किंवा 'ज्ञान' म्हणजे ज्ञान होय. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4903.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe55a37eec2c04545d50ff4a4c0e417800205503 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4903.txt @@ -0,0 +1,5 @@ +नितिन चंद्रकांत देसाई (९ ऑगस्ट १९६५ - २ ऑगस्ट २०२३) हे एक भारतीय कला दिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर, चित्रपट व दूरदर्शन निर्माता होते. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील त्यांचे काम, २०१६ चा दिल्ली येथील जागतिक सांस्कृतिक महोत्सव, हम दिल दे चुके सनम (१९९९), लगान (२००१), देवदास (२००२), जोधा अकबर (२००८) आणि प्रेम रतन धन पायो (२०१५) यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी ते सर्वाधिक प्रसिद्ध होते. वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले. [१] २००२ मध्ये ते चित्रपट निर्माता बनले आणि चंद्रकांत प्रॉडक्शन्स द्वारा देश देवी नावाचा कच्छच्या देवी मातेवर भक्ती चित्रपट त्यांनी काढला. [२] +देसाई यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन वेळा फिल्मफेअर उत्कृष्ट कला दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. २००५ मध्ये त्यांनी ५२ एकर जागेत कर्जत, नवी मुंबई येथे एनडी स्टुडिओ सुरू केला. या स्टुडिओत जोधा अकबर, ट्रॅफिक सिग्नल सारख्या चित्रपटांची निर्मिती झाली आणि कलर्स वाहिनीचा कार्यक्रम बिग बॉस सुरू आहे. [३] [४] +२ ऑगस्ट २०२३ रोजी कर्जतमधल्या त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी आत्महत्या केली.[५][६] + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4909.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20df8f6302828212e69092e49a60d8f2b9e310cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4909.txt @@ -0,0 +1,3 @@ +नितीन नरेंद्र मेनन (२ नोव्हेंबर, १९८३:इंदूर, मध्य प्रदेश - हयात) हे भारताचे पूर्वाश्रमीचे क्रिकेट खेळाडू तर सद्य क्रिकेट पंच आहेत. +नितीन यांनी मध्य प्रदेश क्रिकेट संघातर्फे २००४ मध्ये २ लिस्ट-अ सामने खेळले. त्यानंतर त्यांनी क्रिकेट मध्ये खेळणे सोडून देऊन त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच नरेंद्र मेनन यांच्या पावलावर पाऊल ठेवत पंच होण्याचे ठरवले. +त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०१७ साली होता. पंच म्हणून त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4940.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78ebb0d551341c61310ab909bda1dd2845c4312a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4940.txt @@ -0,0 +1,32 @@ +नितेश राणे ( २३ जून १९८२) हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते व स्वाभिमान संघटना या स्वयंसेवी,सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. नितेश राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. +राणे यांचा जन्म २३ जानेवारी इ.स. १९८२ रोजी झाला. त्यांचे एमबीए पर्यंतचे शिक्षण लंडन मध्ये झाले असून २००५ साली नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वडिलांना राजकारणात साथ देण्याच्या उद्देशाने नितेश राणे भारतात आले. +राणेंनी स्वाभिमान संघटनेची स्थापना करून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. आरोग्य समस्या ,बेरोजगारी, शिक्षण समस्या, महिला अत्याचार, नागरिकांचे मुलभूत प्रश्न ई. समस्यांवर आवाज उठवण्याचे काम स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून मुख्यत्वे मुंबई व महाराष्ट्रात केले जाते. स्वाभिमानच्या माध्यमातून नितेश राणे यांनी इ.स २००९-१० पासून पाणी चोरी व पाणीटंचाइ विरोधात मुंबईत तीव्र आंदोलन सुरू केले. टॅंकर माफिया विरुद्ध तक्रार करण्यासाठी नागरिकांकरिता टोल फ्री टोल फ्री सहायता क्रमांक सुरू केला. पालिका प्रशासन,स्थानिक नेते व पाणी माफिया यांच्यात असलेल्या संगनमतानेच पाण्याचा व्यापार सुरू असल्याची टीका त्यांनी केली. +इ.स. २०११ मध्ये ठाणे महानगरपालिका हद्दीत रोज १० लाख लिटर अवैधपणे पाणी उपसा करण्यात येत असलेली पाईपलाईन नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान संघटनेच्या सदस्यांकडून उध्वस्त करण्यात आली. +नितेश राणे यांनी स्वाभिमानच्या माध्यमातून आजवर अनेक रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना रोजगार प्रदान करण्यात आले आहेत. +ऑक्टोबर इ.स. २०११ मध्ये कामगार मैदान, मुंबई येथे स्वाभिमान संघटने तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्यात एकाच दिवसात २५,०००हून अधिक रोजगार देण्यात आले. हा रोजगार मेळावा जागतिक विक्रम म्हणून ओळखला जातो, +या रोजगार मेळाव्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली आहे. +सप्टेंबर इ.स.२०११ मध्ये मराठी चित्रपट, नाट्यसृष्टी व मनोरंजन क्षेत्राचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून नितेश राणे व अनंत पणशीकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र कलानिधी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून दिग्दर्शक संजय जाधव यांच्या दुनियादारी या चित्रपटासाठी सहाय्य करण्यात आले होते. +पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून मराठी चित्रपट व मालिका दिग्दर्शकांना उत्तम लोकेशन्स मिळावेत आणि अद्ययावत तंत्रसामुग्री उपलब्ध व्हावी या हेतूने नितेश राणे व महाराष्ट्र कलानिधीच्या संकल्पनेतून मालवण मध्ये चित्रनगरी उभारण्यात येत आहे. मालवणमध्ये 10 एकरच्या परिसरात या चित्रनगरीच्या पहिल्या टप्पा उभारला जात आहे. +फेब्रुवारी इ.स.२०१२ मध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळावी, स्थानिक लोकांना रोजगार मिळावा व येथे येणा-या पर्यटकांना योग्य माहिती मिळावी याकरता नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग टूर गाइड हा उपक्रम सुरू करण्यात आला. +फेब्रुवारी इ.स. २०१४ मध्ये, नितेश राणे यांनी नोकरी एक्सप्रेस या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली, +स्थानिक युवकांना त्यांच्याच गावात किंवा जवळच्या तालुक्याच्या/शहराच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाल्यास, महाराष्ट्र या माध्यमातून समृद्ध करता येऊ शकेल हा उद्देश समोर ठेवण्यात आला. +नोकरी एक्स्प्रेस या फिरत्या वाहनातील युनिट महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन बेरोजगारांच्या मुलाखती घेतल्या जातील व त्यांच्या पात्रतेनुसार निवड झाल्यानंतर निवड केलेल्या कंपनीचे नियुक्तीपत्र त्याच ठिकाणी उमेदवारांच्या हाती देण्याची सुविधा त्यामध्ये आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे भारतातील अशा प्रकारचे हे पहिलेच फिरते केंद्र ठरले. +मे इ.स. २०१४ मध्ये, मराठी कलावंतांना एकत्र येण्याची संधी मिळावी व मराठी कलावंतांमध्ये दडलेल्या खेळाडूला वाव देण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील गल्लीबोळात लोकप्रिय असलेल्या बॅाक्स क्रिकेटला मोठे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने नितेश राणे यांनी महाराष्ट्र बॉक्स क्रिकेट लीग (एमबीसीएल) या स्पर्धेची सुरुवात केली. +नितेश राणे यांनी २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कणकवली मतदारसंघामधून निवडणूक लढवली व २५,०००हून अधिकच्या मताधिक्याने विजयी झाले. +इ.स. २०१० मध्ये चिंटू शेख याने नितेश राणेंनी त्याच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला होता, +याप्रकरणी पोलीस चौकशी होऊन नंतर राणेंना क्लीन चीट देण्यात आली होती. इ.स. २०१३ मध्ये चिंटू शेखने नितेश राणेंविरोधात विक्रोळी मेट्रोपॉलिटन कोर्टात दाखल केलेली याचिका बिनशर्त मागे घेतली. +इ.स. २०१३-१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या गुजरात विकासाच्या मॉडेलवर टीका करत नितेश राणेंनी गुजराती लोकांबद्दल ट्विटरवर प्रतिक्रिया नोंदवल्यामुळे वाद निर्माण झाला होता. मांसाहारी असल्याच्या कारणावरून मराठी माणसाला फ्लॅट न विकणाऱ्या गुजराती बांधकाम व्यावसायिकांविरोधात त्यांनी भूमिका घेतली. मी सर्वच गुजराती लोकांचा द्वेष करत नसून जे गुजराती शाकाहारी-मांसाहारी असा भेद करून माणसांमधील विषमता वाढवत आहेत व मराठी लोकांवर अन्याय करत आहेत त्यांना माझा जोरदार विरोध राहील, महाराष्ट्र हा मराठी लोकांचा आहे. इथे आम्ही आमच्या पद्धतीने राहणार अशी त्यांनी भूमिका घेतली. +नितेश राणे यांचा विवाह ऋतुजा शिंदे यांच्याशी २८ नोवेंबर इ.स. २०१० रोजी मुंबई येथे झाला. +महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेल्या नितेश राणेंना व्यंगचित्रांची आवड असून ते स्वतः व्यंगचित्रकार आहेत. +नितेश राणे ह्यांचे भाऊ निलेश नारायण राणे हे माजी लोकसभा सदस्य आहेत. +"पाणी माफियांविरोधात टोल फ्री मोहीम".[permanent dead link] +"युती आणि पाणी माफियांचे साटेलोटे - नीतेश राणे". 2011-09-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-05-19 रोजी पाहिले. +"'स्वाभिमान'च्या मेळाव्यात 6,120 जणांना नोकरी".[permanent dead link] +"स्वाभिमानच्या रोजगार मेळाव्याला तरुणांचा भरघोस प्रतिसाद".[permanent dead link] +"रोजगार मेळाव्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद".[permanent dead link] +"महाराष्ट्र कलानिधी : कोकणात साकारणार चित्रनगरी".[permanent dead link] +"स्वाभिमानच्या `नोकरी एक्स्प्रेस' या `मोबाइल व्हॅन'चा शुभारंभ".[permanent dead link] +"मराठी सेलेब्रिटीज भिडणार क्रिकेटच्या मैदानावर".[permanent dead link] +"राणेंविरोधातला खटला मागे".[permanent dead link] +"ऊतू नका, मातू नका."[permanent dead link] +"मांसाहारी असल्यास सॅम्पल फ्लॅटही पाहणे अशक्य".[permanent dead link] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4952.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7116f2e34d2d922933563b0f6fdec9bc68365e36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4952.txt @@ -0,0 +1,2 @@ +निदा रशीद दर (२ जानेवारी, १९८७:गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान - ) ही  पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते. +दर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ६ मे, इ.स. २०१० रोजी  श्रीलंकाविरुद्ध खेळली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4956.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..228da7ced642bbcade9c55661f53ea891c571c9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4956.txt @@ -0,0 +1,5 @@ + +१. एका वाक्यात उत्तरे द्या. +२. बहुपार्यायातील अचूक पर्याय ओळखा. +३. परिचछेदावर आधारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या. +अशा प्रकारच्या प्रश्नावरून निदानात्मक अध्यापन ही संकल्पना आपल्याया सांगता येते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4975.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e542c7c6bfee2d2157dc6e78d215d32c9f1ec882 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_4975.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +निना मर्सिडिज ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_500.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78e764f38703f067086f15121fa26258669e5742 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_500.txt @@ -0,0 +1,2 @@ +धनगरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5012.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..862552ff36efc8d6672fecfa206c9f23e8cc5673 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5012.txt @@ -0,0 +1,2 @@ +निपाणीटाकळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5014.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2509681fd1fe02370bc69bde77c1edfab797bc5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5014.txt @@ -0,0 +1,4 @@ +निपाह विषाणू हा आरएनए "विषाणू" आहे. हा विषाणू पॅरामॉक्सोवाइरीडे कुटुंबाचा एक भाग आहे. हा प्रथमतः १९९८ आणि १९९९ मध्ये मलेशियन व सिंगापूर मधील डुकरांना आणि एन्सेफेलिटिक रोगांमध्ये गंभीर श्वसन रोगाला बळी पडलेल्या मनुष्यांनंतर प्रथम झोनोटिक रोगकारक म्हणून ओळखला गेला. झोनोटिक हा रोगप्रकार प्राणी व मनुष्य या दोघांमध्येही आढळून येतो. झोनोटिक हा शब्द झोनोसिस या शब्दाशी संबंधित आहे. झोनोसिस म्हणजे माणसांना प्राण्यांपासून होणारे रोग. हा रोग मुळतः प्राण्यांमध्ये असून ज्याची लागण माणसांना देखील होऊ शकते. निपाह विषाणू फळांच्या वटवाघुळात मुख्यत्वे आढळतो. 'फळांचे वटवाघुळ' म्हणजेच असे वटवाघुळ जे फळे खातात. त्यांनाच फळांचे वटवाघुळ असे म्हणतात. ही वटवाघुळे पेट्रोपॉडीडी परिवारात समाविष्ट आहेत. निपाह विषाणू हा हेंद्राच्या विषाणूशी संबंधित आहे व हे दोन्ही विषाणू हेनिपाव्हायरसचे सदस्य म्हणून ओळखले जातात. हेनिपाव्हायरस हा पॅरामॉक्सोवाइरीडेचा नवीन प्रकार मानला जातो. निपाह विषाणू हा वटवाघुळाची विष्ठा, लघवी व लाळ इ. आढळून येतो. हा विषाणू मनुष्य ते मनुष्य देखील पसरू शकतो. लोक किंवा प्राणी यांच्यासाठी कोणताही उपचार किंवा लस उपलब्ध नाही. मानवाचे प्राथमिक उपचार हे काळजी घेणे हे आहेत. +निपाह विषाणू हा वटवाघुळात उपस्थित असतो. वटवाघुळ हे निपाह विषाणूचे राहण्याचे ठिकाण असे थोडक्यात म्हणले जाते. १९९८ मध्ये मलेशियात जेव्हा जंगलतोड झाली, तेव्हा जंगलातील वटवाघुळे मनुष्य व इतर पाळीव प्राण्यांच्या संपर्कात येऊ लागली, विषेशतः डुक्कर. निपाह विषाणू हा वटवाघुळामधुन सर्वात आधी आजारी डुकरामध्ये पसरला व तेथून मनुष्याला लागण होऊन १९९८ ते १९९९ दरम्यान मलेशियात २६५ जणांचे बळी गेले. त्यानंतर हा विषाणू २००४ मध्ये बांग्लादेश मध्ये फळाच्या वटवाघुळाद्वारे पसरला व २०१८ मध्ये भारतातील केरळ राज्यात. केरळ राज्यातील काहींचा मृत्यू देखील झाला आहे. + +निपाह विषाणूमुळे होणारा संसर्ग . diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5018.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5e3e4a659132fab62cd93a4ba2566d70c959b39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5018.txt @@ -0,0 +1 @@ +मनागे डॉन निपुनी हंसिका तथा निपुनी हंसिका (३ ऑगस्ट, इ.स. १९९४:देहीवला, श्रीलंका - ) ही  श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5026.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6a56de4fc8a0205c66209aad4b23e31caf763e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5026.txt @@ -0,0 +1,8 @@ + निफाण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5038.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fca9391e419265909329bd0c410807d72ee280f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5038.txt @@ -0,0 +1,2 @@ +निमखेडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5041.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..143c6c25b4a73b0ee15c1b558cde19c2c34261fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5041.txt @@ -0,0 +1,2 @@ +निमगव्हाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5050.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..110ff10978a5cb12c05fb33ae978a0b5413d2a76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5050.txt @@ -0,0 +1,34 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९५४ असलेले निमगाव हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ३९६.८६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ३३६ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १२९२ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४७ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - +पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. माध्यमिक शाळा- १. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही. +५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा रांगी येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय धानोरा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय धानोरा येथे आहे. मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- निरंक +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- निरंक +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5060.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3f6e40c804afb832aa1b1f7c5e30d6ba5c290e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5060.txt @@ -0,0 +1,26 @@ +निमगाव भोगी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. +निमगाव भोगी हे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील ७८८.९६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३३० कुटुंबे व एकूण १६४५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर शिरूर १४ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ८४२ पुरुष आणि ८०३ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १४५ असून अनुसूचित जमातीचे १० लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५५६०७[१] आहे. +ग्रामपंचायतमध्ये जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी केंद्र उपलब्ध आहे तसेच गावकऱ्यांसाठी शासनाकडून येणाऱ्या सामान्य सुविधा ग्रामपंचायततर्फे पुरवल्या जातात. गावकऱ्यांना विविध दाखले देणे, त्याच्याकडून विविध कर गोळा करणे ई. कामे ग्रामपंचायत मध्ये केली जातात. +गावात तीन आंगणवाडी (पूर्व-प्राथमिक शाळा), दोन शासकीय प्राथमिक शाळा,एक शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आणि एक शासकीय माध्यमिक शाळा आहे. +गावापासून सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा,पदवी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय,व्यवस्थापन शिक्षण संस्था व पॉलिटेक्निक शिरूर येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा कोंढापुरी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा पुणे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रसूति व बालकल्याण केंद्र, क्षयरोग उपचार केंद्र, ॲलोपॅथी रुग्णालय, पर्यायी औषधोपचार रुग्णालय, पशुवैद्यकीय रुग्णालय व कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र), अंगणवाडी (पोषण आहार केंद्र), व आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. +सर्वात जवळील पोस्ट ऑफिस, इंटरनेट सुविधा, खाजगी बस सेवा, रेल्वे स्थानक, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग ५ ते १० कि. मी. अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट व रेशन दुकान उपलब्ध आहे. +सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यापारी बँक, सहकारी बँक, आठवड्याचा बाजार, व कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात २ मंदिरे आहेत. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा, ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा, झऱ्याच्या पाण्याचा, नदी / कालव्याच्या पाण्याचा व तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा आहे. +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात घरगुती वापरासाठी आणि शेतीच्या वापरासाठी वीज पुरवठा उपलब्ध आहे. +निमगाव भोगी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +निमगाव भोगी या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते. +उसं, कांदा ई. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5064.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e4f521926af28d9def4680357168e448a966f90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5064.txt @@ -0,0 +1,12 @@ +साचा:माहितीचौकट भारतीय गाव +निमगाव सावा हे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागाततल्या जुन्नर तालुक्याच्या पूर्वेला दक्षिण-वाहिनी कुकडी नदीच्या तीरी वसलेले एक शेतीप्रधान गाव आहे. चांगले रस्ते, वीज, पाणी आदी सोयी असल्याने निमगाव सावा हे विकासाचे एक 'मॉडेल व्हिलेज' म्हणून ओळखले जाते. +निमगाव सावाच्या पूर्वेला पारगाव तर्फे आळे हे गाव, दक्षिणेला औरंगपूर व भागडोबा (सुळक्या) डोंगर व वळती आंबेगाव तालुका, पश्चिमेला सुलतानपूर-शिरोली, उत्तरेला कुकडी नदी आहे. +गावात पश्चिमेला गाडगे मळा बागवाडी, शिवमळा, पाईनमळा, खराडी, बोऱ्हाडेमळा, गोकुळमळा, गहिणेमळा, मतेमळा, खरसड व मंचररोड, दक्षिणेला घोडेमळा रामवाडी, ठिके, खाडेमळा, शेकेमळा, खामगाव हे पुनर्वसित गाव व कॉलेजवस्ती, पूर्वेला पटाडी,कारवाडी भालेरावमळा, जावळेवस्ती, कारवस्ती, मिरावस्ती, पाचपडाळ, कारफाटा वस्ती], मध्यवर्ती [गावठाण] आदी ठिकाणे आहेत. +निमगाव सावा हे एक जुन्नर तालुक्याच्या पूर्वेला असून मध्यवर्ती बाजारपेठेचे गाव आहे. गावात शासकीय कार्यालये, सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक/पतसंस्था, शाळा/महाविद्यालय, लघु उद्योग व पेट्रोल पंप आदी गोष्टी आहेत. +इ.स. २०११ च्या खानेसुमारीनुसार गावची लोकसंख्या ५१००पेक्षा जास्त आहे . सन २००१मध्ये ती ४८०० होती. +शैक्षणिक संस्था : निमगाव सावा ह्या गावात आठ आंगणवाड्या, एक पूर्व प्राथमिक, दोन प्राथमिक, एक माध्यमिक व दोन उच्च माध्यमिक शाळा, एक महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांसाठी एक वसतीगृह आहे. +वैद्यकीय स्थिती- प्राथमिक आरोग्य केंद्र-१, खासगी दवाखाना-४ +अर्थ स्थिती- बँक-१, पतसंस्था-५ +सामाजिक स्थिती- मुख्यत्वे करून हिंदु, मुस्लिम व बौद्ध इ. +ऊस, कांदा, कोबी, फ्लॉवर, टॉमेटो, गहू, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मूग व अन्य कडधान्ये ही पिके, आंबा, केळी, डाळिंब, चिकू, सिताफळ, नारळ ही फळे, फळभाज्या, भाजीपाला व फुले अशी विविध प्रकारची शेती निमगाव सावामध्ये केली जाते. +गावात पडणाऱ्या पावसाचे स्वरूप मध्यम संततधार व जोरदार पडणारा पाऊस असे आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे ह्या गावाचा परिसर बिबट्याप्रणव क्षेत्र म्हणून घोषित झाला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5069.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3783ea18d726fc5664fea7a26c4cbfbac585e827 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5069.txt @@ -0,0 +1,2 @@ + +निमगिरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5071.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b650bedeb943e3c18353729e837ef552083773a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5071.txt @@ -0,0 +1,2 @@ +निमज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_508.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..289d4eee39065c836e9af2111a9e0570f6864d50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_508.txt @@ -0,0 +1,2 @@ +धनगोपाल मुकर्जी ( बंगाली : ধন গোপাল মুখোপাধ্যায়[१][२], धनगोपाल मुखोपाध्याय) ([३] ०६ जुलै, १८९०, - १४ जुलै, १९३६) हे अमेरिकेतील 'बुद्बधिवादी साहित्यिक (man of letters) हा बहुमान मिळविणारे आणि अमेरिकेतील प्रतिष्ठेचा समजला जाणारा Newbery Medal पुरस्कार मिळविणारे पहिले यशस्वी भारतीय लेखक होते.[४] हा पुरस्कार त्यांना १९२८ साली मिळाला. +धनगोपाल मुकर्जी यांच्या Gay Neck: The Story of a Pigeon ह्या कादंबरीचा अनुवाद मराठीतील ज्येष्ठ साहित्यक भानू शिरधनकर यांनी 'चित्रकंठ' या नावाने केला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5083.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91fa54899d61e524a411448add2a3434a4c286c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5083.txt @@ -0,0 +1,2 @@ +निमरूद हे सध्या इराकमध्ये असलेले असीरियन संस्कृतीचे एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. मोसुल शहरापासून हे ठिकाण ३० किलोमीटरवर तिग्रीस नदीच्या तीरावर आहे. बायबलमध्ये निमरूदचा उल्लेख कलाह असा केलेला आहे. +८९० एकराचा परिसर व्यापलेल्या या नगरीची स्थापना शलमानेसेर या असिरियन राजाने इ.स.पूर्व तेराव्या शतकात केली.[१] अशुरबानीपाल दुसरा याने इ.स.पूर्व नवव्या शतकात या नगरीचे पुनरुज्जीवन केले. या नगरीत अनेक प्रासाद व मंदिरे होती. नगरीभोवती तटबंदी बांधलेली होती. प्रासादांच्या अवशेषात प्रचंड आकाराची पंखयुक्त दगडी बैलांची शिल्पे आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5089.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c759137c1aa8bd31bb49cf48fb910b7da9e4640d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5089.txt @@ -0,0 +1,9 @@ +निमाड हा पश्चिम-मध्य भारतातील मध्य प्रदेश राज्याचा नैऋत्य प्रदेश आहे. त्याच्या भौगोलिक सीमांमध्ये निमाडच्या उत्तरेला विंध्य पर्वत आणि दक्षिणेला सातपुडा पर्वत आहे, तर मध्यातून नर्मदा नदी वाहते. निमाडला पौराणिक काळात अनूप जनपद असे संबोधले जात असे. नंतर त्याचे नाव निमाड असे पडले. निमाड प्रदेश हा खांडव आणि भुआणा अशा दोन उपप्रदेशात विभागलेला आहे. प्राचीन काळापासूनच उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा प्रमुख महामार्ग निमाडातल्या सध्याच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यातील असिरगड किल्ल्याच्या अधिपत्याखाली राहिलेला आहे. +आर्य आणि अनार्य अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे वास्तव्य असल्यामुळे या प्रदेशास पूर्वी निमार्य प्रदेश म्हणून संबोधले जायचे; ज्याला कालांतराने नामभ्रंश होऊन निमाड म्हणून ओळखले जाऊ लागले. +निमाडमध्ये हजारो वर्षांपासून उष्ण वातावरण आहे. निमाडचा सांस्कृतिक इतिहास अतिशय समृद्ध आणि गौरवशाली आहे. जगातील सर्वात प्राचीन नद्यांपैकी एक नर्मदा, निमाडमध्ये विकसित झाली आहे. महेश्वर नवदाटोली येथे सापडलेल्या पुरातन अवशेषांच्या पुराव्याच्या आधारे नर्मदा-खोरे-संस्कृतीचा काळ सुमारे अडीच लाख वर्षे मानला जातो. विंध्य आणि सातपुडा हे अतिशय प्राचीन पर्वत आहेत. प्रागैतिहासिक काळातील सुरुवातीच्या मानवांचे आश्रयस्थान म्हणजे सातपुडा आणि विंध्य. आजही आदिवासी समूह विंध्य आणि सातपुडा या जंगलात राहतात. नर्मदेच्या तीरावर असलेल्या आदि अरण्यवासीयांच्या निमाडाचे वर्णन पुराणात आहे. त्यांपैकी गोंड, बैगा, कोरकू, भिलाला, भिल्ल, शबर इत्यादी प्रमुख आहेत. +निमाडचे जीवन कला आणि संस्कृतीने संपन्न आहे, जिथे आयुष्यातील एकही दिवस असा जात नाही, जेव्हा गाणी गायली जात नाहीत किंवा व्रत उपवास कथाकथन ऐकले जात नाही. +निमाडच्या पौराणिक संस्कृतीच्या केंद्रस्थानी ओंकारेश्वर, मांधाता आणि महिष्मती आहेत. सध्याचे महेश्वर हे पुरातन महिष्मतीच आहे. कालिदासांनी नर्मदा आणि महेश्वरचे वर्णन केले आहे. पद्मश्री रामनारायण उपाध्याय निमाडच्या अस्मितेविषयी लिहितात - "जेव्हा मी निमाडबद्दल विचार करतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर उंच-सखल घाटांमध्ये वसलेली छोटी छोटी गावं आणि तूरीच्या शेतांचा दरवळणारा सुुुुगंंध व त्या सर्वांच्या मध्ये गुडघ्यापर्यंत असलेला धोतरावरचा कुरता आणि अंगरखा परिधान केलेल्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्याचा चेहरा तरंगू लागतो. कठोर दिसणारे हे जनपद लोक आपल्या हृदयात लोक साहित्याची अक्षय परंपरा जिवंत ठेवून आहेत. +नेरबुड्डा(नर्मदा) विभागात ब्रिटिश राजवटीत एक जिल्हा म्हणून निमाडची स्थापना करण्यात आली होती, त्याचे प्रशासकीय मुख्यालय खंडवा येथे होते, जे मुस्लिम शासकांच्या काळात बुरहानपूर होते. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,२७३ वर्गमील (११,०६७ वर्ग कि.मी.) होते. तर, लोकसंख्या (१९०१) ३,२९,६१५ इतकी होती. कापूस आणि बाजरी ही येथील मुख्य पिके होती; गांजा किंवा भारतीय भांग देखील सरकारी देखरेखीखाली पिकवण्यास परवानगी होती. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे जिल्ह्यातून जात होती आणि इंदूरहून खंडव्याला जोडणारी राजपुताना लाइनची एक शाखा होती. खंडवा येथे कापूस जिनिंग आणि प्रेसिंगचे कारखाने होते आणि बुरहानपूर येथे सोन्याचे नक्षीदार कापड तयार करण्याचे कारखाने होते. जिल्ह्यामध्ये विस्तृत जंगले आहेत आणि सरकारने पुनासा जंगलाचा एक भाग संरक्षित केला आहे, जो नर्मदेच्या दक्षिण तीरावर सुमारे १२० मील (१९० कि.मी.) क्षेत्रफळात पसरलेला आहे, साग (टेक्टोना ग्रँडिस), सायन (टर्मिनालिया टोमेंटोसा) आणि अंजन (हार्डविकिया बिनाटा) इत्यादी झाडे येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात. +नर्मदेच्या दोन्ही तीरावर असलेल्या ब्रिटिश जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेल्या इंदूरच्या संस्थानात देखील निमाड नावाचा एक जिल्हा होता. त्याचे क्षेत्रफळ ३,८७१ वर्ग मील (१०,०२६ वर्ग कि.मी.) होते; येथील लोकसंख्या (१९०१) २,५७,११० होती. १८२३ पासून ग्वाल्हेरच्या सिंधीया (शिंदे) राज्यकर्त्यांशी संबंधित असलेले हे संस्थान ब्रिटिशांच्या ताब्यात होते; १८६१ मध्ये त्याचे संपूर्ण सार्वभौमत्व इंग्रजांना देण्यात आले, परंतु १८६७ मध्ये ते इंदूरच्या होळकर शासकांकडे गेले. +१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, पूर्वीचा ब्रिटिश जिल्हा मध्य प्रदेशच्या नवीन राज्याचा निमाड जिल्हा बनला, त्याची प्रशासकीय जागा खंडवा येथे आहे; इंदूर राज्यातील निमाड जिल्हा हा मध्य भारत या नवीन राज्याचा निमाड जिल्हा बनला, त्याची प्रशासकीय जागा खरगोन येथे आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी जेव्हा मध्य भारत मध्य प्रदेशात विलीन झाला तेव्हा पूर्वीचा मध्य भारतातील निमाड जिल्हा पश्चिम निमाड जिल्हा बनला, तर पूर्व जिल्हा पूर्व निमाड जिल्हा झाला. पश्चिम निमाड जिल्ह्याचे २४ मे १९९८ रोजी बडवानी आणि खरगोन जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले आणि त्याचप्रमाणे पूर्व निमाड जिल्ह्याचे १५ ऑगस्ट २००३ रोजी खंडवा आणि बुरहानपूर जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले. +वर्तमान काळात मध्य प्रदेशात असलेल्या निमाड या प्रदेशाची कार्यालयीन भाषा ही हिंदी आहे; तर निमाडी ही येथील प्रमुख आणि सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. याव्यतिरीक्त निमाडात भिली भाषासमूहातीलही अनेक भाषा, उपभाषा व त्यांच्या बोलीभाषा बोलल्या जातात. त्यांमध्ये भिली, बारेली, भिलाली, कल्टो, देहवाली इत्यादी समाविष्ट आहे. हरदा जिल्ह्यात भुआणी भाषा बोलली जाते, जी निमाडी व माळवीची मिश्रित बोली भासते. तसेच बऱ्हाणपूर जिल्ह्यात मराठी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. निमाड मध्ये कोरकू ही द्रविड भाषा सुद्धा बोलली जाते. याचबरोबर अहिराणी, गुजराती, बंजारी व इतर काही भाषाही थोड्या प्रमाणात बोलल्या जातात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5106.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87d56559b86bb61198c7de81029a55cb50e60c22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5106.txt @@ -0,0 +1,2 @@ +निम्न वेणा (नांद) धरण (किंवा वडगाव धरण ) भारतातील महाराष्ट्र राज्यातील नागपूर जवळ नंद (वेणा) नदीवरील मातीचे गुरुत्व धरण आहे . +सर्वात छोट्या पाया पासून धरणाची उंची १६.२५ मी (५३.३ फूट) आहे, तर लांबी २,५१३ मी (८,२४५ फूट) आहे. या धरणाचे घनफळ १,८३३ किमी३ (६.४७×१०१३ घन फूट) आणि एकूण संचयन क्षमता ६२,१८२.०० किमी३ (२.१९५९३७×१०१५ घन फूट) . diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_511.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e61484d109dd0af6aeaf005d6facf6a1f6fddafb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_511.txt @@ -0,0 +1,16 @@ +धनज हे गाव नांदेड जिल्यातील मुखेड या तालुक्यात आहे +हे गाव मुखेड पासून 17 किलो मीटर अंतरावर आहे +ह्या गावाला जाण्यासाठी जीप बस आटो या वाहनांनी जावे लागते +ते वाहने गावात जात नाहीत गावात जाण्यासाठी 2 किलो मीटर अंतर चालत जावे लागते +या गावाला  बाजारपेठ नाही बाजार करण्यासाठी तालुक्याला जावे लागते +या गावात जिल्हा परिषद शाळा आहे त्यामध्ये 7 वि पर्यंतचे शिक्षण दिले जाते +ह्या गावच्या ग्रामपंचायतिला  दोन गावे जोडली आहेत व ते धनज जामखेड +या गावच्या ग्रामपंचायत सदस्य संख्या 7 आहे +या गावात अतिसुंदर एक हनुमान मंदिर आहे +गावातील प्रमुख व्यवसाय हा शेती +आहे +शेतीमध्ये जास्त प्रमाणात कापूस उडीद मूग सोयाबीन तूर ज्वारी असे पीक घेतले जातात +या गावातील 10 टक्के शेती पाण्याखाली केली जाते +शेतीला पाणी पुरवठा हा बोरवेल मार्फत केला जातो +गावातील पाण्याची सोय ही बोरवेल मार्फत केली जाते +या गावात सर्व जाती धर्माचे लोक वास्तव करतात diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5115.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c3259391e431bdacf48dc586bae0cb85e037572 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5115.txt @@ -0,0 +1,4 @@ +नियंत्रित-प्रवेश महामार्ग किंवा द्रुतगती मार्ग (controlled-access highway) हा द्रुतगती वाहतूकीसाठी वापरण्यात येत असलेला महामार्गाचा एक प्रकार आहे. ह्या प्रकारच्या महामार्गावरील सर्व प्रवेश व निकास नियंत्रित केलेले असतात. एक्सप्रेसवे, मोटरवे, फ्रीवे इत्यादी इंग्लिश शब्द नियंत्रित-प्रवेश महामार्गाचा उल्लेख करण्यासाठीच वापरले जातात. फ्रेंच: autoroute, जर्मन: Autobahn, किवा इटालियन: autostrada हे शब्द इतर भाषांमध्ये वापरात आहेत. +नियंत्रित-प्रवेश महामार्गावर वाहतूकीला येणारे सर्व अडथळे दूर केलेले असतात. येथे कोणत्याही प्रकारचे काटरस्ते, चौक, वाहतूक नियंत्रक सिग्नल नसून वाहनांना मुक्तपणे वेगाने प्रवास करण्याची मुभा असते. आडव्या जाणाऱ्या सर्व रस्त्यांसाठी पूल किंवा बोगदे बांधलेले असतात. ह्या महामार्गावर केवळ ठराविक स्थानांवरूनच वाहनांना प्रवेश मिळतो व ठराविक स्थानांमध्येच महामार्ग सोडता येतो. +जगातील पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग इटलीमध्ये १९२५ साली मिलान येथे बांधला गेला. जर्मनीमध्ये ३० किमी लांबीचा पहिला ऑटोबान क्योल्न व बॉनदरम्यान १९३२ साली खुला करण्यात आला. त्यानंतर नाझी राजवटीने दुसऱ्या महायुद्धाच्या आधी झपाट्याने जर्मनीभर ऑटोबानचे जाळे निर्माण केले. २००२ साली उघडण्यात आलेला मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतामधील सर्वात पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग होता. सध्या अहमदाबाद-वडोदरा दरम्यानचा राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १, दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्ग, मुंबईमधील पूर्व मुक्त मार्ग इत्यादी अनेक नियंत्रित-प्रवेश महामार्ग भारतात कार्यरत आहेत. +अमेरिका देशामध्ये १९५६ साली राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवरने इंटरस्टेट हायवे सिस्टम सुरू केली. जगातील बहुतेक सर्व प्रमुख देशांमध्ये नियंत्रित-प्रवेश महामार्ग प्रणाल्या अस्तित्वात आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5163.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d95540db7904c4ab9ef148054e379b3e0dad1fc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5163.txt @@ -0,0 +1,2 @@ +निरपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5166.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47a53d351b0214555d41ff59abc22d2b8e7d22d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5166.txt @@ -0,0 +1,9 @@ +निरमा हा भारतातील अहमदाबाद शहरातील कंपन्यांचा एक समूह आहे, जो डिटर्जंट, साबण, सिमेंट, सौंदर्य प्रसाधने, मीठ, सोडा ऍशसारखे उत्पादने तयार करतो. करसनभाई पटेल, एक उद्योजक आणि परोपकारी, यांनी १९६९ मध्ये निरमा कंपनी सुरू केली. +१९६९ मध्ये, गुजरात सरकारच्या खाण आणि भूविज्ञान विभागातील केमिस्ट डॉ. करसनभाई पटेल यांनी फॉस्फेट-मुक्त सिंथेटिक डिटर्जंट पावडर तयार केली आणि स्थानिक पातळीवर त्याची विक्री सुरू केली. नवीन पिवळ्या पावडरची किंमत ₹3.50 प्रति किलो होती, ज्या वेळी हिंदुस्तान युनिलिव्हरच्या Surf ची किंमत ₹13 होती. पटेल यांच्या मूळ गावी (रुपपूर, गुजरात) येथे चांगली विक्री झाली. पटेल यांनी त्यांची मुलगी "निरुपमा" यांच्या नावावरून पावडरचे नाव निरमा ठेवले. +१९८५ पर्यंत, निरमा वॉशिंग पावडर ही देशातील अनेक भागांमध्ये सर्वात लोकप्रिय घरगुती डिटर्जंट बनले होते, ज्याला लोकप्रिय "वॉशिंग पावडर निरमा" टेलिव्हिजन जाहिरातीद्वारे काही प्रमाणात मदत केली गेली होती.[१][२] +१९९९ पर्यंत, निरमा हा एक प्रमुख ग्राहक ब्रँड होता, जो डिटर्जंट, साबण आणि वैयक्तिक काळजी उत्पादनांची श्रेणी देत होता.[३] [४] अंतःशिरा द्रवपदार्थ तयार करण्यासाठी निर्लाइफ नावाची आरोग्य सेवा उपकंपनी देखील स्थापन केली.[५] +नोव्हेंबर २००७ मध्ये, निरमाने अमेरिकन कच्चा माल कंपनी सेअरल्स व्हॅली मिनरल्स इंक. खरेदी केली, ज्यामुळे ती जगातील पहिल्या सात सोडा ॲश उत्पादकांमध्ये होती.[६] +निरमा ग्रुपने २०१४ मध्ये निंबोल येथील प्लांटमधून सिमेंट उत्पादन सुरू केले.[७] २०१६ मध्ये, निरमाने लाफार्ज इंडियाची सिमेंट मालमत्ता $1.4 बिलियनमध्ये विकत घेतली.[८] फेब्रुवारी २०२० मध्ये, निरमाने ५,५०० कोटी (US$१.२२ अब्ज) मध्ये इमामी सिमेंटचे अधिग्रहण केले.[९] +सप्टेंबर २०२३ मध्ये, निरमाने ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसमधील ७५% भाग ५,६५२ कोटी (US$१.२५ अब्ज) मध्ये विकत घेतला.[१०] +इत्यादी +  diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5180.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9942635e4f27e6afcf2ff6186912c4af711b828 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5180.txt @@ -0,0 +1 @@ +मराठवाड्या मध्ये ज्वारी तसेच बाजरीची भाकरी व कोरड्यास म्हणजेच कालवणासाठी बेसन(पिठल) आवडीने खाल्या जाते.सणावाराला पुरणाची पोळी उदा.दिवाळी, होळी,संक्रांतीला, केल्या जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5186.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01aaea87c0ac610a0f5a4f9d506daa70c0ba5c1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5186.txt @@ -0,0 +1 @@ +निरीश्वरवाद हे इश्वर, देव किंवा तत्सम संकल्पना नाकारणारे तत्त्वज्ञान आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5189.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5189.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5204.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc4b8a9f800c56511afced317928bbe4ec2b5b3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5204.txt @@ -0,0 +1,3 @@ +निरोद रंजन तथा पुटु चौधरी. +जुलै ७, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5235.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..184fa060be0e2a02cff9fb487d814d96ecceaabf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5235.txt @@ -0,0 +1,4 @@ +निर्णयसागर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मुद्रणालय असून निर्णयसागर ही एक टंकशाळा (टाइप-फाउण्ड्री) तसेच प्रकाशनसंस्थाही होती. जावजी दादाजी चौधरी ह्यांनी ह्या मुद्रणालयाची स्थापना १८६९ साली केली.[१] सुबक आणि वाचनीय देवनागरी टंक तयार करण्यासाठी तसेच मुद्रणासाठी निर्णयसागर प्रसिद्ध होते. +जावजी दादाजी चौधरी हे त्यांची घरची आर्थिक स्थिती बरी नसल्यानेे साधारणतः वयाच्या दहाव्या वर्षापासून अमेरिकन मिशन प्रेसमध्ये मुद्राक्षर (टाइप) घासण्याचे काम करत असत[२]. त्यांनी त्या कामातले कौशल्य आत्मसात करून घेतले होते. अन्य काही ठिकाणीही काही काळ नोकऱ्या केल्यानंतर आपण स्वतःचीच टंकशाळा काढावी असे त्यांनी ठरवले[३]. १८६४ च्या सुमारास जावजींनी स्वतःची टंकशाळा सुरू केली[४]. राणूजी रावजी आरू हे त्यांचे सहकारी होते. + +या छापखान्यातून अनेक संस्कृत-मराठी ग्रंथांखेरीज निर्णयसागर नावाचे मराठी-गुजराथी पंचांगही प्रसिद्ध होत असे. आजही निर्णयसागर हे हिंदी पंचांग मध्य प्रदेशातील नीमच येथून प्रसिद्ध होते[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5249.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d402e775d8cf1073ec9f96fc52452a73cfa7571 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5249.txt @@ -0,0 +1 @@ +निर्मलकुमार मुखर्जी (९ जानेवारी, १९२१- २९ ऑगस्ट, २००२) हे भारतीय प्रशासक आणि ब्रिटिशकालीन इंडिअन सिविल सर्व्हिसचे प्रशासन व्यवस्थेत काम केलेले शेवटचे अधिकारी होते. त्यांनी ३१ मार्च, १९७७ ते ३१ मार्च, १९८० या काळात भारतीय प्रशासनव्यवस्थेतील सर्वोच्च असे कॅबिनेट सेक्रेटरी हे पद भूषविले. त्यापूर्वी ते ४ जुलै, १९७३ ते २३ जून, १९७५ या काळात केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव होते. निवृत्तीनंतर ते ८ डिसेंबर, १९८९ ते १४ जून १९९० या काळात पंजाबचे राज्यपाल होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5275.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..231ff40ea845683d4325dfe0bbcc1b8d7e5c1515 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5275.txt @@ -0,0 +1,9 @@ +निर्मला श्रीवास्तव ऊर्फ निर्मला देवी (२१ मार्च, इ.स. १९२३:छिंदवाडा, मध्य प्रदेश - २३ फेब्रुवारी, इ.स. २०११: जेनोवा, इटली) या सहजयोग ध्यान साधनातंत्राच्या आणि एका नव्या धार्मिक व आध्यात्मिक चळवळीच्या संस्थापक होत्या. त्यांचे अनुयायी त्यांना माताजी या नावाने संबोधत. त्यांचा जन्म साक्षात्कारी अवस्थेतच झाला असल्याची श्रद्धा आहे.[१] 'सहजयोग या ध्यानसाधनेद्वारे लोकांनी आपला आत्मसाक्षात्कार साधावा, यासाठी आणि सह्जायोगाद्वारे जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी निर्मला देवी यांनी आपले सारे आयुष्य व्यतीत केले. सहजयोग शिकवण्यासाठी त्यांनी कोणतेही शुल्क घेतले नाही. १४० देशांत त्यांनी निःशुल्क सेवा दिली.[२]. निर्मला देवी यांनी चले जाव चळवळीत तुरुंगवास भोगला होता. गांधीजी त्यांना प्रेमाने नेपाली या नावाने हाक मारीत. +निर्मला देवी यांनी सहजयोगाच्या माध्यमातून अनेक बिगरसरकारी सामाजिक संस्था उभ्या केल्या. त्यांच्या कार्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. +निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रसादराव साळवे आणि आईचे नाव कार्नेलिया होते. वडील प्रसादराव साळवे यांना १४ भाषा अवगत होत्या. आई कार्नेलिया यांचे विवाहपूर्व माहेरचे नाव कार्नेलिया करुणा जाधव. त्या गणित विषयाच्या पदवीधर होत्या.[३] प्रसादराव कायद्याचे पदवीधर होते.[४] त्यांच्या पहिल्या पत्‍नीचे निधन झाले, त्यावेळी त्यांना पाच मुले होती. त्यांनी पुनर्विवाह केला. ही त्यांची दुसरी पत्‍नी म्हणजे निर्मला श्रीवास्तव यांची आई कार्नेलिया. २० जून १९२० रोजी प्रसादराव व कार्नेलिया यांचा विवाह झाला.[५] प्रसादराव आणि कार्नेलिया उभयतांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. +प्रसादराव यांच्या आईचे नाव सखुबाई साळवे होते. जन्माच्या वेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि नातेवाइकांनी धमकी दिल्याने सखुबाईंना रातोरात गाव सोडावे लागले होते. मध्यरात्री चार लहान मुले आणि पोटातील बाळ (प्रसादराव) यांना घेऊन प्रचंड पावसात आठ किलोमीटर चालत त्या पहाटे उज्जैन रेल्वे स्थानकावर पोहोचल्या. तेथून त्या त्यांच्या भावाकडे पोहोचल्या. ही घटना १८८३ साली घडली.[६] +निर्मला श्रीवास्तव यांचा विवाह चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव उर्फ सी.पी. श्रीवास्तव यांच्याशी झाला. सी.पी. हे तत्कालीन सनदी अधिकारी, ते आय.सी.एस. होते. त्यांचा राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी 'सर' किताब देऊन बहुमान केला होता. त्यांच्या दोन मुलींची नावे कल्पना आणि साधना अशी आहेत. +निर्मला श्रीवास्तव यांचे वैद्यकीय शिक्षण लुधियाना येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि लाहोर येथील बाळकराम मेडिकल कॉलेज येथे झाले होते.[७] +निर्मला श्रीवास्तव यांनी 'सहजयोग' कार्याचा आरंभ ०५ मे १९७० रोजी वयाच्या ४७ व्या वर्षी केला. त्यांचे पती सर चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव हे लंडन येथे युनायटेड नेशन्स मेरीटाईम ऑर्गनायझेशनचे सहसचिव असताना तेथे एका छोट्या गटात निर्मला श्रीवास्तव यांनी 'सहजयोगातून शांतता'प्रसाराचे काम सु्रू केले.[८] +निर्मलादेवी १९२५ साली दोन वर्षाच्या होत्या तेंव्हापासून त्यांचे आईवडील त्यांना घेऊन गांधीजींना भेटत असत.[९] निर्मलादेवी यांच्या बुद्धिमत्तेचे तेज आणि त्यांचा धीरोदात्तपणाने पाहून महात्मा गांधी प्रभावित झाले होते. गांधीजीनी त्यांना त्यांच्या हत्येच्या एक दिवस आधी म्हणजे २९ जानेवारी १९४८ रोजी प्रेमाने 'नेपाली' असे नाव दिले होते. निर्मलादेवी त्यावेळी आपली पहिली मुलगी कल्पना हिला घेऊन गांधीजींना भेटण्यास गेल्या होत्या. [१०] [११] +http://shrimataji.org/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5277.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3986806e5998a53bdb59dbdf63982e50c1569609 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5277.txt @@ -0,0 +1,14 @@ +निर्मला सीतारामन् ( १८ ऑगस्ट, इ.स. १९५९) या भारतीय राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्या भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. +निर्मला सीतारामन् यांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात २०१४ मध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला.. ३ सप्टेंबर २०१७ पासून ते ३० मे २०१९ त्या भारताच्या संरक्षणमंत्री व ३० मे २०१९ ते आतापर्यंत भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केले.[१] त्यापूर्वी सीतारामन् यांनी अर्थ राज्यमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम केले आहे. त्या आधी, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे.[२] +कर्नाटकातून त्या राज्यसभेच्या सदस्याम्हणून निवडल्या गेल्या.[३][४] +निर्मला सीतारामन भारताच्या विद्यमान वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून काम करत आहेत. २०१४ पासून त्या भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. सीतारामन यांनी यापूर्वी भारताच्या संरक्षण मंत्री म्हणून काम केले होते, त्यामुळे भारताच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर दुसऱ्या महिला अर्थमंत्री बनल्या आणि पहिल्या पूर्ण- त्यावेळच्या महिला अर्थमंत्री. तिने वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभारासह वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणून काम केले आहे. त्यापूर्वी, तिने भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले. +तमिळनाडूतील मदुराई इथे निर्मला सीतारामन् यांचा जन्म नारायणन् सीतारामन् आणि सावित्री या दांपत्त्याच्या पोटी झाला. नारायणन् हे रेल्वेत नोकरीला होते. त्यामुळे निर्मला यांचे बालपण वेगवेगळ्या शहरांत गेले. त्यांचे शालेय शिक्षण मद्रास आणि तिरुचिरापल्ली येथे झाले. तिरुचिरापल्ली येतील सीतालक्ष्मी रामस्वामी महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्रात बी.ए. पदवी प्राप्त केली आणि पदव्युत्तर पदवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून प्राप्त केली.[५] +जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांची पहिली भेट त्यांचे पती परकाला प्रभाकर यांच्याशी झाली.[६] +निर्मला सीतारामन यांचा जन्म तमिळ ब्राह्मण कुटुंबात मदुराई, तमिळनाडू येथे सावित्री आणि नारायणन सीतारामन यांच्या पोटी झाला. तिचे शालेय शिक्षण मद्रास आणि तिरुचिरापल्ली येथून झाले. तिने १९८० मध्ये तिरुचिरापल्ली येथील सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्रात कला शाखेची पदवी, अर्थशास्त्रात मास्टर ऑफ आर्ट्स पदवी आणि एम.फिल. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथून १९८४ मध्ये. त्यानंतर तिने पीएच.डी.साठी प्रवेश घेतला. भारत-युरोप व्यापारावर लक्ष केंद्रित करून अर्थशास्त्रातील कार्यक्रम; पण नंतर हा कार्यक्रम सोडला आणि लंडनला गेली (जेव्हा तिच्या पतीने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिष्यवृत्ती मिळविली) त्यामुळे ती पदवी पूर्ण करू शकली नाही. +सीतारामन २००६ मध्ये भाजपमध्ये सामील झाल्या आणि २०१० मध्ये त्यांची पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०१४ मध्ये, त्यांना नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कनिष्ठ मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आले आणि जून २०१४ मध्ये, त्यांची आंध्र प्रदेशमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली. +११ जून २०१६ रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी भाजपने नामनिर्देशित केलेल्या १२ उमेदवारांपैकी ती एक होती. तिने कर्नाटकमधून तिची जागा यशस्वीपणे लढवली. +तिने भारताच्या संरक्षण मंत्री म्हणून काम केले आहे आणि २०१९ मध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्याचे नेतृत्व केले आहे. त्या सध्या भारताच्या वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून काम करत आहेत आणि त्यांनी भारताचे ४ वार्षिक बजेट सादर केले आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारताने $३.१ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठला. + +सीतारामन यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून नवी दिल्ली, ७ सप्टेंबर २०१७ रोजी पदभार स्वीकारला. +सीतारामन जानेवारी २०१८ मध्ये भारताच्या नौदल पराक्रमाच्या प्रदर्शनाच्या अध्यक्षतेखाली 3 सप्टेंबर 2017 रोजी, त्यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्या इंदिरा गांधींनंतर या पदावर असलेल्या दुसऱ्या महिला होत्या, परंतु पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री होत्या. +सीतारामन यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून पदभार स्वीकारला, ३१ मे २०१९ रोजी निर्मला सीतारामन यांची अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. तिने ५ जुलै २०१९ रोजी भारतीय संसदेत तिचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२० रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ सादर केला. भारतातील कोविड-१९ महामारी दरम्यान तिला कोविड-१९ इकॉनॉमिक रिस्पॉन्स टास्क फोर्सचे प्रभारी बनवण्यात आले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5285.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..530d91ed2db2c3b0baf33d88c14d2574cada0d52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5285.txt @@ -0,0 +1 @@ +निर्माल्य म्हणजे देवीदेवतांना वाहिलेली फुले, हार तसेच बेल, शमी, दुर्वा, रुई इत्यादी पवित्र वनस्पतींचा, शिळे झाल्यामुळे, दुसऱ्या दिवशीच्या पूजेवेळी, त्यागलेला ढिग होय. या निर्माल्याचे तलावात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याची पद्धत आहे. देवीदेवतांना वाहिल्यामुळे त्यास पवित्र समजतात. ते पायदळी तुडवत नाही. मात्र हल्ली हल्ली या निर्माल्याचे विसर्जन न करता याचा उपयोग कंपोस्टींग अर्थात घरगुती खत निर्मितीसाठी केला जातो. कारण हेच खत फूल/फळ झाडांना देऊन फुले/फळे निर्मिती करून अर्पण करता येतात. त्यामुळे निर्माल्याचे नदी/तलावात विसर्जन करण्याऐवजी खत तयार करावे. बऱ्याचदा निर्माल्याचे विसर्जन करताना इतर पर्यावरणास घातक पदार्थ देखिल विसर्जीत होऊ शकतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5293.