diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_100.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd40910d9e70d6412e5e9919bb62a2d649c27a7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_100.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10036.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e28bdbba5a338da3e4c1110f7e91839be2dd5c07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10036.txt @@ -0,0 +1,3 @@ +छत्तीसगढ विधानसभा ही भारतातील छत्तीसगढ राज्याची एकसदनीय राज्य विधानसभा आहे. +विधानसभेची जागा राज्याची राजधानी रायपूर येथे आहे. विधानसभेत ९० सदस्य (आमदार) आहे जे मतदारसंघातून थेट निवडून आलेले आहे. [१] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10058.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10058.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86aaa27c74fd9c6467f99cc4dc4094f9576a2563 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10058.txt @@ -0,0 +1,8 @@ + + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + + +दुसरे राजाराम (१३ एप्रिल १८५० - ३० नोव्हेंबर १८७०) हे १८ ऑगस्ट १८६६ ते ३० नोव्हेंबर १८७० पर्यंत कोल्हापूर संस्थानचे राजा होते. तिसऱ्या शिवाजींना औरस पुत्र नसल्याने पाटणकरांकडील दुसऱ्या राजारामला दत्तक घेतले. हा मोठा देखणा, शहाणा आणि इंग्रजी बोलणारा होता. राजाराम महाराजांची यूरोप-यात्रा केली. परत येताना फ्लॉरेन्स (इटली) या शहरात ते मरण पावले (१८७०). त्यांची छत्री तेथे आहे. इटलीतील मंत्र्यांच्या परवानगीने अरव नदीच्या काठावरच त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्यामागे शिवाजी सहावा गादीवर आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10063.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef37cd7f5ce6a25bc25ea979202625222b3804d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10063.txt @@ -0,0 +1,11 @@ + + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + + +हा लेख साताऱ्याचे राजे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याबद्दल आहे. हे शाहू राजांचे ज्येष्ठ पुत्र होते.[ संदर्भ हवा ] +साताऱ्याचे छत्रपती हे मराठय़ांच्या साम्राज्याचे खरे धनी. युगपुरुष शिवाजी महाराजांचे वंशज वंशपरंपरेने साताऱ्याच्या गादीवर होते. तथापि, पेशवाईचे महत्त्व वाढल्याने साताऱ्याचे छत्रपती केवळ नामधारी राहिले. सन १७९३ च्या सुमारास छत्रपती प्रतापसिंहांचा जन्म झाला. साताऱ्याचे छत्रपती दुसरे शाहू सन १८०८ च्या सुमारास मृत्यू पावल्यावर प्रतापसिंह छत्रपती झाले. +तथापि छत्रपतींनी इंग्रजांशी संधान साधले म्हणून दुसऱ्या बाजीरावाने त्यांना आपल्यासोबतच ठेवले. तसेच छत्रपतींच्या हितचिंतकांची तुरुंगात रवानगी केली. १८१७ च्या सुमारास इंग्रजांशी झालेल्या लढाईत बाजीरावाचा पराभव झाला. तेव्हा बाजीराव पळाला आणि छत्रपती इंग्रजांच्या हाती सापडले. सन १८१८ला दुसऱ्या बाजीरावाचा पूर्ण पराभव करून इंग्रजांनी पेशवाई बुडवली. तथापि, छत्रपतीच्या घराण्याचा आपडौल काय आहे याची इंग्रजांना जाण असल्याने त्यांनी छत्रपतींशी तह करून त्यांना मांडलिक बनवले. सातारा आणि आजूबाजूचा प्रदेश या छोट्याशा राज्यातही छत्रपतींनी काही सुधारणा केल्या. त्या इग्रजांच्या डोळ्यात खुपल्या. +पुढे विविध कारणांवरून त्यांचे इंग्रजांशी खटके उडू लागले. स्वाभिमानी असलेल्या छत्रपतींना इंग्रजांची बंधने आता बोचू लागली. अखेर छत्रपतींवर इंग्रजांनी राजद्रोहाचा आरोप ठेवला. आरोप कबूल केल्यास गादीवर ठेवू अन्यथा राज्यास मुकाल, असा तिढा त्यांना टाकला. या गोष्टीस छत्रपतींनी बाणेदारपणे नकार दिला. तेव्हा त्यांना गादीवरून दूर करून त्यांची रवानगी काशी येथे केली गेली. तत्कालिन गव्हर्नर जनरलपुढे त्यांनी आपली बाजू मांडली. पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा आपला स्वामीनिष्ठ वकील रंगो बापूजी यास आपली कैफियत मांडण्यासाठी त्यांनी इंग्लंडला पाठवले. ‘‘राज्य जाईल अशी धमकी कशाला देता? मी राज्याची हाव कधीच धरली नाही.’’ असे बाणेदार उत्तर त्यांनी इंग्रजांना दिले होते. पण अखेर १४ ऑक्टोबर १८४७ रोजी प्रतापसिंह भोसले यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या काही वारसांना इंग्रजांनी गादीवर बसवते. परंतु पुढे दत्तक वारस नामंजूर करून १८४८ च्या सुमारास सातारचे राज्य खालसा करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10065.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10065.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c19c3a4b07b8fac809d77ed6636404643ad2d9be --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10065.txt @@ -0,0 +1,8 @@ + + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + + +छत्रपती राजाराम (तिसरे राजाराम) हे १९२२ ते १९४० पर्यंत कोल्हापूरचे महाराज होते. त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज होते. एक उदार शासक, आपल्या राज्यातील दलित आणि उदासीन जातींच्या उन्नतीसाठी ते महत्त्वाचे होते. त्यांनी कोल्हापूर उच्च न्यायालय, आधुनिक गृहनिर्माण विकास, अद्ययावत पाणीपुरवठा प्रणाली, मोफत प्राथमिक शिक्षण आणि उच्च दर्जाची स्त्री शिक्षण यांची स्थापना केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10066.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92ae2297565eabd294a9b54dc41a7fc6defd117c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10066.txt @@ -0,0 +1,21 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + + छत्रपती राजारामराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१ या तिथीला म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले राजगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी साम्राज्याच्या अतिशय अवघड काळात (१६८९ ते १७००) त्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या साहाय्याने नेतृत्व केले. कारकिर्दीचा मोठा कालखंड त्यांनी तामिळनाडूतील जिंजी येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली. फाल्गुन कृष्ण ९ शके १६२१ म्हणजे ३ मार्च १७०० मध्ये पुण्याजवळील सिंहगड येथे त्यांचा मृत्यू झाला. +राजाराम महाराजांच्या काळापासून स्वराज्यावरचा एकछत्री अंमल खऱ्या अर्थाने संपला.[ संदर्भ हवा ] नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्माण झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपूर, कोल्हापूर, सातारा, बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर, उज्जैन व इंदूर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती. +शिवाजी महाराजांनी जे कमावले ते राखण्याची जबाबदारी छत्रपती संभाजींवर आली; ते त्यांनी राखले पण त्यांच्या अकाली घरपकडीनंतर व हत्येमुळे मराठेशाहीचा कणा पार मोडून गेला. स्वराज्यास छत्रपती म्हणून राजाराम महाराज सिंहासनावर बसले. हा कालावधी राजाला फारच धामधुमीचा, दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला. राजाराम महाराजांच्या जीवनातील पहिली लढाई १० जून १६८९ला प्रतापगडच्या पायथ्याशी झाली. काकरखान सारख्या मुघलांना छत्रपती राजाराम महाराज व एकनिष्ठ सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांनी कोयनेच्या काठावर धूळ चारली. १० जून ते १० ऑगस्ट १६८९ या काळात राजाराम महाराजांचे वास्तव्य प्रतापगडावर होते. +नंतर छत्रपती राजाराम व त्यांचा पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभार पाहिला व तो काळ गाजविला, व राज्य कसे का होईना[ संदर्भ हवा ], जिवंत ठेवले. +जन्मताना राजाराम पायाकडून जन्मले म्हणून सर्वजण चिंतीत झाले असताना, शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तविले.[ संदर्भ हवा ] प्रत्यक्षात जरी राजारामाने पातशाही पालथी घातली नाही, तरी त्याने पातशहाला झुंजवत ठेवून यश मिळू दिले नाही, पातशाही खिळखिळी केली.[ संदर्भ हवा ] राजाराम महाराज हे शांत, धीरगंभीर प्रकृतीचे होते. राजाराम महाराजांचे लष्करी शिक्षण हे हंबीरराव मोहित्यांकडे (स्वराज्याचे सरसेनापती व नात्याने सख्खे मामा) झाले. हंबीरराव हे कुडतोजी (प्रतापराव) गुजरानंतरचे सेनापती. प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजारामाचे लग्न लावले. +१ फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजी महाराज पकडले गेले. गादीचे औरस वारस युवराज शाहू त्यावेळी ७ वर्षाचे पण नव्हते. त्यांना छत्रपतीसारख्या महत्त्वाच्या पदावर बसवायच्या ऐवजी येसूबाई आणि मंत्रिमंडळाने राजाराम महाराजांना छत्रपती करण्याचा निर्णय घेतला व लगेच १२ फेब्रुवारी रोजी राजाराम छत्रपती झाले. +राजाराम महाराज छत्रपती जरी झाले तरी त्यांच्यापुढील परिस्थिती खराब होती. संभाजी महाराज अटकेत होते, काही मराठे सरदार औरंगजेबाच्या बाजूला झुकत होते. चारीकडून स्वराज्यावर होणारा हल्ला, स्थानिक लोकांची फंदफितुरी, औरंगजेबाशी लढा द्यायला लागणाऱ्या पैशाची चणचण हे सर्व प्रश्न त्यांच्यापुढे होते. स्वराज्य तर राखायचे, मराठेशाहीला जिवंत तर ठेवायचे, पण हाती बळ नाही, पैसा नाही अशी भीषण परिस्थिती होती. औरंगजेबाच्या सैन्याने एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या व ते राजाराम महाराजांच्या मागेच लागले होते. ह्यामुळे महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांना दूर जिंजीस जाऊन राज्य राखण्याचा सल्ला दिला. प्रल्दाद निराजी यांना "पंत प्रतिनिधी"पद (जे अष्टप्रधानांच्या वरचे होते) देऊ केले. ह्या पदामुळे राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत प्रतिनिधी सर्व निर्णय घेऊ शकत होते. वरील सर्व परिस्थिती पाहता राजाराम महाराजांनी जिंजीला जाण्याचा निर्णय लगेच अंमलात आणला. स्वराज्याभोवती मोगलांचा वेढा घट्ट होत होता. राजाराम महाराजांनी गड सोडून किल्लेदारांना व मोठ्या सरदारांना भेट देण्यास आरंभ केला, त्यांना आपल्या बाजूस वळविण्यास बोलणी लावली. बरेच सरदार मोगलांस मिळाले होते, त्यांची चाचपणी केली. होताहोईतो मराठी लोकांना एकत्र आणण्याचे सुरू केले. पण यात एक मोठी मेख मोगलांनी मारून ठेवली होती. संभाजी महाराजांच्या शेवटच्या काही वर्षात औरंगजेब स्वतः दक्षिणेत असल्यामुळे मराठा सरदारांना मोगली सत्तेत समाविष्ट करण्यासाठी मोगलांनी वतने देणे सुरू केले होते. वतने देऊन मराठी लोकांना स्वराज्याचा बाबतीत निष्क्रिय करणे सुरू केले होते. वतनदारीची जी पद्धत शिवाजी महाराजांनी मोडली होती ती परत वर आली. याचा मराठी राज्याला फार तोटा झाला. त्यातच महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. लालूच, दुष्काळ आणि वतनाचा लोभ ही तीन कारणे एकत्र आल्यामुळे स्वराज्यातील बहुतेक देशमुख, पाटील, व सरदार मोगलांना मिळाले.[ संदर्भ हवा ] +छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचा बराचसा भाग अगदी काहीच दिवसात मोगली अंमलाखाली आला होता.[ संदर्भ हवा ] स्वराज्य राहून राहून सातारा-परळी, विशाळगड, रत्‍नागिरीचा काही भाग व मोजकेच दोन-पाच किल्ल्यापर्यंत मर्यादित झाले. राजाराम महाराज स्वतः ह्या वेळी पन्हाळ्यास होते. मोगलांनी पन्हाळ्यासदेखील वेढा घातला. राजाराम महाराजांवर संकटावर संकटे येत होती. रामचंद्रपंत, जे संभाजी महाराजांच्या काळात स्वराज्यात अमात्य होते त्यांना "हुकुमतपनाह" हा किताब दिला गेला व प्रतिनिधीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले गेले. अंधाऱ्या रात्री राजाराम महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले व जिंजीच्या मार्गावर लागले. भवानीने दुसऱ्यांदा पन्हाळ्यावर महाराष्ट्राला साथ दिली. राजाराम महाराज सुटल्याचे बहादुरखानाच्या लक्षात आले. तुंगभद्रा नदीतीरी भीषण संग्राम झाला. महाराज स्वतः लढत लढत नदीत उडी मारून निसटून गेले. बेदनूरला राणी चेन्नामा राज्य करत होती. तिने औरंगजेबाची पर्वा न करता महाराजांना आश्रय दिला व त्यांची सुखरूप रवानगी जिंजीला केली. जिंजीला राजारामांचे जावई हरजीराजे महाडीक होते तेव्हा राजांनी जिंजी हस्तगत केली. +जिंजीसारख्या ८००-९०० मैल दूर असलेल्या प्रदेशातून राजाराम महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध दोन आघाड्या उघडल्या होत्या. जवळ पैसे नाही, सरदार नाही, सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलाविण्यासाठी त्यांनी वतनदारी देणे सुरू केले. वतनदारीच्या आमिषांमुळे परत जुने लोक स्वराज्याला सामील होऊ लागले. राज्यात दुष्काळ व मोगलांची जाळपोळ ह्यामुळे राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली. यावर त्यांनी एक सरदार नेमला जो गावागावात फिरून गुन्हेगारांस शासन देई. राज्य कर्जबाजारी झाले. महाराजांनी हुंडीच्या रूपात वतने द्यायला सुरुवात केली आणि येथूनच राज्यावरच्या एकछत्री अंमल संपायला सुरुवात झाली.[ संदर्भ हवा ] वतनाप्रमाणे सरदार स्वतः फौजफाटा बाळगी व जेव्हा राजाला गरज पडेल तेव्हा त्याचा साह्यास जाई. ह्यात झाले काय की ते वतनदार त्यांच्या वतनापुरते राजे बनले. त्यांचा सैन्यात जे शिपाई असत त्यांचे इमान हे मुख्य राजा सोबत नसून वतनदारासोबत असे. त्यामुळे "स्वराज्य" ही कल्पनाच नष्ट झाली. अवघड लढाई दिसली की हे वतनदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत व मोगलांना जाऊन मिळत. त्यामुळे एकच वतन अनेक लोकांना दिले गेले व स्वराज्याच्या न्यायाधिशाला भलत्याच भानगडींना सामोरे जावे लागले. +अशातच एका मर्द मराठ्याने (संताजीने) औरंगजेबाच्या तुळापूर येथील छावणीवर अंधारात हल्ला चढवला व प्रत्यक्ष औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले. लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) लिखित "भंगले स्वप्न महाराष्ट्रा" या नाटकात या धाडसी हल्ल्याचे व संताजी - धनाजी यांच्या पराक्रमाचे दर्शनचं घडवण्यात आले आहे.[१] लगेच पंधरा दिवसात घोरपडे बंधूंनी झुल्फिकारखानावर हल्ला चढवून त्याचे पाच हत्ती पळवून आणले. मराठी सैन्यातील मुख्य सरदारांची दुसरी फळी तयार व्हायला सुरुवात झाली. स्वराज्यावर आलेल्या अमावस्येत राजाराम महाराजांना लांबवर उगवत्या सूर्याची किरणे दिसायला सुरुवात झाली. +धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे दोघे सरदारपण वतनदार होते पण दोघेही देशप्रेम नावाची चीज बाळगून होते. ह्या दोघांनी परत गनिमी कावा सुरू करून शिवाजी महाराजांप्रमाणे अकस्मात हल्ले करायला सुरुवात केली. ह्या दोघांसोबत हुकुमतपनाह, प्रतिनिधी, घोरपडे बंधू (बहिर्जी व मालोजी) ह्या सरदारांनी अनेक छोट्या आघाड्या उघडल्या. दिवसरात्र पायपीट करून हे लोक हल्ले करून अकस्मात माघार घेत. "स्वराज्य" ही कल्पना टिकवून ठेवण्यासाठी ह्या लोकांनी खूप मेहनत घेतली. +पुढे जिंजीवरच झुल्फिकारखानाने हल्ला केला. त्याला फ्रेंच सैन्याची मदत होती. महाराज परत अडचणीत आले. जिंजी किल्ला मोठा कठीण आणि लढवायला मजबूत होता. महाराजांनी स्वराज्यात मदतीसाठी सांगावा धाडला आणि दिवसरात्र वाटचाल करत धनाजी जाधव व संताजी कर्नाटकात येऊन पोचले. त्यांनी शाहजादा कामबक्ष व झुल्फिकारखान या मोगली सरदारांचा धुव्वा उडवत परत एकदा जिंजीच्या आजूबाजूच्या परिसर जिंकून घेतला. ह्यानंतर संताजी घोरपडे स्वराज्यासाठी मरेपर्यंत झुंज देत होते. हे इमान पैदा केले शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने. महाराजांनी पत्र पाठवून निर्धोक राहा असे सांगितले, पण त्याच वेळेस तंबीही दिली होती. नवीन लोकांसोबत संताजीचे जास्त जमले नाही, त्यामुळे महाराजांनी संताजीस त्याची फौज खाली करण्याचा हुकूमपण दिला व सरसेनापतीपद धनाजीला दिले. पण संताजीने फौज सोडली नाही, तो लढत राहिला पण स्वराज्याच्या बाजूनेच. औरंगजेबाकडे १,४३,००० खडी फौज व ९६ मराठे सरदार होते यावरून राजाराम महाराजांचा लढा किती विचित्र होता याची कल्पना करता येते. मिर्झा राजाच्या वेळेस शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना पार शेवटच्या थरापर्यंत रुजविली होती, पण राजारामाच्या काळात ती पूर्णपणे उखडली गेली होती. [ संदर्भ हवा ] मराठी सैन्यात त्यावेळेस साधारण (वतनदारी मिळून) ३०,००० ते ५०,००० इतके सैन्यपण भरत नव्हते. एकास साडेतीन असा हा लढा होता. शिवाय मोगलांबरोबर हत्ती, तोफखाना हे सर्व, तर मराठ्यांचे सैन्य हे तलवार, बर्च्या व ढाली एवढेच घेऊन लढत होते. +सन १६७९ ते १७००पर्यंत महाराष्ट्रावर सतत स्वाऱ्या होत होत्या. दुष्काळ, जाळपोळ यामुळे महाराष्ट्र खचून गेला होता. राज्याची तिजोरी नाही, राजा परागंदा(?), पुरेशी फौज नाही अशा काळात वतनदाऱ्या बहाल करण्याशिवाय दुसरा पर्याय राजाराम महाराजांसमोर नव्हता असे मत आहे. पण नंतर याचे भयंकर दुष्परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले. +सततची धावपळ, सोबत वाईट प्रकृती यामुळे राजाराम महाराज लवकरच वारले. छत्रपती राजाराम वारल्यावर स्वराज्य परत एकदा डळमळीत झाले. राजाराम महाराजांना दोन पुत्र होते. संभाजी (दुसरे) आणि शिवाजी (तिसरे). ह्यांपैकी राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर कर्णाला गादीवर बसवल्याचा उल्लेख रिसायतकार करतात पण तो ३ आठवड्यात वारला. गादी परत पोरकी झाली. संभाजी दुसरे हे राजसबाई आणि राजाराम महाराज ह्यांचे पुत्र होते. +राजाराम हा मुळात शांत स्वभावाचा माणूस होता. त्याने राज्यकारभाराची घडी व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न केला व त्यात तो बऱ्यापैकी यशस्वी झाला. व्यक्तिगतरीत्या तो गुणी, धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होता. एका पत्रात त्याने दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली. काळ पाहिला तर औरंगजेब दक्षिण गिळंकृत करत होता, राजारामाकडे पैसे नव्हते, पुरेसे सैन्य नव्हते आणि हा माणूस दिल्लीला घशात घालू या असे त्याच्या अनुयायांना पत्राद्वारे लिहीत होता. काय म्हणावे ह्या धैर्याला? बेडर वृत्ती, धाडसीपणा की आणखी काही. (इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात, ती लगेच झाली. १७२८ला साली निझामाने पुणे घशात घातल्यावर बाजीरावाने औरंगाबादवर हल्ला चढविला) हे गुण राजारामाला त्याच्या वडिलांकडून आले. एवढेच नाहीतर त्याने वडिलांसारखी सुरतेला तिसऱ्यांदा हल्ला चढविण्याची तयारी केली होती, पण ऐनवेळी बातमी फुटल्यामुळे त्यांना मोगली सैन्याशी महाराष्ट्रातच मुकाबला द्यावा लागला.. +राजाराम महाराज महाराष्ट्रात परत १६९८मध्ये आले. त्यांनी आल्याबरोबर आपला पवित्रा बदलला. आजपर्यंत ज्या लढाया झाल्या होत्या त्या बचावासाठी. नंतर मात्र ज्या झाल्या त्या आक्रमण करण्यासाठी. मोगली सैन्य मराठ्यांच्या प्रतिकारापुढे जास्त असूनही टिकत नव्हते कारण त्यांचा राजा हाल सोसून त्यांना लढण्यास भरीस पाडत होता. स्वतः स्वाऱ्यांवर जात होता. औरंगजेबाने त्याच्या युद्धनीतीत १६९८ला परत बदल करून मोठी चढाई केली. त्याला घाबरून जाऊन परत एकदा जिंजीला जाण्याबद्दल बोलणे चालले पण त्या बोलण्यास राजाराम महाराजांनी नकार दिला व त्यांनी स्वतःच अनेक स्वाऱ्या चालू केल्या. गदग, वऱ्हाड येथे जाऊन संपत्ती लुटून आणली. महाराज परत एकदा कर्नाटकात गेल्याचा उल्लेख आहे पण त्या स्वारीबद्दल जास्त माहिती नाही. संताजी व धनाजी असे दोन थोर सेनापती त्याला लाभले. भरताने जसे रामाचे राज्य स्वीकारले तसे राजारामाने शाहूचे (संभाजीचे) राज्य स्वीकारले. त्याला छत्रपतीपदाचा मोह नव्हता. कित्येक कागदपत्रांत हे दिसून येईल की तो बरेचदा राज्य थोरल्या भावाचे आहे व मी फक्त काही दिवस त्या राज्याची काळजी घेतोय असे सरदारांना लिहितो. असा थोर राजा महाराष्ट्राला लाभला हे मराठी लोकांचे भाग्य. त्यांनी नवीन राष्ट्र उदयास आणले ही त्यांची कामगिरी. जुन्या इतिहासकारांनी राजारामवर थोडा अन्यायच केला असे वाटते. नवीन पुस्तकांत मात्र त्यांना जे श्रेय दिले पाहिजे ते दिले जात आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1011.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b1f498c5497210bd24c6717cc2913470cbf5df9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1011.txt @@ -0,0 +1,2 @@ +गडदेवधरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10130.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc5a9445382f08137cb0115aba596ea12f3a32a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10130.txt @@ -0,0 +1 @@ +छत्रपती संभाजीनगर तालुका (पूर्वीचा औरंगाबाद तालुका) हा महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10132.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..692dc964f29b33d509eb33fb89ce865a97ef4aa4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10132.txt @@ -0,0 +1 @@ +छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक (Chhatrapati Sambhajinagar Railway Station) हे छत्रपती संभाजीनगर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10138.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd66c6d0927d8cf1b2fae87d3a30006eace9d228 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10138.txt @@ -0,0 +1,2 @@ +छत्रपूर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. +हे शहर गंजम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10159.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f99714a338d245b68a98d83a3fd190ec5d7598c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10159.txt @@ -0,0 +1,2 @@ +५६-छप्पन्न  ही एक संख्या आहे, ती ५५  नंतरची आणि  ५७  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 56 - fifty-six. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10166.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd79efb003f6d97b4980605cf416049864989bb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10166.txt @@ -0,0 +1,6 @@ +छवि राजावत ( १९८०) ही जयपूरपासून ६० किलोमीटर (३७ मैल) अंतरावर असलेल्या टोंक जिल्ह्यातील सोडा गावाची सरपंच आहे. ती भारतामधील सगळ्यात कमी वयाची व एकमेव एमबीए झालेली सरपंच आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये स्थापन केलेल्या भारतीय महिला बँकेची ती संचालक देखील आहे.[१] +छवि हिचा जन्म राजस्थान मधील जयपूर इथे झाला. ती टोंक जिल्ह्यातील माल्पुरा तालुक्यात सोडा नावाच्या लहानशा गावातून आली आहे. तिचे आजोबा ब्रिगेडियर रघुबीर सिंग छवीच्या निवडणुकीपूर्वी २० वर्षांपूर्वी याच गावाचे सरपंच होते. तिने तिचे औपचारिक शिक्षण ऋषी व्हॅली विद्यालय, मेयो कॉलेज गर्ल्स स्कूल आणि लेडी श्रीराम कॉलेजमधून पूर्ण केले. तिने पुण्यातील 'बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॉर्डन मॅनेजमेंट'मधून एमबीए केले[२][३]. +छवि आपले गाव सोडामध्ये आणि जयपूरमध्ये आपल्या आई वडिलांसोबत आपला बराच वेळ घालवत असे. ती शेतकऱ्यांच्या मुलांसोबत खेळत मोठी झाली आहे. ग्रामीण लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांच्यबरोबर ती तासन्तास असायची. सरपंच बनण्यामागचा उद्देश म्हणजे आपल्या गांवासाठी काय करता येईल हा होता.[४] +भारतातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी छवि हिने तिची कॉर्पोरेटची नोकरी आणि शहरी जीवन सोडून दिले व ती गावाकडे आली. गावची सरपंच झाल्यानंतर तिने अनेक प्रकल्प यशस्वीपणे अंमलात आणले आहेत. उदाहरणार्थ, बहुतेक घरांमध्ये पावसाचे पाणी साठवणे, शौचालय सुविधा इत्यादी. भारतातील एक अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडिया हे तिला राजस्थानमधील ग्रामीण भागातील बदललेल्या भागाचा महत्त्वाचा हिस्सा मानतात.[५]. +२५ मार्च २०११ रोजी राजावत हिने भेटीला आलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ११ व्या इन्फो पायरेट वर्ल्ड कॉन्फरन्सच्या प्रतिनिधींना चांगला प्रतिसाद दिला. +६ जुलै २०१४ रोजी, छवी यांनी आपल्या वडिलांसोबत पंचायत सचिवावर जमिनीच्या वादावरून हल्ला केला. असे सांगितले जाते की छवी आणि तिचे वडील पोलिसांना सुरक्षा पुरविण्याची विनंती करीत होते परंतु त्यांना आलेल्या धमक्या आणि त्यांच्यावर झालेले हल्ल्याचे आधीचे प्रयत्त्न विचारात घेऊनही पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1017.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f05ea628b82276e9fb3ea0bdc55c87bf2286572f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1017.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10181.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..688a1927923f1697d2bef552774fcb8a8591cf81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10181.txt @@ -0,0 +1,4 @@ +छाया दातार (जन्म १९४४) या एक भारतीय कार्यकर्त्या, लेखिका आणि स्त्रीवादी आहेत. छाया दातार मराठी आणि इंग्लिश भाषेत लिहितात. +छाया दातार या गृहिणी होत्या. परंतु गृहिणी पद्धतीच्या जीवनामुळे निराश झाल्या होत्या. त्यातून बाहेर पडून त्या लेखन करायला लागून आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय झाल्या.[१] त्यांचा मराठीतील पहिला लघुकथा संग्रह, गोष्ट साधी सरळ सोपी हा १९७२ मध्ये आणि दुसरा वर्तुळाचा अंत १९७७ मध्ये लिहिला.[१] स्त्री उवाच नावाच्या मुंबईतील प्रकाशन समूहाच्या संस्थापकांपैकी एक आहे.[१] त्यांच्या लघुकथांनंतर, त्यांनी स्त्रियांच्या समस्यांचा अभ्यास करण्याचे काम सुरू केले.[१] वेजिंग चेंज: निपाणीतील महिला तंबाखू कामगार संघटना (१९८९), दातार यांनी सिगारेट कामगारांच्या संदर्भात निपाणीतील राजकीय आणि आर्थिक न्यायासाठी महिलांच्या संघर्षांचे परीक्षण केले.[२] साइन्समध्ये, समीक्षक चंद्र तळपदे मोहंती, लिहितात की दातार यांचे वेजिंग चेंज हे "महिला बिडी" कामगारांच्या संघटनात्मक इतिहासाचे एक सुंदर रचलेले, तपशीलवार विश्लेषण आहे."[२] +त्यांच्या आत्मचरित्रात्मक कथेत, इन सर्च ऑफ मायसेल्फ, तिने स्वतःचे अनुभव लिहिले आहेत. स्वतःच्या आदिवासी जगाशी संवाद साधल्याने स्त्रियांना स्वातंत्र्याची भावना कशी प्राप्त होते याचे वर्णन केले आहे.[३] आदिवासी स्त्रिया स्वतःचे अनुभव सांगून स्वतःला कसे शोधतात याचेही त्यांनी या कथेत वर्णन केले आहे.[३] दातार त्यांच्या कामांमध्ये दलित स्त्रीवादाची चर्चा करतात. +दातार हे समकालीन समाजशास्त्र,[४] इंडियन जर्नल ऑफ जेंडर स्टडीज,[५] इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली,[६][७] मध्ये प्रकाशित झालेले आहेत. मेन अगेन्स्ट व्हायोलेन्स अँड अब्यूज (मावा), पुरुष स्पंदन यांनी प्रकाशित केलेल्या जर्नलमध्ये योगदान दिले आहे.[८] त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन २०१७ रोजी तरीही शेष पुस्तक प्रकाशित केले.[९] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10201.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a5f07e91ad9d28fcb3ccfdbc8428c73057e37e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10201.txt @@ -0,0 +1,3 @@ + +छिंग राजवंश हे चीन मधील शेवटचे राजेशाही साम्राज्य होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10205.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c69fecab71c7e60de5c8fedae2dd4bc6816f27e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10205.txt @@ -0,0 +1,2 @@ +छिंगघाय–तिबेट रेल्वे (तिबेटी: མཚོ་བོད་ལྕགས་ལམ།; चीनी: 青藏铁路) ही चीन देशामधील एक रेल्वे आहे. ही रेल्वे तिबेटमधील ल्हासा शहराला छिंगहाय प्रांताच्या शीनिंग शहरासोबत जोडते. एकूण १,९५६ किमी (१,२१५ मैल) लांबीच्या ह्या रेल्वेमार्गाच्या शीनिंग ते गोलमुद दरम्यानच्या ८१५ किमी (५०६ मैल) लांबीच्या टप्प्याचे काम १९८४ साली पूर्ण झाले होते. १,१४२ किमी (७१० मैल) गोलमुद ते ल्हासा या टप्प्याचे उद्‌घाटन १ जानेवारी २००६ रोजी चिनी राष्ट्राध्यक्ष हू चिंताओ यांनी केले. +एकूण १,९५६ किमी लांबीचा हा मार्ग २००६मध्ये बांधून पूर्ण झाला. हा मार्ग तांग्गुला घाटातून जाताना ५,०७२ मी (१६,६४० फूट) उंचीवरून जातो. तेथील तांग्गुला रेल्वे स्थानक ५,०६८ मी (१६,६२७ फूट) उंचीवर असून जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्थानक आहे. ४,९०५ मी (१६,०९३ फूट) उंचीवरील फेंघुओशान बोगदा जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वेमार्गावरील बोगदा आहे. या मार्गावरील ६७५ पूलांची एकूण लांबी १५९.८८ किमी आहे. सुमारे ५५० किमी लांबीचा मार्ग पर्माफ्रॉस्ट[मराठी शब्द सुचवा]वर बांधलेला आहे. या मार्गावरील गाड्यांमधून ८०० ते १,०० प्रवासी रोज प्रवास करण्याची क्षमता आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10208.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce716f1a6cd460c0219011bab748cebe361a345a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10208.txt @@ -0,0 +1,2 @@ +छिंगहाय (देवनागरी लेखनभेद : छिंघाय; चिनी लिपी: 青海 ; फीनयिन: Qīnghǎi ; ) हा चीन देशाच्या पश्चिम भागातील प्रांत आहे. छिंगहाय सरोवरावरून या प्रांताचे नाव छिंगहाय ठेवले आहे. याच्या ईशान्येस कान्सू, वायव्येस शिंच्यांग स्वायत्त प्रदेश, आग्नेयेस सिच्वान व नैऋत्येस तिबेट स्वायत्त प्रदेश हे चिनी राजकीय विभाग वसले आहेत. शीनिंग येथे छिंगहायाची राजधानी आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10216.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4afd29fa4f80dba2e4d3b1797befbda6281623b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10216.txt @@ -0,0 +1,10 @@ +छिछोरे हा एक २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती विनोदी नाटक आहे .नितीश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते साजिद नडियादवाला यांनी केले आहे. सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. चित्रपटाने जगभरात ₹२१५ कोटी कमावले.[१][२] +हा चित्रपट ६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला ६५ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये पाच नामांकने मिळाली - सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट संवाद आणि सर्वोत्कृष्ट संपादन.[३] +सध्या, अनिरुद्ध "अन्नी" पाठक हा एक घटस्फोटित मध्यमवयीन माणूस आहे, तो किशोरवयीन मुलगा राघव याच्याबरोबर राहत आहे, जो एक महत्त्वाकांक्षी अभियंता आहे, जो भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) प्रवेश घेण्याच्या आशेने प्रवेश परीक्षा परीक्षेच्या प्रतीक्षेत आहे. [४] +निकालाच्या संध्याकाळी अँनी राघवला शॅपेनची बाटली गिफ्ट करते, असे आश्वासन देतात की ते एकत्र त्याचे यश साजरे करतील .अन्नीला त्याचा मुलगा राघव यांच्यावर तीव्र दबाव आहे याची जाणीव नव्हती. दुसऱ्याच दिवशी आपल्या अपार्टमेंटमधील निकाल तपासताना राघव यांना कळले की तो जेईई - प्रगत निकालात आयआयटीसाठी पात्र नाही आणि “पराभूत” म्हटल्याच्या भीतीने त्याने बाल्कनीतून उडी मारली. अंघी रुग्णालयात धाव घेते जेथे तो राघवची आई आपल्या माजी पत्नी मायाला सांत्वन करण्याचा प्रयत्न करतो. +राघवची प्रकृती खालावत चालल्यामुळे राघव जगण्याची इच्छा नसल्याने डॉक्टर माया आणि अंनी यांना माहिती देते. हताश अन्नी राघवमध्ये आशा पुन्हा जागृत करण्याच्या प्रयत्नात महाविद्यालयात आपल्या काळाची कहाणी सांगू लागली. कथा सत्य असल्याबद्दल राघव यांना शंका होती. राणीला समजावण्याच्या आन्नीने कॉलेजमधून आपल्या सर्व मित्रांना राघवला भेटायला बोलावले आणि त्यांनी एकत्र त्यांची कहाणी सुरू केली. +१९९२ मध्ये, महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी, अँनीला एच 4 वसतिगृहात एक खोली देण्यात आली होती, जी "अपयशी" असलेल्या गृहनिर्माणसाठी कुप्रसिद्ध आहे. एच 4 ब्लॉकच्या रहिवाशांना हे नाव देण्यात आले कारण त्यांनी वार्षिक स्पोर्ट्स जनरल चॅम्पियनशिपमध्ये वारंवार खराब कामगिरी केली. जीसी). लिपिकाने त्याच्या अर्जाला वेळ लागू शकेल अशी माहिती दिली तरी असमाधानी अँनी आपला वसतिगृह ब्लॉक बदलण्यासाठी अर्ज करतो. या दरम्यान, अँनीने त्याच्या वसतिगृहातील पाच साथीदारांशी मैत्री केली, ज्यांनी त्याच्याशी जवळची मैत्री केली: +दोन महिन्यांत, अन्नी पाच साथीदारांशी घनिष्ट मैत्री करते आणि मायाला डेट करण्यासही सुरुवात करते. प्रेझेंट डे एनी त्याच्या महाविद्यालयीन मित्रांची एक एक करून मुलाशी ओळख करून देते. राघव कथेत रस दाखवतो आणि आपल्या वडिलांच्या कथेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तो उत्साही होतो. "" लूझर्स "चा टॅग काढून टाकण्यासाठी त्याने आणि त्याच्या तळलेल्यांनी किती कठोर परिश्रम केले याबद्दल Anनी सांगते. त्यांनी जीसी चषक जिंकण्यासाठी सर्व योजना आखल्या. अँनीने अंतिम फेरी गमावली पण विजयी संघांनी त्यांना" चॅम्प्स "म्हटले. +आन्नी आणि त्याचे मित्र राघव यांना सांगतात की, स्पर्धा गमावल्यानंतरही, एच 4 वसतिगृहे पुन्हा कधीही "पराभूत" म्हणून ओळखल्या जात नाहीत कारण त्यांनी पराभवाच्या भीतीने स्पर्धेत न झुकता जिंकण्याऐवजी जिंकण्याचा प्रयत्न केला आणि बरेच काही केले प्रयत्न आणि लढा. अँनी आणि त्याचे मित्र राघव यांना एक सैनिक म्हणून, शस्त्रक्रिया आणि आगामी आयुष्याला सामोरे जाण्यास सांगतात. एक वर्षानंतर, पूर्णपणे बरे झालेले राघव कॉलेजच्या पहिल्याच दिवशी हजर होतो आणि प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी आयुष्यासाठी जे काही मिळत आहे याबद्दल समाधानी असल्याने आपल्या कॉलेजचे नाव काय आहे किंवा त्याचा क्रमांक काय आहे हे विचारू नका. +आयडीडीबी वर छिचोरे + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10231.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34588bc9421ea625b5a92eec4ae9863884b0be60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10231.txt @@ -0,0 +1,2 @@ +छिरवे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10250.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2079a6992c311454fe922ea6eeb9f860ee78b2bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10250.txt @@ -0,0 +1,6 @@ +छोटा खाटिक (इंग्लिश:Indian Baybacked Shrike) हा एक पक्षी आहे. +सर्वात लहान खाटिक पक्षी. सान्यासारखी बाकदार चोच. +पांढरे व राखी डोके. चोच, डोळा आणि कपाळाला जोडणारी काळी पट्टी.तांबूस किरमिजी पाठ. खालील भाग पांढरा. काळी-पांढरी शेपटी.पांढुरका पार्श्वभाग.पंखांवर पांढरा पट्टा किंवा आरसा. नर- मादी दिसायला सारखे. +निवासी. स्थानिक स्थलांतर करणारे. पाकिस्तान आणि भारत हिमालयाचा पायथा ते दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत व पूर्वेकडे बंगाल +फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात वीण. +पानगळीची शुष्क झुडपी जंगले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10256.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..090c6f14c73939286cdf3195571594b5dea95255 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10256.txt @@ -0,0 +1,2 @@ + +छोटा उदेपूर जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी वडोदरा जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10278.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a709e5107f1936c815848945c49149643e285c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10278.txt @@ -0,0 +1,223 @@ +छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (आहसंवि: BOM, आप्रविको: VABB), शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी सहार विमानतळ म्हणून ओळखला जात असे. सुमारे १८५० एकर परिसरात विस्तारलेला हा विमानतळ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई शहरातील अंधेरी या रेल्वे स्टेशनपासून हा सर्वात जवळ आहे . हा विमानतळ भारतातील तसेच दक्षिण आशियातील प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात, सर्वात व्यस्त विमानतळ आहे.[१][२] +यामुळे यास भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार म्हटले जाते. +या विमानतळाला लागूनच देशांतर्गत वाहतुकीचा विमानतळ आहे. त्याचे नावही छत्रपती शिवाजी विमानतळ आहे. त्याचे प्रवेशद्वार मुंबईतील विलेपार्ले या रेल्वे स्टेशनजवळ आहे. +इ.स. २०१४ चे सरासरी आकडे- +हा विमानतळ एर इंडिया यांचा मुख्य विमानतळ आहे. येथून सध्या ४६ आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यांची विमाने उडतात. याशिवाय गो फर्स्ट,स्पाइसजेट, इंडिगो एरलाइन्स , विस्तारा व एअर एशिया या कंपन्यांची अनेक उड्डाणे येथून होतात. या विमानतळावर सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:३० दरम्यान दिवसातील ४५ % उड्डाणे होतात. रात्री १०:०० नंतर बव्हंशी आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात. +मुंबईत सुरुवातीस जुहू विमानतळ हा एकच प्रवासी विमानतळ होता. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्यप्राप्‍तीच्या सुमारास मुंबईत मोठा विमानतळ बांधण्याचा बेत आखण्यात आला. जुहूचा विमानतळ समुद्राच्या किनारपट्टीस लागून असल्यामुळे पावसाळ्यात विमानांच्या उड्डाण-अवतरणांना हवामानाचा अडथळा होत असे तरी हा नवीन विमानतळ आतल्या बाजूस सांताक्रुझ आणि विले पार्ले या उपनगरांदरम्यान बांधण्यात आला. त्याला नाव मात्र सांताक्रुझ विमानतळ हे देण्यात आले. इ.स. १९४८ मध्ये येथील बांधकाम झाले व जून १९४८मध्ये एर इंडियाने येथील पहिले प्रवासी उड्डाण लंडनला केले. हा नवीन विमानतळ सुरुवातीस सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होता व नंतर तो प्रवासी एव्हिएशन मंत्रालयाच्या अंमलाखाली आला. १९७९साली सांताक्रुझ विमानतळाला आग लागून मोठे नुकसान झाले होते तेव्हा काही काळाकरता एक तात्पुरते टर्मिनल बांधण्यात आले. त्यानंतर १९८१मध्ये सांताक्रुझच्या पूर्वेस सहार गावाजवळ अजून एक नवीन टर्मिनल[मराठी शब्द सुचवा] बांधण्यात आले व आंतरराष्ट्रीय उड्डाण/अवतरणे तेथून सुरू झाली. ते जुने टर्मिनल आता कार्गो टर्मिनल म्हणून ओळखले जाते. +प्रत्यक्षात हे सर्व विमानतळ एकाच मैदानाच्या विविध बाजूंना आहेत. मुंबईत जुहू नावाचा एक छोटा विमानतळ आहे, तो मात्र स्वतंत्र आहे. +२००६मध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित कंपनीने जी.व्ही.के. इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एरपोर्ट्‌स कंपनी साउथ आफ्रिका या कंपन्यांना विमानतळाचे आधुनिकीकरण करण्याचे कंत्राट दिले आणि नवीन विमानतळ बांधवून घेतला. +हा विमानतळ भारतीय उपखंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात व्यस्त विमानतळ आहे. ऑफिशियल एरलाइन गाइड (ओएजी) ने मुंबई-दिल्ली मार्गाला साप्‍ताहिक उड्डाणांनुसार जगातल्या तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात व्यस्त मार्ग म्हणून मान्यता दिली आहे. +एप्रिल २००६ ते फेब्रुवारी २००७ दरम्यान छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १,८०,००० उड्डाणे व उतरणे झाली तर २,००,००,००० प्रवाशांनी येथून ये-जा केली, पैकी १,३५,६०,००० प्रवास देशांतर्गत उड्डाणांवर होते तर ६७,३०,००० प्रवासी परदेशांहून आले-परदेशांस गेले. २००५-०६ पेक्षा हा आकडा २१.२८ % जास्त आहे.[३] विमानतळावरून ये-जा करण्यात उशीर झालेल्या विमानांच्या संख्येनुसार २००७ आणि २००८ मध्ये हा विमानतळ जगातील सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा होता. फक्त ४९.९५ % विमाने वेळेवर आली-गेली. उशीर झालेल्या विमानांपैकी ५८ % विमाने अर्ध्या तासापेक्षा जास्त खोळंबली.[४] +छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन मुख्य प्रवासी टर्मिनले आहेत. टर्मिनल १ (सांताक्रुझ) देशांतर्गत तर टर्मिनल २ (सहार) सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे व काही राष्ट्रीय उड्डाणे-अवतरणांसाठी वापरली जातात. यांमध्ये साधारण १०-१५ मिनिटांचे अंतर आहे. दोन्ही टर्मिनलवरून निघालेली विमाने एकाच धावपट्टी व इतर सुविधांचा (एरसाइड सर्व्हिसेस) उपयोग करतात. या दोन्ही टर्मिनलदरम्यान प्रवाशांची ने-आण विमानतळाच्याच गाड्या करतात. + +गेल्या काही वर्षांत धावपट्टीवरील ताण कमी करण्यासाठी नवीन टॅक्सीवे बांधले गेले आहेत. एकाच माहितीदर्शकावर सांताक्रुझ आणि सहार अशा दोन्ही विमानतळांवरील विमानांच्या येण्याजाण्याची माहिती देण्यासाठीची प्रणालीही विकासाधीन आहे. ही माहिती एर ट्राफिक कंट्रोल, आरपोर्ट रॅम्प, विमानतळांची संकेतस्थळे तसेच आसपासच्य हॉटेलांमध्येही एकाच वेळी प्रसारित करण्याचाही प्रयत्न असेल. जरी अजून एक धावपट्टी बांधणे शक्य नसले तरी विमानांना ये-जा करण्यासाठी अधिक जागा मिळावी यास्तव एर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरची जागा बदलण्यात येणार आहे. +विमानतळावर प्रवाशांसाठी फुकट वायफाय सुविधा आहे.[६] +नविनच बांधलेल्या या टर्मिनलद्वारे प्रवाशांना अनेक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.यासाठी एक इंग्लिश अक्षर 'X' या आकाराची एक इमारत बनविण्यात आलेली आहे. या नव्या इमारतीचे व या नव्या टर्मिनलचे बांधकाम, असलेल्या कोणत्याही सेवा,सुविधा बंद न करता,करण्यात आलेले आहे. असलेल्या सुविधा खालील प्रकारे आहेत: +मुंबईतील सांताक्रुझ, विलेपार्ले, व अंधेरी या स्थानकांवरून,तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरूनही, वाहतुकीच्या कोंडीमुळे या विमानतळावर येण्यास बराच कालापव्यय होत असे. त्यावर उपाय म्हणून १२ फेब्रुवारी २००१४ रोजी सहार उन्नत मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. हा सहा मार्गिका (लेन) असलेला रस्ता आहे. २०२६ पर्यंत वाहतुकीत होणाऱ्या वाढीचा अंदाज घेऊन हा मार्ग बनविण्यात आलेला आहे. +भारतातील विविध संस्कृती व कला पर्यटकांची ओळख व्हावी म्हणून तेथे एक संग्रहालय उभे करण्यात आले आहे. त्‍यात अनेक चीजवस्तू आहेत. +यातील वैशिष्ट्य म्हणजे येथे एक तीन किलोमीटर. लांबीची एक आर्टवॉल आहे. यात सजावटीसाठी २७२ आकाशदिव्यांचा वापर करण्यात आला आहे. मोरपिसांनी सजविलेल्या ३० मोठ्या खांबांचा वापर येथे करण्यात आलेला आहे.[ चित्र हवे ] +यासाठी एकूण ४,३९,२०३ चौरस मीटर क्षेत्रफळाचा वापर करण्यात आला.यासाठी सुमारे ५,५०० कोटी इतका खर्च आला. याद्वारे वर्षाकाठी सुमारे ४० लाख प्रवासी हाताळता येणार आहेत. हे सध्या कार्यान्वयाधीन असून तेथील तयारी पूर्ण झाल्यावर दि. १२ फेब्रुवारी इ.स. २०१४ रोजी ते वापरासाठी खुले करण्यात येईल. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10286.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..436abba6a492d83fdc6d736deb5da72acd53144e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10286.txt @@ -0,0 +1,6 @@ +महाराष्ट्र-भाषाभूषण ज.र. आजगावकर (जन्म : वराड (मालवण तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा), १६ ऑगस्ट, इ.स. १८७९, - मुंबई, ऑगस्ट २७, १९५५) हे मराठी चरित्रकार, लेखक, पत्रकार होते. +आजगावकरांचे मूळ गाव महाराष्ट्रातील सावंतवाडी संस्थानातले आजगांव. तेथेच त्यांचे इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंतचे शालेय शिक्षण झाले. चरितार्थासाठी त्यांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणी लहानमोठ्या नोकऱ्या केल्या. +आजगावकरांनी पुढे पत्रकारितेस आरंभ केला. पुण्याच्या 'ज्ञानप्रकाशात' उपसंपादक म्हणून व मुंबईच्या 'इंदुप्रकाशात' संपादकीय विभागात काम केले. डिसेंबर २८, १९२८ रोजी आजगावकरांनी व रामकृष्ण विठ्ठल मतकरी यांनी 'सुदर्शन' नावाचे साप्ताहिक सुरू केले. आजगावकरांनी 'ज्ञानांजन' नावाचे मासिकही चालवले. अच्युतराव कोल्हटकरांचे ’संदेश’ हे पत्र, तसेच ’सुधाकर’ व ’रणगर्जना’ या पत्रांचे अप्रकट संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. +पत्रकारितेखेरीज आजगावकरांनी साहित्यनिर्मितीही केली. १९०१ साली त्यांनी 'कवनकुतूहल' नावाचे दीर्घकाव्य रचले. 'प्रणयविकसन' व 'प्रणयानंद' अशी दोन नाटकेही त्यांनी लिहिली. परंतु ज्या कार्याकरता आजगावकरांना ओळखले जाते, अशी त्यांची साहित्यनिर्मिती म्हणजे 'महाराष्ट्र कविचरित्रमाला'. १९०८ साली पहिला खंड प्रकाशित झालेल्या या चरित्रमालेचे एकूण अकरा खंड प्रकाशित झाले. १९३९ साली 'महाराष्ट्र संत कवयित्री' हा चरित्रपर ग्रंथही त्यांनी लिहिला. संत कवींची चरित्रे लिहिताना आजगावकरांनी परिश्रमपूर्वक माहिती गोळा केली. ज्ञानेश्वर-तुकारामांबरोबरच हरी नारायण, लिंगनाथ योगी, चिदंबरदास राजाराम, रघुपती महाजन, गणपतराव साधू, ठाकुरदास बावा, दादा नाईक भिडे, नगाजी महाराज, पांडुरंग दाढी, नाथभुजंग यांसारख्या सर्वस्वी अप्रसिद्ध व उपे्क्षित कवींना ज.र. आजगावकरांनी प्रकाशात आणले. संतचरित्रकार महिपतीनंतर प्राचीन कवींची चरित्रे एवढ्या परिश्रमाने व एवढ्या मोठ्या संख्येने लिहिणारे लेखक म्हणून आजगावकरांचे नाव महत्त्वाचे आहे. +ऑगस्ट २७, १९५५ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10305.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bea9fedcf0945b4aafce4ba51ca23c69d2219e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10305.txt @@ -0,0 +1,7 @@ + जंगलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10315.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f12bfc81f10d012e274fe868ce0e426cc65b2946 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10315.txt @@ -0,0 +1 @@ +जंगली महाराज रस्ता पुण्यातील हमरस्ता आहे. हा रस्ता डेक्कन जिमखान्यापासून शिवाजीनगर पर्यंत पूर्व-पश्चिम जातो. या रस्त्यावर अनेक उपहारगृहे आहेत.या रस्त्यावर मॉडर्न प्रशाला व महाविद्यालय ही आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10331.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22a7bffec7590f57277a901bbd90709e14ed023b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10331.txt @@ -0,0 +1,5 @@ +जंजिरा संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील कुलाबा एजन्सीतील एक संस्थान होते. काठियावाड मधील जाफराबाद हा देखील याच संस्थानाचा एक भाग आहे. संस्थानाचे आठ महाल आहेत. +या संस्थानाची राजधानी जंजिरा येथे आहे. जंजिरा हे नाव मूळ अरबी शब्द जझीराड म्हणजे बेट या शब्दाचा अपभ्रंश आहे. +जंजिरा संस्थानाचे क्षेत्रफळ ८३९ चौरस किमी इतके होते. +या संस्थानाचे संस्थानिक सिद्दी वंशाचे होते. ते सुन्नी पंथाचे मुसलमान होते. येथील संस्थानिक नवाब ही पदवी लावत असत. +भारत स्वतंत्र झाल्यावर जंजिराच्या नवाबाने हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले. हे संस्थान सध्याच्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1035.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4763a11fc40ac6cddc778f37a3b79b0ce92e6a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1035.txt @@ -0,0 +1,2 @@ +गडेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10356.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7013fb050bf31430db6a597f8c69615899bb1eac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10356.txt @@ -0,0 +1 @@ +झकेरिया शेम (२२ नोव्हेंबर, १९९४:व्हानुआतू - ) हा  व्हानुआतूकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10366.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c58fa465a5f37d3bec1c865efece5d36430c47d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10366.txt @@ -0,0 +1 @@ +बाबू जगजीवन राम (एप्रिल ५, इ.स. १९०८ - जुलै ६, इ.स. १९८६) हे मुळचे बिहार राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सर्वाधिक काळ केंद्रिय मंत्री (इ.स. १९४७ ते इ.स. १९८०)राहायचा मान त्यांना मिळाला. त्यांनी या दरम्यान केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री,कृषीमंत्री,रेल्वेमंत्री,संरक्षणमंत्री आणि दूरसंचारमंत्री ही पदे भूषविली. ते बिहार राज्यातील सासाराम लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५२,इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकींमध्ये निवडून आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10367.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e9b429322961276a56b71c03c6d46b07d877e1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10367.txt @@ -0,0 +1 @@ +जगत प्रकाश नड्डा (२ डिसेंबर, १९६०) - हे एक भारतीय राजकारणी व भारतीय जनता पक्षाचे विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10369.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..227e54f3c6ec5b3052d2a3174655effae5b96bc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10369.txt @@ -0,0 +1,4 @@ +महाराजा जगत सिंह (द्वितीय) हे जयपूर संस्थानाचे एक राजा होते. +महाराजा जगत सिंह (द्वितीय) यांचा जन्म १७८६ या वर्षी झाला. ते महाराजा प्रताप सिंह यांचे पुत्र होते. +महाराजा जगत सिंह (द्वितीय) यांनी १८०३ ते १८१८ या कालखंडात जयपूर राज्यात शासन केले. +महाराजा जगत सिंह (द्वितीय) यांचा मृत्यू २१ नोव्हेंबर १८१८ या दिवशी झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10392.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ceb2646be419c1c814046c3ea1fb981ab1565399 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10392.txt @@ -0,0 +1,5 @@ +आंध्र महाराष्ट्राच्या सीमेपासून २० कि.मी. अंतरावर व पांढरकवडा या तालुक्याच्या ठीकाणापासून केवळ ४ कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग ७ या महत्त्वाच्या हैदराबाद - नागपूर रस्त्यावर केळापूर या छोटेखानी गावी मॉ जगदंबेचे अति प्राचीन हेमाडपंथी प्राचीन मंदिर आहे. ही जगदंबा अतिशय जागृत असून आंध्र प्रदेश व विदर्भातील दूरवरून भाविक मोठ्या संखेने येथे दरवर्षी येत असतात. तरी वर्षानुवर्षे हे मंदिर उपेक्षीत होते. +१९८८ मध्ये श्री जगदंबा संस्थान केळापूर पब्लिक ट्रस्ट म्हणून घोषीत करण्यात आले व संस्थान्चे परीसरांत अनेक सावलीच्या व शोभिवंत फुलझाडांची लागवड करून मंदिर परिसराचे सौंदर्य वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दुरवरून येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवास / मंगलकार्यालय, मुलांसाठी बाल उद्यान आदिंच्या सोयी केल्या आहेत. +२ ऑक्टो १९८२ रोजी म. शिवाजीराव मोघे उपमंत्री म. रा. यांचे शुभहस्ते, श्री. अण्णासाहेब पारवेकर यांचे अध्यक्षतेखाली, श्री. संत ईस्तारी महाराज (किन्ही) यांचे प्रमुख उपस्थितीत व घाटंजी, पांढरकवडा य दोन्ही तालुक्यातील अनेक भाविक नागरिकांचे उपस्थितीत मॉं. जगदंबेच्या प्रेरणेने मंदीराचे जीर्णोद्धाराच्या भूमीपूजनाचा सोहळा थाटात पार पडला. १९८२ ते १९८७ पर्यंत एकता मंडळ जीर्णोद्धार समीतीच्या वतीने भाविकांकडून सार्वजनिक रूपात वर्गणी गोळा करून जीर्णोद्धाराचे कार्य करण्यात आले. समीतीने या कामावर साडे चार लक्ष रु. खर्च केला. +डॉ. या. मा. काळे लिखित "वऱ्हाडचा इतिहास" या पुस्तकामध्ये केळापुरच्या देवीचा उल्लेख केला आहे. "केळापूर - पांढरकवडा ही गावे जवळ जवळ आहे. केळापूरात देवीचे हेमाडपंथी मंदिर आहे. केळापूरात एकाच शिळेस चारही बाजूस गणपतीची सुंदर मूर्ती कोरलेली आहे येथे किल्ला आहे. यास कुंतलपूर हे जुने नाव असून प्राचीन चंद्रहास राजाने नगर अशी आख्यायीका आहे. इ.स. १८१८ मध्ये दुसरा बाजीराव पेशवा पळत असता येथे ऍडम्स व स्मिथ या ब्रिटिश सरदरांशी त्याचे सैन्याने लढा दिला. पण त्यात बाजीरावाचे सैन्याचा पराभव होऊन त्यास उत्तरेकडे पळावे लागले व अप्पासाहेब भोसल्यांना जाउन मिळण्याचा त्याचा बेत फसला." +देवगीरीचा राजा रामदेवराव यावे दरबारात हेमाद्रीपंत नावाचा प्रधान होता. तो वास्तूशिल्पज्ञ होता. त्याचेच काळात हेमाडपंथी मंदीराची बांधणीची पद्धत सुरू झाली. त्यानुसार हे मंदिर १४ व्या शतकातील असावे असे वाटते. प्राचीन इतिहासाचा संदर्भ लक्षात घेता येथील देवीचे मंदिर पांडवकालीन असावे असे वाटते. धर्मराजाने अश्वमेध यज्ञासाठी सोडलेला शामकर्ण नावाचा अश्व कुंतलपूरात चंद्रहास राजाने अडविला असा उल्लेख कवी श्रीधर रचित ’जैमिनी अश्वमेध’ या ग्रंथात अध्याय ५१ ते ६१ मध्ये आढळतो. केळापूर येथील देवीमंदीरात परंपरेने गोंधळ करणारे गोंधळी कुंतलपूरचा राजा चंद्रहास, राजकुमारी विषया, यांचा इतिहास पोवाड्याद्वारे आजही सांगतात तेव्हा पौराणिक कालीन कुंतलापूर ते आजचे केळापूर होय याबाबत शंका वाटत नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1040.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4861604dd684b4878bc437a0ca4c4a0baebcaeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1040.txt @@ -0,0 +1 @@ +गड्डीगोदाम चौक मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या केशरी मार्गिकेतील[१] पाचवे स्थानक आहे. हा मार्ग नागपूरातून उत्तर-दक्षिण असा आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10436.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8f8b0983d6f890c3edd58fb026a805d15037c13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10436.txt @@ -0,0 +1,2 @@ +जगद्गुरू रामभद्राचार्य विकलांगविश्वविद्यालय (संस्कृतभाषा: जगद्गुरूरामभद्राचार्यविकलाङ्गविश्वविद्यालयः), हे भारतातल्या उत्तर प्रदेश राज्यात चित्रकूट धाम येथे असलेले अपंगांसाठीचे विद्यापीठ आहे. हे अपंगांसाठीचे जगातील सर्वप्रथम विद्यापीठ आहे. [१][२] [३][४] या विदयापीठात संस्कृतभाषा, हिन्दीभाषा, आङ्ग्लभाषा, समाजशास्त्र, मनोविज्ञान, गानविद्या, चित्रकला, ललितकला, विशिष्टशिक्षण, शिक्षण, इतिवृत्त, संस्कृति एवं पुरातत्त्व, अभिकलित्र व सूचना विज्ञान, व्यावसायिकशिक्षा, विधि, अर्थशास्त्र, प्रोस्थेटिक्स व ओर्थोटिक्स सहित अनेक शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर व डॉक्टरेट डिग्री प्रदान केली जाते. प्रवेश फक्त चार प्रकारच्या अपंग विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे – अंध , मूकबधिर, अस्थिविकलांग (पंगु अथवा भुजाहीन), व मानसिक विकलांग, ( भारत सरकारच्या विकलांगता अधिनियम १९९५ अनुसार) . या विदयापीठाचा उद्देश्य अपंग विद्यार्थ्यांना स्वतंत्र नागरिक व सक्षम मानव-संसाधन म्हणुन तयार करणे हा आहे. या विदयापीठातील सर्व सुविधा - म्हणजे वर्ग, विद्यार्थीवास, क्रीड़ासुविधा व् प्रयोगशाला इ. अत्यंत अपंग-अनुकूल आहेत. +सीमित गतिशीलता असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विदयापीठ दूरस्थ शिक्षण कार्यक्रम ऑनलाइन प्रदान करतो, जो दूरस्थ शिक्षा परिषद, इन्दिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विदयापीठ, नवी दिल्ली द्वारे मान्यता प्राप्त आहे. [५] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10440.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbd6aa9aabbc497a23929929f0eadd2e632a5e47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10440.txt @@ -0,0 +1 @@ +जगन्नाथ कौशल (२३ एप्रिल १९१५ - ३१ मे २००१) एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी आणि १९८२ पासून ते १९८५ पर्यंत भारत सरकारमधील कायदा मंत्री होते. १९३६ मध्ये त्यांनी पंजाब विद्यापीठ, लाहोर येथे कायद्याचे शिक्षण घेतले आणि १९३७ साली पटियाला येथे legal practice केली. १९४७ मध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली, परंतु त्यांनी १९४९ साली राज्य पेप्सू (PEPSU) मधे विलीन झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि कायदेशीर कार्यात (legal practice) परतले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1046.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1823f7bd5ebcec60a76176f3b389fcd60dc893ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1046.txt @@ -0,0 +1,6 @@ +गढवालचा विभाग पंजाबच्या टेकड्यांच्या आग्नेयीस आहे. त्याची ही अलग अवस्थाच त्याचे स्वतंत्र अस्तित्व आणि लघुचित्रणातील त्याची किरकोळ परंतु महत्त्वाची सिद्धी विशद करते. + +१६५८ मध्ये औरंगजेबापासून त्याचा पुतण्या सुलैमान गढवालला पळून जात असता त्याने दोन कलावंत बरोबर नेले. त्यांनी प्रवर्तित केलेली शैली जुजबी असून ती मोलारामच्या (१७५०–१८३३) काळापर्यंत तशीच अनाकर्षक राहिली. चित्रकार म्हणून मोलाराम हा ओबडधोबड आणि अकल्पक होता. गढवाल संस्थानात बाहेरून येणाऱ्या लोकांविषयी त्याच्या मनात अढी होती, हे त्याच्या लेखनावरून दिसून येते. या नव्यांच्या या प्रांतात झालेल्या आगमनामुळे नव्या शैलीचा आविष्कार घडला, हे स्पष्ट दिसून येते. कदाचित हा बदल घडण्यास शेजारचा कांग्रा संप्रदायही कारणीभूत झाला असावा किंवा राजा प्रद्युमनाचा गुलेर संस्थानच्या राजकन्येबरोबर विवाह झाला, त्यामुळेदेखील हे परिवर्तन घडले असावे. एक गोष्ट मात्र खरी, की या नव्या घटकामुळे या प्रांतात एक वैशिष्ट्यपूर्ण नवी शैली घडली गेली हे एका अनामिक कलाप्रभूच्या कृतींत दिसते. त्याची विसांहून कमीच चित्रे उपलब्ध आहेत. त्याच्या कृतीतली पहिली अवस्था काव्यात्म भाववृत्तीची आहे. उत्क नायिकांच्या त्याच्या चित्रणात त्याने निळे, तांबडे रंग काळ्याशार व हिरव्या रंगांत आलटून पालटून वापरले आहेत. +त्यानंतरच्या त्याच्या कृतींच्या दुसऱ्या अवस्थेत निसर्गदृश्यांबद्दलचे भान प्रकट झालेले दिसते. झाडाच्या निष्पर्ण फांद्या सडपातळ नारीप्रमाणे कमनीयतेने खाली वाकलेल्या दिसतात. दोन प्रियजन बाझबहादूर व रूपमती चांदण्यारात्रीच्या एकांतवासात आहेत, हे चित्र या दुसऱ्या अवस्थेचे निदर्शक आहे. गढवाल अभिव्यक्तीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य तिसऱ्या अवस्थेत आढळते. कालियादमन या चित्रात दिसणाऱ्या जललहरी. त्यातील कुरळ व बाकदार आकृत्या गढवाल संप्रदायाची गुंफित लय अभिव्यक्त करतात. +त्यानंतरचे कलावंत पहिल्या कलाप्रभूच्याच कृतींचे अनुकरण करण्यात संतुष्ट होते. हे अनुकरण त्याच त्या नारीसदृश असणाऱ्या निष्पर्ण शाखा, तारकाकार फुलाची टोके, उसळत्या पाण्याचे वातावरण इत्यादींतून दिसते. नवे अगर वैशिष्ट्यपूर्ण असे काही देण्याजोगे त्यांच्याजवळ नव्हतेच. १८०३ मध्ये या भागावर आक्रमण झाले व तेथील कलावंत राजधानी सोडून निघून गेले. +गढवाल संप्रदायाचा एकमेव वारसदार चैतूशहा (टेहरीमध्ये काम करणारा) याने एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात निष्पर्ण तेच ते वृक्षांचे वातावरण निर्माण केले फक्त त्याने झाडे अधिक उजाड पार्श्वभूमीवर काढली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10477.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7991d4ec94c4ad4d3a3b62d9416b5988b3af6aa2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10477.txt @@ -0,0 +1 @@ +जगलूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दावणगेरे लोकसभा मतदारसंघात असून दावणगेरे जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10484.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb3dd1fe4c5a9729073516aee7ef0180dd2281e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10484.txt @@ -0,0 +1,13 @@ +जगाच्या पाठीवर (१९६०) - +हा राजा परांजपे दिग्दर्शित आणि (श्रीपाद चित्र) निर्मित चित्रपट आहे. ह्यातील गाणी अतिशय गाजली. आजही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो. +निर्माती संस्था : श्रीपाद चित्र +निर्माता : राजा परांजपे +दिग्दर्शक : राजा परांजपे +कथा : राजा परांजपे +पटकथा : ग. दि. माडगूळकर +संवाद : ग. दि. माडगूळकर +गीतलेखन : ग. दि. माडगूळकर +कलाकार : राजा परांजपे, सीमा देव, धुमाळ, ग. दि. माडगूळकर (छोटी भूमिका), बालनट राजा, राजा गोसावी, रमेश देव, राजा पटवर्धन, शरद तळवलकर, ग्रामोपाध्ये, दत्ता मायाळू (राजदत्त), सुरेखा जोशी, वसंत ठेंगडी, कुसुम देशपांडे, सुधीर फडके, रेखा +संगीत : सुधीर फडके +पार्श्वगायक : सुधीर फडके, आशा भोसले +ह्या चित्रपटातील गाजलेली गाणी [२] : diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10532.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2557bb29be669bfdec37000d4352ed1c87e91e86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10532.txt @@ -0,0 +1,2 @@ +जठर (English-Stomach,हिंदी-आमाशय) मानवी पचनसंस्थेतील एक अवयव आहे. जठरातून आम्लयुक्त (acidic) जाठररस स्त्रवतो. त्यामुळे अन्नाचे पचन होते. अन्नाचे पचन, शोषण व रोगजंतूंचा नायनाट करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे अ‍ॅसिड करत असते. +जाठररसाचे प्रमाणे वाढले की, मग मात्र त्याच्या उपयुक्ततेपेक्षा त्याच्या दाहकतेचा त्रास होतो. यालाच आम्लपित्त असेही म्हणतात. या आम्लपात्ति छातीत पोटात जळजळ, पोटदुखी, अपचन, डोकेदुखी, उलट्या, पित्त उसळी मारून तोंडात येणे, आंबट करपट चव, तोंडास दुर्गंधी, अस्वस्थता अशा स्वरूपात आढळतात. कालांतराने या लक्षणांचे रूपांतर पोटात अल्सर रक्तस्राव यात होऊ शकते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10546.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10546.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc7dd816591b865df633b4dfc12fd1cfd4175b82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10546.txt @@ -0,0 +1 @@ +जतिंदरपाल मथारु (६ सप्टेंबर, १९९२:कॅनडा - हयात) हा  कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1056.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf5a653abee77226d90ca2b4259e0fb5a193090e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1056.txt @@ -0,0 +1,4 @@ +गढ़वाल रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. +भारतीय सैन्याच्या गढ़वाल रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे. +गढ़वाल रेजिमेंट या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत. +ब्रिगेड ऑफ गार्डस • द पॅराशूट रेजिमेंट • मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट • पंजाब रेजिमेंट • मद्रास रेजिमेंट • बॉम्बे ग्रेनेडियर्स • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट • राजपूताना रायफल्स • राजपूत रेजिमेंट • सिख रेजिमेंट • सिख लाइट इन्फंट्री • डोगरा रेजिमेंट • गढवाल रेजिमेंट• कुमाऊं रेजिमेंट • आसाम रेजिमेंट • बिहार रेजिमेंट • महार रेजिमेंट • जम्मू काश्मीर रायफल्स • जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री • जाट रेजिमेंट • नागा रेजिमेंट • १ गुरखा रायफल्स • ३ गुरखा रायफल्स • ४ गुरखा रायफल्स • ५ गुरखा रायफल्स • ८ गुरखा रायफल्स• ९ गुरखा रायफल्स • ११ गुरखा रायफल्स • लद्दाख स्काउट diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10569.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74285f12f0a2db44655710cfb61fcc3e824f2591 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10569.txt @@ -0,0 +1,70 @@ +जन शताब्दी एक्सप्रेस या भारतीय रेल्वेच्या रेल्वेगाड्यांचा एक प्रकार आहे. भारतीय रेल्वेच्या शताब्दी एक्सप्रेस या रेल्वेगाड्या लोकप्रिय झाल्यानंतर त्याच प्रकारच्या रेल्वेगाड्या काहीशा कमी सुविधांसह, मात्र अधिक किफायतशीर दरात जन शताब्दी एक्सप्रेस या नावाने सुरू केल्या. यातील जन हा शब्द सामान्यजन (किंवा जनता) अशा अर्थाने आहे. शताब्दी रेल्वेगाड्या पूर्णपणे वातानुकूलित असतात तर जनशताब्दी गाड्यांमध्ये वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित अशा दोन्ही प्रकारचे डबे असतात्त.लवकरच पुणे बेळगाव मार्गावर जनशताब्दी एक्सप्रेस सुरू होणार आहे +जन शताब्दी एक्सप्रेस रेल्वेगाड्या सध्या पुढील मार्गावर धावत आहेत. : + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10572.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f3c3cc9e8d4ef05de884a83e04bf5c5d6791828 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10572.txt @@ -0,0 +1,2 @@ +जन सेना किंवा जन सेना पक्ष (JSP) हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये स्थित एक भारतीय राजकीय पक्ष आहे.[१] त्याची स्थापना तेलुगू चित्रपट अभिनेता पवन कल्याण यांनी १४ मार्च २०१४ रोजी केली होती.[२] ११ डिसेंबर २०१४ रोजी निवडणूक आयोगाने पक्षाला मान्यता दिली.[३] +कल्याणने २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांनी आंध्र प्रदेशला अनेक वेळा विशेष श्रेणीचा दर्जा न दिल्याबद्दल भाजपच्या केंद्र सरकारवर टीका केली.[४] पुन्हा, जन सेना पक्षाने जानेवारी २०२० मध्ये अधिकृतपणे भाजपसोबत युती केली.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10602.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11350910c47bec2a940fb249d89e38386cc5f99d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10602.txt @@ -0,0 +1,3 @@ +समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय) (SJP(R)), ज्याला जनता दल (समाजवादी) असेही म्हणतात, हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे ज्याची स्थापना भारताचे 8 वे पंतप्रधान चंद्र शेखर यांनी १९९०-९१ मध्ये केली होती आणि ८ जुलै २००७ पर्यंत, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचे नेतृत्व केले. +मृत्यूसमयी चंद्रशेखर हे पक्षाचे एकमेव लोकसभा खासदार होते. ५ नोव्हेंबर १९९० रोजी चंद्रशेखर आणि देवीलाल यांनी जनता दलापासून फारकत घेतल्यावर या पक्षाची स्थापना झाली. पक्षाला ६० खासदार एकत्र करून सरकार स्थापन करण्यात यश आले जे सात महिने टिकले.[१] +१४ एप्रिल २०१५ रोजी, समाजवादी जनता पार्टी (राष्ट्रीय), जनता दल (युनायटेड), जनता दल (धर्मनिरपेक्ष), राष्ट्रीय जनता दल, इंडियन नॅशनल लोक दल आणि समाजवादी पार्टी यांनी जाहीर केले की ते भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी 'जनता परिवार' या नवीन राष्ट्रीय आघाडीत विलीन होतील.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10609.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..615171a637084c480f30f8e668ed5eb0a96944ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10609.txt @@ -0,0 +1,2 @@ +जनता पक्ष हा एक भारतीय राजकीय पक्ष होता. हा पक्ष, आणीबाणीच्या काळात (१९७५-१९७७) पंतप्रधान इंदिरा गांधी व भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या सरकार विरोधात, अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केला होता. आणीबाणीनंतरच्या १९७७ मधील सार्वत्रिक निवडणुकांत कांग्रेस पक्षाचा पराभव करून जनता पक्ष हा भारताच्या इतिहासात प्रथमच गैरकाँग्रेस सरकारच्या रूपात सत्तेवर आला. +जनता पक्षाचे पुढील काळात अनेक तुकडे झाले, त्यांतले काही हे :- diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10616.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b4460f3cb1dcbc0f898a53476c8185e30cdd4b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10616.txt @@ -0,0 +1 @@ +जनतेची मुक्तिसेना (लघुरूप: पीएलए) (सोपी चिनी: 中国人民解放军; पारंपरिक चिनी:中國人民解放軍; फीनयीन: Zhōngguó Rénmín Jiěfàng Jūn; इंग्लिश: People's Liberation Army (PLA)) ही चीनची लष्कर, नौदल, वायुदलाची संयुक्त सैन्यसंस्था आहे. ऑगस्ट १, १९२७ रोजी जनतेची मुक्तिसेना स्थापली गेली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10650.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cedf69a1a6520f26a1ef12caceaf4dbafbf4ce3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10650.txt @@ -0,0 +1 @@ +जनरल आगा मुहम्मद याह्या खान (उर्दू: آغا محمد یحیی خان , रोमन लिपी: Agha Mohammad Yahya Khan) (फेब्रुवारी ४, इ.स. १९१७ - ऑगस्ट १०, इ.स. १९८०) हा पाकिस्तानी भूदलातील वरिष्ठ अधिकारी व इ.स. १९६९ ते इ.स. १९७१ या कालखंडात अधिकारावर असलेला पाकिस्तानचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10653.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f3b0bfba747f0f494111947f03a8feab326bcd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10653.txt @@ -0,0 +1,4 @@ +जनरल वेन ए. डाउनिंग पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ [३], पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ[४] किंवा पूर्वीचा ग्रेटर पियोरिया प्रादेशिक विमानतळ[५] [६] (आहसंवि: PIA[७], आप्रविको: KPIA, एफ.ए.ए. स्थळसूचक: PIA) हा अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील पियोरिया शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस पाच मैलांवर , पिओरिया काउंटीमध्ये आहे. या विमानतळावर अमेरिकेच्या वायुसेनेचा तळ आहे. +हा विमानतळ इलिनॉय मधील १२ व्यावसायिक विमानतळांपैकी चौथा सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. [८] +या विमानतळावर पियोरिया एर नॅशनल गार्डचा तळ आहे. येतथे इलिनॉय एर नॅशनल गार्डची १८२ एरलिफ्ट विंग ठाण मांडून आहे. ही तुकडी लॉकहीड C-130H हर्क्युलीस विमाने वापरते. याशिवाय येथे इलिनॉय आर्मी नॅशनल गार्डची आर्मी एव्हिएशन सपोर्ट फॅसिलिटी क्रमांक ३, १ली बटालियन, १०६वी एव्हिएशन रेजिमेंट स्थित आहे, जी बोईंग सीएच-४७ "चिनूक" हेलिकॉप्टर चालवते. +विमानतळाला ये-जा करण्यासाठी ग्रेटर पियोरिया मास ट्रान्झिट डिस्ट्रिक्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या सार्वजनिक परिवहन सेवेचा मार्ग ७ शहराच्या मध्यवर्ती भागापासून उपलब्ध आहे.. [१५] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10656.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f3b0bfba747f0f494111947f03a8feab326bcd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10656.txt @@ -0,0 +1,4 @@ +जनरल वेन ए. डाउनिंग पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ [३], पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ[४] किंवा पूर्वीचा ग्रेटर पियोरिया प्रादेशिक विमानतळ[५] [६] (आहसंवि: PIA[७], आप्रविको: KPIA, एफ.ए.ए. स्थळसूचक: PIA) हा अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील पियोरिया शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस पाच मैलांवर , पिओरिया काउंटीमध्ये आहे. या विमानतळावर अमेरिकेच्या वायुसेनेचा तळ आहे. +हा विमानतळ इलिनॉय मधील १२ व्यावसायिक विमानतळांपैकी चौथा सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. [८] +या विमानतळावर पियोरिया एर नॅशनल गार्डचा तळ आहे. येतथे इलिनॉय एर नॅशनल गार्डची १८२ एरलिफ्ट विंग ठाण मांडून आहे. ही तुकडी लॉकहीड C-130H हर्क्युलीस विमाने वापरते. याशिवाय येथे इलिनॉय आर्मी नॅशनल गार्डची आर्मी एव्हिएशन सपोर्ट फॅसिलिटी क्रमांक ३, १ली बटालियन, १०६वी एव्हिएशन रेजिमेंट स्थित आहे, जी बोईंग सीएच-४७ "चिनूक" हेलिकॉप्टर चालवते. +विमानतळाला ये-जा करण्यासाठी ग्रेटर पियोरिया मास ट्रान्झिट डिस्ट्रिक्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या सार्वजनिक परिवहन सेवेचा मार्ग ७ शहराच्या मध्यवर्ती भागापासून उपलब्ध आहे.. [१५] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10673.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa16f8daf51119ec75522a21ee2310eea2e43509 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10673.txt @@ -0,0 +1,3 @@ +के राला शनाना गुस्माव तथा होजे अलेक्झांदर गुस्माव (२० जून, इ.स. १९४६:मानातुतो, पूर्व तिमोर - ) हा पूर्व तिमोरचा पहिला व भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. +मे २००२ ते मे २००७ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदी असलेला गुस्माव ऑगस्ट २००७मध्ये पूर्व तिमोरचा चौथा पंतप्रधान झाला. फेब्रुवारी २०१५पासून हा मंत्रीपदावर आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10696.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c018e3619224f3c8a0d081ef08b82680012b3ee8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10696.txt @@ -0,0 +1 @@ +जनार्दन सिंह सिगरीवाल ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10699.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cbb9dd2c0c1741319eee43b2dee6877866a7112 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10699.txt @@ -0,0 +1,20 @@ +जनार्दन स्वामी (शके १४२६ - १४९७) हे एकनाथ महाराजांचे गुरू होते. औरंगाबाद जवळील +थोर दत्तोपासक श्रीजनार्दनस्वामी इस्लामी सत्तेत देवगिरी अथवा दौलताबाद येथे अधिकारावर राहून दत्तोपासनेचा प्रसार करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. फाल्गुन वद्य ६ शके १४२६ रोजी यांचा जन्म चाळीसगावच्या देशपांडे घराण्यात झाला. शके १४४७ मध्ये त्यांनी एकाच कुलगोत्रातील दोन मुलींशी लग्न करून गृहस्थाश्रमास प्रारंभ केला. भगवच्चिंतन, स्नानसंध्यादि कर्मे, अतिथिसेवा, राजकार्य आणि सावित्री-रमा या दोन स्त्रियांशी संसार; असा त्यांचा जीवनक्रम होता. राजकारणात नित्य दगदग, वसुली, अधिकारी लोकांची ताबेदारी, यवनांची लहर, इस्लामी लोकांशी संबंध यांतून त्यांना मार्ग काढायचा होता. स्वधर्मनिष्ठा राखायची होती. घरातील दत्तोपासना वाढवायची होती. कृष्णातीरी अंकलखोप, कुरवपूर, वाडी, औदुंबर इत्यादी दत्तस्थानांना ते भेटी देत असत. अंकलखोप येथे त्यांना दत्तात्रेयांचा अनुग्रह झाला. +देवगिरीच्या जवळच पाचसहा मैलांच्या परिसरात शुलभंजन शिखराच्या सपाटीवर शिवमंदिरे आहेत. तेथेच सूर्यकुंड नावाचे एक तळे आहे. याच भागात सहस्रलिंग म्हणूनही एक स्थान आहे. दाट झाडी व एकान्त यांमुळे जनार्दनपंत दत्तध्यानासाठी येथे येत असत. . अनेकांना या ठिकाणी साक्षात्कार होत असत. याच ठिकाणी जनार्दनस्वामींना दत्तांचा साक्षात्कार झाला. दत्तावधूताने कलियुगातील पहिला शिष्य जनार्दन केला असे नाथांनी म्हटले आहे. या दत्तसाक्षात्काराचे वर्णन संत एकनाथ यांनी आपल्या एकनाथी भागवतात केले आहे. +जनार्दनस्वामींची काही स्फुट रचना असावी. ‘आत्मनात्मविवेकसार’ नावाचा एक ओवी वृत्त वापरून ग्रंथ त्यांनी पंचीकरणावर लिहिलेला आहे. उपनिषदवेदान्त भावगीता त्यांनी रचिली असल्याचे कन्नडकर वि. बा. जोशी आपल्या ‘श्रीसंत जनार्दनस्वामी’ या चरित्रग्रंथात सांगतात. जनीजनार्दन, रामाजनार्दन, एकाजनार्दन अशा काही शिष्यांचा परिवारही त्यांच्याबरोबर असे. पैठण, देवगिरी, काशी इत्यादी ठिकाणी जनार्दनस्वामींचे संबंध आहेत. +नाथांनी काशीस ब्रह्मघाटापाशी जनार्दन मठाची स्थापना केली. देवगिरी येथे, मानपुरी मठात, बीडपटांगण मठात, परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथील मठात, नाशिकच्या तपोवनातील मठात, जनार्दनस्वामींच्या मठांची परंपरा चालू आहे. उमरखेड, संभाजीनगर, कमळनुरी तालुक्यातील शेवाळे, देवपैठण (निंबराजांचे), कारंजा अशा अनेक ठिकाणी जनार्दनस्वामींच्या दत्तोपासनेच्या परंपरा चालू आहेत. जनार्दनस्वामींची समाधी अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडीला नसून देवगिरीलाच असल्याचे संशोधक सांगतात. +देवगिरीवर येऊन जनार्दनस्वामीनी यवनसेवा पत्करली. या एका प्रसिद्ध स्थानाभोवती जनार्दनस्वामी व एकनाथ यांच्या अनेक रम्य व भावगर्भ स्मृती एकवटलेल्या आहेत. दुर्गातीर्थ व श्रीगोरक्षगुहा ही दोन स्थाने भाविकांना सुखविणारी होती. जनार्दनपंतांनी यवनसेवा पत्करूनही आपली धार्मिक वृत्ती सोडली नाही. नित्याचे आन्हिक, गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांची पारायणे, नामस्मरण व राजकारण यांत त्यांचे चित्त रंगून गेले होते. गोरक्षगुहा व गडाखाली सहस्रस्तंभ देवीजवळचे स्थान या ठिकाणी एकान्तात त्यांची ध्यानधारणा चाले. जनार्दनस्वामींचे नैष्ठिक आचरण व दत्तभक्ती यांचा प्रभाव यवनसत्तेवरही असावा. असे सांगतात की, त्यांना व यांच्या परिवारास सोयीचे व्हावे म्हणून देवगिरीच्या आसपास शुक्रवारऐवजी गुरुवारी सुट्टी असे. +जनार्दनस्वामींनी राजकारण, परमार्थ व प्रपंच योग्य रीतीने सांभाळून शके १४९७ च्या फाल्गुन वद्य ६ रोजी आपला अवतार संपविला. त्यांचा जन्म, त्यांना दत्तदर्शन, नाथांना बोधदान आणि समाधियोग यांचा दिवस फाल्गुन वद्य ६ हाच आहे, आणि आणखी नवल असे की, एकनाथांच्या समाधीचा दिवसही फाल्गुन वद्य ६ असाच आहे. +अशा रीतीने जनार्दनस्वामींपासून महाराष्ट्रात दत्तोपासनेची एक शाखा समृद्ध झालेली दिसली. एकनाथांनी दत्तभक्ती विठ्ठलभक्तीत मुरवून टाकली असली तरी जनार्दनस्वामींच्या कृपेने जागृत झालेला दत्तभक्तीचा धागा अतूट होता. ‘धन्य गुरू जनार्दन । स्वानंदाचें जें निधान’ नाथांनी यासाठी म्हटले आहे. आपणांस ज्ञानबोध दत्तात्रेय-जनार्दन यांच्याकडूनच मिळाल्याची ग्वाही देताना एकनाथांनी म्हटले आहे, +‘जनार्दनाचा गुरू । स्वामी दत्तात्रय दातारू ॥ +त्यांनी उपकार केला । स्वानंदाचा बोध दिला ॥ +सच्चित्सुखाचा अनुभव । दाखवला स्वयमेव ॥ +एकाजनार्दनी दत्त । वसे माझ्या ह्रदयांत ॥’ +एकनाथ महाराजांच्या प्रत्येक कवनाशेवटी 'एका जनार्दनी' असा स्वतःचा आणि आपले गुरू जनार्दन स्वामी यांचा नामनिर्देश असतो. +गुरू परंपरा :- +आदिनारायण +अत्री +दत्तात्रेय +जनार्दन +एकनाथ +एकनाथ महाराजांचे चरित्र (लेखक - केशव अध्यापक) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10719.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d951c4cf475cf4cff72d82eb9bcc9def814e4941 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10719.txt @@ -0,0 +1,4 @@ +जन्नत झुबेर रहमानी (जन्म २९ ऑगस्ट २००१) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने हिंदी-भाषेतील टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये काम करते. काशी मधील काशी - अब ना रहे तेरा कागज कोरा, फुलवा मधील फुलवा आणि तू आशिकी मधील पंक्ती या चित्रपटासाठी ती ओळखली जाते. तिने कलर्स टीव्हीच्या स्टंट-आधारित रिअॅलिटी शो फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 12 मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला आणि चौथ्या स्थानावर राहिली.[१] +रहमानीचा जन्म २९ ऑगस्ट २००१ रोजी मुंबईत झुबेर अहमद रहमानी आणि नाजनीन रहमानी यांच्याकडे झाला. २०१९ मध्ये झुबेरने तिच्या बारावीच्या एचएससी  बोर्डात ८१% टक्के मिळवले. ती सध्या मुंबईतील कांदिवली येथील एका खासगी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत आहे.[२] +तिने २०१० मध्ये स्टार वनच्या दिल मिल गये या चित्रपटातून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली जिथे तिने तरुण रुग्ण तमन्नाची छोटी भूमिका साकारली होती, परंतु इमॅजिन टीव्हीच्या काशी – अब ना रहे तेरा कागज कोरा आणि कलर्स टीव्हीच्या फुलवा द्वारे अनुक्रमे २०१० आणि २०११ मध्ये ओळख मिळवली. तिने भारत का वीर पुत्र-महाराणा प्रताप मधील यंग फूल कंवर आणि तू आशिकी मधील पंक्ती शर्मा यांची भूमिका देखील साकारली आहे.[३] २०१८ मध्ये, ती हिचकी या बॉलिवूड चित्रपटात दिसली होती, जिथे तिने विद्यार्थ्याची भूमिका केली होती.२०२२ मध्ये, ती कलर्स टीव्हीच्या स्टंट-आधारित रिऍलिटी शो फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी १२ मध्ये स्पर्धक म्हणून दिसली, जिथे ती ४ व्या स्थानावर राहिली.[४] +जन्नत जुबेर रहमानी आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1074.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..606be499998a3b9ea5d6a2f488e3ac8e130101d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1074.txt @@ -0,0 +1 @@ +गणदेवी विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10761.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e49388f700a2a026c2bebe5e4cf9356d36015259 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10761.txt @@ -0,0 +1,2 @@ +जपानचे शाही आरमार (क्युजिताई: 大日本帝國海軍, शिंजिताई: 大日本帝国海軍; दै निप्पॉन तैकोकु कैगुन, जपानी: 日本海軍; निप्पॉन कैगुन) किंवा बृहद् जपानचे शाही आरमार हे इ.स. १८६९ ते इ.स. १९४७ पर्यंत जपानचे नौसैन्य होते. जपानच्या नवीन संविधानानुसार याचे विघटन केले गेले. जपानच्या समुद्री स्वसंरक्षण दलाने आता याची जागा घेतली आहे.[१] +जपानचे शाही सैन् diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10764.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10764.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad03bf4c5210e6acafab770d98fd33907b209f84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10764.txt @@ -0,0 +1,3 @@ +जपानचे पंधरावे सैन्यदल (जपानी:第15軍; दै-ज्युगो गन) ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान उभारलेले जपानचे सैन्यदल होते. +याची उभारणी ९ नोव्हेंबर, १९४१ रोजी इंडो-चायनामध्ये झाली. ब्रिटिश आधिपत्याखालील म्यानमारवर आक्रमण करणे हे या सैन्यदलाचे एकमेव उद्दिष्ट होते. यासाठी त्यांना थायलंडमधून मार्ग काढणे आवश्यक होते. ८ डिसेंबर, १९४१ रोजी आताच्या कंबोडियामधून हे सैन्य थायलंडवर चाल करून गेले. त्याच वेळी जपानी सैन्याची १४३वी रेजिमेंट बॅंगकॉकच्या दक्षिणेस उतरली. या कचाट्यात सापडलेल्या थायलंडच्या सरकारने काही तासांच्या लढाईनंतर जपानला म्यानमारचा मार्ग मोकळा करून दिला. शोजिरो लिदाच्या नेतृत्वाखाली या सैन्यदलाचा एक भाग म्यानमारच्या दक्षिणेतील तेनासरीम येथे दाखल झाला तर दुसऱ्या भागाने थायलंडच्या उत्तर भागातून हल्ला केला. येथून पुढे म्यानमारमधील ब्रिटिश आणि भारतीय सैन्याचा प्रतिकार मोडून काढत १५व्या सैन्यदलाने झपाट्याने रंगूनकडे चाल केली व ७ मार्च, १९४२ रोजी हे शहर काबीज केले. सिंगापूरचा पाडाव झाल्यावर तेथून सुटका झालेले जपानी सैनिक आणि आझाद हिंद फौजेत दाखल झालेले पूर्वीचे ब्रिटिश भारतीय सैनिक १५व्या सैन्यदलात तैनात झाले. या नवीन कुमकीच्या मदतीने देशाच्या मध्य भागात धडक मारली. काही दिवस तेथे तळ मांडल्यावर हे सैन्य पुन्हा उत्तर व पश्चिमेकडे चालून गेले व म्यानमारमधून ब्रिटिशांना त्यांनी हाकलून दिले. पुढील वर्षभर हे सैन्यदल म्यानमारमध्ये ठाण मांडून होते. १९४४मध्ये या सैन्याचा बर्मा प्रादेशिक सैन्यात समावेश करण्यात आला. नवीन सेनापती रेन्या मुतागुचीने म्यानमारमधून ब्रिटिश भारतावर हल्ला करण्याचे ठरविले आणि उ गो मोहीम सुरू केली. या मोहीमेंतर्गत कोहिमाच्या लढाईत आणि इम्फालच्या लढाईत जपानच्या पंधराव्या सैन्याला ब्रिटिश भारतीय लष्कराने कडवा प्रतिकार केला व हे सैन्यदल जवळजवळ नेस्तनाबूद झाले. मुतागुची आणि त्याचा अधिकाऱ्यांची कमान काढून घेउन सिंगापूरला परत पाठविले गेले आणि सैन्याचे नेतृत्व शिहाची कातामुराला दिले गेले. पावसाळा संपताना कातामुराने पंधरावे सैन्य इरावती नदीपलीकडे नेले व तेथून ब्रिटिशांचे प्रतिआक्रमण रोखण्याचा असफल प्रयत्न केला. मंडाले पडल्यावर पंधराव्या सैन्याने रीतसर माघार घेतली व पेगु योमास येथे जपानच्या तेहतीसाव्या सैन्यदलाशी संधान साधले. दोस्त सैन्याने घातलेला वेढा फोडून काढीत दक्षिणेकडे पलायन करताना पंधराव्या सैन्यदलाचा सर्वनाश झाला. उरलेसुरले सैनिक जपानच्या १८व्या प्रादेशिक सैन्यात दाखल झाले. +जपानने दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती पत्करल्यावर थायलंडच्या लांपांग प्रांतात जपानच्या पंधराव्या सैन्यदलाचे विसर्जन करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10774.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3eb87bb3a3595c234b3f274acc9eafe360a8dbe4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10774.txt @@ -0,0 +1 @@ +जपानमधील शहरांच्या यादीमध्ये ह्या देशामधील सर्वाधिक लोकसंख्येची ५० शहरे दिली आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10789.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f895b33dbe29f66bb7e4864df5b6ffaa2f6e4ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10789.txt @@ -0,0 +1,2 @@ +जपानी भिंत वाळू, चिकणमाती, डायटोमॅसियस अर्थ आणि पेंढा यांच्या मिश्रणाने बनलेली असले. याचा पारंपारिकरित्या वापर मुख्यतः जपानी चहा-घरे, किल्ले आणि मंदिरे बांधण्यासाठी केला जातो. आज, टीहाऊस झेनच्या पद्धतीने प्रेरीत दाखवण्यासाठी याचा वापर करत आहेत. +जपानी सरकारच्या १९७५ च्या सांस्कृतिक गुणधर्मांचे संरक्षण (१९५०)च्या कायद्यातील जपानी सरकारच्या सुधारणेत जपानी भिंती बनविण्याची आणि सजवण्याच्या पारंपारिक पद्धतींचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10873.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db74f5db71e623f40948f7d7856fb9242aa3b5c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10873.txt @@ -0,0 +1,2 @@ +जमालपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10901.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b02469e1fa5205cd3abe6ddace883fbb983f126 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10901.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉलर हे जमैकाचे अधिकृत चलन आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10908.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45da0836b603b478e7811809be181a7499ad5c4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10908.txt @@ -0,0 +1,2 @@ +माहिती: + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10924.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d9cb1f073887e83036385d7594df1bcb3e10263 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10924.txt @@ -0,0 +1,2 @@ +जम्मू आणि काश्मीरमधील उग्रवाद किंवा जम्मू आणि काश्मीरमधील बंड किंवा ज्याला काश्मीर इंतिफादा असेही म्हटले जाते,[१][२][३][४][५] जम्मू आणि काश्मीरमधील भारतीय प्रशासनाविरुद्ध चालू असलेले फुटीरतावादी अतिरेकी बंड आहे. काश्मीरच्या मोठ्या भौगोलिक प्रदेशाचा नैऋत्य भाग, जो १९४७ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रादेशिक वादाचा विषय होता, तेथे हा उग्रवाद ९० च्या दशकात चांगलाच उफाळून आला होता. +काश्मीरमध्ये अतिरेकी आणि भारतीय सुरक्षा दले यांच्यातील संघर्षात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे;[६] विविध सशस्त्र अतिरेकी गटांनी लक्ष्य केल्यामुळे अनेक नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.[७] जम्मू आणि काश्मीर विधानसभेत जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार , जुलै २००९ पर्यंतच्या संघर्षामुळे बेपत्ता झाल्याची ३,४०० प्रकरणे आणि ४७,०००हून अधिक लोक मरण पावले (आकृतीमध्ये ७,००० पोलीस कर्मचारी देखील आहेत).[८] काही मानवाधिकार गट 1989 पासून अंदाजे 100,000 मृत्यूच्या उच्च आकड्याचा दावा करतात.[९] बंडखोरीमुळे गैर-मुस्लिम अल्पसंख्याक लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर देखील झाले आहे - विशेषतःकाश्मिरी हिंदूंचे - काश्मीर खोऱ्याबाहेर.[१०] ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यापासून , भारतीय सैन्याने या प्रदेशात बंडखोरीविरोधी कारवाया तीव्र केल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10949.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..307bd5033188acb70d92831e39a3d0060a141b3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10949.txt @@ -0,0 +1 @@ +भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात २२ जिल्हे आहेत. ह्यांपैकी ८ जिल्हे २००७ साली निर्माण केले गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10966.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d40aae30aa1af81233baf849671c0bd66e246310 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10966.txt @@ -0,0 +1,2 @@ +जम्मू तावी रेल्वे स्थानक हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील जम्मू ह्या शहरामधील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर विभागाच्या अखत्यारीत येणारे जम्मू तावी हे राज्यामधील सर्वात मोठे स्थानक असून येथून दिल्ली व दिल्लीच्या दक्षिणेकडील अनेक मोठ्या शहरांसाठी गाड्या सुटतात. वैष्णोदेवीला जाणाऱ्या यत्रिकांसाठी कटरा येथे २०१४ साली श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक हे स्थानक खुले करण्यात आले. ह्यामुळे जम्मूपर्यंत धावणाऱ्या अनेक गाड्या कटरापर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. +काश्मीर रेल्वे चालू झाल्यानंतर जम्मू तावी स्थानकाचे महत्त्व वाढले आहे. श्रीनगर मार्गे बारामुल्ला ते जम्मू ह्या मार्गावरील जम्मू तावी हे अखेरचे स्थानक असेल. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10968.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aeb0922c6205ea704fd36618d66816368f00c60f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_10968.txt @@ -0,0 +1,79 @@ +महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे. महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.[१] या ग्रंथाचे आधीचे नाव जयदिप असे होते. महाभारत हा ग्रंथ भारताच्या धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट असा आहे. महाभारतात एक लाखाहूनही अधिक श्लोक असून हा ग्रंथ ग्रीक महाकाव्ये इलियड व ओडिसी यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे. +महाभारत हा स्मृतींच्या इतिहास श्रेणीमध्ये येतो. त्याला भारत असेही म्हणतात. जगातील हा साहित्यिक ग्रंथ आणि महाकाव्य हिंदू धर्माच्या मुख्य ग्रंथांपैकी एक आहे. हा ग्रंथ हिंदू धर्मातील पाचवा वेद मानला जातो. हा ग्रंथ साहित्यातील सर्वात अनोख्या ग्रंथांपैकी एक मानला जात असला तरी आजही हा ग्रंथ प्रत्येक भारतीयासाठी अनुकरणीय स्रोत आहे. हे काम प्राचीन भारताच्या इतिहासाची गाथा आहे. यामध्ये हिंदू धर्माचा पवित्र धर्मग्रंथ भगवद्गीता अंतर्भूत आहे. संपूर्ण महाभारतामध्ये सुमारे १,१०,००० श्लोक आहेत, जे इलियड आणि ओडिसीच्या ग्रीक कवितांपेक्षा दहापट जास्त आहे. +परंपरेने, महाभारताच्या लेखनाचे श्रेय वेदव्यासाला दिले जाते. त्याची ऐतिहासिक वाढ आणि रचनात्मक स्तर जाणून घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले आहेत. महाभारताचा मोठा भाग बहुधा ख्रिस्तपूर्व ३रे शतक आणि इसवी सन ३ऱ्या शतकादरम्यान संकलित केला गेला होता, ज्यात सर्वात जुने संरक्षित भाग ४०० BC पेक्षा जुने नाहीत. महाकाव्याशी संबंधित मूळ घटना बहुधा ९व्या आणि ८व्या मधील आहेत. शतके. शताब्दी ई.पू. हा मजकूर गुप्त वंशाच्या सुरुवातीच्या काळात (इ.स. चौथे शतक) त्याच्या अंतिम स्वरूपात पोहोचला असावा. महाभारतानुसार, दंतकथा लहान २४,००० श्लोकांमध्ये विभागली गेली होती. आवृत्तीमधून विस्तारित केले आहे, ज्याला फक्त भारत म्हणतात. या कवितेचे लेखक वेद व्यास जी यांनी या अनोख्या कवितेमध्ये वेद, वेदांग आणि उपनिषदांची छुपी रहस्ये सांगितली आहेत. याशिवाय न्याय, शिक्षण, वैद्यकशास्त्र, ज्योतिष, युद्धशास्त्र, योगशास्त्र, अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, कामशास्त्र, खगोलशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचेही तपशीलवार वर्णन या काव्यात केले आहे. +महाभारत हा मूळच्या जय नामक ग्रंथाचा विस्तार आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही. काही इतिहासकारांनुसार ग्रंथातील घटना इ.पू. २५०० च्या सुमारास घडल्या. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तर महाभारताचा काळ सुमारे इ.पू. २००० इतका मागे जाऊ शकतो. आर्यभट्ट आणि इतर भारतीय गणितज्ञांनुसार महाभारत ई.स.पू. ३१३७ या वर्षी घडले. तसेच भारतीय कालगणनेचा स्रोत म्हणजे पंचांग. यातील युधिष्ठिर शक, म्हणजे प्रथम पांडव युधिष्ठिरचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज युधिष्ठिराने सुरू केलेली कालगणना. तेव्हा पासून-च्या मोजले तर या ग्रंथाला अंदाजे पाच हजार वर्षे होऊन गेली असावीत. महाभारताचा विस्तार महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी केला होता असे इतिहास सांगतो. त्यामुळे महाभारताचा निर्माण काळ साधारण इ.स.पू. २२०० ते इ.पू.२००० धरण्यास हरकत नाही. महाभारतातील युद्ध मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी, शुभकृत नाम संवत्सर, बुधवार दि. ०५ ऑक्टोबर इ.स.पू. -३१३७ रोजी सुरू झाले. 'महाभारत' या श्रेष्ठ भारतीय महा-काव्याचा विषय कुरु प्रदेशातील, संपूर्ण नाश करणारी लढाई हाच आहे. +महाभारत हे महाकाव्य असून ते कुणाचे चरित्र नाही. महाभारताच्या कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या भारतवर्षाचा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे. असे असले तरी, ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताना कोणती तत्त्वे अंगी पाळावी आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटांतून कसा मार्ग काढावा हे शिकवते. या ग्रंथात मानवाचे सर्व गुणदोष दर्शवले आहेत. +महाभारतातील मूळ पुरुष कुरुराजा होय. कुरुराजा अतिशय पराक्रमी वृृृत्तीचा होता. त्याने सरस्वती नदीच्या दक्षिण तीरावर मोठी तपश्चर्या केली. त्याच्यावर प्रसन्न होऊन इंद्राने सांगितले की तू येथे जेवढी जमीन नांगरशील ती पुण्यभूमी समजली जाईल, येथे मरणाऱ्यास उत्तम गती प्राप्त होईल. कुरुराजाने सोन्याच्या नांगराने ती जमीन नांगरली. तेव्हा त्या जागेला कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्र नाव पडले. एकप्रकारे कर्तव्यकर्माला प्रवृत्त करणारी गीता जैथे सांगितली गेली, तेथली जमीन नांगरून कर्मयोगाचा धडा कुरुराजानेच घालून दिला. हाच कुरुराजा कौरव पांडवांचा मूळ पुरुष होय. +महाभारत कथेची सुरुवात ज्या व्यक्तीपासून झाली तो म्हणजे शंतनू राजा. हा कुरु साम्राज्याचा राजा होता. शंतनू राजाचे गंगादेवी (गंगा नदी)वर प्रेम होते. गंगादेवी प्रेमास होकार देते पण एका अटीवर, की शंतनू राजा तिला कधीही प्रश्न विचारणार नाही. मग शंतनू राजा ती अट मान्य करतो. गंगा राजाला सर्व सुख देते. तिला मूल झाल्यावर मात्र ते नदीत सोडून देते. शंतनू तिला अडवू शकत नाही. पण असे सात वेळा झाल्यावर आठव्या मुलाच्या वेळी मात्र तो तिला अडवतो. तेव्हा गंगा त्याला सांगते की स्वर्गात असताना तिला व सप्त वसूंना पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळाला होता. तेव्हा वसूंनी गंगेला सांगितले की आम्ही तुझ्या पोटी जन्माला येऊ, तू आम्हाला लगेच मुक्ती दे. म्हणून गंगेने ती मुले जन्मत:च नदीत सोडली पण आता या मुलाला मात्र वाढवावे लागेल. राजाने तिला अडवून प्रश्न विचारला म्हणून गंगा त्याला सोडून गेली पण त्या आठव्या वसूला मात्र जरा मोठा झाल्यावर राजाच्या हवाली केले व स्वतः राजाला सोडून गेली. तो पुत्र म्हणजेच गंगापुत्र भीष्माचार्य होत. त्याचे मूळ नाव देवव्रत होते +शंतनुराजाला गंगानदीवर फिरताना एक सुुंदर तरुणी - सत्यवती दिसली. तिला मागणी घालायला तो तिच्या वडिलांकडे - दशराज कोळ्याकडे गेेला. दशराजाने सांगितले की सत्यवतीचा मुलगा राजा होणार असेल तर माझी मुलगी मी तुम्हाला देईन. शंतनुला गंगापुत्र देवव्रताला राजा करायचे होते त्यामुळे शंतनू तसाच परत आपल्या राजवाड्यात आला. पण तो उदास का आहे, याचा त्याच्या मुलाने म्हणजे देवव्रताने शोध घेतला तेव्हा त्याला सत्यवतीबद्दल कळले. मग देवव्रत स्वतः दाशराज कोळ्याकडे आला आणि त्याने वडिलांसाठी सत्यवतीला मागणी घातली. मी राजा बनणार नाही, असेही दाशराजाला सांगितले. दाशराज त्याला म्हणाला, तुझा मुलगा तुझ्याचसारखा शूर निघेल, तो माझ्या नातवाचा पराभव करून राजा होईल, तेव्हा देवव्रताने आजन्म ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा केली. तेव्हा त्याला भीष्म नाव पडले. सत्यवतीचा आणि शंतनूचा विवाह झाला. त्यांना चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन मुले झालीत. ती मुले लहान असतानाच शंतनू मरण पावला. पुढे चित्रांगदाला भीष्माने राज्याच्या गादीवर बसविले. एका युद्धात चित्रांगद मारला गेला. त्यानंतर विचित्रवीर्य राजा झाला. त्याच्या विवाहासाठी भीष्माचार्यांनी काशिराजाच्या तीन मुली अंबा, अंबिका, अंबालिका यांना त्यांच्या स्वयंवरातून, तेथे जमलेल्या इतर राजांचा पराभव करून पळवून आणले. मात्र अंबेने आधीच शाल्वराजाला वरले असल्याने तिला शाल्वाकडे परत पाठवले. पण शाल्वाने अंबेला स्वीकारले नाही. अंबा भीष्माचार्यांकडे परत येऊन 'तुम्हीच आता माझ्याशी विवाह करा' म्हणाली. पण आपल्या प्रतिज्ञेमुळे भीष्म ते मान्य करू शकले नाही. अपमानित झालेल्या अंबेने 'पुढील जन्मी भीष्मांचा सूड घेईन'असे म्हणत स्वतःला जाळून घेतले. +इकडे अंबिका व अंबालिका यांचा विचित्रवीर्याशी विवाह झाला. पण संतती निर्माण होण्याआधीच तो मरण पावला. आता कुरुवंशाची वेल खुंटण्याची वेळ आली होती. तेव्हा सत्यवतीला आपल्या कौमार्यात झालेल्या पुत्राची म्हणजे महर्षी व्यासांची आठवण आली. तिने व्यासांना पाचारण केले आणि त्यांनी नियोगाने अंबिका व अंबालिका यांच्याकडून राजवंश निर्माण करावा, म्हणून सांगितले. व्यास महान तपस्वी असल्याने त्यांचे तेज अंबिकेला व अंबालिकेला सहन न होऊन एकीने डोळे मिटून घेतले तर दुसरी निस्तेज झाली. त्यामुळे अंबिकेला जन्मांध धृतराष्ट्र मुलगा झाला, तर अंबालिकेला पंडुररंगी पांडू राज मुलगा झाला. तिसऱ्या वेळी त्यांनी दासीला व्यासांकडे पाठवले. ती दासी स्थिरबुद्धी असल्याने तिला अव्यंग असा विदुर मुलगा झाला. +पुढे धृृृृतराष्ट्राचा गांधार राजकन्या गांधारीशी विवाह झाला. आपला पती अंध म्हणून तिनेही डोळ्यांना पट्टी बांधून घेतली. तिला शंभर पुत्र झाले. त्यात दुर्योधन सर्वात मोठा. धृृृतराष्ट्र अंध म्हणून पंडूला राजा केले. पांडूचा विवाह कुंती व माद्री यांच्याशी झाला. +पांडू राजाने एकदा शिकार करताना चुकून एका मुनी व त्यांच्या पत्नीला मारले. त्यांनी मरतांंना पांडूला शाप दिला होता की 'तू पत्नीचा उपभोग घेतल्यास मरण पावशील' उदास पंडू मन रमविण्यासाठी दोन्ही पत्नींसह वनविहारास गेला. त्यावेळी कुंतीने आपणास देवांचे स्मरण केल्यास पुत्र होईल, असा कुमारवयातच वर मिळाल्याचे सांगितले. तिला कुमारवयात सूर्याकडून पुत्र झाला होता. तो तिने घाबरून नदीत सोडला होता.त्या पुत्राचे नाव कर्ण असे होते आणि तोच कर्ण होय. पांडूच्या संमतीने तिने यमापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम तर इंद्रापासून अर्जुन असे तीन पुत्र मिळविले. माद्रीलाही अश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेव हे पुत्र प्राप्त करून दिले. +पुढे वनात असतानाच पंडूने माद्रीशी संग केल्याने तो मरण पावला. माद्री त्यासह सती गेली. पाच पांडवांसह कुंती हस्तिनापुरास परत आली. +कौरवांकडून द्यूतामध्ये हरल्यावर पांडवांना द्यूताच्या अटीनुसार १२ वर्षांचा वनवास व एका वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची शिक्षा झाली. +यादरम्यान पांडव भारतभर फिरले. भीमाला हिडिंबा, अर्जुनाला चित्रांगदा, नकुलला करेणुमती अशा पत्नी मिळाल्या. याशिवाय वनवासात अनेक रसप्रद प्रसंग घडले. +महाभारतातील प्रमुख उपकथा /ग्रंथ असे: +महाभारतातील तत्त्वोपदेश मुख्यत्वे चार ठिकाणी आला आहे. +या खेरीज काही तत्त्वचिंतक भीष्मोपदेश व विदुरोपदेश यांनाही महाभारतातील तत्त्वचिंतनांत स्थान देतात. +मेनका, विश्वामित्र ऋषि +दुष्यंत, शकुंतला, भरत +शंतनू ,गंगा, मत्स्यगंधा/सत्यवती - देवव्रत/भीष्म, चित्रांगद, विचित्रवीर्य +भगवान व्यास, पाराशर, पराशर +अंबा, अंबिका, अंबालिका +पंडू, कुंती, माद्री - युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. पांडव, (यम, वायू, इंद्र अश्विनीकुमार) +धृतराष्ट्र, गांधारी, दुर्योधन, दुःशासन, दुःशीला, दुर्धर, दुर्जय. युयुत्सु विकर्ण. कौरव, शकुनी +कृपाचार्य, विदुर +द्रोणाचार्य, कृपी - अश्वत्थामा +द्रुपद - द्रौपदी, शिखंडी, धृष्टद्युम्न, धृष्टकेतु +विराट - उत्तर, कीचक +सुभद्रा - अभिमन्यु +उत्तरा - परीक्षित - जनमेजय +हिडिंब, बकासुर +हिडिंबा - घटोत्कच +उलूपी +एकलव्य, कर्ण +संजय, सुदामा, सात्यकी +चंद्रवंश +ययाती देवयानी शर्मिष्ठा - पुरू यदु यादव +शुक्राचार्य कच बृहस्पती +उग्रसेन - कंस +वसुदेव रोहिणी देवकी -बलराम कृष्ण +नंद यशोदा +पूतना कालिया नाग +राधा +रुक्मिणी सत्यभामा जांबवंती +भीष्मक रुक्मी +सांब प्रद्युम्न अनिरुद्ध +जांबवंत +बृहन्नडा सैरंध्री +दारूक +देवदत्त गांडीव +वसिष्ठ ऋषि अरुंधती +धौम्य ऋषि +भारद्वाज ऋषि +अष्टावक्र +दुर्वास ऋषि +हनुमान +जरासंध, शिशुपाल +जयद्रथ, कालयवन +हस्तिनापुर, ऋषिकेश, इंद्रप्रस्थ, गांधार, मगध, वृंदावन, मथुरा, द्वारिका, द्वारका +संकेत सूची: +टीपा +पुणे शहरातल्या प्रसिद्ध "भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर"ने काही वर्षांपूर्वी काही विद्वानांच्या खूप संशोधनानंतर महाभारताची एक आवृत्ती प्रसिद्ध केली. त्यावेळी, एम. आर. यार्दी यांचा महाभारतासंबंधी एक इंग्रजी ग्रंथही त्या संस्थेने प्रकाशित केला. (रामायण आणि गीता ह्यांविषयीसुद्धा यार्दींनी ग्रंथ लिहिले आहेत.). यार्दींच्या महाभारतासंबंधी संशोधनातले काही ठळक मुद्दे असे : +सुमारे ३,००० वर्षांपूर्वी उत्तर भारतात जे एक मोठे युद्ध घडले त्याचे त्या युद्धानंतर लवकरच व्यासऋषींनी "जय" नावाच्या ग्रंथात त्याचे वर्णन केले. व्यासांच्या पश्चात सुमारे ५० वर्षांनंतर वैशंपायनऋषींनी "जय"मधले त्या युद्धाचे वर्णन स्वतःची भर घालून "भारत" नावाच्या एका ग्रंथात सादर केले. सुमारे ५०० वर्षांनंतर सुत आणि सौति ह्या पिता-पुत्रांनी "भारता"त भर घालून "महाभारत" तयार केले. त्यानंतर सुमारे २५० वर्षांनी कोणी "हरिवंश"काराने आणि मग १०० वर्षांनी कोणी "पर्वसंग्रह"काराने महाभारतात आणखी भरी घातल्या. +"पर्वसंग्रह"कारर्निर्मित महाभारतात ८१,६७० श्लोक आहेत. त्यांपैकी मूळच्या "जय"मधले श्लोक सुमारे ८,८००; वैशंपायनऋषींनी भर घातलेले सुमारे १२,३६२; सुत आणि सौति पिता-पुत्रांनी प्रत्येकी भर घातलेले १७,२८४ आणि २६,७२८; "हरिवंश"काराने समाविष्ट केलेले ९,०५३; "पर्वसंग्रह"काराने समाविष्ट केलेले १,३६९; आणि "हरिवंश"कारानेच श्रीकृष्णचरित्र कथन करण्याकरता स्वतंत्रपणे घातलेले "हरिवंशा"चे ६,०७४ श्लोक आहेत +. +त्या काळी लोक श्रीकृष्ण देवाचा अवतार न मानता अर्जुन-भीष्मादींप्रमाणेच एक व्यक्ती मानत असत. श्रीकृष्णही स्वतःला देवाचा अवतार न मानता इतरांप्रमाणे शिव ह्या तत्कालीन दैवताची पूजा करत असत. सौति जन्मले त्या आधीच्या थोड्याशा काळात श्रीकृष्ण हे विष्णूचा काहीसा अवतार असल्याची कल्पना प्रचारात आली होती. श्रीकृष्णाच्या गोकुळातल्या बाललीला आणि गोपींबरोबरची रासक्रीडा इत्यादी कथा "हरिवंश"काराने "हरिवंशा"त प्रथम अंतर्भूत केल्या. (राधेचा उल्लेख महाभारतात किंवा महाभारताला जोडलेल्या "हरिवंशा"तही नाही; तिचा उल्लेख लोककथांमधे पहिल्यांदा सुमारे इसवी सन ९०० च्या सुमाराला झाला.) +वेदान्त व सांख्य तत्त्वज्ञान, आणि योग व भक्तिसाधने ह्यांचा समन्वय घालून श्रीमद्‌भगवद्‍गीता रचणाऱ्या सौतींची बौद्धिक झेप निःसंशय असामान्य होती. +पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने ५० वर्षे खपून महाभारताची १९ खंडांची चिकित्सक आवृत्ती १९६६ साली काढली. तत्पूर्वी चिं.वि. वैद्य यांनी १९१७ साली मराठी महाभारताचे १८ खंड आणि उपसंहाराचा १९वा खंड लिहून प्रकाशित केले होते. +महाभारतातील पृथ्वीचे भौगोलिक संदर्भ:- +महाभारतात भारताव्यतिरिक्त जगातील अन्य भौगोलिक स्थानांचे संदर्भ पण येतात. उदा० चीनचे गोबी वाळवंट, इजिप्तमधिल नील नदी, लाल समुद्र तसेच याशिवाय महाभारतातील भीष्म पर्वातील जंबुखंड-विनिर्माण पर्वात संपूर्ण पृथ्वीचे मानचित्र सांगितले गेले आहे. ते असे:- +सुदर्शनं प्रवक्ष्यामि द्वीपं तु कुरुनन्दन | परिमण्डलो महाराज द्वीपोसौ चक्रसंस्थितः || +यथाहि पुरुषः पश्येदादर्शे मुखमात्मनः | एवं सुदर्शनद्वीपो दृश्यते चन्द्रमण्डले || द्विरंशे पिप्पलस्तत्र द्विरंशेच शशो महान् +अर्थ:- ’हे कुरुनन्दन ! सुदर्शन नावाचे हे द्वीप चक्राप्रमाणे गोलाकार स्थित आहे. ज्याप्रमाणे पुरुष आरशात आपला चेहरा बघतो, त्याचप्रमाणे हे द्वीप चंद्रावरती दिसते. याच्यातील दोन अंशांमध्ये पिंपळाची पाने आणि दोन अंशांमध्ये मोठा ससा दिसतो.’ आता याप्रमाणे कागदावर रेखाटन केल्यास आपल्या पृथ्वीचे जे मानचित्र बनते, ते आपल्या पृथ्वीच्या वास्तव चित्राशी तंतोतंत जुळते. +महाभारतात ज्याची प्रमुख भूमिका आहे, त्या श्रीकृष्णाचा जन्म २१/२२ जून इ.स.पू ३०६१ रोजी झाला होता, असे एक अभ्यास सांगतो. +महाभारताच्या कथानकावर आधारलेली अनेकानेक पुस्तके मराठीत लिहिली गेली आहेत आणि लिहिली जात आहेत. त्यांतील काही ही :- +आदौ पाण्डवधार्तराष्ट्रजननं लाक्षागृहे दाहनं +द्यूते श्रीहरणं वने विचरणं मत्स्यालये वर्तनम् । +लीलागोहरणं रणे विहरणं सन्धिक्रियाजृम्भणम्‌ +पश्चाद्‌ भीष्मसुयोधनादिहननं चैतन्महाभारतम् ॥ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1099.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83479a60bb13a187272f2d026ddb6f56480c9aff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1099.txt @@ -0,0 +1 @@ +गणपतराव वडणगेकर हे मराठी चित्रकार होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11005.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23621c93ae4df99f15c20e992ab257e56e031dd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11005.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयराम ठाकूर (जन्म ६ जानेवारी १९६५)[१] हे एक भारतीय राजकारणी व हिमाचल प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत..[२] १९९८ पासून विधानसभेवर निवडून येत असलेले ठाकूर हिमाचल प्रदेश विधानसभेमध्ये पाचव्यांदा आमदार आहेत आणि यापूर्वी त्यांनी हिमाचल प्रदेशच्या भाजप सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केले आहे. २००९ ते २०१२ पर्यंत ते ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री होते. ते मंडी जिल्ह्यातील सेराज विधानसभा मतदारसंघातून हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी निवडून आले आहेत. [३] +अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते राहिलेले ठाकूर भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते समजले जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11010.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bf8f2f9b74c1403ba537f7ff000bc7d46c92249 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11010.txt @@ -0,0 +1 @@ +जय हेरंब हा गणपतीच्या भक्तीगीतांचा संग्रह आहे. अजय जोगळेकर यांचे संगीतदिग्दर्शन असलेल्या या संग्रहात नऊ गाणी असून ती पंडित रघुनंदन पणशीकर, राहुल देशपांडे, माधुरी करमरकर व प्रिती ताम्हणकर यांनी गायली आहेत. एक दंत भालचंद्र, हेरंब गिरीजातनय जय, नमन तुझसी श्री गौरी सुता, जय देवा गणेशा ही त्यातील काही गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11014.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d31e9dd6e9f5f1b9b2639e3f1536ae3b91b8f068 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11014.txt @@ -0,0 +1 @@ +डाॅ. जयंत कुलकर्णी हे एक मराठी लेखक आणि अनुवादक आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1103.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc21c863267c5a4a2ce9b73a669fc3d789f0fa03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1103.txt @@ -0,0 +1,61 @@ +श्री गणेश अथर्वशीर्ष हे एक नव्य उपनिषद आहे.[१] ते अथर्ववेदाशी संबंधित आहे.यामध्ये गणेशविद्या सांगितलेली असून गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्त्व आहे.[२][३] श्री गणपती अथर्वशीर्ष हे श्री गणक ऋषी यांनी लिहिले आहे.[४] +थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय असा याचा अर्थ लावला जातो.[५][६] +यामध्ये प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी तो गणपती म्हणजे परब्रह्म होय असे त्याचे उदात्तीकरण केले आहे.गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला तरी "गं" हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे.[७] यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे. या उपनिषदाचे एक सहस्र वेळा पठण केल्याने जे हवे ते प्राप्त होईल असे म्हटले आहे.[४] +आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: गणपती अथर्वशीर्ष हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:गणपती अथर्वशीर्ष येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे. +सध्या मराठी 'विकिपिडिया'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः गणपती अथर्वशीर्ष आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा गणपती अथर्वशीर्ष नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:गणपती अथर्वशीर्ष लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा. +मराठी भाषेतील 'विकिपिडिया'मध्ये आपले स्वागत आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिपीडिया हे दालन पूर्वप्रकाशित गणपती अथर्वशीर्ष ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित गणपती अथर्वशीर्ष ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे. +ॐ नमस्ते गणपते, तूचि प्रत्यक्ष तत्त्व सत्। +तूचि केवल कर्ता बा, तूचि धर्ताहि केवल। +तूचि केवल संहर्ता, तूचि ब्रह्महि सर्वहे। +तू साक्षात् नित्य तो आत्मा॥१॥ +ऋत मी सत्य मी वदे ॥२॥ +करी रक्षण तू माझे, वक्त्या-श्रोत्यांस रक्ष तू। +दात्या-घेत्यांस तू रक्ष, गुरू - शिष्यांस रक्ष तू। +मागुनी पुढुनी डाव्या, उजव्या बाजूने पण +वरूनी खालुनी माझे, सर्वथा कर रक्षण॥३॥ +जसा वाङ्मय आहेस, तू चिन्मयहि बा तसा। +जसा आनन्दमय तू, तू ब्रह्ममयही तसा। +देवा तू सच्चिदानन्द, अद्वितीयहि तू तसा। +प्रत्यक्ष ब्रह्म तू, ज्ञान-विज्ञान-मयही तसा ॥४॥ +सर्व हे जग उत्पन्न, तुझ्यापासुनि होतसे। +त्याची स्थिती तुझ्यायोगे, विलयेल तुझ्यात ते। +भासते ते तुझ्या ठायी, तू भूमि जल अग्नि तू। +तूचि वायुनी आकाश, वाणी स्थाने ही चार तू +॥५॥ +तू जसा त्रिगुणां-पार, त्रिदेहांच्याहि पार तू। +तू अवस्था-त्रयां-पार, त्रिकालांच्याहि पार तू। +तू मूलधार चक्रात, देहाच्या नित्य राहसी। +इच्छा-ज्ञान-क्रिया रूपी, शक्ती त्या तूचि तीनही। +ध्याती नित्य तुला योगी, तू ब्रह्मा तूचि विष्णूही। +तू रुद्र, इंद्र, तू अग्नी, तू वायू, सूर्य ,चन्द्रही +तू ब्रह्म, तूचि भू, तूची अन्तरिक्ष,नी स्वर्गही। +तूचि ॐ कार हे बीज, वर्णिती ज्यास वेदही॥ ६॥ +आधी ‘ग’ कार उच्चार, ‘अ’ कार तदनन्तर। +त्यानंतर अनुस्वार, अर्धचन्द्रे सुशोभित। +ॐ कार-युक्त हे बीज, मन्त्ररूपचि हे तव । +‘ग’ कार रूप हे पूर्व, असे मध्यम रूप ‘अ’। +अन्त्य रूप अनुस्वार, बिन्दू उत्तर रूपसा। +नाद सांधतसे यांना, सन्धीचे नाम संहिता। +गणेश विद्या ती हीच, आहे गणक हा ऋषी। +छन्द हा निचृद्-गायत्री, देवता श्रीगणेश ही । +ॐ गं रूपी गणेशाला, नमस्कार सदा असो ॥७॥ +एकदन्तास त्या आम्ही, देवाधीशास जाणतो। +आणि त्या वक्रतुण्डाते, आम्ही ध्याने उपासतो। +त्यासाठी सर्वदा आम्हा, तो दन्ती प्रेरणा करो ॥ ८॥ +एकदन्ता चतुर्हस्ता, पाश - अंकुश धारका । +द्न्तनी वरदा मुद्रा, धारका मूषक - ध्वजा। +लम्बोदरा रक्तवर्णा , शूर्प-कर्णा गजानना । +रक्त - वस्त्रा विघ्न-हर्त्या, गिरिजानन्दन-वर्धना। +रक्त-चन्दन-लिप्तांगा, रक्त-पुष्पा-सुपूजिता । +भक्तावरी दया कर्त्या ,अच्युता जग-कारणा। +सृष्टिपूर्वी प्रकटल्या, प्रकृती पुरूषा परा । +या ध्यातो नित्य तो योगी, योग्यांमध्ये वरिष्ठसा ॥ ९॥ +वन्दन व्रातपतिला, गणाधेशास वन्दन । +वन्दन प्रमथेशाला, एकदन्तास वन्दन। +लम्बोदरा शिवसुता, विघ्नहर्त्यास वन्दन। +वांछिला वर देणाऱ्या अय, तव मूर्तिस वन्दन ॥१०॥ +[८] +या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रह्मरूप होतो. त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाही. तो सर्व बाजूंनी सुखांत वाढतो. (हिंसा, अभक्ष्यभक्षण, परदारागमन, चौर्य व पापसंसर्ग) या पांचही महापापांपासून मुक्त होतो. संध्याकाळी पठण करणारा दिवसा (अजाणपणे) केलेल्या पापाचा नाश करतो. सकाळी पठण करणारा रात्री (नकळत) केलेल्या पापांचा नाश करतो. संध्याकाळीं व सकाळी पठण करणारा पाप (प्रवृत्ती) रहीत होतो. सर्व ठिकाणी (याचे) अध्ययन करणारा विघ्नमुक्त होतो. धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळवितो. हे अथर्वशीर्ष (अनधिकारी) शिष्य-भाव नसलेल्या माणसाला सांगू नये. जर कोणी अशा अनधिकाऱ्यास मोहाने देईल तर तो मोठाच पापी होतो. या अथर्वशीर्षाच्या सहस्र आवर्तनांनी जी जी कामना मनुष्य करील ती ती या योगे सिद्ध होईल. ॥११॥ +या अथर्वशीर्षाने जो गणपतीला अभिषेक करतो, तो उत्तम वक्ता होतो, चतुर्थीच्या दिवशी कांही न खाता जो याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो, असे अथर्वण ऋषींचे वाक्य आहे. (याचा जप करणाऱ्याला) ब्रह्म व आद्या (म्हणजे माया) यांचा विलास कळेल. तो कधीच भीत नाही. ॥१२॥ +जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासम होतो. जो साळीच्या लाह्यांनी हवन करतो, तो यशस्वी सर्वंकष बुद्धिमान होतो. जो सहस्र मोदकांनी हवन करतो, त्याला इष्टफल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधांनी हवन करतो त्याला सर्व मिळते, अगदी सर्व काही प्राप्त होते. ॥१३॥ +आठ ब्राह्माणांना योग्य प्रकारे (याचा) उपदेश केल्यास, करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणांत, महानदीच्या काठी किंवा गणपती प्रतिमेजवळ जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो. (असा मंत्र सिद्ध करणारा) महाविघ्नापासून मुक्त होतो. महादोषापासून मुक्त होतो. महापापापासून मुक्त होतो. तो सर्वज्ञ होतो. तो सर्वसंपन्न होतो, जो हे असे जाणतो. असे हे उपनिषद आहे. ॥१४॥[८] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11089.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a265987776f3eabc5e87da1c6a06d132d304d7fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11089.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयदीप साहनी (जन्म १९६८) हा एक भारतीय पटकथा लेखक, गीतकार आणि निर्माता आहे, ज्यांनी चक दे! इंडिया, खोसला का घोसला, कंपनी, बंटी और बबली, रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर आणि शुद्ध देसी रोमान्स सारख्या चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहे.[१][२] +त्यांनी कंपनी (२००२) साठी सर्वोत्कृष्ट संवादासाठी फिल्मफेअर पुरस्कार तसेच सर्वोत्कृष्ट कथासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळवला. खोसला का घोसला (२००६) साठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी जिंकला. त्यांना चक दे! इंडिया चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कथेसाठी २००८ चा आयफा पुरस्कारही मिळाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11102.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..203da55052f71dfb86d6357372edf5eac6fb1bd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11102.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयदेवप्पा हलप्पा तथा जे.एच. पटेल (कानडी:ಜಯದೇವಪ್ಪ ಹಾಲಪ್ಪ ಪಟೇಲ್: १ ऑक्टोबर, १९३०:करीगानुर, मैसूर संस्थान, भारत - १२ डिसेंबर, २०००:बंगळूर, कर्नाटक, भारत) हे भारतातील राजकारणी होते. हे कर्नाटक राज्याचे १५वे मुख्यमंत्री होते. यांचा कार्यकाल ३१ मे, १९९६ ते ७ ऑक्टोबर, १९९९ होता. याआधी ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री होते. +पटेल १९६७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिमोगा मतदारसंघातून निवडून गेले. पटेल लोकसभेत कानडीतून भाषण देणारे पहिले खासदार होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11123.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be70ce6372f65ae7cd73ad70a969bf14b252a0d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11123.txt @@ -0,0 +1,6 @@ + +हा लेख राजस्थानमधील जयपूर जिल्ह्याविषयी आहे. जयपूर शहराच्या माहितीसाठी पहा - जयपूर. +जयपूर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र जयपूर येथे आहे. +संकेतस्थळ Archived 2005-11-05 at the Wayback Machine. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11140.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..112454eca9da8fd3dad7cf8dc9dd043e98ace465 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11140.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +जयपूर विमानतळ (आहसंवि: JAI, आप्रविको: VIJP) हे भारताच्या राजस्थान राज्यातील जयपूर या राजधानीच्या शहराजवळ असलेला विमानतळ आहे.यास सांगानेर विमानतळ असेही म्हणतात.हे जयपूरहुन १३ किमी (८.१ मैल) दुर असून सांगानेर या गावाजवळ आहे.हे राजस्थान या राज्यात असलेला एकमात्र आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11142.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e944d7eff550bafbe4017e6da9f77408bffcf49d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11142.txt @@ -0,0 +1 @@ +जयपूर ग्रामीण हा भारताच्या राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11173.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b184e5d409f01274d3f2e43d99b158ce4c4d8aeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11173.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयराज हे तमिळ भाषिक चित्रपट दिग्दर्शक आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11229.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac6e52cab67ad31181df88263020073e92abf99b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11229.txt @@ -0,0 +1 @@ +जय श्री चारुदत्त निंबाळकर या एक मराठी लेखिका आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11239.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fed806747bd258495eca73eeba5e6b891d5ca43c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11239.txt @@ -0,0 +1,4 @@ +जयसिंगराव तलाव हा कागल शहरातील एक तलाव आहे. +हा तलाव राजर्षी छ. शाहू महाराजांनी कागल गावच्या पाणी पुरवठ्यासाठी स. न. १८९२ ते १८९४ या काळात बांधून घेतला. तलावाचे क्षेत्र ८२ एकर २१ गुंठे इतके असुन बंधारा १८०० फूट आहे. तलावाच्या बांधकामास त्यावेळी १९२।- रुपये इतका खर्च आला.हा तलाव १९४८ साली कागल नगरपरिषदेस हस्तांतरित करण्यात आला.[१] +जयसिंगराव तलाव हा गेली १२० वर्षे कागलच्या सौंदर्यात भर घालत असून कागल नगराची तहान भागवत आहे. हाच तलाव आपल्या परिसरात अतिशय विपुल पक्षीसौंदर्यही बाळगून आहे. हिवाळ्यात स्थानिक व स्थलांतरीत पाहुण्यांनी तलावाचा परिसर गजबजून जातो. अतिशय योग्य असा नैसर्गिक अधिवास आणि सुरक्षितता यामुळे प्रत्येक वर्षी येणाय्रा पाहूण्यांची संख्या वाढतच आहे. +कोल्हापूर कागल रस्त्यावर लक्ष्मी टेकडी उतरत असताना पूर्वेस जयसिंगराव तलाव नजरेस पडतो. तलावाच्या शताब्दी वर्षानिमित्त नगरपालिका प्रशासनाने कच्च्या बंधाऱ्याचे भरीकरण व अतिशय सुंदर असे सुशोभीकरण केले आहे. नगरपालिका प्रशासन व कागलचे नागरिक तलावच्या स्वच्छतेसठी जागरूक आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11247.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de474eb4e9acffe3d99fcad1b754f16a82bf2359 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11247.txt @@ -0,0 +1,6 @@ +जया बच्चन (पुर्वाश्रमीची भादुरी; जन्म ९ एप्रिल १९४८) एक भारतीय अभिनेत्री आणि राजकारणी आहे. हिंदी चित्रपटांमधील तिच्या कामासाठी ओळखली जाते, ती मुख्य प्रवाहात आणि "मिडल-ऑफ-द-रोड" सिनेमांमध्ये अभिनयाच्या नैसर्गिक शैलीला बळकट करण्यासाठी प्रसिद्ध आहे.[१][२] अनेक प्रशंसेची प्राप्तकर्ता, तिने विक्रमी नऊ फिल्मफेअर पुरस्कार आणि पद्मश्री, भारत सरकारद्वारे प्रदान केलेला चौथा-सर्वोच्च नागरी सन्मान जिंकला आहे.[३] त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर खासदार म्हणून काम केले आहे. +बच्चन यांनी सत्यजित रे यांच्या महानगर (१९६३) मध्ये किशोरवयात पदार्पण केले, त्यानंतर हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित गुड्डी (१९७१) या नाट्य चित्रपटात प्रौढ म्हणून तिची पहिली भूमिका होती. मुखर्जींसोबत पुढे त्यांचे अनेक चित्रपट झाले. उपहार (१९७१), कोशिश (१९७२)[४] आणि कोरा कागज (१९७४) यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयासाठी ती प्रसिद्ध होती. तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले, जसे जंजीर (१९७३),[५] अभिमान (१९७३), चुपके चुपके (१९७५), मिली (१९७५) आणि सुप्रसिद्ध शोले (१९७५); ज्यात तिने बहुचर्चित तरुण विधवेची भूमिका साकारली होती. अभिमान, कोरा कागज आणि नौकर (१९७९) साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. +अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी तिचे लग्न झाल्यानंतर आणि त्यांच्या मुलांचा जन्म झाल्यानंतर, तिने यश चोप्रा यांच्या संगीतमय रोमँटिक नाट्य चित्रपट सिलसिला (१९८१) मध्ये अभिनय करून चित्रपटांमधील तिचे काम मर्यादित केले. १७ वर्षांच्या विश्रांतीनंतर, ती गोविंद निहलानी यांच्या स्वतंत्र नाट्य चित्रपट हजार चौरासी की माँ (१९९८) मधून अभिनयात परतली. फिजा (२०००),[६][७] कभी खुशी कभी गम (२००१) आणि कल हो ना हो (२००३) या व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये भावनिक त्रस्त मातांच्या भूमिकेसाठी बच्चन यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.