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aba81529376121a55172baa57fbd8e8c76354c71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5293.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाली साहित्यातील सुत्तासाठी महापरिनिब्बाण सुत्त पहा. +निर्वाण सूत्र किंवा महपरिनिर्वाण सूत्र (चिनी: Nièpán Jīng (涅槃經); जपानी: Nehankyō (涅槃経); तिबेटी प्रमाणभाषा: myang 'das kyi mdo) हे महायान बौद्धमताच्या प्रमुख सूत्रांपैकी एक आहे. बौद्ध धर्मसाहित्यातील पाली भाषेतील महापरिनिब्बान सुत्ताशी त्याचे नामसाधर्म्य असले तरी स्वरूप व घटकांच्या बाबतीत या दोहोंमध्ये मोठे फरक आहेत. म्हणूनच नेहमी त्याचा निर्देश महायान महापरिनिर्वाण महा-सूत्र असा किंवा सुटसुटीतपणे "निर्वाण सूत्र" असा केला जातो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5360.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a1c6d59f8b897b66f73040e589768238ba17c3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5360.txt @@ -0,0 +1,6 @@ +'नीलेश केदारी शेळके +(२० जानेवारी, १९८२) मराठी कवी, इतिहासाचे अभ्यासक आहेत. +शेळके यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील विरळी हे होय. त्यांनी महाविद्यालयात असल्यापासून कवितालेखन केले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी दैनिके व नियतकालिकांतून कथा लेखन केले. हे कोल्हापूर जिल्हातील गडहिंग्लज येथील डॉ. घाळी कॉलेज मध्ये मराठीचे अध्यापन करतात +१. अकुतोभय (कवितासंग्रह), शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर, ऑगस्ट २०१५ +२. होळकरांची थैली (संपादन) अक्षरवेध प्रकाशन, गडहिंग्लज, ऑक्टोबर २०१५ +३. समकालीन मराठी साहित्यः स्वरूप आणि समीक्षा (१९७५ ते २०००) (संपादन), दत्ता पाटील, नीलेश शेळके, अक्षर दालन, कोल्हापूर, ऑगस्ट, २०१८. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5361.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47e562951c6cda95d46f55dbdc71d654852a3601 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5361.txt @@ -0,0 +1,5 @@ + +डॉ. निलेश साबळे हे एक मराठी दूरदर्शन निवेदक आणि चित्रपट अभिनेते आहेत.[१] त्यांनी माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, दहिवडी येथून घेतले आहे.[२] +तो व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असून आयुर्वेद एमएस पदवीधर आहे.[३][४] +झी मराठी वरील रिॲलिटी शो महाराष्ट्राचा सुपरस्टार जिंकून आपल्या कारकिर्दीस याने सुरुवात केली. त्यानंतर त्याला प्रसिद्धी होम मिनिस्टर, एक मोहोर अबोल व फू बाई फू या मालिकेंमार्फत मिळाली. त्याने नायक म्हणून नवरा माझा भवरा या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं.[५] तो सध्या झी मराठी वरील विनोदी कार्यक्रम चला हवा येऊ द्या यांचे निवेदन करत असून तो उत्तम सूत्रसंचालनही करतो. +सूत्रसंचालनाबरोबरच विविध अभिनेत्यांच्या नक्कलही तितक्याच प्रभावीपणे त्याने केलेल्या आहेत. विनोदाची अचूक वेळ जाणणारा, प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा हा अभिनेता आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधून मराठी प्रेक्षकांमध्ये या टीमने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. निलेश साबळे यांनी २०२४ मद्ये चला हवा येऊ द्या या मराठी वरील विनोदी कार्यक्रमातून तात्पुरता बाहेर पडायचा निर्णय घेतला.[६] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5363.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba6a1ca93885da4bacc2f63537cf13db8f0bab0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5363.txt @@ -0,0 +1 @@ +निल्कीस, played by ईथान फिलीपस, is a character in Star Trek: Voyager. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_539.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b833eea0c9bc043a21df65fb53c150792a14d8b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_539.txt @@ -0,0 +1 @@ +धनाजी सिताराम अहिरे (मे ४, इ.स. १९५३ - हयात) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील धुळे लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5397.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ef9b2452af895b5fd978006194e8c61c21ded16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5397.txt @@ -0,0 +1,2 @@ +निळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5400.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..886b1088da1e1951e70ce424ab3d5b34a0ada8fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5400.txt @@ -0,0 +1,23 @@ +पावो लिन्नॉस +पावो म्युटिकस +भारतीय मोर (Pavo cristatus), ज्याला निळा मोर म्हणूनही ओळखले जाते, ही भारतीय उपखंडातील मूळ मोराची प्रजाती आहे. भारताव्यतिरिक्त इतर अनेक देशांमध्ये देखील हा सापडतो. मोर पक्षात मादी मोरास लांडोर म्हणून संबोधले जाते. +भारतीय मोर लैंगिक द्विरूपतेचे एक उत्तम उदाहरण आहे. नर मोर चमकदार रंगाचा असतो, मुख्यत: निळ्या पंखासारखा स्पॅटुला-टिप्ड वायरसारख्या पंखांचा शिखर असतो आणि लांबलचक वरच्या-शेपटीच्या गुप्त पंखांनी बनलेल्या लांब ट्रेनसाठी ओळखला जातो ज्यात रंगीबेरंगी डोके असतात. हे ताठ पिसे एका गोल पंख्यामध्ये उभे केले जातात आणि मिलनाच्यावेळी प्रदर्शन करत थरथरतात. मोराच्या पंखांची लांबी आणि आकार विस्तृत असूनही, मोर उडण्यास सक्षम आहेत. लांडोरीला नराप्रमाणे पिसारा नसतो, त्यांचा चेहरा फिका असतो आणि मानेचा भाग फिकट हिरवा असतो आणि मंद तपकिरी लहान पिसारा असतो. +भारतीय मोर प्रामुख्याने जमिनीवर मोकळ्या जंगलात किंवा लागवडीखालील जमिनीवर राहतात. ते फळे, शेंगा, धान्याचे बीज खातात. याशिवाय ते छोटे साप, सरडे, खारुताई, लहान उंदीर आणि इतर छोटछोटे सरपटणारे प्राणी खातात यांचीही शिकार करतात. त्यांच्या मोठ्या आवाजामुळे त्यांना शोधणे सोपे होते आणि जंगलात अनेकदा हा आवाज वाघासारख्या शिकारीप्राण्याची उपस्थिती दर्शवन्यासाठी काढला जातो. मोर आणि लांडोर जमिनीवर लहान गटांमध्ये विचरण करतात. धोक्याच्या वेळी थेट उडण्याऐवजी सामान्यत: जमिनीवरच्या वाढलेल्या गवतातून लपत पायी पळून जाण्याचा प्रयत्न करतात. फार आवश्यक असेल तरच ते उंच झाडांवर उडून बसतात.[१] +मोराच्या विस्तृत रंगसंगतीचे कारण शतकाहून अधिक काळापासून वादातीत आहे. १९व्या शतकात, चार्ल्स डार्विनला देखील याचे कोडे पडले होते, जे सामान्य नैसर्गिक निवडीद्वारे स्पष्ट करणे कठीण होते. याबाबत डार्विनचा सिद्धांत, 'लैंगिक निवड' देखील जगात सर्वत्र स्वीकारला गेला नाही. २० व्या शतकात, अमोट्झ झहावीने असा युक्तिवाद केला की ही रंगसंगती एक शारीरिक क्षमतेचे लक्षण आहे आणि नर मोर त्यांच्या मोठ्या पिसाऱ्याद्वारे आपल्या निरोगीपणाचे संकेत देत असतात. यावर तज्ज्ञात अजूनही मतभेद दिसून येतात. +मोर हा मोठ्या आकाराचा पक्षी आहे, यात नराची लांबी १००–११५ सेंमी (३९–४५ इंच) आणि पूर्ण वाढ झालेल्या पिसाऱ्याच्या शेवटी १९५–२२५ सेंमी (७७–८९ इंच) इतकी असते. तर वजन ४–६ किलो (८.८–१३ पौंड) पर्यंत असते. लांडोर म्हणजेच मादी, सुमारे ९५ सेंमी (३७ इंच) लांबीच्या असतात आणि वजन २.७५–४ किलो (६.१–८.८ पौंड) +पर्यंत असते. भारतीय मोर हे फासियानिडी कुळातील सर्वात मोठे आणि वजनदार पक्षी आहेत. मोराव्यतिरिक्त या कुळात, फक्त वन्य टर्की पक्षी मोठा होतो. हिरव्या मोराचा भारतीय प्रजातीच्या निळ्या मोराच्या नरापेक्षा सरासरी लांब पिसारा असूनही तो शरीराच्या तुलनेत थोडा लहान असतो. शरीराचा आकार, रंग आणि तुऱ्याचा आकार त्यांना त्यांच्या मूळ वितरण श्रेणीमध्ये निर्विवाद बनवतो. नर मोराच्या डोक्यावरील तुरा किंवा मुकुट निळसर धातूच्या रंगाचे असतो, डोक्यावरील पंख लहान आणि कुरळे असतात. डोळ्याच्या वर एक पांढरा पट्टा आणि डोळ्याखाली चंद्रकोर आकाराचा पांढरा ठिपका उघड्या पांढऱ्या त्वचेमुळे तयार होतो. डोक्याच्या बाजूंना इंद्रधनुषी हिरवट निळे पंख असतात. पाठीवर काळ्या आणि तांबेरी खुणा असलेले खवलेयुक्त हिरवे आणि सप्तरंगी पिसे असतात. माने नंतरचा भाग आणि पंख गडद पट्टेदार काळ्या रंगात सुरुवातील तांबूस पिंगट आणि पुढे काळसर असतात. शेपटी गडद तपकिरी असते आणि पाठीवरून सुरू झालेला पिसारा शेपटीच्या वर लांबलचक २०० पेक्षा जास्त पिसांनी बनलेला असतो. जवळजवळ सर्व पिसे एका मोठ्या डोळ्याच्या आकारात असतात. काही बाह्य पिसांमध्ये ठिपके नसतात आणि ते चंद्रकोरीच्या आकाराच्या काळ्या टोकाने संपतात. शेपटीच्या खाली काळ्या रंगाची गडद तकतकीत हिरवी छटा आहे. मांड्या पिवळसर रंगाच्या असतात. नराच्या मागच्या पायाच्या बोटाच्या वरच्या पायावर एक झुपका असतो. [२] [३] +भारतीय मोराचे अनेक रंग उत्परिवर्तन आहेत. नैसर्गिक वातावरणात हे क्वचितच आढळतात, परंतु बंदिस्त स्वरूपात निवडक प्रजननाद्वारे त्याचे संवर्धन केल्या गेले आहे. काळ्या खांद्याचे मोर सुरुवातीला भारतीय मोराची उपप्रजाती (P. c. nigripennis) (किंवा अगदी एक वेगळी प्रजाती (P. nigripennis)) म्हणून गणली जात होती.[४] परंतु नंतर सखोल अभ्यास केल्यावर हा केवळ अनुवांशिक भिन्नतेचा प्रकार आहे असे निरदर्शनास आले. या उत्परिवर्तनात, प्रौढ नर काळ्या पंखांनी मेलेनिस्टिक असतो. [५] [६] निग्रिपेनिस उत्परिवर्तन असलेले तरुण पक्षी फिकट तपकिरी-पिवळ्या पंखांसह मलईदार पांढऱ्या रंगाचे असतात. काही मोरांमध्ये जनुकीय बदल होऊन मेलेनिझम निर्माण होतो, ज्यामुळे पांढरा मोर हा प्रकार निर्माण झाला.[७] [८] +हिरव्या मोराचा नर (पावो म्युटिकस) आणि भारतीय मोराची मादी (पी. क्रिस्टॅटस) यांच्यातील संकरातून "स्पाल्डिंग" नावाचा एक वेगळा प्रकार निर्माण झाला, ज्याचे नाव कॅलिफोर्नियातील पक्षीप्रेमी कीथ स्पाल्डिंग वरून ठेवले गेले.[९] असे जनुकीय बदल झालेल्या वंशाचे पक्षी जंगलात सोडल्यास काही समस्या उद्भवू शकतात. कारण अशा संकरित मोराची आणि त्यांच्या संततीची व्यवहार्यता बऱ्याचदा कमी होते, ज्याला जीवशास्त्रातील 'हल्डेनचे नियम' आणि 'प्रजनन उदासीनता' कारणीभूत ठरतात.[१०] [११] +भारतीय मोर हा भारतीय उपखंडात सर्वत्र आढळणारा मोर आहे, हा श्रीलंकेच्या कोरड्या सखल भागात देखील आढळतो. भारतीय उपखंडात, प्रामुख्याने १,८०० मीटर (५,९००फूट) ते जास्तीत जास्त २,००० मीटर (६,०००फूट) उंचीपर्यंत यांचा आढळ दिसून येतो.[१२] ही प्रजाती ओलसर तसेच कोरड्या पानझडी जंगलात आढळते. परंतु लागवडीखालील प्रदेशात आणि मानवी वस्तीच्या आसपास देखील यांचा वावर दिसून येतो, विशेष करून जेथे पाणी उपलब्ध आहे तेथे हे जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. उत्तर भारतातील बऱ्याच भागांमध्ये, धार्मिक श्रद्धेमुळे यांना आदर संरक्षण प्राप्त झाले असून ते आसपासच्या परिसरात खरकटे, टाकाऊ पदार्थ यावर निर्वाह करतात. +पाश्चात्य देशात सर्वप्रथम भारतीय मोराचा प्रसार अलेक्झांडर द ग्रेटने युरोपमध्ये केला, असा एक कयास आहे.[१३] तर दुसऱ्या बाजूला हा पक्षी ४५० ई.पूर्व अथेन्सला पोहोचला होता आणि कदाचित त्याआधीही त्याची ओळख झाली असावी असाही एक मतप्रवाह आढळून येतो.[१४] त्यानंतर ते जगाच्या इतर अनेक भागांमध्ये वितरित झाले आणि काही भागात ते जंगली देखील बनले.[१] +भारतीय मोराचा प्रसार युनायटेड स्टेट्स, मेक्सिको, होंडुरास, कोस्टा रिका, कोलंबिया, गयाना, सुरीनाम, ब्राझील, उरुग्वे, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका, स्पेन, पोर्तुगाल, मादागास्कर, मॉरिशस, रियुनियन, प्यूडोनिया, पापुना, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, क्रोएशिया आणि लोकरम बेट इत्यादी ठिकाणी झालेला आहे.[१५] +मोर हे नराच्या पिसाऱ्याच्या विलक्षण आणि मोहक रूपासाठी ओळखले जातात. मोराचा पिसारा हा त्यांच्या पाठीवरून वाढलेला असतो, परंतु त्याला गैरसमजुतीने मोराची शेपूट समजले जाते. प्रत्यक्षात पिसारा हा शेपटीच्या वरच्या प्रचंड लांब वाढलेल्या आवरणांनी बनलेला असतो. मोराची शेपटी ही तपकिरी आणि पिसाऱ्यापेक्षा बरीच लहान असते. पिसाऱ्याचा रंग हा कोणत्याही हिरव्या किंवा निळ्या रंगद्रव्यांमुळे नसून पंखांच्या सूक्ष्म रचना आणि परिणामी त्यातून निर्माण झालेल्या दृष्टीभ्रमामुळे दिसून येतो.[१६] मोराच्या पिसाऱ्याचे लांब पंख हे त्यांच्या आयुष्याच्या दुसऱ्या वर्षानंतरच विकसित होतात. पूर्ण विकसित मोरपीस चार वर्षांपेक्षा जुन्या पक्ष्यांमध्ये आढळतात. उत्तर भारतात, ते प्रत्येक फेब्रुवारीमध्ये विकसित होऊ लागतात आणि ऑगस्टच्या शेवटी तयार होतात. [१७] उड्डाणाच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या पिसांचा रंग वर्षभर दिसून येतो.[१८] +मोर जमिनीवर लहान गटांमध्ये वावरत असतात, ज्यात सामान्यतः एक नर आणि ३ ते ५ माद्या असतात. प्रजननाच्या हंगामानंतर, कळपात फक्त माद्या आणि तरुण पक्षी असतात. मोर पहाटे उघड्यावर आढळतात आणि दिवसाच्या उष्णतेमध्ये ते सावलीत विसावतात. त्यांना धूळ-स्नान करणे फार आवडते आणि संध्याकाळी पाणी पिण्यासाठी ठराविक पानवट्यावर गटागटाने पोहोचतात. त्यांना जेव्हा धोक्याची जाणीव होते तेव्हा ते सहसा धावत सुटतात आणि क्वचितच उड्डाण करतात.[१] +मोर विशेषतः प्रजनन हंगामात मोठ्याने आवाज देतात. रात्रीच्या वेळी ते घाबरून कॉल करू शकतात आणि शेजारचे पक्षी मालिकेसारख्या रिलेमध्ये कॉल करू शकतात. दोन्ही लिंगांद्वारे सामान्यतः तयार केलेल्या सहा अलार्म कॉल्सशिवाय मोरांमध्ये जवळपास सात भिन्न कॉल प्रकार ओळखले गेले आहेत. [१९] +मोर रात्रीच्या वेळी गटांमध्ये उंच झाडांवर बसतात परंतु कधीकधी खडक, इमारती किंवा तोरणांचा वापर करू शकतात. गीरच्या जंगलात त्यांनी नदीकाठची उंच झाडे निवडली. [२०] [२१] पक्षी संध्याकाळच्या वेळी येतात आणि कोंबड्याच्या झाडांवर त्यांचे स्थान घेण्यापूर्वी वारंवार फोन करतात. [२२] या ठिकाणी एकत्र येण्याच्या सवयीमुळे, या ठिकाणी लोकसंख्येचा अनेक अभ्यास केला जातो. लोकसंख्येची रचना नीट समजलेली नाही. उत्तर भारतातील (जोधपूर) एका अभ्यासात, 100 स्त्रियांमागे पुरुषांची संख्या 170-210 होती, परंतु दक्षिण भारतातील (इंजर) रोस्ट साइटवर संध्याकाळच्या मोजणीचा समावेश असलेल्या अभ्यासात 100 स्त्रियांमागे 47 पुरुषांचे प्रमाण सुचवले आहे. [२३] +अनेक संस्कृतींमध्‍ये प्रख्यात असलेला, मोराचा वापर अनेक प्रतिष्ठित निरूपणांमध्ये केला गेला आहे, ज्यात 1963 मध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी घोषित करण्यात आला आहे. [१] संस्कृतमध्ये मयुरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोराला तेव्हापासून भारतात एक कल्पित स्थान मिळाले आहे आणि मंदिर कला, पौराणिक कथा, कविता, लोकसंगीत आणि परंपरांमध्ये त्याचे वारंवार चित्रण केले जाते. [२४] मयुराची संस्कृत व्युत्पत्ती मारण्यासाठी मी मूळपासून आहे आणि याचा अर्थ "सापांचा मारेकरी" असा होतो. [२५] अशीही शक्यता आहे की संस्कृत शब्द हा प्रोटो-द्रविडियन *mayVr (म्हणून मोरासाठी तमिळ शब्द மயில் (mayil) ) किंवा प्रादेशिक वांडरवॉर्ट कडून घेतलेला आहे. [२६] [२७] बऱ्याच हिंदू देवता पक्ष्याशी संबंधित आहेत, कृष्णाला बहुतेक वेळा त्याच्या डोक्याच्या पट्टीमध्ये पंखाने चित्रित केले जाते, तर शिवाचे उपासक पक्ष्याला युद्धाचा देव, कार्तिकेय (स्कंद किंवा मुरुगन म्हणून देखील ओळखले जाते) या पक्ष्याशी संबंधित आहेत. उत्तर रामायणातील एका कथेत देवांच्या मस्तकाचे वर्णन केले आहे, इंद्र, जो रावणाचा पराभव करू शकला नाही, त्याने मोराच्या पंखाखाली आश्रय घेतला आणि नंतर त्याला "हजार डोळे" आणि सर्पांपासून निर्भयतेचा आशीर्वाद दिला. [२५] आणखी एका कथेत इंद्राला हजार व्रणांनी शाप मिळाल्यानंतर त्याचे हजार डोळ्यांनी मोरात रूपांतर झाले आणि हा शाप विष्णूने दूर केला. [२८] +बौद्ध तत्त्वज्ञानात, मोर शहाणपणाचे प्रतिनिधित्व करतो. [२९] मोराच्या पिसांचा वापर अनेक विधी आणि सजावटीत केला जातो. भारतीय मंदिर वास्तुकला, जुनी नाणी, कापड यांमध्ये मोराचे आकृतिबंध व्यापक आहेत आणि कला आणि उपयुक्ततेच्या अनेक आधुनिक वस्तूंमध्ये त्यांचा वापर सुरू आहे. [१४] भारताच्या अनेक भागात आढळणारी एक लोकमान्यता अशी आहे की मोर मोराच्या बरोबर संभोग करत नाही तर ती इतर मार्गांनी गर्भधारणा करते. या कथांमध्ये भिन्नता आहे आणि मोर त्याच्या कुरूप पायांकडे पाहतो आणि रडतो या कल्पनेचा समावेश आहे ज्यामध्ये मोराचे अश्रू ओघळतात ज्यामुळे तोंडी गर्भधारणा होते तर इतर प्रकारांमध्ये चोचीपासून चोचीत शुक्राणूंचे हस्तांतरण समाविष्ट असते. [३०] भारतीय कावळ्यांच्या प्रजातींबाबतही अशाच प्रकारच्या कल्पना मांडल्या गेल्या आहेत. [३१] ग्रीक पौराणिक कथांमध्ये हेरा आणि आर्गसच्या कथेत मोराच्या पिसाराचा उगम स्पष्ट केला आहे. [९] येझिदी धर्मातील येझिदी धर्माची मुख्य व्यक्तिमत्व, मेलेक टॉस, सर्वात सामान्यपणे मोर म्हणून चित्रित केली जाते. [३२] [३३] यूएस एनबीसी आणि पीटीव्ही टेलिव्हिजन नेटवर्क आणि श्रीलंकन एरलाइन्सच्या लोगोमध्ये आजही मोराचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. +1850 च्या अँग्लो-इंडियन वापरात, मोर म्हणजे सकाळी स्त्रिया आणि सज्जनांना भेट देणे. 1890 च्या दशकात, ऑस्ट्रेलियातील "पीकॉकिंग" या शब्दाचा संदर्भ जमिनीचे सर्वोत्तम तुकडे ("डोळे उचलणे") विकत घेण्याच्या प्रथेचा आहे जेणेकरून आजूबाजूच्या जमिनी अमूल्य बनवल्या जातील. [३४] "पीकॉक" हा इंग्रजी शब्द अशा माणसाचे वर्णन करण्यासाठी वापरला गेला आहे जो खूप गर्विष्ठ आहे किंवा त्याच्या कपड्यांवर खूप लक्ष देतो. [३५] +एक सोनेरी मोर ( यिद्दीशमध्ये, डि गोल्डन पेव्ह ) काही लोक अश्केनाझी ज्यू संस्कृतीचे प्रतीक मानतात आणि यिद्दीशमधील अनेक लोककथा आणि गाण्यांचा विषय आहे. [३६] [३७] युरोपियन हेरल्ड्रीमध्ये मोरांचा वारंवार वापर केला जातो. हेराल्डिक मोर बहुतेक वेळा दर्शकांना तोंड देत आणि त्यांच्या शेपटी दर्शविल्या जातात. या पोझमध्ये, मोराचा उल्लेख "त्याच्या अभिमानामध्ये" आहे. मोराच्या शेपट्या, बाकीच्या पक्ष्यांपासून वेगळ्या, ब्रिटिश हेरल्ड्रीमध्ये दुर्मिळ आहेत, परंतु जर्मन प्रणालींमध्ये वारंवार वापरल्या जातात. [३८] + +ध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5401.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51a9e64ab31ec3dacf223451ebbbaa8fc741feff --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5401.txt @@ -0,0 +1,5 @@ +— रंगगुणक — + +निळा हा तीन मूळ रंगांपैकी एक किंवा प्रथम श्रेणीतील रंग आहे. भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पनेनुसार निळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी ४४० ते ४९० नॅनोमीटर असते. +निळ्या रंगाचे दोन प्रकार म्हणजे गडद निळा व आकाशी निळा रंग. +बाकीचे दोन मूळ रंग लाल आणि पिवळा. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5405.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c393b554ab7fc9d2292ee0398c737fe7ce0e2509 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5405.txt @@ -0,0 +1,8 @@ + निळीक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5440.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97ed9a74a28a944195436697f2f98b1c599ef636 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5440.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +या चित्रपटाचे कथानक नाटकाशी संबंधित आहे. कमलाकर सारंग हा कोकणातील एक नाटकवेडा माणूस. आयुष्यभर झगडा करून अखेर अयशस्वी, अतृप्त राहिलेला. त्याचा मुलगा दामू (रविंद्र मंकणी). त्याला कलाकार म्हणून स्वतःला सिद्ध करायचे असते. चित्रा (अर्चना जोगळेकर) तिच्या मनाविरूद्ध कलाकार झालेली असते. काही अपरिहार्य कारणांमुळे त्या दोघांना एकत्र दामूच्या गावी जावे लागते. तेथे दामूच्या आईसमोर ते लग्नाचे खोटे नाटक करतात. चित्रा मात्र दामूवर खरेच प्रेम करू लागते. परंतु दामू तिला स्वीकारत नाही, कारण त्याला कलाकार म्हणून जनमान्यता मिळालेली नसते. चित्रा त्यांना सोडून जात असते, त्याच वेळी दामूला कळते की त्याने 'राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा' प्रथम क्रमांकाने जिकंलेली आहे. त्यावेळी मात्र, तो चित्राला स्वीकारतो. +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_546.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_546.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffefb6d6d0cc0830d2567e36638ccb3f93616449 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_546.txt @@ -0,0 +1 @@ +धनिष्ठा (नक्षत्र) (Delphinus) हे नक्षत्रांच्या अश्विनीने सुरू होणाऱ्या यादीतले २३व्या क्रमांकाचे नक्षत्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5468.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9300c1dba098dd64e6c9286e1635056fe6c2f857 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5468.txt @@ -0,0 +1,3 @@ +निवारी हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद जिल्ह्यातील गाझियाबाद शहराजवळचे एक शहर आहे. हे निवारी जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. +या शहराची सरासरी उंची २१५ मी (७०५ फूट) आहे. +२००१ च्या जनगणनेनुसार, [१] निवारीची लोकसंख्या ९,९१९ होती. यांपैकी ५४% पुरुष आणि ४६% स्त्रिया होत्या. येथील सरासरी साक्षरता दर ६२% आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5469.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9300c1dba098dd64e6c9286e1635056fe6c2f857 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5469.txt @@ -0,0 +1,3 @@ +निवारी हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद जिल्ह्यातील गाझियाबाद शहराजवळचे एक शहर आहे. हे निवारी जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. +या शहराची सरासरी उंची २१५ मी (७०५ फूट) आहे. +२००१ च्या जनगणनेनुसार, [१] निवारीची लोकसंख्या ९,९१९ होती. यांपैकी ५४% पुरुष आणि ४६% स्त्रिया होत्या. येथील सरासरी साक्षरता दर ६२% आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5479.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50e200e7927f5c9067f52de279809b0e352b2963 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5479.txt @@ -0,0 +1,2 @@ +निवृत्ती काशिनाथ देशमुख (निवृत्ती महाराज व इंदुरीकर महाराज नावाने लोकप्रिय), हे महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक आहेत. +[१] अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच 'इंदोरीकर'चा 'इंदुरीकर' असा अपभ्रंश होऊन त्यांचे 'इंदुरीकर महाराज' असे नाव पडले. समाजातील कुप्रथांवर इंदुरीकर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून टीका करतात.[२][३][४][५] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5485.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3555a883c2b795fee627c8d1cfe91423034ecc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5485.txt @@ -0,0 +1,8 @@ + +निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली. +निवृ​त्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ असे सां​गितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृ​त्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली. +गैनीनाथ वा ग​हिनीनाथ हे ​निवृत्तिनाथांचे गुरू होते. ‘निवृत्तिचे ध्येय कृष्ण हा​चि होय । ग​यिनीनाथे सोय दाख​विली ॥’, असे निवृत्तिनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठे​विले आहे सुमारे तीन-चारशे अभंग आ​णि एक ह​रिपाठ एवढी रचना, ​निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे असे म्हणता येईल.. योगपर, अद्वैतपर आ​णि कृष्णभ​क्तिपर असे हे अभंग आहेत. रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात; तथा​पि निवृ​त्तिनाथांची ख्याती आ​णि महत्त्व कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक ‌म्हणून आहे. त्यांनी ‘आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश ​दिले व आपण त्या यशापासूनही ​निवृत्त झाले’ असे निवृ​त्तिनाथांबद्दल म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वरांनी संतंमंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तिनाथ ‌‌‌त्यांच्या सोबत होतेच. निवृत्तिदेवी, निवृ​त्तिसार आ​णि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृ​त्तिनाथांनी ​लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. रा. म. आठवले यांनी निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ संबोधिला आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य आहे. तथापि हा ग्रंथ निवृत्तिनाथांचाच आहे, असे अद्याप सिद्ध झालेले नाही. धुळ्याच्या श्री समर्थवाग्देवता मंदिरात ‘सटीक भगवद्‌गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेविली आहेत. +ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाली, व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे. निवृत्तिनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ वद्य एकादशीला असते २३ जून १२९७. +संत निवृत्तिनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात ज्येष्ठ वद्य ११ शके १२१९ रोजी संजीवन समाधी घेतली. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करत असतांना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह संत निवृत्तिनाथांना लाभला. तो गुरुप्रसाद त्यांनी धाकले बंधू संत ज्ञानेश्वरांना दिला. यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला. +संत निवृत्तिनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशीस त्रंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतल्याचे वर्णन संत नामदेव महाराज यांच्या अभंगात आल्यानंतर ही बाब प्रकाशझोतात आली. नंतरच्या काळात संत निवृत्तीनाथ महाराजांनी त्रंबकेश्वर येथे समाधी घेतली हे जरी सर्वांना ज्ञात होत तरीही संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी एवढया घनदाट जंगलात नक्की कुठे आहे हे कुणालाच ज्ञात नव्हतं.. नंतर इ स 1810-1825 च्या आसपास (नक्की वर्ष ज्ञात नाही) जोपुळ ता दिंडोरी येथील महान संत 'पाटीलबुवा रखमाजी उगले' महाराज यांनी इतर काही समकालीन संतांच्या मदतीने संत निवृत्तीनाथांची समाधी शोधून काढली. त्यामुळे संत पाटीलबाबा जोपुळ कर यांना संत निवृत्तीनाथ महाराज समाधी शोधक म्हणून गौरवले जाते. संत पाटील बाबांनीच निवृत्तीनाथांचं छोटस मंदिर सुमारे 200 वर्षांपूर्वी बांधले. संत पाटीलबाबा महाराजांनी जोपुळहुन त्रंबकेश्वर पायी वारी पौष महिन्यात सुरू केली. हीच पौष वारी म्हणून प्रसिद्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5490.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f6776eeacba10db87f00338c93f3ccce0f30248 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5490.txt @@ -0,0 +1,2 @@ + निवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5496.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..567ee63487d336062e67b311cd68f331e3f53009 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5496.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्र शासन पुरस्कार +निवेदिता जोशी-सराफ या मराठी व हिंदी चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री आहेत. त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला, सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे त्यांचे पती आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5502.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..567ee63487d336062e67b311cd68f331e3f53009 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5502.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्र शासन पुरस्कार +निवेदिता जोशी-सराफ या मराठी व हिंदी चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री आहेत. त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला, सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे त्यांचे पती आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5603.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9ab20d48fa5f6a32538010005914efd1886885f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5603.txt @@ -0,0 +1,10 @@ +निहे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे. हे गाव उत्तर कोकणात मोडते. +https://goo.gl/maps/aQpdMptSRBu ] +पालघरहून मनोर राज्यमहामार्गाने मासवणमार्गे काटाळे गावानंतर हे गाव वसलेले आहे. पालघर ते निहे १९ किमी अंतर आहे.पालघरवरून येथे येण्यासाठी एसटी बसेसची सोय आहे.डमडम,जीप तसेच अॉटोरिक्शासुद्धा पालघर रेल्वे स्थानकातून येथे येण्यासाठी उपलब्ध असतात. +येथील हवामान उन्हाळ्यात उष्ण तर हिवाळ्यात थंड असते. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. पावसाळ्यात पाऊस पडणारे दिवस सोडले तर इतर दिवशी हवा उष्ण व दमट असते. +येथे मुख्यतः कुणबी समाजातील लोक पिढ्यानपिढ्या राहत आहेत. खरीप हंगामात भातशेती, नागलीशेती केली जाते. पालेभाज्या, फळभाज्या, फुलभाज्या रब्बी हंगामात घेतल्या जातात. घरगुती वापरासाठी कुक्कुटपालन केले जाते तसेच काही प्रमाणात दुग्धव्यवसाय सुद्धा केला जातो. बाजाररहाटासाठी मनोर किंवा पालघर येथे जावे लागते. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +ग्रामपंचायततर्फे सार्वजनिक स्वच्छता, रस्ते वीजपुरवठा, आरोग्य पाहिले जाते. प्राथमिक शिक्षणाची गावात सोय आहे. माध्यमिक शिक्षणासाठी मासवण गावात तर उच्च शिक्षणासाठी पालघरला जावे लागते. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5605.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbc610978c4ff53ee09db269f32bc631af90c75f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5605.txt @@ -0,0 +1,6 @@ +डॉ. नी.र. वऱ्हाडपांडे (२५ फेब्रुवारी, इ.स. १९२१ - २९ ऑगस्ट, इ.स. २०१५) एक मराठी तत्त्वचिंतक मनोवैज्ञानिक होते. हे नवी दिल्ली येथे डिफेन्स सायकॉलॉजिकल रिसर्च विंगमध्ये मुख्य वैज्ञानिक होते. त्याआधी ते नागपूर व सागर विद्यापीठांतील कॉलेजांत व्याख्याता होते. +बी.ए. (ऑनर्स), बी.एस्‌सी. (ऑनर्स), एम.ए. (तत्त्वज्ञान), बी.लिट. (मनोविज्ञान-ऑक्सफर्ड), पीएच.डी (तत्त्वज्ञान), डी.लिट. (इंडॉलॉजी), शास्त्री (दर्शन) काव्यतीर्थ वगैरे. वऱ्हाडपांडे हे सर्व विश्वविद्यालयीन परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले होते. त्यांना बी.ए. व बी.एस्‌सी. (ऑनर्स) मिळून सर्व विद्यापीठात पहिले आल्याबद्दल प्राख्य गणपतराव सुवर्णपदक मिळाले होते. +नी.र. वऱ्हाडपांडे यांनी देशविदेशांतील तत्त्ववेत्त्यांसोबत चर्चा करताना स्वतःतील तर्कनिष्ठता कधीही ढळू दिली नाही, यात त्यांचे खरे मोठेपण होते. वैचारिक भूमिकांमधील तर्कनिष्ठ ठामपणा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची लिखित भूमिका तावून-सुलाखून घेतलेली असे. बुद्धिवाद्यांंमध्ये आढळणारी प्रतिवादाची क्षमता तर त्यांच्यात होतीच, पण त्याविरोधात उमटणाऱ्या प्रवाहांचा साक्षेपी आढावा घेण्यास ते सदैव तत्पर असत. या संयमातूनच आपली टीका अधिक धारदार करण्याचे कसब वऱ्हाडपांडे यांनी आत्मसात केले होते. +युरोपातील काही विद्यापीठांमधून त्यांनी केलेली चर्चा वादळी ठरली. मनोविज्ञानावरील त्यांच्या मोलाच्या प्रयोगशीलतेमुळे मनोविज्ञानातील त्यांचेे दाखले बिनतोड असत. प्रसिद्ध विचारवंत बर्ट्रांड रसेल यांच्यासोबतची त्यांंची चर्चा खूप गाजली होती. +वऱ्हाडपांडे यांना मराठी-इंग्रजीे-संस्कृत व्यतिरिक्त थाई भाषा येत होती. थाई भाषेवरील झालेल्या विविध प्रभावांविषयीचे त्यांनीे अध्ययन केले होते. +'आर्यांचे मूळ' या विषयावरील त्यानी विशाल, चिकित्सक व परखड लेखन केले आहे. आर्यांविषयीच्या त्यांच्या अध्ययनाला चौदा देशांमधील अभ्यासकांनी मान्यता दिली होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5616.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31e9ef89a01721846c051f9a0b924295cab0e38c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5616.txt @@ -0,0 +1,2 @@ +नीडरजाक्सन (जर्मन: Niedersachsen; इंग्लिश नाव: लोअर सॅक्सनी) हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे. जर्मनीच्या वायव्य भागात वसलेल्या ह्या राज्याच्या उत्तरेला उत्तर समुद्र, पश्चिमेला नेदरलँड्स देशाचे ओव्हराईजल, ड्रेंथ व ग्रोनिंगन हे प्रांत तर इतर दिशांना जर्मनीची राज्ये आहेत. ४७,६२४ चौरस किमी क्षेत्रफळ व सुमारे ८० लाख लोकवस्ती असलेले नीडरजाक्सन जर्मनीमधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. हानोफर ही नीडरजाक्सनची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ब्राउनश्वाइग, ल्युनेबर्ग, ओस्नाब्र्युक ही इतर मोठी शहरे आहेत. +आजच्या नीडरजाक्सनचा भूभाग १९व्या शतकामध्ये हानोफरचे राजतंत्र ह्या देशाच्या अधिपत्याखाली होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5651.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b673e5d78058f690dcc6121faaf689f1ebb02c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5651.txt @@ -0,0 +1,7 @@ +नीरज चोप्रा हे भारतीय भाला फेक पटू आहेत. ७ ऑगस्ट २०२१ पर्यंत त्याने जगभरातील प्रमुख स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके गोळा केली आहेत. २०२० टोकियो उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ७ ऑगस्ट २०२१ रोजी ८७.५८ मीटर अंतरावर भालाफेक करून त्याने सुवर्णपदक जिंकले. नीरज ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे.[१]त्याने फ्रान्समध्ये झालेल्या ॲथलेटिक स्पर्धेत ८५.१३ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर 'दोहा डायमंड लीग'मध्ये भालाफेक मध्ये ८७.४३ मीटरचा राष्ट्रीय उच्चांक स्थापित केला. +नीरज चोप्राचा जन्म खांद्रा गाव, पानिपत जिल्हा, हरियाणा येथे झाला. त्याचे शिक्षण डीएव्ही कॉलेज, चंदीगड येथे झाले. त्याच्या काकांनी त्याला पंचकुला येथील शिवाजी स्टेडियममध्ये नेले आणि भाला फेकण्याच्या खेळाची ओळख करून दिली. +नीरज चोप्राचे मूळ आडनाव चोपडे आहे. चोपडे हरियाणातील पानिपत येथील रोड मराठा समाजातून येतात. रोड मराठा हा तोच समाज आहे जो पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर देखील हरियाणातल्या पानिपत सोनिपतकडच्या भागात वस्ती करून राहिला.[२] +नीरज चोप्राने २०२२ मध्ये जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत ८८.१३ मीटरपर्यंत भला फेकून रौप्य पदक मिळवले. या स्पर्धेत भालाफेक प्रकारात पदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला. एकंदरीत या स्पर्धेत पदक मिळवणारा तो दुसरा भारतीय ठरला. यापूर्वी अंजू बॉबी जॉर्ज हिने २००३ साली लांब उडीमध्ये कांस्य पदक मिळवले होते. [३] +नीरज चोप्राने २०२० उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ७ ऑगस्ट २०२१ रोजी ८७.५८ मीटर अंतरावर भला फेकून सुवर्णपदक जिंकले, हे भारतीय खेळाडूने जिंकलेले ॲथलेटिक्समधील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक आहे. आतापर्यंत वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा फक्त दुसरा भारतीय आहे. ह्या आधी ११ ऑगस्ट २००८ रोजी अभिनव बिंद्राने २००८ च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या १० मीटर एर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. +२०१८ साली गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ८६.४७ मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून नीरज यांनी सुवर्णपदक मिळवले.[४] +२०१८ साली जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ८८.०६ मीटर अंतरावर भाला फेकून नीरज यांनी सुवर्णपदक मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले.[५] या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी भारतीय पथकाचे ध्वजधारक होण्याचा मान त्यांना मिळाला. आपले सुवर्णपदक त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान कै.अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5656.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a5abd09ab2dc8dd3c98a0b00fffd1b62e069296 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5656.txt @@ -0,0 +1,5 @@ + +नीरजा या एक मराठीतील कवयित्री व कथालेखिका आहेत. त्या समीक्षक म.सु. पाटील यांच्या कन्या आहेत.त्यांच्या आईचे नाव विभावरी पाटील आहे, 'ग्रंथाली' आणि 'सानेगुरुजी ट्रस्ट'च्या अनुवाद सुविधा केंदाच्या त्या पदाधिकारी आहेत. +नीरजा यांच्या कवितालेखनाला महाविद्यालयीन काळातच सुरुवात झाली असली, तरी त्यांच्या कवितेला पहिली महत्त्वाची दाद मिळाली ती, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर. विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राजा शिवाजी विद्यालयात ६०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते, तेव्हा नीरजा यांनी या संमेलनात पहिल्यांदा नवोदित कवींच्या व्यासपीठावर 'सावित्री' ही कविता वाचली होती. या कवितेला तेव्हा एवढी दाद मिळाली की पुढच्याच वर्षी त्यांचा समावेश निमंत्रितांच्या कविसंमेलनात झाला. त्यानंतर ’वेणा’ हा नीरजा यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. +नीरजा यांचे "सकाळ सप्तरंग‘मधील "मी कात टाकली‘ हे सदर लोकप्रिय झाले आहे. आधुनिक जीवनजाणिवा त्यांच्या एकूणच लेखनातून व्यक्त होताना दिसतात. +. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5675.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f89997631004169aa42f02c655e0c0a1237d501 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5675.txt @@ -0,0 +1 @@ +नीरा रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील महत्वाचे स्थानक आहे. हे स्थानक नीराशहराचा नीरा नदीच्या काठावर आहे. या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व बव्हंश एक्सप्रेस गाड्या थांबतात.निरा रेल्वे स्थानक वर रेल्वे मध्ये पाणी भरण्यासाठी सोय आहे मिरज व पुणे दरम्यान फक्त ह्या रेल्वे स्थानकावर पाण्याची मुबलक सोय आहे आणि रात्री चा वेळी प्रवास करणाऱ्या साठी सुरक्षित आहे पुणे -पंढरपूर पालखी राष्ट्रीय महामार्ग स्थानक ला लागून जात असल्यामुळे प्रवाशांना st बसेस व खाजगी वाहतूक लगेंच उपलब्ध होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5689.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76fec39d6b0ccb39873e9f6bb3005c3c2cedc2a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5689.txt @@ -0,0 +1,2 @@ +नील आर्मस्ट्रॉंग (ऑगस्ट ५, इ.स. १९३० - ऑगस्ट २५, इ.स. २०१२) हा एक अमेरिकन अंतराळयात्री, आंतरिक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता. आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाउल ठेवणारा जगातील पहिला मानव होता. +नासाचे अपोलो ११ हे अंतराळयान आर्मस्ट्रॉंगने २० जुलै, इ.स. १९६९ रोजी २०:१७:३९ यूटीसी ह्या वेळेला चंद्रावर उतरवले व त्यानंतर काही तासांत (२१ जुलै, १९६९, २:५६ यूटीसी) त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाउल टाकले. आर्मस्ट्रॉंग हे दोन तास ३२ मिनिटे आणि आल्ड्रिन हे त्यांच्यापेक्षा १५ मिनिटे कमी काळ चंद्रावर होते. त्यांनी अमेरिकेचा ध्वज तिथे फडकावला. "ते मानवाचे एक छोटे पाऊल, सर्व मनुष्यजातीसाठी मोठी झेप आहे,' असे आर्मस्ट्रॉंग यांनी पृथ्वीवासीयांना रेडिओ संदेशाद्वारे सांगितले होते.दै.सकाळ मधील माहिती[मृत दुवा]विदागारातील आवृत्ती diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5698.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38a08132cded72257ddc239cf35c10fe44263bfa --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5698.txt @@ -0,0 +1,4 @@ +नील क्लार्कसन जॉन्सन (जानेवारी २४, इ.स. १९७०:हरारे, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून १३ कसोटी आणि ४८ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5712.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3583bd8b64c298af36ce1a79a255acb0f06523e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5712.txt @@ -0,0 +1,2 @@ +नील पॅट्रिक हॅरिस (१५ जून, १९७३:आल्बुकर्की, न्यू मेक्सिको, अमेरिका - ) हा अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे. याने डूगी हाउझर, एम.डी., हाउ आय मेट युअर मदर सह अनेक दूरचित्रवाणीमालिकांमध्ये अभिनय केला. +हॅरिसला एक टोनी पुरस्कार तसेच पाच प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाले आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_572.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..771b90db1f8cb58fb66673dc2fd2e69e6ccc10c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_572.txt @@ -0,0 +1,3 @@ +धनुष्य क्षेपणास्त्र हे पाणबुडी आणि जहाजातून मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. याची लांबी ९ मीटर आहे तर हे १ मीटर रुंद आहे. याची वजन ४००० किलो आहे. सुमारे ५०० किलो अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. याचा पल्ला २५० किलोमीटर इतका आहे. +हे भारतीय बनावटीचे आहे. +भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्या उपक्रमाने हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_575.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7d250c3da8be1ebbade8af5bc8cbad31ab839f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_575.txt @@ -0,0 +1 @@ +धनुष्यकोडी अथितन (जन्म:मार्च ६, इ.स. १९५३) हे भारतीय राजकारणी आहेत.ते इ.स. १९८५च्या पोटनिवडणुकीत आणि इ.स. १९८९,इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळ मनीला काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तमिळनाडू राज्यातील तिरूचेंदूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्याचप्रमाणे इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून ते तमिळनाडू राज्यातीलच तिरूनेलवेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5755.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3024baa726febc9495f1f0e9602e9fa3f7c8b4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5755.txt @@ -0,0 +1,2 @@ +नील ॲलन स्टॅन्ले (१६ मे, १९६८:बेडफर्डशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे. +स्टॅन्ले नॉरदॅम्पटनशायर काउंटी क्रिकेट क्लबकडून एकूण २१ प्रथम-श्रेणी आणि २८ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडतर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5786.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bafc9784e81735fa0ee27c0fef202fa0704cb35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5786.txt @@ -0,0 +1,6 @@ +नीलम प्रभू, अर्थात करुणा देव (जन्मनाव नीलम देसाई) (२६ एप्रिल, इ.स. १९३५; मुंबई, महाराष्ट्र; मृत्यू: ५ जून, इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) ह्या मराठी नाट्यकलावंत व आकाशवाणी-कलावंत होत्या. त्यांचा पहिला विवाह नाटककार बबन प्रभू यांच्याशी झाला होता. बबन प्रभूंच्या मृत्यूनंतर त्यांनी संगीतकार यशवंत देव यांच्याशी लग्न केले. +आकाशवाणीवरील लोकप्रिय झालेल्या 'प्रपंच' आणि 'पुन्हा प्रपंच' ह्या श्रुतिकांमधील मीनावहिनींचा आवाज नीलम प्रभू यांचा होता. पु.ल.देशपांडे ह्यांच्या वाऱ्यावरची वरात ह्या नाटकातील रविवारची एक सकाळ ह्या भागातली त्यांची भूमिकादेखील चांगलीच गाजली होती. आकाशवाणीवरील केवळ 'प्रपंच'च नव्हे तर 'आम्ही तिघी' ह्यासारख्यां श्रुतिकांमधून किंवा 'प्रकाश माक्याचे तेल', 'काय झालं? बाळ रडत होतं.' यांसारख्या जाहिरातीमधून, आणि ’आपली आवड’ सारख्या लोकप्रिय कार्यक्रमाच्या निवेदिका आणि वृत्तनिवेदिका म्हणून त्यांचा आवाज रसिकांच्या चांगलाच परिचयाचा होता. +[१] +नीलम प्रभू यांनी अनेक नाटकांत कामे केली होती. त्यांतली काही भूमिका अश्या: +यांशिवाय त्यांनी श्रीमंत, शितू, वाऱ्यावरची वरात आणि दिवा जळू दे सारी रात या नाटकांतही भूमिका केल्या होत्या. +पहिले पती बबन प्रभू ह्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी प्रसिद्ध गीतकार व संगीतकार यशवंत देव यांच्याशी विवाह केला. या विवाहानंतर त्यांचे नाव करुणा देव झाले. यशवंत देवांच्या ’देवगाणी’ ह्या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचे निवेदन काही काळ करुणा देव करत असत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5799.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c62d8b90ac4fbc67123f4a04abf10c487d51110c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5799.txt @@ -0,0 +1 @@ +नीलगर्ता तथा ब्लूहोल हो खोल पाण्याखालील गुहा किंवा विवर होय. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5816.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2fdf19c0a67d011b45abdbd262dce8844a7c10b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5816.txt @@ -0,0 +1,2 @@ +नीलिमा बोरवणकर या एक मराठी लेखिका व कथाकथनकार आहेत. रशियन भाषेच्या डिप्लोमाचा अभ्यास करताना त्यांच्या वाचनात एका दहा वर्षाच्या रशियन मुलाची रोजनिशी आली. ती वाचल्यावर नीलिमाताईंच्या मनात मराठीत कथालेखन करायची ऊर्मी दाटून आली. विज्ञानाच्या पदवीधर असूनही नीलिमा बोरवणकरांनी मराठी साहित्य निर्मितीत कमालीचे यश मिळवले. त्यांच्या बऱ्याचशा कथा आधी कथाश्री, पद्मगंधा, मैत्रीण विपुलश्री आदी दिवाळी अंकांतून प्रकाशित झाल्या होत्या. +श्रीशशी ठाणेदार फाऊंडेशनने ठेवलेल्या 'ठाणेदार शिष्यवृत्ती'तून नीलिमा बोरवणकर यांचे 'आम्ही मायदेशी मुलं परदेशी' हे पुस्तक सिद्ध झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5826.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fe01ee21af427a4a2b3c9563193a91ca1ad9cbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5826.txt @@ -0,0 +1,11 @@ +{विस्तार}} + +नील हेनरिक डेव्हिड बोर (डॅनिश: [nils b̥oɐ̯ˀ] ७ ऑक्टोबर १८८५ - १८ नोव्हेंबर १९६२) हे एक डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ होते. आण्वीय संरचना आणि पुंजभौतिकी सिद्धान्त या विषयांत त्यांनी मूलभूत योगदान दिले. त्याबद्दल १९२२ मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. बोर हे एक तत्त्वज्ञानी आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तक देखील होते. +बोरने कोपनहेगन विद्यापीठात इन्स्टिट्यूट ऑफ थिअरिटिकल फिजिक्सची (आता तिला नील्स बोर इन्स्टिट्यूट म्हटले जाते) स्थापना केली. त्यांनी तिथे हॅन्स क्रेमर्स, ऑस्कर क्लाईन, जॉर्ज द हेवेसी, व्हर्नर हायझेनबर्ग असे विद्यार्थी घडवले, आणि त्यांच्याबरोबर काम केले. झिर्कोनियम सारखे गुणधर्म असलेल्या नव्या मूलद्रव्याचे त्यांनी भाकीत केले. ते सिद्ध झाल्यावर त्याचे नाव कोपेनहेगनच्या लॅटिन नावावर आधारले असे हाफ्मियम ठेवले गेले. या मूलद्रव्याचा शोध कोपनहेगन येथे झाला म्हणून हे नाव. खुद्द बोरच्या नावावर बोरियम या मूलद्रव्याची नोंद आहे. +१९३० च्या दशकात बोर नाझीवादाने पिडलेल्या शरणार्थींना मदत करत असत. नाझींनी डेन्मार्क व्यापल्यानंतर बोरची जर्मन अणुबॉंब प्रकल्पाच्या प्रमुखपदी असलेल्या व्हर्नर हायझेनबर्गबरोबर भेट झाली होती. सप्टेंबर १९४३ मधे त्यांच्या कानी आले की जर्मन्स त्यांना अटक करण्याच्या विचारात आहेत, तेव्हा ते स्वीडनला पळून गेले. तेथून त्यांची रवानगी ब्रिटनला करण्यात आली. त्यांनी ब्रिटिश ट्यूब ॲलॉइज न्युक्लिअर प्रोजेक्टमधे भाग घेतला, आणि पुढे त्यांचा समावेश मॅनहटन प्रोजेक्टला जाणाऱ्या ब्रिटिश चमूत झाला. +युद्ध संपल्यावर बोरने आण्विक ऊर्जेसंदर्भात आंतरराष्ट्रीय सहयोग व्हावा म्हणून प्रयत्‍न केले. CERNच्या आणि RisՓ डॅनिश ॲटॉमिक एनर्जी कमिशनच्या संशोधन संस्थंच्या स्थापनेमधे त्यांचा सहभाग होता. ‘नॉर्डिक इन्स्टिट्यूट ऑफ थिअरिटिकल फिजिक्स’ या संस्थेचे ते १९५७ साली पहिले चेरमन बनले. +नील बोरनी अणूच्या रचनेवर सिद्धान्त मांडला. त्यानी अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्या अणूच्या प्रतिकृतीमध्ये अामूलाग्र सुधारणा सुचवल्या व बोअरची अणूची प्रतिकृती जगासमोर ठेवली. पुंजयामिकीमधील कोपेनहेगन विवेचनची पायाभरणी करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. +अणूभोवती इलेक्ट्रॉन कण काही विशिष्ट कक्षांमधेच कोणतेही प्रकाशकिरण उत्सर्जित न करता फिरू शकतात, मात्र एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेत त्यांनी उडी घेतली तर प्रकाशकिरणांचे उत्सर्जन होते हे बोर यांच्या आण्वीय संरचना सिद्धान्ताचे मूलभूत तत्त्व आहे. या सिद्धान्ताचे संपूर्ण स्पष्टीकरण पुढे श्रॉडिंजर-हायझेनबर्ग-डिरॅक-पाउली वगैरे बोरच्या शिष्यांनी विकसित केलेल्या पुंजयामिकीने दिले. हे शोधून काढण्यासाठी बोरने ‘बोर्स क्लाऊड चेंबर’ नावाचे उपकरण वापरले. +बोरचे पुंजयामिकीला योगदान म्हणजे त्यांनी मांडलेले परस्परपूरकतेचे तत्त्व. एकाद्या पादार्थिक अवस्थेचे वर्णन वरकरणी परस्परविरोधी भासणाऱ्या कणकल्पना आणि तरंगकल्पना अशा संकल्पनांच्या मदतीने करता येते, तेव्हा या कल्पना परस्परविरोधी नसून परस्परपूरक असतात असे मानणे आवश्यक आहे. बोरच्या विज्ञान आणि तत्त्वविचारात परस्परपूरकता वारंवार डोकावते. +क्वान्टम मेकॅनिक्सचे जनक नील बोर यांच्या जीवनावर मायकेल फ्रेन यांनी एक नाटक लिहिले आहे. त्या नाटकाचा ‘कोपनहेगन’ नावाचा अनुवाद डॉ. शरद नावरे यांनी केला आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे या नाटकाचा पहिला प्रयोग ८-९-२०१७ रोजी झाला. नाटकाचे दिग्दर्शन डॉ. शरद भुताडिया यांचे होते, आणि त्यांनीच नील बोर यांची भूमिका केली होती. +हे इंग्रजी नाटक २००२ साली दूरचित्रवाणीवर झाले होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_583.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46e5a7454c84209569c8f101f21947d00766b0ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_583.txt @@ -0,0 +1,36 @@ +धनेगाव हे महाराष्ट्रराज्यातील नांदेड शहराच्या बाजूला वसलेले मोठे गाव आहे. +शहरा पासून अवघ्या 8 कि.मी.अंतरावर असलेली गाव तसेच नांदेड जिल्हातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची ग्रामपंचायत आहे. +गोदावरी नदीच्या दक्षिणेला पुर्व-पश्चिम अशा लंब आकारात वसलेले गाव आहे. +मराठवाड्यातील कापसाचे संशोधन केंद्र धनेगाव येथे आहे.या ठिकानी कापसावर प्रक्रिया करून नवीन संकरित वाण तयार केले जाते व संशोधन केल्या जाते. +धनेगाव हे नांदेड-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग व नांदेड-लोहा या राज्य महामार्गाच्या बाजूला असलेले गाव आहे. +धनेगावची 2011 जणगणनेनुसार 7500 पेक्षा जास्त आहे. +एकूण लोकसंख्या -7690 +एकूण मतदार - 4030 +0-6 वयोगटातील संख्या - 1540 +लिंग गुणोत्तर -1000/918 +बाल लिंग गुणोत्तर -1000/836 +एकूण साक्षरता - 72.30% +पुरूष साक्षरता -89.86% +स्त्रि साक्षरता - 71.62% +2011 या जणगणनेनुसार धनेगाव मध्ये अनेक जाती-धर्माचे लोक राहतात.. +1) हिंदू-41% +2) मुस्लिम -18% +3) बौद्ध - 26% +4) शीख - 0.6% +5) जैन - 0.3% +6) इतर 0.6% +धनेगाव मधील "तीनशिव'' हणुमाण मंदिर प्रसिद्ध आहे या मंदिराची विशेषतः हे मंदिर तुप्पा,धनेगाव,बळीरामपूर येथील लोंकाचे श्रद्धास्थान व कुलदैवत आहे.