[८] दुसऱ्या अंतरानंतर, तिने करण जोहरच्या रोमँटिक कॉमेडी कौटुंबिक चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी (२०२३) द्वारे पुनरागमन केले,[९] ज्याने तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी चौथे नामांकन मिळविले. +जया भादुरी यांचा जन्म ९ एप्रिल १९४८ रोजी बंगाली कुटुंबात झाला.[१०] ती तरुण कुमार भादुरी (पत्रकार, लेखक आणि कवी) आणि त्यांची पत्नी इंदिरा यांची मुलगी आहे. तिने सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, भोपाळ येथे शिक्षण घेतले आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पदवी प्राप्त केली.[११] +जया यांनी ३ जून १९७३ रोजी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी विवाह केला.[१२] या जोडप्याला दोन आपत्ये आहेत: श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन, जो एक अभिनेता देखील आहे. श्वेताने दिल्लीतील कपूर कुटुंबातील नातू उद्योगपती निखिल नंदासोबत लग्न केले आहे, आणि तिला दोन मुले आहेत, नवीन नवेली आणि अगस्त्य नंदा,[१३] तर अभिषेक बच्चनने अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायसोबत लग्न केले आहे आणि तिला आराध्या बच्चन ही मुलगी आहे.[१४] +बच्चन पहिल्यांदा २००४ मध्ये समाजवादी पक्षाची खासदार म्हणून निवडून आली. त्यांनी मार्च २००६ पर्यंत राज्यसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. तिला जून २००६ ते २०१२ पर्यंत दुसरे कार्यकाळ मिळाले.[१५][१६] २०१२ मध्ये तिसऱ्या कार्यकाळासाठी आणि २०१८ मध्ये समाजवादी पक्षाकडून चौथ्या कार्यकाळासाठी तिची राज्यसभेवर पुन्हा निवड झाली.[१७] तसेच, २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत तिने अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचा प्रचार केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11253.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de474eb4e9acffe3d99fcad1b754f16a82bf2359 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11253.txt @@ -0,0 +1,6 @@ +जया बच्चन (पुर्वाश्रमीची भादुरी; जन्म ९ एप्रिल १९४८) एक भारतीय अभिनेत्री आणि राजकारणी आहे. हिंदी चित्रपटांमधील तिच्या कामासाठी ओळखली जाते, ती मुख्य प्रवाहात आणि "मिडल-ऑफ-द-रोड" सिनेमांमध्ये अभिनयाच्या नैसर्गिक शैलीला बळकट करण्यासाठी प्रसिद्ध आहे.[१][२] अनेक प्रशंसेची प्राप्तकर्ता, तिने विक्रमी नऊ फिल्मफेअर पुरस्कार आणि पद्मश्री, भारत सरकारद्वारे प्रदान केलेला चौथा-सर्वोच्च नागरी सन्मान जिंकला आहे.[३] त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर खासदार म्हणून काम केले आहे. +बच्चन यांनी सत्यजित रे यांच्या महानगर (१९६३) मध्ये किशोरवयात पदार्पण केले, त्यानंतर हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित गुड्डी (१९७१) या नाट्य चित्रपटात प्रौढ म्हणून तिची पहिली भूमिका होती. मुखर्जींसोबत पुढे त्यांचे अनेक चित्रपट झाले. उपहार (१९७१), कोशिश (१९७२)[४] आणि कोरा कागज (१९७४) यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयासाठी ती प्रसिद्ध होती. तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले, जसे जंजीर (१९७३),[५] अभिमान (१९७३), चुपके चुपके (१९७५), मिली (१९७५) आणि सुप्रसिद्ध शोले (१९७५); ज्यात तिने बहुचर्चित तरुण विधवेची भूमिका साकारली होती. अभिमान, कोरा कागज आणि नौकर (१९७९) साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. +अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी तिचे लग्न झाल्यानंतर आणि त्यांच्या मुलांचा जन्म झाल्यानंतर, तिने यश चोप्रा यांच्या संगीतमय रोमँटिक नाट्य चित्रपट सिलसिला (१९८१) मध्ये अभिनय करून चित्रपटांमधील तिचे काम मर्यादित केले. १७ वर्षांच्या विश्रांतीनंतर, ती गोविंद निहलानी यांच्या स्वतंत्र नाट्य चित्रपट हजार चौरासी की माँ (१९९८) मधून अभिनयात परतली. फिजा (२०००),[६][७] कभी खुशी कभी गम (२००१) आणि कल हो ना हो (२००३) या व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये भावनिक त्रस्त मातांच्या भूमिकेसाठी बच्चन यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.[८] दुसऱ्या अंतरानंतर, तिने करण जोहरच्या रोमँटिक कॉमेडी कौटुंबिक चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी (२०२३) द्वारे पुनरागमन केले,[९] ज्याने तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी चौथे नामांकन मिळविले. +जया भादुरी यांचा जन्म ९ एप्रिल १९४८ रोजी बंगाली कुटुंबात झाला.[१०] ती तरुण कुमार भादुरी (पत्रकार, लेखक आणि कवी) आणि त्यांची पत्नी इंदिरा यांची मुलगी आहे. तिने सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, भोपाळ येथे शिक्षण घेतले आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पदवी प्राप्त केली.[११] +जया यांनी ३ जून १९७३ रोजी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी विवाह केला.[१२] या जोडप्याला दोन आपत्ये आहेत: श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन, जो एक अभिनेता देखील आहे. श्वेताने दिल्लीतील कपूर कुटुंबातील नातू उद्योगपती निखिल नंदासोबत लग्न केले आहे, आणि तिला दोन मुले आहेत, नवीन नवेली आणि अगस्त्य नंदा,[१३] तर अभिषेक बच्चनने अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायसोबत लग्न केले आहे आणि तिला आराध्या बच्चन ही मुलगी आहे.[१४] +बच्चन पहिल्यांदा २००४ मध्ये समाजवादी पक्षाची खासदार म्हणून निवडून आली. त्यांनी मार्च २००६ पर्यंत राज्यसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. तिला जून २००६ ते २०१२ पर्यंत दुसरे कार्यकाळ मिळाले.[१५][१६] २०१२ मध्ये तिसऱ्या कार्यकाळासाठी आणि २०१८ मध्ये समाजवादी पक्षाकडून चौथ्या कार्यकाळासाठी तिची राज्यसभेवर पुन्हा निवड झाली.[१७] तसेच, २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत तिने अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचा प्रचार केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11254.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de474eb4e9acffe3d99fcad1b754f16a82bf2359 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11254.txt @@ -0,0 +1,6 @@ +जया बच्चन (पुर्वाश्रमीची भादुरी; जन्म ९ एप्रिल १९४८) एक भारतीय अभिनेत्री आणि राजकारणी आहे. हिंदी चित्रपटांमधील तिच्या कामासाठी ओळखली जाते, ती मुख्य प्रवाहात आणि "मिडल-ऑफ-द-रोड" सिनेमांमध्ये अभिनयाच्या नैसर्गिक शैलीला बळकट करण्यासाठी प्रसिद्ध आहे.[१][२] अनेक प्रशंसेची प्राप्तकर्ता, तिने विक्रमी नऊ फिल्मफेअर पुरस्कार आणि पद्मश्री, भारत सरकारद्वारे प्रदान केलेला चौथा-सर्वोच्च नागरी सन्मान जिंकला आहे.[३] त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर खासदार म्हणून काम केले आहे. +बच्चन यांनी सत्यजित रे यांच्या महानगर (१९६३) मध्ये किशोरवयात पदार्पण केले, त्यानंतर हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित गुड्डी (१९७१) या नाट्य चित्रपटात प्रौढ म्हणून तिची पहिली भूमिका होती. मुखर्जींसोबत पुढे त्यांचे अनेक चित्रपट झाले. उपहार (१९७१), कोशिश (१९७२)[४] आणि कोरा कागज (१९७४) यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयासाठी ती प्रसिद्ध होती. तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले, जसे जंजीर (१९७३),[५] अभिमान (१९७३), चुपके चुपके (१९७५), मिली (१९७५) आणि सुप्रसिद्ध शोले (१९७५); ज्यात तिने बहुचर्चित तरुण विधवेची भूमिका साकारली होती. अभिमान, कोरा कागज आणि नौकर (१९७९) साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. +अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी तिचे लग्न झाल्यानंतर आणि त्यांच्या मुलांचा जन्म झाल्यानंतर, तिने यश चोप्रा यांच्या संगीतमय रोमँटिक नाट्य चित्रपट सिलसिला (१९८१) मध्ये अभिनय करून चित्रपटांमधील तिचे काम मर्यादित केले. १७ वर्षांच्या विश्रांतीनंतर, ती गोविंद निहलानी यांच्या स्वतंत्र नाट्य चित्रपट हजार चौरासी की माँ (१९९८) मधून अभिनयात परतली. फिजा (२०००),[६][७] कभी खुशी कभी गम (२००१) आणि कल हो ना हो (२००३) या व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये भावनिक त्रस्त मातांच्या भूमिकेसाठी बच्चन यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.[८] दुसऱ्या अंतरानंतर, तिने करण जोहरच्या रोमँटिक कॉमेडी कौटुंबिक चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी (२०२३) द्वारे पुनरागमन केले,[९] ज्याने तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी चौथे नामांकन मिळविले. +जया भादुरी यांचा जन्म ९ एप्रिल १९४८ रोजी बंगाली कुटुंबात झाला.[१०] ती तरुण कुमार भादुरी (पत्रकार, लेखक आणि कवी) आणि त्यांची पत्नी इंदिरा यांची मुलगी आहे. तिने सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, भोपाळ येथे शिक्षण घेतले आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पदवी प्राप्त केली.[११] +जया यांनी ३ जून १९७३ रोजी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी विवाह केला.[१२] या जोडप्याला दोन आपत्ये आहेत: श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन, जो एक अभिनेता देखील आहे. श्वेताने दिल्लीतील कपूर कुटुंबातील नातू उद्योगपती निखिल नंदासोबत लग्न केले आहे, आणि तिला दोन मुले आहेत, नवीन नवेली आणि अगस्त्य नंदा,[१३] तर अभिषेक बच्चनने अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायसोबत लग्न केले आहे आणि तिला आराध्या बच्चन ही मुलगी आहे.[१४] +बच्चन पहिल्यांदा २००४ मध्ये समाजवादी पक्षाची खासदार म्हणून निवडून आली. त्यांनी मार्च २००६ पर्यंत राज्यसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. तिला जून २००६ ते २०१२ पर्यंत दुसरे कार्यकाळ मिळाले.[१५][१६] २०१२ मध्ये तिसऱ्या कार्यकाळासाठी आणि २०१८ मध्ये समाजवादी पक्षाकडून चौथ्या कार्यकाळासाठी तिची राज्यसभेवर पुन्हा निवड झाली.[१७] तसेच, २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत तिने अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचा प्रचार केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11261.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a1ad32af1b5ea62db4ecf3f5ff42765e22d4fef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11261.txt @@ -0,0 +1 @@ +जयोऽस्तुते श्री महन्मंगले हे वि.दा. सावरकर रचित गीत आहे. यात स्वतंत्रतेची देवी मानून स्तुती केलेली आहे. या गीताचे मंगेशकर बंधू-भगिनींनी गायलेले आवर्तन प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11289.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc3054df74981dcfc9659b35a1ad06108ecb3a07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11289.txt @@ -0,0 +1 @@ +जरनैल सिंह हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या टिळकनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11312.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b95b50cfede894c1550f6bf8cb83c017b84a4de7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11312.txt @@ -0,0 +1,3 @@ +टी२०आ किट +जर्मन राष्ट्रीय क्रिकेट संघ हा पुरुषांचा संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर्मनी देशाचे प्रतिनिधित्व करतो. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11324.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..577f37fc61dc16e32c39e7ce13060f90fe86cd2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11324.txt @@ -0,0 +1 @@ +जर्मनी महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात जर्मनीचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11326.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b40f8ae8f7039d96eb9244982916b0d9d83dddd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11326.txt @@ -0,0 +1,2 @@ +जर्मनी महिला हॉकी संघ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये जर्मनीचे प्रतिनिधित्व करतो. +या संघाने २००४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये  नेदरलँड्सला हरवून सुवर्णपदक जिंकले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11332.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9faf3910f6cf704ad23ce800379f9d40a4423963 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11332.txt @@ -0,0 +1,3 @@ +जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने २९ ते ३० जून २०२३ या काळात २ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँडचा दौरा केला. जर्मनीने मालिका २-० अशी जिंकली. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11351.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc3a7c7075a52148a2a7457343fe63e87c578775 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11351.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जर्मानिया सुपिरियर (लॅटिन: Germania Superior) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. आजचे पश्चिम स्वित्झर्लंड, फ्रान्सचे जुरा पर्वत व अल्सास व नैऋत्य जर्मनी हे प्रदेश या प्रांतात समाविष्ट होते. ऑगस्टसच्या कारकिर्दीपासूनच हा प्रदेश रोमनांच्या ताब्यात होता परंतु या प्रांताची स्थापना इ.स. ८३-८५ पर्यंत लांबली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1137.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78966501c3d37b32a2135fc47da082cd32e0da44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1137.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणेगांव खालसा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11385.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c194eab015ab73211b652e7156c1c84254b4704 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11385.txt @@ -0,0 +1,2 @@ +जर्सी सिटी हे एक हडसन काउंटी, न्यू जर्सी, अमेरिकेमधील महत्त्वाचे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार, जर्सी सिटीची लोकसंख्या २४७,५९७ असून न्यू जर्सीमधील लोकसंख्येच्या आधारे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. +न्यू यॉर्क शहरी विभागाचा भाग असणारी जर्सी सिटी, पश्चिम मॅनहॅटनच्या बाजूला असून हडसन नदीच्या पलिकडे आहे, तर शहराच्या दुसऱ्या बाजूला हॅकनसॅक नदी आणि नूअर्क बेट आहे. जर्सी सिटी हे शहर मुख्य रेल्वे मार्गांनी जोडलेले असून ११ मैल (१८ किमी)चा किनारा असून एक उत्तम बंदर आहे. जर्सी सिटीमध्ये अनेक उद्योगधंद्यांची भरभराट शहराच्या विकासासाठी कारणीभूत आहे. सुंदर नदीकिनारा असणारे हे अमेरिकेतील एक मोठे डाऊन टाऊन असणारे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_114.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83f2fabaeed60c17b01c8abc1682a07192368a54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_114.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 22°49′00″N 89°33′40″E / 22.81667°N 89.56111°E / 22.81667; 89.56111 + +खुलना हे बांगलादेशाच्या खुलना विभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. खुलना शहर बांगलादेशच्या दक्षिण भागात राजधानी ढाकाच्या ३०० किमी दक्षिणेस वसले आहे. २०२१ साली सुमारे ९.५ लाख लोकसंख्या असलेले खुलना ढाका व चित्तगाँग खालोखाल देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. खुलना शहर गंगा नदीच्या त्रिभूज प्रदेशामध्ये पसरलेल्या विशाल सुंदरबनचे प्रवेशद्वार मानले जाते. बागेरहाटचे मशिदी शहर हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान खुलनाच्या दक्षिणेस आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11400.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43994ceaeffada81583f717d924d345ce1e3afa5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11400.txt @@ -0,0 +1,32 @@ +२१° ०१′ ००″ N, ७५° ३४′ ००″ E +जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे.जळगांव ला पूर्व खान्देश असे पण संबोधले जाते,जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे.जळगाव नाशिक विभागीय क्षेत्रात येते,कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे.येथे Midc आहे,येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत.[ संदर्भ हवा ] +जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व गांधी संग्रहालय या प्रसिद्ध संस्था आहेत. येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहेत. [ संदर्भ हवा ] +जळगाव शहर हे समुद्र सपाटीपासून साधारणतः २०९ मीटर उंचीवर आहे. गिरणा नदी शहराच्या पश्चिमी भागातून वाहते.[ संदर्भ हवा ] +जळगाव जिल्ह्यात चांगदेव या ठिकाणी तापी - पूर्णा या नद्यांचा संगम होतो. तापी - पूर्णा खोरे हा खाचदरीचा प्रदेश आहे.[ संदर्भ हवा ] +जळगाव शहराची स्थापना मराठी सरदार तुळाजीराव भोईटे यांनी केली. सरदार तुळाजीराव भोईटे हे साताऱ्याचे संस्थानिक होते. भोईटे कुटुंबाचे पूर्वज दुर्गोजीराव भोईटे हे छत्रपती शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक असल्याकारणाने महाराजांकडून त्यांना नशीराबाद आणि जवळील प्रांत अनुदान म्हणून मिळाले होते. भोईटे बऱ्याच काळपर्यंत जळगावचे राज्यकर्ते राहिले. त्यांनी जळगाव येथे एक वाडा बांधला. आज त्या वाड्याला भोईटे गादी म्हणून ओळखले जाते.[ संदर्भ हवा ] +जळगाव जिल्ह्यात हिंदू, मुस्लिम, शीख, ज्यू, ख्रिश्चन इत्यादी धर्माचे लोक राहतात. सोबतच भिल्ल, पावरा, टोकरे-कोळी या आदिवासी जमाती आहेत.लेवा पाटीदार समाज हा जळगाव जिल्ह्यातील मुख समाजघटक आहे.[ संदर्भ हवा ] +जळगाव जिल्ह्यातील हवामान हे विषम व कोरडे आहे. जळगाव जिल्ह्यात सरासरी 75 ते 80 सेमी पाऊस पडतो. +जळगाव जिल्हात खूपच जैविविधता आढळून येते +जळगाव शहर हे महानगर असून येथील प्रशासकीय कारभार महापालिकेमार्फत चालविला जातो. महापालिकेची प्रशासकीय इमारत १७ मजली आहे. त्या इमारतीचे नाव सरदार वल्लभभाई पटेल असे आहे.[ संदर्भ हवा ] +राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय. पी. एस. अधिकारी हा जळगाव पोलीस खात्याचा मुख्य आहे. त्यामुळे इथली पोलीसव्यवस्था महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.[ संदर्भ हवा ] +जळगाव हे एक जिल्ह्यातले महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून ते भारतातल्या मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, कोलकाता, अलाहाबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या शहरांशी रेल्वेमार्गाने जोडलेले आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळ, चाळीसगाव व पाचोरा हे ही रेल्वे जंक्शने आहेत, त्यांपैकी भुसावळ रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातले मोठे जंक्शन म्हणून ओळखले जाते.[ संदर्भ हवा ] +जळगाव शहरात विमानतळ आहे. [ संदर्भ हवा ] +जळगाव शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ (सुरत-धुळे-मुक्ताईनगर-नागपूर) जातो. तसेच जिल्ह्यातली महत्त्वाची शहरेही राज्य महामार्गांनी जोडली गेली आहेत. +जळगावात मराठी बोलली जाते. बहुतेक लोक खान्देशी ही भाषा बोलतात. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता याच भाषेत आहेत. अनेकजण मराठी ऐवजी अहिराणी नावाची बोलीभाषा बोलतात. काही ठिकाणी वऱ्हाडी बोली भाषा सुद्धा बोलली जाते.[ संदर्भ हवा ] +जळगाव अनेक मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत मराठी, हिंदी भाषा व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. जळगाव स्थानकाजवळील रीगल, मेट्रो, नटवर इत्यादी मल्टिप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने अशोक आणि राजकमल या चित्रपटगृहांत पहायला मिळतात. +आयनाॅक्स,PVR +छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह, +बालगंर्धव खुलं नाटयगृह +गणपती मंदिर जुने जळगाव +जळगावचे वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी, खापरावरची पुरणपोळी तसेच केळी वेफर्स, शेव भाजी प्रसिद्ध आहे. याचबरोबर सणासुदीच्या वेळी देण्यात येणाऱ्या भंडाऱ्यात बनणारी वरण बट्टी आणि वांग्याची घोटलेली भाजीही खूप प्रसिद्ध आहे.[ संदर्भ हवा ] +शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालय जळगाव +1) गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज (GMC) +2) गोदावरी मेडिकल कॉलेज +3) चैतन्य आयुर्वेद कॉलेज +4) चामुंडामता होमिओपॅथी कॉलेज +college of social work (Dncvp) +केळी संशोधन केन्द्र आणि +तेलबिया संशोधन केन्द्र जळगावला आहे +सॉफ्टबॉल, खो-खो,सॉफ्ट टेनिस, फुटबॉल, कब्बड्डी, क्रिकेट, कुस्ती, मुष्टियुद्ध, बैडमिंटन,लॉन टेनिस, हॉकी, टेबल टेनिस इत्यादी प्रसिद्ध +उनपदेव-सुनपदेव हे गरम पाण्याचे झरे, जळगाव पासून 35 किमी अंतरावरील सातपुडा पर्वतातील मनुदेवी मंदिर +पाल व यावल अभयारण्ये, पद्मालय येथील गणेश मंदिर, चाळीसगाव तालुक्यातील कालीमठ, पाटणादेवी, वालझिरी व गंगाश्रम, पाल ही थंड हवेची ठिकाणे. त्याचप्रमाणे जळगाव मधील भाऊंचे उद्यान देखील प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11405.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b113d0e9a4d123c79aa50e57c613a67c59371e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11405.txt @@ -0,0 +1 @@ +जलचर प्राणी म्हणजेच पाण्यात राहणारे, पाण्यात संचार आणि श्वसन करणारे प्राणी होय. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11433.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eae97c749a7c3c75d1209e7c7f649b8465ba8758 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11433.txt @@ -0,0 +1,2 @@ +जलावरण अथवा जलमंडल (प्राचीन ग्रीक ὕδωρ ) [१] [२] हे ग्रह, किरकोळ ग्रह किंवा नैसर्गिक उपग्रहाच्या पृष्ठभागावर, पृष्ठभागाखाली पाताळात आणि वर आढळणारे पाण्याचे एकत्रित वस्तुमान आहे । पृथ्वीचे जलमंडल सुमारे 4 अब्ज वर्षांपासून अस्तित्वात आहे, [३] [४] हे जलावरण आकारात बदलत असते । हे समुद्रतळ पसरणे आणि महाद्वीपीय प्रवाहामुळे होते, ज्यामुळे खंडांवरील भूमी व महासागरा खालील भूमी सरकून भू-सागर पुनर्रचना हट राहते । [५] +असे अनुमान आहे की पृथ्वीवर 1.386 अब्ज घन किलोमीटर (333 दशलक्ष घन मैल) पाणी आहे। [६] [७] [८] यामध्ये जमिनीतील ओलावा, भूजल आणि पृथ्वीच्या कवचातील पर्माफ्रॉस्ट (2 किमी खोलीपर्यंत) वायू, द्रव आणि गोठलेल्या स्वरूपात पाणी समाविष्ट आहे; महासागर आणि समुद्र, सरोवरे, नद्या आणि नाले, आर्द्र प्रदेश, हिमनदी, पृथ्वीच्या पृष्ठभागावर बर्फ आणि बर्फाचे आवरण; हवेतील बाष्प, थेंब आणि क्रिस्टल्स; आणि जीवमंडलातील जिवंत वनस्पती, प्राणी आणि एककोशिकीय जीवांचा भाग हे सर्व हयात मोडतात । या रकमेपैकी 97.5% क्षारयुक्त पाण्याचा वाटा आहे, तर गोड्या पाण्याचा वाटा फक्त 2.5% आहे. या गोड्या पाण्यापैकी 68.9% पाणी हे आर्क्टिक, अंटार्क्टिक आणि पर्वतीय हिमनद्यामध्ये कायमस्वरूपी हिमावरणाच्या स्वरूपात आहे; 30.8% ताजे भूजल स्वरूपात आहे; आणि पृथ्वीवरील ताजे पाण्यापैकी फक्त 0.3% सहज उपलब्ध तलाव, जलाशय आणि नदी प्रणालींमध्ये आहे। [९] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11447.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..658baa5be07ae7788a6b216f6ce97fedf91ebc86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11447.txt @@ -0,0 +1,3 @@ +पाणी जास्त उंचीकडून कमी उंचीकडे वाहते. या वाहण्याला विद्युत जनित्रातून वाहू दिल्यास वीजनिर्मिती होते. जितकी जास्त उंची तितकी जास्त वीजनिर्मिती असे त्याचे तत्त्व आहे. कारण या प्रकारात स्थितिज ऊर्जा ही गतिज ऊर्जेत बदलते. या तऱ्हेने केलेल्या विद्युतनिर्मितीला जलविद्युत असे म्हणतात. +महाराष्ट्रात कोयना नगर येथे मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. पावसाळ्यात वाहणारे पाणी एका धरणात साठवले जाते, व नंतर तेच पाणी उन्हाळ्यात वापरले जाते. साधारणतः धरणाच्या उंचीपासून किंवा पाण्याच्या पातळीपासून जनित्रापर्यंतची उंची २५ ते २५०० मीटर इतके असते. भारतात २६९१०.२३ मेगावॅट इतकी विद्युत ऊर्जा जलविद्युत केंद्रांमधून निर्माण होते (इ.स. २०२३चा अंदाज). +या विद्युत प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण उद्भवत नाही, यामुळे या प्रकल्पाचा पर्यावरणास कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही. या विद्युतप्रकल्पाची एक त्रुटी ही आहे, की या प्रकल्पास फार मोठी जागा लागते. तसेच धरणात साठवलेल्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11495.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d556f8fd51b131f230c7bd4ace7edcf623eeb55c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11495.txt @@ -0,0 +1,2 @@ +जलौन हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1150.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ca78fc430563faac5df14c310f3bb69662ad787 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1150.txt @@ -0,0 +1 @@ +ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत. महात्मा गांधींच्या हरिजनच्या मराठी अंकांचे संपादन गद्रे करीत होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1153.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..352c32536a00ff9ebe9c481d842abc6e8bcbd7ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1153.txt @@ -0,0 +1,4 @@ +गणेश गोविंद बोडस ऊर्फ गणपतराव बोडस (जुलै २, इ.स. १८८०; शेवगांव, (जि.अहमदनगर), महाराष्ट्र - डिसेंबर २३, इ.स. १९६५) हे मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेते होते. +गणपतराव बोडसांनी इ.स. १८९५ साली किर्लोस्कर नाटक मंडळीच्या नाटकांतून नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९१३ साली गंधर्व नाटक मंडळी स्थापण्यात गोविंदराव टेंब्यांसह त्यांनी बालगंधर्वांना साह्य केले. जे करायचे ते चांगलेच, उठावदार, समरसून करायचे अशा भूमिकेतून बोडसांनी संगीत रंगभूमीवरची व्यक्तिचित्रे अजरामर केली. गाता गळा नसतानाही कृष्णाच्या पदांना ’वन्समोअर’ मिळवले. +माझी भूमिका हे त्यांचे आत्मचरित्र इ.स. १९४० साली प्रकाशित झाले. मराठी कलावंताने लिहिलेले हे पहिलेच आत्मचरित्र आहे.. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11534.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5809ed8ed7aa178dc977c2486ed28eb9e3c9493 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11534.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - १४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील धरणगांव तालुका आणि जळगाव तालुक्यातील कानळदे, असोदा, जळगांव, नाशिराबाद आणि म्हसावद ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. जळगाव ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ जळगांव लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१] +शिवसेना पक्षाचे गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11550.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4bc1329d45ab54e619ede2adc9ada92d9734178 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11550.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या जळगाव जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11562.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f91dc8f472d79ff8311b383b25357b993ffbb783 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11562.txt @@ -0,0 +1,2 @@ +हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील +एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11579.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a8c193680885f8d485e5bb5acab3711d2f98590 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11579.txt @@ -0,0 +1,4 @@ +जवळगा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १५ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ६० कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ८२ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ३५१ लोकसंख्येपैकी १८२ पुरुष तर १६९ महिला आहेत.गावात २७८ शिक्षित तर ७३ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी १५० पुरुष व १२८ स्त्रिया शिक्षित तर ३२ पुरुष व ४१ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ७९.२० टक्के आहे. +भुतेकरवाडी, हसर्णी, जांब,उन्नी, कोकंगा, थोरलीवाडी, मांदणी, हिंपळगाव, वालसंगी, महादेववाडी, बेलूर ही जवळपासची गावे आहेत.कोकंगा ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11591.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5418665695c58615eef41c4214dfbb162e7fc3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11591.txt @@ -0,0 +1,2 @@ +जवळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11604.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6de08cb738b160f8f986c4c81b3c157f43e46f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11604.txt @@ -0,0 +1,53 @@ +पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू (१४ नोव्हेंबर १८८९ - २७ मे १९६४) हे भारतातील एक वसाहतविरोधी राष्ट्रवादी, धर्मनिरपेक्ष मानवतावादी, सामाजिक लोकशाहीवादी [१] आणि लेखक होते. नेहरू हे २० व्या शतकाच्या मध्यभागी भारतातील मध्यवर्ती व्यक्ती होते. ते १९३० आणि १९४० च्या दशकात भारतीय राष्ट्रवादी चळवळीचे प्रमुख नेते होते. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी १६ वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले. नेहरूंनी १९५० च्या दशकात संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार केला आणि आधुनिक राष्ट्र म्हणून भारताच्या प्रतिमेवर जोरदार प्रभाव पाडला. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये त्यांनी भारताला शीतयुद्धाच्या दोन गटांपासून मुक्त केले. एक प्रतिष्ठित लेखक असलेल्या नेहरुंची तुरुंगात लिहिलेली पुस्तके, जसे की लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर (१९२९), ॲन ऑटोबायोग्राफी (१९३६) आणि द डिस्कव्हरी ऑफ इंडिया (१९४६) ही जगभरात वाचली जातात. त्यांच्या हयातीपासूनच सन्माननीय पंडित हे सामान्यतः त्यांच्या नावापुढे भारतात लावले जात होते. +एक प्रख्यात वकील आणि भारतीय राष्ट्रवादी असलेल्या मोतीलाल नेहरू यांचे जवाहरलाल हे पुत्र होते. जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये- हॅरो स्कूल आणि ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे झाले आणि इन्नर टेम्पल येथे त्यांनी कायद्याचे प्रशिक्षण घेतले. बॅरिस्टर झाल्यावर ते भारतात परतले आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात त्यांनी नावनोंदणी केली. हळूहळू राष्ट्रीय राजकारणात नेहरुंनी रस घेण्यास सुरुवात केली आणि कालांतराने यात पूर्णवेळ सहभागी झाले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि १९२० च्या दशकात पुरोगामी गटाचे आणि अखेरीस काँग्रेसचे नेते बनले. त्यांना पुढे महात्मा गांधींचे समर्थन प्राप्त झाले. पुढे गांधींनी नेहरूंना त्यांचा राजकीय वारस म्हणून नियुक्त केले. +१९२९ मध्ये काँग्रेस अध्यक्ष म्हणून नेहरूंनी ब्रिटिश राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली. १९३० च्या दशकात नेहरू आणि काँग्रेसचे भारतीय राजकारणावर वर्चस्व होते. नेहरूंनी १९३७ च्या भारतीय प्रांतीय निवडणुकांमध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या कल्पनेला चालना दिली, ज्यामुळे काँग्रेसला निवडणुकीत विजय मिळवता आला आणि काँग्रेसने अनेक प्रांतांमध्ये सरकारे स्थापन केली. सप्टेंबर १९३९ मध्ये, व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्या भारतीयांशी सल्लामसलत न करता दुसऱ्या महायुद्धात सामील होण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामा दिला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ८ ऑगस्ट १९४२ च्या भारत छोडो ठरावानंतर, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले आणि काही काळासाठी संघटना चिरडली गेली. नेहरू, ज्यांनी तात्काळ स्वातंत्र्यासाठी गांधींच्या आवाहनाकडे अनिच्छेने लक्ष दिले होते आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान मित्र राष्ट्रांच्या युद्ध प्रयत्नांना पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली होती, ते दीर्घकालीन तुरुंगवासातून बाहेर आले आणि राजकीय परिदृश्य बदलले. मुहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीग मध्यंतरी मुस्लिम राजकारणावर वर्चस्व गाजवायला आली होती. १९४६ च्या प्रांतिक निवडणुकांमध्ये काँग्रेसने निवडणुका जिंकल्या परंतु लीगने मुस्लिमांसाठी राखीव असलेल्या सर्व जागा जिंकल्या, ज्याचा अर्थ पाकिस्तानसाठी एक स्पष्ट आदेश असल्याचे ब्रिटिशांनी स्पष्ट केले. नेहरू हे सप्टेंबर १९४६ मध्ये भारताचे अंतरिम पंतप्रधान बनले आणि ऑक्टोबर १९४६ मध्ये लीग त्यांच्या सरकारमध्ये सामील झाली. +१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टिनी ("Tryst with destiny") हे अत्यंत गाजलेले आणि समीक्षकांद्वारे प्रशंसनीय भाषण दिले. त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारतीय ध्वज फडकावला. २६ जानेवारी १९५० रोजी, जेव्हा भारत कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समध्ये प्रजासत्ताक बनला तेव्हा नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले. त्यांनी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सुधारणांचे अनेक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केले. नेहरूंनी बहुलवादी बहुपक्षीय लोकशाहीचा पुरस्कार केला. परराष्ट्र व्यवहारात, त्यांनी १९५० च्या दशकातील दोन मुख्य वैचारिक गटांमध्ये सदस्यत्व न घेणाऱ्या राष्ट्रांच्या समूहांची अलिप्तता चळवळ स्थापन करण्यात प्रमुख भूमिका बजावली. +नेहरूंच्या नेतृत्वाखाली, काँग्रेस एक सर्वव्यापी पक्ष म्हणून उदयास आला, ज्याने राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकारणात वर्चस्व गाजवले आणि १९५१, १९५७ आणि १९६२ मध्ये निवडणुका जिंकल्या. १९६२ च्या भारत-चीन युद्धात भारताचा पराभव होऊनही नेहरू हे भारतीय जनतेमध्ये लोकप्रिय राहिले. २७ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. यामुळे १६ वर्षे, २८६ दिवसांचा - जो आजपर्यंतचा भारतातील सर्वात मोठा पंतप्रधानकाळ होता- तो संपला. त्यांचा जन्मदिवस भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. नेहरूंच्या वारशावर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी जोरदार चर्चा केली आहे. त्यांच्या मृत्यूनंतरच्या वर्षांमध्ये, नेहरूंना "आधुनिक भारताचे शिल्पकार" म्हणून गौरवण्यात आले, ज्यांनी भारतात लोकशाही सुरक्षित केली आणि जातीय गृहयुद्ध रोखले.[a] + +जवाहरलाल नेहरू यांचा जन्म ब्रिटिश भारतातील अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू (१८६१ - १९३१) हे काश्मिरी पंडित समाजाचे एक स्वनिर्मित धनाढ्य बॅरिस्टर होते. त्यांनी १९१९ आणि १९२८ मध्ये दोनदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले. [१२] त्यांच्या आई, स्वरूप राणी थुस्सू ( १८६८ - १९३८) या लाहोरमध्ये स्थायिक झालेल्या एका सुप्रसिद्ध काश्मिरी ब्राह्मण कुटुंबातून आल्या होत्या. [१३] त्या मोतीलाल यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांची पहिली पत्नी बाळंतपणात मरण पावली होती. जवाहरलाल हे तीन मुलांमध्ये सर्वात मोठे होते. [१४] त्यांच्या मोठ्या बहीण विजया लक्ष्मी नंतर संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. त्यांची सर्वात धाकटी बहीण, कृष्णा हुथीसिंग, एक प्रसिद्ध लेखिका बनली आणि तिच्या भावावर अनेक पुस्तके लिहिली. [१५] [१६] +नेहरूंनी त्यांच्या बालपणाचे वर्णन "आश्रयस्थान आणि असह्य" असे केले. ते आनंद भवन नावाच्या प्रासादिक श्रीमंत घरामध्ये विशेषाधिकाराच्या वातावरणात वाढले. त्यांच्या वडिलांनी त्यांना घरीच खाजगी गव्हर्नेस आणि शिक्षकांद्वारे शिक्षण दिले. [१३] आयरिश थिऑसॉफिस्ट फर्डिनांड टी. ब्रुक्स यांच्या शिकवणीने प्रभावित होऊन [१७] नेहरूंना विज्ञान आणि थिऑसॉफीमध्ये रस निर्माण झाला. एक कौटुंबिक मित्र असलेल्या अॅनी बेझंट यांनी नेहरूंना वयाच्या तेराव्या वर्षी थिओसॉफिकल सोसायटीमध्ये दीक्षा दिली. तथापि, थिऑसॉफीमध्ये त्यांची आवड कायम राहिली नाही आणि ब्रूक्स त्याच्या शिक्षक म्हणून निघून गेल्यानंतर लवकरच त्यांनी समाज सोडला. [१३] त्यांनी लिहिले : "जवळपास तीन वर्षे [ब्रूक्स] माझ्यासोबत होते आणि अनेक मार्गांनी त्यांनी माझ्यावर खूप प्रभाव पाडला." [१८] +नेहरूंच्या थिऑसॉफिकल आवडींमुळे त्यांना बौद्ध आणि हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यास प्रवृत्त केले. [१९] बी.आर. नंदा यांच्या मते, हे धर्मग्रंथ नेहरूंचे "[भारताच्या] धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची पहिली ओळख होती. [त्यांनी] नेहरूंना [त्यांच्या] प्रदीर्घ बौद्धिक शोधासाठी प्रारंभिक प्रेरणा प्रदान केली ज्याची पराकाष्ठा... द डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये झाली." [१९] +तरुणपणात नेहरू प्रखर राष्ट्रवादी बनले. [२०] दुसरे बोअर युद्ध आणि रुसो-जपानी युद्धामुळे त्यांच्या भावना तीव्र झाल्या. रुस-जपान युद्धाबद्दल त्यांनी लिहिले, "[जपानींच्या विजयांनी] माझा उत्साह वाढवला होता...माझ्या मनात राष्ट्रवादी विचारांचा भरणा होता... मी भारतीय स्वातंत्र्य आणि युरोपातील आशियाई स्वातंत्र्याचा विचार केला." पुढे १९०५ मध्ये, जेव्हा त्यांनी इंग्लंडमधील हॅरो या अग्रगण्य शाळेत त्यांचे संस्थात्मक शालेय शिक्षण सुरू केले, तेथे त्यांना "जो" असे टोपणनाव देण्यात आले. [२१] जी.एम. ट्रेव्हेलियन यांच्या गॅरीबाल्डी पुस्तकांचा, ज्यांना त्यांना शैक्षणिक गुणवत्तेसाठी पारितोषिक मिळाले होते, यांचा नेहरूंवर प्रभाव पडला. मोठ्या प्रमाणावर [१३] ते गॅरिबाल्डीला क्रांतिकारी नायक म्हणून पाहत असत. त्यांनी लिहिले : "भारतातील [माझ्या] स्वातंत्र्यासाठी [माझ्या] पराक्रमी लढ्याचे, भारतातील समान कृत्यांचे दर्शन आधी आले होते आणि माझ्या मनात, भारत आणि इटली विचित्रपणे एकत्र आले होते." [१८] +नेहरू ऑक्टोबर १९०७ मध्ये ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे गेले आणि १९१० मध्ये नैसर्गिक विज्ञान या विषयात सन्मानित पदवी प्राप्त केली. [१३] या काळात त्यांनी राजकारण, अर्थशास्त्र, इतिहास आणि साहित्याचा अभ्यास आवडीने केला. बर्नार्ड शॉ, एचजी वेल्स, जॉन मेनार्ड केन्स, बर्ट्रांड रसेल, लोवेस डिकिन्सन आणि मेरेडिथ टाऊनसेंड यांच्या लेखनाने त्यांच्या राजकीय आणि आर्थिक विचारांची रचना केली. +१९१० मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर, नेहरू लंडनला गेले आणि त्यांनी इनर टेंपल इन येथे कायद्याचे शिक्षण घेतले. या काळात, त्यांनी बीट्रिस वेबसह फॅबियन सोसायटीच्या विद्वानांचा अभ्यास करणे सुरू ठेवले. त्याला १९१२ मध्ये बारमध्ये बोलावण्यात आले. [२२] [१३] +ऑगस्ट १९१२ मध्ये भारतात परतल्यानंतर नेहरूंनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वकील म्हणून नावनोंदणी केली आणि बॅरिस्टर म्हणून स्थायिक होण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्या वडिलांच्या विपरीत, त्यांना त्यांच्या व्यवसायात फारच कमी रस होता आणि त्यांना कायद्याचा सराव किंवा वकिलांच्या सहवासाचा आनंद झाला नाही : "निश्चितपणे वातावरण बौद्धिकदृष्ट्या उत्तेजक नव्हते आणि माझ्यावर जीवनाच्या अस्पष्टतेची भावना वाढली." राष्ट्रवादी राजकारणात त्यांचा सहभाग हळूहळू त्यांच्या कायदेशीर पद्धतीची जागा घेणार होता. [१८] +नेहरूंनी १८ वर्षे पंतप्रधान म्हणून काम केले, प्रथम अंतरिम पंतप्रधान म्हणून आणि १९५० पासून भारतीय प्रजासत्ताकचे पंतप्रधान म्हणून. +जुलै १९४६ मध्ये, नेहरूंनी निदर्शनास आणून दिले की स्वतंत्र भारताच्या सैन्याविरुद्ध कोणतेही राज्य लष्करी रीतीने जिंकू शकत नाही. [२३] जानेवारी १९४७ मध्ये त्यांनी सांगितले की स्वतंत्र भारत राजाचा दैवी अधिकार स्वीकारणार नाही. [२४] मे १९४७ मध्ये, त्यांनी घोषित केले की ज्या संस्थानांनी संविधान सभेत सामील होण्यास नकार दिला त्यांना शत्रू राज्य मानले जाईल. [२५] सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही.पी. मेनन हे राजपुत्रांशी अधिक सलोख्याचे होते आणि राज्यांचे एकत्रीकरण करण्याचे काम असलेल्या या दोघांनी त्यांच्या या कार्यात यश मिळवले. [२६] भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करताना, अनेक भारतीय नेते (नेहरू वगळता) प्रत्येक संस्थान किंवा करार करणाऱ्या राज्यांना भारत सरकार कायदा १९३५ द्वारे मूलतः सूचित केलेल्या धर्तीवर संघराज्य म्हणून स्वतंत्र होण्यास परवानगी देण्याच्या बाजूने होते. पण जसजसा संविधानाचा मसुदा तयार होत गेला, आणि प्रजासत्ताक बनवण्याच्या कल्पनेने ठोस स्वरूप धारण केले, तसतसे असे ठरले की सर्व संस्थान/संबंधित राज्ये भारतीय प्रजासत्ताकात विलीन होतील. [२७] +नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून १९६९ मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशाने सर्व राज्यकर्त्यांची मान्यता रद्द केली. हा निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. अखेरीस, २६ व्या घटनादुरुस्तीद्वारे त्यांचे सरकार या माजी राज्यकर्त्यांना मान्यता रद्द करण्यात आणि १९७१ मध्ये त्यांना दिलेली खाजगी पर्स समाप्त करण्यात यशस्वी ठरले. [२८] +१९४७ च्या सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्यापूर्वीचा काळ जातीय हिंसाचार आणि राजकीय विकृतीचा उद्रेक आणि मुहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगच्या विरोधामुळे प्रभावित झाला होता, जे पाकिस्तानच्या वेगळ्या मुस्लिम राज्याची मागणी करत होते. [२९] [३०] +त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आणि " ट्रिस्ट विथ डेस्टिनी " नावाचे त्यांचे उद्घाटन भाषण दिले. +खूप वर्षांपूर्वी आपण नियतीने प्रयत्न केले होते आणि आता वेळ आली आहे की आपण आपल्या प्रतिज्ञाची पूर्तता करू, पूर्णपणे किंवा पूर्ण प्रमाणात नाही, परंतु खूप मोठ्या प्रमाणात. मध्यरात्रीच्या वेळी, जेव्हा जग झोपेल, तेव्हा भारत जीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागे होईल. एक क्षण असा येतो, जो इतिहासात क्वचितच येतो, जेव्हा युग संपल्यावर आपण जुन्यातून नव्याकडे पाऊल टाकतो आणि जेव्हा दीर्घकाळ दडपलेल्या राष्ट्राच्या आत्म्याला उच्चार मिळतो. या पवित्र क्षणी आपण भारत आणि तिच्या लोकांच्या सेवेसाठी आणि मानवतेच्या आणखी मोठ्या कार्यासाठी समर्पणाची शपथ घेत आहोत हे योग्य आहे. [३१]३० जानेवारी १९४८ रोजी बिर्ला हाऊसच्या बागेत एका प्रार्थना सभेला संबोधित करण्यासाठी जात असताना गांधींना गोळ्या घालण्यात आल्या. मारेकरी नथुराम गोडसे हा हिंदू राष्ट्रवादी होता ज्याचा धर्मप्रेमी हिंदू महासभा पक्षाशी संबंध होता, ज्याने पाकिस्तानला पैसे देण्याचा आग्रह धरून भारत कमकुवत करण्यासाठी गांधींना जबाबदार धरले होते. [३२] नेहरूंनी रेडिओद्वारे देशाला संबोधित केले : +मित्रांनो आणि कॉम्रेडहो, आमच्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे, आणि सर्वत्र अंधार आहे, आणि तुम्हाला काय सांगावे किंवा कसे बोलावे ते मला समजत नाही. आमचे लाडके नेते, राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे बापू आता राहिले नाहीत. कदाचित माझे म्हणणे चुकीचे असेल; तरीसुद्धा, आपण त्याला पुन्हा भेटणार नाही, जसे आपण त्याला इतक्या वर्षांपासून पाहिले आहे, आपण त्याच्याकडे सल्ल्यासाठी धावणार नाही किंवा त्याच्याकडून सांत्वन घेणार नाही, आणि हा एक भयानक धक्का आहे, केवळ माझ्यासाठीच नाही तर लाखो आणि लाखो लोकांसाठी. [३३]यास्मिन खान यांनी असा युक्तिवाद केला की गांधींच्या मृत्यू आणि अंत्यसंस्कारामुळे नेहरू आणि पटेल यांच्या नेतृत्वाखालील नवीन भारतीय राज्याचा अधिकार मजबूत करण्यात मदत झाली. काँग्रेसने दोन आठवड्यांच्या कालावधीत शोकाचे महाकाव्य सार्वजनिक प्रदर्शनांवर कडक नियंत्रण ठेवले - अंत्यसंस्कार, शवागार विधी आणि शहीदांच्या अस्थींचे वितरण आणि विविध कार्यक्रमांमध्ये लाखो लोक सहभागी झाले होते. [३४] [३५] सरकारची ताकद सांगणे, काँग्रेस पक्षाचे नियंत्रण वैध करणे आणि सर्व धार्मिक अर्धसैनिक गटांना दडपून टाकणे हे ध्येय होते. नेहरू आणि पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), मुस्लिम नॅशनल गार्ड्स आणि खाकसरांना सुमारे दोन लाख अटक करून दडपले. गांधींच्या मृत्यूने आणि अंत्यसंस्काराने दूरच्या राज्याला भारतीय लोकांशी जोडले आणि भारतीय लोकांच्या स्वातंत्र्याच्या संक्रमणादरम्यान धार्मिक पक्षांना दडपण्याची गरज समजून घेण्यास मदत केली. [३६] नंतरच्या वर्षांमध्ये, इतिहासाची एक संशोधनवादी शाळा उदयास आली ज्याने भारताच्या फाळणीसाठी नेहरूंना दोष देण्याचा प्रयत्न केला, मुख्यतः १९४८ मध्ये स्वतंत्र भारतासाठी त्यांच्या अत्यंत केंद्रीकृत धोरणांचा संदर्भ दिला, ज्याचा जिना यांनी अधिक विकेंद्रित भारताच्या बाजूने विरोध केला. [३७] [३८] +ब्रिटिश भारतीय साम्राज्य, ज्यामध्ये सध्याचे भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश यांचा समावेश होता, दोन प्रकारच्या प्रदेशांमध्ये विभागले गेले होते : ब्रिटिश भारताचे प्रांत, ज्याचे शासन थेट भारताच्या व्हाईसरॉयला जबाबदार असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांद्वारे केले जात होते; आणि संस्थाने, ही स्थानिक वंशपरंपरागत राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली होती. परंतु त्यांनी स्थानिक स्वायत्ततेच्या बदल्यात ब्रिटिश अधिराज्य मान्य केले होते; बहुतेक प्रकरणांमध्ये कराराद्वारे स्थापित केल्याप्रमाणे. [३९] १९४७ ते १९५० च्या दरम्यान, संस्थानांचे प्रदेश नेहरू आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघराज्यात राजकीयदृष्ट्या एकत्रित करण्यात आले. बहुतेक विद्यमान प्रांतांमध्ये विलीन केले गेले; इतर संस्थाने राजपुताना, हिमाचल प्रदेश, मध्य भारत आणि विंध्य प्रदेश यांसारख्या अनेक संस्थानांनी बनलेल्या नवीन प्रांतांमध्ये संघटित करण्यात आले. म्हैसूर, हैदराबाद, भोपाळ आणि बिलासपूरसह काही स्वतंत्र प्रांत बनले. [४०] भारत सरकार कायदा १९३५ हा भारताचा संवैधानिक कायदा नवीन राज्यघटनेचा स्वीकार होईपर्यंत अस्तित्वात राहिला. [४१] +भारताची नवीन राज्यघटना, जी २६ जानेवारी १९५० (प्रजासत्ताक दिन) रोजी लागू झाली. या घटनेने भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनवले. नवीन प्रजासत्ताक हे "राज्यांचे संघराज्य" म्हणून घोषित करण्यात आले. [४२] +२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाचा स्वीकार केल्यानंतर, संविधान सभा ही नवीन निवडणुका होईपर्यंत अंतरिम संसद म्हणून काम करत राहिली. नेहरूंच्या अंतरिम मंत्रिमंडळात विविध समुदाय आणि पक्षांचे १५ सदस्य होते. [४३] १९५२ मध्ये भारताच्या नवीन संविधानानुसार भारतीय विधीमंडळांच्या (राष्ट्रीय संसद आणि राज्य विधानसभा) पहिल्या निवडणुका झाल्या. [४४] [४५] मंत्रिमंडळातील विविध सदस्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देऊन निवडणूक लढवण्यासाठी आपापले पक्ष स्थापन केले. त्या काळात काँग्रेस पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन यांनीही नेहरूंशी मतभेद झाल्यामुळे आणि निवडणुका जिंकण्यासाठी नेहरूंची लोकप्रियता आवश्यक असल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. नेहरू हे पंतप्रधान असताना, १९५१ आणि १९५२ साठी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. [४६] [४७] निवडणुकीत, अनेक प्रतिस्पर्धी पक्ष असूनही, नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने राज्य आणि राष्ट्रीय, अशा दोन्ही स्तरावर मोठे बहुमत मिळवले. [४८] +डिसेंबर १९५३ मध्ये नेहरूंनी भाषिक आधारावर राज्यांच्या निर्मितीची करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोग नेमला. न्यायमूर्ती फझल अली यांच्या अध्यक्षतेखालील या आयोगाला फजल अली आयोग म्हणूनही ओळखले जाते. [४९] डिसेंबर १९५४ पासून नेहरूंचे गृहमंत्री म्हणून काम करणारे गोविंद बल्लभ पंत यांनी आयोगाच्या कामांवर देखरेख केली. [५०] १९५५ मध्ये आयोगाने राज्यांच्या पुनर्रचनेची शिफारस करणारा अहवाल तयार केला. [५१] +सातव्या घटनादुरुस्ती अंतर्गत, भाग A, भाग B, भाग C आणि भाग D राज्यांमधील विद्यमान भेद रद्द करण्यात आला. भाग A आणि भाग B राज्यांमधील भेद काढून टाकून त्यांना फक्त राज्ये म्हणून ओळखले जाऊ लागले. [५२] केंद्रशासित प्रदेश हा एक नवीन प्रकारचा घटक भाग C किंवा भाग D राज्यांऐवजी तयार करण्यात आला. नेहरूंनी भारतीयांमधील समानतेवर जोर दिला आणि अखिल भारतीयत्वाचा प्रचार केला, धार्मिक किंवा वांशिक धर्तीवर राज्यांची पुनर्रचना करण्यास नकार दिला. [४९] +१९५७ च्या लोकसभा निवडणुकीत, नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ४९४ पैकी ३७१ जागा घेऊन दुसऱ्यांदा सत्तेत सहज विजय मिळवला. त्यांना अतिरिक्त सात जागा मिळाल्या (लोकसभेचा आकार पाचने वाढला होता) आणि त्यांच्या मतांची टक्केवारी ४५.०% वरून ४७.८% पर्यंत वाढली. काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या कम्युनिस्ट पक्षापेक्षा जवळपास पाच पट जास्त मते मिळवली. [५३] +१९६२ मध्ये नेहरूंनी काँग्रेसला कमी बहुमताने विजय मिळवून दिला. भारतीय जनसंघासारख्या उजव्या विचारसरणीच्या गटांनीही चांगली कामगिरी केली असली तरी कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्षांना मतदान करणाऱ्यांची संख्या वाढली. [५४] + + +आजपर्यंत, नेहरूंना ४५% मतांसह सलग तीन निवडणुका जिंकणारे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान मानले जाते. [५५] नेहरूंच्या मृत्यूची बातमी देणारा पाथे न्यूझ संग्रहण टिप्पणी करते : "राजकीय मंचावर किंवा नैतिक उंचीवर कधीही त्यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले गेले नाही". [५६] रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या व्हर्डिक्ट्स ऑन नेहरू या पुस्तकात नेहरूंच्या १९५१-५२ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीची मोहीम कशी होती याचे वर्णन केलेल्या समकालीन अहवालाचा उल्लेख केला आहे :जवळजवळ प्रत्येक ठिकाणी, शहर, गाव, गाव किंवा रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ठिकाणी, लोकांनी देशाच्या नेत्याच्या स्वागतासाठी रात्रभर थांबले होते. शाळा आणि दुकाने बंद; दुधाळ आणि गोपाळांनी सुट्टी घेतली होती; किसन आणि त्याच्या मदतनीसांनी शेतात आणि घरातील कष्टाच्या त्यांच्या पहाटे ते संध्याकाळच्या कार्यक्रमातून तात्पुरती विश्रांती घेतली. नेहरूंच्या नावावर सोडा आणि लिंबूपाणीचा साठा विकला गेला; पाण्याचीही टंचाई निर्माण झाली. . . नेहरूंच्या सभांना, उत्साही लोक केवळ फूटबोर्डवरच नव्हे तर गाड्यांवरूनही प्रवास करण्यासाठी बाहेरच्या ठिकाणांहून विशेष गाड्या चालवल्या गेल्या. दळणवळणाच्या गर्दीत असंख्य लोक बेहोश झाले. [५७]१९५० च्या दशकात, ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे अध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर यांसारख्या जागतिक नेत्यांनी नेहरूंचे कौतुक केले. २७ नोव्हेंबर १९५८ रोजी आयझेनहॉवरचे नेहरूंना लिहिलेले पत्र : जागतिक स्तरावर तुमची जगातील शांतता आणि सलोख्यासाठी सर्वात शक्तिशाली प्रभावांपैकी एक म्हणून ओळखले जाते. माझा विश्वास आहे की तुम्ही तुमच्या वैयक्तिक क्षमतेने शांततेसाठी जागतिक नेते आहात, तसेच सर्वात मोठ्या तटस्थ राष्ट्राचे प्रतिनिधी आहात.... [५८]१९५५ मध्ये चर्चिलने नेहरूंना आशियाचा प्रकाश आणि गौतम बुद्धापेक्षा मोठा प्रकाश म्हटले. [५९] नेहरूंचे वर्णन दुर्मिळ मोहकता असलेले करिष्माई नेते म्हणून केले जाते. [b] + +१९४८ मध्ये, नेहरूंना म्हैसूर विद्यापीठाने मानद डॉक्टरेट बहाल केली. [६५] नंतर त्यांना मद्रास विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि केयो विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्राप्त झाली [६६] [६७] +१९५५ मध्ये, नेहरूंना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. [६८] राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी पंतप्रधानांचा सल्ला न घेता त्यांना हा सन्मान दिला, ही सामान्य घटनात्मक प्रक्रिया होती कारण नेहरू स्वतः पंतप्रधान होते. [६९] +२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये नेहरू चौथ्या क्रमांकावर होते.[७०] +नेहरूंवर चार ज्ञात हत्येचे प्रयत्न झाले. पहिला प्रयत्न १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी वायव्य सरहद्द प्रांतात (आता पाकिस्तानात) कारमधून जात असताना करण्यात आला. [७१] दुसरा १९५५ मध्ये नागपूरजवळ चाकू चालवणारा रिक्षाचालक बाबुराव लक्ष्मण कोचळे याचा होता. [c] तिसरा प्रयत्न १९५६ मध्ये बॉम्बेमध्ये झाला, [७६] [७७] आणि चौथा प्रयत्न हा १९६१ मधील महाराष्ट्रात रेल्वे ट्रॅकवर एक अयशस्वी बॉम्बस्फोट होता. [७८] आपल्या जीवाला धोका असूनही नेहरूंनी आपल्या आजूबाजूला जास्त सुरक्षा असण्याचा तिरस्कार केला आणि आपल्या हालचालींमुळे वाहतूक विस्कळीत होणे त्यांना आवडत नव्हते. [७९] +– जवाहरलाल नेहरू, १९५४. +१९६२ नंतर नेहरूंची तब्येत हळूहळू ढासळू लागली आणि १९६३ पर्यंत त्यांनी बरे होण्यासाठी काश्मीरमध्ये अनेक महिने घालवले. काही इतिहासकारांनी तब्येतीच्या या नाट्यमय घसरणीमागे चीन-भारत युद्धाबद्दलच्या त्यांच्या आश्चर्य आणि चिडणे होते, ज्याला ते विश्वासघात म्हणून समजत होते. [८०] २६ मे १९६४ रोजी डेहराडूनहून परतल्यावर त्यांना खूप आराम वाटला आणि ते नेहमीप्रमाणे २३.३० वाजता झोपायला गेले. सुमारे ०६.३० पर्यंत त्यांनी शांतपणे झोप घेतली. स्नानगृहातून परतल्यानंतर नेहरूंना पाठदुखीची तक्रार सुरू झाली. काही काळ त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी ते बोलले आणि लगेचच कोसळले. १३.४४ वाजता त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते बेशुद्धच राहिले. [८१] २७ मे १९६४ रोजी स्थानिक वेळेनुसार १४.०० वाजता लोकसभेत त्यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली; मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानले जात होते. भारतीय राष्ट्रीय ध्वजात मढवलेले जवाहरलाल नेहरूंचे पार्थिव सार्वजनिक दर्शनासाठी ठेवण्यात आले. पार्थिव व्यासपीठावर ठेवताच "रघुपती राघव राजाराम" चा जयघोष करण्यात आला. २८ मे १९६४ रोजी १५ लाख लोकांच्या साक्षीने यमुनेच्या तीरावरील शांतीवन येथे नेहरूंवर हिंदू संस्कारानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखो शोककर्ते दिल्लीच्या रस्त्यांवर आणि स्मशानभूमीत जमा झाले होते. [८२] +नेहरूंच्या निधनाने भारताला त्यांच्या नेतृत्वाचा कोणताही स्पष्ट राजकीय वारस उरला नाही; नंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. [८३] त्यांच्या मृत्यूची घोषणा नेहरूंनी गांधीहत्येच्या वेळी वापरलेल्या शब्दात भारतीय संसदेत करण्यात आली : " प्रकाश संपला आहे." (मूळ इंग्रजी: "The light is out"). [८४] [८५] संसदेत भारताचे भावी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नेहरूंचे प्रशंसनीय स्तवन केले. [८६] त्यांनी नेहरूंचे भारत मातेचे "आवडते राजकुमार" म्हणून कौतुक केले आणि त्यांची उपमा हिंदू देव रामाशी केली. [८७] +अज्ञेयवादी म्हणून वर्णन केले गेलेले, [८८] [८९] आणि स्वतःला "वैज्ञानिक मानवतावादी" म्हणणाऱ्या [९०] [९१] नेहरूंचे मत होते की धार्मिक निषिद्ध भारताला पुढे जाण्यापासून आणि आधुनिक परिस्थितीशी जुळवून घेण्यापासून रोखत आहेत : "कोणताही देश किंवा लोक जे कट्टरतेचे गुलाम आणि कट्टरतावादी मानसिकता कधीच प्रगती करू शकत नाही; आणि दुर्दैवाने आपला देश आणि लोक कमालीचे कट्टर आणि अल्प विचारांचे झाले आहेत." [९२]The spectacle of what is called religion, or at any rate organised religion, in India and elsewhere, has filled me with horror and I have frequently condemned it and wished to make a clean sweep of it. Almost always it seemed to stand for blind belief and reaction, dogma and bigotry, superstition, exploitation and the preservation of vested interests.एक मानवतावादी म्हणून, नेहरूंनी असे मानले की त्यांचे नंतरचे (मरणोत्तर) जीवन हे काही गूढ स्वर्गात किंवा पुनर्जन्मात नसून ते जीवनाच्या व्यावहारिक उपलब्धींमध्ये होते आणि त्यांच्या सोबतच्या लोकांसाठी पूर्णपणे जगले होते : “...मला मृत्यूनंतरच्या जीवनात फारसा रस नाही. मला या जीवनातील समस्या माझे मन भरण्यासाठी पुरेशा प्रमाणात शोषून घेतात,” त्यांनी लिहिले. [९४] त्यांनी शेवटच्या इच्छापत्रात लिहिले : “मला सर्व कळकळीने जाहीर करायचे आहे की माझ्या मृत्यूनंतर माझ्यासाठी कोणतेही धार्मिक विधी करायचे नाहीत. मी अशा समारंभांवर विश्वास ठेवत नाही, आणि त्यांच्या अधीन राहणे, जरी एक प्रकारचा मुद्दा म्हणून, दांभिकपणा असेल आणि स्वतःला आणि इतरांना फसवण्याचा प्रयत्न असेल." [९४] +आपल्या आत्मचरित्रात त्यांनी ख्रिश्चन धर्म [९५] आणि इस्लाम, [९६] आणि त्यांचा भारतावरील प्रभाव यांचे विश्लेषण केले. त्यांना भारताला एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून मॉडेल करायचे होते. त्यांची धर्मनिरपेक्षतावादी धोरणे चर्चेचा विषय आहेत. [९७] [९८] +भारताचे पहिले पंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री या नात्याने, जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताचे सरकार आणि योग्य परराष्ट्र धोरणासह राजकीय संस्कृतीला आकार देण्यात फार मोठी भूमिका बजावली. [१००] सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण देणारी प्रणाली निर्माण केल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली जाते. [१०१] ही शिक्षण प्रणाली ग्रामीण भारताच्या दूरच्या कोपऱ्यातील मुलांपर्यंत पोहोचते. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), [१०२] भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), [१०३] आणि भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) यांसारख्या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांच्या विकासाचे श्रेय देखील नेहरूंच्या शिक्षण धोरणाला दिले जाते. [१०४] +याशिवाय, नेहरूंच्या अखंड राष्ट्रवादी भूमिका घेत त्यांनी प्रादेशिक विविधतेचे कौतुक करत भारतीयांमधील समानतेवर जोर देणारी धोरणे लागू केली. हे विशेषतः महत्वाचे सिद्ध झाले कारण स्वातंत्र्यानंतर मतभेद समोर आले, कारण ब्रिटिशांनी उपखंडातून माघार घेतल्यानंतर प्रादेशिक नेत्यांना सामान्य शत्रूच्या विरोधात मित्र म्हणून एकमेकांशी संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले. संस्कृतीतील फरक आणि विशेषत: भाषेमुळे नवीन राष्ट्राच्या एकतेला धोका निर्माण झाला असताना, नेहरूंनी नॅशनल बुक ट्रस्ट आणि नॅशनल लिटररी अकादमी यासारख्या कार्यक्रमांची स्थापना केली. यामुळे भाषांमधील प्रादेशिक साहित्याच्या अनुवादाला चालना दिली आणि प्रदेशांमधील सामग्रीचे हस्तांतरण आयोजित झाले. अखंड भारताचा पाठपुरावा करताना नेहरूंनी "एकत्रित व्हा किंवा नष्ट व्हा" असा इशारा दिला. [१०५] +इतिहासकार रामचंद्र गुहा लिहितात, "नेहरू १९५८ मध्ये निवृत्त झाले असते. ते केवळ भारताचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान म्हणून नव्हे तर आधुनिक जगाच्या महान राजकारण्यांपैकी एक म्हणून स्मरणात राहतील". [१०६] अशा प्रकारे, नेहरूंनी एक विवादित वारसा मागे सोडला, "एकतर त्यांच्याबद्दल आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून आदर वाटतो [d] किंवा भारताच्या प्रगतीबद्दल किंवा त्याच्या अभावाबद्दल त्यांना अपमानित केले गेले". [११७] +भाजपच्या नेतृत्वाखाली उजव्या बाजूचे एनडीए सरकार भारतात सत्तेवर आल्यानंतर नेहरू आणि त्यांच्या धोरणांना हिंदू राष्ट्रवादीकडून टीकेचा सामना करावा लागला. [११८] [११७] [११९] ' उदारमतवादी ', ' पुरोगामी ', ' डावीकडे झुकणारा ', ' धर्मनिरपेक्ष ', ' वैज्ञानिक स्वभाव ', ' बुद्धिमान ', ' समाजवाद ', 'एलिट' असे शब्द हे बोलचालीत 'नेहरूवादी' मानले जातात. [g] समकालीन शैक्षणिक क्षेत्रातील नेहरू हे एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहेत. एक विशिष्ट 'नेहरूवियन बौद्धिक परिसंस्था/अकादमी', राजकीय प्रवचनात, हिंदू राष्ट्रवादाची लढाऊ बाजू मानली जाते. [१३६] [११८] [१३७] +जवाहरलाल नेहरूंना त्यांच्या हयातीमध्ये भारतात एक प्रतिष्ठित दर्जा लाभला. त्यांचा आदर्शवाद आणि राजकारणासाठी जगभरात त्यांची प्रशंसा झाली. [१००] नेहरूंचे आदर्श आणि धोरणे काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आणि मुख्य राजकीय तत्त्वज्ञानाला आकार देत आहेत. [१३८] १४ नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस त्यांच्या आजीवन उत्कटतेसाठी तसेच मुलांचे आणि तरुण लोकांच्या कल्याणासाठी, शिक्षणासाठी आणि विकासासाठी त्यांनी केलेल्या कामाची ओळख म्हणून हा दिवस भारतात बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण भारतातील मुले त्यांना चाचा नेहरू म्हणून ओळखतात. [१३८] नेहरू हे काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय प्रतीक राहिले आहेत जे त्यांच्या स्मृती वारंवार साजरे करतात. लोक सहसा त्यांच्या कपड्यांच्या शैलीचे, विशेषतः गांधी टोपी आणि नेहरू जॅकेट यांचे अनुकरण करतात. [१३९] [१४०] नेहरूंच्या शेरवानीला प्राधान्य दिल्याने उत्तर भारतात ती आजही औपचारिक पोशाख मानली जाते. [१४१] +भारतभरातील अनेक सार्वजनिक संस्था आणि स्मारके नेहरूंच्या स्मृतीला समर्पित आहेत. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक आहे. मुंबई शहराजवळील जवाहरलाल नेहरू बंदर हे एक आधुनिक बंदर आणि गोदी आहे ज्याची रचना प्रचंड मालवाहतूक आणि वाहतूक भार हाताळण्यासाठी करण्यात आली आहे. नेहरूंचे दिल्लीतील निवासस्थान तीन मूर्ती हाऊसमध्ये जतन केले गेले आहे आणि आता हे नेहरू स्मारक संग्रहालय आणि ग्रंथालय आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, अलाहाबाद आणि पुणे येथे पाच जवाहरलाल नेहरू तारांगण आहेत. या इमारतीमध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली १९६४ मध्ये स्थापन झालेल्या जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडाची कार्यालये देखील आहेत. हे फाउंडेशन १९६८ मध्ये स्थापन झालेली प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू मेमोरियल फेलोशिप देखील देते. [१४२] आनंद भवन आणि स्वराज भवन येथील नेहरू कुटुंबीयांची घरे देखील नेहरू आणि त्यांच्या कुटुंबाच्या वारशाच्या स्मरणार्थ जतन करण्यात आली आहेत. [१४३] २०१२ मध्ये, आउटलुकच्या द ग्रेटेस्ट इंडियनच्या सर्वेक्षणात जवाहरलाल नेहरू हे चौथ्या क्रमांकावर होते. [१४४] +नेहरूंच्या जीवनाविषयी अनेक माहितीपट बनवले गेले आहेत आणि ते काल्पनिक चित्रपटांमध्ये चित्रित केले गेले आहेत. रोशन सेठ यांनी नेहरूंची भूमिका तीन वेळा केली आहे : रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या १९८२ मधील गांधी चित्रपटात, [१४५] नेहरूंच्या द डिस्कव्हरी ऑफ इंडियावर आधारित श्याम बेनेगल यांची १९८८ मधील दूरदर्शन मालिका भारत एक खोज, [१४६] आणि २००७ मध्ये द लास्ट डेज ऑफ द राज नावाचा टीव्ही चित्रपट. [१४७] बेनेगल यांनी १९८४ मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित नेहरू या माहितीपटाचे दिग्दर्शन केले. [१४८] भारतीय चित्रपट दिग्दर्शक किरण कुमार यांनी १९९० मध्ये नेहरूंवर नेहरू: द ज्वेल ऑफ इंडिया नावाचा चित्रपट बनवला, ज्यात प्रताप शर्मा मुख्य भूमिकेत होते. [१४९] केतन मेहता यांच्या सरदार चित्रपटात बेंजामिन गिलानी यांनी नेहरूंची भूमिका साकारली होती. [१५०] नौनिहाल (अनुवाद: तरुण व्यक्ती) या १९६७ चा राज मारब्रोसच्या हिंदी भाषेतील नाटक चित्रपटात राजू या अनाथ मुलाची कथा आहे, जो जवाहरलाल नेहरू हे आपले नातेवाईक असल्याचे मानतो आणि त्यांना भेटायला निघतो. [१५१] +त्याचप्रमाणे, १९५७ मधील अमर कुमारच्या अब दिल्ली दूर नहीं या चित्रपटात रतन हा तरुण मुलगा दिल्लीला जातो आणि पंतप्रधान नेहरूंकडे मदत मागून चुकीच्या पद्धतीने दोषी ठरलेल्या आपल्या वडिलांची फाशीची शिक्षा टाळण्याचा प्रयत्न करतो. [१५२] आणखी एक १९५७ मधील इंग्लिश भाषेतील लघुपट अवर प्राइम मिनिस्टर हा एझरा मीर यांनी तयार केला, संकलित केला आणि दिग्दर्शित केला, त्यांनी १९६२ मध्ये थ्री विक्स इन द लाइफ ऑफ प्राइम मिनिस्टर नेहरू या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. [१५३] [१५४] [१५५] गिरीश कर्नाड यांचे ऐतिहासिक नाटक तुघलक (१९६२) हे नेहरूंच्या काळातील रूपक आहे. इब्राहिम अल्काझी यांनी १९७० च्या दशकात पुराना किला, दिल्ली येथे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा रिपर्टरी आणि नंतर फेस्टिव्हल ऑफ इंडिया, लंडन येथे १९८२ मध्ये मंचन केले होते. [१५६] +नेहरुंनी इंग्रजीत विपुल लेखन केले आहे. त्यांनी द डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, ॲन ऑटोबायोग्राफी (युनायटेड स्टेट्समध्ये "टूवर्ड फ्रीडम" म्हणून प्रकाशित) आणि लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर ही पुस्तके तुरुंगात लिहिली आहेत. [१५७] पत्रांमध्ये त्यांची मुलगी इंदिरा प्रियदर्शनी नेहरू (नंतर गांधी) यांना लिहिलेली ३० पत्रे होती, ज्या त्यावेळी १० वर्षांच्या होत्या आणि मसूरी येथील बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होत्या. त्यातून त्यांना नैसर्गिक इतिहास आणि जागतिक सभ्यतांबद्दल मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. [१५८] + +नेहरूंची पुस्तके मोठ्या प्रमाणावर वाचली गेली आहेत. आत्मचरित्र हे विशेषतः समीक्षकांनी प्रशंसित केले आहे. इनसाइड एशियामध्ये लिहिणाऱ्या जॉन गुंथर यांनी गांधींच्या आत्मचरित्राशी विरोधाभास केला :महात्माजींची शांत कथा नेहरूंच्या कॉर्नफ्लॉवरची ऑर्किडशी, मॅक्लीश किंवा ऑडेनच्या सॉनेटशी, वॉटर पिस्तूल मशीन गनशी तुलना करते. नेहरूंचे आत्मचरित्र सूक्ष्म, गुंतागुंतीचे, व्यवच्छेदक, अमर्यादपणे जोपासलेले, संशयाने ग्रासलेले, बौद्धिक उत्कटतेने भरलेले आहे. लॉर्ड हॅलिफॅक्सने एकदा सांगितले होते की भारत वाचल्याशिवाय कोणीही समजू शकत नाही; हे एक प्रकारचे 'एज्युकेशन ऑफ हेन्री अॅडम्स' आहे, जे उत्कृष्ट गद्यात लिहिलेले आहे- नेहरूंप्रमाणेच जिवंत क्वचितच डझनभर पुरुष इंग्रजी लिहितात.. [१५९]नेहरूंना विचारवंत मानणारे मायकेल ब्रेचर, ज्यांच्यासाठी विचार हे भारतीय राष्ट्रवादाचे महत्त्वाचे पैलू होते, त्यांनी पॉलिटीकल लीडरशीप अँड करिष्मा : नेहरू, बेन-गुरियन अँड अदर ट्वेन्टीएथ सेंच्युरी पॉलिटीकल लीडर्स या पुस्तकात लिहले :नेहरूंची पुस्तके विद्वत्तापूर्ण नव्हती, अशीही नव्हती. तो एक प्रशिक्षित इतिहासकार नव्हता, परंतु घटनांच्या प्रवाहाबद्दलची त्याची भावना आणि अर्थपूर्ण नमुन्यात ज्ञानाची विस्तृत श्रेणी एकत्र विणण्याची त्याची क्षमता त्याच्या पुस्तकांना उच्च दर्जाचे गुण देते. या कामांमधून त्यांनी संवेदनशील साहित्यिक शैलीही प्रकट केली. .जागतिक इतिहासाची झलक ही नेहरूंवर एक विचारवंत म्हणून सर्वात जास्त प्रकाश टाकणारी आहे. त्रयीतील पहिली, ग्लिम्पसेस ही मानवजातीच्या कथेची बारीकशी जोडलेली रेखाटनांची मालिका होती, ज्यात त्यांची किशोरवयीन मुलगी, इंदिरा, भारताच्या नंतरच्या पंतप्रधानांना पत्र होते. . बर्‍याच विभागांमध्ये त्याचे वादविवादात्मक चरित्र आणि निष्पक्ष इतिहासाच्या रूपात त्याच्या कमतरता असूनही, ग्लिम्पसेस हे उत्कृष्ट कलात्मक मूल्याचे कार्य आहे, जे त्याच्या उदात्त आणि भव्य आत्मचरित्राचा एक योग्य अग्रदूत आहे. [१६०]मायकेल क्रॉकर यांना वाटते की जर राजकीय प्रसिद्धी त्यांच्यापासून दूर गेली असती तर आत्मचरित्राने नेहरूंना साहित्यिक कीर्ती मिळवून दिली असती :त्याच्या तुरुंगात असलेल्या वर्षांमुळे आपण त्याच्या तीन मुख्य पुस्तकांचे ऋणी आहोत... नेहरूंच्या लिखाणात सेरेब्रल जीवन आणि आत्म-शिस्तीची शक्ती पूर्णपणे सामान्य आहे. त्याच्या मनाच्या आणि आत्म्याच्या परिपूर्णतेतून लाखो शब्दांचे फुगे उमटले. ते कधीही भारताचे पंतप्रधान नसते तर ते आत्मचरित्राचे लेखक आणि डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या आत्मचरित्रात्मक भागांचे लेखक म्हणून प्रसिद्ध झाले असते. एखादे आत्मचरित्र, किमान इकडे-तिकडे काही उकलांसह, पिढ्यानपिढ्या वाचले जाण्याची शक्यता आहे. ... उदाहरणार्थ, ट्रुइझम आणि अँटीक्लिमॅक्सचे वैशिष्ट्यपूर्ण स्पर्श, एका माणसामध्ये विचित्र आहेत जो विचार करू शकतो आणि उत्तम प्रकारे लिहू शकतो... [१६१]नेहरूंचे भाषण ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनने २० व्या शतकातील महान भाषणांपैकी एक म्हणून निवडले. इयान जॅकने भाषणाच्या प्रस्तावनेत लिहिले : बटनहोलमध्ये लाल गुलाब असलेले सोनेरी सिल्कचे जाकीट घातलेले नेहरू बोलायला उठले. त्यांची वाक्ये बारीक आणि संस्मरणीय होती – नेहरू चांगले लेखक होते; त्यांचा डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा बहुसंख्य राजकारणी-लेखकांनी गाठलेल्या पातळीच्या वर आहे. ... नेहरूंच्या शब्दांच्या अभिजाततेने - त्यांच्या निव्वळ स्वीपने - नवीन भारताला महत्त्वाकांक्षी आणि मानवतापूर्ण असे एक लोडस्टोन प्रदान केले. उत्तर-वसाहतवादाची सुरुवात तसेच भारतीय लोकशाहीची सुरुवात झाली, जी तेव्हापासून त्याच्या मृत्यूच्या अनेक अपेक्षांपेक्षा जास्त आहे. [१६२] + +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11608.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f960faf29fca28eae101323d8b05dd41f348986c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11608.txt @@ -0,0 +1,2 @@ +जवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालय हे मध्य प्रदेश राज्यातील एक कृषी विद्यापीठ आहे. त्याची जबलपूर येथे १ डिसेंबर १९६४ रोजी स्थापना झाली. त्या वेळी मध्य प्रदेश सरकारने आपल्या अखत्यारीखालील सहा कृषी महाविद्यालये व दोन पशुवैद्यक महाविद्यालये तसेच काही कृषी संशोधन संस्था विद्यापीठास जोडल्या. विद्यापीठाच्या कक्षेत मध्य प्रदेश राज्यातील कृषी व पशुवैद्यकसंबंधित बहुतेक सर्व महाविद्यालये व संशोधन संस्था अंतर्भूत होतात. त्यांत ९ घटक महाविद्यालये असून त्यांपैकी सहा कृषी, दोन पशुवैद्यक व एक कृषि-अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. विद्यापीठाचे संविधान इतर कृषी विद्यापीठांप्रमाणे असून कुलगुरू हाच सर्वोच्च सवेतन अधिकारी असतो. विद्यापीठाच्या ग्रंथालयात ७३,७८२ ग्रंथ असून १६,३४१ नियतकालिके तेथे नियमित येतात. विद्यापीठाची विस्तार व्याख्यान योजना अभिनव असून या योजनेचा एक खास विभाग आणि तिचा एक संचालक आहे. या योजनेद्वारा कृषिसंशोधन खेड्यापाड्यांतून करण्यात येते. याशिवाय हा विभाग प्राध्यापकांसाठी प्रशिक्षणाचे वर्गही चालवितो. +विद्यापीठाचा अर्थसंकल्प १९७१–७२ मध्ये ३०७·४८ लाख रुपयांचा होता. विद्यापीठात १,९७५ विद्यार्थी शिकत होते (१९७२). diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11609.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f960faf29fca28eae101323d8b05dd41f348986c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11609.txt @@ -0,0 +1,2 @@ +जवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालय हे मध्य प्रदेश राज्यातील एक कृषी विद्यापीठ आहे. त्याची जबलपूर येथे १ डिसेंबर १९६४ रोजी स्थापना झाली. त्या वेळी मध्य प्रदेश सरकारने आपल्या अखत्यारीखालील सहा कृषी महाविद्यालये व दोन पशुवैद्यक महाविद्यालये तसेच काही कृषी संशोधन संस्था विद्यापीठास जोडल्या. विद्यापीठाच्या कक्षेत मध्य प्रदेश राज्यातील कृषी व पशुवैद्यकसंबंधित बहुतेक सर्व महाविद्यालये व संशोधन संस्था अंतर्भूत होतात. त्यांत ९ घटक महाविद्यालये असून त्यांपैकी सहा कृषी, दोन पशुवैद्यक व एक कृषि-अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. विद्यापीठाचे संविधान इतर कृषी विद्यापीठांप्रमाणे असून कुलगुरू हाच सर्वोच्च सवेतन अधिकारी असतो. विद्यापीठाच्या ग्रंथालयात ७३,७८२ ग्रंथ असून १६,३४१ नियतकालिके तेथे नियमित येतात. विद्यापीठाची विस्तार व्याख्यान योजना अभिनव असून या योजनेचा एक खास विभाग आणि तिचा एक संचालक आहे. या योजनेद्वारा कृषिसंशोधन खेड्यापाड्यांतून करण्यात येते. याशिवाय हा विभाग प्राध्यापकांसाठी प्रशिक्षणाचे वर्गही चालवितो. +विद्यापीठाचा अर्थसंकल्प १९७१–७२ मध्ये ३०७·४८ लाख रुपयांचा होता. विद्यापीठात १,९७५ विद्यार्थी शिकत होते (१९७२). diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11621.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d600cd147b8184b9609b2ea368c08dfe0da3cde --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11621.txt @@ -0,0 +1,7 @@ +जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) हे एक नवी दिल्लीमधील विद्यापीठ आहे. त्याची स्थापना १९६९ मध्ये झाली. विद्यापीठाची स्थापना संसदेच्या अधिनियमाने केली. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर विद्यापीठचे नाव ठेवले गेले. +जी. पार्थार्थी हे विद्यापीठचे पहिले कुलगुरू होते. प्रा.मुनीस रझा हे संस्थापक अध्यक्ष आणि निरीक्षक होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या स्थापनेचे विधेयक १ सप्टेंबर १९६५ रोजी तत्कालीन शिक्षणमंत्री एम. सी. चागला यांनी राज्यसभेत ठेवले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान खासदार भूषण गुप्ता यांनी हे आणखी एक विद्यापीठ होऊ नये, असे मत व्यक्त केले. वैज्ञानिक समाजवादासह नवीन विद्याशाखा तयार केल्या पाहिजेत आणि या विद्यापीठाने एक गोष्ट निश्चित केली पाहिजे की त्यांनी उदात्त कल्पना मनात ठेवल्या पाहिजेत आणि समाजातील दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रदान केला पाहिजे. जेएनयू विधेयक १६ नोव्हेंबर १९६६ रोजी लोकसभेत मंजूर झाले आणि जेएनयू कायदा २२ एप्रिल १९६९ रोजी लागू झाला. +जेएनयू कॅम्पसमध्ये जीवन तीव्र राजकीय घाडामोडींनी भरलेले आहे. जे विद्यार्थी कॅम्पस सोडतात ते विद्यार्थी राजकारणाच्या परिणामी जीवनाबद्दल कायमचा बदललेला दृष्टीकोन घेतात असे म्हणतात. कॅम्पस जीवनात राजकारणामुळे स्त्रीवाद, अल्पसंख्याक हक्क, सामाजिक आणि आर्थिक न्याय यासारख्या सामाजिक विषयांत भाग घेतला जातो. अशा सर्व बाबी औपचारिक आणि अनौपचारिक मेळाव्यात जोरदारपणे चर्चेत असतात. जेएनयू विद्यार्थ्यांचे राजकारण डावे केंद्रीत आहे, जरी अलिकडच्या वर्षांत, उजव्या विचारांच्या विद्यार्थी गटांनीही या क्षेत्रात प्रवेश केला आहे. विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका आधी वादविवाद आणि बैठका घेऊन सर्व विद्यार्थ्यांना राजकारणात समावुन घेतात.[१] +फेब्रुवारी २०१६ मध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैया कुमार यांना अन्वये "तुकडे तुकडे टोळी" साठी देशद्रोहच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. निषेध मेळाव्यात "पाकिस्तान झिंदाबाद", "काश्मीर की आजादी तक जंग चलेगी, भारत की बरबादी तक जंग चलेगी" अफजल हम शरमिंदा हे तेरे कातील जिन्दा हे भारत तेरे तुकडे होंगे इंशह अल्ला ,अशा भारतविरोधी घोषणा काढण्यात आले असा आरोप झाला. त्यांच्या अटकेमुळे देशात राजकीय गोंधळ उडाला आणि शैक्षणिक कार्यकर्ते सरकारच्या या निर्णयाविरोधात मोर्चा काढत निषेध करत होते. निर्णायक पुराव्यांच्या अभावामुळे २ मार्च २०१६ रोजी जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली होती.[२] १३ जानेवारी २०१९ रोजी दिल्ली पोलिसांनी कुमार आणि इतरांविरुद्ध २०१६ मध्ये दाखल केलेल्या देशद्रोहाच्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले.[३] +जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे भारतातील आघाडीचे विद्यापीठ आहे, आणि अध्यापन आणि संशोधनाचे जागतिक नामांकित केंद्र आहे. २०१६ मध्ये भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क मध्ये तिसरा क्रमांक व २०१७ मध्ये दुसरा क्रमांक मिळाला होता.[४] +विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते प्रो. अभिजित बॅनर्जी, लिबियाचे माजी पंतप्रधान अली झेईदान आणि नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टराई तसेच अनेक राजकारणी (निर्मला सीतारामन्, सीताराम येचुरी), कलाकार (स्वरा भास्कर), शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ (आलोक भट्टाचार्य, सुमन कुमार धार) यांचा समावेश आहे. +भाषाविज्ञान विभागात जेएनयूमध्ये प्राध्यापक म्हणून विविध लेखक होते जसे अंविता अब्बी, आयशा किदवई, मकरंद परांजपे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11629.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..632ff8cfc4fffb426e10c334d962eee2d4dac1f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11629.txt @@ -0,0 +1 @@ +जवाहीर नटू शाह (९ एप्रिल, १९४२:नैरोबी, ब्रिटिश केनियन वसाहत - १५ सप्टेंबर, २०१९:नैरोबी, केन्या) हा  पूर्व आफ्रिकाकडून १९७५ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11651.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95ea65825f1bf1d91bcef7fcde97d1952d9cb3c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11651.txt @@ -0,0 +1,5 @@ +जसपिंदर नरुला (जन्म १४ नोव्हेंबर १९७०) ही पार्श्वगायिका, शास्त्रीयगायिका आणि सुफी संगीताची भारतीय गायिका आहे. ती हिंदी आणि पंजाबी सिनेमांमध्ये तिच्या कामासाठी ओळखली जाते. १९९८ च्या प्यार तो होना ही था या चित्रपटातील रेमो फर्नांडिस सोबतच्या "प्यार तो होना ही था" या युगलगीतानंतर तिने प्रसिद्धी मिळवली ज्यासाठी तिने १९९९ चा सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार व स्क्रीन पुरस्कार जिंकला. मिशन कश्मीर (२०००), मोहब्बतें (२०००), फिर भी दिल है हिंदुस्तानी (२०००) आणि बंटी और बबली (२००५) हे तिने गायलेले इतर उल्लेखनीय चित्रपट आहेत.[१] ती सुफी संगीत, तसेच गुरबानी आणि इतर शीख धार्मिक संगीताची गायिका आहे.[२] २००८ मध्ये, तिने NDTV इमॅजिन सिंगिंग रिॲलिटी मालिका, धूम मचा दे मध्ये भारताच्या सर्वोत्कृष्ट लाइव्ह परफॉर्मरचा किताब जिंकला.[३][४] +जसपिंदरची गायनाची कारकीर्द लवकर सुरू झाली. तिचे वडील केसर सिंग नरुला हे १९५० च्या दशकातील संगीतकार होते. तिने तिचे वडील आणि नंतर रामपूर सहस्वान घराण्याचे उस्ताद गुलाम सादिक खान यांच्याकडून संगीताचे प्रशिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात जसपिंदर नरुला यांनी चित्रपट गायनापासून स्वतःला दूर ठेवले आणि भजने आणि सुफियाना रचनेत पारंगत होती. काही वर्षांनंतर ती मुंबईला गेली.[५] प्रख्यात संगीत दिग्दर्शक कल्याणजी यांच्या सल्ल्यानुसार, ज्यांनी तिला दिल्लीतील खाजगी संमेलनात ऐकले आणि त्यांचा मुलगा आणि संगीत दिग्दर्शक, विजू शाह यांना मास्टर, आर या पार और बडे मियां छोटे मियां (१९९८) सारख्या चित्रपटांमध्ये ब्रेक देण्यास सांगितले.[६][७] +तिने लोकगीते आणि भक्तिगीते गाण्यात प्रावीण्य मिळवले. दुल्हे राजा, विरासत, मिशन कश्मीर, मोहब्बतें आणि बंटी और बबली यांसारख्या अनेक यशस्वी बॉलिवूड चित्रपटांसाठी तिने असंख्य संगीत अल्बम रेकॉर्ड करण्यासाठी आपला आवाज दिला आहे. तिची काही उल्लेखनीय आणि प्रसिद्ध गाणी आहेत: "तारे हैं बाराती" (विरासत, १९९७, अनु मलिक), "आंखियों से गोली मारे" (दुल्हे राजा, १९९८, आनंद-मिलिंद), "तेरा रंग बल्ले बल्ले" (सोल्जर, १९९८ , अनु मलिक), "सबकी बारातें आयें" (जानम समझ करो, १९९९, अनु मलिक), "हॅलो ब्रदर" आणि "हटा सावन की घटा" (हॅलो ब्रदर, १९९९, साजिद-वाजिद), "दुल्हे का सेहरा" (धडकन , २०००, नदीम-श्रवण), "मोरे पिया" (देवदास, २००२, इस्माईल दरबार, श्रेया घोषालसोबत युगलगीत). +ती मुंबईत राहते आणि दिल्लीतील एका मीडिया कन्सल्टंटशी तिचे लग्न झाले आहे. नरुला यांनी तिचे शालेय शिक्षण गुरू हरकिशन पब्लिक स्कूल, इंडिया गेट, नवी दिल्ली येथून केले आणि इंद्रप्रस्थ कॉलेज फॉर वुमनमधून संगीत विषयात बी.ए. पूर्ण केल. जिथे तिला विशेष बाब म्हणून प्रवेश देण्यात आला कारण तिला १२ वी मध्ये संगीत हा विषय नव्हता जी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी पूर्व-आवश्यकता.[१] तिने २००८ मध्ये दिल्ली विद्यापीठातून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात पीएच.डी. पूर्ण केली.[४] +तिने फेब्रुवारी २०१४ मध्ये आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला परंतु त्यानंतर लगेचच राजीनामा दिला.[८] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11654.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64366643045ff2f10f4ae43c0f1658338ca9708f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11654.txt @@ -0,0 +1,19 @@ +२० फेब्रुवारी, २०१६, इ.स. &#१६०; +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जसप्रीत बुमराह (६ डिसेंबर, इ.स. १९९३:अहमदाबाद, गुजरात, भारत - ) हा  भारतकडून एकदिवसीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +बुमराहचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद येथे स्थायिक झालेल्या पंजाबी कुटुंबात झाला. बुमराहचे वडील जसबीर सिंग हे ५ वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले. त्याचे पालनपोषण त्याची आई दलजीत बुमराह, अहमदाबाद, गुजरात येथील शाळेतील शिक्षक असलेल्या एका मध्यमवर्गीय घरात झाले. दलजीतने 2019च्या नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी क्रिकेट फिव्हर: मुंबई इंडियन्समध्ये हजेरी लावली जिथे ती तिच्या मुलाच्या क्रिकेटमधील यशाबद्दल भावूक झाली होती.[ संदर्भ हवा ] +15 मार्च 2021 रोजी त्यांनी मॉडेल आणि स्टार स्पोर्ट्स प्रस्तुतकर्ता संजना गणेशन यांच्याशी गोव्यात लग्न केले. पुण्यातील, महाराष्ट्राचे राहणारे, गणेशन माजी मिस इंडिया फायनलिस्ट आहेत आणि 2014 मध्ये MTVच्या स्प्लिट्सव्हिलामध्ये देखील सहभागी होते.[ संदर्भ हवा ] +बुमराह गुजरातसाठी प्रथम वर्गीय क्रिकेट खेळतो आणि 2013-14 हंगामात ऑक्टोबर 2013 मध्ये विदर्भाविरुद्ध पदार्पण केले.[ संदर्भ हवा ] +गुजरातचा उजव्या हाताचा वेगवान मध्यमगती गोलंदाज, असामान्य गोलंदाजीसह, बुमराहने 2012-13 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्ध टी-20 पदार्पण केले आणि त्याच्या सामनावीर कामगिरीसह त्याच्या संघाला विजेतेपद पटकावण्यास मदत केली. फायनलमध्ये गुजरातच्या पंजाबविरुद्धच्या विजयात त्याचे ३/१४ चे आकडे महत्त्वाचे ठरले. +19 वर्षीय बुमराहने इंडियन प्रीमियर लीग (IPL) पदार्पणात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध 3/32च्या आकड्यांसह झटपट प्रसिद्धी मिळवली. जरी तो पेप्सी आयपीएल 2013 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी फक्त काही खेळ खेळला, मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने त्याला पेप्सी आयपीएल 2014 हंगामासाठी कायम ठेवले. +11 डिसेंबर 2020 रोजी, त्याने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध पहिले प्रथम श्रेणी अर्धशतक (55*) केले.[ संदर्भ हवा ] +ऑगस्ट 2016 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या T20I मालिकेतील दोन सामन्यांमध्ये, एका कॅलेंडर वर्षात ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा (28) तो डर्क नॅन्सचा विक्रम मागे टाकणारा गोलंदाज ठरला.[ संदर्भ हवा ] +जानेवारी 2017 मध्ये, इंग्लंडच्या 2016-17 भारत दौऱ्यातील T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, बुमराहने दोन विकेट घेतल्या आणि 20 धावा दिल्या आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. 2017च्या श्रीलंका दौऱ्यात, बुमराहने पाच किंवा त्यापेक्षा कमी सामन्यांच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत कोणत्याही वेगवान गोलंदाजाने घेतलेल्या सर्वाधिक बळी (15) नोंदवले. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017च्या फायनलमध्ये नो-बॉल टाकल्याबद्दल त्याची आठवण ठेवली जाते ज्यामुळे विकेट पडली. फखर जमान या फलंदाजाने सामना निश्चित करणारे शतक झळकावले. +नोव्हेंबर 2017 मध्ये, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले. त्याने 5 जानेवारी 2018 रोजी केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून कसोटी पदार्पण केले. जसप्रीत बुमराहने 65 धावांवर एबी डिव्हिलियर्सला क्लीन बोल्ड केल्याने त्याची पहिली कसोटी बळी मिळवला. जोहान्सबर्ग येथे 2017-18च्या भारत दौऱ्याच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात, बुमराहने 18.5 षटकात 5/54च्या आकड्यांसह कसोटीत पहिले पाच बळी घेतले.[ संदर्भ हवा ] +भारताने इंग्लंडचा 203 धावांनी पराभव केल्यामुळे बुमराहने 29 षटकात 5/85च्या आकड्यांसह, ट्रेंट ब्रिज येथे भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील 3ऱ्या कसोटी सामन्यात, 29 षटकांत 5/85च्या आकड्यांसह पाच बळी घेतले. +भारत 2018च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या बॉक्सिंग डे कसोटीत, 6/33च्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आकड्यांसह, बुमराह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत त्याच कॅलेंडर वर्षात पाच बळी घेणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरला. एकूणच, त्याने 21 बळी घेऊन सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून मालिका पूर्ण केली होती. त्याने हे वर्ष पूर्ण केले, 48 विकेट्स घेऊन, जो भारतीय गोलंदाजासाठी कसोटी क्रिकेटमधील त्याच्या पदार्पणाच्या वर्षात एक विक्रम होता. 2018 मधील त्याच्या कामगिरीसाठी, त्याला ICC द्वारे वर्ल्ड टेस्ट इलेव्हन आणि ODI XI या दोन्हीमध्ये नाव देण्यात आले. +एप्रिल 2019 मध्ये, त्याला 2019 क्रिकेट विश्वचषकासाठी भारताच्या संघात स्थान देण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्यांचे क्रिकेट विश्वचषक पदार्पण करणाऱ्या पाच रोमांचक प्रतिभांपैकी एक म्हणून नाव दिले. 5 जून 2019 रोजी, भारताच्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, बुमराहने त्याचा 50 वा एकदिवसीय सामना खेळला.[36] 6 जुलै 2019 रोजी, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात, बुमराहने एकदिवसीय सामन्यात त्याची 100वी विकेट घेतली आणि त्याचा समकक्ष, मोहम्मद शमी, जो सध्या सर्वात जलद 100 एकदिवसीय विकेट घेणारा भारतीय खेळाडू आहे, त्यानंतर असे करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय ठरला. त्याने नऊ सामन्यांमध्ये अठरा बादांसह भारतासाठी आघाडीचा बळी घेणारा आणि एकूण पाचव्या क्रमांकाचा विकेट घेणारा म्हणून स्पर्धा पूर्ण केली. त्याला आयसीसी आणि ईएसपीएनक्रिकइन्फोने 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये स्थान दिले.[ संदर्भ हवा ] +ऑगस्ट 2019 मध्ये, बुमराहने भारताच्या वेस्ट इंडीज 2019 दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर दुसऱ्या डावात 5/7च्या आकड्यांसह चौथ्या कसोटीत पाच बळी घेतले. दुसऱ्या कसोटी सामन्यात, कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा तो तिसरा भारतीय ठरला.[ संदर्भ हवा ] +परदेशात १७ कसोटी खेळल्यानंतर बुमराहने फेब्रुवारी २०२१ मध्ये M. A. चिदंबरम स्टेडियममध्ये इंग्लंडविरुद्ध भारतात पहिला कसोटी सामना खेळला. २०२१ च्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यात डॅनियल लॉरेन्सची भारतातील पहिली कसोटी विकेट शून्य होती. +2021 ICC पुरुष T20 विश्वचषकासाठी भारताच्या संघात बुमराहची निवड करण्यात आली होती. तो मुख्य संघातील फक्त तीन वेगवान गोलंदाजांपैकी एक होता, इतर दोन मोहम्मद शमी आणि पांढरा चेंडू तज्ञ भुवनेश्वर कुमार होते. +31 डिसेंबर 2021 रोजी त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 50 षटकांच्या भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11657.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64366643045ff2f10f4ae43c0f1658338ca9708f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11657.txt @@ -0,0 +1,19 @@ +२० फेब्रुवारी, २०१६, इ.स. &#१६०; +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जसप्रीत बुमराह (६ डिसेंबर, इ.स. १९९३:अहमदाबाद, गुजरात, भारत - ) हा  भारतकडून एकदिवसीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +बुमराहचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद येथे स्थायिक झालेल्या पंजाबी कुटुंबात झाला. बुमराहचे वडील जसबीर सिंग हे ५ वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले. त्याचे पालनपोषण त्याची आई दलजीत बुमराह, अहमदाबाद, गुजरात येथील शाळेतील शिक्षक असलेल्या एका मध्यमवर्गीय घरात झाले. दलजीतने 2019च्या नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी क्रिकेट फिव्हर: मुंबई इंडियन्समध्ये हजेरी लावली जिथे ती तिच्या मुलाच्या क्रिकेटमधील यशाबद्दल भावूक झाली होती.[ संदर्भ हवा ] +15 मार्च 2021 रोजी त्यांनी मॉडेल आणि स्टार स्पोर्ट्स प्रस्तुतकर्ता संजना गणेशन यांच्याशी गोव्यात लग्न केले. पुण्यातील, महाराष्ट्राचे राहणारे, गणेशन माजी मिस इंडिया फायनलिस्ट आहेत आणि 2014 मध्ये MTVच्या स्प्लिट्सव्हिलामध्ये देखील सहभागी होते.[ संदर्भ हवा ] +बुमराह गुजरातसाठी प्रथम वर्गीय क्रिकेट खेळतो आणि 2013-14 हंगामात ऑक्टोबर 2013 मध्ये विदर्भाविरुद्ध पदार्पण केले.[ संदर्भ हवा ] +गुजरातचा उजव्या हाताचा वेगवान मध्यमगती गोलंदाज, असामान्य गोलंदाजीसह, बुमराहने 2012-13 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्ध टी-20 पदार्पण केले आणि त्याच्या सामनावीर कामगिरीसह त्याच्या संघाला विजेतेपद पटकावण्यास मदत केली. फायनलमध्ये गुजरातच्या पंजाबविरुद्धच्या विजयात त्याचे ३/१४ चे आकडे महत्त्वाचे ठरले. +19 वर्षीय बुमराहने इंडियन प्रीमियर लीग (IPL) पदार्पणात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध 3/32च्या आकड्यांसह झटपट प्रसिद्धी मिळवली. जरी तो पेप्सी आयपीएल 2013 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी फक्त काही खेळ खेळला, मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने त्याला पेप्सी आयपीएल 2014 हंगामासाठी कायम ठेवले. +11 डिसेंबर 2020 रोजी, त्याने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध पहिले प्रथम श्रेणी अर्धशतक (55*) केले.[ संदर्भ हवा ] +ऑगस्ट 2016 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या T20I मालिकेतील दोन सामन्यांमध्ये, एका कॅलेंडर वर्षात ट्वेंटी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा (28) तो डर्क नॅन्सचा विक्रम मागे टाकणारा गोलंदाज ठरला.[ संदर्भ हवा ] +जानेवारी 2017 मध्ये, इंग्लंडच्या 2016-17 भारत दौऱ्यातील T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, बुमराहने दोन विकेट घेतल्या आणि 20 धावा दिल्या आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. 2017च्या श्रीलंका दौऱ्यात, बुमराहने पाच किंवा त्यापेक्षा कमी सामन्यांच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत कोणत्याही वेगवान गोलंदाजाने घेतलेल्या सर्वाधिक बळी (15) नोंदवले. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017च्या फायनलमध्ये नो-बॉल टाकल्याबद्दल त्याची आठवण ठेवली जाते ज्यामुळे विकेट पडली. फखर जमान या फलंदाजाने सामना निश्चित करणारे शतक झळकावले. +नोव्हेंबर 2017 मध्ये, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले. त्याने 5 जानेवारी 2018 रोजी केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून कसोटी पदार्पण केले. जसप्रीत बुमराहने 65 धावांवर एबी डिव्हिलियर्सला क्लीन बोल्ड केल्याने त्याची पहिली कसोटी बळी मिळवला. जोहान्सबर्ग येथे 2017-18च्या भारत दौऱ्याच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात, बुमराहने 18.5 षटकात 5/54च्या आकड्यांसह कसोटीत पहिले पाच बळी घेतले.[ संदर्भ हवा ] +भारताने इंग्लंडचा 203 धावांनी पराभव केल्यामुळे बुमराहने 29 षटकात 5/85च्या आकड्यांसह, ट्रेंट ब्रिज येथे भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील 3ऱ्या कसोटी सामन्यात, 29 षटकांत 5/85च्या आकड्यांसह पाच बळी घेतले. +भारत 2018च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या बॉक्सिंग डे कसोटीत, 6/33च्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आकड्यांसह, बुमराह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत त्याच कॅलेंडर वर्षात पाच बळी घेणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरला. एकूणच, त्याने 21 बळी घेऊन सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून मालिका पूर्ण केली होती. त्याने हे वर्ष पूर्ण केले, 48 विकेट्स घेऊन, जो भारतीय गोलंदाजासाठी कसोटी क्रिकेटमधील त्याच्या पदार्पणाच्या वर्षात एक विक्रम होता. 2018 मधील त्याच्या कामगिरीसाठी, त्याला ICC द्वारे वर्ल्ड टेस्ट इलेव्हन आणि ODI XI या दोन्हीमध्ये नाव देण्यात आले. +एप्रिल 2019 मध्ये, त्याला 2019 क्रिकेट विश्वचषकासाठी भारताच्या संघात स्थान देण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्यांचे क्रिकेट विश्वचषक पदार्पण करणाऱ्या पाच रोमांचक प्रतिभांपैकी एक म्हणून नाव दिले. 5 जून 2019 रोजी, भारताच्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, बुमराहने त्याचा 50 वा एकदिवसीय सामना खेळला.[36] 6 जुलै 2019 रोजी, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात, बुमराहने एकदिवसीय सामन्यात त्याची 100वी विकेट घेतली आणि त्याचा समकक्ष, मोहम्मद शमी, जो सध्या सर्वात जलद 100 एकदिवसीय विकेट घेणारा भारतीय खेळाडू आहे, त्यानंतर असे करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय ठरला. त्याने नऊ सामन्यांमध्ये अठरा बादांसह भारतासाठी आघाडीचा बळी घेणारा आणि एकूण पाचव्या क्रमांकाचा विकेट घेणारा म्हणून स्पर्धा पूर्ण केली. त्याला आयसीसी आणि ईएसपीएनक्रिकइन्फोने 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये स्थान दिले.[ संदर्भ हवा ] +ऑगस्ट 2019 मध्ये, बुमराहने भारताच्या वेस्ट इंडीज 2019 दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर दुसऱ्या डावात 5/7च्या आकड्यांसह चौथ्या कसोटीत पाच बळी घेतले. दुसऱ्या कसोटी सामन्यात, कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा तो तिसरा भारतीय ठरला.[ संदर्भ हवा ] +परदेशात १७ कसोटी खेळल्यानंतर बुमराहने फेब्रुवारी २०२१ मध्ये M. A. चिदंबरम स्टेडियममध्ये इंग्लंडविरुद्ध भारतात पहिला कसोटी सामना खेळला. २०२१ च्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यात डॅनियल लॉरेन्सची भारतातील पहिली कसोटी विकेट शून्य होती. +2021 ICC पुरुष T20 विश्वचषकासाठी भारताच्या संघात बुमराहची निवड करण्यात आली होती. तो मुख्य संघातील फक्त तीन वेगवान गोलंदाजांपैकी एक होता, इतर दोन मोहम्मद शमी आणि पांढरा चेंडू तज्ञ भुवनेश्वर कुमार होते. +31 डिसेंबर 2021 रोजी त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 50 षटकांच्या भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11669.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8e5cef93688b2bb021d87090c0eae1313c66c1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11669.txt @@ -0,0 +1,4 @@ +जसविंदर ब्रार ह्या एक भारतीय लोक गायिका आहेत. त्या पंजाबी भाषेत गातात. ती पंजाबी लोक आणि भांगडा गीते गातात आणि लोक राणी म्हणून ओळखली जाते. ती तिच्या स्टेज शोसाठी ओळखली जाते आणि तिला अखरेया दी रानी म्हणतात. [१] ती खास तिच्या लोकतत्त्वांसाठी ओळखली जाते. तिने 1990 मध्ये "कीमती चीज" या अल्बमने आपल्या करिअरला सुरुवात केली. +त्यांनी २००० साली रणजित सिंग सिद्धू यांच्याशी लग्न केले.[२] जशनप्रीत कौर नावाच्या मुलीला जन्म देताना गायनापासून सुमारे दोन वर्षे ब्रेक घेतला. +त्यांच्या पुरस्कारांपैकी, तिला नोव्हेंबरमध्ये "श्रोमणी पंजाबी लोक गायकी पुरस्कार २०१०" ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या १२व्या आहेत. त्यांना संगीत सम्राट पुरस्कार मिळाला आहे. त्यांना ईटीसी चॅनल पंजाबी संगीत पुरस्कार २००६ साठी, "सर्वोत्कृष्ट लोकाभिमुख गायिका (स्त्री)" (त्यांच्या "मिर्झा" गाण्यासाठी) आणि "बेस्ट ओरिएंटेड फोक अल्बम (महिला)" साठी नामांकन मिळाले होते. २००६ मध्ये सर्वोत्कृष्ट लोक गायिका म्हणून सन्मानित केले होते.[३] +त्यांनी १९९० मध्ये कीमती चीज नावाच्या अल्बमने आपल्या करिअरची सुरुवात केली आणि तेव्हापासून अनेक अल्बम रिलीज केले.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11674.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb1ba05346a00edde142e3eb014bbc8576be29cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11674.txt @@ -0,0 +1,3 @@ +जसुभाई मोतीभाई तथा जसु पटेल. +जुलै ९, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11689.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..866e66a67da43fe0612e622673885f74003ad30c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11689.txt @@ -0,0 +1,2 @@ +जस्टिन पेरी जेम्स त्रूदो (फ्रेंच: Justin Pierre James Trudeau; २५ डिसेंबर १९७१) हा कॅनडा देशातील एक राजकारणी व लिबरल पार्टी ऑफ कॅनडा ह्या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. जस्टिन हा कॅनडाचा भूतपूर्व पंतप्रधान पिएर त्रूदो व मार्गारेट ट्रुडो ह्यांचा जेष्ठ पुत्र आहे. जस्टिन पापिन्यू मतदारसंघातून २००८ मध्ये खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आला आणि २०११ मध्ये तो पुन्हा खासदार म्हणून निवडून आला. लिबरल पार्टीच्या नागरिकत्व, परदेशी नागरिकांचे स्थलांतरण, उच्च माध्यमिक शिक्षण, खेळ याविषयी असलेल्या राजकीय विचारांचा तो टीकाकार आहे. १४ एप्रिल २०१३ रोजी तो लिबरल पार्टी ऑफ कॅनडाचे अध्यक्ष बनला. +ऑक्टोबर २०१५ मध्ये कॅनडात घेण्यात आलेल्या सांसदीय निवडणुकीमध्ये त्रूदोच्या लिबरल पक्षाने ३३८ जागांपैकी १८४ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहूमत मिळवले. लिबरल पक्षाचा अध्यक्ष ह्या नात्याने जस्टिन त्रूदो कॅनडाचा नवा पंतप्रधान असेल. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11693.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bf6c05805e3380c8d138941aae1edc5ba7b52b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11693.txt @@ -0,0 +1,4 @@ +जस्टिन नेल्सन (जन्म १५ नोव्हेंबर १९९६ लाँगमॉन्ट, कॉलोराडो) एक अमेरिकन रिअल इस्टेट ब्रोकर आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्व आहे. द रिसेप्शन, थ्रू दिस वॉल्स आणि द ब्राइट फाईट सारख्या चित्रपटांसाठी तो ओळखला जातो.[१][२] +नेल्सनने आपले शिक्षण मीड हाय साउथ डकोटा स्कूल ऑफ माईन्समधून पूर्ण केले.[३] +नेल्सनने चित्रपट लेखक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि पुढे चित्रपटांच्या दिग्दर्शनाकडे वळले. रिसेप्शन नावाची अमेरिकन वेब सिरीज त्यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केली. २०१४ मध्ये त्याने थ्रू दिस वॉल्स दिग्दर्शित केले. २०१८ मध्ये त्याने निर्माता म्हणून त्याच्या वाहकाचा शोध घेतला आणि द ब्राइट फाईट (२०१८), चेक सारख्या मालिकांची निर्मिती केली.[४] (२०१९). तसेच त्याने २०२२ मध्ये टिनी स्टिल्स - ब्लीडिंग आउट, बरी द हॅचेट, बिगिनिंग ऑफ द एंड सारखे संगीत व्हिडिओ तयार केले.२०१६ मध्ये त्याने थिंग इन द डार्क नावाच्या अमेरिकन शॉर्ट वेब सीरिजसाठी कथा लिहिली. २०१८ मध्ये तो स्फेअर रॉकेटचा मुख्य कार्यकारी अधिकारी बनला जो रिअल इस्टेट तंत्रज्ञानामध्ये माहिर आहे. २०२१ मध्ये तो स्पेअर जॉब्स या व्हर्च्युअल असिस्टंट कंपनीचा सीईओ झाला.[५] +जस्टिन नेल्सन आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11718.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5145849aaac57af537936166058a57bd8f113297 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11718.txt @@ -0,0 +1,2 @@ +जस्टीन फ्रॅंकेलचा जन्म इ.स. १९७८ साली झाला. हा पेशाने संगणक आज्ञावली लिहितो. याने विनॲंप ही अतिशय लोकप्रिय असलेली प्रणाली लिहीली. त्याच वेळी एमपी३ हा संगीताच्या फाइल्स लिहु शकणारा प्रकार विकसित झाला व जस्टीनचे विनॲंप या फाईल्स योग्य प्रकारे वाजवू शके. यामुळे जस्टीन व विनॅंप दोघेही लोकप्रियतेच्या प्रकाशझोतात आले. +नंतर ही कंपनी एओएल(अमेरिका ऑन लाईन) ने विकत घेतली. व पुढे ती टाईम वॉर्नर या कंपनीने विकत घेतली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11755.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c1d1fb1d1e5195fbb1e0dfbe0d8f29e976f5e35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11755.txt @@ -0,0 +1,4 @@ + +पट्टाभि सीतारामय्या यांनी आपल्या “दि हिस्ट्री ऑफ दि इंडियन काँग्रेस ” या ग्रंथात मवाळपंथीय व जहालपंथीय यांच्यातील फरक दाखवताना दोघांच्या मतवादांचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, “गोखल्यांना आहे त्या शासनसंस्थेत सुधारणा पाहिजे होत्या तर टिळकांना शासनाची पुनर्बांधणी करावयाची होती....ब्रिटिश नोकरशाहीशी सहकाय करणे गोखल्यांना आवश्यकच वाटत होते, तर या नोकरशाहीशी दोन हात करणे आवश्यक अशी टिळकांची धारणा होती.... शक्य असेल तेथे ब्रिटिशांना सहकार्य द्यावे व आवश्यक असेल तेथे फक्त विरोध करावा असे गोखल्यांना वाटे तर टिळक प्रत्येक ठिकाणी ब्रिटिशाची वाट अडवायला अस्तन्या सावरून बसलेले ! .... परकीय पाहुण्यांची मने जिंकण्यात गुंतलेले, तर त्यांना हाकलून लावण्याची टिळकांना घाई झाली होती.... काही बुद्धिमान मोजकी मंडळी हा गोखल्यांचा आधार तर, लाखोंचा अफाट जनसागर हे टिळकांचे बळ.” +सामान्यतः इ.स. १९०५ ते १९२० हा जहालमतवादी विचारांचा कालखंड मानला जातो. मात्र, या काळात काँग्रेसवर केवळ जहालमतवादी विचारांच्या नेत्यांचे पूर्ण नियंत्रण होते, असे म्हणता येत नाही. याउलट यातील काही वर्षे काँग्रेस संघटना मवाळमतवादी नेत्यांच्या प्रभावाखाली होती. इ.स. १९०७ मध्ये सुरत येथे जहालमतवादी व मवाळमतवादी यांच्यात फूट पडल्यावर मवाळमतवादी नेत्यांनी लोकमान्य टिळक व अन्य जहाल नेत्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली; तरीही हा कालखंड ' जहालमतवादी कालखंड ' म्हणूनच ओळखला जातो. कारण या काळात देशाच्या सर्व भागात जहालमतवादी विचारांचा प्रभाव होता. लोकमानसात या नेत्यांना अत्यंत आदराचे स्थान होते. राष्ट्रीय चळवळीची सूत्रे या काळात जहालमतवादी नेत्यांच्या हाती होती, ही गोष्ट बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेल्या चळवळीत या नेत्यांनी बजाविलेल्या मोलाच्या भूमिकेतून स्पष्ट होते. जहालमतवादी नेत्यांनी राष्ट्रीय चळवळीला परिस्थितीनुसार नवा आशय व नवी दिशा देण्याचे मौलिक कार्य केले. भारतीय समाजातील वाढता असंतोष कृतीतून व्यक्त करण्याचे, किंबहुना, शब्दांना कृतीची जोड देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. +जहालमतवादी चळवळीचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे भारतीय जनतेत या चळवळीने नवा आत्मविश्वास निर्माण केला. इंग्रजी सत्तेचे खरे स्वरूप जनतेपुढे स्पष्ट करून इंग्रजी सत्ता भारतीय जनतेच्या शोषणावरच आधारलेली आहे; आपली साम्राज्यवादी उद्दिष्टे साध्य करण्यापुरताच इंग्रजांना भारताच्या राज्यकारभारात रस असल्याने या राज्यकर्त्याकडून भारतीयांना कदापिही न्याय मिळणार नाही, ही बाब या नेत्यांनी जनतेपुढे स्पष्टपणे मांडली. जहालमतवादी नेत्यांच्या या चळवळीमुळे भारतीय जनता साम्राज्यसत्तेविरोधी लढ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या उत्साहाने पुढे आली. राजकीय हक्क मागून मिळत नसतात, त्यासाठी संघर्षच करावा लागतो; म्हणूनच जनतेने आत्मनिर्भर राहून स्वराज्यप्राप्तीसाठी निर्णायक संघर्ष करण्यास सिद्ध झाले पाहिजे, अशी शिकवण या नेत्यांनी भारतीय जनतेला दिली. स्वतःच्या उदाहरणाने मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च त्याग करण्याचा व वाटेल ते कष्ट सोसण्याचा आदर्श त्यांनी जनतेला घालून दिला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11760.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54ec36571afc6e8606668b708b5c2aa8af582913 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11760.txt @@ -0,0 +1 @@ +झीनत अमान (हिंदी : ज़ीनत अमान, उर्दू : زینت امان) (जन्म १९ नोव्हेंबर १९५१) ही हिंदी चित्रपटांमधील भारतीय अभिनेत्री आहे. १९७० मध्ये मिस एशिया पॅसिफिक ही स्पर्धा तिने जिंकली होती. १९७० च्या व १९८० च्या दशकात हिंदी चित्रपटांमधून अभिनय करताना हिंदी सिनेमांमध्ये पाश्चात्त्य दृष्टिकोन आणून तत्कालीन आघाडीच्या नायिकांना प्रभावित करण्याचे श्रेय झीनतला दिले जाते. संपूर्ण कारकिर्दीदरम्यान झीनत अमानला "प्रणय प्रतीक" मानले गेले. [१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11768.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2cfd90753c76ea634028e45d74bd6019bd111c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11768.txt @@ -0,0 +1 @@ +जांग त्सो-लिन : (? १८७३–? १९२८). मँचुरियाचा युद्धजीवी सरदार. सुरुवातीला तो दरोडेखोर होता. पुढे त्याने चिनी सैन्यात प्रवेश केला व १९०४-०५ च्या रूसो-जपानी युद्धात त्याने जपानच्या बाजूने लढा दिला. १९११ साली मांचू राजवटीच्या अस्तानंतर कँटन येथे सन-यत्-सेनच्या राष्ट्रीय पक्षाची हुकमत सुरू झाली त्याच सुमारास उ. चीनमध्ये युद्धजीवी सरदारांच्या आपापसांतील लढाया चालू झाल्या. जांग त्सो-लिनने सरदार वू पे-फूचा पराभव करून मँचुरियावर आपली अधिसत्ता घोषित केली. १९२६ मध्ये ईशान्य चीनमधील जपानच्या वाढत्या धोक्यामुळे जपानधार्जिण्या जांग त्सो-लिनला मान्यता देण्याचा रशियाने मनसुबा केला. १९२७ च्या सुरुवातीला त्याने पीकिंग येथील रशियाच्या राजदूतावासावर हल्ला केला. त्यात बरेच कम्युनिस्ट व माओ-त्से-तुंगचे गुरू व चिनी कम्युनिस्ट पक्षाचे एक संस्थापक लिटा-चाव हे ठार झाले. १९२८ च्या उन्हाळ्यात क्वोमिंतांग पक्षाचे नेते चँग कै-शेक यांनी युद्धजीवी सरदारांच्या निःपाताची मोहीम सुरू केली. त्यात लिनचा पराभव झाला, तेव्हा त्याने पीकिंग सोडून मँचुरियात आश्रय घेतला. १९२८ मध्ये जांग त्सो-लिन प्रवास करीत असलेल्या आगगाडीला उडवून देण्यात आले. या अपघातात तो ठार झाला. या प्रकरणात जपानचा हात होता असे नंतर आढळून आले आणि त्यामुळे जांग त्सो-लिनचा मुलगा जांग शूलेयांग जपानचा कट्टर शत्रू बनला. १२ डिसेंबर १९३६ रोजी जांग शूलेयांगने चँग कै-शेकला पकडले आणि जपानविरोधी लढ्यात कम्युनिस्टांबरोबर लढण्यास भाग पाडले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11773.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..224614f688ce5be58629cfb83b7d393293b3f5cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11773.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांजगिर भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे. +हे शहर जांजगिर-चांपा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.जरी जांजगिर-चांपा असे संयुक्त नाव असले तरी प्रशासकीय सोयीचे दृष्टीने जिल्हा कचेरी व जिल्ह्याशी संबंधित कार्यालये या गावी आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_118.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c55b0200f16af1fe5de6580d4b801a9bf249881 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_118.txt @@ -0,0 +1,3 @@ +खुले आम हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11800.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19c0a4542f9568fed1bbdf26fd9ab7a5a4334d62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11800.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांब बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11820.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44224cb9e3b613b9242d9d5253e64d212abb0d83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11820.txt @@ -0,0 +1,7 @@ +तोंड पूर्ण उघडून जोराने हवा आत घेणे व त्यानंतर ती लगेच बाहेर सोडणे या मानवी क्रियेस जांभई असे म्हणतात. आळस आल्यावर, दुसरे कोणी जांभई देत असल्यास किंवा झोप येऊ घातली असल्यास ही क्रिया घडते. यात कानाचा पडदाही ताणला जातो. जांभई देतांना क्वचित कोणी शरीरही ताणतात. माणसांप्रमणे इतरही काही प्राणी जांभया देतात. +दररोजच्या जीवनात आपण 'जांभई' देतांना इतरांना पाहतो. तसेच 'जांभई'चा अनुभव आपण स्वतःही घेतलेला आहेच म्हणा. 'जांभई' येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. झोपी जाण्यापूर्वी अथवा झोपेतून उठल्या- उठल्या आपण तोंड व शरीर वेडेवाकडे करून जांभई देतो. मात्र ही जांभई येण्‍याचे कारण काय? हा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना! +एखाद्या वेळी अधिक थकतो. तेव्हा आपल्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. तेव्हा या प्राणवायूची कमी ही 'जांभई' भरून काढत असते, असे मानले जाते. तर जांभई' ही आपला मेंदू थंड ठेवण्यासाठी येते, असा दावा बरमिंघटन विद्यापीठातील अभ्यासकांनी केलाय. +' जांभई' का येते? याचे मागील कारण शोधून काढण्यासाठी अभ्यासकांनी पोपटांवर परीक्षण केले होते. त्यांनी परिक्षणासाठी अतिशय उष्ण, कमी उष्ण व सामान्य वातावरण, अशा स्थळांची निवड करून प्रत्येक वातावरणात पोपटांना काही तास ठेवले. +कमी व सामान्य वातावरणातील पोपटांना जांभई आली नाही. मा‍त्र उष्ण वातावरणातील पोपटांना वारंवार जांभई येत असल्याचे त्यांच्या निदर्शणास आले. +त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जेव्हा सामान्य तापमानात असतो तेव्हा आपल्या मेंदू शांत राहतो. त्यामुळे आपल्याला जांभई येत नाही. त्याचप्रमाणे थंड वातावरणातही आपल्याला जांभई येत नाही. +मात्र उष्ण वातावरणमध्ये आपला मेंदू तापत असल्याने आपल्याला जांभई येते. झोप येण्याआधी व झोपेतून उठल्या- उठल्या मेंदूला योग्य तापमानात आणण्यासाठी आपल्या जांभई येत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11835.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fca893b3a0576805ff1b745d6392ab9b4f6d57b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11835.txt @@ -0,0 +1,8 @@ + जांभळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11837.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11837.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a504785f41f018218d8ab4816a9d6009b2b2a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11837.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांभळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11840.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c940394cd4e20168f47d91509c1be8ae9097269 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11840.txt @@ -0,0 +1,8 @@ +जांभळा बगळा हा एक पाणथळ जागी राहणारा पक्षी आहे. त्याची वीण आफ्रिका, मध्य आणि दक्षिण युरोप आणि दक्षिण तसेच पूर्व आशियात होते. +जांभळया बगळ्याला इंग्रजी भाषेमध्ये ‘ Purple Heron’ असे म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याला मोठा ढोक म्हणतात (नक्की?). तर हिंदीमध्ये त्यास अंजन, नरी, निरगोंग, लाल अंजन, लाल सैन म्हणतात. अन्य भाषांतील शब्द :- +जांभळा बगळा हा राखी बगळ्यापेक्षा लहान आणि सडपातळ असतो. त्यांतील नर व मादी सारखेच दिसतात. त्यांचे रंग, रूप, आकार, इत्यादी सारखेच असते. त्या दोघांचा रंग जांभळा, निळा अथवा जांभळसर काळा असतो. त्यांचे पंख व शेपटी काळसर रंगाची असते. शरीराचा मधला भागाचा व तुऱ्याचा रंग राखी काळा असतो. त्यांच्या तांबूस मानेवर काळ्या रेघा असतात; हनुवटी व कंठ हे पांढऱ्या रंगाचे असतात. जांभळ्या बगळ्याच्या छातीवरच्या बदामी कलाबुती पिसांवर तांबूस काड्या असतात व इतर भाग हा पांढऱ्या वर्णाचा असतो. +हा पक्षी साधारणतः भारतातील पाणथळ प्रदेशात, श्रीलंका,अंदमान आणि निकोबार बेटे, इत्यादी भागांत आढळतो .तो देशातल्या देशात स्थलांतर करणारा पक्षी आहे. उत्तर भारतात तो जून ते ऑक्टोबर, तसेच दक्षिण भारत आणि श्रीलंकेमध्ये नोव्हेंबर ते मार्च या काळांत दिसतो. +तो बहुतकरून दलदली, सरोवरे, खाजणी आणि भातखाचरे असलेल्या भागांत निवास करतो. ही सगळी ठिकाणे त्याची निवासस्थाने म्हणून ओळखली जातात. + +पुस्तकाचे नाव : पक्षिकोश +लेखकाचे नाव : मारुती चितमपल्ली diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11843.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8885d5552c7b33eaeed25f4e7581064eeae9f188 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11843.txt @@ -0,0 +1,4 @@ +जांभळा सूर्यपक्षी (इंग्लिश:Indian Purple Sunbird) हा एक पक्षी आहे. +आकाराने चिमणीपेक्षा लहान. विणीच्या हंगामात नरचा वर्ण काळा. त्यावर हिरव्या आणि जांभळ्या झाक. काखेच्या भागात असणरी पिसे गर्द शेंदरी – तांबडया वर्णाची, इतर हंगामात नर मादीसारखा. मादीचा रंग वरून तपकिरी, खालून फिकट पिवळा, पंख काळे,छातीवर रुंद काळा उभा पट्टा. +संपूर्ण भारतात, तसेच श्रीलंका. +पानगळीची विरळ जंगले बाग, माळराने आणि शेतीचा प्रदेश. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1186.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a67b5338eb1980ce904f625f56908c4a103e3c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1186.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणेश संग्रहालय पुणे शहरातल्या सारसबागेतले हे गणपतीच्या मूर्तींचे संग्रहालय आहे.[१] गोविंद मदाने, आणि पांडुरंग जोग यांनी त्यांच्या जवळील गणेशमूर्तींचा संग्रह पर्वतीवरील देवदेवेश्वर संस्थानच्या स्वाधीन केला, त्यांतून हे संग्रहालय उभे राहिले. +या गणेश संग्रहालयात अफगाणिस्तान, इंडोनेशिया, नेपाळ, इत्यादी देशांमधून आणलेल्या मूर्ती आहेत. यात्रेला निघालेला गणेश, वाद्य वाजवणारा गणेश, स्त्रीरूपातील गणेश, हनुमानरूप गणेश, अशा साधारणपणे ५०० मूर्ती या संग्रहालयात आहेत. या गणेशमूर्ती काच, चिनी माती, दगड, लाकूड आदी विविध द्रव्यांपासून बनवलेल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11883.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cacafd262ba21d4e42427f56e65b848b5bf44869 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11883.txt @@ -0,0 +1,2 @@ + जांभुळणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11907.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2be5a8d8b0aac44e493d82c60aad06c28d8acdbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11907.txt @@ -0,0 +1,2 @@ + जांभोरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11925.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5834979d973e96d80df94c9f1b1dccdb10c542a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11925.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाऊळकेबुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11935.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2d52ce756091344467251ac0efe4e71a13e642c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11935.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉक शबान-देल्मास (मार्च ७, इ.स. १९१५ - नोव्हेंबर १०, इ.स. २०००) हा फ्रांसचा राजकारणी व पंतप्रधान होता. +शबान-देल्मास इ.स. १९६९ ते इ.स. १९७२ दरम्यान फ्रांसच्या पंतप्रधानपदी होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11966.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f380232e6183fcc82096eca7412496f3b06ee1a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11966.txt @@ -0,0 +1 @@ +जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11979.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cb9bf61462cb4151f01a32c941aa47e501970ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_11979.txt @@ -0,0 +1,3 @@ +जागतिक कीर्तन संमेलन महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे २००३ साली भरले होते. प्रा. राम शेवाळकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12003.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a147c762c5a02b3fb06c07eedd5266f7663f4ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12003.txt @@ -0,0 +1,2 @@ +जागतिक धर्म (वैश्विक धर्म किंवा विश्व धर्म) हा एक असा वर्ग आहे ज्याचा अभ्यास धर्माच्या अभ्यासामध्ये पाच सर्वात मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक असलेल्या धर्मांसाठी केला गेला आहे. ख्रिश्चन, इस्लाम, यहुदी, हिंदू, आणि बौद्ध या धर्मांचा समावेश नेहमीच "बिग फाइव्ह" ("मोठे पाच") अर्थात जागतिक पाच धर्म म्हणून केला जातो. काही विद्वान दुसऱ्या धर्मांना देखील जागतिक धर्म वर्गातील मानतात, जसे ताओ, शीख, पारशी, किंवा बहाई विश्वास. हे जागतिक धर्म बहुतेकदा "देशी धर्म" आणि "नवीन धार्मिक चळवळी" यासारख्या इतर धार्मिक प्रवर्गांविरूद्ध विरोध दर्शविते, जे या संशोधन क्षेत्रातील विद्वान देखील वापरतात. +ख्रिस्तोफर आर. कोटर आणि डेव्हिड जी. रॉबर्टसन यांनी धर्माच्या विद्वानांनी "जागतिक धर्म प्रतिमान" असे वर्णन केले की "अशा धर्माबद्दल विचार करण्याचा एक विशिष्ट मार्ग ज्यायोगे त्यांना 'जागतिक' आयात असलेल्या भिन्न परंपरेचा समूह म्हणून एकत्रित केले जाते."[१] यात सामान्यत: "बिग फाइव्ह" धर्म असतात: ख्रिश्चन, यहुदी, इस्लाम, बौद्ध आणि हिंदू धर्म. कोटर आणि रॉबर्टसन यांनी नमूद केल्याप्रमाणे, "बिग फाइव्ह" धर्म बहुतेक वेळा "अब्राहमोकेंद्रीय क्रमानुसार" सूचीबद्ध केले जातात ज्यात हिंदू-बौद्ध धर्माच्या गैर-अब्राहम धर्माच्या आधी ख्रिस्ती, यहुदी आणि इस्लाम या तीन सर्वात मोठ्या अब्राहमिक धर्मांचा समावेश आहे.[२] या वर्गात कधी कधी इतर धार्मिक गट म्हणजे शीख, पारशी आणि बहाई विश्वास यांचा सुद्धा समावेश केला जातो.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12012.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..971cc45162ecb603388166fba430f4aaac6e32af --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12012.txt @@ -0,0 +1,5 @@ +जागतिक समन्वित वेळ (इंग्लिश: Coordinated Universal Time) किंवा यूटीसी हे आंतरराष्ट्रीय परमाण्विक वेळेवर आधारलेले वेळ मोजण्याचे एक प्रमाण आहे. ह्या प्रमाणाद्वारे सध्या जगातील सर्व स्थानांवरील प्रमाणवेळ ठरवली जाते. पूर्वी याच कामासाठी ग्रीनविच सरासरी वेळ (GMT) वापरली जाई.. ग्रीनविच सरासरी वेळ ही लंडनमधील ग्रीनिच ह्या स्थळाची स्थानिक वेळ आहे. ही यूटीसीशी मिळतीजुळती आहे. जगातील सर्व आंतरराष्ट्रीय कालविभाग आता यूटीसीच्या संदर्भात मोजले जातात. +लंडनमधील बिग बेन हे घड्याळ अत्यंत अचूक चालते. जवळच असलेल्या ग्रीनविच या वेधशाळेत सूर्य, तारे आदींच्या निरीक्षणातून पृथ्वीवरील घड्याळ्याची अचूक वेळ काढली जाई, आणि तिच्याप्रमाणे वेधशाळेतील क्रोनॉमीटर्स आणि अन्य घड्याळे जुळवून ठेवली जात. बिग बेन घड्याळ तीच वेळ दाखवते आहे की नाही याची दिवसातून अनेकदा तपासणी होत असे. ही सर्व घड्याळे यांत्रिक मशिनरीवर चालत. मशिनरीत काही बिघाड झाला तर पुढेमागे अचूक वेळ ठरविण्यास अडथळा होऊ शकला असता. त्यामुळे अचूक वेळ ठरविण्यास यंत्रांशिवाय दुसरे काही वापरणे गरजेचे होते. +पुढे असे लक्षात आले की, ’क्वार्ट्‌झ’ नावाच्या स्फटिकातली स्पंदने अत्यंत नियमित असतात. हा दगड नैसर्गिकरीत्या उत्पन्न झाला असल्याने लाखो वर्षांत त्याच्या स्पंदन वारंवरितेत सूक्ष्मातिसूक्ष्म बदलही होण्याची शक्यता नाही. या ’क्वार्ट्‌झ’च्या गुणाचा उपयोग करून हवी तितकी अचूक घड्याळे बनवली गेली. अशा अचूक घड्याळ्याने दाखविलेल्या अचूक वेळेला परमाण्विक वेळ म्हणतात. जी.एम्‌टीशी ही वेळ जुळवली की ती जागतिक वेळ होते. आणि पृथ्वीच्या भ्रमणकाळाबरोबर तिचा समन्वय साधला की ती जागतिक समन्वित वेळ होते. जागतिक वेळेत दर सहा महिन्यांनी एखाद्या सेकंदाची दुरुस्ती करून ती पृथ्वीच्या भ्रमणकाळाशी समन्वित केली जाते. +उदा. भारतीय प्रमाण वेळ यूटीसीच्या संदर्भात +५:३० आहे. याचा अर्थ जेव्हा भारतात दुपारचे ५:३० वाजतात, तेव्हा ग्रीनिचला दुपारचे बारा वाजलेले असतात. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12039.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49285108aa9d505958eb4de385df196b0cc1dc98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12039.txt @@ -0,0 +1 @@ +१९५१ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही मिखाइल बोट्विनिक व डेव्हिड ब्रॉन्स्टीन यांत झाली. स्वीडनच्या स्टॉकहोम शहरात झालेल्या या स्पर्धेत बोट्विनिक विजयी झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12044.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5448adb2ac60c81ff0230d9511937676f692aeba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12044.txt @@ -0,0 +1 @@ +१९६०ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही मिखाइल बोट्विनिक व मिखाइल ताल यांच्यात झाली. तीत बोट्विनिक १३-८ अशा गुणफरकाने विजयी झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12073.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d94f7edb6356d5d24e51f2f87e0e0958f915896 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12073.txt @@ -0,0 +1,4 @@ +मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन हा 1 मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' म्हणून सन १९६५ पासून अधिकृतपणे साजरा केला जातो.[१] +अनेक वेळा सर्व सामान्य माणसा कडून 'मराठी राजभाषा दिवस' आणि 'मराठी भाषा गौरव दिन' याची गफलत केली जाते. मराठी राजभाषा दिवस आणि भाषागौरव‌ दिवस हे दोन्ही दिवस भिन्न स्वरुपाचे आहे. +'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार "महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल" असे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घोषित केले.[२] महाराष्ट्र स्थापनेवेळी राज्यकारभार इंग्रजी भाषेतून चालत होते. मराठीला राजभाषेचा दर्जा राज्य स्थापने वेळी नव्हता. तत्कालीन वसंंतराव नाईक सरकारने मराठी राजभाषा अधिनियम पारित करून पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी भरीव उपक्रम हाती घेतले. राज्यात ठिकठिकाणी मराठी भाषा शिकविण्यासाठी प्रशिक्षण वर्ग उघडण्यात आली. मराठी भाषेचा सर्वांगाने परिचय करून देण्यासाठी “राज्यभाषा परिचय” हे पुस्तक तयार केले गेले. मराठी भाषेचा राज्यातील शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार भाषा संचालनालय स्थापन झाले. १ मे मराठी भाषा दिनाला जागतिक मराठी भाषा दिन असेही म्हणतात. +ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस "२७ फेब्रुवारी" हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित केला.[३] मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळे असून मराठी भाषेसंदर्भातील महत्त्वाचे आहेत.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12074.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0820f8bbf28edd0be374ad7afe00c7f6ea7b4eba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12074.txt @@ -0,0 +1,3 @@ +जागतिक मराठी अकादमी ही ’जागतिक मराठी संमेलन’ भरवते. ही संमेलने जरी भारतात भरत असली तरी त्यांच्यात सहभागी होण्यासाठी परदेशांतून प्रतिनिधी आणि साहित्यप्रेमी येतात. १ले संमेलन नागपूरला झाले. दुसरे संमेलन अहमदनगर व यानंतर पुणे, मुंबई, पणजी, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, विरार (ठाणे) व नाशिक येथे ही संमेलने झाली. अकादमीची संमेलने भारतातच भरवली जातात. पण, त्यात सहभागी होणारे प्रतिनिधी आणि साहित्यप्रेमी हे परदेशातूनही येतात. त्यामुळेच याला जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे. +७ ते ९ जानेवारी २०११ या तारखांना औरंगाबादला ‘८वे जागतिक मराठी संमेलन-शोध मराठी मनाचा‘ भरले होते. संमेलनाध्यक्ष विजय भटकर होते. हे संमेलन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळी, मराठवाडा लोक विकास मंच(मुंबई)आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12080.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88aa92c1a7a3bff23540364532397794993e3296 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12080.txt @@ -0,0 +1,3 @@ +जागतिक मूत्रपिंड दिवस हा जगभर मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. +मूत्रपिंडे (किडनी) ही शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. यांची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. समाजात याविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यासाठी हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो. +मूत्रपिंडे शरीरातील पाण्याचा व क्षारांचा समतोल राखण्याचे काम करतात. तसेच शरीरातील हजारो विषारी घटक शरीराबाहेर काढण्यासह रक्तदाब नियंत्रण, व्हिटॅमिन डीची निर्मिती, लाल रक्तपेशी वाढवण्याचे कामही करत असतात. व्हिटॅमिन डीमुळे हाडांना मजबुती मिळते. मूत्रपिंडे निकामी होण्यास मधुमेह व उच्च रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत. सत्तर टक्के किडनीचे विकार हे मधुमेह व उच्च रक्तदाबामुळे होतात. त्याशिवाय संसर्ग, काही अनुवंशिक आजार व सातत्याने वेदनाशामक गोळ्यांचे सेवन यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. पर्यायी औषधे म्हणून अनेक जण भस्म वगैरेचे सेवन करतात. मात्र त्यातून पारा वगैरे विषारी धातू शरीरात शिरतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12083.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..426cc06614a7426fd26dd687e0b26f7cb669ee8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12083.txt @@ -0,0 +1,25 @@ +जागतिक रंगभूमी दिन हा दरवर्षी २७ मार्च रोजी साजरा केला जातो. सर्वप्रथम इ.स. १९६१ मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस जाहीर केला. पहिला जागतिक रंगभूमी दिन इ.स. १९६२ मध्ये साजरा झाला.[ संदर्भ हवा ] +२७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता. +व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत `थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ हा शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली. वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके,तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आली. मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. त्यानंतर ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली. +आद्यनाटककार अश्वघोष,तृतीय रत्नकार महात्मा फुले यांच्या लेखणीतून निर्माण झालेली भारतीय नाट्य परंपरा आजही बहरत आहे.। विष्णूदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा १८४३ मध्ये सांगली येथे नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. त्यानंतर मराठी रंगभूमीने वेगवेगळी वळणे घेतली. त्यातील एक महत्त्वूर्ण वळण म्हणजे संगीत रंगभूमी. मराठी रंगभूमीवर सादर झालेली संगीत नाटके मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. दरम्यान, आधी चित्रपट, त्यानंतर खासगी दूरचित्रवाहिन्या आणि आता स्मार्ट भ्रमणध्वनी, इंटरनेट, संगणक यांच्या आक्रमणामुळे नाटक टिकणार का? अशीही शंका रसिकांच्या मनात येत आहे. सध्याची तरुणाई ही स्मार्टफोन, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम यात गुरफटलेली आहे. पण, या सर्व माध्यमांकडे शत्रू म्हणून न पाहता मित्र म्हणून पाहून त्याचा मराठी नाटकांच्या प्रसिद्धीसाठी आणि तरुणाईला मराठी नाटकांकडे वळविण्यासाठी अधिकाधिक उपयोग करून घेण्याची गरज आहे.'लोकांना जे आवडते ते देण्यातच आपली मराठी रंगभूमी मश्गूल राहिली. म्हणून आपले नाटक मागे पडले. कोणतेही प्रश्न तीव्रतेने मांडणारे नाटक तुम्ही घ्या, ते चाललेले नाही. कारण मुळात प्रेक्षकांची मनोभूमिकाच बदललेली नाही. काही मोजके कलाकार-लेखक तसा प्रयत्न करीत असले, तरी त्याचा उपयोग होत नाही', असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी करतात. +रंगभूमीच्या इतिहासापासून ते आजची रंगभूमी, मराठी नाटककारांनी लिहिलेली नाटके, त्यांच्या मर्यादा, प्रेक्षकांची मनोभूमिका या मुद्द्यांवर सविस्तर विवेचन करणे काळाजी गरज आहे. विष्णूदास भावे यांच्या काळातील नाटके, ज्येष्ठ नाटककार खाडीलकर, देवल, कोल्हटकर, गडकरी यांनी लिहिलेली नाटके यांचा परीचय आजच्या पिढीला करून दिले पाहिजे. मराठी रंगभूमीचा इतिहास सांगताना १८४३पूर्वी रंगभूमी होती आणि तेव्हापासून व्यावसायिक रंगभूमी कशी अस्तित्वात आली हे लक्षात घेतले पाहिजे. 'पूर्वी तंजावरमध्ये नाटके लिहिली जायची, त्यांचे प्रयोग व्हायचे. महात्मा फुले यांनी १८५५ साली नाटक लिहिले होते. परंतु त्या नाटकाचा प्रयोगच होऊ शकला नाही. कारण ब्रिटिशांनी त्यांना प्रयोग करण्याची परवानगी दिली नाही. पण त्यांनी नाटक लिहिलेय हे आपल्याला कळले ते १९७८ साली. कारण त्याची नोंदच नव्हती.याचा अर्थ रंगभूमीवरील नोंदी घेणे आवश्यक आहे. मराठी रंगभूमी खऱ्या अर्थाने बदलली ती विजय तेंडुलकरांच्या काळापासून. पण, त्यांना जेवढा त्रास झाला तेवढा कोणत्याही नाटककाराला झाला नाही.याचे कारण म्हणजे त्यांचे वास्तववादी लेखन. +आज पर्यंतच्या रंगभूमीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की,इंग्रजी नाटके मराठीत अनुवादित होतात. मात्र, मराठी नाटक इंग्रजीत अनुवादित होत नाहीत. 'शेक्सपिअरची सर्वच्या सर्व नाटके आपल्याकडे अनुवादित झाली आहेत. पण मराठीतील एकाही नाटककाराचे नाटक इंग्रजीत गेलेले नाही. आपली नाटके लंडनमध्ये वगैरे सादर होतात. पण ती तिथल्या महाराष्ट्र मंडळांनी, म्हणजे आपल्याच लोकांनी आपल्याला निमंत्रित केलेले असते. इंग्रजांनी कधी आपल्याकडील एखादे नाटक सादर करण्यासाठी तेथे निमंत्रित केले आहे का? त्या ताकदीची कलाकृती निर्माण व्हायला हवी.'हे नाटककार प्रेमानंद गज्वी +यांचे मत गांभीर्याने विचारात घ्यावे लागेल. +आपल्याकडे असंख्य विषय आहेत. आपल्याकडील आदिवासींचे जगणे घ्या. देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली, परंतु देशाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आहे असे दिसत नाही. त्यांचे जगणे हा नाटकाचा, विषय आहे. असे विविध विषय हाताळले गेले पाहिजेत.एक नाटककार म्हणून, तुम्ही का लिहिता असे जर मला विचाराल तर, मी म्हणेन की तुम्हीच मला लिहायला भाग पाडता. तुम्ही जर प्रश्न निर्माण केले नसते तर मी का लिहिले असते? समाजामध्ये निर्माण झालेले प्रश्न आहेत म्हणून लेखक लिहितो. माझी नाटके ज्या दिवशी कालबाह्य होतील तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय असेल.'हे प्रेमानंद गज्वी +समाजाला दिशा देण्याचे काम लेखक-कलावंत करतात. देशातील सांस्कृतिक पर्यावरण जेवढे निकोप राहील तेवढी विधायक कामे अधिक होतील. साहित्य-सांस्कृतिक क्षेत्राचे दमन न करता सरकारने योग्य धोरण ठरवावे.चांगले सांस्कृतिक धोरण जगभरात भारताची प्रतिमा अधिक उजळ करील, असा आशावादही यावेळी व्यक्त करायला हरकत नाही. +सध्याच्या काळात सांस्कृतिक क्षेत्राची मोठी कुचंबणा होत असल्याचा सूर उमटतो.भाई तुम्ही कुठे आहात या नाटकाचे लेखक ,प्रसिद्ध समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे म्हणतात 'सध्याच्या काळात +लोककलेचा आपल्याला समृद्ध वारसा लाभलेला असून'लोकरंगभूमी संवर्धनासाठी अधिक प्रयत्न होत नसल्याची वस्तुस्थिती आहे अशी खंत लोककलेचे प्रख्यात संशोधक डॉ.गणेश चंदनशिवे व्यक्त करतात. 'देशातील रंगभूमीला -सांस्कृतिक क्षेत्राला बळकटी देण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. नाटक जगले पाहिजे. विविध पुरस्कार, समित्यांवर तज्ज्ञांची नियुक्ती करून पारदर्शी निवड करावी. नवीन लेखकाला,आणि रंगभूमीवर उपजीविका असणाऱ्या कलावंत, बॅकस्टेज आर्टीस्ट, वृद्ध कलावंत यांना विविध योजनांमधून भरघोस अनुदान द्यावे.तरच रंगभूमी समृद्ध होईल असे मला वाटते. + +समाजाला उन्नत आणि उदात्त दिशा देण्याचे काम लेखक-कलावंत करतात. त्यांच्या पाठिशी राज्यकर्त्यांनी उभे राहणे अपेक्षित असते. सद्यस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होऊन लेखक-कलावंत एकाकी पडले आहेत. कलावंत, विचारवंत, लेखक यांना बोलण्याची मुभा राहिली नाही. शासकीय व्यवस्थेने लेखक व कलावंतांचा सन्मान राखण्याची गरज आहे. समाजाला दिशा देणाऱ्या लेखकांचे महत्त्व गौण ठरवले गेले आहे. ही दृष्टी बदलणे क्रमप्राप्त आहे. वयोवृद्ध व गरजू कलाकार-कलावंतांची काळजी घेणे प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे. शिवाय, केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर भाषेसाठी महत्त्वाचे काम करण्याबाबत नियोजन करावे.नाटय-साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत शासकीय संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला. सोयीच्या विचारधारेची, पण सामान्य वकुबाच्या व्यक्ती पदांवर नेमल्या गेल्या. हा प्रकार सांस्कृतिक पर्यावरणासाठी घातक आहे.राष्ट्रीय नाटय विद्यालय, एफटीआयआय,नाटय-साहित्य संमेलन,,सेन्सॉर बोर्ड अशा अनेक ठिकाणी त्याची प्रचिती येते. याला अटकाव करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी अपेक्षा . +बालरंगभूमीने नाटय व सिनेमा सृष्टीला अनेक कलावंत दिले आहेत.मराठी रंगभूमीला सशक्त करण्यासाठी लहान वयापासूनच रंगभूमीची माहिती व आकर्षण निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी अशा बालनाट्य शिबिराची आवश्यकता असते. यातून कलावंत, तंत्रज्ञ आणि रसिक निर्माण होण्याचे कार्य घडत असते. खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीला सशक्त करण्याचे काम राज्यभरात होणाऱ्या अशा बालनाट्य स्पर्धा आणि शिबिरातून होत असते.हे डॉ.सतीश साळुंके, डॉ.दीपा क्षीरसागर आणि आसिफ अन्सारी यांचे मत महत्त्वपूर्ण वाटते. +मुबंई-पुणे वगळता व्यावसायिक नाट्य निर्मितीचे प्रयत्न रसिकांचा प्रतिसाद घटल्याने बंद पडले आहेत. नवीन रंगकर्मींच्या प्रयत्नांकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने प्रयोगाला मर्यादा पडल्या आहेत. व्यावसायिक प्रयत्नांची नाट्य वर्तुळात चर्चा असूनही रंगकर्मी-रसिकांची अनास्था नवोदितांची निराशा करणारी ठरली आहे.टीव्ही चॅनल्सची वाढती संख्या, मोबाइल, इंटरनेट यांनी मनोरंजनाचे अनेक पर्याय खुले केले. त्यामुळे व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणे कठीण आहे. +'मराठी रंगभूमीचा उद्धार केला पाहिजे, अशी तोंडाची वाफ आपण सतत दवडतो; पण रंगभूमीसाठी प्रत्यक्षात काय करतो? गेलेले सुवर्ण दिवस आठवण्याशिवाय रंगभूमीच्या उत्कर्षासाठी काही करतो का? हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. +✒ '*प्रा. सिद्धार्थ आबाजी तायडे*', +[ संदर्भ हवा ]:- +१.नाट्यकोश :-वि.भा. देशपांडे +२.मराठी संगीत रंगभूमीची वाटचाल:-श्रीपाद लाटकर +३.भारतीय रंगभूमीची परंपरा:-डॉ. माया सरदेसाई +४.कालमुद्रा मराठी नाट्यसृष्टीची :श्रीराम रानडे +५.नाट्यसंमेलनाध्यक्ष भाषण:- प्रेमानंद गज्वी (९९वे अ. भा. नाटय संमेलन,नागपूर.२०१९) +६.Indian English Drama:ॲटलांटिक पब्लिशर्स +७. www.worldtheatre-day.org diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12091.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fd349c14b06643e119a0a8fe76577ecab8ed736 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12091.txt @@ -0,0 +1,6 @@ +जागतिक वारसा स्थान हे, ज्याला सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे असे युनेस्कोने मान्यता दिलेले जगातील स्थान (वास्तू, ठिकाण, उद्यान, जंगल, सरोवर इत्यादी) असते. जगातील जागतिक वारसा स्थानांची यादी तयार करण्याची जबाबदारी जागतिक वारसा स्थान समितीवर आहे. एकदा जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले गेल्यानंतर त्या स्थानाच्या देखभालीसाठी व संरक्षणासाठी युनेस्को कडून अनुदान दिले जाते. +१९५४ मध्ये, इजिप्तच्या सरकारने नवीन आस्वान धरण बांधण्याचा निर्णय घेतला, ज्याचा परिणामी जलाशयामुळे कालांतराने प्राचीन इजिप्त आणि प्राचीन नुबियाचा सांस्कृतिक खजिना असलेला नाईल खोऱ्याचा मोठा भाग जलमय होईल. १९५९ मध्ये, इजिप्त आणि सुदानच्या सरकारांनी युनेस्कोला संकटात सापडलेल्या स्मारके आणि स्थळांचे संरक्षण आणि बचाव करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. १९६० मध्ये, युनेस्कोच्या महासंचालकांनी नूबियाचे स्मारक जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू केली. नुबियाचे स्मारक जतन करण्याच्या या आंतरराष्ट्रीय मोहिमेच्या परिणामाने शेकडो स्थळांचे उत्खनन, हजारो वस्तूंची पुनर्प्राप्ती, तसेच अनेक महत्त्वाच्या मंदिरांचे तारण आणि उच्च जमिनीवर पुनर्स्थापना करण्यात आली.[१] या प्रकल्पाच्या यशामुळे इटलीतील व्हेनिस आणि त्याचे सरोवर वाचवणे, पाकिस्तानमधील मोहेंजोदडोचे अवशेष आणि इंडोनेशियातील बोरोबोदूर मंदिर कंपाऊंड यासारख्या इतर संरक्षण मोहिमा सुरू झाल्या.[२] +युनेस्कोने सुरू केलेल्या मसुदा अधिवेशनाच्या आधारे एका मजकुरावर सहमती दर्शविली आणि १६ नोव्हेंबर १९७२ रोजी युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सने "जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या संरक्षणासंबंधीचे अधिवेशन" स्वीकारले. १७ डिसेंबर १९७५ रोजी हे अधिवेशन लागू झाले.[३] +२००४ पर्यंत, सांस्कृतिक वारशासाठी सहा आणि नैसर्गिक वारशासाठी चार निकष होते. पण २००५ मध्ये, युनेस्कोने यामध्ये बदल केले आणि आता दहा निकषांचा एक संच बनवला आहे. नामांकित स्थाने "उत्कृष्ट सार्वत्रिक मूल्यांचे" असणे आवश्यक आहे आणि दहा निकषांपैकी किमान एक पूर्ण करणे आवश्यक आहे.[४] +सप्टेंबर २०२३ मध्ये, जगभरातील १६८ देशांनी जागतिक वारसा अधिवेशनावर स्वाक्षरी केल्या असून त्यातील एकूण ११९९ जागतिक वारसा स्थाने अस्तित्वात आहे. त्यांपैकी २२७ नैसर्गिक स्थळे, ९३३ सांस्कृतिक स्थळे व ३९ मिश्र स्वरूपाची स्थळे आहेत. इटलीमध्ये सर्वाधिक (५९) तर भारतामध्ये ४२ जागतिक वारसा स्थाने आहेत.[५] +^१ इ.स. २०२३ पर्यंत diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12093.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa572257498bf44d049ab9822c28717972cd9db3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12093.txt @@ -0,0 +1,16 @@ +जागतिक वित्तीय केंद्र निर्देशांक हे जागतिक बँक, आर्थिक सहकार आणि विकास संघटना यांसारख्या संस्थांकडील १००हून अधिक निर्देशांकांसह ऑनलाइन प्रश्नावलीच्या २९,०००हून अधिक वित्तीय केंद्रांच्या मूल्यांकनांवर आधारित वित्तीय केंद्रांच्या स्पर्धात्मकतेचे रँकिंग आहे. (OECD) आणि इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट . पहिला निर्देशांक मार्च २००७ मध्ये प्रकाशित झाला. २०१५ पासून लंडनमधील झेड/येन ग्रुप आणि शेन्झेनमधील चायना डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट द्वारे हे संयुक्तपणे वर्षातून दोनदा प्रकाशित केले जात आहे,[१] आणि आर्थिक केंद्रांच्या क्रमवारीत सर्वोच्च स्रोत म्हणून मोठ्या प्रमाणावर उद्धृत केले जाते.[२][३][४][५] + + +क्रमवारी ही पाच प्रमुख क्षेत्रांतील निर्देशांकांचे एकत्रित रूप आहे: "व्यवसाय वातावरण", "आर्थिक क्षेत्र विकास", "पायाभूत सुविधा घटक", "मानवी भांडवल", "प्रतिष्ठा आणि सामान्य घटक". २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत, जगभरातील शीर्ष केंद्रे आहेत:[६]NB किगाली आणि लागोस या नवीनतम नवीन नोंदी आहेत, ज्यांचा GFCI 29 रँकिंगमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. द्त्ब्त्र्ग् द्ग्ब् +या अहवालाने २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ११६ आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रांना खालील मॅट्रिक्समध्ये स्थान दिले आहे:[६] + Tokyo Toronto Washington, D.C. Zürich + Dalian Kigali Lagos Mumbai Nairobi Nanjing New Delhi पनामा + Riga Riyadh Taipei Vilnius Xi'an Wuhan +साचा:BERसाचा:IVB Casablancaसाचा:CAY Doha Guernsey + {{{नाव}}} + Johannesburgसाचा:LIE मॉरिशस + Nur-Sultan São Paulo + बार्बाडोस + Bratislavaसाचा:GIB Kuwait City Manilaसाचा:MON Reykjavik Saint Petersburg Sofia Tallinn Tehran त्रिनिदाद आणि टोबॅगो + माल्टा + Rio de Janeiro diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12094.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96cf4a7e6af3f4310b051a0e3428de054539a9ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12094.txt @@ -0,0 +1,2 @@ +जागतिक विद्यार्थी दिवस हा भारताचे माजी राष्ट्रपती आणि विख्यात अंतराळ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस भारतात सर्वत्र पाळला जातो.[१] परंतु संयुक्त राष्ट्र संघटनेने अशी अधिकृत घोषणा केलेली नाही, त्यामुळे हा अधिकृत 'जागतिक दिवस' म्हणून मानला जाऊ शकत नाही.[२] याचा उगम कधी आणि कसा झाला हे कोणालाच माहीत नाही. राजीव चंद्रन, 'भारत आणि भूतानचे संयुक्त राष्ट्र माहिती केंद्राचे राष्ट्रीय माहिती अधिकारी' यांनी इंडियन एक्स्प्रेस या वर्तमनपत्राद्वारे असे सांगितले की संयुक्त राष्ट्राने असा कोणताही ठराव अजून मंजूर केलेला नाही.[३] + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12097.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9dcdb5dee5ab0b1000328ddbb06d7ed3345d8dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12097.txt @@ -0,0 +1,19 @@ +जागतिक व्यापार संघटना ही एक आंतरराष्ट्रीय संघटना जगामधील देशांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेखीचे काम करते. सदस्य राष्ट्रांमधील वाणिज्याला चालना देणे, तंट्यांचे निवारण करणे इत्यादी जागतिक व्यापार संघटनेची प्रमुख कामे आहेत.जकाती व व्यापारासंबंधीचा सर्वसाधारण करार विकसित देशांचे हितसंबंध टिकविणारा असल्यामुळे विकसनशील देशानी अनेकवेळा आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला , मात्र विकसित देशानी ते सर्व प्रयत्न हाणून पाडले . संयुक्त राष्ट्रसंघाने १९६३ मध्ये संस्थात्मक रचना उभारण्यासाठी एक समिती स्थापन केली होती .या समितीच्या सल्ल्यानुसार १९६४ मध्ये यु एन सी टी ए डी ( युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड आणि डेव्हलपमेंट ) संस्था उभारण्यात आली उरुग्वे राउंडच्या मर्राकेश करारानुसार १ जानेवारी १९९५ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आली 29 जुलै २०१६ अखेर भारतासह जगातील १६४ देश ह्या संघटनेचे सदस्य होते .तर २५ देशांनी सदस्यत्व मिळवण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. सध्या १४ देश डब्ल्यू.टी.ओ.चे सदस्य किंवा निरिक्षक नाहीत. +आंतरराष्ट्रीय व्यापराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे , आंतरराष्टीय व्यापार वृद्धीगंत करणे ,व्यापार विषयक मतभेद हाताळणे , राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे , विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे . अशी अनेक कार्ये या संघटनेद्वारे केली जातात .जकाती व व्यापारासंबंधीचा सर्वसाधारण करार हा तात्पुरत्या स्वरूपाचा होता , जागतिक व्यापार संघटना मात्र सदस्य देशानी मान्य केलेली कायमस्वरूपी संघटना आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी , जागतिक बँक या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संलग्न संस्था आहेत , जागतिक व्यापार संघटना मात्र एक स्वतंत्र संस्था आहे . +जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत एक साधारण परिषद कार्यरत असते ,या  परिषदेत प्रत्येक सदस्य देशाचा एक प्रतिनिधी असतो ,साधारणतः दर महिन्यात परिषदेची एक बैठक भरते. जागतिक व्यापार संघटनेची मंत्रीस्तरीय परिषद ही अंतिम निर्णय घेणारी परिषद असते , साधारणतः दर २ वर्षांनी भरत असते . +१)सिंगापूर परिषद - ९ ते १३ डिसेंबर १९९६ दरम्यान जागतिक व्यापार संघटनेची पहिली मंत्रीस्तरीय परिषद सिंगापूर येथे पार पडली. सिंगापूर परिषदेत विकसित आणि विकसनशील देशामध्ये जोरदार वाद निर्माण झाले .वादाचे प्रमुख दोन मुद्दे होते, एक म्हणजे सामाजिक परिच्छेद आणि दुसरा म्हणजे सिंगापूर मुद्दे +२) जिनीव्हा परिषद - १८ ते २० मे १९९८ दरम्यान जिनिव्हा येथे दुसरी मंत्रीस्तरीय परिषद पार पडली गॅट कराराला ५० वर्षे झाल्याबद्दल विशेष सभा घेण्यात आली, उरुग्वे राउंडमधील करार तसेच सिंगापूर मुद्द्यावर चर्चा करण्यात आली +३) सिएटल परिषद -१९९९ +  प्रचंड निर्दशने आणि विरोधामुळे जागतिक व्यापार संघटनेची सिएटल परिषद गाजली, जागतिक व्यापार संघटनेमुळे मानव विकास व पर्यावरणावर गंभीर परिणाम होणार असल्याचे या निदर्शकांचे म्हणणे होते . +४) दोहा परिषद - ९ ते १४ नोव्हेंबर २००१ दरम्यान दोहा येथे चौथी मंत्रीस्तरीय परिषद भरली,जागतिक व्यापार उदारीकरणासाठी आगामी करारांचा २१ विषयांचा व्दितीय संच तयार करण्यासाठी परिषदेत महत्त्वाची पाऊले उचललेली गेली +१) आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे. +२) रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. +३) लोकांचे राहणीमान उंचावणे. +४) विकसनशील देशांना विकासासाठी साहाय्य करणे. +५) पर्यावरण संवर्धन करणे. +६) देशा-देशांमधील व्यापार खुला करणे. +७) जगभरातील व्यापाराचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. +८) राष्ट्रीय व्यापार धोरणावर देखरेख ठेवणे. +९) आंतरराष्ट्रीय व्यापारातील जकाती/प्रशुल्क आणि इतर निर्बंध कमी करणे, त्यासाठी आचारसंहिता तयार करणे +जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख संचालक पुढील कोष्टकात दिले आहेत. +जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय परिषदा पुढील कोष्टकात दिल्या आहेत . diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12098.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9dcdb5dee5ab0b1000328ddbb06d7ed3345d8dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12098.txt @@ -0,0 +1,19 @@ +जागतिक व्यापार संघटना ही एक आंतरराष्ट्रीय संघटना जगामधील देशांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेखीचे काम करते. सदस्य राष्ट्रांमधील वाणिज्याला चालना देणे, तंट्यांचे निवारण करणे इत्यादी जागतिक व्यापार संघटनेची प्रमुख कामे आहेत.जकाती व व्यापारासंबंधीचा सर्वसाधारण करार विकसित देशांचे हितसंबंध टिकविणारा असल्यामुळे विकसनशील देशानी अनेकवेळा आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला , मात्र विकसित देशानी ते सर्व प्रयत्न हाणून पाडले . संयुक्त राष्ट्रसंघाने १९६३ मध्ये संस्थात्मक रचना उभारण्यासाठी एक समिती स्थापन केली होती .या समितीच्या सल्ल्यानुसार १९६४ मध्ये यु एन सी टी ए डी ( युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड आणि डेव्हलपमेंट ) संस्था उभारण्यात आली उरुग्वे राउंडच्या मर्राकेश करारानुसार १ जानेवारी १९९५ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आली 29 जुलै २०१६ अखेर भारतासह जगातील १६४ देश ह्या संघटनेचे सदस्य होते .तर २५ देशांनी सदस्यत्व मिळवण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. सध्या १४ देश डब्ल्यू.टी.ओ.चे सदस्य किंवा निरिक्षक नाहीत. +आंतरराष्ट्रीय व्यापराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे , आंतरराष्टीय व्यापार वृद्धीगंत करणे ,व्यापार विषयक मतभेद हाताळणे , राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे , विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे . अशी अनेक कार्ये या संघटनेद्वारे केली जातात .जकाती व व्यापारासंबंधीचा सर्वसाधारण करार हा तात्पुरत्या स्वरूपाचा होता , जागतिक व्यापार संघटना मात्र सदस्य देशानी मान्य केलेली कायमस्वरूपी संघटना आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी , जागतिक बँक या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संलग्न संस्था आहेत , जागतिक व्यापार संघटना मात्र एक स्वतंत्र संस्था आहे . +जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत एक साधारण परिषद कार्यरत असते ,या  परिषदेत प्रत्येक सदस्य देशाचा एक प्रतिनिधी असतो ,साधारणतः दर महिन्यात परिषदेची एक बैठक भरते. जागतिक व्यापार संघटनेची मंत्रीस्तरीय परिषद ही अंतिम निर्णय घेणारी परिषद असते , साधारणतः दर २ वर्षांनी भरत असते . +१)सिंगापूर परिषद - ९ ते १३ डिसेंबर १९९६ दरम्यान जागतिक व्यापार संघटनेची पहिली मंत्रीस्तरीय परिषद सिंगापूर येथे पार पडली. सिंगापूर परिषदेत विकसित आणि विकसनशील देशामध्ये जोरदार वाद निर्माण झाले .वादाचे प्रमुख दोन मुद्दे होते, एक म्हणजे सामाजिक परिच्छेद आणि दुसरा म्हणजे सिंगापूर मुद्दे +२) जिनीव्हा परिषद - १८ ते २० मे १९९८ दरम्यान जिनिव्हा येथे दुसरी मंत्रीस्तरीय परिषद पार पडली गॅट कराराला ५० वर्षे झाल्याबद्दल विशेष सभा घेण्यात आली, उरुग्वे राउंडमधील करार तसेच सिंगापूर मुद्द्यावर चर्चा करण्यात आली +३) सिएटल परिषद -१९९९ +  प्रचंड निर्दशने आणि विरोधामुळे जागतिक व्यापार संघटनेची सिएटल परिषद गाजली, जागतिक व्यापार संघटनेमुळे मानव विकास व पर्यावरणावर गंभीर परिणाम होणार असल्याचे या निदर्शकांचे म्हणणे होते . +४) दोहा परिषद - ९ ते १४ नोव्हेंबर २००१ दरम्यान दोहा येथे चौथी मंत्रीस्तरीय परिषद भरली,जागतिक व्यापार उदारीकरणासाठी आगामी करारांचा २१ विषयांचा व्दितीय संच तयार करण्यासाठी परिषदेत महत्त्वाची पाऊले उचललेली गेली +१) आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे. +२) रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. +३) लोकांचे राहणीमान उंचावणे. +४) विकसनशील देशांना विकासासाठी साहाय्य करणे. +५) पर्यावरण संवर्धन करणे. +६) देशा-देशांमधील व्यापार खुला करणे. +७) जगभरातील व्यापाराचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. +८) राष्ट्रीय व्यापार धोरणावर देखरेख ठेवणे. +९) आंतरराष्ट्रीय व्यापारातील जकाती/प्रशुल्क आणि इतर निर्बंध कमी करणे, त्यासाठी आचारसंहिता तयार करणे +जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख संचालक पुढील कोष्टकात दिले आहेत. +जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय परिषदा पुढील कोष्टकात दिल्या आहेत . diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12112.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4478e31dc1d86c414e52bf1ca54915d66445384b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12112.txt @@ -0,0 +1 @@ +जागतिक स्मृती दिन रस्त्यावरील अपघातात सापडलेल्या पिडीतांसाठी नोव्हेंबर १७ मानला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12115.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a07473cfb28602da4c59f950e370b1f0417ca0ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12115.txt @@ -0,0 +1,15 @@ +जागतिकीकरण म्हणजे स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावर स्थानांतरणाची प्रक्रिया. ह्या संज्ञेचा उपयोग बहुधा आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात केला जातो. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेबरोबर एकत्रीकरण करणे, २०व्या शतकाच्या शब्दकोशानुसार जागतिकीकरण म्हणजे जगभर पसरणे, एकाच वेळी संपूर्ण जगाचा किंवा जगातील सर्व लोकांचा विचार करणे, त्यात व्यापार, विदेशी थेट गुंतवणूक, भांडवल प्रवाह, प्रवास आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसाराच्या माध्यमाने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांसाठी खुले केले जाते. +विश्व बँकेच्या अहवालानुसार जागतिकीकरण म्हणजे - १) उपभोग्य वस्तुंसह सर्व वस्तुंच्या आयातीवरील नियंत्रण हळूहळू समाप्त होणे. २) आयात शुल्काचा दर कमी करणे. ३) सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण करणे होय. दिपक नायर यांच्या मते, देशांच्या राजकीय सीमांमध्ये आर्थिक क्रियांचा विस्तार करणे म्हणजेच जागतिकीकरण होय. डॉ. यशवंत मनोहर यांच्या मते जागतिकीकरण म्हणजे जगातील वेगवेगळ्या देशांनी परस्पर व्यापार करणे होय.[१] +भारतात १९९० च्या सुमारास जागतिकीकरणाला सुरुवात झाली. ह्या काळात देशावरचे विदेशी कर्ज एवढे वाढले होते की जागतिक बँक (World Bank), आंतरराष्ट्रीय नाणे निधी (International Monetary Fund) ह्या खाजगी जागतिक संघटनांनी भारताला आणखी कर्ज देणे नाकारले व कर्ज मिळवण्यासाठी भारतावर काही अटी लादल्या. ह्या अटींमध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही धोरणात्मक बदल करून तिला विदेशी कंपन्यांसाठी खुले करणे समाविष्ट होते. अर्थव्यवस्थेमधील ह्या बदलांना "आर्थिक सुधारणा" असे म्हटले गेले. त्यात जागतिकीकरणासोबतच उदारीकरण व खाजगीकरण ह्यांचा पण समावेश होतो. ह्यांनाच एकत्रितपणे खा.ऊ.जा. धोरण असे संबोधले जाते. संजय भास्कर जोशी यांच्या मते, मुख्यत: व्यापारासाठी विविध देशांनी एकमेकांना जोडून घेत एकमेकांच्या भूमीत खुलेपणाने व्यापार करण्यासाठीची व्यवस्था निर्माण करणे म्हणजे जागतिकीकरण होय. मो. वि. भाटवडेकर यांनी नोंदविल्याप्रमाणे, 'देशात खुला व्यापार, गुंतवणुकीसाठी मोकळी बाजारपेठ आणि तंत्रज्ञान व कुशल व्यावसायिकांना देशांतर करण्यास सुलभ कायदे कानून अशी जागतिक व्यवस्था म्हणजे जागतिकीकरण होय.' [२] +जग ही एक बाजारपेठ असणे जागतिकीकरणाचे ध्येय आहे. परकीय क्षेत्राचे उदारीकरण केल्यास औदयोगिक उत्पादने आपोआप परकीय क्षेत्राशी जोडली जातात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे बँकिंग आणि सेवाक्षेत्रही परकीय क्षेत्राकडे आकर्षित होतात. विविध देशांची परकीय क्षेत्रे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थाही एकमेकांशी संलग्न होतात; जागतिकीकरण होऊ लागते. उत्पादनाचे वितरण स्थानिक स्तरापर्यंत होत असेल तर त्याला स्थानिकीकरण असे संबोधतात. याउलट उत्पादनाचे वितरण देशादेशामध्ये होत असेल, तर त्याला आंतरराष्ट्रीयकरण असे म्हणतात. परंतु जागतिकीकरण आंतरराष्ट्रीयीकरणापेक्षा मोठी आणि व्यापक संकल्पना आहे. जागतिकीकरणात फक्त उत्पादनाचे वितरणच नाही तर त्यासोबत बाजार, नियम, कररचना, आयातशुल्क, साहाय्य, विक्री , व्यापार संघटन, तोडगा अशा व्यवसायाशी निगडीत सेवांचा देखील समावेश असतो. आंतरराष्ट्रीयकरणात राष्ट्र एकक मानून उत्पादनांची देवाणघेवाण होते. जागतिकीकरणात व्यापाराच्या दृष्टीने राष्ट्रांच्या सीमा फिकट होतात. त्या इतक्या फिकट होतात की, व्यापाराच्या दृष्टीने स्थलांतर आणि भांडवलाचे मुक्त वहन होऊ लागते. जागतिकीकरण हे दळणवळण आणि तंत्रज्ञानामुळे तीव्र होत जाते. ते रोखणे कठीण असते. +जागतिकीकरण म्हणजे: +१) ज्या ठिकाणी स्वस्त आणि रास्त कच्चा माल आणि इतर स्रोत उपलब्ध असतील , अशा जगातील कोणत्याही ठिकाणी उत्पादन घेणे . +२) जगातील कोणत्याही कोपऱ्यापर्यंत वस्तू आणि सेवा पुरविणे , संपूर्ण जग हीच बाजारपेठ असणे . +३)देशाच्या बृहतलक्षी घटकांपैकी 'परकीय क्षेत्र' हे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र असणे . +१. हेराड, टाथेल आणि रॉबर्ट:- "जागतिकीकरण ही आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे एका काल्पनिक विश्व अर्थ व्यवस्थेकडे होणारे संक्रमण दर्शवणारी संकल्पना आहे." +२. एडवर्ड हार्मन:- " जागतिकीकरण ही सीमापार उत्पादने, भांडवल सेवा आणि आर्थिक क्रिया प्रक्रियांच्या वाढत्या प्रवाहाला लक्ष करणारी प्रक्रिया आहे." +३. बायलिस आणि स्मिथ: - "जगाच्या विविध भौगोलिक क्षेत्रात राहणा-या लोकांमध्य वाढते सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व्यापारी, सांस्कृतिक संबंध दर्शविणारी व्यापक प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय." +४. कॉक्स आणि कॉटन;- " जागतिक भांडवलशाही मधुन निर्माण झालेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या, संस्था यांचा प्रभाव असणारी, आंतररष्ट्रीय आणि आर्थिक व्यवस्थेत राष्ट्राची भूमिका मर्यादित करणारी प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय.' +५ स्मिथ:- " आंतरराष्ट्रीय आणि सर्वांसाठी स्वातंत्र्य या मूल्यांचा समावेश असणारी आणि मुक्त व्यापार आणि अर्थव्यवस्थेचे फायदे सर्वांना मिळून देणारी सर्वसमावेशक प्रक्रिया आहे."[३] +6 जागतिक बँक:- जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करण्याची प्रक्रिया होय. +या विषयावर मराठीत अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :- diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12116.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e23571388f4f3c2a2ef03b865cfb6a662fb42384 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12116.txt @@ -0,0 +1,56 @@ +जागतिकीकरण विरोधी चळवळ किंवा प्रति-जागतिकीकरण चळवळ ही आर्थिक जागतिकीकरणाची गंभीर टीका आहे. चळवळीला सामान्यपणे जागतिक न्याय चळवळ, बदली-जागतिकीकरण चळवळ, विरोधी-ग्लोबलिस्ट चळवळ, कॉर्पोरेट विरोधी जागतिकीकरण चळवळ, किंवा नव-उदार जागतिकीकरणाविरूद्धच्या चळवळी असेही म्हटले जाते. +सहभागी त्यांची टीका अनेक संबंधित कल्पनांवर आधारित करतात. काय सामायिक केले जाते ते असे की सहभागी, मोठमोठ्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विरोध करतात ज्यांना अनियंत्रित राजकीय शक्ती असते, व्यापार कराराद्वारे आणि नियमनमुक्त आर्थिक बाजाराद्वारे वापरली जातात. विशेषतः, कामांची सुरक्षा परिस्थिती आणि मानके, कामगारांची भरती आणि भरपाईची निकष, पर्यावरणीय संवर्धनाची तत्त्वे आणि राष्ट्रीय विधि प्राधिकरणाची अखंडता, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व या खर्चावर जास्तीत जास्त नफा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप कॉर्पोरेशनवर केला जातो. जानेवारी २०१२ पर्यंत, काही टीकाकारांनी जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलांचे वैशिष्ट्य "टर्बो-भांडवलशाही" (एडवर्ड लुटवाक), "बाज़ार कट्टरपंथवाद" (जॉर्ज सॉरोस), "कॅसिनो कॅपिटलिझम" (सुसान स्ट्रेंज),आणि "मॅकवॉर्ल्ड" "(बेंजामिन नाई). +जागतिकीकरणविरोधी अनेक कार्यकर्ते सर्वसाधारणपणे जागतिकीकरणाला विरोध करीत नाहीत आणि लोकशाही प्रतिनिधित्व, मानवाधिकारांची प्रगती, न्याय्य व्यापार आणि शाश्वत विकास या चांगल्या प्रकारे पुरविणाऱ्या जागतिक एकात्मतेचे स्वरूप देतात आणि म्हणूनच "जागतिकीकरणविरोधी" हा शब्द दिशाभूल करणारा आहे असे वाटते. +जागतिकीकरणविरोधी अनेक कार्यकर्ते सर्वसाधारणपणे जागतिकीकरणाला विरोध करीत नाहीत ते बहुधा जागतिक एकात्मतेला स्वरूप देऊ शकणाऱ्या गोष्टी जसे कि लोकशाही प्रतिनिधित्व, मानवाधिकारांची प्रगती, न्याय्य व्यापार आणि शाश्वत विकास याच्या संदर्भात बोलतात आणि म्हणूनच "जागतिकीकरणविरोधी" हा शब्द दिशाभूल करणारा आहे असे वाटते. +विचारसरणी आणि कारणे +समर्थकांचा असा विश्वास आहे की २० व्या शतकाच्या उत्तरार्धात, "सत्ताधारी अभिजात वर्ग" म्हणून ओळखले जाणारे लोक त्यांच्या स्वतःच्या हितासाठी जागतिक बाजारपेठांच्या विस्ताराचा फायदा उठविण्याचा प्रयत्न करीत होते; ब्रेटन वुड्स संस्था, राज्ये आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या या संयोजनाला "जागतिकीकरण" किंवा "वरून जागतिकीकरण" म्हटले गेले आहे. प्रतिक्रिया म्हणून, विविध सामाजिक चळवळी त्यांच्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी उभ्या झाल्या; या हालचालींना "अँटी-ग्लो" म्हटले जाते. +आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थाचा विरोध +जागतिकीकरणाला विरोध करणाऱ्या लोकांना असा विश्वास आहे की आंतरराष्ट्रीय करार आणि वित्तीय संस्था जसे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थानिक सरकारॉना निर्णय घेण्यास कमजोर करते. या संस्था त्यांच्या स्वतःच्या कॉर्पोरेट आणि आर्थिक स्वारस्यांना समर्थन देण्यासाठी वापरणाऱ्या कॉर्पोरेशन, त्या विशेषाधिकारांचा उपयोग करु शकतात ज्यात व्यक्ती आणि लहान व्यवसाय करू शकत नाहीत. +नव-उदारमतवादास जागतिक विरोध +इंटरनेटच्या माध्यमातून नव-उदारमतवादाच्या सिद्धांताच्या विरोधात एक चळवळ विकसित होऊ लागली जी १९९० च्या दशकात व्यापकपणे प्रकट झाली. जेव्हा आर्थिक सहकार आणि विकास संघटनेने (ओईसीडी) आपल्या बहुपक्षीय कराराद्वारे सीमापार गुंतवणूकीचे उदारीकरण आणि व्यापार निर्बंध प्रस्तावित केले. गुंतवणूकीवर (एमएआय) हा तह अकाली सार्वजनिक घोटाळ्यांसमोर आला आणि त्यानंतर नोव्हेंबर १९९८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नागरी संस्था प्रतिनिधींनी कठोर निषेध आणि टीका केली. +युद्धविरोधी आंदोलन +२००२ पर्यंत चळवळीच्या बऱ्याच समर्थकांनी इराकवर होणाऱ्या हल्ल्याला मोठा विरोध दर्शविला. १ फेब्रुवारी, २००२ च्या शनिवारी व रविवारी इराक युद्धाच्या युद्धविरूद्ध झालेल्या जागतिक निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या ११ दशलक्ष किंवा त्याहून अधिक निदर्शकांमध्ये बरेच सहभागी होते. इतर युद्धविरोधी प्रात्यक्षिके अँटीग्लोबलायझेशन चळवळीद्वारे आयोजित केली गेली होती: उदाहरणार्थ इराकमधील होणाऱ्या युद्धाच्या विरोधात आयोजित मोठे प्रात्यक्षिक इटलीच्या फ्लॉरेन्समध्ये नोव्हेंबर २००२ मध्ये पहिले युरोपियन सोशल फोरम द्वारे आयोजित केले होते. +प्रभाव +अनेक प्रभावी कामांनी जागतिकीकरणविरोधी चळवळीला प्रेरणा दिली आहे. नाही लोगो, बहुराष्ट्रीय कंपन्यांची निर्मिती पद्धती आणि लोकप्रिय संस्कृतीत ब्रँड चालवणा marketing्या विपणनाची सर्वत्र उपस्थिती यावर टीका करणारे कॅनेडियन पत्रकार नाओमी क्लेन यांचे पुस्तक चळवळीचा “जाहीरनामा” बनला आहे.भारतातील चळवळीचे काही बौद्धिक संदर्भ वंदना शिवांच्या कार्यात आढळतात, ज्या पर्यावरणशास्त्रज्ञ आणि स्त्रीवादी आहेत, ज्यांनी आपल्या बायोपिरेसी या पुस्तकात आदिवासींचे व इतर भाषांचे नैसर्गिक भांडवल बौद्धिक भांडवलाचे रूपांतर केले आहे. नंतर अशा प्रकारे व्युत्पन्न केलेली खासगी युटिलिटी सामायिक न करता अनन्य व्यावसायिक मालमत्ता म्हणून ओळखले जाईल अरुंधती रॉय ही लेखिका अणुविरोधी स्थितीसाठी आणि भारताच्या प्रचंड जलयुक्तविरूद्धच्या तिच्या सक्रियतेसाठी प्रसिद्ध आहेत. +परिणाम +शैक्षणिक आणि जागतिक न्याय चळवळीचे कार्यकर्ते डेव्हिड ग्रॅबर यांच्या म्हणण्यानुसार जागतिक न्याय चळवळ त्याचे काही महत्त्वाचे उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी ठरली आहे. उदाहरणार्थ, बरेच देश यापुढे आयएमएफ कर्जावर अवलंबून नाहीत आणि म्हणूनच २००० च्या दशकाच्या मध्यापर्यंत, आयएमएफ कर्ज १९७० च्या दशकापासून जगातील जीडीपीच्या सर्वात कमी वाटा होता. +टीका +राजकारणी, पुराणमतवादी थिंक टँकचे सदस्य आणि अनेक मुख्य प्रवाहातील अर्थतज्ज्ञांकडून जागतिकीकरणविरोधी चळवळीवर टीका झाली आहे. +पुरावा नसणे +समीक्षक असे ठामपणे सांगतात की अनुभवजन्य पुरावे जागतिकीकरण विरोधी चळवळीच्या मतांचे समर्थन करत नाहीत. हे समीक्षक सांख्यिकीय ट्रेंडकडे लक्ष वेधतात जे जागतिकीकरण, भांडवलशाही आणि त्यांना प्रोत्साहित केलेल्या आर्थिक वाढीचे परिणाम असल्याचे समजले जाते. +पूर्व आशियात दररोज १ डॉलरपेक्षा कमी ऊत्पनावर जगणाऱ्या विकसनशील देशांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीत निरपेक्ष घट झाली आहे (महागाई आणि खरेदी शक्ती समायोजित) सब सहारान आफ्रिका, असे एक क्षेत्र आहे ज्याला गरीब प्रशासनाचे दुष्परिणाम वाटले आणि जागतिकीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला, दारिद्र्यात वाढ दिसून आली आहे, तर जगातील इतर सर्व भागात दरामध्ये कोणताही बदल झाला नाही. +२००२-०७ च्या कालावधीत जगातील मुख्य उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे +१९९० ते २००० मध्ये सर्व देशामध्ये ६२.५% पर्यंत सार्वत्रिक मताधिकार वाढले आहेत. +दरडोई इलेक्ट्रिक पॉवर, कार, रेडिओ आणि दूरध्वनी तसेच शुद्ध पाण्याची सुविधा असलेल्या लोकसंख्येच्या टक्केवारीसाठी असेच ट्रेंड आहेत. तथापि १.४ अब्ज लोक अद्याप शुद्ध पिण्याच्या पाण्याशिवाय जगतात आणि जगातील २.६ अब्ज लोकांकडे स्वच्छतेचा अभाव आहे. +असंघटितपणा +चळवळीची सर्वात सामान्य टीका, जी त्याच्या विरोधकांकडून अपरिहार्यपणे येत नाही, ती म्हणजे फक्त जागतिकीकरणविरोधी चळवळीत सुसंगत उद्दीष्टे नसतात आणि वेगवेगळ्या निदर्शकांचे विचार अनेकदा एकमेकांच्या विरोधात असतात. चळवळीतील बऱ्याच सदस्यांना याची जाणीव आहे आणि असा युक्तिवाद आहे की जोपर्यंत त्यांच्यात सामान्य विरोधक आहे तोपर्यंत त्यांनी एकत्र कूच करायला हवं - जरी त्यांच्यात समान राजकीय दृष्टी नसली तरीही.मायकेल हार्ड्ट व अँटोनियो नेग्री यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये (एम्पायर अँड मल्टीट्यूड) एकत्रित केलेल्या एका विस्कळीत लोकांच्या या कल्पनेचा विस्तार केला आहे: माणसे एकत्रित कारणासाठी एकत्र येत आहेत, परंतु लोकांच्या कल्पनेत पूर्ण समानता नसते. +प्रभावीपणाचा अभाव +जागतिकीकरणविरोधी चळवळीच्या विरोधकांनी (विशेषतः इकॉनॉमिस्टद्वारे) अनेकदा असा युक्तिवाद केला आहे की, तृतीय जगातील शेतकऱ्याचे दारिद्र्याचे एक मुख्य कारण म्हणजे श्रीमंत राष्ट्र आणि गरीब राष्ट्रांप्रमाणेच व्यापारातील अडथळे. डब्ल्यूटीओ ही व्यापारी अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने कार्य करणारी एक संस्था आहे. म्हणून, असा युक्तिवाद केला जात आहे की, तृतीय जगाच्या दुर्दशाबद्दल खरोखरच काळजी असणाऱ्या लोकांनी लढा देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी मुक्त व्यापारास प्रोत्साहित केले पाहिजे. विशेष म्हणजे, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये असमान प्रभाव असलेल्या शक्तिशाली अर्थव्यवस्थांच्या (अमेरिका, युरोप आणि जपान) वतीने देण्यात येणा अनुदानामुळे साखरेसारख्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात विकृतपणा होतो. याचा परिणाम म्हणून, या देशांमधील उत्पादकांना बऱ्याचदा जागतिक बाजारपेठेतील किंमत २-३ टक्क्यांनी मिळते. अमानी एलोबीड आणि जॉन बेगिन यांनी लक्षात घेतल्यानुसार, या विकृती दूर केल्या जाण्यासाठी, जागतिक किमतीत ४८% (२०११ / २०१२ बेसलाइनद्वारे) कमी होऊ शकते. +जागतिकीकरणाच्या समर्थकांचे मत आहे की जागतिकीकरणविरोधी चळवळीने वकिली केलेली गरज नसली तरी आजच्या धोरणांपेक्षा वेगळी धोरणे अवलंबली पाहिजेत. उदाहरणार्थ, काहीजण जागतिक बँक आणि आयएमएफ भ्रष्ट नोकरशहा म्हणून पाहतात ज्यांनी कधीही सुधारणाही न केल्याने हुकूमशहाला वारंवार कर्ज दिले आहे. हर्नान्डो डी सोटो यांच्यासारख्या काहीजणांचा असा मत आहे की तृतीय जगातील देशांमध्ये बहुतेक दारिद्र्य पाश्चात्य व्यवस्थेच्या कमतरतेमुळे व तसेच परिभाषित नसलेल्या आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मालमत्ता हक्कांमुळे होते. डी सोटो असा युक्तिवाद करतात की कायदेशीर अडथळ्यांमुळे त्या देशातील गरीब लोक अधिक संपत्ती निर्माण करण्यासाठी आपल्या मालमत्तेचा उपयोग करू शकत नाहीत. +विकसनशील देशांमध्ये व्यापक पाठिंबा नसणे +श्रीमंत विकसित देशांतील कार्यकर्ते, संघटना आणि स्वयंसेवी संस्थांकडून जागतिकीकरणाला कडाडून विरोध केला जात असताना, गरीब आणि विकसनशील देशांचे लोक तुलनेने जागतिकीकरणाला स्वीकारत आहेत आणि समर्थक आहेत, असे समीक्षकांनी म्हटले आहे. "द ग्लोबलायझेशन मिथ"चे लेखक अ‍ॅलन शिपमन यांनी जागतिकीकरण विरोधी चळवळीचा आरोप केला आहे की "वेगाने वाढवणारा आणि शोषण करणाऱ्या विकसनशील देशांच्या स्वेटशॉप्सकडे वळवून पाश्चात्य वर्ग युद्धाला नाकारले जाते." नंतर त्यांनी असा दावा केला की जागतिकीकरणविरोधी चळवळ विकसनशील देशांतील गरीब आणि कष्टकरी लोकांचा व्यापक पाठपुरावा करण्यात अपयशी ठरली आहे आणि त्याचे "सर्वात प्रबळ आणि अत्यंत निंदनीय टीकाकार नेहमीच कामगार होते ज्यांचे रोजगारापासून मुक्ती होते." सुरक्षित. +हे समीक्षक असे मानतात की तिसरे जगातील लोक जागतिकीकरणविरोधी चळवळींना त्यांच्या नोकऱ्या, वेतन, उपभोग्य पर्याय आणि रोजीरोटीसाठी धोका दर्शवित आहेत आणि जागतिकीकरणाच्या समाप्तीमुळे किंवा उत्क्रांतीमुळे गरीब देशातील बऱ्याच लोक मोठ्या दारिद्र्यात राहतील. +संयुक्त राष्ट्र संघात इजिप्तच्या राजदूतांनी असेही म्हटले आहे की, अचानक हा प्रश्न पडतो की, अचानक तिसरे जगातील कामगार स्पर्धात्मक असल्याचे सिद्ध झाले तेव्हा औद्योगिक देश आपल्या कामगारांबद्दल का काळजी घेऊ लागतात? जेव्हा अचानक चिंता निर्माण होते तेव्हा आमच्या कामगारांचे कल्याण, हे संशयास्पद आहे. +दुसरीकडे, विकसनशील देशांतील कामगारांकडून काही जागतिकीकरणाच्या धोरणांविरूद्ध उल्लेखनीय निषेध नोंदविण्यात आले आहेत कारण भारतीय शेतक farmers्यांनी पेटंटिंग बियाण्याविरूद्ध आंदोलन केले आहे. +गेल्या काही वर्षांत, बऱ्याच विकसनशील देशांनी (उदा. लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन भाषेतील) बदल-जागतिकीकरण संस्था इकॉनॉमिक ब्लॉक्स मर्कोसुर आणि उनासुर, राजकीय समुदाय सीईएलएसी किंवा बँक ऑफ द साउथ म्हणून तयार केल्या आहेत ज्या आयएमएफचा सहभाग न घेता कमी उत्पन्न असलेल्या देशांच्या विकासास पाठिंबा देतात. +मुख्य तळागाळातील संस्था +भारतात नर्मदा बचाओ आंदोलन, +दक्षिण अफ्रिकेतील अबलाली बेसमोंडोलो, +मेक्सिकोमधील ईझेडएलएन, +हैती मधील फन्मी लावलास, +ब्राझीलमधील बेघर कामगार चळवळ, +दक्षिण आफ्रिकेमधील भूमिहीन पीपल्स चळवळ, +ब्राझीलमधील भूमिहीन कामगार चळवळ, +ब्राझील मधील पॅट्रिओटा, +मूव्हमेंट फॉर जस्टिस इन अमेरिकेत अमेरिकेत, +भारतात कुडनकुलाम चळवळ आणि +दक्षिण आफ्रिकेतील वेस्टर्न केप-विरोधी उत्तेजन मोहीम +निदर्शने आणि नेमणुका +बर्लिन १९८८ +१९८८ मध्ये वेस्ट बर्लिन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीत जोरदार निषेध पाहायला मिळाला ज्याला जागतिकीकरणविरोधी चळवळीचे अग्रदूत म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते. मुख्य आणि अयशस्वी उद्दीष्टांपैकी एक (जसे की भविष्यात बऱ्याच वेळा असे होते) सभा खोदून टाकणे हे होते. +पॅरिस १९८९ +जुलै १९८९ मध्ये काउंटर समिट पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला "ça suffit comme ça" ("ते पुरेसे आहे") म्हटले गेले आणि मुख्यतः दक्षिणेकडील देशांद्वारे घेतलेले कर्ज रद्द करण्याच्या उद्देशाने. प्रात्यक्षिकेने १०,००० लोकांना एकत्र केले आणि २,००,००० लोकांसहला बॅस्टील चौकात एक मैफल आयोजित केली गेली. वॉशिंग्टनच्या चौदा वर्षांपूर्वीचा हा पहिला एंटी-जी ७ कार्यक्रम होता. मुख्य राजकीय परिणाम असा झाला की फ्रान्सने कर्ज रद्द करण्याच्या बाजूने भूमिका घेतली. +माद्रिद १९९४ +ऑक्टोबर १९९४ मध्ये माद्रिद येथे साजरा करण्यात आलेल्या आयएमएफ आणि जागतिक बँकेचा ५० वा वर्धापन दिन, ज्याला नंतर जागतिकीकरण विरोधी चळवळी म्हटल्या जातील अशा तदर्थ युतीने केलेल्या निषेधाचे ठिकाण होते. १९९० च्या मध्यापासून आयएमएफ आणि जागतिक बँक समूहाची वार्षिक सभा ही जागतिकीकरण विरोधी चळवळीच्या निषेधाची केंद्रबिंदू ठरली आहेत. त्यांनी बँकर्सच्या पक्षांना बाहेरून आवाजात बुडविण्याचा प्रयत्न केला आणि "५० वर्ष इज इफ इव्हफ" या उद्दीष्टेखाली इतर सार्वजनिक स्वरूपात निषेध केला. स्पॅनिश किंग जुआन कार्लोस एका विशाल प्रदर्शन हॉलमध्ये सहभागींना संबोधित करीत असताना, दोन ग्रीनपीस कार्यकर्ते वरच्या टोकावर चढले आणि "ओझोन लेयर डिस्ट्रक्शन फॉरनो $ एस" घोषवाक्य घेऊन बनावट डॉलर बिले देऊन उपस्थितांना वर्षाव केले. असंख्य निदर्शकांना कुख्यात काराबानचेल तुरुंगात पाठवण्यात आले. +जे १८ +१८जुन १९९९ रोजी जगातील अनेक डझनभर शहरात सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय जागतिकीकरणविरोधी निषेध आयोजित करण्यात आला होता. ओरेगॉनमधील लंडन आणि यूजीनमधील लोकांपैकी बहुतेकदा याची नोंद होती. या ड्राईव्हला कार्निवल अगेन्स्ट कॅपिटल असे म्हटले गेले किंवा संक्षिप्तपणे जे १८. हा दिवस जर्मनीच्या कोलोन येथे झालेल्या २५ व्या जी ८ शिखर परिषदेसह झाला. यूजीनमधील निषेध दंगलीच्या रूपात बदलला जेथे स्थानिक अराजकवाद्यांनी एका लहानशा पार्कमधून पोलिसांना हाकलले. रॉबर्ट थॅक्सटॉन नावाच्या एका अराजकवादीला अटक करण्यात आली आणि पोलीस अधिकाऱ्यावर् दगडफेक केल्याबद्दल दोषी ठरवले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1212.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2088acfa0d3c1a6b2b7b60e7457967b200620959 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1212.txt @@ -0,0 +1,2 @@ + गणेशनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1213.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e8050e57ac6995bff2daff1c08810d5b35e1456 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1213.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणेशनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12132.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d90e067664081cebbe5afe829b983c522d3a66f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12132.txt @@ -0,0 +1,20 @@ +अस्तेक सैन्यामध्ये गरुड योद्ध्यांप्रमाणेच जाग्वार योद्ध्यांचाही खास विभाग होता (अभिजात नाहुआट्ल: ओकेलोट्ल, इंग्लिश - जाग्वार वॉरिअर किंवा जाग्वार नाईट). गरुड योद्ध्यांप्रमाणेच जाग्वार योद्धे खानदानी लोकांपुरताच मर्यादित होता. मूळात जाग्वार योद्धे आणि गरुड योद्धे हे सैन्यातील खास विभाग ठेवलेला असून, केवळ खानदानी लोकच ह्या विभागासाठी आवश्यक ते शिक्षण घेउन त्या विभागात प्रवेश घेउ शकत असे. त्यांच्या विश्वासानुसार गरुड आणि जाग्वार हे अनुक्र्मे सूर्य आणि चंद्र ह्यांची प्रतीके असल्याने त्यांनी ह्या प्राण्यांना आपले कुलचिन्ह मानले. बहुधा वरील अनुक्रमे कुलचिन्ह असलेले कूळ आपली परंपरा गरुड किंवा जाग्वार योद्धे ह्यांना आवश्यक असे शिक्षण घेउन चालू ठेवीत. +सगळे अझ्टेक मुलांप्रमाणे तेसुद्धा युद्धकला आणि शस्त्रास्त्रांची महिती शळेत शिकत. काहीही झाले तरी, शेवटी उत्तम विद्यार्थीच जाग्वार वॉरियर बनण्याचे शिकू शके. +१४वे शतक येइपर्यंत अझ्टेक मुलांचे शिक्षण त्यांच्या पालकांच्या हाती असे. त्यानंतर कालपुल्लीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर देखरेख ठेवली जाउ लागली. ठरविक काळानंतर ते त्यांचची परिक्षा घेण्यासाठी प्रार्थनास्थळाकडे लक्ष देऊ लागले. +जो योद्धा तरुण बनल्यनंतर त्यास त्याचा पहिला कैदी पकडणे गरजेचे असते. सामान्यपणे, जाग्वार योद्धा हे नमाभिधान प्राप्त करण्यास त्यांना ४ किंवा ५ कैदी एका लढाईत पकडावे लागते. +जाग्वार योद्ध्यांचा उपयोग मोठ्याप्रमाणावर गुप्तहेरांप्रमाणे केला जाई, त्याचबरोबर युद्ध चालले असता पायदळी सैनिकांप्रमाने त्यांचा उपयोग केल जाई. बहुतेक वेळा मोहिमांच्यावेळी त्यांचा उपयोग केला जाई. ते माक्वाहुइट्ल आणि इतर शस्त्रे वापरीत. +त्यांचा गणवेश त्यांच्या अंगी असलेल्या बळाची आणि लढाईसाठी लागणाऱ्या धैर्याची चिन्हे दर्शविते. त्यांच्या ढाली रंगाने चकचकीत असत, आणि पिसांनी सजावट केलेली असे. ते अंगावर जाग्वारचे कातडे पांघरत, मुख्यत्वेकरून जाग्वारचे डोके आपल्या डोक्यावर ठेवीत. +अझ्टेक योद्धे विविध शस्त्रे वापरीत, जसे ऍट्ल-ऍट्ल, धनुष्य, भाले आणि खंजिर. परंतु जाग्वार योद्धे अझ्टेक तलवार - माक्वाहुइट्ल, भाले, सोटे वापरीत. अझ्टेक तलवारसाठी ओबसिडियन धातूंपासून पाते तयार करित, जे पोलादाहून धारधार असे, परंतु तो धारधारपणा फार काळ टिकत नसे. ते उपयोगात आणल्यानंतर लगेच आपला धारधारपणा गमावत. +जाग्वार योद्धा हे व्हिडिओ गेम एज ऑफ एम्पायर २: द कॉंकरर इक्स्पॅंसियन, एज ऑफ एम्पायर ३, मेडिवल टोटल वॉर २ आणि सिव्हिलिझेशन मधले वैशिष्ट्ये आहेत. +अझ्टेक सैन्य +मेसोअमेरिकन संस्कृतीमध्ये जाग्वार +गरुड योद्धा +कोयोट योद्धा +अस्तेक - Aztec(s) +जाग्वार योद्धा - Jaguar Warrior (or) Jaguar Knight +गरुड योद्धा - Eagle Warrior (or) Eagle Knight +कालपुल्ली - Calpulli +माक्वाहुइट्ल - Maquahuitl +ओबसिडियन - Obsidian +जाग्वार - Jaguar +ओकेलोट्ल - ocēlōtl diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12154.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..180d11fabe6b4af2f605f5b5d06fc4ce5bc13904 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12154.txt @@ -0,0 +1,7 @@ +"जाण" या कथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत. या संग्रहातील चार कथा "हा माझा मार्ग एकला", "सत्कार", "मान महाविषरूप", आणि "लोभ पाप को बाप बखाना" या समकालीन जैन कथा आहेत. म्हणजे जैन समाजाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कथा आहेत. विशेषतः विदर्भातील छोट्या गावांमधील दिगंबर जैन समाज यात चित्रित झाला आहे. तर "भिंत", "समांतर", "जाण", आणि "भोग" या कथा शहरी वातावरणात निर्माण होणाऱ्या असमानतेला अधोरेखित करतात. या कथा पुस्तकरूपाने प्रकाशित होण्याआधी लोकसत्ता, माहेर, आणि तीर्थंकर यातून प्रकाशित झालेल्या आहेत. डॉ. अमित जोहरापूरकर यांनी लिहिलेल्या या कथा आता पुस्तकरूपात एक्सेल पब्लिकेशनने प्रकाशित केल्या आहेत.[१] +"भिंत" ही कथा अहमदाबादच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. भारतातील समाज हा मुळात एकजिनसी नाही. जात आणि धर्म यांच्या कुंपणांनी त्यात अनेक भेद निर्माण झाले आहेत. आर्थिक असमानता आणि जातीय उतरंडी यांच्या सरमिसळीमुळे या आपपर भावाला अधिकच खतपाणी मिळते. जागोजागी उभ्या असणाऱ्या झोपडपट्ट्या आणि त्यातून दिसणारी सामाजिक असमानता आपल्याला खुपते. हक्काचे घर न घेता अशा झोपड्यांमध्ये राहणाऱ्या माणसांच्या मनात गुन्हेगारी वृत्तीच असते असे समाजाला वाटते. एखाद्या परदेशी पाहुण्यांच्या भेटीच्या वेळी अशा झोपडपट्ट्या आणि वस्त्या हटवणे किंवा त्यांच्याभोवती भिंती उभारून त्या लपवणे हे भारतात अगदी सर्रास होते. पण वंचितांच्या अशा समूहांना समाजाच्या मुख्य धारेत आणून त्यांनाही कायद्याने जगणे शक्य व्हावे ही आपली जबाबदारी आहे असे समाजातील इतर वर्ग मानत नाही. अशीच एक वंचित जात जेव्हा समाजातील "आहे रे" समूहाच्या नाराजीला बळी पडते तेव्हा समाजातील "आहे रे" वर्गातीलच सहृदय वर्ग या आपत्तीतून त्यांना बाहेर काढू शकतो. समाजाच्या कुठल्याही वर्गाला दूर लोटणे सहज शक्य असते. मात्र त्यांना जवळ घेऊन त्यांच्यातील उणीव दूर करून त्यांना आपलेसे करणे ही समरसता आहे. हे ह्या कथेच्या माध्यमातून नकळत आपल्या मनावर बिंबते. +हीच वृत्ती समाजाच्या पातळीवरून व्यक्तिगत पातळीवर कशी कामी येते हे "जाण" या कथेतून दिसते. एका मुस्लिम गरीब आणि मागासलेल्या घरातील “सलीम” नावाचा मुलगा "कांताबेन" या सधन पण प्रेमळ अशा वृद्ध स्त्रीच्या मायेच्या पखरणीमुळे जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने कसा बघू लागतो हे या कथेत अगदी मोजक्या शब्दांत लेखक आपल्या समोर मांडतो. या दोन्ही कथांची पार्श्वभूमी अहमदाबाद आणि गुजराती समाजाची आहे. धार्मिक आणि अहिंसक वृत्तीचा सधन समाज समाजातील तथाकथित गुन्हेगारी आणि गरीब वर्गाकडे डोळेझाक करून किंवा त्यांना हद्दपार करून जगू शकत नाही, तर त्यांचा उद्धारकर्ता म्हणून नाही तर त्यांच्याशी बरोबरीने वागून, मैत्रीभावानेच त्यांचे कल्याण साधू शकतो हे या कथांमधून दिसते. +"समांतर" आणि "भोग" या दोन कथा समाजातील दुसऱ्या एका दरीकडे आपले लक्ष वेधतात. ती दरी म्हणजे स्त्रीपुरुष असमानता होय. वाढत्या उद्योगीकरणामुळे स्त्रिया व्यावसायिक जीवनात पुढे आल्या खऱ्या मात्र कुटुंबाच्या अपेक्षा आणि व्यावसायिक जीवनातील ओढाताण त्यांच्यावर सतत अन्याय करत असते. या अन्यायाकडे आपण नकळत दुर्लक्षच करत असतो. त्याकडे तरल पण अचूक पद्धतीने लक्ष वेधणाऱ्या या दोन कथा आपल्याला अंतर्मुख करतात. +"सत्कार" ही कथा विदर्भातील जैन समाजाचे मनोवेधक चित्रण करणारी आहे. बहुसंख्य हिंदू समाजात मिळून मिसळून राहणाऱ्या, आणि तरीही आपली वेगळी पूजा पद्धती, अहिंसक जीवनशैली जपून मुख्यत्वे समाजाचे भले चिंतणाऱ्या जैन समाजाचे हे चित्र मनोरंजक तर आहेच, पण कथेला शेवटी येणारे वळण माणसाला शेवटी आपल्या नाळेशी जोडून राहणे किती आवश्यक वाटते तेही सांगणारे आहे. "हा माझा मार्ग एकला" ही कथा तर विदर्भातील जैन समाजाचा इतिहास आणि भूगोल या दोन्हींचा मागोवा घेत "क्षमा" या जैन धर्मातील मुख्य तत्त्वाकडे आपल्याला घेऊन जाते. आत्मा आणि परमात्मा ह्या गोष्टी निव्वळ चर्चेच्या नसून तत्त्वज्ञान हे आचरणात आणता आले तरच ते कामाचे आहे हे एक शेतकऱ्याच्या कथेतून आपल्याला दिसते. +जैन समाज सधन आहे असा सर्वसाधारण समज आहे. मात्र ती वस्तुस्थिती नाही. विशेषतः लहान गावांमध्ये तर दिगंबर जैन समाज हा कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे. पण समाजातील पुरोहित आणि साधुवर्गाची मंदिरे आणि पूजापाठ यांच्यावर अवाढव्य खर्च करण्याची वृत्ती वाढत आहे. त्यातून जैन समाज हा श्रीमंत आहे ही प्रतिमा समाजासाठी किती घातक होते आहे हे "मान महाविषरूप" आणि "लोभ पाप को बाप बखाना" या दोन कथांमधून दिसते. समाजातील विसंगतीकडे लक्ष वेधतानाच "मार्दव" आणि "आर्जव" या जैन तत्त्वज्ञानातील दोन मुख्य तत्त्वांची गुंफण या कथांमध्ये होते. या कथा काल्पनिक आहेत, पण जैन आणि जैन समाजाच्या अवतीभवती असणारे जैनेतर वाचक या कथांचे सूत्र आणि व्यक्ती प्रत्यक्षात आहेत असेच म्हणतील अशा या कथा आहेत. या कथांचे हेच वैशिष्ट्य आहे. या कथा नसून खरोखर घडलेल्या गोष्टींची ही वर्णने आहेत असेच वाचकाला या कथा वाचतांना वाटते. +समाजातील विसंगतीकडे बोट दाखवतानाच त्यातील तत्त्वज्ञानाच्या खरेपणाकडे, आणि त्यायोगे येणाऱ्या  चांगुलपणाच्या रुपेरी कडांकडेही या कथा आपल्याला खेचून नेतात. सुष्ट आणि दुष्ट यांच्यातील विसंगतीकडे जाणीवपूर्वक लक्ष देत चांगले ते अंगीकारणे हेच माणसाचे माणूसपण आहे हे "जाण" या कथासंग्रहातून जाणवते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12156.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92c7638a4234450f2cf2e331ae8e8852628f68ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12156.txt @@ -0,0 +1,21 @@ +सर्जनशील भाषाशास्त्र  · उच्चारशास्त्र +पदरचनाशास्त्र · वाक्यरचना · शब्दसंग्रह सय (भाषाशास्त्र) +शब्दार्थशास्त्र · सापेक्ष अर्थच्छटाशास्त्र +तौलनिक भाषाशास्त्र · व्युत्पत्ती +ऐतिहासिक भाषाशास्त्र · उच्चारशास्त्र +सामाजिक भाषाशास्त्र +जाणीव भाषाशास्त्र [मराठी शब्द सुचवा] +गणनात्मक भाषाशास्त्र +न्याय भाषाशास्त्र +भाषा प्राप्ती +भाषा मूल्यांकन +भाषा विकास +भाषा शिक्षण +आदेशात्मक भाषाशास्त्र +भाषाशास्त्रीय मानवशास्त्र +चेतन भाषाशास्त्र +मानस भाषाशास्त्र + भाषाशैली शास्त्र +भाषाशास्त्राचा इतिहास +भाषाशास्त्रज्ञांची यादी +भाषाशास्त्रातील न सुटलेले प्रश्न diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12164.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..467b57940c16112d3911392c5620d4e8a232174b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12164.txt @@ -0,0 +1,2 @@ + जाताडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12193.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67c81a367dbc70a3f4607752844e17482963df58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12193.txt @@ -0,0 +1,2 @@ +जादवपूर विद्यापीठ हे प. बंगाल राज्यातील एक विद्यापीठ. १९०६ साली नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन या नावाची राष्ट्रीय शिक्षण देणारी शिक्षणसंस्था कलकत्ता (बंगाल) येथे स्थापन झाली. देशसेवेच्या उदात्त हेतूने ही संस्था काम करीत होती. या संस्थेत अभियांत्रिकी व तंत्रविद्या महाविद्यालय १९१९ मध्ये समाविष्ट झाले. हे महाविद्यालय व नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन यांचा एकूण दर्जा विचारात घेऊन प. बंगाल सरकारने २४ डिसेंबर १९५५ रोजी त्यास विद्यापीठाचा दर्जा दिला. कलकत्त्यातील जाधवपूर या उपनगरात त्याची प्रतिष्ठापना झाली. त्याचे नावही जाधवपूर विद्यापीठ असे ठेवण्यात आले. विद्यापीठाचे स्वरूप एकात्म व अध्यापनात्मक असून त्याच्या कक्षेत विद्यापीठ कार्यालय हे केंद्र धरून साडेतीन किलोमीटर त्रिजेचा सर्व भूप्रदेश समाविष्ट होतो. हे विद्यापीठ एकात्म अध्यापनात्मक असले, तरी त्यास गृहशिक्षण देणारे एक महिला महाविद्यालय संलग्न आहे. विद्यापीठात मानव्यविद्या, विज्ञान आणि अभियांत्रिकी व तंत्रविद्या अशा एकूण तीन प्रमुख विद्याशाखा आहेत. या शाखांचे एकूण २२ अध्यापन विभाग आहेत. विद्यापीठात विविध परिषदा व मंडळे–उदा., विद्वत्‌परिषद, प्रशासनपरिषद, अभ्यास मंडळे, क्रीडा मंडळे इ. भिन्न क्षेत्रांत कार्य करतात. विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणे असून कुलगुरू आणि कुलसचिव हे सवेतन सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी आहेत. शिक्षणाचे माध्यम बंगाली व इंग्रजी असून फ्रेंच, जर्मन, रशियन वगैरे परकीय भाषांत पदविका-प्रमाणपत्रके देण्याचीही येथे सोय आहे. विद्यापीठाने त्रिवर्ष अभ्यासक्रम व वर्षार्ध परीक्षापद्धती अवलंबिली असून परीक्षांत उच्च क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके मिळतात. +विद्यापाठाची चार वसतीगृहे असून त्यांत ८५० विद्यार्थी राहतात. त्यांपैकी ६० विद्यार्थिंनी आहेत. विद्यापीठाच्या आवारात एक आरोग्यकेंद्र व पूर्ण वेळ काम करणारा वैद्यक आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय सुसज्ज असून १,७८,३४८ ग्रंथ आणि २७,४९९ नियतकालिके त्यात होती (१९७२). विद्यापीठाचा अर्थसंकल्प सु. १७५ लाख रुपयांचा असून प. बंगाल शासन सु. ७५ टक्के अनुदान देते ( १९७२). विद्यापीठाची दोन घटक महाविद्यालये व एक संलग्न महाविद्यालय यांतून १९७२ मध्ये सु. ४,१७४ विद्यार्थी शिकत होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12196.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfe257d795f6774c6eddff61430b9366697d1114 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12196.txt @@ -0,0 +1 @@ +जादूगर (अनुवाद. जादूगार) हा १९८९ चा प्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि निर्मित भारतीय हिंदी भाषेतील काल्पनिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया प्रदा, आदित्य पंचोली, अमृता सिंग, अमरीश पुरी आणि प्राण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मेहरा आणि बच्चन यांनी या चित्रपटासाठी आठव्या आणि शेवटच्या वेळी एकत्र काम केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12216.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e0d1d75601fda918b9eb21a0c956397f79fb9f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12216.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाधववाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12228.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53858fb52702c538d3eb9e3dd065065a42437afa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12228.txt @@ -0,0 +1,3 @@ +जानकी अम्मल रामानुजन (२१ मार्च, १८९९ - १३ एप्रिल, १९९४), किंवा जानकी या भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या पत्नी होत्या. जानकीचा जन्म २१ मार्च १८९९ रोजी रंगास्वामी अय्यंगार आणि मारुदुर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या राजेंद्रम येथील रंगनायकी अम्मल यांच्या सहा मुलांपैकी चौथी मुलगी म्हणून झाला. रामानुजन आणि जानकी यांचा विवाह हा रामानुजनची आई कोमलथम्मल यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. हा विवाह १४ जुलै १९०९ रोजी झाला, त्यावेळी जानकी केवळ दहा वर्षांच्या होत्या. रामानुजन यांचे वडील समारंभात सहभागी झाले नाहीत.[१][२] +लग्नानंतर लगेचच जानकीला कुंभकोणम येथे आणण्यात आले आणि ती तेथे काही काळ राहिली. लवकरच ती तिच्या पालकांच्या घरी परतली. इ.स. १९१२ मध्ये, वयाच्या तेराव्या वर्षी जानकी सासरी नांदायला गेल्या.[३] त्यावेळेस रामानुजन 'मद्रास पोर्ट ट्रस्ट' येथे नोकरी करत होते आणि ते मद्रासमधील जॉर्ज टाऊनमध्ये राहत होते. १९१३ मध्ये, रामानुजन मद्रास विद्यापीठात संशोधन अभ्यासक म्हणून रुजू झाले आणि तरुण जोडप्याने त्यांचे निवासस्थान मद्रास मध्ये ट्रिपलिकेन येथे हलवले. १९१४ मध्ये रामानुजन इंग्लंडला रवाना होईपर्यंत ते एकत्र राहिले. रामानुजन इंग्लंडमध्ये असताना पाच वर्षांच्या काळात जानकी कुंभकोणम मध्ये रामानुजनच्या आई-वडिलांसोबत राहत होती. १९१९ मध्ये रामानुजन भारतात परतल्यावर जानकी पुन्हा एकदा मद्रास येथे त्यांच्या सोबत आल्या आणि १९२० मध्ये रामानुजन यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांच्यासोबत राहिल्या.[४][५][६][७] +इस १९२० मध्ये रामानुजन यांच्या अकाली मृत्यूनंतर, जानकी आयकर आपल्या भावाकडे एसआर अय्यंगार यांच्याकडे राहण्यासाठी मुंबईला गेली. अय्यंगार हे तेव्हा आयुक्त असलेल्या होते. मुंबईतील वास्तव्यादरम्यान जानकीने घरी टेलरिंग आणि इंग्रजीचे शिक्षण घेतले. त्या १९३१ मध्ये मद्रासला परत आल्या आणि स्वतःच्या बहिणीसोबत एक वर्ष आणि एक मैत्रिणींसोबत एक वर्ष राहिल्या. नंतर जानकी यांनी हनुमंथरायन कोइल गल्लीतील एका छोट्या घरात स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेतला. कपडे शिलाई करून आणि टेलरिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांनी आपला उदरनिर्वाह चालवला. रामानुजन यांच्या मृत्यूच्या वर्षी म्हणजे १९२० साला पासून त्यांना मद्रास विद्यापीठाकडून पेन्शनही मिळत होती. पुढील पाच दशके त्या याच घरात राहिल्या. १९५० मध्ये, त्यांची एक मैत्रीण, सौंदर्यवल्ली अचानक मरण पावली. जानकीने सौंदर्यवल्लीचा सात वर्षांचा मुलगा नारायणन यांना पुत्र म्हणून दत्तक घेतले. १३ एप्रिल १९९४ रोजी जानकी यांचे निधन झाले.[४][५] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12252.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c7681ab5ec2a40e1ac32f5213c3c2e541146d39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12252.txt @@ -0,0 +1,13 @@ +जानवे किंवा यज्ञोपवीत तथा ब्रह्मसूत्र हे पुरुषाने शरीरावर परिधान करावयाचे हिंदू धर्मातील एक प्रतीक आहे. यज्ञाने पवित्र झालेले ते यज्ञोपवीत अशी व्याख्या केली जाते. +उपनयन संस्कारात बटूला सावित्री व्रताचे चिह्न किंवा खूण म्हणून जानवे दिले जाते.[१] +जानवे हे कापसाच्या तंतूंनी तयार करतात.तीन सूत्रे एकत्र करून त्याचा एक पदर तयार करतात.असे तीन पदर एकत्र करून त्याचा एक पदर तयार करतात.असे तीन पदर एकत्र करून गाठ बांधली म्हणजे जानवे तयार होते.[२]अशा रीतीने जानव्यात एकून नऊ सूत्रे असतात.त्याची लांबी ९६ अंगुळे असावी असे सांगितले आहे.जानवे तयार करताना विशिष्ट मंत्र म्हणतात.तसेच ते तयार झाल्यावर त्याच्यावर मंत्रपूर्वक संस्कार करतात.जानव्याचे मंत्रपूर्वक अभिमंत्रण केल्यावर ते सूर्याला दाखवितात आणि मगच धारण करतात. +या प्रत्येक तंतूवर ओंकार, अग्नी, नाग, प्रजापती, पितृक, वायू, विश्वदेव, सूर्य आणि सोम अशा नऊ देवांची स्थापना केली असल्याचे सांगितले जाते. हे नऊ तंतू तीन सूत्रांमध्ये बांधलेले असतात. तेथे ब्रह्मगाठ असते. या ब्रह्मगाठीवर आणि तिन्ही सूत्रांवर चार वेदांची स्थापना केली असल्याचे समजले जाते.[ संदर्भ हवा ] +उपनयन समारंभात जानवे धारण केले जाते. जानवे धारण करताना खालील मंत्र म्हटला जातो- +ॐ यज्ञोपवीतं परम पवित्रं प्रजापतये सहज पुरस्तात् । +आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः +या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे यज्ञोपवीत अत्यंत पवित्र असून ते भगवान प्रजापतीमधून उत्पन्न झाले आहे.ते आम्हाला उज्ज्वल आयुष्य, बल आणि तेज देवो. +ब्रह्मचा-याने एक,गृहस्थाश्रमी व वानप्रस्थ यांनी दोन आणि यतीने एक यज्ञोपवीत धारण करावे असे देवलाने म्हटले आहे.[३] +याज्ञवल्क्याने जानव्याला ब्रह्मसूत्र असे म्हहटले आहे. ते डाव्या खांद्यावर आणि उजव्या हाताखाली लोंबणारे असे घालतात. ते नेहमी आणि देवकार्याच्या वेळी डाव्या खांद्यावर म्हणजे अपसव्य असावे आणि अन्य वेळी म्हणजे मानुषकर्माच्या वेळी निवीती म्हणजे माळेसारखे ठेवावे.[१] जानव्यावाचून भोजन केल्यास प्रायश्चित्त सांगितलेले आहे.शौच व लघुशंका हे विधी करण्याच्या वेळी ते उजव्या कानावर ठेवावे. एकाने दुस-याचे जानवे घालू नये.जानवे तुटले तर ते उदकात टाकून देऊन नवे धारण करावे असे मनू सांगतो.[३] +प्राचीन काळी काळविटाचे चामडे किंवा वस्त्र जानवे म्हणून वापरत असत.तसेच प्राचीन काळी स्त्रियाही यज्ञोपवीत घालीत असत कारण विवाहसमयी वधूने यज्ञोपरीतिनी असावे असे गोभील गृह्यसूत्रात (२.१.१८) म्हटले आहे.ब्राह्मणाने कापसाच्या सुताचे,क्षत्रियाने ताग्याच्या दो-याचे आणि वैश्याने बक-याच्या लोकरीच्या धाग्याचे जानवे वापरावे असे मनूने सांगितले आहे.(मनू २.४४)[३] +मुंज +सोळा संस्कार diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12265.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06cb2fa69cf951efa4435eabaebd109e77227071 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12265.txt @@ -0,0 +1,2 @@ +जानुणा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12272.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07b92106ba21491f13f970ea5980a634f881d5bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12272.txt @@ -0,0 +1,2 @@ +जानेवारी हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील प्रथम महिना आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12289.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17071a544ddae13630630309390e4ef45f6d09be --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12289.txt @@ -0,0 +1,4 @@ +जानेवारी २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१ वा किंवा लीप वर्षात २१ वा दिवस असतो. + + +जानेवारी १९ - जानेवारी २० - जानेवारी २१ - जानेवारी २२ - जानेवारी २३ - (जानेवारी महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12292.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e5aee8b25398efcc9fc334177e94d4cf9e5bf6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12292.txt @@ -0,0 +1,4 @@ +जानेवारी २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४ वा किंवा लीप वर्षात २४ वा दिवस असतो. + + +जानेवारी २२ - जानेवारी २३ - जानेवारी २४ - जानेवारी २५ - जानेवारी २६ - जानेवारी २७ - (जानेवारी महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12338.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d51f6f8a1e7cbdff1fc5b21f3b8af37ec1bec69f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12338.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +जामखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील एक शहर आहे. येथील नदीचे नाव विंचरणा असे आहे . + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12346.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62eaab6ebfd27d02b2d8f437e9d7eaddde93c136 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12346.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12361.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc2420f50b29447ab26edca3b9eb894ffb918c64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12361.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामठा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अति उष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अति उष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12366.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..264f65fcdcae18709a04148ca48b69fd4672b36d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12366.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12369.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a03d1cf74bfbf246f7abe1f14929a1a02c9568b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12369.txt @@ -0,0 +1,2 @@ + जामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1237.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..253a44d63772e229402de243e3b77639a4a042ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1237.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणेशपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12386.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..daa4d8e53e92bff64c672a3706efc0e7d7d0618c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12386.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामदाडवाडी चौगुलेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12398.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a80ec2c1fa625c67a9101a9b04cdc8aca41d366 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12398.txt @@ -0,0 +1 @@ +जामनगर तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा जामनगर रिफायनरी ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची जामनगर, गुजरात येथील खाजगी क्षेत्रातील ऑइल रिफायनरी आहे. ही रिफायनरी १४ जुलै १९९९ रोजी ६,६८,००० barrels per day (१,०६,२०० m3/d) स्थापित क्षमतेसह कार्यान्वित झाली. त्याची सध्याची स्थापित क्षमता १२,४०,००० barrels per day (१,९७,००० m3/d) आहे.[१] सध्या ही जगातील सर्वात मोठी रिफायनरी आहे.[२][३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12411.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19b9f2fea1393d63314ab5ac1b93430ff4b65085 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12411.txt @@ -0,0 +1,3 @@ +जामरुंग रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक आहे. +हे स्थानक बोर घाटातील मुख्य मार्गिकांवर असून मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या ब्रेक तपासणीसाठी येथे थांबतात. +येथे प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12414.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..996bdab16783488c3c32294f7653f15aa3a30924 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12414.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामरुण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12420.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0d12cc06af810e2799ba589f3a4eeed202ff4df --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12420.txt @@ -0,0 +1,2 @@ + जामवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12436.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7351f38ad84cd6389208a01bb6b555aa9a27b14a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12436.txt @@ -0,0 +1 @@ +जाम्यांग त्सेरिंग नामग्याल ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12445.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75a8b7bc370939c20674f45c59522e2b3e72f4d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12445.txt @@ -0,0 +1,2 @@ +जायगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12452.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d14813c46a266c9795cef02e04cfd1118e5b9a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12452.txt @@ -0,0 +1,8 @@ +जायभायवाडी हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील गाव आहे. धारूर तालुका हा बालाघाटच्या डोंगर रांगात वसलेला तालुका आहे. या तालुक्याची तीन वैशिष्ठ्ये आहेत - दुष्काळी तालुका, ऊसतोड कामगारांचा तालुका आणि गोड सीताफळांंचा तालुका. जायभायवाडी हे असेच एक दुर्लक्षित व मागास गाव आहे. आपल्या प्रयत्नांनी या छोट्या वाडीने दुष्काळावर मात करण्याचा सामूहिक प्रयत्न केला.[१] +बीड पासून ५०  किलोमीटर अंतरावर तर धारूरपासून १७ किलोमीटर अंतरावर आहे. गावाचे एकूण क्षेत्र  २६२.६५  हेक्टर आहे. या गावात ५५  घरे आहेत [२] २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या २१३ आहे. त्यातील १०७ पुरुष आणि १०६  महिला आहेत.[३] +२०१४ व २०१५ हे दोन सलग वर्षे बीड जिल्ह्यात दुष्काळ होता.[४] [५] [६] शेतातील नापिकी,शेतकरी आत्महत्या[७], गुरांच्या दुष्काळी धावण्या व गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँँकर अशी विदारक परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच गावांची होती.[८] +जायभायवाडी कमी पर्जन्यमान असल्याने हे गाव नेहमीच दुष्काळी भागात मोडते.[९] कोरडवाहू शेतीवर उपजीविका होत नसल्याने गावातील लोक ऊसतोडणीसाठी जातात.[१०] [११] [१२] [१३] +गावातील लोकानी व ग्रामपंचायतीने गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणलोटक्षेत्र विकासाचा प्रकल्प केला. पानी फाउंडेशनतर्फे होणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप २०१७  व २०१८ स्पर्धेत [१४] गाव सहभागी झाले होते.[१५] पानी फाउंडेशनतर्फे तांत्रिक प्रशिक्षण झाल्यावर गावाची शिवार फेरी करून कामाचे नियोजन झाले.[१६]ग्रामसभेत आगकाडी मुक्त शिवार, चराई बंदी, कुऱ्हाडबंदी असे निर्णय सामूहिकरित्या घेऊन त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. ८ एप्रिल २०१७ पासून गावाने काम करण्यास सुरुवात केली. पुढील ४५ दिवसात श्रमदान[१७] व  मशिनच्या माध्यमातून काम करून मोठा जलसाठा निर्माण करण्यात आला. प्रत्येक घरात शोषखड्डा, गावातील शिवारातील माती परीक्षण, गावाच्या प्रति माणसी ६ घनमीटर श्रमदान झाले. माथा ते पायथा पद्धतीने  गावाच्या पाणलोट क्षेत्रावर उपचार करण्यात आले. क्षेत्र उपचार म्हणून बांध बंदिस्ती, सलग समपातळीतील चर, खोल सलग समपातळीतील चर, अनगड दगडी बांध   तर पायथ्याचे उपचार म्हणून नदी खोलीकरण,शेततळी व मातीनाला बांध करण्यात आले.स्पर्धेतील गुणदानाच्या निकषानुसार काम झाले. गावात मोठा पाणी साठा तयार करण्यात आला.  गावाला यावर्षी स्पर्धेत यश मिळाले नाही परंतु गाव पाणीदार झाले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न या कामाने सुटला.[१८] [१९]  +या सर्व कामात गावाने श्रमदान केले व ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाईने अवजड यंत्रांच्या द्वारे काम करण्यासाठी मदत केली.[२०] [२१] [२२] [२३] [२४] [२५] +सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेत गावाला राज्यपातळीवरील दुसरे बक्षीस मिळाले.[२६] +सत्यमेव जयते वॉटर कप २०१८  स्पर्धेत गावाने तालुका पातळीवरील पहिले बक्षीस मिळवले.[२७] [२८]   diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12453.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d14813c46a266c9795cef02e04cfd1118e5b9a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12453.txt @@ -0,0 +1,8 @@ +जायभायवाडी हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील गाव आहे. धारूर तालुका हा बालाघाटच्या डोंगर रांगात वसलेला तालुका आहे. या तालुक्याची तीन वैशिष्ठ्ये आहेत - दुष्काळी तालुका, ऊसतोड कामगारांचा तालुका आणि गोड सीताफळांंचा तालुका. जायभायवाडी हे असेच एक दुर्लक्षित व मागास गाव आहे. आपल्या प्रयत्नांनी या छोट्या वाडीने दुष्काळावर मात करण्याचा सामूहिक प्रयत्न केला.[१] +बीड पासून ५०  किलोमीटर अंतरावर तर धारूरपासून १७ किलोमीटर अंतरावर आहे. गावाचे एकूण क्षेत्र  २६२.६५  हेक्टर आहे. या गावात ५५  घरे आहेत [२] २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या २१३ आहे. त्यातील १०७ पुरुष आणि १०६  महिला आहेत.[३] +२०१४ व २०१५ हे दोन सलग वर्षे बीड जिल्ह्यात दुष्काळ होता.[४] [५] [६] शेतातील नापिकी,शेतकरी आत्महत्या[७], गुरांच्या दुष्काळी धावण्या व गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँँकर अशी विदारक परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच गावांची होती.[८] +जायभायवाडी कमी पर्जन्यमान असल्याने हे गाव नेहमीच दुष्काळी भागात मोडते.[९] कोरडवाहू शेतीवर उपजीविका होत नसल्याने गावातील लोक ऊसतोडणीसाठी जातात.[१०] [११] [१२] [१३] +गावातील लोकानी व ग्रामपंचायतीने गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणलोटक्षेत्र विकासाचा प्रकल्प केला. पानी फाउंडेशनतर्फे होणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप २०१७  व २०१८ स्पर्धेत [१४] गाव सहभागी झाले होते.[१५] पानी फाउंडेशनतर्फे तांत्रिक प्रशिक्षण झाल्यावर गावाची शिवार फेरी करून कामाचे नियोजन झाले.[१६]ग्रामसभेत आगकाडी मुक्त शिवार, चराई बंदी, कुऱ्हाडबंदी असे निर्णय सामूहिकरित्या घेऊन त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. ८ एप्रिल २०१७ पासून गावाने काम करण्यास सुरुवात केली. पुढील ४५ दिवसात श्रमदान[१७] व  मशिनच्या माध्यमातून काम करून मोठा जलसाठा निर्माण करण्यात आला. प्रत्येक घरात शोषखड्डा, गावातील शिवारातील माती परीक्षण, गावाच्या प्रति माणसी ६ घनमीटर श्रमदान झाले. माथा ते पायथा पद्धतीने  गावाच्या पाणलोट क्षेत्रावर उपचार करण्यात आले. क्षेत्र उपचार म्हणून बांध बंदिस्ती, सलग समपातळीतील चर, खोल सलग समपातळीतील चर, अनगड दगडी बांध   तर पायथ्याचे उपचार म्हणून नदी खोलीकरण,शेततळी व मातीनाला बांध करण्यात आले.स्पर्धेतील गुणदानाच्या निकषानुसार काम झाले. गावात मोठा पाणी साठा तयार करण्यात आला.  गावाला यावर्षी स्पर्धेत यश मिळाले नाही परंतु गाव पाणीदार झाले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न या कामाने सुटला.[१८] [१९]  +या सर्व कामात गावाने श्रमदान केले व ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाईने अवजड यंत्रांच्या द्वारे काम करण्यासाठी मदत केली.[२०] [२१] [२२] [२३] [२४] [२५] +सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेत गावाला राज्यपातळीवरील दुसरे बक्षीस मिळाले.[२६] +सत्यमेव जयते वॉटर कप २०१८  स्पर्धेत गावाने तालुका पातळीवरील पहिले बक्षीस मिळवले.[२७] [२८]   diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12476.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39703dedc17d5897ce9e819e1593bbca001069a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12476.txt @@ -0,0 +1 @@ +जार्व्हिस बे प्रदेश हा ऑस्ट्रेलियाचा केंद्रशासित प्रदेश आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12481.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbf65a046e288525905ecd0336843eedeb7cbd8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12481.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख जालंधर जिल्ह्याविषयी आहे. जालंधर शहराबद्दलचा लेख येथे आहे. +जालंधर' हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र जालंधर येथे आहे. +२०१७ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ४१,९३,५९० इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12482.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..554412d159639a912a66b5eaf2181eefe9beb49f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12482.txt @@ -0,0 +1,5 @@ +श्री चैतन्य जालिंदरनाथांचा जन्म सोमयज्ञा मधून झाला आहे हस्तिनापुराचा राजा ब्रिहद्रव सोमयज्ञ करीत असताना त्या त्या यज्ञ मध्ये ऋषी मुनींनी विभूती घेण्यासाठी हाथ टाकला तर त्यात त्यांना एक मुलाचे पाय लागले व त्यांनी त्या मुलाला बाहे काढले अश्या प्रकारे चैतन्य जालिंदर नाथांचा जन्म झाला +त्याच्या जन्माची कथा अशी आहे की आदिनाथ शिव शंकराचं तिसऱ्या नेत्रात अग्नी त्या यज्ञ कुंडा मध्ये सामावला आणि त्या मध्ये अंतरिक्ष नारायणा ने प्रवेश केला त्यातून जालिंदर नाथ प्रकट झाले अग्नितून प्रकट झाले म्हणून त्यांना अग्नी देवाचे पुत्र असे म्हणतात अग्निदेवाचा प्रसाद म्हणून त्या राजाने त्याचा सांभाळ केला जालिंदर नाथ 12 वर्षाचे झोके असता त्यांचे मन संसारात त्या राजवाड्यात लागेल म्हणूनते घर सोडून निघून आले घर सोडून आल्यावर ते राणा वनात फिरत असताना ते एक वनात थांबले व त्याच वेळेस तेथे वणवा लागला व संपूर्ण जंगलाला आग लागली सगळी कडे अग्नी पसरला त्या वनव्यातून जालिंदर नाथ इकडे तिकडे पळत असतांना अग्नी देवाचे लक्ष जालिंदर नाथ वरती पडले आणि त्याच वेळेस अग्नी देवाला त्यांची ओळख पटली व त्यांनी ओळखले की हा तर आपलाच पुत्र आहे पिता पुत्रा ची भेट झाली त्या नंतर अग्निदेवाने त्यांना गुरू दत्तात्रेय याच्या कडे आणले व जालिंदर नाथांना दीक्षा द्यावी असा अनुग्रह केला । अग्नी देवाच्या म्हणण्यानुसार गुरू दत्तने जालिंदर नाथान दीक्षा दिला सर्व विद्या, मंत्र, तंत्र, सिद्धी दिल्या व बद्रीनाथ येथे तपास बसविले. +जालिंदर नाथ हे कानिफनाथ महाराजांचे गुरू आहेत +नाथांची संजीवनी समाधी बीड जिल्यातील येवलवाडी येथे आहे, +नगर-शिरूर-बीड रोड वरती रायमोहा या गावा मधून प्रवेश करून येवल वाडी येथे जाता येते diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12484.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9c9247969815b4606caa9c2409ef6f4abeee0ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12484.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 31°19′33.6″N 75°34′33.6″E / 31.326000°N 75.576000°E / 31.326000; 75.576000 + +जालंधर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे. हे शहर पंजाब मधील २२ जिल्ह्यांपैकी जालंधर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जालंधर हे एक मोठे औद्योगिक शहर आहे. या शहराची मुख्य उत्पादने चामडे, खेळ व हाताची साधने आहेत. यामुळे ते जगभर प्रसिद्ध आहे. येथे उच्च दर्जाची रुग्णालये देखील आहेत, यामुळे ती वैद्यकीय पर्यटन क्षेत्रातही कामगिरी करत आहे. जालंधर हे पंजाबमधील सर्वात जुने शहर आहे. जालंधर असे स्थान आहे ज्याने देशाला अनेक शूर योद्धा दिल्या आहेत. जालंधरमध्ये बरीच मंदिरे, गुरुद्वार, किल्ले आणि संग्रहालये आहेत जिथे भेट दिली जाऊ शकते. +भारत देशात नाथांचा सर्वात प्राचीन इतिहास आहे असे म्हटले जाते की भारतात नाथांच्या नावाने बरीच तीर्थक्षेत्र आहेत आणि काही शहरेही त्यांच्या नावावर आहेत, जालंधर जिल्ह्याचे नाव भगवान आदिनाथ यानिकी शिव यांचे शिष्य जालंधर नाथ यांच्या नावावर आहे. ज्याचा उल्लेख नाथ ग्रंथ आणि महाभारतातही आहे. नाथ पंथचे गोरख नाथ हे गोरखपूर नावाच्या शहराचे नाव आहे. गोरख नाथचे गुरू मत्स्येंद्र नाथ यांच्या नावाने एक मत्स्यपालन देश देखील होता. काहीजणांचा असा विश्वास आहे की जालंधर म्हणजे पाण्याखाली आणि येथे सतलज आणि बियास नद्यांचा संगम आहे, म्हणून त्या जागेला जालंधर असे नाव देण्यात आले. जालंधरला त्रिरट्टा म्हणूनही ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12486.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbf65a046e288525905ecd0336843eedeb7cbd8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12486.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख जालंधर जिल्ह्याविषयी आहे. जालंधर शहराबद्दलचा लेख येथे आहे. +जालंधर' हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र जालंधर येथे आहे. +२०१७ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ४१,९३,५९० इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12518.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39d7aa6a13b222e96114c040f352f7f4c46f444d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12518.txt @@ -0,0 +1,4 @@ + +हा लेख राजस्थानमधील जालोर जिल्ह्याविषयी आहे. जालोर शहराच्या माहितीसाठी पहा - जालोर. +जालोर हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र जालोर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12524.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d73e14e62120d17aa0e5b9140a4ddd5ebd23128b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12524.txt @@ -0,0 +1,3 @@ +जाल्त्सबुर्ग (जर्मन: Salzburg) हे ऑस्ट्रिया देशाचे एक राज्य आहे. देशाच्या पश्चिम भागातील आल्प्स पर्वतरांगेत वसलेल्या जाल्त्सबुर्गच्या पूर्वेस ओबरओस्टराईश व श्टायरमार्क, दक्षिणेस व पश्चिमेस तिरोल तर दक्षिणेस क्यार्न्टन ही राज्ये तर वायव्येस जर्मनीचे बायर्न हे राज्य आहेत. +जाल्त्सबुर्ग ह्याच नावाचे शहर जाल्त्सबुर्गची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ह्या राज्याची लोकसंख्या इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12540.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..101fca352f1b0c76a9e99edc2b014cc610c18869 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12540.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12573.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..944ff13bd9bc86796237821674e623fee46d788c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12573.txt @@ -0,0 +1,2 @@ +जावळापाठक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12591.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e84a5b9d9ef2fbb61481f6b4760271fd6d334e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12591.txt @@ -0,0 +1,2 @@ +जावा (इंडोनेशियन: Jawa) हे इंडोनेशिया देशाचे एक बेट आहे. जावा हे आकाराने जगातील १३व्या क्रमांकाचे व जगातील सर्वाधिक व सर्वात घनदाट लोकसंख्येचे बेट आहे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता ह्याच बेटावर वसलेली आहे व देशाच्या लोकसंख्येच्या ६० तक्के लोक जावा बेटावर राहतात. ऐतिहासिक काळात बलशाली हिंदू राज्ये नांदलेल्या आणि वसाहतयुगात महत्त्वाची डच वसाहत असलेले जावा आधुनिक इंडोनेशियाच्या अर्थकारणात व राजकारणात महत्त्वाचे स्थान राखून आहे. +पूर्वी ह्या बेटाचे नाव यव द्वीप होत आणि याचे संदर्भ भारताच्या बऱ्याच ग्रंथात आढळतात. येथे जवळजवळ २००० वर्ष हिंदू सभ्यत्येचे प्रभुत्व होते. आजही इथे भरपूर ठिकाणी हिंदू लोकवस्ती आढळते. खासकरून पूर्व जावा मध्ये मजापहित साम्राज्यचे वंशज टेंगर लोग रहतात जे आजही हिंदू आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12630.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..912f8975c35819ef52cb478acd0d17d4e839f01a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12630.txt @@ -0,0 +1,3 @@ +जसिल पी. इस्माइल हा एक मल्याळी-भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12636.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be26d21af5c84cc582940b6756307a8ffa0c2857 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12636.txt @@ -0,0 +1,8 @@ +जास्वंद ही एक फुले देणारी बहुवार्षिक वनस्पती आहे. +भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडुप स्वरूपात असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच हे फुलझाड अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानांत उठून दिसतात. जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. मधमाश्‍या, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलूल दिसते. असे म्हटले जाते की श्री गणेशाला इतर फुलांपेक्षा जास्वंदीचे फुल प्रिय आहे. +जास्वंदीच्या फुलांचा उपयोग केस धुण्यासाठी होतो. जास्वंदीच अर्क घातलेले केशतेल जबाकुसुम म्हणून प्रसिद्ध आहे. शाम्पूमध्ये एक घटक म्हणून जास्वंदीच्या पाना-फुलांच्या अर्काचा समावेश होतो. इजिप्तमध्ये ते लघवी साफ होण्यासाठी डाययुरेटिक (मूत्रल) म्हणून वापरतात. इराणमधील वैद्य रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी एक घटक म्हणून त्याचा वापर करतात. ही वनस्पती एक सौम्य रेचक म्हणूनही उपयोगात आहे.पोट साफ करण्यासाठी, तर काही देशांमध्ये चक्क भाजी करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. अनेक महिला फुलांमधील नानाविध रंग सरबतांसाठी किंवा जाम-जेलीसारख्या उपयोगातनायजेरियात खाद्यपदार्थांमध्येही वापरतात. काही फुलांचा रंग उकळत्या पाण्यात बाहेर पडतो. मेक्‍सिकोमध्ये तर जास्वंदीच्या वाळलेल्या फुलांपासून एक चविष्ट खाद्यपदार्थ तयार केला जातो. +जास्वंदाचा समावेश असलेल्या चहाच्या डिप-डिप पुड्या हा एक फार मोठी जागतिक बाजारपेठ लाभलेला व्यवसाय आहे. चहाला लालसर किंवा पिवळसर रंग प्राप्त व्हावा म्हणून वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा वापर केला जातो. याचे रंगीत पेय हे शीत किंवा गरम पेय म्हणून वापरता येतं. या गरम पेयामार्फत सूक्ष्म प्रमाणात लोह, ताम्र, जस्त (झिंक), ब-१, ब-२ आणि क ही जीवनसत्त्त्वे शरीराला मिळू शकतात. या पेयाच्या सेवनामुळे अपायकारक लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल कमी होते आणि हितकारक हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल वाढते. तसेच रक्तशर्करा, रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. हे पेय पाचक आहे. ज्याला तीव्र उदासीनतेची बाधा झाली आहे, त्यांच्यासाठी जास्वंदयुक्त चहा गुणकारी असल्याचे निष्कर्ष प्राप्त झालेले आहेत. जास्वंदीच्या फुलांचे असे काही गुणधर्म आधीपासूनच माहिती झालेले असले, तरी त्यासंबंधीचे सखोल संशोधन चालूच असते. जास्वंदीमुळे चहाला लाल किंवा पिवळसर रंग येण्याचे कारण म्हणजे फुलात असलेली फ्ल्याओनाईड, डेल्फिनिडिन, सायनिडिन, अन्थोसायनिंस ही सेंद्रिय द्रव्ये.. शरीरातच तयार होणारी फ्री-रॅडिकलवर्गीय रसायने निष्प्रभ करणे गरजेचे असते. त्याकरिता हिबिस्कसच्या चहात जे प्रोटोकॅटेचुइक आम्ल असते, ते ॲन्टि-ऑक्‍सिडन्ट म्हणून उत्तम कार्य करते. +फिटनेस तज्ञांचा असा विश्वास आहे की या विशेष प्रकारचा चहा ऊर्जा, ताजेपणा आणि वजन कमी करण्यास मदत करु शकतो. यामध्ये पॉलिफेनोल्स कंपाऊंड असते आणि शरीरात ॲंटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. हा चहा अल्झायमरची शक्यता सुद्धा कमी करतो, पण ह्या चहाचा अतिरेक होऊ नये +जास्वंदवर्गीय वनस्पतींचे सुमारे सव्वादोनशे प्रकार आहेत. त्यातील काही पाच-सहा मीटर उंच वाढतात. उंच वाढणाऱ्यांत "हिबिस्कस कॅनाबिनस' ही जात असून, ती त्याच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे. भरपूर सेल्युलोजयुक्त कर्बोदके असलेल्या या वनस्पतीला "केनाफ' म्हणतात आणि कागदनिर्मितीच्या उद्योगात तो एक महत्त्वाचा कच्चा माल आहे. काही प्रकारांमधील फुलांना मंद सुगंध असतो. तागाच्या वनस्पतीचे जसे तंतू निघतात, त्याप्रमाणे "हिबिस्क्‍स सब्दारिफा' या वाणाचेही शोभिवंत धागे निघतात. काही देशांमध्ये त्याचा स्कर्ट बनवतात. तसेच धाग्यांचा उपयोग केसांचा टोप बनविण्याकरितादेखील केला जातो. +भौतिकीशास्त्रामध्ये फोटॉनिक्‍स, ऑप्टो-इलेक्‍टॉनिक्‍स किंवा ऑप्टिक्‍स (प्रकाशकी) या शाखांचे महत्त्व वाढत आहे. ऑप्टिकल फायबरमार्फत टेलिकम्युनिकेशन, माहिती-तंत्रज्ञान संकलन, होलोग्राफी, रोबोटिक्‍स, शस्त्रक्रिया (उदाहरणार्थ डोळ्यांचा नंबर कमी करणे) अशा अनेक उपयोगांसाठी त्याचा थेट संबंध आहे. त्यासाठी लागणाऱ्या अनेक उपकरणांमध्ये प्रकाशाचा विशिष्ट वक्रीभवनांक (नॉन-लिनिअर रिफ्रॅक्‍टिव्ह इंडेक्‍स) असलेले रंगद्रव्य आवश्‍यक असते. सध्या त्यासाठी बहुधा कृत्रिम असेंद्रिय रसायने वापरली जातात.. पण ती यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी उच्च क्षमतेच्या महागड्या लेसर किरणांची आवश्‍यकता असते. हा अडथळा दूर करण्यासाठी योग्य अशाच वक्रीभवनांकाचे स्वस्त, पण मस्त असे "मटेरियल' जास्वंदीच्या पानांनी क्‍लोरोफिल आणि कॅरोटेनॉईडच्या स्वरूपात रंगद्रव्ये प्राप्त करून दिले आहे. +जास्वंदीचे फूल एखाद्या कागदाच्या कपट्यावर चिरडले की लिटमस पेपरचा गुणधर्म असलेला निळा पेपर तयार होतो. आम्लधर्मी पदार्थात बुडवला की तो लाल होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12641.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a45607e9ab503b7f723b8652a66ae1b69871ff52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12641.txt @@ -0,0 +1,8 @@ +झायरा वसीम (जन्म २३ ऑक्टोबर २०००) ही एक भारतीय माजी अभिनेत्री आहे जिने हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. फिल्मफेअर पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्तकर्ता, वसीम यांना २०१७ मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पूर्वीचा अपवादात्मक कामगिरीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्कार ) देऊन सन्मानित करण्यात आले होते.[१][२] +दंगल (२०१६) या चरित्रात्मक क्रीडा चित्रपटामध्ये तरुण गीता फोगटच्या भूमिकेतून वसीमने तिच्या चित्रपटात पदार्पण केले. हा जगभरात २,००० कोटी (US$४४४ दशलक्ष) पेक्षा जास्त कमाई करून सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट झाला. त्यानंतर तिने संगीत चित्रपट सिक्रेट सुपरस्टार (२०१७) मध्ये एक महत्त्वाकांक्षी गायिका म्हणून काम केले, जो महिला नायकासह सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला. दोघांनाही आमिर खान प्रॉडक्शनचा पाठिंबा होता आणि तिने अनेक प्रशंसा मिळवल्या. चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि नंतरच्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) चा फिल्मफेअर पुरस्कार यांचा समावेश आहे. तिचा शेवटचा चित्रपट द स्काय इज पिंक (२०१९) मध्ये आला, ज्याने तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळवून दिले. +वसीमने २०१९ मध्ये चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेण्याची घोषणा केली.[३] +वसीमचा जन्म २३ ऑक्टोबर २००० ला [४] [५] श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर, येथील कुटुंबात आई-वडील झाहिद आणि झरका वसीम यांच्याकडे झाला. तिचे वडील श्रीनगरमधील जम्मू आणि काश्मीर बँकेत कार्यकारी व्यवस्थापक म्हणून काम करतात आणि तिची आई शिक्षिका आहे. तिने सोनवार, श्रीनगर येथील सेंट पॉल इंटरनॅशनल अकादमीमधून दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.[६][७] +जून २०१५ मध्ये वसीमला दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी दंगल (२०१६) द्वारे चित्रपटात पदार्पण करण्यासाठी साइन केले होते. चित्रपटाची मुख्य छायाचित्रण सप्टेंबर २०१५ मध्ये सुरू झाली आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये वसीमचा भाग पूर्ण झाला. पहेलवानी हौशी कुस्तीपटू महावीर सिंग फोगट (आमिर खान) यांची कथा सांगणारा हा चित्रपट, जो आपल्या दोन मुली गीता (वसिम) आणि बबिता (सुहानी भटनागर) यांना भारतातील पहिल्या जागतिक दर्जाच्या महिला कुस्तीपटू बनण्यासाठी प्रशिक्षण देतो. ह्याला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 20 अब्ज (US$४४४ दशलक्ष) पेक्षा जास्त कमाई करणारा, आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट जगभरात ठरला. तिच्या अभिनयासाठी, वसीमला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकनासह अनेक पुरस्कार तसेच सकारात्मक टिप्पण्या मिळाल्या. दंगल चित्रपटातील वसीमचे प्रसिद्धी फोटो समोर आले होते ज्यात तिच्या भूमिकेसाठी केस छोटे कापलेले दाखवले होते. यामुळे त्यांच्यावर "गैर- इस्लामिक" राहिल्याचा आरोप करत प्रसिद्धी माध्यमांमध्ये टिका झाल्या. [८][९][१०] +पुढच्या वर्षी, वसीमला अद्वैत चंदनच्या दिग्दर्शनातील सिक्रेट सुपरस्टार (२०१७) मध्ये तिची यशस्वी भूमिका मिळाली, जी एक गायक बनण्याची आकांक्षा असलेल्या १५ वर्षीय किशोरवयीन इन्सिया मलिक (वसिम) च्या कथेवर आधारित संगीत नाटक आहे. आमिर खान, मेहर विज आणि राज अर्जुन सोबत सह-अभिनेता, वसीमने तिच्या अभिनयासाठी समीक्षकांची प्रशंसा मिळवली आणि अखेरीस हा चित्रपट 9 अब्ज (US$१९९.८ दशलक्ष) पेक्षा जास्त कमावणारा तिचा सलग दुसरा चित्रपत ठरला. हा जगभरात, तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट (दंगल आणि २०१५ च्या बजरंगी भाईजान नंतर) आणि महिला नायक असलेल्या सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. चित्रपटासाठी इतर अनेक पुरस्कारांव्यतिरिक्त, वसीमने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (समीक्षक) फिल्मफेअर पुरस्कार जिंकला आणि तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी प्रथम नामांकन मिळाले. नोव्हेंबर २०१७ मध्ये, राजकारणी राम नाथ कोविंद, भारताचे राष्ट्रपती, यांनी तिला दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार या दोन्ही चित्रपटांमधील अभिनयासाठी, अपवादात्मक कामगिरीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले. +मार्च २०१९ पर्यंत, वसीमने तिच्या पुढील चित्रपट द स्काय इज पिंकचे शूटिंग पूर्ण केले, जो फुफ्फुसीय फायब्रोसिसमुळे मरण पावलेली १९ वर्षांची मुलगी आयशा चौधरीचा बायोपिक आहे. प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांच्या सह-अभिनेत्री, हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०१९ रोजी समीक्षकांच्या प्रशंसासाठी भारतात प्रदर्शित झाला आणि तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. +३० जून २०१९ रोजी, वसीमने घोषणा केली की ती तिची अभिनय कारकीर्द बंद करेल कारण ती तिच्या धार्मिक श्रद्धा आणि विश्वासाशी संघर्ष होत आहे.[११][१२] नोव्हेंबर २०२० मध्ये, वसीमने चाहत्यांना सोशल मीडियावरून तिचे फोटो काढून टाकण्याची विनंती केली कारण ती तिच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.[१३] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12660.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..837d699540ae89830cf1b5d1c18e473d80d0419f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12660.txt @@ -0,0 +1,42 @@ +१२° १५′ ००″ N, ७९° २५′ ००″ E +साचा:Nofootnotes +जिंजी (तमिळ:செஞ்சி (सेंजी) हे तमिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील गाव आहे. + + + +The nearest town with a railway station is Tindivanam, 28 km away. +Gingee is located between three hills covering a perimeter of 3 km. +जिंजीचा किल्ला. + +Gingee is famous for its Gingee Fort, a popular tourist attraction. The Fort in Gingee was built by the Chola dynasty in 13th century. In 1638, Gingee came under the control of Bijapur Sultanate from Vijayanagar. In 1677, it was under the control of Maratha king Shivaji. In 1690, it changed to be under Mughal, under whose rule it became the headquarters of Arcot. It changed hands to the French in 1750, and then to the British in 1762. In the 18th century, it was occupied again by the French for 11 years. During this time, many sculptural aspects of Gingee were shifted to Pondicherry by the French. +To visit Gingee fort, guides are available from archaeological office which is on the way to the fort. The office is open for visitors from 9:00 to 17:00. +साचा:Cleanup-jargon +The Gingee country then came under the rule of the Hoysalas in the later part of the 13th and in the first half of the 14th century. From the Hoysalas it passed on, by relatively easy efforts, into the hands of the first rulers of Vijayanagara empire. The Vijayanagar dominion gradually expanded over South India and divided the administration into three important provinces, which were under the control of Nayaks. These were the Nayaks of Madura, Nayaks of Tanjore and Gingee. Information about the Gingee Nayaks and their rule is very scanty. It is said that Tupakula Krishnappa Nayaka (1490 to 1521) of a Chandragiri Balija [1][2][3][4][5][6] family was the founder of the Nayaka line of Gingee kings. He seems to have ruled gloriously all over the coast from Nellore down to the Coleroon up to 1521 A.D. Under the Nayaks the Forts were strengthened and the town was greatly enlarged. +The last Nayak of Gingee was forced to surrender to the Bijapur army towards the end of December 1649 A.D. The booty acquired by the Mohammedan rulers of Bijapur was 20 crores of rupees in cash and jewels. Gingee assumed a new and enhanced strategic importance under the Bijapur governors. Bijapur was in possession of the fortress of Gingee till 1677 A.D., when the famous Sivaji, the son of Shaji fell upon it in his momentous Carnatic expedition. The Marathas greatly strengthened and fortified its defences. +The Mughals were then able to capture the fort of Gingee in the Carnatic from Ramaraja the King of the Marathas, early in 1698, after a protracted and weak siege of seven years. Zulfikar Khan, the son of Asad Khan, the Grand Vizir in the court of Aurangazeb, was in command of the siege operation of Gingee and of its governor till he left the Carnatic after about a year from its fall. +After that Aurangazeb, granted a mansab of 2,500 rank and jagir of 12 lakhs to Swarup Singh, a Bundela Chieftain, along with the killedari of Gingee in 1700 A.D. Raja Sawrup Singh died of old age in 1714 A.D. His arrears of payments due to the faujdari amounted to 70 lakhs, being a defaulter for ten years. The Nawab of Arcot reported this matter to the Badshah (Mughal Emperor) at Delhi. Hearing about the death of his father, Desingh, the son of Raja Sarup Singh, started for Gingee from Bundelkhand, his ancestral home. +On arriving at Gingee, Desingh assumed the government of Gingee after performing the last rites of his father. Aurangazeb had granted a firman to his father and Desingh took formal possession of his father’s jaghir on ground of his hereditary right. Desingh did not receive a warm welcome from the Mughal officers. The Nawab of Arcot, Sadatullah Khan, who attempted to dispossess Desingh, pleaded that the firman was not valid. When Payya Ramakrishna, who was his secretary, informed him of the legal necessity of getting the firman renewed by the new Emperor before assuming the jaghir, Desingh replied that he had got the firman of Aurangazeb and that he need not apply to anybody else. +In fact after regaining the fort from Marathas, Aurangzeb had first appointed Nawab Daud Khan as the deputy subhadar of the Deccan. Nawab Daud Khan removed his headquarters from Gingee to the town of Arcot, as he believed that the place was not healthy. This diminished the importance of Gingee. While shifting his headquarters, Daud Khan appointed Sadatullah Khan as his Diwan and Faujdar in 1708. Sadatullah Khan later became the Nawab of the two Carnatics in 1713, under Nizam-Ul-Mulk. He was the regular and acknowledged Nawab of the Carnatic between the years 1710 and 1732 A.D. After the death of Raja Swarup Singh he renewed the demand for the arrears of revenue with his son Raja De Singh. This lead to a battle between the two, which unfortunately ended in the death of the young and valiant Rajput, Desingh on 3 October 1714. +The gallantry displayed by Desingh at the young age of 22, against the powerful Nawab Sadatulla Khan of Arcot in a struggle that was hopeless from the outset (Desingh’s army consisted of only 350 horses and 500 troopers, while the Nawab’s army had 8,000 horsemen and 10,000 sepoys) has made us remember him forever. The ballets are sung in and around Gingee till date about his bravery. However, the fortress of Gingee lost its pre-eminent position and political importance within a few years of the extinction of the Rajput rule. +Subsequently, the two European rival powers in India, the English and the French, got themselves involved in the internal quarrels and fights and the French won for themselves the Gingee fortress on the 11th Sept., 1750, under the initiative of Bussy. They took good care to secure the fort by a strong garrison, which was well supported with artillery and ammunition. +Gingee remained firmly in French possession until after the fall of Pondicherry to Sir Eyre Coote in January 1761. The English commander was Captain Stephen Smith. With the fall of Gingee the French lost their last possession in the Carnatic. +Gingee regained its political importance, for the last time in its fateful history, in 1780 A.D, when Haidar Ali, helped by some able French Officers, invaded Carnatic with a force of 90,000 men. Haidar’s men appeared before the fortress and easily carried it by their assault in November 1780. The English re-conquered it at the close of the second Mysore war from Tippu Sultan in 1799. After that Gingee had been free from the ravages and anarchy of war, but subject to desolation and decay. During the frequent Indo-French Wars, the British resident wanted the Fort and The Fortification to be demolished. Luckily his suggestion was not accepted and the Fort remains for us to experience and relive the history. +जिंजीचे अक्षांश-रेखांश 12°15′N 79°25′E / 12.25°N 79.42°E / 12.25; 79.42 आहेत.[१] हे शहर समुद्रसपाटीपासून सरासरी ९२ मीटर (३०१ फूट) उंचीवर आहे. +२००१ च्या जनगणनेनुसार [२] जिंजीची लोकसंख्या २०,८९६ होती. यांपैकी स्त्री-पुरुषांचे गुणोत्तर १:१ होते. जिंजी शहरातील ७३% साक्षर आहेत. त्यात ८१% पुरुष तर ६४% स्त्री साक्षरता आहे. एकूण लोकसंख्येच्या ११% व्यक्ती ६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या +Some of the Nayakas who ruled were: Tupakula Krishnappa Nayaka, Tupakula Chennappa Nayaka, Tupakula Gangama Nayaka, Tupakula Venkata Krishnappa Nayaka, Tupakula Venkata Rama Bhupaala Nayaka, Tupakula Thriyambamka Krishnappa Nayaka, Tupakula Varadappa Nayaka, Tupakula Ramalinga Nayani vaaru, Tupakula Venkata Perumal Naidu, Tupakula Periya Ramabhadra Naidu, Tupakula Ramakrishnappa Naidu +Gingee assembly constituency is part of [[Arni +(Lok Sabha constituency)]].[३] +[1] Velcheru Narayana Rao, David Shulman. Classical Telugu poetry: an anthology, Page 63. +[2] Sanjay Subrahmanyam. Penumbral visions: making polities in early modern South India, page 198. +[3] BS Baliga. Tamil Nadu district gazetteers, page 427. +[4] Delhi School of Economics. The Indian economic and social history review‎, page 411 mentions: +"... this time run by Balija and other Naidu families, and involving such personages in the 1630s and 1640s as Tubaki Krishnappa Nayaka of the Senji family, ...". +[5] Sanjay Subrahmanyam. The Political Economy of Commerce: Southern India 1500-1650, page 304 mentions: +"Achyutappa, it is generally believed, belonged to the Balija Chetti mercantile community, originally of Telugu extraction, but settled in the Tamil region as a part of the extensive migratory movement from the Andhra to the Tamil regions that began c.1350 and continued into our period. The family tree of Achyutappa - to the extent we are aware of it - was as follows": +Siblings of Achyutappa: +Achyutappa--Chinnana--Kesava--Brother(unknown)--Sister(unknown) +Children of Kesava': Laksmana +Children of Achyutappa's Unknown Brother: Koneri—father of Krishnappa (the founder of Senji Nayaka kingdom). - taken from Chief Merchants and European enclave, p. 324, by Brennig. +[6} Sanjay Subrahmanyam. Improvising empire: Portuguese trade and settlement in the Bay of Bengal, 1500-1700, page 206 mentions: +"..perhaps as early as 1608, the VOC's factors had maintained close contact with a family of Balija Naidus: in particular Achyutappa and his brother Chinnanna, but also two nephews, Koneri and Sesadra.." +साचा:Villupuram District diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12683.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1034ee3839e03ed7b4edc52acc5b5f7c1efb9eba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12683.txt @@ -0,0 +1,11 @@ +रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड ही LTE (Long Term Evolution) सेवा देणारी व भारतात जिओ या व्यवसायी नावाने बिनतारी संदेशवहन करणारी कंपनी आहे. ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय नवी मुंबई येथे आहे. या कंपनीकडे २जी/३जी प्रकारचे जाळे नसून ही कंपनी पूर्णपणे ४जी (फोर्थ जनरेशन) सेवा देते. ही कंपनी भारतातील एकूण २२ टेलिकॉम विभागांत १००% व्हॉईस ओव्हर एलटीई चालविते.[१] +रिलायन्स इंडस्ट्रीजचे जनक धीरूभाई अंबानी यांच्या ८३ व्या वाढदिवशी, म्हणजे (२७ डिसेंबर, इ.स. २०१५) या तारखेला जिओचे उद्‌घाटन झाले.[२] त्यानंतर त्यांची आम जनतेसाठीची व्यावसायिक सेवा ५ सप्टेंबर, २०१६ रोजी सुरू झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुख्य मालक मुकेश अंबानी यांचे रिलायन्स जिओ ही दूर संचार सेवा आहे. संजय मश्रूवाला हे जिओचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य ज्योतींद्र ठक्कर आहेत. मुकेश अंबानी हे मुख्य व्यूहकार आहेत.[३] +२०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सबंध भारतात जिओची ४जी ब्रॉड बॅंड सेवा सुरू होईल.[४] ही सुरुवात २०१५ सालच्या डिसेंबरमध्ये होणार होती, पण कंपनी अजूनही सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहे. +जिओचा मुखडा दि.१२ जून २०१५ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चौथे अपत्य या (४जी) स्वरूपात उघडला. त्यात त्यांनी डाटा, ध्वनी, अगदी ताजेतवाने मेसेजेस, दूरचित्रवाणीवरील चालू घडामोडी, मागणीनुसार चित्रपट, बातम्या, आधुनिक संगीत, तसेच डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म या सुविधा देण्याचे ठरले. +या कंपनीने स्थानिक केबल ऑपरेटरांचे सहकार्य घेऊन ब्रॉड बॅंड सुविधेसाठी देशात २५०००० किलोमीटर लांबीच्या फायबर केबल मार्फत नेटवर्क पसरविले.[५] त्याच्याकडील विविध सेवा चालू करण्याची लायसेन्से वापरून जिओ दूरदर्शन चॅनल हे वितरकांच्या मागणीप्रमाणे दूरचित्रवाणी सेवाही उपलब्ध करून देणार आहे. +२०१५ सालच्या जूनमध्ये जिओने मोबाईल हॅंडसेट बनविणाऱ्या गावांगावांतल्या कंपन्यांशी ४जी हॅंडसेट त्याच्या वैशिष्ट्यांसह उपलब्ध करून देण्यासाठी करार केले. जिओचे फायर नेट वर्क उपयोगात आणून ४जीचा वेग वाढविण्याची, तसेच त्याचा प्रसार करण्याचीही कंपनीची योजना आहे. शिवाय जिओचे ४जी वायर लेस नेट वर्क आहे. जिओने २०१५ साल्या ऑक्टोबरमध्ये स्वतःचा LYF नावाचा मोबाइल हॅंडसेट विकसित करण्याची योजना तयार केली आहे.[६] +दि. २५ जानेवारी २०१ रोजी एलवायएफ स्मार्ट फोन मालिका सुरू करण्याची कंपनीची योजना आहे ती रिलायन्स रिटेल बाजारात उपलब्ध होणार आहे. त्या मालिकेला वॉटर १, वॉटर २, अर्थ १ आणि फ्लेम १ ही नावे दिलेली आहेत. +वर सांगितलेल्या ४जी डाटा आणि टेलिफोन सुविधा चालू होण्यापूर्वी जिओने भारतातील मुख्य शहरांतून मोफत हॉटस्पॉट वायफाय (वायरलेस फायडॅलिटी) सेवा चालू केलेली आहे. तीत खालील शहरांचा समावेश आहे. +२०१६ सालच्या मार्चमध्ये जिओने भारतातील खाली दिलेल्या सहा क्रिकेट स्टेडियमांमध्ये "सन २०१६ च्या आयसीसी वर्ल्ड कप टी-२०" साठी मोफत वायफाय सुविधा चालू केली होती.ही स्टेडियम्स् खालील प्रमाणे- +मे २०१६ मध्ये जिओने ४जी सुविधा देण्याच्या दृष्टीने गूगल प्ले वर बरेच विविध प्रकारचे ॲप्स चालू केले आहेत.[८] जर मोबाईलवर ॲप असेल आणि ते ज्याला डाऊनलोड करावयाचा असेल त्याच्याकडे जिओ सिम कार्ड असणे आवश्यक आहे. बहुतेक ॲप्स बीटा फेसवर आहेत. त्यांतील काही ॲप्स असे : +बॉलीवुड ॲक्टर शाहरुख खान दि.२४ डिसेंबर २०१५ रोजी जिओचा ब्रॅंड अम्बॅसडर झाला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12701.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b04639bdd1409729858aec3051f1b434edf862db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12701.txt @@ -0,0 +1,26 @@ +राजमाता जिजाबाई शहाजी भोसले (१२ जानेवारी इ.स. १५९८ - १७ जून , इ.स. १६७४)[१] ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते.[२] जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.[ संदर्भ हवा ] +जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या. +भारत सरकारने ७ जुलै १९९९ रोजी जिजाबाईंच्या सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित केले.[३][४] जिजाबाई या अनेक चित्रपट आणि पुस्तकांच्या प्रेरणा आहेत. +जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथील म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी झाला. लखोजीराजे जाधव हे मराठा कुलीन होते. जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले.[५] +१७ जून १६७४ रोजी जिजाबाईंचा मृत्यू झाला. सी.