या मंदिराची स्थापना 1929 या वर्षी करण्यात आली. +धनेगाव मध्ये "विठ्ठल-रुक्मिनी'',रेणूकामाता व गणपतीची मंदिरे आहेत. +धनेगाव मध्ये बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बौद्ध विहाराची संख्या खुप आहे, तसेच धनेगाव मध्ये 2017 या वर्षापासून बौद्धधम्म परिषद भरविण्यात येत आहे ही धम्म परिषद अल्पवधितच प्रसिद्ध झालेली आहे. +धनेगाव हे अनेक समुदायाचे शांततेणे राहणारे व सामाजिक सलोखा जपणारे गाव म्हनुन या गावची ख्याती आहे. +गावामधील होणारे तंटा-वाद तंटामुक्ती अंर्तगत सोडवण्यात येतात. +धनेगाव पासून अवघ्या 1 कि.मी.अंतरावर ग्रामिण पोलीस स्टेशन आहे. +धनेगावास विष्णूपुरी येथील "शंकरसागर''जलाशयातुन पाण्याचा पुरवठा केला जातो. +धनेगाव हे शहराच्या जवळील ठिकाण असल्यामुळे या गावात बाहेरील लोंकाचे वस्तीस्थान झाले आहे.व गावचा विकास व आकार वाढला आहे. +धनेगाव येथील लोंकाचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी येथील +40% लोकसंख्या शासकीय नौकरदार आहे. +15% शेतकरी व 30% कामगार आहेत. +धनेगाव मध्ये श्री.मधुबण महाराज महाविद्यालय तसेच महात्मा फुले प्राथमिक शाळा व जि.प.शाळा ई. शैक्षणिक सुविधा आहेत. +धनेगाव हे नांदेड जिल्हातील राजकारण्याच्या द्रष्टीने महत्त्वाचे गाव आहे. +येथिल तरुण वर्ग राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेतात. +धनेगाव पिन कोड -431603 diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5857.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7878caba68110babeab7a14e94cae95649bb3a93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5857.txt @@ -0,0 +1,36 @@ +नुएव्हो लेओन (संपूर्ण नाव:नुएव्हो लेओनचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Nuevo León) हे मेक्सिकोच्या उत्तर-पूर्व भागातील एक राज्य आहे. नुएव्हो लेओनच्या उत्तरेस अमेरिका देशाचे टेक्सास राज्य तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. मॉंतेरे ही नुएव्हो लेओनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +मेक्सिकोच्या मध्य भागात ६४,२२० चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १३व्या क्रमांकाचे मोठे आहे. येथील हवामान तीव्र असून ह्या भागात अत्यंत कमी पाउस पडतो. + + +अग्वासकाल्येंतेस · +इदाल्गो · +कांपेचे · +किंताना रो · +कोआविला · +कोलिमा · +केरेतारो · +ग्वानाह्वातो · +गेरेरो · +च्यापास · +चिवावा · +ताबास्को · +तामौलिपास · +त्लास्काला · +दुरांगो · +नायारित · +नुएव्हो लेओन · +बेराक्रुथ · +पेब्ला · +बाहा कालिफोर्निया · +बाहा कालिफोर्निया सुर · +मिचोआकान · +मेहिको · +मोरेलोस · +युकातान · +वाशाका · +हालिस्को · +साकातेकास · +सान लुइस पोतोसी · +सिनालोआ · +सोनोरा + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5865.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc10abad98e6eee29a59965a778f602058ceb276 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5865.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +The proton–proton chain reaction is one of two nuclear fusion reactions, along with the CNO cycle, by which stars convert hydrogen to helium and which dominates in stars the size of the Sun or smaller.[1] +In general, proton–proton fusion can occur only if the kinetic energy (i.e. temperature) of the protons is high enough to overcome their mutual electrostatic or Coulomb repulsion.[2] +In the Sun, deuterium-producing events are rare as diprotons, the much more common result of nuclear reactions within the star, immediately decay back into two protons. A complete conversion of the hydrogen in the solar core is calculated to take more than 1010 (ten billion) years.[3] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5869.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65b071d7a385dc4ed7c8ae6ad127649dabba02e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5869.txt @@ -0,0 +1,2 @@ +नुझात मसीह परवीन (९ मे, इ.स. १९९६:सिंगरौली, मध्य प्रदेश, भारत - ) ही  भारतकडून तीन टीट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] +ही उजव्या हाताने फलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5909.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2f4ae4fa32cf01587e922d5c8df4e582435569a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5909.txt @@ -0,0 +1,7 @@ +८ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5911.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2f4ae4fa32cf01587e922d5c8df4e582435569a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5911.txt @@ -0,0 +1,7 @@ +८ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5924.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b5d7411bbf3acdb7704e0e99e97551a48bdcb77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5924.txt @@ -0,0 +1,4 @@ +नुसरत फतेह अली खान (उर्दू:نصرت فتح علی خان;१३ ऑक्टोबर, इ.स. १९४८:फैसलाबाद, पाकिस्तान - १६ ऑगस्ट, इ.स. १९९७) हे प्रसिद्ध सुफी कव्वाल होते. त्यांनी आध्यात्मिक अंग लाभलेल्या कव्वाली या गायकीच्या परंपरेला जागतिक दर्जा मिळवून दिला.[ दुजोरा हवा] त्यांचे घराणे कव्वाल गायकी जिवंत ठेवणारे ६०० वर्षांचे जुने घराणे आहे. नुसरत फतेह अली खान यांना शहेनशाह-ई-कव्वाल या नावाने ओळखले जाते.[१]१९९५ साली युनेस्को संगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. +ल्युसिआनो पावरोत्ती, कीथ जॅरेट, यहुदी मेनूहिन, पीटर गॅब्रिएल, युसुफ एन'डूर, राय कूडर, जेफ बकली आणि एडी व्हेडर यांसारखे जागतिक संगीत तज्ज्ञ त्यांचे चाहते होते. [२] + +नुसरत फतेह अली खान यांचे घराणे पंजाबी मुस्लिम वंशीय आहे. त्यांचे वडील उस्ताद फतह अली खां हे स्वतः अत्यंत उत्तम दर्जाचे कव्वाल होते. नुसरत फतेह अली आपल्या गायकीच्या पेशात येऊ नये, असे वडिलांना वाटत होते, तथापि वडलांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या एका धार्मिक कार्यक्रमात नुसरत फतेह अली यांनी वडिलांना कव्वालीचीच श्रद्धांजली अर्पण करून आपल्या गायन कलेचा प्रारंभ केला. अल्पावधीत त्यांनी प्रसिद्धीचे शिखर गाठले. १९७१ साली ते कूटुंबातील कव्वाल गायन प्रमुख बनले. त्यांचे १२५ अल्बम असून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांच्या या विश्व विक्रमाची नोंद घेतली आहे. नुसरत फतेह अली खान यांचे पुतणे राहत फतेह अली खान हे देखील कव्वाल गायक आहेत. राहत फतेह अली खान यांनी आपल्या काकाची सुफी गायनाची परंपरा पुढे नेली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5925.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b5d7411bbf3acdb7704e0e99e97551a48bdcb77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5925.txt @@ -0,0 +1,4 @@ +नुसरत फतेह अली खान (उर्दू:نصرت فتح علی خان;१३ ऑक्टोबर, इ.स. १९४८:फैसलाबाद, पाकिस्तान - १६ ऑगस्ट, इ.स. १९९७) हे प्रसिद्ध सुफी कव्वाल होते. त्यांनी आध्यात्मिक अंग लाभलेल्या कव्वाली या गायकीच्या परंपरेला जागतिक दर्जा मिळवून दिला.[ दुजोरा हवा] त्यांचे घराणे कव्वाल गायकी जिवंत ठेवणारे ६०० वर्षांचे जुने घराणे आहे. नुसरत फतेह अली खान यांना शहेनशाह-ई-कव्वाल या नावाने ओळखले जाते.[१]१९९५ साली युनेस्को संगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. +ल्युसिआनो पावरोत्ती, कीथ जॅरेट, यहुदी मेनूहिन, पीटर गॅब्रिएल, युसुफ एन'डूर, राय कूडर, जेफ बकली आणि एडी व्हेडर यांसारखे जागतिक संगीत तज्ज्ञ त्यांचे चाहते होते. [२] + +नुसरत फतेह अली खान यांचे घराणे पंजाबी मुस्लिम वंशीय आहे. त्यांचे वडील उस्ताद फतह अली खां हे स्वतः अत्यंत उत्तम दर्जाचे कव्वाल होते. नुसरत फतेह अली आपल्या गायकीच्या पेशात येऊ नये, असे वडिलांना वाटत होते, तथापि वडलांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या एका धार्मिक कार्यक्रमात नुसरत फतेह अली यांनी वडिलांना कव्वालीचीच श्रद्धांजली अर्पण करून आपल्या गायन कलेचा प्रारंभ केला. अल्पावधीत त्यांनी प्रसिद्धीचे शिखर गाठले. १९७१ साली ते कूटुंबातील कव्वाल गायन प्रमुख बनले. त्यांचे १२५ अल्बम असून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांच्या या विश्व विक्रमाची नोंद घेतली आहे. नुसरत फतेह अली खान यांचे पुतणे राहत फतेह अली खान हे देखील कव्वाल गायक आहेत. राहत फतेह अली खान यांनी आपल्या काकाची सुफी गायनाची परंपरा पुढे नेली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_593.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b301a1e20712a1e1003054ffda3b67d9bdff599c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_593.txt @@ -0,0 +1,8 @@ +धन्नी किंवा धानी हा शुद्ध भारतीय गोवंश असून या गोवंशाची उत्पत्ती भारत आणि पाकिस्तान मधील पंजाब प्रांतात झाली असल्याचे मानले जाते. हा गोवंश विशेष करून दोन्ही देशातील पंजाब प्रांतात आढळतो.[१][२] +हा गोवंश आकाराने मजबूत आणि मध्यम असतो. या गोवंशाचे डोके तुलनेने लहान असते. पाठीचा आकार सरळ आणि सपाट असतो. कातडी घट्ट असून शरीराला चिटकलेली असते. या गोवंशाची शिंगे आकाराने लहान असतात. कान छोटे, टोकदार आणि नेहमी सतर्क असतात. शेपटी लांब आणि झुपकेदार असून शेपटीचा गोंडा पांढरा असतो. +या गोवंशाच्या बैलाची सरासरी उंची १४० सेंमी असून वजन ४०० किलो पर्यंत असते. तर गायीची सरासरी उंची १२० सेंमी आणि वजन १३० किलो पर्यंत असते. +हा गोवंश विविध प्रकारच्या रंगात आढळतो, परंतु पांढरा रंग आणि काळे किंवा लाल ठिपके जास्त प्रमानात आढळतो. +या गोवंशाच्या वेगवेगळ्या रंगानुसार त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. +पांढऱ्या रंगावरील काळ्या ठिपक्याच्या गायीला चित्तबुर्गा असे म्हणतात काळ्या रंगावरील पांढऱ्या ठिपक्याच्या गायीला कालाबुर्गा असे म्हणतात. तपकिरी आणि काळ्या रंगावर पांढरे ठिपके असल्यास त्याला नुक्कारा असे म्हणतात. लाल रंगावरील पांढऱ्या ठिपक्याच्या गायीला रक्तबुर्गा असे म्हणतात.[३] +राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB) निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[४] परंतु चांगली काळजी घेतली असता या गोवंशाच्या गायी दिवसाकाठी ८ ते १० लिटर दुध देऊ शकतात. +भारतीय गायीच्या इतर प्रजातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5932.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b91a0aa5d4a955b5eb6c436bbdfec8dc4aa94429 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5932.txt @@ -0,0 +1,4 @@ +नूडल्स हा एक खाद्यपदार्थ आहे. भिजवलेल्या पिठाचा गोळा करून त्याला शेवयांचा आकार देऊन नूडल्स तयार केल्या जातत. हा जगभरातील एक लोकप्रिय खाद्यप्रकार आहे. नूडल्स पासून विविध पाककृती तयार केल्या जातात. प्रामुख्याने चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम, इटली येथील नूडल्स प्रसिद्ध आहेत. या देशांमध्ये प्रमुख भोजनात नूडल्सच्या पाककृती सेवन केल्या जातात.[१] +नूडल्स या उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेतल्या जातात. शिजविण्याची प्रक्रिया करताना त्यात मीठ व तेल घातले जाते. नंतर त्या चाळणीवर काढून घेऊन त्यावर गार पाणी वा बर्फ़ाचे पाणी ओतले जाते. यामुळे नूडल्स शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि नूडल्स मोकळ्या व्हायला मदत होते. यानंतर शिजलेल्या तयार नूडल्स वापरून विविध पाककृती केल्या जातात.[२] +जर्मन शब्द नुडेल यावरून नूडल्स हा शब्द प्रचारात आला असे मानले जाते. +हान साम्राज्याच्या काळात नूडल्स या मानवी भोजनातील प्रमुख आहार होत्या असे ग्रांथिक विवेचन आढळून येते. चीन मध्ये सुमारी ४,००० वर्षे प्राचीन असा नूडल्सचा यासंदर्भात सापडतो.यासाठी पुरातत्त्वीय उखनानांचा पुरावा दिला जातो.[३]मिलेट या धान्यापासून तयार केलेल्या नूडल्स या उत्खननात सापडल्या आहेत. आधुनिक काळात नूडल्स तयार करण्याच्या प्रक्रियेत विविध बदल चिडून येतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5933.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e095f36666b660014154b4c6a0d25243715329a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5933.txt @@ -0,0 +1,5 @@ +फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार, (१९५७, ६०, ६४, ६८, ७९) +नूतन (माहेरचे आडनाव समर्थ/सेन, सासरचे बेहल)(४ जून १९३६ - २१ फेब्रुवारी १९९१) ह्या प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत, ती ८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात रोमान्सपासून सामाजिक-वास्तववादी नाट्य चित्रपटांपर्यंतचे प्रकार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नूतनला अनेकदा अपारंपरिक समजल्या जाणाऱ्या संघर्षग्रस्त स्त्रियांच्या पात्रांमध्ये तिच्या नैसर्गिक अभिनय शैलीसाठी ओळख मिळाली होती. तिच्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी विक्रमी पाच फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे.[१][२] १९७४ मध्ये नूतन यांना पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला.[३][४] +चित्रपट निर्माते कुमारसेन समर्थ आणि चित्रपट अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या पोटी मुंबईत जन्मलेल्या नूतनने वयाच्या १४ व्या वर्षी तिच्या आईने दिग्दर्शित हमारी बेटी या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने नगीना (१९५१) आणि हम लोग (१९५१) चित्रपटांमध्ये काम केले. सीमा (१९५५) मधील तिच्या भूमिकेने तिला व्यापक मान्यता मिळवून दिली आणि तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ती १९६० च्या दशकात व १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत प्रमुख भूमिका बजावत राहिली आणि सुजाता (१९५९), बंदिनी (१९६३), मिलन (१९६७) आणि मैं तुलसी तेरे आंगन की (१९७८) मधील भूमिकांसाठी तिने इतर चार प्रसंगी फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. या काळातील तिच्या इतर काही चित्रपटांमध्ये अनाडी (१९५९), छलिया (१९६०), तेरे घर के सामने (१९६३), खानदान (१९६५), सरस्वतीचंद्र (१९६८), अनुराग (१९७२) आणि सौदागर (१९७३) यांचा समावेश होतो. +१९८० च्या दशकात, नूतनने व्यक्तिरेखात्मक पात्र साकारण्यास सुरुवात केली आणि तिच्या मृत्यूच्या काही काळापूर्वीपर्यंत ती काम करत राहिली. साजन की सहेली (१९८१), मेरी जंग (१९८५) आणि नाम (१९८६) यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने मुख्यतः आईच्या भूमिका साकारल्या. मेरी जंग मधील तिच्या अभिनयामुळे तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री श्रेणीत सहावा आणि अंतिम फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नूतन यांनी नौदल लेफ्टनंट-कमांडर रजनीश बहल यांच्याशी १९५९ मध्ये विवाह केला होता. १९९१ मध्ये स्तनाच्या कर्करोगाने तिचा मृत्यू झाला. त्यांचा एकुलता एक मुलगा मोहनीश बहल हा अभिनेता आहे.[५] +१९४५ मध्ये तिच्या वडिलांच्या नल दमयंती या चित्रपटात नूतन पहिल्यांदा लहानपणी कॅमेऱ्यासमोर दिसली.[६][७] तिने वयाच्या १४ व्या वर्षी तिची आई दिग्दर्शित हमारी बेटी (१९५०) मध्ये नायिकेची भूमिका करून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.[८][९] त्यानंतर रवींद्र दवे यांचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट नगीना (१९५१) आला आणि या चित्रपटातील नूतनच्या अभिनयाने तिला अधिक ओळख मिळाली. हा चित्रपट तिचा पहिला व्यावसायिक यश ठरला. प्रकाशनाच्या वेळी ती १५ वर्षांची होती, व तिला प्रीमियरला उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती कारण चित्रपट "ए: (प्रौढांसाठी प्रतिबंधित)" प्रमाणित करण्यात आला होता आणि ती अल्पवयीन होती.[१०] त्याच वर्षी प्रदर्शित झालेला सामाजिक नाट्य चित्रपट हम लोग होता ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये ती लोकप्रिय झाली. झिया सरहादी दिग्दर्शित हा चित्रपट एका मध्यमवर्गीय कुटुंबातील संकटे आणि संकटांचा सामना करतो आणि नूतनने क्षयरोगाने ग्रस्त असलेली एक महत्त्वाकांक्षी लेखिका पारोची भूमिका केली होती. नगीना आणि हम लोग यांनी एक उगवता तारा म्हणून तिचे स्थान मजबूत केले.[६][११] पुढील वर्षी, तिने १९५२ च्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला, जिथे तिला मिस मसूरीचा मुकुट देण्यात आला, पण पुढील अभ्यासासाठी तिला स्वित्झर्लंडला पाठवण्यात आले.[११][१२][१३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5936.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbfbe0b3f773c1651079ba23c16603dc8c1db273 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5936.txt @@ -0,0 +1 @@ +अनंत दामले ऊर्फ नूतन पेंढारकर (जन्म : १८ सप्टेंबर १९१५; - ९ ऑक्टोबर १९९९) हे एक नाटकांत काम करणारे गायक नट होते. मराठी संगीत नाटकांत काम करू इच्छिणाऱ्या सुमती टिकेकर यांच्यासारख्या अनेकांना त्यांनी नाट्यसंगीताचे शिक्षण दिले. अनंत दामले यांनी सुमारे २१०० नाट्यप्रयोगांत नारदाची भूमिका केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दामले यांना नूतन पेंढारकर हे नाव दिले. अनंत दामले स्त्री-भूमिकाही करत. ते एक उत्तम नाट्यदिग्दर्शक होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_595.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9695540383a4694f7f052a53bc8492e43c7f8755 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_595.txt @@ -0,0 +1 @@ +धन्या तथा नाव्या नायर (१४ ऑक्टोबर, इ.स. १९८५:हरिपाद, केरळ, भारत - ) ही मल्याळी, तमिळ आणि कन्नड चित्रपटांतून कामे करणारी अभिनेत्री आहे. हिने २००१पासून चित्रपटांतून भूमिका करण्यास सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5951.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df1ba6140d820befe09e5be1dc4bdb5a1eaff5e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5951.txt @@ -0,0 +1 @@ +नूर अली झदरान (पश्तो: نور علی ځدراڼ; जन्म १० जुलै १९८८) हा एक अफगाण क्रिकेट खेळाडू आहे जो अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो.[१] अली हा उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा मध्यम-जलद गोलंदाज आहे. तो रिकी पाँटिंगला त्याचा क्रिकेटचा नायक आणि खेळण्याची प्रेरणा म्हणून उद्धृत करतो.[२] त्यांचे पुतणे मुजीब उर रहमान झद्रान आणि इब्राहिम झद्रान हे देखील अफगाणिस्तानचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहेत.[३][४] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5963.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70227d581b48b86b156b17c827abb3452d43b25b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5963.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +नूरी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5978.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf5e297d52e2b19ab42b993cc4ca42c2c0153f6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5978.txt @@ -0,0 +1,2 @@ +दरवर्षी २९ एप्रिल हा दिवस आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर (इ.स.१७२७-१८१०) यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस पाळला जावा असे आंतरराष्ट्रीय नाट्यसंस्था(इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूशन-ITI) ने ठरवले. ही संस्था युनेस्कोची भागीदार असलेली स्वतंत्र संस्था आहे. तिच्या आदेशावरून इ.स. १९८२ सालापासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या दिवशी, जगप्रसिद्ध आणि त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट नृत्य कलावंला जागतिक संदेश देण्यासाठी आमंत्रित केले जाते. +नृत्य कलेला आणि नृत्य कलावंताला जगमान्यता मिळावी, या कलेचा उत्कर्ष आणि अधिकाधिक प्रसार व्हावा आणि तिला राजाश्रय मिळावा हा उद्देश, आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करण्यामागे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5993.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04ba991afc30f2bed495a9f2de6a30063e2b2d51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5993.txt @@ -0,0 +1,22 @@ +नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.[१] या दिवसाला नृसिंह जयंती असे संबोधिले जाते.[२] +हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू (याला हिरण्यकश्यपू असेही म्हणतात.) हे दोघे (दानव) भाऊ होते. त्यांच्या क्रूरतेमुळे सर्व देवता व पृथ्वीवरील सर्व जीव त्रासून गेले होते. पृथ्वीच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंनी हिरण्याक्षाचा वराह अवतार (दशावतारांपैकी तिसरा अवतार) घेऊन वध केला. आपल्या प्रिय लहान भावाचा वध झालेला पाहून हिरण्यकश्यपू अत्यंत संतापला. त्याने सर्व दानवांना आज्ञा केली की तुम्ही पृथ्वीवर जा आणि जो जो दान, तप, यज्ञ यांद्वारे विष्णूची आराधना करेल त्याचा नाश करा. यज्ञ व अनुष्टान यामुळे देवांना शक्ती प्राप्त होते म्हणून जेथे ब्राह्मण किंवा ऋषी अशी कर्मे करीत असतील तेथे जाऊन तुम्ही ती कामे नष्ट करा. हिरण्यकश्यपूने प्रतिप्रभू होण्याचा निश्चय केला. त्याने केलेल्या तपामुळे ब्रह्मदेव प्रंन झाले व त्याच्या भेटीसाठी गेले.त्याने ब्रह्मदेवांना नमस्कार केला, व म्हणाला, ‘ हे भगवन, तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री,ना शस्त्रानेना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे." ब्रह्मदेवांनी त्याला हे सर्व प्रदान केले. +या वराच्या सामर्थ्याने हिरण्यकश्यपूने सर्वांवर विजय प्राप्त केला, राजे, गंधर्व, गरुड, नाग, ऋषी, भुते-प्रेते, या सर्वाना पराजयी करून अधिपती पद प्राप्त केले. +हिरण्यकश्यपूला प्रल्हाद (हिरण्यकशिपू व पत्नी कयाधू यांचा पुत्र) नावाचा अत्यंत तेजस्वी, शांत व शीलसंपन्न असा सर्वगुणसंपन्न पुत्र झाला. आपल्या सर्व भावंडांमध्ये लहान असलेला प्रल्हाद परम विष्णूभक्त होता. आपल्या वडिलांनी विष्णूंशी केलेले शत्रुत्व प्रल्हादाला मान्य नव्हते. आपल्या मुलाला अजून ज्ञान नाही त्यामुळे तो असे आचरण करत आहे असे मानून हिरण्यकशिपूने त्याला विद्यार्जनासाठी गुरूकडे पाठविले. पण ज्ञानदानात शिकविले गेलेले भेदभाव प्रल्हादास मान्य नव्हते. एकदा हिरण्यकशिपू प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसला होता, त्याने प्रल्हादाला प्रेमाने विचारले, तुला या जगात प्रिय काय आहे? हिरण्यकशिपूला वाटले की प्रल्हाद त्याचे नाव घेईल. पण प्रल्हाद त्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला, हे तात, मला विष्णूचे नामस्मरण करणे सर्वात प्रिय आहे. विष्णूचे कीर्तन, भजन, पूजन, या सर्व क्रियेत जीवन समर्पित करावे असे मला वाटते. तुम्हीसुद्धा त्या परम कृपाळू नारायणांना शरण जा. त्याचे हे उत्तर ऐकून हिरण्यकशिपू संतापला. त्याने प्रल्हादाला त्याच्या मांडीवरून ढकलून दिले. तुझ्या चुलत्याचा वध करणाऱ्या माझ्या परम शत्रूची तू स्तुती करतोस तुला जगण्याचा अधिकार नाही, मग तू माझा स्वतःचा पुत्र असला तरी तुला मृत्यूदंडच असेल. त्याने आपल्या मुलाला ठार करण्यासाठी विविध प्रयत्न केले परंतु सर्व प्रयत्‍न निष्फळ झालेले पाहून हिरण्यकशिपू क्रोधाने पेटून उठला व त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी प्रल्हादाला भर सभेत घेऊन येण्याची आज्ञा सेवकांना दिली. श्रीविष्णूचे नामस्मरण करत आलेला प्रल्हाद पाहून हिरण्यकशिपू संतापून उठला आणि प्रल्हादाला उद्देशून म्हणाला, हे उद्धटा, हे मंदबुद्धी, तुला मी यमसदनी पाठवितो. माझ्याहून वेगळा असा जगाचा नियंता तू सांगतोस, तो विष्णू कोठे आहे ? तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणाला की, हे ताता, हे सर्व जगच माझ्या नारायणाने व्यापले आहे, जळी स्थळी माझे विष्णू वास करत आहे. प्रल्हादाच्या या उत्तरावर क्रोधित होऊन हिरण्यकशिपू गरजला मग ह्या खांबामध्ये आहे का तुझा नारायण? प्रल्हाद म्हणाला, हो तर ह्या खांबातदेखील आहेत माझे नारायण, माझे श्री हरी. हे ऐकताच हिरण्यकशिपूने त्या खांबाजवळ उडी मारली त्याने आपली गदा उचलली आणि त्या खांबावर प्रहार करत म्हणाला, थांब आज तुझा आणि तुझ्या श्री हरीचा मी वध करतो. जसे त्याने गदेने खांबावर प्रहार केला तोच त्या खांबातून अति भयंकर आवाज उत्पन्न झाला. त्या खांबातून माणूस आणि सिंह असे मिश्र रूप हिराण्यकशिपूने पहिले. भगवान त्याच्या समोर येऊन उभे राहिले. श्री हरी विष्णूंनी घेतलेले हे रूप फारच भयानक होते, त्यांचे धड मनुष्याचे व तोंड सिहाचे होते, त्यांचे डोळे तापलेल्या सोन्याप्रमाणे लाल होते, त्यांच्या मानेवरील केस विजेप्रमाणे तळपत होते. त्यांच्या दाढा भयंकर होत्या, जिव्हा तलवारीप्रमाणे चंचल व तलवारीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण होती. चढविलेल्या भुवयांमुळे त्यांचे मुख उग्र दिसत होते, कान शंकूप्रमाणे ताठ उभारलेले होते, त्यांचे तोंड व नाकपुड्या पर्वताच्या गुहेप्रमाणे विस्तृत असून जबडा पसरल्यामुळे त्या भयंकर दिसत होत्या. त्यांचे मस्तक व वक्षस्थळ विशाल असून उदर कृश होते. चंद्रकिरणांप्रमाणे गौरवर्ण केस त्यांच्या अंगावर विखुरले होते. नखे जणू त्यांची आयुधे होती. त्यांच्याजवळ जाणे अशक्यच होते, तरीसुद्धा हिरण्यकश्यपूने त्या नरसिहाकडे धाव घेतली; परंतु अग्नीमध्ये पडलेला पतंग जसा दिसेनासा होतो तसा तो दैत्य निस्तेज झाला. नरसिहांनी त्याला गदेसह वर उचलले व संध्याकाळच्या वेळी दारामध्ये उंबऱ्यावर बसून त्याला आपल्या मांडीवर उताणा पाडून नखांनी त्याचे हृदय विदीर्ण केले. त्यांचे नेत्र क्रोधाने लाल झाल्यामुळे त्यांच्याकडे पाहणेही कठीण झाले. त्यांचे मानेवरील केस रक्ताने माखले होते. +हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर नृसिंहांनी त्याचे शरीर मांडीवरून फेकून दिले व आयुधे उचलणाऱ्या राक्षसांनाही त्यांनी ठार केले व ते स्वतःच सिंहासनावर जाऊन बसले.[३] त्यांचे स्तवन करण्यास कोणी धजेना, देवांनी मात्र त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या व गंधर्व गायन करू लागले. नरसिंहांचा राग शांत करणे गरजेचे होते, रागाने तप्त झालेल्या नरसिंहांच्या मुखातून आग बाहेर पडू लागली, तेव्हा सर्वांनी प्रल्हादाला देवांना शांत करण्याची विनंती केली. प्रल्हाद नरसिंहांकडे गेला व त्याने देवाला साष्टांग नमस्कार केला, तेव्हा प्रत्यक्ष प्रभूने शांतपणे प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला. प्रल्हाद नरसिंहांची विनवणी करीत होता, हे प्रभू आता शांत व्हा. हे नृसिंहा, भयनिवृत्तीकरिता सर्व लोक ह्या नरसिंह अवताराचे स्मरण करतील. भक्त प्रल्हादाच्या प्रेमरूपी भक्तीने भगवान प्रसन्न झाले व देवी लक्ष्मी आणि डोक्यावर शेषनागासह त्यांनी त्यांच्या नरसिंह अवताराचे दर्शन दिले. नंतर प्रल्हादाला अनेक आशीर्वाद देऊन देव निघून गेले.[४] + +हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागताना म्हणले होते की "तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री,ना शस्त्रानेना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे." +या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नर-सिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकशिपूला नृसिंहाने न दिवसा, न रात्री तर संध्याकाळी (सूर्यास्ताच्या वेळी);. न घरात न बाहेर, तर घराच्या दरवाज्यात उंबऱ्यावर मृत्यू दिला.ना शस्त्रना अस्त्र, तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकशिपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला.[१] +नृसिंहाच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते.[५] +नृसिंह जयंती या दिवशी संध्याकाळी नृसिंह जन्मोत्सव साजरा केला जातो. नृसिंह मंदिरात +कीर्तन आयोजित केले जाते. भाविक कीर्तन आणि प्रसादाचा लाभ घेतात. +नृसिंहाच्या कथेवर नरसिंह पुराण हे इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिले गेलेले एक उपपुराण आहे. या पुराणात ६८ अध्याय असून एकूण ३४६४ श्लोक आहेत. हे पुराण भगवान व्यासांनी लिहिले असे समजले जाते.[६] +नृसिंहाच्या मूर्ती भारतातील अनेक देवालयांत आहेत. त्यांपैकी काही देवालये ही :- +निरानरसिंहपूर हे स्थान पुणे सहराच्या आग्नेय दिशेस असून पुणे जिल्ह्याचे ते शेवटचे टोक आहे.क्षेत्राच्या एका बाजूने निरा तर दुसऱ्या बाजूने भीमा नदी आणि तिसऱ्या बाजूस या उभयतांचा संगम आहे. तीन बाजूने पाणी व एका बाजूस जमीन असे हे रमणीय स्थान आहे. या क्षेत्राचा आकार सिंहाच्या नखासारखा आहे. +निरानरसिंहपूर येथील श्री नरसिंह हा महाराष्ट्र ,कर्नाटक आणि मध्य-प्रदेश यातील अनेक नरसिंह भक्तांचा कुलस्वामी आहे. ते या क्षेत्रास मानतात.इतकेच काय तर ज्यांचा कुलस्वामी नाही अशाही अनेकांना क्षेत्राचे माहात्म्य व रमणीयता जाणवते. +या क्षेत्राला शास्त्रीय महत्त्व देखील आहे. शास्त्रज्ञानी या क्षेत्राचा अभ्यास केला होता. त्यात असे दिसून आले की निरा- नरसिंहपूर हे पृथ्वीचे मध्यस्थान/ नाभिस्थान आहे. तसे शास्त्रीय पुरावे देखील आहेत. हे एक भू वैज्ञानिक सत्य आहे, ते अनेक लोकांना निरा-नरसिंहपुरला भेट देण्यास आकर्षित करतात. +या पवित्र स्थानाला खूप मोठा इतिहास आहे. पूर्वीपासूनच हे स्थान प्रसिद्ध आणि धार्मिक आहे. रावणाचा वध केल्यानंतर मुनी अगस्ती यांच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्र यांनी आपली पवित्र यात्रा पूर्ण केली. त्यांनी ही यात्रा निरा-नरसिंहपूर येथूनच सुरू केली होती. हे स्थान खूप सुंदर आणि धार्मिक आहे. अनेक मुनी आणि भक्त येथे पूजेसाठी येतात. असे म्हटले जाते की महर्षी व्यास सुद्धा येथे काही कालावधीसाठी राहिले होते. समर्थ रामदास यांनी दोन वेळा निरानरसिंहपूरला भेट दिली होती. शके १५५३ च्या एकादशीस समर्थ पंढरपुरास आले होते. चंपाषष्ठीसाठी त्यांना पालीच्या खंडोबाला जायचे होते. ते येथे आले होते आणि त्यांनी संगमावर स्नान,संध्या आटपून त्यांनी एक सुंदर कीर्तन सादर केले होते. +इस्लामपूरहून बहे या गावावरून पुढे नरसिंहपूरला जाता येते. तेथे श्री नृसिंहाचे मंदिर भुयारामध्ये आहे. मंदिर पुरातन असून, मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. बहे गावी कृष्णा नदीवर पूल आहे. बहे गावी कृष्णा नदी दोन प्रवाहांनी वाहते, त्यामुळे मध्ये बेट तयार झाले आहे. त्या बेटावर रामदासस्वामींनी स्थापन केलेला मारुती आहे. कथा अशी, की श्रीराम दंडकारण्यामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी आले व दैनंदिन आन्हिके करण्यासाठी बेटावर बसले असताना कृष्णा नदीला पूर आला. त्यावेळी मारुतिरायांनी दोन्ही हात आडवे धरल्यामुळे नदीचे दोन प्रवाह निर्माण झाले व रामाचे आन्हिक निर्विघ्नपणे पार पडले! बहे या गावाचा ‘श्रीगुरुचरित्र’ पोथीत ‘बाहे’ असा उल्लेख आढळतो. +नरसिंहपूर येथील मंदिर तीन पिढ्यांनी बांधले असल्याचा शिलालेख भुयारात जाण्याच्या पहिल्या पायरीवर दगडात कोरलेला आहे. मूर्तीपर्यंत जाण्यासाठी एकावेळी एक व्यक्ती जाऊ शकेल असा वेडावाकडा मार्ग भुयारातून आहे. प्रत्यक्ष मूर्ती कृष्णा नदीच्या जलस्तरावर प्रतिष्ठित असून ती अखंड काळ्या शाळिग्रामामध्ये कोरलेली आहे. नृसिंहाने त्याच्या मांडीवर हिरण्यकशपूस आडवे घेतले असून त्याने त्याची बोटे त्याच्या पोटात खुपसली आहेत. मूर्तीच्या प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. मूर्ती सुबक आहे. नृसिंहाच्या हातावरील रेषाही दृष्टीस पडतात. हिरण्यकशपूच्या शेजारी लक्ष्मीची मूर्ती आहे. +नृसिंहमूर्तीला ‘ज्वाला नृसिंह’ असे म्हणतात. भुयारात जेथे नृसिंहाची मूर्ती आहे त्याच्या वरील बाजूस तुळशी वृंदावन असून, खाली भुयारात जाता येत नाही, असे वृद्ध, अशक्त भक्त वरूनच त्या तुळशी वृंदावनासमोर भुयारात असलेल्या मूर्तीला वंदन करतात. तुळशी वृंदावनातून निघालेला एक छोटा मार्ग मूर्तीच्या गाभाऱ्यापर्यंत जातो. तुळशीवृंदावनातील लहानशा मार्गातून भाविक वरून देवासमोर पैसे ठेवतात. तो मार्ग भिंतीत अशा तऱ्हेने तयार केला आहे, की वरून टाकलेले पैसे-सुपारी खाली नृसिंहाच्या मूर्तीच्या पायाशी जाऊन पडतात!.. +नृसिंहाच्या मूर्ती विविध प्रकारच्या असतात. स्थौण नृसिंह, गिरीज नृसिंह, केवल नृसिंह, विदरण नृसिंह, योग नृसिंह, नृत्य नृसिंह आणि लक्ष्मी नृसिंह वगैरे. महाराष्ट्रात नरसिंहाची मंदिरे थोडीच आहेत. त्यांच्यावर पूर्वा अष्टपुत्रे यांनी एक शोधग्रंथ लिहिला आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5999.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4112909e5e8913610d8f38ad04073ecd96c6e995 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_5999.txt @@ -0,0 +1 @@ +नॅटली रुथ सायव्हर (२० ऑगस्ट, इ.स. १९९२:तोक्यो, जपान - ) ही  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_600.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0dd140740a8f22117cedcaab941689dae11e0b20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_600.txt @@ -0,0 +1,2 @@ +धबधबा म्हणजे बऱ्याच उंचावरून थेट खाली पडणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह. हा प्रवाह प्रामुख्याने नदीचा असतो. +भारतात ही उंचेल्ली, मागोडा, असे अनेक पाहण्यासारखे धबधबे आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6013.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..161046366c5fc616af163051a490e53b2323f720 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6013.txt @@ -0,0 +1,3 @@ +६ मार्च, इ.स. २००८ +दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6037.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6383f00c6072a5fb4d87e88afa146504e1104590 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6037.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 19°45′N 96°6′E / 19.750°N 96.100°E / 19.750; 96.100 + +नेप्यिडॉ ही म्यानमार देशाची नवी राजधानी आहे. नेप्यिडॉ ह्या शब्दाचा बर्मी भाषेमध्ये राजांचे शहर असा होतो. ६ नोव्हेंबर २००५ रोजी बर्माच्या लष्करी राजवटीने देशाची राजधानी यांगून शहरातून नेपिडो ह्या पुर्णपणे नव्याने विकसित करण्यात आलेल्या जागी हलवल्याचे जाहीर केले. यांगून ह्या किनारपट्टीच्या शहरापेक्षा नेपिडो ह्या देशाच्या मध्यवर्ती असलेल्या ठिकाणाहून राज्यकारभार सांभाळणे सोपे जाईल तसेच यांगून शहर अत्यंत वर्दळीचे व गर्दीचे झाले आहे ह्या कारणास्तव राजधानी हलवल्याचे राजवटीने स्पष्ट केले. पण ही कारणीमीमांसा बहुसंख्य बर्मी जनतेला अयोग्य व अतर्किक वाटली आहे. +नेपिडो शहर यांगूनच्या ३२० किमी उत्तरेला वसले आहे. २४वी आणि २५वी आसियान शिखर परिषद तसेच ९वी पूर्व आशिया शिखर परिषद नेपिडो शहरात भरली होती. +नेप्यिडॉचा इतिहास अल्प आहे. २००२ साली शहराचे बांधकाम सुरू करण्यात आले. बांधकामासाठी म्यानमारच्या सरकारने किमान २५ कंपन्यांना नेमले होते. ६ नोव्हेंबर २००५ या दिवशी सरकारी मंत्रालयांच्या यांगूनहून नेपिडोला स्थानांतरास सुरुवात झाली. +२७ मार्च २००६ या दिवशी सशस्त्र दल दिनाच्या निमित्ताने १२००० पेक्षा जास्त सैनिक नव्या राजधानीतील पहिल्या संचलनात सहभागी झाले. हा नेपिडोमधील पहिला मोठ्या प्रमाणावरचा सार्वजनिक सोहळा ठरला. ह्या सोहळ्याच्या दरम्यानच शहराचे नेपिडो असे नामकरण करण्यात आले. +नेप्यिडॉ केंद्रशासित प्रदेश diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6110.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c518df4ad147294aa0b219cc6123c9249c4974e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6110.txt @@ -0,0 +1 @@ +नॅशुआ हे अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर राज्यातील शहर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९१,२३२ होती.[१] हे शहर हिल्सबोरो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. येथे पूर्वी मोठ्या प्रमाणात कापडगिरण्या होत्या. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6130.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97d6f0072d7698cfd8aaee1c25da22a0d67bd6f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6130.txt @@ -0,0 +1,18 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५५९६७१ असलेले नेकनूर हे गाव, बीड या जिल्ह्यातील ३६१४.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात २६०३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १३३२७ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर बीड हे २७ किलोमीटर अंतरावर आहे. या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय बीड येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय बीड येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा बीड येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र बीड येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा बीड येथे आहे. == वैद्यकीय सुविधा-सरकारी +== असलेल्या सुविधा- प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१ +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, === बिगर-सरकारी === असलेल्या सुविधा- बाह्य रोगी विभाग, -१बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, -१एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, -१ इतर पदवीधर डॉक्टर, -१ औषधाची दुकाने, -१ +नसलेल्या सुविधा - धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, == पिण्याचे पाणी == असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, == स्वच्छता == असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, +नसलेल्या सुविधा - सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, == संचार == गावात असणाऱ्या सुविधा - पोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, खाजगी कूरियर, सार्वजनिक बस सेवा, खाजगी बस सेवा, ऑटो व टमटम, टॅक्सी, राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, == बाजार व पतव्यवस्था == गावात असणाऱ्या सुविधा - व्यापारी बँका, सहकारी बँका, शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, मंडया / कायम बाजार, आठवड्याचा बाजार, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, == आरोग्य, आहार व करमणूक सुविधा == गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), क्रीडांगण, खेळ / करमणूक क्लब, सार्वजनिक ग्रंथालय, सार्वजनिक वाचनालय, वृत्तपत्र पुरवठा, विधानसभा मतदान केन्द्र, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. == वीज पुरवठा == घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. == जमिनीचा वापर (हेक्टर) == +== सिंचन सुविधा (क्षेत्रफळ हेक्टर मध्ये) == diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6131.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d1cf24b7b5a0a4161c6186c9f22775583c02b23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6131.txt @@ -0,0 +1 @@ +नेकरस्पूल हे मेकलिन (बेल्जियम) शहराच्या पूर्वेस असणारे एक छोटेस्खेडे् आह नेकर म्हणजे पाण्याचा राक्षस. नेकरस्पूल म्हणजे पाण्यांच्या राक्षसांचा समुह. जुन्या फ्लेमिश नुसार नेकर म्हणजे सैतान, दुष्ट आत्मा; लॅटिन नायजर, नेग्र, ब्लॅक असाही अर्थ होतो. [१][२] आणि असे गृहीत धरले जाते की पूर्वीच्या शतकांत स्थानिक लोक मार्शल ब्रोकेकच्या मार्शलॅंडमधून शॉर्टकट घेत असत. १९०४ मध्ये, अनेक लाकडी घरे एका ओक वृक्षाच्या खोडापासून बनवले जात् असे. असेच एक ८.४ मीटर लांब ओक वृक्षाच्या खोडाचे अवशेष ५ मीटर खोल आढळून आले.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6134.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..426c9324aa94276fb2d8ae9b2c27205e8488d2c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6134.txt @@ -0,0 +1 @@ +नेकार नदी जर्मनीमधील नदी आहे. ३६७ किमी (२२८ मैल) लांबीची ही नदी ब्लॅक फॉरेस्ट भागात उगम पावून बाडेन-व्युर्टेंबर्ग तसेच हेसेन राज्यांतून वाहते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6169.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69c433855988344c3be72c43cb0ca8bd2724c833 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6169.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेडीन डि क्लर्क (१६ जानेवारी, २००० - हयात) ही दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे. २०१७ साली दक्षिण आफ्रिकन संघाकडून पदार्पण केलेल्या डि क्लर्कने आत्तापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. +साचा:दक्षिण आफ्रिका संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6171.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca6b6147419ca4703fe0334b2a12706df2411417 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6171.txt @@ -0,0 +1,2 @@ + नेणावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6174.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..195faa962322e884ed5bf76854d2a576fbfe8473 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6174.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेतवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6210.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..161046366c5fc616af163051a490e53b2323f720 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6210.txt @@ -0,0 +1,3 @@ +६ मार्च, इ.स. २००८ +दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6224.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdc3c5011021e16d5439349eaa8ea8a2c56b6adc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6224.txt @@ -0,0 +1 @@ +नेथन जॉन ॲस्टल (१५ सप्टेंबर, १९७१:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करायचा. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6238.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dcc926ba83d253c3487f85e1f7c65e5c2111338 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6238.txt @@ -0,0 +1,79 @@ +वनडे किट +टी२०आ किट +नेदरलँड्सचा पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघ (डच: Nederlands cricketteam), हा सहसा "द फ्लाइंग डचमेन" म्हणून ओळखला जाणारा संघ आहे जो पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व करतो आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशनद्वारे प्रशासित केला जातो. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6240.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec8cc37343489716487fe309f070f268fb693ad2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6240.txt @@ -0,0 +1 @@ +स्कॉटिश क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०१६ मध्ये नेदरलँड्स खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. या दौऱ्यात ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामन्यांचा समावेश होता.[१] हा सामना भारतामध्ये मार्चमध्ये होणाऱ्या जागतिक ट्वेंटी-२० च्या तयारीसाठी होता[१][२] आणि तो दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळला गेला.[३] स्कॉटलंडने एकहाती सामना ३७ धावांनी जिंकला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6253.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a11b6ff522af509abdc94a25ad176f3a4b6a9104 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6253.txt @@ -0,0 +1 @@ +नेदरलँड्स क्रिकेट संघाने २०१० मध्ये केन्याचा दौरा केला होता. त्यांनी केन्याविरुद्ध दोन एकदिवसीय सामने आणि एक इंटरकॉन्टिनेंटल कप सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6254.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3518251f4b86e88e451c59815259b1506814ffd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6254.txt @@ -0,0 +1,3 @@ +नेदरलँड्स पुरुष क्रिकेट संघाने मार्च २०२३ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[१][२] वनडे मालिका उद्घाटनाच्या २०२०-२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा[३][४][५] आणि २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग बनली.[६] +याआधी ही मालिका सप्टेंबर २०२० मध्ये खेळवली जाणार होती,[७][८] मात्र, ऑगस्ट २०२० मध्ये, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता.[९][१०] मालिकेच्या आधी, नेदरलँड्सने झिम्बाब्वे XI संघाविरुद्ध ५० षटकांचा सराव सामना खेळला.[११] +पहिल्या एकदिवसीय सामन्यात, नेदरलँड्सने यजमानांच्या २४९ धावांचा पाठलाग करताना ११०/६ वरून तीन गडी राखून विजय मिळवला आणि एक चेंडू शिल्लक असताना,[१२] तेजा निदामनुरुने नाबाद शतक झळकावले.[१३] झिम्बाब्वेने दुसरा एकदिवसीय सामना एका धावेने जिंकला[१४] आणि प्रत्येकी एका विजयाने मालिकेत बरोबरी साधली,[१५] वेस्ली मधवेरेने हॅट्ट्रिक घेतली.[१६][१७] झिम्बाब्वेने तिसरा एकदिवसीय सामना ७ गडी राखून जिंकला[१८] आणि मालिका २-१ ने जिंकली.[१९] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6268.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..760826d1e94a0bf8e6d91d7dc87a6f71983089a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6268.txt @@ -0,0 +1 @@ +नेदरलँड्सच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने एप्रिल २००१ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध ७ एकदिवसीय सामने खेळले आणि मालिका ४-३ ने गमावली.[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6270.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fe7a628c3af656e03976198dbd55c1621fb73ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6270.txt @@ -0,0 +1 @@ +नेदरलँड्सच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने मार्च १९९९ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यांनी श्रीलंकेशी ५ एकदिवसीय सामने खेळून मालिका ५-० ने गमावली.[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6279.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73111523f04a48102dce51c8ff153203052eaa1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6279.txt @@ -0,0 +1,7 @@ +विलेम दुसरा (डिसेंबर ६, इ.स. १७९२ - मार्च १७, इ.स. १८४९) हा जानेवारी २०, इ.स. १८४० ते मृत्युपर्यंत नेदरलँड्सचा राजा होता. +विलेम पहिला व विल्हेमिनाच्या या मुलाचा जन्म द हेग येथे झाला. जन्माच्या वेळी विलेम आपल्या देशात नव्हता. +शिक्षण पूर्ण केल्यावर तो ब्रिटिश सैन्यात रूजु झाला व ड्यूक ऑफ वेलिंग्टन बरोबर त्याने काही लढायांमध्येही भाग घेतला. +इ.स. १८१३मध्ये विलेम पहिला नेदरलँड्सचा राजा म्हणून परतला व विलेम दुसरा युवराज म्हणून त्याच्याबरोबर स्वदेशी आला. यानंतर त्याने क्वात्रे ब्रासची लढाई व वॉटरलुची लढाईत भाग घेतला. तेथे तो जखमी झाला. +इ.स. १८१६मध्ये त्याने रशियाचा झार अलेक्झांडर पहिला याची बहीण ऍना पाव्लोव्नाशी लग्न केले. +इ.स. १८४०मध्ये विलेम पहिल्याने पदत्याग केला व विलेम दुसरा राजा झाला. इ.स. १८४८च्या सुमारास युरोपच्या बऱ्याच देशांमध्ये क्रांतिचे वारे वाहत होते. विलेमला भीती वाटली की नेदरलँड्सची प्रजा देखील त्याच्या विरुद्ध उठाव करेल. या कारणास्तव त्याने नेदरलँड्सचे संविधान बदलण्याचा निर्णय घेतला व आपल्याकडील सत्ता कमी करून लोकप्रतिनिधींकडे काही जबाबदाऱ्या दिल्या. +मृत्युपूर्वी त्याने नेदरलँड्सची पहिली संसद खुली केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6280.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2f9e4b41d5ffb9a93db97af0fac25591e6beaad --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6280.txt @@ -0,0 +1 @@ +नेदरलँड्सचा ध्वज लाल,पांढरा व निळा ह्या तीन रंगांच्या आडव्या पट्ट्यांपासून बनला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_63.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_63.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e24afd8a2444e1bd210a56663e98491973f32c15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_63.txt @@ -0,0 +1,2 @@ + +दैनिक गोमंतक हे सकाळ माध्यम समूहाच्या मालकीचे गोवा येथून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वर्तमानपत्र आहे. याची सुरुवात २४ मार्च, १९६२ रोजी झाली.[१] बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर हे सुरुवातीची पाच वर्ष वर्तमानपत्राचे संपादक होते. [२] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6302.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dcc926ba83d253c3487f85e1f7c65e5c2111338 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6302.txt @@ -0,0 +1,79 @@ +वनडे किट +टी२०आ किट +नेदरलँड्सचा पुरुष राष्ट्रीय क्रिकेट संघ (डच: Nederlands cricketteam), हा सहसा "द फ्लाइंग डचमेन" म्हणून ओळखला जाणारा संघ आहे जो पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व करतो आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशनद्वारे प्रशासित केला जातो. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6361.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45e32d370143341790621708ff1e0cf8a064ff71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6361.txt @@ -0,0 +1,4 @@ +नेपाळचे राष्ट्रीय नायक (नेपाळी: नेपालका राष्ट्रीय विभूतिहरू) ही १७ नेपाळी लोकांची यादी आहे, ज्यामध्ये प्राचीन किंवा मध्ययुगीन काळातील लोकांचाही समावेश आहे. 1955 मध्ये राजा महेंद्र बीर बिक्रम शाह देव यांनी नियुक्त केलेल्या प्रसिद्ध लेखक बाळकृष्ण समा यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने मरणोत्तर त्यांची निवड केली होती.. आयोगाला त्यांचे राष्ट्रातील योगदान, त्याचा प्रभाव आणि परिणाम यांच्या आधारावर नामांकन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या संदर्भात, आयोगाने धार्मिक, सांस्कृतिक किंवा आर्थिक सुधारणा, युद्धकाळातील शौर्य, लोकशाही, साहित्य, स्थापत्य या सर्वांसाठी राष्ट्राच्या अभिमानासाठी दिलेल्या योगदानाद्वारे नामनिर्देशित केले.[१] +नेपाळचे राष्ट्रीय नायक ही पदवी केवळ मरणोत्तर प्रदान केली जाते आणि ती नियमित पदवी किंवा पुरस्कार नाही, परंतु आता नेपाळ राजकिया प्रज्ञा प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखालील आयोगाच्या चर्चेनुसार प्रदान केली जाते. +जुलै 2021 रोजी, नेपाळ सरकारने भक्ती थापा यांना राष्ट्रीय नायक म्हणून घोषित केले जे राष्ट्रीय नायक म्हणून नामांकन मिळालेली नवीनतम व्यक्ती देखील आहे. +नेपाळच्या 17 राष्ट्रीय नायकांची यादी आहे: diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6365.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6973f2b81f18929dc1f590372529631437fd6c36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6365.txt @@ -0,0 +1,5 @@ +नेपाळ मध्ये चार जागतिक वारसा स्थाने आहेत ज्यातील दोन नैसर्गिक व दोन सांस्कृतिक स्थाने आहेत. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) जागतिक वारसा अधिवेशनावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांनी नामांकित केलेल्या सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसासाठी उत्कृष्ट सार्वत्रिक मूल्य असलेल्या जागतिक वारसा स्थळांना नियुक्त करते. [१] सांस्कृतिक वारसात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्वीय स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते. वारसा [२] +नेपाळने २० जून १९७८ रोजी या अधिवेशनाला मान्यता दिली, ज्यामुळे त्यांची ऐतिहासिक स्थळे यादीत समाविष्ट करण्यासाठी पात्र ठरली. [३] +युनेस्कोने दहा निकषांखाली स्थळांची यादी केली आहे; प्रत्येक एंट्रीने किमान एक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. i ते vi हे निकष सांस्कृतिक आहेत, तर vii ते x नैसर्गिक आहेत. [४] +जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या स्थळांव्यतिरिक्त, सदस्य राष्ट्रे नामांकनासाठी विचारात घेतलेल्या तात्पुरत्या स्थळांची यादी ठेवू शकतात. जागतिक वारसा यादीसाठी नामांकन केवळ तेव्हाच स्वीकारले जाते जेव्हा स्थळे पूर्वी तात्पुरत्या यादीत सूचीबद्ध केली गेली असेल.[१५] २०१९ मध्ये , नेपाळने त्याच्या तात्पुरत्या यादीत १५ स्थळांची नोंद केली आहे.[३] +The site includes an ancient route and cremation site between Muktinath and Damodar Kunda, the settlement of Ridi, and the entire complex.[३७] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6368.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db38ce2cb68eee65591823ad853527e122f8a25f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6368.txt @@ -0,0 +1 @@ +नेपाळमधील बौद्ध धर्म भारतीय आणि तिबेटी धर्मप्रसारकांच्या माध्यमातून सम्राट अशोकांच्या कारकिर्दीपासूनच पसरला. किरातास हे नेपाळमधील पहिले लोक होते ज्यांनी गौतम बुद्धांच्या शिकवणीचा स्वीकार केला, त्यानंतर लिचाविज आणि नेवार लोकांनी बुद्धांच्या शिकवणीचा स्वीकार केला होता.[१] बुद्धांचा जन्म इ.स.पू. ५६३ मध्ये शाक्य गणराज्यात लुंबिनी येथे झाला होता.[२] लुंबिनी हे सध्या नेपाळमधील रुपंदेही जिल्हा, लुंबिनी झोनमध्ये आहे.[३][४] बौद्ध धर्म हा नेपाळमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. २००१ च्या जनगणनेनुसार नेपाळमधील १०.७४% लोक बौद्ध धर्माचे पालन करीत होते, त्यात प्रामुख्याने तिबेटो-बर्मन भाषिक जाती, व नेवार यांचा समावेश होता.[५] तथापि, २०११ च्या जनगणनेत देशातील लोकसंख्येपैकी केवळ ९% लोकसंख्या बौद्धांची होती.[६] नेपाळच्या तेकडी आणि डोंगराळ प्रदेशात हिंदू धर्माने बौद्ध धर्मियांना इतक्या प्रमाणात आत्मसात केले आहे की बऱ्याच बाबतीत त्यांच्यात देवता आणि मंदिरे समान आहेत. उदाहरणार्थ, मुक्तिनाथ मंदिर हे हिंदू आणि बौद्ध दोघांचेही समान उपासनास्थान आहे.[७] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6377.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24ab0a40947106e66187346624a8e0b0e5986178 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6377.txt @@ -0,0 +1,3 @@ +नेपाळी देवकन्हई (इंग्लिश:Himalayan Striated, Redrumped Swallow) हा एक पक्षी आहे. +दिसयला पिवळसर तपकिरी. +शेती, विरळ झुडपी जंगले आणि माळराने. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6381.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faeeb0fa3013732cf3047aa2b139a489a3b4950f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6381.txt @@ -0,0 +1 @@ +नेपाळी रुपया हे नेपाळचे अधिकृत चलन आहे. याची किंमत नेहमी भारतीय रुपयाइतकीच असते. नेपाळी रुपया (अनेकवचन: रुपये) हे नेपाळचे अधिकृत चलन आहे. एक नेपाळी रुपया हा शंभर पैशामध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो. नेपाळी चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6383.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68ba890cbd1a940fdd75d70a5bb89945d99f013e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6383.txt @@ -0,0 +1,11 @@ +नेपाळी संसद ही नेपाळचीया विधिमंडळ संसद आहे. नेपाळची संसद पूर्वी २००२ मध्ये राजा ज्ञानेंद्र यांनी माओवादी बंडखोरांना हाताळण्यात असमर्थ असल्याचे ठरवून विसर्जित केली होती. +तेव्हा देशाच्या पाच मुख्य राजकीय पक्षांनी राजाविरोधात निषेध नोंदवला होता. त्यांनी असा युक्तिवाद केला की त्यांनी नवीन निवडणुका म्हणून कॉल करणे आवश्यक आहे किंवा निवडून आलेले विधानमंडळ पुनर्गणून ठेवले पाहिजे. २००४ मध्ये, राजा यांनी घोषणा केली की बारा महिन्यांतच निवडणुका होतील; एप्रिल २००६ मध्ये, प्रमुख समर्थक लोकशाही रोख्यांच्या प्रतिसादात, अशी घोषणा करण्यात आली की संसदेची पुनर्स्थापना केली जाईल.[१] शेर बहादूर देउबा हे नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान आहे. +एप्रिल २००६ च्या लोक चळवळ यशस्वी झाल्यानंतर, १५ जानेवारी २००७ रोजी मंजूर झालेल्या संसदेचे पुनर्रचना अंतरिम संविधानाने करण्यात आले. संविधान सभा निवडणुकीची तारीख ७ जून २००७ रोजी झाली पण निवडणूक पूर्ण होऊ शकली नाही आणि नोव्हेंबर २२, २००७ची तारीखही अयशस्वी ठरली. १० एप्रिल २००८ रोजी प्रथम संविधान सभाची तारीख ठरली गेली आणि नवीन संविधान बनविण्याची अटी दोन वर्षात तयार करण्यात आली. २८ मे २०१२ रोजी, नेपाळची पहिली संविधान सभा विसर्जित करण्यात आली जेव्हा विधानसभा निर्धारित वेळेत घटनेत आणि चार वर्षांत वाढविण्यास अयशस्वी ठरली. +दुसरा संविधान विधानसभा निवडणूक १९ नोव्हेंबर, २०१३ रोजी झाली आणि २० सप्टेंबर २०१५ रोजी एक नवीन संविधान तयार करण्यात यशस्वी ठरला. नवीन संविधान जाहीर झाल्यानंतर २००७ मध्ये अंतरिम संविधान तयार झाला, तो निष्क्रीय झाला. +शेवटच्या एकाधिकार व्यवस्थापन संसदेचे पद १४ ऑक्टोबर २०१७ रोजी संपले. २०१५ च्या नवीन नेपाळ संविधानानुसार, आता नेपाळमध्ये द्विमासिक संसदेत असतील. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि नॅशनल असेंबली हा नवा प्रशासक संसदेच्या दोन संसद भवन असतील. +नेपाळच्या संविधानाच्या निकषानुसार नेपाळमध्ये दुहेरी संभागित संसद असेल. +हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज (प्रतिनिधि सभा) २७५ सदस्य पाच वर्षासाठी निवडतील, १६५ सिंगल-सीट मतदारसंघांतून आणि एक आनुपातिक पक्षाच्या सूचीमधून ११० सदस्य असतील. +नॅशनल असेंब्ली (राष्ट्रीय सभा)च्या ५९ सदस्यांची निवड सहा वर्षासाठी राहील. +५९ सदस्यांपैकी तीन सदस्य राष्ट्रपतींचे नामांकन आहेत.उर्वरित ५६ सदस्य ७ प्रांतंमधून समान (प्रत्येकी आठ) निवडून येतात. यातउर्वरित ३ महिला १ दलित व १ वेगवेगळ्या अभिषिक्त गटांतील असेल. +20 सप्टेंबर, 2015 रोजी संविधानाची घोषणा झाल्यानंतर दुसरी नेपाळी संविधानसभा नेपाळच्या विधानसभेत रूपांतर झाले.[२] प्रथम संविधान असेंब्लीने नवे संविधान तयार करण्याचा अयशस्वी केल्यामुळे दुसऱ्या नेपाळी संविधान सभाची स्थापना झाली. दुसरा नेपाळी संविधानसभा ने २० सप्टेंबर, २०१५ रोजी संविधानाने यशस्वीरित्या घोषणा करून आपले कार्य पूर्ण केले आहे. +नेपाळमध्ये सध्या संसदेचे स्पीकर म्हणून एक महिला आहे.16 ऑक्टोबर २०१५ रोजी संसदेने सर्वसमावेशकपणे यूसीपीएन-माओवादी कायदेपंडित, ओन्सरारी मोटारी मगर यांची स्पीकर म्हणून निवड केली.[३] नेपाळच्या संसदेतील महिलांचे प्रतिनिधित्व संविधान सभात वाढले आहे, ज्यात नेपाळच्या भावी घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी प्रचंड भूमिका असेल. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6394.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6dad5eff9dc15eb4fc030990f80c0a07f9be4249 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6394.txt @@ -0,0 +1,29 @@ +आइन्स्टाइन नेपोलियन ( १६ ऑगस्ट १९८९) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करणारा आघाडीचा फलंदाज आहे. तो चेन्नई सुपर किंग्जसाठी इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतो. +आइंस्टीनने फेब्रुवारी २००७ मध्ये सिकंदराबाद येथे रणजी वन डे ट्रॉफीच्या सामन्यात तमिळनाडुसाठी केरळविरुद्ध खेळत पदार्पण केले. त्याने फलंदाजी सुरू करताना ९२ धावा केल्या आणि मुरली विजयसोबत भागीदारीने पहिल्या विकेटसाठी २०३ धावा केल्या. याने त्यांचा ४६ धावांनी विजय झाला. एक महिन्यानंतर, तो त्याच स्पर्धेत आसाम विरुद्ध खेळला पण त्यावेळी त्याने केवळ १ धाव घेतली. +३  रैना  • +५  बेली  • +८  विजय  • +१३  प्लेसिस  • +३३  बद्रीनाथ  • +३५  वासुदेवदास  • +४८  हसी  • +७७  श्रीकांत  • +९०  मुकुंद  • +१२  जडेजा  • +४७  ब्रावो  • +५६  स्टायरीस  • +८१  मॉर्केल  • +--  विग्नेश  • +७  धोणी  • +६  सहा  • +४  बॉलिंजर  • +१७  त्यागी  • +२१  महेश  • +--  पांडे  • +२३  शर्मा  • +२७  जकाती  • +२८  हिल्फेनहौस  • +८८  रणदिव  • +९२  कुलशेखरा  • +९९  अश्विन  • +प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6404.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6383f00c6072a5fb4d87e88afa146504e1104590 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6404.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 19°45′N 96°6′E / 19.750°N 96.100°E / 19.750; 96.100 + +नेप्यिडॉ ही म्यानमार देशाची नवी राजधानी आहे. नेप्यिडॉ ह्या शब्दाचा बर्मी भाषेमध्ये राजांचे शहर असा होतो. ६ नोव्हेंबर २००५ रोजी बर्माच्या लष्करी राजवटीने देशाची राजधानी यांगून शहरातून नेपिडो ह्या पुर्णपणे नव्याने विकसित करण्यात आलेल्या जागी हलवल्याचे जाहीर केले. यांगून ह्या किनारपट्टीच्या शहरापेक्षा नेपिडो ह्या देशाच्या मध्यवर्ती असलेल्या ठिकाणाहून राज्यकारभार सांभाळणे सोपे जाईल तसेच यांगून शहर अत्यंत वर्दळीचे व गर्दीचे झाले आहे ह्या कारणास्तव राजधानी हलवल्याचे राजवटीने स्पष्ट केले. पण ही कारणीमीमांसा बहुसंख्य बर्मी जनतेला अयोग्य व अतर्किक वाटली आहे. +नेपिडो शहर यांगूनच्या ३२० किमी उत्तरेला वसले आहे. २४वी आणि २५वी आसियान शिखर परिषद तसेच ९वी पूर्व आशिया शिखर परिषद नेपिडो शहरात भरली होती. +नेप्यिडॉचा इतिहास अल्प आहे. २००२ साली शहराचे बांधकाम सुरू करण्यात आले. बांधकामासाठी म्यानमारच्या सरकारने किमान २५ कंपन्यांना नेमले होते. ६ नोव्हेंबर २००५ या दिवशी सरकारी मंत्रालयांच्या यांगूनहून नेपिडोला स्थानांतरास सुरुवात झाली. +२७ मार्च २००६ या दिवशी सशस्त्र दल दिनाच्या निमित्ताने १२००० पेक्षा जास्त सैनिक नव्या राजधानीतील पहिल्या संचलनात सहभागी झाले. हा नेपिडोमधील पहिला मोठ्या प्रमाणावरचा सार्वजनिक सोहळा ठरला. ह्या सोहळ्याच्या दरम्यानच शहराचे नेपिडो असे नामकरण करण्यात आले. +नेप्यिडॉ केंद्रशासित प्रदेश diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6412.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60b3544f9661772f4f3923461d9513a5a7201cc8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6412.txt @@ -0,0 +1,7 @@ +कृतिका गायकवाड +सिद्धार्थ बोडके + + +नेबर्स हा विनय घोलप दिग्दर्शित २०२० मधील मराठी भाषेचा चित्रपट आहे[१]. कृतिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके आणि चेतन चिटणीस या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची शैली विज्ञान कल्पनारम्य असून तो २० फेब्रुवारी २०२० रोजी भारतात प्रदर्शित झाला होता.[२] +प्रेरणा नावाची एक रहस्यमय मुलगी शेजारच्या अपार्टमेंटमध्ये गेली तेव्हा रोशनचे आयुष्य बदलून गेले. ही या दोन शेजाऱ्यांची कहाणी आहे ज्यांचे आयुष्य प्रेमाने वेढलेले आहे. +नेबर्स आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6442.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..010a687d3b8b8fe46d6a945b86467038bd9abd33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6442.txt @@ -0,0 +1,4 @@ +मुंबई-चेन्नई मार्ग +3 ब्रॉड गेज +नेरळ जंक्शन हे रायगड जिल्ह्याच्या नेरळ गावामधील एक रुंदमापी रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित आहे. उपनगरी मार्गावरील धिम्या गतीच्या लोकल गाड्यांखेरीज पुण्याकडे जाणा-या डेक्कन एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस व मुंबईकडे जाणारी सह्याद्री एक्सप्रेस ह्या लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील नेरळ येथे थांबतात. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6445.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e848cc87c1b4013ef398ae5eb35853895e1fe8c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6445.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 19°1′36″N 73°19′6″E / 19.02667°N 73.31833°E / 19.02667; 73.31833 + +नेरळ हे रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यामधील एक गाव आहे. नेरळ रेल्वे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील एक स्थानक आहे. येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी छोट्या रेल्वेचे हे पहीले स्थानक आहे. या छोट्या नॅरो गेज रेल्वे ट्रॅकचे निर्माण अब्दुल हुसैन आदमजी पीरबोय यांनी स्वखर्चाने केला, इ.स. १९०७ मध्ये या ट्रॅकवर पहीली छोटी रेल्वेगाडी धावली. +नेरळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक शहर आहे.[1][2] पनवेल, मुंबई, ठाणे आणि पुण्याशी जोडलेले रायगड जिल्ह्यातील हे ८३ किमीचे विकसनशील शहर आहे. आगरी, कुंभार, ब्राह्मण, मुस्लिम इत्यादी समाजातील स्थानिक लोक येथे स्थायिक झाले कारण हे ठिकाण माथेरान आणि विकटगडासाठी प्रमुख मार्ग होते जे मराठा साम्राज्य, मुघल साम्राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनीसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण होते. नेरळ ते माथेरान ट्रेन मार्ग ईस्ट इंडिया कंपनीने व्यापार आणि वसाहतींसाठी विकसित केला होता. हुतात्मा वीर भाई कोतवाल हे नेरळ - माथेरानमध्ये ब्रिटिश पोलिसांविरुद्ध बंड करणारे महान वीर होते. गावाची स्थापना 12 व्या शतकात चंचे कुटुंबाने केली होती, जोरदार पुरामुळे त्यांची बहुतेक शेती जमीन नष्ट झाली होती. मूळचे चंचे कुटुंब जिथे स्थलांतरित झाले ते ठिकाण आता चंचे पाडा म्हणून ओळखले जाते. आजूबाजूच्या गावांतील इतर अनेक कुटुंबांनी पुढील वर्षांमध्ये त्यांचे घर, शेत आणि जनावरे यांच्यावर होणाऱ्या नियमित पुरापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी असेच पालन केले. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6460.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1af30829ec54883bddaec54efb3b58e2e31e3bd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6460.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6470.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efd01178c2ab09796db19ec6958ea3c6b1dc2176 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6470.txt @@ -0,0 +1,11 @@ +नेरूळ हे नवी मुंबई शहराच्या नेरूळ नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +ठाणे · दिघा गाव · ऐरोली · रबाळे · घणसोली · कोपरखैरणे · तुर्भे · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6473.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a7a9c94921342ad75a22f65dfb71eab7def1f51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6473.txt @@ -0,0 +1,2 @@ + +नेरूळ-उरण मार्ग हा मुंबई उपनगरी रेल्वेचा एक रेल्वेमार्ग आहे. या मार्गावर तूर्त नेरूळ ते खारकोपरपर्यंत लोकल धावतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6482.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..104df10dc8278bf37b0d01ef042d2c96a06788cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6482.txt @@ -0,0 +1 @@ +नील ट्रेव्हर ब्रूम (२० नोव्हेंबर, इ.स. १९८३:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - ) हा  न्यूझीलंडकडून दोन कसोटी, २६ एकदिवसीय सामने आणि ११ टीट्वेंटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6485.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1548fbd4076ea6d8db1a7560f71305428cf25731 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6485.txt @@ -0,0 +1 @@ +नेल मॅसे (२१ फेब्रुवारी, १९३८:ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५८ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. ही यष्टिरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6496.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..173353eceb1befc56ece9b5dd86d5dc5f929d6fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6496.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेली साक्स (हिब्रू: שמואל יוסף עגנון; १० डिसेंबर १८९१ - १२ मे १९७०) ही एक जर्मन कवयित्री होती. ज्यू धर्मीय असलेल्या साक्सचा जन्म बर्लिनमधील एका श्रीमंत कुटुंबामध्ये झाला. खराब प्रकृतीमुळे साक्सचे शिक्षण घरीच झाले. १९३० च्या दशकामध्ये जर्मनीमध्ये नाझी पक्षाची सत्ता आल्यानंतर हिटलरने सर्व ज्यू व्यक्तींना छळछावण्यांमध्ये डांबण्याची योजना रचली. ह्यामुळे साक्सला मोठा मानसिक धक्का बसला. १९४० साली घनिष्ट मैत्रीण सेल्मा लॅगरल्यॉफ हिच्या मदतीने साक्स व तिच्या आईने जर्मनीहून स्वीडनला पळ काढला. स्टॉकहोममध्ये राहत असताना नाझींच्या आठवणींमुळे साक्सचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडले व ती अनेक वर्षे मानसोपचार रुग्णालयामध्ये दाखल होती. इस्पितळामधून तिने आपले लिखाण चालूच ठेवले परंतु तिची मानसिक प्रकृती परत पुर्ववत झाली नाही. १९७० साली साक्स स्टॉकहोम येथे मृत्यू पावली. +साक्सला १९६६ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक (श्मुएल योसेफ अग्नोनसोबत विभागून) मिळाले होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6524.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4def99370708701a960c6631b6058bd9a9b299f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6524.txt @@ -0,0 +1 @@ +नेल्सन बेटनकोर्ट (४ जून, १८८७:त्रिनिदाद व टोबॅगो - १२ ऑक्टोबर, १९४७:त्रिनिदाद व टोबॅगो) हा  वेस्ट इंडीजकडून १९३० मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6545.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a62c6813d58f0e2c732986488057475bff136f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6545.txt @@ -0,0 +1,5 @@ +नेवळी/नेवाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे. +कल्याण पूर्वेकडून मलंग रोड मार्गाने नेवाळीपाडा येथील नेवाळी नाक्यावरून सरळ रस्त्याने नेवळी गावात जातात.[१] +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. +गावाच्या प्रवेशद्वाराजवळ गणपती मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे स्मारकसुद्धा गावाच्या वेशीवरच आहे.[२] +जिल्हा परिषदेच्या तर्फे गावात पाणीपुरवठा केला जातो.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6549.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3a356b43ad720d955126c43100b21c8a5007762 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6549.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेवायगो काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_656.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9528eb007bf2750387bdec85b296c1affc05ec41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_656.txt @@ -0,0 +1,2 @@ +धरमवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6565.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..168d888c054a0e73666bd7d9fb77f2fc0d1909d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6565.txt @@ -0,0 +1,18 @@ +शिर्डी + +नेवासा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. +या तालुक्याचे ठिकाण, प्रवरा नदीच्या काठावर वसलेले नेवासे हे गाव आहे. याच गावात राहून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि पहिल्यांदा वाचून दाखविली. +नेवासा तालुका २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला आहे. यापूर्वी नगर-नेवासा आणि नेवासा-शेवगाव अशा दोन मतदार संघांत तालुका विभागलेला होता. +राजकीय दृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या राजकीय पक्षांना अनुकूल असलेला हा तालुका असून अलीकडेच भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचेही बळ वाढतांना दिसत आहे. मारुतराव घुले , यशवंतराव गडाख, वकीलराव लंघे इत्यादी व्यक्तींमुळे तालुक्याची राज्याच्या राजकारणात ओळख टिकून राहिली आहे. सध्या या सर्वांची पुढची पिढी राजकारणात उतरत आहे . +पूर्वी शेवगाव नेवासा असा संयुक्त मतदार संघ होता , हा तालुका कायम विद्रोही विचाराचा व परिवर्तनवादी तालुका म्हणून ओळखला जातो . पूर्वीं शेवगाव नेवासा असा संयुक्त मतदार संघ असतांना सुद्धा या तालुक्यातील मतदारांनी कधीच शेवगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी निवडून दिला नाही , जरी नरेंद्र पाटील घुले हे शेवगावचे असले तरी त्यांच कार्यक्षेत्र हे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा हे असल्या मुळे ते ही याच तालुक्यातील गणले जातात. ह्या तालुक्यातील मतदारांनी यशवंतराव गडाख यांच्या सारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून वकिलराव लंघे पाटील यांच्या सारख्या कम्युनिस्ट नेत्याला दोन वेळा आमदार केलं . त्याच लंघे पाटलांचा पराभव करत पुन्हा दहा वर्ष काँग्रेसचे संभाजीराव फाटके हे आमदार राहिले , त्यानंतरच्या निवडणुकीत मारुतराव घुले पाटलांसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करत तरुण व अपक्ष उमेदवार तुकाराम पाटील गडाख हे आमदार झाले , त्यानंतर तुकाराम गडाख यांचा पराभव करत पांडुरंग अभंग यांच्यासारखे राजकारणात अगदी नवखे व सामान्य व्यक्तिमत्त्व निवडून आले , त्यानंतर जवळपास १५ वर्ष कुठलीही सहकारी संस्था,हाताशी नसतांना वकिलराव लंघे यांचे सुपुत्र विठ्ठलराव लंघे यांनी घुले पाटलांना काट्याची टक्कर या निवडणुकांमध्ये लोक त्यांना वर्गणी करून निधी देत असत , पुढे नेवासा हा स्वतंत्र मतदार संघ झाल्यावर यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकरराव गडाख हे या मतदार संघाचे प्रतिनिधी झाले , विठ्ठलराव लंघे ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यातील विरोधक संपला अस चित्र निर्माण झालं असतांना , काँग्रेसचे तात्कालीन तालुका अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे हे पुढे आले , त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस ने २ जिल्हापरिषद गट व २ पंचायत समिती गणात विजय मिळवला, एक गटात अतिशय निसटता पराभव झाला , त्यानंतर मुरकुटे काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टीत गेले व शंकरराव गडाखांचा पराभव करून ते निवडून आले , हा तालुका कायम परिवर्तनाला साथ देणारा तालुका असून इथला मतदार अतिशय स्वाभिमानी आहे +नेवासे तालुक्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे शनी-शिंगणापूर हे धार्मिक स्थळ याच तालुक्यात आहे. या शिवाय देवगड आणि प्रवरासंगम ही स्थानेदेखील प्रसिद्ध आहेत. आणि सध्स्थितीत असेले आमदार बाळसाहेब मुरकुटे हे सुद्धा खूप धार्मिक आहेत म्हणून त्यांना जयहरी असे संबोधले जाते. +नेवासा तालुक्यातील चांदा येथील श्री दत्त साधकाश्रम दत्त मंदिर प्रसिद्ध आहे त्याविषयी - +अहमदनगर जिल्हा हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे तसेच आध्यात्मिक दृष्ट्यादेखील.. अहमदनगर जिल्ह्यात अनेक देवस्थाने आहेत शिर्डी , शिंगणापूर, मोहता देवी , देवगड नेवासा इ. श्री क्षेत्र नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी शके १२१२ मध्ये विश्वाच्या कल्याणासाठी जे पसायदान मागितले ते याच श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी. +नेवासा या ठिकाणी गेल्या काही दशकांपासून नवीन देवस्थान उदयास आले आणि ते म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधकाश्रम चांदा. हे देवस्थान श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी आहे . चांदा हे गाव पुणे-औरंगाबाद महामार्गावर घोडेगावपासून पूर्वेकडे ६ किमी तर शनी-शिंगणापूर पासून ११ किमी अंतरावर आहे . शनी शिंगणापूर कडे जाणाऱ्या मार्गाच्या विरुद्ध हे गाव आहे . हे गाव मोठे असून आर्थिक दृष्ट्या व आध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण असे हे गाव आहे. या गावामध्ये पूर्वीपासूनच परमार्थ मोठ्या प्रमाणात घडतो आहे. अनेक थोर संत महापुरुषांचे वास्तव्य या गावात झाले आहे. जुन्या काळी जेव्हा मोगलांचे आक्रमण झाले तेव्हा शिवाजी महाराजसुद्धा या गावात आले होते. आणि आता तर या गावात परमार्थाची लाटच पसरली आहे. आणि ती लाट म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधाकाश्रम होय. +दत्त साधकाश्रमाची सुरुवात श्री संत रोहिदास महाराज यांनी केली. त्यांनी त्यांच्या कठोर तपश्चर्येचे प्रतीक म्हणून हा आश्रम उभारला आहे. रोहिदास महाराज हे मूळचे शेवगाव तालुक्यातील वाघोली गावाचे. परंतु महाराजांचे बालपण चांदा गावामध्ये गेले. त्यांची तपश्चर्याही लहानपणापासूनच सुरू होती. त्यांच्या घराण्याला देखील ईश्वर भक्तीचे वेड होते. महाराजांचे वडील हे भगवान शंकराची भक्ती करत असत. महाराजांनी आळंदी व पंढरपूर या ठिकाणी वारकरी शिक्षण घेतल्यानंतर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी, समाजाला ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी आणि आनंद संप्रदायाचा वारसा चालवण्यासाठी, श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी थांबण्याचे व या ठिकाणाला आध्यात्मिक केंद्र बनवण्याचे ठरवले. आणि मग १९७१ साली नवीन दत्त मंदिराचे काम केले व त्यामध्ये भक्तिभावाने ओवाळून आणलेली दत्त मूर्तीची स्थापना केली. याच दत्त प्रभूंच्या प्रेरणेने महाराजांनी हजारो भक्तांचे जीवनच बदलून टाकले, अनेक व्यसनग्रस्तांना व्यसनमुक्त केले. व अनेकांना भगवंतप्राप्तीचा सोपा मार्ग दाखवला. महाराजांच्या सहवासामध्ये कसाही मनुष्य आला तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक संचार झाल्याशिवाय राहत नाही. +सृष्टीच्या आरंभी श्री हंस भगवंताने जो उपदेश ब्रम्हदेवाला केला आणि मग ब्रम्हदेवाकडे सृष्टी स्थापन करण्याचे सामर्थ्य आले. तोच उपदेश गुरूपाराम्पारेने महाराजांकडे आलेला आहे . आणि अश्या प्रभावी मार्गाकडे अनेक भक्तांना महाराजांच्या आशीर्वादाने भगवंताचा अनुभव आलेला आहे आणि येत आहे. +दत्त साधकाश्रमाचाच परिसर निसर्गरम्य आहे. या परिसरामध्ये जर मन उद्विग्न झालेली व्यक्ती आली तर येथे प्रवेश केल्या केल्या मनामध्ये आनंदाचा संचार होतो . त्यामुळे एक पर्यटन स्थळ म्हणून भेट देण्यास हा परिसर मस्त आहे +अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध आहे. +नेवासे तालुक्यात मुळा सहकारी साखर कारखाना, सोनई आणि ज्ञानेश्वर साखर कारखाना हे दोन साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांच्या अनुषंगाने येथे काही शिक्षणसंस्था निघाल्या आहेत व दुग्धव्यवसायाचा विकास झालेला दिसतो आहे. येथील सोनईच्या मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद शंकरराव गडाख यांचेकडे आहे. +मुळा एज्युकेशन सोसायटी ही तालुक्यातील एक उत्तम शिक्षणसंस्था असून या संस्थेमार्फत माध्यमिक, उच्च माध्यमिक, आणि इतर सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी सोय करण्यात आली आहे. अहमदनगर येथे भरलेल्या ७० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन याच संस्थेने केले होते. +नेवासे गाव प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. या शिवाय गोदावरी आणि मुळा या दोन नद्यासुद्धा या तालुक्यातून वाहतात. या तीन नद्या आणि त्यावरील धणांणातील पाणी यांमुळे या तालुका सुपीक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6610.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27242c5c4c8f02f7e752442d0268d48e9a74888e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6610.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्नेसेट (हिब्रू: הַכְּנֶסֶת; अरबी: الكنيست‎) ही पश्चिम आशियामधील इस्रायल देशाची संसद आहे. क्नेसेट हे इस्रायल संसदेचे एकमेव सभागृह असून इस्रायल सरकारच्या विधायक शाखेचे कामकाज येथे चालते. देशासाठी कायदे मंजूर करणे, राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानाची निवड, मंत्रीमंडळ स्थापना इत्यादी अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी क्नेसेट जबाबदार आहे. +क्नेसेटमध्ये १२० सदस्य असतात जे चार वर्षांच्या कालावधीसाठी निवडून येतात. इस्रायलच्या सर्व नागरिकांना क्नेसेट निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6629.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb27f2c27e7c9006417cb907f6318ddd2d98efa4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6629.txt @@ -0,0 +1,8 @@ + नेहरू नगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6655.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a55c1101adc17e0e48a260f7479c996b56e2c34c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6655.txt @@ -0,0 +1,18 @@ +नेहरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे श्री कोल्ड्रिंक्स आणि दीप आटो गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ७.२ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६२३ कुटुंबे राहतात. एकूण २४९० लोकसंख्येपैकी १४५१ पुरुष तर १०३९ महिला आहेत. गावाची साक्षरता ७८.४५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८६.६८ आहे तर स्त्री साक्षरता ६६.७४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३१८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १२.७७ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +सरसओहोळ, आलमाण, शिळ, कोणसाई, जामघर, लखमपूर, खुपारी, चिंचघर, विजयगड, डोंगस्ते, बिळावळी ही जवळपासची गावे आहेत.नेहरोळी गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6666.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10e26a7e0c78ea566bc2e2e69ed4286077386887 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6666.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेहा पेंडसे (२९ नोव्हेंबर, इ.स. १९८४:मुंबई, महाराष्ट्र) या मराठी आणि हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय करणाऱ्या अभिनेत्री आहेत. मराठी शिवाय पेंडसे यांनी मराठी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, इ. अनेक भाषेतील चित्रपटात काम केले आहे. २०१०-११ मध्ये त्यांनी झी मराठी वरील भाग्यलक्ष्मी मालिकेत काम केले. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6699.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20b1d8cd5c680b414e55696da19a7f6251e29658 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6699.txt @@ -0,0 +1,2 @@ +नैऋत्य ही दक्षिण व पश्चिम ह्या प्रमुख दिशांच्या मध्यात असलेली एक उपदिशा आहे. काहीजण हिला दक्षिण-पश्चिम अशा चुकीच्या नावाने ओळखतात. +या दिशेकडून भारतात (पर्जन्य) ऋतू येतो, म्हणून हिला नैऋत्य म्हणतात. वैदिक संदर्भानुसार ही निऋत नावाच्या देवतेची दिशा आहे, म्हणूनही हिचे नाव नैऋत्य. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6710.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b09bf084a73631a7607489b4ae67576b6a344cd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6710.txt @@ -0,0 +1,41 @@ + + +Morality (from the Latin moralitas "manner, character, proper behavior") has three principal meanings. +In its first, descriptive usage, morality means a code of conduct or a set of beliefs distinguishing between right and wrong behaviors. Descriptive morality does not explain why any behavior should be considered right or wrong, only that it may be classified so. For the most part right and wrong acts are classified as such because they cause benefit or harm, respectively. However, this is not by any means an all encompassing criterion. It is possible that many moral beliefs are based on prejudice, ignorance or even hatred. +In its second, normative and universal sense, morality refers to an ideal code of belief and conduct which would be preferred by the sane "moral" person, under specified conditions. In this "definitive" sense, claims are made such as "Killing is immoral." While descriptive morality would not necessarily disagree that killing is immoral, it would prefer to say, "Many believe that killing is immoral." A refined adherence to this latter position is known as moral skepticism, in which the unchanging existence of a rigid, universal, objective moral "truth" is rejected.[१] +In its third usage, morality is synonymous with ethics. Ethics is the systematic philosophical study of the moral domain.[२] Ethics seeks to address questions such as how a moral outcome can be achieved in a specific situation (applied ethics), how moral values should be determined (normative ethics), what morals people actually abide by (descriptive ethics), what the fundamental nature of ethics or morality is, including whether it has any objective justification (meta-ethics), and how moral capacity or moral agency develops and what its nature is (moral psychology).[३] +In applied ethics, for example, the prohibition against taking human life is controversial with respect to capital punishment, euthanasia, abortion and wars of invasion. +In normative ethics, a typical question might be whether a lie told for the sake of protecting someone from harm is justified. +In meta-ethics, a key issue is the meaning of the terms "moral" or "immoral". Moral realism would hold that there are true moral statements which report objective moral facts, whereas moral anti-realism would hold that morality is derived from any one of the norms prevalent in society (cultural relativism); the edicts of a god (divine command theory); is merely an expression of the speakers' sentiments (emotivism); an implied imperative (universal prescriptivism); or falsely presupposes that there are objective moral facts (error theory). Some thinkers hold that there is no correct definition of right behavior, that morality can only be judged with respect to particular situations, within the standards of particular belief systems and socio-historical contexts. This position, known as moral relativism, often cites empirical evidence from anthropology as evidence to support its claims.[४] The opposite view, that there are universal, eternal moral truths are known as moral absolutism. Moral absolutists might concede that forces of social conformity significantly shape moral decisions, but deny that cultural norms and customs define morally right behavior. +Celia Green has made a distinction between tribal and territorial morality.[५] She characterizes the latter as predominantly negative and proscriptive: it defines a person’s territory, including his or her property and dependents, which is not to be damaged or interfered with. Apart from these proscriptions, territorial morality is permissive, allowing the individual whatever behaviour does not interfere with the territory of another. By contrast, tribal morality is prescriptive, imposing the norms of the collective on the individual. These norms will be arbitrary, culturally dependent and ‘flexible’, whereas territorial morality aims at rules which are universal and absolute, such as Kant’s ‘categorical imperative’. Green relates the development of territorial morality to the rise of the concept of private property, and the ascendancy of contract over status. +some observers hold that individuals apply distinct sets of moral rules to people depending on their membership of an "ingroup" (the individual and those they believe to be of the same culture or race) or an "outgroup" (people not entitled to be treated according to the same rules). Some biologists, anthropologists and evolutionary psychologists believe this ingroup-outgroup discrimination has evolved because it enhances group survival. Gary R. Johnson and V.S. Falger have argued that nationalism and patriotism are forms of this ingroup/outgroup boundary. Jonathan Haidt has noted[६] that experimental observation indicates an ingroup criterion provides one moral foundation substantially used by conservatives, but far less so by liberals. +Peterson and Seligman [७] approach the anthropological view looking across cultures and across millennia. They conclude that certain virtues have prevailed in all cultures they examined. The major virtues they identified include wisdom / knowledge; courage; humanity; justice; temperance; and transcendence. Each of these includes several divisions. For instance humanity includes love, kindness, and social intelligence. +Fons Trompenaars, author of Did the Pedestrian Die?, tested members of different cultures with various moral dilemmas. One of these was whether the driver of a car would have his friend, a passenger riding in the car, lie in order to protect the driver from the consequences of driving too fast and hitting a pedestrian. Trompenaars found that different cultures had quite different expectations (from none to almost certain). +The development of modern morality is a process closely tied to the Sociocultural evolution of humanity, however its roots are probably to be found in our very nature. Some evolutionary biologists, particularly sociobiologists, believe that morality is a product of evolutionary forces acting at an individual level and also at the group level through group selection (though to what degree this actually occurs is a controversial topic in evolutionary theory). Some sociobiologists contend that the set of behaviors that constitute morality evolved largely because they provided possible survival and/or reproductive benefits (i.e. increased evolutionary success). Humans consequently evolved "pro-social" emotions, such as feelings of empathy or guilt, in response to these moral behaviors. +In this respect, morality is not absolute, but relative and constitutes any set of behaviors that encourage human cooperation based on their ideology. Biologists contend that all social animals, from ants to elephants, have modified their behaviors, by restraining selfishness in order to make group living worthwhile. Human morality, though sophisticated and complex relative to other animals, is essentially a natural phenomenon that evolved to restrict excessive individualism and foster human cooperation. +[८] +On this view, moral codes are ultimately founded on emotional instincts and intuitions that were selected for in the past because they aided survival and reproduction (inclusive fitness). Examples: the maternal bond is selected for because it improves the survival of offspring; the Westermarck effect, where close proximity during early years reduces mutual sexual attraction, underpins taboos against incest because it decreases the likelihood of genetically risky behaviour such as inbreeding. +The phenomenon of 'reciprocity' in nature is seen by evolutionary biologists as one way to begin to understand human morality. Its function is typically to ensure a reliable supply of essential resources, especially for animals living in a habitat where food quantity or quality fluctuates unpredictably. For example, some vampire bats fail to feed on prey on any given night while others consume a surplus. Bats that have successfully fed then regurgitate part of their blood meal to save a conspecific from starvation. Since these animals live in close-knit groups over many years, an individual can count on other group members to return the favor on nights when it goes hungry (Wilkinson, 1984) +Marc Bekoff and Jessica Pierce (2009) have argued that morality is a suite of behavioral capacities likely shared by all mammals living in complex social groups (e.g., wolves, coyotes, elephants, dolphins, rats, chimpanzees). They define morality as "a suite of interrelated other-regarding behaviors that cultivate and regulate complex interactions within social groups." This suite of behaviors includes empathy, reciprocity, altruism, cooperation, and a sense of fairness.[९] In related work, it has been convincingly demonstrated that chimpanzees show empathy for each other in a wide variety of contexts.[१०] They also possess the ability to engage in deception, and a level of social 'politics'[११] prototypical of our own tendencies for gossip and reputation management. +Christopher Boehm (1982) has hypothesized that the incremental development of moral complexity throughout hominid evolution was due to the increasing need to avoid disputes and injuries in moving to open savanna and developing stone weapons. Other theories are that increasing complexity was simply a correlate of increasing group size and brain size, and in particular the development of theory of mind abilities. Richard Dawkins in The God Delusion suggested that our morality is a result of our biological evolutionary history and that the Moral Zeitgeist helps describe how morality evolves from biological and cultural origins and evolves with time within a culture. +Research on mirror neurons, since their discovery in 1996[१२], suggests that they may have a role to play not only in action understanding, but also in emotion sharing empathy. Cognitive neuro-scientist Jean Decety thinks that the ability to recognize and vicariously experience what another individual is undergoing was a key step forward in the evolution of social behavior, and ultimately, morality.[१३] The inability to feel empathy is one of the defining characteristics of psychopathy, and this would appear to lend support to Decety's view.[१४][१५] +The explicit making of moral right and wrong judgments links to activation in the ventromedial prefrontal cortex while as the +intuitive reactions to situations containing implicit moral issues activates the temporoparietal junction area.[१६] + + + +In modern moral psychology, morality is considered to change through personal development. A number of psychologists have produced theories on the development of morals, usually going through stages of different morals. Lawrence Kohlberg, Jean Piaget, and Elliot Turiel have cognitive-developmental approaches to moral development; to these theorists morality forms in a series of constructive stages or domains. Social psychologists such as Martin Hoffman and Jonathan Haidt emphasize social and emotional development based on biology, such as empathy. Moral identity theorists, such as William Damon and Mordechai Nisan, see moral commitment as arising from the development of a self-identity that is defined by moral purposes: this moral self-identity leads to a sense of responsibility to pursue such purposes. Of historical interest in psychology are the theories of psychoanalysts such as Sigmund Freud, who believe that moral development is the product of aspects of the super-ego as guilt-shame avoidance. +If morality is the answer to the question 'how ought we to live' at the individual level, politics can be seen as addressing the same question at the social level. It is therefore unsurprising that evidence has been found of a relationship between attitudes in morality and politics. Jonathan Haidt and Jesse Graham have studied the differences between liberals and conservatives, in this regard.[१७][१८][१९] Haidt found that Americans who identified as liberals tended to value care and fairness higher than loyalty, respect and purity. Self-identified conservative Americans valued care and fairness less and the remaining three values more. Both groups gave care the highest over-all weighting, but conservatives valued fairness the lowest, whereas liberals valued purity the lowest. Haidt also hypothesizes that the origin of this division in the United States can be traced to geohistorical factors, with conservatism strongest in closely knit, ethnically homogenous communities, in contrast to port-cities, where the cultural mix is greater, thus requiring more liberalism. +Group morality develops from shared concepts and beliefs and is often codified to regulate behavior within a culture or community. Various defined actions come to be called moral or immoral. Individuals who choose moral action are popularly held to possess "moral fiber", whereas those who indulge in immoral behavior may be labeled as socially degenerate. The continued existence of a group may depend on widespread conformity to codes of morality; an inability to adjust moral codes in response to new challenges is sometimes credited with the demise of a community (a positive example would be the function of Cistercian reform in reviving monasticism; a negative example would be the role of the Dowager Empress in the subjugation of China to European interests). Within nationalist movements, there has been some tendency to feel that a nation will not survive or prosper without acknowledging one common morality, regardless of in what it consists. +Political Morality is also relevant to the behaviour internationally of national governments, and to the support they receive from their host population. Noam Chomsky states that [२०][२१] +Codified morality is generally distinguished from custom, another way for a community to define appropriate activity, by the former's derivation from natural or universal principles. In certain religious communities, the Divine is said to provide these principles through revelation, sometimes in great detail. Such codes may be called laws, as in the Law of Moses, or community morality may be defined through commentary on the texts of revelation, as in Islamic law. Such codes are distinguished from legal or judicial right, including civil rights, which are based on the accumulated traditions, decrees and legislation of a political authority, though these latter often invoke the authority of the moral law. +Morality can also be seen as the collection of beliefs as to what constitutes a good life. Since throughout most of human history, religions have provided both visions and regulations for an ideal life, morality is often confused with religious precepts. In secular communities, lifestyle choices, which represent an individual's conception of the good life, are often discussed in terms of "morality." Individuals sometimes feel that making an appropriate lifestyle choice invokes a true morality, and that accepted codes of conduct within their chosen community are fundamentally moral, even when such codes deviate from more general social principles. +Moral codes are often complex definitions of moral and immoral that are based upon well-defined value systems. Although some people might think that a moral code is simple, rarely is there anything simple about one's values, ethics, etc. or, for that matter, the judgment of those of others. The difficulty lies in the fact that morals are often part of a religion and more often than not about culture codes. Sometimes, moral codes give way to legal codes, which couple penalties or corrective actions with particular practices. Note that while many legal codes are merely built on a foundation of religious and/or cultural moral codes, oftentimes they are one and the same. +Examples of moral codes include the Golden Rule; the Five Precepts and the Noble Eightfold Path of Buddhism (see Śīla); the ancient Egyptian code of Ma'at ;the ten commandments of Judaism, Christianity, and Islam; the yamas and niyama of the Hindu scriptures; the ten Indian commandments; and the principle of the Dessek. +Another related concept is the moral core which is assumed to be innate in each individual, to those who accept that differences between individuals are more important than posited Creators or their rules. This, in some religious systems and beliefs (e.g. Taoism, Moralism and Gnosticism), is assumed to be the basis of all aesthetics and thus moral choice. Moral codes as such are therefore seen as coercive—part of human politics. +In the scientific literature, the degree of religiosity is generally found to be associated with higher ethical attitudes.[२२] Although a recent study by Gregory S. Paul published in the Journal of Religion and Society argues for a positive correlation between the degree of public religiosity in a society and certain measures of dysfunction [२३], an analysis published later in the same journal contends that a number of methodological problems undermine any findings or conclusions to be taken from the research.[२४] In another response, Gary Jensen builds on and refines Paul's study.