व्ही. वैद्य यांनी त्यांच्या मध्ययुगीन भारत या पुस्तकात असे म्हटले आहे की, यादव "निश्चितपणे शुद्ध मराठा क्षत्रिय" आहेत. [जिजाबाई (शिवाजी महाराजांच्या, ज्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली, त्यांच्या आई) या मराठा/ देवगिरि जाधव/यादव साम्राज्याचे महाराज लखोजीराजे जाधवांच्या पुत्री होत्या,[६][७] +लखुजीराव जाधव हे निजामशाही दरबारातील बलाढ्य, मातब्बर मंडळी पैकी एक होते. एक दिवशी सर्व सरदार, जहागिरदार, मनसबदार आणि वतनदार शाही कदम पोशी करून आपापल्या घरी जावयास निघाले असता. महाद्वार सामोरी भयंकर गर्दी झाली. या गर्दीत खंडागळ नावाच्या सरदाराचा हत्ती अनियंत्रित झाला. आणि लोकांना पायाखाली तुडवू लागला. +अशावेळी लखुजीराव जाधव यांचा मुलगा दत्ताजीने आपल्या सैन्यासह हत्तीला रोखण्यासाठी त्यावर बाणांचा,भाल्यांचा आणि तलवारीचा वार करू लागले. हा सर्व प्रकरण रोखण्यासाठी विठोजी राजे भोसले यांचे दोन्ही मुले संभाजी आणि खेलोजी ( शहाजीराजे यांचे चुलतभाऊ ) दत्ताजी वर तुटून पडले. आणि भोसले - जाधव यांच्यात युद्ध पेटले. आणि संभाजी ने दत्ताजीला ठार केले. ही बातमी पुढे पोहचलेल्या लखुजीराव जाधव यांना कळताच ते सूड घेण्यासाठी भोसल्यांवर चालून आले. +आणि संभाजी वर प्रहार केला. आपल्या चुलतभावावर वार केला म्हणून शहाजीराजे भोसले देखील या लढाईत उतरले परंतु लखुजीराव जाधवांचा आक्रोश सामोरी त्यांचा टिकाव लागला नाही. लखुजीराव यांच्या तलवारीच्या प्रहाराने शहाजी महाराज गंभीर जखमी झाले. आणि त्यांनी अखेरीस संभाजीला ठार केला.[८] +या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.[९] नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता. +जिजाबाईंना एकूण सहा (६) अपत्ये होती. त्यापैकी ४ दगावली (मतभेद आहेत) व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. +जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.[१०] +शिवाजी महाराज १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवरायांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.[११] +शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत. +१७ जून १६७४ रोजी किल्ले रायगडाजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाले होते.[१२] +जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. हे सर्व गुण त्यांनी त्यांचा शिवरायांना दिले. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.[१२] +त्यांचा मोठा मुलगा संभाजीचा मृत्यू अफझलखानाने केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिले, जे त्यांनी पूर्ण केले. +पुणे येथील आपल्या पतीची जहागीर त्यांनी समर्थपणे चालवून त्याचा विकास केला. त्यांनी कसबापेठ गणपती मंदिराची स्थापना केली. तसेच केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला.[१२] +शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पार पाडली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. +शिवरायांच्या पहिल्या पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांचे जुलमाने धर्मपरिवर्तन झाले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. +राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाबाईंनी पूर्णतः जबाबदारी उतारवयातही कौशल्याने निभावून नेली. +राजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही- +जिजाबाईंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. शिवाजी महाराजांवरील चित्रपट-नाटकांत जिजाबाईंचे पात्र बहुधा असते. परंतु जिजाबाईंवर स्वतंत्र असे फारच थोडे चित्रपट निघाले, त्यांपैकी काही हे :- +राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगंड मोसे खोऱ्यातील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी 600 तरुण संवगड्यांना सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशाहीला कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला‌.पुढे निजामशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा ह्याच्याशी स्वराज्य उभारणीबाबत चर्चा करून नरसाळा किल्ला मिळविला. चाकणचा किल्लेदार सुद्धा स्वराज्याच्याच विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला. रक्ताचा थेंबही न सांडता तीन किल्ले लोकांच्या उस्फुर्त पाठींब्यातुन मिळाले. लोकांना स्वराज्य पाहिजे आहे हे स्पष्ट झाले, पुढे कोंढाण्याच्या मुसलमान किल्लेदाराला भरपूर पैसे देऊन गड ताब्यात घेतला. शहाजीराजांची परंपरागत जहाँगिरी होती पुणे, सुपे, बारामती, इंदापूर आणि शिरोळ या जहाँगिरीच्या सुरक्षिततेसाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणे किती गरजेचे आहे, हे माँसाहेब जिजाऊंनी पटवून दिले. ऐन दिवाळीच्या दिवशीच पुरंदरचा किल्ला स्वराज्यात आला. व जिजाऊ माँसाहेबांच्या उपस्थितीत शिवरायांनी खरीखुरी दिवाळी साजरी केली. त्यामुळे शहाजीराजे शिवरायांना मदत करीत असल्याचा संशय आला जिंजीच्या मोहिमेवर गेलेल्या शहाजीराजांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशाहाने कैद करविले. आदिलशहाने दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी मुर्रादखान व फतेहखान यांना पाठविले. फतेह खानाने अगदी सहज सुभानमंगळ किल्ला जिंकला म्हणून मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा करून झोपले अश्या वेळी मल्हार कावजीच्या नेतृत्वात मावळ्यांनी अर्ध्या तासात फौज कापून काढली.उरलेले खानाचे सैन्य पळु लागले जे जीवंत सापडले ते शरण आले व स्वराज्यात मावळे म्हणून दाखल झाले. खानाचा खजिना, नव्या दमाचे 500 घोडे मिळाले व हीच रसद पुढे खानाच्या पराभवासाठी वापरली. महाराजांनी खानाच्या बोलसद, शिरवळ छावणीवर हल्ले करून खानाला डिवचले. खानाने पुरंदरवर चाल केली, खानाचे सैन्य पुरंदरवर अर्ध्यापर्यंत चढल्यावर अचानक दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला चढविला आणि खानाचे सैन्य कापून काढले. खानाचा सासवडपर्यंत पाठलाग केला,  तिकडे संभाजी राजांनी सुद्धा हिंदू राजांना एकत्रित करून फर्राबखानाची धुळधाण उडविली, अश्याप्रकारे आदिलशहाला जिजाऊ माँसाहेबांच्या दोन्ही पुत्रांनी तडाखेबंद उत्तर दिले. जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष यांच्याशी संधान साधले व आदिलशाहीला मोगलांकडून फर्मान आले “ शहाजीराजे भोसले आमचा माणूस आहे, शिवाजी भोसले आमच्या सेवेत आहे, त्याचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे” त्यामुळे शहाजीराजेंची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली, आदिलशहाला मोठी चूक झाल्याचे कळून चुकले आणि त्याने शहाजीराजेंना दरबारात बढती देऊन फर्जंद पदावर घेतले, या संपूर्ण प्रकरणामागे माँसाहेब जिजाऊंची मुत्सद्दीगिरी कारणीभूत ठरली. 25 जुलै 1629ला निजामाने विश्वासघाताने भर दरबारात वडील राजे लखुजीराव, भाऊ अचलोजी व राघोजी आणि भाचा यशवंतराव या चौघा कुटुंबियांना एकाच वेळी खून केला. तेव्हापासून जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन अखंड सावधानता बाळगली. निजामाच्या दरबाराची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एकाच वेळी चार ठिकाणी स्वराज्याचे चारधाम चार शक्तिस्थळे निर्माण केली. +1) शहाजीराजेंना कर्नाटक प्रांतात छोटे छोटे हिंदू राजे एकत्र करून कर्नाटकात त्या राजांना सहकार्य करण्याची भूमिका, +2) मोठ्या मुलगा संभाजी राजांना बंंगलूर या शहरात 15,000 फौजेनिशी कारभार सोपविला. +3) सावत्र मुलगा व्यंकोजीराजे ( तुकाईचा मुलगा ) ला‌ तंजावर येथे शहाजीराजे व संभाजीच्या आश्रयाखाली सुरक्षित वातावरणात ठेवले. इकडे मावळ्यांसह जिजाऊ  व शिवाजी महाराजांनी अभेद्य राजगडाला राजधानी बनवून महाराजांना सुरक्षित केले. यामुळे जिजाऊ माँसाहेब जिवंत असेपर्यंत कधीही शहाजीराजे, संभाजीराजे, व्यंकोजीराजे, शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला परतवून लावण्यामध्ये मावळ्यांच्या सहकार्यांने यश मिळत गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12704.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b04639bdd1409729858aec3051f1b434edf862db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12704.txt @@ -0,0 +1,26 @@ +राजमाता जिजाबाई शहाजी भोसले (१२ जानेवारी इ.स. १५९८ - १७ जून , इ.स. १६७४)[१] ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते.[२] जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.[ संदर्भ हवा ] +जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या. +भारत सरकारने ७ जुलै १९९९ रोजी जिजाबाईंच्या सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित केले.[३][४] जिजाबाई या अनेक चित्रपट आणि पुस्तकांच्या प्रेरणा आहेत. +जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथील म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी झाला. लखोजीराजे जाधव हे मराठा कुलीन होते. जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले.[५] +१७ जून १६७४ रोजी जिजाबाईंचा मृत्यू झाला. सी.व्ही. वैद्य यांनी त्यांच्या मध्ययुगीन भारत या पुस्तकात असे म्हटले आहे की, यादव "निश्चितपणे शुद्ध मराठा क्षत्रिय" आहेत. [जिजाबाई (शिवाजी महाराजांच्या, ज्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली, त्यांच्या आई) या मराठा/ देवगिरि जाधव/यादव साम्राज्याचे महाराज लखोजीराजे जाधवांच्या पुत्री होत्या,[६][७] +लखुजीराव जाधव हे निजामशाही दरबारातील बलाढ्य, मातब्बर मंडळी पैकी एक होते. एक दिवशी सर्व सरदार, जहागिरदार, मनसबदार आणि वतनदार शाही कदम पोशी करून आपापल्या घरी जावयास निघाले असता. महाद्वार सामोरी भयंकर गर्दी झाली. या गर्दीत खंडागळ नावाच्या सरदाराचा हत्ती अनियंत्रित झाला. आणि लोकांना पायाखाली तुडवू लागला. +अशावेळी लखुजीराव जाधव यांचा मुलगा दत्ताजीने आपल्या सैन्यासह हत्तीला रोखण्यासाठी त्यावर बाणांचा,भाल्यांचा आणि तलवारीचा वार करू लागले. हा सर्व प्रकरण रोखण्यासाठी विठोजी राजे भोसले यांचे दोन्ही मुले संभाजी आणि खेलोजी ( शहाजीराजे यांचे चुलतभाऊ ) दत्ताजी वर तुटून पडले. आणि भोसले - जाधव यांच्यात युद्ध पेटले. आणि संभाजी ने दत्ताजीला ठार केले. ही बातमी पुढे पोहचलेल्या लखुजीराव जाधव यांना कळताच ते सूड घेण्यासाठी भोसल्यांवर चालून आले. +आणि संभाजी वर प्रहार केला. आपल्या चुलतभावावर वार केला म्हणून शहाजीराजे भोसले देखील या लढाईत उतरले परंतु लखुजीराव जाधवांचा आक्रोश सामोरी त्यांचा टिकाव लागला नाही. लखुजीराव यांच्या तलवारीच्या प्रहाराने शहाजी महाराज गंभीर जखमी झाले. आणि त्यांनी अखेरीस संभाजीला ठार केला.[८] +या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.[९] नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता. +जिजाबाईंना एकूण सहा (६) अपत्ये होती. त्यापैकी ४ दगावली (मतभेद आहेत) व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. +जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.[१०] +शिवाजी महाराज १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवरायांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.[११] +शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत. +१७ जून १६७४ रोजी किल्ले रायगडाजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाले होते.[१२] +जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. हे सर्व गुण त्यांनी त्यांचा शिवरायांना दिले. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.[१२] +त्यांचा मोठा मुलगा संभाजीचा मृत्यू अफझलखानाने केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिले, जे त्यांनी पूर्ण केले. +पुणे येथील आपल्या पतीची जहागीर त्यांनी समर्थपणे चालवून त्याचा विकास केला. त्यांनी कसबापेठ गणपती मंदिराची स्थापना केली. तसेच केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला.[१२] +शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पार पाडली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. +शिवरायांच्या पहिल्या पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांचे जुलमाने धर्मपरिवर्तन झाले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. +राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाबाईंनी पूर्णतः जबाबदारी उतारवयातही कौशल्याने निभावून नेली. +राजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही- +जिजाबाईंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. शिवाजी महाराजांवरील चित्रपट-नाटकांत जिजाबाईंचे पात्र बहुधा असते. परंतु जिजाबाईंवर स्वतंत्र असे फारच थोडे चित्रपट निघाले, त्यांपैकी काही हे :- +राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगंड मोसे खोऱ्यातील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी 600 तरुण संवगड्यांना सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशाहीला कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला‌.पुढे निजामशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा ह्याच्याशी स्वराज्य उभारणीबाबत चर्चा करून नरसाळा किल्ला मिळविला. चाकणचा किल्लेदार सुद्धा स्वराज्याच्याच विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला. रक्ताचा थेंबही न सांडता तीन किल्ले लोकांच्या उस्फुर्त पाठींब्यातुन मिळाले. लोकांना स्वराज्य पाहिजे आहे हे स्पष्ट झाले, पुढे कोंढाण्याच्या मुसलमान किल्लेदाराला भरपूर पैसे देऊन गड ताब्यात घेतला. शहाजीराजांची परंपरागत जहाँगिरी होती पुणे, सुपे, बारामती, इंदापूर आणि शिरोळ या जहाँगिरीच्या सुरक्षिततेसाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणे किती गरजेचे आहे, हे माँसाहेब जिजाऊंनी पटवून दिले. ऐन दिवाळीच्या दिवशीच पुरंदरचा किल्ला स्वराज्यात आला. व जिजाऊ माँसाहेबांच्या उपस्थितीत शिवरायांनी खरीखुरी दिवाळी साजरी केली. त्यामुळे शहाजीराजे शिवरायांना मदत करीत असल्याचा संशय आला जिंजीच्या मोहिमेवर गेलेल्या शहाजीराजांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशाहाने कैद करविले. आदिलशहाने दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी मुर्रादखान व फतेहखान यांना पाठविले. फतेह खानाने अगदी सहज सुभानमंगळ किल्ला जिंकला म्हणून मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा करून झोपले अश्या वेळी मल्हार कावजीच्या नेतृत्वात मावळ्यांनी अर्ध्या तासात फौज कापून काढली.उरलेले खानाचे सैन्य पळु लागले जे जीवंत सापडले ते शरण आले व स्वराज्यात मावळे म्हणून दाखल झाले. खानाचा खजिना, नव्या दमाचे 500 घोडे मिळाले व हीच रसद पुढे खानाच्या पराभवासाठी वापरली. महाराजांनी खानाच्या बोलसद, शिरवळ छावणीवर हल्ले करून खानाला डिवचले. खानाने पुरंदरवर चाल केली, खानाचे सैन्य पुरंदरवर अर्ध्यापर्यंत चढल्यावर अचानक दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला चढविला आणि खानाचे सैन्य कापून काढले. खानाचा सासवडपर्यंत पाठलाग केला,  तिकडे संभाजी राजांनी सुद्धा हिंदू राजांना एकत्रित करून फर्राबखानाची धुळधाण उडविली, अश्याप्रकारे आदिलशहाला जिजाऊ माँसाहेबांच्या दोन्ही पुत्रांनी तडाखेबंद उत्तर दिले. जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष यांच्याशी संधान साधले व आदिलशाहीला मोगलांकडून फर्मान आले “ शहाजीराजे भोसले आमचा माणूस आहे, शिवाजी भोसले आमच्या सेवेत आहे, त्याचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे” त्यामुळे शहाजीराजेंची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली, आदिलशहाला मोठी चूक झाल्याचे कळून चुकले आणि त्याने शहाजीराजेंना दरबारात बढती देऊन फर्जंद पदावर घेतले, या संपूर्ण प्रकरणामागे माँसाहेब जिजाऊंची मुत्सद्दीगिरी कारणीभूत ठरली. 25 जुलै 1629ला निजामाने विश्वासघाताने भर दरबारात वडील राजे लखुजीराव, भाऊ अचलोजी व राघोजी आणि भाचा यशवंतराव या चौघा कुटुंबियांना एकाच वेळी खून केला. तेव्हापासून जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन अखंड सावधानता बाळगली. निजामाच्या दरबाराची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एकाच वेळी चार ठिकाणी स्वराज्याचे चारधाम चार शक्तिस्थळे निर्माण केली. +1) शहाजीराजेंना कर्नाटक प्रांतात छोटे छोटे हिंदू राजे एकत्र करून कर्नाटकात त्या राजांना सहकार्य करण्याची भूमिका, +2) मोठ्या मुलगा संभाजी राजांना बंंगलूर या शहरात 15,000 फौजेनिशी कारभार सोपविला. +3) सावत्र मुलगा व्यंकोजीराजे ( तुकाईचा मुलगा ) ला‌ तंजावर येथे शहाजीराजे व संभाजीच्या आश्रयाखाली सुरक्षित वातावरणात ठेवले. इकडे मावळ्यांसह जिजाऊ  व शिवाजी महाराजांनी अभेद्य राजगडाला राजधानी बनवून महाराजांना सुरक्षित केले. यामुळे जिजाऊ माँसाहेब जिवंत असेपर्यंत कधीही शहाजीराजे, संभाजीराजे, व्यंकोजीराजे, शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला परतवून लावण्यामध्ये मावळ्यांच्या सहकार्यांने यश मिळत गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12716.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28d34006781b82204fc1516c8eeb3e2686d14d59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12716.txt @@ -0,0 +1,5 @@ +जितिया हा एक उपवास आहे ज्यामध्ये दिवसभर निर्जला (पाण्याशिवाय) उपवास केला जातो आणि माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी पाळतात. बिक्रम संवतच्या अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील सातव्या ते नवव्या चंद्र दिवसापर्यंत तीन दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने नेपाळमधील मिथिला आणि थरुहाट, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील नेपाळी लोक साजरे करतात . शिवाय, पूर्वेकडील थारू आणि सुदूर पूर्व मधेशी लोकांचा यावर मोठ्या प्रमाणावर विश्वास आहे. [१] +नियम:- उपवासाच्या दिवशी झोपायचे नाही आणि काही खायचे नाही. +हिंदू बिक्रम संवतातील अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील सातव्या ते नवव्या चंद्र दिवसापर्यंत तीन दिवस हा सण साजरा केला जातो. जीवितपुत्रिकेचा पहिला दिवस न्हाई-खाई म्हणून ओळखला जातो. त्या दिवशी माता आंघोळ करूनच अन्न घेतात. जीवितपुत्रिकेच्या दिवशी, खूर जितिया नावाचा कडक उपवास पाण्याशिवाय पाळला जातो. तिसऱ्या दिवशी उपवास पारणाने संपतो, जे दिवसाचे पहिले जेवण असते. मिथिला, थरुहाट, ईशान्य बिहार आणि पूर्व नेपाळ या प्रदेशात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि विशेष उत्सवातील स्वादिष्ट भोर (करी आणि पांढरा भात), नोनी चा साग आणि मदुआ ची रोटी तयार केली जातात. पश्चिम बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि नेपाळच्या भोजपुरी भागात, नोनीला साग (उन्हाळी खीर), मारुवा रोटी आणि झुचीनी करी दिली जाते. हा सण प्रामुख्याने भोजपुरी आणि मैथिली भाषिक नेपाळ आणि बिहार, झारखंड आणि भारताच्या पूर्व उत्तर प्रदेशात साजरा केला जातो. +असे मानले जाते की एकदा, नर्मदा नदीजवळील हिमालयाच्या जंगलात एक गरुड आणि एक मादी कोल्हा राहत होते. दोघांनीही काही महिलांना पूजा आणि उपवास करताना पाहिले आणि ते स्वतः पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या उपोषणादरम्यान, कोल्हा भुकेमुळे बेशुद्ध पडला आणि त्याने गुपचूप खाल्ले. दुसरीकडे, गरुडाने पूर्ण समर्पणाने व्रत पाळले आणि पूर्ण केले. परिणामी, कोल्ह्याला जन्मलेल्या सर्व मुलांचा जन्मानंतर काही दिवसांनी मृत्यू झाला आणि गरुडाच्या संततीला दीर्घायुष्य लाभले. +या कथेनुसार जीमुतवाहन हा गंधर्वांचा ज्ञानी व राजा होता. जिमुतवाहन राज्यकर्त्यावर समाधानी नव्हता आणि परिणामी त्याने आपल्या राज्याच्या सर्व जबाबदाऱ्या आपल्या भावांवर सोपवल्या आणि आपल्या वडिलांची सेवा करण्यासाठी जंगलात गेला. एके दिवशी जंगलात भटकत असताना त्याला एक वृद्ध स्त्री रडताना दिसली. त्याने वृद्ध महिलेला रडण्याचे कारण विचारले, त्यावर तिने तिला सांगितले की तो नागवंशी (नागवंशी) कुटुंबातील आहे आणि त्याला एकुलता एक मुलगा आहे. नवस म्हणून दररोज एक नाग पाखीराजा गरुडाला चारा म्हणून अर्पण केला जातो आणि त्या दिवशी त्याच्या मुलाला त्याचे भक्ष्य बनण्याची संधी मिळाली. त्याची समस्या ऐकून जिमुतवाहनाने त्याचे सांत्वन केले आणि वचन दिले की तो आपल्या मुलाला जिवंत परत आणेल आणि त्याचे गरुडापासून संरक्षण करेल. तो गरुडाला चाऱ्यासाठी अर्पण केलेल्या खडकांच्या पलंगावर झोपण्याचा निर्णय घेतो. गरुड येतो आणि लाल कपड्याने झाकलेले जिमुतवाहन बोटांनी धरतो आणि खडकावर चढतो. ज्याला तो अडकवतो तो प्रतिसाद देत नाही तेव्हा गरुड आश्चर्यचकित होतो. तो जीमुतवाहनाला त्याची ओळख विचारतो ज्यावर तो गरुडाला संपूर्ण दृश्य कथन करतो. जीमुतवाहनच्या शौर्याने आणि परोपकाराने प्रसन्न झालेला गरुड, सापांकडून आणखी बलिदान न घेण्याचे वचन देतो. जीमुतवाहनच्या शौर्यामुळे आणि औदार्यामुळे सर्प शर्यत टिकली आणि तेव्हापासून मुलांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी उपवास केला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12724.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dee459086c13872e19f1553e739e6e66d25fd9ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12724.txt @@ -0,0 +1,7 @@ +जिते हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे पनवेल-रोहा मार्गावरील एक स्थानक आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12728.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..869a66c18dac8f77f2656a4a5d4a29adc1388657 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12728.txt @@ -0,0 +1,2 @@ +रवी कपूर उर्फ जितेंद्र ( जन्म :७ एप्रिल, १९४२), हे एक ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते असून, १९५९ पासून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. ते बालाजी टेलिफिल्म्स आणि बालाजी मोशन पिक्चर्सचे अध्यक्ष म्हणूनही काम करतात. रोमँटिक हिरो म्हणून जितेंद्र यांची ओळख आहे. +जितेंद्रचा जन्म पंजाबी खत्री कुटुंबात अमृतसर, पंजाब येथे रवी कपूर म्हणून अमरनाथ आणि कृष्णा कपूर या जोडप्याच्या पोटी झाला. त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. हे दागिने चित्रपट उद्योगाला पुरवठा केले जात असत. त्यांनी आपला मित्र राजेश खन्ना यांच्यासोबत गिरगाव, मुंबई[१] येथील सेंट सेबॅस्टियन गोवन हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण आणि मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. व्ही. शांताराम यांना दागिन्यांचा पुरवठा करताना, त्यांनी १९५९ च्या नवरंग चित्रपटात संध्या सोबत दुहेरी भूमिकेत प्रथम काम केले होते. त्यानंतर त्यांनी परत कधी मागे वळून पाहिले नाही.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12762.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..024579a6ad6cfa19ff5b3b5398fbe878aff36add --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12762.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेनीलिया डिसूझा (ऑगस्ट ५ इ.स. १९८७; मुंबई ,महाराष्ट्र - हयात) (तमिळ :ஜெனிலியா ; तेलुगू: జెనీలియా ; रोमन लिपी: Genelia D'Souza) या भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत. तेलुगू चित्रपटातील त्या एक आघाडीच्या नायिका आहेत. तेलुगू खेरीज त्यांनी तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांतूनदेखील अभिनय केला आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटाद्वारे जेनेलिया यांनी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या मस्ती, फोर्स, तेरे नाल लव हो गया अशा अनेक चित्रपटामधून त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. फेब्रुवारी २०१२ मध्ये अभिनेते रितेश देशमुख यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. इ.स. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या लई भारी (चित्रपट) चित्रपटाद्वारे जेनेलिया यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12777.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ef9818333730dc020d9abe103ee45b212220b4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12777.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: GVA, आप्रविको: LSGG) हा स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा शहरातील विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ४ किमी वायव्येस असलेला हा विमानतळ कॉइंट्रिन विमानतळ या नावानेही ओळखला जातो. या विमानाची हद्द स्वित्झर्लंड-फ्रांस सीमेस लागून आहे आणि या विमानतळास फ्रांसमधूनही प्रवेश आहे. +येथून युरोपमधील सगळ्या मोठ्या शहरांस तसेच उत्तर अमेरिका, मध्यपूर्व आणि चीनमधील प्रमुख शहरांस विमानसेवा आहे. येथे स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स, ईझीजेट स्वित्झर्लंड आणि एतिहाद रिजनल या विमानवाहतूक कंपन्याचे तळ आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12781.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4eb18ba46733f9302e981f1f0cb4da74a3725ba5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12781.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिनो जोजो (१९ मार्च, १९८७:केरळ, भारत - ) हा  डेन्मार्ककडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +हा आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १५ नोव्हेंबर, २०१८ रोजी  अमेरिकाविरुद्ध खेळला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12791.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c4342fb8ecfd0eb1e8c6af185dd76442753834b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12791.txt @@ -0,0 +1,3 @@ +जिन्ना स्टेडियम हे एक पाकिस्तानच्या गुजराणवाला शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +२० डिसेंबर १९९१ रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि शेवटचा कसोटी सामना खेळविण्यात आला तर +३ डिसेंबर १९८२ रोजी पाकिस्तान आणि भारत संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_128.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ba2fa6f3f8e6bc0160b85b0a2596451747fc7d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_128.txt @@ -0,0 +1,5 @@ +खुश सिंग (जन्म १५ सप्टेंबर १९७५) ही भारतीय वंशाची अमेरिकन मेक-अप कलाकार, निर्माता, दिग्दर्शक आणि व्यावसायिक महिला आहे. त्या एमकर्मा कॉस्मेटिक्सच्या सीईओ आहेत.[१] आणि कर्मा पोर्टफोलिओ. तिची उत्पादने दक्षिणपूर्व आशिया आणि यूएसमधील पाच देशांमध्ये १०० हून अधिक स्टोअरमध्ये विकली जातात.[२] +खुश यांनी फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून पदवी प्राप्त केली आणि टीव्ही एशियासाठी स्वतंत्र संचालक आणि टीव्ही न्यूझ रिपोर्टर म्हणून मनोरंजन उद्योगात त्वरित प्रवेश केला. इतर कलात्मक प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि सौंदर्यप्रसाधनांची एक ओळ तयार करण्याची शक्यता शोधण्यासाठी ती १९९९ मध्ये न्यू यॉर्कला परतली. दक्षिण आशियाई. टोरंटोमध्ये कॅनेडियन कॉस्मेटिक्स शोमध्ये ब्रँडची सुरुवात झाली. त्या सुरुवातीच्या मेकअप लाइनच्या यशामुळे २००६ मध्ये इंडियन लाइन खुशचा विकास आणि लॉन्च झाला.[३] +मासिके, सेलिब्रिटींसाठी कव्हर लुक आणि फॅशन शोसाठी मेक-अप तयार करण्याव्यतिरिक्त, खुश अनेक टीव्ही शो आणि पायलटमध्ये प्रमुख मेकअप कलाकार आहे. ती दोन पुस्तकांची लेखिका आहे: द आशियाई महिला: ब्युटी अँड ग्लॅमर आणि द आईज हे! खुश तिच्या मेकअपच्या आवडीचे असे वर्णन करते: "माझे काम कॅनव्हासवर प्रदर्शित होण्याच्या उत्कट उत्कटतेने चालते." +खुशने तिच्या निर्मिती कंपनी एमकर्मा च्या बॅनरखाली अनेक शॉर्ट्स, रिऍलिटी टीव्ही शो आणि चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे, ज्यात फेसेस, चॉईसेस, अ लेगेसी लॉस्ट, टीव्ही एशिया (टीव्ही मालिका), डे केर डायरीज (टीव्ही मालिका), आईचा समावेश आहे. पाककला (टीव्ही मालिका – मेकअप) आणि समीक्षकांनी प्रशंसित द सायकल. खुशने मायकेल वेचस्लर, जोनाथन सेंगर आणि रिक पोरास यांच्यासोबत द रेड रॉबिन नावाचे तिचे पहिले वैशिष्ट्य तयार केले आहे. +खुश सिंग[permanent dead link] आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12821.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86c6fc1805b09fd8f58fdc03dc21b78d07d38a15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12821.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जेम्स स्पेन्सर कुरीयर ज्युनियर (James Spencer Courier, Jr.; १७ ऑगस्ट १९७०) हा एक निवृत्त अमेरिकन टेनिसपटू आहे. आपल्या १२ वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये कुरीयरने ४ एकेरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. तो १९९२-१९९३ काळामध्ये ५८ आठवडे ए.टी.पी. क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावर राहिला होता. +चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या सर्वात तरुण वयात गाठण्याचा विक्रम आजही त्याच्याच नावावर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12834.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10f01f205577af8c252a53a76f19a39f0f05bc8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12834.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिम पार्क्स थोरला (१२ मे, १९०३:ससेक्स, इंग्लंड - २१ नोव्हेंबर, १९८०:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९३७ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +याचा मुलगा जिम पार्क्स धाकटा आणि नातू बॉबी पार्क्स हे सुद्धा इंग्लंडकडून क्रिकेट खेळले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12846.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11f692b011cbf81b9d1cea2a28e72ee419db47b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12846.txt @@ -0,0 +1,3 @@ +जिम सरभ (जन्म २७ ऑगस्ट १९८७) हा एक भारतीय अभिनेता आहे जो त्याच्या चित्रपट आणि रंगमंचावरील कामासाठी ओळखला जातो.[१][२] +त्याला फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार आणि आय.आय.एफ.ए. पुरस्कार मिळाले आहेत व आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. +नीरजा (२०१६) या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी बायोपिकमध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारली, ज्याने त्याला समीक्षकांकडून सकारात्मक पुनरावलोकने मिळवून दिली आणि फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्काराचे नामांकन मिळाले.[३] पीरियड ड्रामा पद्मावत (२०१८) आणि बायोपिक संजू (२०१८) मध्ये विरोधी भूमिका साकारण्यासाठी तो प्रसिद्ध झाला. ए डेथ इन द गुंज (२०१७), गंगूबाई काठियावाडी (२०२२) आणि मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे (२०२३) या चित्रपटांचाही तो भाग होता. २०२२ मध्ये, त्याने रॉकेट बॉईज या मालिकेत डॉ. होमी भाभा यांची भूमिका केली, यासाठी ५१ व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या नामांकन मिळाले.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12847.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16f78a3737d6c0220cf4432fab5078bd56a9d82e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12847.txt @@ -0,0 +1,5 @@ +२७ एप्रिल, १९७३ (वय ६९) +२१ जुलै, इ.स. २०१२ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12848.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a121464ae4111ba66bb5cfd88bd6f8f668738753 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12848.txt @@ -0,0 +1 @@ +सेड्रिक आयव्हन जेम्स जिम स्मिथ (२५ ऑगस्ट, १९०६:विल्टशायर, इंग्लंड - ८ फेब्रुवारी, १९७९:लँकेशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९३५ ते १९३७ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12854.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..649b1cb52b2f337e966867e53f508055d60d6664 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12854.txt @@ -0,0 +1,3 @@ +२६ सप्टेंबर, इ.स. २००७ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12867.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8366b06e228f715f7fa869d8db01a4f76ef3afb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12867.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स जॉन जिमी पियरसन (१३ ऑक्टोबर, १९९२:ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया - हयात) हा  ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12870.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b667f60d05d6b744aadda40a5bddd9896d08080 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12870.txt @@ -0,0 +1 @@ +जिम मॅन्युएल ब्लॅकेनबर्ग (३१ डिसेंबर, १८९२:केपटाउन, केप वसाहत - १९५५:) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९१३ ते १९२४ दरम्यान १८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1297.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f57674ed5fcbf3a44afe1f0ca775acc62d3120f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1297.txt @@ -0,0 +1,2 @@ +गदाड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12991.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9eff58a24fae565ae1f65207ce9bffc192bcf5eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12991.txt @@ -0,0 +1,35 @@ +लातूरची जिल्हा परिषद ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचे प्रशासन करणारी संस्था आहे. जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या एकूण ५८ आहे. परिषदेमध्ये, लातूर जिल्ह्यातील १० गावांसाठी एकेक पंचायत समिती आहे. प्रत्येक समितीवर एक सभापती व एक उपसभापती असून काही सदस्य आहेत. +==मतदार गट==भादा +९६०४५७५८७१ +९०४५८८४००० +८८८८००१०८६ +९९२३१००९२४ +७०५७१६०३३० +९७६५५४७८०३ +९९२३१०३५५५ +९४२१४५१०५१ +९४२०२१२७७२ +९४२३२८३३६२ +९९७०६१६१९५ +९९२३१५०७११ +७०२०४३७४४३ +९६५७४४२९३९ +९६५७९२९८७९ +७३८७७६७६५७ +अ)विभाग अधिकारी +जि.प. +जि.प. +आ)गटविकास अधिकारी +इ)तालुका निहाय साहाय्यक गट विकास अधिकारी +ई)जिल्हा उप-शिक्षणाधिकारी व तालुका निहाय गटशिक्षणाधिकारी +उ)उप कार्यकारी अभियन्ता(बान्धकाम)/उप विभागीय अभियन्ता +ऊ)लघु पाटबंधारे उप विभागीय आभियंता +ए)वित्त विभाग +ऐ)कृषी विभाग +ओ)आरोग्य विभाग +औ)तालुका आरोग्य अधिकारी +अं)पशूधन विकास अधिकारी,पशुसंवर्धन विभाग +अः) बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची माहीती,महिला व बाल विकास विभाग +२०१ +१)http://zplatur.gov.in +२)https://latur.gov.in diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12992.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d5d894dee1b38e1881c0270ba7b9b7d75a0e7bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_12992.txt @@ -0,0 +1,26 @@ +कोगदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून नाशिक मार्गाने गेल्यावर पुढे झाप रस्त्याने गेल्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १७६ कुटुंबे राहतात. एकूण ८५५ लोकसंख्येपैकी ४२८ पुरुष तर ४२७ महिला आहेत. गावाची साक्षरता ५६.५१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६६.३९ आहे तर स्त्री साक्षरता ४६.५२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १३३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १५.५६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +हातेरी, घिवंडे, विनवळ, पोयशेत, आल्याचीमेट, चंदगाव, अनंतनगर, आकरे, आयरे, शिवाजीनगर, गोरठण ही जवळपासची गावे आहेत.कोगदे ग्रामपंचायतीमध्ये अनंतनगर, चंद्रनगर, कोगदे ही गावे येतात. +कोगदे हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात एक छोटेसे गाव आहे. गावची लोकसंख्या सुमारे २००० इतकी आहे. +इतर पाडे +1-अनंतनगर +2-चंद्रनगर +3-पाटीलपाडा +4- वकीचामाल +5-कूम माल +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ +त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा, कोगदे (क्रमांक १) ही शाळा आहे.या शाळेची पटसंख्या सुमारे २०० आहे.यात वारली व कोळी समाजातील अनेक विद्यार्थी आहेत. यात ७ शिक्षक आहेत. येथील काही गुणवंत मूळ आज विविध क्षेत्रात आपली कामगिरी बजावत आहेत .निसर्ग रम्य स्थळ. उंच कडे कपाऱ्यांमधे वसलेले छोटस गाव. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13006.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbef546f16cebc2fe0dbe4db32e98400393511e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13006.txt @@ -0,0 +1,43 @@ +महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या, नाले, ओढे आणि ओहोळ याप्रमाणे आहेत : +अडोळ नदी, आस नदी, उत्तवली नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, कुप्ती नदी, गांधारी नदी, गौतमी नदी, चंद्रभागा नदी, तापी नदी, नागझरी नदी, निर्गुणा नदी, पठार नदी, पूर्णा नदी, पेढी नदी, पैनगंगा नदी, बोर्डी नदी, भुईकंद नदी, मन नदी, मून नदी, मोर्णा नदी, म्हैस नदी, वान नदी, विद्रूपा नदी, विश्वामित्री नदी, शहानूर नदी +आरणा नदी, इराई नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, कापरा नदी (खापरा नदी), गाडगा नदी, खंडू नदी, खोलाट नदी, चंद्रभागा नदी, चुडामण नदी, तापी नदी, तिगरी नदी, निरगुडा नदी, पूर्णा नदी, पेंढी नदी, बाखली नदी, बुरशी नदी, बेंबला नदी, भावखुरी नदी, भुलेश्वरी नदी, मदू नदी, यशोदा नदी, वर्धा नदी, वान नदी, शहानूर नदी, सिपना नदी, सुरखी नदी, +कडा नदी, कडी नदी, कांबळी नदी, केरी नदी, केळी नदी, कुकडी नदी, कौतिकी नदी, आढळा नदी, गोदावरी नदी, घोडनदी नदी, ढोरा नदी, प्रवरा नदी, बोकडी नदी, भीमा नदी, मुळा नदी, मेहेकरी, सीना नदी, हंगा नदी +मांजरा नदी, तेरणा नदी +कौम नदी, खेलना नदी, गोदावरी नदी, चंदन नाला, तापी नदी, नागद नदी, पूर्णा नदी, बुधना नदी, भोल्डी नदी, वाघूर नदी, शिवना नदी गिरजा नदी +आचऱ्याची खाडी, उरणची खाडी, करंजाची खाडी, कर्लीची खाडी, कालावलीची खाडी, केळशीची खाडी, जंजिरा खाडी, जयगडची खाडी, जैतापूरची खाडी, ठाण्याची खाडी, दातिवरे खाडी, दाभोळची खाडी, देवगडची खाडी, धरमतरची खाडी, पनवेलची खाडी, पूर्णगडची खाडी, बाणकोटची खाडी, भाट्ये खाडी, भायंदरची खाडी, मनोरी खाडी, मालाड खाडी, माहीमची खाडी, माहुल खाडी, राजपुरीची खाडी, रेवदंडा खाडी, वरळीची खाडी, वसईची खाडी, विजयदुर्गची खाडी, वगैरे. +कडवी नदी[१], कानसा नदी, कासारी नदी, कुंभी नदी, कृष्णा नदी,गडवली नदी, घटप्रभा नदी, चिकोत्रा नदी,जांभळी नदी, ताम्रपर्णी नदी, तिल्लारी नदी, तुळशी नदी, दूधगंगा नदी, धामणी नदी, पंचगंगा नदी, भोगावती नदी (कोल्हापूर), मलप्रभा नदी,मांगरी नदी, वारणा नदी, वेदगंगा नदी, सरस्वती(गुप्त) नदी, हिरण्यकेशी नदी. +पंचगंगा नदीला मिळणारे नाले/ओढे : जयंती, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बाजार, काळा ओढा, चंदूर ओढा, तिळवणी ओढा वगैरे. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे कडवी नदीस मिळतात. +गाढवी नदी, इंद्रावती नदी,कठाणी नदी, खोब्रागडी नदी, गोदावरी नदी, दार्शनी नदी, दीना नदी, पोटफोडी नदी, पोर नदी, प्राणहिता नदी, वर्धा नदी, वांगेपल्ली नदी, वैनगंगा नदी, सिवनी नदी +गाढवी नदी, चुलबंद नदी, पांगोली नदी, बावनथडी नदी, वाघ नदी, वैनगंगा नदी, शशीकरण नदी +इरई नदी, पैनगंगा नदी,मूल नदी, वर्धा नदी, वैनगंगा नदी,प्राणहिता नदी +अंजनी नदी, अनेर नदी, कान नदी, कानोळी नदी, खोनाली नदी, गिरणा नदी, गुळी नदी, डोंगरी नदी, तापी नदी, तितूर नदी, पूर्णा नदी, बहुळा नदी, बोरी नदी, भूनक नदी, भोकर नदी, भोगावती नदी, मंकी नदी, मोर नदी, रानवती नदी, वाघूर नदी, सुकी नदी, सूर नदी, हडकी नदी +कल्याण नदी, कुंडलिका नदी, खेळणी नदी, गल्हाटी नदी, गिरजा नदी, गोदावरी, जीवरेखा नदी, जुई नदी, दुधना नदी, धामना नदी, पूर्णा नदी, मेह नदी +उल्हास नदी, कामवारी नदी, काळू नदी, कुंभेरी नदी, खडवली नदी, चोरणा नदी, तानसा नदी, दहेरजा नदी, देवकुंडी नदी, पिंजळ नदी, पेल्हार नदी, बारबी नदी, भातसई नदी (भातसा नदी), भारंगी नदी, भुमरी नदी, मुरबाडी नदी, वांदरी नदी, वारोळी नदी, वालधुनी नदी, वैतरणा नदी, सूर्या नदी +अनेर नदी,तापी नदी,गिरणा नदी, अन्वर नाला,अमरावती नदी, अरुणावती नदी, आरू नदी, कनोली नदी, कान नदी, छडाई नाला, तापी नदी, निरगुडी नाला, पांझरा नदी, पान नदी, बुराई नदी, बोरी नदी, भोगावती नदी,मदारी नाला, वाहद नाला, सूर नदी, सेडी नदी +उदाई, गोमती नदी, गोमाई नदी, नर्मदा नदी, तापी नदी, पाताळगंगा, पूर्णा नदी, रंगवली, वाकी नदी,शिवा नदी +कासार्डी नदी, गाधी नदी +आंब नदी, कन्हान नदी, कोलार नदी, चंद्रभागा नदी, जांब नदी, नांद नदी, नाग नदी, पिवळी नदी, पेंच नदी, बावनथडी नदी, सांड नदी, वर्धा नदी, आंभोरा नदी(), वैनगंगा नदी +आसना नदी,उमरगा (नाला), उलूपी नदी, गांजोटी (नाला), कयाधू नदी, खेरी नदी, गोदावरी नदी, चांदणी नदी, तिरू नदी, , देवण नदी, नल्ली नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोरी नदी, मन्याड(मनार) नदी, मण्यार नदी, मांजरा नदी, लेंडी नदी, वेणीथोरा नदी, सरस्वती नदी, सीता नदी, हरणी नदी +अडुळा नदी, अळवंड नदी, आरम नदी, आळंदी नदी, उंडओहोळ नदी, उनंदा नदी, कडवा नदी, कवेरा नदी, काश्यपी(कास) नदी, कोलथी नदी, कोळवण नदी, खार्फ नदी, गिरणा नदी, गुई नदी, गोदावरी नदी, गोरडी नदी, चोंदी नदी, तान (सासू) नदी, तांबडी नदी, दमणगंगा (दावण) नदी, देव नदी, धामण नदी, नंदिनी नदी (नासर्डी नदी), नार नदी, पर्सुल नदी, पांझरा नदी, पार नदी, पाराशरी नदी, पिंपरी नदी, पिंपलाद नदी, पुणंद नदी, बाणगंगा नदी, बामटी (मान) नदी), बारीक नदी, बोरी नदी, [[भीमा नदी (नाशिक जिल्हा), भोखण नदी, मान नदी (बामटी नदी, मासा नदी, मुळी नदी, मोसम नदी, म्हाळुंगी नदी, वडाळी नदी, वाकी नदी, वाग नदी, वाल नदी, वालदेवी नदी, वैतरणा नदी, वैनत नदी, वोटकी नदी,शाकांबरी नदी, [सासू (तान) नदी +कर्परा नदी (कापरा नदी), गोदावरी नदी, दुधना नदी, पूर्णा नदी,मासळी नदी +उल्हास, तानसा, तांबडी, देहेरजा, पाणेरी, पिंजाळ, वैतरणा, सूर्या +आंद्रा नदी, आंबी नदी, आर नदी, इंद्रायणी नदी, उरवडे नदी, कऱ्हा नदी, कानंदी नदी, कुकडी नदी, कुंडली नदी, कुमंडला नदी, कोळवण नदी, गुंजवणी नदी, घोड नदी, देव नदी, नाग नदी, नीरा नदी, पवना नदी, पुष्पावती नदी, बुधा नदी,बेलावडे नदी, भामा नदी, भीमा नदी, मांडवी नदी, मीना नदी, मुठा नदी, मुळा नदी, मोसे नदी, राम नदी, रिहे नदी, येलवंती नदी (येळवंती (Yelwanti), येळवंडी किंवा वेळवंडी नदी), वेळ नदी, शिवगंगा नदी, सुधा नदी +ओढे-नाले-ओहोळ : +आंबिल ओढा, खडकवासला धरणापासून निघालेले उजवे-डावे कालवे, पवना नदीला मिळणारा निगडीचा नाला, नागझरी, भैरोबा नाला, वडकी नाला, होतगी नाला,मोर ओहोळ, +सिंधफणा नदी, मांजरा नदी, वाण नदी, गोदावरी नदी, सरस्वती नदी, बिंदुसरा नदी, सीना नदी,रेणा नदी, कुंडलिका नदी +उतवळी नदी, खडकपूर्णा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोर्डी नदी, मन नदी, मास नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, ज्ञानगंगा नदी, +अंबागड नदी, गाढवी नदी, चूलबंद नदी, बावनथडी नदी, बहुळा नदी, बोदलकसा नदी, मरू नदी, वैनगंगा नदी, सूर नदी +उल्हास नदी, ओशिवरा नदी, दहिसर नदी, पोयसर नदी,माहीम नदी, महिकावती/मिठी नदी (बुजून गेलेल्या नद्या - चंदनगर नदी, वाकोला नदी, गाढी नदी, महाबली/माहूर नदी) +अडाण नदी (अडाणा नदी), अरुणावती नदी, खुनी नदी, चक्रावती नदी, निर्गुणा नदी (निरगुडा नदी), पूस नदी, पैनगंगा नदी, बेंबळा नदी, रामगंगा नदी, वर्धा नदी, वाघाडी नदी, विदर्भा नदी, वैनगंगा नदी +अंबा नदी, अर्जुना नदी, काजळी नदी, केव नदी, गड नदी, चोरद नदी, जगबुडी नदी, जोग नदी, नळकडी नदी, नारिंगी नदी, बोर नदी, भारजा नदी, मुचकुंदी नदी, मृदानी नदी, वाशिष्ठी नदी, शास्त्री नदी, शिव नदी, शुक नदी, वाघोटन नदी, सप्तलिंगी नदी, सावित्री नदी +अंबा नदी, उल्वे नदी, उल्हास नदी, कामगंगा नदी, कामरंगा नदी, कासडी नदी, कासार्डी नदी, काळ नदी, काळुंद्रे नदी, कुंडलिका नदी, खोपोली नदी, गांधार नदी, गाधी नदी, घोड नदी, तळोजा नदी, धावरी नदी (या नदीवर मोरबे येथे एक धरण आहे), नागेशरी नदी, पनवेल नदी, पाताळगंगा नदी, पेज नदी, पोशीर नदी, बाळगंगा नदी, भोगावती नदी, मांदाड नदी, शिलर नदी, शिवथर नदी, सावित्री नदी. +कारंजा, तावरजा नदी, तीरू, तेरणा नदी, धरणी, मन्याड नदी, मांजरा नदी, रेणुका नदी, लेंडी नदी,देवणी नदी, मुदगळ नदी +कार नदी, धाम नदी, पंचधारा नदी, पोथरा नदी, बाकळी नदी, बोर नदी, यशोदा नदी, वर्धा नदी, वेणा नदी, वैनगंगा नदी, +अडाण नदी, अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, चंद्रभागा नदी, पूस नदी, पैनगंगा नदी, बेंबळा नदी +अग्रणी नदी, कटोरा ओढा,कासेगाव नदी, कृष्णा नदी, खरा ओढा, पंचगंगा नदी, पेठ नदी, बोर नदी, मोरणा नदी, येरळा नदी, वारणा नदी, वाळू ओढा, बेलवन नदी (बेवनुर) +उरमोडी नदी, वारणा नदी, वसना नदी, (निरणंजा)कुडाळी नदी, कुरवली नदी, कृष्णा नदी, केरा नदी, कोयना नदी, तारळी नदी, नीरा नदी, बाणगंगा नदी (फलटण),तिळगंगा नदी, माण(मांड) नदी, माणगंगा नदी, मोरना नदी, येरळा नदी, वांगना नदी, वांग नदी, खेमवती नदी, सोळशी नदी , सावित्री नदी, नाग नदी,जांभळी नदी,वेण्णा नदी, +अरुणा नदी, आचरा नदी, कर्ली, केसरी, खांडरा नदी, गड नदी, जगबुडी, जानवली, जोग नदी, डोंगरवाडीचा बारमाही झरा, तिल्लारी(तिलारी) नदी, तेरेखोल नदी, दाणोली नदी, देवगड नदी, पियाळी नदी, पीठढवळ नदी, बंड्याचा बारमाही ओहोळ, बांदा नदी, बेल नदी, भंगसाळ नदी, वाघोटण नदी, शिवगंगा नदी, शुक नदी, सरंबळ नदी, सुखशांती नदी +अडिला नदी, कुमठा नाला, गोरडा नदी, चंद्रभागा(भीमा) नदी, नागझरी नदी, नीरा नदी, बोटी नदी,बोडकी नदी, भीमा नदी, भेंड नदी, भोगावती नदी, माण नदी,वराई नदी, शेलगी नाला, सीना नदी, सीरा नदी, हत्तूर नाला, हरणी नदी +असना नदी, कयाधू नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी + +महाराष्ट्रातील नद्यांची नावे \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13020.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0acc86d24263016dec18f86f2c9f9331547f6ca7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13020.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिवाजीपंत चोरघडे हे नागपूरकर भोसल्यांचे प्रधान होता. हे अत्यंत मुत्सद्दी म्हणून प्रसिद्ध होते. +रघुनाथराव पेशवे शनिवारवाड्यात नजरकैदेत असताना त्यांनी नागपूरकर भोसल्यांची बाजू पेशवे दरबारी माधवराव पेशव्यांकडे सांभाळली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13041.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2974966f24b8ea9e47e8bc0da5c1f098b4216311 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13041.txt @@ -0,0 +1 @@ +गोविंदराय तथा जी.एच. नायक (१८ सप्टेंबर, इ.स. १९३५:अंकोला, कर्नाटक - ) हे कन्नड भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या उत्तरार्द्ध या लेखसंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13047.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..367327373af56f97e07edae493b994b0fff5c216 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13047.txt @@ -0,0 +1,3 @@ +जी. जी. परीख (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे गुजराती-भारतीय डॉक्टर व भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले कार्यकर्ते आहेत. +परीख यांचे शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेजात झाले. त्यावेळेस भारताची स्वातंत्र्यचळवळ जोर घेत होती. तत्कालीन अनेक सधन गुजराती कुटुंबांप्रमाणेच परीख घराण्यावरही महात्मा गांधींजींचा प्रभाव होता. परीख यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत अनेकदा ब्रिटिशविरोधी हरताळांत सहभाग घेतला. यामुळे त्यांना वरळी तुरुंगात कारावास भोगावा लागला. इ.स. १९४२ च्या चले जाव चळवळीत ते युसुफ मेहेरअलींच्या संपर्कात आले. मेहेरअलींच्या वक्तृत्वाने आणि वैचारिक प्रभावाने ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस] पक्षांतर्गत समाजवादी गटाचे सक्रिय कार्यकर्ते बनले. +परीख पेशाने डॉक्टर आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13052.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31490c27d8ead27098e7dc49f58fc32ce8f759dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13052.txt @@ -0,0 +1 @@ +जी. विवेकानंद ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १५व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1307.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaa060d49ae27c3b0271fbae96b71ace323f0e4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1307.txt @@ -0,0 +1,2 @@ +गद्दम वेंकटस्वामी (तेलुगू: గుడిసెల వెంకటస్వామి ; रोमन लिपी: G. Venkat Swamy / Gaddam Venkat Swamy) (ऑक्टोबर ५, इ.स. १९२९ - डिसेंबर २२, इ.स. २०१४) हे तेलुगू-भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.। +जी. वेंकटस्वामी इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१च्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील सिद्दीपेट लोकसभा मतदारसंघातून तेलंगण प्रजा समिती पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.ते इ.स. १९७७च्या निवडणुकांमध्ये त्याच मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. पण इ.स. १९७८ मध्ये ते आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून गेले आणि त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. इ.स. १९७८ ते इ.स. १९८२ या काळात त्यांनी आंध्र प्रदेश राज्याचे कामगारमंत्री म्हणून काम बघितले. पुढे ते इ.स. १९९१,इ.स. १९९६ आणि इ.स. २००४च्या निवडणुकांमध्ये ते आंध्र प्रदेश राज्यातील पेदापल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पी.व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये ते फेब्रुवारी १०, इ.स. १९९५ ते सप्टेंबर १५, इ.स. १९९५ या काळात वस्त्रोद्योगमंत्री आणि सप्टेंबर १५, इ.स. १९९५ ते मे १६,इ.स. १९९६ या काळात कामगारमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1310.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..426d9a7693b0f49da03f87f2bda8b6f612de11b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1310.txt @@ -0,0 +1 @@ +लाहोर शहरातील गद्दाफी किंवा गदाफी स्टेडियम हे पाकिस्तानातील सर्वात नामांकीत क्रिकेट मैदान आहे.हे सन १९५९ मध्ये बांधुन पूर्ण झाले.सन १९७४ पर्यंत याचे नाव लाहोर स्टेडियम होते परंतु कर्नल गद्दाफी यांना आदर देण्याचे दृष्टीने याचे नामांतर करण्यात आले. सन १९९६ मध्ये क्रिकेट विश्व चषक(वर्ल्ड कप) सामन्यांचे वेळी याची आसनक्षमता ६०,००० पर्यंत वाढविण्यात आली.याच्या नूतनीकरणाच्या वेळी लाल विटांच्या कमानी सभोवताल उभारण्यात आल्या आहेत.या मैदानात आधुनिक प्रकाश झोतांची व्यवस्था आहे. या मैदानावर क्रिकेटमधील अनेक विक्रम नोंदविल्या गेलेले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13109.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e968757a3b0ad969e7207f52792286ee6760a2ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13109.txt @@ -0,0 +1,5 @@ +जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. वास्तविकपणे ह्या गटात १९ देश व युरोपियन संघाचा सहभाग आहे. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिनिधित्व करतात. जी-२० सदस्य देशांचा एकत्रित जीडीपी जगाच्या ८५ टक्के आहे व हे २० देश एकूण जागतिक व्यापाराच्या ७५ टक्के व्यापारासाठी कारणीभूत आहेत. 2008च्या सुरुवातीच्या बैठकीपासून जी -20 देशांच्या प्रमुखानी ठरावीक कालावधीत परिषदेत वेळोवेळी सह्भाग घेतला आहे आणि अलिकडच्या वर्षांत आपल्या कार्यसूचीच्या विस्तारामुळे या गटामध्ये वित्त मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची स्वतंत्र सभा देखील आयोजित केली जातात. +जी - २० च्या सदस्यतेमध्ये १९ वैयक्तिक देश आणि युरोपियन संघ (ईयू) यांचा समावेश आहे. युरोपियन युनियनचे प्रतिनिधित्व युरोपियन कमिशन आणि युरोपियन सेंट्रल बँक याने केले आहे. एकत्रितपणे, जी २० देशांमध्ये एकूण जागतिक उत्पादनापैकी ८५% जागतिक जीडीपी , जागतिक व्यापाराच्या ८०% किंवा (ईयूच्या अन्तर्गत व्यापाराचा समावेश नाही तर ७५%) आणि जगाच्या लोकसंख्येच्या दोन-तृतीयांश व्यापाराचा वाटा आहे. +२००९ आणि २०१० च्या दरम्यान झालेल्या जी २० शिखर परिषदेचे संमेलन अर्ध वार्षिक होती. नोव्हेंबर २०११ च्य कान्स् संमेलना पासून सर्व जी-२० परिषदेचे आयोजन दरवर्षी झाले. +जी-२० सदस्यांमध्ये भारतासह अनेक विकसनशील देशांचा समावेश आहे. +कोणता सदस्य देश जी-२० नेत्यांच्या एका विशिष्ट वर्षासाठी बैठक बोलावतो, कोणता देश या बैठकीचे अयोजन करनार हे ठरवण्यासाठी सर्व २० सार्वभौम देश पाच वेगवेगळ्या गटांत एकाला विभागले जातात. प्रत्येक समूहात जास्तीतजास्त चार राष्ट्रे आहेत. ही प्रणाली २०१० पासून अस्तित्वात आली आहे, जेव्हा दक्षिण कोरिया जो गट 5 मध्ये आहे, जी -२० बैठक आयोजित केली होती. खालील तक्त्यामध्ये राष्ट्राच्या गटांची सूची दिलेली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13115.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13115.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13116.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3be9f3278d85f649cf23bdf83ec9848f69f5df9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13116.txt @@ -0,0 +1 @@ +जनरल इलेक्ट्रिक ही जगातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. १८९२ साली स्थापन झालेली ही कंपनी विमान इंजिनांपासून विजेच्या दिव्यासारखी अनेक उत्पादने बनवून विकते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13122.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..727a8640ce680822e21fa5c578911f89f07ca299 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13122.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बीण.) (लघुरूप: जी.एम.आर.टी.; इंग्लिश: Giant Metrewave Radio Telescope ;) हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील खोडद (अक्षांश: १९.०९६५१७ उ.; रेखांश: ७४.०४९७४२ पू.) येथील पॅराबोलिक आकाराच्या तारांच्या जाळ्यांच्या स्वरूपातलल्या दुर्बिणींचा समूह आहे. येथे एकूण मिळून ३० दुर्बिणी आहेत. यांतल्या काही दुर्बिणींचा व्यास ४५ मीटर आहे. . +जी.एम.आर.टी. मुख्यतः कमी ऊर्जेच्या रेडिओ लहरींसाठी बनवली आहे. जी.एम.आर.टी.मध्ये ५० मेगाहर्ट्‌झ ते १४२० मेगाहर्ट्‌झ या वर्णपटातल्या लहरींचा अभ्यास होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13123.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5780719e75cc20a3dc10bc56f733189a99131fb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13123.txt @@ -0,0 +1 @@ +जीएमए नेटवर्क (GMA Network) एक फिलीपीन मीडिया समूह आहे ज्याचे मुख्यालय क्वेझॉन शहरात आहे.[१] याची स्थापना 1950 मध्ये रॉबर्ट ला रु स्टीवर्ट यांनी केली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13139.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5d8d40d5958adc61e789c7da85f81e989df73eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13139.txt @@ -0,0 +1,2 @@ +जीत गांगुली तथा चंद्रजीत गांगुली (बंगाली:চন্দ্রজিৎ গাঙ্গুলী) हा बंगाली आणि हिंदी चित्रपटसंगीतकार आहे. +याने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आपले वडील काली गांगुली तसेच आत्या शिबानी रॉयचौधरी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13150.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5549af2eaefeb236dfba2caeee3a7298ebdac5a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13150.txt @@ -0,0 +1 @@ +जनुक हे सजीवांमधील आनुवांशिकतेचे एकक आहे. हा सामान्यत: DNAचा असा तुकडा जो प्रथिनाच्या एखाद्या प्रकारासाठी संकेत (code) आहे किंवा असा RNAचा तुकडा की ज्याला त्या सजीवामध्ये काहीतरी कार्य आहे. सगळी प्रथिने आणि कार्यकारी RNA साखळ्या (chains) ह्या जनुकांकडुन सांकेतल्या जातात. जनुकांमध्ये सजीव पेशी बांधण्याची तसेच जगवण्यासाठीची सर्व माहिती साठवलेली असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13164.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f35f707af25d959179237ae1d2da445b634ce6ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13164.txt @@ -0,0 +1 @@ +जीन कूलस्टन (८ ऑक्टोबर, १९३४:न्यू झीलंड - ३० जानेवारी, २००१:न्यू झीलंड) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५४ ते १९५७ दरम्यान ५ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13169.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80a2dc363fe13fd30df1f3b2c28b3738b950b1c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13169.txt @@ -0,0 +1 @@ +ज्यॉं बातिस्त जोसेफ फुरिए (मार्च २१, १७६८ – मे १६, १८३०) हे फ्रेंच गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ होते. फुरिए मालिकेचे संशोधन सुरू करण्यासाठी व heat flow [मराठी शब्द सुचवा]च्या प्रश्नांसाठी त्याचा वापर करण्यासाठी त्यांना ओळखले जाते. फुरिए ट्रांसफॉर्म हे नाव त्यांच्या सन्मानार्थ दिले गेले आहे. हरितगृह परिणाम हुडकून काढण्याचे श्रेयपण त्यांनाच दिले जाते..[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13171.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f38332ca8ee0d0ff63141e76c1be00d6cc08610 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13171.txt @@ -0,0 +1 @@ +जीन मेरी कमिन्स (३ जुलै, १९२०:सरे, इंग्लंड - २९ मार्च, १९८१:सरे, इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५४ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13176.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4bec73aa677ef4bed5a3fbaa0d96c0404eb6e1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13176.txt @@ -0,0 +1,2 @@ +जीना राईनहार्ट ( ९ फेब्रुवारी, इ.स. १९५४ - ) ह्या ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध खाण व्यावसायिक आहेत. जीनाची आजपर्यंतची संपत्ती ही २९.३ अब्ज डॉलर्स इतकी असून, ऑस्ट्रेलियाची व्यापारपत्रिका बीआरडब्ल्यू प्रमाणे जीना जगातील सर्वांत श्रीमंत महिला आहे. +राईनहार्ट यांचे वडील लांग हॉनकॉक यांनी इ.स. १९५०च्या सुमारास ऑस्ट्रेलियामध्ये लोखंडाच्या मोठ्या साठ्याचा शोध लावला होता. मात्र त्या काळात लोखंडाचा साठा मर्यादित आणि दुर्लभ असल्याचे सांगत ऑस्ट्रेलियन सरकारने लोखंडाच्या निर्यातीवर बंदी आणली. त्यानंतर पश्‍चिमी ऑस्ट्रेलियाच्या पिलबारा खाणीच्या क्षेत्रात त्यांनी मोठ्या प्रमाणात रॉयल्टी[मराठी शब्द सुचवा] मिळविली आणि आता जीनाच्या परिवाराने जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळविले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13178.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f2affb50b5310b8e4c79b592fece48ec55cbb76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13178.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 36°40′13″N 117°1′15″E / 36.67028°N 117.02083°E / 36.67028; 117.02083 + +जीनान (देवनागरी लेखनभेद : चीनान चिनी: 济南市) ही चीन देशातील पूर्व भागातील षांतोंग प्रांताची राजधानी आहे. सुमारे ९२ लाख लोकसंख्या असणारे जीनान हे छिंगदाओ खालोखाल षांतोंग प्रांतामधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. जगातील सर्वात प्रदुषित शहरांपैकी एक असलेले जीनान ह्या परिसरामधील मोठे औद्योगिक केंद्र आहे. +बीजिंग व शांघाय ह्या चीनमधील सर्वात मोठ्या शहरांना जोडणारा मार्ग जीनानमधूनच जातो. बीजिंग-शांघाय द्रुतगती रेल्वेवरील जीनान हे एक मोठे स्थानक आहे. + विकिव्हॉयेज वरील जीनान पर्यटन गाईड (इंग्रजी) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13207.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8a5d73508c583a7ffa32e6c1061bf1819398646 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13207.txt @@ -0,0 +1,12 @@ +जीवधन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. + +घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गांव म्हणजे घाटघर. बांबूची बने हे या गावचे वैशिष्टय ! +शिवजन्माच्या वेळी अस्ताला जाणाऱ्या निजामशाहीच्या देणारा किल्ला म्हणजे जीवधन होय.[ अपूर्ण वाक्य] १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली.[ संदर्भ हवा ] शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवून संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून घोषित केले व स्वतः वजीर बनले. +गडाचा दरवाजा हा कातळकड्यामध्ये कोरलेला आहे. +पश्चिम दरवाजाने गडावर पोहोचल्यानंतर समोरच गजलक्ष्मीचे शिल्प आहे. स्थानिक लोक याला "कोठी" म्हणतात. दक्षिण दिशेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. आसपास पाण्याची टाकी आहेत. गडाच्या अंतर्भागात एकात-एक अशी पाच धान्य कोठारे आहेत. कोठारामधील कमलपुष्पांचे कोरीव नक्षीकाम आहे. १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात या कोठारांना आग लागली होती, त्यांची राख आजही या कोठारांमध्ये पहायला मिळते. +आयताकार असणाऱ्या या गडाच्या टोकाला सुमारे ३५० फूट उंचीचा "वानरलिंगी" ऊर्फ खडा पारशी नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे. समोरच नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड आणि कुकडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. +१. कल्याण-अहमदनगर मार्गे नाणेघाट चढून गेल्यानंतर एक पठार लागते. या पठाराच्या उजव्या बाजूला जाणारी वाट व वानरलिंगी नजरेसमोर ठेवून चालत रहावे. वाटेत दोन ओढे लागतात व त्यानंतर उभी कातळभिंत. या भिंतीला चिटकून उजव्या हाताला असणारी वाट गडाच्या पश्चिम दरवाजाकडे जाते. इ.स. १८१८च्या युद्धात इंग्रजांनी ही वाट चिणून काढली व पश्चिम दरवाजाची वाट बंद केली. वानरलिंगीची ही वाट नावाप्रमाणे वानरयुक्त्या करूनच पार करावी लागते. ही वाट अवघड आहे, त्यामुळे जरा जपूनच चढावे. +२. जुन्नर - घाटघर मार्गे असणारी ही वाट म्हणजे राजमार्ग आहे. सोपी व सोयिस्कर वाट असली तरी, एक-दोन ठिकाणी उभ्या खोदलेल्या पायऱ्या पार कराव्या लागतात, त्यामुळे सोबत एखादा दोर जरुर ठेवावा. +राहण्याची सोयः नाही. +जेवणाची - पाण्याची सोयः जेवणाची स्वतःच करावी, पाण्याची बारमाही टाकी आहेत. +गडावर चढण्यासाठी लागणारा वेळः जुन्नर - घाटघर मार्गे - अंदाजे २ तास. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13208.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8473778c943eab7fd0314d337f85e20083385d5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13208.txt @@ -0,0 +1,5 @@ + + + +सर रिचर्ड बर्टन म्हणतात 'मानवी जीवनात सगळ्यात आनंदाचा क्षण तेव्हा उगवतो जेव्हा आपण अनोळखी प्रदेशात भटकत असतो.' +माणसाला नवीन नवीन प्रदेशात आणि नवीन नवीन निसर्गाच्या सानिध्यात जगायला वेगवेगळा अनुभव मिळतो. माणसाची जिज्ञासा, उत्सुकता, नाविन्याची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. डोंगराळ भागात राहणाऱ्या माणसाला समुद्र बघायची उत्सुकता असते तर समुद्राच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसाला डोंगर आकर्षक वाटत असतो. थंड प्रदेशात राहणाऱ्या माणसाला गरम प्रदेशात जायची इच्छा असते तर गरम प्रदेशात राहणाऱ्या माणसाला थंड प्रदेशात जाऊन गारगार हवेचा अनुभव घ्यायचा असतो. कुणाला बर्फ पडताना बघायला आवडते तर कुणाला पाऊस पडताना अनुभवायला जायचे असते. कुणाला अथांग सागर डोळे भरून पाहायला आवडते तर कुणाला खळखळणारी नदी तिच्या रौद्र रूपात पाहायचे असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13211.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19c6b2b540f8b8bdc600f25787d8cd2f90ac8796 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13211.txt @@ -0,0 +1,12 @@ +जीवन चरित्र हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचे तपशीलवार वर्णन असते. त्यात शिक्षण, कार्य, नातेसंबंध आणि मृत्यू यासारख्या मूलभूत गोष्टींपेक्षाही जास्त माहती असते; यात एखाद्या व्यक्तीच्या वा जीवनातील घटनांचा अनुभव चित्रित केलाला असतो. एक चरित्र जीवन कथा सादर करते, ज्यात त्याच्या किंवा तिच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला जातो, ज्यात अनुभवाचे अंतरंग तपशील समाविष्ट केले जातात आणि या विषयाच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण समाविष्ट केले जाऊ शकते. +चरित्रात्मक लेखन हे सहसा काल्पनि[१]क असतात, परंतु काल्पनिक कथा एखाद्या व्यक्तीचे जीवन चित्रित करण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. चरित्रात्मक लेखनाच्या एका सखोल स्वरूपाला लिगेसी राइटिंग म्हणतात. साहित्यापासून ते चित्रपटापर्यंत वैविध्यपूर्ण माध्यमात काम करणारी चरित्र म्हणून ओळखली जाते. +परवानगी, सहकार्य आणि काही वेळा एखाद्या विषयाचा किंवा विषयाच्या वारसांच्या सहभागासह अधिकृत चरित्र लिहिले जाते. एखादे आत्मचरित्र त्या व्यक्तीने स्वतः लिहिलेले असते वा कधीकधी सहयोगी किंवा भूतलेखकाच्या[२] मदतीने पूर्ण केले जाते. +सुरुवातीला, चरित्रात्मक लिखाण हे केवळ ऐतिहासिक महत्त्व असलेल्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर लक्ष केंद्रित करून केवळ इतिहासाचे उपखंड मानले जात असे. सामान्य इतिहास लेखनापेक्षा स्वतंत्र चरित्राची स्वतंत्र शैली १८ व्या शतकात उदयास येऊ लागली आणि २० व्या शतकाच्या शेवटी त्याच्या समकालीन स्वरूपात पोहोचली. +कर्नेलियस नेपोस[३] हे सर्वात पहिले चरित्रकार  होते ज्यांचे पुस्तक 'लाइव्हज ऑफ ओउटस्टेन्डेन्ग जनरल्स' इ.स.पूर्व 44 मध्ये प्रकाशित झाले. प्लॅटार्क यांनी ग्रीकमध्ये दीर्घ आणि अधिक विस्तृत चरित्रे लिहिली होती. या चार्टर लेखनाचा कामात प्रख्यात ग्रीक लोक प्रसिद्ध रोम्स बरोबर जोडले गेले आहेत, उदाहरणार्थ  अलेक्झांडर द ग्रेट[४] आणि ज्युलियस सीझर[५]; या कामातील पन्नास चरित्रे अजूनही आहेत. प्राचीन चरित्राचा आणखी एक सुप्रसिद्ध संग्रह म्हणजे इ.स. १२१ च्या सुमारास लिहिलेले "ऑन द लाइव्ह्स ऑफ द सीझर". +मध्ययुगाच्या[६] सुरुवातीच्या काळात (इ.स. ४०० ते १४५०), युरोपमधील शास्त्रीय[७] संस्कृतीविषयी जागरूकता कमी झाली. या काळात, ज्ञान आणि युरोपमधील प्रारंभिक इतिहासाच्या नोंदींचे एकमेव भांडार रोमन कॅथोलिक चर्चचे[८] होते. भिक्षु आणि पुजारी याने ऐतिहासिक काळाचा उपयोग चरित्र लिहण्यासाठी केलेला अढळतो. त्यांचे विषय सहसा चर्चचे वडील, शहीद, पोप आणि संत यांच्यापुरते मर्यादित होते. त्यांचे कार्य ख्रिस्ती धर्मात रूपांतर करण्यासाठी लोक आणि वाहने यांना प्रेरणा देणारे होते. +पहिले आधुनिक चरित्र, आणि एक शैली ज्याने चरित्र लेखनावर विपुल प्रभाव पाडला ते जेम्स बॉसवेलचे[९] "द लाइफ ऑफ सॅम्युअल[१०]" हे होते. बॉसवेलचे कार्य त्याच्या संशोधनाच्या स्तरावर अनन्य होते, ज्यात अभिलेखासंबंधी अभ्यास, नेत्रदीपक साक्षीदारांची खाती आणि मुलाखती, आकर्षक कथा आणि जॉनसनचे जीवन आणि चारित्र्य याबद्दलचे प्रामाणिकपणे चित्रण - जे जीवनचरित्राचा आधार म्हणून काम करते असे. +आत्मचरित्र[११] अधिक लोकप्रिय झाले कारण शिक्षण आणि स्वस्त छपाईच्या उदयाबरोबरच प्रसिद्धी आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या आधुनिक संकल्पना विकसित होऊ लागल्या. चार्ल्स डिकन्स (ज्यांनी त्यांच्या कादंबरी मध्ये आत्मकथात्मक घटकांचा समावेश केला आहे) आणि यान्थोनी ट्रॉलोप[१२], जॉन स्टुअर्ट मिल, चर्चमन अशा तत्त्वज्ञानीपण आत्मकथा लेखन केले आहेत. +अलिकडच्या काळात, मल्टीमीडिया[१३] चरित्र पारंपारिक साहित्यिक स्वरूपांपेक्षा अधिक लोकप्रिय झाले आहे. डॉक्युमेंटरी बायोग्राफिकल फिल्मंबरोबरच[१४] हॉलीवूडने प्रसिद्ध लोकांच्या जीवनावर आधारित असंख्य व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती केली. या चरित्रांच्या लोकप्रियतेमुळे ए आणि ई[१५], द बायोग्राफी[१६] चॅनेल आणि द हिस्ट्री चॅनेल[१७] यासह चरित्राला समर्पित टीव्ही चॅनेल प्रसारित झाली आहेत. +आता सीडी-रॉम आणि ऑनलाइन चरित्रे देखील आढळत आहेत. पुस्तके आणि चित्रपटांप्रमाणेच, ते अनेकदा कालक्रमानुसार सांगत नाहीत: त्याऐवजी ते व्हिडिओ क्लिप्स, छायाचित्रे आणि मजकूर लेखांसह, एखाद्या व्यक्तीशी संबंधित अनेक स्वतंत्र मीडिया घटकांचे संग्रहण असतात. बायोग्राफी-पोर्ट्रेट २००१ मध्ये जर्मन कलाकार रॅल्फ येल्टझोफर यांनी तयार केले होते. माध्यम अभ्यासक लेव मानोविच म्हणतात की अशा अभिलेखाने डेटाबेस फॉर्मची उदाहरणे दिली आहेत, जे वापरकर्त्यांना बऱ्याच प्रकारे[१८] सामग्रीवर नेव्हिगेट करण्यास परवानगी देते. +अलिकडच्या वर्षांत, सर्व चरित्रे काल्पनिक आहेत का याबद्दल वादविवाद उपस्थित झाले आहेत, विशेषतः जेव्हा लेखक भूतकाळातील आकडेवारीबद्दल लिहित असतात. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या वुल्फसन कॉलेजचे अध्यक्ष, हर्मिओन ली[१९] असा दावा करतात की सर्व इतिहासाला आपल्या समकालीन समाजाचे उत्पादक दृष्टीकोनातून पाहिले जाते आणि परिणामी चरित्रात्मक सत्ये सतत बदलत असतात. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13213.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52ce61d98d1e302adae2c6ec37f9f284531c35d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13213.txt @@ -0,0 +1,5 @@ +ग्रामीण युवतींना व महिलांना सक्षम व सबल करण्याच्या उद्देशाने, स्टरलाईट टेक फाउंडेशन Archived 2017-03-10 at the Wayback Machine. ने पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील आंबवणे या गावी ५ सप्टेंबर २०१४ रोजी 'जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्थे'ची स्थापना केली. +जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्थेत वेल्हे, भोर या तालुक्यांतील एकूण ७६ गावांतील विद्यार्थिनी प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात. +स्टरलाईट टेक फाउंडेशन व ज्ञान प्रबोधनी संस्था +संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाची मान्यता असलेले खालील प्रशिक्षण वर्ग घेतले जातात - +युवती व महिला यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संस्थेमध्ये विशेष कार्यशाळा घेतल्या जातात व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13238.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54d9920b1fd2f2567864e521684cafda95a224ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13238.txt @@ -0,0 +1,6 @@ +जीवशास्त्र (जीव - प्राणी , शास्त्र - वैज्ञानिक अभ्यास) या ही विज्ञान विषयाची एक शाखा आहे.यात प्राणी, कीटक,पशू ,पक्षी यांचा अभ्यास केला जातो. +निसर्गातील सजीवांचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा. +यात अगदि सुक्श्म जिवापासुन ते मोठ़या जिवांचा अभ्यास केला जातो. +जैविक आणि जैविक समुदाय बऱ्याच वेळा नियमितपणे भौगोलिक ग्रॅंडियन्ट्ससह अक्षांश, उन्नयन, अलगाव आणि निवासस्थान क्षेत्रानुसार बदलतात. +फायटोग्जोग्राफी म्हणजे जीवशास्त्रातील शाखा ज्या वनस्पतींचे वितरण अभ्यास करते. प्राणीसंग्रहालय हे प्राणी आहेत जनावरांचे वितरण अभ्यास. +जीवशास्त्र या विषयात पृथ्वीवरील सर्व सजीवांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13240.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a47091f90e27a62371e663f65dc66fd937d29bc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13240.txt @@ -0,0 +1 @@ +जीवा( रोमन: Jeeva तमिळ: ஜீவா ;जन्म नावः अमर चौधरी जन्मः जानेवारी ४ इ.स. १९८४,चेन्नै,तमिळनाडु) ,एक तमिळ चित्रपट अभिनेता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13241.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13241.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13280.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..350e6065da04a7620c18938ae35348977ad37719 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13280.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुआन वेलास्केस त्लाकोत्सिन हा मॉतेक्सुमा, दुसरा आणि कुआव्तेमोक ह्यांचा चिवाकोआत्ल (सल्लागार) होता. तो चिवाकोआत्ल त्लाकेलेलत्सिनचा नातू होता. +त्लाकोत्सिन एर्नान कोर्तेझकडून पकडला गेला होता, त्यानंतर राजकुटूंबाचा राजेशाही खजिना आणि सोने कुठे ठेवले आहे हे, माहित करून घेण्यासाठी त्याचा कुआव्तेमोकबरोबर छळ करण्यात आला. सम्राट कुआव्तेमोकच्या देहांत शासनानंतर त्यास कुआव्तेमोकनंतरचा अस्तेक त्लातोआनी म्हणून निवडण्यात आले. कुआव्तेमोकच्या देहांत शासनानंतर कोर्तेझने त्लाकोत्सिनला स्पॅनियार्डांप्रमाणे वेश परिधान करण्यास सांगून त्याचा त्लातोआनी बनल्याबद्दल अभिनंदनपर त्यास एक तलवार आणि पांढरा घोडा दिला. तो स्पॅनिश अंमलाखाली (१५२५-१५२६) अस्तेक बाहुला राज्यकर्ता बनला. त्याचा डॉन जुआन वेलास्केस त्लाकोत्सिन ह्या नावाने बाप्तिस्मा (नवे नाव देण्याचा विधी) करण्यात आला. नंतर त्याने तीन वर्षे कोर्तेझच्या स्वारीत त्यास साथ दिली. तो १५२६ (८ ससा) मध्ये तेनोच्तित्लानला येण्यापूर्वीच नोचिक्स्तलानमध्ये काही अज्ञात कारणाने मृत्यू पावला. त्याच्या मृत्यूनंतर कोर्तझने लगेच डॉन आंद्रेस दि तापिया मोतेल्च्यूस त्याचा नंतरचा राज्यकर्ता म्हणून निवडले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13296.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..878545932d203b161bf2ac1124cc5d33b96051b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13296.txt @@ -0,0 +1,8 @@ + जुईगवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13305.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e45734579b1fbefdcfaae314ea036cb41205bcfa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13305.txt @@ -0,0 +1,3 @@ +जुगनू उपग्रह हा भारताने १२ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी सोडलेला उपग्रह आहे. पीएसएलव्ही सी१८ या यानाद्वारे सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हा उपग्रह अंतराळात उडवण्यात आला. केवळ ३ किलोग्रॅम वजन असलेला हा उपग्रह जगातील सर्वांत लहान उपग्रह आहे. +आयआयटी, कानपूरच्या यंत्र अभियांत्रिकी शाखेचे विभागप्रमुख प्रा. नलिनाक्ष व्यास हे जुगनू उपग्रहाच्या विकासप्रकल्पाचे प्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ३ वर्षांत जुगनू उपग्रह बनवला आहे. +हा उपग्रह पूर, आपत्ती व्यवस्थापन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करणार आहे. ३ किलोग्रॅम आणि ३४ सें.मी. Χ १० सें.मी. आकारमानाचा हा उपग्रह तयार करण्यास सुमारे अडीच कोटी रुपये खर्च आला असून यात उच्चप्रतीचे कॅमेरे बसविलेले आहेत. हे कॅमेरे शेती, हवामान आणि मातीच्या विविध रूपांचे छायांकन कतात. तसेच अंतराळातील मोठ्या उपग्रहांना जोडण्याचे कामदेखील हा उपग्रह करणार आहे. हवामान तसेच मोसमी पावसाबाबत अचूक माहिती देण्याचे काम तो करेल. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13324.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72599ca463d3b356768ebc4f75a01225a9eb12fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13324.txt @@ -0,0 +1 @@ +जुटलॅंडची लढाई ही पहिल्या महायुद्धातील आरमारी लढाई होती. ब्रिटनच्या रॉयल नेव्हीची ग्रॅंड फ्लीट व शाही जर्मन नेव्हीची हाय सीज फ्लिट यांमध्ये ही लढाई झाली. उत्तर समुद्रात जुटलॅंडच्या (डेन्मार्क) जवळ हे युद्ध झाले. यात कोणाचीच सरशी झाली नसली तरी युनायटेड किंग्डमला उत्तर समुद्रातील प्रभुत्व राखता आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13331.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..161638035978a462fe2d80d204946bffcf7ca8b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13331.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेम जुडिथ ऑलिव्हिया डेंच (जन्म ९ डिसेंबर १९३४) ह्या एक इंग्रजी अभिनेत्री आहेत व त्या ब्रिटनमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात.[१][२][३] त्या विविध चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांमधील बहुमुखी कामासाठी तसेच अनेक शैलींचा समावेश असलेल्या मंचावरील अनेक भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. [४] त्यांना सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत विविध पुरस्कार मिळवले आहेत, ज्यात एक अकादमी पुरस्कार, एक टोनी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार, चार ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजन पुरस्कार, सहा ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार आणि सात ऑलिव्हियर पुरस्कार आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13342.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d257d3e48bc20f2bc02335d6cbcf3c41afeb8ed8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13342.txt @@ -0,0 +1 @@ +जुदीत क्लितस (१ नोव्हेंबर, १९८७:थिरुवनंथपुरम, केरळ, भारत - हयात) ही भारतीय वंशाची पण संयुक्त अरब अमिरातीच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13362.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06a060aad3e9028e340902150a3276aa5a68eb99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13362.txt @@ -0,0 +1,3 @@ +जुनागड संस्थान हिंदुस्थानातील पश्चिमेला सौराष्ट्राचा समुद्र किनारा व इतर बाजूंना भारतीय भू असलेले, पाकिस्तानशी भौगोलिक सलगता नसणारे संस्थान होते. या संस्थानाच्या नबाबाने पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची तयारी केली होती. +महाबतखान हा या संस्थानचा नबाब होता. जुनागडचे क्षेत्रफळ ३०,३३७ चौ. मैल. होते, तर लोकसंख्या ६,७०,७१९ एवढी होती. त्यापैकी ८० टक्के हिंदू तर २० टक्के प्रजा मुसलमान होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी नबाब महाबतखान याने जुनागड संस्थान पाकिस्तानमध्ये सामील होत असल्याचे जाहीर केले. बॅ. जीनांशी त्याने गुप्तपणे पत्रव्यवहार केला. पाकिस्तान सरकारने १३ सप्टेंबर १९४७ जुनागड संस्थान पाकिस्तानात विलीन होत असल्याचे भारत सरकारला कळविले याबाबत जुनागडशी जैसे थे (स्‍टॅड स्टिल) करार झाल्याचे जाहीर केले +नबाबाच्या निर्णयामुळे जुनागड संस्थानातील जनतेला धक्का बसला.. ८० टक्के जनता हिंदू असताना कोणत्याही प्रकाराचा विचार न घेता नाबाबने घेतलेला निर्णय आपला अवमान असल्याचे प्रजेला वाटले. त्यांनी नबाबाच्या विरोधात आंदोलन उभारले नबाब महाबतखान चैनी, विलासी व ऐषआरामी होता. जुनागड पाकिस्तानमध्ये सामील करून आपल्या हातून चूक होते आहे. असे नबाबास वाटले नाही. जुनागडमधील प्रजेने केलेल्या आंदोलनाला भारत सरकारने पाठिंबा दिला. जुनागडच्या आसपासची नवानगर, भावनगर, गोंडल ही संस्थाने यापूर्वीच भारतात सामील झाली होती. भारत सरकारने २४ सप्टेंबर १९४७ रोजी जुनागडमध्ये लष्करी कारवाई केली. नबाब महाबतखानास पाकिस्तानाला पळून जावे लागले. यानंतर शामळदास गांधी यांच्या नेतृत्वाखाली काठियावाड जनता आघाडीच्या हंगामी सरकारची स्थापना झाली. फेब्रुवारी १९४८ मध्ये जुनागडमध्ये सार्वमत घेण्यात येऊन जुनागड संस्थानाचे भारतात विलीनीकरण करण्यात आले diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13379.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e629f86af925fec9e81561b69cce607c81819bf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13379.txt @@ -0,0 +1 @@ +जुनिची इनामोटो हा जपानचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1339.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f68054afed5b8ec3f66126364122a03b89bc05a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1339.txt @@ -0,0 +1,5 @@ + + + +गमन (अर्थ: स्थलांतर) हा १९७८ मध्ये प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे, ज्यात फारुख शेख आणि स्मिता पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत तसेच नाना पाटेकर सहाय्यक भूमिकेत आहेत. उमराव जान (१९८१) बनवणाऱ्या मुझफ्फर अलीचे हे दिग्दर्शकीय पदार्पण होते. हा चित्रपट शहरी स्थलांतराच्या निरर्थकतेच्या समस्येशी संबंधित आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या एका स्थलांतरिताची कथा आहे, जो टॅक्सी ड्रायव्हर म्हणून आपल्या नवीन जीवन सुरू करण्याचा प्रयत्न करतो. [१] [२] [३] +चित्रपटाचे संगीत जयदेव यांचे होते, ज्यांना त्यांच्या कामासाठी १९७९ मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता[४] आणि "आप की याद आती रही" या गाण्यासाठी छाया गांगुली यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. [५] शहरयारने चित्रपटासाठी गाणी लिहिली, विशेषतः "सीने में जलन, आँखों में तूफान", सुरेश वाडकर यांनी गायले, ज्याने स्थलांतरित समाजाच्या परकेपणा आणि तुटलेल्या स्वप्नांवर प्रकाश टाकला. [६] [७] गझल गायक हरिहरन यांनी या चित्रपटाद्वारे पार्श्वगायनात पदार्पण केले. [८] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13397.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..082c59b25c7984eed0246dc3803bdc7e13e95738 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13397.txt @@ -0,0 +1,53 @@ +गुणक: 58°26′40″N 134°13′47″W / 58.44444°N 134.22972°W / 58.44444; -134.22972 + +जुनू हे अमेरिका देशातील अलास्का राज्याचे राजधानीचे शहर आहे. जुनू हे जगातील एकमेव राजधानीचे शहर आहे जे रस्त्याने इतर शहरांशी जोडलेले नाही. इथे जाण्यासाठी बोटीने किंवा विमानानेच प्रवास करावा लागतो. मोठ्या विस्तारावर वसलेल्या या शहराचा आकार ऱ्होड आयलंड आणि डेलावेर या दोन्ही राज्यांच्या एकत्रित आकारापेक्षा मोठा आहे. + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13401.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cceaea4ae6a653c80b80bf4f9dc82a9e57e70d67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13401.txt @@ -0,0 +1,3 @@ +मुगल काळापासून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, खालील प्रकारचे चलन अस्तित्वात होते. सगळ्यात छोटे चलन हे फुटकी कवडी होते. त्यानंतर कवडी, दमडी, पै ,ढेला, पैसा, आणा व रुपया असे चलनाची किंमत वाढत जात होती. खाली त्याबाबतचा तक्ता दिला आहे- + +शिवाजी महाराजांच्या आधी, शिवाजी महाराजांच्या काळी आणि शिवाजी महाराजांच्या कालोत्तर व्यवहारात असलेल्या चलनांचा शब्दकोष - diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13403.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..132a1375f40cf572c609e7b683f3e0321ec39bb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13403.txt @@ -0,0 +1 @@ +जुनैद सिद्दीकी (२५ मार्च, १९८५:कराची, पाकिस्तान - हयात) हा  कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून २०११ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13414.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13414.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13421.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a75e6031440ec998013ea2f7b4ab8dcbb7f8a54a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13421.txt @@ -0,0 +1,3 @@ +ज्युनो ही प्रमुख रोमन देवता आहे. ती सॅटर्नची मुलगी व ज्युपिटरची मोठी बहीण (तसेच पत्नी) आहे. ती व ग्रीक देवता हीरा सारख्याच आहेत. + +पहा : हिअरा diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13436.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f660d538974ffb8b501f7496a6cb580998e6a924 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13436.txt @@ -0,0 +1,3 @@ +जुनोनी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +==भौगोलिक स्थान== जुनोनी +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13467.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d70f3a5fd1cdf29ad3d6d7d2e5b80a65c5cc328f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13467.txt @@ -0,0 +1,2 @@ + +चीनच्या ईशान्येकडील एक प्रबळ राजघराणे. झोंगडू (आताचे बीजिंग) ही या राज्याची राजधानी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13484.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d1b0b789603cb97de0daa8a6cab3baecb374580 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13484.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्युलियस न्यरेरे (१३ एप्रिल १९२२ - १४ ऑक्टोबर १९९९) हा अफ्रिकेतील टांझानिया देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. १९६४ ते १९८५ दरम्यान ह्या पदावर राहिलेला न्यरेरे टांझानियाची निर्मिती होण्याआधी टांगानिका देशाचा राष्ट्रप्रमुख होता. त्याची टांझानियामधील राजवट वादग्रस्त मानली जाते. १९८५ साली तो सत्तेवरून पायउतार होताना टांझानिया जगातील सर्वात अविकसित व गरीब देशांपैकी एक बनला होता. +हे पेशाने शिक्षक होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13489.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebb9c17bf034b51a57eb5d6e846c413b16c46165 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13489.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेम ज्यूली अँँड्र्यूज डीबीई (जुलिया एलिझाबेथ वेल्स; १ ऑक्टोबर, १९३५ - ) या एक ब्रिटिश अभिनेत्री, गायिका, नृत्यांगना आणि लेखिका आहेत.त्या कला ह्या क्षेत्रामध्ये आठ दशके काम करत आहेत. त्यांना एक ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कार, एक अकादमी पुरस्कार, दोन एमी पुरस्कार आणि तीन ग्रामी पुरस्कार मिळाले आहेत. अँँड्र्यूज ह्यांना डीज्नी लेजेंड म्हणून १९९१ साली किताब मिळाला. त्या व्यातीरीक्त त्यांना ऑनररी गोल्डन लायन आणि एएफआय लाईफ टाईम अचीव्मेंट पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना २००० साली, राणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांच्याकडून अँँड्र्यूज ह्यांच्या कला क्षेत्रातील कामासाठी त्यांना डेम ही पदवी देण्यात आली.[१] +अँँड्र्यूज ह्यांनी लहान वयात गायला आणि अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. त्या १९४८ साली वेस्ट एंड ह्या नाट्यगृहामध्ये सादर करायला सुरुवात केली. त्यांनी १९५४ साली, द बॉय फ्रेंड ह्या नाटकातून ब्रोड्वेवरती पदार्पण केले.आणि त्यांनी १९५२ साली द सिंगिंग प्रिन्सेस ह्या इटालियन चित्रपटासाठी आपला आवाज दिला.[२] +१९५६ मध्ये सादर झालेल्या माय फेर लेडी ह्या नाटकामध्ये एलायझा डूलिटील ह्या भूमिकेसाठी आणि १९६० साली कॅमलॉट ह्या नाटकातील राणी जेनेवियर ह्या भूमिकेसाठी त्यांचा खूप कौतुक झाले. अँँड्र्यूज ह्यांनी १९६४ साली, मेरी पॉपिन्स ह्या चित्रपटातून चित्रपट अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांना द साऊंड ऑफ म्युझिक मधील मारिया व्हॉन ट्रॅप ह्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13498.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94d506c585cf3fb0c5af8d88bc384f4ac7c0147d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13498.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्युलिया रॉबर्ट्‌स (२८ ऑक्टोबर, इ.स. १९६७) जगप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आहे. तिचे गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे- +इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील जुलिया रॉबर्ट्‌स चे पान (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13519.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15733eb2f182ae13924878e91f0abcfd8c89e1f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13519.txt @@ -0,0 +1 @@ +जुली लोग (१९७१:आयर्लंड - हयात) ही  आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते १९९६ दरम्यान १९ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13534.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5894940cab7e3004c4266dead623ed368da43670 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13534.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जुलै १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९३ वा किंवा लीप वर्षात १९४ वा दिवस असतो. + + +जुलै १० - जुलै ११ - जुलै १२ - जुलै १३ - जुलै १४ - (जुलै महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1354.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2810613540b71363a3d7104c3101ac261895808c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1354.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख बिहार राज्यातील गया जिल्ह्याविषयी आहे. गया शहराबद्दलचा लेख येथे आहे. +गया हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र गया येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1357.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9131a70fe8a51142177b9815edf3e8fcb9605bbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1357.txt @@ -0,0 +1,206 @@ +गया विमानतळ (आहसंवि: GAY, आप्रविको: VEGY) हा भारताच्या बिहार राज्यातील गया येथील एक विमानतळ आहे. ह्यास बोधगया विमानतळ असेही म्हणतात. येथील बव्हंशी प्रवासी वाहतूक ही गया जिल्ह्यातील बोधगया ह्या स्थानाकरिता असते. बोधगयेमध्ये गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले होते. ह्या विमानतळापासुन बोधगयेचे अंतर ५ कि.मी. आहे. + + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13582.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c69456498277463873eb0884ca13f852894de84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13582.txt @@ -0,0 +1,46 @@ +जुवे हे उत्तर गोवा जिल्ह्यातल्या तिसवाडी तालुक्यातील ८.३ चौ. किमी. क्षेत्राचे शहर आहे. +जुवे हे उत्तर गोवा जिल्ह्यातल्या तिसवाडी तालुक्यातील ८.३ चौ. किमी. क्षेत्राचे शहर असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या शहरात १०५७ कुटुंबे व एकूण ४१३४ लोकसंख्या आहे. जिल्हा मुख्यालय, पणजी येथे २२ किलोमीटर अंतरावर आहे. राज्याची राजधानी पणजी येथे २२ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १९७१ पुरुष आणि २१६३ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ३८ असून अनुसूचित जमातीचे ८४ लोक आहेत. ह्या शहराचा जनगणना स्थल निर्देशांक ६२६७२७ [१] आहे. +लोकसंख्येनुसार शहराचा दर्जा VI (लोकसंख्या_एकूण < ५,०००). +शहराची नागरी स्थिती आहे 'सर्वेक्षण शहर (Census Town)'. +१ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले सगळ्यात जवळचे बेळगाव हे शहर १५८ किमी अंतरावर आहे. ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले सगळ्यात जवळचे PUNE हे शहर ५३४ किमी अंतरावर आहे. रेल्वे स्थानक १२ किमी अंतरावर करमळी इथे आहे. +शहरामध्ये उघडी आणि बंद गटारव्यवस्था आहे. +शहराला शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा होतो. पाणी पुरवठ्याची क्षमता 800 किलो लिटर आहे. +सर्वात जवळील अग्निशमन सुविधा पणजी (२२ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय २४ किमी येथे आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय २८ किमी येथे आहे. +शहरात २ दवाखाना आहेत. +शहरात १ कुटुंबकल्याण केंद्र आहे. +शहरात १ प्रसूति व बालकल्याण केंद्र आहे. +सर्वात जवळील प्रसूति केंद्र १६ किमी येथे आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र २२ किमी येथे आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय २८ किमी येथे आहे. +सर्वात जवळील इतर वैद्यकीय सुविधा ३३ किमी येथे आहे. +शहरात १ औषधाचे दुकान आहे. +शहरात ३ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. शहरात १ खाजगी प्राथमिक शाळा आहे. +शहरात २ खाजगी कनिष्ठ माध्यमिक शाळा आहेत. +शहरात २ खाजगी माध्यमिक शाळा आहेत. +सर्वात जवळील शासकीय उच्च माध्यमिक शाळा कांदोळी (४ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी पदवी महाविद्यालय (फक्त वाणिज्य) पणजी (२२ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी पदवी महाविद्यालय (कला आणि शास्त्र) पणजी (२२ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी पदवी महाविद्यालय (कला आणि वाणिज्य) गोवा वेल्हा (१८ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय पदवी महाविद्यालय (कला. शास्त्र आणि वाणिज्य) कांदोळी (४ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी पदवी महाविद्यालय - विधी पणजी (२२ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय पदवी महाविद्यालय - विद्यापीठ पणजी (२२ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी पदवी महाविद्यालय - अन्य पणजी (२२ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी (२४ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय बांदोडा (१५ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी व्यवस्थापन संस्था पणजी (२२ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय पॉलिटेक्निक पणजी (२२ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय व्यावसायिक प्रशिक्षण शाळा पणजी (२० किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र पणजी (२२ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी इतर शैक्षणिक सुविधा ELLA (१० किमी) येथे आहे. +सर्वात जवळील शासकीय अनाथाश्रम पणजी (२० किमी) येथे आहे. +सर्वात जवळील नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे सरकारी निवास (होस्टेल) पेन्हा-दि फ्रॅन्का (२८ किमी) येथे आहे. +शहरात १ खाजगी वृद्धाश्रम आहे. +सर्वात जवळील शासकीय क्रीडांगण पणजी (२२ किमी) येथे आहे. +सर्वात जवळील खाजगी चित्रपटगृह पणजी (२२ किमी) येथे आहे. +शहरात १ खाजगी सभागृह आहे. +सर्वात जवळील शासकीय सार्वजनिक ग्रंथालय पणजी (२२ किमी) येथे आहे. +जुवें ह्या शहरात पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): भाजीपाला, भाताची उत्पादने +शहरात २ राष्ट्रीय बँक आहेत. +शहरात १ सहकारी बँक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1359.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcb1e956e8456c221ddaa2cd3fc9266464c433c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1359.txt @@ -0,0 +1,4 @@ +विजेकून मुदियानसेलागे गयान रम्यकुमारा (२१ डिसेंबर, १९७६ - ) हा  श्रीलंकाकडून २ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_136.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..152ad95128e49141f6e4fdf55bee5392ccdf7c67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_136.txt @@ -0,0 +1 @@ +खुशाल परसराम बोपचे हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून नवव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील भंडारा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13615.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..037eb8fca962799c2241da3cc5e6a51524424cbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13615.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जून १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६१ वा किंवा लीप वर्षात १६२ वा दिवस असतो. + + +जून ८ - जून ९ - जून १० - जून ११ - जून १२ (जून महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13622.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a4b37a807df2280bafe46810de9c121ca08ecd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13622.txt @@ -0,0 +1,6 @@ + +विवेक बोरकर यांचा जन्म|जून|१७|२००४ +जून १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६८ वा किंवा लीप वर्षात १६९ वा दिवस असतो. + + +जून १५ - जून १६ - जून १७ - जून १८ - जून १९ (जून महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13634.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..513dfc24282d3706b3b8ca3840d12bc2d0f2bb7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13634.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जून २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७९ वा किंवा लीप वर्षात १८० वा दिवस असतो. + + +जून २६ - जून २७ - जून २८ - जून २९ - जून ३० - (जून महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13640.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b52d2b489e123eafee8ec9cc304ebd4168a39df0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13640.txt @@ -0,0 +1,4 @@ +जून ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५६ वा किंवा लीप वर्षात १५७ वा दिवस असतो. + + +जून ३ - जून ४ - जून ५ - जून ६ - जून ७ (जून महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13659.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec509109f17e8bea30701fc14df2af4567814400 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13659.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन थॉमस जॅक आयकिन (७ मार्च, इ.स. १९१८ - १५ सप्टेंबर, इ.स. १९८४) हा  इंग्लंडकडून १९४६ ते १९९५ पर्यंत १८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13702.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe859619502d7309e89cb58dbb4e829bba682099 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13702.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13725.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13725.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13731.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b9edd7dcf553588b543215b71ea644ec75fea81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13731.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅक विल्यम झोस्टाक (९ नोव्हेंबर, १९५२:लंडन, युनायटेड किंग्डम - ) हे ब्रिटिश-केनेडियन-अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आहेत. हे शिकागो विद्यापीठ येथे प्राध्यापक आहेत. +यांना एलिझाबेथ ब्लॅकबर्न आणि कॅरॉल ग्राइडर यांच्याबरोबर २००९ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13733.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f1faaf5562f0c159b5b43c26636dc68f0255ed7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13733.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13758.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7891ef08ee02b3122c4ab8f4ca8e3c734af33076 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13758.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅकेलिन ली केनेडी-ओनासिस (२८ जुलै, १९२९:साउथहॅम्पटन, न्यू यॉर्क, अमेरिका - १९ मे, १९९४:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची पत्नी होती. +ही वॉल स्ट्रीटवरील शेरदलाल जॉन व्हर्नू बुव्हिए तिसरा आणि जॅनेट ली बुव्हिएची मोठी मुलगी होती. हीने जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून फ्रेंच साहित्यात पदवी मिळवली आणि नंतर वॉशिंग्टन टाइम्स-हॅराल्डमध्ये छायाचित्रकाराची नोकरी केली. १९५२मध्ये ती जॉन एफ. केनेडीला पहिल्यांदा भेटली. पुढच्या वर्षी केनेडी मॅसेच्युसेट्समधून अमेरिकेच्या सेनेटवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लग्न केले. केनेडींना चार मुले झाली. त्यांपैकी दोन लहानपणीच वारली. केनेडी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर जॅकेलिन अमेरिकेची प्रथम महिला झाली. तेव्हा तिने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउसचे पुनर्नवीकरण केले. १९६३मध्ये केनेडी टेक्सासच्या डॅलस शहरातून जात असताना जॉन केनेडीची हत्या झाली त्यावेळी जॅकेलिन त्यांच्याबरोबरच होती. त्यांच्या अंतिम संस्कारानंतर जॅकेलिन आपल्या मुलांसह खाजगी जीवन जगली. १९६८मध्ये तिने जगातील सगळ्यात धनाढ्य व्यक्तींपैकी एक असलेल्या ॲरिस्टोटल ओनासिसशी लग्न केले. १९७५ ते मृत्यूपर्यंत जॅकलिन केनेडीने पुस्तके संपादन करण्याचे काम केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13761.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7891ef08ee02b3122c4ab8f4ca8e3c734af33076 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13761.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅकेलिन ली केनेडी-ओनासिस (२८ जुलै, १९२९:साउथहॅम्पटन, न्यू यॉर्क, अमेरिका - १९ मे, १९९४:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची पत्नी होती. +ही वॉल स्ट्रीटवरील शेरदलाल जॉन व्हर्नू बुव्हिए तिसरा आणि जॅनेट ली बुव्हिएची मोठी मुलगी होती. हीने जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून फ्रेंच साहित्यात पदवी मिळवली आणि नंतर वॉशिंग्टन टाइम्स-हॅराल्डमध्ये छायाचित्रकाराची नोकरी केली. १९५२मध्ये ती जॉन एफ. केनेडीला पहिल्यांदा भेटली. पुढच्या वर्षी केनेडी मॅसेच्युसेट्समधून अमेरिकेच्या सेनेटवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लग्न केले. केनेडींना चार मुले झाली. त्यांपैकी दोन लहानपणीच वारली. केनेडी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर जॅकेलिन अमेरिकेची प्रथम महिला झाली. तेव्हा तिने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउसचे पुनर्नवीकरण केले. १९६३मध्ये केनेडी टेक्सासच्या डॅलस शहरातून जात असताना जॉन केनेडीची हत्या झाली त्यावेळी जॅकेलिन त्यांच्याबरोबरच होती. त्यांच्या अंतिम संस्कारानंतर जॅकेलिन आपल्या मुलांसह खाजगी जीवन जगली. १९६८मध्ये तिने जगातील सगळ्यात धनाढ्य व्यक्तींपैकी एक असलेल्या ॲरिस्टोटल ओनासिसशी लग्न केले. १९७५ ते मृत्यूपर्यंत जॅकलिन केनेडीने पुस्तके संपादन करण्याचे काम केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13834.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfe24f82e3e53fcffb42e5ba402b3b1c00e5d7d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13834.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक्सन काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जॅक्सन काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13838.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30364e17d8e8a29450aba07de711b92fda0ae098 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13838.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक्सन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र स्कॉट्सबोरो येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५२,५७९ इतकी होती.[२] +जॅक्सन काउंटीची रचना १३ डिसेंबर, १८१९ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अँड्रु जॅक्सनचे नाव दिले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1384.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a417cb404493d07570c14969318cfefe199efeb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1384.txt @@ -0,0 +1,2 @@ + गरळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13847.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8855ce2de44393f8da65f4a9be1c966b815e41c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13847.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 30°19′10″N 81°39′36″W / 30.31944°N 81.66000°W / 30.31944; -81.66000 + +जॅक्सनव्हिल हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर फ्लोरिडाच्या ईशान्य भागात जॉर्जिया राज्याच्या सीमेजवळ अटलांटिक महासागराच्या किनाऱ्याजवळ व सेंट जॉन नदीच्या काठावर वसले आहे. ८.२१ लाख शहरी व १५.२५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले जॅक्सनव्हिल अमेरिकेमधील ११वे मोठे शहर आहे. तसेच २,२९३ वर्ग किमी इतक्या विस्तृत भागात पसरलेले जॅक्सनव्हिल क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सर्वात मोठे शहर आहे. अँड्र्यू जॅक्सन ह्या सातव्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे. +बारमाही सौम्य हवा असणारे जॅक्सनव्हिल फ्लोरिडामधील एक मोठे पर्यटनकेंद्र असून येथे अनेक उल्लेखनीय गोल्फ मैदाने आहेत. + +जॅक्सनव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13873.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1858823021b0e6b4e21b4e5fc8a142925f5d03a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13873.txt @@ -0,0 +1 @@ +जॅन साउथगेट (२४ सप्टेंबर, १९५५:इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९८५ दरम्यान १३ महिला कसोटी आणि १७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13890.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdbb9fde85f569b0d60cd4f9a2238e70f26fee73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13890.txt @@ -0,0 +1 @@ +जॅमविकी हे एक विकि सॉफ्टवेर आहे. ते जावा या भाषेत विकसित केले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_139.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1063737e2fcb1e06ee9d8701d2bfc2801b702d8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_139.txt @@ -0,0 +1 @@ +खुशालपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13912.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..deccc653223da4343e386417e08d8ecfdc42ef74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13912.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅस्पर काउंटी, मिसिसिपी ही अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील ८२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जॅस्पर काउंटी, मिसिसिपी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13913.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1014ac4e077c8848ddf7f7274ba3977b25a5c0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13913.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅस्पर काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जॅस्पर काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13935.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..735d874bcc7d9a5a38e942696cfa4275db9d114e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13935.txt @@ -0,0 +1 @@ +जे. जयवर्दन ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1396.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afe54242f15dabed2fe4079c9d132fc731607183 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1396.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गरियाबंद हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या दक्षिण भागात स्थित असून गरियाबंद हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा रायपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13998.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27317c0a02cd9dce9917c430a9e1deb4b76ba95e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_13998.txt @@ -0,0 +1 @@ +जोसेफ डी. सामी आणि जेराल्ड जेरी जून ही तमिळ दिग्दर्शकांची जोडी आहे. हे जे.डी. जेरी या नावाने काम करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14001.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..add1d2fccb0b24b6cc7dce4dde030e032a4afc34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14001.txt @@ -0,0 +1,5 @@ +ज्योती प्रकाश दत्ता (३ ऑक्टोबर, १९४९ - ) हे एक भारतीय बॉलीवूड चित्रपट निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक आहे. हे देशभक्तीपर युद्धपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. +दत्ता यांचे लग्न बॉलीवूड चित्रपट अभिनेत्री बिंदिया गोस्वामीशी झाले असून त्यांना निधी आणि सिद्धी या दोन मुली आहेत.[१] +१९९८ मध्ये, त्यांना बॉर्डर या सुपरहिट युद्ध चित्रपटासाठी भारताच्या राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . +त्यांनी देशभक्तीपर चित्रपट रेफ्युजी, एलओसी कारगिल दिग्दर्शित केले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14044.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..036dd7032ec66cab5d5debf71635dc529ae6e331 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14044.txt @@ -0,0 +1 @@ +जेउर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14046.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94ff0641b478ed8b1df28ee4248cedaa04cdc9d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14046.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेऊर हे करमाळा तालुक्यातील शहर आहे. हे मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील रेल्वे स्थानक असून राष्ट्रीय महामार्ग ४ वर आहे. येथे मोठा आठवडी बाजार भरतो. +सैराट या मराठी चित्रपटाचे कथानक जेऊरमध्ये आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण येथेच झाले होते.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14047.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eda6afc89e51a2dfc8fc444a6cba7317668ca3f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14047.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेऊर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14059.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec7daeade4eac58109c6d09073976f6083ebde30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14059.txt @@ -0,0 +1,8 @@ +जेएसडब्लू ग्रुप एक भारतीय बहुराष्ट्रीय समूह आहे, जो मुंबईत आहे. याचे नेतृत्व सज्जन जिंदाल आणि ओपी जिंदाल ग्रुपचा भाग आहे. [१] पोलाद, ऊर्जा, खनिजे, बंदरे आणि पायाभूत सुविधा आणि सिमेंट यासारख्या क्षेत्रांमध्ये हा समूह भारत, अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेत सक्रिय आहे. JSW स्टील, JSW एनर्जी, JSW इस्पात स्टील, आणि JSW सिमेंट या JSW समूहाच्या उपकंपन्या आहेत. [२] +पूर्वी हे नाव जिंदाल साऊथ वेस्ट होते. नंतर, कंपनीने JSWचे नाव ब्रँड म्हणून प्रमोट करण्यासाठी स्वीकारले. JSW समूहाचे मुख्यालय मुंबईतील कलिना येथील JSW केंद्र येथे आहे. [३] +JSW स्टील ही खाजगी क्षेत्रातील पोलाद उत्पादक कंपनी आहे. JSW स्टीलकडे 4.8 MTPA क्षमतेसह जगातील सर्वात मोठ्या सिंगल ब्लास्ट फर्नेसपैकी एक आहे, ज्यामुळे JSWची एकूण स्थापित क्षमता 23 MTPA झाली आहे. [४] +JSW एनर्जीची वीज निर्मिती क्षमता ४५३१ मेगावॅट आहे. [५] +JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही उपकंपनी मुंबईत आहे. [६] त्याचे प्राथमिक व्यावसायिक हितसंबंध बंदरे, रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये आहेत. [६] [७] +एप्रिल 2019 मध्ये, JSW समूहाने ग्राहकोपयोगी वस्तू उद्योगात JSW लिव्हिंगसह त्यांची ग्राहक ब्रँड संस्था म्हणून त्यांच्या उपक्रमाची घोषणा केली. [८] +JSW समूहाने 2 मे 2019 रोजी JSW पेंट्सची स्थापना करण्याची घोषणा केली. हा उपक्रम एकूण ६०० कोटी (US$१३३.२ दशलक्ष)च्या गुंतवणुकीसह स्थापन करण्यात आला होता [९] [१०] +त्याच्या उपकंपनी JSW स्पोर्ट्स द्वारे, समूहाकडे इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट संघ दिल्ली कॅपिटल्स ( GMR गटासह भागीदारीत), इंडियन सुपर लीग फुटबॉल संघ बेंगळुरू एफसी आणि प्रो कबड्डी लीग संघ हरियाणा स्टीलर्स यांच्या मालकीचे आहे. [११] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14081.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f0c4fceeb854192c85ca751b9405c051844dd90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14081.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जेकब टिमोथी जेक बॉल (१४ मार्च, इ.स. १९९१:मॅन्सफील्ड, नॉटिंगहॅमशायर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14098.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fe21d8f6d2e41aa0aa1dcddc9f48f697b6495c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14098.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेजला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14199.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59cfcff696db4091a4a9775aaaa6d625d59a2e5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14199.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जेनिफर जोआना ॲनिस्टन ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. फ्रेंड्स ह्या यशस्वी दुरचित्रवाणी मालिकेमुळे जेनिफर प्रसिद्धीच्या झोतात आली. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14201.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14201.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14240.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6677cadd432686d53a84298c2620d38cfd3392ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14240.txt @@ -0,0 +1 @@ +जेनेरो आयव्हन गत्तुसो (९ जानेवारी, १९७८ - ) हा  इटलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. याने २०१० विश्वचषकात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1426.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8f46db47581431592342dd18a7bdfcbc2b0a9e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1426.txt @@ -0,0 +1,8 @@ +सस्तनी किंवा जरायुज पृष्ठवंशधारी प्राण्यांमधील गर्भधारणा ते जन्म या दरम्यानची अवस्था म्हणजे गर्भ होय. +नऊ आठवड्यापासून शिशाचा जन्म होईपर्यंतची अवस्था म्हणजे गर्भावस्था होय. भ्रूणावस्थेत जे अवयव तयार झालेले असतात त्यानंतरची वाढ व विकास या अवस्थेत होतो. +तिसऱ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी ९ सेमी व वजन ३०ग्राम होते. चेहरा, डोळे, कान, स्नायू यांच्या वाढीस सुरुवात होते. मुलींमध्ये प्रजनन संस्थेच्या वाढीस सुरुवात होते. +चौथ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी १६सेमी व वजन १०० ग्राम होते. डोक्याचा आकार बराच वाढतो. केस, नखे तयार होऊ लागतात. पापण्यांची उघडझाप होते. +पाचव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे २५सेमी व वजन सुमारे ३०० ग्राम असते. स्टेथोस्कोपच्या सहाय्याने ह्रदयाचे ठोके ऐकू येतात. मातेला गर्भाची हालचाल जाणवते. +सहाव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे ३०सेमी व वजन ६८०ग्राम असते. डोळ्याची पूर्ण वाढ होते. डोळे उघडे दिसतात. पापण्यांची केस, भुवया तसेच जिभेमध्ये टेस्ट बड्स तयार होतात. गर्भ श्वासोच्छ्वास करू शकतो. या दरम्यान जन्म झाला तर रडण्याचा आवाज बारीक येतो व जगण्याची शक्यता कमी असते. कारण श्वसन संस्था परिपक्व झालेली नसते सर्व अवयवांची निर्मीती झालेली असते. गर्भाची हालचाल वाढते. +सातव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे ३५सेमी व वजन ११००ग्राम होते. त्वचेवर सुरकुत्या दिसतात. कवटीचे हाडे मऊ असतात. जन्म झाला तर शिशु जगू शकतो;परंतु विशेष प्रयत्न करावे लागतात. तापमानास प्रतिसाद देतो. पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था विकसित होतात. +आठव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी ४० ते ५० सेमी व वजन २५००ग्राॅम होते. सबंध शरीरावर स्निग्ध पदार्थ तयार होते. त्यामुळे गर्भाशया बाहेरच्या बदललेल्या तापमानास समायोजन करू शकते. सर्व अंगाची निर्मिती झालेली असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14270.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d629f5042d717f14cbe4e21629801dcfd46b304f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14270.txt @@ -0,0 +1,32 @@ +६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14278.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a618987408a7663ca1a7c4c744023f1570a4c043 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14278.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर जेफ्री लिरॉय जेफ डुजॉन (२८ मे, १९५६:जमैका - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९८१ ते १९९१ दरम्यान ८१ कसोटी आणि १६९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14283.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a618987408a7663ca1a7c4c744023f1570a4c043 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14283.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर जेफ्री लिरॉय जेफ डुजॉन (२८ मे, १९५६:जमैका - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९८१ ते १९९१ दरम्यान ८१ कसोटी आणि १६९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14288.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe4636c2b8cd453f6d1452fccdf9c24021dd2963 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14288.txt @@ -0,0 +1,3 @@ +७ मे, इ.स. २००५ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14312.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d690aae4e7bf78674d9ad3f012bc3e794e868345 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14312.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेफरसन काउंटी, पेनसिल्व्हेनिया ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जेफरसन काउंटी, पेनसिल्व्हेनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14321.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..759a751c74dab64afc86a25549e322bde1677ef6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14321.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेफरसन काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील एक काउंटी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,३४,५४३[१] आहे. या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र गोल्डन येथे आहे.[२] लेकवूड या काउंटीतील सगळ्यात मोठे शहर आहे. +जेफरसन काउंटी डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14327.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2864ab2085ff104884d47ff79803280b77be1b0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14327.txt @@ -0,0 +1,54 @@ +गुणक: 38°34′36″N 92°10′25″W / 38.57667°N 92.17361°W / 38.57667; -92.17361 + +जेफरसन सिटी हे अमेरिका देशातील मिसूरी राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर मिसूरी राज्याच्या मध्य भागात मिसूरी नदीच्या काठावर वसले आहे. अमेरिकेचा तिसरा राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसनचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे. + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1433.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaf8c76d91c85e9b21df370f85c5cb9b89d0db25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1433.txt @@ -0,0 +1,16 @@ +जांभूळ हा मूलतः दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. प्राचीन साहित्यामधील वर्णनाप्रमाणे भारतात हा वृक्ष सहज दिसे,म्हणुनच भारताला जंबुद्विप असेे नाव आहें.याला उन्हाळ्यात फळे जांभळ्या रंगाची आणि गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात. या वनस्पतीला संस्कृतमध्ये फलेन्द्रा, सुरभीपत्रा व जम्बु अशी नावे आहेेत .शास्त्रीय नाव सायझिजियम क्युमिनी(syzygium cumini) असे आहे. +जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे [१]. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर औषध आहे, परंतु ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच घ्यावे[२]. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहऱ्यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभळापासून दारूही बनवली जाते. +याच्या नियमित सेवनाने केस लांबसडक व मजबूत होतात. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरिरास आवश्यक ते पोटॅशियम याचे सेवनाने मिळते. अग्निमांद्यात याचे रसाचे सेवन लाभकारी आहे. +सुगंधी पाने असलेला, लोंबकळणाऱ्या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. महाभारतातल्या भीष्म पर्वात पितामह भीष्म म्हणतात. 'या जम्बूवृक्षांमुळेच या द्वीपकल्पाचे (हिंदुस्थानचे) नाव नाव जम्बू द्वीप असे पडले'. रामायणात, बिरही श्रीराम दंडकारण्यात फिरताना आपली व्यथा या जम्बूवृक्षासही सांगतात. कालीदासांना मध्यभारतात जम्बूवृक्षाच्या राया नद्यांचे पाणी अडवताना दिसल्या, तर बाणभट्टांचा पोपट वैशंपायन कोकिळाच्या डोळ्यासारखे लालबुंद असणाऱ्या राजजम्बूच्या फळाचा रस चोरीत असे. यावरून एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की जम्बुवृक्ष हा सर्व भारतभर उगवतो. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभिपत्र या नावासही पात्र आहे. लवंगाची व निलगिरीची झाडे याची कुलबंधू असल्याने हे कूल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते. +मूळ भारतीय असलेला हा वृक्ष म्यानमार, श्रीलंका, मलेशिया, ते थेट ऑस्ट्रेलिया खंडातही सापडतो. समुद्र्सापाटीवर, नदीनाल्याचे काठ तसेच उत्तुंग पर्वतराजीवर ६००० हजार फुटांपर्यंत याचे वास्तव्य आढळते. माफक तापमान, उत्तम निचरा होणारी जमीन, ३०० इंचापर्यंत वार्षिक पर्जन्यमान या झाडास चालते. +नैसर्गिक लागवड बियांपासून होते. तर संकरित जातींची लागवड कलम पद्धतीने करतात. मुख्य जाती म्हणजे मधुर फळाचा वृक्ष उर्फ ‘राजजम्बू’ व लहान आकाराच्या, कमी गराच्या फळांचा वृक्ष म्हणजे ‘क्षुद्रजम्बू’ किंवा ‘काष्ठजांभूळ’. माथेरानला सर्वत्र वाढणारी ‘लेंडीजांभूळ’ दुसऱ्या प्रकारात मोडते. मुख्यत: उष्ण कटिबंधीय देशांतून वास्तव्य असलेला हा वृक्ष सरळसोट १५० फुटांपर्यंतसुद्धा वाढतो, खडकाळ भूमीत मात्र यास ठेंगणे रूप प्राप्त होते. पाने सुवासिक ग्रंथियुक्त असतात. ती चकचकीत चामड्यासारखी दिसतात. या पानांचे वैशिष्ट्य म्हणजे पानांच्या कडेने स्पष्ट असणारी शीर पानाच्या खालपासून टोकापर्यंत जाते व इतर सर्व शिरांशी संयोग करते. या शिरेस ‘इंट्रामार्जिनल व्हेन’ अशी संज्ञा शास्त्रज्ञांनी दिलेली आहे व टी शीर या कुलांतील वनस्पतीचे ‘कुलभूषण’ ठरली आहे. जांभळाच्या झाडाची फुले नाजूक हिरवट, पांढरी सोनेरी रंगाची असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोहर येतो व अंती फळ तयार होते. +फळे अंडाकृती, प्रथम परिपक्व झाल्यावर तांबूस-वांगी रंगाची तर अतिपक्व झाल्यावर गर्द जांभळ्या रंगाची होतात. या फळाची गणना ‘मृदुफळांत’ होते व ते साधारण २-२ १/२ इंच लांबीचे, लांबोड्या आकाराचे असते. फळात एकच बी असते. +जांभूळ वृक्षाचे लाकूड टणक, टिकाऊ असून ते पाण्यात कुजत नाही, रंग साधारण भुरकट तपकिरी असून त्याच्या प्रत्येक घन फुटाचे वजन २०-२२ किलो भरते. लाकडाचा उपयोग घर बांधणीसाठी, छोटी अवजारे बनविण्यासाठी करतात. फांद्या,खोड यांचा उपयोग जळणासाठी व पाल्याचा उपयोग गुरांच्या चारासाठी होतो. चांगली वाढलेली जांभूळ शेतकऱ्यास वर्षात ५० किलो उत्पन्न देते. फळमाशा व खोड अळी हे झाडांचे शत्रू आहेत. त्यापासून झाडाचे संरक्षण करावे लागते. +हा पुरातन उपयुक्त वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरतो. जांभळाचे फळ दीपक, पाचक व यकृतोत्तेजक आहे. घरगुती औषधात जांभूळ बी गळवांच्या त्रासावर उगाळून लावतात. या वृक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे या झाडात ठोकलेला लोखंडी खिळा वर्षभरात विरून जातो. तसेच पाने ठेचून लोखंडाच्या भुशाबरोबर एकत्र करून ६ महिने ठेवल्यास उत्तम लोहक्षार मिळतो. +जांभळाच्या सुक्या बियांतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांत रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्त्व सापडले आहे. सुगंधी पाने व गुणकारी बीज,फळे,फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी सौंदर्य प्रसाधनांसाठी केला असल्यास नवल नाही. मुखशुद्धीसाठी बियांचे चूर्ण तर शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी पाने व फळांचा उपयोग केशकलपासाठी, पोटात घेण्यास जांभूळ फळ तर बाहेरून केसाला लावण्यास अर्क, याविषयी जुन्या ग्रंथातून उल्लेख आहे. जांभूळ हा वृक्ष हिंदू व बौद्ध धर्मीय लोकांनी एक पवित्र वृक्ष म्हणून मानलेला आहे. त्यामुळे हा वृक्ष जरी वन्य असला तरी बऱ्ऱ्याशा उद्यानातून, उपवनातून, देवळाभोवती व देवरायांतून लावलेला आहे. गणेश ,शिव, कृष्ण या देवतांना जांभळाची फुले प्रिय असतात असा समज आहे. काही ठीकाणी जांभळाच्या पानाचे तोरण मंगल समयी दाराला लावण्याची प्रथा आहे. ढगांचा राजा ‘वरून’ पृथ्वीवर जांभूळ वृक्षाच्या स्वरूपात अवतरला आणि म्हणूनच त्याच्या फळांचा रंग गडद मेघासारखा झाला असाही लोकसमज आहे. सुसर आणि जांभूळ वृक्षावरील माकडाचे काळीज ही एक लोकप्रिय नीतिकथा आहे. जांभूळ व माकडे यांचे अतूट नाते दिसते, ते या पूर्वापार चालत आलेल्या कथेचे बीज असावे. तिरूचिरापल्ली शहरानजीकच्या महादेव मंदिरात एक अजस्र डेरेदार जांभूळ वृक्ष आहे. हा महादेव ‘जम्बुकेश्वर महादेव’ म्हणून प्रसिद्ध आहे. +जांभूळ वृक्ष हा समशीतोष्ण कटिबंधीय, रुंदपर्णीय वृक्षगटाचा अविभाज्य घटक आहे. अजनी, पिसा, हिरडा, आंबा या वृक्षांच्या जोडीला हा वृक्ष उगवतो. महाराष्ट्रात महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर, वासोटा, कोयना परिसर, सावंतवाडी-आंबोली परिसर या ठिकाणी उल्लेखिलेली अरण्ये आहेत. माकडे, वटवाघळे, फलाहारी पक्षी यांचा हा आवडता वृक्ष आहे. फुलांचे परागण, बियांचे विखुरणे व पुनरुज्जीवन या गोष्टी बहुधा त्यांच्यामुळेच होतात. जंगलातील मसण्या उद व कोल्हे हे प्राणी जांभळे खातात. पाळीव प्राण्यांमध्ये घोड्यांना हे फळ फार आवडते. या झाडाचा फुलोरा मधमाश्या, फुलपाखरे, पतंग, मोठ्या निळ्या माशा यांना आकर्षित करतो. या वृक्षाच्या पानावर रेशमाचे किडे (टसर सिल्क वर्म) उत्तमरीत्या पोसले जातात. +तशी मुंबईत ठायीठायी जांभळीची झाडे दिसतात. रस्ते कापताना जरा शोधक नजरेने पहात गेलात तर या झाडांची शहरातील दाटी पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. यातील अनेक झाडे अगदी जुनी आहेत आणि भरपूर फळांनी लगडून जाणारी फोर्टमध्ये विद्यापीठालगतच्या ओव्हल मैदानाच्या कडेला तीन मोठे जांभूळ वृक्ष आहेत. उन्हाळ्यात तिथून चालणाऱ्यांच्या पायाखाली येऊन जांभळांची शाई फुटपाथ रंगवत असते. वाळकेश्वर परिसर, दादर मधील अनेक रस्ते, चेंबूरच्या गल्या, अलीकडेच भरायला लागलेली उपनगरे, यातून भरपूर जांभळाची झाडे आहेत. अंधेरी ते दहिसर पट्ट्यात तर खूपच जांभूळ दाटी आहे. अंधेरी उड्डाण पुलाच्या अलीकडे एक प्रचंड ‘राजजम्बू’ आपल्या झुलत्या फांद्या मिरवत एकटाच उभा आहे. वांद्त्‍याच्या पाली हिल साहित्य-सहवास परिसरात या देखण्या वृक्षाचे दर्शन ठिकठिकाणी होते. राणीचा बाग, हॅंगिंग गार्डन, बोरीवलीचे राष्ट्रीय उद्यान, पवईचे उद्यान ही अनेक छोटी उद्याने जांभूळ वृक्षाचे संवर्धन करीत आहेत. +जांभूळ हे पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो.  +जांभूळ हा अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करतात व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घेतात. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाचा रस काढून बरणीत भरून ठेवून एक वर्ष जाऊ देतात. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव एका वेळेस अर्धा तोळा पण चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळाया बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.जम्भूलामुळे दात घट्ट होतात +कृष्णगिरी ही जांभळाची जात कोइंबतूर भागात प्रसिद्ध आहे. +जांभूळ रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14338.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce9ce4ec194b6b874f26c829cd392e9a1e9a5f73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14338.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेफ्री जॉन क्रोव (सप्टेंबर १४, इ.स. १९५८ - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आङे. +याचा भाऊ मार्टिन क्रोवही न्यू झीलंडकडून क्रिकेट खेळला. हे दोघे इंग्लिश चित्रपट अभिनेता रसेल क्रोवचे चुलतभाऊ आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14339.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7469101a7931f249d818dc003c3cb9d453c49f34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14339.txt @@ -0,0 +1 @@ +जेफ्री जॉन ॲलार्डिस (जन्म ७ मे १९६७) हे ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेट खेळाडू आणि सध्याचे प्रशासक आहेत, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सीईओ म्हणून काम करतात.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14349.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c8d919a0309fa1fbb1ccdb352e70ec52631315 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14349.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जेफ्री व्हॅंडर्से  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14364.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8170a16362bbd140ce714b8b996c4fea5aa2225b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14364.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेम हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील छोटे गाव आहे. थॉमस काउंटीमधील,या गावाची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ९८ होती [३] +हे गाव शिकागो, रॉक आयलंड अँड पॅसिफिक रेल्वेमार्गावर मालवाहतूक केन्द्र होते. [४] या गावाला जवळच्या जेम रँचचे नाव दिलेले आहे. [५] +जेममधील पहिले पोस्ट ऑफिस १८८५ मध्ये स्थापन करण्यात आले [६] मार्च २०१४ मध्ये ते बंद करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14366.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..626ae907358d013318d1849f712cdcbd124c8c19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14366.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेमबे हे एक ताल वाद्य आहे जे मूळचे पश्चिम आफ्रिकेचे आहे.[१][२] मालीमधील बांबरा लोकांच्या मते, जेमबे चे नाव हे त्यांच्या स्थानिक भाषेतील म्हणीवरून आले आहे: "अन्के जे, अन्के बे", ज्याचा अनुवाद "सर्वजण शांततेत एकत्र येतात" असा होतो. हेच ह्या वाद्याचा उद्देश परिभाषित करतो.[३] +जेमबेचे शरीर किंवा कवच हे हार्डवुडचे असते आणि वरती उपचार न केलेले कच्च्या कातडीपासून बनवलेले ड्रमहेड असते, जे बहुतेक वेळा शेळीच्या कातडीपासून बनवले जाते. जेमबेचा बाह्य व्यास ३०-३८ सेमी (१२-१५ इंच) असतो आणि ५८-६३ सेमी ची उंची (२३–२५ इंच) असते. जेमबेचे वजन ५ ते १३ किलो (११-२९ पाउंड) असते जे आकारमानावर आणि बनवीण्याच्या सामग्रीवर अवलंबून असते. +  diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1438.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a416b3f3f4decadc6dd1b3660a0c53d77f6076a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1438.txt @@ -0,0 +1,2 @@ +टी२०आ किट +ग्वेर्नसे क्रिकेट संघ हा एक संघ आहे जो ग्वेर्नसेच्या बेलीविकचे प्रतिनिधित्व करतो, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मुकुट अवलंबित्व आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14399.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96ec625748f547ac917d8d601fda97050009d619 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14399.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेम्स अ‍ॅलन (नोव्हेंबर २८, इ.स. १८६४ - इ.स. १९१२) हा इंग्लिश साहित्यिक व तत्त्वज्ञानी होता.त्यांचे प्रसिद्ध पुस्तक "अ‍ॅज अ मॅन थिंकेथ" हे त्याच्या १९०३ मधील प्रकाशनापासून आजतागायत सर्वाधिक खपाचे लोकप्रिय पुस्तक आहे. +तसेच त्यांची इतर व्यक्तीमत्त्व विकासाची पुस्तके लोकप्रिय ठरली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14419.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9076137c97b32a9da37e17a42a59810a634e80be --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14419.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉबर्ट जेम्स कर्टली (१० जानेवारी, १९७५:ईस्टबोर्न, ससेक्स, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करतो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14456.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c95af9c31fc2b51b1c206522e3ea997b03cd600d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14456.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेम्स ऑगस्टिन अलोशियस जॉइस (इंग्लिश: James Augustine Aloysius Joyce ;) (फेब्रुवारी २, इ.स. १८८२; डब्लिन, आयर्लंड - जानेवारी १३, इ.स. १९४१; त्सुरिख, स्वित्झर्लंड) हा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील नवमतवादी व प्रभावशाली लेखकांपैकी एक आयरिश लेखक व कवी होता. स्वतः विकसवलेल्या 'जाणिवेचा प्रवाह(स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस)' या तंत्राचा व जवळपास सर्व ज्ञात लेखनप्रकारांचा वापर करून त्याने लिहिलेले युलिसिस हे नवीन धाटणीने ओडिसीच्या कथानकाची मांडणी करणारे पुस्तक साहित्यविश्वात मैलाचा दगड मानले जाते. डब्लिनर्स(इ.स. १९१४) हा लघुकथांचा संग्रह, 'अ पोर्ट्रेट ऑफ द आर्टिस्ट अ‍ॅज अ यंग मॅन'(इ.स. १९१६) व 'फिनिगन्स वेक'(इ.स. १९३९) या कादंबऱ्या ह्या त्याच्या इतर प्रसिद्ध साहित्यकृती होत. त्याने लिहिलेले तीन काव्यसंग्रह, एक नाटक, नैमित्तिक पत्रकारिता आणि त्याची प्रकाशित झालेली पत्रे यांचाही समावेश त्याच्या साहित्ययादीत आहे. +जॉइसाचा जन्म डब्लिन येथे एका निम्नमध्यमवर्गीय कुटुंबात झाला. क्लोंगोवेस आणि बेल्वेदेअर येथील जेसुइट शाळांमध्ये आणि नंतर डब्लिनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजात त्याने उत्तम विद्यार्थी म्हणून लौकिक मिळवला. वयाच्या विशीत तो कायमचा मुख्यभू युरोपात स्थलांतरित झाला. त्याचे वास्तव्य प्रामुख्याने त्रिएस्ते(इटली), पॅरिस(फ्रान्स) व त्सुरिख(स्वित्झर्लंड) येथे होते. त्याचे बरेचसे आयुष्य हे आयर्लंडबाहेर गेले असले तरी त्याच्या बहुतांश कादंबऱ्या या डब्लिन पार्श्वभूमीवर बेतलेल्या आहेत. तसेच त्याच्या साहित्यकृतींतील व्यक्तिरेखा या समकालीन नातेवाईक, मित्र व हितशत्रूंवर बेतलेल्या आढळतात. डब्लिनच्या गल्लीबोळांचे नेमके वर्णन हे युलिसिस कादंबरीत प्रकर्षाने आढळून येते. "मी नेहमीच डब्लिनबद्दल लिहितो. कारण जर मी डब्लिनच्या अंतरंगात शिरू शकलो तर जगातील कोणत्याही शहराच्या अंतरंगात शिरल्यासारखेच आहे. जितके तपशीलवार तितके वैश्विक." असे विवेचन युलिसिसच्या प्रकाशनानंतर एकदा त्याने, त्याच्या या वैशिष्ट्याबद्दल केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14463.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c4cd6e3c2d29fa6144fbfeaa621e41bc13a1457 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14463.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स डिकिन्सन (जन्म १४ सप्टेंबर १९९८) एक स्कॉटिश क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14468.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1b0fe49df125b7ce24e0413b279ce6f4f72a5e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14468.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स थॉमस जॅकी बॉटेन (२१ जून, १९३८:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - १४ मे, २००६:ग्वाटेंग, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९६५ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14480.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dec8ff7cd4e63bd297c1e919e334dc421c317e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14480.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स पहिला (जुलै १३९४ च्या अखेरीस – २१ फेब्रुवारी, १४३७) हा १४०६पासून १४३७ मध्ये त्याच्या हत्येपर्यंत स्कॉटलंडचा राजा होता. हा रॉबर्ट तिसरा आणि अॅनाबेला ड्रमंड यांच्या तीन मुलांपैकी सगळ्यात धाकटा होता.. जेम्सचा सगळ्यात मोठा भाऊ डेव्हिड, रोथेसचा ड्यूक हा त्याच्या काका रॉबर्ट, आल्बनीचा ड्यूकच्या ताब्यात असताना संशयास्पद परिस्थितीत मरण पावला. जेम्सचा दुसरा भाऊ रॉबर्ट लहानपणीच मरण पावला. १४०५/६ च्या हिवाळ्यात जेम्सच्या जीवाची रक्षा करण्यासाठी त्याला फ्रान्सला पाठवण्याची योजना आखण्यात आली. मार्चच्या मध्यास तो फ्रान्सला निघाला परंतु २२ मार्च रोजी, इंग्रज चाच्यांनी त्याचे जहाज ताब्यात घेतले आणि जेम्सला इंग्लंडच्या चौथ्या हेन्रीच्या ताब्यात दिले. जेम्सचे वडील ४ एप्रिल रोजी आजाराने मरण पावल्यावर ११ वर्षांचा जेम्स सिंहासनाशिवायचा राजा झाला. यापुढे आणखी अठरा वर्षे जेम्स याच अवस्थेत राहिला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14486.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59a32f38761bdd4ec49cadba207e8bdc7c8d8e5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14486.txt @@ -0,0 +1,29 @@ +जेम्स पॅटिन्सन (इंग्लिश: James Pattinson ;) मे ३, इ.स. १९९० - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. तो व्हिक्टोरिया संघाकडून देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळतो. तो उजव्या हाताने द्रुत-मध्यमगती गोलंदाजी करतो. + +१४ गंभीर • +९ तिवारी • +१६ मॉर्गन • +६३ दास • +३ कालिस • +६ शुक्ला • +२२ भाटीया • +२७ डोशेटे • +२८ पठाण • +७५ हसन • +-- जानी • +२४ हॅडीन • +३६ बिल्सा • +४२ मॅककुलम • +-- सॅम्सोन • +१ लड्डा • +४ पॅटींसन • +१४ अहमद • +१७ संगवान • +२१ अब्दुल्ला • +५५ बालाजी • +५८ ली • +७४ नारायण • +९० लांगे • +९९ उनादकट • +-- सक्सेना • +प्रशिक्षक बेलिस diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14491.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16be0adb27b90e6ceba46c985e90496b91e1ebd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14491.txt @@ -0,0 +1,2 @@ +१८ जून, १९४२ (1942-06-18) (वय: ८२) +सर जेम्स पॉल मॅककार्टनी हा इंग्लिश संगीतकार आहे. बीटल्स या चार संगीतकारांपैकी हा एक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14516.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c31c4b7f0f354730791eb6af49d42bbc031bb45a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14516.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेम्स ब्यूकॅनन, कनिष्ठ (मराठी लेखनभेद: जेम्स ब्युकॅनन ; इंग्लिश: James Buchanan ;) (२३ एप्रिल, इ.स. १७९१ - १ जून, इ.स. १८६८) हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पंधरावा अध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८५७ ते ४ मार्च, इ.स. १८६१ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. तो डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता. +अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर त्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या प्रतिनिधिगृहात व सिनेटात पेन्सिल्व्हेनिया संस्थानाचे प्रतिनिधित्व केले. अँड्र्यू जॅक्सन याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत तो रशियाखात्याचा मंत्री होता. जेम्स पोक याच्या अध्यक्षीय कालखंडात त्याने परराष्ट्रसचिवाचे कार्यालय सांभाळले. नंतर अध्यक्ष फ्रॅंकलिन पियर्स याने पुढे केलेला सर्वोच्च न्यायालयातील नेमणुकीचा प्रस्ताव नाकारल्यावर ब्यूकॅननाला युनायटेड किंग्डम खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. +गुलामगिरीच्या मुद्द्यावरून उत्तरेकडील व दक्षिणेकडील संस्थानांदरम्यान उदभवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्यूकॅननाने आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत शांतता राखण्याचे प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश येण्याऐवजी दोन्ही पक्षांमधील मतभेद तीव्र झाले. दक्षिणेकडील संस्थानांनी फुटून स्वातंत्र्याची घोषणा केली व कालांतराने त्याचे पर्यवसान अमेरिकन यादवी युद्धात झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14518.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe142acdcd976e6d47d24be47636ea36f5285031 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14518.txt @@ -0,0 +1,5 @@ +जेम्स बॉंड (इंग्लिश: James Bond) हे ब्रिटिश कादंबरीकार इयान फ्लेमिंग ह्यांनी इ.स. १९५३ साली बनवलेले एक काल्पनिक पात्र आहे. जेम्स बॉंड हा एक ब्रिटिश गुप्तहेर असून तो खात्यामध्ये ००७ ह्या सांकेतिक नावाने ओळखला जात असतो. इयान फ्लेमिंगने बॉंडवर ६ कादंबऱ्या व २ लघुकथा लिहिल्या. इ.स. १९६४ मधील फ्लेमिंगच्या मृत्यूनंतर इतर ६ लेखकांनी बॉंडच्या पात्रावर आधारित कथा लिहिल्या. +जेम्स बॉंड नायक असलेले आजवर २४ चित्रपट प्रदर्शित झाले असून ते जगभर बॉंडपट म्हणून ओळखले जातात. ह्यांमधील सर्वप्रथम चित्रपट इ.स. १९६२ सालचा डॉ. नो तर सर्वात नवा चित्रपट २०१५ सालचा स्पेक्टर हा होय. हे चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले असून ते जेम्स बॉंडच्या पात्राची स्टाईल, रुबाब तसेच चित्रपटांमधील संगीतासाठी ओळखले जातात. आजवर सहा वेगवेगळ्या सिनेनायकांनी ह्या २४ चित्रपटांमध्ये जेम्स बॉंडची व्यक्तिरेखा साकारली आहे. +आजवर जेम्स बॉंड शृंखलेमध्ये २४ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हे सर्व चित्रपट एऑन प्रॉडक्शन्स ह्या लंडनमधील कंपनीने बनवले आहेत. +ह्यांव्यतिरिक्त इतर तीन चित्रपटांमध्ये जेम्स बॉंड हे पात्र नायकाच्या भूमिकेमध्ये आहे. परंतु हे चित्रपट इऑन प्रॉडक्शन्सने बनवलेले नसल्यामुळे ते अधिकृत बॉंडपट मानले जात नाहीत. +जेम्सचे सर्व चित्रपट हे खूप चागले आहेत diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14533.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1f997111944feeee0704ea98de3c876196455d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14533.txt @@ -0,0 +1,5 @@ +२० नोव्हेंबर, इ.स. २०२२ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +जेम्स मायकेल जिमी अँडरसन (जुलै ३०, इ.स. १९८२:बर्नली, लॅंकेशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा २००३ पासून इंग्लंडसाठी सतत खेळत आहे. +अँडरसन काउंटी क्रिकेटमध्ये लँकेशायरकडून खेळतो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14537.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4854670c6688a0aeb3c81f30048ce41734ab4825 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14537.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेम्स अँड्रु हॅमिल्टन मार्शल (१५ फेब्रुवारी, इ.स. १९७९ - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +याचा जुळा भाऊ हामिश मार्शलसुद्धा न्यू झीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14538.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..305a29be70e3935768dfc2ba5c372313382a7877 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14538.txt @@ -0,0 +1 @@ +जिमी हेंड्रिक्स (२७ नोव्हेंबर, इ.स. १९४२ - १८ सप्टेंबर, इ.स. १९७०) हा अमेरिकन गिटार वादक, गायक व गीतकार होता. याला रॉक संगीताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा गिटार वादक समजले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14551.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f700dade8adf1b139d3163416ddcc41a266c42d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14551.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स मॅककॉलम (१ ऑगस्ट, १९९५:आयर्लंड - हयात) हा  आयर्लंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14563.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e58bb629d6750dc63c9a675a2490f9e5858fcc9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14563.txt @@ -0,0 +1,2 @@ +हामेस दाव्हिद रॉद्रिग्वेझ रुबियो (स्पॅनिश: James David Rodríguez Rubio; १२ जुलै १९९१ (1991-07-12), कुकुता) हा एक कोलंबियन फुटबॉलपटू आहे. २०११ सालापासून कोलंबिया संघाचा भाग असलेला रॉद्रिग्वेझ आजवर २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये कोलंबियासाठी खेळला आहे. +क्लब पातळीवर रॉद्रिग्वेझ २०१०-१३ दरम्यान पोर्तुगालच्या प्रिमेइरा लीगामधील एफ.सी. पोर्तू तर २०१३ पासून ए.एस. मोनॅको एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14566.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14566.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..153ac14327b5933f7256ec6d278751dadb912332 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14566.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेम्स लिलिव्हाइट (फेब्रुवारी २३, इ.स. १८४२:वेस्टहॅंपनेट - ऑक्टोबर २५, इ.स. १९२९:चिचेस्टर) हा  इंग्लंडचा पहिला कसोटी क्रिकेट संघनायक होता. १८७६-७७मध्ये लिलिव्हाइट  ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामने खेळला व नंतर त्याने ६ कसोटी सामन्यात पंच म्हणून कामगिरी बजावली. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_146.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd60947f59b58f531c040bda93f4679308e66fc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_146.txt @@ -0,0 +1,15 @@ +खून पसीना हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + +हा चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती बाबू मेहरा यांनी केली असून दिग्दर्शन राकेश कुमार यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा राकेश कुमार व के. के. शुक्ला यांनी लिहिली असून संवाद कादर खान यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, रेखा, निरुपा रॉय, असरानी, अरुणा इराणी, कादर खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. +        या चित्रपटातील गाणी आशा भोसले, किशोर कुमार व लता मंगेशकर यांनी गायली असून कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केली आहेत. किशोर कुमारच्या आवाजातील 'खून पसीनेकी जो मिलेगी तो खायेंगे' हे गाणे प्रचंड गाजले. +दोन चांगले मित्र (अमिताभ व विनोद खन्ना) वेगळे होतात व कादर खान या दोघांच्या परिवाराला संपवून टाकतो. हे दोन मित्र मोठे होतात व दोघे स्वतंत्रपणे गुन्हेगारीशी लढतात. शिवा/टायगर (अमिताभ बच्चन) हा स्वभावाने चांगला असून समाजामध्ये प्रिय असतो. तो आपल्या आईसोबत राहत असतो. शिवाचे रेखावर प्रेम असते व तिचेही शिवावर प्रेम असते. दोघेही लग्न करतात. +         शेरा/अस्लम (विनोद खन्ना) हा देखील गुन्हेगारी आणि गुन्हेगारांशी लढा देत असतो पण तो एकाकी व निश्चल जीवन जगत असतो. +        एके दिवशी एका निरपराध शेतकऱ्याची (असराणीची) हत्या होते. या हत्येसाठी शिवाला दोषी ठरवले जाते. त्याच्या आईच्या व पत्नीच्या सांगण्यावरून शिवा गाव सोडतो व दुसऱ्या गावात जाऊन प्रामाणिक व अहिंसक जीवन जगू लागतो. +        असराणीच्या मृत्यूचा बदला घेण्याची जबाबदारी शेरावर सोपवली जाते. शेरा शिवाचा तपास लावतो. दोघांना कळते कि आपण हरवलेले मित्र आहोत. तसेच शिवा निर्दोष असल्याचेही शेराला कळते. मग दोघे एकत्र येऊन खलनायकाशी हाणामारी करतात व शेतकऱ्याच्या मृत्यूचा बदला घेतात. +अमिताभचे डायलॉग -- +१) आज के बाद आप का कोई भी आदमी यहां नजर नही आना चाहिए; वरना ऐसी धुलाई कारुंगा कि +   सात पुश्तोन तक आपकी औलाद गंजी पैदा होगी. +२) जिस दिन गरीब बगावत पर उतरता है; तो धनवान तो क्या उससे भगवान भी नहीं रोक सकता. +३) तेरा हुस्न मेरी ताकत, तेरी तेज मेरी हिम्मत; संगम से जो औलाद पैदा होगी, यूं समज औलाद नही +  फौलाद होगी.  diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1462.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b117dcb7072c641dd7222bcda2d6c7f2cf758054 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1462.txt @@ -0,0 +1,23 @@ +हा लेख मानवाच्या स्त्रीजातीतील गर्भावस्थेविषयी आहे. +स्त्रीच्या गर्भाशयातील भ्रूण किंवा गर्भ म्हटल्या जाणाऱ्या एक किंवा अधिक अपत्यांची वाढ म्हणजे गर्भावस्था किंवा गरोदरपण होय. गर्भावस्थेत जुळे किंवा तिळ्यांप्रमाणे अनेक सगर्भता असू शकतात. गर्भधारणेनंतर सुमारे ३८ आठवड्यांत प्रसूती होते; रजोचक्राची लांबी चार आठवडे असणाऱ्या स्त्रियांमध्ये हा काळ अंतिम सामान्य रजोकालाच्या प्रारंभापासून सुमारे ४० आठवडे इतका येतो. सस्तनी प्राण्यांच्या गर्भावस्थांपैकी मानवी गर्भावस्थेचा सर्वाधिक अभ्यास झालेला आहे. गर्भधारणा लैंगिक समागमातून किंवा सहाय्यक प्रजननी तंत्रज्ञानामार्फत साधली जाऊ शकते. +गर्भधारणेपासूनच्या आठ आठवड्यापर्यंतचे अपत्य म्हणजे भ्रूण होय, त्यानंतर जन्मापर्यंत गर्भ ही संज्ञा वापरली जाते.[१][२] प्रसवपूर्व विकासाच्या विविध अवस्थांचा निर्देश सुलभ व्हावा म्हणून मानवी गर्भावस्था तीन तिमाहींच्या कालावधीत विभागली जाते. पहिल्या तिमाहीत गर्भस्राव (भ्रूणाचा किंवा गर्भाचा नैसर्गिक मृत्यू) होण्याचा धोका सर्वाधिक असतो. दुसऱ्या तिमाहीत गर्भाची वाढ सहजगत्या पाहिली जाऊ शकते. तिसऱ्या तिमाहीचा प्रारंभ हा जवळपास जीवनक्षमतेचा, अर्थात वैद्यकीय मदतीसह किंवा मदतीशिवाय गर्भाशयाबाहेर गर्भ जगू शकण्याच्या क्षमतेचा बिंदू असतो.[३] +वैज्ञानिक परिभाषेत गर्भावस्थेला ग्रॅव्हिडिटी अशी एक संज्ञा आहे. ती लॅटिन भाषेतील "जड" या अर्थाच्या धातूवरून आलेली आहे. गरोदर स्त्रीला इंग्रजीत ग्रॅव्हिडा असेही म्हटले जाते. पॅरिटी (प्रजकता) ही संज्ञा (लघुरूप पॅरा‌) स्त्रीने जितक्या वेळा अपत्याला जन्म दिलेला आहे त्या संख्येसाठी वापरली जाते. प्रजकता मोजताना एकाच वेळी असलेली एकाहून अधिक गर्भांची गर्भावस्थाही "एक" म्हणूनच मोजली जाते आणि सामान्यतः प्रजकतेतत मृतगर्भजन्मांचाही समावेश असतो. वैद्यकीय परिभाषेत कधीही गरोदर न झालेल्या स्त्रीला नलिग्रॅव्हिडा (अगर्भा) (वांझ) असे आणि पहिल्यांदाच गरोदर असलेल्या स्त्रीला प्रायमिग्रॅव्हिडा (पहिलटकरीण) असे म्हणतात. ज्या स्त्रीमध्ये गर्भावस्था कधीही २० आठवड्यांपलीकडे गेलेली नाही तिला नलिपॅरा (अप्रजका) असे म्हणतात. +बहुतांशी दर महिन्यामध्ये येणारी मासिक पाळी चुकल्यामुळे गर्भावस्था असल्याची शंका येते. वैद्यकीय अधिकारी अशा वेळी प्रत्यक्ष तपासणी किंवा मूत्रतपासणी करून गर्भावस्थेची खात्री करून घेतात. सध्या औषध विक्री केंद्रामध्ये गर्भावस्था असल्याची खात्री करून घेण्यासाठी तयार उपकरणे मिळतात. +मानवामध्ये हा काळ साधारण ४० आठवड्यांचा असतो. (फलन ते बालकाचा जन्म) या काळाला गर्भारकाळ म्हणतात. गर्भारकाळाचे सामान्यतः तीन काळ मानले जातात.पूर्ण गर्भाची वाढ होण्यास सु. चाळीस आठवड्यांचा कालावधि आवश्यक आहे. हा चाळीस आठवड्यांचा काळ शेवटच्या मासिकपाळीच्या पहिल्या दिवसापासून मोजण्यात येतो. कारण मासिक पाळी आली नाही म्हणजे त्या महिन्याच्या गर्भचक्रामधील बाराव्या ते चवदाव्या दिवशी अंडमोचन आणि निषेचन झालेले असते. सामान्यपणे गर्भावस्थेचे तीन तीन महिन्यांचे तीन टप्पे मानण्यात येतात. +पहिली तिमाही- पहिल्या बारा आठवड्यात भ्रूणावस्था आणि गर्भाची प्राथमिक वाढ होते. +दुसरी तिमाही- गर्भावस्थेचा १३ ते २७ आठवड्यांचा काळ +तिसरी तिमाही- गर्भावस्थेचा २८ ते ४० आठवड्यांचा काळ +पहिली तिमाही टळलेल्या मासिक पाळीपासून पहिले तीन महिने (१२ आठवडे) हा काळ मानला जातो. स्त्रीमधील अंतरस्रावांमुळे स्तनाग्रे व त्याच्या बाजूच्या भागात रंगबदल होऊन तो ग़डद (Dark) होतो. बाळाच्या वाढीतला सुरुवातीचा हा काळ सर्वात महत्त्वाचा मानला जातो. यात वाढीचे खालील टप्पे असतात. +निषेचनानंतर पहिले आठ आठवडे व शेवटच्या मासिक पाळीनंतर दहा आठवडेपर्यंत वाढत जाणाऱ्या गर्भपेशी समूहास भ्रूण म्हणण्याची पद्धत आहे. त्यानंतर बाळाचा जन्म होईपर्यंत त्यास अर्भक म्हणतात. पहिल्या तिमाहीमध्ये भ्रूण हे परिसरातील व पर्यावरणातील बदलास अधिक संवेदनक्षम असते. या काळात भ्रूणाचे बहुतेक सर्व अवयव तयार होण्याची प्रक्रिया चालू असते. भ्रूणवृद्धि होत असता त्याभोवती उल्ब नावाचे एक पातळ आवरण तयार होते. या आवरणामुळे भ्रूणाचे संरक्षण होते. उल्बावरणामध्ये उल्बद्रव असतो. या द्रवामुळे भ्रूणाचे/गर्भाचे तापमान बदलापासून आणि धक्क्यापासून प्रसूतिपर्यंत रक्षण होते. गर्भ गर्भशय्येमध्ये रुजल्यानंतर गर्भशय्येतील रक्तवाहिन्यांची तोंडे उघडतात. त्यातून वाहणारे रक्त पोषजनक पेशीतील पोकळ्यामध्ये पसरते. पोषजन्य पेशींचे भरीव स्तंभ आणि रक्तपोकळ्या यांची गुंतागुंतीची जालिकाकार रचना तयार होते. प्रथम रसांकुर, द्वितितक रसांकुर आणि तृतीयक रसांकुर अशा रचनेमुळे मातेचे रक्त आणि त्यामधील पोषक दृव्ये व भ्रूण पेशीमधून बाहेर आलेली अपशिष्टे यांची अदलाबदल या रचनेमध्ये होते. निषेचनानंतर सुमारे सतराव्या दिवशी अशा प्राथमिक वारेची निर्मिती होते. गर्भाच्या वाढीबरोबर वार गर्भाशयाच्या घुमटाकार बाजूस आतून चिकटते. प्रसूति होईपर्यंत गर्भाचे पोषण वारेतून आणि गर्भाशयास चिकटलेल्या अपरेमधून होते. अपरेमधून एचसीजी (ह्यूमन कोरिऑनिक गोनॅडोट्रोपिन) ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके मोठ्या प्रमाणात स्त्रवतात. प्रोजेस्टेरॉन हे गर्भरक्षक संप्रेरक आहे. प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशयाचे आकुंचन होत नाही. आणि गर्भ प्रसूतीपर्यंत वृद्धिक्षम राहतो. +गर्भावस्थेच्या चवथ्या आठवड्यात गर्भाची सर्व महत्त्वाची इंद्रिये विकसित झालेली असतात. मज्जारज्जू, मेंदूपोकळ्या तयार होतात. हृदयपेशींचे आकुंचन चवथ्या आठवड्यात चालू होते. अवयवबुंध दिसायला लागतात. आठव्या आठवड्यापर्यंत गर्भाच्या अभिसरणसंस्था, चेतासंस्था, पचनसंस्था, आणि वृक्क व उत्सर्जन संस्था विकसित झालेल्या असतात. सर्व महत्त्वाच्या अवयव विकसित होतात. +गर्भचाचण्या: गर्भवती महिलेच्या मूत्रामध्ये एचसीजी आढळते. बहुतेक तयार गर्भचाचणी संचामध्ये एचसीजी चाचणीवरून गर्भ राहिल्याचे निदान करण्यात येते. आजपर्यंतच्या अभ्यासावरून ५० ते ७०% गर्भाच्या चेतासंस्थेमधील दोष गर्भवती महिलेस फॉलिक ॲसिड (बी9 जीवनसत्त्व) दिल्यास दूर होतात असे आढळून आले आहे. गर्भवती होऊ इच्छिणाऱ्या महिलेस दररोज ४०० मिग्रॅ फॉलिक ॲसिडची मात्रा पुरेशी आहे. क्षकिरण चिकित्सा, काहीं औषधे, आणि प्रदूषके यांचा पहिल्या तिमाहीमध्ये गर्भावर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे क्षकिरण चिकित्सा टाळतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांना गर्भवती स्त्री घेत असलेल्या औषधांची पूर्ण माहिती दिली असेल तर व त्यांनी. गर्भजलचिकित्सा आणि अल्ट्रासाउंड करायचा सल्ला दिल्यास ह्या चाचण्या खात्रीलायक केंद्रामधून करून घेणे हितावह असते. बाराव्या आठवड्यापर्यंतच्या गर्भाचे लिंग अल्ट्रासाउंड चाचणीमधून कळते. पण अशी गर्भलिंग चिकित्सा करण्यास कायद्याने बंदी आहे. +दुसरा काळ हा टळलेल्या पाळी पासून पहिले तीन महिने (१२ आठवडे) ते ६ महिने (२८ आठवडे) हा काळ मानला जातो. या काळात वजन वाढण्यास सुरुवात होते. गर्भधारणा असलेले १२ आठवड्याचे गर्भाशय ओटीच्यावर हाताला जाणवते. बाळाची वाढ सुरू राहते. २० आठवडे पूर्ण होताना मातेस गर्भाची हालचाल जाणवू लागते. गर्भातील बाळाची इन्सुलिन तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. गर्भ मूत्रविसर्जन करते. हे गर्भजलाचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. याकाळात जननेंद्रिय तयार होते आणि हे भ्रूण स्त्री-पुरुष म्हणून ओळखले जाऊ शकते. +गर्भावस्थेची दुसरी तिमाही १३ ते २७ आठवड्यांची असते. या कालावधीमध्ये गर्भाची प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आणि स्नायूंचे चलनवलन चालू होते. गर्भाच्या मेंदूची वाढ हा या टप्प्यामधील महत्त्वाचा घटक आहे. +१४-१६ आठवडे पूर्ण होताना स्तनांमध्ये पिवळसर चिकट द्रव तयार होणे सुरू होते. गर्भाशयाला ब्रॅस्टन-हिक्स आकुंचन (Braxton Hicks contractions) सुरू होतात. या गर्भारपणात गर्भाशयाच्या स्नायूंची हालचाल करून त्यातील ताण व्यवस्थित करण्याबरोबर गर्भाला उत्तेजित करत असतात. याद्वारे भ्रूणातील रक्तसंक्रमण व्यवस्थित केले जाते. +तिसरा काळ हा टळलेल्या पाळीपासून पहिले सहा महिने (२८ आठवडे) ते ९ महिने (३८ आठवडे) हा काळ मानला जातो. २८व्या आठवड्यापासून प्रसूतिपर्यंत गर्भावस्थेची तिसरी तिमाही मानण्यात येते. मेंदू, वृक्क आणि फुफ्फुसे असे सर्व महत्त्वाचे अवयव आणि इंद्रिये पूर्णपणे विकसित होण्याचा हा काळ असतो.. ३६व्या आठवड्यात गर्भाचे डोके गर्भाशयमुखाकडे येते. ३७व्या आठवड्यात गर्भाची वाढ पूर्ण झाल्याचे मानण्यात येते. गर्भाचे वजन या सुमारास ३०००-३६०० ग्रॅम झालेले असते. मातेचे अपुरे पोषण आणि गर्भाशय लहान असणे एकाऐवजी दोन गर्भ गर्भाशयात असण्याने (पहा जुळे) कमी वजनाचा गर्भ विकसित होतो. +गर्भ २९ आठवड्याचा असताना बाळाची वाढ झपाट्याने होते, तसेच त्याच्या अवयवांना बळकटी येते. बाळाला अंगभर लव (बारीक केस) येते त्यास लॅन्युगो(lanugo) म्हणतात. बाळाच्या त्वचेचे रक्षण करण्याकरिता पांढरा चिकट द्रव संपूर्ण अंगभर पसरलेला असतो. त्यास व्हर्निक्स (vernix) म्हणतात. या काळात बाळाच्या मेंदूची तसेच फुप्फुसांची वाढ झपाट्याने होते. माता जे सेवन करेल ते नाळेद्वारे बाळापर्यंत पोहोचत असते. ३४ आठवडे पूर्ण होताना फुप्फुसांची वाढ पूर्ण झालेली असते. जशी जशी प्रसूती जवळ येते बाळ मोठे झाल्यामुळे गर्भाशयात फिरण्यासाठी जागा कमी असते त्यामुळे बाळाची हालचाल मंदावते. ३८ आठवड्याच्या वाढीचे बाळ पूर्ण वाढीचे मानले जाते. +शेवटच्या मासिक पाळीनंतर साधारण ४० आठवड्यांनी बाळाचा जन्म होतो. +मातेमधील बदल- पहिल्या तीन महिन्यामध्ये मातेच्या शरीरात गर्भधारण करण्याच्या दृष्टीने बदल होतात. त्यातील महत्त्वाचे म्हणजे मळमळ, उलट्या आणि मूड बदल. स्तनांचा आकार बदलणे, स्तनांचा कडकपणा बदलून ते मऊ होणे, थकवा जाणवणे, काहीं पदार्थ खाण्याची इच्छा होणे. गर्भधारणेनंतर पहिल्या काहीं आठवड्यात स्तनाग्रांच्या भोवतालची जागा काळवंडते. दुसऱ्या तिमाहीमध्ये मातेमध्ये उत्साह वाढतो. गर्भाचा आकार वीसपटीनी मोठा होतो. १९-२०व्या आठवड्यात मातेस गर्भाची हालचाल जाणवते. या काळात मातांनी सैल कपडे वापराणे योग्य असते. तिसऱ्या तिमाहीमध्ये मातेचे पोट खाली उतरते. +सोनोग्राफीच्या तपासणीतून बाळाची वाढ, गर्भजल प्रमाण, गर्भातील व्यंग याची तपासणी करतात. गर्भाच्या डोक्याचा घेर, मांडीच्या हाडाची लांबी, पोटाचा परीघ यांच्या येणाऱ्या संख्येच्या आधारे बाळाची वाढ आठवड्यांत ठरवतात. बाळाच्या अवयवांचा व्यवस्थित अभ्यास करून अवयवांतील व्यंग तपासतात. + +स्त्रीची गर्भावस्था संपून बालकाचा/बालकांचा जन्म होण्याच्या क्रियेला प्रसूती म्हणतात. नैसर्गिक प्रसूती योनी मार्गातून होते परंतु ज्यावेळी ती शक्य नसते त्यावेळी पोटावर ऑपरेशन करून बाळाची प्रसूती केली जाते या सिझेरियन सेक्शन ऑपरेशन म्हणतात. ज्युलियस सीझर राजाचा जन्म या प्रकारे झाला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14629.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10e866eab0667425d5fc98b58d63af1ffed71f4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14629.txt @@ -0,0 +1,26 @@ +जेरार्ड एट हॉफ्ट हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14630.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e93149d47a052a2471eb279bb89c3fcb508309b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14630.txt @@ -0,0 +1,4 @@ +जेरार्ड जेम्स बटलर (जन्म १३ नोव्हेंबर १९६९) एक स्कॉटिश अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. कायद्याचा अभ्यास केल्यानंतर, १९९० च्या दशकाच्या मध्यात मिसेस ब्राउन (१९९७), जेम्स बाँड चित्रपट टुमॉरो नेव्हर डायज (१९९७), आणि टेल ऑफ द ममी (१९९८) यासारख्या निर्मितीमध्ये छोट्या भूमिकांसह ते अभिनयाकडे वळले. २००० मध्ये, त्याने क्रिस्टोफर प्लमर आणि जॉनी ली मिलर यांच्यासोबत गॉथिक हॉरर फिल्म ड्रॅकुला २००० मध्ये काउंट ड्रॅकुला म्हणून काम केले.[१] +अटिला (२००१) या लघु मालिकेत त्याने अटिला द हनची भूमिका केली, त्यानंतर क्रिश्चियन बेलसोबत (2002) आणि अँजेलिना जोली सोबत लारा क्रॉफ्ट:टूम्ब रेडर - द क्रॅडल ऑफ लाइफ (२००३) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मायकेल क्रिचटनच्या सायन्स फिक्शन ॲडव्हेंचर टाइमलाइन (२००३) मध्य काम केले.[२][३][४] +बटलरने झॅक स्नायडरच्या फँटसी वॉर फिल्म ३०० मधील किंग लिओनिदासच्या भूमिकेसाठी जगभरात ओळख मिळवली.[५] त्या भूमिकेमुळे त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी एम्पायर अवॉर्ड आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी सॅटर्न अवॉर्डसाठी नामांकन मिळाले आणि सर्वोत्कृष्ट फाईटसाठी एमटीव्ही मूव्ही अवॉर्ड जिंकला.[६] + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14658.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27317c0a02cd9dce9917c430a9e1deb4b76ba95e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14658.txt @@ -0,0 +1 @@ +जोसेफ डी. सामी आणि जेराल्ड जेरी जून ही तमिळ दिग्दर्शकांची जोडी आहे. हे जे.डी. जेरी या नावाने काम करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14678.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14678.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14718.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..627adcc669930e1a24bbeda2c3b1e29f2f8d9bf8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14718.txt @@ -0,0 +1,2 @@ + +येलेना यांकोविच (सर्बियन: Јелена Јанковић;२८ फेब्रुवारी, इ.स. १९८५ - ) ही एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. एके काळी जागतिक क्रमवारीत प्रथम असलेली येलेना सध्या आठव्या क्रमांकावर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14731.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b472c74dad2708f9a33caf5b738ee7885ae8273 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14731.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेष्ठराज भालचंद्र जोशी (२८ मे, १९४९:मसूर, सातारा जिल्हा, महाराष्ट्र - ) हे एक भारतीय रसायन अभियंता, परमाणु वैज्ञानिक, सल्लागार आणि शिक्षक आहेत. अणुभट्टींच्या रचनेमधे त्यांनी काही सुधारणा मांडलेल्या आहेत. ते होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबईचे डीएई-होमी भाभा चेर प्रोफेसर आहेत. त्यांच्या अभियांत्रिकी विज्ञानातील योगदाना साठी त्यांना पुरस्कारांसाठी शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व त्यांना रसायन अभियांत्रिकी आणि परमाणु विज्ञान क्षेत्रातील कार्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींकडून २०१४ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. +जोशी यांचा जन्म भारतीय राज्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मसूर गावात, २८ मे १९४९ रोजी झाला. १९७१ मध्ये ते केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.ई झाले आणि १९७२ मध्ये मुंबईच्या केमिकल टेक्नॉलॉजी विद्यापीठातून एम्.ई. झाले. त्यानंतर त्यांनी संशोधक व रासायनिक अभियंता मन मोहन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. १९७७ मध्ये त्यांना पीएचडी मिळाली.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14738.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d458b637792a5eb7d0f1647d5d32da339515fd26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14738.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जेसन कायला हा पापुआ न्यू गिनीकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14770.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..777495964a909181d60a7d8b8765d6a085ca1cc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14770.txt @@ -0,0 +1 @@ +जेसिका एव्हलिन कॅमेरॉन तथा जेसिका एव्हलिन डफिन (२७ जून, १९८९ - ) ही  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14802.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b1f4bd7774b97d571d92e19d0ea95c7fa38005b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14802.txt @@ -0,0 +1,37 @@ +२२ एप्रिल, इ.स. २०१२ +दुवा: ESPN Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14812.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d19e816951f7df701c94f5f63fb0b558c53ca005 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14812.txt @@ -0,0 +1,4 @@ +जैत रे जैत हा इ.स. १९७७ मधील जब्बार पटेल दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. +चित्रपटाची कथा ठाकर अदिवासींवर बेतलेली आहे. नाग्या (मोहन आगाशे) हा भगताचा मुलगा असतो. त्याला पुण्यवंत व्हायचे असते. एकदा त्याला मधमाशी चावते आणि त्याचा डोळा निकामी होतो. म्हणून त्याला लिंगोबाच्या डोंगरावर जाऊन तिथली राणी माशी मारायची आहे. चिंधी (स्मिता पाटील) हिचा आधी विवाह झाला असतो. परंतु धाडसी चिंधीचा नवरा दारूबाज आणि भित्रा आहे. त्यामुळे ती माहेरी परत येते. आदिवासी रितीप्रमाणे तिच्या बापाला नवऱ्याला नुकसानभरपाई द्यायला लागते. चिंधी आणि नाग्या प्रेमात पडतात. याला नाग्याच्या आईचा (सुलभा देशपांडे) विरोध असतो. चिंधी नाग्याला सराव करण्यासाठी मदत करते. दरम्यान चिंधी नाग्यापासून गरोदर राहते. शेवटी नाग्या लिंगोबाचा डोंगर सर करतो. चिडलेल्या मधमाश्या चिंधीवर हल्ला करतात व त्यात चिंधी मरते. नाग्या राणी माशीला मारण्यात यशस्वी होतो. +जैत रे जैत झालं (राणी माशी मेली) तरी हाती काहीच लागत नाही कारण त्याच्या आयुष्यातली राणीदेखील मरते.चित्रपट खुप सेंटीमेंटल आहे जरूर पाहावा आपल्या मुलानाही दाखवावा +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14828.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d06a5e92e916242f8e25ead9fab59844008be902 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14828.txt @@ -0,0 +1,2 @@ +जैतापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14836.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..625c1043f06197a051763499e7e5fc3ff092dde5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14836.txt @@ -0,0 +1,17 @@ +जैतुनबी ऊर्फ जयदास महाराज (इ.स. १९३०:माळेगाव, बारामती, महाराष्ट्र - ७ जुलै, इ.स. २०१०:पुणे, महाराष्ट्र) या एका वारकरी संत होत्या. +जैतुनबी यांचे वडील मकबूलभाई सय्यद हे गवंडी होते. बारामतीजवळचे माळेगाव हे त्यांचं मूळ गाव होते. मकबूलभाईंची भेट वारकरी संप्रदायाच्या गुण्याबुवांशी पडली. गुण्याबुवा जवळच्या पुरंदर तालुक्यातील भिवडीला गवंडीकाम करीत. गुण्याबुवा आणि मकबूलभाई मित्र बनले आणि एकत्र मिळून गवंडी काम करू लागले. त्‍यांच्या हरिभक्तीमुळे लोक गुण्याबुवांना हनुमानदास महाराज म्हणत. पाचवीत असलेली दहा वर्षांच्या जैतुनबींनी तेव्हापासून भजनकीर्तनात भाग घेतला व नंतर वारकरी संप्रदायात सामील झाल्या. +जैतुनबींनी बारामतीच्या घाणेकरबुवांकडून त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले होते. त्याचा उपयोगच्या कीर्तनात करीत. +जैतुनबीच्या हरिभक्तीला मुल्ला-मौलवींनी विरोध केला. घरच्यांनीही विरोध केला. पण जैतुनबींनी वारकरी पंथा सोडला नाही. विवाह करण्यासही त्यांनी नकार दिला. +मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या जैतुनबी यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. लहानपणी सापडलेल्या श्बाळकृष्णाच्या मूर्तीमुळे त्यांना पांडुरंगाचा ध्यास लागला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी हनुमानदास महाराज बैराग यांच्याकडे दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यास सुरुवात केली. सूफी परंपरा असूनही ज्ञानोबा-तुकारामांच्या पालखीबरोबर एकसष्ट वर्षे त्यांनी वारी केली. ६२व्या वारीच्या दरम्यान, पालख्या पुण्यात असताना त्या निधन पावल्या +भागवत संप्रदायाची शिकवण आचरण्यात आणणाऱ्या जैतुनबी उत्तम कीर्तनकार होत्या. प्रसंगी सायकलवरून गावोगावी जाऊन त्यांनी कीर्तने केली. रसाळ वाणी आणि स्पष्ट विचार यामुळे त्यांच्या कीर्तनाला भाविकांची नेहमीच गर्दी असे. +संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळय़ात स्वतःची दिंडी घेऊन जैतुनबी नेमाने सहभागी होत. त्यांच्याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दिंडीत शेकडो वारकरी सहभागी होत असत. पालखी मार्गावर कीर्तन, भजन करीत आपले विचार सामान्य भक्तांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी अविरतपणे केले. महाराष्ट्रातील वारकऱ्यांना जैतुनबी यांच्याबद्दल कमालीचा आदर होता. +आळंदी आणि पंढरपूर येथे जैतुनबींचे मठ आहेत. +तरुण जैतुनबी लढ्यासाठी स्फूर्तिगीते गात गावोगाव फिरू लागली.. १९४२ च्या लढ्याच्या वेळी माधवराव बागल यांच्या सभेत तिने धिटाईने पोवाडा म्हटला आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बागल यांनी जैतुनबीला क्रांतीसिंह नाना पाटील यांच्यापुढे उभे केले +. +जैतुनबी नंतर नाना पाटील यांच्या प्रतिसरकारमध्ये सहभागी झाल्या होत्या. या लढ्यादरम्यान त्यांनी रचलेले अनेक पोवाडे लोकप्रिय झाले. महात्मा गांधी यांचा पुण्याजवळच्या उरुळी कांचन इथल्या निसर्गोपचार केंदात मुक्काम असताना त्यांच्यासमोर जैतुनबी यांनी पोवाडा सादर केला होता. +स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी जैतुनबी माळेगावला आईवडिलांकडेच होत्या. तोपर्यंत अध्यात्माची खोली त्यांच्या लक्षात आली होती आणि वारकरी संप्रदायाची ताकद समजली होती. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथावाचलेली व एकनाथी भागवत मुखोद्गत केलेल्या जैतुनबी सुरेख कीर्तन करू लागल्या.. गुरू हनुमानदासांबरोबर वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरू केलेला वारीचा नियम जैतुनबी यांनी मरेपर्यंत कायम ठेवला. +वारीत मुक्कामाच्या ठिकाणी करत असलेल्या कीर्तनाने वयाच्या चोविशीतच जैतुनबींच्या नावाने दिंडी ओळखली जाऊ लागली आणि हनुमानदासांनीही दिंडीचा सर्व कारभार त्यांच्याकडे सोपवला. विशेष म्हणजे सुरुवातीला पालखीत महात्मा गांधींचा फोटो ठेवून त्या वारीत सहभागी होत. +आषाढी आणि कातिर्की दोन्ही वाऱ्या करणारी जैतुनबींची दिंडी सासवडपासून वारीसाठी प्रस्थान ठेवत असे. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीमागे एक मैल अंतर राखून ही दिंडी चाले.. कीर्तन करता यावे यासाठी दिंडी मुख्य वारीत सामील होत नसे. जैतुनबींच्या कीर्तनाला मोठी गर्दी असे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पांढऱ्याशुभ्र कपड्यात कमरेला शेला गुंडाळून उभ्या राहिल्यानंतर जैतुनबी खणखणीत आवाजात कीर्तन करत. त्यांचे कीर्तन कर्मकांडात अडकत नसे. कीर्तनात सामाजिक आशय असे. सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नांवर त्यात भाष्य असे. स्त्री शिक्षणावर त्यांचा मोठा भर असे. +जैतुनबी स्वतः मुस्लिम धर्माप्रमाणे आचार पाळतात. पैगंबर मानतात. नमाज पढतात. रोजे करतात. पण पैगंबर आणि विठ्ठल यांत भेद करत नाहीत. ' भेदाभेद भ्रम अमंगळ ' ही उक्ती त्यांनी कृतीत आणली आहे. +. +अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीशिक्षण यांसारख्या अनेक विषयांवर त्यांनी आयुष्यभर जनजागृती केली. भागवत धर्माची पताका आयुष्यभर खांद्यावर फडकवत ठेवणाऱ्या ऋषितुल्य जैतुनबी यांना पालखी सोहळा सुरू असतानाच इहलोकीची यात्रा संपवता आली. पालख्या पुणे मुक्कामी आल्यानंतर जैतुनबी यांचे रात्रीचे कीर्तन नित्याप्रमाणे यथासांग पार पडले. त्यानंतर त्यांना मृत्यू आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14838.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b35aa5b2d7ccb5774ea63a2d861fbb23fc367bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14838.txt @@ -0,0 +1,6 @@ +जैतून (इंग्लिश: Olive) ही ऑलिएसी ह्या कुळामधील लहान झाडाची एक जात आहे. ही झाडे भूमध्य समुद्राच्या भोवतालच्या भागात, उत्तर इराक, इराण तसेच कॅस्पियन समुद्राच्या दक्षिणेकडील भागात आढळतात. हे झाड सगळ्या ऋतुंमध्ये फुलते. या फुलांचा रंग पांढरा आणि आकार लहान असतो. +ऑलिव्हचा वापर प्रामुख्याने ऑलिव्ह तेल बनवण्याकरिता केला जातो. ऑलिव्हची लागवड ऑलिव्ह लाकूड, ऑलिव्हचे पान आणि ऑलिव्हचे फळ यासाठी केली जाते. ऑलिव्ह तेलाची निर्मिती हा भूमध्य समुद्र भागामधील एक मोठा उद्योग आहे. + +(टनांमध्ये लागवड) +(हेक्टर) +(क्विंटल/हेक्टर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14856.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60cc350ddb7b5cfa6f96a1293c018835ab20491a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14856.txt @@ -0,0 +1,8 @@ +जैव ऊर्जा ही जैव स्रोतातून मिळवली जाणारी ऊर्जा होय. लाकडूफाटा आणि विविध स्वरूपातला सेंद्रीय कचरा ही जैव ऊर्जास्रोतांची उदाहरणे आहेत. +लाकूडफाटा व इतर कचरा थेट जाळून ऊर्जा मिळवता येते. पारंपरिक चुली हे याचे सर्वात प्रचलित उदाहरण आहे. मात्र या चुली अत्यंत अकार्यक्षम असतात, व त्यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. लाकूडफाटा व जैव कचरा यांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया करून विविध स्वरूपातील इंधनेही तयार करता येतात. जैव पदार्थांपासून ऊर्जा मिळवण्याचा हा दुसरा पर्याय आहे. +गॅसिफायर हे जैव ऊर्जेचा कार्यक्षम वापर करण्याच्या साधनाचे एक उदाहरण आहे. यामध्ये लाकूडफाटा किंवा सेंद्रीय कचऱ्याचे वूडगॅसमध्ये रूपांतर केले जाते, व मग हा गॅस जाळून उष्णता मिळवता येते (उदा. गॅसिफायर शेगड्या) किंवा या गॅसवर जनरेटर चालवून वीजनिर्मितीही करता येते. +लाकूड जाळून पाहिजे तेव्हा पाहिजे तितकी उष्णता मिळवता येणे, आणि त्या उष्णतेचा अन्न भाजण्यासाठी, ऊब मिळवण्यासाठी, रात्री प्रकाश मिळवण्यासाठी, इ. पद्धतीने वापर करणे ही माणसाकडून झालेल्या ऊर्जा निर्मिती व ऊर्जा वापराची पहिली उदाहरणे आहेत. त्या अर्थाने जैव ऊर्जा हा सर्वात पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. पण पारंपरिक या सदरात मोडणारे इतर ऊर्जास्रोत (उदा. दगडी कोळसा) नूतनक्षम किंवा अक्षय नाहीत. झाडे झुडपे मात्र मुळापासून काढून टाकली नाहीत, तर कितीही तोडली तरी पुन्हा वाढत रहातात. अर्थात त्यासाठी तोडण्याचा वेग आणि वाढण्याचा वेग यांच्यात संतुलन असावे लागते. पण शेतीसारख्या उद्योगात दरवर्षी नव्याने लागवड होतच असते, आणि पीक तयार झाले की त्याच्या उपयुक्त भागाबरोबरच (उदा. धान्य, कापूस, इ.) काडीकचराही (उदा. पाचट, तुराट्या, पराट्या, इ.) तयार होत असतो. त्यामुळे काडीकचऱ्याचा ऊर्जास्रोत म्हणून वापर हा नवीकरणीय या वर्गात मोडू शकतो. थोडक्यात म्हणजे लाकूडफाटा, काडीकचरा हे स्रोत जैवचक्रानुसार पुन्हा पुन्हा उपलब्ध होत असल्यामुळे जैव ऊर्जा ही नवीकरणीय ऊर्जा समजली जाते. तेव्हा जैव ऊर्जा हा पारंपरिक आणि तरीही नवीकरणीय असा एकमेव ऊर्जा स्रोत आहे. +खनिज इंधनांना नवीकरणीय असा थेट पर्याय जैव इंधनांमधून मिळू शकतो. घन, द्रव, व वायू या तिन्ही स्वरूपातील खनिज इंधनांना पर्यायी जैव इंधने उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर जैव इंधनांची निर्मिती करणे खर्चिक, अव्यवहार्य, आणि काही परिस्थितीत पर्यावरणासाठी हानीकारकही ठरू शकते. या दृष्टीने काडी कचरा म्हणून जाळून टाकल्या जाणाऱ्या जैव पदार्थांपासून जिथे उपलब्ध आहे तिथे, या पद्धतीने इंधनांची निर्मिती करण्याच्या काही सोप्या पद्धती जास्त उपयुक्त ठरतात. उदा. काडीकचऱ्यापासून कोळसा पावडर तयार करणे अतिशय सोपे आहे. अगदी आपल्या बागेतील कचऱ्याचा आपला आपण कोळसा बनवू शकतो. +काडीकचऱ्याचा इंधन बनवण्यासाठी जेव्हा वापर केला जातो, तेव्हा त्यातील कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे घटक इंधनाचा भाग बनतात, तर वनस्पतींच्या अवशेषात मातीतून आलेले फॉस्फरस, पोटॅशिअम, इतर काही सूक्ष्मद्रव्ये हे घटक इंधन बनवण्याच्या प्रक्रियेतला कचरा म्हणून बाहेर पडतात. जमिनीत रासायनिक खत म्हणून घातले जाणारे हेच सारे घटक आहेत. त्यामुळे जैवभारापासून इंधन बनवण्याच्या प्रक्रियेत मागे रहाणारा कचरा हे एक चांगले खत बनते. +बायोगॅस संयंत्र हे याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. खरकटे अन्न, अन्नप्रक्रिया उद्योगातील कचरा, शेण, काडीकचरा, अशा सर्व सेंद्रीय पदार्थांपासून कमी जास्त प्रमाणात बायोगॅस मिळवता येतो. या प्रक्रियेत बाहेर पडणारी मळी ही खत म्हणून वापरली जाते. किंबहुना बऱ्याच ठिकाणी बायोगॅस संयंत्राचा मुख्य उपयोग सेंद्रीय खत तयार करण्यासाठी केला जातो, व त्यातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसकडे सह-फायदा म्हणून पाहिले जाते. +अर्थात नैसर्गिक शेतीच्या नव्या संकल्पनेनुसार काडीकचऱ्याचा अतिशय अल्प भाग खत म्हणून वापरून काम भागते. त्यामुळे उरलेला काडीकचरा जैव इंधनाचा स्रोत म्हणून वापरण्यात पर्यावरणाची हानी नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14859.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60cc350ddb7b5cfa6f96a1293c018835ab20491a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14859.txt @@ -0,0 +1,8 @@ +जैव ऊर्जा ही जैव स्रोतातून मिळवली जाणारी ऊर्जा होय. लाकडूफाटा आणि विविध स्वरूपातला सेंद्रीय कचरा ही जैव ऊर्जास्रोतांची उदाहरणे आहेत. +लाकूडफाटा व इतर कचरा थेट जाळून ऊर्जा मिळवता येते. पारंपरिक चुली हे याचे सर्वात प्रचलित उदाहरण आहे. मात्र या चुली अत्यंत अकार्यक्षम असतात, व त्यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. लाकूडफाटा व जैव कचरा यांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया करून विविध स्वरूपातील इंधनेही तयार करता येतात. जैव पदार्थांपासून ऊर्जा मिळवण्याचा हा दुसरा पर्याय आहे. +गॅसिफायर हे जैव ऊर्जेचा कार्यक्षम वापर करण्याच्या साधनाचे एक उदाहरण आहे. यामध्ये लाकूडफाटा किंवा सेंद्रीय कचऱ्याचे वूडगॅसमध्ये रूपांतर केले जाते, व मग हा गॅस जाळून उष्णता मिळवता येते (उदा. गॅसिफायर शेगड्या) किंवा या गॅसवर जनरेटर चालवून वीजनिर्मितीही करता येते. +लाकूड जाळून पाहिजे तेव्हा पाहिजे तितकी उष्णता मिळवता येणे, आणि त्या उष्णतेचा अन्न भाजण्यासाठी, ऊब मिळवण्यासाठी, रात्री प्रकाश मिळवण्यासाठी, इ. पद्धतीने वापर करणे ही माणसाकडून झालेल्या ऊर्जा निर्मिती व ऊर्जा वापराची पहिली उदाहरणे आहेत. त्या अर्थाने जैव ऊर्जा हा सर्वात पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. पण पारंपरिक या सदरात मोडणारे इतर ऊर्जास्रोत (उदा. दगडी कोळसा) नूतनक्षम किंवा अक्षय नाहीत. झाडे झुडपे मात्र मुळापासून काढून टाकली नाहीत, तर कितीही तोडली तरी पुन्हा वाढत रहातात. अर्थात त्यासाठी तोडण्याचा वेग आणि वाढण्याचा वेग यांच्यात संतुलन असावे लागते. पण शेतीसारख्या उद्योगात दरवर्षी नव्याने लागवड होतच असते, आणि पीक तयार झाले की त्याच्या उपयुक्त भागाबरोबरच (उदा. धान्य, कापूस, इ.) काडीकचराही (उदा. पाचट, तुराट्या, पराट्या, इ.) तयार होत असतो. त्यामुळे काडीकचऱ्याचा ऊर्जास्रोत म्हणून वापर हा नवीकरणीय या वर्गात मोडू शकतो. थोडक्यात म्हणजे लाकूडफाटा, काडीकचरा हे स्रोत जैवचक्रानुसार पुन्हा पुन्हा उपलब्ध होत असल्यामुळे जैव ऊर्जा ही नवीकरणीय ऊर्जा समजली जाते. तेव्हा जैव ऊर्जा हा पारंपरिक आणि तरीही नवीकरणीय असा एकमेव ऊर्जा स्रोत आहे. +खनिज इंधनांना नवीकरणीय असा थेट पर्याय जैव इंधनांमधून मिळू शकतो. घन, द्रव, व वायू या तिन्ही स्वरूपातील खनिज इंधनांना पर्यायी जैव इंधने उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर जैव इंधनांची निर्मिती करणे खर्चिक, अव्यवहार्य, आणि काही परिस्थितीत पर्यावरणासाठी हानीकारकही ठरू शकते. या दृष्टीने काडी कचरा म्हणून जाळून टाकल्या जाणाऱ्या जैव पदार्थांपासून जिथे उपलब्ध आहे तिथे, या पद्धतीने इंधनांची निर्मिती करण्याच्या काही सोप्या पद्धती जास्त उपयुक्त ठरतात. उदा. काडीकचऱ्यापासून कोळसा पावडर तयार करणे अतिशय सोपे आहे. अगदी आपल्या बागेतील कचऱ्याचा आपला आपण कोळसा बनवू शकतो. +काडीकचऱ्याचा इंधन बनवण्यासाठी जेव्हा वापर केला जातो, तेव्हा त्यातील कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे घटक इंधनाचा भाग बनतात, तर वनस्पतींच्या अवशेषात मातीतून आलेले फॉस्फरस, पोटॅशिअम, इतर काही सूक्ष्मद्रव्ये हे घटक इंधन बनवण्याच्या प्रक्रियेतला कचरा म्हणून बाहेर पडतात. जमिनीत रासायनिक खत म्हणून घातले जाणारे हेच सारे घटक आहेत. त्यामुळे जैवभारापासून इंधन बनवण्याच्या प्रक्रियेत मागे रहाणारा कचरा हे एक चांगले खत बनते. +बायोगॅस संयंत्र हे याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. खरकटे अन्न, अन्नप्रक्रिया उद्योगातील कचरा, शेण, काडीकचरा, अशा सर्व सेंद्रीय पदार्थांपासून कमी जास्त प्रमाणात बायोगॅस मिळवता येतो. या प्रक्रियेत बाहेर पडणारी मळी ही खत म्हणून वापरली जाते. किंबहुना बऱ्याच ठिकाणी बायोगॅस संयंत्राचा मुख्य उपयोग सेंद्रीय खत तयार करण्यासाठी केला जातो, व त्यातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसकडे सह-फायदा म्हणून पाहिले जाते. +अर्थात नैसर्गिक शेतीच्या नव्या संकल्पनेनुसार काडीकचऱ्याचा अतिशय अल्प भाग खत म्हणून वापरून काम भागते. त्यामुळे उरलेला काडीकचरा जैव इंधनाचा स्रोत म्हणून वापरण्यात पर्यावरणाची हानी नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14869.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adaed21717e6e349476361ed4d875efd2c76fcba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14869.txt @@ -0,0 +1,31 @@ +तंत्रज्ञान म्हणजे नैसर्गिक कच्च्या मालाचे उपयुक्त उत्पादनांमध्ये परिवर्तन करण्याकरिता वापरले जाणारे विज्ञान. जीवशास्त्रीय तत्त्वे, प्रक्रिया, प्रणाली व जीव यांचा उद्योग-धंद्यांमध्ये वापर करणारे विज्ञान म्हणजे जैवतंत्रज्ञान. +जैवतंत्रज्ञान उद्योग धंदे विशेष करून जालना जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात आहे.ह भारतीय मराठी +ही संज्ञा विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात 'लीड्स शहर परिषदेने' दिली. जैवतंत्रज्ञानाचा वापर मानवी इतिहासाएवढाच जुना आहे. दारूचे उत्पादन, हा त्याचा उत्तम नमुना म्हणता येईल. दुधाचे दहयात होणारे रूपांतर करण्यासाठी विरजण वापरणे हे जैवतंत्रज्ञान आहे , सध्या जैवतंत्रज्ञान सन्करित स्वरूपात वापरले जाते. हे जैवशास्त्रीय प्रक्रिया व अभियांत्रिकी कौशल्यांचे फलित आहे. प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर उद्योगांत वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभियंते, उत्पादन व्यवस्थापक व कामगारांची गरज भासते. +याचा वापर वैद्यकीय शास्त्रे, पर्यावरण रक्षण आणि संवर्धन ,शेतकी व उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. +1.प्राथमिकरीत्या याचा वापर आंबवण्याच्या प्रक्रियेत केला जातो. यात दारू, प्रतिजैविके, जीवनसत्त्वे व सेंद्रिय आम्ले तयार केली जातात. यात बुरशीपासून ते अनेक विविध सूक्ष्मजीवांचा वापर होतो. +2. शेतकीमध्ये कडधान्यांमध्ये नत्रवायू स्थिरीकरणाचे जनुक (NiF gene) टाकण्याकरिता याचा वापर होतो. यामुळे रासायनिक खतान्चा वापर मोठ्या प्रमाणावर कमी करून जलप्रदूषण काही प्रमाणात कमी करता येईल. +3. वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम होर्मोन निर्मितीसाठी होतो. उदा. मानवी इन्शुलिन, मानवी व्रुद्धिजनक होर्मोन. तसेच काही मानवी प्रथिनेही तयार करता येतात. उदा. इंटर्फेरोन, हे प्रथिन विषाणूंच्या संसर्गापासून संरक्षण करते. +4. जैवतंत्रज्ञानाचा वापर करून अल्कोहोल, जैववायू, हायड्रोजन वायू अशा अपारंपरिक उर्जास्रोतान्ची निर्मिती करता येते. +5. सांडपाणी-विनियोगाकरिता वापरली जाणारी यंत्रसामुग्री हे जैवतंत्रज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे. +कृषी जैवतंत्रज्ञान हे एक वेगाने विकसित होत असलेले क्षेत्र आहे जे वनस्पती आणि प्राण्यांच्या अनुवांशिक रचना सुधारण्यासाठी वैज्ञानिक तंत्रांचा वापर करते. हे पीक उत्पादन सुधारण्यासाठी, कीड आणि रोगांचा प्रतिकार वाढविण्यासाठी किंवा अन्नातील पौष्टिक सामग्री सुधारण्यासाठी केले जाऊ शकते. कृषी जैवतंत्रज्ञान हे पारंपारिक शेतीपेक्षा अधिक भांडवल-केंद्रित असते, परंतु ते अधिक उत्पादक देखील असू शकते. +शेतक-यांना कृषी जैवतंत्रज्ञानाचे अनेक संभाव्य फायदे आहेत, +कमी उत्पादन खर्च: जैवतंत्रज्ञानाचा वापर पाणी आणि पोषक तत्वांचा वापर करण्यात अधिक कार्यक्षम असणारी पिके विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. उदाहरणार्थ, जैवतंत्रज्ञान वापरून दुष्काळ-सहिष्णु गहू विकसित केला गेला आहे आणि या गव्हात पाण्याचा वापर कमी करण्याची आणि दुष्काळी भागात उत्पादन वाढवण्याची क्षमता आहे. +पीक गुणवत्ता सुधारने:- जैवतंत्रज्ञानाचा वापर पिकांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी केला जाऊ शकतो, जसे की त्यांचे शेल्फ लाइफ वाढवून किंवा त्यांना अधिक प्रतिरोधक बनवून. यामुळे अन्नाचा अपव्यय कमी होण्यास आणि शेतीची नफा सुधारण्यास मदत होऊ शकते. +नवीन पीक वाण निर्मिती :- जैवतंत्रज्ञानाचा वापर नवीन पीक जाती विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो, जसे की कीड आणि रोगांचा प्रतिकार, सुधारित पोषण सामग्री किंवा वाढीव उत्पन्न. यामुळे शेतकऱ्यांना बदलत्या हवामान परिस्थितीशी आणि बाजाराच्या मागणीशी जुळवून घेण्यास मदत होऊ शकते. +वाढीव कार्यक्षमता निर्माण करणे : जैवतंत्रज्ञानाचा वापर कृषी उत्पादनाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो, जसे की कीटकनाशके आणि तणनाशकांचा वापर कमी करून किंवा पाण्याच्या वापराची कार्यक्षमता सुधारून. यामुळे शेतीचा पर्यावरणीय प्रभाव कमी होण्यास आणि ती अधिक शाश्वत होण्यास मदत होऊ शकते. +अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी कृषी जैवतंत्रज्ञान चा उपयोग :- +दुष्काळ सहन करणारी पिके: जैवतंत्रज्ञानाचा वापर दुष्काळाला अधिक सहन करणारी पिके विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो, जी जगातील अनेक भागांमध्ये एक मोठी समस्या आहे. उदाहरणार्थ, जैवतंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळ-सहिष्णु गहू विकसित करण्यात आला असून, या गव्हात दुष्काळी भागात गव्हाचे उत्पादन वाढवण्याची क्षमता आहे. +अन्नातील पौष्टिक सामग्री विकसित करणे : जैवतंत्रज्ञानाचा वापर अन्नातील पौष्टिक सामग्री सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, गोल्डन राइस हा अनुवांशिकदृष्ट्या सुधारित तांदूळ आहे जो व्हिटॅमिन ए सह समृद्ध केला गेला आहे, जो एक पोषक आहे जो चांगली दृष्टी आणि रोगप्रतिकारक कार्यासाठी आवश्यक आहे. गोल्डन राइसमध्ये व्हिटॅमिन एची कमतरता टाळण्याची क्षमता आहे, जे विकसनशील देशांमधील मुलांमध्ये अंधत्व आणि मृत्यूचे प्रमुख कारण आहे. +पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कृषी जैवतंत्रज्ञान चा उपयोग +कीटकनाशके आणि तणनाशकांचा कमी वापर: जैवतंत्रज्ञानाचा वापर कीटक आणि रोगांना प्रतिरोधक असलेली पिके विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे कीटकनाशके आणि तणनाशकांचा वापर कमी होऊ शकतो. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांच्या नेहमीच्या वापरातील बीटी कॉटन ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ झाली आहे तसेच ,बीटी कॉर्न हे अनुवांशिकदृष्ट्या सुधारित कॉर्न आहे जे युरोपियन कॉर्न बोररला प्रतिरोधक आहे, एक कीटक ज्यामुळे कॉर्न पिकांचे लक्षणीय नुकसान होऊ शकते. बीटी कॉर्नमध्ये कीटकनाशकांचा वापर कमी करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे पर्यावरणावर हानिकारक परिणाम होऊ शकतात. +तणनाशकांना अधिक सहनशील पिकांची निर्मिती : जैवतंत्रज्ञानाचा वापर तणनाशकांना अधिक सहनशील पिके विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या तणनाशकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. उदाहरणार्थ, राउंडअप रेडी सोयाबीन हे अनुवांशिकरित्या सुधारित सोयाबीन आहे जे तणनाशक राउंडअपला सहनशील आहे. राउंडअप रेडी सोयाबीनमध्ये शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या राउंडअपचे प्रमाण कमी करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करण्यात मदत होऊ शकते. +नवीन उत्पादने तयार करण्यासाठी कृषी जैवतंत्रज्ञान चा उपयोग : +जैवइंधन उत्पादन : जैवइंधन उत्पादनात अधिक कार्यक्षम असणारी पिके विकसित करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, उच्च पातळीचे तेल तयार करण्यासाठी अनुवांशिकरित्या सुधारित केलेल्या सोयाबीनचा वापर बायोडिझेल, एक नूतनीकरणक्षम इंधन तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो जो जीवाश्म इंधनावरील आपला अवलंबित्व कमी करण्यास मदत करू शकतो. +औषधी निर्माण करणे : जैवतंत्रज्ञानाचा उपयोग औषध उत्पादने तयार करणारी पिके विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, सिस्टिक फायब्रोसिसवर उपचार करण्यासाठी वापरता येणारे प्रथिन तयार करण्यासाठी तंबाखूच्या वनस्पतींमध्ये अनुवांशिक बदल करण्यात आले आहेत. या प्रोटीनमध्ये सिस्टिक फायब्रोसिससाठी सुरक्षित आणि प्रभावी उपचार होण्याची क्षमता आहे. +औद्योगिक उपयोगाची रसायने: जैवतंत्रज्ञानाचा वापर औद्योगिक रसायने तयार करणारी पिके विकसित करण्यासाठी केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, इथेनॉल तयार करण्यासाठी उसाच्या झाडांना अनुवांशिकरित्या सुधारित केले गेले आहे, जे एक औद्योगिक रसायन आहे जे विविध उत्पादनांमध्ये वापरले जाऊ शकते. +दुग्ध व्यवसाय उत्पादन वाढीसाठी :- दुग्ध व्यवसायासाठी भरपूर दुग्ध उत्पादन करणारी जनावरांची निर्मिती करणे तसेच त्यांच्यात अनुवंशिकीय बदल करून त्यांना फायदेशीर बनवणे +संगणक विज्ञानामध्ये जैव माहिती डेटा निर्मिती करणे :- जैवतंत्रज्ञान तंत्राद्वारे संगणकचा उपयोग करून नवीन जैव माहिती चे विश्लेषण करणे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स उपयोग करून सॉफ्टवेर शास्त्रामध्ये आधुनिकीकरण करणे +नॅनोटेक्नॉलॉजि शाश्त्राचा उपयोग - जैवतंत्रज्ञान तंत्राद्वारे नॅनोटेक्नॉलॉजि शाश्त्राचा उपयोग करून नॅनोयुरिया, नॅनो स्वरूपातील कीटकनाशकांची निर्मिती करण्यासाठी याचा उपयोग होतो. +वैद्यकीय क्षेत्रामध्ये आधुनिकता ,टिशु निर्मिती तंत्रज्ञान ,स्किनग्राफ्टिंग इत्यादीसाठी . +वनस्पती मध्ये अनुवंशिकीवय बदल करून त्यांना फायदेशीर बनवणे,जिवाणू चा उपयोग करून त्यांच्याकडून शेती माती तसेच मानवासाठी फायदेशीर उत्पाद तयार करणे. +एकूणच, कृषी जैवतंत्रज्ञानामध्ये शेतकऱ्यांना अनेक फायदे प्रदान करण्याची क्षमता आहे, ज्यामध्ये पीक उत्पादनात वाढ, कीड आणि रोगांवरील सुधारित प्रतिकारशक्ती, सुधारित पोषण सामग्री, कमी उत्पादन खर्च, सुधारित पीक गुणवत्ता, नवीन पीक वाण आणि वाढीव कार्यक्षमता यांचा समावेश आहे. तथापि, या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्यापूर्वी त्यांचे धोके आणि फायदे यांचा काळजीपूर्वक विचार करणे सुद्धा गरजेचे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14874.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99fc376a77b5bf8092849ee20e4b6700e5f16cb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14874.txt @@ -0,0 +1,3 @@ +जैविक शेती म्हणजे जैविक खते वापरून करण्यात येत असलेली शेती आहे. हा शेतीप्रकार व या प्रकाराने शेती करावयाची पद्धत ही सेंद्रिय शेती पेक्षा वेगळी आहे. यात अनेकदा गफलत होते.साधारणत: जैविक शेतीत खत म्हणून शेणखताचा वापर करतात.[ संदर्भ हवा ] +रसायने, कीटकनाशके वापरून शेती करण्याने शेतातील माती खराब होते. त्यातील पोषक द्रव्ये नाहीशी होताता अथवा कमी होतात. पिक वाढीसाठी मदत करणारे जिव-जंतू नष्ट होतात. जमिन कडक होते, ती नापीक होण्याची शक्यता बळावते.[ संदर्भ हवा ] +शेतीत वापरण्यात येणारी रसायने पावसाच्या अथवा अन्य पाण्यासोबत मिश्रीत होतात.त्यामुले विहिर, नाले नद्या ओढे कालवे व तलाव किंवा धरणे हे जलस्रोत प्रदुषित होतात. हेच पाणी मग पशु-पक्षी व मानव पिण्यासाठी वापरतात.त्यामुळे रोग अथवा मृत्यू ओढवतो.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14885.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08af83cecbe8bd394ea5cb9cb1bb4ca09b9bd095 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14885.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉनाथन नील "जॉंटी" ऱ्होड्स (Jonathan Neil Rhodes; २७ जुलै १९६९ (1969-07-27), पीटरमारित्झबर्ग) हा एक निवृत्त दक्षिण आफ्रिकन क्रिकेट खेळाडू आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा ऱ्होड्स आपल्या काळात जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक समजला जात असे. १९९२ ते २००३ दरम्यान दक्षिण आफ्रिका संघाचा भाग राहिलेल्या ऱ्होड्सने दक्षिण आफ्रिकेसाठी ५२ कसोटी सामन्यांमध्ये २,५३२ धावा तसेच २४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५,९३५ धावा फटकावल्या. +सध्या ऱ्होड्स इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाचा प्रशिक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1491.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..507ac33f1e60dd4cab51414123b2a4f59e28fc3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1491.txt @@ -0,0 +1,8 @@ + गलेल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14952.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c36443755103f9d46b5a7a064d9fd302c0b3c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14952.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14961.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83aa508ef3d82548d185a93eb4ded2184e531c79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14961.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन ह्यू एडरिच (२१ जून, १९३७:ब्लोफील्ड, इंग्लंड - २३ डिसेंबर, २०२०:स्कॉटलंड) हा १९६३ ते १९७६ दरम्यान  इंग्लंडकडून ७७ कसोटी आणि ७ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14963.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe859619502d7309e89cb58dbb4e829bba682099 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14963.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14966.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe859619502d7309e89cb58dbb4e829bba682099 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14966.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14981.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c23b7bf981d3728328ecb14950c95d520864aeda --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14981.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन कर्टीन (८ जानेवारी, इ.स. १८८५ - ५ जुलै, इ.स. १९४५ ) ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान होता. कर्टीन १९४१ ते १९४५ पर्यंत सत्तेवर होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14988.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af98ab4473f298097c1dde2fbb0ccf0c7be502c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_14988.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन फिलिप की (इंग्लिश: John Phillip Key; जन्म: ९ ऑगस्ट १९६१) हे न्यू झीलँड देशाचा भूतपूर्व पंतप्रधान आहेत. नोव्हेंबर २००८त २०१६ हे पंतप्रधानपदावर होते. की २००६ पासून न्यू झीलँड नॅशनल पार्टीचे पक्षप्रमुख देखील होते. +ऑकलंड येथे जन्मलेले व क्राइस्टचर्च येथे शिक्षण घेतलेले की यांनी राजकारणामध्ये शिरण्यापूर्वी अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामध्ये ६ वर्षे वित्तक्षेत्रामध्ये नोकरी केली होती. २००२ साली की न्यू झीलंड संसदेवर निवडून आले. नोव्हेंबर २००६ ते नोव्हेंबर २००८ दरम्यान ते विरोधी पक्षाचा नेता होते. २००८ सालच्या निवडणुकीमध्ये नॅशनल पार्टी विजय मिळवून सत्तेवर आली व की पंतप्रधानपदावर विराजमान झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_150.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb62dee340187bbee78e610a786830e1183c5211 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_150.txt @@ -0,0 +1 @@ +ह्या मस्जिदचे निर्माण सुप्रसिद्ध जगविख्यात व जगातिल सातवे आश्चर्य ताजमहालचे निर्माते म्हणजेच मुघल राजे शाह जहान यांनी इ.स.१६३० मध्ये ऐका स्वारी दरम्यान केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15014.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1250981e8f17e55b72b83ae17572cd8034d31f8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15014.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन क्रिस्चियन क्रिस वॉट्सन (९ एप्रिल, १८६७ - १८ नोव्हेंबर, १९४१) हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15020.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..050b44b37300bb9519e04e2b94b3bafae6506db7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15020.txt @@ -0,0 +1,26 @@ +जॉन सी. माथर हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15060.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72cea5bddb027674e825763e262dcb82149e9ea3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15060.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन डिफेनबेकर (सप्टेंबर १८, इ.स. १८९५ - ऑगस्ट १६, इ.स. १९७९) कॅनडाचा तेरावा पंतप्रधान होता. हा जून २१, १९५७पासून एप्रिल २२, १९६३पर्यंत पंतप्रधानपदावर होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15063.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8edead4d9294433ec7807aeba32a7c9d2dbec5ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15063.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन जोसेफ काल्डवेल ॲबट (१२ मार्च, १९२१ - १८९३) कॅनडाचा तिसरा पंतप्रधान होता. हा १८९१-९२ दरम्यान सत्तेवर होता + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15073.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eea6072ab7d60e9cb5a049a6c0564a095ba39e4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15073.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉन टायलर (इंग्लिश: John Tyler ;) (मार्च २९, इ.स. १७९०; चार्ल्स सिटी काउंटी, व्हर्जिनिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने – जानेवारी १८, इ.स. १८६२) हा अमेरिकेचा दहावा राष्ट्राध्यक्ष होता. ४ एप्रिल, इ.स. १८४१ ते ४ मार्च, इ.स. १८४५ या कालखंडात त्याने अध्यक्षपद सांभाळले. +डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन पक्षाकडून दीर्घकाळ राजकारण केलेला टायलर इ.स. १८४१ साली व्हिग पक्षाच्या तिकिटावर उभा राहून उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आला. मात्र ४ एप्रिल, इ.स. १८४१ रोजी नववा अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन याच्या अवघ्या एका महिन्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीनंतर झालेल्या आकस्मिक मृत्यूमुळे राजकीय पेचप्रसंग उद्भवला. ६ एप्रिल, इ.स. १८४१ रोजी टायलराने अध्यक्षपदाची शपथ घेतली. या घटनेतून अध्यक्षीय उत्तराधिकारी निवडण्याचा संकेत अमेरिकी राजकारणात रूढ झाला व त्यातूनच पुढे अमेरिकी राज्यघटनेतील पंचविसावी घटनादुरुस्ती करण्यात आली. टायलराच्या अध्यक्षीय राजवटीत इ.स. १८४५ साली टेक्सासाच्या प्रजासत्ताकाचे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत सामिलीकरण घडले. +व्हिग पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या टायलराने अध्यक्षीय कारकिर्दीत मात्र व्हिग पक्षाने पुरस्कारलेल्या अनेक धोरणांना, योजनांना नकाराधिकार वापरत विरोध केला. त्यामुळे त्याच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी राजीनामे दिले; तसेच व्हिग पक्षातून त्याला काढून टाकण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15087.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e8689b4c0231cf16a7d032152fcee02d96b76c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15087.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन डाह्ल टॉमसन (१९७६:कोपनहेगन, डेन्मार्क - ) हा  डेन्मार्कचा व्यावसायिक फुटबॉल खेळाडू  आहे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर हा स्वीडनमधील माल्मो एफएफ या क्लबचा मार्गदर्शक झाला.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15088.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11acb556f4e384ceaf620908144fd27a362769a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15088.txt @@ -0,0 +1,30 @@ +जॉन डाल्टन (६ सप्टेंबर, इ.स. १७६६ - २७ जुलै, इ.स. १८४४) हा ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ; भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ होता. “आधुनिक अणु सिद्धांता” मांडण्यासाठी जॉन डाल्टनची ओळख आहे. डाल्टनचा जन्म क़्वाकर कुटुंबात इंग्लंडच्या कुम्बरलॅन्ड प्रदेशातील कॉकरमाऊथच्या जवळ असलेल्या इगल्सफील्ड या गावी दिनांक ६ सप्टेंबर रोजी झाला. त्याचे वडील विणकर होते. डाल्टनचे शिक्षण गावाजवळच असलेल्या पर्डशाव-हॉल खाजगी शाळेत झाले. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी डाल्टन मॅंचेस्टरच्या “नव महाविद्यालय” (न्यू कॉलेज) येथे निसर्ग तत्त्व-ज्ञान आणि गणित विषय शिक्षक पदावर रुजू झाला. येथे तो त्याच्या वयाच्या चौतिसाव्या वर्षापर्यंत काम केले. निसर्ग तत्त्व-ज्ञान आणि गणित याच विषयात, खाजगी शिक्षक (ट्युटर) म्हणून काम करायचे असे डाल्टननी ठरविले आणि प्रारंभ केले. +अर्थार्जनासाठी निसर्ग तत्त्व-ज्ञान आणि गणित या विषयात काम करीत असला तरी त्याच्या आवडीचा विषय म्हणजे हवामानशास्त्र. वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणांना भेटी देऊन तेथील हवामानासंबंधी माहिती एकत्र करण्याचा त्याला छंद होता. हवेतील वायू घटक पृथ्थकरण करण्याच्या निमित्ताने, डाल्टनला रसायन शास्त्राची गोडी लागली. +त्या काळात, हायड्रोजन वायु हा सर्वात हलका असल्याचे ज्ञात होते. याच माहितीचा आधार घेऊन डाल्टननी इतर वायू (म्हणजे इथिलीन, मिथेन, ऑक्सिजन, अमोनिया… इत्यादी), अभ्यासाकरिता निवडले. मिथेन या वायुच्या अभ्यासादरम्यान डाल्टनला अणु कल्पना सुचली असल्याचे बऱ्याच माहिती स्रोतामध्ये आढळते. प्रयोगातील आपल्या सर्व निरीक्षण नोंदींच्या आधारे डाल्टननी प्रथमतः हवेतील सर्व वायूंचे रासायनिक वर्गीकरण केले. “हवेतील वायूंचे रासायनिक वर्गीकरण” या शीर्षकांतर्गत डाल्टननी ३० ऑक्टोबर १८०१ रोजी, एक पुस्तक प्रकाशित केले. डाल्टनच्या मते, पदार्थाचा लहानात लहान (ज्याचे पुन्हा विभाजन करता येत नाही) घटक म्हणजे अणु. एकाच मूलद्रव्याचे सर्व अणु सारखेच असतात. दोन मूलद्रव्यांचे अणु संयोगाने तयार होणारा पदार्थ भिन्न गुणधर्म दाखवितो. +सर्व रासायनिक पदार्थांची अणु रचना स्पष्ट करण्याकरिता, डाल्टननी पुढे, अणु सिद्धांत मांडला. “अणुचे विभाजन करता येत नाही” हे एकाच तत्त्व, आधुनिक विज्ञानाला अमान्य आहे. डाल्टनच्या अणु-वादातील इतर सर्व तत्त्व, सर्वामान्य आहेत. जॉन डाल्टन, सृष्ठीचे “रासायनिक आणि भौतिक” मूळ रचना प्रस्तावित करणारा एक नवा “विज्ञान यात्री” . दिनांक २७ जुलै, १८४४ रोजी जॉन डाल्टनचे निधन झाले +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1509.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b9fc14544adacb6768c232990f7aaa7ef9059b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1509.txt @@ -0,0 +1,3 @@ +गायक किंवा गवई ( इंग्लिश:singer(Male);) म्हणजे गाणारा. +गवयाला गायक अशी संज्ञा आहे. शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायकाचे उत्तम, मध्यम आणि अधम असे तीन भेद आहेत. रागाचा आरंभ, विस्तार व शेवट करण्याचे ज्ञान, विविध राग व त्यांची अंगे यांचे ज्ञान, देशी रागांचे रूपभेदज्ञान, तालबद्ध रूपके गाण्याची निपुणता, तीनही स्थानात गमक प्रयोग करण्यची अनायास शक्ती, कंठाची वशता, तालाचे ज्ञान, गाण्यासाठी श्रम करण्यची तयारी, संप्रदायशुद्ध गाण्याची पद्धती , धारणा शक्ती, दोषरहित गाणे हे सर्व उत्तम गायकाचे गुण मानलेले आहेत गाणारा पुरुष.जो गायक गायनातले दोष वगळतो, जो सदोष गातो. तो अधम समजावा.[१] +याशिवाय गायकांचे आणखी पाच प्रकार कल्पिले आहेत, ते असे diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15095.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff61aeebe0fc40af382b56a6c070fc5266fb7705 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15095.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन डेव्हिसन रॉकफेलर (जुलै ८, इ.स. १८३९ - मे २३, इ.स. १९३७) हा अमेरिकन उद्योगपती आणि दानकर्ता होता. याने स्टॅंडर्ड ऑइल कंपनीची स्थापना केली व त्याद्वारे अमेरिकेतील खनिज तेल उद्योगावर प्रभुत्व गाजवले. रॉकफेलरने आपल्या संपत्तीचे ट्रस्ट[मराठी शब्द सुचवा] केले व त्याद्वारे अमाप पैसा दान केला. +रॉकफेलरने स्टॅंडर्ड ऑइलची स्थापना ओहायोमध्ये आपला भाऊ विल्यम रॉकफेलर, हेन्री फ्लॅगलर, जेबेझ बॉस्टविक, सॅम्युएल अँड्रुझ आणि स्टीवन व्ही. हार्कनेस यांच्या भागीतारीत सुरू केली. जसजसे केरोसीन व पेट्रोलचे भाव जगभर वाढत गेले तसतशी रॉकफेलरची मिळकतही. लवकरच तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला. यावळी त्याची इस्टेत १० अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. चलनवाढ लक्षात घेता हा जगाच्या इतिहासातील सगळ्यात श्रीमंत माणूस ठरतो.[१][२][३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15099.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d7340e0a02de444aacb83a83cd12f2339d24b4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15099.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन डेनिस डेनी हॅस्टर्ट (जानेवारी २, इ.स. १९४२ - ) हा अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्सचा १९९९ ते २००७ दरम्यान अध्यक्ष होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15101.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aefa2cdb679d95db99be9f886198cb8a5da490de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15101.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन डेम्प्सी (२८ सप्टेंबर, १९६५:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) हा न्यू झीलंडच्या क्रिकेट पंच आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15128.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df8c33f5ae29ca7d7b1273db32e3369e81bb309d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15128.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन नेपियर (जन्म : इ.स. १५५० मृत्यू : ४ एप्रिल, इ.स. १६१७) हा स्कॉटलंडमधील एक गणितज्ञ होता. याने गणना करण्यास उपयुक्त अशा 'लोगॅरिथम' म्हणजेच 'घातगणन' या कोष्टकाची निर्मिती केली. त्याने इ.स. १६१४ साली लिहिलेल्या 'डिस्क्रीप्शन ऑफ द मार्व्हलस कॅनन ऑफ लोगॅरिथम्स' या ग्रंथात घातगणना पद्धतीची मांडणी केलेली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15157.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cadcdf74340a3f114dbc7587bf278f8092a288c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15157.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन फुल्टन रीड (३ मार्च, १९५६:ऑकलंड, न्यू झीलँड - २८ डिसेंबर, २०२०:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड) हा  न्यूझीलंडकडून १९७९ ते १९८६ दरम्यान १९ कसोटी आणि २५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15159.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9f557c32d145cda3fe485329642078c8725d481 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15159.txt @@ -0,0 +1,5 @@ +जॉन कार्ल फेटरमन (१५ ऑगस्ट, १९६९ - ) हा पेनसिल्व्हेनियाचा अमेरिकन राजकारणी आहे. [१] डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य, ते युनायटेड स्टेट्सचे सिनेटर -निर्वाचित आणि पेनसिल्व्हेनियाचे ३४ वे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत, त्यांनी 2019 पासून नंतरच्या भूमिकेत काम केले आहे. त्यांनी यापूर्वी २००६ ते २०१९ पर्यंत ब्रॅडॉकचे महापौर म्हणून काम केले आहे. [२] +विमा उद्योगात आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात करून, फेटरमनने अल्ब्राइट कॉलेजमध्ये फायनान्सचा अभ्यास केला आणि कनेटिकट विद्यापीठातून एमबीए मिळवले. तो AmeriCorps मध्ये सामील झाला आणि हार्वर्ड विद्यापीठातून मास्टर ऑफ पब्लिक पॉलिसी पदवी मिळवली. AmeriCorps सह Fetterman च्या सेवेमुळे त्यांना ब्रॅडॉक येथे नेले, जेथे ते २००४ मध्ये गेले आणि पुढील वर्षी महापौर म्हणून निवडून आले. महापौर म्हणून, फेटरमनने कला आणि युवा कार्यक्रमांद्वारे पूर्वीच्या स्टील शहराचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. +फेटरमॅनने २०१६ मध्ये पेनसिल्व्हेनियाच्या सिनेटच्या जागेसाठी धाव घेतली आणि डेमोक्रॅटिक प्राथमिकमध्ये तिसरे स्थान पटकावले. त्यांनी २०१८ मध्ये पेनसिल्व्हेनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदासाठी निवडणूक लढवली आणि डेमोक्रॅटिक प्राइमरीमध्ये विद्यमान माईक स्टॅकचा समावेश असलेल्या उमेदवारांच्या फील्डचा पराभव केला आणि विद्यमान गव्हर्नर टॉम वुल्फ यांच्यासोबत निवडणूक जिंकली. [३] त्यांच्या कार्यकाळात, फेटरमनने राज्यव्यापी भांग कायदेशीर करण्याच्या प्रयत्नांसाठी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेनसिल्व्हेनियामधील निवडणुकीतील फसवणुकीच्या खोट्या दाव्यांवर मागे ढकलल्याबद्दल राष्ट्रीय लक्ष वेधले. +२०२१ मध्ये, फेटरमनने पेनसिल्व्हेनियामध्ये २०२२ च्या यूएस सिनेट निवडणुकीत उमेदवारीची घोषणा केली. त्यांनी डेमोक्रॅटिक उमेदवारी ५९% मतांसह जिंकली आणि सार्वत्रिक निवडणुकीत रिपब्लिकन मेहमेट ओझ यांच्या विरोधात विजय मिळवला, १९६२ नंतर ही जागा जिंकणारा पहिला डेमोक्रॅट बनला. [a] सामान्यत: प्रगतीशील म्हणून वर्णन केलेले, फेटरमॅन आरोग्यसेवेचा हक्क, फौजदारी न्याय सुधारणा, फाशीची शिक्षा रद्द करणे, फेडरल किमान वेतन प्रति तास $१५ पर्यंत वाढवणे आणि गांजाचे कायदेशीरकरण यासाठी समर्थन करतात. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15163.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e9fa10caca8a0a97fb790473013f6db2c3f050d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15163.txt @@ -0,0 +1,40 @@ +जॉन फोन न्यूमन (२८ डिसेंबर १९०३ - ८ फेब्रुवारी १९५७) हंगेरी-अमेरिकन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संगणक शास्त्रज्ञ, अभियंता होते. फोन न्यूमन यांना सामान्यत: त्यांच्या काळातील सर्वात पहिले गणितज्ञ मानले जात असे[१] आणि त्यांना “महान गणितज्ञांचे शेवटचे प्रतिनिधी”[२] असे म्हणतात. +फोन न्युमन यांनी गणित (गणिताचे पाया, कार्यात्मक विश्लेषण, एर्गोडिक सिद्धांत, प्रतिनिधित्व सिद्धांत, ऑपरेटर बीजगणित, भूमिती, टोपोलॉजी आणि संख्यात्मक विश्लेषण), भौतिकशास्त्र (क्वांटम मेकेनिक्स, हायड्रोडायनामिक्स आणि क्वांटम स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स) यासह अर्थशास्त्र (गेम सिद्धांत), संगणन (फोन न्यूमन आर्किटेक्चर, रेषीय प्रोग्रामिंग, सेल्फ-रेप्लिकेशन मशीन, स्टोकेस्टिक कॉम्प्यूटिंग) आणि आकडेवारी या सारख्या अनेक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. +फोन न्यूमन यांनी त्यांच्या आयुष्यात १५०हून अधिक संशोधक पेपर प्रकाशित केले : शुद्ध गणितातील सुमारे ६०, लागू गणितातील सुमारे ६०, भौतिकशास्त्रातील सुमारे २० आणि उर्वरित विशिष्ट गणिताचे किंवा गणितीय नसलेल्या विषयांत.[३] +द्वितीय विश्वयुद्धात फोन न्यूमन यांनी मॅनहॅटन प्रोजेक्टवर सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ एडवर्ड टेलर, गणितज्ञ स्टॅनिस्लाउ उलम आणि इतरांसह काम केले. तसेच थर्मोन्यूक्लियर रिअॅक्शन आणि हायड्रोजन बॉम्बमध्ये सामील असलेल्या अणू भौतिकशास्त्रामधील समस्या सोडवणारी महत्त्वाच्या टप्प्यावर देखील काम केले. त्यांनी प्रज्वलन-प्रकार अण्वस्त्रात वापरल्या जाणाऱ्या स्फोटक लेन्सच्या मागे गणिताची मॉडेल विकसित केली आणि निर्माण झालेल्या स्फोटक शक्तीचे एक उपाय म्हणून "किलोटन" (टीएनटीचे) हा शब्द तयार केला. +फोन न्यूमन यांचा जन्म श्रीमंत, सुसंस्कृत ज्यू कुटुंबात झाला. त्यांचा जन्म बुडापेस्ट, हंगेरीच्या किंगडममध्ये झाला होता, जो त्यावेळी ऑस्ट्रिया-हंगेरियन साम्राज्याचा भाग होता.[४][५] ते तीन भावांमध्ये मोठे होते; त्यांची दोन लहान भावंडे मिहली (इंग्रजी: मायकेल फोन न्यूमन,,१९०७–१९८९) आणि मिक्लस (इंग्रजी:निकोलस फोन न्यूमन, १९११-२०११)[६] अशी होती. त्यांचे वडील, न्युमन मिक्सा (इंग्रजी:मॅक्स फॉन न्यूमन, १८७३-१९२८) हे बँकर होते, ज्यांनी कायद्याची डॉक्टरेट घेतली होती. १८८० च्या शेवटी ते पेक्स या शहरामधून बुडापेस्टला गेले होते. जॉन यांची आई कान मार्गीट (इंग्रजी: मार्गारेट कान) होती.[७] +याचे मूळ नाव यानोस लायोस न्यूमन असे होते. +फोन न्यूमन लहानपणापासून असामान्य बुद्धिमत्तेचे होते. ते सहा वर्षांचे असताना ते आपल्या डोक्यात आठ-आकड्यांची दोन संख्या विभागू शकत असत[८] आणि ते प्राचीन ग्रीक मध्ये बोलू शकत होते. +मुलांनी दहा वर्षांचे होईपर्यंत हंगेरीमध्ये औपचारिक शिक्षण सुरू केले नाही; प्रांताधिकाऱ्यांनीच फोन न्यूमन, त्याचे भाऊ आणि चुलत भाऊ यांना शिकवन दिली. मॅक्स यांचा असा विश्वास होता की हंगेरियन व्यतिरिक्त भाषांचे ज्ञान देखील आवश्यक आहे, म्हणून मुलांना इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आणि इटालियन भाषेत शिकवले गेले.वयाच्या आठव्या वर्षी, फोन न्यूमन भिन्न आणि अविभाज्य कॅल्क्युलससह परिचित होते. +त्याचा मित्र थियोडोर फोन करमॅन यांच्या मते, फोन न्यूमनच्या वडिलांची इच्छा होती की जॉनने त्याचे अनुसरण उद्योगात केले पाहिजे आणि त्यायोगे गणितापेक्षा त्याचा अधिक वेळ उपयुक्त प्रयत्नात घालवला पाहिजे. फोन न्यूमन आणि त्याच्या वडिलांनी ठरवलं की केमिकल इंजिनिअर होणे करियरचा सर्वात चांगला मार्ग आहे. फोन न्यूमन यांना हे फारसे ज्ञान नव्हते, म्हणून बर्लिन विद्यापीठात रसायनशास्त्रात दोन वर्षाचा, पदवीत्तर अभ्यासक्रम घेण्याची व्यवस्था केली गेली, त्यानंतर ते प्रतिष्ठित ईटीएच झ्यूरिक विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेस बसले, जी त्यांनी सप्टेंबर १९२३ मध्ये पास केली.[९] त्याच वेळी, फोन न्यूमन यांनी बुडापेस्टमधील पेझ्मेनी पेटर विद्यापीठातही प्रवेश केला, पीएच.डी. गणितातील उमेदवार म्हणून.[१०] +फोन न्यूमनची वस्ती १३ डिसेंबर १९२७ रोजी पूर्ण झाली आणि त्यांनी १९२८ मध्ये बर्लिन विद्यापीठात प्राइवेटडोजेंट म्हणून व्याख्याने सुरू केली.[११] विद्यापीठाच्या कोणत्याही विषयात इतिहासामध्ये प्राइव्हॅटडोजेंट म्हणून निवडलेले ते सर्वात तरुण होते. १९२७ च्या अखेरीस फोन न्यूमन यांनी गणितातील १२ मोठे पेपर्स प्रकाशित केले होते आणि ३२ पेपर्स १९३२ च्या अखेरीस, दरमहा जवळपास एक मुख्य पेपर दर होता.[१२] त्यांच्या आठवण्याच्या शक्तींमुळे ते टेलिफोन डिरेक्टरीची पृष्ठे, त्यातील नावे, पत्ते आणि क्रमांक त्वरेने लक्षात ठेवू शकत होते.[१३] १९२९ मध्ये ते हॅम्बुर्ग विद्यापीठात थोड्या काळाकरिता प्राइव्हेटडोझेंट झाले, जिथे कार्यकाळातील प्राध्यापक होण्याची शक्यता अधिक चांगली होती. परंतु त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये त्याहून चांगली संधी आली जेव्हा त्यांना प्रिन्सटन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून आमंत्रित केले गेले.[१४] +१९३० मध्ये नवीन वर्षाच्या दिवशी, फोन न्यूमनने बुडापेस्ट विद्यापीठात अर्थशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या मारिएटा कावेसीशी लग्न केले.[१५] फोन न्यूमन आणि मेरीएटाला १९३५ मध्ये एक मुलगी झाली, जिचे नाव मरिना ठेवण्यात आले. २०१७ पर्यंत, ती मिशिगन विद्यापीठातील व्यवसाय प्रशासन आणि सार्वजनिक धोरणाची विशिष्ट प्रोफेसर होती.[१६] १९३७ मध्ये या दाम्पत्याचा घटस्फोट झाला. ऑक्टोबर १९३८ मध्ये फोन न्यूमन ने क्लेरा डॅनशी लग्न केले, जेव्हा ते दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी बुडापेस्टला शेवटच्या परतीच्या प्रवासावर तिला भेटले होते.[१७] +फोन न्यूमन आर्किटेक्चर - ज्याला "फोन न्यूमन मॉडेल " किंवा " प्रिन्स्टन आर्किटेक्चर " असेही म्हटले जाते - हे एक कॉम्प्यूटर आर्किटेक्चर आहे, जे १९४५ च्या सुमारास जॉन फोन न्यूमन आणि इतरांनी ईडीव्हीएसी वरील अहवालाच्या पहिल्या मसुद्यात वर्णन केले होते. त्या दस्तऐवजात इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॉम्प्यूटरच्या डिझाइन आर्किटेक्चरचे खालील घटकांसह वर्णन केले आहे: +"फोन न्यूमन आर्किटेक्चर" या शब्दाचा अर्थ असा असा आहे की कोणत्याही स्टोअर-प्रोग्राम कॉम्प्यूटरचा ज्यामध्ये इंस्ट्रक्शन आणणे आणि डेटा ऑपरेशन एकाच वेळी येऊ शकत नाही कारण ते एक सामान्य बस सामायिक करतात. +१९५५ मध्ये डॉक्टरांनी तपासणी केल्यावर फोन न्यूमन यांना हाड, स्वादुपिंडाचा किंवा पुरः स्थ कर्करोगाच्या[१८][१९] एका प्रकारचे निदान झाले. त्यानंतर त्यांनी त्याच्या कॉलरबोनजवळ वाढणाऱ्या ट्यूमरची तपासणी केली. लॉस अलामास नॅशनल लॅबोरेटरीमधील[२०] त्यांच्या कार्यकाळात विकिरण प्रदर्शनामुळे हा कर्करोग संभवाला. +८ फेब्रुवारी, १९५७ रोजी वयाच्या 53व्या वर्षी लष्करी सुरक्षेखाली वॉशिंग्टन मधील वॉल्टर रीड आर्मी मेडिकल सेंटर येथे त्यांचे निधन झाले. न्यू जर्सीच्या मर्सर काउंटीच्या प्रिन्सटन येथील प्रिन्सटन कब्रिस्तानमध्ये त्यांना दफन करण्यात आले.[२१] +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15174.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5c3d125b1263fd8014a4ccb8a9a73485a6bae14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15174.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन बन्यन (नोव्हेंबर २८, इ.स. १६२८ - ऑगस्ट ३१, इ.स. १६८८) हा इंग्लिश लेखक आणि ख्रिश्चन धर्मगुरू होता. याने द पिल्ग्रिम्स प्रोग्रेस हे पुस्तक लिहिले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15175.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e390282acf98d7d3fc20e41b684a0b6674b7423 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15175.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन पीटर बर्जर (५ नोव्हेंबर १९२६ - २ जानेवारी २०१७) एक इंग्रजी कला समीक्षक, कादंबरीकार, चित्रकार आणि कवी होता. त्यांच्या जी. या कादंबरीला १९७२ चेबुकर पारितोषिक मिळाले.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15181.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1353829c560fe159e4ec100983ec2e419aceb1ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15181.txt @@ -0,0 +1,7 @@ +जून १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५२ वा किंवा लीप वर्षात १५३ वा दिवस असतो. + +१ जून हा भारतातील अनेकजणांचा जन्मदिनांक असतो. आज २०१७ साली हयात असलेल्या पाचपैकी किमान एका वृद्धाचा १ जून हा वाढदिवस असतो. +पूर्वी जन्म-मृत्यूच्या तारखेची नोंदणी करण्याबाबत एवढी जागरूकता नव्हती. तेव्हा आपले मूल कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जन्माला आले हे अनेक आईवडिलांच्या लक्षातही नसायचे. तेव्हा आतासारखी बाळंतपणे रुग्णालयात होत नसत, त्यामुळे जन्मतारीख, वेळ, दिवस यांची नोंदणी ठेवण्याचा प्रश्नच यायचा नाही. पुढे ही मुले जेव्हा मोठी झाली, शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना आपली जन्मतारीखच माहिती नसायची. तेव्हा अशा मुलांना शाळेचे गुरुजी १ जून ही जन्मतारीख देत. त्यामुळे शाळेत प्रवेश घेणे सोपे होई. काहींचे वडील फिरतीची आणि बदलीची नोकरी करणारे होते. त्‍या गोंधळात महत्त्वाची कागदपत्रे देखील हरवायची. त्यामुळे मुलांच्या जन्मतारखेची नोंद असलेली कागदपत्रेही सापडायची नाहीत. पुढे शाळेत किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी यायच्या. त्यामुळे ही मुले कोणत्याही महिन्यात जन्मलेली असली तरी सबळ पुरावा नसल्याने त्यांची जन्मतारीख १ जूनच केली जायची. त्यामुळे भारतातील अनेकांचा वाढदिवस १ जूनला येतो. +कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्यासह डॉ. आ.ह. साळुंखे, रंगनाथ पठारे, डॉ. रमेश धोंडगे, राजन गवस, लक्ष्मण माने, व.बा. बोधे, शरणकुमार लिंबाळे आदी मराठी साहित्यिकांची जन्मतारीख १ जून आहे. + +मे ३० - मे ३१ - जून १ - जून २ - जून ३ (जून महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15198.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d0e3665b0ec38179e9a94a6903f9696f0bb8f9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15198.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन ब्रायन स्टॅदम (१७ जून, १९३०:मॅंचेस्टर, इंग्लंड - १० जून, २०००:मॅंचेस्टर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९५१ ते १९६५ दरम्यान ७० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15209.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8244daebc4a1956158fb1f441806cc0d6d4c49e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15209.txt @@ -0,0 +1,3 @@ +सर जॉन मार्शल (१९ मार्च, इ.स. १८७६ - १७ ऑगस्ट, इ.स. १९५८) हे एक ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ असून इ.स. १९०१ ते इ.स. १९३१ पर्यंत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचा महानिदेशक होता. याने अनेक प्राचीन अवशेषांची नोंद केली. हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे पुरातत्त्वीय उत्खनने करून सिंधु संस्कृती प्रकाशझोतात आणण्याच्या कामासाठी तो ओळखला जातो.[१] याशिवाय पाटणा, श्रावस्ती, तक्षशिला येथील उत्खननेही यानेच त्याच्या कार्यकाळात केली. दया राम साहनी यांचे शिष्य होते. +ग्रीस, तुर्कस्थान आणि क्रिट येथील उत्खनन आणि संशोधनाचा मोठा अनुभव असल्याने ब्रिटिश भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याने सर जॉन मार्शल याची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या महानिदेशकपदी नियुक्ती केली. आपल्या कारकिर्दीत त्याने पुरातन अवशेषांच्या जतनाबरोबरच उत्खननाचा मोठा कार्यक्रम अमलात आणला. ते एका ठिकाणी म्हणतात की," मोहनजोदडोच्या अवशेषात उभे राहिले असता आपणास जणूकाही लॅऺकेशावर सारख्या आधुनिक पण उध्वस्त झालेल्या शहरात वावरतो आहोत असे वाटते". नागरी संस्कृतीच्या अभ्यासाची आवड असल्याने प्राचीन भारतीय वाङ्मयात उल्लेखिलेल्या प्राचीन नगरींचे प्रमाण केवळ उत्खननाद्वारेच ठरविता येईल असे त्याचे मत होते.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15216.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4447c1c12226cd9597fed805ba6a11fad524e342 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15216.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन मॅकइलवेन मूर मिक कॉमेल (२१ फेब्रुवारी, १८८३:केपटाउन, केप वसाहत - २८ जुलै, १९५६:दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९०९ ते १९२८ दरम्यान १२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15237.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec9e60ddada09b0fe6539babd2a7ee29a10f373a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15237.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन ब्रायन मॉर्टिमोर (१४ मे, १९३३:ब्रिस्टल, इंग्लंड - १३ फेब्रुवारी, २०१४:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९५९ ते १९६४ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15265.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7097ce32d143ae23fbe9b476d1df8cb36f87b3dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15265.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन लिओनार्ड हॉपवूड (ऑक्टोबर ३०, इ.स. १९०३:न्यूटन, चेशायर, इंग्लंड - जून १५, इ.स. १९८५:डेंटन, मँचेस्टर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15268.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4af7197bf52b36dddba48832b3de1e7beaff6e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15268.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोनाथन जॉन लुईस (ऑगस्ट २६, इ.स. १९७५ - ) हा  इंग्लंडकडून एक कसोटी व तेरा एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15280.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d4f716e5a7da32021a930961be77c9289732d72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15280.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉन लोगी बेअर्ड (इंग्लिश: तिथे मजकूर टाईप आय माहिती सर्व खोटे आहे +बेअर्ड यांचा जन्म हेलिंझबर (स्कॉटलंड) येथे झाला. लहानपणापासून त्यांना शास्त्रीय प्रयोग करण्याची आवड होती. त्यांनी लार्चफिल्ड ॲकॅडेमी, ग्लासगो येथील रॉयल टेक्निकल कॉलेज व ग्लासगो विद्यापीठ येथे तांत्रिक शिक्षण घेतले. पहिल्या महायुद्धामुळे त्यांच्या पदवी मिळविण्यामध्ये व्यत्यय आला. तथापि लष्करी नोकरीकरिता ते अक्षम ठरल्याने लवकरच त्यांनी एका विद्युत् शक्ती उत्पादक कंपनीत व्यवस्थापक अभियंता म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. युद्धानंतर त्यांनी विविध व्यवसाय केले; पण आजारपणामुळे ते सर्व सोडून १९२२ नंतर त्यांनी दूरचित्रवाणीवर संशोधन करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. प्रथमतः १८२४ मध्ये बाह्यरेखांच्या रूपातील वस्तूंचे व १९२५ मध्ये ओळखता येतील अशा मानवी चेहेऱ्यांचे प्रेषण करण्यात त्यांनी यश मिळविले. २७ जानेवारी १९२६ रोजी त्यांनी रॉयल इन्स्टिटयूशनमध्ये बोलत असलेल्या व धूम्रपान करीत असलेल्या मानवी चेहेऱ्याची प्रतिमा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत प्रेषित करण्याचे प्रात्यक्षिक शास्त्रज्ञांच्या समोर करून दाखविले. याकरिता त्यांनी प्रकाशविद्युत् घट [⟶ प्रकाशविद्युत्], निऑन दिवा आणि चित्राच्या क्रमवीक्षणासाठी ३० छिद्रे असलेली व सेकंदाला साडे बारा फेरे करणारी निपको तबकडी [⟶ दूरचित्रवाणी] वापरली. अशा प्रकारे त्यांनी दूरचित्रप्रेषणाचा पहिला यशस्वी प्रयोग केला. प्रकाशविद्युत् घटावर अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) किरणांचा परिणाम होत असल्याचे बेअर्ड यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी अंधारात दिसण्यास मदत करणाऱ्या ‘नॉक्टोव्हायझर’ या उपकरणाचा शोध लावला. रात्री वा धुक्यात नौकानयनासाठी व मोटार चालकांना उपयुक्त असणाऱ्या या उपकरणाचे १९२६ मध्ये त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. पुढे रडार या अधिक प्रभावी साधनाचा शोध लागल्यावर हे उपकरण मागे पडले. +बेअर्ड यांनी स्वतःचे दूरचित्रप्रेषण स्थानक कूलसन (केंट) येथे स्थापन केले. फेब्रुवारी १९२८ मध्ये या स्थानकातून त्यांनी अटलांटिक महासागरापार अमेरिकेत हार्ट्‌सडाल (न्यू यॉर्क राज्य) येथे चित्रप्रेषण केले व तेथे त्यांचे यशस्वी रीत्या ग्रहण होऊन चित्र स्पष्टपणे दिसले. याकरिता भूमार्गे ४८ किमी. दूर असलेल्या एका रेडिओ प्रेषकाला व तेथून अटलांटिकवरून ४५ मी. तरंगलांबीवर रेडिओद्वारे प्रेषण करण्यात आले. १९२९ मध्ये जर्मन टपाल खात्याने बेअर्ड यांना त्यांच्या पद्धतीवर आधारलेली दूरचित्रप्रेषण सेवा विकसित करण्यासाठी सवलती दिल्या आणि दोन महिन्यांनंतर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (बी.बी.सी.ने) त्यांना आपले प्रयोग पुढे चालू ठेवण्यासाठी संस्थेचा प्रेषक वापरण्यास परवानगी दिली. ३० नोव्हेंबर १९२९ रोजी त्यांनी बी.बी.सी. मार्फत अर्धा तास दूरचित्रप्रेषण कार्यक्रम दाखविला. १९३० मध्ये चित्रप्रेषणाला ध्वनिप्रेषणाची जोड देण्यात आली. १९३६ साली बी.बी.सी ही पूर्ण वेळ दूरचित्रवाणी सेवा चालू करणारी जगातील पहिली संस्था ठरली. त्या वेळी बेअर्ड यांच्या चित्रप्रेषण पद्धतीबरोबर मार्कोनी इलेक्ट्रिकल अँड म्यूझिकल इन्स्ट्रुमेंट्‌स या कंपनीने विकसित केलेल्या पद्धतीची स्पर्धा चालू होती. काही महिने दोन्ही पद्धती बरोबरीने वापरण्यात आल्या; पण फेब्रुवारी १९३७ मध्ये बी.बी.सी. ने मार्कोनी पद्धतीचाच पूर्णतः स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. बेअर्ड यांनी प्रकाशीय यांत्रिक पद्धतीने चित्रचौकटीचे (३० रेषांपासून २४० रेषांपर्यंत) क्रमवीक्षण करण्यापर्यंत मजल गाठली होती (मार्कोनी इलेक्ट्रॉन शलाका पद्धतीत ही संख्या ४०५ होती.) तथापि इलेक्ट्रॉनिकी विषयाची फारशी माहिती नसल्याने त्यांना आपली पद्धती पुढे विकसित करता आली नाही. १९३९ मध्ये त्यांनी नैसर्गिक रंगातील दूरचित्रवाणीचे प्रात्यक्षिक दाखविले. मोठ्या पडद्यावर चित्र दाखविण्याचेही प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले होते. १९४१ पासून केबल अँड वारलेस लि. या कंपनीत त्यांनी तांत्रिक सल्लागार म्हणून काम केले व तेथे ⇨ अनुचित्र-प्रेषणासाठी दूरचित्रप्रेषण पद्धती वापरण्याबाबत संशोधन केले. त्यांनी १९४६ मध्ये त्रिमितीय दूरचित्रवाणीसंबंधीचे संशोधन पूर्ण केले होते. ते इंग्लंडमधील बेक्सहिल (ससेक्स) येथे मृत्यू पावले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15299.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ac4f013503954c9730643056f0a92ae76b43804 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15299.txt @@ -0,0 +1,3 @@ + +सर जॉन जॉर्ज वुड्रॉफ (१५ डिसेंबर १८६५ - १६ जानेवारी १९३६) हे ब्रिटिश भारतविद होते. आर्थर ॲव्हलॉन या टोपणनावाने त्यांनी तंत्रशास्त्र व अन्य हिंदू परंपरांवर विस्तृत लेखन केलेले आहे. त्यांच्या लेखनामुळे पाश्चात्य जगात हिंदू तत्त्वज्ञान व योग यांबद्दल नवी उत्सुकता निर्माण झाली. +वुड्रॉफ यांचे हे पुस्तक म्हणजे पूर्णानंद (इस सु. १५५०) यांच्या षट्चक्र-निरुपण (सहा दैहिक केंद्रांचे / चक्रांचे वर्णन) व पादुका-पंचक या लेखनकृतींचा अनुवाद व त्यावरील उत्कृष्ट टीका आहे. “सर्पन्ट पावर” (सर्पशक्ती) या संज्ञेने कुंडलिनीचा निर्देश केला गेला अाहे. ध्यान अाणि योगाभ्यासामुळे व्यक्तीमध्ये जी ऊर्जा जागृत होते तिला कुंडलिनी मानले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15301.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..115daaacd1635eea66e3a1dec3ca5b5df80bba9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15301.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅरियन मिचेल मॉरिसन तथा जॉन वेन (२६ मे, इ.स. १९०७:विंटरसेट, आयोवा, अमेरिका - ११ जून, इ.स. १९७९:लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मता होता. याचे मूळ नाव मॅरियन रॉबर्ट मॉरिसन असून त्याला ड्यूक असे टोपणनाव होते. तीस वर्षांपेक्षा अधिक कारकीर्द असलेला वेन अमेरिकेची ओळख असलेल्या काही चिह्नांमधील एक गणला जातो. +याचा जन्म आयोवातील विंटरसेट गावात झाला तर बालपण दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये गेले. त्याला युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये फुटबॉलसाठी शिष्यवृत्ती मिळाली होती परंतु अपघातात इजाग्रस्त झाल्यामुळे ती गेली. त्यानंतर हा लॉस एंजेलसच्या जवळच्या चित्रपट स्टुडियोंमध्ये फुटकळ कामे करीत असे. १९३०मध्ये द बिग ट्रेल या चित्रपटात त्याला नायकाची भूमिका मिळाली व तेथून त्याला अमाप प्रसिद्धी आणि पैसा मिळाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15313.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe859619502d7309e89cb58dbb4e829bba682099 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15313.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15340.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12c958c89b20929a2c856f90a56cebbe036dd822 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15340.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन स्टाइनबेक (William Faulkner; २७ फेब्रुवारी १९०२ - २० डिसेंबर १९६८) हा एक अमेरिकन लेखक होता. स्टाइनबेकला १९४० सालचा ललित कादंबरी लेखनासाठीचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. कल्पनारम्य आणि त्याचवेळी वास्तवतावादी लेखनासाठी त्याला १९६२ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. विसाव्या शतकातील प्रसिद्ध लेखकांपैकी एक असलेल्या स्टाइनबेकच्या १६ कादंबऱ्या, सहा ललितलेखसंग्रह व ५ लघुकथासंग्रह आहेत.. त्याने लिहिलेल्या टॉर्टिया फ्लॅट (१९३५), द ग्रेप्स ऑफ व्रॅथ (१९३९), कॅनरी रो (१९४५) इत्यादी अनेक कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या होत्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1536.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bf5ef67398d51abc4e769caf13e5dd3cf64a700 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1536.txt @@ -0,0 +1,8 @@ + गवाण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15369.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acb30779a097f5376965f111ce0ee96ba763bb47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15369.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन हेस्टिंग्स (मराठी लेखनभेद: जॉन हेस्टिंग्ज ; इंग्लिश: John Hastings ;) (नोव्हेंबर ४, इ.स. १९८५; पेनरिथ, न्यू साउथ वेल्स - हयात) हा ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने द्रुत-मध्यमगती गोलंदाजी व तळाच्या फळीत उपयुक्त फलंदाजी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्याने व्हिक्टोरिया बुशरेंजर्स संघाकडून प्रतिनिधित्व केले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15385.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..191092a88741eb4785f28e4e62000920fd2d8a02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15385.txt @@ -0,0 +1,3 @@ +१८ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जोनाथन मार्क जॉन हॉलंड हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15403.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a3845414bbc8b687abb4cc99abcfbf9947a9987 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15403.txt @@ -0,0 +1 @@ +जोनाथन मोत्झफेल्ट (२५ सप्टेंबर, १९३८ - ऑक्टोबर २८, इ.स. २०१०) ग्रीनलॅंडचा पहिला पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15418.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4c5aac993cf10fa88bf16318a6e1c0500339995 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_15418.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जोनाथन मार्क बेरस्टो (२६ नोव्हेंबर, इ.स. १९८९:ब्रॅडफर्ड, यॉर्कशायर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_157.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2aceec4953da27fc8ba3add519a96755fe8cacda --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_157.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेकाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1574.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea91361ecfe5b7201304d4a7a85a98b75d804b9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1574.txt @@ -0,0 +1,4 @@ +गहडवाल वंश याची स्थापना प्रतिहार साम्राज्याच्या अस्तानंतर चंद्रदेवाने इ.स. १०८५ मध्ये कनौज येथे केली. +चंद्रदेवाने इ.स. १०८५ ते इ.स. ११०० पर्यंत राज्य केले. या काळात त्याने काशी, कनौज, व इंद्रप्रस्थावर प्रभुत्व निर्माण केले. बंगालच्या विजयसेनाने त्याच्यावर केलेले आक्रमणही त्याने परतवून लावले. चंद्रदेवानंतर गोविंदचंद्र हा पराक्रमी राजा झाला. त्याने गझनीच्या राजाचे परकीय आक्रमण परतवून लावले. पालवंशीयांच्या ताब्यातील मगधचा प्रदेश जिंकून घेतला. त्याच्यानंतर इ.स. ११५४ मध्ये विजयचंद्र हा राजपदावर आला. यानेही बिहारपर्यंत आपला प्रभाव वाढवला. याच्यानंतर याचा मुलगा जयचंद याने इ.स. ११७० ते इ.स. ११९२ पर्यंत कनौजवर राज्य केले. पृथ्वीराज चौहानाने जयचंदाची मुलगी संयोगिता हिला स्वयंवर मंडपातून पळवून नेल्याने दोघात संघर्ष सुरू झाला होता.[१] +| जयचंदाने पृथ्वीराजाचा पराभव करण्यासाठी तुर्की आक्रमक शहाबुद्दीन घोरीची मदत घेतली होती. पण पृथ्वीराजाने इ.स. ११९१ मध्ये झालेल्या तराईच्या पहिल्या लढाईत घोरीचा पराभव केला. नंतर परत इ.स. ११९२ मध्ये तराईच्या दुसऱ्या लढाईत घोरीने जयचंदाच्या मदतीने पृथ्वीराजाला पराभूत केले. +पृथ्वीराज चौहानाचा पराभव करण्यासाठी जयचंदाने ज्या घोरीची मदत घेतली होती त्या घोरीनेच विश्वासघात करून जयचंदावरच स्वारी करून कनौजचे राज्य जिंकून घेतले आणि गहडवाल वंशाचा शेवट झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1597.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bff677fe2bee551e765c8317975d9bb2b4a5690 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1597.txt @@ -0,0 +1,8 @@ + गांगणवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1647.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a1af27395efd378bc2ed6380c2251f651fea246 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1647.txt @@ -0,0 +1,20 @@ +गांधी-इरविन करार' हा महात्मा गांधी आणि लंडनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या आधी ५ मार्च १९३१ रोजी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी केलेला राजकीय करार होता.या आधी, व्हाईसरॉय लॉर्ड इरविन यांनी ऑक्टोबर १९२९ मध्ये ब्रिटिश भारतासाठी अनिश्चित भविष्यात 'वर्चस्व दर्जा' अशी अस्पष्ट ऑफर जाहीर केली आणि भविष्यातील घटनेवर चर्चा करण्यासाठी गोलमेज परिषद घेतली. लंडनमध्ये सप्टेंबर ते डिसेंबर १९३१ या कालावधीत दुसरी गोलमेज परिषद घेण्यात आली. +"द टू महात्मा" - सरोजिनी नायडू यांनी गांधी आणि लॉर्ड इर्विन यांच्याविषयी सांगितले. एकूण आठ तास बैठक २४ तास चालल्या. गांधी इर्विन यांच्या प्रामाणिकपणाने प्रभावित झाले. "गांधी-इरविन करार"च्या अटी स्पष्टपणे गांधींनी युद्धासाठी किमान म्हणून नमूद केल्या त्यापेक्षा कमी पडल्या. +खाली प्रस्तावित अटीः +भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मीठ मार्च बंद केला +दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सहभाग +भारत सरकारने जारी केलेल्या सर्व अध्यादेशांची मागे घेण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कामांवर अंकुश लादणे +हिंसाचार वगळता अनेक प्रकारच्या गुन्ह्यांसंबंधी सर्व खटल्या मागे घेणे +मीठ मार्चमध्ये भाग घेतलेल्या कैद्यांची सुटका. +मीठावरील कर काढून टाकणे, यामुळे भारतीयांना कायदेशीररित्या आणि त्यांच्या स्वतःच्या खाजगी वापरासाठी मीठ तयार करणे, व्यापार करणे आणि विक्री करणे शक्य झाले. ब्रिटिश राजवटीचा नाश हा ज्या पक्षाचा उद्देश होता तो पक्षाशी करार करण्याच्या कल्पनेने भारतातील आणि ब्रिटनमधील बऱ्याच ब्रिटिश अधिका-यांना संताप आला. विन्स्टन चर्चिल यांनी जाहीरपणे आपली घृणा व्यक्त केली ... "एकेकाळी आतील मंदिरातील वकील, आता देशद्रोही फकीर याच्या विचित्र आणि अपमानास्पद घटनेने, व्हायसरायच्या राजवाड्याच्या पायऱ्यांवर अर्ध-नग्न तोडगा काढला, तेथे समान अटींवर वाटाघाटी करण्यासाठी आणि पार्ली लावले. राजा सम्राटाचा प्रतिनिधी." +प्रत्युत्तरादाखल, महाराजांच्या सरकारने सहमती दर्शविली: - +सर्व अध्यादेश मागे घ्या आणि खटला संपवा +हिंसाचाराच्या दोषींना वगळता सर्व राजकीय कैद्यांची सुटका करा +मद्य आणि परदेशी कपड्यांच्या दुकानांवर शांतपणे पिकिंगला परवानगी द्या +सत्याग्रहाची जप्त केलेली मालमत्ता पुनर्संचयित करा +समुद्राच्या किनाऱ्याजवळील व्यक्तींकडून विनामूल्य मीठ गोळा करण्याची किंवा उत्पादनाची परवानगी द्या +काँग्रेसवरील बंदी उठवा. +व्हाईसरॉय, लॉर्ड इर्विन, यावेळी भारतीय राष्ट्रवादाला माहित असलेल्या सर्वात कठोर दडपशाहीचे दिग्दर्शन करीत होते, परंतु त्यांनी या भूमिकेचा आस्वाद घेतला नाही. ब्रिटिश संचालित भारतीय नागरी सेवा आणि व्यापारी समुदायाने आणखी कठोर उपायांना अनुकूलता दर्शविली. परंतु ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड आणि भारतीय राज्याचे मुख्य सचिव विल्यम बेन हे व्हाईटहॉलमधील कामगार सरकारचे स्थान कमकुवत केल्याशिवाय ते सुरक्षित ठेवू शकले तर शांततेसाठी उत्सुक होते. त्यांना गोलमेज परिषदेचे यश मिळवायचे होते आणि हे माहित होते की गांधी आणि काँग्रेसच्या उपस्थितीशिवाय हे शरीर जास्त वजन धरू शकत नाही. जानेवारी १९२९ मध्ये गोलमेज परिषदेच्या शेवटच्या अधिवेशनात रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी पुढच्या अधिवेशनात काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले जाईल अशी आशा व्यक्त केली. व्हायसरॉयने हा इशारा घेतला आणि तातडीने गांधी आणि काँग्रेस कार्यकारी समितीच्या सर्व सदस्यांना बिनशर्त मुक्त करण्याचे आदेश दिले. या इशाराने गांधींनी व्हायसरायला भेटायला सहमती दर्शविली. +व्हाईसरॉय लॉर्ड इरविन यांच्याशी करार करण्याचे गांधींचे हेतू त्यांच्या तंत्राच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे समजू शकतात. सत्याग्रह चळवळीचे सामान्यत: "संघर्ष", "बंडखोर" आणि "हिंसाविना युद्ध" असे वर्णन केले गेले. तथापि, या शब्दांच्या सामान्य अर्थाने, ते चळवळीच्या नकारात्मक पैलूंवर, जसे की विरोध आणि संघर्ष यावर एक असंबद्ध जोर देतात असे दिसते. सत्याग्रहाचा हेतू मात्र, शत्रूंचा शारीरिक उन्मूलन किंवा नैतिक मोडतोड साध्य करण्यासाठी नव्हता परंतु त्याने स्वतःच्या हातांनी दुः ख सहन करून अशी मनोवैज्ञानिक प्रक्रिया सुरू केली ज्यायोगे मनाने आणि अंतःकरणाला भेटणे शक्य होईल. अशा संघर्षात, प्रतिस्पर्ध्याबरोबर तडजोड करणे पाखंडी मत किंवा देशद्रोह नाही तर एक नैसर्गिक आणि आवश्यक पाऊल होते. जर तडजोड अकाली होती आणि शत्रूला पश्चात्ताप झाला असेल तर सत्याग्रह अहिंसक लढाईत परत येण्यापासून काहीही प्रतिबंधित केले नाही. +गांधी आणि व्हायसराय यांच्यात १३ वर्षातली ही दुसरी उच्चस्तरीय बैठक होती आणि भारत सरकार अधिनियम १९१९चा आधार असलेल्या मॉंटॅगू-चेल्म्सफोर्ड सुधारणांच्या संदर्भात ती वाचली जायची. +जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांना करारातील कलमे आवडली नाहीत. त्यांच्या मते गांधींनी सरकारला फार सवलती दिल्या.