[२५] His conclusion, after carrying out elaborate multivariate statistical studies, is that a complex relationship exists between religiosity and homicide with some dimensions of religiosity encouraging homicide and other dimensions discouraging it." Meanwhile, other studies seem to show positive links in the relationship between religiosity and moral behavior[२६][२७][२८]—for example, surveys suggesting a positive connection between faith and altruism.[२९] Modern research in criminology also acknowledges an inverse relationship between religion and crime,[३०] with many studies establishing this beneficial connection (though some claim it is a modest one).[३१] Indeed, a meta-analysis of 60 studies on religion and crime concluded, “religious behaviors and beliefs exert a moderate deterrent effect on individuals’ criminal behavior”.[३२] +Many religions provide moral guidelines for their followers. They believe that God has instructed them with a way to live, and that following these "rules" will lead to oneness with God. +साचा:Wikiquote +साचा:Philosophy topics +साचा:Ethics +साचा:Sociobiology diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6738.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9209dfc9b99faf80371093acddb564743111ea78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6738.txt @@ -0,0 +1,2 @@ +नैऋत्य फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: RSW, आप्रविको: KRSW, एफ.ए.ए. स्थळसूचक: RSW) अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील फोर्ट मायर्स शहराजवळ असलेला विमानतळ आहे. १३,५५५ एकर जागेवर असलेला हा विमानतळ अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा (डेन्व्हर आणि डॅलास-फोर्ट वर्थ नंतर) मोठा विमानतळ आहे. +येथून अमेरिकेतील मोठ्या शहरांना प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. याशिवाय कॅरिबियन, उत्तर अमेरिकेतील देश व युरोपमधील काही शहरांना देखील येथून थेट सेवा आहे. सन कंट्री एरलाइन्सचा येथे तळ आहे. साउथवेस्ट एरलाइन्स, आणि डेल्टा एरलाइन्स येथील प्रमुख विमानकंपन्या आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6741.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20b1d8cd5c680b414e55696da19a7f6251e29658 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6741.txt @@ -0,0 +1,2 @@ +नैऋत्य ही दक्षिण व पश्चिम ह्या प्रमुख दिशांच्या मध्यात असलेली एक उपदिशा आहे. काहीजण हिला दक्षिण-पश्चिम अशा चुकीच्या नावाने ओळखतात. +या दिशेकडून भारतात (पर्जन्य) ऋतू येतो, म्हणून हिला नैऋत्य म्हणतात. वैदिक संदर्भानुसार ही निऋत नावाच्या देवतेची दिशा आहे, म्हणूनही हिचे नाव नैऋत्य. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6747.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eae9a49b6d8c89109b8cb3c181f7731a8aef8bb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6747.txt @@ -0,0 +1,3 @@ +नैषध, नैषधीय किंवा नैषधीयचरित या संस्कृत काव्याचा कर्ता श्रीहर्ष. तो इसवी सनाच्या बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात कनोजच्या विजयचंद्र आणि जय(न्त)चंद्र राजांच्या राजवटीत होऊन गेला. हे नैषधीय नामक काव्य, संस्कृत भाषेतील पंचमहाकाव्यांपैकी एक समजले जाते. पंचमहाकाव्यातील इतर महाकाव्ये - कुमारसंभव, किरार्तार्जुनीय, रघुवंश आणि शिशुपालवध. (रामायण आणि महाभारत या काव्यांना जुन्या काळी इतिहास समजले जाई, महाकाव्य नाही! ) +या नैषधीय महाकाव्यात नल-दमयंतीची कथा आली आहे. हे २२ सर्गांचे काव्य आहे. महाभारतातल्या मूळ कथेप्रमाणेच या काव्यात नल-दमयंतीचे प्रेम, नल व हंसाची भेट, हंसाचे दूत होणे, स्वयंवर, नलाने केलेली लोकपालाची अयशस्वी वकिली, स्वयंवरात सर्वच जण नलासारखे दिसत असल्याने दमयंतीची झालेली पंचाईत, दमयंतीची हुशारी आणि शेवटी नल-दमयंती विवाह आदि प्रसंग आले आहेत. शेवटच्या चार पाच सर्गात नलाचे विवाहोत्तर दैनिक जीवन सांगितले आहे. अखेरच्या सर्गात दमयंतीचे चंद्रोदयवर्णन सांगून काव्य संपवले आहे. +या नैषधीय काव्याचा तेलुगू अनुवाद आंध्र प्रदेशातील काव्यप्रबंध काळातील कवी श्रीनाथ याने केला आहे. मराठीत रघुनाथपंडिताने लिहिलेले नलदमयंतीस्वयंवर नावाचे काव्य याच नैषधीयवर बेतलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6751.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01e0439701a2e630a007807533bbf5cd18ac544b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6751.txt @@ -0,0 +1,2 @@ +कणभौतिकी व भौतिक विश्वउत्पत्तिशास्त्र यांत वापरली जाणारी प्लांक एकके ही पाच वैश्विक स्थिरांकांवर आधारित असलेल्या एककांचा संच आहेत. या एककांच्या द्वारे हे पाच वैश्विक स्थिरांक लिहिल्यास त्यांचे मूल्य १ येते. +प्लांक एकके पुढील पाच मूलभूत स्थिरांकांचे मूल्य १ मध्ये रूपांतरित करते: diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6798.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d573bab6c03e8d81bd72e7259b2668e249c2469 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6798.txt @@ -0,0 +1 @@ +साचा:इंग्लंडचे प्रथम वर्गीय क्रिकेट संघ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6874.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd3cf01584344b5d4f1eb36dedf94e2c2b6495e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6874.txt @@ -0,0 +1,6 @@ +उत्तर सेंटिनेल बेट हे अंदमान बेटांपैकी एक आहे. हे बेट बंगालच्या उपसागरातील एक भारतीय द्वीपसमूह आहे. ज्यामध्ये दक्षिण सेंटिनेल बेटाचाही समावेश आहे.[८] हे सेंटिनेली लोकांचे घर आहे. हे एक स्वैच्छिक अलगाव असलेली जमात आहे. यांनी अनेकदा मुद्दामुन बाहेरील जगापासून स्वतःला अलिप्त ठेवलीले आहे. +अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाचा १९५६ चा आदिवासी जमाती संरक्षण कायद्यानुसार[९] या बेटावर प्रवास करण्यास आणि ५ nautical mile (९.३ किमी) पेक्षा जवळ जाण्यास इतर सर्वांना प्रतिबंधित करते., उर्वरित आदिवासी समुदायाचे "मुख्य भूमी" संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी ज्यांच्या विरुद्ध (बहुतेकदा) त्यांना प्रतिकारशक्ती नसावी. या भागात भारतीय नौदलाची गस्त असते.[१०] +नाममात्र, हे बेट दक्षिण अंदमान प्रशासकीय जिल्ह्यात मोडते. अंदमान आणि निकोबार बेटांच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशाचा एक भाग आहे.[११] व्यवहारात, भारतीय अधिकारी बेटवासीयांची एकटे रहाण्याच्या इच्छेला मान देतात., बाहेरील लोकांना वाजवी सुरक्षित अंतरावरून दूरस्थ निरीक्षण (बोटीद्वारे आणि कधीकधी हवाई) करण्यास प्रतिबंधित करतात. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने किनार्‍यावर पाऊल टाकले आणि तेथील लोकांनी त्या व्यक्तीला ठार मारले तर भारत सरकार लोकांच्या हत्येसाठी सेंटिनेलीजवर खटला चालवणार नाही असा नियम आहे.[१२][१३] या घटनेसाठी त्या व्यक्तीलाच जबाबदार धरले जाईल. हे बेट भारताचे संरक्षित क्षेत्र आहे. २०१८ मध्ये, भारत सरकारने २९ बेटे वगळली. यात उत्तर सेंटिनेल बेटाचाही समावेश आहे. हे एक प्रतिबंधित क्षेत्र परमिट (आर.ए.पी) आहे.[१४] नोव्हेंबर २०१८ मध्ये, सरकारच्या गृह मंत्रालयाने सांगितले की भेटीवरील बंदी शिथिल करण्याचा उद्देश संशोधक आणि मानववंशशास्त्रज्ञांना (पूर्व-मंजूर मंजुरीसह) शेवटी सेंटिनेल बेटांना भेट देण्यास अनुमती देण्यात आली.[१५] +सेंटिनेली लोकांनी या बेटाजवळ येणाऱ्या जहाजांवर वारंवार हल्ले केले आहेत. बेटवासी बोटींवर तसेच कमी उडणाऱ्या हेलिकॉप्टरवर बाण सोडताना दिसले आहेत. अशा हल्ल्यांमुळे बरेच लोक जखमी आणि मारले गेले आहेत. २००६ मध्ये, सेंटिनेली लोकांनी दोन मच्छिमारांना ठार मारले. त्या मच्छिमारांची बोट त्या किनाऱ्यावर वाहून गेली होती. २०१८ मध्ये एक अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी, २६ वर्षीय जॉन चाऊ, याने तेथे जाऊन धर्मपरीवर्तन करण्याचा प्रयत्न केला. कायद्याच्या विरुद्ध जाऊन त्याने तीन वेगवेगळ्या वेळा बेटवासीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने स्थानिक मच्छिमारांना तेथे घेऊन जाण्यासाठी लाच दिल्याचेही मानले जाते. सेंटिनेली लोकांनी त्याला ठार मारले.[१६][१७][१८] +ओंगे या जमातीला उत्तर सेंटिनेल बेटाच्या अस्तित्वाची जाणीव होती. ते अंदमानातील इतर स्थानिक लोकांपैकी एक आहेत. या बेटाचे पारंपारिक नाव चिया डाक्वॉकवेहे आहे.[२][१९] सेंटिनेली लोकांमध्ये मजबूत सांस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. तथापि, १९व्या शतकात ब्रिटीशांनी उत्तर सेंटिनेल बेटावर आणलेल्या ओन्जेसला सेंटिनेलीज भाषा समजू शकली नव्हती. त्यामुळे या लोकांना विभक्त होऊन मोठा कालावधी झाल्याचे समजते.[२][१९]  +अंदमान आणि निकोबार (आदिवासी जमातींचे संरक्षण) नियमन, १९५६ या प्रदेशातील सेंटिनेली लोक आणि इतर मूळ जमातींना संरक्षण प्रदान करते.[२०] अंदमान आणि निकोबार प्रशासनाने २००५ मध्ये सांगितले की त्यांचा सेंटिनेली लोकांच्या जीवनशैलीत किंवा निवासस्थानात हस्तक्षेप करण्याचा कोणताही हेतू नाही आणि त्यांच्याशी आणखी संपर्क साधण्यात किंवा बेटावर शासन करण्यात त्यांना रस नाही.[२१] उत्तर सेंटिनेल बेट हा कायदेशीररित्या भारताचा स्वायत्त प्रशासकीय विभाग आहे. तरीही काही लोक तेथील लोकांना प्रभावीपणे स्वायत्त[२२][२३] किंवा स्वतंत्र मानतात.[२२][२४] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6875.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40c8c93365d8cb8d3534f7fb532b06d333ecfef7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6875.txt @@ -0,0 +1 @@ +नॉर्थ स्टेशन, बॉस्टन हे अमेरिकेच्या बॉस्टन शहरातील रेल्वे स्थानक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_689.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c209c9288e722796d76baf8fc0f11407b55f7c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_689.txt @@ -0,0 +1,2 @@ +धर्मपाल कांबळे (जन्म : पुणे, २९ जून १९६३; - पुणे, - ९ डिसेंबर, २०१७) हे एक मराठी साहित्यिक आणि संशोधक होते. त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या संपूर्ण वाड्मयाचे संपादन करून त्याचे तीन खंड प्रसिद्ध केले होते. पहिला खंड हा पोवाडे, लावण्या आणि गाणी या विषयीचा, दुसरा खंड हा लोकनाट्याविषयीचा तर तिसरा खंड हा अण्णा भाऊ साठेंच्या कथांविषयींचा आहे. हे तिन्ही खंड २०१० साली प्रकाशित झाले आहेत. धर्मपाल कांबळे यांनीच अण्णा भाऊ साठे यांच्या मूळ घराचा शोध लावला. +कांबळे हे पुण्यातील मार्केट यार्ड येथील पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमनची नोकरी करीत होते. त्यांनी अण्णा भाऊ साठे यांचे आत्मचरित्र आणि शोध अण्णा भाऊ साठे यांच्या घराचा ही पुस्तके स्वखर्चाने प्रकाशित केली होती.. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6901.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..984ebb17c82ab69ed66835009c50d379cf5fecbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6901.txt @@ -0,0 +1,2 @@ + +नॉरदॅम्प्टनशायर (लेखनभेद: नॉर्थॲंप्टनशायर, नॉर्थहॅंप्टनशायर, इंग्लिश: Northamptonshire) ही इंग्लंडच्या पूर्व भागातील एक काउंटी आहे. नॉरदॅम्प्टनशायरच्या पश्चिमेस वॉरविकशायर, उत्तरेस लेस्टरशायर व रटलॅंड, पूर्वेला केंब्रिजशायर, आग्नेयेस बेडफर्डशायर, दक्षिणेस बकिंगहॅमशायर, नैऋत्येस ऑक्सफर्डशायर व ईशान्येस लिंकनशायर ह्या काउंट्या आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6907.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3df2442d60929166cf10263d52c11ac657c006bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6907.txt @@ -0,0 +1 @@ +नॉर्दर्न केप हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. नॉर्दर्न केप दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठा व सर्वात तुरळक वस्ती असलेला प्रांत आहे. किंबर्ले ही नॉर्दर्न केपची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6922.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..048aad287a951cb2c2fd9bb6b7a9ec981b8271b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6922.txt @@ -0,0 +1,3 @@ +नोर्मंदी (फ्रेंच: Normandie; नॉर्मन: Normaundie) हा फ्रान्स देशामधील एक भौगोलिक प्रदेश व भूतपूर्व प्रांत आहे. फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसलेल्या नॉर्मंदीचे क्षेत्रफळ ३०,६२७ वर्ग किमी इतके असून येथील लोकसंख्या सुमारे ३५ लाख इतकी आहे. सीन नदी नोर्मंदीमधील ला आव्र ह्या शहराजवळ इंग्लिश खाडीला मिळते. जर्सी व गर्न्सी ही दोन ब्रिटिश बेटे नॉर्मंदीच्या पश्चिमेला स्थित आहेत. +सध्या नोर्मंदी ओत-नोर्मंदी (अप्पर नॉर्मंडी) व बास-नोर्मंदी (लोअर नॉर्मंडी) ह्या दोन प्रशासकीय प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. ओत-नोर्मंदीमध्ये सीन-मरितीम व युर ह्या तर बास-नोर्मंदी ऑर्न, काल्व्हादोस व मांच ह्या विभागांमध्ये विभागला गेला आहे. रोऑं, कां व ला आव्र ही नोर्मंदीमधील मोठी शहरे आहेत. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांनी जून ६, १९४४ रोजी नोर्मंडीमधून नाझी जर्मनीवर मोठा हल्ला चढवला. येथून दुसऱ्या महायुद्धात पश्चिम युरोपमध्ये दोस्त राष्ट्रांची सरशी सुरू झाली diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6928.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b51a97b1e8e23226f12b75e47161f678bab3f7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6928.txt @@ -0,0 +1,2 @@ +नॉर्मन बोरलॉग (इंग्लिश: Norman Borlaug) (मार्च २५, इ.स. १९१४ - सप्टेंबर १२, इ.स. २००९) हे अमेरिकन कृषितज्ज्ञ होते. त्यांना हरितक्रांतीचे जनक मानले जाते. बोरलॉग यांनी गव्हाच्या रोगनिरोधक, अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांचा शोध लावला. त्यांच्या शोधामुळे मेक्सिको, भारत, पाकिस्तान इत्यादी देशांतील धान्याच्या उत्पन्नात आमूलाग्र क्रांती झाली. +डॉ. बोरलॉग यांना भारत सरकारतर्फे पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यांना इ.स. १९७० सालच्या नोबेल शांतता पुरस्कारानेही गौरवण्यात आले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6930.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfa5ef48e97deaf7f17eab70c59f2508bd4cc58f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6930.txt @@ -0,0 +1,5 @@ +नॉर्मन एच. झिडे (जन्म १९२८[१]) ) हे शिकागो विद्यापीठातील एमेरिटस (निवृत्त) प्राध्यापक आहेत. भाषाविज्ञान विभागात दक्षिण आशियाई भाषा व संस्कृती विभागात त्यांनी चार दशके हिंदी व उर्दू शिकविली आणि या विषयावरील अनेक पुस्तके व लेख प्रकाशित केले. तथापि, त्यांची मोठी ख्याती मुंडा भाषा आणि सर्वसाधारणपणे ऑस्ट्रो-आशियाई भाषाविज्ञानाच्या योगदानावर आहे. भाषांतरकार म्हणून त्यांनी बऱ्यापैकी काम केले आहे, विशेषतः काव्यांच्या भाषांतरांचे. ऑक्सफोर्ड अ‍ॅन्थॉलॉजी ऑफ मॉर्डन इंडियन पोएट्री मध्ये त्यांनी उत्तर भारतीय आणि ऑस्ट्रो-आशियाई या दोन्ही प्रकारच्या भाषांमधून कवितांचे भाषांतर केले किंवा त्यास सहाय्य केले. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण कोलंबिया विद्यापीठातून झाले. तेथे त्यांनी फ्रेंच भाषेत शिक्षण घेतले. १९५० च्या दशकात त्यांनी दक्षिण आशियाई भाषा आणि भाषाशास्त्रात पदवीधरांसाठी काम सुरू केले. +भारतात त्यांनी विशेषतः ओडिशा आणि बिहारमध्ये, जिथे आदिवासी भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे, आणि इतर अनेक ठिकाणी भाषिक क्षेत्रांत काम केले आहे. +ऑक्सफोर्ड अँथोलॉजी ऑफ मॉडर्न इंडियन काव्यशास्त्र (विनय धारवाडकर आणि एके रामानुजन) + +  \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6961.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6961.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6981.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99f2e36419098fc7beb133c37e904cb927c65ac7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6981.txt @@ -0,0 +1 @@ +नॉर्वे महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात नॉर्वेचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6992.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f19a9938f646155c1992f30a6068f1bfece6ac54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_6992.txt @@ -0,0 +1 @@ +हाकोन सातवा (जन्मनाव: Christian Frederik Carl Georg Valdemar Axel; ३ ऑगस्ट १८७२, कोपनहेगन - २१ सप्टेंबर १९५७, ओस्लो) हा नॉर्वे देशाचा पहिला राजा होता. इ.स. १९०५ साली नॉर्वे व स्वीडन ह्यांचे संयुक्त राज्य संपुष्टात आल्यानंतर हाकोन राज्यपदावर आला. तो १८ नोव्हेंबर १९०५ ते मृत्यूपर्यंत ह्या पदावर होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7003.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efbae2a624e5b6919db02bbbefeb0f3e07e01ca6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7003.txt @@ -0,0 +1,3 @@ +नॉंगस्टॉइन भारताच्या मेघालय राज्यातील एक शहर आहे. +हे शहर पश्चिम खासी हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २८,७४२ होती. +लांगशियांग धबधबा येथून २४ किमी अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7010.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f59aec3fc733a93fca4783c19529409c0b03556 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7010.txt @@ -0,0 +1,13 @@ +नोंदणीकृत कार्यालय हे अंतर्भूत कंपनी, असोसिएशन किंवा इतर कोणत्याही कायदेशीर घटकाचा अधिकृत पत्ता असतो. सामान्यत: ते सार्वजनिक रेकॉर्डचा भाग बनेल आणि नोंदणीकृत संस्था किंवा कायदेशीर संस्था समाविष्ट असलेल्या बहुतेक देशांमध्ये आवश्यक आहे. सरकारी विभाग, गुंतवणूकदार, बँका, भागधारक आणि सामान्य लोकांकडून अधिकृत पत्रव्यवहार आणि औपचारिक सूचना प्राप्त करण्यासाठी एक नोंदणीकृत भौतिक कार्यालयाचा पत्ता आवश्यक असतो.[१]  +युनायटेड किंग्डममध्ये, कंपनी कायदा-२००६ नुसार सर्व कंपन्यांना नोंदणीकृत कार्यालय असणे आवश्यक आहे.[२] नोंदणीकृत कार्यालयाला कंपनी हाऊस असे देखील संबोधले जाते.[३] सरकारी विभाग, गुंतवणूकदार, बँका, भागधारक आणि सामान्य लोकांकडून अधिकृत पत्रव्यवहार आणि औपचारिक सूचना प्राप्त करण्यासाठी संस्थांना नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता असणे आवश्यक आहे.[१]  नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता जिथे संस्था आपला वास्तविक व्यवसाय किंवा व्यापार करते तिथे असणे आवश्यक नाही आणि कायदेशीर संस्था, लेखापाल किंवा निगमन एजंट यांना अधिकृत नोंदणीकृत कार्यालय पत्ता सेवा प्रदान करणे असामान्य नाही.  साधारणपणे, कंपनीचे नोंदणीकृत नाव त्याच्या नोंदणीकृत कार्यालयात लोकांना दिसले पाहिजे.[४] कंपन्यांनी त्यांचा नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता सर्व संप्रेषणांवर, जसे की पत्रे आणि त्यांच्या वेबसाइटवर समाविष्ट करणे आवश्यक असते.[५] +पूर्वी कंपनीचे वैधानिक रेकॉर्ड नोंदणीकृत कार्यालयात ठेवावे लागत होते आणि सार्वजनिक तपासणीसाठी उपलब्ध असणे आवश्यक होते. परंतु १ ऑक्टोबर २००९ पासून कंपन्यांना त्यांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी एकच पर्यायी तपासणी स्थान (एस ए आय एल) नियुक्त करणे शक्य झाले आहे. ते सार्वजनिक तपासणीसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे.[६]  जून २०१६ पासून, खाजगी कंपन्या त्यांचे स्वतःचे रजिस्टर ठेवण्याऐवजी, कंपनी हाऊसद्वारे आयोजित आणि प्रकाशित केलेल्या केंद्रीय रजिस्टरवर काही नोंदी ठेवण्याचा पर्याय निवडू शकतात.[७] +कंपनीने युनायटेड किंग्डमच्या तीन अधिकारक्षेत्रांपैकी कोणत्या ठिकाणी तिचे नोंदणीकृत कार्यालय आहे हे सूचित करणे आवश्यक आहे. हे तीन अधिकारक्षेत्र इंग्लंड आणि वेल्स, स्कॉटलंड किंवा उत्तर आयर्लंड असे आहेत. वेल्समध्ये समाविष्ट केलेल्या कंपन्या त्यांचा नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता इंग्लंड आणि वेल्समध्ये न ठेवता वेल्समध्ये नोंदवल्या जाण्यासाठी निवडू शकतात.[८] यूकेमध्ये १ ऑक्टोबर २००९ रोजी लागू झालेल्या नियमांनुसार, कंपनी संचालक आता कंपनीच्या घराच्या रजिस्टरवर संपर्कासाठी त्यांच्या खाजगी घराच्या पत्त्याऐवजी नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता वापरू शकतात.  जरी त्यांची कायदेशीर नोंदणी इंग्लंड आणि वेल्समध्ये किंवा वेल्समध्ये असली तरी, कंपनी हाऊसच्या मते कंपन्यांनी कंपनी नोंदणीकृत कार्यालयाचे स्थान खालील सुचविलेल्या फॉरमॅट प्रमाणेच प्रदर्शित केले पाहिजे:  +''"सर्व कंपनीची व्यावसायिक पत्रे, ऑर्डर फॉर्म (हार्ड कॉपी, इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही स्वरूपात) आणि त्याच्या वेबसाइटवर, कंपनीने सुवाच्य अक्षरात दर्शविले पाहिजे:'' +''(अ) युनायटेड किंग्डमचा भाग ज्यामध्ये कंपनी नोंदणीकृत आहे:'' +''इंग्लंड आणि वेल्समध्ये नोंदणीकृत कंपन्यांसाठी:'' +*''इंग्लंड आणि वेल्समध्ये नोंदणीकृत; किंवा'' +*''इंग्लंडमध्ये नोंदणीकृत; किंवा'' +*''वेल्समध्ये नोंदणीकृत; किंवा'' +*''लंडनमध्ये नोंदणीकृत; किंवा'' +*''कार्डिफमध्ये नोंदणीकृत आहे.'''' +इतर अनेक देशांमध्ये कंपनी ज्या पत्त्यावर नोंदणीकृत आहे तो पत्ता हे त्याचे मुख्यालय स्थित असले पाहिजे आणि यामुळे कंपनीची नोंदणी करणे आवश्यक असलेली उपराष्ट्रीय नोंदणी निश्चित केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7020.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b510e2fcc487ef0a0896ed3fd3fc7c416723294 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7020.txt @@ -0,0 +1,3 @@ + +नोएडा मेट्रो ही भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामधील नोएडा व ग्रेटर नोएडा ह्या शहरांतील एक जलद परिवहन वाहतूकव्यवस्था आहे. सध्या नोएडा मेट्रोची १ मार्गिका कार्यरत असून ती नोएडा सेक्टर ५१ मधील दिल्ली मेट्रोच्या निळ्या मार्गिकेपासून सुरू होते. सुमारे ३० किमी लांबीची व २१ स्थानके असणारी ही मार्गिका साधारणपणे नोएडा−ग्रेटर नोएडा द्रुतगतीमार्गाला समांतर धावते. +नोएडा मेट्रोचे उद्घाटन २५ जानेवारी २०१९ रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांच्या हस्ते करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7046.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31877b697c7e4716883cfb6ef91cc0776e00f215 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7046.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया इ६० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००६ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7054.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd7751f6d179c019d483f438b184948e65f0cd19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7054.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया इ७१ हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००८ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7065.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7065.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ef2d82a22b9f33b40e11f6cf8e624698dbfbf2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7065.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया एन७३ हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००६ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7075.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea15cef6e4180eb8095e6ca877b39e51a490d50b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7075.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया एन८१ (८ जीबी) हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००७ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7079.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5c148608181e0b21cef982ff0404e352865ccdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7079.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया एन८६ (८ एमपी) हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००९ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7090.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..206cd2bb6aac346b908c56a9837d48c0161245be --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7090.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ल्युमिया ८०० हा नोकियाच्या ल्युमिया मालिकेमधील एक भ्रमणध्वनी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7101.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ad13bb440856f35d4f9f03226d74672989a8601 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7101.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया सी५-०० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २०१० मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7103.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dc21a418788cf05251b610512d23bab2a44f045 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7103.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया सी६-०० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २०१० मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7115.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbadb60885ed98fbe74c0aee2c69da2a4cdce0d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7115.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया १६१० हा नोकियाने १९९६ मध्ये प्रकाशित केलेला एक लोकप्रिय भ्रमणध्वनी होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7150.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42e6111ca5e1b39de8b6cdca11d7288aceec200e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7150.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ३६०० स्लाइड हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००८ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7156.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c54c107f2cccfb7c0b20935f90f77bbbf280d2de --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7156.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ५११० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो १९९८ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7170.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c97829cbecce2fe758901b1478a9cb86ba296d87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7170.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ५५०० क्रीडा हा नोकियाचा भ्रमणध्वनी होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7171.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..100aae3db0fed9afb9059312391c8e95ac3d4f8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7171.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ५५१० हा नोकियाचा टूजी भ्रमणध्वनी असून तो २००१ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7182.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..527bcc80c3ba7d66196a79a8d99f91b88a19e800 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7182.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ६०३० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून त्याचे वजन ९० ग्रॅम आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7191.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..096f987f5c86db320c2e2628fc28491e7ce957b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7191.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ६१२० क्लासिक हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००७ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7210.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa3a0668045d69cc103208455959e61747307015 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7210.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ६३०० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००६ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7259.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..860a3a34769d75adca67279fa0ce837a08de4f14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7259.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ८२१० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो १९९९ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7271.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17b077a4b9ebcaf5215293b4876d3e34bcc94a3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7271.txt @@ -0,0 +1 @@ +नोखा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बिकानेर जिल्ह्यात असून बिकानेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7276.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5bdbebb46524fc16ea7efcb1f6239757895de93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7276.txt @@ -0,0 +1 @@ +नोटा (NOTA) म्हणजे 'NONE OF THE ABOVE' या इंग्रजी शब्द समूहाचे संक्षिप्त रूप होय. एखाद्या विशिष्ट निवडणुकीत पात्र मतदारातर्फे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरून मतदान करतांना हा पर्याय वापरण्याची भारतात मुभा आहे. यंत्राचे वर डकविलेल्या यादीतील उमेदवारांपैकी, कोणत्याही उमेदवाराला मत द्यावयाचे नसल्यास 'वरीलपैकी कोणीही नाही' हा पर्याय वापरण्यासाठी या बटणाचा(कळीचा) उपयोग केला जातो. ही कळ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात उमेदवारांचे यादीचे सर्वात शेवटी असते. 1990च्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरण्यात येऊ लागले. मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य झाल्या. ईव्हीएम मशीन वर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर वरील पैकी कोणी नाही 'नोटा' हा पर्याय देता येणे मतदारांना शक्य झाले. जर 'नोटा' हा पर्याय निवडलेल्या मतदारांची संख्या ही अधिक असेल तर ती निवडणूक रद्द होते व निवडणूक पुन्हा घेण्यात येते. [१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7295.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0ff35d6f47b43dade432886bb6ee0067315b0bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7295.txt @@ -0,0 +1,14 @@ +नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला.दरवर्षी १० डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो.१९४० ते १९४२ पर्यंत दुसऱ्या महायुद्धामुळे हा पुरस्कार खंडित करण्यात आला होता. +इ.स. १९६९ पासून आल्फ्रेड नोबेल याच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने (रिक्स बँकेने) अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केली. +आल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूनंतर इ.स. १८९७ साली त्याचे मृत्युपत्र उघडून पाहण्यात आले व चार वर्षांनंतर ते कायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. या मृत्युपत्रानुसार त्याने कमावलेल्या अमाप संपत्तीचा मोठा हिस्सा (३.१ कोटी स्वीडिश क्रोनार) नोबेल निधीसाठी ठेवलेला होता. हा निधी सुरक्षित ठेवींमध्ये गुंतवून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ६० ते ७० टक्के रकमेचे पाच सारखे भाग करून प्रत्येक क्षेत्रातील पारितोषिकासाठी देण्याचे आल्फ्रेडने आपल्या मृत्युपत्रात सुचविले होते. +या मृ्त्युपत्रामध्ये कोणकोणत्या कार्यक्षेत्रात व कोणकोणत्या निकषांवर पारखून पारितोषिके द्यावीत याचेही त्याने विवेचन करून ठेवले होते. त्यासाठी आवश्यक ते स्पष्टीकरण करणारे नियम व प्रशासकीय तपशील हे मृत्युपत्राचे विश्वस्त, पारितोषिके देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी व नोबेल यांचे कुटुंबीय यांनी चर्चा करून तयार केले व स्वीडनच्या राजाने याला इ.स. १९०० साली मान्यता दिली. +आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युपत्रान्वये - +पारितोषिकासंबंधीचा निर्णय घेण्याचे व तो जाहीर करण्याचे काम या संस्था करतात. पारितोषिके देण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या मदतीसाठी तीन ते पाच सदस्यांची समिती असते. या समित्या जरूर वाटल्यास इतर तज्‍ज्ञांनाही चर्चेसाठी बोलावू शकतात. पारितोषिकासाठी सुचविण्यात आलेल्या उमेदवाराच्या कार्याचे मूल्यमापन करून या समित्या आपला निर्णय देतात, पण हा निर्णय मानणे संस्थांवर बंधनकारक नसते. +मृत्युपत्रातील तरतुदीनुसार नोबेल प्रतिष्ठान स्थापण्यात आले असून ही संस्था नोबेल निधीची कायदेशीर मालक आहे. वरील चार संस्थांच्या सहकार्याने ही संस्था सर्व प्रशासकीय कामे संयुक्तपणे पाहते. इतर सर्व नोबेल संस्था प्रतिष्ठानच्या नियंत्रणाखाली आहेत मात्र पारितोषिकांच्या निवाड्याशी आणि त्यासंबंधीच्या कार्याशी प्रतिष्ठानचा काहीही संबंध नसतो. +कायदेशीरपणे नमूद केलेल्या व पारितोषिके देणाऱ्या संस्थांनी नेमून दिलेल्या व्यक्तीच पारितोषिकांसाठी उमेदवारांची नावे सुचवू शकतात. स्वतःच आपले नाव सुचविल्यास ती व्यक्ती आपोआपच पारितोषिकासाठी अपात्र ठरते. +उमेदवारांची नावे सुचविण्यासाठी पुढील व्यक्ती पात्र असतात. +पारितोषिके देणाऱ्या संस्थांकडून पात्र व्यक्तींना नावे सुचविण्याविषयी विनंतीपत्रे पाठविली जातात. त्यांनी संबंधित कागदपत्रांसह आपल्या शिफारशी १ फेब्रुवारीच्या आत पाठवायच्या असतात. १ फेब्रुवारीपासून नोबेल समित्यांचे काम सुरू होते व सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये समित्या आपल्या शिफारशी पारितोषिके देणाऱ्या संस्थांकडे पाठवितात. या संस्था १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम निर्णय जाहीर करतात. नावे सुचविली जाण्यापासून ते अंतिम निर्णयापर्यंत होणारे वादविवाद, चर्चा, मतदान इत्यादी बाबतीत गुप्तता राखली जाते. नोबेल पारितोषिकांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागता येत नाही. +साधारणतः ३००० लोक पुरस्कारासाठी नामांकने पाठवतात. त्यापैकी नोबेल समिती ठरावीक नामांकने निवडते. + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7296.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00e74404605fdcf12d3084cfcadc54209471e513 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7296.txt @@ -0,0 +1 @@ +या लेखात साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या साहित्यिकांच्या प्रमुख साहित्यकृतींची यादी वर्षानुसार दिलेली आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7370.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba92314ce85af1040148cb95bd56e37488496a75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7370.txt @@ -0,0 +1,6 @@ + +नोव्हेंबर २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२४ वा किंवा लीप वर्षात ३२५ वा दिवस असतो. + +नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर २० - नोव्हेंबर २१ - नोव्हेंबर २२ - (नोव्हेंबर महिना) + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7415.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a09e16bd2dba02e32b583d867c8a38e25ad8be2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7415.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +नौरू हा ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. नौरू दक्षिण प्रशांत महासागरामधील एका लहान बेटावर वसला आहे. हा जगातील सर्वात लहान द्वीप-देश व सर्वात लहान स्वतंत्र देश आहे. हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याला राजधानी नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_742.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d5108506ac155f275c332f6c5983d00fc43ce9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_742.txt @@ -0,0 +1,2 @@ +धर्मापुरी हे महाराष्ट्र राज्यातील गाव आहे. ते बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात आहे. हे ठिकाण अंबेजोगाई - अहमदपूर मार्गावरील मोठे गाव आहे. परळी, अंबाजोगाई, अहमदपूर, गंगाखेड आणि पानगाव शहरांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. इथे एक प्राचीन किल्ला असून एक तळे आहे. गावापासून जवळच मरळशीद मंदिर आहे. गावामधेच एक जुने राम मंदिर आहे. येथे बस स्थानक असून सर्वच बस इथे थांबतात. जवळील रेल्वे स्थानक परळी आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7426.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e7bf24f3423fbbb41d4d2d61ac6d4570c400c03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7426.txt @@ -0,0 +1,2 @@ +न् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. न् हा २५ स्पर्श व्यंजनांपैकी एक अनुनासिक आहे. +साचा:मराठी भाषेतील वर्णमाला diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7436.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12f18d2b8544e534b7e43edd2113c32e1d5cfbc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7436.txt @@ -0,0 +1,4 @@ +न्गो डिन्ह डिएम (३ जानेवारी, १९०१ – २ नोव्हेंबर, १९६३) हे संयुक्त व्हियेतनामचे अंतिम पंतप्रधान आणि दक्षिण व्हिएतनामचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. १९६३मध्ये सत्तेवर असताना त्यांची हत्या झाली +हे व्यवसायाने आपल्या मोठ्या भावाप्रमाणे नागरी सेवक होते. +व्हियेतनामच्या इतिहासान डिएम यांची भूमिका द्विपक्षी आहे. काही इतिहासकार त्यांना अमेरिकेच्या हातातील बाहुले म्हणतात तर इतर काही त्यांना व्हियेतनामच्यापरंपरा सांभाळणारी व्यक्ती समजतात. त्यांच्या हत्येच्या वेळी त्यांना जगात भ्रष्ट हुकुमशहा असल्याचे समजले जात होते. त्यांच्या मृत्यूनंतर व्हियेतनामचे सरकार व पर्यायाने देशाचे शासनही लगेचच कोसळले. +  \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_744.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..801b7b2478e8ff40949d139e47be0db895d56be6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_744.txt @@ -0,0 +1,2 @@ +धर्मापुरीमाजरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7448.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db51e1df58835b572a7ce59f4a576dfb1ccf0acb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7448.txt @@ -0,0 +1 @@ +न्याय व्यवहार कोश महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला कोश आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7536.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42cebfd9bd827206b41f0f208bf0a749f99f7713 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7536.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यू ऑर्लिन्स सेंट्स (इंग्लिश: New Orleans Saints) हा अमेरिकेच्या न्यू ऑर्लिन्स शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १९६६ साली स्थापन झालेला ह्या संघाने आजवर एकदा सुपर बोल जिंकला आहे. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7547.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ded976a4ed2a643e85c8456840b9384e1ba6268 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7547.txt @@ -0,0 +1,4 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +न्यू कॅलिडोनिया हा प्रशांत महासागरातील फ्रान्स देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. न्यू कॅलिडोनिया ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागात वसला आहे. +न्यू कॅलिडोनिया ऑस्ट्रेलियाच्या १,२०० किमी पूर्वेस व न्यू झीलंडच्या १,५०० किमी ईशान्येस आहे. नूमेआ ही राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7591.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..171e7f2b34d384c6483e80674876f7c42f1b68e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7591.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये इंग्लंड विरुद्ध चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि चार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी इंग्लंड आणि वेल्सचा दौरा केला.[१][२][३] एकदिवसीय सामने दोन्ही संघांच्या २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीचा एक भाग बनले.[४] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7600.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d2cdc025e2c0761a402b5f3ab69dfbd3e243d80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7600.txt @@ -0,0 +1 @@ +२००१-०२ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये न्यू झीलंड क्रिकेट संघाने ३ कसोटीसह ५ प्रथम श्रेणी सामने खेळले. न्यू झीलंड ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय तिरंगी मालिकेतही खेळला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7602.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fe201c0d57bc3c534ad8612414f813bab405133 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7602.txt @@ -0,0 +1,4 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने ७ ते २० डिसेंबर २००७ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. १४ ते २० डिसेंबर दरम्यान तीन एकदिवसीय सामने खेळले गेले. या मालिकेत ११ डिसेंबर रोजी खेळला जाणारा ट्वेंटी२० सामना आणि ७ डिसेंबर रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलिया चेरमन इलेव्हनचा एक दौरा सामना देखील समाविष्ट आहे. +ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली +ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली +ऑस्ट्रेलियाने मालिका २-० ने जिंकली diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7611.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2428cd6bdf7321251650a56262221b8da4fa32ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7611.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने सप्टेंबर २००० मध्ये झिम्बाब्वेला भेट दिली आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. न्यू झीलंडने कसोटी मालिका २-० ने जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व हिथ स्ट्रीकने केले.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7616.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ea816e11640224474a08b02e1089652fe78389e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7616.txt @@ -0,0 +1,6 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९५३-फेब्रुवारी १९५४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. न्यू झीलंडने प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. पाहुण्या न्यू झीलंड संघाचे नेतृत्व अनुभवी जॉफ राबोन याने केले. दक्षिण आफ्रिकेने ५ पैकी ४ कसोट्या मोठ्या फरकाने जिंकल्या आणि कसोटी मालिका ४-० अशी जिंकली. + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7626.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..872d5e0b957d8e3127c76b5b3d2c637815d664c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7626.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९५५ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. न्यू झीलंड क्रिकेट संघाने प्रथमच पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने २-० अशी जिंकली. पाहुण्या न्यू झीलंडचे नेतृत्व हॅरी केव्ह यांनी केले. पाकिस्तानने घरच्या मैदानावर प्रथम कसोटी मालिका जिंकली. या दौऱ्यानंतर लगेचच पाच कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंड संघ भारतासाठी रवाना झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7636.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64f95b843dcf0cc217fec991dfbe29da32fb44ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7636.txt @@ -0,0 +1,10 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघ डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ मध्ये दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करत आहे.[१][२] कसोटी सामने २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग बनतील आणि एकदिवसीय सामने २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग बनतील.[३] +एप्रिल २०२२ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डने पुष्टी केली की ही मालिका होणार आहे.[४][५] या दौऱ्यानंतर, सप्टेंबर २०२१ मध्ये पुढे ढकलण्यात आलेल्या मालिकेची भरपाई म्हणून पाच एकदिवसीय सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांसाठी न्यू झीलंड एप्रिल २०२३ मध्ये पाकिस्तानला परतणार आहे[६][७] +ऑक्टोबर २०२२ मध्ये, पीसीबीने दौऱ्यासाठी सामने जाहीर केले.[८] सुरुवातीला, दुसरी कसोटी मुलतान येथे खेळली जाणार होती,,[९] परंतु नंतर मुलतानमधील खराब हवामानामुळे कराचीला हलविण्यात आली.[१०] २४ डिसेंबर २०२२ रोजी, पीसीबीने सुधारित सामन्यांची पुष्टी केली की सर्व सामने कराचीमध्ये खेळवले जातील.[११] +कसोटी मालिकेच्या आधी, केन विल्यमसनने आपल्या भूमिकेतून पायउतार झाल्यानंतर,[१२] टिम साउथीची न्यू झीलंडचा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.[१३] +२४ डिसेंबर २०२२ रोजी, मिर हमझा, साजिद खान आणि शाहनवाझ दहानी यांना पाकिस्तानच्या कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले.[१८] न्यू झीलंडचा ॲडम मिल्ने दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी ब्लेर टिकनरचा समावेश करण्यात आला होता.[१९] + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7655.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a02be23b5137c40289071ef6ce212856c2164cba --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7655.txt @@ -0,0 +1,11 @@ +४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०१० दरम्यान न्यू झीलंड क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आला होता.[१] +कसोटी मालिकेत भारताने १-० असा विजय मिळवला, २ कसोटी सामने अनिर्णितावस्थेत संपले. एकदिवसीय मालिकेमध्ये भारताने महेंद्रसिंग धोणी, सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग या महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली होती. तसेच पहिल्या दोन सामन्यांमध्ये झहीर खानला सुद्धा विश्रांती दिली गेली.[२] धोणीच्या अनुपस्थितीत गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले. + + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7664.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bdd360b63cd20f2ca14e1321cb055e81aec6e36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7664.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने ३० जून ते ६ ऑगस्ट या कालावधीत वेस्ट इंडीजचा दौरा केला. या दौऱ्यात पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि दोन कसोटी सामन्यांचा समावेश होता. यात युनायटेड स्टेट्समधील लॉडरहिल, फ्लोरिडा येथे आयोजित करण्यात आलेले दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने देखील वैशिष्ट्यीकृत आहेत.[१][२] +सर्व स्थानिक वेळा (जमैकामधील युटीसी-५, इतर सर्व ठिकाणी युटीसी-४) diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7709.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5b8ce944eb120733828e31855926f985021c82b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7709.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता.[१] या दौऱ्यात तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) मालिका होती.[२] टी२०आ मालिका पूर्ण झाल्यानंतर लगेचच दोन्ही संघ न्यू झीलंडमध्ये ३ सामन्यांच्या महिला एकदिवसीय मालिकेत रोझ बाउलसाठी आमनेसामने आले. न्यू झीलंड महिलांनी महिला टी२०आ मालिका २-१ ने जिंकली.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7711.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71a6facebc6bfb3d4e9264f27aa842d1ca30ac03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7711.txt @@ -0,0 +1,4 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. +ट्वेंटी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने खिशात घातलीच होती. हा मालिका विजय क्रिकेट मधील सर्व प्रकारातला द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सलग १०वा मालिका विजय ठरला. शेवटच्या सामन्यात न्यू झीलंड महिलांनी ५ गडी राखत सामना जिंकला, मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलिया महिलांनी सरसकट ३-० असा विजय संपादन केला. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7760.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..171e7f2b34d384c6483e80674876f7c42f1b68e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7760.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३ मध्ये इंग्लंड विरुद्ध चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि चार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी इंग्लंड आणि वेल्सचा दौरा केला.[१][२][३] एकदिवसीय सामने दोन्ही संघांच्या २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीचा एक भाग बनले.[४] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7793.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..605e814a0d1d19bdf25c7e3e61e449a7994b4a89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7793.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने १४ ते २६ ऑगस्ट २०१५ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.[१][२] जूनमध्ये या दौऱ्यावर ब्रेंडन मॅक्क्युलमची न्यू झीलंडसाठी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती.[३] तथापि, जुलैमध्ये, मॅक्क्युलमला या दौऱ्यासाठी आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती, त्याच्या जागी केन विल्यमसनचा समावेश करण्यात आला होता.[४] +दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आणि टी२०आ मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7802.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c709170c341480f45825ef7dbbbf08e286dd0a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7802.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर-नोव्हेंबर १९९० मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने ३-० अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका देखील पाकिस्तानने ३-० ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7805.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3f1743c385719c856cd78dbf5ec115a2e2fff98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7805.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर ते डिसेंबर २००३ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला आणि पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिका खेळली. पाकिस्तानने मालिका ५-० ने जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व ख्रिस केर्न्स आणि पाकिस्तानचे नेतृत्व इंझमाम-उल-हक यांनी केले.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7819.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7819.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e7362b19ca6e10c50452194697f8d5da1bb8aea --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7819.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने ५ ते १७ ऑक्टोबर २०१० या कालावधीत पाच सामन्यांच्या एकदिवसीय सामन्यांच्या (वनडे) मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा केला.[१][२] बांगलादेशने चार जिंकले तर दुसरा सामना खेळल्याशिवाय सोडला गेला. पूर्ण ताकदीच्या कसोटी खेळणाऱ्या राष्ट्राविरुद्ध (स्ट्राइकने ग्रासलेली वेस्ट इंडीज मालिका वगळता) बांगलादेशचा हा पहिला मालिका विजय होता.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7831.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5061ce370b20d7ff16d00ec0c12a61b9800ba8d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7831.txt @@ -0,0 +1,9 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघ २६ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २००३ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. ह्या दौऱ्यावर उभय संघांदरम्यानन २-कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. +तसेच न्यू झीलंड आणि भारताशिवाय ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेली टीव्हीएस चषक त्रिकोणी मालिका सुद्धा ह्या दरम्यान खेळवली गेली.[१] + + + +टीव्हीएस चषक २००३-०४ ही भारतात खेळली गेलेली त्रिकोणी मालिका होती. ह्या मालिकेत भारत, न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांचा समावेश होता. सदर मालिका भारतात २३ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २००३, दरम्यान तिहेरी साखळी पद्धतीने खेळवली गेली आणि गुणतक्त्यातील पहिल्या दोन संघांदरम्यान अंतिम लढत झाली. +साखळी फेरीमध्ये भारत १६ गुण आणि ऑस्ट्रेलिया २८ गुणांसहित अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. न्यू झीलंडला अवघे १० गुण मिळवता आले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३७ धावांनी हरवले. + +साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००३-०४ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7835.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..014787c6ea80497687fef16e4bf29bd0e4a322fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7835.txt @@ -0,0 +1,15 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१६ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला.[१][२][३] कसोटी मालिका भारताने ३-० अशी जिंकली तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडचा दणदणीत पराभव करून एकदिवसीय मालिका ३-२ अशी खिशात टाकली. +एप्रिल २०१६, रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले होते की कसोटी मालिकेतील एक कसोटी सामना दिवस-रात्र खेळवला जाईल.[४] त्यावर प्रतिक्रिया देताना न्यू झीलंड क्रिकेटने नमूद केले की "त्याआधी इतर बऱ्याच गोष्टींना अंतिम स्वरूप देणे बाकी आहे".[५] जून २०१६, मध्ये भारताने २०१६/१७ च्या मोसमासाठी वेळापत्रक जाहीर केले, परंतु त्यात कोठेही दिवस/रात्र कसोटीबद्दल नमूद केले नव्हते.[६] परंतु बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले की कोलकातामधील सामना दिवस/रात्र होणार आहे.[७][८] परंतु यानंतर जूनच्या शेवटी सामन्यांच्या तारखांची घोषणा झाली, आणि बीसीसीआयने नमूद केले की सर्व कसोटी सामने स्थानिक वेळेनुसार ९:३० वाजता सुरू होतील.[९] सप्टेंबर २०१६ मध्ये, बीसीसीआयने २०१६-१७ मोसमातील कोणतीही कसोटी दिवस/रात्र खेळवली जाणार नाही ह्या वृत्ताला पुष्टी दिली.[१०][११] +सप्टेंबर २०१६ मध्ये बीसीसीआयने १९ ऑक्टोबर रोजी निर्धारित असलेला दुसरा एकदिवसीय सामना करवा चौथमुळे २० ऑक्टोबर रोजी खेळवण्याचा निर्णय घेतला.[१२][१३] कानपूर येथे होणारा पहिला कसोटी सामना हा भारताचा ५०० कसोटी सामना असेल.[१४] धरमशाला येथे खेळवला गेलेला पहिला एकदिवसीय सामना हा भारताचा ९०० वा एकदिवसीय सामना होता.[१५] +दुसरी कसोटी संपल्या नंतर, लोढा समितीने बीसीसीआयची बँक खाती गोठविली आहेत अशा बातम्या आल्या.[१६] त्यानंतर बीसीसीआयने दौऱ्यावरील उर्वरीत सामने रद्द होण्याची भिती व्यक्त केली.[१७] न्यू झीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट म्हणाले, संघ दौरा चालूच ठेवेल आणि सध्या इंदूरला जायची तयारी करत आहे.[१८] लोढा समितीने त्यांचे म्हणणे स्पष्ट करताना सांगितले की बीसीसीआयची कोणतीही खाती गोठवण्यात आलेली नाहीत, परंतु मंडळाशी संलग्न राज्य संघटनांना पैसे देण्यास मनाई करण्यात आलेली आहे.[१९][२०] +कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी जिंकून भारतीय संघाने पाकिस्तानला मागे टाकून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. तिसऱ्या कसोटीसह मालिका ३-० अशी जिंकल्यानंतर भारतीय संघाला आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची गदा बहाल करण्यात आली. असा मान मिळवणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय कर्णदार ठरला.[२१] + + + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7874.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48a00f41a7af5a89725be1e1fedfa18dbe762793 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7874.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९६६ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7886.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4b32fd4bd30d1bb17415beffcff372a7943b72e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7886.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९९३ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व साराह इलिंगवर्थकडे होते. ऑस्ट्रेलियन महिलांनी महिला एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7893.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1feefa6cc8bf6d43666dd58377c930cd971a5327 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7893.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंडच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड यांच्यातील पुरुषांच्या टी२०आ सह दुहेरी हेडर असलेल्या ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले.[१] पावसामुळे कमी झालेला सामना ऑस्ट्रेलियाने ९ गडी राखून जिंकला.[२] हा दौरा २००९ च्या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही पक्षांच्या सहभागापूर्वीचा होता, जो ऑस्ट्रेलियातही झाला होता.[३][४] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7935.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00d2add09035ced618cea4af9ecd160b8b912e51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7935.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९४९ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7949.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8b8bf02f2d5ec37f6990c04483e7455440bdc8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7949.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९५७ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. न्यू झीलंड महिलांनी ऑस्ट्रेलियाचा प्रथमच दौरा केला होता. या आधी मार्च १९४८ मध्ये ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा दौरा केलेला. त्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ महिला कसोटी खेळले. उना पेसलीने यजमान ऑस्ट्रेलिया महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व रोना मॅककेंझीकडे होते. महिला कसोटी सोबतच न्यू झीलंडने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले. +एकमेव महिला कसोटी ॲडलेड येथील किंग्ज कॉलेज ओव्हल मैदानावर खेळविण्यात आली ज्यात ऑस्ट्रेलिया महिलांनी दुबळ्या न्यू झीलंड संघावर १ डाव आणि ८८ धावांनी विजय मिळवला. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7951.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd1b8e0deac32aff8cb57b65d67d7577d2269a0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7951.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९९१ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व डेबी हॉक्लीकडे होते. ऑस्ट्रेलियन महिलांनी महिला एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7978.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4874eedecf34f6b8374330572b0f25b7a89fcb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7978.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यू मॅड्रिड काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +न्यू मॅड्रिड काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7988.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc910f6e61adbee689f234b440f08a5176bca8d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7988.txt @@ -0,0 +1 @@ +मॅनहॅटन हे न्यू यॉर्क शहराच्या ५ उपनगरांपैकी एक उपनगर आहे. मॅनहॅटन जगातील जगातील सर्वाधिक शक्तिशाली आर्थिक केंद्रांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7992.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af7046077d3f2373f1f756412caa37f255ee4602 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_7992.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू यॉर्क जेट्स हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क महानगरातील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पूर्व विभागातून खेळतो. इ.स. १९५९ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदा (१९६८) सुपर बोल जिंकला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8011.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eca5611f8022ac34751c8ae4847edc657d61e480 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8011.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज (इंग्लिश: New York Stock Exchange) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामधील एक रोखे बाजार आहे. मॅनहॅटनच्या दक्षिण भागातील वॉल स्ट्रीट ह्या रस्त्यावर स्थित असलेला हा रोखे बाजार उलाढालीच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा असून येथे शेअर्सची देवाणघेवाण करणाऱ्या सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार मुल्य १६.६१३ निखर्व अमेरिकन डॉलर इतके आहे. +एन.वाय.एस.ई.ची सुरुवात ८ मार्च, इ.स. १८१७ रोजी झाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8014.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca5dafe285451455a422fd6620029fddfb8d5283 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8014.txt @@ -0,0 +1,5 @@ +NYC subway-4D.svg +न्यू यॉर्क सिटी सबवे (इंग्लिश: New York City Subway) ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क महानगरामधील उपनगरी जलद वाहतूक रेल्वे सेवा आहे. एकूण २०९ मैल लांबीच्या २४ मार्गांवर धावणारी व २६८ स्थानकांना सेवा पुरवणारी न्यू यॉर्क सिटी सबवे ही जगातील सर्वात जुन्या व विस्तृत जलद वाहतूक प्रणालींपैकी एक आहे. ही सेवा अमेरिकेमधील सर्वात वर्दळीची तर जगातील टोकियो, मॉस्को व सोल खालोखाल चौथ्या क्रमांकाची वर्दळीची आहे. दररोज सुमारे ४३,९५,०६३ प्रवासी ह्या रेल्वेने प्रवास करतात. +न्यू यॉर्क सिटी सबवे २७ ऑक्टोबर, इ.स. १९०४ रोजी सुरू झाली. ही रेल्वे न्यू यॉर्क शहराच्या पाचपैकी मॅनहॅटन, ब्रूकलिन, क्वीन्स व ब्रॉंक्स ह्या चार नगरांना जोडते. + +न्यू यॉर्क सिटी सबवेचे एकूण २८ सेवा १० मार्गांवरून धावतात. यांशिवाय ३ शटल सेवाही उपलब्ध आहेत. हे सगळे मार्ग २४ तास चालू असतात परंतु रात्री उशिरा अधिक वेळाने गाड्या सुटतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_802.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e493a205ccdc629a0d9a4b04eb1dea14eee73152 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_802.txt @@ -0,0 +1 @@ +पवित्र सम्राट थियोडोसियस किंवा दुसरा थियोडोसियस तथा धाकटा थियोडोसियस (१० एप्रिल, इ.स. ४०१ - २८ जुलै, इ.स. ४५० हा युरोपमधील राजा होता. हा सम्राट आर्केडियस आणि ॲलिया युडोक्सियाचा एकुलता एक मुलगा होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8022.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99fd0855d0d8314e152a9da6dbc5008a24299967 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8022.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू रोड अथवा हे इंग्लंडच्या वूस्टरशायर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील वूस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबचे हे पर्यायी मैदान आहे. +१३ जून १९७३ रोजी वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे क्रिकेट संघांमध्ये ह्या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तर ३० जून १९५१ रोजी इंग्लंड महिला आणि ऑस्ट्रेलिया महिलांनी या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना खेळवला गेला. तर १ जुलै २००० रोजी इंग्लंड महिला आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाने या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8025.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3582457e886811b44a6c9fb18078fc0ffbc0c29a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8025.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू रोशेल अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील शहर आहे. वेस्टचेस्टर काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७७,०६२ होती. +फ्रांसमधून परागंदा झालेल्या हुगेनो लोकांनी १६८८साली येथे पहिल्यांदा वस्ती केली होती. ला रोशेल या फ्रांसमधील शहरातून आलेल्या या लोकांनी या वस्तीला आपल्या मूळ शहराची आठवण म्हणून न्यू रोशेल असे नाव दिले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8035.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..938ea9d91421fb2a0ab44b9034355b0d478bacb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8035.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज हा ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरामधील एक क्रिकेट संघ आहे. ऑस्ट्रेलियामधील सर्वोत्तम क्रिकेट संघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ब्ल्यूजने आजवर देशामधील अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. २००९ सालची २०-२० चॅंपियन्स लीगच्या पहिल्या आवृत्तीमध्ये ब्ल्यूजने अजिंक्यपद मिळवले होते. +ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील डॉन ब्रॅडमन, स्टीव्ह वॉ, ॲडम गिलख्रिस्ट, ग्लेन मॅकग्रा इत्यादी सर्वोत्तम खेळाडू न्यू साउथ वेल्सकडून खेळले आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8043.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44c27c4c9f10d1d4b9d63c075c6c8f8cabc39475 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8043.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यू हॅनोव्हर काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +न्यू हॅनोव्हर काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8051.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9226876024165d64ed7ba63353b0a9062f20e21d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8051.txt @@ -0,0 +1 @@ +न्यूअर्क (लेखनभेद:नेवार्क) हे अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील शहर आहे. न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8060.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72682b1b915a9e9acc8e4faec66523304b92d514 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8060.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 54°58′N 1°36′W / 54.967°N 1.600°W / 54.967; -1.600 + +न्यूकॅसल अपॉन टाईन (संक्षेप नाव: न्यूकॅसल) हे इंग्लंडमधील एक शहर आहे. न्यूकॅसल शहर इंग्लंडच्या टाईन व वेयर काउंटीमध्ये टाईन नदीच्या तीरावर वसले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8064.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4857f7b93ca99bcaf8f1d99c1b9e15d632fa066 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8064.txt @@ -0,0 +1 @@ +न्यूकॅसल युनायटेड फुटबॉल क्लब (इंग्लिश: Newcastle United Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या न्यूकॅसल अपॉन टाईन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७८ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. न्यूकॅसल युनायटेडने आजवर ४ प्रीमियर लीग अजिंक्यपदे व ६ एफ.ए. कप स्पर्धा जिंकल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8083.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa8a606130790b3047e5389b198392ae638eb65c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8083.txt @@ -0,0 +1,5 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघ सध्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी डिसेंबर २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता.[१][२] सामने चॅपेल-हॅडली चषकासाठी खेळवले गेले. +मालिकेमध्ये ३-० असे निर्भेळ यश मिळवून ऑस्ट्रेलियाने ५व्यांदा चॅपेल-हॅडली चषक जिंकला. + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8118.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa23a22aa2f23a80b66a6e41faea48cf61f65a4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8118.txt @@ -0,0 +1,4 @@ +१३ नोव्हेंबर २००८ ते १५ फेब्रुवारी २००९ दरम्यान न्यू झीलंड क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. दौरा दोन पायांमध्ये विभागला गेला; न्यू साउथ वेल्स विरुद्धच्या दौऱ्याच्या सामन्याने सुरुवात करून, पहिल्या टप्प्यात न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन कसोटी सामने होते ज्यात ट्रान्स-टास्मान ट्रॉफीसाठी दोन्ही बाजूंनी स्पर्धा केली होती. +त्यानंतर न्यू झीलंड वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी मायदेशी गेले आणि ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे यजमानपद भूषवले. न्यू झीलंड २९ जानेवारी २००९ रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी ऑस्ट्रेलियाला परतला, ज्यामध्ये पंतप्रधान इलेव्हन विरुद्धचा दौरा सामना, चॅपल-हॅडली ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने यांचा समावेश होता. +ऑस्ट्रेलियाला ३०३ धावा करता आल्या असत्या, परंतु २ पेनल्टी धावा दिल्या गेल्या नाहीत कारण ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी खेळपट्टीच्या खाली धाव घेतली (खेळपट्टीच्या बाजूला, हा नियम आहे) पंचांनी इशारा दिल्यानंतर पुन्हा. एखादा फलंदाज खेळपट्टीच्या खाली धावला तर चेंडू (बॉल) वरून धावा मिळत नाहीत हा नियम. +पावसामुळे सामना २२ षटकांचा करण्यात आला. न्यू झीलंडचा डाव पुढे २० षटकांचा करण्यात आला. न्यू झीलंडच्या १२३ धावा असताना मुसळधार पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8123.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a95fef75080791744d42f9d85971c6f17e7bc8bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8123.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर २०१९ मध्ये ३ कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियााचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली. मालिकेतील पहिली कसोटी ही दिवस/रात्र होती. मार्च २०२० मध्ये न्यू झीलंडचा संघ पुन्हा ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी आला होता. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_813.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f05ea628b82276e9fb3ea0bdc55c87bf2286572f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_813.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8149.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e7362b19ca6e10c50452194697f8d5da1bb8aea --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8149.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने ५ ते १७ ऑक्टोबर २०१० या कालावधीत पाच सामन्यांच्या एकदिवसीय सामन्यांच्या (वनडे) मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा केला.[१][२] बांगलादेशने चार जिंकले तर दुसरा सामना खेळल्याशिवाय सोडला गेला. पूर्ण ताकदीच्या कसोटी खेळणाऱ्या राष्ट्राविरुद्ध (स्ट्राइकने ग्रासलेली वेस्ट इंडीज मालिका वगळता) बांगलादेशचा हा पहिला मालिका विजय होता.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_818.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8f347577ed71c5a561a4448c839a46db2242509 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_818.txt @@ -0,0 +1,8 @@ + धाकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8198.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26f0e9e99d9f960d79f063cba8a05ee62445b9b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8198.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९७२ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. न्यू झीलंड महिलांनी ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्यांदा दौरा केला होता. मिरियाम नीने यजमान ऑस्ट्रेलिया महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व ट्रिश मॅककेल्वीकडे होते. महिला कसोटी सोबतच न्यू झीलंडने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले. +एकमेव महिला कसोटी मेलबर्न येथील जंक्शन ओव्हल मैदानावर खेळविण्यात आली ज्यात न्यू झीलंड महिलांनी ऑस्ट्रेलियावर संघावर १४३ धावांनी विजय मिळवला. न्यू झीलंड महिलांचा हा पहिला महिला कसोटी विजय होता. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8212.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d2c065414b202fab8edffc4b799c043c8fcd6bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8212.txt @@ -0,0 +1,2 @@ +२००९-१० रोझ बाउल मालिका १० फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०१० या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये अॅडलेड आणि मेलबर्न येथे महिलांचे पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले होते. याशिवाय, तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्या.[१] ऑस्ट्रेलिया महिलांनी एकदिवसीय मालिका ५-० ने जिंकली[२] आणि न्यू झीलंड महिलांनी टी२०आ मालिका ३-० ने जिंकली.[३] +आणि न्यू झीलंडमध्ये २६ फेब्रुवारी ते ७ मार्च २०१० या कालावधीत आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये तीन महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि त्याव्यतिरिक्त दोन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले.[४] न्यू झीलंड महिलांनी टी२०आ मालिका २-० ने जिंकली[५] आणि ऑस्ट्रेलिया महिलांनी एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली.[६] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8221.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a770a15202d2dfdd8357e17e6925201976266e91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8221.txt @@ -0,0 +1,4 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने ८ ऑगस्ट १९८४ रोजी एक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला. हा न्यू झीलंड महिलांचा पहिला नेदरलँड्स दौरा होता. नेदरलँड्स महिला संघाने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. हा दौरा न्यू झीलंड महिलांच्या १९८४ इंग्लंड दौऱ्यानंतर लगेचच झाला. +नेदरलँड्स क्रिकेट बोर्डाला स्थापना होऊन ५० वर्षे झाल्याने हा एकमेव सामना अयोजित केला गेला होता. बाबेट व्हान थिउनेनब्रूक हिला सोडून सर्व नेदरलँड्स संघातील खेळाडूंनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. बाबेट यापूर्वी १९८२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय XI महिला क्रिकेट संघाकडून १ महिला एकदिवससीय सामना खेळला होता. या सामन्याद्वारे बाबेटने नेदरलँड्सतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. +हार्लेम शहरातील स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी या मैदानावर ८ ऑगस्ट १९८४ रोजी झालेल्या एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने ६७ धावांनी विजय मिळवला. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8226.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5264279112ded89448fda33822aa18185ddbbe7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8226.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने १० ते २७ सप्टेंबर २०१४ या कालावधीत सेंट किट्स आणि सेंट व्हिन्सेंट या वेस्ट इंडियन बेटांचा दौरा केला. या दौऱ्यात आयसीसी महिला चॅम्पियनशिपचे चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.[१][२][३] पहिले तीन एकदिवसीय सामने २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8230.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88bfff388e2ae7cb8bc76175351529715476508b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8230.txt @@ -0,0 +1,4 @@ +येथे न्यू झीलँडच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. न्यू झीलँडच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची वेगळी आहे. +ही यादी खेळाडूंच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यांच्या क्रमाने दिलेली आहे. ज्या दिवशी दोन किंवा अधिक खेळाडू आपला पहिला सामना खेळले अशासाठी आडनावाने क्रम लावला आहे. +सांख्यिकी २० फेब्रुवारी, २००७ची आहे. +Notes: diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8233.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c220a9510990a7869f7fb294fcf150535e21b374 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8233.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. सन १९८६ नंतर न्यू झीलंड संघाने नेदरलँड्सचा पहिल्यांदाच दौरा केला. न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-० ने जिंकली. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8242.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d9fc99a046961e46443509e7e585b7579779494 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8242.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यूटन हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शहर आहे. हार्वे काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १९,१३२ होती. +हे शहर विचिटा शहरापासून ४० किमी उत्तरेस असून येथे ॲमट्रॅकचे रेल्वेस्थानक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8250.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69b9b6c6ec77239467cc1d200ee8e60860868d2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8250.txt @@ -0,0 +1,5 @@ +भैदनासाठी न्यूटनचा दर्शक, किंवा टिंब दर्शक, ह्या पद्धतीत फलाच्या काळ भैदिज दाखविण्यासाठी फलावर टिंब दाखवितात. न्यूटन ह्याला फ्लक्सियॉन म्हणे. +आयझॅक न्यूटनची दर्शक पद्धती मुख्यत: यांत्रिकीमध्ये वापरली जाते. ते पुढीलप्रमाणे दाखविले जाते: +आणि ह्याचप्रमाणे. +उच्च कोटीच्या भैदिजासाठी टिंब दर्शक पद्धत उपयोगी पडत नाही, परंतु यांत्रिकी आणि इतर अभियांत्रिकी शाखेत, द्विकोटी भैदिजाहून जास्त कोटीच्या भैदिजाचा वापर कमी होतो. +न्यूटनने सांधनासाठी सामान्य गणिती दर्शक विकसित केला नव्हता, पण तो ह्यासाठी बरेच दर्शक वापरायचा; तथापि सांधनासाठी जगमान्य दर्शक पद्धत म्हणजे सांधकासाठी लिबनिझचा दर्शक. भौतिकीत आणि काही शाखेत बहुधा न्यूटनची दर्शक पद्धत काळ भैदिजसाठी वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_83.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_83.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a72dbe160fdcd5af06a582c73fb47fd0fec7257 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_83.txt @@ -0,0 +1 @@ +दैसुके मत्सुइ हा जपानचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8320.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64192966f076ebd9617de2fe4f8b904a9e52e974 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8320.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जवाहरलाल नेहरू बंदर(जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जे एन पी टी)) किंवा न्हावा शेवा हे आधुनिक सुविधा असलेले बंदर मुंबईच्या उत्तरेला ठाण्याच्या खाडीवर भारतातील सगळ्यात मोठे कंटेनर-बंदर आहे. हे न्हावा आणि शेवा या बेटांवर सन १९८९मध्ये बांधून पूर्ण झाले. मुंबई बंदराद्वारे होणारी मालवाहतूक कमी करण्यासाठी हे बांधण्यात आले. २०१४-१५ साली न्हावा शेवा बंदरातून ४४ लाख ७० हजार कंटेनर्सची ने-आण झाली. + + +न्हावा शेवा हे बंदर जगातील प्रमुख 35 कंटेनर बंदरापैकी एक आहे. हा पोर्ट नॅशनल हायवे 348 द्वारे रस्ते मार्गे तर पनवेल - न्हावा शेवा रेल्वे लाईन ने जोडला आहे. हा भारतातील कंटेनर हाताळणीत दुसऱ्या क्रमांकावर आहे हे बंदर उरण तालुक्यातील न्हावा शेवा या गावामध्ये वसवलेला आहे जे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात व नवी मुंबईत येते . अनेक कंपन्यांचे वीअर हाऊस आहेत व जेएनपीटी टाऊनशिप येथे आहेत diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8329.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f1b5fe45e91ba2d395b03340bdd124c7c6b50bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8329.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्हावी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8341.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0e9846093fcf9036a801bbacd81bad1a012fb35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8341.txt @@ -0,0 +1,8 @@ + न्हावेळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8346.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8c3d96b3c660652a93fe68535c3ee4c5b88785b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8346.txt @@ -0,0 +1,2 @@ +प.त.शिराळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8353.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b030efc7b4cb94837728ed6c76665081157ede1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8353.txt @@ -0,0 +1,14 @@ +आदरणीय प.पु. गुरुमाऊली श्री. श्रीराम खंडेराव मोरे यांचा जन्म (शके १८७७) फाल्गुन कृष्ण एकादशी, श्रवण नक्षत्र, शिव योगावर, चंद्र मकर राशीत रविवार, दि.२० मार्च, १९५५ साली दंडकारण्य (सद्यनाव दिंडोरी) ता.दिंडोरी, जि.नाशिक येथील मोरे वंश (घराण्यामध्ये) झाला. +दिंडोरी पुण्यभूमिला दिंडोरी वन असे नाव होते.त्याचे कारण म्हणजे दिंडोरवन हे दंडकारण्याचे प्रवेशद्वार होते.नंतर दिंडोरवनाचे दिंडोरी हे नाव प्रचलित झाले.हि भूमी त्रिवेणी संगमातून बनली आहे.धारतीर्थ,देवतीर्थ,संततीर्थ यांचा संगम याच भूमीत झाला आहे.छत्रपती शिवाजी महाराज युक्ती प्रयुक्तीने मावळ्यांच्या मदतीने हिंदू पदपादशाही निर्माण करीत होते.शिवरायांनी सुरतची संपत्ती काबीज केल्यानंतर परतीच्या वेळी नाशिकला येताना दिंडोरी गावाजवळ मोगलांनी त्यांना अडविले. या ठिकाणी आणीबाणीची वेळ आली होती.तेव्हा शिवरायांनी प्रथमच तलवार उपसून समोरासमोर लढाई केली.मोगलांचा पराभव करून त्यांनी मार्ग बदलला.सरळ नाशिकला न जाता आडमार्गाने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला गेले.त्यावेळी शिवरायांनी त्र्यंबकेश्वरला नव रत्नजडीत सोन्याचा मुकुट अर्पण केला.हा मुकुट बहुमोल किंमतीचा असून त्याची नोंद तेथे केली आहे . मोगलांशी झालेल्या लढाईचे रणमैदान दिंडोरीच्या दक्षिण बाजूला जवळच आहे .आज त्या ठिकाणी तळे आहे. रणतळे नावाने हे ठिकाण प्रसिद्ध आहे. + +प.पु.गुरुमाऊली (श्री. अण्णासाहेब मोरे) यांनी सामान्य जनतेला भावभक्तीचा उदात्तता, उच्च विचारांचे अधिष्ठान, मानवतेचा प्राण दिला आहे. त्यांनी समाजमनाच्या विवेकाची बांधणी करण्याचे कार्य विविध सेवांच्या माध्यमातून अविरत सुरू ठेवले आहे. + “अध्यात्मातले विज्ञान व विज्ञानातले अध्यात्म" समजावून सांगणाऱ्या प.पु.गुरुमाऊलींनी देवी – देवतांची खरी ओळख सामान्य जनमानसाला समजेल अशा सोप्या भाषेत करून दिली आहे. त्यांनी संतांच्या जनोद्धाराचा मार्ग सोपा, प्रशस्त व निष्कंटक केला आहे.” सद्गुरू प.पु.मोरे दादा व प.पु.गुरुमाऊलींनी भक्तीचा कार्यकारणभाव विशद केला आहे. तसेच सेवा कार्य राष्ट्र कल्याणाशी जोडले आहे. + “प्रवचनांपेक्षा लोक जागृती करणारे, ज्ञान देणारे ग्राम अभियानासारखे समाज सुधारक उपक्रम राबविणारे प.पु.गुरुमाऊली आज सर्व संप्रदायाचे मार्गदर्शक व वंदनीय आहेत.” + सद्गुरू प.पु.दादासाहेबांचा प.पु.गुरुमाऊलींचा शेती व्यवसाय, कृषी आस्था, कृषी विषयक तळमळ श्री विष्णू रूपाने, विष्णू भावाने चाललेली विश्वसेवा आहे. त्यांनी सुरू केलेला दिंडोरीचा श्री स्वामी समर्थ मार्ग राष्ट्र कल्याणास, राष्ट्रोत्कर्षास अध्यात्माशी एकरूप करणारा मार्ग आजही चालू आहे. कृषी प्रधान भारतातील शेती, शेतकरी उत्तम असतील तरच राष्ट्र संपन्न राहणार आहे. या क्रांतीदर्शी भावनेने सद्गुरू प.पु.मोरे दादांनी व प.पु.गुरुमाऊलींनी शेतीला अध्यात्माशी जोडले आहे. +सद्गुरू प.पु.दादासाहेबांचे वडील म्हणजेच प.पु. गुरुमाऊलीचे आजोबा श्री अप्पाजी मोरे – पाटील हे शेतीनिष्ठ, शूर, धाडसी, मेहनती, बुद्धिमान, सचोटी व प्रामाणिकतेवर निष्ठा असलेले परोपकारी व्यक्ती होते, दिंडोरी गावांत त्यांना सन्मान व आदर होता. गोरगरीब निराधारांचे ते कनवाळू होते.[१] ज्या घराण्यात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे प.पु. सद्गुरू मोरे दादा व प.पु. गुरुमाऊलींच्या रूपाने अवतरतात, त्या वंशाची गौरवपूर्वक ओळख श्रीमद् भगवद् गीतेत अशा प्रकारे करून दिली आहे: +श्लोक +शुचीना श्रीमतां गेहे योगपुरुषोS भिजायते II +अथवा योगिनामेव कुले भवति धीमाताम् II +एताद्धी दुर्लभतरं लोके जन्म यादिद्रराम II +अर्थ - +मागच्या जन्मी योगसाधना पूर्णत्वास न गेलेला योगी स्वर्गादि पुण्यवान लोकांत राहून नंतर कार्य पूर्ण करण्यासाठी श्रीमान पुरुषांच्या घरी जन्म घेतो किंवा विरक्त पुण्यवान पुरुष स्वर्गादि लोकांत न जाता ज्ञानी, योगियांच्या कुलात जन्म घेतो. अशा प्रकारचा जन्म होणे, जगात अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8362.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1bd5ad2d6ac276c181056880bdbcbf16bb0e240 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8362.txt @@ -0,0 +1 @@ +पँटेलिस कापेटानोस (ग्रीक: Παντελής Καπετάνος; ८ जून, १९८३ - ) हा  ग्रीसकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा आक्रमक फळीतून खेळत असे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8364.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3db227dc0218215ab476ba12e7a6af796eb43e41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8364.txt @@ -0,0 +1 @@ +जॅग्वार (मराठी लेखनभेद: जग्वार) हा अमेरिका खंडात आढळणारा मार्जार कुळातील शिकारी वन्यप्राणी आहे. हा प्राणी चित्ता आणि बिबळ्या यांसारखा ठिपकेदार असतो. याचा आढळ दक्षिण अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका खंडातील अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यातील वनांत दिसतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8375.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a73d9557b2904719e0c38d8e743c264468ea562a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8375.txt @@ -0,0 +1,21 @@ +सौ वत्सला जोशी (द्वितीय पत्नी ) +पंडित भीमसेन जोशी (जन्म :गदग, फेब्रुवारी ४, १९२२ - पुणे, २४ जानेवारी, २०११) हे 'भारतरत्‍न' या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते. +भीमसेन जोशींचे वडील एक शिक्षक होते. भीमसेनचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. भीमसेनांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले. +त्यानंतर भीमसेन जोशींनी खिशात पैसे आणि पोटात अन्न नसूनदेखील गायनाच्या तळमळीपायी उत्तर भारतात अनेक ठिकाणी भटकंती केली. उस्ताद अब्दुल करीम खॉं, वझेबुवा, केसरबाई केरकर, उस्ताद बिसमिल्ला खॉं यांचे गायन-वादन त्यांनी ऐकले. सुरुवातीला ते इनायत खॉं यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जालंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे व ग्वाल्हेर येथे राजाभय्या पूंछवाले यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते रामपूर येथे मुश्ताक हुसेन खॉं यांच्याकडे काही काळ शिकले. +अशा प्रकारे काही वर्षे ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर येथे व्यतीत केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या वडिलांशी त्यांची भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले. भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांचे वडील भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. रामभाऊ हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. त्या काळातील परंपरेनुसार भीमसेनांनी गुरुगृही राहून कष्टपूर्वक गायनाचे धडे घेतले. रामभाऊ त्यांच्याकडून तोडी, पुरिया, मुलतानी वगैरे रागांवर रोज सुमारे आठ तास मेहनत करवून घेत. आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी इ.स. १९३६ ते इ.स. १९४१ पर्यंतच्या काळात शक्य तेवढे ज्ञान आत्मसात केले. त्यावेळी आणि त्यानंतरही ते रोज सोळा तासांचा रियाज करण्याचा स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते पुणे येथे आले. +भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. +भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल इ.स. १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यापुढील वर्षीच त्यांच्या काही कानडी आणि हिंदी भाषेतील उपशास्त्रीय गीतांचे पहिल्यांदा ध्वनिमुद्रण झाले. आणि पुढील काही वर्षांनी त्यांच्या शास्त्रीय गायनाचे. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली. +त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे संगीत मैफिलींसाठी करावी लागणारी त्यांची धावपळ वाढली. त्यांच्या त्या काळी वारंवार होणाऱ्या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गंमतीने 'हवाई गंधर्व' ही पदवी बहाल केली होती. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरांतील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करीत. +भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी त्यांनी १९४० च्या दशकात लखनौमध्ये एक वर्ष राहून तेथील ख्यातनाम गायकांकडून ठुमरी शिकून घेतली होती. ते ठुमरीही अतिशय छान गात. भीमसेन जोशींनी 'संतवाणी' या नांवाने मराठी अभंगगायनाचे अ़क्षरशः हजारो कार्यक्रम केले. कवि वसंत बापट त्यांच्या अभंगवाणी कार्यक्रमात अनेकदा अतिशय सुरेख निरूपण करीत. +भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले. +अशा या महान गायकाचे सोमवार दिनांक २४ जानेवारी २०११ रोजी सकाळी ८:०५ वाजता, पुणे येथे वयाच्या ८८व्या वर्षी देहावसान झाले. +’संतवाणी’ आणि ’अभंगवाणी’ हे संगीतकार राम फाटक आणि श्रीनिवास खळे ह्यांनी अनुक्रमे स्वरबद्ध आणि पंडितजींनी स्वरसाज चढवलेले अल्बम खूप गाजले. त्यातील काही उल्लेखनीय म्हणजे : +भीमसेन जोशींना अनेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरविण्यात आले. त्यांतले काही :- +भीमसेन जोशी यांचे पुत्र राघवेंद्र भीमसेन जोशी यांचे आत्मचरित्र ’गाणाऱ्याचे पोर’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. +भीमसेन जोशी हे ६४ चुलत भावंडांपैकी एक होते.[१] +भीमसेन जोशी यांची दुसरी पत्नी वत्सला आणि मुले राघवेंद्र आणि श्रीनिवास हे सर्वच गायक आहेत/होते. + +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8385.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dac9ffc4d1ee46978a3233862e850c81394dec30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8385.txt @@ -0,0 +1,4 @@ + +पंकज अडवाणी ( २४ जुलै १९८५, पुणे) हा एक भारतीय बिलियर्ड्स व स्नूकर खेळाडू आहे. आठ वेळा विश्व अजिंक्यपदे जिंकलेला अडवाणी ह्या खेळामधील सर्वोत्तम भारतीय खेळाडू मानला जातो. +अडवाणी कुटुंबीय कुवेतला स्थायिक झाले होते, परंतु पंकजचा जन्म पुण्यातील नातेवाईकांच्या घरात झाला. आखाती युद्ध सुरू झाले आणि त्यामुळे मायदेशी परतण्याचा मार्ग स्वीकारत अडवाणी कुटुंबीय बंगळुरू येथे स्थायिक झाले. पंकज सहा वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. पंकजची भावासह बंगळुरूमधील ‘कर्नाटक बिलियर्ड्स-स्नूकर संघटने’त रमू लागला. अवघ्या बाराव्या वर्षी त्याने भावाचाच पराभव करून पहिली स्पर्धा जिंकली. संघटनेत प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सावूर यांचे लक्ष लहानग्या पंकजच्या कौशल्याकडे गेले आणि त्यांनी पंकजला दत्तकच घेतले! सावूर यांच्या घरामधील बिलियर्ड्स टेबलवर दिवसरात्र सराव घेत पंकजची क्रीडा-कारकीर्द घडू लागली. ज्युनिअर स्पर्धा गाजविल्यानंतर आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स-स्नूकर संघटनेच्या विश्वचषक स्पर्धामध्ये त्याच्या विजयमालिकेला २००३ पासून प्रारंभ झाला. २००५ साली पॉइंट्स आणि टाइम अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धाचे विश्वविजेतेपद पटकाविणारा पंकज अडवाणी हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. हौशी खेळाडूंसाठीची स्पर्धा जिंकून तो विशीतच विश्वविजेता झाला. त्यानंतर आता ‘प्रोफेशनल’ स्पर्धेचे विश्वविजेतेपद पटकावून त्याने याच वर्षी जाहीर करण्यात आलेला पद्मश्री किताब सार्थ ठरविला. २००४ साली अर्जुन पुरस्कार, २००६ साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, एशियाडच्या सुवर्णपदकासह कित्येक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाले आहेत. +2015 विश्वकप विजेता diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8423.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d12b9851df4788309ff0030c5d10714e7b1fc91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8423.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +पंचाचे अधिकार व कर्तव्य नियमांनुसार खालील प्रकारे आहेत.[१] +अधिकार +कर्तव्य diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_844.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7abe818445f2b15cf82bf4b078592f165de1f91d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_844.txt @@ -0,0 +1,2 @@ + धानकान्हे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8442.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a927260b7560433c54af00ffb18aae99ea1a9466 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8442.txt @@ -0,0 +1,2 @@ +पंचकेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8482.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c314eec011ff6da20040bcc15c3ebc885e87b57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8482.txt @@ -0,0 +1,23 @@ +गृहस्थाश्रमामध्ये कळत-नकळत दैनंदिन जीवनात पाच प्रकारची पापे होत असतात. +१) कण्डनं– कांडणे,  +२) पेषणी – दळणे,  +३) चुल्ली – चूल पेटविणे, + ४) उदकुम्भी – पाणी भरून ठेवणे ,  +५) मार्जनी – झाडलोट वगैरेदि. +वरील सर्व क्रियांच्यामधून मनुष्य अनेक जीवाणूंची हिंसाकरीत असतो.त्यासाठी प्रत्येक गृहस्थाश्रमीने पाच यज्ञ करावेत. +१. भूतयज्ञ– आपण अन्न ग्रहण करण्यापूर्वी त्यातील एक भाग चिमण्या वगैरेदि पक्ष्यांना द्यावा, कारण आपले जीवन समृद्ध करण्यामध्ये अनेक पशुपक्ष्यांचा सहभाग असतो. +२. अतिथियज्ञ– जो कोणी आपल्याकडे येईल त्याला श्रद्धेनेअन्नदान करावे.शास्त्र सांगते – अतिथिदेवो भव  +३. पितृयज्ञ– पितरांच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्धहोत असल्यामुळे त्यांच्यासाठी एक भाग द्यावा. +४. देवयज्ञ– देवांसाठी एक भाग अर्पण करावा. +५. वैश्वदेव यज्ञ– एक भाग अग्निकुंडामध्ये आहुती देऊन विश्वकर्त्या परमेश्वराला अर्पण करावा.याप्रकारे, हे पंचयज्ञ केल्यानंतर राहिलेले अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करावे.अन्न शिजवून झाल्यानंतर पंचयज्ञ झाल्याशिवाय अन्नाचे कधीही सेवन करू नये.म्हणजे तो उपभोग होत नाही, तर श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने ग्रहण केल्यामुळे तो प्रसाद होतो.ती प्रसादबुद्धि चित्तशुद्धीचे साधन होते.म्हणजेच प्रमाद, हिंसा, दुसऱ्याला अपमानात्मक बोलून यातना देणे वगैरेदि पापांच्यापासून तो मुक्त होवून सदाचारी, सत्शील होतो.मनशुद्ध झाल्यामुळे तो सत्त्वगुणप्रधान होतो. +वैश्वदेव, अग्नीहोत्र आणि नैमित्तिक यज्ञ हे देवयज्ञाचे भाग आहेत. +नित्य होणाऱ्या ‘पंचसूना’ जीवहिंसेचे प्रायश्चित्त म्हणून वैश्वदेव करणे +नित्य उपजीविका करत असतांना मानवाच्या हातून नकळत होणारी जीवहिंसा शास्त्रात ‘पंचसूना’ या नावाने ओळखली जाते. + वैश्वदेवः प्रकर्तव्यः पञ्चसूनापनुत्तये । +कण्डनी पेषणी चुल्ली जलकुम्भोपमार्जनी ।। – धर्मसिन्धु, परिच्छेद ३, पूर्वार्ध +कांडणे, दळणे, चुलीचा उपयोग करणे, पाणी भरणे आणि झाडणे या पाच क्रिया करतांना सूक्ष्म जीवजंतूंची हिंसा अटळ असते. या हिंसेला ‘पंचसूना’ जीव हिंसा म्हणतात. या हिंसा हातून घडल्या, तर त्यांची दखल घेऊन त्यांचा आपल्या मनावर होणारा पापसंस्कार दूर होण्यासाठी ‘वैश्वदेव’ हे प्रायश्चित्तांगभूत कर्म नित्य करावे. + अग्नीकुंडात ‘रुक् मक’ किंवा ‘पावक’ नावाच्या अग्नीची स्थापना करून अग्नीचे ध्यान करावे. अग्नीच्या सभोवती सहा वेळा पाणी फिरवून अष्टदिशांना गंध-फूल वहावे आणि अग्नीत चरूच्या (शिजवलेल्या भाताच्या) आहुती द्याव्यात. त्यानंतर अग्नीच्या सभोवती पुन्हा सहा वेळा पाणी फिरवून अग्नीची पंचोपचार पूजा करावी आणि विभूती धारण करावी. + उपवासाच्या दिवशी तांदळाच्या आहुती द्याव्यात. (उपवासाच्या दिवशी तांदूळ शिजवत नसल्याने आहुत्या चरूच्या न देता तांदळाच्या देतात.) + अतीसंकटसमयी केवळ उदकानेही (देवतांच्या नावांचा उच्चार करून ताम्हणात पाणी सोडणे) हा विधी करता येतो. + प्रवासात असल्यास केवळ वैश्वदेवसूक्त किंवा वरील विधी नुसता तोंडाने म्हणूनही पंचमहायज्ञाचे फळ मिळते. +वैश्वदेवाकरिता घेतलेल्या अन्नाच्या एका भागातून देवतांना बली अर्पण करतात. भूतयज्ञात बली अग्नीत न देता भूमीवर ठेवतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8483.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9821dceb08ee7273a9aa7226b5961058ec6edc59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8483.txt @@ -0,0 +1,4 @@ +पंचरंगी सूर्यपक्षी हा चिमणीपेक्षा लहान अंदाजे १० सें. मी. आकाराचा असतो. नराचे डोके, छातीचा भाग हिरवा, नारिंगी, जांभळ्या रंगाचे मिश्रण असते तर मागील भाग निळसर जांभळा, पोटाखालचा भाग पिवळा. तर मादीचा वरून तपकिरी रंग, खालून फिकट पिवळा, काळे पंख, साधारण जांभळ्या सूर्यपक्षी मादी सारखीच फक्त गळा राखाडी-पांढरा, पोटाखालाचा भाग जास्त पिवळा. +सातपुड्याच्या दक्षिण भागात (भारतीय द्वीपकल्प) श्रीलंका, बांगलादेश इ. ठिकाणी याचे वास्तव्य आहे. + +साधारणपणे मार्च ते मे हा वीण हंगाम असून मादी एकावेळी २ ते ३ अंडी देते, मादी एकटीच घरटे बांधण्याचे, अंडी उबविण्याचे काम करते मात्र पिलांना खाऊ घालण्याचे काम नर-मादी मिळून करतात.याचे घरटे जांभळ्या सूर्यपक्षी सारखेच लटकणारे असते, diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8500.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfdc958f18c908e9c5a7b2b22190286313f2c95c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8500.txt @@ -0,0 +1,9 @@ +पंचामृत हा खाद्यपदार्थ आहे.पंच म्हणजे पाच आणि अमृत म्हणजे शरीर अथवा मन शुद्धीकरण करण्यास +प्यायचे द्रव्य. +दोन प्रकारच्या पदार्थाना "पंचामृत" अशी संज्ञा वापरली जाते. +दाण्याचे कूट, तीळ, गूळ, काजू, धने आणि जिरे पूड, सुके खोबरे, चिंचेचा कोळ या मिश्रणाला फोडणी देऊन चटणी सारखा पदार्थ केला जातो. त्यालाही पंचामृत म्हटले जाते.[१] +गाईचे दुध, दही, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणातून पंचामृत बनते.[२] +सोळा उपचारात पंचामृतस्नान हा एक देवपूजेतील उपचार मानला गेला आहे.[३] +पूजा झाल्यानंतर देवतेचे तीर्थ म्हणून पंचामृत सेवन करण्याची पद्धती आहे.[४] +गर्भवती स्त्रीने तिच्या आणि गर्भाच्या उत्तम वाढीसाठी दररोज पंचामृत म्हणजे दुध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण प्यावे असे सांगितले आहे.[२] +ज्योतीसतत्त्व या ग्रंथात गर्भवतीला दिनशुद्धी पाहून पंचामृत प्यायला द्यावे असे सांगितले आहे.[५] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8534.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16c00b59c6578f8299b6696e6186eda06df2c870 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8534.txt @@ -0,0 +1,16 @@ +पंजाब क्रिकेट असोसिएशन आय.एस. बिंद्रा मैदान हे चंदिगढ जवळ मोहाली येथे वसलेले एक क्रिकेट मैदान आहे. ते बहुतेकदा मोहाली स्टेडियम म्हणून ओळखले जाते. सदर मैदान हे पंजाब क्रिकेट संघाचे होम ग्राऊंड आहे. मैदानाच्या बांधकामासाठी अंदाजे रुपये २५ कोटी इतका खर्च आला आणि पूर्ण होण्यास ३ वर्षांचा कालावधी लागला.[१] मैदानाची अधिकृत प्रेक्षकक्षमता २६,९५० इतकी आहे.[२]. मैदानाची रचना अरून लुंबा आणि असोशिएट, पंचकुला यांची असून बांधकाम आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनी, चंदिगढ यांनी केले आहे.