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_165.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb9831aa00b8484d99e055c651a7a1e01317a8bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_165.txt @@ -0,0 +1,2 @@ + खेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1651.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a1af27395efd378bc2ed6380c2251f651fea246 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1651.txt @@ -0,0 +1,20 @@ +गांधी-इरविन करार' हा महात्मा गांधी आणि लंडनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या आधी ५ मार्च १९३१ रोजी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी केलेला राजकीय करार होता.या आधी, व्हाईसरॉय लॉर्ड इरविन यांनी ऑक्टोबर १९२९ मध्ये ब्रिटिश भारतासाठी अनिश्चित भविष्यात 'वर्चस्व दर्जा' अशी अस्पष्ट ऑफर जाहीर केली आणि भविष्यातील घटनेवर चर्चा करण्यासाठी गोलमेज परिषद घेतली. लंडनमध्ये सप्टेंबर ते डिसेंबर १९३१ या कालावधीत दुसरी गोलमेज परिषद घेण्यात आली. +"द टू महात्मा" - सरोजिनी नायडू यांनी गांधी आणि लॉर्ड इर्विन यांच्याविषयी सांगितले. एकूण आठ तास बैठक २४ तास चालल्या. गांधी इर्विन यांच्या प्रामाणिकपणाने प्रभावित झाले. "गांधी-इरविन करार"च्या अटी स्पष्टपणे गांधींनी युद्धासाठी किमान म्हणून नमूद केल्या त्यापेक्षा कमी पडल्या. +खाली प्रस्तावित अटीः +भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मीठ मार्च बंद केला +दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सहभाग +भारत सरकारने जारी केलेल्या सर्व अध्यादेशांची मागे घेण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कामांवर अंकुश लादणे +हिंसाचार वगळता अनेक प्रकारच्या गुन्ह्यांसंबंधी सर्व खटल्या मागे घेणे +मीठ मार्चमध्ये भाग घेतलेल्या कैद्यांची सुटका. +मीठावरील कर काढून टाकणे, यामुळे भारतीयांना कायदेशीररित्या आणि त्यांच्या स्वतःच्या खाजगी वापरासाठी मीठ तयार करणे, व्यापार करणे आणि विक्री करणे शक्य झाले. ब्रिटिश राजवटीचा नाश हा ज्या पक्षाचा उद्देश होता तो पक्षाशी करार करण्याच्या कल्पनेने भारतातील आणि ब्रिटनमधील बऱ्याच ब्रिटिश अधिका-यांना संताप आला. विन्स्टन चर्चिल यांनी जाहीरपणे आपली घृणा व्यक्त केली ... "एकेकाळी आतील मंदिरातील वकील, आता देशद्रोही फकीर याच्या विचित्र आणि अपमानास्पद घटनेने, व्हायसरायच्या राजवाड्याच्या पायऱ्यांवर अर्ध-नग्न तोडगा काढला, तेथे समान अटींवर वाटाघाटी करण्यासाठी आणि पार्ली लावले. राजा सम्राटाचा प्रतिनिधी." +प्रत्युत्तरादाखल, महाराजांच्या सरकारने सहमती दर्शविली: - +सर्व अध्यादेश मागे घ्या आणि खटला संपवा +हिंसाचाराच्या दोषींना वगळता सर्व राजकीय कैद्यांची सुटका करा +मद्य आणि परदेशी कपड्यांच्या दुकानांवर शांतपणे पिकिंगला परवानगी द्या +सत्याग्रहाची जप्त केलेली मालमत्ता पुनर्संचयित करा +समुद्राच्या किनाऱ्याजवळील व्यक्तींकडून विनामूल्य मीठ गोळा करण्याची किंवा उत्पादनाची परवानगी द्या +काँग्रेसवरील बंदी उठवा. +व्हाईसरॉय, लॉर्ड इर्विन, यावेळी भारतीय राष्ट्रवादाला माहित असलेल्या सर्वात कठोर दडपशाहीचे दिग्दर्शन करीत होते, परंतु त्यांनी या भूमिकेचा आस्वाद घेतला नाही. ब्रिटिश संचालित भारतीय नागरी सेवा आणि व्यापारी समुदायाने आणखी कठोर उपायांना अनुकूलता दर्शविली. परंतु ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड आणि भारतीय राज्याचे मुख्य सचिव विल्यम बेन हे व्हाईटहॉलमधील कामगार सरकारचे स्थान कमकुवत केल्याशिवाय ते सुरक्षित ठेवू शकले तर शांततेसाठी उत्सुक होते. त्यांना गोलमेज परिषदेचे यश मिळवायचे होते आणि हे माहित होते की गांधी आणि काँग्रेसच्या उपस्थितीशिवाय हे शरीर जास्त वजन धरू शकत नाही. जानेवारी १९२९ मध्ये गोलमेज परिषदेच्या शेवटच्या अधिवेशनात रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी पुढच्या अधिवेशनात काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले जाईल अशी आशा व्यक्त केली. व्हायसरॉयने हा इशारा घेतला आणि तातडीने गांधी आणि काँग्रेस कार्यकारी समितीच्या सर्व सदस्यांना बिनशर्त मुक्त करण्याचे आदेश दिले. या इशाराने गांधींनी व्हायसरायला भेटायला सहमती दर्शविली. +व्हाईसरॉय लॉर्ड इरविन यांच्याशी करार करण्याचे गांधींचे हेतू त्यांच्या तंत्राच्या दृष्टीने चांगल्या प्रकारे समजू शकतात. सत्याग्रह चळवळीचे सामान्यत: "संघर्ष", "बंडखोर" आणि "हिंसाविना युद्ध" असे वर्णन केले गेले. तथापि, या शब्दांच्या सामान्य अर्थाने, ते चळवळीच्या नकारात्मक पैलूंवर, जसे की विरोध आणि संघर्ष यावर एक असंबद्ध जोर देतात असे दिसते. सत्याग्रहाचा हेतू मात्र, शत्रूंचा शारीरिक उन्मूलन किंवा नैतिक मोडतोड साध्य करण्यासाठी नव्हता परंतु त्याने स्वतःच्या हातांनी दुः ख सहन करून अशी मनोवैज्ञानिक प्रक्रिया सुरू केली ज्यायोगे मनाने आणि अंतःकरणाला भेटणे शक्य होईल. अशा संघर्षात, प्रतिस्पर्ध्याबरोबर तडजोड करणे पाखंडी मत किंवा देशद्रोह नाही तर एक नैसर्गिक आणि आवश्यक पाऊल होते. जर तडजोड अकाली होती आणि शत्रूला पश्चात्ताप झाला असेल तर सत्याग्रह अहिंसक लढाईत परत येण्यापासून काहीही प्रतिबंधित केले नाही. +गांधी आणि व्हायसराय यांच्यात १३ वर्षातली ही दुसरी उच्चस्तरीय बैठक होती आणि भारत सरकार अधिनियम १९१९चा आधार असलेल्या मॉंटॅगू-चेल्म्सफोर्ड सुधारणांच्या संदर्भात ती वाचली जायची. +जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांना करारातील कलमे आवडली नाहीत. त्यांच्या मते गांधींनी सरकारला फार सवलती दिल्या.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1703.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8443dc6186fe7ee39846d149f53b81f05aacf35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1703.txt @@ -0,0 +1 @@ +गांधीनगर सिंधनूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर मध्य मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1727.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7eb8ee35b73b775da3d6758bbcac198b23631a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1727.txt @@ -0,0 +1,19 @@ +गाऊडदरा हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील गाव आहे. +गाऊडदरा हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील ५६५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २२७ कुटुंबे व एकूण १०९८ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर Pune २० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ५६० पुरुष आणि ५३८ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ११३ असून अनुसूचित जमातीचे ० लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६२८४ [१] आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. +सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. + +१६ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +गाऊडदरा ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): + +गाऊडदरा या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते : भात + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_175.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92fac11462dee49add6677cc44f5852a974b5b53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_175.txt @@ -0,0 +1 @@ +खेड हे महाराष्ट्रातील लोकसभा संसद मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1750.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..396796138b731770236bb13baedfe35cca620778 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1750.txt @@ -0,0 +1,7 @@ +त्सुनामी (जपानी: 津波 ; रोमन लिपी: Tsunami ;) म्हणजे समुद्र किंवा सरोवरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरित होते. त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का यांमुळे त्सुनामी निर्माण होवू शकतात. +त्सुनामी हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ "बंदरातील लाटा" ( त्सु 津- बंदर, नामी 波 - लाटा ) असा आहे. हा शब्द कोळ्यांत प्रचलीत होता. मासेमारी करून परत आलेल्या कोळ्यांना संपूर्ण बंदर नाश पावलेले दिसे, पण समुद्रात लाटा दिसत नसत; त्यामुळे हे नाव देण्यात आले. +किनाऱ्यापासून दूर समुद्रात या लाटांची उंची जास्त नसते पण तरंगलांबी जास्त असते. त्यामुळे त्या दिसून येत नाहीत. परंतु जेव्हा या लाटा किनाऱ्याला धडकतात त्यावेळी त्यांची उंची वाढते व तरंगलांबी कमी होते, त्यामुळे पाण्यातील शक्ती किनाऱ्यावर आदळून नुकसान होते. खोल समुद्रामध्ये सुनामीची तरंगलांबी २०० कि.मी. व तरंगउंची १ मीटर असते. त्यावेळी वेग साधारण ताशी ८०० कि.मी. असतो. त्सुनामी किनाऱ्याला धडकताना त्यांचा वेग व ताकद धडक देते व नुकसान घडते. +पहिली सुनामीची नोंद ग्रीसमध्ये इ.स.पू. ४२६ साली झाली. +इ.स. २००४ मध्ये आग्नेय् आशियात हिंदी महासागरात सुनामी आली होती. डिसेंबर २६, इ.स. २००४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुमात्रा बेटाजवळील समुद्रामध्ये ९.१ रिश्टर भूकंप झाला. त्यातून उद्भवलेल्या लाटांमुळे सुनामी निर्माण झाली. या सुनामीने इंडोनशिया, थायलंड, भारत, बर्मा, मादागास्कर, श्रीलंका या देशांना फटका बसला. ही नैसर्गिक आपत्तीच्या इतिहासात सर्वांत भयानक नुकसानकारक सुनामी ठरली. त्यात अंदाजे २,२७.९८८ [१] लोकांचा बळी गेला. +मार्च ११, इ.स. २०११ रोजी जपानाच्या किनारपट्ट्यांना सुनामीचा तडाखा बसला. जपानी प्रमाणवेळेनुसार दुपारी २.४६ वाजता जपानाच्या किनाऱ्यापासून १२५ कि.मी. अंतरावर सुमारे १० कि.मी. खोलीवर ८.९ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. त्यातून उद्भवलेल्या सुनामीने काही मिनिटांतच किनारपट्टी गाठली. केवळ किनारपट्टीशीच न थांबता ही सुनामी किनाऱ्यापासून आत अनेक कि.मी. अंतरापर्यंत पसरत गेली. जमिनीवर पसरताना या लाटेने किनाऱ्याजवळच्या मोठ्या जहाजांना तर आपल्या कवेत घेतलेच; सोबत रस्त्यांवरील मोटारी, घरे आदींसह जे काही वाटेत आले ते सगळेच गिळंकृत केले. +खारफुटीची वने व प्रवाळ बेटे तसेच कांदळवन नैसर्गिकरित्या सुनामीच्या तडाख्यांपासून भूपृष्ठाचे संरक्षण करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1765.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c395f8e27606fc8c2c9b3a6b6551c24abbfdb033 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1765.txt @@ -0,0 +1,2 @@ +गाझी सोहेल (१३ ऑगस्ट, १९७९:मुंशीगंज, बांगलादेश - हयात) हे बांगलादेशचे क्रिकेट पंच आहेत. +त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा डिसेंबर २०१८ मध्ये बांगलादेश वि वेस्ट इंडीज असा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना होता. तर त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये बांगलादेश वि वेस्ट इंडीज मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा पंच म्हणून उभे राहिले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1777.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1920a12694399947bf50e5a50c4f04f59e0883d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1777.txt @@ -0,0 +1,18 @@ +गाटेसबुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे वाडा-शहापूर मार्गाने गेल्यावर गाटेसबुद्रुक रस्त्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ५.४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २५९ कुटुंबे राहतात. एकूण ११३४ लोकसंख्येपैकी ६५१ पुरुष तर ४८३ महिला आहेत. गावाची साक्षरता ८३.२७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८७.१८ आहे तर स्त्री साक्षरता ७७.८६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ११२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ९.८८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +आबितघर, सावरखांड, विजापूर, कोणे, मालोंदा, गाटेसखुर्द, चिखले, गोळेघर, बावळी, तिळगाव, देवगाव ही जवळपासची गावे आहेत.गाटेसबुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये गाटेसबुद्रुक आणि गाटेसखुर्द गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1790.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab150d9f3208e98d860abe3cc58d0de0d1cb169b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1790.txt @@ -0,0 +1,2 @@ +गाडग्याळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1797.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0b101af59dfc676c7de38e1089ad270e52533b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1797.txt @@ -0,0 +1 @@ +गाडेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_180.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1e68c67f074c8f719fba8e9bd7a62de26670910 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_180.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1839.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1839.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2f05022f521a473929cbcf1b0e4bba88e689b9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1839.txt @@ -0,0 +1 @@ +गादो-गादो (मराठी लेखनभेद: गादो गादो , गादोगादो ; भासा इंदोनेसिया: Gado-gado ;), किंवा लोतेक (सुंदी, जावी: Lotek ;), हे इंडोनेशियात प्रचलित असलेले, शेंगदाण्याचा सॉस घालून बनवले जाणारे भाज्यांचे सलाड आहे. यात सहसा कच्च्या काकड्या, लेट्यूस, उकडलेले बटाटे, उकडलेले फणसाचे गरे, उकडून सोललेल्या अंड्यांचे काप, अर्ध-उकडलेल्या फरसबीच्या शेंगा, मोड आलेली कडधान्ये, हे घटकपदार्थ एकत्र मिसळून त्यांत दाण्यांचा दाट सॉस भरपूर प्रमाणात मिसळून सलाड एकत्र कालवले जाते. दाण्याच्या सॉसाच्या खाऱ्या, आंबट-गोड अश्या संमिश्र चवींमुळे गादो-गादोची चव चटकदार खारी-आंबट-गोड बनते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1845.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1482a3a9f08b2435539dab4db874888f7462d85c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1845.txt @@ -0,0 +1,9 @@ +गाबीत हा समाज कोकणात सिंधुदुर्ग व रत्‍नागिरी जिल्ह्यांत आढळतो. कोळी जमात ही वेगळी जमात आहे. त्यांची संस्कृती वेगळी आहे. गाबीत ही स्वतंत्र जात आहे. राजपूत मराठा जातीपासून तुटून पडलेली अनेक घराणी गाबीत या जातीच्या नावाने ओळखली जातात. मराठ्यांचे आरमार नष्ट होईपर्यंत गाबीत शब्दाला विलक्षण प्रतिष्ठा होती. त्यानंतर त्याचे राहणीमान घसरत गेले. +गाबीत या क्षत्रिय आरमार घराण्याची वस्ती प्रामुख्याने किल्ला, समुद्र आणि खाडीच्या आसऱ्याने झालेली आढळते. रत्‍नागिरीचा किल्ला, जुवे जैतापूर, विजयदुर्ग, देवगड किल्ला, तारामुंबरी, मीठ मुंबरी, आचरे, सर्जेकोट, वेंगुर्ले, उभादांडा, शिरोडा, आरोंदा, केरा, तेरेखोल या ठिकाणी गाबीत लोकांच्या वस्त्या आहेत. +उकड्या तांदळाचा भात, माशाची कढी (आमटी-निस्त्याक), जोंधळ्याची वा तांदळाची भाकरी हे मुख्य अन्न, सकाळचा चहा क्वचित, परंतु उकड्या तांदळाची पेज असते. शेवग्याच्या शेंगाची भाजी, चवळी, कुळीथ, पावटे असली कडधान्ये अधूनमधून वापरतात. नाचणीच्या शेवया, तांदळाच्या पिठाचे घावणे, सणासुदीला कोंबड्याचे सागुती वडे किंवा आंबोळया यांव्यतिरिक्त पाहुणे सोयऱ्यासाठी खास स्वयंपाक असतो. दारू पिण्याचे प्रमाण थोड्या प्रमाणात आढळते. व्यसनाधीनतेचे प्रमाण बरेच कमी आढळते. +पुरुष पंचा धोतर नेसतात. अंगात बऱ्याच वेळा काही नसते. खांद्याला-डोक्याला टॉवेल बाहेर वा शहरात जाताना सदरा, शर्ट, टोपी घालतात. केसाला तेल चोपून भांग पाडण्याची सवय. +स्त्रिया नऊवारी लुगडे, चोळी मुली परकर-पोलकी घालतात. अलीकडे पाचवारी साडी, स्कर्ट व पंजाबी ड्रेसही घातला जातो. कपाळाला ठळक कुंकू असते. जुन्या बायका रेखीव चिरी अजूनही काढतात. गाबीत स्त्रियांना शृंगाराचे वळेसर व अबोलीचे सैल आंगडाभर घालण्याची हौस असते. पायात चांदीची जोडणी वेढणी घालतात. सोन्याच्या दागदागिन्यांचीही आवड असते.. +गाबीत पुरुष काटक मजबूत बांध्याचा, असेल त्या परिस्थितीत समाधान मानणारा आहे. सतत कष्ट करणारा, पराक्रमी, स्वाभिमानी व एकमेकांवर विश्वास ठेवणारा, अडीअडचणींना धावून जाण्याची वृत्ती त्यांच्यात आहे. +स्त्रिया सौजन्यशील, कुळवंत, वर्णाने गोऱ्या सावळ्या, अंगाने मजबूत थोड्याशा भांडखोर, घराचा सारा राबता पहाणाऱ्या, श्रद्धाळू व देवधर्म पाळणाऱ्या असतात. अलीकडे शिक्षणात आघाडीवर असतात. +सगोत्र विवाह काही घराण्यात वर्ज्य मानला जातो. एकाच कुळात लग्न संस्कार केला जात नाही. देवघरात देवक ठेवण्याचा कुलाचार आहे. लग्न कार्यात देवकाची पूजा होते. मामाच्या मुलीशी लग्न होते. पण आतेबहिणीशी लग्न वर्ज्य मानले जाते. लग्नाची मागणी वरपक्षाकडून किंवा वधू पक्षाकडूनही करण्यात येते. वधू पक्षाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यास लग्न खर्चासाठी काही रक्कम वधूपक्षाला देज देण्याची प्रथा पूर्वी होती. साखरपुडा व लग्नाचे विधी सर्व कामे ब्राह्मणाकशून केली जातात. लग्नाच्या दिवशी संस्कारगाणी म्हटली जातात. विधवा पुनर्विवाहाची प्रथा अल्प प्रमाणात आहे. प्रेत दहन करण्याची प्रथा आहे. +गाबीत जात हिंदू धर्माचे पालन करतात. अनेकजण वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत. पंढरीची आषाढी, कार्तिकी वारी होते. काही घराण्यात रामदासी पंथाची उपासना चालते. गुरू घेण्याची पद्धत आहे. कोकणात जाऊन (गुरू जोगी नाथ पंथांची) गुरू दीक्षा घेण्यात येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1851.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00c16824d0009094f41d20db2632f8efb4a1f2a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1851.txt @@ -0,0 +1 @@ +गाब्र्येल नारूतोविच (पोलिश: Gabriel Narutowicz; १७ मार्च १८६५ - १६ डिसेंबर १९२२) हा पोलंड देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. पोलंडच्या १९१८ मधील स्वातंत्र्यानंतर योझेफ पियुसुद्स्कीच्या मंत्रीमंडळामध्ये समाजकल्याण मंत्री व परराष्ट्रमंत्री राहिलेल्या नारूतोविचने १९२२ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत आश्चर्यकारक विजय मिळवला. परंतु सत्तेवर आल्यावर केवळ ५ दिवसांनी त्याची हत्या करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1857.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1edbd4bb8546ed0709454d7b6c5ffa92fb0b647 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1857.txt @@ -0,0 +1,6 @@ +गामा पहेलवान (उर्दू: گاما پھلوان  ;) ऊर्फ गुलाम मोहम्मद (उर्दू: غلام محمد ;) (इ.स. १८८२ किंवा २२-५-१८७८; अमृतसर, पंजाब, ब्रिटिश भारत - इ.स. १९६० किंवा २२-५-१९६३; लाहोर, पंजाब, पाकिस्तान) हा पंजाबी कुस्तीगीर होता. +गामाचा जन्म इ.स. १८८२ मध्ये अमृतसरमध्ये झाला. त्याच्या वडिलांचे नाव मोहम्मद अजीज होते. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी कुस्त्या खेळायला सुरुवात केली. वय एकोणीस असताना त्यांनी तत्कालीन भारतीय कुस्ती चॅम्पियन रहीम बख्श सुलतानीवालाला आव्हान दिले आणि त्याला कुस्तीत पराभूत केले. या कुस्तीनंतर गामाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचा दबदबा वाढला. +त्यानंतर गामा पहेलवानाने जबरदस्त मेहनत सुरूच ठेवली व इ.स. १९१० पर्यंत भारतीय उपखंडातील तमाम पहेलवानांना कुस्तीत पराजित केले, आणि निर्विवादपणे आपणच भारतीय कुस्तीचा चॅंपियन आहोत हे सिद्ध केले. त्यानंतर गामाने परदेशी जाऊन इंग्लंडमध्ये कुस्त्यांच्या दंगलीत भाग घ्यायला सुरुवात केली, आणि जागतिक चॅंपियन असलेल्या पोलंडच्या स्टॅनिस्लॉस बाइझ्का या पहेलवानाला कुस्तीसाठी आमंत्रित केले. १० सप्टेंबर, इ.स. १९१० या रोजी दोघांमध्ये सामना झाला आणि गामाने स्टॅनिस्लॉसला सहज चीत केले. या कुस्तीनंतर गामाला जागतिक चॅंपियनचा बुल-टेस्ट बेल्ट मिळाला. इ.स. १९२७ मध्ये स्टॅनिस्लॉस बाइझ्का भरपूर मेहनत आणि तयारीनिशी समोर आला आणि त्याने गामाला कुस्तीसाठी पुकारले. याही कुस्तीत गामाने स्टॅनिस्लॉसला काही मिनिटांनतर चीत केले आणि आपले चॅंपियनपद राखले. +त्यानंतर गामा भारतात परत आले. आल्यावर त्यांनी परत एकदा रहीम बख्श सुलतानीवालाशी कुस्ती केली, त्याच्यावर जय मिळवला, आणि आपल्याला यापूर्वीच मिळालेला रुस्तुमे हिंद हा किताब कायम ठेवला. गामाने आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे पाच हजार कुस्त्या केल्या आणि त्या एकूणएक कुस्त्यांत तो एकदाही हरला नाही. भारताच्या फाळणीनंतर गामा पाकिस्तानला जाऊन स्थिरस्थावर झाले. तिथे त्यांचा मृत्यू इ.स. १९६० मध्ये झाला. +जिवंतपणीच आख्यायिका बनलेला गामा मेल्यानंतरही म्हणींमध्ये आणि वाक्प्रचारांत आपल्यामध्येच राहिला. आजही दोन जाडजूड माणसे समोरून जात असली की लोक म्हणतात, पहा कसे गामा-गुंगा चालले आहेत. +गामा पहिलवानाने कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या तालमीत मेहनत केली असे सांगितले जाते. त्यामुळे गामाला शाहू महाराजांचा पैलवान असे म्हटले जाते. (?) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1860.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8f73db5f7a42c5cd1b5c31a3fa690393706036e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1860.txt @@ -0,0 +1,6 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +गांबिया हा पश्चिम आफ्रिकेतील देश आहे. हा आफ्रिका खंडातील सर्वात छोटा देश आहे. गांबियाच्या पूर्व, उत्तर व दक्षिण दिशांना सेनेगल हा देश तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. गांबिया ह्याच नावाच्या पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या नदीच्या भोवताली हा देश वसला असून बंजुल ही गांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +आफ्रिकेमधील इतर देशांप्रमाणे गांबिया अनेक दशके युरोपीय राष्ट्रांची वसाहत होता. १९६५ साली गांबियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले. सध्या गांबिया राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे अध्यक्षीय लोकशाही पद्धतीचे सरकार आहे. +गांबियाची अर्थव्यवस्था बव्हंशी शेतीवर अवलंबुन आहे व ह्या परिसरामधील इतर देशांच्या तुलनेत गांबियाला आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थैर्य लाभले आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1868.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0bcf1c89afe02511faf1e80a16b6a87ce5c318a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1868.txt @@ -0,0 +1,5 @@ +रोनाल्ड गाय डि आल्विस (१५ फेब्रुवारी, इ.स. १९५९:कोलंबो, श्रीलंका - १२ जानेवारी, इ.स. २०१३:कोलंबो, श्रीलंका) हा  श्रीलंकाकडून ११ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +आल्विसची पत्नी रसांजली सिल्वा ही  श्रीलंकाकडून क्रिकेट खेळली. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_187.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0365c3aee764eb25fdaba81d711659a414748a41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_187.txt @@ -0,0 +1,11 @@ + +खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे. पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा , तीर्थ क्षेत्र आळंदी , येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास , प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प , राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र ,लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील  खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत ,खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे...  या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत... . गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत ....... +भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर शिंगी,कुंडेश्वर,वरसूबाई,ह्या शिखर देवता आहेत. +शिंगी शिखर यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो. या शिखरा समोरील गडद गावच्या डोंगरात पुरातन अशी “दु्र्गेश्वर लेणी” आहे. सदरची लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्यांचेशी साम्य साधणारे “शनिदेव” यांचे स्वयंभू स्थान आहे. +भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी, तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत. +खेड (राजगुरुनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा +पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे. +खेड तालुक्यातील अनेक रस्ते १९९० ते १९९५ पर्यंत धुळीने माखलेले अनेकांनी अनुभवलेले आहेत . काही गावांमध्ये वाडीवस्तीवर सोबत करायच्या त्या पाऊलवाटाच. वाहनेही मर्यादित.. एसटीची धडधडती गाडी काही गावांमध्ये पोहोचायची. इतर गावात पायपीट ठरलेलीच. शिक्षक, शासकीय डॉक्टर असे सरकारी कर्मचारी तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधे अभावी दुर्गम भागात जाण्यास तयार नसत . उद्योगधंद्यांचे तर नावच नव्हते. नर्सरी , किंवा अपवादाने असलेल्या एखाद्या दुसऱ्या कारखान्यात मध्ये शेपाचशे मंडळी कामावर असायची. पण उर्वरित गाव पुणे- मुंबईकडच्या चाकरमान्यांवरच अवलंबून. प्रत्येक घरात शहरात चाकरीसाठी गेलेली मंडळी असायचीच. (त्यामुळे आजही तालुक्याच्या विविध भागातील विशेषतः पश्चिम भागातील अनेक घरांतील मंडळी मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक मुंबईकर झालेली आहेत. +खेड तालुक्याचा विचार करायचा झाला तर ३० वर्षापूर्वीचा खेड तालुका आणि आजचा २०२२ मधील उद्यमशील खेड तालुका यात कमालीचा बदल झाला आहे. सरकारच्या मंजुरीने भविष्यात धडधडणा-या रेल्वेने खेड तालुक्यातील उद्योगांना विमानतळाचीही आस लावली आहे. येत्या पाच वर्षात खेड तालुका आपला चेहरा वेगाने बदलणार आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी येथील भूमिपुत्रांनी दिल्यानेच महाराष्ट्रातील उद्योगाला मोठी चालना मिळाली हे विसरता येणार नाही.   +( संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे, पत्रकार, दैनिक पुढारी, पुणे लाईव्ह न्यूझ | मराठी ) +मो. ९९२२४५७४७५ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1872.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03b232604ac86a82c3d2000849bc48917d8ee5e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1872.txt @@ -0,0 +1 @@ +गी मोले (डिसेंबर ३१, इ.स. १९०५:फ्लेर्स, ओर्न, फ्रांस - ऑक्टोबर ३, इ.स. १९७५:पॅरिस, फ्रांस) हा फ्रांस] पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1891.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e60d343aa0dcf005ad71b79084847b7b3ad275b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1891.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +गायत्री या नावापासून सुरू होणारे खालील लेख या विकिवर आहेत: + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1935.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..609bd893c2ef098e9cce53735e1f3c1de90bbdd2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1935.txt @@ -0,0 +1,18 @@ +गारगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन गारगाव मार्गाने गेल्यावर जिल्हा परिषदेच्या सुकापाडा शाळेनंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५१८ कुटुंबे राहतात. एकूण २४७९ लोकसंख्येपैकी १२४७ पुरुष तर १२३२ महिला आहेत. गावाची साक्षरता ६७.६७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७६.९८ आहे तर स्त्री साक्षरता ५८.१७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३५४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.२८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +वाडवळीतर्फेगाव, आखाडा, सातरोंदे, पाचघर, वारसाळे, शिलोत्तर, पिक, पास्ते, सासणे, खैरेतर्फेवाडा, उमरोठे ही जवळपासची गावे आहेत.गारगाव ग्रामपंचायतीमध्ये दाभोण,गारगाव आणि पिंजाळ ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1990.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c74478594ed8e91b2b2327048662ffd43d12557 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_1990.txt @@ -0,0 +1,104 @@ +गार्द (फ्रेंच: Gard) हा फ्रान्स देशाच्या लांगूदोक-रूसियों प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या दक्षिण भागात वसला आहे. + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_20.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_20.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a87426c8426536bd5e0f4325df10b037df97be41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_20.txt @@ -0,0 +1 @@ +खुटबाव रेल्वे स्थानक मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे जिल्ह्यातील खुटबाव गावात असलेल्या या स्थानकावर पुण्याकडून दौंडकडे जाणाऱ्या निवडक पॅसेंजर गाड्या थांबतात. ५१०२७ ५१०२८ ५१०२९ ५१०३३ ५१०३४ ७१४१३ ७१४१६ या क्रमांकाच्या पॅसेंजर गाड्या व एक्सप्रेस गाड्या येथे थांबत नाहीत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2004.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ed6a58d9268cf74dbc495a4eec1ec9582505af3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2004.txt @@ -0,0 +1,5 @@ +गार्मिश-पार्टनकिर्चन् (  ; बव्हेरियन : Garmasch-Partakurch ) हे दक्षिण जर्मनीतील बव्हेरियामधील आल्प पर्वतरांगांच्या उत्तरेकडील उतारावर स्थित स्की शहर आहे. ते ऑस्ट्रियाच्या सीमेवर असलेल्या जर्मन ओबरबायर्न प्रदेशातील गार्मिश-पार्टेनकिर्चेन (संक्षिप्त GAP ) मंडलाचे सरकारचे आसन आहे. जवळच जर्मनीचा सर्वोच्च पर्वत, झुग्स्पिट्झ, हा समुद्रसपाटीपासून २,९६२ मीटर (९,७१८ फूट) स्थित आहे +हे शहर 1936 हिवाळी ऑलिम्पिक खेळांचे ठिकाण म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये अल्पाइन स्कीइंगचा सर्वप्रथम समावेश केला गेला । येथे विविध हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते । +गार्मिश (पश्चिमेला) आणि पार्टनकिर्चन (पूर्वेला) ही अनेक शतके वेगळी ग्रामे होती, ह्यामुळे दोघांची ही वेगळी ओळख आहे । +गार्मीश पार्टनकिर्चन् चे हवामान समुद्राच्या हवामानाकडे झुकते, [१] आणि येथील हिवाळा बवेरियाच्या इतर भागांपेक्षा अधिक थंड असतो. गार्मीश पार्टनकिर्चन् च्या समुद्रसपाटी पासूनच्या ऊंची मुळे येथील हिवाळे हे खंडीय हवामानाशी अगदी समान व थंड असतात, मात्र दक्षिण बवेरिया मधील इतर गावांप्रमाणे इथे आर्द्रता जास्त व त्यामुळे हिमवृष्टी देखील अधिक असते । वर्षभर पर्जन्यवृष्टी सुद्धा असते । २०१३ पर्यन्त च्या निरीक्षणात हे युरोप मधील सर्वात जास्त विद्युत गडगडाटांचे ठिकाण म्हणून नोंदवले गेले । [२] +गार्मीश पार्टनकिर्चन् हे स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि हायकिंगसाठी एक आवडते सुट्टीचे ठिकाण आहे, ज्यामध्ये जर्मनीतील काही सर्वोत्तम स्कीइंग पर्वत आहेत । diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2013.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58d9d1b593f8615e5546d2061f01d19b0de4ad7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2013.txt @@ -0,0 +1,5 @@ +हा लेख गॅलापागोस द्वीपसमूहाबद्दल आहे. इतर अर्थांसाठी पहा गॅलापागोस-निःसंदिग्धीकरण. +गालापागोस द्वीपसमूह (स्पॅनिश: Archipiélago de Colón) हा पॅसिफिक महासागरामधील विषुववृत्ताच्या आसपासच्या १३ मोठी द्वीपे, ६ छोटी द्वीपे व १०७ दगड व कातळांचा बनलेला एक द्वीपसमूह आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामधून तयार झालेला हा द्वीपसमूह दक्षिण अमेरिकेच्या इक्वेडोर देशाच्या पश्चिमेस ९२६ किमी अंतरावर स्थित असून तो एक्वेडोरचा एक प्रांत आहे. ह्यातले सगळ्यात जुने द्वीप अंदाजे ५० लाख ते १ कोटी वर्षांपूर्वी तयार झालेली आहेत. अजुनही या ज्वालामुखींचे उद्रेक होत आहेत. शेवटचा उद्रेक इ.स. १९९८ मध्ये झाला. +या बेटांवर असलेली जैविक विविधता वेगळी राहीली गेली कारण याचा कोणत्याही मुख्य खंडांशी संबंध आला नाही. (संदर्भ?) त्यामुळे येथे असलेले सजीव व वनस्पती वेगळ्या रितीने उत्क्रांत होत गेल्या असे दिसून आले. (संदर्भ?) या बेटा वरील जैविक विविधता पाहून चार्ल्स डार्विन ने उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडला. त्याचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत या बेटांवरील स्थानिक जीवसृष्टी पाहून सुचला. +या बेटावर आता सहली आयोजित केल्या जातात. पुर्वी आलेल्या स्पॅनीश लोकांनी इथल्या अनेक महत्त्वाच्या जीवांच्या कत्तली केल्या जसे की येथील मोठ्या पाठीची कासवे व छोटे पेंग्विन पक्षी. मात्र आता हे एक अभयारण्य व जागतिक कीर्ती असलेले पर्यटन विषयक ठिकाण आहे. +येथील जैविक वैविध्यामुळे गालापागोसला १९७८ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत समाविष्ट करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2025.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e85af0c9c53129845d08d92351654d77c021359 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2025.txt @@ -0,0 +1 @@ +गालिसिया हा स्पेन देशाच्या वायव्य कोपऱ्यातील एक स्वायत्त संघ आहे. गालिसियाच्या पश्चिम व उत्तरेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला पोर्तुगाल देश तर पूर्वेला स्पेनचे इतर प्रांत आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2037.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76ef469235a313cba99eb227bb54e685df2ff6f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2037.txt @@ -0,0 +1,7 @@ + +श्रीलंकेच्या दक्षिण प्रांतामधील गाल्ल (सिंहला: ගාල්ල; तमिळ: காலி) (मराठीत गॅले) हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,६५२[३] चौरस किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार गाल्ल जिल्ह्याची लोकसंख्या ९,९०,४८७[४] होती. + +गाल्ल जिल्हयात १ महानगरपालिका, २ नगरपालिका, १५[६] प्रदेश्य सभा आणि १९[१] विभाग सचिव आहेत. १९ विभागांचे आणखी ८९६[१] ग्राम निलाधारी उपविभागांत विभाजन करण्यात आले आहे. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2056.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7376aacaceefcf5fd258bea9a31ee9ad4ce71a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2056.txt @@ -0,0 +1,2 @@ + गाळसुरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2063.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..312fc97b1a8ae13eefe6f9185368ad1ff1459f3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2063.txt @@ -0,0 +1 @@ +गाव गाता गजाली ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2084.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bdb35e3087db5ae8d6e68cd9f11f27cfc5fa029 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2084.txt @@ -0,0 +1,8 @@ + गावडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2096.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e88c1d1531ba193aaeb674cf530f2022ec1c2a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2096.txt @@ -0,0 +1,8 @@ + गावतळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2137.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d338ef3befc40f5f17f36590107130e850b84942 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2137.txt @@ -0,0 +1 @@ +संगणकाची स्मरण क्षमता तसेच माहिती मोजण्याचे एकक. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2139.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da387a2df214ccf1c6832da20c8fb6a4cfac0397 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2139.txt @@ -0,0 +1,2 @@ +हर्ट्‌झ (चिन्ह: Hz) हे वारंवारतेचे एकक आहे. एखादी घटना एका सेकंदात किती वेळा घडते याचे हे मोजमाप आहे. एखाद्या घटनेची वारंवारता १ हर्ट्‌झ असली तर त्याचा अर्थ होतो की ती घटना दर सेकंदातून एकदा होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2142.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c7eae78dea5ca3726321f4e9b0f6dd39d98add0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2142.txt @@ -0,0 +1 @@ +गिलगिट नदी किंवा गिझर नदी ही सिंधु नदी ची उपनदी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2148.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9901a01d678d6a473bd469c9af99310acbd54586 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2148.txt @@ -0,0 +1 @@ +गिटिट हे एक विकि सॉफ्टवेर आहे. ते हॅस्केल या भाषेत विकसित केले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2160.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06637d352306e68842375232ddea199cc43e8c48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2160.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिनियन फ्रॅंक हे गिनीचे अधिकृत चलन आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_217.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cea8c517df3553b2f3b6079356925df52838e98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_217.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९५१ असलेले खेडी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील २६५.६८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ४५ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या २०४ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ३० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा रांगी येथे आहे. माध्यमिक शाळा रांगी येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा रांगी येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_220.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..630f9d54dc98e37efbeb9e0b57e130d727191ef3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_220.txt @@ -0,0 +1 @@ +खेडी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2245.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ac9f23ffd2bb0ee23c8858d41fd5787a07c1c4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2245.txt @@ -0,0 +1 @@ +लाकडास,ते न फाटता, छिद्र करण्यास वापरण्यात येणारे एक उपकरण.तो बहुदा,इंग्रजी शब्द गिमलेटचा अपभ्रंश वाटतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2257.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1974c469a677a98fe85f52f73f4799e187744dea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2257.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिरिजा ओक ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत. प्रसिद्ध अभिनेते डॉ.गिरीश ओक हे त्यांचे वडील. मानिनी हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. गिरिजा ओकचा विवाह सुहृद गोडबोले बरोबर झाला आहे. +१५ वर्षांची असताना मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. 'गोष्ट छोटी डोंगराएवढी', 'गुलमोहर', 'मानिनी', आणि 'अडगुळं मडगुळं' या चित्रपटांत तिने काम केले आहे. 'लज्जा' ही झी मराठी वरील मालिका तिची पहिली मालिका होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2261.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c94da3833eea6e3e2395f9c30297d8717595a70e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2261.txt @@ -0,0 +1,6 @@ +गिरिजादेवी (जन्म : ८ मे, इ.स. १९२९; मृत्यू :कलकत्ता, २४ ऑक्टोबर २०१७) ह्या बनारस घराण्याचा वारसा चालविणाऱ्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या.. त्या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत गायनासाठी, तसेच ठुमरीला अधिक समृद्ध स्थान देण्यासाठी विशेष ओळखल्या जात. +गिरिजादेवींचा जन्म इ.स. १९२९ मध्ये भारतात वाराणसी येथे झाला. त्यांचे वडील रामदेव राय जमीनदार असून उत्तम हार्मोनियम वादक होते. त्यांच्याकडून गिरिजादेवींनी गाण्याचे प्राथमिक धडे घेतले. वयाच्या पाचव्या वर्षापासून गायक व सारंगी वादक सर्जूप्रसाद मिश्रा यांच्याकडून त्या ख्याल व टप्पा शिकल्या. श्रीचंद मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संगीत शिक्षण त्यांनी चालू असतानाच त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी 'याद रहें' या हिंदी चित्रपटात भूमिका केली. +गिरिजादेवींनी इ.स. १९४९ मध्ये अलाहाबाद आकाशवाणी केंद्रावर आपला पहिला संगीत कार्यक्रम केला. त्यांनी अशा प्रकारे बाहेरचे कार्यक्रम करण्यास त्यांच्या आई व आजीचा विरोध होता. तेव्हाच्या समजुतीनुसार उच्चवर्गीय स्त्रिया गाण्याचे सार्वजनिक कार्यक्रम करत नसत. गिरिजादेवींनी त्या कोणतेही खासगी संगीत कार्यक्रम करणार नाहीत हे मान्य केले. इ.स. १९५१ मध्ये बिहार प्रांतात त्यांनी आपला पहिला खुला संगीत कार्यक्रम सादर केला. इ.स. १९६० पर्यंत त्या आपले गुरू श्री चंद मिश्रा यांच्याकडे शिकत होत्या. इ.स. १९८० च्या दरम्यान त्यांनी कलकत्त्याच्या आय. टी. सी. संगीत संशोधन संस्थेत तर इ.स. १९९० च्या दरम्यान बनारस हिंदू विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले. आपला सांगीतिक वारसा जपण्यासाठी संगीत अध्यापन करून अनेक नवीन विद्यार्थ्यांना तयार करताना गिरिजादेवींनी इ.स. २००९ पर्यंत आपले संगीत दौरे चालू ठेवले होते. +गिरिजादेवी बनारस घराण्याच्या परंपरेत गात आणि त्या परंपरेतील पूरबी अंग शैलीच्या ठुमरीचे सादरीकरण करत. कजरी, चैता, चैती, घाटो, होरी, ख्याल गायकी, टप्पा, लोकसंगीत अशा विविधांगी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन प्रकारांवर त्यांचे प्रभुत्व होते. +त्या विलंबित लयीतली, मध्य लयीतली किंवा द्रुत लयीताली अशा सर्वच प्रकारच्या ठुमऱ्या गात. बोल बनाव ठुमरी, बोल बांट ठुमरी याही प्रकारातल्या मुरकी आणि तिरकिट त्या सारख्याच ताकदीने सादर करीत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2268.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4485451b401be3e4e96f2918ae02360c9c473ff2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2268.txt @@ -0,0 +1,6 @@ +गिरिजाबाई केळकर (सप्टेंबर, इ.स. १८८६ - २५ फेब्रुवारी, इ.स. १९८०) या मराठी लेखिका होत्या. यांचे पूर्वाश्रमीचे नाव दौपदी श्रीनिवास बर्वे असून त्यांचे वडील श्रीनिवास सखाराम बर्वे हे गुजरातमध्ये स्थायिक होते. गिरिजाबाईंचा जन्म त्यांच्या आजोळी मुंबई गिरगावातील आंग्ऱ्याच्या वाडीत झाला. त्यांचे आजोबा भूजच्या संस्थानिकांचे निवृत्त दिवाण विनायक नारायण भागवत हे होते. गुजराती पाचवीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांना सहावीसाठी बर्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजच्या शाळेत घातले. त्या शाळेत असताना गिरिजाबाईंनी शेजारच्या आजीबाईंना वाचून दाखविण्याच्या निमित्ताने त्यांनी हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप या पोथ्या वाचल्या. पुढे १५व्या वर्षी लग्न झाल्यानंतर गिरिजाबाई पुण्यात आल्या. +वाचनाच्या आवडीतून गिरिजाबाई केळकरांनी मराठी भाषा उत्तम अवगत केली. दर शुक्रवारी हळदीकुंकवाच्या निमित्ताने त्या स्त्रियांना घरी बोलावून वाचायला शिकवत असत. मासिकां-वर्तमानपत्रांमधील गमतीदार मजकूर त्या त्यांना वाचून दाखवत. गिरिजाबाई केसरी वर्तमानपत्राचे संपूर्ण वाचन करीत. नंतर त्यांनी लेखनही करायला सुरुवात केली. पतीला न सांगताच त्यांनी एक लेख ज्ञानप्रकाशला पाठवलला. तो संपादकांना पसंत पडून छापून आल्यावर त्यांनी नियमितपणे लेख पाठवायला सुरुवात केली. हे सर्व लेखन निनावी असे. त्याचबरोबर त्यांचे लेख ’आनंद’ या मासिकातही छापून येऊ लागले. ज्ञानप्रकाशमधील लेखांचे ’गृहिणीभूषण’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तकाला ’आनंद’चे संपादक वासुदेवराव आपटे यांची प्रस्तावना होती. +आणखीही काही पुस्तके प्रकाशित झाल्यावर गिरिजाबाई केळकरांनी ’पुरुषांचे बंड’ नावाचे नाटक लिहिले, आणि त्या मराठीतल्या पहिल्या स्त्री नाटककार झाल्या.[ संदर्भ हवा ] हे नाटक खाडिलकरांच्या ‘बायकांचे बंड’ या १९०७ मध्ये रंगभूमीवर आलेल्या लोकप्रिय संगीत नाटकाला सडेतोड प्रत्युत्तर म्हणून लिहिले होते. +भारत नाटक कंपनीच्या य.ना. टिपणीस यांनी ‘पुरुषांचे बंड’ हे नाटक रंगमंचावर आणले. हेही नाटक निनावी लिहिले असल्याने नाटक पहायला येणारे प्रेक्षक नाट्यलेखकाचा शोध घेत, पण अनेक वर्षे त्यांना हा पत्ता लागू शकला नाही. १९१२ मध्ये हे नाटक रंगभूमीवर आले व १९१३ साली त्याचे पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तकाला श्री.कृ. कोल्हटकरांची प्रस्तावना आहे. +पुणे सोडून पुढे जळगावला गेल्यावरही गिरिजाबाईंचे शुक्रवारच्या हळदीकुंकवाचे कार्यक्रम सुरूच राहिले. त्या कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांची संख्या वाढतच गेली आणि १९१९मध्ये त्याचे रूपांतर ’भगिनी मंडळ’ नावाच्या संस्थेत झाले. ही खानदेशातील स्त्रियांची पहिली संस्था होय. +मराठीतील पहिल्या नाटककार गिरिजाबाईंना, त्यांच्या साहित्यसेवेबद्दल इ.स. १९२८मध्ये मुंबईत भरलेल्या २३व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान मिळाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2289.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..692126cceac7235b5ecb0b4b45bfd0a35cccd55c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2289.txt @@ -0,0 +1,8 @@ +गिरिराज ही कुक्कुटपालन व्यवसायात वाढविल्या जाणाऱ्या कोंबड्यांची जात आहे. +- अंडी वर्षाकाठी 180 ते 200 मिळतात. +-मांस चविष्ट असते. +-74 टक्के मांस मिळते. +-या कोंबडीचा वयात येण्याचा कालावधी 166 दिवस +-अंड्यांतून सशक्त पिल्ले जन्माला येतात. +-सफल अंड्यांचे प्रमाण 87 टक्के. या कोंबडीला एक किलो वजनासाठी 2.6 किलो खाद्य द्यावे लागते. +खाद्य व्यवस्थापनासह सुरुवातीपासून ते बाजारपेठेच्या टप्प्यापर्यंत कोंबडीची व्यवस्था चांगली घेतली तर या पक्ष्यांपासून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळू शकतो. गिरिराजची एक दिवसांची पिल्ले वाहतूक करून आपल्याकडे आणल्यानंतर प्रवासामुळे पिल्लांना एक प्रकारचा ताण येतो. तो कमी करण्यासाठी त्यांना इलेक्‍ट्रॉल पावडरचे द्रावण एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्यावे. दुसऱ्या ते चौथ्या दिवसापर्यंत पाण्यातून प्रतिजैविक (ऍन्टिबायोटिक) द्यावे लागते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून रोगापासून संरक्षण मिळते. पाचव्या ते सहाव्या दिवशी त्यांना बी कॉम्प्लेक्‍स द्यावे. सातव्या दिवशी लासोटा लस द्यावी. लसीचा ताण येत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी बी कॉम्प्लेक्‍स द्यावे. 14-15 व्या दिवशी गंभोरा लस द्यावी. त्याच्या दुसऱ्या दिवशी बी कॉम्प्लेक्‍स द्यावे. 25-30 दिवसांच्या दरम्यान व 40-50 दिवसांदरम्यान लिव्हर टॉनिक 20 मि.लि. प्रति 100 पक्ष्यांना द्यावे. गिरिराज कोंबडीचे लसीकरण व औषधी उपचार असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2307.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de3cd71f2ce33adafa35cfa75fe59d6aa092b085 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2307.txt @@ -0,0 +1,4 @@ +गिरीपुष्प (उंदीरमारी, गिरिपुष्प, सारया झाड) हा जलद वाढणारा ठिसूळ खोड असलेला वृक्ष असून शेतात, कुंपणाला लागून, रस्त्याच्या दुतर्फा, भात-खाचरांच्या बांधांवर, मोकळ्या जागेत लावण्यासाठी योग्य असतो. त्याच्या बिया खाल्ल्यावर उंदीर मरतात, त्यामुळे त्यास उंदीरमारी म्हणतातत. गिरीपुष्पपासून सरपण मिळते. गिरीपुष्प असलेल्या जमिनीत मोठ्या प्रमाणात नायट्रोजन स्थिर होऊन नापीक जमिनी सुधारतात. +गिरीपुष्प झुडपापासून वाढतो. योग्यरीतीने वाढ नियंत्रित केल्यास हा वृक्ष ३० ते ३५ फूट उंच होतो. खोडाचा घेर एक फुटापर्यंत होऊ शकतो. भारतात सर्वत्र या वृक्षाची वाढ होऊ शकते. हलक्या तेमध्यम स्वरूपाच्या जमिनीत तसेच चुनखडीयुक्त जमिनीत याची वाढ होते. महाराष्ट्रात त्याची सर्वत्र लागवड होऊ शकते. +गिरीपुष्प लागवड बियांपासून रोपे तयार करून केली जाते. छाट कलमे लावून देखील लागवड होऊ शकते. साधारणत: गरम पाण्यात बी टाकून रात्रभर तसेच ठेवून तसेच रोपण करतात. बियाणाची उगवण भरपूर प्रमाणात होते. चार-सहा महिन्यांची रोपे लागवडीसाठी योग्य असतात. +ग्लिरिसीडिया diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2347.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c03400add9a2fa068269d08825be8ab4414eb92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2347.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2366.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cad1369ed8d11b6c8f46336946d81bfa73784aac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2366.txt @@ -0,0 +1 @@ +गिलरमो पॅट्रिशियो किर्शबॉम (२८ मार्च, १९६८:बुएनोस आइरेस, अर्जेन्टिना - १३ एप्रिल, २००३:अर्जेन्टिना) हा  आर्जेन्टिनाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू होता. १९९० आय.सी.सी. चषकात त्याने आर्जेन्टिनाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2385.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c95c16b44ee04c24387e489e9353412bdb8f4c92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2385.txt @@ -0,0 +1 @@ +गिल्बर्ट द्वीपसमूह किरिबाटीतील मुख्य द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह दक्षिण प्रशांत महासागरात आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2388.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6f21c85d911bde8db8a99986859f63b06584ee5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2388.txt @@ -0,0 +1,2 @@ +सप्टेंबर १४, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2403.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62791acb39acce3b4846b1ec3919cae17f97d798 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2403.txt @@ -0,0 +1 @@ +गिगामीटर लांबी मोजण्याचे एकक आहे. १ गिगामीटर = १०,००,००० किलोमीटर. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2422.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87627106ca1b0abe03b2c572f2a13dcad7dce1bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2422.txt @@ -0,0 +1 @@ +गीता कदंबी (१४ जुलै, १९६२ - ) ही एक तमिळ चित्रपट अभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2434.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5d173a763a342131eae0312bfb63fe8c05f6b5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2434.txt @@ -0,0 +1,2 @@ +माधुरी मोहन शानभाग (माहेरच्या गीता प्रभू आजगावकर) या एक मराठी लेखिका आहेत. त्या पदार्थविज्ञानाच्या प्राध्यापिका असून कॉलेजच्या प्राचार्या आहेत. माधुरी शानभाग यांनी २५हून अधिक मराठी पुस्तके लिहिली आहेत. त्या पुस्तकांत चरित्रे, विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि लघुकथासंग्रहही आहेत. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. +शानभाग मूळच्या बेळगावच्या आहेत व तेथेच वाढलेल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2436.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d5b85647467f1cdec3e169d4d81b684038f6cd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2436.txt @@ -0,0 +1,3 @@ +गीता फोगट (१५ डिसेंबर, १९८८ - ) ही भारतीय महिला कुस्तीपटू आहे. हीने पहिल्यांदा भारतासाठी राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते . २०१० राष्ट्रकुल खेळामध्ये महिलांच्या कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याचबरोबर ही ऑलिंपिक खेळांसाठी पात्र ठरणारी पहिली महिला खेळाडू आहे. +हिच्या दोन बहिणी बबिता कुमारी फोगट, विनेश फोगट आणि चुलतबहीण रितू फोगट सुद्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या कुस्तीगीर आहेत. +डिसेंबर २०१६ मधील दंगल हा हिंदी चित्रपट हिच्यावर आधारित आहे, ज्यामध्ये फातिमा साना शेख हिने गीता फोगटची भूमिका निभवली आहे तर आमिर खान यांनी गीताचे वडील आणि प्रशिक्षक महावीर सिंग फोगट यांची भूमिका निभावली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2438.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d5b85647467f1cdec3e169d4d81b684038f6cd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2438.txt @@ -0,0 +1,3 @@ +गीता फोगट (१५ डिसेंबर, १९८८ - ) ही भारतीय महिला कुस्तीपटू आहे. हीने पहिल्यांदा भारतासाठी राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते . २०१० राष्ट्रकुल खेळामध्ये महिलांच्या कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याचबरोबर ही ऑलिंपिक खेळांसाठी पात्र ठरणारी पहिली महिला खेळाडू आहे. +हिच्या दोन बहिणी बबिता कुमारी फोगट, विनेश फोगट आणि चुलतबहीण रितू फोगट सुद्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या कुस्तीगीर आहेत. +डिसेंबर २०१६ मधील दंगल हा हिंदी चित्रपट हिच्यावर आधारित आहे, ज्यामध्ये फातिमा साना शेख हिने गीता फोगटची भूमिका निभवली आहे तर आमिर खान यांनी गीताचे वडील आणि प्रशिक्षक महावीर सिंग फोगट यांची भूमिका निभावली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2469.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5f056771f8101415548dfbf7880fa3ca388cb61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2469.txt @@ -0,0 +1,26 @@ + +गीर वन राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य , यांना सासण गीर म्हणून ओळखले जाते. हे भारताच्या, गुजरात राज्यामधल्या तलाला तालुक्यातील वन आणि वन्यजीव अभयारण्य आहे. हे ठिकाण सोमनाथ मंदिराच्या ईशान्येला ४३ किलोमीटरवर, जुनागढपासून ६५ किमीवर व अमरेलीच्या नैर्ऋत्येला ६० किमी अंतरावर आहे. हे काठेवाड-गीर या वाळवंटी जंगलांचा भाग आहे. ह्या जंगलाला १९९५ साली अभयारण्याचा दर्जा मिळाला. ह्याचे क्षेत्रफळ सुमारे १४१२ चौरस किमी असून, पैकी २५८ चौरस किमी पूर्णतः राष्ट्रीय उद्यान व १,१५३ चौ. किमी वन्यजीव अभयारण्य म्हणून संरक्षित आहे. +१९व्या शतकातल्या भारतातील संस्थानी राजवटीत, जुनागडच्या नबाबांकडून ब्रिटिश उपनिमनांना (???) शिकारीसाठी या जंगलात आमंत्रित केले जात असे. १९व्या शतकाच्या शेवटी भारतातला केवळ सुमारे एक डझन आशियाई सिंहच शिल्लक राहिले. हे सर्व गीर जंगलामध्ये होते. आज (2022 साली) जिथे आशियाई सिंह जन्माला येतात असे गीर हे आशियातील एकमेव क्षेत्र आहे ते आशियाच्या सर्वात संरक्षित प्रजातींमुळे हे एक महत्त्वाचे संरक्षित क्षेत्र मानले जाते. सरकारच्या वन विभागाचे, वन्यजीवांचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नांमुळे वेगवेगळ्या वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या संगराच्या संरक्षणाखाली असलेले गीर हे पर्यावरणासाठीचे संरक्षित क्षेत्र आहे. (पुढील मजकूर असंबद्ध, अर्थशून्या, अर्थहीन आणि निरर्थक आहे) : तथापि, गिर्यारो येथे शेर लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्यामुळे ब्रिटिश व्हिक्टरने त्यांचे लक्ष आशियातील सिंहावर आणून दिले. हे अभयारण्य गुजरातच्या पर्यावरणीय संसाधनांचे रत्न आहे. त्यांचे पुत्र, नवाब मोहम्मद म्हटत खान तिसरे  नंतर शेफ संरक्षण ज्याच्या लोकसंख्या ट्रॉफी शिकार साठी वध करून फक्त 20 plummeted करण्यात मदत. 14 व्या एशियाटिक शेर जनगणना 2015 हे 2015 मध्ये आयोजित करण्यात आली होती. 2015 मध्ये, लोकसंख्या 523 (2010 मध्ये मागील जनगणनांच्या तुलनेत 27% वाढली) आहे. 2010 मध्ये 411 आणि 2005 मध्ये 35 9 एवढी लोकसंख्या होती. जुनागड जिल्ह्यात सिंघांची संख्या 268, गिर सोमनाथ जिल्ह्यात 44, अमरेली जिल्ह्यामध्ये 174, भवगार जिल्हा 37 इतकी आहे. 201 महिला आणि 213 तरुण / शावक +गीर राष्ट्रीय उद्यान आणि गीर अभयारण्य. +जलाशय एक पॅनोरामा +धरणातील सात प्रमुख बारमाही नद्या हिरण , शेतूंजी , दातार्डा , शिंगोडा , मचुंद्री , गोदावरी आणि रावळ आहेत . या भागातील चार जलाशये चार धरणे आहेत, हिरण, मचुंद्री, रावळ आणि शिंगोडा नद्यांवरील प्रत्येक एक, या भागात सर्वात मोठा जलाशय आहे, कमलेश्वर धरणात ' गिरांची जीवनरेखा' म्हणून ओळखली जाते. हे 21 ° 08'08 "N 70 ° 47'48" E येथे स्थित (नदी स्थित कशी असेल?)आहे. +पीक (?) उन्हाळ्यात, सुमारे 300 पाण्याच्या पाण्याच्या ठिकाणी जंगली जनावरांसाठीचे पृष्ठभाग (?) उपलब्ध आहे. खराब पर्जन्यमानानंतर क्षेत्रावर दुष्काळ पडतो तेव्हा यातील बहुतेक ठिकाणी पृष्ठभागावरील पाणी उपलब्ध नाही आणि पाण्याची कमतरता गंभीर समस्या (प्रामुख्याने अभयारण्यच्या पूर्व भागात) होते. पीक उन्हाळ्यात पाणी उपलब्धतेची खात्री करणे हे वन विभागाच्या कर्मचा-यांमधील (!) प्रमुख काम आहे. [ उद्धरण वतने ] +जंगल पॅनोरामा +सागवान झाडं +1 9 55 मध्ये समटापौ आणि रायझाडा येथून गिर जंगचा 400हून अधिक प्रजातींचा अभ्यास करण्यात आला. बडोद्याच्या एमएस युनिव्हर्सिटी ऑफ बोरोनी डिपार्टमेंटने या अहवालात आपल्या सर्वेक्षणानुसार ही संख्या 507 करण्यात आली आहे. 1 9 64 मध्ये जंगलाचा वर्गीकरण विजेता आणि सेठानुसार , गिर जंगला "5 ए / सी -1 ए-कोरडे साग वृक्ष" वर्गीकरणात येतो. सागळी कोरडी पडणारा प्रजातीसह मिसळून येते. निकृष्ट दर्जा (डी.एस.) उप-प्रकार खालीलप्रमाणे आहेत: +सागणाचा बनलेला भाग प्रामुख्याने जंगलाच्या पूर्वेकडील भागामध्ये असतो, जे एकूण क्षेत्रफळापैकी अर्धे भाग आहेत. बाभूळची अनेक प्रजाती आढळतात. येथे बियर, जामुन, बबूल (बाभूळ), जंगलातील ज्योत, झीझफस, तेंदु आणि धक आढळतात. तसेच कर्णे, उमलो, अमी, सरस, कलाम, चाळ, आणि कधीकधी वड किंवा वृक्षाचे वृक्ष आढळतात. या ब्रॉडलाफ ट्रीज प्रदेशामध्ये छानछाप आणि आर्द्रतायुक्त सामग्री प्रदान करतात. वृक्षारोपण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कैसुरीना आणि छोट्या छोट्या गाईरचीतटबंदीच्या दिशेने लागवड करण्यात आली आहे. +जंगल एक महत्त्वपूर्ण जैविक संशोधन क्षेत्र आहे ज्यात वैज्ञानिक , शैक्षणिक, सौंदर्याचा आणि मनोरंजक मूल्यांचा समावेश आहे. हे दरवर्षी सुमारे 5 दशलक्ष किलोग्रॅम हिरव्या गवत पुरविते, ज्याची किंमत सुमारे अंदाजे आहे. 500 दशलक्ष (यूएस $ 10 दशलक्ष). जंगलात दरवर्षी सुमारे 123,000 मेट्रीक टन ईंधन लाकूड उपलब्ध आहे. +मगर मगर +भारतीय बिबट्या +स्ट्रीप हाइना +गारांच्या 2,375 प्रकारच्या प्राणिजन्य प्रजातींची संख्या अशी आहे की सुमारे 38 प्रजाती सस्तन प्राणी , सुमारे 300 प्रजाती पक्षी, 37 प्रजाती सरीसृप आणि 2,000 पेक्षा जास्त प्रजातीच्या किडे. +मांसाहारी समूह मुख्यत्वे आशियायी सिंह , भारतीय चित्ता , भारतीय कोबरा , जंगली मांजर , स्ट्रीप हनी , गोल्डन शिंगण्ट ,  भारतीय आणि रग्बी माग्जेज , आणि मधू बिल्ला यांचा समावेश आहे . वाळवंट मांजरी आणि बुरसटलेल्या मांजरी येतात पण क्वचितच दिसतात.   +गारचे मुख्य शेवंती चिली , नीलगाय , सांबर , चार शिंगे एनलिल , चिंचारा आणि वन्य डुक्कर आहेत . आसपासच्या क्षेत्रातील ब्लॅकबक्स कधीकधी अभयारण्य मध्ये दिसतात. +लहान सस्तन प्राण्यांपैकी, साळस आणि ससा सामान्य असतो, परंतु पांगोलिन दुर्मिळ आहे. सरीसृपांकडे मगर मगरमधुन दर्शविले जाते,   काचेचे आणि मॉनिटर गलग्रड ज्या अभयारण्य पाण्याच्या शरीरात राहतात. साप बुश आणि जंगलात आढळतात. प्रवाहाच्या बंकरांवर पायथॉन दिसतात गिरेचा वापर गुजरात राज्य वनविभागाद्वारे 1 9 77 साली भारतीय मगर संवर्धन प्रकल्पाची स्थापना करण्यात आला आणि त्याने सुमारे 1000 माश मगरबंद केळेश्वर येथे लेक आणि गार परिसरातील इतर छोट्या छोट्या झुडुपातील पाणी सोडले. +अफाइ बहुसंख्य लोकसंख्येत 300 पेक्षा जास्त प्रजाती पक्षी आहेत, त्यातील बहुतांश रहिवासी आहेत. पक्ष्यांच्या स्कॅव्हेंजर गटामध्ये 6 गिधाडे असणाऱ्या प्रजाती आहेत. गारांच्या ठराविक प्रजातींमध्ये crested सर्प ईगल , लुप्तप्रायBonelliच्या गरुड , crested हॉक-गरुड , तपकिरी मासे घुबड , भारतीय गरुड उल्लू , रॉक बुश-लाव पक्षी , भारतीय फिकट पिवळा , तपकिरी-आच्छादित पायघोळ , काळा डोक्याचा oriole , crested झाडविस्तार आणि भारतीय पिटा 2001च्या शेवटच्या जनगणनेतून भारतीय राखाडी कमानी सापडली नाहीत. +एक एशियाटिक सिंह +एशियाटिक शेरच्या निवास कोरडे खुजा जमीन आणि उघडा नियमितपणे पाने गळणारा वन आहे. हे सिंह एकदा उत्तर आफ्रिका, दक्षिण-पश्चिम आशिया आणि उत्तर ग्रीसमध्ये सापडले होते. 2010 मध्ये 411 होते त्या सिंहांच्या संख्येत वाढ झाली आहे 2015 मध्ये ते 523 पर्यंत वाढले आणि हे सर्व गिर जंगला राष्ट्रीय उद्यानात किंवा आसपास आहेत. शेक्सची पहिली आधुनिक गणना मार्क अलेक्झांडर वॉन्टर-बलिथ यांनी केली , राजकुमार कॉलेजचेप्रिन्सिपल , राजकोट आणि आर. एस. धर्मकुमारसिंहजी 1 9 48 आणि 1 9 63 दरम्यान काही काळाने, त्या कालावधीत बहुधा त्यांच्या काळात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. जरी गोर जंगलाची संरक्षित स्थिती असली तरी आशियायी शेर जात आहेत. ते पशुधन वर हल्ला साठी poisoned गेले आहेत इतर काही धोकेंमध्ये पूर, शेकोटी आणि महामारी आणि नैसर्गिक आपत्तींच्या शक्यता समाविष्ट आहेत. मात्र गॅर त्यांच्यासाठी दीर्घकाळासाठी सर्वांत महत्त्वाचे राहणार आहे. सिंह सर्वात जास्त आक्रमक आणि धोकादायक असे बघतात, तर गिरांची शेर लोकांना क्वचितच हल्ला करतात. ते लोक अगदी जवळून राहतात, जे त्यांच्या वागणुकीला जवळजवळ जवळच्या लोकांच्या शेजारच्या लोकांशी ओळखतात. शिकार करण्यात आल्याची आठवण ठेवणारे सिंह आता उच्चस्तरीय रस्ते घेत आहेत आणि आयुष्याच्या वर्तुळाला रोखले आहे. +सिंह प्रजनन कार्यक्रम पैदास केंद्रे तयार आणि ठेवतो. हे आशियाई शेरांच्या वर्तणुकीचा अभ्यास देखील करते आणि कृत्रिम गर्भधारणा देखील करते. अशा एका केंद्राची स्थापना जुनागढ़ जिल्ह्यातील मुख्यालयात सकपाळबाग चिंटू येथे करण्यात आली आहे, ज्याने 180हून अधिक प्रजनन केले आहे. 126 शुद्ध आशियायी शेर भारतात आणि परदेशात प्राणीसंग्रहालयांना देण्यात आले आहेत. +दर पाच वर्षांनी सिंहाची गणना होते. पूर्वी सिंहासनेच्या pugmarks वापरून जसे अप्रत्यक्ष पद्धती गणने साठी दत्तक होते. तथापि, एप्रिल 2005च्या जनगणनेच्या वेळी (जे मुळात 2006 साठी होते, परंतु भारतातील गायब झालेल्या वाघांवरील अहवाल आणि वादविवादानंतर प्रगत होते), "ब्लॉक-डायरेक्ट-एकूण गणना" पद्धत सुमारे 1,000 फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने कार्यरत होती , तज्ञ आणि स्वयंसेवक याचा अर्थ फक्त त्या शेरांनाच मोजले जाते जे अंधांना "दृष्टि" केले होते. व्यायामासाठी "लाईव्ह प्रलोभन " (एक शिकार जे जिवंत आहे आणि प्रलोभन म्हणून वापरली जाते) याचा वापर, या वेळी पारंपारिक पद्धतीचा विचार आहे, या वेळी वापरलेला नाही. यामागे मानले जाणारे कारण गुजरात हायकोर्टाचे 2000चे अशा प्रकारचे जनावरांचे वापर. +2010च्या जनगणनामध्ये 'द केट विमेट ऑफ गार फॉरेस्ट' या गावात 411 पेक्षा अधिक शेर आणि 2015 मध्ये 523 मोजण्यात आले. ज्या महिलांनी मोजणी केली ते जवळपासच्या गावांमध्ये पारंपारिक मुस्लिम जमातींचे आहेत. 40 पेक्षा अधिक स्त्रिया आहेत वान रक्षा सहाय्यक, जे उद्यानाच्या प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी या स्त्रियांना केवळ स्थानिक गावकऱ्यांपासून नव्हे तर मालाधारी यांच्यापासूनही सहकार्य मिळवण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत, अभयारण्यमध्ये राहणाऱ्या अर्ध-भटक्या जमाती पाळणा-यांनी पर्यटकांची संख्या वाढत असताना लोक असं घडत असलेल्या गोष्टी समजत नाहीत. या महिला रक्षकांच्या उपस्थितीत शेर जवळजवळ दगडी आहेत. +गिर राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य पर्यटकांसाठी एक नियुक्त क्षेत्र नाही. तथापि, वन्यजीवांना पर्यटन घडवून आणण्यासाठी आणि निसर्ग शिक्षणाला चालना देण्यासाठी, अभयारण्यामध्ये देवयात्रा येथे एक व्याख्यान क्षेत्र तयार केले गेले आहे. त्याच्या chained fences आत, तो सर्व वन्यजीव प्रकार आणि गारच्या वन्यजीव carnivores आणि एक दुहेरी गेट प्रविष्ट्या प्रणालीसाठी त्याच्या आहार-सह-जिवंत पिंजरे समाविष्टीत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2494.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a4946084f258646f2f398996ed1377d00ca274d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2494.txt @@ -0,0 +1,8 @@ + गुंजावणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2518.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..540151f7614c9ff8e7ea5364167256064f252734 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2518.txt @@ -0,0 +1 @@ +गुंटुर लोकसभा मतदारसंघ आंध्र प्रदेशाच्या गुंटुर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2523.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c8225d826541df7db3aa51bfff633c877fdb3c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2523.txt @@ -0,0 +1,2 @@ + गुंडगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2539.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23ad2603bc616ca3aea63efb5914dca252539024 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2539.txt @@ -0,0 +1,10 @@ +गुंडावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +सफाळे रेल्वे स्थानकापासून पूर्वेस तांदुळवाडी पारगाव मार्गाने गेल्यावर नगावे गावानंतर वरई गावाअगोदर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव १६ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १९५ कुटुंबे राहतात. एकूण ८५० लोकसंख्येपैकी ४३८ पुरुष तर ४१२ महिला आहेत. गावाची साक्षरता ७७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८६.४६ आहे तर स्त्री साक्षरता ६७.२४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १३७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा सफाळेवरून दिवसभर उपलब्ध असतात. +नावझे, साळिवळी, वेहलोळी, साखरे, सावरे, दहिसर तर्फे मनोर, खैरे, बोट, जानसई, कुडे ही जवळपासची गावे आहेत. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2547.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..461f6dedff0845a758e4f30ef65235f303d5fee3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2547.txt @@ -0,0 +1,5 @@ +किन्हवली पासून दोन किमी वरील हे एक निसर्गरम्य गाव. गावाच्या चारही बाजूला हिरवी गर्द झाडी उत्तरेला उंच टेकडीच्या मागे कानावे गाव, पश्चिमेला किन्हवली, दक्षिणेला वाचकोले तर पूर्वेला +चिखलगाव. येथे प्रामुख्याने आंब्याची तसेच जांभळाची झाडे आहेत तसेच साग, मोह, खैर, किनई, अकेशी इत्यादी झाडे आहेत. +येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती व जोड धंदा म्हणून दुग्धव्यवसाय चालतो. येथील जवळ जवळ वीस ते पंचवीस दूधवाले दररोज मुंबईला दुध पुरवितात. +या गावाला २००८ साली तंटामुक्ती गाव म्हणून एक लाख रुपयाचे पारितोषिक मिळाले. +19°21'46.97"N diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2562.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0a1a0971240b4242c3e5064e34e919bf15fa3ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2562.txt @@ -0,0 +1,10 @@ + +गुंदाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला तारापूर मार्गाने गेल्यावर पुढे नांदगाव रस्त्याने टेंभी, आलेगाव गावानंतर हे गाव लागते. बोईसरपासून हे गाव ११ किमी अंतरावर आहे.बोईसर पासून मऔवसाहत मार्गाने गेल्यास कुंभवली गावानंतर हे गाव लागते व ते अंतर १० किमी आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +हे एक छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ७२ कुटुंबे राहतात. एकूण २७१ लोकसंख्येपैकी १३३ पुरुष तर १३८ महिला आहेत. गावाची साक्षरता ८५.४३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८८.५२ आहे तर स्त्री साक्षरता ८२.४० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ८.८६ टक्के आहे. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा बोईसरवरून उपलब्ध असतात. +नवापूर, टेंभी, पामटेंभी, कोळवडे, कुंभवली, आलेवाडी, नांदगाव तर्फे तारापूर, आगवण, पंचाळी, उमरोळी, कोळगाव ही जवळपासची गावे आहेत. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2563.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49661467ee5e78bd8193bae018a3344a95e97151 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2563.txt @@ -0,0 +1,9 @@ +गुंदाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +बोईसर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मान मार्गाने गेल्यावर वाघोबा मंदिरानंतर उजवीकडे जाणाऱ्या फाट्यावर हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव १० किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ७३४ कुटुंबे राहतात. एकूण ३४०९ लोकसंख्येपैकी १७०१ पुरुष तर १७०८ महिला आहेत. गावाची साक्षरता ६२.०५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७४.७७ आहे तर स्त्री साक्षरता ४९.२८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६१६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १८.०७ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा बोईसरवरून उपलब्ध असतात. +वाळवे, कुकडे, बोरशेती, लालोंडे, किराट, महागाव, कांबळगाव, बेटेगाव, मान, वारांगडे, नागझरी ही जवळपासची गावे आहेत.आलेवाडी गावासह गुंदाळे गाव आलेवाडी ग्रामपंचायतीमध्ये येते. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2577.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d5d6aac9b5a7e8a596ba852230fea8828c8c9bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2577.txt @@ -0,0 +1 @@ +गुआनाबारा खाडी ही रियो दि जानेरो राज्यातील दक्षिणपूर्व ब्राझीलमध्ये स्थित एक खाडी आहे. त्याच्या पश्चिम किनाऱ्यावर रिओ डी जनेरियो आणि ड्यूक डी कॅक्सियास ही शहरे आहेत आणि त्याच्या पूर्व किनाऱ्यावर नितेरोई आणि साओ गोंसालो ही शहरे आहेत. गुआनाबारा खाडी ही ब्राझीलमधील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाची खाडी आहे ज्याचे क्षेत्रफळा ४१२ चौरस किमी (१५९ चौ. मैल) आहे व परिमिती १४३ किलोमीटर (८९ मैल) आहे.[१][२][३] खाडीत १३० पेक्षा जास्त बेटे आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2593.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb60a0486917bf35ac2033a06e5fdeb78b6c487f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2593.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +गुगल ग्रुप्स हि आंतरजालावर गुगल द्वारे देण्यात येणारी चर्चा समुदायांची सेवा आहे. एकाच विषयात रुची असणाऱ्या व्यक्ती आपल्या आवडीच्या चर्चा समुदायाशी जुळू शकतात. सदर सेवा गुगलच्या नोंदणीकृत खाते धारकास विनामुल्य पुरवण्यात येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2636.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c1739e6a80ce04c1bf9ffa04eba58cf60b9fafe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2636.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुजरात टायटन्स हा अहमदाबाद, गुजरात, भारत येथे स्थित फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे, जो २०२२ भारतीय प्रीमियर लीग (IPL) मध्ये पहिल्यांदाच सहभागी झाला. संघाचे प्रशिक्षक आशिष नेहरा आणि कर्णधार हार्दिक पंड्या होता. +पहिल्यांदाच खेळात असलेल्या स्पर्धेत संघाने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव करत विजेतेपद मिळविले. +नवीन फ्रँचायझी म्हणून संघाने २०२२ च्या मेगा-लिलावापूर्वी तीन खेळाडू जोडले.[१] +टी२० गणवेश + वि  = विजय;  प  = पराभव;  अ  = अनिर्णित +गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[२] + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2637.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dca4498a5be29c270a40aad252b79b4174de518 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2637.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुजरात तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा गुजरात रिफायनरी किंवा वडोदरा रिफायनरी ही पश्चिम भारतातील गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील कोयाली येथे स्थित एक तेल शुद्धीकरण कारखाना आहे. पारादीप आणि पानिपत रिफायनरीनंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मालकीची ही तिसरी सर्वात मोठी रिफायनरी आहे.[१] रिफायनरीत दर वर्षी १८ दशलक्ष टनांपर्यंतचा क्षमता करण्याचा विस्तार चालू आहे. +फेब्रुवारी १९६१ मध्ये भारत-सोव्हिएत मैत्री आणि सहकार्य कराराच्या समाप्तीनंतर, १७ एप्रिल १९६१ रोजी २ दशलक्ष टन तेल शुद्धीकर प्रकल्पाच्या स्थापनेसाठी जागेची निवड करण्यात आली.[२] प्रकल्पाच्या तयारीसाठी सोव्हिएत आणि भारतीय अभियंत्यांनी ऑक्टोबर १९६१ मध्ये करार केला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी १० मे १९६३ रोजी रिफायनरीची पायाभरणी केली.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2638.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dca4498a5be29c270a40aad252b79b4174de518 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2638.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुजरात तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा गुजरात रिफायनरी किंवा वडोदरा रिफायनरी ही पश्चिम भारतातील गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील कोयाली येथे स्थित एक तेल शुद्धीकरण कारखाना आहे. पारादीप आणि पानिपत रिफायनरीनंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मालकीची ही तिसरी सर्वात मोठी रिफायनरी आहे.[१] रिफायनरीत दर वर्षी १८ दशलक्ष टनांपर्यंतचा क्षमता करण्याचा विस्तार चालू आहे. +फेब्रुवारी १९६१ मध्ये भारत-सोव्हिएत मैत्री आणि सहकार्य कराराच्या समाप्तीनंतर, १७ एप्रिल १९६१ रोजी २ दशलक्ष टन तेल शुद्धीकर प्रकल्पाच्या स्थापनेसाठी जागेची निवड करण्यात आली.[२] प्रकल्पाच्या तयारीसाठी सोव्हिएत आणि भारतीय अभियंत्यांनी ऑक्टोबर १९६१ मध्ये करार केला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी १० मे १९६३ रोजी रिफायनरीची पायाभरणी केली.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2644.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6147496cdaf21065cb4e3ec1f44815724cf09794 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2644.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुजरात विधानसभेमध्ये १८२ मतदारसंघांतून निवडून गेलेले सदस्य असतात. विधानसभेच्या बैठका राज्याची राजधानी गांधीनगर येथे होतात. या सभेचे प्रमुख विधानसभा अध्यक्ष तथा स्पीकर असतात. सभेत बहुमत सिद्ध केलेल्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते. +गुजरात विधानसभेसाठीची पहिली निवडणूक १९६२ साली झाली. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षास बहुमत मिळून जीवराज मेहता राज्याचे मुख्यमंत्री झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2648.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be810bf246de45fd69051a1ffb7b8ae0e510d257 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2648.txt @@ -0,0 +1,3 @@ + +गुजरात विधानसभा निवडणूक, २०१२ ही गुजरात राज्यामधील विधानसभा निवडणुक होती. ह्या निवडणुकीत गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागांसाठी नवीन आमदार निवडले गेले. २००१ पासून मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षने पुन्हा एकदा शानदार प्रदर्शन देऊन ११६ जागांवर विजय मिळवत बहुमत राखले. पुढे २०१४ लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपतर्फे पंतप्रधानपदाचे दावेदार असलेले मोदी लोकसभेमध्ये विजय मिळवून भारताचे पंतप्रधान बनले व त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्रीपद सोडले. +गुजरात विधानसभा निवडणूक २०१२ मधील विजयी उमेदवार diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2654.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbd3a517925863a8f695eefbcf11176990891f2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2654.txt @@ -0,0 +1,2 @@ + +२०१७ गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल १८ डिसेंबर, २०१७ला झालेल्या मतमोजणीनंतर लागला. यात भारतीय जनता पक्षाला १८२ पैकी ९९ तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला ७७ जागा मिळाल्या. मुख्य निवडणूक अधिकारी, गुजरात राज्य ह्यांच्या संकेतस्थळावर ह्या निवडणुकांचा सांख्यिकीय अहवाल ठेवला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2657.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6147496cdaf21065cb4e3ec1f44815724cf09794 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2657.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुजरात विधानसभेमध्ये १८२ मतदारसंघांतून निवडून गेलेले सदस्य असतात. विधानसभेच्या बैठका राज्याची राजधानी गांधीनगर येथे होतात. या सभेचे प्रमुख विधानसभा अध्यक्ष तथा स्पीकर असतात. सभेत बहुमत सिद्ध केलेल्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांची निवड केली जाते. +गुजरात विधानसभेसाठीची पहिली निवडणूक १९६२ साली झाली. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षास बहुमत मिळून जीवराज मेहता राज्याचे मुख्यमंत्री झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2667.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..418d25bec73ae334572ec917e62751b4e50b07fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2667.txt @@ -0,0 +1 @@ +गुजरातचे उपमुख्यमंत्री हे गुजरात सरकारमधील मंत्रिमंडळाचे एक पद आहे जे हुद्द्याने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल येते. गुजरातमध्ये सध्या उपमुख्यमंत्री नाही. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2678.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad34b80bc7997a0bc15831dc26f70f77f301fb48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2678.txt @@ -0,0 +1,16 @@ + +२३° १३′ १२″ N, ७२° ३९′ १८″ E +गुजरात उच्चार (सहाय्य·माहिती)(गुजराती: ગુજરાત) हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे.भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य आहे. +ऐतिहासिक दृष्ट्या गुजरात प्रांत हा सिंधु संस्कृतीतल्या अनेक केंद्रांपैकी एक महत्त्वाचा भाग ओळखला जातो. मुघलांपुर्वी राजस्थान व गुजरात मधील काही प्रांत मिळुन गुर्जराष्ट्र किंवा गुर्जरभुमी म्हणुन ओलखला जात असे.त्यामध्ये प्राचीन काळी लोथल, धोलावीरा व गोलाढोरो यांसारखी महानगरे सिंधु सभ्यतेत अस्तित्वात होती.प्रचिन लोथल येथे भारताच्या पहिले बंदर उभारले गेले. +यावरील विस्तृत लेख पहा - गुजरातमधील जिल्हे. +गुजरात मधील समूहायांचे प्रमाण +सुरुवातीला येथे काँग्रेस पार्टीचे सरकार होते.परंतु १९९० च्या दशकापासून या राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे.नरेंद्र मोदी हे राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर होते. +२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत नरेंद्र मोदींमुळे हे राज्य सर्वाधिक चर्चित राज्य होते. +डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. श्री विजय रूपांनी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. +गुजरात हे देशातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि 2020 मध्ये 19.5 दशलक्ष देशी पर्यटक आणि 210 हजार आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी भेट दिली.[१] गुजरातमध्ये अनेक ऐतिहासिक तसेच आधुनिक पर्यटनस्थळे आहेत.[२] अलिकडच्या वर्षांत स्टॅच्यू ऑफ युनिटी हे गुजरातचे प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. +१) गीर अभयारण्य - आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध अभयारण्य +२) गिरनार - जुनागढ जवळील दत्ता संप्रदायाचे महत्त्वाचे स्थान +३) द्वारका - श्रीकृष्णाच्या देवालासाठी प्रसिद्ध. बेट द्वारका हे जवळचे ठिकाण श्री कृष्णाची राजधानी होती असे मानले जाते. +४) मोढेराचे सूर्य मंदिर - भारताच्या अतिशय दुर्मिळ असे सूर्य मंदिर. +५) राणीनी वाव - पाटण जिल्ह्यातील पायऱ्यांची विहीर. ही युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे. +६) सोरटी सोमनाथ - येथील शिवमंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2693.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e54122089d672303bcb91e1821a69374e850d52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2693.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुटखा सुपारी व तंबाखू यांच्या मिश्रणामध्ये सुवासिक द्रव्ये घालून बनवला जातो. हा आरोग्यास अत्यंत अपायकारक आहे. तरीही काही लोक याचे आवडीने सेवन करतात कारण यातल्या तंबाखूमुळे याचे व्यसन लागते. +भारतात पुर्वीपासून तंबाखुचे सेवन होत आले आहे. +तंबाखुच्या सेवनाने तोंडाचा कर्करोग होतो असे सिद्ध झाले आहे.(संदर्भ) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2694.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3afe6332b068bd94a38acc48043a635c8b59994 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2694.txt @@ -0,0 +1 @@ +गुटश्टाट-डेपेनची लढाई गुटश्टाट (दॉब्रे मियास्तो) येथे जून ५-६ इ.स. १८०७ मध्ये फ्रान्स व रशिया यांमध्ये लढली गेली. या लढाईमध्ये रशियाच्या ८१,००० सैनिकांनी फ्रांसच्या २९,००० सैनिकांचा पराभव केल. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2700.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98315e03ff7aeb19eb149262cd8dc4db0e9ff75a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2700.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुठाळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2716.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b6742e423f94c671bc6b6443a37a8c802f4d838 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2716.txt @@ -0,0 +1 @@ +गुडसूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2719.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80a60312dc41d77a9bd9facbe7c6b196d6f341f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2719.txt @@ -0,0 +1 @@ +गुडाकेश मोती (२९ मार्च, १९९५:गयाना - ) हा  वेस्ट इंडीजकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_274.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd20b2f278e69a90cdc6318233e87056581cfc40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_274.txt @@ -0,0 +1 @@ +खेरी हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2766.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75864ae750cdaa4de67ba58ed09f11d0950a7b64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2766.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुणांद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_277.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f07a674581848d4c1ee828e9d39d95d7f6bb630 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_277.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेर्डा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५४५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2776.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..540151f7614c9ff8e7ea5364167256064f252734 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2776.txt @@ -0,0 +1 @@ +गुंटुर लोकसभा मतदारसंघ आंध्र प्रदेशाच्या गुंटुर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2777.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8c5260e0756603cc406bf4801bb2ac2742e3813 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2777.txt @@ -0,0 +1 @@ +गुता सुकंदर रेड्डी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2795.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29ce5691ff29cc4676f34fd23b9b1196bf6f787e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2795.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुन्मा (जपानी: 群馬県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला आहे. +गुणक: 36°22′N 139°7′E / 36.367°N 139.117°E / 36.367; 139.117 diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_28.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_28.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d47fc194c970093298daf51043cecc9b73e2cbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_28.txt @@ -0,0 +1,8 @@ + खुटीळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2833.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9e7fc3ae1a27efb634f3c84277e1b6d8db8d714 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2833.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा लेख गुमला जिल्ह्याविषयी आहे. गुमला शहराबद्दलचा लेख गुमला आहे. +गुमला हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र गुमला येथे आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,२५,२१३ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2925.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba8302220deb283e29475d9d44fc6f87dc07b1db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2925.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुरुग्रंथ साहेब (हिंदी: गुरुग्रंथ साहिब) हा शीख धर्मीयांचा धर्मग्रंथ असून त्यास शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानले जाते. शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंदसिंग यांचा आदेश : 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की त्यांनी 'ग्रंथसाहेब'ला आपला गुरू मानावे.)[१][२] +या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात भारतातील अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी पंजाबी (गुरुमुखी), मराठी, ब्रज, अवध आदी बोलींनी सुशोभित आहे.[३] +गुरुग्रंथ साहेबमधील विविध संतांचे शबद (रचना) : +श्री गुरू ग्रंथ साहिब हा शिखांचा गुरू शब्द आहे. साहिब आणि श्री आदरणीय आहेत; गुरू हा शब्द गुरियाईचा वारस असण्याशी संबंधित आहे आणि आदि हा शब्दशः महिना किंवा पहिला आहे, जो या शास्त्राला दसम ग्रंथ, शिखांचा दुसरा पवित्र ग्रंथ, ज्यामध्ये दहावे गुरू गोविंद सिंग जी यांचे श्लोक आहेत, यापासून वेगळे केले आहे. गुरू ग्रंथसाहिबच्या ग्रंथांचे लेखक विविध वर्ग आणि संप्रदायांचे होते; त्यात हिंदू आहेत, मुस्लिम आहेत आणि नीच-उच्च जातीचे लोकही आहेत. + + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_297.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc0c9265fb8724a2f14762084476a04e18d03c10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_297.txt @@ -0,0 +1,40 @@ +खेळियाड (इंग्लिश Kheliyad) हा मराठी भाषेतील क्रीडा विषयाला वाहिलेला लोकप्रिय ब्लॉग आहे. खेळियाड मराठी शब्द असून, तो ऑलिम्पियाड (Olympiad) या शब्दापासून तयार झाला आहे. खेळियाड हा एक ब्लॉग आहे. क्रीडा क्षेत्रातील घडामोडी, खेळाडूंच्या प्रेरणादायी कहाण्या आणि क्रीडा क्षेत्रातील संबंधित विविध विषयांवर भाष्य करणारा मराठी भाषेतला लोकप्रिय ब्लॉग आहे. क्रीडा पत्रकार महेश पठाडे यांनी ३ जुलै २०१६ रोजी या ब्लॉगची सुरुवात केली. सुरुवातीला महेश पठाडे डॉट ब्लॉगस्पॉट या नावाने या ब्लॉगची सुरुवात करण्यात आली. २०१९ मध्ये या ब्लॉगचे खेळियाड हे अधिकृत डोमेननेम खरेदी करण्यात आले. +८०-९० च्या दशकात दूरदर्शनवर खेळियाड या नावाने एक प्रश्नमंजूषा कार्यक्रम असायचा. सुभाष अवस्थी आणि मिलिंद वागळे यांचे सादरीकरण या कार्यक्रमात असायचे. खेळाडूंशी संवाद साधल्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी दर्शकांना प्रश्न विचारला जायचा. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची ६०० धावांची विक्रमी भागीदारी अनेकांना माहीत असेलच. या भागीदारीनंतर त्यांना या कार्यक्रमात बोलावले होते. ब्लॉग सुरू करताना अनेक नावांचा विचार झाला होता. मात्र, विस्मरणात गेलेले खेळियाड हे नाव महेश पठाडे Archived 2020-06-16 at the Wayback Machine. यांनी निश्चित केले. +क्रीडा पत्रकारितेत 15 वर्षांचा अनुभव गाठीशी असलेले महेश पठाडे यांनी  आशियाई क्रीडा स्पर्धांसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धांचे वृत्तांकन केले आहे. दैनिक सकाळ, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाइम्स आदी वृत्तपत्रांत त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. बातमीमागेही काही गोष्टी दडलेल्या असतात. त्या सर्वच वृत्तपत्रांत प्रसिद्ध होतातच असे नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शब्दमर्यादा. त्यामुळे बरीचशी माहिती विस्तृतपणे मांडण्यासाठी स्वतःचं असं स्वतंत्र व्यासपीठ त्यांना हवं होतं. त्यासाठी ब्लॉग अर्थात अनुदिनी हे माध्यम त्यांनी निवडलं. सुरुवातीला वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेलं लेखन या ब्लॉगवरही वाचायला मिळू लागलं. नंतर त्यात नवनवीन माहिती समाविष्ट केली जाऊ लागली. मराठी भाषेत जगभरातील क्रीडा घडामोडींची माहिती फारशी उपलब्ध नाही. अनेक संदर्भ इंग्लिश भाषेतूनच वाचायला मिळतात. त्यामुळे खेळियाडच्या माध्यमातून मराठी भाषकांना हा माहितीचा खजिना उपलब्ध व्हावा या हेतूने या ब्लॉगची मुहूर्तमेढ ३ जुलै २०१६ रोजी रोवण्यात आली. २०१९ मध्ये क्रीडा विषयावरील लेखनप्रपंच आणखी विस्तारत त्याला व्यावसायिक स्वरूप दिले. त्यामुळे खेळियाड ब्लॉगला अल्पावधितच एक लाखापेक्षा अधिक वाचकांनी भेट दिली. नवनवीन लेखांची माहिती वाचकांना सहजपणे उपलब्ध होऊ लागली. + +खेळियाड ब्लॉगमध्ये गोल्फ १ व गोल्फ २, सुमो, हॉकी, रॅम आदी खेळांचा इतिहास आहे. ओक्साना, दारासह अनेक खेळाडूंच्या प्रेरणादायी कहाण्या या ब्लॉगवर उपलब्ध आहेत. शंभरपेक्षा अधिक लेख या ब्लॉगवर समाविष्ट असून, मराठी भाषेत अशी माहिती देणारा हा एकमेव ब्लॉग आहे. याशिवाय महेश पठाडे यांचे जगजितसिंग यांच्या जीवनावर ‘मेरा गीत अमर कर दो’ हे ई बुकही प्रकाशित आहे. ई साहित्य प्रतिष्ठानने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. +Coronavirus : टोकियो ऑलिम्पिक 2020 [१] +Coronavirus : 124 वर्षांत प्रथमच ऑलिम्पिक स्थगित [२] +Coronavirus : आयपीएल 2020 [३] +Coronavirus : थबकले अवघे क्रीडाविश्व [४] +सचिनसाठी किती कठीण होते शतकांचे महाशतक? [५] +क्रीडाहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे [६] +सुमो कुस्तीचा इतिहास [७] +महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर [८] +ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी [९] +मेरी कोमची प्रेमकहाणी [१०] +कंजूष गोलंदाज बापू नाडकर्णी [११] +या बारा क्रिकेटपटूंनी गमावले मैदानावरच प्राण [१२] +स्लेजिंगची गंमत [१३] +संकटांना पराभूत करणारा जिम्नॅस्ट [१४] +गुलाबी चेंडूचे रहस्य काय? [१५] +१९ वर्षांच्या मुलाची आई ऑलिम्पिकच्या मैदानात [१६] +चाळिशीनंतरही ऑलिम्पिक गाजविणारी जलतरणपटू [१७] +या महिला खेळाडू गर्भवती असतानाही उतरल्या मैदानात [१८] +सचिनची ४२ रहस्ये [१९] +सर्वाधिक स्वार्थी फलंदाज कोण? [२०] +का नाही हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ? [२१] +जगजितसिंग लेखमाला [२२] +माउंट एव्हरेस्टची थरारक लेखमाला [२३] +भारतात कोणी आणला चेस बॉक्सिंग? [२४] +इथं बायको खांद्यावर घेऊन पळतात [२५] +तुमच्या आयसीसीचा घो [२६] +या भारतीय महिलेमुळे जिंकले इराण [२७] +बुद्धिबळातला स्टीफन हॉकिंग [२८] +शायद कभी ख्वाबों में मिले [२९] +क्वीन ऑफ काटवे [३०] +सरांचं गणित चुकलं [३१] +सलाम विश्वविक्रमी सलामीला [३२] +गोल्फ म्हणजे काय रे भाऊ [३३] +नाशिकच्या यशवंत व्यायामशाळेच्या वेदना [३४] +एक होती फिंदर्डी [३५] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2970.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..050cbd41fb9e4a68e909927ec9c4f4df8d44db28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2970.txt @@ -0,0 +1,4 @@ +न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम हे सांगते की विश्वातील प्रत्येक वस्तुमान बिंदू इतर प्रत्येक वस्तुमान बिंदू एका बलाने आकर्षून घेते, जे त्यांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी प्रत्यक्ष समानुपाती आणि त्यांच्यातील अंतराच्या वर्गाची व्यस्तानुपाती असते. (वेगळ्यापद्धतीने दोन गोलीय समान वस्तुमान त्यांचे वस्तुमान केंद्रातच जणू एकवटलेले आहे असे ते एकमेकांना आकर्षून आणि आकर्षिले जातात हे सिद्ध केले.) हा सामन्य भौतिक नियम न्यूटनने प्रायोगिक निरिक्षणांनी केलेल्या प्रतिस्थापनेने बनविला गेला आहे.[१] हे अभिजात यामिकीचे मुख्य अंग असून ५ जुलै १९६८ मध्ये पहिल्यांदा न्यूटनच्या पुस्तकात फिलॉसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका ("प्रिन्सिपिया") सूत्रबद्धपणे मांडले गेले. (जेव्हा न्यूटनचे पुस्तक १९८६ मध्ये रॉयल सोसायटीत मांडले गेले, तेव्हा रॉबर्ट हूकने न्यूटनने व्यस्तानुपाती नियम त्याच्याकडून मिळवल्याचा दावा केला – ह्यासाठी इतिहास पहा) +आधुनिक भाषेत हा नियम खालीलप्रमाणे मांडला जातो: +where: + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2980.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7bb75c4bd55381679d7fdb220d3096aae79cefd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2980.txt @@ -0,0 +1,44 @@ +गुरुत्वविद्युतचुंबकत्व (थोडक्यात गुविचु) हे विद्युतचुंबकी आणि सापेक्षी गुरुत्वाकर्षण, विशेषतः मॅक्सवेलची क्षेत्र समीकरणे आणि आइनस्टाइनचे क्षेत्र समीकरणे ह्यांच्यामधील साधर्म्य दाखविते आणि मॅक्सवेलच्या समीकरणांसारखी गुरुत्वाकर्षणासंबंधी समीकरणे दाखविते. तसेच ही समीकरणे गुरुत्व तरंगाचेही अस्तित्व दाखविते. +सामान्य सापेक्षतेप्रमाणे कुठल्याही परिवलनी पदार्थामुळे (किंवा इतर कोणतेही परिवलनी वस्तुमान-उर्जा) निर्माण होणारे गुरुत्व क्षेत्रासंबंधी समीकरणे अभिजात विद्युतचुंबकीमधल्या समीकरणांसारखीच लिहिता येऊ शकतात. मॅक्सवेलच्या समीकरणांप्रमाणे गुविचु समीकरणे तयार करता येऊ शकतात. गुविचु समीकरणांची मॅक्सवेलच्या समीकरणांबरोबर एसआय एककांमध्ये केलेली तुलना:[१][२] +येथे: +स्थितीज व्यवस्थेत एक प्रायोगिक कण, ज्याचे वस्तुमान m असेल तर गुविचु क्षेत्रामुळे त्यावरील निव्वळ (लॉरेंझ) बल हे लॉरेंझ बलाप्रमाणे: +येथे: +प्रयोगी कणाच्या मुक्त पतनाचे त्वरण: +येथे लॉरेंझ घटकास + + + +γ += + + +1 + +1 +− + + + +v + +2 + + + +c + +2 + + + + + + + + +, + + +{\displaystyle \gamma ={\frac {1}{\sqrt {1-{\frac {v^{2}}{c^{2}}}}}}\,,} + + भैदन केल्यामुळे ज्यादा संज्ञा आलेल्या आहेत. (पहा विशेष सापेक्षतेमधील बल). diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2988.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a4e1bdcf808abfdbb32dcf20d800bbfaedf8c85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_2988.txt @@ -0,0 +1,6 @@ +अवकाश व काल यांच्या पटलावरील लहरींना गुरुत्वीय लहरी (इंग्रजी: Gravitational Waves - ग्रॅव्हिटेशनल वेव्ह्ज) म्हणतात. ज्याप्रमाणे पाण्यात दगड टाकल्यावर तरंग निर्माण होतात आणि हे तरंग सर्व दिशांना पसरतात त्याप्रमाणे, गुरुत्वीय लहरी स्रोतापासून बाहेर सर्व दिशांना पसरतात. गुरुत्वीय लहरींची संकल्पना सर्वप्रथम हेन्री पॉईनकेअर या शास्त्रज्ञाने १९०५ साली मांडली होती. [१] त्यानंतर इ.स. १९१६ मध्ये अल्बर्ट आईनस्टाईन यांनी त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तामधून गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व वर्तवले होते.[२][३] त्यानुसार गुरुत्वीय लहरी गुरुत्वीय प्रारण वाहून नेतात. +गुरुत्वीय लहरींच्या प्रत्यक्ष निरीक्षणापूर्वी, अप्रत्यक्ष वेध घेतला गेला होता. रसेल हल्स आणि जोसेफ टेलर या अमेरिकन शास्त्रज्ञांनी इ.स. १९७४ साली लावलेला गरुड तारकासमूहातील द्वैती न्यूट्रॉन ताऱ्यांचा शोध या दृष्टीने महत्त्वाचा ठरला, ज्यांनी गुरुत्वीय लहरी या काही काल्पनिक संकल्पना नाहीत असे सूचित केले. या लहरी निर्माण करणारी घटना ही एखाद्या अवकाशस्थ वस्तूचे भ्रमण असू शकते, अवकाशस्थ वस्तूंची टक्कर असू शकते वा ताऱ्याचा मृत्यू घडवून आणणारा प्रचंड स्फोटही असू शकतो. +गुरुत्वीय लहरी या विद्युत-चुंबकीय लहरींपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. गुरुत्वीय लहरींचा वेग प्रकाशाच्या वेगाइतका असतो. त्या कोणत्याही पदार्थातून प्रवास करू शकतात, त्यामुळे प्रकाशाच्या लहरींप्रमाणे गुरुत्वीय लहरींच्या मध्ये कोणतीही वस्तू आल्यास त्याची सावली निर्माण होत नाही. त्याचबरोबर या लहरी अत्यंत क्षीण असतात. उदा. एक मोठी गुरुत्वीय लहर ~ १०-१८ मीटर एवढे विस्थापन करू शकते जे प्रोटॉनच्या व्यासापेक्षा १००० पट कमी आहे. +सान २०१६पर्यंत अनेक थिकाणी गुरुत्वीय लहर डिटेक्टर बनवण्याचे काम सुरू होते. अमेरिकेतील 'लेझर इंटरफेरोमेट्री ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेटरी' (लिगो) सप्टेंबर २०१५ पासून या कामात सक्रिय आहे. ११ फेब्रुवारी २०१६ रोजी लिगो संशोधन गटाने दोन कृष्णविवरांच्या विलीनीकरणाने निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींचे डिटेक्शन झाल्याचे घोषित केले.[४][५][६] यामुळे सापेक्षतावादाचा सिद्धान्त मांडून वैज्ञानिक जगताची समीकरणे बदलणारे आइनस्टाइन यांनी शतकभरापूर्वी वर्तवलेले भाकीत खरे ठरले आहे. गुरुत्वीय लहरींचा शोध अखेर शास्त्रज्ञांनी लावला असून, गेल्या मोठ्या कालावधीत लावण्यात आलेला हा महाशोधच आहे, अशी आनंदाची भावना शास्त्रज्ञांच्या वर्तुळात व्यक्त झाली. भारतात पुणे, तसेच अमेरिका व इटली अशा तीन ठिकाणी गुरुवारी या अद्भुत शोधाबाबतची माहिती एकाचवेळी जाहीर करण्यात आली. पुण्यात 'आयुका' संस्थेत ही घोषणा करण्यात आली. +दोन कृष्णविवरांच्या टकरीतून गुरुत्वीय लहरींचा वेध घेता आला. सूर्यापेक्षा ३६ पटीने मोठ्या आणि २९ पटीने मोठ्या वस्तुमानाच्या दोन कृष्णविवरांची टक्कर होऊन ते एकमेकांत विलीन झाले. त्यातून सूर्यापेक्षा ६२ पटीने मोठ्या असलेल्या कृष्णविवराची निर्मिती झाली.[५] हे होताना गुरुत्वीय लहरींचे उत्सर्जन झाले. त्या लहरींचा वेध लिगोच्या अमेरिकेतील दोन वेधशाळांनी घेतला. त्यासाठीचे गणित मांडण्यात आणि त्याचे विश्लेषण करण्यात आयुकातील डॉ. धुरंधर यांच्या चमूचा मोठा वाटा आहे. डॉ. संजीव धुरंधर हे विख्यात खगोलभौतिकशास्त्रज्ञ असून, गुरुत्वीय लहरींचा शोध आणि त्यांची निरीक्षणे हा त्यांचा मुख्य विषय आहे.[६] +गुरुत्वीय लहरींच्या संशोधनात जगातील १५००हून अधिक संशोधक सहभागी होते. भारतातील ९ संस्थांचे ३७ संशोधक या कामात होते. त्यापैकी १२ संशोधक पुण्यातील होते. प्रा.डॉ, संजीव धुरंधर यांनी १९८० च्या दशकात या संशोधनाचा पाया रचला. धुरंधरांशिवाय रामन रिसर्च इन्स्टिट्यूटमधील बाला अय्यर आणि सी.व्ही. विश्वेश्वरैया यांचाही या कामात वाटा होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_30.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_30.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95ac22a2b8061d703e17d097a9f17b99af3ac729 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_30.txt @@ -0,0 +1,2 @@ +खुडावाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3008.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..133cf41caa8d05f24186339660f9a4713d63c9f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3008.txt @@ -0,0 +1,10 @@ +गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे.[१] हे गुरू उत्क्रांत किंवा प्रबुद्ध मानव मानले जातात जे कर्मयोगावर आधारित त्यांचे ज्ञान शिष्यांना देतात. [२] गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा किंवा नेत्यांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते. +हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आषाढ (जून-जुलै) या हिंदू महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. [३] [४] महात्मा गांधी यांनी त्यांचे आध्यात्मिक गुरू श्रीमद राजचंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या उत्सवाचे पुनरुज्जीवन केले. [५] याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. [६] कारण हा दिवस म्हणजे महाभारताचे लेखक आणि वेद संकलित करणारे ऋषी वेद व्यास यांचा जन्मदिवस आहे. [७] म्हणून या दिवशी व्यास यांची पूजा करण्याची प्रथा आहे.[८] +गुरुपौर्णिमा म्हणजे एक प्राचीन काळापासून चालत असलेली परंपरा आहे. गुरूंबद्दल पुढील श्लोकात वर्णन केले आहे : +गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः। +गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।। +वैदिक परंपरेत व्यक्तीपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचे पूजन आणि तत्वांचे पालन यांना महत्त्व दिले आहे. गुरू म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था असते. गुरू ही कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते. +महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे.[९] व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ आहे. महाभारतात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते.[१०] +महान ऋषी पराशर यांच्या सहवासात मत्सगंधेला पुत्रप्राप्ती झाली. त्यांनाच आपण वेदव्यास या नावाने ओळखतो. मत्सगंधा पुढे हस्तिनापुर राज्याचे राजा शंतनू यांची पत्नी झाली, त्यांनाच आपण देवी सत्यवती या नावाने ओळखतो. देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला पुत्र म्हणजे व्यास होय.[११] पुढे सत्यवती हस्तिनापूरची राणी झाली. हा पुत्र व्दैपायन नावाच्या बेटावर राहत त्यामुळे त्यांचे नाव कृष्ण व्दैपायन असे पडले.[ संदर्भ हवा ] ऋषी पराशर यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना पाराशर या नावाने सुद्धा ओळखले जाते. +बोधी प्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी आपला प्रथम धर्मोपदेश सारनाथ येथे कौण्डिण्य, वप्प, भद्दीय, अस्सजि आणि महानाम या पाच भिख्खूंना दिला. बौद्ध इतिहासामध्ये पहिल्या धर्मोपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राने संबोधिले जाते आणि पाच भिक्षूंना पंचवर्गीय भिक्षू म्हणून ओळखले जाते. आषाढ पौर्णिमेच्या ज्या दिवशी बुद्धांनी पाच भिक्षूंना पहिला धर्मोपदेश दिला, ती पौर्णिमा आज गुरुपौर्णिमेच्या नावाने प्रचलित आहे. आषाढ पौर्णिमा कंबोडिया, थायलंड, श्रीलंका, लाओस, म्यानमार आणि वेगवेगळ्या देशामंध्ये साजरी केली जाते.[१२] +व्यासपूजन करण्याच्या जोडीने व्यक्तीला जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या विविध गुरुजनांचे पूजन यादिवशी केले जाते.[१३][१४] शाळा, महाविद्यालयातले शिक्षक, आध्यात्मिक गुरू, कला-विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.[१५] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3043.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92fe2e7969ba080feec841ab8487c499a90aecd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3043.txt @@ -0,0 +1 @@ +गुरू गोपीनाथ (मल्याळम: ഗുരു ഗോപിനാഥ് ; रोमन लिपी: Guru Gopinath ;) (जून २४, इ.स. १९०८ – ऑक्टोबर ९, इ.स. १९८७) हे कथकली या भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारातील गुरू व प्रसिद्ध कलाकार होते. त्यांनी 'केरळ नत्तनम' नावाची कथकलीची वैशिष्ट्यपूर्ण शैली विकसवली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3083.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6eb5c448e53dee7f50c1c79550f8741dfb15d6c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3083.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुरू हर राय (gʊɾuː ɦəɾ ɾaːɪ; १६ जानेवारी, १६३० - ६ ऑक्टोबर, १६६१)[१] हे शीख धर्मातील दहा गुरूंपैकी सातवे गरू होते.[२] गुरू हरगोबिंद यांच्यानंतर हर राय गुरू झाले.[३] हे ३ मार्च, १६४४ पासून मृत्यूपर्यंत अंदाजे १७ वर्षे गुरू पदावर होते. हे १४व्या वर्षी गुरू झाले.[३][४] +[ संदर्भ हवा ] + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3135.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..828a67748ec0e19e72ff04499dd1f7305efe321d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3135.txt @@ -0,0 +1 @@ +गुलखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3160.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dda5bf7911953bb704d78cc1b47d02a156feff89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3160.txt @@ -0,0 +1 @@ +गुलबर्गा रेल्वे स्थानक हे कर्नाटकाच्या गुलबर्गा शहरातील मोठे रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या या स्थानकात थांबतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3166.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4764b6695ff94b04789f31d6269c5f53c725e26f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3166.txt @@ -0,0 +1 @@ +गुलबर्गा विभाग हा भारतातील कर्नाटक राज्याचा एक प्रशासकीय विभाग आहे. यात ७ जिल्ह्यांचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3180.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8a67362683049ee77932c37ba487d56a0281bd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3180.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुलाग तथा ग्लाव्हनोई उप्राव्लेनी लागेरै (रशियन: ГУЛАГ; Главное управление лагерей; छावण्यांचे महानिदेशन[१][२][३]) ही सोव्हिएत संघातील सरकारी वेठबिगारी छावण्या व तुरुंगांचे व्यवस्थापन करणारी संस्था होती. अशा छावण्यांनाही गुलाग म्हणून संबोधले जाते.[४] +या छावण्यांची सुरुवात व्लादिमिर लेनिनच्या सत्ताकाळात सुरू झाली व जोसेफ स्टालिनच्या राजवटीत यांची संख्या सर्वाधिक होती.[५] या छावण्यांचा उपयोग साम्यवादी सरकारविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांना डांबून ठेवण्यासाठी केला गेला होता. भुरट्या चोरांपासून राजकीय विरोधक व दरोडे-खून करणाऱ्यांना झटपट खटले चालवून अशा छावण्यांमध्ये पाठविले जात असे. हे खटले अनेकदा न्यायालया ऐवजी साम्यवादी सरकारच्या अधिकाऱ्यांच्या समोर चालत असे व त्याला अपील[मराठी शब्द सुचवा] करण्याची सोय नसे. +रशियन लेखक अलेक्झांडर सोल्झेनित्सिन याने अशा एका छावणीत आठ वर्षे काढल्यानंतर गुलाग आर्चिपेलागो (गुलागांचा द्वीपसमूह) हे पुस्तक १९७३मध्ये प्रकाशित केले. नोबेल पारितोषिक मिळालेल्या या पुस्तकात गुलागांमध्ये मरेपर्यंत काम केलेल्या लोकांचे वर्णन आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3212.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fbcc17734224f3bfe728b52e54cfe715f29f580 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3212.txt @@ -0,0 +1 @@ +गुलाम अब्बास (जन्म : दिल्ली, १ मे १९४७) हा  पाकिस्तानकडून १९६७ मध्ये एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3219.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e54399bd841d833348191f9f9c685650168de65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3219.txt @@ -0,0 +1,3 @@ +जुलै ९, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) +गुलाम मुस्तफा गार्ड (१२ डिसेंबर, इ.स. १९२५:सुरत, गुजरात, भारत - १३ मार्च, इ.स. १९७८:अमदावाद, गुजरात, भारत) हा  भारतकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3231.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..868693d66e101f4d3b9749c19d29b8162d009443 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3231.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुलाम मुस्तफा खान ( उर्दू: لام مصطفے ان, हिंदी : गुलाम मुस्तफा खान; 1892-1970) एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि शिक्षणतज्ञ, गुलाम अहमद खान यांचा मुलगा होता. [१] भारतीय समाजात शिक्षण आणि शेतकरी यांच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करून समाजात सुधारणा घडवून आणण्याची मागणी त्यांनी केली. [२] गुलामगिरी, समाजात विषमता आणि सांप्रदायिक विसंवाद पासून मुक्त भारताची त्यांची दृष्टी होती. [३] 1921 मध्ये गुलाम मुस्तफा खान गुलाम अहमद खान यांनी भारतातील बेरार प्रांतात ब्रिटिश भारतीय शेतकऱ्यांवर लादलेल्या बारा बलुतेदार कर आकारणीला विरोध केला. या क्रांतींबद्दल त्यांना तुरुंगवास आणि 1500 दंड ठोठावण्यात आला आणि 15 ऑगस्ट 1966 रोजी महाराष्ट्र सरकारने त्यांना भारताचे स्वातंत्र्य सैनिक म्हणून सन्मानित [४] . +स्वातंत्र्यसैनिक श्री गुलाम मुस्तफा खान गुलाम अहमद खान यांचा जन्म 1892 मध्ये मालवीपुरा पिंपळगाव राजा, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्याची देणगी त्यांना वडील गुलाम अहमद खान चांद खान यांच्याकडून मिळाली. [५] त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव राजा येथील मराठी शाळेत झाले. पुढील शिक्षण अमरावती येथील मोहम्मडन हायस्कूलमध्ये झाले. माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी अलिगढच्या अँग्लो मोहम्मडन ओरिएंटल कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. 1916 मध्ये त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स (BA) मध्ये पदवी पूर्ण केली. पदवी पूर्ण करून ते परतल्यावर गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. [६] त्यावेळी ते उच्चशिक्षित असल्याने ब्रिटिश सरकारने त्यांना कलेक्टर म्हणून हुकूम दिला. पण इंग्रजांची गुलामगिरी त्यांनी मान्य केली नाही कारण त्यांना ती आवडत नव्हती. त्यांनी पुन्हा स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. 1920 साली नागपुरात झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी भाग घेतला. [७] सन १९२१ मध्ये वाळू प्रणालीनुसार शेतकऱ्यांकडून अतिरिक्त कर वसूल करण्यात आला. हा अन्याय सहन न झाल्याने त्यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले. त्यामुळे त्याला ब्रिटिश हवालदाराने अटक करून शिक्षा सुनावली आणि रु. 1500/- दंड ठोठावला. नेताजी सुभाषचंद्र बोस 1939 मध्ये खामगावला आले. गुलाम मुस्तफा खान यांनी त्यांचे भव्य स्वागत केले आणि त्यांनी प्रास्ताविकही केले . त्यामुळेच त्यांचे नाव सर्वत्र गाजले. 15 ऑगस्ट 1966 रोजी महाराष्ट्र सरकारने त्यांना भारताचे स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता दिली आणि स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना सन्मानाचे प्रमाणपत्र दिले आणि त्यांना 250/- रुपये देऊन संबोधित केले. त्यांनी मानधन दिले आणि इंग्रजी भाषेत उत्कृष्ट भाषण केले, म्हणून लोकांनी त्यांना टाइम्स ऑफ इंडिया असे नाव दिले. 28 डिसेंबर 1970 रोजी स्वातंत्र्यसैनिक गुलाम मुस्तफा यांचे निधन झाले, तेव्हा लोकांच्या लक्षात आले की देशप्रेमी या जगात राहत नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3317.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f1465260b9baf6a2da18769953d8d51bf24cbe3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3317.txt @@ -0,0 +1,25 @@ +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3328.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be534284ad999d6a0d3f107885265bcde5724369 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3328.txt @@ -0,0 +1 @@ +गुस्ताव मॅकॉन (जन्म १८ ऑक्टोबर २००३) हा फ्रेंच क्रिकेट खेळाडू आहे जो फ्रेंच राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतो.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3330.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f1465260b9baf6a2da18769953d8d51bf24cbe3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3330.txt @@ -0,0 +1,25 @@ +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3337.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cb18e6bba8be6d5e95fa86686c56c2b5209f8e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3337.txt @@ -0,0 +1 @@ +गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ (संपूर्ण नाव: ऑस्कर फ्रेड्रिक विल्हेल्म ओलाफ गुस्ताफ ॲडॉल्फ; स्वीडिश: Oscar Fredrik Wilhelm Olaf Gustaf Adolf; ११ नोव्हेंबर १८८२ - १५ सप्टेंबर १९७३) हा स्वीडन देशाचा राजा होता. तो १९५० ते १९७३ सालांदरम्यान राज्यपदावर होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3350.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..352d680a2830e4035ffa9f793922c6cfd93fa265 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3350.txt @@ -0,0 +1,95 @@ +गुहागर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांपैकी एक आहे.[१][२] +गुहागर आपल्या नारळ, सुपारी आणि मुख्यत हापुस आंबा यांसाठी प्रसिद्ध आहे. जवळच चिपळूण तालुका आहे आणि चिपळूण रेल्वे स्थानक ४४ किलोमीटर लांब आहे. दाभोळ पॉवर कंपनी च्यामुळे गुहागरच्या अर्थव्यवस्था मध्ये मजबुती आली, १९९० च्या दशक मध्ये या पॉवर प्लॅन्टची सुरुवात मध्ये काही किलोमीटर उत्तर दिशेला हा चालू करण्यात आला. +तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[३] +करडे +करुळ +कातकिरी +काटाळे(गुहागर) +कातळवाडी तर्फे आंजनवेल +कौंधर कळसूर +कावणकारवाडी +खामशेत +खर् याचा कोंड +खोडदे(गुहागर) +किरवलेवाडी +किर्तनवाडी तर्फे गुहागर +कोळवली +कोळीवाडी चाळकेवाडी तर्फे धोपा +कोंड करुळ +कोंडवाडी तर्फे पाटपन्हाळे +कोतलुक +कुडली +कुंभारवाडी तर्फे पाळपेणे +कुटगिरी +माधाळ +मालण +मांडवकरवाडी +मारुतीमंदीरवाडी +मासू +मासू बुद्रुक +मातळवाडी +मोहलावाडी म्हसकरवाडी तर्फे साखरी त्रिशूळ +मौजे अंजनवेल +मुंढर +मुंढर खुर्द +मुसलोंडी +नागझरी(गुहागर) +नरवण +नवानगर +निगुंदळ +निवातेवाडी +निवोशी(गुहागर) +पाभरे +पाभरे खुर्द +पाचेरी आगर +पाचेरी सडा +पाडवे +पाली(गुहागर) +पालकोट तर्फे साखरीत्रिशूळ +पाळपेणे +पालशेत +पंगारी तर्फे हवेली +पंगारी तर्फे वेळांब +परचुरी +परचुरी खुर्द +परदाळेवाडी +पाटपन्हाळे +पाटी +पाटीलवाडी +पेरे +पेठ आंजनवेल +पिंपळवट +पिंपर खुर्द +पिंपर +पोमेंडी +रामाणेवाडी तर्फे कौंधरकळसूर +रानवी +रोहिले +साखरी आगर +साखरी बुद्रुक +साखरी खुर्द +साखरी त्रिशूळ +शिर +शिर बुद्रुक +शिगवणवाडी +शिवणे +श्रुंगारतळी +सुरळ +तळवली +तळ्याचीवाडी तर्फे पाळपेणे +तवसाळ +तवसळवाडी +टेटाळे +उमरठ +उमरठ खुर्द +वडद +वाघांबे +वरचापाठ तर्फे गुहागर +वेळणेश्वर +वेळदूर +विसापूर +वडदाई +वाकी(गुहागर) +वरवेली +वेळांब +झोंबडी diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3351.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d03532adb80b07310aea4dbb4591c69de1c9a7b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3351.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुहागर विधानसभा मतदारसंघ - २६४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, गुहागर मतदारसंघात रत्‍नागिरी जिल्ह्यातील १. गुहागर तालुका, २. खेड तालुक्यातील शिरसी, लावेल, धामानंद ही महसूल मंडळे आणि ३. चिपळूण तालुक्यातील रामपूर, खरावटे, वाहाळ ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. गुहागर हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +शिवसेनेचे भास्कर भाऊराव जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3381.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbc1b7043202759d3e43c5865468bb4d2366118d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3381.txt @@ -0,0 +1,4 @@ + +गूगल प्ले, गूगल प्ले स्टोर आणि पूर्वीचे अँड्रॉइड मार्केट म्हणून देखील ब्रँड केले जाते, ही गूगल द्वारे संचालित आणि विकसित केलेली डिजिटल वितरण सेवा आहे. हे अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह्ज तसेच गूगल क्रोम ओएस वर चालणाऱ्या प्रमाणित डिव्हाइसेससाठी अधिकृत ॲप स्टोअर म्हणून काम करते, जे वापरकर्त्यांना अँड्रॉईड सॉफ्टवेर डेव्हलपमेंट किट (SDK) सह विकसित केलेले आणि गूगल द्वारे प्रकाशित केलेले अनुप्रयोग ब्राउझ आणि डाउनलोड करण्याची परवानगी देते. गूगल प्ले ने संगीत, पुस्तके, चित्रपट आणि टेलिव्हिजन कार्यक्रम ऑफर करून डिजिटल मीडिया स्टोअर म्हणून देखील काम केले आहे. [१] Google Play Movies & TV आणि Google Play Books वर खरेदी केलेली सामग्री वेब ब्राउझरवर आणि अँड्रॉईड आणि आयओएस ॲप्सद्वारे ऍक्सेस केली जाऊ शकते. +गूगल प्ले द्वारे अनुप्रयोग विनामूल्य किंवा शुल्कात उपलब्ध आहेत. प्रोप्रायटरी Google Play Store मोबाइल ॲपद्वारे किंवा गूगल प्ले वेबसाइटवरून डिव्हाइसवर अनुप्रयोग उपयोजित करून ते थेट अँड्रॉईड डिव्हाइसवर डाउनलोड केले जाऊ शकतात. डिव्हाइसच्या हार्डवेअर क्षमतांचा वापर करणारे ॲप्लिकेशन्स विशिष्ट हार्डवेअर घटक असलेल्या डिव्हाइसेसच्या वापरकर्त्यांना लक्ष्य केले जाऊ शकतात, जसे की मोशन सेन्सर (मोशन-डिपेंडेंट गेम्ससाठी) किंवा फ्रंट-फेसिंग कॅमेरा (ऑनलाइन व्हिडिओ कॉलिंगसाठी). Google Play Store वर २०१६ मध्ये ८२ अब्ज पेक्षा जास्त ॲप डाउनलोड झाले होते आणि २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या ३.५ दशलक्ष ॲप्सवर पोहोचले होते, [२] तर ॲप्सच्या शुद्धीकरणानंतर पुन्हा ३ दशलक्ष पेक्षा जास्त ॲप्स झाले आहेत. [३] हा सुरक्षेशी संबंधित अनेक समस्यांचा विषय आहे, ज्यामध्ये दुर्भावनायुक्त सॉफ्टवेर मंजूर केले गेले आहे आणि स्टोअरमध्ये अपलोड केले गेले आहे आणि वापरकर्त्यांद्वारे डाउनलोड केले गेले आहे, वेगवेगळ्या तीव्रतेसह. +गूगल प्ले ला ६ मार्च २०१२ रोजी लाँच करण्यात आले, ज्याने Android Market, Google Music, Google Movies आणि Google eBookstore यांना एका ब्रँड अंतर्गत एकत्र आणून, गूगल च्या डिजिटल वितरण धोरणात बदल घडवून आणला. त्यांच्या री-ब्रँडिंगनंतर, गूगल ने प्रत्येक सेवेसाठी भौगोलिक समर्थनाचा विस्तार केला आहे. २०१८ पासून, गूगल ने हळूहळू प्ले ब्रँड बंद केला आहे: Play Newsstand २०१८ मध्ये गूगल न्यूझ म्हणून पुनःब्रँड करण्यात आला; २०२० मध्ये YouTube Music च्या बाजूने Play Music बंद करण्यात आले; आणि Play Movies & TV ची २०२१ मध्ये Google TV म्हणून पुनःब्रँड करण्यात आली. २०२२ मध्ये, प्ले गेम्स त्याच नावाच्या विंडोज साठी अँड्रॉईड एमुलेटरच्या बाजूने त्याचे मोबाइल ॲप बंद करणे अपेक्षित आहे. [४] उर्वरित स्टँडअलोन मोबाइल ॲप प्ले बुक्स असेल. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3402.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f347e78eba6ba8aee4a04f334523c497d32712e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3402.txt @@ -0,0 +1,11 @@ +वास्तवाच्या विविध पैलूंचे किंवा जाणिवेच्या अवस्थांचे किंवा अस्तित्वाच्या स्तरांचे सामान्य मानवी संवेदनेपलीकडील ज्ञान आणि प्रामुख्याने व्यक्तिगत अनुभव म्हणजे गूढवाद किंवा रहस्यवाद होय. गूढवादात काही वेळा सर्वोच्च सत्तेचा अनुभव किंवा तिच्याशी संवाद यांचाही समावेश होतो. +"मिस्टिकोज" ही गूढ धर्माची दीक्षा घेतलेली व्यक्ती असे. इल्युसिनिअन मिस्टरीज ( ग्रीक : Ἐλευσίνια Μυστήρια) हे डिमिटर व पर्सेफनी या देवतांच्या पंथातील वार्षिक दीक्षासमारंभ होते. ते प्राचीन ग्रीसमधील अथेन्स नगराजवळ असलेल्या इल्युसिस इथे होत असत.[१] ख्रिस्तपूर्व सुमारे १६०० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ह्या मिस्टरीज्‌ दोन हजार वर्षे सुरू राहिल्या. +गूढवादाचा आधुनिक अर्थ प्लेटोमत व नवप्लेटोमतामार्फत आलेला आहे. या मतांनी इल्युसिनिअन दीक्षांकडे आध्यात्मिक सत्यांची व अनुभवांची 'दीक्षा' म्हणून पाहिले. गूढवादाचा आधुनिक अर्थ "थेट अनुभव, अंतःप्रज्ञा, अंतःस्फूर्ती किंवा अंतर्दृष्टी यांच्यामार्फत अंतिम सत्य, दिव्यत्व, आध्यात्मिक सत्य किंवा ईश्वराशी संवाद साधण्याचा, एकरूप होण्याचा प्रयत्न" असा आहे. अशा अनुभवांना पोषक ठरणाऱ्या गोष्टींवर गूढवाद भर देतो. गूढवाद द्वैती अर्थात स्व आणि दिव्य यांच्यात भेद असतो असे मानणारा किंवा अद्वैती असू शकतो. +जगातील सगळेच नसले तरी अनेक धर्म गूढवाद्यांच्या शिकवणीवर (बुद्ध, येशू, लाओ त्से व श्रीकृष्ण यांच्यासहित) आधारलेले आहेत आणि बहुतेक सर्व धार्मिक परंपरा मूलभूत गूढ अनुभवांचे किमान गुप्तपणाने वर्णन करतात. ज्ञानोदय किंवा उद्बोधन ह्या अशा अनुभवांसाठीच्या जातिगत संज्ञा आहेत. त्या लॅटिन इल्युमिनॅशिओ पासून व्युत्पन्न झालेल्या आहेत आणि बुद्धासंबंधित ग्रंथ इंग्रजीत भाषांतरित करताना वापरल्या गेलेल्या आहेत. +पारंपरिक धर्मांची संस्थात्मक रचना मजबूत असते, तिच्यात औपचारिक उच्चनीचभेद असतात, पवित्र ग्रंथ आणि/किंवा श्रद्धा असतात. त्या धर्मातील व्यक्तींनी या श्रद्धा पाळणे आवश्यक असते, म्हणून गूढवाद बऱ्याचदा टाळला जातो किंवा त्याला पाखंड मानले जाते.[२] +पुढील तालिकेत जगातील प्रमुख धर्मांमधील गूढवादाची रूपे आणि त्यांच्या मूलभूत कल्पना दिलेल्या आहेत. +व्याख्येप्रमाणे गूढ ज्ञान हे थेट लिहिले किंवा बोलले जाऊ शकत नसल्याने (ती अनुभवण्याची गोष्ट असल्याने) असे ज्ञान ध्वनित करणारे अनेक साहित्यप्रकार - बऱ्याचदा विरोधाभासांचा किंवा अगदी विनोदांचाही आधार घेत - बनलेले आहेत. नमुन्यादाखल : +सूत्र व काव्यामध्ये गूढ अनुभवाचा एखादा पैलू शब्दांमध्ये स्पष्ट करण्याचा कलात्म प्रयत्न केलेला असतो : +झेन कोअन, कोडी आणि ज्ञानमीमांसीय विरोधाभास हे मुद्दामहून उकलता न येण्यासाठी बनविलेले असतात. त्यांचा उद्देश विचार व बुद्धीपासून व्यक्तीला दूर नेऊन थेट अनुभवासाठी प्रयत्न करण्यास लावणे हा असतो.[२०] +या कोड्यांकडे विनोदाने किंवा लक्षणीय गूढ उत्तरे असणारे गंभीर प्रश्न म्हणून पाहिले जाऊ शकते. उत्तर ‘मिळविण्याचा’ प्रयत्न सोडून फक्त ‘असण्याचाच’ अनुभव घेण्याकडे हे प्रश्न नेतात. +विनोद व विनोदी कथांच्या माध्यमातूनही आध्यात्मिक शिकवण प्रभावीपणे दिली जाऊ शकते : diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3405.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d79a521b55a58b91ba5598c8ee4b6b84365a452 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3405.txt @@ -0,0 +1 @@ +गूर्ड हे लॅटिन अमेरिकेतील हैती या देशाचे अधिकृत चलन आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3411.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cb18e6bba8be6d5e95fa86686c56c2b5209f8e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3411.txt @@ -0,0 +1 @@ +गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ (संपूर्ण नाव: ऑस्कर फ्रेड्रिक विल्हेल्म ओलाफ गुस्ताफ ॲडॉल्फ; स्वीडिश: Oscar Fredrik Wilhelm Olaf Gustaf Adolf; ११ नोव्हेंबर १८८२ - १५ सप्टेंबर १९७३) हा स्वीडन देशाचा राजा होता. तो १९५० ते १९७३ सालांदरम्यान राज्यपदावर होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3423.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e432c80f813c43d0e4f0f7649e516ffbccf6ee5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3423.txt @@ -0,0 +1,3 @@ +गृहनिर्माण विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. देवेंद्र फडणवीस हे सध्या गृहनिर्माण विभाग मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3433.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ed3d59966faefe442e742646b1b8de7863aa39b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3433.txt @@ -0,0 +1 @@ +गृहशोभिका हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3455.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71bd55a7835deb12340ba10a33de9bbea57e59d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3455.txt @@ -0,0 +1 @@ +गॅब्रिएल आयलीन सुझान सुलिवान (जन्म २८ जुलै १९९८) ही न्यू झीलंडची क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या कॅंटरबरीसाठी खेळते.[१][२] फेब्रुवारी २०२१ मध्ये, सुलिव्हनला इंग्लंडविरुद्धच्या महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे) सामन्यांसाठी न्यू झीलंडच्या महिला क्रिकेट संघात प्रथमच कॉल-अप करण्यात आले.[३] तिने लीया ताहुहूची जागा घेतली, जी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होती.[४] मार्च २०२१ मध्ये, सुलिव्हनला न्यू झीलंडच्या महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) मध्ये, हॅना रोवेच्या दुखापतीचे संरक्षण म्हणून, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांसाठी देखील जोडण्यात आले.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3456.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5728fe2d61aef886b4832dbe31a2b2e20b5da160 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3456.txt @@ -0,0 +1,3 @@ +गॅबी हॉलिस लुईस (२७ मार्च, इ.स. २००१:डब्लिन, आयर्लंड - ) ही  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. शिलिंग्टन उजव्या हाताने फलंदाजी करते तसेच उजव्या हाताने लेगस्पिन गोलंदाजी करते. +लुईसने तेराव्या वर्षी आयर्लंडच्या राष्ट्रीय ट२० संघात पदार्पण केले. +हिचे वडील ॲलन लुईस व इयान लुईस हे प्रथमवर्गीय क्रिकेट खेळाडू आहेत तर बहीण रॉबिन लुईस आयर्लंडकडून टी२० सामने खेळली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3462.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71bd55a7835deb12340ba10a33de9bbea57e59d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3462.txt @@ -0,0 +1 @@ +गॅब्रिएल आयलीन सुझान सुलिवान (जन्म २८ जुलै १९९८) ही न्यू झीलंडची क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या कॅंटरबरीसाठी खेळते.[१][२] फेब्रुवारी २०२१ मध्ये, सुलिव्हनला इंग्लंडविरुद्धच्या महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे) सामन्यांसाठी न्यू झीलंडच्या महिला क्रिकेट संघात प्रथमच कॉल-अप करण्यात आले.[३] तिने लीया ताहुहूची जागा घेतली, जी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होती.[४] मार्च २०२१ मध्ये, सुलिव्हनला न्यू झीलंडच्या महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) मध्ये, हॅना रोवेच्या दुखापतीचे संरक्षण म्हणून, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांसाठी देखील जोडण्यात आले.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3470.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e97f901c4c9de485800264c38984cda7649a1a73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3470.txt @@ -0,0 +1 @@ +गॅब्रियेल गार्सिया मार्केझ (स्पॅनिश: Gabriel García Márquez; ६ मार्च १९२७, अराकाताका, कोलंबिया - १७ एप्रिल २०१४, मेक्सिको सिटी, मेक्सिको) हे नोबेल पारितोषिक विजेते कोलंबियन लेखक व साहित्यिक होते. २० व्या शतकातील एक महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. लॅटिन अमेरिकेत गॅबो या नावाने लोकप्रिय असणारे मार्केझ यांना इ.स. १९८२ मध्ये साहित्यासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3488.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82f00344b71c2365deb352a8b0a5ce54e4807fc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3488.txt @@ -0,0 +1,762 @@ + +गॅमा फल (Gamma function) हे फॅक्टोरियलचे विस्तारित रूप आहे. आणि हे Γ(z) ने दर्शवतात. गॅमा फलाचे उत्तर हे क्रमगुणित मूल्यांमध्ये येते फक्त गॅमा फलातील चलाची किंमत ही १ ने बदलल्यास म्हणजे Γ(2) = 1!,Γ(3) = 2!, नॉन-पॉझिटिव्ह पूर्णांक वगळता सर्व संमिश्र संख्यांसाठी ते परिभाषित केले जाते, आणि जर वास्तविक भाग हा धन असेल तर, + + + +Γ +( +z +) += + +∫ + +0 + + +∞ + + + +t + +z +− +1 + + + +e + +− +t + + + +d +t +. + + +{\displaystyle \Gamma (z)=\int _{0}^{\infty }t^{z-1}e^{-t}\,dt.} + +प्रत्येक गैर-ऋण पूर्णांक संख्या n साठी क्रमगुणित आणि गॅमा फल यांमधील संबंध हा n! = Γ(n + 1) असा असतो. +पाय फलाची व्याख्या (pi function) + + + +Π +( +z +) += + +∫ + +0 + + +∞ + + + +t + +z + + + +e + +− +t + + + +d +t +. + + +{\displaystyle \Pi (z)=\int _{0}^{\infty }t^{z}e^{-t}\,dt.} + + + +पाय आणि गॅमा फलामधील संबंधाचे सूत्र Π(z) = Γ(z + 1). +अशाप्रकारे प्रत्येक गैर-ऋण पूर्णांक संख्या n साठी, Π(n) = n! . +या व्यतिरिक्त , पाय फल हे क्रमगुणिताप्रमाणे परिभाषित केलेल्या प्रत्येक z (परिभाषित केलेली संमिश्र संख्यां) ला पुनरावृत्ती दर्शविते. + + + +Π +( +z +) += +z +Π +( +z +− +1 +) + +. + + +{\displaystyle \Pi (z)=z\Pi (z-1)\,.} + + + +हे पुनरावृत्ती संबंध आहे. याला गॅमा फलात लिहील्यास, हे पुनरावृत्त राहत नाही. + + + +Γ +( +n ++ +1 +) += +n +Γ +( +n +) + +. + + +{\displaystyle \Gamma (n+1)=n\Gamma (n)\,.} + + + +अर्ध-पूर्णांक संख्यांना या फलांची किंमत ही त्यांच्यापैकी एकाद्वारे निर्धारित केली जाते: + + + +Γ + +( + + +1 +2 + + +) + += + +( + +− + + +1 +2 + + + +) + +! += +Π + +( + +− + + +1 +2 + + + +) + += + + +π + + + +, + + +{\displaystyle \Gamma \left({\frac {1}{2}}\right)=\left(-{\frac {1}{2}}\right)!=\Pi \left(-{\frac {1}{2}}\right)={\sqrt {\pi }}\,,} + + +हे n ∈ N साठी, + + + + + + + + +Γ + +( + + + +1 +2 + + ++ +n + +) + += + +( + +− + + +1 +2 + + ++ +n + +) + +! += +Π + +( + +− + + +1 +2 + + ++ +n + +) + + + + + += + + + + + + +π + + + +∏ + +k += +1 + + +n + + + + + +2 +k +− +1 + +2 + + += + + + +( +2 +n +) +! + + + +4 + +n + + +n +! + + + + + +π + + += + + + +( +2 +n +− +1 +) +! + + + +2 + +2 +n +− +1 + + +( +n +− +1 +) +! + + + + + +π + + + +. + + + + + + +{\displaystyle {\begin{aligned}&\Gamma \left({\frac {1}{2}}+n\right)=\left(-{\frac {1}{2}}+n\right)!=\Pi \left(-{\frac {1}{2}}+n\right)\\[5pt]={}&{\sqrt {\pi }}\prod _{k=1}^{n}{\frac {2k-1}{2}}={\frac {(2n)!}{4^{n}n!}}{\sqrt {\pi }}={\frac {(2n-1)!}{2^{2n-1}(n-1)!}}{\sqrt {\pi }}\,.\end{aligned}}} + +उदाहरणार्थ, + + + + +Γ + +( + + +9 +2 + + +) + += + + +7 +2 + + +! += +Π + +( + + +7 +2 + + +) + += + + +1 +2 + + +⋅ + + +3 +2 + + +⋅ + + +5 +2 + + +⋅ + + +7 +2 + + + + +π + + += + + + +8 +! + + + +4 + +4 + + +4 +! + + + + + +π + + += + + + +7 +! + + + +2 + +7 + + +3 +! + + + + + +π + + += + + +105 +16 + + + + +π + + +≈ +11.631 + +728 +… + + +{\displaystyle \Gamma \left({\frac {9}{2}}\right)={\frac {7}{2}}!=\Pi \left({\frac {7}{2}}\right)={\frac {1}{2}}\cdot {\frac {3}{2}}\cdot {\frac {5}{2}}\cdot {\frac {7}{2}}{\sqrt {\pi }}={\frac {8!}{4^{4}4!}}{\sqrt {\pi }}={\frac {7!}{2^{7}3!}}{\sqrt {\pi }}={\frac {105}{16}}{\sqrt {\pi }}\approx 11.631\,728\ldots } + + +सर्व n ∈ N साठी, + + + + +Γ + +( + + + +1 +2 + + +− +n + +) + += + +( + +− + + +1 +2 + + +− +n + +) + +! += +Π + +( + +− + + +1 +2 + + +− +n + +) + += + + +π + + + +∏ + +k += +1 + + +n + + + + +2 + +1 +− +2 +k + + + += + + + + + +( + +− +4 + +) + + +n + + +n +! + + +( +2 +n +) +! + + + + + +π + + + +. + + +{\displaystyle \Gamma \left({\frac {1}{2}}-n\right)=\left(-{\frac {1}{2}}-n\right)!=\Pi \left(-{\frac {1}{2}}-n\right)={\sqrt {\pi }}\prod _{k=1}^{n}{\frac {2}{1-2k}}={\frac {\left(-4\right)^{n}n!}{(2n)!}}{\sqrt {\pi }}\,.} + + +उदाहरणार्थ, + + + + +Γ + +( + +− + + +5 +2 + + + +) + += + +( + +− + + +7 +2 + + + +) + +! += +Π + +( + +− + + +7 +2 + + + +) + += + + +2 + +− +1 + + + +⋅ + + +2 + +− +3 + + + +⋅ + + +2 + +− +5 + + + + + +π + + += + + + + + +( + +− +4 + +) + + +3 + + +3 +! + + +6 +! + + + + + +π + + += +− + + +8 +15 + + + + +π + + +≈ +− +0.945 + +308 +… + + +{\displaystyle \Gamma \left(-{\frac {5}{2}}\right)=\left(-{\frac {7}{2}}\right)!=\Pi \left(-{\frac {7}{2}}\right)={\frac {2}{-1}}\cdot {\frac {2}{-3}}\cdot {\frac {2}{-5}}{\sqrt {\pi }}={\frac {\left(-4\right)^{3}3!}{6!}}{\sqrt {\pi }}=-{\frac {8}{15}}{\sqrt {\pi }}\approx -0.945\,308\ldots } + + +गॅमा फलाच्या काही विशिष्ट किंमती .. +गुणाकार व्यस्त गॅमा फलः diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3550.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d7fcb61b1ca5646c03fdbdc5a794775ef07401b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3550.txt @@ -0,0 +1,3 @@ +गॅलप (नवाहो:Naʼnízhoozhí:नानिझूझ्ही) हे अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील शहर आहे. हे शहर मॅककिनली काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २१,६७८ होती. +येथील लोकवस्तीत मूळ अमेरिकन रहिवाशांचे प्रमाण मोठे आहे. त्यात नवाहो, होपी आणि झुना जमातीच्या लोकांचा समावेश होतो. +गॅलप इंटरस्टेट ४०वर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_356.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..990d72f3d1e93c94415c874f79d5809f99d48402 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_356.txt @@ -0,0 +1 @@ +खैरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3571.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b3f6df7ce1af1271130fa2d0741e1bb42028469 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3571.txt @@ -0,0 +1,2 @@ +विंडोज एक्सपी / व्हिस्टा +गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ट्वायलाईट ऑफ द आर्नोर हे स्टारडॉक या कंपनीच्या गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्‌स या दृश्य खेळाचे गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: डार्क अवतार या विस्तारकानंतरचे दुसरे विस्तारक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3608.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0e0ce94280b334769a0b73bbbe720e6d4d88652 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3608.txt @@ -0,0 +1 @@ +गॅस्ट्राफेटेस (प्राचीन ग्रीक γαστραφέτης, "उदर-मुक्तक") हे एक हस्तधारित फूलीधनुष्य असून ते प्राचीन ग्रीकांकडून वापरले जाई.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3616.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f9393a70b2b0aab3560ad8a62734a15e8ecc781 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3616.txt @@ -0,0 +1,3 @@ +सुलतान दुसरा ओस्मान (ओस्मानी तुर्की भाषा: عثمان ثانى ; ओस्मान-इ सानी) (नोव्हेंबर ३, इ.स. १६०४ - मे २०, इ.स. १६२२) हा इ.स. १६१८ पासून मृत्यूपर्यंत ओस्मानी सम्राट होता. +याला जेंच ओस्मान (धाकटा ओस्मान) या नावानेही ओळखत असत. +दुसऱ्या ओस्मानाने इ.स. १६०७ मध्ये एइशा हिच्याशी लग्न केले. याला अपत्ये नव्हती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3625.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f68914c3cfd251e97a34433f6ec62f13b6dbee56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3625.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्ज विल्हेम फ्रेडरिच हेगल (जर्मन: Georg Wilhelm Friedrich Hegel; २७ ऑगस्ट १७७० - १४ नोव्हेंबर १८३१) हा एक जर्मन तत्त्वज्ञ होता. जर्मन आदर्शवादाचे तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्यात त्याचे मोठे योगदान होते.त्याच्या 'एन्सायक्लोपीडीया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस ' या तत्त्वज्ञानपर ग्रंथात त्याची व्याख्याने व लेख यांचे संकलन केलेले आहे. 'रिझन इन हिस्टरी' हे त्याचे पुस्तक प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3626.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afac0c9e15771c61f281809e24ed4ad9365c8fc8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3626.txt @@ -0,0 +1,2 @@ +गेओर्गी पार्व्हानोव्ह (बल्गेरियन: Георги Първанов; जन्मः २८ जून १९५७) हे बल्गेरिया देशाचे चौथे व विद्यमान राष्टाध्यक्ष आहेत. ते २२ जानेवारी २००२ पासून ह्या पदावर आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3627.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3627.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3630.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3addb4f98fd0c83ce61c691fe5a7b4fa99b25fe0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3630.txt @@ -0,0 +1 @@ +गेगॉंग अपांग (जन्म ८ जुलै १९४९) हे अरुणाचल प्रदेशमधील राजकारणी आहे. त्यांनी १८ जानेवारी १९८० ते १९ जानेवारी १९९९ आणि पुन्हा ऑगस्ट २००३ ते एप्रिल २००७ पर्यंत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. ते जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे सदस्य आहेत आणि २०१६ पूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. अपांग हे अरुणाचल प्रदेशचे सर्वाधिक काळ पदस्थ असलेले मुख्यमंत्री आहेत.[१] [२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3640.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4c7766e480996c890a791ca05a090f8648ff5bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3640.txt @@ -0,0 +1,3 @@ +गेटिसबर्गची लढाई अमेरिकन यादवी युद्धातील एक महत्त्वाची लढाई होती. ही लढाई १-३ जुलै, १८६३ दरम्यान पेनसिल्व्हेनियामधील गेटिसबर्ग गावाजवळ झाली. अमेरिकेच्या सेनापती जॉर्ज मीडच्या सैन्याने विभक्त होऊ पाहणाऱ्या राज्यांच्या सेनापती रॉबर्ट ई. लीचा निर्णायक पराभव केला. या युद्धामुळे लीची उत्तरेकडून कूच थांबली व युद्धाला निर्णायक वळण लागले.[१][२] +अमेरिकन यादवी युद्धामधील लढायांत गेटिसबर्गच्या लढाईत सर्वाधिक जीवितहानी झाली. यात प्रत्येक बाजूचे सुमारे २३,००० सैनिक ठार झाले. +या लढाईनंतर चार महिन्यांनी युद्ध संपलेलेल असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने येथे राष्ट्रीय सैनिक दफनभूमी राष्ट्राला समर्पित केली. त्यावेळी लिंकनने दिलेले गेटिसबर्गचे भाषण दुभंगित अमेरिकेला पुन्हा एकत्र आणण्याचे एक कारण समजले जाते.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3643.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aefc1748d559b65c6bbd63c61da40f8b8cc3a7aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3643.txt @@ -0,0 +1,3 @@ +गेट्स काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +गेट्स काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3651.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a0192164d3c55af4180fc8a1bc8aa58c21d4920 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3651.txt @@ -0,0 +1,7 @@ +गेबल ही एक प्रकारची भिंत असते जी छपराच्या दोन कडांच्या मध्ये असते. सहसा ही त्रिकोणी असते. गेबलचा आकार आणि ते तपशीलवार कसे वापरले जाते यावर त्या इमारतीमध्ये वापरलेल्या स्ट्रक्चरल सिस्टमवर अवलंबून असते. यातून त्या ठिकाणचे हवामान, सामग्रीची उपलब्धता आणि सौंदर्याच्या कक्षा प्रतिबिंबित होतात. एक गेबल भिंत किंवा गेबल एंड सामान्यपणे संपूर्ण भिंतीस संदर्भित करते. त्यामध्ये गेबल आणि त्याच्या खाली असलेल्या भिंतीचा समावेश असतो. काही प्रकारच्या छतांमध्ये गेबल नसते (उदाहरणार्थ हिप छप्पर). गेबल्स असलेल्या छताचा एक सामान्य प्रकार, गॅबल छप्पर. +पॅरापेट मध्ये खूप वक्र (डच गॅबल) किंवा आडव्या पायऱ्या (क्रो-स्टेप्ड गेबल) पासून बनलेले असते. यात छताच्या कर्णरेषा लपू शकतात. +अलीकडील इमारतींच्या बांधकामात गेबल बऱ्याचदा क्लासिक पेडीमेंट फॉर्म प्रमाणेच बनवले जाते. परंतु क्लासिकल स्ट्रक्चर्सच्या विपरीत, जे ट्रेबेशनद्वारे कार्य करतात, बऱ्याच इमारतींचे गेबल टोक प्रत्यक्षात बेअर-वॉल स्ट्रक्चरसारखे असतात. +गेबल शैली फॅब्रिक स्ट्रक्चर्सच्या डिझाइनमध्ये देखील वापरली जाते. वेगवेगळ्या पद्धतीची ढील देउन वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे बनवले जातात. +शार्प गेबल छप्पर हे वास्तूशास्त्रातील गॉथिक आणि शास्त्रीय ग्रीक शैलींचे वैशिष्ट्य आहे.[१] +गॅबल छप्परचे उलटे रूप म्हणजे व्ही-छप्पर किंवा फुलपाखरू छप्पर . +ज्या ठिकाणी चक्रीवादळ किंवा वादळे येतात त्याठिकाणांसाठी गेबल छप्पर हे एक खराब डिझाइन आहे, कारण ते जोरदार वाऱ्यामध्ये सहज तुटु शकते. त्रिकोणी भिंतीवरील छप्पर छत्रीसारखे वारा पकडू शकतो. गेबलच्या टोकाविरूद्ध वाहणारे वारे त्रिकोणी भिंतीवर आणि छतांच्या कडांवर दोन्ही बाजूंनी प्रचंड दबाव आणू शकतात ज्यामुळे छप्पर तुटु शकते.[२][३] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3672.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3331f6561e0c479d99e7c457519b2fb6dd726e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3672.txt @@ -0,0 +1,3 @@ +गेर्ड बिनिश(देवनागरी लेखनभेद: गेर्ड बिनिग ; जर्मन: Gerd Binnig ;) (जुलै २०, इ.स. १९४७ - हयात) हा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आहे. +स्कॅनिंग टनेलिंग सूक्ष्मदर्शक नावाच्या सूक्ष्मदर्शक यंत्राची रचना केल्याबद्दल इ.स. १९८६ साली हाइनरिक रोहरर याच्या सोबत बिनिशाला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3716.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee753069262db3f4bd2468c4852dc7a6459ff394 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3716.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गॉटफ्रिड विलहेल्म लेब्निझ ( १ जुलै १६४६ लिपझीग - म्रुत्यु १४ नोव्हेबर १७१६ ) जेष्ठ जर्मन गणितज्ञ होता . यांनी प्राचीन द्विअंकि गणित पद्धत पुन्हा जगापुढे मांडली व विकसित केली. त्याचाच परिणाम म्हणून कॅल्कुलेटर व संगणक यांची निर्मिती शक्य होउ शकली. तसेच कॅलक्युलस या गणिती पद्धतिचा देखील विकास केला. असे मानले जाते कि न्युटनपेक्षाहि कॅल्क्युलस विकसित करण्यात लेब्निझ यांचा मोठा वाटा आहे. जगातिल आत्तापर्यंत होउन गेलेल्या सर्वात बुद्दिमान व्यक्तिमध्ये लेब्निझ यांचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3724.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01830ba87d86db85d8a57c9155522e6141cc3424 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3724.txt @@ -0,0 +1 @@ +ग्वाटेंग हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. जोहान्सबर्ग ही ग्वाटेंगची राजधानी आहे. १९९४ साली ट्रान्सवाल प्रांतापासुन ग्वाटेंगची स्थापना करण्यात् आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3755.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..789ba59da77e94cabe768ecaa63a858a892dc2c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3755.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +गॉन विथ द विंड (इंग्लिश: Gone With the Wind) हा १५ डिसेंबर इ.स. १९३९ रोजी प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा मार्गारेट मिशेल यांच्या गॉन विद द विंड ह्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. ह्या चित्रपटात १९व्या शतकामधील अमेरिकेच्या दक्षिण भागातील संस्कृती व अमेरिकन यादवी युद्ध स्कारलेट ओ'हॅरा ह्या एका गोऱ्या वर्णाच्या श्रीमंत मुलीच्या दृष्टीकोनातून दाखवली आहे. +जगभर प्रचंड गाजलेल्या ह्या चित्रपटाला विक्रमी १० ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3767.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a27fcbde4bdcded4b4576a3180b8ccb2284ad367 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3767.txt @@ -0,0 +1,4 @@ +२४ जानेवारी, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +कथबर्ट गॉर्डन ग्रीनीज (मे १, इ.स. १९५१:सेंट पीटर, बार्बाडोस - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +ग्रीनीज आणि डेसमंड हेन्स यांची गणना जगातील सर्वोत्तम आघाडीच्या जोड्यांमध्ये होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3772.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f1faaf5562f0c159b5b43c26636dc68f0255ed7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3772.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3774.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f1faaf5562f0c159b5b43c26636dc68f0255ed7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3774.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3775.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9dc6bc3bc5fec637dfa35bd39d990398cb87fec7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3775.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स गॉर्डन रोव (३० जून, १९१५:ग्लासगो, स्कॉटलंड - ९ जून, १९९५:न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९४६ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3790.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51098e9f7310ba00af6f1f81e3b485f3a84765c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3790.txt @@ -0,0 +1 @@ +गाली, गॅले अथवा गॉल (रोमन लिपी: Galle; सिंहली: ගාල්ල ; तमिळ: காலி ;) हे श्रीलंकेच्या नैऋत्य किनारपट्टीवर वसलेले एक मोठे शहर आहे तसेच ते पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_381.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33516d075cf25b719a2bef70ab06323615a60c9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_381.txt @@ -0,0 +1,18 @@ +खैरेआंबिवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे वाडा-शहापूर मार्गाने तोरणे इस्पात उद्योग कंपनीनंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ११६ कुटुंबे राहतात. एकूण ५१९ लोकसंख्येपैकी २६१ पुरुष तर २५८ महिला आहेत. गावाची साक्षरता ८५.४३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९४.३५ आहे तर स्त्री साक्षरता ७६.२३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १२.७२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +झाडखैरे, म्हासवळ, बेरशेती, वारनोळ, जाळे, तोरणाई, चेंदवळी, कुयाळु, कुडुस, वाडा, घिवळी ही जवळपासची गावे आहेत.खैरेआंबिवळी ग्रामपंचायतीमध्ये बेरशेती, जाळे, खैरेआंबिवळी, वारनोळ, झाडखैरे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3819.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3819.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3657792fae4d099389079051641a0f92a23e1278 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3819.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट साकुरामाची (जपानी:桜町天皇) (फेब्रुवारी ८, इ.स. १७२० - मे २८, इ.स. १७५०) हा जपानचा ११५वा सम्राट होता.[१] हा १७३५ ते १७४७पर्यंत सत्तेवर होता.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3868.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28883c661bcf2ec9bcf170dad72d5eb1a0f61d26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3868.txt @@ -0,0 +1,3 @@ +१९° ४३′ ०२″ N, ७९° ४१′ ०९″ E + +गोंडपिंपरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_388.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e13693cf15fdac569c23897753d1e8a3f6370d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_388.txt @@ -0,0 +1,18 @@ +खैरेतर्फेवाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे श्रीकन्हैया ज्युवेलर्स गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ८.४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १७६ कुटुंबे राहतात. एकूण ७२५ लोकसंख्येपैकी ३४५ पुरुष तर ३८० महिला आहेत. गावाची साक्षरता ६१.२५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६९.२० आहे तर स्त्री साक्षरता ५३.६४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १३४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १८.४८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +गारगाव, शिलोत्तर, पिक, पास्ते, सासणे, उमरोठे, ठुणावे, देवळी, माणिवळी, दहिवलीकुंभिस्ते, दाहे ही जवळपासची गावे आहेत.मणिवळी ग्रामपंचायतीमध्ये खैरेतर्फेवाडा, मणिवळी, पास्ते, सासणे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3881.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cb86b3118fd6f9069a2f4f7b5d570b9c2b8805e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3881.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोंदा हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3909.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4e397ecb81181a2b489aead370b06d6e10090d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3909.txt @@ -0,0 +1,2 @@ + गोंदवाकाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3910.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1750f1b347df7983190b99d467fe06b2fff3ad1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3910.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोंदा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर गोंडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3911.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cb86b3118fd6f9069a2f4f7b5d570b9c2b8805e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3911.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोंदा हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3919.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3919.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f55ddebc059f060a0c2f3701b5b974c3f0d9cbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3919.txt @@ -0,0 +1 @@ +गोंदिया−अर्जुनी−बल्लारशाह रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. गोंदिया व चंद्रपूर ह्या दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा २८८ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्र ह्या राज्यांमधून धावतो. अर्जुनी मोरगाव, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड, मूल, चंद्रपूर इत्यादी महत्वपूर्ण शहरे ह्याच मार्गावर आहेत. हा मार्ग महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील महत्वपूर्ण मार्ग असुन उत्तर भागातुन दक्षिण भारताकडे महत्वपूर्ण गाड्या येथुन जातात व तसेच भौगोलिक प्रदेशांना उर्वरित भागासोबत जोडणारा मोठा दुवा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3930.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4317e9ca48ed7dfe8ce18d5ee6d2578565963f56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3930.txt @@ -0,0 +1,10 @@ + +प्रतापगड भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन आणि पुरातन काळातील एक किल्ला आहे. विदर्भामध्ये वैशिष्ट्ये असे की इथे हिंदू आणि मुस्लिम बांधवांचे किल्ले म्हणून आजही परिसरातील जंगलांमुळे कसेबसे तग धरून आहेत. विदर्भातील प्रतापगड हा अर्जुनी/मोरगाव उपविभागात गोंदिया जिल्हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक वनदुर्ग आहे. +विदर्भामध्ये गोंदिया जिल्हा आहे. गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिण भागात अर्जुनी मोरगाव हा तालुका व तसेच उपविभाग आहे. अर्जुनी मोरगाव गोंदिया-चंद्रपूर-बल्हारशाह प्रमुख रेल्वे मार्गाशी जोडलेले आहे. गोंदिया-कोहमारा-अर्जुनी मोरगाव प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक-११ आहे. हा महामार्ग नवेगाव बांध या गावाजवळून जातो. नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नवेगाव-नागझिरा अभयारण्य प्रसिद्ध आहे. नवेगाव बांधपासून प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गोठणगावाकडे जाण्यासाठी राज्य महामार्ग क्रमांक-२७७ आहे. अर्जुनी मोरगाव कडूनही १६ कि.मी. अंतरावर गोठणगाव आहे. गोठणगाव तिबेटी लोकाच्या वसाहतीमुळे या भागात प्रसिद्ध आहे. + +राज्य महामार्ग क्र.-२७५ अर्जुनी मोरगाव +गोंदिया-कोहमारा-अर्जुनी-चंद्रपूर प्रमुख राज्य महामार्ग (प्र.रा.मा.क्र-११) तथा राज्य महामार्ग क्र.-२७५ अर्जुनी मोरगाव उपविभागात नवेगाव बांधच्या अभयारण्यामधून एक डोंगररांग दक्षिणेकडे गेलेली आहे. ही रांग प्रतापगड किल्ल्याला जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग हा पूर्वेकडून आहे. पूर्व पायथ्यापर्यंत गाडीमार्गाने पोहोचता येते. प्रतापगडाच्या पूर्व पायथ्याच्या पठारावर दर्गा आहे. दर्ग्याजवळूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे. दर्ग्याजवळच किल्ल्याच्या बांधकामाचे अवशेष पहायला मिळतात. येथील मार्ग हा दोन्हीकडून तटबंदीने बंदिस्त केलेला दिसतो. ही तटबंदी रचीव दगडांची आहे. या मार्गावर सर्वत्र पडापड झालेली आहे. त्यामुळे गडावर जाण्यासाठी या मार्गाच्या उजवीकडून दगडधोंड्यामधून एक नवी वाट तयार झाली आहे. +किल्याची चढाई पायथ्यापासून २०० मीटर आहे. या जंगलात साधारणतः एक किलोमीटर चालत कड्याच्या पायथ्याला पोहोचता येते. या कड्यावर मधमाश्यांची असंख्य पोळी लटकलेली दिसतात. +या कड्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर उजवीकडे चढाई सुरू करावी. जुना मार्ग दगड धोंडे पडून नष्ट झालेला आहे. डावीकडे कडे ठेवीत आपण १५ मिनिटांत तटबंदीमध्ये प्रवेश करतो. हा एका माचीचाच भाग असून तो रचिव तटबंदीने सरंक्षीत केलेलो आहे. गड आणि परीसरामध्ये घनदाट जंगल आहे. या भागात अस्वले खूप आहेत. अस्वल हा जंगलातील अतिशय धोकादायक प्राणी आहे. या माचीपासून थोडे वर आल्यावर उजवीकडील बुरुजावर एक कबर आहे. तेथे झेंडे लावलेले दिसतात. डाव्या बाजूला तटबंदी आहे. येथून एक वाट बालेकिल्ल्यामागील भल्या मोठ्या माचीकडे जाते. या माचीवर घनदाट जंगल आहे. ही गडाची पश्चिम बाजू असून ती तटबंदीने पूर्णतः वेढलेली आहे. या जंगलात पाण्याचा तलावाचे अनेक अवशेष दिसतात. +या कबरीपासून डावीकडील तटबंदीकडे पायऱ्या गेलेल्या आहेत. बुरुजाच्या बाजूने पडक्या तटबंदीमधून गडप्रवेश करावा लागतो. डावीकडील वाटेने मोठ्या तलावाजवळून गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे जाता येते. माथ्यावर काही चौथरे पडलेले असून ते एका तटबंदीने वेढलेले आहेत. पश्चिम कड्यावरून दूरपर्यंतचा परिसर पहाता येतो. इटियाडोह प्रकल्पही येथून दिसतो. पश्चिमेकडील माचीचे उत्तम दर्शन येथून होते. कड्याच्या कडेकडेने उत्तर बाजूच्या कड्यावर येता येते. +येथे अनेक नैसर्गिक गुहा असून वन्य श्वापदांचा वावरही आढळतो. येथे खाली तळघर आहे. येथून एक वाट खालच्या पश्चिम माचीवर जाते. गडाची नैसर्गिक अभेद्यता येथून दृष्टीस पडते. देवगडाच्या गौंड राजांच्या अखत्यारीतील हा दुर्गम किल्ला आज तरी बेसाऊ झालेला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3951.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ccb183a5b79830bdf85d5125df94fa54f9b3960 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3951.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोंदेमाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3955.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50f04a8bebb4c532f8925a3874adcc7bcbb7dfea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3955.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +गोंद्या मारतंय तंगड हा २००८मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3978.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3759e23606da1c634ed5c90bfe2ac842d6bb3609 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3978.txt @@ -0,0 +1,5 @@ + +गोकर्ण हे दक्षिण भारतातील कर्नाटक मधील उत्तरा कन्नड जिल्ह्यात स्थित एक लहान शहर आहे. [१] याची लोकसंख्या सुमारे २०,००० आहे. या शहरातील सर्वात पूज्य देवता महादेव आहेत आणि त्यांचे मुख्य मंदिर महाबळेश्वर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात सर्वात जुने शिवलिंग असल्याचे मानतात. +गोकर्ण हे हिंदू धर्मातील सात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. हे अघनाशिनी नदीच्या मुहावर एकेकाळी अस्पष्ट किनारपट्टीवर आहे. पर्यटनाच्या वाढीमुळे, शहराचे स्वरूप बदलले आहे आणि आता ते केवळ तीर्थक्षेत्र राहिलेले नाही, तरीही मोठ्या संख्येने शिवभक्त प्रार्थना आणि उपासनेसाठी भेट देत असतात. +गोकर्ण हे संपूर्ण भारतातील पर्यटकांसाठी उत्तम बीचचे ठिकाण आहे. +[२] [३] गोकर्ण हे बीच ट्रेकर्ससाठी खूप लोकप्रिय आहे. [४] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3995.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40db778877dba206f90e0905371f399254b1ca09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3995.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोकुळ तर्फे हेळवाक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3997.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..030442d7e27b1bf4da9ad14e5f817afe9f32f4d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_3997.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोकुळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4000.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99a90acae1501c462ee90bc04b8cd379d2a9925b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4000.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोकुळनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4019.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..707b0d8dd1699fdf89a9959b5039a29d1281b3a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4019.txt @@ -0,0 +1,5 @@ +गोगलगाय हा मृदुकाय आणि उदरपाद वर्गात येणारा प्राणी आहे. गोगलगायींच्या शरीरावर कवच असते. यालाच शंख असेही म्हणतात. नात्र बिना शंखांच्या कवच नसलेल्या गोगलगायी आढळतात. गोगलगायींच्या अंदाजे ३५,००० जाती आहेत. या प्राण्यांमध्ये राहण्याची ठिकाणे आकार, वर्तन, बाह्यरचना आणि अंतर्रचना यांमध्ये विविधता आढळते. श्वसन संस्थेतील प्रकारानुसारदेखील दोन प्रकार आहेत. जमिनीवर राहणाऱ्या गोगलगायी फुफ्फुसाद्वारे, तर गोड्या पाण्यात अथवा समुद्रात राहणाऱ्या गोगलगायी कल्ल्यांद्वारे श्वास घेतात. शंखातली गोगलगाय आपले शरीर शंखात आक्रसून घेऊ शकते. गोगलगायी उभयलिंगी असतात परंतु स्वफलन होत नसल्याने त्यांना प्रजननासाठी दुसऱ्यांशी गोगलगायींशी संभोग करावा लागतो. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या बहुतेक गोगलगायी अंडी घालतात व त्यातून डिंभ अवस्थेतून न जाता प्रौढ प्राणी निर्माण होतात. पाण्यातील गोगलगायी जल-वनस्पती आणि काही वेळा मृत प्राण्यांवर जगतात. शंकूसारख्या दिसणाऱ्या गोगलगायी विषारी असतात. आपल्या विषारी दंशाने ते मासे वा इतर लहान जिवांना भक्ष् +औरंगाबाद येथे डॉ प्रदीप देशमुख यांनी मायक्रोक्लमाईस या जमिनी वर सापडणारी गोगलगाय वर संशोधन केले आहे +काही ठिकाणी गोगलगायींचा खाद्य म्हणून उपयोग केला जातो. युरोपात अनेक समुद्री गोगलगायींच्या जातींपासून पदार्थ तयार करतात. गोगलगायींच्या काही जाती विषारी असतात. +शेतीमध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव झाल्यास, रात्रीच्या वेळी बाहेर पडलेल्या गोगलगायींनी रोपांची पाने खाल्ल्याने शेताचे नुकसान होते. महाराष्ट्रातील गोगलगायी जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रिय असतात व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. +हा उपद्रव टाळण्यासाठी एकाचवेळेस सामूहिकरीत्या गोगलगायीचे निर्मूलन करणे आवश्‍यक आहे. एका शेतकऱ्याने उपाययोजना करून हा उपद्रव पूर्णतः दूर होत नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4022.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59f6d3371f7132f9230e8f6474c3cc4870fb2b1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4022.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोगापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4048.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5cc13d9a2b5f35ca8631eb1d6a3271bc3876110 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4048.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोटखिंडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4062.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19780b195eb6ad02c6d4e9307479211a473bd384 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4062.txt @@ -0,0 +1 @@ +गोट्या हा फार प्राचीन खेळ आहे . हा खेळ आतिशय लोकप्रिय खेळ होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4063.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb252e5b2792c27310e801fcaaa30eb04b817bff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4063.txt @@ -0,0 +1 @@ +गोट्या ही दूरदर्शन सह्याद्री दूरचित्रवाहिनीच्या मराठी भाषा यातील प्रसारणाद्वारे प्रसारित होणारी मालिका होती. ना.धों. ताम्हनकर यांनी लिहिलेल्या गोट्या याच नावाच्या मराठी कादंबरीवर ही मालिका आधारली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4081.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..289298dcf7166b84d966797027f94a61d7ffec33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4081.txt @@ -0,0 +1,8 @@ + गोठे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4099.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2fdeafd12b171700581d646c3aed71197fe78f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4099.txt @@ -0,0 +1,2 @@ +विष्णूभटजी गोडसे हे 'माझा प्रवास' या १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धकाळातील प्रवासानुभव कथणाऱ्या पुस्तकाचे लेखक होते. विष्णूभटजी मूळचे 'वरसई' (पेण तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र) येथील विद्वान होते. ते घरच्या गरिबीमुळे अर्थार्जनासाठी वरसई सोडून काशीस गेले. प्रवासात दैववशाने झाशी येथे १८५७ च्या उठावात सापडले. तेथे त्यांना झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा आश्रय लाभला. झाशीत आश्रयास असताना झाशीच्या किल्ल्याला पडलेल्या वेढ्यात सापडल्यामुळे उठावातील घडामोडी त्यांना प्रत्यक्ष पाहता आल्या. उठावातील प्रसंगांना तोंड देत खडतर प्रवास करत विष्णूभटजी अखेरीस वरसईस सुखरूप परतले. वरसईस परतल्यावर चिंतामणराव वैद्य यांच्या सांगण्यावरून विष्णूभटजींनी उठावाच्या हकिगती लिहून काढल्या आणि वैद्यांच्या ताब्यात दिल्या. १९०६ मध्ये विष्णूभटजींचे देहावसान झाले. त्यांच्या मृत्युपश्चात्‌ १९०७ साली चिंतामणराव वैद्यांनी त्यांचे लिखाण 'माझा प्रवास' या नावाने पुण्यात प्रसिद्ध केले. +गेल्या १०५ वर्षांत अनेक संपादकांना "माझा प्रवास" ने भुरळ घातली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4114.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4114.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4151.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..660476084b57a02454efb1ecbc02c88f87fe83d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4151.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोदावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4162.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdf49ea38d2b8964d08400579ece22a43ac81d4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4162.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोधाणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4169.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b54bcabdd14a15ba239c3b41bc6ed8cdd9a921f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4169.txt @@ -0,0 +1 @@ +गोन्सालवीस (Gonsalves) हे भारतातील ख्रिस्ती लोकांचे आडनाव आहे. हे आडनाव महाराष्ट्रातील मुंबईतील वसई क्षेत्रात प्रसिद्द आहे. हे आडनाव लोकांनी ख्रिस्ती संत गोंसालो गार्सिया यांच्या नावावरून ख्रिस्चनांनी आपले आडनाव गोन्सालवीस ठेवलेले आहे. या संताचे मूळ गाव महाराष्ट्रातील वसई होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4171.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a90aeb6b5988946b32569ba0c179df5c6369346a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4171.txt @@ -0,0 +1 @@ +गोन्सालो मेन्देस पासिएन्सिया (१ ऑगस्ट, इ.स. १९९४ - ) हा पोर्तुगालचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4183.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de84e52df0c9e23f46cb776006c388cd5ef70d55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4183.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोपा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4194.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ebe5373639d40c5cdb13a9b66eec17591096b37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4194.txt @@ -0,0 +1 @@ +गोपाल बल्लव पटनाईक हे भारताचे ३२ वे सरन्यायाधीश होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4216.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..003a895dae120671c7c2ba06cf2d7a1e83ae2937 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4216.txt @@ -0,0 +1,15 @@ +नामदार गोपाळ कृष्ण गोखले (मे ९, १८६६ - फेब्रुवारी १९, १९१५) हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते. मोहनदास करमचंद गांधी हे गोखल्यांचे शिष्य समजले जातात. 1885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरचा पहिला कालखंड होता. तो मवाळमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळातील मवाळ मतवादी गटाचे अग्रणी नेते म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात. राजकारणाला आध्यात्मिकरणाचा विचार त्यांनी मांडला. एकोणिसाव्या शतकातील उदारमतवादी राजकीय विचारवंतांच्या साखळीमध्ये एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात. भारतातील इंग्रजी सत्ता म्हणजे दैवी वरदान आहे असे मानणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले यांनी सनदशीर राजकारणाला तात्त्विक आणि व्यावहारिक मान्यता दिली. महात्मा गांधींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरू मानले. गोपाळ कृष्ण गोखले हे कुशल राजकारणी होते. राजकारणाच्या प्रति त्यांचा दृष्टिकोण उदारमतवादी होता. राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर घटनात्मक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. जहाल विचार व सरळ प्रतिकार, सशस्त्र क्रांती यावर गोपाळ कृष्ण गोखले यांचा विश्वास नव्हता. मात्र इंग्रजांच्या न्यायबुद्धी वर उदारतेवर निष्पक्षपातीपणावर त्यांचा विश्वास होता. गोखले यांच्या मते इंग्रजपूर्व काळात भारतात शांतता आणि सुव्यवस्था ही अस्तित्वात नव्हती. आणि ही गोष्ट खरी होती. इंग्रजांच्या आगमनानंतर केवळ सनदशीर मार्गाने ब्रिटिशांनी शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली. एकूणच गोपाळकृष्ण गोखले यांचा दृष्टिकोन हा ब्रिटिशधार्जिणा होता असे म्हणता येईल. गोपाळकृष्ण गोखले यांनी खऱ्या अर्थाने राजकारणाला आध्यात्मिकतेत बसवले. त्याचाच वारसा पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. गोखल्यांच्या सांगण्यावरूनच महात्मा गांधींनी संपूर्ण देशाचा दौरा केला आणि अहिंसात्मक सत्याग्रहाची चळवळ देशामध्ये उभी करण्यात ते यशस्वी ठरले गोपाळ कृष्ण गोखले यांच्या उदारमतवादाचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय व सामाजिक परिवर्तन करताना हिंसात्मक मार्गाला त्यांनी केलेला विरोध होय गोपाळ कृष्ण गोखले हे सरकारशी संघर्ष करण्याच्या तसेच कायद्याच्या उल्लंघन करण्याच्या विरोधात होते कोणताही प्रश्न हिंसात्मक मार्गाने सुटणार नाही उलटपक्षी तो अधिकच गंभीर बनतो असा विचार गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली भारताची नवनिर्मिती करता येईल अशी त्यांची ठाम धारणा होती थोडक्यात गोपाळ कृष्ण गोखले यांच्या राजकीय उदारमतवादी विचारात हिंसेला कोणतेही स्थान नव्हते याठिकाणी पुणे या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली या माध्यमातून त्यांनी लोकांना सामाजिक सुधारणा व राजकीय शिक्षण देखील मिळावे हा उद्देश कायम ठेवला ब्रिटिश सरकारच्या न्याय बुद्धीवर त्यांचा विश्वास होता +रत्‍नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही येथेच झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील बंधू गोविंदराव यांनी स्वतःचे शिक्षण सोडून आणि त्यांच्या पत्‍नीने स्वतःचे दागिने विकून केलेल्या त्यागामुळे गोपाळ कृष्ण गोखल्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज येथे होऊ शकले. +१८८४ मध्ये बी.ए. (गणित) पदवी घेऊन जानेवारी १८८५ मध्ये त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, १८९५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू असतानाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. सार्वजनिक सभेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले. शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळ व सावकारांचा त्रास आदी विषयांचा सखोल अभ्यास करून सरकारकडे निवेदने पाठवणे, त्याबाबत पाठपुरावा करणे-अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयक कार्यांत त्यांनी शिस्त निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळाली. +बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला. लोकमान्यांना जहालवादी राजकारण मान्य होते तर गोखलेंनी मवाळवादाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता/जातिनिर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्याशी संबंधित समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशा प्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या. +इ.स. १९०२ साली त्यांची निवड केंद्रीय मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली, आणि ते नामदार झाले. या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला आणि विविध समस्यांना तसेच प्रश्नांना वाचा मिळवून दिली. या दरम्यान त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना १९०९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले. त्यासाठी ते इंग्लंड येथे वास्तव्य करून होते. त्या दरम्यान त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि प्रश्न त्यांच्या कानी घातले आणि त्याकारणी त्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले. +इ.स. १८८९ मध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषणापासून त्यांचा काँग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला. आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात. १९०५ सालच्या डिसेंबरमध्ये बनारस येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. काँग्रेसचे कार्य त्यांनी भारतात व इंग्लंडमध्येही केले. भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने १३ जून, १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची (The Servants of India Societyची) स्थापना केली. मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व, सन १९०२ पासून मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली. ते प्रदीर्घ काळ केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद होते. सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता. ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते. +त्या काळी भारतातील ब्रिटिश राज्याच्या वाढत्या खर्चाची चौकशी करण्यासाठी लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर गोखले यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती. या बुद्धिमत्तेच्या व गाढ व्यासंगाच्या आधारे दिलेल्या साक्षीमुळे त्यांचे नाव महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध झाले. +न्यायमूर्ती रानडे यांच्या आर्थिक व राजकीय विचारांचा गोखले यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते न्यायमूर्ती रानडे यांना आपल्या गुरुस्थानी मानत; तर गोखले यांच्या अंगी असलेल्या शुचिता, नैतिकता, तत्त्वनिष्ठता, सौजन्यशीलता व निःस्वार्थी सेवावृत्ती आदी गुणांनी प्रभावित होऊन महात्मा गांधीजी त्यांना (गोखले यांना) गुरुस्थानी मानत असत. गांधीजी त्यांना ‘महात्मा गोखले, धर्मात्मा गोखले’ म्हणत. +भारतात सर्वप्रथम कायद्याचे राज्य, शांतता, सुव्यवस्थेचे प्रस्थापन, आधुनिक विचारांचे केलेले बीजारोपण, देशात केलेल्या अनेक सुधारणा यांमुळे इंग्रजी सत्तेविषयी त्यांचे धोरण मवाळ होते. कोणतीही चळवळ कायद्याच्या चौकटीतून करणे, स्वदेशीच्या वापरातून आपल्या देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे असे त्यांचे विचार असत. गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ’सुधारक’च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले यांनी काही काळ सांभाळली. सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार या वृत्तपत्रांतूनही त्यांनी लेखन केले. वृत्तपत्रातील लिखाणाद्वारे ते समाजसुधारणांचा सतत पाठपुरावा करत. +‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही अतिशय वेगळी (परंतु कोणत्याही स्तरावरील, क्षेत्रातील राजकारणात सर्वकाळ अत्यावश्यक असणारी) संकल्पना त्यांनी भारतात मांडली. राजकारण हे साधन शुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे, असे त्यांचे ठाम मत होते. चारित्र्य, नैतिकता, निःस्वार्थी वृत्ती या सद्गुणांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, स्वतःचे आदर्श उदाहरणही तत्कालीन नेत्यांसमोर व जनतेसमोर ठेवले. +संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध सार्वजनिक जीवन जगणाऱ्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी निधन झाले. +गोपाळ कृष्ण गोखले यांचे 'अंकगणित' हे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात असे. हे पुस्तक अत्यंत पद्धतशीरपणे लिहिलेले होते. ज्यांनी गोखल्यांच्या अंकगणितातली गणिते सोडवली त्याला कुठलेही गणित अवघड वाटणार नाही असी मान्यता होती. +इ.स. १९०५ साली त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. १९०११ मधे त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे म्हणून पाहिले विधेयक इम्पीरियल कौन्सिल मधे मांडले. +नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ पुणे शहरात 'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पाॅलिटिक्स ॲन्ड इकाॅनाॅमिक्स' नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे. +आसामी इतिहासकार डॉ. सूर्यकुमार भुयां यांनी गोखले यांच्या निधनानंतर आसामी भाषेत १९१६-१७ या काळात लिहिलेल्या गोखल्यांच्या पहिल्या चरित्राचे मराठी भाषांतर ९४ वर्षांनी म्हणजे २०११ साली मराठीत आले. हे भाषांतर विद्या शर्मा यांनी केले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4233.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15bb8d2702d401ba071a5fee1c591563f115264b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4233.txt @@ -0,0 +1 @@ +ख्यातनाम गणिततज्ञ. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4257.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e4de3e73577f161d5ad0c2cae6c266cba230ea4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4257.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोपाळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4273.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a9953b33fa2bbc45628ab2b328c2218af97aef4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4273.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोपुज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4279.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..688352aa6d28a51a317d4e0b31e2105e983a377c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4279.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गळ्यात घालण्याचे सोन्याचे आभुषण. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4280.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..688352aa6d28a51a317d4e0b31e2105e983a377c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4280.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गळ्यात घालण्याचे सोन्याचे आभुषण. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_43.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_43.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3867357e166013145ab5cb15bd302849766f8875 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_43.txt @@ -0,0 +1,2 @@ +खुटमापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4350.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c81af7b851d1445e3afaab9c1b0d60873c967ad1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4350.txt @@ -0,0 +1,19 @@ +गोरठण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिकरस्ता, आल्याचीमेट रस्त्याने हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ६.६ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २२० कुटुंबे राहतात. एकूण ९३२ लोकसंख्येपैकी ४६८ पुरुष तर ४६४ महिला आहेत. गावाची साक्षरता ६६.१८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७५.४४ आहे तर स्त्री साक्षरता ५७.३८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ११३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १२.१२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +चंदगाव, अनंतनगर, आकरे, आयरे, शिवाजीनगर, जामसर, चंद्रनगर, सुर्यनगर, बोराळे, कानाधत्ती,पिंपळगाव ही जवळपासची गावे आहेत.गोरठण ग्रामपंचायतीमध्ये भारासातमेट, गोरठण, कुतुरविहीर, शिवाजीनगर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4351.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a203dc31a837b6533b4ca764bbd010e0462404b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4351.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोरठण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4362.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a1489c7c530acf13a3fbe07f738cd125ff2dbc9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4362.txt @@ -0,0 +1,6 @@ +गोरयो हामागूची जपान देशातील प्रसिद्ध असे व्यक्तिमत्त्व होय.त्यांना 'जीवंत देवता' म्हणून ओळखले जाते.[१] +गोरयो हामागूची यांचा जन्म १५ मे इ.स.१८२० साली हिरोगोवा,वाकायामा याठिकाणी झाला.त्यांचा परिवार हा व्यापारी होता.त्यांच्या परिवाराचा शिमोसा आणि की या प्रांतात व्यापार चालत असे. +यामसा कॉर्पोरेशनचे ते सातवे मालक होते.ते एक चांगले प्रवक्ता होते.इ.स.१८५४ साली हिरोगोवा येथे आलेल्या त्सुनामी पासून हजारो गावकऱ्यांचा जीव त्यांनी वाचवला होता.याच कार्यामुळे त्यांना 'जीवंत देवता'म्हणून संबोधले जाऊ लागले.अशा या महान व्यक्तिमत्त्वाचा मृत्यू २१ एप्रिल इ.स.१८८५ साली झाला. +१.和歌山県 広川町 +https://www.town.hirogawa.wakayama.jp › ... +Hamaguchi Goryo|Inamura-no-Hi no Yakata diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4369.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a619557df4c1b68efdd1cf0f1bdd08e4e77c5809 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4369.txt @@ -0,0 +1,18 @@ +गोराड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे डाकीवळी फाट्यानंतर पळसई मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २९ किमी अंतरावर आहे.गोराड गावाचे मुख्य टपाल कार्यालय वज्रेश्वरी आहे. पिनकोड ४०१२०४ आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३१५ कुटुंबे राहतात. एकूण १४५५ लोकसंख्येपैकी ७३७ पुरुष तर ७१८ महिला आहेत. गावाची साक्षरता ५५.५५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६५.१७ आहे तर स्त्री साक्षरता ४५.७५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २२० आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १५.१२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +गुंज, काटी, नांदणीगायगोठा,अंबरभुई, निंबावळी, केळथण, लोहापे,मुसर्णे, वाडवळीतर्फेपोळबार, सापरोंडे,मांगाठाणे ही जवळपासची गावे आहेत.गोराड गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4381.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edee380625c5a1ac138b63bf280a559232cd56fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4381.txt @@ -0,0 +1,8 @@ + गोरूलेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4385.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdd525800ed3f4ba2ded7a21f307361455f80193 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4385.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोरेगाव विधानसभा मतदारसंघ - १६३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, गोरेगाव मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १४५८, १४६० आणि १४६३ यांचा समावेश होतो. गोरेगाव हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय जनता पक्षाचे विद्या जयप्रकाश ठाकूर हे गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4397.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdd525800ed3f4ba2ded7a21f307361455f80193 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4397.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोरेगाव विधानसभा मतदारसंघ - १६३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, गोरेगाव मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १४५८, १४६० आणि १४६३ यांचा समावेश होतो. गोरेगाव हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय जनता पक्षाचे विद्या जयप्रकाश ठाकूर हे गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4404.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d752d1acd1f29e57330a2db1481c9b74f54d24a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4404.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4431.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa24ab6f597f09c249481de4c73a7afd8a9a4574 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4431.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोलंदाजी सरासरी (आरपीडब्ल्यू गुणोत्तर,[१] याला गुणोत्तर देखील म्हणतात[२][३]) ही क्रिकेटमधील लीग टेबलमधील संघांची क्रमवारी लावण्याची पद्धत आहे जी गुणांसह इतर निकषांवर समान आहेत.[४][५] + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4434.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bee9b6dd90210a8e44c6337436c64d8a183f4961 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4434.txt @@ -0,0 +1,13 @@ +गोलकोंडा एक्सप्रेस तथा गोळकोंडा एक्सप्रेस भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर आणि तेलंगणातील सिकंदराबाद शहरांदरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे. या सेवेला इंटरसिटी एक्सप्रेसचा दर्जा आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या या गाडीला १७२०१ डाउन[१] आणि १७२०२ अप [२] हे क्रमांक आहेत. ही गाडी आपल्या मार्गावरील बव्हंश रेल्वे स्थानकांवर थांबते. या गाडीला ३८३ किमीचा प्रवास करण्यासाठी साधारण ८ तास लागतात. +या गाडीला हैदराबाद येथील गोवळकोंडा किल्ल्याचे नाव दिलेले आहे. +या गाडीची पहिली धाव इ.स. १९७३मध्ये झाली. त्यावेळी ही गाडी वाफेच्या इंजिनावर चालायची व भारतातील सगळ्यात जलद गाड्यांमधील एक होती. +ही गाडी सिकंदराबाद आणि गुंटुर दरम्यान विजयवाडा, वरंगळ, आणि काझीपेट मार्गे धावते.[३] + स्थानक + स्थानक + (सकाळी) + (दुपारी) + ( + दुसरी + रेक) + (दुपारी) + (रात्री) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4440.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5d695b4541af5e74d8d6c9ad7a6cae303d42524 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4440.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोवालपारा (असमिया भाषेत: গোৱালপাৰা) (इतर लेखन: गोलपारा/ग्वालपाड़ा/गोवालपाडा) भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. +हे शहर गोलपारा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +२६.१७° उ. अक्षांश व ९०.६२° पू. रेखांशावर असलेल्या या शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५ मीटर (११४ फूट) आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4451.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a24a2e54a49d211b481d7623be4800f6b0458dbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4451.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +गोलमाल रिटर्न्स हा २००८ मध्ये प्रदर्शित हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट २००६ मधील गोलमाल या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. याचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते. +हा चित्रपट इ.स. १९८९ मधील मराठी चित्रपट फेका फेकी वर आधारित आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4457.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fdd03528a4d642c734cc4f2ed993c5395fd84d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4457.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4472.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f4b6b679ea3f395986159f224efa95fa8ff05c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4472.txt @@ -0,0 +1,9 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +घाना हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. घानाच्या पश्चिमेला कोट दि आईव्होर, उत्तरेला बर्किना फासो व पूर्वेला टोगो हे देश तर दक्षिणेला गिनीचे आखात आहे. आक्रा ही घानाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. येथे स्वामी घनानंद सरस्वती यांनी हिंदू धर्माची ध्वजा रोवली आणि मठ स्थापन केला आहे. +१५ व्या शतकात युरोपीय शोधक दाखल होण्याआधी येथे स्थानिक जमातींचे राज्य होते. १८७४ साली ब्रिटिशांनी येथे वसाहत स्थापन केली व येथील सोन्याच्या मुबलक साठ्यांमुळे ह्याचे नाव गोल्ड कोस्ट असे ठेवले. गोल्ड कोस्टला १९५७ साली स्वातंत्र्य मिळाले व घाना देशाची निर्मिती झाली. +सध्या घाना संयुक्त राष्ट्रे, राष्ट्रकुल परिषद, आफ्रिकन संघ इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. आफ्रिका खंडात सुवर्ण उत्पादनात दक्षिण आफ्रिकेखालोखाल घानाचा दुसरा क्रमांक लागतो. कोकोच्या उत्पादनात देखील घाना जगात अग्रेसर आहे. +घाना देश पश्चिम आफ्रिकेत अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला आहे. घानाच्या आग्नेय भागात व्होल्टा सरोवर हे जगातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर स्थित आहे. +प्रमुख धर्म ख्रिस्ती आहे. तरीही येथे स्वामी घनानंद सरस्वती यांनी हिंदू धर्माचा मठ स्थापन केला आहे. येथे गणेशोत्सव ही साजरा केला जातो. +घानाचे चलन घानायन सेडी (GHS) आहे. एक सेडी १०० पेसोमध्ये विभागली जाते. घानायन सेडीचा वापर १९६७ मध्ये सुरू झाला. याआधी घाना ब्रिटिश पाउंड वापरत असे. घानाची अर्थव्यवस्था ही शेती, खाणकाम आणि सेवांवर आधारित मध्यम-उत्पन्न असलेली अर्थव्यवस्था आहे. घाना हा पश्चिम आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे आणि त्याची अर्थव्यवस्था २०२२ मध्ये २.९% वाढल्याचा अंदाज आहे. +कोको, कापूस, तांदूळ, मका आणि कसावा ही घानाच्या कृषी अर्थव्यवस्थेतील प्रमुख पिके आहेत. घाना हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कोको उत्पादक देश आहे आणि कोको हे त्याचे प्रमुख निर्यात उत्पादन आहे. सोने, चांदी, बॉक्साईट आणि लोह ही घानाच्या खाण अर्थव्यवस्थेतील प्रमुख खनिजे आहेत. घाना हा जगातील तिसरा सर्वात मोठा सोन्याचा उत्पादक देश आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4473.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6e5adbe469688cbc46c64132af7f79ea25ca304 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4473.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 28°1′S 153°24′E / 28.017°S 153.400°E / -28.017; 153.400 + +गोल्ड कोस्ट (इंग्लिश: Gold Coast) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या क्वीन्सलंड ह्या राज्यामधील एक मोठे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ब्रिस्बेनच्या ९४ किमी दक्षिणेस वसले आहे. सुमारे ५.९ लाख लोकसंख्येचे गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. +इ.स. १८७५ साली वसवले गेलेले गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठ्या पर्यटन केंद्रांपैकी एक आहे. २०१८ राष्ट्रकुल खेळ स्पर्धा येथे भरवल्या जातील. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4475.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6e5adbe469688cbc46c64132af7f79ea25ca304 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4475.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 28°1′S 153°24′E / 28.017°S 153.400°E / -28.017; 153.400 + +गोल्ड कोस्ट (इंग्लिश: Gold Coast) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या क्वीन्सलंड ह्या राज्यामधील एक मोठे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ब्रिस्बेनच्या ९४ किमी दक्षिणेस वसले आहे. सुमारे ५.९ लाख लोकसंख्येचे गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. +इ.स. १८७५ साली वसवले गेलेले गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठ्या पर्यटन केंद्रांपैकी एक आहे. २०१८ राष्ट्रकुल खेळ स्पर्धा येथे भरवल्या जातील. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4502.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa78b485f1a3b3d7d25eb191d09c3b8f277fb9ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4502.txt @@ -0,0 +1,7 @@ +गोल्फ हा चेंडू व काठीने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. विशेष प्रकारे तयार केलेल्या धातूच्या काठ्यांनी (क्लब) छोट्या चेंडूस मारत विशिष्ट ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी नेणे हे या खेळाचे उद्दिष्ट असते. कमीत कमी फटक्यांत चेंडू अपेक्षित ठिकाणी नेणारा खेळाडू विजयी ठरतो. +जगामध्ये गोल्फ हा खेळ फुटबाॅल आणि टेनिस या खेळानंतर सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. +आधुनिक गोल्फचा खेळ प्रथम स्कॉटलंडमध्ये सुरू झाला. पूर्वी रोमन लोक अशाच प्रकारचा एक खेळ खेळत. त्यांच्याबरोबर तो खेळ पश्चिम युरोपातील देशांत आला असावा आणि त्यातूनच गोल्फचा उगम झाला असावा. दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात या खेळाला मूर्त स्वरूप आले. या खेळात आता सुसूत्रता आली असून त्याचे हौशी व धंदेवाईक खेळाडूंसाठी स्वतंत्रपणे सामने भरतात. +या खेळाचे रायडर चषक, वॉकर चषक, अमेरिकन ओपन चॅंपियनशिप यांसारखे जागतिक महत्त्वाचे सामने दरसाल भरतात. हॅरी व्हार्डन (अमेरिकन) हा छत्तीस वेळा सर्वविजेता होता. बॉबी जोन्स (अमेरिकन) याला सर्वोत्तम हौशी खेळाडू मानतात. वॉल्टर हेगेन, हेन्री कॉटन, गॅरी प्लेयर हे पुरुषखेळाडू आणि श्रीमती व्हेयर व श्रीमती झॅहरियस डीड्रिक्सन या महिला खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहेत. +भारतात दिल्ली, कोलकाता इ. ठिकाणी या खेळाची मैदाने आहेत. हा खेळ फार खर्चाचा आणि वेळ घेणारा आहे. भारतात तो विशेष लोकप्रिय नाही. +या खेळाचा इतिहास जटिल आहे. आधुनिक गोल्फचा खेळ स्कॉटलंडमध्ये १५ व्या शतकात झाला. असे असले तरी गोल्फचे [१] मूळ अद्याप कुणालाही शोधता आलेले नाही. त्यावरूनही अनेक वाद-प्रतिवाद आहेत. काही इतिहासकारांच्या मते, ‘पॅगानिका’ या रोमन खेळापासून गोल्फचा जन्म झाल्याचे मानतात. ‘पॅगानिका’ खेळातही एका टोकाला वक्र असलेली स्टीक (क्लब) वापरून लेदरचा चेंडू टोलवायचे. हाच ‘पॅगानिका’ खेळ पुढे युरोपमध्ये गेला आणि त्यातूनच पहिल्या शतकात गोल्फ नावाने हा खेळ विकसित झाल्याचे म्हंटले जाते. ‘पॅगानिका’त वापरला जाणारा चेंडू आणि आताचा गोल्फमध्ये वापरला जाणारा चेंडू यात साधर्म्य असल्याचाही काही इतिहासकारांचा दावा आहे. +कसा खेळतात गोल्फ [२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4519.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4519.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4540.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17adcfd0df10482a7df743edb168ce1325b31803 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4540.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोळेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4579.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5260c6f67a21bba1c478161e014a884109b4c526 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4579.txt @@ -0,0 +1,3 @@ +कुतुबशाही राजवंश ( पर्शियन : قطب‌ شاهیان कुतुब शाहियां किंवा سلطنت گلکنده सुलतानत-ए गोलकोंडे ) हे एक पर्शियन [१] तुर्कोमन वंशाचे शिया इस्लाम राजवंश होते. [२] [३] यांनी दक्षिण भारतातील गोलकोंडाच्या सल्तनतवर राज्य केले. [४] [५] [६] [७] बहमनी सल्तनतच्या पतनानंतर, कुतुबशाही राजघराण्याची स्थापना १५१२ मध्ये सुलतान-कुली कुतुब-उल-मुल्कने केली होती, ज्याला इंग्रजीमध्ये " कुली कुतुब शाह" म्हणून देखील ओळखले जाते. +१६३६ मध्ये, मुघल सम्राट शाहजहानने कुतुबशाहांना मुघल सत्ता मान्य करण्यास आणि नियतकालिक खंडणी देण्यास भाग पाडले. १६८७ मध्ये सातवा सुलतान अबुल हसन कुतुब शाहच्या कारकिर्दीत राजवंशाचा अंत झाला, जेव्हा मुघल शासक औरंगजेबाने अबुल हसनला अटक करून आयुष्यभर दौलताबाद येथे तुरुंगात टाकले आणि गोलकोंडाचा मुघल साम्राज्यात समावेश केला. [८] [९] [१०] कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा या आधुनिक राज्यांच्या काही भागांपासून राज्याचा विस्तार झाला. [११] गोलकोंडा सल्तनत सतत आदिल शाही आणि निजाम शाह्यांशी संघर्ष करत होती. [१०] +कुतुबशाही हे पर्शियन शिया संस्कृतीचे संरक्षक होते. [९] [५] गोलकोंडा सल्तनतच्या अस्तित्वाच्या पहिल्या 90 वर्षांमध्ये (1512 - 1600) अधिकृत आणि न्यायालयीन भाषा देखील पर्शियन होती. 17 व्या शतकाच्या सुरुवातीस, तथापि, तेलुगू भाषेला पर्शियन भाषेचा देण्यात आला होता, तर कुतुबशाहीच्या राजवटीच्या शेवटी, ती प्राथमिक न्यायालयीन भाषा होती ज्यात पर्शियनचा वापर अधिकृत कागदपत्रांमध्ये अधूनमधून केला जात असे. इंडोलॉजिस्ट रिचर्ड ईटन यांच्या मते, कुतुबशाहांनी तेलुगू भाषा अंगीकारल्यामुळे, त्यांनी त्यांच्या राजवटीला तेलुगू भाषिक राज्य म्हणून पाहण्यास सुरुवात केली, सल्तनतीतील अभिजात वर्ग त्यांच्या शासकांना "तेलुगु सुलतान" म्हणून पाहत होते. [१२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4582.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccbea71470cbb68e7c3d51dd51df8eadcd520210 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4582.txt @@ -0,0 +1,31 @@ +१५° २४′ ०७″ N, ७४° ०२′ ३६″ E +गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. ३० मे १९८७ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला असून गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळ हा सण सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो, यावरून आपल्याला एक गोष्ट जाणवते,कि गोव्यात अनेक धर्मांचे लोक एकोप्याने राहतात . सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे भारताचे गोवा हे राज्य आहे. +गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ किमी२ एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे. कोकणी व मराठी ह्या प्रमुख भाषा असून शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्य पिकवले जाते. गोव्याची साक्षरता जास्त, म्हणजे ८७.०४ टक्के एवढी असून गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात. + +पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को व पोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीपर्यंत गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. पोर्तुगीजांनी पाच वेळा गोवा इन्क्विझिशन द्वारे प्रचंड अत्याचार येथील हिंदू जनतेवर केले आणि हिंदूंचा छळ केला. +निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दल देखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. निसर्गरम्य ठिकाण अशी भारतात गोव्याची ओळख आहे. गोवा हा साहित्य आणि कला याने समृद्ध आहे. कावी ही गोमंतकाची कला आहे. +महाभारतामध्ये गोव्याचा उल्लेख ’गोपराष्ट्र’ किंवा ’गोवराष्ट्र’ - (गोपजन; किंवा आभीर जे ब्रज प्रदेशातील होते ) असा केलेला आढळतो.हरिवंश या ग्रंथात भगवान श्रीकृष्ण यादव जनांसह या परिसरात आले असा उल्लेख आढळतो. ईश्वरसेन आभीर याने ३ ऱ्या शतकात सातवाहनांचा पराभव करून महाराष्ट्र व गोव्यावर आधिपत्य प्रस्थापित केले हे आभीर म्हणजेच महाभारत कालीन यादव होय ब्रज प्रदेशापासून दक्षिणेपर्यंत अनेक वसाहती स्थापन करून त्यांनी त्याला आभीर देश ,गोपराष्ट्र असे नामकरण केलेले दिसते. नाशिक परिसर कान्हदेश म्हणून ओळखला जातो. स्कंदपुराण, हरिवंश तसेच इतर काही संस्कृत ग्रंथांमध्ये गोव्याचा उल्लेख ’गोपकपुरी’ किंवा ’गोपकपट्टणम’ असा केला आहे.|भारतातील]] क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे.पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को व पोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला. याकाळात येथे पाच वेळा गोवा इन्क्विझिशन केले गेले. येथे ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मार्च ११ १९९३ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. +३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्तकरेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. निसर्गसौंदर्याबद्धल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिना-यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्धलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. गोवा हे राज्य सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे.[१] +गोव्याच्या जवळच्या मालवण येथील विठोबा अण्णा हडप यांनी ग्वाल्हेरला जाऊन शास्त्रीय संगीताची साधना केली. या संगीत विद्येच्या प्रसारासाठी देशभ्रमण करून अखेरीस ते गोव्यात बांदोडे या गावी आले. या गावात राहून त्यांनी अनेकांना शास्त्रीय संगीताची तालीम दिली. विठोबा अण्णांच्या शिष्या सरस्वतीबाई बांदोडकर या गोमंतकातील पहिल्या शास्त्रीय संगीत शिकलेल्या स्त्री कलावंत. सरस्वतीबाईंनंतर शाणेबाई रामनाथकर, पेडणे महालातील जयाबाई, जनाबाई, धृपद गायनात लौकिक मिळवलेल्या जनाबाईंच्या बहिणी कल्याण व शहाणी या सर्व विठोंबाच्या शिष्या होत. विठोबा अण्णांनंतर ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेऊन गवई अनंतबुवा आले. त्यांनी रामुबाई कपिलेश्वरींना शिकवले. त्यानंतर गोव्यात ख्याल गायकी प्रचारात आणली ती बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य दत्तुबुवा भिडे यांनी. +सन १८७० च्या सुमारास गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांचे गोव्यात आगमन झाले. त्यांनी दीनानाथांसह अनेकांना संगीताची दीक्षा दिली. +गोव्यात २ जिल्हे आहेत - उत्तर गोवा जिल्हा आणि दक्षिण गोवा जिल्हा. +गोव्यात १२ तालुके आहेत. +'गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मार्च ११ १९९३ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. +गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ चौ.किमी एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे. कोकणी व मराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्याचे पिक घेतले जाते. गोव्याची साक्षरता जास्त, म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्धलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. गोवा हे राज्य सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. +३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. हजारो हिंदूंना कायदे करून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. गोवा इन्क्विझिशन द्वारे धर्मांतर केले आणि हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली. येथील जनतेने धार्मिक छळ आणि हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर, दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड, हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंसआणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या दोन्ही गोष्टी अनुभवल्या आहेत. +गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. ख्रिश्चन आणि हिंदू परंपरांची सरमिसळ विशेष जाणवते. गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळ हा सण सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जाते. सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे भारताचे हे राज्य आहे. +१.गोव्यात गणेश उत्सव,शिमगा हे सण विशेष उत्साहाने साजरे होतात.गणेश चतुर्थीला घराघरात मातीची गणेशमूर्ती आणून तिची पूजा केली जातो. निसर्गात सापडणाऱ्या विविध वनस्पती, फुले, फळे, यांची गणेशाला आवड आहे. त्यातूनच सुंदर संकल्पना निर्माण झाली, ती म्हणजे गणेश चतुर्थीला रानफुले व फळाचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या 'माटोळी'. होळीला गोव्यात 'शिगमा' असे म्हटले जाते.[२] +२. गोव्याची ग्रामदेवता सातेरी म्हणजे वारूळ.गोव्यात स्रियांचा धालो किंवा धिल्लो नावाचा उत्सव साजरा होतो.यामधे वारूळाच्या मातीचा गोळा तयार करून भूदेवतेचा पूजाविधी म्हणून सुमारे तीन आठवडे स्रिया त्याभोवती फेर धरून गाणी म्हणतात. जननशक्तीचे प्रतीक म्हणून ही वारूळाची पूजा केली जाते. गोव्यातील अनेक लोककला प्रकारात 'धालो' हा लोकोत्सव प्रकार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 'धालो' हा पूर्णपणे स्त्रीप्रधान लोकनाट्यकला प्रकार आहे[३]. +३. नवस बोलणे, अंगात देवी येणे, देवतेला कौल लावणे, पूजेसाठी नागवेली, नारळ,सुपारी यांचा वापर करणे, मांत्रिक किंवा देवर्षीचा सल्ला असे विधी गोव्यात प्रचलित आहेत. पंचमहाभूतांची पूजाही विशेष प्रचलित दिसते. +४.ग्रामीण देवदेवतांची पूजा करताना भैरोबा, काळभैरव, सिदोबा यांची पूजा केली जाते. रवळनाथ ही क्षेत्रपाल देवता गोव्यात मनोभावे पूजली जाते. +५. लळित,खेळे यांच्याशी साम्य असलेला 'रणमाले' हा नाट्यनृत्य प्रकार गोव्यात प्रचलित आहे. +[४] +६ धालो हा दरवर्षांच्या पौष महिन्यात पौर्णिमेच्या सुमारास हा उत्सव होतो.[५] +गोव्यातील मराठीसाठी काम करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या काही संस्था आहेत. यांतील बहुतेक संस्था सध्या (२०१३ साली) निष्क्रिय असल्यासारख्या आहेत, असा लोकांचा आरोप आहे. +संस्थांची नावे :- +१. गोमंतक मराठी अकादमी +२. मडगावातील गोमंत विद्या निकेतन +३. गोमंतक साहित्य सेवक मंडळ +४. कोकण मराठी परिषद +५. गोमंतक मराठी भाषा परिषद, फोंडा +६. मराठी राजभाषा प्रस्थापन समिती diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4583.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98ee1ec439f0437703a6636618b9bd302c7358db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4583.txt @@ -0,0 +1,8 @@ +गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे संबोधतात. +१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले. त्यामुळे दरवर्षी १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून पाळला जातो. पोर्तुगीजांनी गोवा येथे आल्यानंतर ख्रिस्ती धर्मपरिवर्तनाची मोहीमच सुरू केली. आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार सुरू केले.[१] पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोव्याचे मूळ हिंदू कंटाळले होती. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोवन जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरू केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता. पण तसं झालं नाही. उलट पोर्तुगालचा शासक सालाझार अधिक कठोर झाला. त्यानं इथं अत्याचारांची मालिकाच सुरू केली. पोर्तुगीजांविरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध टाकले. लिहिणे, बोलणे यावरही निर्बंध लावले गेले. [२] भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवत गोवा मुक्त केला. भारताने गोवा आणि दमण दीव स्वतंत्र केले. +भारतावर ब्रिटिशांचं तर गोवा आणि दमण-दीववर पोर्तुगीजांची सत्ता होती. 15ऑगस्ट 1947 ला भारतातून ब्रिटिशांची सत्ता गेली. नंतरच्या काळात काश्मीरपासून हैदराबादपर्यंत अनेक संस्थानंही देखील भारतात सामील झाली. पण गोवामुक्ती लांबली. +कारण भारत सरकारमधील मंत्रिमंडळातील तत्कालीन मंत्री आणि खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे गोव्यातील पोर्तुगीजांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास अनुकूल नव्हते.[३] पोर्तुगालच्या विरोधात सत्याग्रहींनी केलेल्या कुठल्याच कृत्यांना भारत सरकारकडून परवानगी किंवा पाठिंबा मिळणार नाही हे भारत सरकारने आधीच स्पष्ट केले होते.' +'एवढंच नव्हे तर नेहरूंनी गोवा मुक्तीसाठी चालवलेल्या सशस्त्र लढा आणि सत्याग्रहाला कोणतंच सहकार्य केले नाही' जर भारत सरकारने आणि पंडित नेहरूंनी त्यावेळी ठाम भूमिका घेतली असती तर गोवा देखील भारतापाठोपाठ मुक्त झाला असता.[४] +डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यामुळे या लढ्याला बळ मिळाले. +याकाळात 'आझाद गोमंतक दल'सारख्या सशस्त्र दलाची स्थापना झाली. पोर्तुगीजांच्या विरोधात गमिनी पद्धतीने अनेक हल्ले या सशस्त्र दलाने केले. गोवा मुक्ती संग्रामात महाराष्ट्रातील जनतेने मोठी साथ दिली. महाराष्ट्रातून गोवा स्वातंत्र्य सैनिकांची पथके वारंवार गोव्याच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असत. पुण्यात एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, सेनापती बापट, हिरवे गुरुजी यांनी 'गोवा विमोचन समिती'ची स्थापना केली. संगीतकार सुधीर फडके देखील गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होते. गोवा मुक्ती संग्रामात महिलांचा मोठा सहभाग होता. पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात केशवराव गोरे, हिरवे गुरुजी, रामात्यागी बाबा यांच्या बरोबरीने कमल उपासनी, प्रभा साठे, शांता राव यांचा मृत्यु झाला. +१९६१ च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. या अर्थाने, १९६१ चे युद्ध हा गोवा मुक्ती आंदोलनाचा (किंवा खरे तर गोवा मुक्ती प्रक्रियेचा) शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता. तरीसुद्धा आपणास हे लक्षात घ्यावे लागेल, की हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त एक लहानसा (परंतु निर्णायक) भाग होता. या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे. या अर्थाने, "१९६१ चे युद्ध म्हणजेच गोवा मुक्ती आंदोलन" असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4586.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eabb8e390715bcf243da3b2dba072f30e975599a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4586.txt @@ -0,0 +1,5 @@ +नास्तिक लोकांना, चेटुक करणाऱ्या स्त्री-पुरुषांना शिक्षा देण्यासाठी पोर्तुगिज गोवा इन्क्विझिशन (ख्रिस्ती धार्मिक चौकशीमंडळ) स्थापन केले गेले. या शिक्षांमध्ये माणसांना जिवंत जाळण्यापर्यंत काहीही केले जात असे. हिंदूंचा छळ करण्यासाठी गोवा इन्क्विझिशन ची स्थापना झाली. +ख्रिस्ती मिशनरी फ्रान्सिस झेवियर यांच्या आग्रहास्तव, गोव्यात गोवा इन्क्विझिशनची स्थापना झाली. याद्वारे कथित संत क्रूरकर्मा फ्रान्सिस झेव्हिअर याने गोव्यात सक्तीच्या धर्मप्रसारास सुरुवात केली. १५६० साली ख्रिस्ती धर्मन्यायपीठाची (इन्क्विझिशन) स्थापना होऊन स्थानिक लोकांचा छळ सुरू झाला. इ.स. १५६० ते इ.स. १८१२ पर्यंत या इन्क्विजिशनचा अनियंत्रित आणि क्रूर कारभार गोव्यात बेछूटपणे चालू राहिला. या काळात एकूण ५ इन्क्विझिशन्स म्हणजे ख्रिस्ती धर्मसभा बसल्या. प्रत्येक ख्रिस्ती सभेत आधीचे नियम अधिक जाचक करून हिंदूंना छळण्यासाठी नवनवे जाचक नियम बनवले जात असत. ख्रिश्चन धर्म न स्वीकारणाऱ्या हिंदूंचे कान कापण्यासाठी, त्यांचे पाय, नडगी, जबडे फोडण्यासाठी, स्त्रियांचे स्तन कापण्यासाठी विशिष्ट रचना तयार करण्यात आली.[१] +भारतात आणि भारताबाहेर ख्रिस्ती नसलेल्या हजारो लोकांना ख्रिस्ती धर्मगुरूंनी जिवंत जाळले आहे. पोप नववा ग्रेगरी ह्यांनी इ. स. १२३१ मध्ये ख्रिस्ती नसलेल्या पाखंडी लोकांना शोधून त्यांच्यावर खटले भरण्यासाठी पेपल इन्क्विझिशनची (म्हणजे पोपप्रणीत धार्मिक न्यायसभेची) स्थापना केली.[२] यामुळे हिंदूंनी ऐतिहासिक आणि चालू असलेला धार्मिक छळ आणि पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश सहन केला असे दिसून येते. यात हिंदू विरोधी भावना तयार करून ही समावेश होतो. ख्रिस्ती धर्म प्रसारकरांनी हिंदू संस्कृती विरुद्ध हिंसाचाराचा माग चोखाळला आहे असे दिसते. प्रदीर्घ काळ हिंदूंचा धार्मिक छळ केलेला आढळतो. काळात गोव्यात जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर करून ख्रिस्तीलोकसंख्या वाढवली गेली.[३] +गोव्यात इन्क्विझिशन लागू करण्याची मागणी क्रूरकर्मा फ्रान्सिस झेवियर याने केली. त्यामुळे गोव्यातील हिंदू जनतेचा अतोनात छळ झाला. सुमारे २ हजार हिंदू लोक क्रूरकर्मा फ्रान्सिस झेवियरने जिवंत जाळले असे विविध पुराव्यांवरून दिसून् येते.[४] याकाळात हिंदूंची देवळे पाडून तेथे चर्चेस बनवली गेली. त्या देवळांच्या जमिनी चरितार्थासाठी त्या चर्चेसला दिल्या. हिंदूचे धर्मग्रंथ जाहीरपणे जाळले जात. यामुले मोठी ग्रंथ संपदा आणि प्राचीन माहितीचा विनाश ख्रिस्ती लोकांनी भारतात घडवून आणला. रायतूर येथील क्रूर शासक दियोगु रुद्रीगिश याने एका रात्रीत सासष्टी तालुक्यातली २८० देवळे पाडली. यासाठी त्याचा जाहीर सन्मान चर्चने केला होता. शेंडी वर गोव्यात कर लावला होता. शेंडी राखणा-याला वर्षाला ८ रु. शेंडीचा कर त्याकाळात द्यावा लागे. यास झेंडी कर असेही म्हंटल्याचे दिसून येते. फा फार मोठा कर होता. त्याच काळात अकबराच्या सैन्यातल्या शिपायाला ८ आणे म्हणजे अर्धा रुपया पगार असे. त्यावरून याची कल्पना केली जाऊ शकते. या काळात हिंदूंच्या कत्तली, जबरदस्तीने धर्मांतर, हिंदू स्त्रिया आणि मुलांचे गुलाम करणे व त्यांची विक्री करणे आणि हिंदू मंदिरे नष्ट करणे या गोष्टी मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने नोंदवल्या आहेत असे दिसून येते.[५] +गोव्यातील ख्रिस्ती राजवटीत, हिंदू विधी किंवा सण पाळणारे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि गैर-ख्रिश्चनांना कॅथलिक धर्मात रूपांतरित करण्याच्या ख्रिस्ती प्रयत्नांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तींवरही इन्क्विझिशनने कारवाई केली. देशी कोकणी भाषा आणि संस्कृतचा वापर हा फौजदारी गुन्हा ठरवला. हजारो हिंदूंना कायदे करून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. गोवा इन्क्विझिशन द्वारे धर्मांतर केले आणि हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली.[७] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4602.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98ee1ec439f0437703a6636618b9bd302c7358db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4602.txt @@ -0,0 +1,8 @@ +गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे संबोधतात. +१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले. त्यामुळे दरवर्षी १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून पाळला जातो. पोर्तुगीजांनी गोवा येथे आल्यानंतर ख्रिस्ती धर्मपरिवर्तनाची मोहीमच सुरू केली. आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार सुरू केले.[१] पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोव्याचे मूळ हिंदू कंटाळले होती. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोवन जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरू केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता. पण तसं झालं नाही. उलट पोर्तुगालचा शासक सालाझार अधिक कठोर झाला. त्यानं इथं अत्याचारांची मालिकाच सुरू केली. पोर्तुगीजांविरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध टाकले. लिहिणे, बोलणे यावरही निर्बंध लावले गेले. [२] भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवत गोवा मुक्त केला. भारताने गोवा आणि दमण दीव स्वतंत्र केले. +भारतावर ब्रिटिशांचं तर गोवा आणि दमण-दीववर पोर्तुगीजांची सत्ता होती. 15ऑगस्ट 1947 ला भारतातून ब्रिटिशांची सत्ता गेली. नंतरच्या काळात काश्मीरपासून हैदराबादपर्यंत अनेक संस्थानंही देखील भारतात सामील झाली. पण गोवामुक्ती लांबली. +कारण भारत सरकारमधील मंत्रिमंडळातील तत्कालीन मंत्री आणि खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे गोव्यातील पोर्तुगीजांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास अनुकूल नव्हते.[३] पोर्तुगालच्या विरोधात सत्याग्रहींनी केलेल्या कुठल्याच कृत्यांना भारत सरकारकडून परवानगी किंवा पाठिंबा मिळणार नाही हे भारत सरकारने आधीच स्पष्ट केले होते.' +'एवढंच नव्हे तर नेहरूंनी गोवा मुक्तीसाठी चालवलेल्या सशस्त्र लढा आणि सत्याग्रहाला कोणतंच सहकार्य केले नाही' जर भारत सरकारने आणि पंडित नेहरूंनी त्यावेळी ठाम भूमिका घेतली असती तर गोवा देखील भारतापाठोपाठ मुक्त झाला असता.[४] +डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यामुळे या लढ्याला बळ मिळाले. +याकाळात 'आझाद गोमंतक दल'सारख्या सशस्त्र दलाची स्थापना झाली. पोर्तुगीजांच्या विरोधात गमिनी पद्धतीने अनेक हल्ले या सशस्त्र दलाने केले. गोवा मुक्ती संग्रामात महाराष्ट्रातील जनतेने मोठी साथ दिली. महाराष्ट्रातून गोवा स्वातंत्र्य सैनिकांची पथके वारंवार गोव्याच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असत. पुण्यात एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, सेनापती बापट, हिरवे गुरुजी यांनी 'गोवा विमोचन समिती'ची स्थापना केली. संगीतकार सुधीर फडके देखील गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होते. गोवा मुक्ती संग्रामात महिलांचा मोठा सहभाग होता. पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात केशवराव गोरे, हिरवे गुरुजी, रामात्यागी बाबा यांच्या बरोबरीने कमल उपासनी, प्रभा साठे, शांता राव यांचा मृत्यु झाला. +१९६१ च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. या अर्थाने, १९६१ चे युद्ध हा गोवा मुक्ती आंदोलनाचा (किंवा खरे तर गोवा मुक्ती प्रक्रियेचा) शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता. तरीसुद्धा आपणास हे लक्षात घ्यावे लागेल, की हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त एक लहानसा (परंतु निर्णायक) भाग होता. या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे. या अर्थाने, "१९६१ चे युद्ध म्हणजेच गोवा मुक्ती आंदोलन" असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4626.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0e50a7dd2a3b95adb65063957bf0bfbb3eae9d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4626.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोवारे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4648.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af113fb8fda8f73296ac11053f6d892172e7e80c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4648.txt @@ -0,0 +1 @@ +भारतकार गो.पुं. हेगडे देसाई (७ नोव्हेंबर, १८८५:केपे तालुका, गोवा, भारत - १९४९) हे एक मराठी पत्रकार होते. हेगडे देसाईंनी प्राथमिक शिक्षणानंतर पोर्तुगीज शिक्षण घेतले. पोर्तुगीजमधून त्यांनी वकिलीचे आणि औषधशास्त्राच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. त्यांनी सरकारी नोकरी करावी अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. परंतु त्याला नकार देउन पत्रकारिता सुरू केली. त्यांनी ६ नोव्हेंबर १९१२ रोजी भारत हे मराठी व पोर्तुगीज भाषेतील द्विसाप्ताहिक सुरू केले.[१] नंतर ते केवळ मराठीतच चालू केले. ते या नियतकालिकाचे मालक तसेच संपादकही होते. हेगडे देसाई यांचे अग्रलेख खंड १ आणि खंड २. त्यांनी सामाजिक आणि राजकीय लेख लिहिले. त्यांनी सदैव समाजकार्य केले. गोमंतक मराठी अकादमीने प्रकाशित केले.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_467.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0895b00ef60c47dfb537fddf6e94747f4c1cd9d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_467.txt @@ -0,0 +1,2 @@ +खोपडी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4671.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb2b08477f6f8c58de3326f2efd24a1fbffdced1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4671.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ. गोविंद स्वरूप (२३ मार्च १९२९, ठाकूरद्वार, उत्तर प्रदेश,[१] ७ सप्टेंबर २०२०, पुणे[१]) यांना भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक मानले जाते. +डॉ. गोविंद स्वरूप यांनी अलाहाबाद येथून १९४८ मध्ये बी.एससी.ची पदवी मिळवली. त्यानंतर १९५० मध्ये विज्ञानाची मास्टर्स (MSc) पदवी संपादन करून त्यांनी १९५२ मध्ये ऑस्ट्रेलियामधील सी.एस.आय.आर.ओ. येथे खगोलशास्त्र विषयक कार्य सुरू केले. पुढे १९६१ मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पी.एचडी. संपादन केली. +डॉ. गोविंद स्वरूप यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत १९५०-५३ आणि १९५५-५६ या काळात काम केले तसेच CSIRO ऑस्ट्रेलिया येथे १९५३-५५ या काळात काम केले. त्यांनी १९५६-५७ मध्ये हार्वर्ड विद्यापीठात संशोधन सहाय्यक म्हणून काम केले तर १९५७-६० या काळात स्टॅनफर्ड विद्यापीठात संशोधन सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी १९६१-६३ या काळात स्टॅनफोर्ड विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. +सिडनी जवळील पॉट्स हिल येथे ६ फूट व्यासाच्या ३२ अन्वस्त (parabolic) ॲंटेना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबई जवळील कल्याणच्या परिसरात उभारण्यात आली. या दुर्बिणीच्या सहाय्याने सूर्याची निरीक्षणे घेण्यात आली. त्यानंतर डॉ. गोविंद स्वरूप यांनी दक्षिण भारतात उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारली. उटी येथील दुर्बिणीच्या यशानंतर महाराष्ट्रातील पुण्यापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडद - नारायणगाव येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4687.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bd19a55b99cce73a5fed1f11c9b88e0a1423a4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4687.txt @@ -0,0 +1 @@ +गोविंदपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4704.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e228a9d0298479b7e8f4a96bd1c20076b0ef54d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4704.txt @@ -0,0 +1,6 @@ +३१ + +गोविंदराव पटवर्धन एक उत्कृष्ट ऑर्गनवादक होते.त्यांच्यासंबधी ऐकलेले काही प्रसंग: +१) एकदा कोकणात काही वर्षापूर्वी एक नाटक होतं साथीला गोंविंदराव होते आणि वयाच्या पंच्याहत्तरीत असलेले छोटा गंधर्व गायला आले होते तेव्हा एका पदाच्या वेळी गोविंदराव आणि तबलजी गंधर्वांना कैक वेळ समेवर यायलाच देत नव्हते त्यावर छोटा गंधर्व गोविंदरावांना म्हणाले, "अरे गोविंदा माझं वय पंच्याहत्तर आहे आता मी दमलोय आता थांब" गंधर्वांची ही वाक्य गोविंदरावानी ऑर्गनवर जशीच्या तशी उतरवली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. +२)पूर्वी नाटकं उघड्यावर आणि बत्तीच्या उजेडात होत. +असंच एका उत्सवाच्या प्रसंगी नाटकाचं आयोजन करण्यात आलं साथीला गोविंदराव होते साधारण दहाचं नाटक पण साडेनऊच्या सुमारास होत पण अचानक पाऊस सुरू झाला सहाजीकच नाटक रद्द झालं त्यावर कोणीतरी म्हणालं गोविंदराव "तुमचा ऑर्गनवादनाचा कार्यक्रम देवळात करा" ते गोविंदरावानी मान्य केलं आणि हा त्यांचा कार्यक्रम तब्बल पहाटे साडेतीन वाजेपर्यंत रंगला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4725.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1cfdea9a6c74c88b9b2bd8d25fb81773db333ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4725.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोवेडीगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4734.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6eff0fc1c5a71797aed594952f6b19e8672510bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4734.txt @@ -0,0 +1 @@ +गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट हे युनेस्को ने गोवा वेल्हा (किंवा जुने गोवा ) येथे असलेल्या ख्रिश्चन धार्मिक स्मारकांच्या संचाला दिलेले नाव आहे जे भारताच्या गोवा राज्यात आहे. युनेस्कोने १९८६ मध्ये ह्या ७ स्थानांच्या समुहाला जागतिक वारसा स्थळ म्हणुन घोषित केले.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4754.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4754.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4756.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2f0174cd6303842a9c4d226d8b3be7c19d8490b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4756.txt @@ -0,0 +1 @@ +गोष्टी शिवकालाच्या (पुस्तक) हे मराठीतील एक पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4789.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20c1a636d023a1b1c82d085d4394b21626babd49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4789.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. गोह् केंग स्वी ( देवनागरी लेखनभेद: गोह केंग स्वी; सोपी चिनी लिपी: 吴庆瑞; पारंपरिक चिनी लिपी: 吳慶瑞; पिन्यिन: Wú Qìngruì) (ऑक्टोबर ६, १९१८ – मे १४, २०१०) हे १९७३ ते १९८४ सालांदरम्यान सिंगापुराचे उपपंतप्रधान होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_479.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..811516ca476b6a9201518287046a9eceff2bb4c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_479.txt @@ -0,0 +1,2 @@ +खोपोडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4792.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4c1060677652869571b533c8645f9edafb844eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4792.txt @@ -0,0 +1,2 @@ +गौंडगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4820.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abaacf98404bf64f9b43719d57c04f5a0281aded --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4820.txt @@ -0,0 +1 @@ +गौतम गुलाटी (जन्म २७ नोव्हेंबर १९८७) हा एक भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेता आहे जो तुझ संग प्रीत लगायी सजना, प्यार की ये एक कहानी आणि दिया और बाती हम मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. २०१४ मध्ये त्याने बिग बॉस ८ या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आणि विजेता झाला.[१][२] तो राकेश मेहता यांच्या डरपोक या लघुपटात दिसला, जो ६७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला होता.[३] मोहम्मद अझरुद्दीनच्या बायोपिक अझहरमध्ये त्याने भारतीय क्रिकेटर रवी शास्त्रीची भूमिका केली होती.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4824.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22d4782a225986f81f81c1e0d34e1cd954976f32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4824.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गौतम बुद्ध नगर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. दिल्लीच्या सीमेवर असलेला हा जिल्हा राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये मोडतो. नोएडा हे औद्योगिक क्षेत्र देखील ह्याच जिल्ह्यात आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4833.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54aa33f456caef51b93d33a322459e0c576c76a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4833.txt @@ -0,0 +1,3 @@ +भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी यामध्ये जगातील सर्वाधिक मोठ्या (सर्वाधिक लांब आणि सर्वाधिक उंच) गौतम बुद्धांच्या पुतळ्यांचा समावेश केला गेलेला आहे. जगातील सर्वात मोठा (लांब) आणि सर्वात उंच बुद्धपुतळा चीनमध्ये आहे. चीनच्या जिआनंशी (Jiangxi) प्रांतातील ४१६ मीटर लांबीचा निद्रावस्थेवतील बुद्धपुतळा हा जगातील सर्वात मोठा व सर्वात लांब पुतळा आहे, तर हेनान प्रांतातील स्प्रिंग टेंपल बुद्ध हा १५३ मीटर (आधारासह २०८ मीटर) उंचीचा पुतळा जगातील सर्वात ऊंच बुुद्ध पुतळा आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4867.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc4438ceeba60f77319d50d32de045a495e38179 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4867.txt @@ -0,0 +1,2 @@ +गौर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4890.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7ee03169ff8eb5a8334fd7d0372b49109058d1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4890.txt @@ -0,0 +1 @@ +गौरी खान ( ८ ऑक्टोबर १९७०) ही एक भारतीय चित्रपट निर्माती व फॅशन डिझायनर आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ह्याची ती पत्नी आहे. २००२ सालापासून रेड चिलीज एंटरटेन्मेंट ह्या चित्रपट कंपनीची गौरी सह-मालकीण आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4899.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18175fa212f26f3e2de5af93bad565834f80ff7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4899.txt @@ -0,0 +1,2 @@ +गौरी सुखटणकर या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्या आशा जोगळेकर यांच्याकडे कथक शिकल्या आहेत. मुंबईतील पोदार कॉलेजातून बी.कॉम. केल्यावर त्यांनी कायद्याचा अभ्यास करू पाहिला परंतु अभिनयाखातर तो सोडला. +त्यांनी सुरुवातीला मागच्या ओळीतली नर्तकी, नाटकातील बदली भूमिका करणारी नटी, दूरचित्रवाणी मालिकांतून छोट्यामोठ्या भूमिका केल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_49.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_49.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6e47a053ca5b52d3e67f2afbb4955688b7ad443 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_49.txt @@ -0,0 +1 @@ +खुदाई खिदमतगार (Pashto: خدايي خدمتگار शब्दशः "देवाचे सेवक") ब्रिटिश भारतातील (आता पाकिस्तान मध्ये) पश्चिमोत्तर सीमान्त प्रांतात खान अब्दुल गफारखानद्वारे चालवलेले एक अहिंसक आंदोलन होते.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4904.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd9f5e45fa61950128a640c7d7d7e01868a13c02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4904.txt @@ -0,0 +1 @@ +गौरीबिदनूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चिक्कबेळ्ळापूर मतदारसंघात असून चिक्कबेळ्ळापूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4914.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6140a4ca33952db9164f31daf24a16c79d8a340d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4914.txt @@ -0,0 +1,2 @@ + गौळ खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4935.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbb689b9099dd042bbb5609d7f9b1eedeb2141d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4935.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 54°22′28″N 18°38′18″E / 54.37444°N 18.63833°E / 54.37444; 18.63833 + +गदान्स्क ( उच्चार (सहाय्य·माहिती)) हे पोलंड देशाच्या उत्तर भागातील बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसलेले पोलंडचे एक प्रमुख शहर आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4939.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bce5ea28f6f4c62ccef6a7403384bdf686e70cff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4939.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्‍नू प्रकल्प[१] हा एक मुक्त सॉफ्टवेर प्रकल्प आहे. याची सुरुवात २७ सप्टेंबर, इ.स. १९८३ साली रिचर्ड स्टॉलमन याने मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये केली. या प्रकल्पाद्वारे ग्‍नू संचालन प्रणालीचा विकास इ.स. १९८४ साली चालू झाला. या प्रकल्पाचा उद्देश "...मुक्त सॉफ्टवेरची रचना ..... इतर (मुक्त नसणाऱ्या) सॉफ्टवेरच्या तोडीस करण्यासाठी...." [२]आहे. +ग्‍नू हे "ग्‍नू इज नॉट युनिक्स" (इंग्लिश: GNU's Not Unix) या वाक्याचे लघुरूप आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_494.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ee71f566059fbc5adefd1e7030c8291c50623ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_494.txt @@ -0,0 +1 @@ +खोराड सावंगी हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात असणारे एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_497.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fbe3a0e693361ad481079a584c0fea61f34e23f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_497.txt @@ -0,0 +1,4 @@ +खोरासान (फारसी: استان خراسان) इराणचा एक प्रांत होता. +ऑगस्ट १९६९ आणि सप्टेंबर १९७८मध्ये या प्रांतात मोठे भूकंप झाले ज्यात अनुक्रमे १२,००० व २५,००० व्यक्ती मृत्यू पावल्या. +सप्टेंबर २००४मध्ये याचे तीन भाग होण्याआधी हा इराणचा सगळ्यात मोठा प्रांत होता.[१] हे तीन भाग असे आहेत -- +याशिवाय खोरासान प्रांताचे काही भाग सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांत तसेच यझ्द प्रांताला जोडले गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4980.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84bf0659e8a48157a4fbdc1b9e3e845649111f09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_4980.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रँट काउंटी, न्यू मेक्सिको ही अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील ३३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रँट काउंटी, न्यू मेक्सिकोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5018.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebce4f92cb0355e9cb0ba53f1cd78c0bba892caa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5018.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रँड जंक्शन हे अमेरिकेच्या कॉलोराडो शहरातील मोठे शहर आहे. डेन्व्हरच्या साधारण पश्चिमेस ३९८ किमी (२४७ मैल) अंतरावर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसा ५८,५६६ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5020.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8908222cda7db16c3d37e14e594c2b45add31e78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5020.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रँड जंक्शन प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: GJT, आप्रविको: KGJT, एफ.ए.ए. स्थळसूचक: GJT) अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील विमानतळ आहे. मेसा काउंटीमधील ग्रँड जंक्शन शहरातील हा विमानतळ कॉलोराडोच्या पश्चिम भागात असून येथून अमेरिकेच्या पश्चिम भागातील निवडक शहरांना विमानवाहतूक उपलब्ध आहे. +युनायटेड एक्सप्रेस, अमेरिकन ईगल आणि डेल्टा कनेक्शन येथील बहुतांश प्रवाशांची ने-आण करतात. याशिवाय येथून फेडेक्स एक्सप्रेसची रोजी एकदा कॉलोराडो स्प्रिंग्जला मालवाहतूक सेवा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5026.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87dbcccef6d64a156e38d6ae297f4f3b0db6972d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5026.txt @@ -0,0 +1,15 @@ +ग्रँड थेफ्ट ऑटो: सॅन अँड्रियास हा २००४ चा अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर गेम आहे जो रॉकस्टार नॉर्थने विकसित केला आहे आणि रॉकस्टार गेम्सने प्रकाशित केला आहे. २००२ च्या ग्रँड थेफ्ट ऑटो: व्हाइस सिटी नंतर, ग्रँड थेफ्ट ऑटो मालिकेतील ही पाचवी मुख्य नोंद आहे आणि एकूण सातवी आवृत्ती आहे. ते ऑक्टोबर २००४ मध्ये प्लेस्टेशन 2 साठी, जून २००५ मध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि Xbox साठी आणि नोव्हेंबर २०१० मध्ये Mac OS X साठी रिलीज करण्यात आले . [१] [२] खेळ मोकळ्या जागतिक वातावरणात सेट केला गेला आहे ज्यामध्ये खेळाडू त्यांच्या विश्रांतीच्या वेळी एक्सप्लोर करू शकतात आणि संवाद साधू शकतात. ही कथा कार्ल "सीजे" जॉन्सनचे अनुसरण करते, जो आपल्या आईच्या हत्येनंतर घरी परततो आणि भ्रष्ट अधिकारी आणि शक्तीवंत दुष्कर्मींशी संघर्ष करत असताना त्याच्या पूर्वीच्या टोळीत आणि दुष्कर्माच्या आयुष्यात परत येतो. कार्लचा प्रवास त्याला कॅलिफोर्निया आणि नेवाडा वर आधारित असलेल्या सॅन अँड्रियास या काल्पनिक यूएस राज्यामध्ये घेऊन जातो आणि त्यात तीन प्रमुख शहरांचा सामावेश होतो: लॉस सँटोस (लॉस एंजेलसने प्रेरित), सॅन फिएरो (सॅन फ्रान्सिस्को) आणि लास व्हेंतुरास ( लास वेगास ). [a] +गेममध्ये जगातील अनेक वास्तविक आयुष्यातील घटकांचा संदर्भ आहे, जसे की शहरे, राज्ये आणि खुणा, त्याचे कथानक १९९० च्या दशकाच्या प्रारंभी लॉस एंजेलसमधील अनेक वास्तविक आयुष्यातील घटनांवर आधारित आहे, ज्यामध्ये रस्त्यावरील टोळ्यांमधील शत्रुत्वाचा सामावेश आहे. १९८० आणि १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला क्रॅक महामारी, LAPD रॅम्पर्ट घोटाळा आणि 1992 च्या लॉस एंजेलस दंगली . San Andreas ने गेमप्ले घटक सादर केले जे नंतरच्या गेममध्ये सामाविष्ट केले गेले होते, ज्यात रोल-प्लेइंग -स्टाईल मेकॅनिक्स, कपडे आणि वाहन दोन्हीसह सानुकूलित पर्याय, क्रिया आणि मिनी-गेम्सची सविस्तर श्रेणी आणि जुगार खेळ सामाविष्ट आहेत. +मोकळ्या, नॉन-लिनियर वातावरणामुळे खेळाडूला गेम कसा खेळायचा आहे हे शोधून ते निवडण्याची अनुदा मिळते. जरी गेमद्वारे प्रगती करण्यासाठी आणि विशिष्ट शहरे आणि सामुग्री अनलॉक करण्यासाठी कथानक मिशन आवश्यक असले तरी, खेळाडू त्यांना त्यांच्या विश्रांतीनुसार पूर्ण करू शकतो. कथेचे मिशन न घेता, खेळाडू सॅन अँड्रियासच्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात मुक्तपणे फिरू शकतो, रेस्टॉरंटमध्ये जेवू शकतो किंवा लोकांवर हल्ला करून आणि विनाश घडवून आणू शकतो. उत्पात केल्याने अधिकाऱ्यांचे अवांछित आणि शक्य घातक लक्ष वेधले जाऊ शकते. जेवढी जास्त अराजकता निर्माण होईल तेवढाच बळकट प्रतिसाद: पोलीस "किरकोळ" उल्लंघने हाताळतील (पादचाऱ्यांवर हल्ला करणे, लोकांवर बंदुक दाखवणे, वाहने चोरणे, मनुष्यवधा इ.), तर SWAT संघ, फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि सैन्य उच्च इच्छित पातळींना प्रतिसाद देखील मिळतो. +खेळाडू विविध पर्यायी साईड मिशन्समध्ये भाग घेऊ शकतो जे त्यांच्या पात्राचे गुणधर्म वाढवू शकतात किंवा उत्पन्नाचे इतर स्रोत दे शकतात. मागील ग्रँड थेफ्ट ऑटो गेम्सच्या पारंपारिक साइड मिशन्सचा सामावेश आहे, जसे की टॅक्सी कॅबमधील प्रवाशांना खाली उतरवणे, आग विझविणे, जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये नेणे आणि सतर्कता म्हणून दुष्कर्मीशी लढा देणे. नवीन जोडण्यांमध्ये घरफोडी मिशन्स, पिंपिंग मिशन्स, ट्रक आणि ट्रेन ड्रायव्हिंग मिशन्स सामाविष्ट आहेत ज्यात खेळाडूला वेळेवर पोचवणी करणे आवश्यक आहे आणि ड्रायव्हिंग/फ्लायिंग/बोटिंग/बाईकिंग स्कूल, जे खेळाडूला त्यांच्या संबंधित वाहनांमध्ये वापरण्यासाठी कौशल्ये आणि तंत्रे शिकण्यास साह्य करतात.  +खेळाच्या सुरुवातीला सर्व स्थाने खेळाडूसाठी उघडी नसतात. काही लोकेल्स, जसे की मॉड गॅरेज, रेस्टॉरंट, जिम आणि दुकाने, विशिष्ट मिशन पूर्ण केल्यानंतरच उपलभ्य होतात. त्याचप्रमाणे, खेळाच्या पहिल्या भागासाठी, केवळ लॉस सँटोस आणि त्याच्या जवळची उपनगरे शोधासाठी उपलब्ध आहेत; इतर शहरे आणि ग्रामीण भागात पुन्हा अनलॉक करण्यासाठी विशिष्ट उपक्रमे पूर्ण करणे आवश्यक आहे. जर खेळाडूने गेमच्या सुरुवातीला लॉक केलेल्या ठिकाणी प्रवास केला, तर ते विमानात असल्यास SWAT संघ, पोलीस आणि पोलीस-नियंत्रित Hydras यांचे लक्ष वेधून घेतील. +त्याच्या पूर्ववर्ती ग्रँड थेफ्ट ऑटो ३ आणि व्हाइस सिटीच्या विरुद्ध, ज्याला जेव्हा खेळाडू शहराच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून हलवितो तेव्हा लोडिंग स्क्रीनची आवश्यकता असते, जेव्हा खेळाडू संक्रमणामध्ये असतो तेव्हा सॅन अँड्रियासमध्ये लोडिंग वेळा नसते. गेममधील केवळ लोडिंग स्क्रीन कट-सीन आणि इंटीरियरसाठी आहेत. सॅन अँड्रियास आणि त्याच्या पूर्ववर्तींमधील इतर भिन्नतेमध्ये सिंगल-प्लेअरवरून मल्टीप्लेअर रॅम्पेज मिशनवर स्विच करणे (पीसी आणि मोबाइल आवृत्त्यांमध्ये नसले तरी), आणि स्प्रे पेंट टॅगसह "लपलेले पॅकेजेस" बदलणे, लपविलेले कॅमेरा शॉट्स, हॉर्सशूज, आणि ऑयस्टर शोधण्यासाठी. +कॅमेरा, लढाई आणि लक्ष्यीकरण नियंत्रणे दुसऱ्या रॉकस्टार गेम, मॅनहंट मधील संकल्पना सामाविष्ट करण्यासाठी पुन्हा काम केले गेले, ज्यामध्ये विविध स्टेल्थ घटकांचा सामावेश आहे, [४] तसेच सुधारित आखण क्रॉसहेअर आणि आखण आरोग्य निर्देशक जे आखणाच्या रूपात हिरव्या ते लाल ते काळ्यामध्ये बदलते. आरोग्य अल्प होते. गेमची पीसी आवृत्ती माउस कॉर्डिंग लागू करते: क्रॉसहेअर सक्रिय करण्यासाठी खेळाडूला उजवे माऊस बटण धरून ठेवावे लागते आणि नंतर कॅमेरा सारखी आयटम शूट करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी माऊसचे डावे बटण दाबून किंवा धरून ठेवावे लागते. +या मालिकेत प्रथमच खेळाडूंना पोहता येईल आणि भिंतींवर चढता येईल. पाण्याखाली पोहण्याच्या आणि बुडकी मारण्याच्या क्षमतेचा खेळाडूवरही चांगला प्रभाव पडतो कारण पाणी यापुढे अगम्य अडथळा नाही जो खेळाडूला पूर्णपणे मारतो (जरी बुडणे शक्य आहे). अधिक फायर पॉवरसाठी, खेळाडू ड्युअल-वील्ड बंदुक करू शकतो किंवा अनेक टोळी सदस्यांसह ड्राईव्ह-बाय शूटिंग करू शकतो ज्यांना खेळाडूचे अनुसरण करण्यासाठी नेमले जाऊ शकते. सॅन अँड्रियासच्या आकारामुळे, HUD नकाशावर वेपॉईंट रेटिक्युल सेट केले जाऊ शकते, जे खेळाडूला गंतव्यस्थानापर्यंत पोचण्यास साह्य करते. +एकूण, ग्रँड थेफ्ट ऑटो ३ मधील अनुमाने ६० च्या तुलनेत गेममध्ये २१२ वेगवेगळी वाहने आहेत. नवीन जोडण्यांमध्ये सायकली, कंबाईन हार्वेस्टर, स्ट्रीट स्वीपर, जेटपॅक आणि ट्रेलर यांचा सामावेश आहे. कारचे भौतिकशास्त्र आणि वैशिष्ट्ये स्ट्रीट रेसिंग गेम्सच्या मिडनाईट क्लब मालिकेसारखीच आहेत, ज्यामुळे अधिक मध्य-एर वाहन नियंत्रण तसेच नायट्रस अद्यावत आणि सौंदर्यात्मक सुधारणा करता येतात. +इतर नवीन वैशिष्ट्ये आणि मागील ग्रँड थेफ्ट ऑटो गेममधील बदल सामाविष्ट आहेत: +रिलीझ झाल्यावर, ग्रँड थेफ्ट ऑटो: सॅन अँड्रियासला समीक्षकांची प्रशंसा मिळाली. प्लेस्टेशन २ इतिहासातील पाचव्या-उच्च रँक गेमसाठी समीक्षण समेकक मेटाक्रिटिकच्या मते, त्याला सरासरी ९५/१०० चा आढावा गुण मिळाला. IGN ने गेमला ९.९/१० (प्लेस्टेशन २ गेमला दिलेला सर्वोच्च स्कोअर) रेट केला आहे, त्याला प्लेस्टेशन २ साठी "सॉफ्टवेअरचा परिभाषित भाग" असे म्हटले आहे GameSpot ने गेमला ९.६/१० रेट केले, त्याला संपादकीय निवड पुरस्कार दिला. जेफ गेर्स्टमन म्हणाले, " सॅन अँड्रियास निश्चितपणे ग्रँड थेफ्ट ऑटो नावापर्यंत जगतो. खरं तर, हा मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळ आहे." सॅन अँड्रियासला 1UP.com नेटवर्क [७] कडून A रेटिंग आणि अधिकृत US PlayStation Magazine कडून १० पैकी १० स्कोअर देखील मिळाला आहे. खेळाच्या मोकळेपणाबद्दल, सॅन अँड्रियास राज्याचा आकार आणि आकर्षक कथानक आणि हिंकार अभिनय याबद्दल कौतुक केले गेले. गेमवरील बहुतेक टीका ग्राफिकल अपघात, वाईट व अव्यवस्थित कॅरेक्टर मॉडेल्स आणि कमी-रिझोल्यूशन टेक्सचर, तसेच विविध नियंत्रण समस्यांमुळे, विशेषतः शत्रूंवर स्वयं-नेम यांवरून झाली. काही समीक्षकांनी टिप्पणी केली की सॅन अँड्रियासमध्ये बरीच नवीन सामुग्री जोडली गेली होती, पण त्यातील अगदी थोडीशी परिष्कृत किंवा चांगली राबावणी केली गेली होती. [८] +प्रदर्शित झाल्यापासून, सॅन अँड्रियासला आजवरच्या सर्वोत्कृष्ट खेळांपैकी एक मानले जाते, आज खेळण्यासाठी एजच्या टॉप १०० गेम्समध्ये २७ व्या क्रमांकावर आहे. एजने घोषित केले की हा खेळ "स्वातंत्र्याची शेवटची अभिव्यक्ती आहे, पुढच्या-पिढीने हे सर्व परत आणण्यापूर्वी". [९] २०१५ मध्ये, गेम USgamer च्या २००० पासूनच्या १५ सर्वोत्कृष्ट खेळांच्या सूचिकेत ८व्या स्थानावर होता. [१०] +ग्रँड थेफ्ट ऑटो: सॅन अँड्रियासने युनायटेड स्टेट्समध्ये रिलीजच्या सहा दिवसांत २०.६ लाख प्रत विकल्या. [११] युनायटेड किंगडममध्ये, त्याअनुमाने ६,७७,००० प्रती विकल्या गेल्या आणि सुमारे £ 24 कमावले दोन दिवसांत £, [१२] आणि नऊ दिवसांत १ लाख प्रती विकल्या गेल्या. [१३] हा २००४ चा सर्वाधिक विकला जाणारा गेम होता, युनायटेड स्टेट्समध्ये ५० लाख प्रती विकल्या गेल्या, [१४] [१५] [१६] आणि युनायटेड किंगडममध्ये १०.७५ लाख प्रती विकल्या गेल्या. [१७] गेमने $२३५ लाख उत्पन्न केले पहिल्या आठवड्यात दशलक्ष उत्पन्न. [१८] +सॅन अँड्रियासच्या यशानंतर, रॉकस्टारने त्याचा पाठपुरावा करत रॉकस्टार लीड्सच्या दोन हॅन्डहेल्ड गेमसह केला - ग्रँड थेफ्ट ऑटो: लिबर्टी सिटी स्टोरीझ, १९९० च्या उत्तरार्धात सेट केला गेला आणि १९८० च्या दशकाच्या मध्यात ग्रँड थेफ्ट ऑटो: व्हाइस सिटी स्टोरीझ . दोन्ही प्लेस्टेशन पोर्टेबल हँडहेल्डसाठी विकसित केले गेले होते, आणि अनुक्रमे ग्रँड थेफ्ट ऑटो ३ आणि व्हाइस सिटीचे प्रीक्वेल म्हणून डिझाइन केले गेले होते, जरी सॅन अँड्रियासमध्ये चालू करण्यात आलेले काही घटक काढून टाकले, जसे की खाणे आणि व्यायाम करणे आणि पोहणे (जरी व्हाइस सिटी स्टोरीज पुन्हा- सादर केले, पण मर्यादित क्षमतेत). [१९] ही मालिका २००८ च्या ग्रँड थेफ्ट ऑटो ४ आणि २०१३ च्या ग्रँड थेफ्ट ऑटो ५ सह चालू राहिली. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5038.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4a2aca2032d1f6afa53817d67870d1b42b1793c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5038.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 42°57′41″N 85°39′21″W / 42.96139°N 85.65583°W / 42.96139; -85.65583 + +ग्रँड रॅपिड्स (इंग्लिश: Grand Rapids) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिशिगन राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (डेट्रॉईटखालोखाल) आहे. मिशिगनच्या पश्चिम भागात लेक मिशिगनपासून ४० मैल पूर्वेला ग्रॅंड नदीच्या काठावर वसलेल्या ग्रँड रॅपिड्स शहराची लोकसंख्या २०१० साली १.८८ लाख इतकी होती. +फर्निचर उत्पादनाच्या बाबतीत ग्रँड रॅपिड्सचा जगातील पाच सर्वात मोठ्या शहरांमध्ये उल्लेख होतो. त्यामुळे ह्या शहराला फर्निचर सिटी असे टोपणनाव मिळाले आहे. अमेरिकेचे ३८वे राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड ग्रँड रॅपिड्सचे रहिवासी होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5039.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19dab6cf2916720d9da29207e74d326086cdc2b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5039.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रांड रॅपिड्स हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील एक शहर आहे. हे शहर इटास्का काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,८६९ होती.[१] +या शहराचे नाव येथील मिसिसिपी नदीवर असलेल्या ५.६ किमी लांबीच्या मोठी ओढ असलेल्या पात्रावरून पडलेले आहे. या ओढीमुळे मिसिसिपी नदीवरील स्टीमबोटींचे हे सगळ्यात उत्तरेचे स्थानक होते. सध्या ही ओढ ब्लॅंडिन पेपर मिलने बांधलेल्या बंधाऱ्याखाली गेली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5061.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf43399fe1c92bf294cbede34813961fbd159bcb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5061.txt @@ -0,0 +1,4 @@ +ग्रंथपट्टी : (बुकप्लेट). एखाद्या ग्रंथाची मालकी दर्शविणारी नक्षीदार पट्टी. ही बहुदा ग्रंथवेष्टनाच्या आतील बाजूस लावण्यात येते. कधीकधी ती मुखपृष्ठाबरोबरच मलपृष्ठाच्या आतील बाजूसही लावल्याचे उल्लेख आढळतात. या ग्रंथपट्टीवर विविध प्रकारे नक्षीकाम करण्यात येत असून त्या नक्षीमध्ये तो ग्रंथ बाळगणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा निर्देश केलेला असतो. ग्रंथपट्टीवरील नक्षीकाम कधी काष्ठठसे, खोदकाम किंवा कोरीवकामाच्या द्वारे, तर कधी अम्लउत्कीर्णन किंवा शिलारेखनाच्या द्वारे करण्यात येते. अलीकडे ते छायाचित्रणाद्वारेही नक्षीकामाच्या प्रतिकृती उठवून केलेले दिसून येते. +ग्रंथपट्टीची मूळ कल्पनाच पाश्चिमात्त्य जगातील असून तिचे मूळ जर्मनी देशात आहे. ग्रंथपट्टीची सुरुवात नेमकी केव्हा झाली हे सांगणे कठीण असले, तरी १४५०—७० च्या दरम्यानच्या काळातील ग्रंथपट्टीनिर्मितीची +उदाहरणे आढळतात. योहानेस नाबेन्सबुर्ख, हिल्डेब्रांट ब्रांडेनबुर्ख व व्हिल्हेम फोन त्सेल या तिघांनी बनविलेल्या ग्रंथपट्ट्या याच काळातील असून त्या आद्य ग्रंथपट्ट्या समजल्या जातात. जर्मनीप्रमाणे सोळाव्या शतकात फ्रान्स, इंग्लंड, इटली, स्वीडन, हॉलंड, इ. यूरोपीय देशांत व अठराव्या शतकात अमेरिकेमध्येही ग्रंथपट्टी तयार होऊ लागली होती. ही ग्रंथपट्टी त्या काळी विविध प्रकारांनी तयार करण्यात येत असे. जर्मनीतील ग्रंथपट्टी अगदीच साधीसुधी असे तर त्या मानाने इंग्लंडमधील ग्रंथपट्टी थोडीशी कलापूर्ण असे. कधीकधी ती शस्त्रसंभारयुक्त असून त्यावर अलंकारविरहित एक साधी ढाल कोरण्यात येई, तर कधी शिरस्त्राण व त्या भोवती प्रमाणबद्ध तुऱ्यांचे आच्छादन असे आणि त्याखालील गुंडाळीवर ग्रंथ धारकाचे नाव किंवा एखादे बोधवाक्य उठविण्यात येई. पुढे अठराव्या शतकामधील ग्रंथपट्टी त्या मानाने अधिक नक्षीकामयुक्त झाली. ह्या प्रकाराला, ‘जॅकोबीन’ अशी संज्ञा मिळाली होती. या ‘जॅकोबीन’ वरील ढालीभोवती खवल्याच्या माशांच्या आकृत्या किंवा जाळीदार नक्षीकाम केलेले असे. ग्रंथपट्टीवरील नक्षीकामाच्या दुसऱ्या प्रकाराला ‘चिपेंडेल’ म्हणत. चिपेंडेलवरील नक्षीकामात अखंड ढाल नसे, तर सुशोभित वक्राकार वर्तुळांनी ती खंडित केलेली असे. त्यामुळे तिला निवडुंगाचा तिरकस आकार प्राप्त होई व ते नक्षीकाम एकप्रकारचे शुक्तिशिल्पनच वाटे. अशा ढालीभोवती कारागीर परंपरागत रचनाबद्ध फुलांच्या माळेऐवजी नैसर्गिक स्वरूपाच्या पाना-फुलांच्या डहाळ्या कोरीत असत. या नक्षीकामाच्या प्रकाराची सुरुवात प्रथम फ्रान्समध्ये झाली व नंतर तिचा प्रसार जर्मनीत व अन्य यूरोपीय देशांमध्ये झाला. या ग्रंथपट्टीवर कधीकधी एखादे भाकीत, ऐतिहासिक किंवा प्रतिकात्मक स्वरूपाचा अभिप्राय, एखाद्या व्यक्तीची प्रतिमा किंवा बोधवाक्य उठविण्यात येत असे. या बोधवाक्यातून बहुधा ग्रंथकाराच्या व्यवसायाचेही सूचन होत असे. +अशा प्रकारच्या ग्रंथपट्टीवरील नक्षीकाम म्हणजे एक कलात्मक आविष्कारच असतो. तो जगातील नामांकित कलाकाराने त्यावर अविष्कृत केलेला असतो. आल्ब्रेख्त ड्यूरर या प्रख्यात जर्मन कलाकाराने ग्रंथपट्टीवर उठविलेल्या कलाकृती अत्युत्कृष्ट म्हणून गणल्या जात. त्याच्यानंतर इतरही अनेक नामांकित कलाकारांनी आपापले वेगवेगळे आकृतिबंध ग्रंथपट्टीवर उठविले आहेत आणि तेही सर्वमान्य झाले आहेत. ग्रंथपट्टीवरील हे आकृतिबंध किंवा तिच्या आकाराबाबत कोणताही निश्चित स्वरूपाचा नियम नाही. दुपत्री (फोलिओ) कागदापासून तर अतिलहान चिटोऱ्यांपर्यंतच्या सर्व आकारांत ग्रंथपट्टी तयार करण्यात येते. तसेच त्यावर कलाकाराला हव्या त्या मोहक व आकर्षक आकृतिबंधाचा आविष्कारही करता येतो. तसेच ही ग्रंथपट्टी शुभ्र किंवा रंगीत कागदावर मुद्रित करून किंवा उत्तम चर्मपत्र, कमाविलेले कातडे अथवा एखाद्या धातूच्या तुकड्यावरही नक्षीकाम करून तयार करता येते. अलीकडील काळात छायाचित्रणाच्या साह्याने चित्राकृतियुक्त ग्रंथपट्टीची निर्मिती सुलभतेने होऊ लागली आहे. तिच्यातील आकर्षकता व नावीन्य प्रत्यही वाढत जाऊन हौशी लाकांचे ते एक आकर्षणच ठरत आहे. ग्रंथपट्टीच्या या हौसेमधूनच काही छांदिष्ट लोक पुरातन ग्रंथपट्ट्यांचा संग्रह करीत असतात. परस्परांच्या ग्रंथपट्ट्यांची आपापसांत देवाण-घेवाण करून ते आपल्या ग्रंथपट्टी—संग्रहात भर घालण्यात सदैव प्रयत्नशील असतात. जे. बी. एल्. वॉरेन या पाश्चात्त्य विद्वानाने तर त्या काळी ग्रंथपट्टीवर एक पुस्तकच लिहिले होते. त्याने आपल्या गाइड टू द स्टडी ऑफ बुकप्लेट (१८८०) या ग्रंथातून पुरातन ग्रंथपट्ट्यांची, त्यांच्या आकार-प्रकार वैचित्र्यांनुसार सर्वप्रथम वर्गवारी केली आहे. या वर्गवारीमुळे नवीन अभ्यासू व्यक्तींना बरेच मार्गदर्शन घडते व त्यांच्या छंदाच्या दृष्टीने त्यांना ज्ञानाचा एक नवा पैलू हस्तगत करता येतो. लंडन येथील ब्रिटिश म्यूझियम व न्यू हेवन येथील येल युनिव्हर्सिटी लायब्ररी, यांनी केलेला ग्रंथपट्टीसंग्रह सर्वांत मोठा असून त्यात सर्व प्रकारच्या ग्रंथपट्ट्या जतन करून ठेवल्या आहेत. अलीकडे ग्रंथालयात त्या ग्रंथालयाचे बोधचिन्ह व स्थापनावर्ष, ग्रंथाचा दाखल अंक, बोधांक इ. माहिती सुबकपणे नोंदविण्यासाठी ग्रंथपट्टीचा उपयोग पुष्कळदा केला जातो. अशी ग्रंथपट्टी ग्रंथाच्या मुखपृष्ठाच्या मागे चिकटवितात. ग्रंथपट्टी हे ग्रंथाचे सौंदर्यात्मक अंग बनले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5071.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa4fe90304750e984b29f4b3758eb9cbf5ba19ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5071.txt @@ -0,0 +1,9 @@ +विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). +तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. +This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information. +सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + +महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७ची अंमलबजावणी करण्याकरिता या अधिनियमातील तरतुदीनुसार "ग्रंथालय संचालनालय" या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार सार्वजनिक ग्रंथालय पद्धती प्रस्थापित करण्याकरिता सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना, परिरक्षण, संघटन, नियोजन आणि विकास यांची जबाबदारी ग्रंथालय संचालनालयाकडे सोपविण्यात आली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5118.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f24ab4beb18c70516db874fc3b619e1392026c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5118.txt @@ -0,0 +1,5 @@ +१९° २०′ ४२″ N, ७५° ३४′ ५५″ E +धारवाडी हे पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. गावात विविध जाती धर्माच्या लोकांची वस्ती आहे. त्यात मुख्यतः वंजारी, मराठा, गोपाळ, भिल्ल, मांग तसेच मुस्लिम या समाजाचे लोक राहतात. गावातील जिल्हा परिषदची शाळा शिक्षक व गावकरी यांच्या सहकार्याने तालुक्यातील पहिली केंद्रिय डिजीटल शाळा ठरली.गावाला मुळा धरणाच्या माध्यमातुन पिण्याच पाणी उपलब्ध होत. गाव हे दुर्गम्य व डोंगराच्या जवळील भागात असल्याने शेतीला पाऊसावरच अवलंबुन रहावे लागते. गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. पुढिल शिक्षणासाठी मुलांना ४ किमी अंतरावर चिंचोडी येथे जावे लागते. + +धारवाडी गावात एक ग्रामपंचायत कार्यालय आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_513.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb14becab29e13a86a4057a2b59cddcfd459d335 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_513.txt @@ -0,0 +1,2 @@ +खोलापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5134.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ebf04b4beb46135210596599c73efc65258d817 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5134.txt @@ -0,0 +1,88 @@ +ज्या भागातील ८५% लोकांचे जीवन शेती व शेतीवर आधारीत उद्योग-व्यवसायावर अवलंबून आहे. अधिकतर शेत जमीन हलकी व मध्यम व हलक्या प्रतीची असून संपूर्णतः पावसावर अवलंबून आहे, सिंचनाचे क्षेत्र फक्त ४.४३% इतके आहे.( संदर्भ : जनगणना २०११चा अहवाल ) ज्या भागातील मुख्य पीक ज्वारी असून आर्थिक पाहणी २०११ नुसार ज्वारी पीकाचे हेक्टरी उत्पादन ६९९ की. ग्रा. आहे. सरासरी जमीन धारणा २.७६% आहे. शेतमजूरी करणाऱ्या मजूरांना जेथे वर्षातील १८० ते २४० दिवसच बारमाही काम उपलब्ध असते, अन्य काळात हे मजूर कामासठी अन्यत्र हंगामी स्वरूपात स्थलांतरीत होऊन पावसाळ्यात आपापल्या गावी परत येत असतात. जिथे रोजंदारीचा दर प्रति दिन पुरुषासाठी २०० ते २५० पर्यंत आणि स्त्रियांसाठी १०० ते १५० रुपये असा आहे. सण २०११ च्या आर्थिक पाहणीनुसार  जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ५९,३९६/- इतके दर्शविण्यात आलेले आहे. +याचबरोबर लातूर जिल्हा ज्या विभागात येतो, त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर, या ठिकाणची आवाहणे वेगळ्या प्रकारची आहेत हे लक्षात येते. आमची संस्था ज्या भागात काम करते, तो ’ मराठवाडा ’ (१९४८ पर्यंत हैद्राबाद स्टेटचा अविभाज्यपणे राहिलेला भाग ) विभाग महाराष्ट्र राज्याचा भाग असला तरी हा विभाग सर्वार्थाने महाराष्ट्र राज्यापेक्षा वेगळा असा आहे, यामुळे या विभागाचा विकास महाराष्ट्र राज्याच्या बरोबरीने आतापर्यंत कधीच झालेला नाही,याची पाळे-मुळे इतिहासात आहेत. हा विभाग सातत्याने ७०० वर्षापेक्षा जास्त काळ इस्लामी सरंजामी राजवटीत राहिलेला आहे, शेवटी शेवटी हैद्राबाद स्टेट जरी ब्रिटिश अधिपत्याखाली असला तरी प्रत्यक्ष अमंल मात्र निजामाचाच राहिलेला आहे. ब्रिटिश राजवट जरी आम्हाला नको होती तरी,या राजवटीचे अप्रत्यक्षपणे आम्हा भारतीयांस कांही फायदे पण झालेले आहेत. हे सर्व फायदे जसे भारताच्या इतर भागाला मिळालेले आहेत, तसे हैद्राबाद संस्थानातील जनतेला मिळालेले नाहीत, प्रामुख्याने सर्वांसाठी शिक्षणाची समान संधी आणि प्रगतिशील विचार प्रवाह याबाबतची जी संधी अन्य भारतीयांना ब्रिटिश राजवटीत मिळाली ती, मराठवाडा सह हैद्राबाद संस्थानमधील जनतेला मिळालेली नाही,याचे फार मोठे दुरगामी परिणाम मराठवाडा भागावर झालेले आहेत. +मराठवाड्यासह निजाम स्टेटमधील साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प राहिले. १९३१ मध्ये ते प्रमाण ५% होते, १९४१ मध्ये ते ९.३ % होते. सन १९८१ च्या जनगणनेच्या समयी हे प्रमाण अवघे ३२.९%असे होते, अर्थात महाराष्ट्र राज्याच्या सर्वसामान्य साक्षरतेपासून हे प्रमाण १४.१२ % अंतरावर होते. मराठवाडा विभागात स्त्रियांचे साक्षरता प्रमाण १९७१ मध्ये १२.५७ आणि १९८१ मध्ये १८.२१ असे होते, म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या सर्वसामान्य प्रमाणाच्या निम्म्यावर होते. आता यात लक्षणीय सुधारणा झाली असली तरी अजूनही ३३% ग्रामीण महिला निरक्षरच आहेत. या सर्वांचा परिपाक म्हणून या भागातील बालीका विवाहाचे प्रमाण ३० ते ४०% असल्याचे पाहण्यास मिळते आहे. +अशा प्रकारची पार्श्वभूमि असलेल्या लातूर जिल्ह्यात, राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्या “ गावाकडे चला “ या संदेशातून प्रेरणा घेऊन ग्रामीण विकास लोक संस्था गेल्या तीन दशकापासून ग्रामीण भागातील लोकांच्या विकास आणि सामाजिक बदलाच्या कामात संलग्न आहे. व्यक्तीच्या जीवनात तीन दशकाचा कालावधि तसा मोठा असतो, पण संस्थेच्या जीवनात इतका कालावधि तसा फार मोठा नसतो. तरी सुद्धा आमच्या संस्थेकडे असलेली साधणे-सामुग्री, मनुष्यबळ आणि उपलब्ध असलेल्या वेळेचा जास्तीत जास्त वापर करून हाती घेतलेल्या कामात गुणवत्ता यावी, ती टिकून रहावी आणि उपलब्ध वेळेत जास्तीत जास्त कार्यक्रम पार पडावेत, ज्याचा बहुसंख्य ग्रामीण लोकांना फायदा व्हावा या दिशेने जाण्याचा संस्थेने सातत्याने प्रयत्न्केलेला आहे. आजवरच्या वाटचालीत संस्थेने केलेल्या कामातील प्रमुख उपलब्धी खालील प्रमाणे आहेत. +संस्था कार्याच्या मुख्य उपलब्धी : +१.     महिला मुक्ती प्रबोधन आणि सक्षमीकरण +१.     १९८० पुर्वी ज्यांनी अहमदपूर तालुका परिसरात स्त्रीमुक्तीच्या लढ्याची मुहर्तमेढ रोवली,त्या पहिल्या स्त्री कार्यकर्त्या कॉ. अनुसयाबाई नखाते यांचा वेठबिगार मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी अग्निवेश यांच्या हस्ते जाहीर सत्कार करून ग्रामीण विकास लोक संस्था, या संस्थेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. +२.     १९८४ मध्ये उदगीरच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीच्या बलात्कार आणि खून प्रकरणी अहमदपूर येथील महिलांच्या वतीने अहमदपुरच्या इतिहासातील पहिला भव्य मोर्चा काढण्यात आला. +३.     महिला मुक्ती प्रबोधनासाठी सातत्याने प्रतिवर्षी अनेक गावातून प्रबोधन मेळावे आणि सभांचे आयोजन करण्यात आले. +४.     डाक्रा गटांची निर्मिती आणि प्रभावी अमलबजावणी +५.     लातूर आणि परभणी जिल्ह्यात बचत गट चळवळ सुरू करणारी पहिली संस्था. +६.     संस्थेच्या माध्यमातून दुर्बल घटकातील , विशेषतः परित्यक्ता आणि विधवा अशा  महिलांनाचे ८० बचत गट तयार करून त्यांना सक्षम केले. या माध्यमातून संस्थेच्या वतीने सात लाखांचे अर्थ साह्य देऊन जोडधंदा उभा करणेसाठी मदत केली. +७.     मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटणेकडून आयोजित राज्यस्तरीय स्त्रीमुक्ती यात्रेचे अहमदपूर येथे भव्य स्वागत आणि कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन +८.     म्रराठवाडा स्तरावरील स्त्री हक्क परिषदेचे भव्य आयोजन, ज्यात २००० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. +९.     पीडीत परित्यक्ता महिलांना कायदा सल्ला साह्य मिळालेमुळे ३०० पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला, यापैकी १५२ प्रकरणात तडजोड झाली, ५६ जणींना नुकसानभरपाई मिळाली, पैकी १६ जणींना जमीनीवरचा हक्क मिळाला. +१०.  लातूर  उस्मानाबाद भूकंप पुनर्वसन कामात “ परित्यक्ता महिलांसाठी निवारा “ मागणी साठी दिर्घकाळ पर्यंत लढा आणि अंतिमतः परित्यक्ता महिलांसाठी त्या त्या गावात भुखंड उपलब्ध करून देणेबाबाबतचा राज्य शासनाचा ऎतिहासिक निर्णय. याच बरोबर पुनर्वसनात मिश्र वस्ती मागणीसाठी आंदोलन करणारी ऎकमेव संस्था. +११.  संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमात महिलांचा सक्रीय सहभाग असलाच पाहिजे असे धोरण निश्चित करून ते अमलात आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. +२.     ग्रामीण कामगारासाकांसाठीचे कार्य. +शेतमजूरांना बारमाही काम उपलब्ध व्हावे,समान व किमान वेतनाची अमलबजावणी आणि शेतमजूरांच्या संरक्षणासाठी केंद्रीय कायदा व्हावा या उद्देशाने जवलपास १५ वर्षे चळवळ चालविण्यात आली,यात रोहयो कामाची दरवर्षी मागणी आणि अलबजावणी याचा समावेश राहिलेला आहे..   +  बालमजूरी निर्मुलन आणि शिक्षण कार्यक्रम : +        मराठवाडा कदाचित महाराष्ट्रात बालमजूरीच्या प्रश्नावर कामाचा प्रारंभ करणारी “ ग्रामीण   +       विकास लोक संस्था “ ही पहिली संस्था असावी,तसेच काम करणाऱ्या मुलांसाठी “  ’ +        बालकामगार ’ “असा शब्दप्रयोग करणारी पण ही संस्था पहिलीच असावी. +१.    संस्थेने १९८८ पासून बालमजूरी निर्मुलन आणि शिक्षणासाठी विविध प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. अनौपचारिक शिक्षण, ब्रीजकोर्स कॅम्प, बालमजूरी निर्मूलनासाठी शिक्षण जागॄती अभियन आणि संगणकाच्या माध्यमातून साक्षरता आणि अभ्यास. +२.     संस्थेने चालविलेल्या अनौपचारिक शिक्षणाच्या कार्यक्रमातून किमान ५००० पेक्षा जास्त मुलांनी लाभ घेतलेला आहे, पैकी १००० पेक्षा जास्त मुलांनी पुन्हा शाळा प्रवेश केला, ज्यातील ५०० मुलांनी इयत्ता ४थी किंवा ७वीची बहिस्थ स्वरूपात परिक्षा देऊन पुढील इयत्तेत प्रवेश प्राप्त केलेला आहे. +३.    लातूर – उस्मानाबाद भूकंपग्रस्त भागातील शालाबाह्य मुलांसाठी चालविलेल्या ब्रीज कोर्स कॅम्प शिक्षण कार्यक्रमाचा १२५ मुलांनी लाभ घेतला. +४.    लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील ६ तालुका स्तरावर बालमजूरी निर्मूलन आणि मुलांच्या शिक्षणासाठी “ बालमजूरी निर्मूलनासाठी शिक्षण जागृती अभियान “ यशस्वीपणे चालविण्यात आले. +५.    १९९२ साली स्थापित झालेल्या आणि राष्ट्रीय स्तरावर बालमजूरी निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या “ बालमजूरी विरोधी मोहीम ’ या संघट्नेचे आम्ही संस्थापक सदस्य असून संस्थेने या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी ७ वर्षे कार्यरत राहून हे काम यशस्वीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. +६.     मराठवाडा स्तरावर आयोजित केलेल्या “ बालमजूरी निर्मूलन यात्रेचे “ संस्थेने नेतॄत्व करून “ बालमजूरी निर्मूलनाचा संदेश मराठवाड्यातील २४ तालुक्यांतील दिड लाख लोकांपर्यंत पोहंचविला आहे. +७.    वेठबिगार मोर्चाच्या वतीने लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातून काढण्यात आलेल्या “ वेठगारी आणि बालमजूरी निर्मूलन प्रबोधन यात्रेचे “ नेतॄत्व पण ग्रामीण विकास लोक संस्थे केले आहे. +४ . हैद्राबाद मुक्ती सुवर्णमहोत्स्व निमित्ताने: +     हैद्राबाद मुक्ती सुवर्ण महोत्सव निमित्ताने संस्थेने १७ सप्टे. ते २ ऑक्टो.1998 या काळात     +     मराठवाड्यातील ६९ हुतात्मा स्मारंकाच्या मार्गे  “ राष्ट्रपिता महात्मा गांधी विचार यात्रा “     +     काढून, हैद्राबाद मुक्ती संग्रामात आपल्या प्राणांची  आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली +     अर्पित करण्यात आली. ही यात्रा २७०० की. मी. पेक्षा  अधिक अंतराची होती. या काळात   +     यानुषंगाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमापैकी मराठवाडा विभागातील हा सर्वाधिक विशाल   +     कार्यक्रम होता, तो यश्स्वीपणे पार पडला याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.या यात्रेच्या +     काळात १) हैद्राबाद मुक्ती लढ्याचा इतिहास, २) मराठवाड्याचे मागासलेपण आणि ३) राष्ट्रपिता +     म. गांधी यांचे विचार यानुषंगाने गावोगावी लोकसंवाद करण्यात आला. +५ . नैसर्गिक संसाधने व्यवस्थापन कार्यक्रम: +१.    पाणलॊट विकास कार्यक्रम – सोरगा गाव +२.    नैसर्गिक संसाधणे व्यवस्थापन कार्यक्रम – केकतसिंदगी +३.    इंडो-जर्मन पाणलॊट विकास कार्यक्रम  नरवटवाडी – येलदरवाडी +४.    अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम – ६ गावे +५.    एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम – ग्रामस्थांना प्रशिक्षण +उपरोक्त कार्यक्रम अमलबजावणी परिणामी – +१.    उपरोक्त उल्लेखित कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूण १२ गांवांच्या शिवारात ५००० हेक्टर क्षेत्रावर पाणलोट विकास कार्यक्रम राबऊन वाहून जाणाऱ्या मातीचे संरक्षण करण्यात आले. या कामामुळे प्रत्यक्षात २ लाख मनुष्यदिवस काम उपलब्ध झाले. आणि त्या त्या गावात सर्वांसाठी बारमाही रोजगार उपलब्ध झाला. +२.    कार्यक्रम कार्यान्वीत करण्यापूर्वी सर्वच्या सर्व गावे पाणी टंचाईग्रस्त होती, या सर्व गावात आजच्या परिस्थितीत मुबलक पाणी उपलब्ध आहे. +३.    शेतजमीनीची उत्पादकता वाढल्यामुळे गावातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे, त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले गेले आहे. +४.    पूर्वीपेक्षा सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे मजूरांचे होणारे हंगामी स्थलांतर थांबले आहे. +५.    या कार्यक्रमात महिलांचा सक्रीय सहभाग असलेमुळे, त्यांचा निर्णयप्रक्रीयेतील सहभाग वाढला आहे. +६ . पडीक विहिरीची दुरुस्ती आणि नवीन विहिरीचे मार्फत +   शेती आणि पीण्याच्या पाण्याची उपलब्धी. +१.    एम डी डी पी कार्यक्रमांतर्गत अल्पभुधारक शेतकऱ्यां साठी संस्थेने ५५ विहीरी खोदून दिल्या तसेच ४९ जुन्या विहिरी दुरुस्त करण्यात आल्या. +२.    यामुळे १४३ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली, ज्याचा एकूण ३३७ अल्पभूधारकांना फयदा झाला. +३.    तसेच या उपलब्धीमुळे १८ गावातील ५४० कुटुंबाला पीण्याचे पाणी उपलब्ध झाले. +७ . बालीका विवाह प्रतिबंध कार्यक्रम : +   संस्थेच्या वतीने अहमदपूर तालुक्यातील ३० गावातून २००६ ते २०१२ या   +   कालावधित “बालीका विवाह प्रतिबंध “ कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रम सुरू   +   करणेपूर्वी या भागातील बालीका विवाहाचे प्रमाण ५८% होते, ते आज हे प्रमाण +   ३०% वर आलेले आहे. +८.    एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत +     गावस्तरावील प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग +     भारत सरकर आणि राज्य शासनाच्या साह्यातून कार्यरत असलेल्या एकात्मिक पाणलोट   +     व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत गावस्तरावर द्यावयाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात संस्था सहभागी +     असून यानुषंगाने लातूर जिल्ह्यातील एकूण ३६ गावातील प्रशिक्षणारथींना प्रशिक्षण देण्याची +     जबाबदारी शासनाने आमच्या संस्थेवर सोपवलेली असून संस्था हा कार्यक्रम सक्षमपणे राबवत +     आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्थेने ५ वर्षात एकूण २०० पेक्षा अधिक प्रशिक्षण +      कार्यक्रमाच्या माध्यमातून १६,७२५ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिलेले आहे. +९.    हवामान बदल स्वीकृतीकरन कार्यक्रम +     अफार्मच्या सहकार्याने संस्था अहमदपूर, जि. लातूर या भागातील चार गावातून “ हवामान   +     बद्ल स्वीकृतीकरन कार्यक्रमात सक्रीयपणे सहभागी असून काळाची गरज ओळखून भविष्यात +     या कामाची व्याप्ती आणि कार्यक्षा वाढवण्याचा निर्णय संस्थेने घेतलेला आहे. +१०. विहीर पुनर्भरन कार्यक्रम +सन २०१४-१५ आणि २०१५-१६ च्या अवर्षण पार्श्वभूमिवर काळाची गरज लक्षात घेऊन भविष्यात अधिक पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा या हेतूने संस्थेच्या मार्फत विहीर पुनर्भरन कार्यक्रम हाती घेण्यात आला असून आतापर्यंत दोन गावातील एकूण १३ विहीरींचे पुनर्भरन करण्यात आले असून, याचा भविष्यात शेतकऱ्यांना अधिक पीक उत्पादन घेण्यास साह्य होणार आहे. या कामासाठी पुणे येथील कोरेगाव पार्क क्लब आणि स्पेक्ट्रम ग्रुप यांनी स्वयंस्फुर्त साह्य केलेले आहे. +---------------------------------------------------------------------------------------- +संपर्कः मच्छींद्र गोजमे, अध्यक्ष, ग्रामीण विकास लोक संस्था (फीड), कराड नगर, नांदेड रोड अहमदपूर, +जि. लातूर, महाराष्ट्र – ४१३५१५ [[१]]  , Ph. No 7507752452 +Our Sites : +https://sites.google.com/site/pirdlatur +https://www.youtube.com/user/mgojame +https://balikavikas.wordpress.com +http://www.facebook.com/pird.latur +http://facebook.com/machhindra.gojame +https://twitter.com/pird_latur +https://in.linkedin.com/in/machhindragojame +https://www.youtube.com/user/pirdlatur +http://m-gojame.blogspot.in/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5181.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ef5fb5d420b6c8c838cf9088444b87075bf9b4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5181.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रीन काउंटी, ओहायो ही अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ८८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रीन काउंटी, ओहायोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5187.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94f78084be95edbeea93363160db6940374c7da3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5187.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रीन काउंटी, पेनसिल्व्हेनिया ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रीन काउंटी, पेनसिल्व्हेनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5199.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b82e31b0acd274503c24e2c842aad65f7a4761d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5199.txt @@ -0,0 +1,14 @@ +उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचे होम ग्राउंड असलेले आणि प्रकाशझोताची सुविधा असलेले भारतातील कानपूर शहरामध्ये वसलेल्या ग्रीन पार्क स्टेडियम ह्या बहुउपयोगी मैदानाची आसनक्षमता ३३,००० इतकी आहे. [२] सदर मैदान उत्तर प्रदेश क्रीडा विभागाच्या नियंत्रणात आहे. उत्तर प्रदेशतील ह्या एकमेव आंतरराष्ट्रीय मैदानावर अनेक आंतरराष्ट्रीय कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. त्याशिवाय विवो आयपीएलचे २ सामने १९ आणि २१ मे २०१६ रोजी येथे खेळवले गेले होते. जगातील सर्वात मोठा हाताने बदलावा लागणारा धावफलक ह्या मैदानावर आहे. गंगा नदी जवळ वसलेले हे मैदान भारतातील दुसरे सर्वात मोठे मैदान आहे. मैदानाचे नाव हे येथे घोडदौडीला येणारी ब्रिटिश महिला मॅडम ग्रीनच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ह्या मैदानाचे टोपण नाव 'बिलियर्ड्स टेबल' असे आहे. मैदाना समोर असलेल्या मॅकरॉबर्ट हॉस्पिटलमध्ये जन्मलेला दिवंगत क्रिकेट खेळाडू आणि प्रशिक्षक बॉब वूल्मरच्या आठवणीत सदर मैदानाला वूल्मर्स टर्फ असेही संबोधले जाते. +१९४० च्या दशकात घोडदौडीचा सराव करणाऱ्या मॅडम ग्रीनच्या नावावरून ह्या मैदानाचे नाव ग्रीन पार्क असे पडले. +मैदानाच्या मागून वाहणाऱ्या गंगा नदीच्या किनाऱ्याजवळ कानपूर शहराच्या इशान्येकडील सिव्हिल लाईन्स येथे हे मैदान वसलेले आहे. भारतातील हे एकमेव मैदान आहे जेथे विद्यार्थ्यांसाठी एक गॅलरी उपलब्ध आहे. ग्रीन पार्क वर जगातील सर्वात मोठा हाताने बदलावा लागणारा धावफलक आहे. [३] त्याशिवाय मैदानामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान वापरल्या जाणाऱ्या दोन व्हिडियो स्क्रीन सुद्धा आहेत. +भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी विजय डिसेंबर १९५९ मध्ये येथे नोंदवला होता. टर्फवर खेळवला गेलेला हा पहिलाच सामना होता [४] ऑफ-स्पिनर जसु पटेल ह्यांची १४ बळींची कामगिरी भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची ठरली. +१९५८/५९ मध्ये सुभाष गुप्तेने वेस्ट इंडीजचे १०२ धावांमध्ये ९ गडी बाद केले, यष्टिरक्षक नरेन ताम्हाणेने झेल सोडल्यामुळे तो केवळ लान्स गिब्सला बाद करु शकला नाही. +१९५७ नंतर ह्या मैदानावर भारताने आजवर फक्त दोन कसोटी सामने गमावले आहेत ते वेस्ट इंडीज विरुद्ध. १९५८ मधील सुभाष गुप्तेची स्वप्नवत कामगिरी वेस हॉलच्या १० बळींमुळे झाकोळून गेली आणि भारताच्या १९८३ च्या विश्वचषक विजयाचा आनंद माल्कम मार्शलच्या भीतीदायक गोलंदाजीने हिरावून घेतला. +ह्या मैदानावर सर्वात जास्त कसोटी धावा करण्याचा विक्रम गुंडप्पा विश्वनाथच्या (७७६ धावा) नावावर आहे. ज्यामागोमाग सुनील गावस्कर (६२९ धावा) आणि मोहम्मद अझरुद्दीन (५४३ धावा) ह्यांचा क्रमांक लागतो. कसोटी क्रिकेटमध्य कपिल देवने मैदानावर सर्वात जास्त २१ गडी बाद केले आहेत आणि त्यामागोमाग हरभजनसिंगने २० गड्यांना तंबूत धाडले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने ह्या मैदानावर सर्वाधिक ३४२ धावा केल्या आहेत, त्यान तर विनोद कांबळीने २१७ तर सौरभ गांगुलीने २०८ धावा फटकावल्या आहेत. सर्वात जास्त ९ एकदिवसीय बळी जवागल श्रीनाथ आणि त्यानंतर अजित आगरकरच्या (८ बळी) नावावर आहेत. +एंड्स +मैदानाजवळ असलेल्या एल्गिन मिल आणि डीएव्ही कॉलेजमुळे येथील एंडला मिल एंड आणि होस्टेल एंड अशी नावे दिली गेली आहेत. +खेळपट्टी +मैदानाची खेळपट्टी नेहमीच फिरकी गोलंदाजांना मदत करत असलेली आहे. जसु पटेल, सुभाष गुप्ते आदींनी याचा फायदा घेतला. +ह्या मैदानांवर खेळवल्य गेलेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[५] +ह्या मैदानांवर खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[६] +ह्या मैदानांवर खेळवल्या गेलेल्या टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[७] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5222.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5703105209790037a36c50f5794959188123fa39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5222.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रीनली काउंटी, ॲरिझोना ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र क्लिफ्टन येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,५६३ इतकी होती.[१] +ग्रीनली काउंटीची रचना १९०९मध्ये झाली. या काउंटीला या प्रदेशात सुरुवातीस राहणाऱ्या मेसन ग्रीनली या युरोपीय व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5227.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb68fff13797a9856b0e076cecb35907f0caae57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5227.txt @@ -0,0 +1,3 @@ + +ग्रीनिच ( London Borough of Greenwich ) हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहरातील एक बरो आहे. ग्रीनिच ह्या नगराला मोठे भौगोलिक महत्त्व आहे. पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (०० रेखांश) ग्रीनिच ह्या शहरामधून जाते. यूटीसी ह्या जागतिक प्रमाणवेळेच्या एककासाठी ग्रीनिच प्रमाणवेळ हे प्रमाण मानले जाते. +गुणक: 51°30′N 00°27′W / 51.500°N 0.450°W / 51.500; -0.450 diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5262.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f35cfe9a2604f11333bb9b0509ad26a2858ea70e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5262.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रुपो सान्तान्देर हा स्पेनमधील बँका व इतर आर्थिक कंपन्यांचा समूह आहे. बांको सान्तान्देर ही त्यातील प्रमुख कंपनी आहे. याचे मुख्यालय कांताब्रिया राज्यातील सान्तान्देर येथे आहे.[१] ग्रुपो सान्तान्देरचे समभाग माद्रिद, न्यू यॉर्क, लंडन, साओ पाउलो, बॉयनोस एर्स, मेक्सिको सिटी, वॉर्सो आणि लिस्बन शेर बाजारांमध्ये विकले जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5280.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26d4fea1e392594bf59ecf1d2da76da417bc0f70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5280.txt @@ -0,0 +1,7 @@ +ग्रँड स्लॅम ह्या टेनिस खेळामधील चार सर्वात मोठ्या, महत्त्वाच्या व मानाच्या स्पर्धा आहेत. ह्या चार स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन व यू.एस. ओपन ह्या आहेत. +ऑस्ट्रेलियन ओपन ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात दरवर्षी जानेवारी महिन्यात, फ्रेंच ओपन फ्रान्समधील पॅरिस शहरात मे-जून महिन्यात, विंबल्डन युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरात जून-जुलै महिन्यात तर यु.एस. ओपन अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात सप्टेंबर महिन्यात भरवली जाते. ह्यांपैकी ऑस्ट्रेलियन ओपन व यू..एस. ओपन ह्या स्पर्धा हार्ड कोर्टवर, फ्रेंच ओपन तांबड्या मातीच्या कोर्टवर तर विंबल्डन स्पर्धा हिरवळीच्या कोर्टवर खेळवली जाते. +ह्या चारही स्पर्धा एकाच वर्षात जिंकणारा खेळाडू ग्रँड स्लॅम पूर्ण करतो. परंतु ग्रँड स्लॅम पूर्ण करणे हे विधान हल्ली चारही ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या (एकाच वर्षामध्ये नसल्या तरीही) खेळाडूंसाठी देखील वापरले जात आहे. +आजवर टेनिसच्या इतिहासामध्ये केवळ सात पुरुष व ९ महिलांनी चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे. ब्यॉन बोर्ग, जॉन मॅकएन्रो, पीट सॅम्प्रास, बोरिस बेकर, व्हीनस विल्यम्स, जस्टिन हेनिन इत्यादी अनेक यशस्वी टेनिस खेळाडूंना ग्रँड स्लॅम पूर्ण करण्यात अपयश आले आहे. + +खालील यादीत किमान सहा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारे आजी व माजी टेनिस खेळाडू दर्शवले आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5316.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5316.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_533.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51bad86aad2170b810d1b623cb840c1c4e7960da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_533.txt @@ -0,0 +1 @@ + ख्याति ( संस्कृत :ख्याति ) ही दक्ष राजाच्या २४ मुलींपैकी एक आहे. तिचा जन्म दक्षाची पत्नी प्रसूतीच्या पोटी झाला. [१] दक्ष राजाला त्यांची पत्नी पंचजनी (विरिणी) हिच्याकडून आणखी ६२ मुले असल्याचे मानले जाते. [२] [३] .त्यातील ख्याती नावाच्या कन्येचा विवाह भृगु ऋषीशी झाला आहे. ख्यातीला धाता आणि विधाता हे दोन मुलगे, तसेच लक्ष्मी ही एक मुलगी आहे. [४] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5371.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..524fa1972f8b1373e7c5d15e68af66bdb7ef3c21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5371.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रे ग्लोबल ग्रुप हा एक जागतिक जाहिरात आणि विपणन एजन्सी आहे जिचे न्यू यॉर्क [१] शहरात मुख्यालय आहे. यांचे ४३२ कार्यालये १५४ शहरांमध्ये कार्यरत आहेत. ती कार्यालये ९६ देशांत विखुरलेली आहेत. चार भौगोलिक विभागांमध्ये संघटित केले: उत्तर अमेरिका; युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका, आशिया-पॅसिफिक आणि लॅटिन अमेरिका. +कम्युनिकेशन ग्रुप डब्ल्यु पी पी ग्रुपच्या युनिटच्या रूपात, ग्रे ग्लोबल ग्रुप ब्रान्डेड स्वतंत्र बिझनेस युनिट चालविते. ते युनिट जाहिरात, थेट विपणन, जनसंपर्क, सार्वजनिक संबंध, ब्रांड विकास, ग्राहक संबंध व्यवस्थापन, विक्रीचा प्रचार, परस्परसंवादी विपणन या क्शेत्रात काम करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5400.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67932b9500b982fcebd3d0c848bf9475cb47f0cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5400.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेग रियाका लव्हरिज (जानेवारी १५, इ.स. १९७५:पामरस्टोन, न्यू झीलँड - ) हा  न्यूझीलंडकडून एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5425.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5425.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18a70368c1a0fcc2eca8315cc25c7a1c8367ca91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5425.txt @@ -0,0 +1,4 @@ +क.सा. पदार्पण: २१ जुलै, १८९० +शेवटचा क.सा.: २६ ऑगस्ट, १८९३ +दुवा: [१] + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5427.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4cf21dcaa7516208c91629a1f2f61aa2c39f9d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5427.txt @@ -0,0 +1,15 @@ +ग्रेगोर मेंडेल (२० जुलै, इ.स. १८२२ – ६ जानेवारी, इ.स. १८८४) हे धर्मगुरू होते. यांनी अनुवंशशास्त्राचा विकास केला व अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम शोधून काढले. +ग्रेगोर जोहान मॅडेल (चेकः Řehoř Jan Mendel; [1] 20 जुलै 1822 [2] - 6 जानेवारी 1884) (इंग्रजी / मॅंदॉल /) एक वैज्ञानिक, ऑगस्टिनियन शुक्रवार आणि ब्रोवा येथील सेंट थॉमस ॲबीचा मठाचा मोरोपियातील मार्गारिएट . मेंडल जर्मन भाषिक कुटुंबात जन्मला [3] ऑस्ट्रियन साम्राज्य (आजचे चेक रिपब्लिक)च्या सिलेसियन भागामध्ये आणि आनुवांशिक विज्ञानाचे आधुनिक विज्ञान संस्थापक म्हणून मरणोत्तर मान्यता प्राप्त केली. शेतक-यांना हजारों वर्षांपासून माहीत होते की जनावरे आणि वनस्पतींचे संकर प्रजाती काही उपयुक्त गुणधर्मांना हातभार लावू शकतील, परंतु 1856 आणि 1863च्या दरम्यानच्या मेंडलच्या मटारांच्या वनस्पतींचे प्रयोग आनुवंशिकतेचे अनेक नियम बनले जे आता मेंडेलियन वारसाचे नियम म्हणून ओळखले जातात. [4] == +झाडाची उंची, झाडाची आकार आणि रंग, बियाणे आकार आणि रंग आणि फ्लॉवरचे स्थान आणि रंग: मेंडेलने वाटाणा रोपेच्या सात वैशिष्ट्यांसह कार्य केले. उदाहरण म्हणून बियाण रंगाचा वापर करणे, मेंडलने सिद्ध केले की जेव्हा खरे-प्रजनन पिवळ्या वाटाणा आणि खऱ्या प्रजननयुक्त हिरवे वाटाणे, त्यांचे संतती नेहमी पिवळ्या बियांचे उत्पादन करते. तथापि, पुढील पिढीतील, हिरव्या मटार 1 हिरवा ते 3 पिवळाच्या गुणोत्तरामध्ये पुन्हा आला. या घटनेचे वर्णन करण्यासाठी, मेंडेलने विशिष्ट गुणांच्या संदर्भात "अप्रभावी" आणि "प्रबळ" शब्द वापरला. (मागील उदाहरणातील, हिरवा रंग, ज्याला पहिल्या पिढीतील पिढी मध्ये गायब असल्यासारखे दिसते आहे, तो मागे हटलेला आहे आणि पिवळ्या प्रभावाखाली आहे.) त्याने 1866 मध्ये आपले कार्य प्रकाशित केले, अदृश्य "घटक" प्राणवायूच्या प्रादुर्भावांचे निर्धारण करणे. +20 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत (तीन दशकांहून अधिक काळ) त्यांच्या कायद्यांची पुनर्रचना करून मेंडेलच्या कार्याचा गहन महत्त्व ओळखला जात नव्हता. [5] एरिच फॉन सशरकमक, ह्यूगो डी व्ह्रीस, कार्ल कोर्रेन्स आणि विल्यम जास्पर स्पिलमन यांनी स्वतंत्रपणे मॅंडेलच्या प्रायोगिक निष्कर्षांविषयीचे अनेक स्वतंत्रपणे पडताळले, आधुनिक जननशास्त्रांच्या युगात प्रवेश केला. +चार्ल्‌स डार्विन यांच्या उत्क्रांतिवाद या विचारातील म्हणण्याप्रमाणे गुणधर्म बदलून नव्या जाती कशा निर्माण होतात, हे बघण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींच्या लागवडी करून त्यांच्यावर प्रयोग केले. त्यातील अनुमानांवरून अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम मांडले. +जीवन आणि कारकीर्द +मेंडल मोरिव्हायन-सिलेसियन बॉर्डर, ऑस्ट्रियन साम्राज्य (आता चेक रिपब्लिकचा एक भाग) येथे हनीकिस (जर्मनमधील हेनजेंडोर्फ बी ओड्राउ) येथे जर्मन भाषिक कुटुंबात जन्म झाला. [3] तो ॲंटोन आणि रोझिन (श्विर्ट्लिच) मेंडलचा मुलगा होता आणि त्याची एक मोठी बहीण वरुणिका आणि एक धाकटा थेरेसिया होती. ते किमान 130 वर्षांपासून मेंडेल कुटुंबाच्या मालकीची असलेली शेतीवर राहिली आणि काम करत होती. [6] त्यांच्या लहानपणापासूनच मेंडेल माळीच्या रूपात काम करीत होते आणि मधमाश्या पाळत असत. नंतर, एक तरुण म्हणून त्याने ओपेवा (जर्मन भाषेत ट्रोपपु ला) मध्ये जिम्नॅशियममध्ये प्रवेश केला. आजारपणामुळे त्याला जिमनॅझियमच्या अभ्यासात चार महिने बंद करावे लागले. 1840 ते 1843 पर्यंत, त्यांनी वैद्यकीय आणि सैद्धांतिक तत्त्वज्ञान आणि भौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास केला, ऑलओमोक विद्यापीठाच्या तत्त्वज्ञानाच्या संस्थेत, आजारपणामुळे आणखी एक वर्ष बंद होते. त्यांनी आपल्या शिक्षणासाठी आर्थिक भर घालण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि थेरेसीयाने त्याला हुंडा दिला. नंतर त्याने तीन मुलांच्या पाठीराख्यांना मदत केली, त्यातील दोन डॉक्टर बनले. तो भाग मध्ये एक भुरळ बनला कारण त्याला स्वतः साठी पैसे न देता शिक्षण प्राप्त करण्यास सक्षम केले. [7] एक संघर्षरत शेतकरी मुलगा म्हणून, मठवासी जीवन, त्याच्या शब्दांत, त्याला "उपजीविका साधनसंपत्तीबद्दलची सतत चिंता" वाचली. [8] त्याला ग्रेगोर (Řehoř in Czech) [1] नाव देण्यात आले [1] ऑगस्टियन फरारर्स. [9] +जेव्हा मेंडेल तत्त्वज्ञानाच्या फॅकल्टीमध्ये प्रवेश करीत होता तेव्हा नैसर्गिक इतिहास आणि कृषी विभागाचे नेतृत्व जॉन कार्ले नस्लेर यांच्या नेतृत्वाखाली होते, ज्यात वनस्पती आणि प्राण्यांच्या आनुवंशिक लक्षणांचा विशेषतः मेंढींचा व्यापक शोध होता. त्याच्या भौतिकशास्त्रज्ञ फ्रेडरिक फ्रांझ यांच्या शिफारशीनुसार, [10] मेंडलने ब्रोनोतील ऑगस्टियन सेंट थॉमसची अभय (जर्मनमधील ब्रुनन) मध्ये प्रवेश केला आणि पुजारी म्हणून त्यांचे प्रशिक्षण सुरू केले. जोहान मॅडेल जन्माला, तो धार्मिक जीवन प्रविष्ट वर नाव ग्रेगोर घेतला मेंडलला पर्यायी हायस्कूल शिक्षक म्हणून काम केले. 1850 साली, त्यांनी प्रमाणित हायस्कूल शिक्षक होण्यासाठी त्याच्या परीक्षेत, तोंडी भाग, तीन भागांचा शेवटचा अपयशी ठरला. 1851 मध्ये त्यांना व्हिएन्ना विद्यापीठात एबॉट सी. एफ. नॅपच्या प्रायोजकत्वाखाली शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले जेणेकरून त्यांना अधिक औपचारिक शिक्षण मिळू शकेल. [11] व्हिएन्ना येथे, भौतिकशास्त्राचे प्राध्यापक ख्रिश्चन डॉपलर होते. [12] मुख्यतः भौतिकशास्त्रातील शिक्षक म्हणून, 1853 मध्ये मेंडेल आपल्या मठात परतले 1856 साली त्यांनी प्रामाणिक शिक्षक होण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण केली आणि पुन्हा मौखिक भागांमध्ये अपयशी ठरले. [11] 1867 मध्ये त्यांनी मठाच्या मठाच्या मठामधुन Nappची जागा घेतली. [13] +1868 मध्ये महासत्ता म्हणून त्यांचा वाढदिवस झाल्यानंतर, त्यांचे वैज्ञानिक काम मोठ्या प्रमाणात संपले, कारण मॅडेल प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे अतिवद्दीन झाला, विशेषतः धार्मिक संस्थांवर विशेष कर लावण्याच्या प्रयत्नाबद्दल नागरी शासनाशी वाद चालू होता. [14] मेंडल यांचे निधन 6 जानेवारी 1884 रोजी, 61 वर्ष वयाच्या, मॉरव्हिया, ऑस्ट्रिया-हंगेरी (आता झेक प्रजासत्ताक) मध्ये. चेक संगीतकार लेओस जानकेकेने आपल्या दफनभूमीत अंग घेतला. त्याच्या मृत्यूनंतर, पुढील महासभेने कराराच्या अधिकारासंदर्भात विवादांचा शेवट करण्यासाठी, मेंडलच्या संकलनात सर्व कागदपत्रे बर्न केली. +वनस्पती संकरण वर प्रयोग +डोमिनण्ट आणि अप्रतिष्ठेय फिनोटाइप (1) पालक पिढी (2) एफ 1 पिढी (3) F2 पिढी +"आधुनिक आनुवांशिकांचा बाप" म्हणून ओळखले जाणारे ग्रेगोर मॅडेल हे पॅलेक्वे विद्यापीठ, ओलोमॉक (फ्रेडरिक फ्रान्ज व जोहान कार्ल नेस्लेर) आणि त्यांच्या सहकार्यांना मठात (जसे फ्रांझ डायब्लेल) अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देतात. वनस्पतींमध्ये फरक 1854 मध्ये, नॅपने मठांच्या 2 हेक्टर (4.9 एकर) प्रायोगिक उद्यान, [16] मध्ये अभ्यास करण्यासाठी मुख्यतः मेंडेलला मान्यता दिली जे मूळतः 1830 मध्ये Napp द्वारे लावले गेले होते. [13] मेंढीमध्ये आनुवंशिक गुणांचे शिक्षण घेतलेल्या नेस्लेरच्या विपरीत, मेंडल वनस्पतींवर केंद्रित होते. +मोंडेल मठ त्याच्या लहान बाग प्लॉट मध्ये सामान्य खाद्यतेल वाटाणा त्याच्या प्रयोग चालते हे प्रयोग 1856 मध्ये सुरू झाले व काही आठ वर्षांनंतर पूर्ण झाले. 1865 मध्ये, त्यांनी प्रादेशिक वैज्ञानिक परिषदेत दोन प्रयोगांमध्ये त्यांच्या प्रयोगांचे वर्णन केले. पहिल्या व्याख्यानात त्यांनी त्यांचे निरिक्षण आणि प्रायोगिक परिणाम वर्णन केले. दुसऱ्या महिन्यात, ज्याला एक महिना नंतर देण्यात आला, त्याने त्यांना स्पष्ट केले. +मटारांच्या झाडे सह प्रारंभिक प्रयोगांनंतर, मेंडेलने सात गुणांचा अभ्यास केल्यावर पश्चातबुद्धी केली, जी स्वतंत्रपणे इतर गुणधर्मांमधून वारशाने आल्या: बीझ आकार, फुलांचा रंग, बियाणे डगलाचे झाकण, पोड आकृती, कच्चा पोड रंग, फ्लॉवरचे स्थान आणि रोपांची उंची. त्यांनी प्रथम बीज आकार केंद्रित केला, जो कोन किंवा गोल होता. [17] 1856 आणि 1863च्या दरम्यान मॅंडेलने काही 28,000 झाडांची लागवड केली आणि त्यातील बहुतांश मटार (पिसुम सटिवुम) झाडे लावले. [18] [1 9] [20] या अभ्यासातून असे दिसून आले की जेव्हा खरे-प्रजननासाठी विविध प्रकारचे एकमेकांना ओलांडले (उदा. लहान वनस्पतींनी लहान वनस्पतींनी फलित केले), चार मटारांच्या वनस्पतींपैकी एकाने शुद्धीकरणाचे अपवर्जन गुण होते, चार पैकी दोन संकरित होते आणि चारपैकी एक होते. शुभ्र प्रबळ त्यांच्या प्रयोगांनी त्यांना दोन सामान्यीकरण, कायदा कायदा आणि स्वतंत्र वर्गीकरण कायदा बनविला, ज्याला नंतर मॅन्डेलचे वारस म्हणून ओळखले जाऊ लागले. [21] +विवाद मेंडलचे प्रायोगिक परिणाम नंतर बऱ्याचदा विवादाचे उद्दिष्ट होते. [15] मेंडलने सात गुणांपैकी प्रत्येकासाठी खरे-प्रजनन (होमोझीगस) मटारांच्या झाडाच्या दरम्यान ओलाचा वापर केला. प्रत्येक प्रकरणात संतती (एफ 1) हीट्रोरोझीगस असेल आणि त्यामुळे हाती सत्ता असलेला प्रबळ राज्य एकसमान (जसे राउंड किंवा हरीत मटार) प्रदर्शित करेल. 1 9 36 मध्ये, आर.ए. फिशरने मेंडलच्या प्रयोगांची पुनर्रचना केली, एफ 2 (दुसरे filial) पिढीतील निकालांचे विश्लेषण केले आणि असे आढळले की ते प्रभावशाली गुणोत्तरांपासून अपुरेष्टेपर्यंतचे गुणोत्तर (उदा. हिरव्या बनावट पिवळे मटार, फेरी व्हर्नस झुरळलेले मटार) हे गुणोत्तर 3 ते 1 अशी अपेक्षित गुणोत्तरापर्यंत होते. [ 47] [48] मेंडेलने मटारांच्या झाडाची निर्मिती केली ज्यामुळे होमोथेरॉजिट्सला हत्तीजन्य रक्तवाहिन्यांकडे अप्रभावी संयोगजन्य संक्रमणाची घटना झाल्याचे गुणोत्तर निश्चित करण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचे प्रभावी प्रायोगिक लक्षण दर्शविले. फिशर खऱ्या प्रजनन (समयुग्गीयotes) पासून मिक्स प्रजननास (हीट्रोझिओगोटे) पर्यंतच्या मेंडलच्या 1: 2 प्रमाणात संशयास्पद होते आणि म्हणाले की मेंडलचा परिणाम "सत्य असल्याचे चांगले" होते. [4 9] विशेषतः फिशरने सुचवले की मेंडेलने 10 संततींच्या परीक्षणाद्वारे पॅरेंटल फिनीटिपची अनुमान काढली, परंतु संभाव्यतेसाठी त्याची अपेक्षित समायोजित केली नाही की हेरटोजायगेट पॅरेंट 10 प्रमुख घटकांच्या वंशात उत्पन्न करु शकतात (हे 0.7510 = 6% परीक्षणाची वारंवारता येते).अशा प्रकारे सुधारित केल्यामुळे 1.7: 1चे गुणोत्तर अपेक्षित असावे, जे मेन्डेलच्या 720: 353च्या परिणामांपेक्षा बरेच वेगळे असावे, जे मॅडेलच्या 2: 1ची चुकीची अपेक्षेपेक्षा अगदीच योग्य आहे. [47] 1 99 0 मध्ये मॅंडेलच्या कामावर टीका केल्याबद्दल या संख्याशास्त्रीय विश्लेषणाची अंमलबजावणी करण्यात आली, प्रयोगात्मक फसवणुकीवर आरोपपत्र, आउटडेटर्स "टिडिंग" डेटासेट्स आणि पुनरावृत्त प्रयोग काढून टाकण्यात आले. [50] फिशर म्हणाले, की "सर्वात जास्त डेटा, सर्व नाही तर, प्रयोगांवरून फेड केले गेले आहे जेणेकरून मेंडेलच्या अपेक्षांबरोबर सहमत होणे" [47] आणि त्याने मेंडलचा परिणाम "घृणित", "धक्कादायक" म्हटले [51] आणि "शिजवलेले". [52] फिशर आरोपी मेंडलच्या प्रयोगांनी "अपेक्षित सह करारनाच्या दिशेने जोरदार पूर्वग्रहदूषित केले ... या सिद्धांताने शंकाचा लाभ" दिला. [47] हे बऱ्याचदा पुष्टीकरण पूर्वाग्रहांचे उदाहरण म्हणून उद्धृत केले गेले आहे. [53] हे असे दिसून येऊ शकते की त्यांच्या प्रयोगांमधील अंदाजे 3 ते 1 गुणोत्तर हे लहान सॅम्पल आकाराच्या तुलनेत, आणि, ज्या बाबतीत हे गुणोत्तर थोड्याहून कमी पडल्यासारखे दिसू लागले त्यानुसार अधिक डेटा गोळा करणे सुरू राहिल्याशिवाय जोपर्यंत परिणाम जवळजवळ निश्चित प्रमाणात . 2004 मध्ये जे.व्ही. पोर्ट्री यांनी निष्कर्ष काढला की मेंडलचे निरीक्षण अयोग्य आहेत. [54] तथापि, प्रयोगांच्या पुनरुत्पादनाने असे दर्शविले आहे की मेंडलच्या डेटाबद्दल काही वास्तविक पूर्वाभिमुखता नाही. [55]2007 मध्ये डॅनियल एल. हार्ट आणि डॅनिअल जे. फेअरबँक्स यांनी फिशर यांनी या प्रयोगांचा चुकीचा अर्थ लावला. त्यांना कदाचित असे आढळून आले की मेंडलने 10 पेक्षा जास्त संतती मिळविली आणि परिणाम अपेक्षेनुसार जुळतील. ते निष्कर्ष काढतात की, "मुद्दाम खोटेपणाचे फिशर्सचे आरोप पूर्णपणे विश्रांतीसाठी दिले जाऊ शकतात, कारण जवळून विश्लेषण केल्यामुळे ते पुराव्यावरून सिद्ध झाले नाही." [51] [56] 2008 मध्ये हार्ट आणि फेअरबँक्स (ॲलन फ्रॅंकलीन व ए.डब्ल्यू.एफ. एक सर्वसमावेशक पुस्तक लिहिले ज्यामध्ये त्यांनी निष्कर्ष काढला की मेंडलने आपल्या परिणामांची निर्मिती केली नाही आणि फिशरने मुद्दाम मॅंडेलच्या वारसा कमी करण्याचा प्रयत्न केला नाही. [57] सांख्यिकी विश्लेषणाचे पुनर्मूल्यांकन देखील मेंडलच्या परिणामांमधील पुष्टीकरण पूर्वावलोकनाची कल्पना नाकारते. [58] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5428.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6b03bf3f0a94e244a764d210e93ef63d9d4fda9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5428.txt @@ -0,0 +1,19 @@ +ग्रेगोरीय दिनदर्शिका ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. तेरावा पोप ग्रेगोरीने पोपचा फतवा काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात ज्युलियन दिनदर्शिकेवर आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. [१] ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२ च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेंडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली. +एक अधिवेशन म्हणून आणि व्यावहारिक कारणांसाठी, ग्रेगोरियन कॅलेंडर जगभरातील कॅलेंडर वर्ष ठरवण्यासाठी स्वीकारले जाते, जे राष्ट्रांमध्ये संबंध सुलभ करते. हे एकत्रीकरण ऐतिहासिकदृष्ट्या उर्वरित जगात त्याचे मानके निर्यात केले या वस्तुस्थितीवर आधारित आहे. +जगात वेगवेगळ्या भूप्रदेशांमधे कालौघात वेगवेगळ्या दिनदर्शिका वापरण्यात आल्या आहेत. त्यांपैकी ग्रेगरीय दिनदर्शिकेने आंतरराष्ट्रीय कारभारांकरताच नव्हे तर वेगवेगळ्या राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारांकरताही गेली चारशे वर्षे जगात अधिकाधिक मान्यता मिळवली आहे. निदान गेली शंभर वर्षे सगळे आंतरराष्ट्रीय कारभार ग्रेगरीय दिनदर्शिका वापरून चालत आहेत. +प्रसिद्ध रोमन सम्राट ज्युलियस सीझरने इ.स.पू. ४५ मधे आपल्या नावाने ज्युलियन दिनदर्शिका सुरू केली. त्यापूर्वी रोममधे प्रचलित असलेल्या दिनदर्शिकेप्रमाणेच ती दिनदर्शिका पृथ्वीच्या सूर्यभ्रमणावर अधिष्ठित होती, पण तिच्यातली कालमापनपद्धत सीझरच्या सल्लागारांनी बऱ्यापैकी सुधारलेली होती. पुढे ५७० वर्षांनी डायोनिसीअस एग्झिगस नावाच्या (सध्या रोमेनिया ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशातल्या) एका वजनदार मठवासीने त्यावेळच्या समजूतीनुसार येशू ख्रिस्ताचा जन्म ५२५ वर्षांपूर्वी झाला होता असे धरून तेव्हाचा जू.स. ५७० लोकांनी इ.स. ५२५ मानावा असे सुचवले. ती सूचना हळूहळू युरोपीय लोकांनी स्वीकारली. इ.स. १५८२ पर्यंत ज्युलियन दिनदर्शिकेमागे असलेली कालमापनपद्धतच वापरण्यात येत असे, पण तिच्यात बरेच दोष उरले होते. +तेव्हा इ.स. १५८० मधे रोममधल्या क्रिस्ती धर्मगुरू पोप तेराव्या ग्रेगरींनी विद्वानांचे एक मंडळ स्थापून त्या मंडळावर कालमापनपद्धत निर्दोष करण्याची जबाबदारी सोपवली. त्या मंडळाच्या शिफारसींनुसार इ.स. १५८२ मध्ये सध्याची ग्रेगरीय दिनदर्शिका वापरायला रोममध्ये, हळूहळू युरोप खंडात आणि मग सगळ्या जगात सुरुवात झाली. ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसारचे एक वर्ष पृथ्वीच्या सूर्यभ्रमणानुसार अचूकपणे असावे त्यापेक्षा सरासरी २६.३ सेकंद अधिक लांबच आहे! म्हणजे ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार शतायुषी मानली जाणारी व्यक्ती आपल्या शंभराव्या वर्षी पृथ्वीच्या सूर्यभ्रमणानुसार वास्तविक १०० वर्षे आणि ४३.८३३३३ मिनिटे जगलेली असेल! +पण ४०० वर्षांपूर्वी पोप ग्रेगरींनी नियुक्त केलेले खगोलशास्त्रज्ञ सौरवर्षाचे कालमान केवळ सरासरी २६.३ सेकंदाच्या अगदी किरकोळ फरकाने चुकावेत ह्या गोष्टीत दिसणारे त्यांचे खोल ज्ञान फार कौतुकाचे निःसंशय आहे. +ग्रेगरी दिनदर्शिकेमध्ये एकूण १२ महिने पुढीलप्रमाणे आहेत. +१. जानेवारी +२. फेब्रुवारी +३. मार्च +४. एप्रिल +५. मे +६. जून +७. जुलै +८. ऑगस्ट +९. सप्टेंबर +१०. ऑक्टोबर +११. नोव्हेंबर +१२. डिसेंबर diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5457.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb8989a9a385cf60656379e62ef91a5431dc9c39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5457.txt @@ -0,0 +1,6 @@ +ग्रेट बॅरियर रीफ हा जगातील सर्वात मोठा रीफसमूह आहे. रीफ ही समुद्रात पाण्याच्या पृष्ठभागाखाली विविध कारणास्तव तयार झालेली टेकडी होय. ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलंड राज्याच्या पूर्व किनाऱ्याजवळ कॉरल समुद्रात स्थित असून त्यामध्ये सुमारे २,९०० रीफ व ९०० बेटांचा समावेश होतो. २,६०० किमी लांबवर पसरलेल्या ह्या रीफसमूहाने समुद्राचा ३,४४,४०० चौरस किमी इतका पृष्ठभाग व्यापला आहे. +ग्रेट बॅरियर रीफ हे संपूर्णपणे कॉरल ह्या उथळ समुद्रात आढळणाऱ्या सुक्ष्म जंतूंनी केलेल्या कॅल्शियम कार्बोनेटच्या उत्सर्गापासून तयार झालेले आहे. हे रीफ युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान व जगातील सात नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे. +ह्या रीफच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे स्कुबा डायव्हिंग हा पर्यटनउद्योग येथे सर्वात लोकप्रिय आहे. + + +गुणक: 18°17′10″S 147°42′00″E / 18.28611°S 147.70000°E / -18.28611; 147.70000 diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5468.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d8807a5b2aa287f3903445f1ff715df710baf5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5468.txt @@ -0,0 +1,2 @@ +ॲन (६ फेब्रुवारी १६६५, सेंट जेम्स महाल, वेस्टमिन्स्टर, इंग्लंड - १ ऑगस्ट १७१४, केन्सिंग्टन महाल, मिडलसेक्स, इंग्लंड) ही १७०२ पासून इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडची राणी होते. १ मे १७०७ रोजी इंग्लंड आणि स्कॉटलंडचे ग्रेट ब्रिटन नावाने एकत्रीकरण झाल्यावर ती मृत्यूपर्यंत ग्रेट ब्रिटन व आयर्लंडची राणी होती. +सतरा वेळा गर्भवती राहिलेल्या ॲनचा फक्त एक मुलगा १० वर्षांपेक्षा जास्त जगला व तोही ११व्या वर्षी मृत्यू पावला. निपुत्रिक मृत्यू पावलेली ॲन स्टुअर्ट घराण्याची शेवटची राज्यकर्ती होती. तिच्यानंतर तिचा चुलतमामेभाऊ पहिला जॉर्ज ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचा राजा झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_547.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8deab2423b09321bf02a6ae400072b6f2611ecc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_547.txt @@ -0,0 +1,4 @@ +क्रिस्टोफर रॉबर्ट एव्हान्स (१३ जून १९८१) हा एक अमेरिकन अभिनेता आहे. त्याने २००० मध्ये अपोजिट सेक्स या दूरदर्शन मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नॉट अदर टीन मूव्ही (२००१) सारख्या अनेक किशोरवयीन चित्रपटांमध्ये काम करून त्याने फँटास्टिक फोर (२००५) आणि फॅन्टास्टिक फोर: राइज ऑफ द सिल्व्हर सर्फर (२००७) मधील मार्वल कॉमिक्स पात्र द ह्यूमन टॉर्च च्या चित्रणासाठी लक्ष वेधले. इव्हान्सने कॉमिक बुक्स आणि ग्राफिक कादंबऱ्यांच्या चित्रपट रूपांतरांमध्ये पुढील भूमिका केल्या: TMNT (२००७), स्कॉट पिलग्रिम व्हर्सेस द वर्ल्ड (२०१०), आणि स्नोपिर्सरर (२०१३). +कॅप्टन अमेरिका : द फर्स्ट अ‍ॅव्हेंजर (२०११) ते अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९) पर्यंत विविध मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स चित्रपटांमधील कॅप्टन अमेरिकाच्या भूमिकेने त्याला व्यापक मान्यता मिळाली. या भूमिकेने त्याला जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक बनवले. [१] याव्यतिरिक्त इव्हान्सने नाटक चित्रपट गिफ्टेड (२०१७), रहस्य चित्रपट नाइव्हज आउट (२०१९), दूरदर्शन मालिका डिफेंडिंग जेकब (२०२०), आणि अॅक्शन चित्रपट द ग्रे मॅन (२०२२) मध्ये काम केले आहे. +ख्रिसने २०१४ मध्ये रोमँटिक नाटक बिफोर वी गो द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले‌, याची त्याने निर्मिती केली आणि त्यात अभिनयही केला. २०१८ मध्ये लॉबी हिरो या नाटकाच्या पुनरुज्जीवनातून ब्रॉडवे पदार्पण केले, ज्याने त्याला ड्रामा लीग पुरस्काराचे नामांकन मिळवून दिले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5478.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9697882f535a888a0b0bc8608a70bd016458f6cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5478.txt @@ -0,0 +1,8 @@ +ॲंटिल्स हा कॅरिबियन समुद्रातील अनेक बेटांचा एक समूह आहे. कॅरिबियन प्रदेशाचा बराचसा भाग ॲंटिल्स द्वीपसमूहानेच तयार झाला आहे. ॲंटिल्स द्वीपांचे ग्रेटर ॲंटिल्स (मोठी बेटे) व लेसर ॲंटिल्स (छोटी बेटे) ह्या दोन भागांमध्ये वर्गीकरण केले गेले आहे. + + उत्तर  · मध्य · दक्षिण  · पश्चिम · पूर्व (शिंग) + उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन + ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया + पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य + पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण + अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5482.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d89386050f126f50156c9b006561ddaea8685b7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5482.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 28°29′54″N 77°30′58″E / 28.49833°N 77.51611°E / 28.49833; 77.51611 + +ग्रेटर नोएडा हे भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. दिल्लीच्या ४८ किमी आग्नेयेस यमुना नदीच्या काठावर वसवले गेलेले ग्रेटर नोएडा भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग आहे. नोएडाच्या दक्षिणेस स्थित असलेले ग्रेटर नोएडा भारतातील सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. ग्रेटर नोएडा नोएडासोबत नोएडा−ग्रेटर नोएडा द्रुतगतीमार्ग व नोएडा मेट्रोद्वारे तर आग्रासोबत यमुना द्रुतगतीमार्गाद्वारे जोडले गेले आहे. +भारतीय ग्रांप्री ह्या फॉर्म्युला वन शर्यतीसाठी वापरण्यात येणारे बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट ग्रेटर नोएड येथेच आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5491.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e89ab4b03a89ae44311304bd8dffbaf8734f759 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5491.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रेटर मॅंचेस्टर हा इंग्लंडमधील एक शहरी परगणा (काउंटी) आहे. मॅंचेस्टर शहर हे ग्रेटर मॅंचेस्टरचा भाग आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5492.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a212921a9eec1cb74b1276bc30a1e9731f1e1cec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5492.txt @@ -0,0 +1,3 @@ +बृहद् रॉचेस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ROC, आप्रविको: KROC, एफ.ए.ए. स्थळसूचक: ROC) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील रॉचेस्टर शहरात असलेला विमानतळ आहे. येथून अमेरिकेच्या पूर्व भागातील मोठ्या शहरांना तसेच इतर निवडक शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी डेल्टा एर लाइन्स, युनायटेड एरलाइन्स व अमेरिकन एरलाइन्सने प्रवास करतात. +हा विमानतळ आंतरराष्ट्रीय असला तरीही २०१९मध्ये येथून एकही आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत नाहीत. +या विमानतळावर अमेरिकेच्या वायुसेनेची ६४२वी हवाई रसद बटालियन ठाण मांडून आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5495.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9edde612d0e75ce5e8fcf9711a062b3df4d2a3e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5495.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ग्रेटा अर्न (हंगेरियन: Gréta Arn;१३ एप्रिल, इ.स. १९७९:बुडापेस्ट, हंगेरी - ) ही एक हंगेरीयन टेनिसपटू आहे. १९९७ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळणारी अर्न सध्या सर्वोच्च क्रमवारीची हंगेरीयन टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5510.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0056f1184d8b00ef6c97b8dc86f2afcdd30fdb62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5510.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेनव्हिल क्रिकेट मैदान हे जर्सीच्या सेंट सेव्हियर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5517.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b40a6a517a7b686dab14e51ac0d6365f2ed88c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5517.txt @@ -0,0 +1,4 @@ +बॉम्बे ग्रेनेडियर्स हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. +भारतीय सैन्याच्या बॉम्बे ग्रेनेडियर्स या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे. +बॉम्बे ग्रेनेडियर्स या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत. +ब्रिगेड ऑफ गार्डस • द पॅराशूट रेजिमेंट • मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट • पंजाब रेजिमेंट • मद्रास रेजिमेंट • बॉम्बे ग्रेनेडियर्स • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट • राजपूताना रायफल्स • राजपूत रेजिमेंट • सिख रेजिमेंट • सिख लाइट इन्फंट्री • डोगरा रेजिमेंट • गढवाल रेजिमेंट• कुमाऊं रेजिमेंट • आसाम रेजिमेंट • बिहार रेजिमेंट • महार रेजिमेंट • जम्मू काश्मीर रायफल्स • जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री • जाट रेजिमेंट • नागा रेजिमेंट • १ गुरखा रायफल्स • ३ गुरखा रायफल्स • ४ गुरखा रायफल्स • ५ गुरखा रायफल्स • ८ गुरखा रायफल्स• ९ गुरखा रायफल्स • ११ गुरखा रायफल्स • लद्दाख स्काउट diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5518.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eee9fc0b88776cca4a694ee67e5bb83c3c1fa56b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5518.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 45°12′1″N 5°43′20″E / 45.20028°N 5.72222°E / 45.20028; 5.72222 + +ग्रेनोबल (फ्रेंच: Grenoble) हे फ्रान्समधील एक शहर आहे. ग्रेनोबल फ्रान्सच्या आग्नेय भागात आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.५७ लाख होती. +ग्रेनोबल हे १९६८ सालच्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5528.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5528.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5535.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5535.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f1faaf5562f0c159b5b43c26636dc68f0255ed7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5535.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5537.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9338d8e7a3a0e29d9ab39bafa8543128b8c5cf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5537.txt @@ -0,0 +1,5 @@ + + + + +ग्रेम लॅबरूय (रोमन लिपी: Graeme Fredrick Labrooy) (जून ७, इ.स. १९६४ - हयात) हा श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी क्रिकेट खेळाडू होता. इ.स. १९८६ ते इ.स. १९९२ सालांदरम्यान त्याने श्रीलंका क्रिकेट संघाकडून ९ कसोटी व ४४ एकदिवसीय सामने खेळले. तो उजव्या हाताने द्रुत-मध्यमगती गोलंदाजी व तळाकडील क्रमांकावर उपयुक्त फलंदाजी करत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5542.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b466e4f06f3cd1409a39a703f3335f040785fe27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5542.txt @@ -0,0 +1,4 @@ +२२ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5546.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5546.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f1faaf5562f0c159b5b43c26636dc68f0255ed7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5546.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5562.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ef8776477b9ef53978d5559d3ce81c54f5b012e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5562.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रेस रोड हे इंग्लंडच्या लेस्टर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +११ डिसेंबर १९८३ रोजी भारत आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. आत्तापर्यंत या मैदानावर केवळ ३ एकदिवसीय सामने खेळविण्यात आले असून त्यातले दोन सामने हे १९८३ क्रिकेट विश्वचषक आणि शेवटचा सामना १९९९ क्रिकेट विश्वचषकातला होता. विशेष म्हणजे इंग्लंडने येथे एकही सामना खेळलेला नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5565.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ef8776477b9ef53978d5559d3ce81c54f5b012e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5565.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रेस रोड हे इंग्लंडच्या लेस्टर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +११ डिसेंबर १९८३ रोजी भारत आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. आत्तापर्यंत या मैदानावर केवळ ३ एकदिवसीय सामने खेळविण्यात आले असून त्यातले दोन सामने हे १९८३ क्रिकेट विश्वचषक आणि शेवटचा सामना १९९९ क्रिकेट विश्वचषकातला होता. विशेष म्हणजे इंग्लंडने येथे एकही सामना खेळलेला नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5575.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2d6440725ae0436d387408f4a1f0bb209798dba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5575.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेसन क्लिओफास शिलिंगफोर्ड (सप्टेंबर २५, इ.स. १९४४:माकूचेरी, डॉमिनिका - डिसेंबर २३, इ.स. २००९:सॅलिसबरी, डॉमिनिका) हा  वेस्ट इंडीजकडून १९६९ ते १९७२ दरम्यान सात कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5578.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..208776e85330699413eacbae0a1ed2bcea2e8370 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5578.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रेसी सिंग ( २० जुलै १९७९) ही एक भारतीय अभिनेत्री व भरतनाट्यम नर्तकी आहे. छोट्या पडद्यावर अमानत ह्या लोकप्रिय मालिकेमध्ये भूमिका केल्यानंतर ग्रेसी २००१ सालच्या लगान ह्या चित्रपटामध्ये आमिर खानच्या नायिकेच्या भूमिकेमध्ये चमकली. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन तसेच झी सिने, स्क्रीन, आय.आय.एफ.ए. इत्यादी पुरस्कार मिळाले होते. +त्यानंतर तिने अरमान, गंगाजल, मुन्ना भाई एम.बी.बी.एस. इत्यादी यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_559.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38ebaf94b679c299ab4e9eb4f054938b08ea4f2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_559.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस्टोफर जेम्स क्रिस टॅवरे (२७ ऑक्टोबर, १९५४:केंट, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९८० ते १९८९ दरम्यान ३१ कसोटी आणि २९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5597.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f152e3aba041465f079a65588fc0b663ac2acba7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5597.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रोटॉन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू लंडन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे १०,०१० आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5610.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb9c9738e427177cb5050d9d5196654434ed0770 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5610.txt @@ -0,0 +1,8 @@ +ग्लान्स ही एक भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सॉफ्टवेर कंपनी आहे जी स्मार्टफोनच्या लॉक स्क्रीनवर वैयक्तिकृत सामग्री वितरीत करते. नवीन तिवारी, अभय सिंघल, मोहित सक्सेना आणि पियुष शाह यांनी २०१९ मध्ये सह-स्थापना केली [१] [२] आणि बंगलोर येथे मुख्यालय आहे, [३] ग्लान्स ची मालकी InMobi या बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीकडे आहे. [४] [५] +ग्लान्स कडे स्क्रीन शून्य प्लॅटफॉर्म आहे आणि ते ऑपरेट करते जे वापरकर्त्यांच्या डिव्हाइसेसच्या लॉकस्क्रीनवर गेम, कथा आणि बातम्या यासारख्या विविध श्रेणींमध्ये वैयक्तिकृत, संबंधित, जाहिरातमुक्त आणि थेट सामग्री वितरित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करते. हे जगातील पहिले आहे. [६] [७] +सप्टेंबर २०१९ मध्ये, ग्लान्सने युनायटेड स्टेट्स-आधारित उद्यम भांडवल फर्म, मिथ्रिल कॅपिटल कडून $४५ दशलक्ष निधी उभारला. [८] डिसेंबर २०२० मध्ये, ग्लान्स ने गुगल आणि मिथ्रिल भादवल कडून $१४५ दशलक्ष जमा केले, [९] त्याचे मूल्य $१ बिलियन पेक्षा जास्त झाले. [१०] इनमोबी समूहातील युनिकॉर्न बनलेली ही दुसरी कंपनी आहे. [११] +जून २०२२ मध्ये, ग्लान्स ने ग्लान्स LIVE Fest नावाचा तीन दिवसीय डिजिटल इव्हेंट लाँच केला, बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव याने त्याच्या प्रचारासाठी त्यांच्या विपणन मोहिमेत काम केले. [१२] थेट आणि परस्परसंवादी डिजिटल इव्हेंट त्यांच्या स्मार्टफोनवर Glance चे लॉकस्क्रीन सक्षम असलेल्या प्रत्येकासाठी प्रवेशयोग्य होता. ग्लान्स लाइव्ह फेस्टमध्ये क्रीडा, सेलिब्रिटी आणि निर्मात्याच्या नेतृत्वाखालील मनोरंजन, गेमिंग आणि खरेदी यावरील थेट शो समाविष्ट आहेत. +ग्लान्स सॉफ्टवेर सॅमसंग, Xiaomi, Realme इ [१३] सारख्या विविध Android स्मार्टफोन उपकरणांवर पूर्व-स्थापित केले जाते. जेव्हा जेव्हा वापरकर्ता फोन अनलॉक करतो तेव्हा स्मार्टफोन स्क्रीन नवीन व्हिज्युअल आणि परस्परसंवादी सामग्री लोड करण्यासाठी रीफ्रेश होते. [१४] [१५] +इंग्रजी व्यतिरिक्त, सामग्री हिंदी, तेलगू, तमिळ, बंगाली, मराठी, कन्नड - आणि बहासा (इंडोनेशिया) या सहा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. [१६] वापरकर्ते खेळ, बातम्या, मनोरंजन, फॅशन, गेमिंग, प्रवास आणि वन्यजीव यासह १९ सामग्री श्रेणींमध्ये दररोज [१७] ग्लान्सवर सामग्री वापरण्यासाठी सुमारे २५ मिनिटे खर्च करतात. [१८] [१९] +मार्च २०२२ पर्यंत, ग्लान्स कडे १५० दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत आणि सध्या ते Oppo, Vivo, Samsung, Xiaomi, Realme सोबत भागीदारी करत आहेत आणि इतर अनेक OEM सह चर्चा करत आहेत. [२०] +ग्लान्स ने नोव्हेंबर २०१९ मध्ये Roposo हे शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्म विकत घेतले, जे त्याच्या प्लॅटफॉर्मवर स्थानिक भाषेतील व्हिडिओ सामग्री जोडण्यासाठी अज्ञात रकमेसाठी. [२१] [२२] [२३] जून २०२१ मध्ये, त्याने Glance आणि Roposo वर सेलिब्रिटी आणि प्रभावशाली नेतृत्वाखालील कॉमर्स एकत्रित करण्यासाठी अज्ञात रकमेसाठी Shop101, एक सामाजिक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म विकत घेतले. [२४] मार्च २०२२ मध्ये, Gen-Z साठी Gen-Z साठी NFT-आधारित लाइव्ह गेमिंग अनुभवांसाठी सर्वात मोठे प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या ग्लान्सच्या महत्त्वाकांक्षेला गती देण्यासाठी एका अज्ञात रकमेने Gambit या भारतीय गेमिंग कंपनीचे अधिग्रहण केले. [२५] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5628.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de3cd71f2ce33adafa35cfa75fe59d6aa092b085 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5628.txt @@ -0,0 +1,4 @@ +गिरीपुष्प (उंदीरमारी, गिरिपुष्प, सारया झाड) हा जलद वाढणारा ठिसूळ खोड असलेला वृक्ष असून शेतात, कुंपणाला लागून, रस्त्याच्या दुतर्फा, भात-खाचरांच्या बांधांवर, मोकळ्या जागेत लावण्यासाठी योग्य असतो. त्याच्या बिया खाल्ल्यावर उंदीर मरतात, त्यामुळे त्यास उंदीरमारी म्हणतातत. गिरीपुष्पपासून सरपण मिळते. गिरीपुष्प असलेल्या जमिनीत मोठ्या प्रमाणात नायट्रोजन स्थिर होऊन नापीक जमिनी सुधारतात. +गिरीपुष्प झुडपापासून वाढतो. योग्यरीतीने वाढ नियंत्रित केल्यास हा वृक्ष ३० ते ३५ फूट उंच होतो. खोडाचा घेर एक फुटापर्यंत होऊ शकतो. भारतात सर्वत्र या वृक्षाची वाढ होऊ शकते. हलक्या तेमध्यम स्वरूपाच्या जमिनीत तसेच चुनखडीयुक्त जमिनीत याची वाढ होते. महाराष्ट्रात त्याची सर्वत्र लागवड होऊ शकते. +गिरीपुष्प लागवड बियांपासून रोपे तयार करून केली जाते. छाट कलमे लावून देखील लागवड होऊ शकते. साधारणत: गरम पाण्यात बी टाकून रात्रभर तसेच ठेवून तसेच रोपण करतात. बियाणाची उगवण भरपूर प्रमाणात होते. चार-सहा महिन्यांची रोपे लागवडीसाठी योग्य असतात. +ग्लिरिसीडिया diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5651.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83b9877b745ee930682781ff0a3d4e529d761590 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5651.txt @@ -0,0 +1 @@ +ग्लेंडन लायोनेल गिब्स (२७ डिसेंबर, १९२५:गयाना - २१ फेब्रुवारी, १९७९:गयाना) हा  वेस्ट इंडीजकडून १९५५ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5654.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc50460c5accd89c752297bcc5e678ad7f7f6603 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5654.txt @@ -0,0 +1 @@ +ग्लेंडा हॉल (५ मे, १९६४:ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ मध्ये २ महिला कसोटी आणि २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5658.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5658.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_569.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f19ff9f6101e727d04a6a2818ca58e3ec0ef25f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_569.txt @@ -0,0 +1,3 @@ +५ डिसेंबर, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_57.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_57.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d53dc54b7abc0feb25b34f08d17fe82d4fd626ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_57.txt @@ -0,0 +1 @@ +खुपते तिथे गुप्ते हा झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारा एक कथाबाह्य कार्यक्रम आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5702.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3572edfdf90cf8dc127fdbaa2dd09fa829c2d279 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5702.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्लेशियर काउंटी, माँटाना ही अमेरिकेच्या माँटाना राज्यातील ५६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5737.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12875a2d31ea983e533a1adc769321c422109841 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5737.txt @@ -0,0 +1,5 @@ +क्वांगतोंग (देवनागरी लेखनभेद: ग्वांगदोंग, क्वांगतुंग ; सोपी चिनी लिपी: 广东省; पारंपरिक चिनी लिपी: 廣東省; पिन्यिन: Guǎngdōng Shěng) हा चीन देशाच्या दक्षिण किनाऱ्यावरील प्रांत आहे. जानेवारी, इ.स. २००५ साली हनान व स-च्वान प्रांतांना मागे टाकून ७.९ कोटी स्थायिक व ३.१ कोटी स्थलांतरित नागरिक इतकी लोकसंख्या असलेला हा प्रांत चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत बनला. या प्रांताची राजधानी असलेले क्वांगचौ व महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेले षेंचेन, ही शहरे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील लोकसंख्याबहुल व महत्त्वाच्या शहरांमध्ये गणली जातात. +दक्षिण चीन समुद्राच्या किनारी वसलेल्या क्वांगतोंगास एकूण ४,३०० कि.मी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. दक्षिण चीन समुद्रास येऊन मिळताना मोती नदीने निर्मिलेला त्रिभुज प्रदेश हे या किनारपट्टीचे एक महत्त्वाचे भूशास्त्रीय वैशिष्ट्य आहे. पूर्व नदी, उत्तर नदी आणि पश्चिम नदी या मोती नदीच्या उपनद्या अनेक प्रवाहांनी या त्रिभुज प्रदेशात रित्या होतात. यामुळे मोती नदीच्या त्रिभुजप्रदेशात अनेक छोटी छोटी बेटे निर्माण झाली आहेत. +क्वांगतोंगाच्या नैऋत्येकडील भागात लैचौ द्वीपकल्प असून तेथे काही निष्क्रिय ज्वालामुखी आहेत. प्रांताच्या उत्तरेस "नान पर्वतरांगा" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगांचा समूह आहे. +क्वांगतोंग प्रांत एकूण २१ उप-प्रांतीय शहरांमध्ये विभागला गेला आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_574.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_574.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5745.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10a803b82ad1966404f11cd4c4d0df399229dc02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5745.txt @@ -0,0 +1 @@ +क्वांग्शी (देवनागरी लेखनभेद: ग्वांग्शी) हा चीन देशाच्या दक्षिणेकडील स्वायत्त प्रदेश आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5749.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01830ba87d86db85d8a57c9155522e6141cc3424 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5749.txt @@ -0,0 +1 @@ +ग्वाटेंग हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. जोहान्सबर्ग ही ग्वाटेंगची राजधानी आहे. १९९४ साली ट्रान्सवाल प्रांतापासुन ग्वाटेंगची स्थापना करण्यात् आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5758.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b926ab1e29e18979e65c0cf480f439e79ea98966 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5758.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 14°37′23″N 90°31′53″W / 14.62306°N 90.53139°W / 14.62306; -90.53139 + + ग्वातेमाला सिटी (स्पॅनिश: La Nueva Guatemala de la Asunción) ही ग्वातेमाला ह्या मध्य अमेरिकेतील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ग्वातेमाला सिटी हे मध्य अमेरिकेतील सर्वांत मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5772.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6de492ea4af23439afc3ead1ebc2d8191ffc347b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5772.txt @@ -0,0 +1,161 @@ +ग्वादेलोप (फ्रेंच: Guadeloupe) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रदेशांपैकी एक प्रदेश व विभाग आहे. ग्वादेलोप बेट कॅरिबियन समुद्रामधील लेसर ॲंटिल्स द्वीपसमूहाचा भाग असून तो फ्रान्सच्या ५ परकीय (मुख्य भूमीपासून वेगळा) प्रदेशांपैकी एक आहे. ग्वादेलोप फ्रान्सचा अविभाज्य घटक मानला जात असल्यामुळे तो युरोपियन संघ व युरोक्षेत्र ह्या दोन्ही संस्थांचा भाग आहे. बासे-तेर ही ग्वादेलोपची राजधानी तर प्वेंत-ए-पित्र हे येथील सर्वात मोठे शहर आहे. २०१३ साली ग्वादेलोपची लोकसंख्या ४ लाख होती. फ्रेंच ही येथील राजकीय भाषा आहे. +ग्वादेलोपचा शोध क्रिस्टोफर कोलंबसने इ.स. १४९३ मध्ये लावला. कोलंबसला येथे अननस हे फळ सापडले. १७व्या शतकात सेंट किट्स येथे यशस्वीरित्या वसाहत स्थापन केल्यानंतर फ्रेंच साम्राज्याने १६३५ साली ग्वादेलोप बेटावर तळ उघडला. येथील स्थानिक आदिवासी जमातीच्या लोकांना हळूहळू ठार करत फ्रेंचानी संपूर्ण बेटावर नियंत्रण मिळवले. १६८५ साली ग्वादेलोपला फ्रान्समध्ये सामावून घेण्यात आले. १८व्या शतकामध्ये ग्वादेलोपच्या नियंत्रणावरून फ्रेंच व ब्रिटिशांमध्ये अनेक लढाया झाल्या व ग्वादेलोपचा ताबा बदलत राहिला. येथील साखर उत्पादनामधून मिळणारे उत्पन्न कॅरिबियनमध्ये सर्वाधिक होते. २८ मे १८४८ रोजी ग्वादेलोपमध्ये गुलामगिरीवर बंदी घातली गेली. +सध्या ग्वादेलोपमधील बव्हंशी रहिवासी आफ्रिकन अथवा मिश्र वंशाचे असून येथील अर्थव्यवस्था पर्यटन व शेतीवर अवलंबून आहे. सेंट-जॉन पर्स ह्या नोबेल विजेत्या कवीने आपल्या कवितांमधून ग्वादेलोपच्या संस्कृतीवर प्रकाश टाकला आहे. प्रसिद्ध फ्रेंच फुटबॉलपटू थिएरी ऑन्री ह्यावे वडील ग्वादेलोप वंशाचे आहेत तर फुटबॉल खेळाडू लिलियन थुरामचा जन्म येथे झाला होता. +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5780.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6181dad074518f741d801d770155b0f1e36d49d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5780.txt @@ -0,0 +1,5 @@ +ग्वानाकास्ते हा कोस्ता रिकाच्या सात प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या वायव्य भागात प्रशांत महासागराच्या काठी आहे. याच्या उत्तरेस निकाराग्वा, पूर्वेस अलाहुएला प्रांत तर आग्नेयेस पुंतारेनास प्रांत आहेत. इतर बाजूनी याला प्रशांत महासागराचा किनारा आहे. +ग्वानाकास्ते कोस्ता रिकाचा सगळ्यात विरळ वस्ती असलेला प्रांत आहे. याचा विस्तार १०,१४१ किमी२ असून २०१०मध्ये येथील लोकसंख्या ३,५४,१५४ होती. +या प्रांताला ग्वानाकास्ते या कोस्ता रिकाच्या राष्ट्रीय वृक्षाचे नाव दिलेले आहे. +पशुपालन हा ग्वानाकास्तेचा मुख्य व्यवसाय आहे. येथे ब्राह्मण प्रकारच्या गायी पाळल्या जातात. येथे ऊस आणि कापसाची शेती होते आणि जेथे अरेनाल सरोवराचे पाणी उपलब्ध आहे तेथे भाताची शेतीही होते. गेल्या दोन दशकात ग्वानाकास्तेमध्ये पर्यटन व्यवसाय वाढीला लागला आहे. येथे मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात. +हा प्रांत अकरा कांतोनमध्ये विभागलेला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5784.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..061bcdd68771b4a9141a412c5029fff0cf58b533 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5784.txt @@ -0,0 +1,36 @@ +ग्वानाह्वातो (संपूर्ण नाव:ग्वानाह्वातोचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Guanajuato) हे मेक्सिकोच्या मध्य भागातील एक राज्य आहे. +मेक्सिकोच्या मध्य भागात ३०,६०८ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील २२व्या क्रमांकाचे मोठे आहे. + + +अग्वासकाल्येंतेस · +इदाल्गो · +कांपेचे · +किंताना रो · +कोआविला · +कोलिमा · +केरेतारो · +ग्वानाह्वातो · +गेरेरो · +च्यापास · +चिवावा · +ताबास्को · +तामौलिपास · +त्लास्काला · +दुरांगो · +नायारित · +नुएव्हो लेओन · +बेराक्रुथ · +पेब्ला · +बाहा कालिफोर्निया · +बाहा कालिफोर्निया सुर · +मिचोआकान · +मेहिको · +मोरेलोस · +युकातान · +वाशाका · +हालिस्को · +साकातेकास · +सान लुइस पोतोसी · +सिनालोआ · +सोनोरा + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5793.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f00ad07cf2e59952158af12ba3396e9977ada494 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5793.txt @@ -0,0 +1 @@ +ग्वाल्हेर हे मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागाच्या अखत्यारीत असलेले ग्वाल्हेर स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारतामधील सर्व राज्यांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या ग्वाल्हेरमार्गे जातात. ग्वाल्हेर स्थानकावर ब्रॉड गेजसह काही नॅरो गेजवर चालणाऱ्या गाड्या देखील थांबतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5799.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f00ad07cf2e59952158af12ba3396e9977ada494 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5799.txt @@ -0,0 +1 @@ +ग्वाल्हेर हे मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागाच्या अखत्यारीत असलेले ग्वाल्हेर स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारतामधील सर्व राज्यांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या ग्वाल्हेरमार्गे जातात. ग्वाल्हेर स्थानकावर ब्रॉड गेजसह काही नॅरो गेजवर चालणाऱ्या गाड्या देखील थांबतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5824.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..828707fa55b04af959eeaf69518fe5ec3cc7d68d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5824.txt @@ -0,0 +1,4 @@ +क्वीचौ (देवनागरी लेखनभेद: ग्वीचौ ; सोपी चिनी लिपी: 贵州; पारंपरिक चिनी लिपी: 貴州; फीनयिन: Gùizhōu; ) हा चीन देशाच्या नैऋत्येकडील प्रांत आहे. क्वीयांग येथे क्वीचौची राजधानी आहे. +क्वीचौच्या उत्तरेस सिच्वान प्रांत व चोंगछिंग महानगर क्षेत्र असून, पूर्वेस हूनान, दक्षिणेस क्वांग्शी, तर पश्चिमेस युइन्नान हे प्रांत आहेत. क्वीचौचा पश्चिमेकडील मुलूख डोंगराळ असून तो युइन्नान-क्वीचौच्या पठाराचा भाग आहे. प्रांताचा पूर्वेकडील व दक्षिणेकडील मुलूख काही अंशी सखल आहे. +क्वीचौचे हवामान दमट उपोष्णकटिबंधीय प्रकारात मोडणारे आहे. येथील वार्षिक सरासरी तापमान १०° - २०° सेल्सियस असून, जानेवारीत पारा १° ते १०° सेल्सियसांदरम्यान राहतो, तर जून महिन्यात पारा १७° ते २८° सेल्सियसांदरम्यान राहतो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5859.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..976a9d25dc8ddfc6eafb9fedc82e0ca18ee2f6da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5859.txt @@ -0,0 +1,2 @@ + +घटसर्प हा कॉरीनीबॅक्टेरीयम डीप्थेरीया या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. श्वसन मार्ग (फुफ्फुसे), घसा, तोंड किंवा त्वचेवरील जखम यांना प्रभावित करणारे हे संक्रमण आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5862.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22159ab9fe65837b74c77a74f1843fcaa54d717a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5862.txt @@ -0,0 +1,4 @@ +घटस्थापना हा हिंदू धर्मातील एक विधी आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीला देवीच्या घटांची स्थापना केली जाते.[१] +घडा किंवा कलश याच्या ठिकाणी देवीची स्थापना केली जाते आणि याचे नऊ दिवस पूजन केले जाते.[२]गुजरात प्रांतात छिद्र असलेल्या मडक्याला रंगवून त्यामध्ये दिवा लावला जातो आणि त्याची पूजा केली जाते.[३] + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5902.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38d2f2d3023d707b8589a5d548696bdf3fbc56e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5902.txt @@ -0,0 +1 @@ +घनमीटर हे आकारमान मोजण्याचे एक एकक आहे. १ मी X १ मी X १ मी एवढ्या क्षेत्राचे आकारमान १ घनमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5918.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04018bdb210d795d00e4826a853c7fd86e3ac385 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5918.txt @@ -0,0 +1 @@ +द्रवात कण मुक्तपणे हलतात आणि दोन कणांमधील अंतर हे स्थायू पदार्थापेक्षा अधिक असते. वायुरूपात कणांना काही रचना नसते. ... वितळणे प्रक्रियेत स्थायू पदार्थ बदलून त्याचे द्रव रूप होते, ह्याची उलटी प्रक्रिया म्हणजे घनीभवन. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5926.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a9323fb5b6329b82c7702d94033cba7d36c2620 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5926.txt @@ -0,0 +1,6 @@ + +घर बंदूक बिरयानी हेमंत जंगली आवताडे यांनी दिग्दर्शित केलेला भारतीय मराठी-भाषेतील चित्रपट आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित. [१] या चित्रपटात आकाश ठोसर, सायली पाटील, सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. [२] हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. [३] + विकास +घर बंदुक बिर्याणी चा पहिला टीझर यू ट्यूब वर 15 ऑक्टोबर 2021 रोजी आटपाट प्रॉडक्शन द्वारे अपलोड करण्यात आला आणि दुसरा टीझर 25 ऑक्टोबर 2022 रोजी झी स्टुडिओज द्वारे हिंदीमध्ये अपलोड करण्यात आला.[५] हा चित्रपट सुरुवातीला 30 मार्च 2023 रोजी रिलीज होणार होता, परंतु भोलाच्या रिलीज तारखेमुळे तो 7 एप्रिल 2023 पर्यंत ढकलला गेला.[६] मराठी व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू मध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.[७]तेराव्या दिवसापर्यंत 4.4 कोटी रुपयांची कमाई केली आहे[८] + + ट्रॅक सूची diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5941.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12d11311faea2d9679b7cfc0ad6340cbe4a3b034 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5941.txt @@ -0,0 +1 @@ +घरात बसले सारे हा झी मराठी वाहिनीवर टाळेबंदी दरम्यान प्रसारित झालेला एक कार्यक्रम आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5975.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..855d5b7e1e60dd9c7bc16fd63d6ff597c1961e8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5975.txt @@ -0,0 +1,2 @@ +घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघ - १७० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, घाटकोपर पूर्व मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. २२८१, २२८२ आणि २२८४ मधील इन्युमरेशन ब्लॉक ४३० ते ४८५, ४९०, ४९१ ४९४ ४९६ ते ४९९, ५३७, ५८८ ते ६०८ यांचा समावेश होतो. घाटकोपर पूर्व हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय जनता पक्षाचे पराग किशोरचंद शाह हे घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5980.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67cb6585e671441b202441e45751b1244f2a7c5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_5980.txt @@ -0,0 +1,17 @@ +मराठी आडनाव घाटगे किंवा घाडगे हे एकच आहेत. काळाच्या ओघात घाटगे या आडनावाचा अपभ्रंश होऊन, ट अक्षराचा ड होऊन घाडगे असे झाले, कारण मोडी लिपीतील ट हे अक्षर देवनागरी लिपीतील ड या अक्षरासारखे दिसते. महाराष्ट्रातील ठराविक मोठ्या मनसबदार सरदार घराण्यांपैकी राजे अशी पदवी लावणारे हे राजे-घाडगे किंवा राजे-घाटगे होते. +मनसबदार, वजीर, जहागीरदार, संस्थानिक,आणि सरदारांमध्ये राजेघाटगे उर्फ घाडगे प्रमुख आहेत. हे मूळचे मलवडीचे. बहमनी राज्याचा निर्माता "बादशहा हसन गंगू बहमनी" यांनी कामराज घाटगे यांचे वडिलोपार्जित वतन १६ व्या वर्षी देऊन कामराज घाटगे यांना मनसबदार केले व जुने जहागिरी वतन कायम करून दिले. कामराज घाटगे हे अतिशय पराक्रमी होते. कामराज यांच्या काळात दुर्गादेवी दुष्काळ पडला होता. हेच कामराज घाटगे घराण्यात जन्माला आलेल्या व ज्ञात असलेल्यांपैकी एकमेव पुरुष आहेत. +प्राचीन काळमुख वंशात, राठोड राजपूत/महाराष्ट्रात राष्ट्रकुट/घाटगे उर्फ घाडगे घराण्याच्या शाखा आहेत. कोल्हापूरकर राठोडवंशी शाखेचे आहेत व तसेच त्या शाखेआधी महारष्ट्रात स्थिरावलेले जुने घराणे म्हणजे मलवडी, बुधकर घाटगे होत. हे पोळ उर्फ शंखपाल यांचे जावई घराणे होत. पुढे नाईक निंबाळकर घराण्याचे आप्त व त्या भागातील रामोशी, व पुंड लोकांचे निर्दालन करणारे विजयनगरचे पण मांडलिक संस्थांनी राजेघाटगे/राजे घाडगे घराणे होय. +घाटगे उर्फ घाड‌‌‌गे हे नाव कसे पडले ? +सूर्यवंशीय क्षत्रिय घराण्याच्या एक शाखेचा मूळ षुरुष कामराज ह्यांनी अतिशय पराक्रमी कारकिर्द गाजवली. फेरिस्ता इतिहासकाराने म्हटले आहे, की कामराज ह्या पुरुषाने सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर उंचीवर बांधलेली घंटा ही कोलांट्या उड्या मारीत वाजवली होती. बेदर व गुलबर्गा दरबारात कोणत्याही रणशूराला ती घंटा वाजवता आली नव्हती, अशी ती अतिउंच असलेली अजिंक्य घंटा (घाट) कामराज ह्या पुरुषाने पराक्रमपूर्वक वाजवून दाखवली. त्यामुळे बादशहाने खुश होऊन त्यास "घाटगे" ही पदवी देऊन गौरव तर केला आणि उच्च प्रतीची मनसब त्यास बहाल केली; वंशपरंपरागत "सैन्यात उच्च अधिकारी "असा अधिकार बहाल केला. +कामराज घाटगे यांनी आपल्या पराक्रमाने बेदर व गुलबर्गा दरबारात आपलीं हिंदूंची छाप पाडली होती.अनेक युद्धांत आपल्या पराक्रमाने लढाऊ रक्ताचा दर्जा उंचावला होता. बहमनी संस्थापक हसन गंगू बहमनी ह्या बादशहाने कामराज घाटगे यांचे खूप कौतुक केले होते. +ललगुण, मलवडी येथे मनसबदार कामराज घाटगे यांचे दोन महल होते. +मनसबदार कामराज घाटगे ह्याचा विवाह मनसबदार हरनाक शकपाळ-पोळ ह्याच्या कन्येशी झाला होता. हे मराठा समाजातील बलाढ्य मनसबदार बहमनी राज्यात होऊन गेले. मनसबदार कामराज घाटगे यांना सहा पुत्र होते. जैतपाळनाक, बगडनाक, लोकनाक, नयनाक, लोहनाक, परसनाक ही कामराज घाटगे यांच्या सहा मुलांची नावे आहेत. ह्या सहा मुलांपासून पूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक तसेच इतर राज्यांत घाटगे उर्फ घाडगे घराणे विस्तार पावले. ह्या सर्वांचा मूळ पुरुष मनसबदार कामराज घाटगे हा होय. यांच्या सहा मुलांनी वेगवेगळ्या पक्षातर्फे जहागिरी, वतने तसेच अनेक ठिकाणी संस्थाने निर्माण केली. +ह्या सहा पुत्रांपासून महाराष्ट्र देशातील सर्व घाटगे उर्फ घाडगे घराणे महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यांतील काही गावांमध्ये विभागले. जहागिरी वतनाच्या निमित्ताने, अथवा विविध मोहिमांच्या निमित्ताने दूर दूर महाराष्ट्र व कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, इंदूर, बडोदा व इतर ठिकाणी घाटगे विभागले. तरी हे मनसबदार कामराज राजेघाटगे यांचे वंशज आहेत. +शिवभारतात महाराष्ट्र हा शब्द मराठा यासाठी वापरला आहे आणि महाराष्ट्र हे मराठा शब्दाचे संस्कृत रूप आहे. १] शिवभारतातील अध्याय ४ मधील श्लोक ३१ " द्विजन्मा ढुंढिनामाच तज्जातिश्चापि रुस्तुमः ! घाण्टिकाद्याश्च बहवो महाराष्ट्रा महीभुजः !! या ठिकाणी धुंडीराजाचा उल्लेख द्विजन्मा म्हणजे ब्राम्हण या शब्दाने स्वंतत्रपणे करून घाटगे वगैरेना महाराष्ट्र राजे म्हटले आहे. यामुळे मराठे राजे म्हणजे मराठा जातीचे व राजे हे उपपद धारण करणारे लोक हाच अर्थ कवीस अभिप्रेत आहे. +२] तसेच १ल्या अध्यायातील श्लोक ४३मध्ये मालोजीराजे याना महाराष्ट्र भूमिप हेच पद लावले आहे. विशेष करून बहमनी काळातील राजेघाटगे बलाढ्य मराठा घराणे होते. राजेघाटगे यांनी शत्रूशी झुंज दिली म्हणून त्यांनी "झुंझारराव' हा किताब देण्यात आला. +मलवडीच्या राजेघाटगे यांनी शत्रूवर बाजी मारली म्हणून त्यांना बाजीराव हा किताब दिला. राजेघाटगे यांनी किल्ला सर केला म्हणून त्यांना सर्जेराव हा किताब देण्यात आला. झुंजारराव हे किताब दिले. विजापूरच्या राज्यांतून त्यास जहागिरीहि पुष्कळ होत्या. “सर्जेराव”, “प्रतापराव” इत्यादी अनेक किताब या कुटुंबास मिळाले आहेत. +घाटगे उर्फ घाडगे घराणे :- + + +मलवडी, बुुध, डिस्कळ, राजापूर, मोळ, निमसोड ता खटाव,या सातारा जिल्ह्यातील गावांत घाटगे/घाडगे यांचे वास्तव्य आहे.[१] +छ.राजर्षी शाहू राजेभोसले हे मुळचे घाटगे होत. शाहूंना घाटगे घराण्यातून दत्तक देण्याचा निर्णय कोल्हापूर संस्थानने घेतला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6012.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21ba5678eee74fcd461e8473171c512d36a6e434 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6012.txt @@ -0,0 +1 @@ +घाटे हे मराठी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6071.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7cfedb1406ba2ee02bb69e3ee9e63b2da5b8834 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6071.txt @@ -0,0 +1,3 @@ +घार ही एक शिकरी पक्ष्याची जात आहे. तिचा रंग तपकीरी असून तिच्या अंगावर भरपुर पीसे असतात. तिचे डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. ती अकाशात उचांवरून घिरट्या घालत तिचे खाद्य शोधते.तिचे खाद्य म्हणजे बेडुक, मासे, सरडे, मटण कींवा कोणत्यहि पक्ष्याची पिल्ले. +घारीचे अनेक प्रकार आहेत. +घारीची शेपटी दुभंगलेली असते त्यामुळे उडत असताना घार सहज ओळखता येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6075.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2291f4ffaf49b53dd6f809d209d4fe03dcac70dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6075.txt @@ -0,0 +1,2 @@ +घारनीकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6086.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cc00d340339a2890a9e0eef5965f7b2f33c69d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6086.txt @@ -0,0 +1,2 @@ +घारिवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6112.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c3ada874777bde53386b0522a78022a4f29e0fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6112.txt @@ -0,0 +1,10 @@ +भौतिकीत "घिसड" हे परिमाण म्हणजे जोरचे कालसापेक्ष भैदिज किंवा वस्तुमान गुणिले धक्का होय. हे परिमाण संवेगाचे तिसरे कालसापेक्ष भैदिजसुद्धा आहे. ह्या परिमाणासाठी अधिकृत अशी जगमान्य संज्ञा नसली, तरी घिसड ही संज्ञा सामान्यपणे वापरली जाते. +घिसड खालील समीकरणानी व्याख्यित केली जाते: +येथे, +घिसडचे एकक म्हणजे जोर प्रत्येकी काल अथवा वस्तुमानवेळा अंतर प्रत्येकी कालाचा चौथा घात; एस.आय. एककांमध्ये, किलोग्रॅम मीटर प्रत्येकी चतुर्घाती सेकंद. (kg·m/s४, किग्रॅ·मी/से४), किंवा न्यूटन प्रत्येकी वर्ग सेकंद (N/s२, न्यू/से२). +← ऐक … भैद → +(अचल वस्तुमान गृहीत धरून) +संवेग | बल | जोर | घिसड | हादरा | दणका + + +साचा:भौतिकी-अपूर्ण diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6113.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c26632e37c7febb58eb5fea2578180b96d0a80e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6113.txt @@ -0,0 +1,85 @@ +घिसर हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील १११२.०७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १०४ कुटुंबे असून गावाची व एकूण लोकसंख्या ४९१ आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ७९ किलोमीटर अंतरावर आहे. गावामध्ये २३९ पुरुष आणि २५२ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे सहा लोक असून अनुसूचित जमातीचा एक माणूस आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. +सर्वात जवळील पूर्व-प्राथमिक शाळा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे. +सर्वात जवळील कनिष्ठ माध्यमिक शाळा (नेवी) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा (नेवी) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा(वेल्हे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील महाविद्यालयपदवी महाविद्यालय (विंझर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक(वेल्हे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा(वेल्हे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा नाही. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +गावात उघडी गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +सांडपाणी थेट जलनिस्सारण केंद्रात सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावाचा पिन कोड +गावात दूरध्वनी उपलब्ध नाही.सर्वात जवळील दूरध्वनी ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही.सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध नाही.सर्वात जवळील टॅक्सी ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील राज्य महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील जिल्ह्यातील दुय्यम रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पक्का रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील डांबरी रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध नाही.सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध नाही.सर्वात जवळील स्वयंसहाय्य गट ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेशन दुकान ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध नाही.सर्वात जवळील एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध नाही.सर्वात जवळील अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध नाही.सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +२० तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी व शेतीसाठी उपलब्ध आहे. +१६ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी व शेतीसाठी उपलब्ध आहे. +व्यापारी वापरासाठी व अन्य वापरासाठी gavat वीजपुरवठा उपलब्ध नाही. +गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +गावात सिंचनाचे स्रोत नाहीत. +घिसरमध्ये तांदळाचे, ज्वारी-बाजरीचे व कडधान्यांची पिके घेतली जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6116.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c97c261e5c3e6e7cc20f53bd35e7bd1d64482cc8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6116.txt @@ -0,0 +1,2 @@ +घुंगरेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6126.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f72bb0a56a5706fb90a47d3d0bf529e24ccf7df --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6126.txt @@ -0,0 +1,6 @@ +घुघुतिया किंवा घुघुती हा भारत देशाच्या कुमाऊँ प्रदेशात साजरा होणारा उत्तरायणाशी संबंधित सण आहे. गढवाल येथे यालाच खिचडी संक्रांती असे म्हंटले जाते.[१] +सणाच्या आदल्या दिवशी कणीक आणि गूळ यांच्या मिश्रणापासून वेगवेगळे आकार देऊन पदार्थ केला जातो. याला घुघुत असे म्हणतात. सणाच्या दिवशी आपल्या दिवंगत पूर्वजांना ते मिळावेत यासाठी लहान मुले हा पदार्थ कावळ्यांना खायला घालतात.[२] +कुमाऊँच्या राजाला अपत्य नव्हते. त्याने भागणाठ मंदिरात प्रार्थना केली आणि त्याला पुत्रप्राप्ती झाली. राजाचा मंत्री त्याच्या राज्य मिळविण्याच्या ईर्षेने राजाचा देश करीत असे. राजाच्या पुत्राचे नाव घुघुती असे होते,. राणीने आपल्या मुलाच्या गळ्यात हिऱ्यांचा हार घातलेला होता. घुघुती आईचे ऐकत नसेल तर ती त्याला सांगायची की त्याने जर आईचे ऐकले नाही तर ती त्याचा आहार कावळ्याला देऊन टाकेल. लहान राजपुत्र कावळ्यांना खाऊ देत असे. +एके दिवशी दुष्ट मंत्र्याने राजपुत्राने अपहरण केले आणि तो जंगलाच्या दिशेने जावू लागला. कावळ्यांनी हे पाहिले. त्यांनी मंत्र्याच्या माणसांना चोचीने मारायला सुरुवात केली. घुघुतीने आपला हार कावळ्याला दिला. तो हार घेऊन कावळा महालात गेला त्यामुळे राजाला समजले की राजपुत्र संकटात आहे. राजपुत्राची सुटका झाल्यानंतर राजाने मंत्र्याला मृत्यूदंड दिला. घुघुतीने कावळ्यांना गोड खाऊ खायला घातला. त्या वेळेपासून घुघुती सणाला कावळ्यांना खाऊ देण्याची पद्धती आहे अशी कथा प्रसिद्ध आहे.[३] + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6143.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a28ef6acf762fb5c86b93769c1400a1ce698a678 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6143.txt @@ -0,0 +1,7 @@ +नामदेव महाराज यांच्या घुमान या कर्मभूमीत सरहद संस्थेतर्फे ३ व ४ एप्रिल २०१६ रोजी, आणि त्यानंतर दर वर्षी याच तारखांना एक बहुभाषिक राष्ट्रीय साहित्य संमेलन होणार आहे +२०१५ साली झालेल्या घुमानमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान सरहद संस्थेकडे होता. संमेलनाचा सर्व अनुभव पाहता दरवर्षी घुमान येथे साहित्य संमेलन भरवून परंपरा टिकविण्याचे सरहद या सामाजिक संस्थेने ठरविले आहे. +देशातील सर्व बहुभाषांचे संमेलन व्हावे, त्यासाठी मराठी भाषेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन कवी गुलजार यांनी केले होते. त्यांच्या आवाहनानुसार सरहद संस्थेने पुढाकार घेतला असून, घुमान येथे होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. गणेश देवी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. +या संमेलनाला महाराष्ट्रातील १०० धरून एकूण ५०० लोक जातील. सर्वांची निवासाची आणि भोजनाची सोय केली जाईल. संमेलनात आसामी, उर्दू, काश्मिरी, पंजाबी, बंगाली, बोडो, मराठी आणि हिंदी या आठ भाषांतील कवी आणि लेखक यांचा सहभाग असेल. + + +पहा : साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6154.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32389708644dbf53fa6ef659560398f3e50e174c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6154.txt @@ -0,0 +1 @@ +घुलाम अली अन्सारी (८ सप्टेंबर, १९६६:कराची, पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९९३ ते १९९५ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6167.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14f2eb480a51b56621994a1dda9e335de7feffe5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6167.txt @@ -0,0 +1,8 @@ + घेरा रसाळगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6185.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..424ed0574336b1e545ce521c19e0a958f9d331ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6185.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाशिवरात्र निमित्त उंच डोंगरावर असलेल्या प्राचीन श्री क्षेत्र घेवडेश्वर(मु-हा) येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतले .... +या ठिकाणाहून अनेक गड किल्ल्यांचे दर्शन झाले, यामध्ये राजगड, तोरणा, रायगड, पुरंदर, रोहिडेश्वर, रायरेश्वर हे किल्ले पाहता आले, तसेच भोर तालुक्यातील भाटघर व देवघर धरणे एकाच ठिकाणाहून पाहण्याचा योग आला. वेळवंडचे संपूर्ण खोरे या ठिकाणाहून दिसते तसेच संपूर्ण भोर व अंबावडे परिसर व महुडे खोरे स्पष्ट दिसते. या सर्व कारणांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे किल्ला बांधायचे योजिले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6189.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4bf234ed19ecf671f27cd521f7df10271e410691 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6189.txt @@ -0,0 +1,2 @@ +Anastomus oscitans (Boddaert) +या पक्ष्याचे इंग्रजी नाव Openbil stork असे आहे.याला मराठीमध्ये अनेक नवे आहेत. गुजे,गोजे,घोंगल्या फोड,घोंगल्या खाई ढोकरू,बुज्या,भुज्या,लहान बुज्या, खुबाला,खुबल स्त्री,उघड्या चोचीचा करकोचा ,उघड तोंड बलाक. हा आकाराने मोठ्या बदकएवढा असतो.हा पांढरा किवा करड्या रंगाचा लहान ढोक असतो.याचे पंख काळे असतात.दुरून हा पक्षी बहाडा ढोकासारखा दिसतो.कमानदार चोचीच्या दोन्ही भागात फट असते.चोचीच्या या विशिष्ट रचनेमुळे त्याची ओळख पटते.नर-मादी दिसायल सारखेच असतात. घोंगल्या फोडा भारत व श्रीलंका येथे स्थलांतर करतो.हा सरोवरे,नद्या,दलदली,आणि भातशेती या ठिकाणी आढळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6199.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76a5ecafc8335c550368d551ea8a77e41737c516 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6199.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोगळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6256.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6236a600f79cc75b5f4cc6a5fcc163d3648c0a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6256.txt @@ -0,0 +1,3 @@ +पावनखिंडीतील लढाई १३ जुलै, १६६० रोजी विशाळगडाजवळील असलेल्या घोडखिंडीतील निकराची लढाई होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनापती बाजी प्रभू देशपांडे आणि आदिलशाही सरदार सिद्दी मसूद यांच्या सैन्यांत झालेल्या या लढाईत मराठ्यांचे बरेचसे सैनिक मारले गेले परंतु त्यांनी सिद्दी मसूदला खिंडीत थोपवून धरल्यामुळे शिवाजी महाराजांना तेथून निसटून विशाळगडावर जाण्यास वेळ मिळाला.[१][२] +शिवाजी महाराजांनी १० नोव्हेंबर, १६५९ रोजी अफझलखानाचा वध केल्यावर मराठा सैन्य विद्युतवेगाने आदिलशाही मुलुख काबिज करीत निघाले होते. वर्ष संपता त्यांनी रुस्तुमे झमान आणि अफझलखानाचा मुलगा फाजल खान यांना हरवून कोल्हापूर जवळचा पन्हाळा जिंकून घेतला.[३] याचे पारिपत्य करण्यासाठी आदिलशहाने सिद्दी जौहरला दक्षिणेकडून चाल करण्यास फर्मावले व त्याच वेळी मुघलांशी संधान बांधून उत्तरेकडून हल्ला करविला. शिवाजी महाराज यावेळी पन्हाळ्यावर होते. सिद्दी जौहरने १६६० च्या सुरुवातीस पन्हाळ्याला वेढा घातला आणि किल्ल्याची पूर्ण रसद कापली. अनेक महिन्यांच्या वेढ्यानंतर पन्हाळ्याची स्थिती बिकट झाली आणि किल्ला शिकस्त होणार असे दिसू लागले. यावेळी शिवाजी महाराजांनी तेथून निसटून विशाळगडाकडे जाण्याचा बेत आखला. +पन्हाळ्यावर हल्ले करण्यासाठी सिद्दी जौहरने राजापूरच्या इंग्रजांकडून आधुनिक तोफगोळे विकत घेतले आणि इंग्लिश गोलंदाजांनाही नोकरीवर घेतले. या इंग्रजांनी पन्हाळ्यावर हल्ले करीत असताना आपला ध्वज फडकाविला होता. याचा सूड म्हणून शिवाजी महाराजांनी वर्षअखेरी राजापूरची वखार लुटली आणि तेथील चार अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबून ठेवले होते.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6260.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dc42b20dc9b7e863f4f4252fd866f104a525c7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6260.txt @@ -0,0 +1,3 @@ +घोडज हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात घोडज हे गाव आहे. हे उपजिल्हा कंधार (तहसीलदार कार्यालय) पासून 5 किमी अंतरावर आणि नांदेड जिल्हा पासून 51 किमी अंतरावर आहे. 2009 च्या आकडेवारीनुसार, घोडज गाव देखील ग्रामपंचायत आहे.[१] +गावाचे एकूण क्षेत्रफळ ९५३.९८ हेक्टर आहे. घोडजची एकूण लोकसंख्या 2,531 लोकसंख्या आहे, त्यापैकी पुरुषांची लोकसंख्या 1,299 आहे तर महिलांची लोकसंख्या 1,232 आहे. घोडज गावाचा साक्षरता दर ६४.०९% असून त्यापैकी ७३.२९% पुरुष आणि ५४.३८% महिला साक्षर आहेत. घोडज गावात सुमारे ४८८ घरे आहेत.[२] +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6264.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56be3cd91c3d7db8f75ab4126b951c10c68ff883 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6264.txt @@ -0,0 +1 @@ +घोड्यावर स्वार होवून युद्धात भाग घेणाऱ्या सैन्यदलास घोडदळ म्हणतात. घोडेस्वारांस अधिक शस्त्रास्त्रे व चिलखते वाहून नेणे तसेच वेगांत कूच करणे सोपे असल्यामूळे पायदळापेक्षा घोडदळाची कार्यक्षमता जास्त असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6286.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04e086d99550543d56e8a6f0b16e1f717e45c00d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6286.txt @@ -0,0 +1,6 @@ +१९° ०२′ ३९.८८″ N, ७३° ५०′ १५.६″ E +घोडेगाव हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील गाव आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ८५९१ आहे. यांत ४३७७ पुरुष आणि ४२१४ स्त्रिया आहेत. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. +==जवळपासची गावे +== diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6290.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..126cd9a20593c0e29cd5326c59e6783ad1ec8664 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6290.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोडेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6300.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54a718aaa7d99a5b2457e355dedc0ff012d0d9d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6300.txt @@ -0,0 +1,8 @@ + घोणसरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6303.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3fdf256ba3741af96e1a793c941ad4d369c44f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6303.txt @@ -0,0 +1,18 @@ +घोणसई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे घोणसई मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २० किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २०७ कुटुंबे राहतात. एकूण ९७६ लोकसंख्येपैकी ४९५ पुरुष तर ४८१ महिला आहेत. गावाची साक्षरता ७६.८२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८५.९१ आहे तर स्त्री साक्षरता ६७.७४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १०९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ११.१७ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +कोंढाळे, वारधा, उचाट, नारे, मेट, डाकीवळी, चंबाळे, दाभोण, पिंजाळ, मांगरूळ, विर्हे ही जवळपासची गावे आहेत.घोणसई ग्रामपंचायतीमध्ये घोणसई आणि मेट ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6328.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b52b6d04d91d59ea4d80b1520fa51d749de2045d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6328.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोरावाडी रेल्वे स्थानक हे एक पुणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानक आहे. +या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या तसेच पुणे-कर्जत पॅसेंजर येथे थांबतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6349.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..717fd679185d2ffcf1857959bdbc2059a4cbc0d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6349.txt @@ -0,0 +1,6 @@ +क्रिकेटच्या खेळात, जेव्हा कर्णधार त्यांच्या संघाचा डाव संपविण्याची घोषणा करतो तेव्हा डाव घोषित (declare) म्हणून मानला जातो आणि जेव्हा कर्णधाराने फलंदाजी न करता डाव गमावणे निवडले तेव्हा त्याग (forfeiture) म्हटले जाते. क्रिकेटच्या कायद्याच्या नियम १५ मध्ये घोषणा आणि त्याग समाविष्ट आहे. ही संकल्पना फक्त त्या सामन्यांना लागू होते ज्यात प्रत्येक संघाने दोन डावात फलंदाजी करायची असते; कायदा १५ विशेषतः मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात लागू होत नाही. +फलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार सामन्यादरम्यान कधीही, चेंडू मृत झाल्यावर डाव घोषित करू शकतो.[१] सहसा असे तेव्हा होते  जेव्हा कर्णधाराला वाटते की त्यांच्या संघाने सामना जिंकण्यासाठी आधीच पुरेशा धावा केल्या आहेत आणि अधिक वेळ फलंदाजी करू इच्छित नाही ज्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना अनिर्णित राहणे सोपे होईल. खेळाच्या रणनितीनुसार डावाची घोषणा कधीकधी इतर परिस्थितींमध्ये केली जाते. +फ्रँक मे यांनी २ मे १९०६ रोजी मेरीलिबॉन क्रिकेट क्लबच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत असा प्रस्ताव मांडला की, दोन दिवसीय सामन्यात फलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला त्यांचा डाव कधीही घोषित करण्याचा अधिकार आहे, परंतु अशी घोषणा पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यास एक तास आणि चाळीस मिनिटे बाकी असताना किंवा