[३] +येथे प्रकाशझोताचे दिवे इतर क्रिकेट स्टेडियमच्या तुलनेत अपारंपरिक आहेत. जवळच्या चंदिगढ विमानतळावरून उड्डाण करण्याऱ्या विमानांच्या सुरक्षिततेसाठी येथील दिव्यांच्या खांबाची उंची फार कमी आहे. आणि त्यामुळे मैदानावर १६ फ्लडलाईट आहेत. +हे मैदान भारतातील १९ वे आणि नवीन कसोटी मैदानांपैकी एक आहे. मैदानाची खेळपट्टीचा एकदम जिवंत आणि तेज गोलंदाजांना मदत करणारी असा नावलौकिक आहे. परंतु अलिकडे (डिसेंबर २०११) ती काहीसी मंदावली असून फिरकी गोलंदाजांनाही मदत करु लागली आहे. २२ नोव्हेंबर १९९३ रोजी हिरो चषक स्पर्धेदरम्यान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्याने मैदानाचे उद्घाटन झाले. +त्यानंतरच्या मोसमात १० डिसेंबर १९९४ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान येथे पहिला कसोटी सामना सुरू झाला. ह्या मैदानावर झालेल्या चित्तथरारक सामन्यांपैकी एक होता ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज दरम्यान १४ मार्च १९९६ रोजी झालेला क्रिकेट विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना. क्रिकेट विश्वचषक, २०११ मध्ये पीसीए मैदानावर ३ सामने खेळवले गेले, त्यामधलाच एक खिळवून ठेवणारा सामना होता ३० मार्च २०११ रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा दुसरा उपांत्य सामना, ज्यात भारताने बाजी मारली. ह्या सामन्यास एकमेकांदरम्यानचे संबंध सुधारण्याचा एक भाग म्हणून भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे युसफ रझा गिलानी हे उपस्थित होते. +पीसीए मैदान हे आयपीएल फ्रँचायझी किंग्स XI पंजाबचे होम ग्राउंड आहे. परंतु त्यांचे मोहालीमधील प्रदर्शन अगदी साधारण असेच आहे. +मैदानाच्या सध्याच्या खेळपट्टीचे क्युरेटर दलजीत सिंग.[४] आणि रचना सल्लागार Ar. सुफ्यां अहमद हे आहेत. भारतीय खेळपट्ट्यांपैकी ही एक सर्वात हिरवी खेळपट्टी आहे आणि बाकिचे मैदानसुद्धा हिरवेगार असल्याने, चेंडूची लकाकी जास्तवेळ राहते आणि तेज गोलंदाज त्याचा फायदा जास्तीत जास्त वेळ घेऊ शकतात. मोहालीची खेळपट्टी नंतर नंतर मंद होते आणि फलंदाजांसाठी नंदनवन ठरते. +स्वतंत्रता चषक किंवा फ्रिडम ट्रॉफी स्पर्धेची पहिली कसोटी मोहाली येथे खेळवली गेली. ह्या कसोटीमध्ये, भारतीय फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून खूप मदत मिळाली आणि भारताच्या गोलादाजांसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज चाचपडत खेळताना दिसले. तीन दिवसांत संपलेल्या ह्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०८ धावांनी दणदणीत पराभव केला. मोहाली मध्ये फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून इतकी मोठी मदत मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. +कसोटी मधील सर्वाधिक सांघिक धावसंख्या = न्यू झीलंड ६३०-६घो वि भारत, २००३-०४ मोसम. +कसोटी मधील सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या = भारत ८३ वि न्यू झीलंड, १९९९-०० मोसम. +एकदिवसीय सामन्यामधील सर्वाधिक सांघिक धावसंख्या = दक्षिण आफ्रिका ३५१-५ वि नेदरलँड्स, क्रिकेट विश्वचषक, २०११. +एकदिवसीय सामन्यामधील सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या = पाकिस्तान ८९ वि दक्षिण आफ्रिका २००६ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी. +आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामधील सर्वाधिक सांघिक धावसंख्या = भारत २११-४ वि श्रीलंका, २००९-१० मोसम. +आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यामधील सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या = पाकिस्तान १५८-५ वि न्यू झीलंड, आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६. +आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[५]: +आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[६]: +आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[७]: diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_854.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1124d554a812625e4afd4981d93b7928b98c3411 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_854.txt @@ -0,0 +1,2 @@ +धानज खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8575.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..411bc3f763055a3fc3b9e317fa25b4c202cdfc26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8575.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिचमंड क्रिकेट मैदान (किंवा पंट रोड ओव्हल') हे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे. +११ डिसेंबर १९८८ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तसेच ९ फेब्रुवारी १९९१ रोजी ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला कसोटी सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8578.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c2cc1f7a10f9522b7fbf91eb00ddf2088bd0b56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8578.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुंतारेनास हे कोस्टा रिकाच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील पुंतारेनास प्रांतातील एक शहर आहे. [१] [२] प्रांताच्या +पुंतारेनास एफ.सी. शहरातील प्रमुख फुटबॉल संघ असून हा दुसऱ्या विभागात खेळतो. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8583.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ada03bbad97b3d022128658036142a0494ab16de --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8583.txt @@ -0,0 +1,7 @@ +[१]शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व (एप्रिल ८, १९२४;सुळेभावी-बेळगाव - जानेवारी १२, १९९२;देवास) हे भारतातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते. तत्कालीन हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवली.[ संदर्भ हवा ] +कुमार गंधर्व यांचे वडील गायक होते. घरातच गायकी असल्याने तिचा प्रभाव पडून कुमार वयाच्या सहाव्या वर्षीच गाऊ लागले. त्यांचे गाणे ऐकून गुरूकल्ल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी कुमार गंधर्व हे नाव ठेवले. हेच पुढे त्यांचे अधिकृत नाव झाले.[ संदर्भ हवा ] +अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेतील गायनाने एकदम प्रसिद्धी मिळून कुमार गंधर्व यांच्यावर बक्षिसे व पदके यांचा वर्षाव झाला. त्यांनी इ.स.१९३६ पासून पुढे अकरा वर्षे मुंबई येथे बा. र. देवधर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.[ संदर्भ हवा ] १९४७ साली त्यांचे मराठी गायिका भानुमती कंस यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर कुमारांना क्षयाची बाधा झाल्याने त्यांचे एक फुफ्फुस काढावे लागले. मोकळ्या स्वच्छ हवेसाठी त्यांनी मुंबई सोडली आणि ते मध्य प्रदेशातील देवास येथे राहू लागले. भानुमती कोमकली यांनी नवऱ्याची शुश्रूषा करून त्यांना बरे केले.[ संदर्भ हवा ] इ.स. १९५५ साली त्यांना मुकुल शिवपुत्र नावाचा मुलगा झाला, पुढे चालून तो देखील गायक बनला. इ.स. १९६१ मध्ये भानुमती वारल्या आणि कुमारांनी १९६२ मध्ये वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी लग्न केले. त्यांना जी मुलगी झाली तिचे नाव त्यांनी प्रख्यात पेटीवादक विठ्ठलराव सरदेशमुख यांनी सुचवल्याप्रमाणे 'कलापिनी' ठेवले.[ संदर्भ हवा ] +कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली. माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ इ. कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले.[ संदर्भ हवा ] १९६५ साली अनुपरागविलास हा नव्या–जुन्या रागांत स्वतः बांधलेल्या बंदिशींचा संग्रह प्रसिद्ध केला.[ संदर्भ हवा ] सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांच्या गायनाचे कार्यक्रम व खास माळवी लोकगीतांच्या मैफली यांसारखे नवनवीन यशस्वी प्रयोग त्यांनी सादर केले. त्यांचे प्रयोगशील मन सतत काहीतरी नवीन करण्याच्या उद्योगात असे. +कुमार गंधर्व हे शेवटपर्यंत नवी मुंबई येथील वाशीतल्या पं. विष्णू दिगंबर स्मारक योजनेचे अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ] +त्यांचा पुत्र मुकुल शिवपुत्र आणि कन्या कलापिनी कोमकली हे दोघेही हिंदुस्तानी गायक आहेत.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_861.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..272848abcf87b88250f85026689d53f56ecde43c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_861.txt @@ -0,0 +1,2 @@ +धानराट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8610.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad8ae89195998d82f8959baffd74a5711ec37f7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8610.txt @@ -0,0 +1 @@ +पंडित विद्याधर हे नाट्यछटाकार दिवाकर यांनी लिहिलेले मराठी नाटक आहे. हे नाटक जर्मन नाटककार गटे या लेखकाच्या 'फाउस्ट' या नाटकावर बेतलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8628.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81dfe9169147ed64c5c09ce6b7359c6aa834e469 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8628.txt @@ -0,0 +1,4 @@ + +मराठी रंगभूमीवरील व चित्रपटातील प्रसिद्ध गायक-नट. पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील भातोडी-पारगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे, १९३० साली ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी ‘जा के मथुरा’, ‘बोल हसरे बोल प्यारे’, ‘रामरंगी रंगले मन’ इ. गीतांच्या ध्वनिमुद्रिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या. आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी त्यांचा संबंध सुरुवातीपासून होता. इंपीरिअल कंपनीच्या रुक्मिणीहरण (१९३४) या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले. त्यावेळी त्यांचा परिचय सुलोचना पालकर या गायिकेशी झाला आणि तो दीर्घकाळ टिकून राहिला. त्यांचे दोन विवाह झाले होते. +हरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला  नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली ‘सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या. संशयकल्लोळ तसेच खाडिलकर यांचे संगीत त्रिदंडी संन्यास  ही नाटके ‘सुलोचना संगीत मंडळी ’ करीत असे. त्यांशिवाय मृच्छकटिक, मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, ना. सी. फडक्यांचे संजीवन  इ. नाटकेही या संस्थेने रंगमंचावर आणली होती. १९३७ मध्ये कंपनी बंद पडली. नंतर दामुअण्णा जोशी यांच्या ‘कलाविलास’च्या देहूरोड या नाटकात पंडितरावांनी काम केले. त्यातील ‘मी गातो नाचतो’ हे पंडितरावांचे गाणे खूपच गाजले. शेवटी १९७६ मध्ये रांगणेकरांच्या पिकली पाने  या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली व ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली. +व्ही. शांताराम यांनी १९५०-५१ साली त्यांच्या अमरभूपाळी  या बोलपटातील होनाजीच्या भूमिकेसाठी पंडितरावांची निवड केली. त्या बोलपटात लता मंगेशकर आणि पंडितराव यांनी जोडीने गायिलेली ‘घनःश्याम सुंदरा’ ही भूपाळी अविस्मरणीय ठरली. मधुर आवाज, मार्दवता, तल्लीनता आणि भावमधुरता हे त्यांच्या गायनातले उल्लेखनीय गुण होते. पुणे येथे त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8635.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6b65e8768d455815fde453895e8f4e08b3cbd3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8635.txt @@ -0,0 +1,4 @@ +पंडू हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा व पांडवांचा पिता होता. तो हस्तिनापुराचा राजा असलेल्या विचित्रवीर्याच्या दुसऱ्या पत्नीस, म्हणजे अंबालिकेस व्यास पाराशरापासून झालेला पुत्र होता. व्यासाला पाहून अंबालिका भयाने पांढरी पडली, म्हणून हा कांतीने पांढरा (पंडुरोगी) होता, अशी आख्यायिका सांगितली जाते. कुंती व माद्री या त्याच्या दोन पत्नी होत्या. त्यांच्यापासून झालेले याचे पाच पुत्र पांडव म्हणून ओळखले जात. +पंडूला धृतराष्ट्र नावाचा थोरला भाऊ होता. धृतराष्ट्राहून वयाने लहान असूनही, धृतराष्ट्र आंधळा असल्याने पंडू हस्तिनापुराचा कारभार पहात होता. +एकदा पंडूने शिकार करताना चुकून किंदम ऋषी पति-पत्नीस हरणांची जोडी समजून बाण मारला. मरण्यापूर्वी किंदम ऋषींनी पंडूला शाप दिला की जेव्हा तो एखाद्या स्त्रीजवळ शरीरसुखाच्या अपेक्षेने जाईल, तेव्हा त्याला तत्काळ मृत्यू येईल. यानंतर विफल होऊन, राज्यत्याग करून पंडू आपल्या दोन्ही पत्नींसह वनवासात राहू लागला. पुत्रप्राप्तीचा मार्ग खुंटल्याने पंडूने कुंतीला व माद्रीला नियोग पद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेण्यास सांगितले. तेव्हा कुंतीने तिच्याकडे असलेल्या मंत्राच्या सामर्थ्याबद्दल पंडूला माहिती दिली. पंडूने त्या मंत्राद्वारे पुत्रप्राप्ती करून घेण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर कुंतीने यमापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन असे तीन पुत्र प्राप्त करून घेतले. आपली सवत माद्री हिलादेखील माता होण्याचा अधिकार मिळावा म्हणून कुंतीने आपला मंत्र तिला दिला.. नंतर माद्रीने त्या मंत्रसामर्थ्याने अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव हे जुळे पुत्र प्राप्त करून घेतले.. पंडू राजाच्या या पाच पुत्रांनाच पांडव असे म्हणतात. कुंती माद्रीच्या मुलांनाही आपल्या पोटच्या मुलांप्रमाणेच वागणूक देत असे. +पुढे शापाचा विसर पडून पंडू माद्रीसोबत प्रणय करू पहात असताना, त्याचा किंदम ऋषींच्या शापाच्या प्रभावाने मृत्यू झाला, व त्याचे प्रायाश्चित म्हणून माद्री त्याच्याबरोबर सती गेली. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8660.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..611b5e65e61f4b9ab12ac7a62d3ef3d4b59aaa8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8660.txt @@ -0,0 +1 @@ +पंढरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8665.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..228a392bea4d76cf068c76e76347141d783d3292 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8665.txt @@ -0,0 +1,6 @@ +पंडित पंढरीनाथ कृष्णराव कोल्हापुरे (१६ फेब्रुवारी, इ.स. १९३० - १५ ऑगस्ट, इ.स. २०१५:मुंबई, महाराष्ट्र) हे एक शास्त्रीय संगीत शिकविणारे गुरू होते. +पंढरीनाथ यांचे वडील कृष्णराव कोल्हापुरे हे नामांकित गायक आणि पट्टीचे बीनवादक होते. ते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासमवेत बलवंत संगीत मंडळी या नाटक कंपनीचे भागीदार होते. +पंढरीनाथ यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वीणा वरदायिनी ही संस्था सुरू केली होती. +वडिलांकडून प्राथमिक पाठ गिरवल्यावर, पंढरीनाथांनी मधुसूदन जोशी आणि खां साहेब अता हुसेन या आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायकांकडून तालीम घेतली. बडोद्यातल्या ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी ते पहिल्यांदा रेडिओवर गायले. बी.आर. देवधर मास्तरांकडे शिक्षण सुरू झाल्यावर पंढरीनाथांना कुमार गंधर्व भेटले. आधी गुरुबंधू असणारे कुमार नंतर गुरूही झाले. कुमाराच्या स्मरणार्थ पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी फलटण गावात फलटणमध्ये संगीत महोत्सव सुरू केला. +शिवांगी, पद्मिनी आणि तेजस्विनी या पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या तीन मुली आहेत. त्यांपैकी पद्मिनी कोल्हापुरे आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. शिवांगी कोल्हापुरे या गायिका असून हिंदी चित्रपट अभिनेते शक्ती कपूर हे त्यांचे पती होत. +पंढरीनाथांनी काही वर्षे थांबवलेले लेखन, गायन, रुदवीणावादन आणि अध्यापन आपल्या मुली मोठ्या झाल्यावर पुन्हा सुरू केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8666.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f24652066ab94cbf06f4e8e7a7f6c61419d6d199 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8666.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पंढरीनाथ दत्तात्रेय रेडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मराठी लेखक, गझलकार व कवी आहेत. प्राचार्य रेडकर यांची सत्यकथेच्या काळातील लेखक अशी ओळख आहे. त्यांचे कथासंग्रह, काव्यसंग्रह अशी अनेक पुस्तके आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8698.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b055733e8d48a9856574b7ad47aec8367923d693 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8698.txt @@ -0,0 +1,40 @@ +पंप एक असे साधन आहे जे यांत्रिक क्रियेद्वारे द्रव ( द्रव किंवा वायू ) किंवा कधीकधी स्लरी ( द्रव आणि सूक्ष्म कणांचे मिश्रण ) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवते. पंपांचे वर्गीकरण प्रामुख्याने तीन प्रकारे केले जाऊ शकते, हे वर्गीकरण द्रव पदार्थ पोहचवण्याच्या पद्धतीनुसार : थेट लिफ्ट, विस्थापन आणि गुरुत्व पंप. [१] +पंप हे ठराविक यंत्रणेद्वारे चालतात (त्यात प्रामुख्याने रेसिप्रोकेटिंग आणि रोटरी, उदा. पिस्टन आणि सिलेंडर), आणि वाहणाऱ्या द्रव पदार्थामधून (गतिशील ऊर्जा ) ऊर्जा घेऊन त्याचा वापर यांत्रिक कार्य करण्यासाठी करतात. पंप हे ऊर्जा स्त्रोतांद्वारे चालतात त्यात प्रामुख्याने मनुष्य कार्य (मॅन्युअल वर्क ), वीज, इंजिन किंवा पवन ऊर्जा हे स्रोत येतात. पंप हे अनेक आकारात येतात , वैद्यकीय अनुप्रयोगांमध्ये सूक्ष्म आकारापासून ते खूप मोठ्या औद्योगिक पंपांपर्यंत. +यांत्रिक पंप विहिरींचे पाणी उपसण्यासाठी, मत्स्यालय फिल्टरिंग /शुद्धीकरण, तलावाचे फिल्टरिंग/शुद्धीकरण आणि वायुवीजन, जल-शीतकरण आणि इंधन इंजेक्शनसाठी कार उद्योगात, तेल आणि नैसर्गिक वायू पंप करण्यासाठी उर्जा उद्योगात किंवा शीतकरण कार्य करण्यासाठी वापरतात. टॉवर्स आणि हीटिंग, वेंटिलेशन आणि वातानुकूलन यंत्रणेचे इतर घटक यामध्येही वापरतात. वैद्यकीय उद्योगात, पंपांचा वापर औषधी विकसित आणि उत्पादनात बायोकेमिकल प्रक्रियेसाठी आणि शरीराच्या अवयवांसाठी कृत्रिम बदली म्हणून केला जातो, विशेषतः कृत्रिम हृदय आणि पेनाइल कृत्रिम अंग . +जेव्हा केसिंगमध्ये फक्त एक फिरणारा इम्पेलर (एक चकती ज्यावर विशिष्ट्य पद्धतीने बसवलेल्या पंखानी द्रवाची ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात स्थानांतरित होते) असतो असतो, त्याला सिंगल-स्टेज पंप म्हणतात. जेव्हा केसिंगमध्ये दोन किंवा अधिक फिरणारे इंपेलर असतात, तेव्हा त्याला डबल किंवा मल्टी-स्टेज पंप म्हणतात. +जीवशास्त्रात, विविध प्रकारचे रासायनिक आणि बायोमेकेनिकल पंप विकसित झाले आहेत ; बायोमिमिक्री कधीकधी नवीन प्रकारचे यांत्रिक पंप विकसित करण्यासाठी वापरली जाते. +यांत्रिकी पंप ते उपसा करीत असलेल्या द्रवपदार्थात बुडतात किंवा ते द्रव पदार्थाच्या बाहेर ठेवले जातात . +विस्थापन पद्धतीद्वारे पंपांचे वर्गीकरण केले जाऊ शकते, यात मुख्यत्वेकरून सकारात्मक विस्थापना पंप (positive displacement pumps), प्रेरणा पंप (impulse pumps), वेग पंप (velocity pumps), गुरुत्व पंप (gravity pumps), वाफेवर चालणारा पंप (steam pumps) आणि व्हॅल्व्ह नसणारा पंप (valveless pumps) असे प्रकार येतात.  पंपाचे  तीन मूलभूत प्रकार आहेत: सकारात्मक विस्थापन (positive displacement ), केन्द्रापसारक (centrifugal) आणि अक्षीय-प्रवाह पंप (axial-flow pumps).केंद्रापसारक पंपांमध्ये द्रव पदार्थ इम्पाइलरच्या वरती वाहतो म्हणून द्रवाच्या प्रवाहाची दिशा नव्वद अंशांनी बदलते, तर अक्षीय प्रवाह पंपांमध्ये प्रवाहाची दिशा बदलली जात नाही. +सकारात्मक विस्थापन पंप हे द्रव पदार्थ एका निश्चित (छोट्या आकाराच्या) आकारमानात अडकवून ते इनलेट पासून आउटलेट पर्यंत सक्तीने विस्थापित (displacing) करते. +काही सकारात्मक विस्थापना पंप सक्शनच्या बाजूला विस्तृत पोकळी आणि स्त्राव बाजूला कमी होणारी पोकळी वापरतात. द्रव पंपमध्ये वाहतो कारण सक्शनच्या बाजूची पोकळी विस्तृत होते आणि पोकळी कोसळल्यामुळे द्रव स्त्राव बाहेर पडतो. ऑपरेशनच्या प्रत्येक चक्रात आकारमान स्थिर असते. +सकारात्मक विस्थापन पंप, केन्द्रापसारक किंवा रोटो डायनामिक पंपांप्रमाणेच, सैद्धांतिकरित्या डिस्चार्ज प्रेशर काहीही असो, दिलेल्या वेगाने (आरपीएम) समान प्रवाह तयार करू शकतो. अशाप्रकारे, सकारात्मक विस्थापना पंप हे सतत फ्लो मशीन (constant flow machines)असतात . तथापि, दबाव वाढल्यामुळे अंतर्गत गळतीमध्ये थोडीशी वाढ झाल्यामुळे प्रवाह कमी होतो. +हे पंप द्रवाला रोटरी यंत्रणेद्वारे फिरवतात त्यामुळे पोकळी (vacuum ) तयार होऊन ती जागा द्रवाने भरली जाते आणि ते विस्थापित केले जाते +फायदे: रोटरी पंप अत्यंत कार्यक्षम आहेत [२] कारण व्हिस्कोसिटी वाढल्यामुळे ते जास्त प्रवाह दरासह अत्यंत चिकट द्रव स्तलांतरित करू शकतात. +कमतरताः फिरणाऱ्या पंप आणि बाह्य किनार यांच्या दरम्यान पंपच्या स्वरूपासाठी अगदी जवळील क्लिअरन्स आवश्यक असतात, ज्यामुळे ते मंद, स्थिर वेगाने फिरते. जर रोटरी पंप जास्त वेगाने चालविले गेले तर द्रवपदार्थामुळे झीज होते, यामुळे शेवटी द्रव्य फटीतून जाण्याची जाण्याची क्षमता वाढते आणि यामुळे कार्यक्षमता कमी होते. +रोटरी पॉझिटिव्ह विस्थापन पंप 5 मुख्य प्रकारांमध्ये पडतात: +रेसिप्रोकेटिंग पंप हे पिस्टनचे एक किंवा अनेक ऑसिलेशन (गतीने वर खाली होण्याची प्रक्रिया), प्लंजर प्लंजर किंवा झिल्ली (डायफ्राम) वापरून द्रव पदार्थ स्थलांतरित करते., तर वाल्व्ह द्रव गती इच्छित दिशेने मर्यादित करतात. सक्शन होण्यासाठी, पंपने प्रथम चेंबरमध्ये दबाव कमी करण्यासाठी बाहेरील गतीमध्ये प्लनरला खेचणे आवश्यक आहे. एकदा प्लंजर मागे सरकल्यावर ते दाब कक्ष वाढवेल आणि सपाट्याच्या आतील दाब नंतर डिस्चार्ज व्हॉल्व्ह उघडेल आणि द्रवपदार्थाला वेगवान वेगाने सोडेल. [१२] +ठराविक रेसिप्रोकेटिंग पंपाचे प्रकार खालीलप्रमाणे : +या पंपांमध्ये सकारात्मक विस्थापन तत्त्व लागू होते: +हा रोटरी पॉझिटिव्ह डिसप्लेसमेंट पंपांमधील सर्वात साधा सोपा पापं आहे. यात दोन मेश झालेले गीअर्स असतात जे एका केसिंगमध्ये फिरतात. गियरच्या दातांमधल्या जागेत द्रवपदार्थ अडकवून बाह्य परिघाभोवती जबरदस्तीने ढकलले जातात. द्रव परत मेश गियर मध्ये माघारीं प्रवास करीत नाही, कारण दोन दात मध्यभागी आल्यावर त्यामध्ये जाहीच जागा नसते. गियर पंप कार इंजिन ऑइल पंपमध्ये आणि विविध हायड्रॉलिक उर्जा पॅकमध्ये व्यापकरित्या  वापर केले जातात. +एक स्क्रू पंप हा एक रोटरी पंपचा एक जटिल प्रकार आहे जो विरोधी थ्रेडसह दोन किंवा तीन स्क्रू वापरतो - उदा. एक स्क्रू घड्याळाच्या दिशेने वळतो आणि दुसरा घड्याळाच्या दिशेने. स्क्रू समांतर शाफ्टवर आरोहित आहेत ज्यात गीअर्स आहेत ज्यात जाळी असते जेणेकरून शाफ्ट एकत्र फिरतात आणि सर्व काही ठिकाणीच राहते. स्क्रू शाफ्ट चालू करतात आणि पंपद्वारे द्रव ड्राइव्ह करतात. रोटरी पंपांच्या इतर प्रकारांप्रमाणेच, हलणारे भाग आणि पंपच्या केसिंग दरम्यानचे अंतर कमीतकमी आहे. +हे पंप मोठ्या प्रमाणात कण दूषित झालेल्या सांडपाणी, गाळ यासारख्या कठीण सामग्रीचा उपसा व स्थालांतरणासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. या पंपमध्ये हेलिकल रोटर असते, त्याची रुंदी दहापट जास्त असते. हे व्यास xचे मध्यवर्ती भाग म्हणून दर्शविले जाऊ शकते, सहसा जाडीच्या भोवती वक्र सर्पिल ( SPIRAL) अर्ध्या x, जरी प्रत्यक्षात ते एकाच कास्टिंगमध्ये तयार केले जाते. हे शाफ्ट हेवी-ड्यूटी रबरच्या आस्तीनमध्ये फिट आहे, भिंतीची जाडी देखील सामान्यत: एक्स . जसा शाफ्ट फिरता, रोटर हळूहळू रबर स्लीव्हला द्रवपदार्थावर दबाव आणतो. अशा पंप कमी आकारमानात सुद्धा खूप उच्च दाब वाढवू शकतात. +रूट्स बंधूंनी या प्रकारचा शोध लावल्याने त्यांच्या माघारीं याला रूट्स लोब पंप हे नाव दिले गेले. दोन लांबलचक हेलिकल रोटर्स दरम्यान अडकलेला द्रव विस्थापित करतो, या दोन हेलिकॅल रोटर्स मधला कोण ९० अंशाचा असतो. हे डिझाइन समान व्हॉल्यूम आणि व्हर्टेक्स नसलेला सतत प्रवाह तयार करते. हे कमी स्पंदन दरांवर कार्य करू शकते आणि काही अनुप्रयोगांना आवश्यक असलेल्या सौम्य कामगिरीची मुभा देते. +अनुप्रयोगांमध्ये हे समाविष्ट आहे: +एक पेरिस्टाल्टिक पंप एक प्रकारचा सकारात्मक विस्थापन पंप आहे. त्यामध्ये गोलाकार पंप केसिंगच्या आतील बाजूस लवचिक नळीच्या आत द्रव असतो (जरी रेषात्मक पेरिस्टॅलिटिक पंप बनविले गेले आहेत). रोटरशी संलग्न असंख्य रोलर्स, शूज किंवा वाइपर लवचिक ट्यूब कॉम्प्रेस करतात. रोटर वळताच, कॉम्प्रेशन अंतर्गत ट्यूबचा भाग ट्यूबद्वारे द्रवपदार्थ जबरदस्तीने (किंवा ओक्युल्ड ) बंद करतो. याव्यतिरिक्त, जेव्हा कॅम पास झाल्यानंतर ट्यूब त्याच्या नैसर्गिक स्थितीत उघडते तेव्हा ते पंपमध्ये द्रव ( पुनर्वसन ) काढते. या प्रक्रियेस पेरिस्टॅलिसिस म्हणतात. +प्लंजर पंप हे रेसिप्रोकेटिंग सकारात्मक विस्थापन पंप आहेत. +यामध्ये रेसिप्रोकेटिंग प्लंजर असलेला सिलेंडर असतो. सिलेंडरच्या डोक्यावर सक्शन आणि डिस्चार्ज वाल्व्ह बसविले जातात. सक्शन स्ट्रोकमध्ये, प्लंजर मागे जातात आणि सक्शन वाल्व्ह उघडतात ज्यामुळे सिलेंडरमध्ये द्रवपदार्थ ओढून घेतले जातात . फॉरवर्ड स्ट्रोकमध्ये, प्लंजर डिस्चार्ज वाल्व्हमधून द्रव बाहेर ढकलतो. . पाइपिंग सिस्टममध्ये द्रव गती वाढविते तेव्हा बरीच ऊर्जा वाया जाते. अतिप्रमाणात कंपने आणि पाण्याचे हातोडा (water hammer)एक गंभीर समस्या असू शकते. सर्वसाधारणपणे, दोन किंवा अधिक सिलेंडर्स एकमेकांशी टप्प्यात काम करत नसल्यामुळे समस्यांची भरपाई केली जाते. +ट्रिपलॅक्स प्लंजर पंप तीन प्लंजर वापरतात, ज्यामुळे सिंगल रीसिप्रोकेटिंग प्लंजर पंप्सची स्पंदन कमी होते. पंप आउटलेटवर पल्सेशन डॅम्पेनर जोडल्यास पंप लहरी किंवा पंप ट्रान्सड्यूसरचा लहरी ग्राफ सुलभ होतो. हाय-प्रेशर फ्लुइड आणि प्लंजरच्या डायनॅमिक रिलेशनसाठी सामान्यत: उच्च-गुणवत्तेच्या सील आवश्यक असतात. मोठ्या संख्येने प्लंजर असलेल्या प्लंजर पंपमध्ये वाढीचा प्रवाह, किंवा स्पंदन डॅपरशिवाय सुरळीत प्रवाह याचा फायदा होतो. फिरणारे भाग आणि क्रॅन्कशाफ्ट भार वाढविणे ही एक कमतरता आहे. +सकारात्मक विस्थापन एक आधुनिक अर्ज संकुचित एर-समर्थित आहे पंप double- कान पंप. कॉम्प्रेस्ड एरवर चालवा, हे पंप डिझाइनद्वारे अंतर्गत सुरक्षित आहेत, जरी सर्व उत्पादक उद्योग नियमनचे पालन करण्यासाठी एटीएक्स प्रमाणित मॉडेल ऑफर करतात. हे पंप तुलनेने स्वस्त आहेत आणि बंधा of ्यातून पाणी पंप करण्यापासून ते हायड्रोक्लोरिक acidसिड पंपिंगपासून स्टोरेजपासून पंप करणे (पंप कसे तयार केले जातात यावर अवलंबून - इलेस्टोमर्स / बॉडी कन्स्ट्रक्शन) विविध कर्तव्ये पार पाडू शकतात. हे डबल डायफ्राम पंप कातरणे-संवेदनशील माध्यमांच्या वाहतुकीसाठी सौम्य पंपिंग प्रक्रियेसह चिपचिपा द्रव आणि अपघर्षक सामग्री हाताळू शकतात. [१३] +चीनमध्ये 1000 वर्षांपूर्वी चेन पंप म्हणून तयार केलेले, हे पंप अगदी सोप्या सामग्रीतून बनविता येतील: एक दोरा, एक चाक आणि पीव्हीसी पाईप एक साधा दोरी पंप तयार करण्यासाठी पुरेसे आहेत. तळागाळातील संघटनांकडून रोप पंप कार्यक्षमतेचा अभ्यास केला गेला आहे आणि ते बनवण्याच्या आणि चालवण्याच्या तंत्रामध्ये सतत सुधारणा केली गेली आहे. [१४] +इंपल्स पंप गॅस (सामान्यत: हवा) द्वारे निर्मित दबाव वापरतात. काही इंपल्स पंपांमध्ये द्रव (सामान्यत: पाणी) मध्ये अडकलेला वायू सोडला जातो आणि तो पंपमध्ये कुठेतरी साचला जातो, ज्यामुळे दबाव तयार होतो ज्यामुळे द्रवचा भाग वरच्या दिशेने ढकलता येतो. +पारंपारिक आवेग पंपमध्ये हे समाविष्ट आहे: +हे तुलनेने कमी दाब आणि उच्च प्रवाह-दराने पाण्यात घेते आणि उच्च हायड्रॉलिक-हेड आणि कमी प्रवाह-दराने पाणी बाहेर टाकते. डिव्हाइस दबाव वाढवण्यासाठी वॉटर हॅमर इफेक्टचा वापर करते जे इनपुट वॉटरचा एक भाग उचलते जे पंपला पाणी सुरू होण्यापेक्षा उंच बिंदूवर शक्ती देते. +रोटोडायनामिक पंप (किंवा डायनॅमिक पंप) एक प्रकारचे वेग पंप आहेत ज्यात गति वेग वाढवून गतीशील उर्जा द्रव्यात जोडली जाते. उर्जाच्या वाढीस संभाव्य उर्जा (प्रेशर) मधील वाढीचे रूपांतर केले जाते जेव्हा गती कमी होण्यापूर्वी किंवा प्रवाह स्त्राव पाईपमध्ये पंपमधून बाहेर पडतो. गतीशील उर्जाचे दाबात रूपांतरण थर्मोडायनामिक्सच्या पहिल्या नियमाद्वारे किंवा अधिक विशेषतः बर्नौलीच्या तत्त्वाद्वारे स्पष्ट केले गेले आहे . +डायनॅमिक पंप वेगवान साधनेच्या साधनांनुसार आणखी उपविभाजित केले जाऊ शकतात. +या प्रकारच्या पंपमध्ये बरीच वैशिष्ट्ये आहेत: +अशा पंपला सेंट्रीफ्यूगल पंप देखील म्हटले जाते. द्रव अक्ष किंवा मध्यभागी प्रवेश करतो, इम्पाइलरद्वारे वेग वाढविला जातो आणि शाफ्टच्या (कोनातून) उजव्या कोनातून बाहेर पडतो; एक केंद्रापसारक उदाहरण आहे   फॅन, जो सामान्यत: व्हॅक्यूम क्लीनर लागू करण्यासाठी वापरला जातो. रेडियल-फ्लो पंपचा दुसरा प्रकार म्हणजे व्हर्टेक्स पंप. त्यातील द्रव कार्यरत चाकाभोवती स्पर्शिक दिशेने फिरतो. मोटरच्या यांत्रिक उर्जेपासून प्रवाहाच्या संभाव्य उर्जामध्ये रूपांतरण एकाधिक वावटळांद्वारे होते, जे पंपच्या कार्यरत चॅनेलमधील प्रवृत्तकर्त्याद्वारे उत्साही असतात. सामान्यत: रेडियल-फ्लो पंप अक्षीय- किंवा मिश्रित-फ्लो पंपपेक्षा जास्त दाब आणि कमी प्रवाह दराने कार्य करते. +यास ऑल फ्लुइड पंप असेही म्हणतात. अक्षीय द्रवपदार्थ हलविण्यासाठी द्रव बाह्य किंवा अंतर्मुख केले जाते. ते रेडियल-फ्लो (सेंट्रीफ्यूगल) पंपांपेक्षा खूपच कमी दाबाने आणि जास्त प्रवाह दरावर काम करतात. विशेष खबरदारी न घेता अ‍ॅक्सियल-फ्लो पंप वेगात चालवता येत नाहीत. जर कमी प्रवाह दरावर, एकूण पाईप वाढणे आणि या पाईपशी संबंधित उच्च टॉर्कचा अर्थ असा होतो की प्रारंभिक टॉर्क पाईप सिस्टममधील द्रव संपूर्ण द्रव्यासाठी प्रवेगक कार्य बनले पाहिजे. प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात द्रव असल्यास पंप हळूहळू वेगवान करावे लागते. [१५] +कमी दबाव निर्माण करण्यासाठी हे अनेकदा स्टीमचे जेट वापरते. हे कमी दाब द्रवपदार्थात शोषून घेते आणि त्यास उच्च दाब प्रदेशात आणते. +ग्रॅव्हिटी पंपमध्ये सायफॉन आणि हेरॉनच्या कारंजेचा समावेश आहे. हायड्रॉलिक रॅमला कधीकधी गुरुत्व पंप देखील म्हटले जाते; गुरुत्व पंपमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आणि तथाकथित गुरुत्व पंपद्वारे पाणी उचलले जाते +मुख्यतः ऐतिहासिक स्वारस्य असलेल्या स्टीम पंप बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहेत.यामध्ये सगळ्याप्रकारचे पंप येतात जे वाफेवर चालणारे इंजिन वरती चालतात आणि तसेच pistonless पंप जसे थॉमस Saveryच्या किंवा Pulsometer स्टीम पंप यां वरतीही  चालतात. +वाल्व्हलेस पंपिंग विविध बायोमेडिकल आणि अभियांत्रिकी प्रणालींमध्ये द्रव वाहतुकीस मदत करतात. वाल्व्हलेस पंपिंग सिस्टममध्ये, प्रवाह दिशेचे नियमन करण्यासाठी कोणतेही वाल्व्ह (किंवा भौतिक प्रसंग) उपस्थित नसतात. वाल्व्हलेस सिस्टमची द्रव पंपिंग कार्यक्षमता, तथापि, व्हॉल्व्ह असण्यापेक्षा कमी असणे आवश्यक नाही. खरं तर, निसर्ग आणि अभियांत्रिकीमधील बऱ्याच द्रव-गतिशील प्रणाल्या कमीतकमी त्यामध्ये कार्यरत द्रवपदार्थाची वाहतूक करण्यासाठी वाल्व्हलेस पंपिंगवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, हृदयातील वाल्व निकामी झाल्यावरही हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रक्ताभिसरण काही प्रमाणात राखले जाते. भ्रूणाचे हृदय व्हॉल्व्ह नसताना सुद्धा पम्पिंग करत असते . मायक्रोफ्लूइडिक्समध्ये, वाल्व्हलेस प्रतिबाधा पंप बनावट तयार केले गेले आहेत आणि संवेदनशील बायोफ्लूइड्स हाताळण्यासाठी विशेषतः योग्य असेल अशी अपेक्षा आहे. पायझोइलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर तत्त्वावर ऑपरेट इंक जेट प्रिंटर वाल्व्हलेस पंपिंग देखील वापरतात. त्या दिशेने कमी प्रवाहातील अडथळा आणि केशिका क्रियेद्वारे पुन्हा भरल्यामुळे पंप चेंबर प्रिंटिंग जेटद्वारे रिक्त केले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8709.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ed98a271ace41c689c67b1c6ff385678991b2cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8709.txt @@ -0,0 +1,4 @@ +पक पक पकाऽऽक हा 2005 चा भारतीय मराठी भाषेतील मुलांचा साहसी विनोदी-नाट्यपट आहे जो गौतम जोगळेकर दिग्दर्शित आहे आणि एसओसी फिल्म्सच्या बॅनरखाली आशिष रेगो निर्मित आहे. +अख्ख्या गावाला ज्याची भिती आहे अश्या 'भुत्या'रुपी वैद्याशी खट्याळ 'चिखलू'ची मैत्री होते आणि एरव्ही आपल्या वात्रट कृत्यांनी गावाला भंडावून सोडणारा चिखलू भुत्याचा संगतीने सुधारून गावकऱ्यांना कसा मदत करतो त्याची गंमतीशीर कथा म्हणजे 'पक पक पकाऽऽक'. +एक तरुण खोडकर मुलगा चिखलू/चिकलू (शक्षम) एका मोठ्या जंगलात जातो ज्याला भुत्या (नाना) नावाच्या राक्षसाने पछाडले आहे. अनेक चकमकींमधून, चिकलूने एका भूताशी मैत्री केली आणि त्यांचे आयुष्य कायमचे बदलून जाते. +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8733.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b2cf4bdbd1dd6c09b3fa3831a8b3f3439bc68b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8733.txt @@ -0,0 +1,3 @@ +पखवाज (हिंदीत पखावज) हे भारतात, व दक्षिण आशियात प्रचलित असणारे दोन तोंडांचे ढोलवर्गीय आडवे धरून वाजविण्याचे तालवाद्य आहे. पखवाजास मृदंग, गोमुखी, पणवानक अशी अन्य नावे आहेत. हिंदुस्तानी संगीतातील ध्रुपद गायन पद्धतीत साथीच्या वाद्यांमध्ये पखवाज हे हमखास आढळणारे तालवाद्य आहे. गायनाच्या साथीसोबतच भारतातील शास्त्रीय नृत्यांच्या संगीतसाथीतही पखवाजाचे महत्त्वाचे स्थान असते.काही प्रसिद्ध पखवाज वादकांची नावे श्री. विवेक पाटील, ठाणे, श्री.भवानीशंकर, राजस्थान +'पखवाज' हा फारसी शब्द आहे. +पखवाजाच्या दोन तोंडांपैकी लहान तोंडाकडील बाजूस शाईपूड व मोठ्या बाजूला धुमपूड म्हणतात. पखवाजवादनाच्या हिंदुस्तानी व कर्नाटकी अश्या दोन प्रमुख शैली मानल्या जातात. मुख्यत्वेकरून पखवाजावर चौताल वाजविला जातो. चौतालाचे बोल हे खुले असतात. प्रसिद्ध वादक विवेक पाटील हे उत्तम एकल पखवाजवादन करतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8734.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..843dae0456b4daae8f31ea626c26d189b7e68b11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8734.txt @@ -0,0 +1 @@ +खैबर पख्तूनख्वा (पूर्वीचे नावः वायव्य सरहद्द प्रांत; उर्दू: خیبر پختون خواہ ; रोमन लिपी: Khyber Pakhtunkhwa) हा पाकिस्तानाच्या ४ प्रांतांपैकी आकारमानाने सर्वांत लहान प्रांत आहे. पेशावर हे खैबर पख्तूनख्व्याचे राजधानीचे व सर्वांत मोठे शहर आहे. हा प्रांत पाकिस्तानाच्या वायव्य भागात वसला असून त्याच्या वायव्येस अफगाणिस्तानाची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. खैबर पख्तूनख्वाच्या ईशान्येस गिलगिट-बाल्टिस्तान, पूर्वेस आझाद काश्मीर, पश्चिमेस व नैऋत्येस संघशासित जनजातीय क्षेत्र, दक्षिणेस बलुचिस्तान, पंजाब, तर आग्नेयेस इस्लामाबाद हे राजकीय विभाग वसले आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8746.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1b9d32199d9c0dc1c304145ea3cfbccfc9f69de --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8746.txt @@ -0,0 +1,8 @@ + +पाचोरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आणि पाचोरा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. पाचोरा हे हिवरा नदीकाठी वसलेले आहे. त्यात 25 नगरपालिकेच्या सदस्यांसह 25 प्रभागांचा समावेश आहे. पाचोरा येथे 95 ग्रामपंचायतीसह एक मोठी ग्रामीण पायाभूत सुविधा आहे जी महाराष्ट्रातील इतर कोणत्याही तहसील ठिकाणापेक्षा सर्वात मोठी आहे. मध्य पाचोरा हा जळगाव लोकसभा मतदारसंघांतर्गत आहे. + + +पाचोरा शहर हे लोहमार्ग व राज्य महामार्गांनी इतर शहरांशी जोडलेले आहे. लोहमार्गावरील भुसावळनजीक असलेले हे मध्य रेल्वेवरील मुंबई-दिल्ली मार्गावरील एक जंक्शन स्टेशन आहे. पाचोरा ते जामनेर नॅरो गेज (narrow gauge) रेल्वे मार्ग आहे. महाराष्ट्र राज्य महामार्ग क्र. १९ (मालेगाव-चाळीसगाव-भडगाव-पाचोरा-पहूर) व महाराष्ट्र राज्य महामार्ग क्र. १८४ (जळगाव-पाचोरा-सिल्लोड) यांनी हे शहर जोडले गेले आहे. +पाचोरा तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ८१३ चौर.किमी. आहे, तर शहराचे क्षेत्रफळ १८.३५ चौ.किमी. आहे. +पाचोरा तालुक्याच्या उत्तरेस जळगाव, पुर्वेस जामनेर, दक्षिणेस सोयगाव तर पछ्शिमेस भडगाव व एरंडोल हे तालुके आहेत. +केळी व कापुस हे मुख्य कृषी उत्पादने घेतली जातात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8747.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3af5ce7bdcec141dd4498f915780edaba4dc6873 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8747.txt @@ -0,0 +1 @@ +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8760.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5942081f0ca9d332caa1f01877f5ff0f5f01d708 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8760.txt @@ -0,0 +1,2 @@ +पटनम काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8761.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a71731b289ac4ea7864a79e2da633363aeb063c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8761.txt @@ -0,0 +1,2 @@ +पटनम काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8763.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5632c1c8545017e77cd5de560a601bdc5d8a7591 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8763.txt @@ -0,0 +1,2 @@ +पटनम काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8792.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d679895a2f540a61363bb1073e74d80dfe69229 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8792.txt @@ -0,0 +1,2 @@ +पतियाळा हा पंजाब राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8854.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db87df05971e666be6288207353dd123c83bd79b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8854.txt @@ -0,0 +1,2 @@ +पठारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8863.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f568ef256c452a9cd4739aab7a172e2521b4f1e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8863.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +पडदा हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो - diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8866.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a736d3c085cf549e0f38e5272486f9de7668287f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8866.txt @@ -0,0 +1,7 @@ + +पदला भुदेवी (जन्म स्थान: दिल्ली) ही एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहे जी तिच्या सावरा समाजाच्या महिलांना उद्योजकता आणि त्यांच्या कुटुंबाचा आहार सुधारण्यास मदत करते.[१] मार्च २०२० मध्ये तिला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार मिळाला.[२] +भूदेवी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या सीथमपेटा भागात राहणाऱ्या सावरा आदिवासी समाजातील आहे. तिचे लग्न अकराव्या वर्षी झाले होते आणि लवकरच तिला तीन मुली झाल्या. तिच्या नवीन कुटुंबाने तिच्यावर मानसिक आणि शारीरिक दोन्ही अत्याचार केले. तिचा नवरा तिला सोडून गेला आणि त्याने आणि त्याच्या कुटुंबाने तिच्या किंवा तिच्या मुलांची कोणतीही जबाबदारी घेतली नाही. तिचे वडील एक चॅरिटी चालवत होते त्यांनी आदिवासी विकास ट्रस्ट नावाची संस्था सुरू केली होती जिथे ती १९८४ मध्ये सामील झाली. २००० मध्ये वडिलांसोबत राहायला आल्यानंतर तिने एक मजूर म्हणून काम केले.[३] +भिडेवी यांनी २०१३ मध्ये नेदरलँड्स आणि चीनला भेट देऊन त्यांच्या बियाण्यांची लागवड कशी केली हे पाहण्यासाठी त्यांचे कार्य कसे सुधारता येईल यावर संशोधन केले. ती दोन कंपन्यांच्या संचालक आहेत. एक जे धान्याशी संबंधित आहे आणि दुसरे शेतकऱ्यांना उत्पादनात मदत करते तिने एकात्मिक आदिवासी विकास एजन्सीसोबत काम केले आहे आणि तिने त्यांना महिला आणि मुलांचा आहार सुधारण्यास मदत केली आहे. +मार्च २०२० मध्ये तिला भारतातील महिलांसाठी सर्वोच्च पुरस्काराने ओळखले गेले. नारी शक्ती पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या कार्याला ओळखून दिला होता. +उद्योजक कसे व्हावे याविषयी महिला आणि विधवांसाठी आदर्श म्हणून काम करणाऱ्या तिच्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रशंसा केली. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8872.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f7c3525807d8552a846238b288733a36496d080 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8872.txt @@ -0,0 +1,4 @@ +पडवळ (शास्त्रीय नाव: Trichosanthes anguina, ट्रायकोसॅंथेस ॲंग्विना ; +कुळ Cucurbitaceae ( कुकुरबिटेसी ) +इंग्रजी: Snake Gourd, स्नेक गोअर्ड वा गुअर्ड ;) ही एक उष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. ह्याला लक्षणीय अशा लांबलचक आकाराची फळे लगडतात. ही फळे भाजी म्हणून व त्याच्या औषधी गुणधर्मासाठी वापरली जातात. पडवळामुळे चाई (डोक्यावर जागो जागी टक्कल पडणे) व अन्य आजार बरे होतात. ऑस्ट्रेलियन आदिवासींमध्ये प्रचलित असणाऱ्या डिजेरिडू या वाद्याच्या निर्मितीसाठीही पडवळांचा वापर होतो. +पडवळाची फळे सुमारे १५० सें.मी. लांबीपर्यंत वाढतात. त्यांच्या आत पांढुरक्या हिरव्या रंगाचा, मऊ, रसदार गर असतो. दक्षिण आशियातल्या व आग्नेय आशियातल्या देशांमध्ये पडवळाच्या फळांचा वापर पाककृतींसाठी केला जातो. महाराष्ट्रातल्या घरांघरांत पडवळाची भाजी-कढी, बियांची चटणी वगैरे पदार्थ बनतात, diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8878.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2de56a0ff79ae4da298873ed667507c202041f89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8878.txt @@ -0,0 +1,8 @@ + पडवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8899.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b8e0afdc0c56ddaa5e2ef180aa5ff35c75182b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8899.txt @@ -0,0 +1,9 @@ + पड्यार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +मठ, आसोडे, वेसुर्ले, चाफेत, कडुगाव, घडशी, मुस्लीमगाव, वेरळ, पातेरेगाव, कुरणे, गौतमगाव ही जवळपासची गावे आहेत.कुरणे ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8903.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c3431c6eec6c6a8e0046787fbc771c77f674cd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8903.txt @@ -0,0 +1 @@ +पढेगांव रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पढेगांव गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_891.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d7205b5559189528d96fb190bec15f5027d4b68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_891.txt @@ -0,0 +1,2 @@ +धानोरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_892.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6280e9f4d1f7a4cb107d4a14cc51f150915b8232 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_892.txt @@ -0,0 +1,2 @@ +धानोरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8920.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..869308c8671f94652a8be2b990363967666c4fd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8920.txt @@ -0,0 +1,13 @@ +पतंजली आयुर्वेद, किंवा केवळ पतंजली, ही एक भारतीय बहुराष्ट्रीय समूह धारक कंपनी आहे, जी भारतातील हरिद्वार येथे आहे. याची स्थापना योग गुरू स्वामी रामदेव आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण यांनी २००६ मध्ये केली होती. [१] या कंपनीचे कार्यालय दिल्ली येथे आहे, तर उत्पादन युनिट आणि मुख्यालय हरिद्वार येथील औद्योगिक परिसरात आहे.[२] ही कंपनी सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक औषध, वैयक्तिक काळजी उत्पादने FMCG (जलद रित्या विकला जाणारा माल) आणि खाद्य उत्पादने तयार करते.[३] ९४ टक्के समभाग हिस्सा असलेल्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळकृष्ण आहेत. रामदेव कंपनीचे प्रतिनिधित्व करतात आणि धोरणात्मक निर्णय घेतात.[४][५] +रामदेव आणि बाळकृष्ण यांनी २००६ मध्ये पतंजली आयुर्वेदची स्थापना केली.[१][६][७] बाळकृष्ण यांच्याकडे कंपनीचा ९४ टक्के हिस्सा आहे आणि उर्वरित इतर लोकांमध्ये विखुरलेले आहे.[४] मे २०२१ मध्ये, बाळकृष्ण यांची एकूण संपत्ती US$२.३ अब्ज इतकी होती.[८] +CLSA आणि एचएसबीसी नुसार, पतंजली २०१६ मध्ये भारतातील सर्वात वेगाने वाढणारी FMCG कंपन्यांपैकी एक होती. त्याची किंमत ३,००० कोटी (US$६६६ दशलक्ष) च्या.[९] [१०] +[११] पतंजलीने २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी १०,२१६ कोटी (US$२.२७ अब्ज) मूल्य व्यवहाराचा अंदाज व्यक्त केला आहे . [१२] इंडिया इन्फोलाइन (IIFL) च्या अहवालानुसार, पतंजलीच्या यशामुळे किमान १३ सूचीबद्ध कंपन्या प्रभावित होतील; त्यात हिंदुस्थान युनिलिव्हर, कोलगेट, डाबर, आयटीसी, आणि गोदरेज ग्राहक उत्पादने यांचा समावेश होता.[११] +कोटींमध्ये +पतंजलीसोबत सामील झालेला फ्युचर ग्रुप दरमहा सुमारे ३० कोटी (US$६.६६ दशलक्ष) मूल्यांचे पतंजली उत्पादने विकतो.[१३] [१४][१५] +हरिद्वारमधील पतंजली फूड अँड हर्बल पार्क ही कंपनीची मुख्य उत्पादन सुविधा आहे. ३५,००० कोटी (US$७.७७ अब्ज) (च्या) उत्पादन क्षमतेसह, ते ६०,००० कोटी (US$१३.३२ अब्ज) (च्या) क्षमतेपर्यंत विस्तारत आहे नोएडा, नागपूर आणि इंदूरमधील नवीन उत्पादन युनिट्सद्वारे.[१६] [१७] +२०१६ मध्ये, पतंजली फूड अँड हर्बल पार्कला ३५ पूर्ण-वेळ, सशस्त्र केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) कमांडो मिळाले.[१८][१९][२०] ही निमलष्करी CISF दलांद्वारे पहारा देणारी भारतातील आठवी खाजगी संस्था आहे. [२०] २०१७ मध्ये, पतंजली समूहाने वैभव सक्सेना यांच्या " स्वदेशी स्वाभिमान, राष्ट्र सेवा का अभियान" सह त्यांची कॉलर ट्यून सुरू केली.[२१] +रामदेव यांच्यावर उत्तराखंड सरकारने विविध गुन्ह्यांसाठी १०० खटले दाखल केले आहेत.[२२] यापैकी हरिद्वारमधील पतंजली योगपीठ आणि त्याच्या उपकंपन्यां विरुद्ध जमीनदारी निर्मूलन आणि जमीन सुधारणा (ZALR) कायदा आणि भारतीय मुद्रांक कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ८१ खटले नोंदवले गेले.[२३] +कंपनीवर तिच्या उत्पादनांबद्दल दिशाभूल करणाऱ्या जाहिराती[२४] [२५] आणि मार्केटिंग करण्यापूर्वी क्षुल्लक चाचणी केल्याचा आरोप आहे.[२६] एप्रिल २०१५ ते जुलै २०१६ या कालावधीत २१ दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात ३३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या; तर सतरा प्रकरणात ASCI मानकांचे उल्लंघन केले. [२७] सप्टेंबर २०१७ मध्ये, दिल्ली उच्च न्यायालयाने कंपनीला च्यवनप्राशच्या ब्रँडची जाहिरात प्रसारित करणे थांबवण्याचे आदेश दिले. कारण पतंजली ने च्यवनप्राश निर्माण करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्यांचा अपमान केला होता.[२८] कंपनीची उत्पादने, जसे की आवळा रस [२९] [३०] आणि आयुर्वेदिक औषधे[३१] निकृष्ट दर्जासाठी बंदी घालण्याची तक्रार नोंदवली गेली होती. +'पतंजली आयुर्वेद' ही सौंदर्य प्रसाधने आणि वैयक्तिक काळजी, आयुर्वेदिक आणि खाद्य उत्पादने तयार करते. [३२][३३] [३४] कंपनीने नोव्हेंबर २०१८ मध्ये पतंजली परिधान हे कपड्यांचे दुकान दिल्लीत उघडले. [३५] +मे २०१६ मध्ये, कंपनीकडे जवळपास ४,७०० रिटेल आउटलेट होते. [३३] [३६] याशिवाय पतंजली आपली उत्पादने ऑनलाइन विकते आणि रेल्वे स्टेशन आणि विमानतळांवर आउटलेट उघडण्याची योजना देखील करत आहे. [३७] ९ ऑक्टोबर २०१५ रोजी कंपनी पिटी ग्रुप आणि किशोर बियाणी यांच्या फ्यूचर ग्रुपमध्ये सामील झाली,[३३] फ्यूचर ग्रुपच्या आउटलेटमध्ये त्यांची उत्पादने उपलब्ध करून दिली. [३८][३९] [४०] पतंजली आयुर्वेद ची उत्पादने रिलायन्स रिटेल, हायपर सिटी आणि स्टार बाजार येथे देखील उपलब्ध आहेत.[३३][४१][४२] [४३][४४] कंपनीचे २०१६-१७ मधील लक्ष्य १०,००० कोटी (US$२.२२ अब्ज) इतके असून, २०१५-१६ आर्थिक वर्षात तिची विक्री १५० टक्क्यांनी वाढून ५,००० कोटी (US$१.११ अब्ज) झाली आहे.[४५] +डिसेंबर २०१९ मध्ये, पतंजलीने दिवाळखोर रुची सोया इंडस्ट्रीज ४,३५० कोटी (US$९६५.७ दशलक्ष) मध्ये विकत घेतल्याची माहिती आहे.[४६] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8930.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f89da5ea089967d9275b1647e1af839dd8a2d64d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8930.txt @@ -0,0 +1,16 @@ +पतपत्र ही आयातदाराच्या बँकेने, आयातदाराने वस्तू आयात केल्यावर निर्यातदारास व्यवहाराची रक्कम प्रदान केली जाईल याची दिलेली लेखी हमी होय. पतपत्र ही आयात निर्यातीच्या व्यापारात आवश्यक असणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे. +पतपत्रास इंग्लिशमध्ये 'लेटर ऑफ क्रेडिट' असा शब्द आहे. पतपत्र हा बँकेसाठी अ-रोख, म्हणजे ज्यात लगेच पैसे द्यावे लागत नाहीत, असा व्यवहार आहे. +१) आयातदाराने वस्तू आयात करायच्या ठरवल्यावर तो आपल्या बँकेकडे जाऊन पतपत्राची मागणी करतो. +२) निर्यातदाराच्या बँकेची माहिती, व व्यापाराचे तपशील आयातदाराच्या बँकेला पुरवले जातात. +३) आयातदाराच्या बँकेच्या ग्राहकाच्या पतदर्जानुसार बँक तारण रक्कम घेऊन पतपत्र जारी करते. +४) हे पतपत्र जारी केल्याची माहिती निर्यातदाराच्या बँकेस स्विफ्ट मार्फत कळवली जाते. +५) पतपत्राच्या अटीनुसार निर्यातदार माल पाठवतो आणि त्यासंबंधित कागदपत्र आपल्या बँकेमार्फत पतपत्र जारी करणाऱ्या बँकेला पाठवतो. +६) आयातदार माल पाठवण्यासंबंधित कागदपत्रे आपल्या बँकेकडून ताब्यात घेतो. +७) जर आयातदाराने आपल्या आयात मालाची रक्कम आपल्या बँकेला दिली नाही तर बँकेला पतपत्रात नमूद केल्या प्रमाणे स्वतःच्या गंगाजळीतून हे पैसे निर्यातदारास द्यावे लागतात. +८) अशा प्रकारे बँकेने दिलेले पैसे ग्राहकाला कर्जाऊ दिले असे मानून वसूल केले जातात. +पतपत्र हा बँकिंग व्यवहारात जोखमीचा व्यवहार समजला जातो. याची कारणे खालीलप्रमाणे +१) पतपत्र व्यवहार अ-रोख असल्याने बँकेच्या ताळेबंदात दिसत नाही. +२) पतपत्र व्यवहार हा ग्राहकाने पैसे भरण्यास असमर्थता दाखवल्यावर रोख व्यवहारामध्ये रूपांतरित होतो. ही घटना अनिश्चित असल्याने बँकेच्या तरलतेवर परिणाम घडवू शकते. भांडवली गंगाजळीचे व्यवस्थापन पतपत्र व्यवहारामुळे अवघड बनते. +३) आयात निर्यात व्यापार साधारणतः मोठ्या रकमेचे असतात. +४) आयात निर्यात व्यापारात परकीय चलन वापरले जाते. परकीय चलनाचा दर बदलता असल्याने बाजारातील चलन विनिमयाचा फटका रोखीत रूपांतरित झालेल्या व्यवहारास बसू शकतो. +५) बँकांची आर्थिक स्थिती तसेच दोन्ही व्यापाऱ्यांची ऐपत याचा परिणाम व्यवहाराच्या पूर्ततेवर होऊ शकतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8939.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d679895a2f540a61363bb1073e74d80dfe69229 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8939.txt @@ -0,0 +1,2 @@ +पतियाळा हा पंजाब राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8949.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7af4150e90ad87efdcd8e6750137e8726b38f3be --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8949.txt @@ -0,0 +1 @@ +पेशवाईच्या काळात भांबुर्ड्यांच्या सर्जेराव शिंदे या सरदाराला काठेवाडला चौथाई वसुलीच्या मोहिमेवर पाठेविले जाते. त्याची पत्नी जानकी त्याचेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेते. काठेवाडचा राजा जोरावरसिंगला जेंव्हा हे कळते तेंव्हा तो जानकीचे पावित्र्य भंग करण्यासाठी ना-ना प्रकारच्या युक्त्या लढवितो. त्यापोटी निर्माण झालेला गोंधळ, गैरसमज यातूनच ही विनोदी नाट्यनिर्मिती होते.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8957.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95173d851cea2f6b1d97204e23c2345c3f4a3093 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8957.txt @@ -0,0 +1,7 @@ +पत्ता हा पुठ्ठ्यापासून किंवा प्लास्टिकपासून बनविण्यात येणारा एक हाताच्या पंजाएवढा पातळ चौकोनी कागद आहे. +अनेक पत्त्यांच्या संचाला कॅट म्हणतात (मराठी शब्द असेल तर सुचवावा). परंतु एका कॅटमध्ये काही विशिष्ट पत्तेच असावे लागतात. पत्ते हे विविध बैठे खेळ खेळण्यासाठी वापरण्यात येतात. +सर्व पत्त्याची एक बाजू समान असते (बहुधा कोरी असते किंवा काही चित्र असते). मात्र प्रत्येक पत्त्याची दुसरी बाजू दुसऱ्या पत्त्यापासून वेगळी असते. खेळाव्यतिरीक्त पत्त्यांचा वापर जादूमध्ये, भविष्यकथनात व पत्त्यांचे बंगले बनविण्यातही होतो. जुगारामध्येही त्यांचा वापर विशेषकरून होतो. +पत्त्यांची सुरुवात चीनमध्ये झाली. +एका कॅटमध्ये ५२ पत्ते व दोन जोकर (विदुषक) असतात. ह्या बावन्न पत्त्यांमध्ये तेरा पत्त्यांचे चार गट असतात. हे गट पुढीलप्रमाणे: +प्रत्येक गटामध्ये पुढीलप्रमाणे पत्ते असतात. +पत्त्यांचा सर्वात सोपा आणि लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे भिकार-सावकार. इतर प्रसिद्ध खेळ पुढीलप्रमाणे, diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8973.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d285838a5b47e73fd164a1c317c85fc075381b90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8973.txt @@ -0,0 +1 @@ +एक पुरुष आणि एक स्त्री ह्यांच्यात विवाह संस्कार संपन्न होताना त्या दोघांमध्ये निर्माण होणाऱ्या नवीन नात्यात ती स्त्री तिने ज्याच्याशी विवाह केला त्या पुरुषाची पत्‍नी हे नाते प्राप्त करते. "पत्‍नी" हे नाते प्राप्त केल्याने त्या स्त्रीस त्यायोगे त्या नात्यास अनुसरून येणारे अधिकार तथा कर्तव्ये प्राप्त होतात. तसेच त्यायोगे ती स्त्री सामाजिक आचारविचारांच्या यथायोग्य स्वातंत्र्य तसेच बंधनास प्राप्त होते. कुटुंबामध्ये पत्‍नीचा सहभाग हा फार महत्त्वाचा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8978.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ebcd6b6b78736cfecfa6ce777956bc2219b27ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_8978.txt @@ -0,0 +1,2 @@ +पथराई हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४६ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७७० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9000.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdb87bdc91e12be8e1664e05d0e2478dfe220e10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9000.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्रात विधानसभेप्रमाणेच विधानपरिषदही आहे. ज्याचे आमदार हे नगरसेवक-जिल्हापरिषद सदस्यांमधून,आमदारांमधून, शिक्षकांमधून किंवा पदवीधरांमधून निवडून जातात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना लोकशाहीप्रक्रियेत स्थान मिळावं अशी त्यात कल्पना आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील पदवीधर त्या त्या भागातून त्यांचा प्रतिनिधी आमदार निवडून देतात. +पदवीधर मतदार संघ असतो ही गोष्ट खेडेगावातील मतदारांना जास्त प्रमाणात प्रचलित नाही,याचा प्रसार करणं ही एक महत्त्वाची व काळाची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्याला पदवीधर मतदारसंघ असतो. त्या मतदारसंघातून पदवीधारक निवडणुकीसाठी पात्र असतो. सर्व नोंदणीकृत पदवीधारक मतदार पदवीधर उमेदवारास मतदान करतात. त्यास निवडून देतात तो त्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतो आणि पदवीधारकांचे प्रश्न सोडवतो.तो विधान परिषदेचा आमदार म्हणून काम करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9010.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1faaed49900caa82d05d266660cd3fda75fe995 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9010.txt @@ -0,0 +1,74 @@ +बीजगणितानुसार पदावली (मराठी लेखनभेद: पदावलि [१]; इंग्लिश: Expression, एक्सप्रेशन ;) म्हणजे गणिती चिन्हांची व बैजिक चिन्हांची सान्त रचना असते[१]. पदावल्यांच्या घटकांमध्ये स्थिरांक व चलांक इत्यादी गणिती चिन्हे/राशी, तसेच क्रिया व संबंध दर्शवणारी बैजिक चिन्हे मोडतात. पदावल्या अंकगणितातील एखाद्या सोप्या क्रियांपासून बनलेल्या असू शकतात, उदा.: +, किंवा चलांक, फल, क्रमचय, योगफल, विकलक व संकलक यांपासून बनलेल्या जटिल मांडण्या असू शकतात. उदा.: +सर्वसाधारणपणे पाहिल्यास पदावल्यांना सामान्य अंकगणितीय क्रियांचे संख्या, चल व गणितीय क्रिया या घटकांपासून बनवलेले सरलीकृत रूप मानता येईल. उदाहरणार्थ : +रेषीय पदावली: + + + +8 +x +− +5 + + +{\displaystyle 8x-5} + +. +द्विघात पदावली: + + + +7 + + + +x + + +2 + + + ++ +4 +x +− +10 + + +{\displaystyle 7{{x}^{2}}+4x-10} + +. +गुणोत्तरीय पदावली: + + + + + + +x +− +1 + + + + + +x + + +2 + + + ++ +12 + + + + + +{\displaystyle {\frac {x-1}{{{x}^{2}}+12}}} + +. +गणितीय पदावलीच्या रचनेचे नियम न पाळता लिहिलेल्या बैजिक चिन्हांच्या व चलांच्या माळेस मात्र पदावली असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ : diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9042.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da75d44648a8a684cac2351d82a7b53abdd26a25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9042.txt @@ -0,0 +1,2 @@ +पद्मभूषण पुरस्कार भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक नागरी सन्मान आहे. पद्मपुरस्कारांमध्ये हा तिसऱ्या क्रमांकाचा आहे. +पद्मभूषण पुरस्कार विजेते १९५४-१९५९ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9072.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a0af321fdf1ea7c701225ddacf718082fb771e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9072.txt @@ -0,0 +1,2 @@ +पद्माकर गोवईकर (एप्रिल २४, १९३६ - जुलै २२, २००१) हे मराठी नाटककार व कादंबरीकार होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9076.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..699800d10681925cae8ea57b5195cc8018ad77bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9076.txt @@ -0,0 +1,8 @@ + +पद्माकर शंकर कुलकर्णी (इ.स. १९३३ - ६ जानेवारी, इ.स. २०१५:चिंचवड, महाराष्ट्र, भारत) हे एक शास्त्रीय संगीताचे गायक होते. +पद्माकर कुलकर्णी हे देहूरोड येथील केंद्रीय विद्यालयात ह्स्तकला शिक्षक होते. पद्माकर कुलकर्णी यांनी त्र्यंबकराव जानोरीकर, वसंतराव राजोपाध्ये आणि गुणी गंधर्व लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले असले तरी ते गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचे शिष्य म्हणून ओळखले जात. त्यांचे शास्त्रीय गायन दूरदर्शन आणि आकाशवाणीवरही होत असे. ते तेथील ’ए’ ग्रेडचे कलावंत होते. +आपल्या गुरुजींची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी पद्माकर कुलकर्णींनी चिंचवडमध्ये इ.स. १६६मध्ये संगीत कलोपासक मंडळाची स्थापना केली. संस्थेचे ते संस्थापक-विश्वस्त होते.या कलोपासक मंडळाचे इ.स. १९८६मध्ये डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाऊंडेशनमध्ये रूपांतर झाले. पद्माकर कुलकर्णी याही फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त होते. +पंडित पद्माकर कुलकर्णी हे चार वर्षे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संगीत अकादमीचे मानद संचालक व सल्लागार होते. शहरात ते पिंपरी-चिंचवड महोत्सवासह ’स्वरसागर संगीत महोत्सव’ही भरवत. चिंचवडमध्ये पाद्माकर कुलकर्णी यांनी ’शतजन्म शोधिताना’ या सावरकरांवरील कार्यक्रम, ’भक्तिगंगा’ हा स्वरचित कार्यक्रम आणि वसंतराव देशपांडे यांच्यावरील ’वसंतबानी’ हे कार्यक्रम केले होते. +पुण्यात भरणाऱ्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे त्यांनी काही काळ सूत्रसंचालनही केले होते. या महोत्सवात त्यांनी इ.स. १९६७ आणि १९८१मध्ये आपले गायन सादर केले होते. +डॉ. वसंतराव देशपांडे वांच्या हयातीतच पद्माकर कुलकर्णी यांनी नाट्यस्पर्धेसाठी कट्यार काळजात घुसली ह्या नाटकात काम केले होते. या नाटकात ते खांसाहेबांची भूमिका करत. पुढे रवींद्र घांगुर्डे आणि मंडळींना घेऊन पद्माकर कुलकर्णी यांनी या नाटकाचे शंभरावर(?) प्रयोग केले. ’मंदारमाला’, आणि ’स्वरमुक्त मी’ या संगीत नाटकांतही त्यांनी काम केले होते. +पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे २०१५(?) सालापासून शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत गाणाऱ्या युवा गायकाला पद्माकर कुलकर्णी स्मृती पुरस्कार देण्यात येतो. अकरा हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9082.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b35fb49cb7af64261ecd74fd92047866f0560b86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9082.txt @@ -0,0 +1,2 @@ + +महाराणी पद्मावती ही सम्राट अशोक याची पत्नी होती आणि राजकुमार कुणालची आई होती. महाराणी पद्मावती यांचा मृत्यू राजकुमार कुणाल यांच्या बालवयात झाला होता. नंतर महाराणी असंधीमित्रा यांनी राजकुमार कुणाल यांचा सांभाळ केला. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_910.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b580e543c3fcb87e7e0e67fe1d02623bf1c51f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_910.txt @@ -0,0 +1,2 @@ +धानोरा देवगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9129.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17b83c61ef06c085d5fb0db3b05670e1aa7450b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9129.txt @@ -0,0 +1 @@ +पनीर पकोडा हा पनीर वापरून तयार करण्यात येणारा एक भज्याचा प्रकार आहे. पनीर पकोडा हा अतिशय चविष्ट आणि खमंग पदार्थ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9145.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1974eb6fe69e36d91d5a610d60f7ea8ab90f923 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9145.txt @@ -0,0 +1,2 @@ +५०-पन्नास  ही एक संख्या आहे, ती ४९  नंतरची आणि  ५१  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. +इंग्रजीत: 50 - fifty. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9151.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14c6b46ce4298728b0eb1ef18870b30cdfe31c29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9151.txt @@ -0,0 +1,2 @@ + पन्हाळघर बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9175.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e25b8ba13b740d6cc1e3b78eb2f1f94a786b7875 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9175.txt @@ -0,0 +1,2 @@ +पपस्ट्रक्शन (इंग्लिश: Pupstruction) ही एक अमेरिकन दूरचित्रवाणी मालिका आहे. हा मालिका टिटमाऊस, इंक. या कंपनीने तयार केला. +या मालिकेचे डिस्ने ज्युनियरवर १४ जून, २०२३ रोजी रिलीज झाले.[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9176.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f17c9b566e550b8adbf80185609ee24fedf95e84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9176.txt @@ -0,0 +1,4 @@ +इजिप्शियन पेपर प्लॅंट, पेपर रीड; शास्त्रीय नाव : सायपेरस पपायरस कुल-सायपेरेस ही औषधी व अनेक वर्षे जगणारी वनस्पती आफ्रिकेतील उष्ण भागात, विशेषतः मोठ्या सरोवरांच्या प्रदेशांत आढळते. सिसिलीत थोड्या क्षेत्रात तिचा प्रसार झाला आहे. इजिप्तमध्ये प्राचीन काळात तिचा प्रसार खालच्या नाईलपर्यंत आणि भूमध्य सामुद्रिक किनाऱ्यापर्यंत होता. तेव्हा तिच्या खोडातील गरापासून कागद बनवीत असत; त्यावरून वनस्पतीला वरील इंग्रजी नावे दिली गेली. नद्यांच्या देखाव्यांच्या तेव्हाच्या चित्रांत ही वनस्पती दाखविलेली आढळते. हलक्या नौका तयार करण्यासाठी तसेच नौकांमधील जोड जलाभेद्य करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग करण्यात येत असे. इजिप्शियन थडग्यांत या वनस्पतीपासून बनविलेले दोरही आढळतात. थिओफ्रॅस्टस (इ. स. पू. सु. ३७२-२८७) या ग्रीक तत्त्वज्ञाने या वनस्पतीचे प्रथम अचूक वर्णन केलेले आढळते. +पाणथळ जमिनीत पपायरसची जाडजूड व शाखायुक्त गाठाळलेली खोडे व मूळ खोडे पसरून वाढतात आणि त्यांपासून जमिनीवर हिरवी, त्रिकोणी, गुळगुळीत व सुमारे. ४.५ मीटर उंच खोडे येतात. त्यांच्या तळाशी खवले व टोकाशी लांब गवतासारख्या पानांचा झुबका येतो. तेथेच असंख्य लहान फुलांची कणसे चवरीसारख्या फुलोऱ्यात येतात. +फुलांची संरचना व इतर सामान्य लक्षणे : - फुले स़ायपेरेसी कुलात (मुस्तक कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. ही वनस्पती शोभेकरिता बागेत लावतात. हिची नवीन लागवड बियांपासून करतात. +प्राचीन इजिप्शियन, रोमन व ग्रीक लोक हिच्या खोडांच्या तुकड्यांतील मगज काढून आणि त्याचे उभे व आडवे थर एकमेकांवर ठेवून बडवून सपाट लहान तक्ते बनवीत व फक्त महत्त्वाचा मजकूर लिहिण्यास ते वापरीत. रोमन शास्त्रज्ञ थोरले प्लिनी (इ.स. २३-७९) यांनी आपल्या Historia Naturalis या ग्रंथात पपायरसापासून त्या काळी कागद तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कृतीचे वर्णन दिलेले आहे. इजिप्शियन पुरोहित वैद्यांनी पपायरस कागदांवर लिहून वैद्यकीय विषयांवरचे ग्रंथ बनविले होते. रंगीत चित्रे काढण्यासाठी हा कागद अकिकाच्या साहाय्याने (अगेट नावाच्या कठीण दगडाच्या साहाय्याने) गुळगुळीत करून वापरीत. हजारो वर्षानंतर आज तो कागद ठिसूळ, फिकट व भुरकट झाला असला; तरी त्यावरचे लिखाण जसेच्या तसे दिसते. चर्मपत्राचा शोध लागल्यानंतर पपायरसाचा उपयोग कमी होत गेला. पपायरस शब्दावरूनच कागद या अर्थाचा ‘पेपर’ हा इंग्रजी शब्द आला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9219.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1688a5a2762900af35c1b05f4bfad976943cf73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9219.txt @@ -0,0 +1,6 @@ + + + +पर्ड्यू विद्यापीठ हे वेस्ट लाफयेट, इंडियाना ह्या शहरात स्थित असलेले अमेरिकेतील सर्वांत मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. पर्ड्यू विद्यापीठाची स्थापना ६ मे, १८६९ रोजी झाली. जॉन पर्ड्यू ह्या तत्कालीन लाफयेटच्या व्यापाऱ्यांनी विद्यापीठाकरिता १,५०,००० डॉलर्सची देणगी दिली म्हणुन त्यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. पर्ड्यू विद्यापीठाचे पहिले वर्ग सप्टेंबर १६ १८७४ रोजी ३ इमारतींमध्ये ६ शिक्षक व ३९ विद्यार्थ्यांमध्ये भरवले गेले. +पर्ड्यू विद्यापीठात अनेक अभ्यासक्रम उपलब्ध असले तरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालय सर्वांत महत्त्वाचे व मानाचे मानले जाते. क्रॅनर्ट व्यापारमहाविद्यालय हे देखील देशातील सर्वोत्कृष्ट व्यापारमहाविद्यालयांपैकी एक मानले जाते. पर्ड्यू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना २००हून अधिक विषयांमध्ये पदवी आणि उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळते. +नील आर्मस्ट्रॉंग, चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले अतंराळवीर तर युजीन सेर्नन, चंद्रावर पाऊल ठेवणारे शेवटचे अतंराळवीर हे दोघेही पर्ड्यू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9222.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3c9d6ffb7257fb129f78ddf71ce03a6692ea401 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9222.txt @@ -0,0 +1 @@ +तव्यावर किंवा कढईमध्ये थोडेसे तेल, तूप किंवा तत्सम पदार्थाच्या सहाय्याने खाद्यपदार्थ शिजविण्याच्या प्रक्रियेला परतणे असे नाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9309.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9c17e4ef731e54ac0af970f94cc16a949515382 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9309.txt @@ -0,0 +1,11 @@ +१८° ५१′ ००″ N, ७६° ३१′ ५९.८८″ E +परळी तालुक्यातील गाव यादी +1 इंदपवाडी +2 कन्हेरवाडी +3 जिरेवाडी4 टोकवाडी +5 ब्रम्हवाडी +6 डाबी +7 भोपळा +8 मांडवा +9 मरळवाडी +10 वाघबेट diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9316.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4913466c29e86be1a68ec98b91531cc96ad551f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9316.txt @@ -0,0 +1,5 @@ + +परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते.तसेच ते परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे. +परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. +जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे. +भारताच्या झारखंड राज्यातल्या संथाल परगण्यामधील देवघर गावात आणखी एक वैजनाथ मंदिर आहे. यालाही बाबा बैजनाथ किंवा वैद्यनाथ म्हटले जाते. हेही बारा ज्योतिर्लिंगांतले एक आहे, अशी मान्यता आहे. रावण लंके जवळ जाताना दिशेप्रमाने प्रवास क्रमवारी नुसार महाराष्ट्र तील परळी हेच मुख्य व खरे बारा ज्योतिर्लिंगांतले एक आहे, diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_932.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3168e364617424c1730d00384f7b880b38a0528 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_932.txt @@ -0,0 +1,3 @@ +धानोरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. +==जवळपासची गावे== खेडले, तऱ्हावद, तळवे, मोरवड, चौगाव diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9350.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f69472fd469536973260f4e2c890c01b4558e4b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9350.txt @@ -0,0 +1,8 @@ +९ डिसेंबर, इ.स. २००७ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) +फरवीझ महारूफ + + + + +साचा:वायंबा क्रिकेट संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9362.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a83c967b1fe2cfe6759810544a48a476267402e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9362.txt @@ -0,0 +1,8 @@ + परशरामवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9404.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1641a03e8a87888921bbd03ade2cb7bea8b7abb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9404.txt @@ -0,0 +1,2 @@ +परसोडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9429.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b12eb116c9c8dc3d8f4d1e2813e4c7c08bfcd58f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9429.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोणत्याही फुलातील पुंकेसरापासुन (Stamens) तयार होणारे बारीक कण म्हणजे परागकण होय .यामुळे प्रजनन घडते. +हे कण मकरंद / फुलातील गोड पदार्थ घ्यायला येणाऱ्या कीटकांच्या पायाला चिकटतात व दुसऱ्या फुलात जातात व प्रजननाची प्रक्रिया पूर्ण होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9442.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9442.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9456.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0686354582268dddb544a52433c6decb092fca56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9456.txt @@ -0,0 +1,3 @@ +पराशर ऋषी हे श्री वसिष्ठ यांचे नातू होते असे पराशर यांच्याविषयी श्रीशिवलिलामृतामध्ये म्हटले आहे. +ही समाधी गिरलिंग देवस्थान या नावाने ओळखले जाते. हे एक आत्यंत पवित्र स्थान मानले जाते पराशर ऋषींना ज्योतिषशास्त्र मध्ये महत्वाचे स्थान मानले जाते +काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म हा शिवभक्त असतो. त्यास भस्म व रुद्राक्ष प्रिय असतात, तो शिवआराधन करण्यात सदा मग्न असे. त्यास राज्यकारभाराचा मोह नसतो. त्यामुळे राजाला राज्याची चिंता वाटते. पराशर तेव्हा राज्यात येतात, ही बातमी राजाला कळते, त्यांचे स्वागत करून राजभवनात आणतो, आपल्या पुत्राचे आयुष्य किती आहे असे विचारतो, तेव्हा पराशर पुत्राची आयु १२ वर्ष आहे असे म्हणतात व येत्या ७व्या दिवशी त्याचा मृत्यु होईल असे म्हणतात. राजा दुःखी होतो व पराशरांना यावर उपाय विचारतो, तेव्हा ते रुद्रावर्तन करण्यास सांगतात व राजपुत्राचे प्राण वाचतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9462.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8658692fa5a5719ed93c5739ce376b4eac736d3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9462.txt @@ -0,0 +1 @@ +भ्रमंती उन्मेश तथा परिक्रमा उन्मेश ही पर्यटन भूगोलामध्ये वापरली जाणारी एक संज्ञा आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9492.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4b089c7737e045bac801f9ad2824c82e44690a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9492.txt @@ -0,0 +1,71 @@ +हिंदी वैज्ञानिक व तांत्रिक परिभाषेची निर्मिती करताना केंद्र सरकारने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात यापूर्वी झालेल्या कार्याचा आढावा घेतला होता आणि निरनिराळ्या राज्यात याबाबत एकूण कार्यात समन्वय साधण्याचे प्रयत्‍नही केले होते. मराठी तांत्रिक परिभाषेची निर्मिती करतानादेखील त्याच धोरणाचा अवलंब करून प्रत्येक विद्याशाखेतील शब्दाचे संकलन केले गेले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेली विज्ञान शब्दावली आधारभूत मानावी व पुणे विद्यापीठ,माध्यमिक शिक्षण मंडळ आणि राज्यातील विज्ञान संस्थांच्या शब्दावल्यांचाही विचार करावा असे धोरण ठेवण्यात आले होते. त्याचवेळी माध्यमिक स्तरावरील वैज्ञानिक व तांत्रिक विषयांच्या पाठ्य पुस्तकातून पुष्कळशा तांत्रिक शब्दांचे जे पर्याय रूढ झाले आहेत तेदेखील विचारात घ्यावेत आणि मगच शब्दावलीला अंतिम रूप द्यावे.[ संदर्भ हवा ] +'आंतरराष्टीय संज्ञा' या शक्यतोवर त्यांच्या इंग्रजी स्वरूपातच ठेवाव्यात व त्यांचे मराठी भाषेत लिप्यंतरण करावे. +आंतरराष्ट्रीय संज्ञात पुढील गोष्टींचा समावेश होतो:- +ही नावे लिप्यंतर करून देताना नावांपुढे त्यांची संकेतचिन्हेसुद्धा द्यावीत. जसे- हायड्रोजन(H),कार्बन(C),कार्बन डाय ऑक्साइड (CO2). +म्हणजे मूलद्रव्ये आणि संयुगे यांसाठी वापरण्यात येणारी संकेत चिन्हे व संक्षेप रोमन लिपीत जसेच्यातसे ठेवावे.उदा:Cu (तांबे), + + + + +90 + +T + +h + +128 + + + + + + +{\displaystyle 90^{Th^{128}}} + +(किरणोत्सारी थोरिअमचा समस्थानिक), C10H14N2( निकोटीन);NaOH ( सोडिअम हायड्रॉक्साईड). +शास्त्रीय समीकरणे,सूत्रे तसेच रासायनिक चिन्हांकित समीकरणे यामधील इंग्रजीतील संकेतचिन्हे जशीच्यातशी ठेवावीत जसे:- +(1) शास्त्रीय समीकरण- +(2) रासायनिक चिन्हांकित समीकरणे - +(3) गंधक(sulphur),चांदी(silver),तांबे(copper),कथील(Tin),पारा(mercury),जस्त(zinc),शिसे(--), इत्यादी रूढ शब्द वर्णनात तसेच राहावेत परंतु संयुगाची नावे देताना ती त्यांच्या प्रचलित इंग्रजी अथवा ग्रीक नावांप्रमाणे द्यावीत जसे :- सिल्व्हर क्लोराईड, क्यूप्रस ऑक्साईड वगैरे. +जसे-कॅलरी(calorie),ॲम्पियर(ampere),डाईन(dyne) वगैरे. +मूळ भाषेतील शब्द त्यांच्या उच्चारानुरूप लिहावेत, जसे -फॅरनहाईट श्रेणी(फॅरनहाईट),व्होल्टमीटर(व्होल्ट),ॲम्पिअर(ॲम्पिअर). +वनस्पतिशास्त्र,प्राणिशास्त्र,भूशास्त्र शास्त्रीय विषयातील द्विपद नामसंज्ञा (binomial nomenclature) +जसे + + + +π + + +{\displaystyle \pi } + +, + + + +G + + +{\displaystyle G} + + (*गणितीय स्थिरांक 'जी'चा फॉंट बदलणे शिल्लक आहे.) वगैरे. +रेडिओ, पेट्रोल, रडार, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन या सारखे नवीन शब्द. +गणित व इतर भाषांमध्ये वापरण्यात येणारे संख्यांक,संकेतचिन्हे,सूत्रे जसे -साइन(sin), कोसाइन(cos), टॅंजंट(tan), लॉग(log)वगैरे. +परंतु,गणितीय क्रिया आणि त्रिकोणमितीतील गुणोत्तरे यांमध्ये रोमन किंवा ग्रीक वर्णमालेतील अक्षरेच वापरली पाहिजेत. जसे:-sin2θ+cos2θ=1 वगैरे. + +तथापि, वर निर्दिष्ट केलेल्या संज्ञांपैकी पुष्कळशा संज्ञांना मराठीत योग्य पर्याय असून ते शाळा महाविद्यालये इत्यादीत कित्येक वर्षा पासून रूढ झाले आहेत. जसे - ऑक्सिजन-प्राणवायू, कॅलरी-उष्मांक; sin-ज्या,cos-कोज्या वगैरे, तेव्हा आंतरराष्ट्रीय संज्ञा लिप्यंतर करून देताना त्या बरोबर मराठीतील रूढ पर्याय पण द्यावेत. +जी संकेतचिन्हे असतील ती त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपातच (रोमन/ग्रीक लिपी-अक्षरे) +राहू द्यावीत.तथापि,संज्ञांचे संक्षेप देव नागरी लिपीतून दर्शवावेत उदा.'c.m.,सेंटी मीटर' संज्ञेचा संक्षेप देवनागरी लिपीत 'से.मी.' असा द्यावा. +मात्र,शास्त्रीय व तांत्रिक विषयांच्या प्रगत पाठ्यपुस्तकात किंवा प्रमाण ग्रंथात आंतरराष्ट्रीय संकेत चिन्हे वा संक्षेप (जसे-'c.m.')यांचाच वापर करावा. +कोन,त्रिकोण,चौकोन, यांसारख्या या सारख्या भूमितीय आकृत्या साठी 'अ ','ब ','क ','ड' सारखी मराठी अक्षरे घेता येतील .परंतु त्रिकोणमितीतील अन्योन्य संबंध दाखवताना केवळ रोमन आणि ग्रीक वर्णमालेतील अक्षरे वापरावीत +वैज्ञानिक व तांत्रिक पारिभाषिक शब्दांसाठी पर्यायांची निश्चिती करताना अर्थाची निश्चितता व सुबोधता यावर अधिक भर द्यावा. शक्यतोवर अधिकाधिक भारतीय भाषांमध्ये वापरता येतील असेच पर्याय निवडावेत; परंतु, निवडलेले पर्याय हे मराठी भाषेच्या प्रकृतीशी विरोधी असू नयेत.अडचणीच्या व अपवादात्मक परिस्थितीत संस्कृत भाषेतील क्रियापदे,उपसर्ग, वगैरेंचा आधार घ्यावा. मात्र भाषेच्या शुद्धीकरणाचे धोरण ठेवू नये. +विवक्षित वैज्ञानिक शब्दांसाठी जे देशीय पर्याय मराठी भाषेत प्रचलित आहेत ते आणि सर्व साधारण वापरण्यात येणारे पर्याय तसेच राहू द्यावेत. जसे- तार(telegram),बिनतारीयंत्र(telegraph),खंड(continent),अणु(atom) वगैरे. +विदेशी भाषांतील जे शब्द मराठी भाषेत प्रचलित आहेत ते तसेच ठेवावेत.जसे-मशीन, इंजिन, मीटर, लिटर, लाव्हा वगैरे. +आंतरराष्ट्रीय संज्ञांचे मराठीत लिप्यांतरण: आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या इंग्रजी संज्ञा जशाच्या तशा स्वीकारताना , त्यांचे प्रमाण इंग्रजी उच्चारणनुरूप लिप्यांतरण करावे. +लिंगनिर्देश : मराठी भाषेत स्वीकारलेल्या आंतरराष्ट्रीय संज्ञांचा लिंगनिर्देश हा, मराठी भाषेच्या प्रकृतीशी विसंगत होणार नाही असा असावा. सर्व साधारण पणे अशा संज्ञांचा निर्देश पुल्लिंगात असावा. +शास्त्रीय संज्ञांच्या पर्यायांच्या बाबतीत संधी व समास दोन किंवा अधिक पर्यायांचा संधी किंवा समास करताना ,गुंतागुंतीचे क्लिष्ट प्रकार टाळण्यात यावेत.नव्याने बनवण्यात आलेल्या शब्दांमध्ये आदीवृद्धी टाळावी. +अनुस्वार : अनुनासिक वर्णाच्या जागी अनुस्वाराचा उपयोग करता येईल .परंतु, antenna,tangent सारख्या शब्दात तो शक्यतो वापरू नये. +असे शब्द ॲँटेनाच्या ऐवजी 'ॲन्टेना'; 'टॅन्जंट' असे लिप्यतरित करावे. +मिश्र शब्दांची निर्मिती -वैज्ञानिक परिभाषा तयार करताना 'pasturisation'- पाश्चरीकरण ,'voltage'- व्होल्टता,'ionisation' आयनन +अशासारखे मिश्र शब्द बनवणे भाषेच्या स्वाभाविक प्रकृतीस अनुसरून असल्यामुळे गरजेनुसार असे शब्द तयार करावेत. +जरूर तेथे समानार्थी पारिभाषिक शब्दांची कुळे लक्षात घेऊन त्यांसाठी पारिभाषिक शब्द निश्चित करावेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9499.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a81aa588f4b265b2c563bbe514db14bc393bcc7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9499.txt @@ -0,0 +1,3 @@ +भाद्रपद शुद्ध एकादशी ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे. + +भाद्रपद शुक्ल एकादशीला पद्मा एकादशी किंवा परिवर्तिनी एकादशी म्हणतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9505.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d70781cc245ee733c1b818461c1b656480304c73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9505.txt @@ -0,0 +1,12 @@ +कुटुंबनियोजन म्हणजे कुटुंब केव्हा वाढवायचे या बद्दलचे संतती नियमनाद्वारे नियोजन होय. यात मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या जन्माच्या दरम्यान अंतराळ, विशेषतः गर्भनिरोधक किंवा स्वयंसेवी नसबंदीद्वारे नियंत्रित करणे यांचा समावेश होतो. +कुटुंब नियोजन म्हणजे केवळ जन्माला येणाऱ्या बालकांच्या संख्येचे नियंत्रण नव्हे तर त्यात इतरही अनेक गोष्टींचा समावेश होतो. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञ समितीने १९७० सालच्या अहवालात[१] पुढील गोष्टींचा समावेश कुटुंब नियोजनात होतो, असे म्हटले आहे.[२] +ही कामे प्रत्येक देशाची कुटुंब नियोजनाची उद्दिष्टे आणि धोरणे यानुसार बदलतात. कुटुंब नियोजनाची आधुनिक व्याख्या ही आहे. +कुटुंब नियोजनाचा महिलांच्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. विकसनशील देशांमध्ये बाळंतपणाच्या वेळी महिलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. महिलेचे वय जसे वाढत जाते तसा आणि ३-४ मुले झाल्यावर हा धोका जास्त वाढतो. कुटुंब नियोजनाद्वारे स्त्रीच्या पुनरुत्पादन चक्रात हस्तक्षेप केल्यावर स्त्रियांना मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवता येते, दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवता येते आणि त्यामुळे बाळंतपणातील मृत्यू,अनारोग्यता कमी होते आणि महिलांचे आरोग्य सुधारते.केवळ कुटुंब नियोजनाची योग्य साधने उपलब्ध झाली तर माता मृत्यूंचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होते आणि बालकांच्या मृत्यूचे प्रमाण 20 टक्क्यांनी कमी होते. [३] +या कार्यक्रमाचे पूर्वीचे नाव 'कुटुंबनियोजन' असे होते.देशात या कार्यक्रमाची सुरुवात इ.स. १९५२ साली तर तत्कालीन मुंबई प्रांतात इ.स. १९५७ साली झाली.कुटुंब नियोजनाबद्दल अनेक गैरसमज आहेत.लोकांच्या मनात कुटुंब नियोजनाचा संबंध नसबंदीशी आहे तसेच जन्म नियंत्रणाशी आहे.या संकल्पनेत कुटुंब कल्याणाचा समावेश कार्यक्रम सुरू झाल्यापासून 15 वर्षांनी झाला आणि त्याचे नाव इ.स. १९७८ साली 'कुटुंबकल्याण कार्यक्रम' असे झाले.इ.स.१९७० मध्ये या कार्यक्रमाचे घोषवाक्य "दों या तीन बस्स" असे होते.इ.स. १९७१ सालापासून आजपर्यंत यात अनेक घटकांची भर पडून इ.स. १९९७ सालापासून हा कार्यक्रम प्रजनन आणि बालसंगोपन या नावाने ओळखला जातो.१९८० नंतर दोनच मुले असण्यावर भर देण्यात आला आणि त्यामुळे "हम दो, हमारे दो" हे या कार्यक्रमाचे हिंदी भाषेतील घोषवाक्य होते.भारतातील कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे उद्दिष्ट 'छोटे कुटुंब मानक' तयार करणे असे आहे.सध्या 'मुलगा किंवा मुली- दोनच अपत्ये बास' ,'3 वर्षांनंतर दुसरे मूल' आणि 'सार्वत्रिक लसीकरण' या तीन मुद्द्यांवर भर देण्यात येत आहे. +कुटुंब नियोजन कार्यक्रमामुळे भारतातील जननदर १९५० मधील ६.४ वरून २०१२ मध्ये २.४ वर आला. +संतती नियमनाचे विविध प्रकार आहेत. ते मुख्यतः दोन प्रकारात विभागले जातात. +गर्भधारणा टाळण्यासाठी ज्या जोडप्यांना कोणत्याही किंमतीत बंदी घालायची असेल त्यांच्यासाठी निरोध सारख्या दुसऱ्या प्रकारचे जन्म नियंत्रण असलेल्या नैसर्गिक कौटुंबिक नियोजनाचे मिश्रण करणे आवश्यक आहे. नैसर्गिक कौटुंबिक नियोजनांचे मुख्य फायदे म्हणजे त्यात रसायने किंवा संप्रेरकांचा समावेश नाही आणि यामुळे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. +वयस्कर आणि वंशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रौढांकडे कौटुंबिक नियोजन पर्यायांबद्दल जागरुक असले पाहिजे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, एकासाठी, कौटुंबिक नियोजन केवळ गर्भधारणा प्रतिबंधक पद्धती म्हणून मर्यादित नाही. त्यानुसार, नियोजित गर्भधारणा आणि प्रत्येक नवजात नवजात मुलाची इच्छा आहे याची खात्री करणे हे आहे. +कुटुंब नियोजनाचे तोटे : +त्याच्या जन्म नियंत्रण गुणधर्मांशिवाय, गोळी देखील आरोग्य फायदे आहेत. प्रोजेस्टिन-केवळ आणि संयोजनाच्या गोळ्या कमी होतात, मासिक पाळीच्या तीव्रतेची तीव्रता कमी करते आणि एक्टोपिक गर्भधारणेची शक्यता कमी करते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_951.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b990f7ab7a1eab6728ab6b05f2d7389525397c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_951.txt @@ -0,0 +1,18 @@ +धापड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे तिळसा मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १० किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५५ कुटुंबे राहतात. एकूण २४४ लोकसंख्येपैकी ११९ पुरुष तर १२५ महिला आहेत. गावाची साक्षरता ६९.६७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७६.७० आहे तर स्त्री साक्षरता ६२.९६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.५२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +खोदाडे, तिळमाळ, धाधरे, कोलीमसरोवर, शेळे, कळंभोळी, बाळिवळी, कासघर, शिरसाड, तिळसे, कपारी ही जवळपासची गावे आहेत.शेळे ग्रामपंचायतीमध्ये धाधरे, धापड, कोलीमसरोवर, शेळे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9514.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a87d269860fd9ea60f7724392f2149b9aff86aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9514.txt @@ -0,0 +1,4 @@ +वर्तुळाच्या कडेला परिघ असे म्हणतात. +परिघाचे सुत्र +परिघ = २πr = πd +येथे r = वर्तुळाची त्रिज्या, d = वर्तुळाचा व्यास diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9527.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6eabd8560e3df1c34ec178a45d2491f71ded77a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9527.txt @@ -0,0 +1,3 @@ +१८° ५९′ २४″ N, ७२° ५०′ २४″ E +परळ हे हे मुंबईचे उपनगर असून येथे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील परळ आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील लोअर परळ अशी दोन स्थानके आहेत. +परळ मुंबईच्या मूळ सात बेटांपैकी एक होते. हा प्रदेश १३व्या शतकात राजा भीमदेवाच्या आधिपत्यात होता. ही बेटे पोर्तुगीजांच्या हातात आल्यावर त्यांनी परेळ बेट जेसुइट धर्मगुरूंना दिला. १६८९मध्ये झालेल्या ब्रिटिश व सिद्दी यांच्यातील लढाईत जेसुइटांनी सिद्द्यांची बाजू घेतली. लढाईत ब्रिटिशांचा विजय झाल्यावर त्यांनी परळ जेसुइटांकडून काढून घेतले. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9538.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d39ad93b5c1029e327eae52bb608644fc217d391 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9538.txt @@ -0,0 +1,2 @@ +Hyperchloric acidOCl(=O)(=O)=OInChI=1S/ClHO4/c2-1(3,4)5/h(H,2,3,4,5) YKey: VLTRZXGMWDSKGL-UHFFFAOYSA-N YInChI=1/ClHO4/c2-1(3,4)5/h(H,2,3,4,5)Key: VLTRZXGMWDSKGL-UHFFFAOYAD +परक्लोरिक आम्ल (किंवा हायपरक्लोरिक आम्ल) हे क्लोरीन व ऑक्सिजन यांच्यापासून बनलेले अत्यंत शक्तिशाली आम्ल असून त्याचे रासायनिक सूत्र HClO4 आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9564.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc2b1de7c0b97fb090e204acd742a5b53cdf39da --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9564.txt @@ -0,0 +1,2 @@ +— रंगगुणक — + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9565.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e5e828e5f0d8a9ebf7283fb5984faf68a376064 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9565.txt @@ -0,0 +1,4 @@ +पर्पल पॉपी हे युनायटेड किंग्डममध्ये युद्धकाळात कार्यरत असलेल्या किंवा कामी आलेल्या प्राण्यांच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेले एक प्रतीकचिन्ह आहे[१]. हे चिन्ह स्मृती-दिवसासाठी तयार करण्यात आले होते. यासाठी पारंपारिक लाल स्मरब्रन्स पॉपीचा वापर केला होता. २००६ मध्ये हे चिन्ह तयार करण्यात आले. [१] +विशेषतः, त्या काळात लष्करी सेवेमध्ये कुत्रे कार्यरत होते. उदा. युनायटेड किंग्डम मधील "फर्स्ट मिल्ट्री वर्किंग डॉग रेजिमेंट".यातील कुत्र्यांनी पहिल्या महायुद्धात काम केले होते. कुत्र्यांप्रमाणेच ईतर अनेक प्राणी जसे की घोडे आणि गाढवे सुद्धा वापरण्यात आली होती. +२००६ मध्ये 'ॲनीमल एड' या धर्मादाय संस्थेने,पर्पल पॉपी हे चिन्ह युद्धात कामी आलेल्या प्राण्यांच्या स्मरणार्थ तयार केले होते. [१] या चिन्हाचा वापर मदत मागण्यासाठी सुद्धा करण्यात येतो. प्रथम विश्वयुद्धादरम्यान अंदाजे आठ दशलक्ष घोडे आणि गाढवे मरण पावली होती. [२]हे चिन्ह लाल किंवा पांढऱ्या रंगाच्या कपड्यांसोबत घालण्यासाठी तयार केले गेले होते[१]. ॲनिमल एडने २०१५ पर्यंत पर्पल पॉपीची विक्री केली होती.त्याची चुकीची व्याख्या करण्यात आली होती असे जेव्हा त्यांना वाटले तेंव्हा त्यांनी हे चिन्ह एनॅमलच्या जांभळ्या चिन्हात बदलविले होते.असे समजण्यात आले होते की प्राणी "नायक" नाहीत तर पीडित/बळी आहेत.[३][४] त्यानंतर पर्पल पॉपी हे प्रतीक म्हणून मर्फीच्या आर्मी चॅरिटीने २०१६ मध्ये त्याला घेतले आणि त्याद्वारे विक्री करणे सुरू ठेवले.[५][६] +११ नोव्हेंबर हा स्मृती-दिवसाव्यतिरिक्त, एक पर्पल पॉपी दिवसपण आहे. त्या दिवशी पर्पल पॉपीचा वेष परिधान केला जातो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9594.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15aa0b9ad57cc8cb5b0dc3db7ea20906698e49ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9594.txt @@ -0,0 +1,8 @@ + +महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पहिले मराठी पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात २२ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले. या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष ना.धों. महानोर हे होते. +रत्‍नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेज व पेम संस्था यांनी आयोजित केलेल्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ७ ते ९ डिसेंबर २०१३ या तारखांना ‘पर्यावरणप्रेमी युवा साहित्य संमेलन’ झाले. डॉ. रामचंद्र देखणे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले. +या संमेलनाच्या निमित्ताने १४ लघुपट दाखविण्यात आले, विद्यार्थ्यांनी पर्यावरण, पाणी, निसर्गावर आधारित कविता ऐकवल्या आणि गरम पाण्याच्या झऱ्यातील उष्णतेपासून प्रदूषणविरहित वीजनिर्मिती कशी करता येते हे भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. ए.अबसर यांनी सांगितले. + + + +पहा : diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9668.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..132aad0ce7b07af8d2e5b50d6086a14be6b84722 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9668.txt @@ -0,0 +1 @@ +पर्सी बिश शेली (४ ऑगस्ट, इ.स. १७९२ - ८ जुलै, इ.स. १८२२:ला स्पेझियाचा अखात, सार्डिनिया) हा एकोणिसाव्या शतकातील इंग्लिश कवी होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_967.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3063b70cbefd6c2bc089e5ce146c1eac459cf186 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_967.txt @@ -0,0 +1,9 @@ +धामण नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +धामण नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे. + + +अडुळा नदी  · अळवंड नदी  · आरम नदी  · आळंदी नदी  · उंडओहोळ नदी  · उनंदा नदी  · कडवा नदी  · कवेरा नदी  · काश्यपी (कास) नदी  · कोलथी नदी  · खार्फ नदी  · गिरणा नदी  · गुई नदी  · गोदावरी नदी  · गोरडी नदी  · चोंदी नदी  · तान (सासू) नदी  · तांबडी नदी  · दमणगंगा (दावण) नदी  · धामण नदी  · नंदिनी (नासर्डी) नदी  · नार नदी  · पर्सुल नदी  · पांझरा नदी  · पार नदी  · पिंपरी नदी  · पिंपलाद नदी  · पुणंद नदी  · बाणगंगा नदी  · बामटी (मान) नदी  · बारीक नदी  · बोरी नदी  · भोखण नदी  · मान (बामटी) नदी  · मासा नदी  · मुळी नदी  · मोसम नदी  · म्हाळुंगी नदी  · वडाळी नदी  · वाकी नदी  · वाग नदी  · वाल नदी  · वालदेवी नदी  · वैतरणा नदी  · वैनत नदी  · वोटकी नदी  · सासू (तान) नदी + diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9683.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19b11386a08f592abb9ef1724c2c54d226078d02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9683.txt @@ -0,0 +1,9 @@ +पलंगका राया हे इंडोनेशियाच्या मध्य कालीमंतान प्रांताची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. हे शहर बोर्नियो बेटावर कहायान आणि सबांगाऊ नद्यांच्या मध्ये वसलेले आहे. २०२० च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या २,९३,५०० होती[३] तर २०२०मधील अधिकृत अंदाज ३,०५९०७ होता. यांत १,५५,४९६ पुरुष आणि १,५०,४११ स्त्रीया होत्या. [१] पलांगका राया हे इंडोनेशियातील आकाराने सर्वात मोठे शहर आहे (जकार्ताच्या आकाराच्या अंदाजे चार पट). या शहराच्या आसपासचा प्रदेश दाट जंगलाने व्यापलेला आहे. यांतउत्तरेकडील राकुम्पिट आणि बुकिट बटू संरक्षित जंगले, निसर्ग संवर्धन क्षेत्रे आणि टांगकिलिंग जंगलासह). [४] +पलंगका राया हे नाव दयाक न्गाजू आणि संस्कृत या दोन भाषांतून तयार झाला आहे. दयाक भाषेत पलंगकाचा अर्थ पवित्र स्थान होतो व पलंगका रायाहे विशाल पवित्र स्थळ असल्याचे नावातून सूचित होते. या शहराच्या ठिकाणी पूर्वी दाट जंगलात पहांडुत नावाचे छोटे दयाक गाव होते[५] [६] +जंगले आणि पाणी, चिखल आणि खारजमिनीने वेढलेल्या शहरावर नेहमी धुके पडते. याशिवाय जंगलातील वणवे आणि दलदलीतील वायु यांमुळे येथील हवा अनेकदा धूसर होते. [७] [८] +पलंगका रायामधील लोकसंख्या वर्षाला २.८४% वेगाने वाढते आहे. येथील लिंग गुणोत्तर १०६ पुरुष प्रति १०० स्त्रीया असे आहे. कालीमंतानमधील इतर भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरात स्थलांतरित होत असतात. [१०] [११][१२] +शहरात १,९९,१४० मुस्लिम, ७३,६४१ प्रोटेस्टंट, ५,५११ कॅथलिक, ३,४५३ हिंदू, ४८५ बौद्ध, ८ कन्फ्यूशियन आणि २७ इतर धर्मांचे अनुयायी असल्याचा अंदाज आहे. [१०] [१३] शहरातील अर्ध्याहून अधिक व्यक्ती दयाक वंशाच्या आहेत. याशिवाय बंजार, मलय, बुगिनीज आणि जावानीज यांसारख्या इतर जाती देखील शहरात राहतात. [१४] शहरातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या जेकन राया भागात आहे. [१५] +२०२०मध्ये २३४ मशिदी, २०४ चर्च, ४ हिंदू मंदिरे आणि ५ चिनी बौद्ध मंदिरे आहेत [१३] [१०] शहरातील सर्वात मोठी मशीद दारुसलाम ग्रँड मस्जिद पलांगका राया आहे. १९८४मध्ये बांधलेली ही मशीद जेकन राया भागात असून ५०,००० मीटर२ आकाराची असून येथे एकाच वेळी १०,००० लोक नमाज अदा करू शकतात. [१६] +शहरातील चार हिंदू मंदिरांपैकी जसे की पुरा पितामाहा सुद्धा जेकन राया भागात आहे. हे मंदिर १९७८मध्ये इंडोनेशियाच्या सैन्याने स्थानिक हिंदू लोकांच्या मदतीसाठी बांधले होते. याचा वापर बालीहून स्थलांतरित झालेले लोक करतात. [१७] [१८] [१९] [२०] +त्जिलिक रिवुत विमानतळ शहराला विमानसेवा पुरवतो. येथे लायन एरचे वैमानिक प्रशिक्षण केन्द्र आहे[२१] [२२] पलंगका रायामध्ये एकूण 911.83 किमी लांबीचे रस्ते आहेत, त्यांपैकी ५६३.७३ किमी डांबरी आहेत. [२२] +साचा:मध्य कालीमंतान diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9735.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a248120d022175249b90f51c97736875b173704c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9735.txt @@ -0,0 +1 @@ +मुथिया मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान हे श्रीलंकेच्या कॅंडी शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9765.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..140147bcdf94018806a581fbf18cfae147f45ce7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9765.txt @@ -0,0 +1,2 @@ + पळशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9787.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ad3e966ac51636901c4d36f2226b01d18cc19f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9787.txt @@ -0,0 +1,2 @@ +पळशे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9795.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6e4c43444dd932a0cdea29785597749a1b41325 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9795.txt @@ -0,0 +1,2 @@ + पळसकुंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_98.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_98.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65de265328b6b306d791a7b263a3d2b6f4ffc7db --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_98.txt @@ -0,0 +1 @@ +दॉमिनिक दि व्हियेपॉं (मूळ नाव - दॉमिनिक मरी फ्रांस्वा रेने गलूझू दि व्हियेपॉं) (नोव्हेंबर १४, इ.स. १९५३:रबात, मोरोक्को - ) हा मे ३१, इ.स. २००५ ते मे १७, इ.स. २००७ दरम्यान फ्रांसचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9807.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b984a0d404c5347bcb9cffc028f0ec5e748e60d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9807.txt @@ -0,0 +1,2 @@ +पळसगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9810.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b23db198e7c164b932f3df15e1119484c26808b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9810.txt @@ -0,0 +1,2 @@ + पळसगाव बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9860.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e114aac52379ab33196d168d5b9dad0595fd5d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9860.txt @@ -0,0 +1 @@ +पवन सराफ (जन्म १७ डिसेंबर २०००) एक नेपाळी क्रिकेट खेळाडू आहे.[१][२] २५ जानेवारी २०१९ रोजी युनायटेड अरब अमिराती विरुद्ध नेपाळकडून त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) पदार्पण केले.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9868.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81c13056f95f434299b11ab63bec16219d538ba1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9868.txt @@ -0,0 +1,3 @@ + +पवनदीप सिंग (१७ जानेवारी, १९९८:मलेशिया - हयात) भारतीय वंशाचा पण मलेशियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो. +पवनदीप आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८मध्ये मलेशियातर्फे खेळला आहे. पवनदीपचा भाऊ विरेनदीप सिंग सुद्धा क्रिकेट खेळतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9879.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..785f187121d3abbaa76c62a64874bd75e35f9fd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9879.txt @@ -0,0 +1,2 @@ +पवनाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9882.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c45b687430ebefa65ccecd00a48779c3a7bfa0e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9882.txt @@ -0,0 +1 @@ +पवनी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9883.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..437d7edbc7c82b1bdc4b6ed0bb6cfb13497866de --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9883.txt @@ -0,0 +1 @@ +पवनी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9895.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9895.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6a9edce8bdc2bd2a98ec4b688c28a9e765d98bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9895.txt @@ -0,0 +1,2 @@ +पवहर बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9902.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..410a6e49f4fadfef92e066a982dc5308689ad412 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9902.txt @@ -0,0 +1,2 @@ +पवारवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9911.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0f96aa5011e4aea7696125bf507f8fb4d852944 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9911.txt @@ -0,0 +1,2 @@ +पवारवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9913.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..943269a1467843086eeeb417169965fcd4583e9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9913.txt @@ -0,0 +1,5 @@ +श्री. पवित्र (जन्म १६ जानेवारी १८९४ – मृत्यु १६ मे १९६९) - मूळ नाव - फिलीप बार्बियर सेंट हिलरी (Philippe Barbier Saint-Hilaire) श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे हे पहिले फ्रेंच शिष्य होते. ते श्रीअरविंद आश्रमाचे जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. +ते पॅरिस-निवासी होते. शिक्षण व व्यवसायाने अभियंता होते. +१९१४ मध्ये पॅरिसमधील पॉलिटेक्निक स्कूलमधून पदवी प्राप्त केली. मग ते अधिकारी म्हणून पहिल्या जागतिक-युद्धामध्ये सहभागी झाले. युद्धानंतर त्यांनी पॅरिसमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून वाहतूक आणि दळणवळण मंत्रालयात काम केले. +गूढवादात रस असल्याने झेन बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी ते १९२० साली जपानला रवाना झाले. १९२४ मध्ये त्यांनी जपान सोडले आणि उत्तर चीन आणि मंगोलियातील मठांमध्ये तिबेटी लामांसोबत काळ व्यतीत केला. [१] +फिलीप यांना पवित्र हे टोपणनाव श्रीअरविंद यांनी दिले होते. [४] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9930.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4a447afa12b2e082e434fda46e6648639dc8a89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9930.txt @@ -0,0 +1 @@ +पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विकास विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9934.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82c9be0665d70079fed556bdf117be267fcc61d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9934.txt @@ -0,0 +1,3 @@ +पशुसंवर्धन विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. राधाकृष्ण विखे-पाटील हे सध्या पशुसंवर्धन विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9943.txt b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1068d0ad0c0b532070bd1e898d0137cfef052b83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_1/wiki_s5_9943.txt @@ -0,0 +1 @@ +अहमदाबाद पश्चिम हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला.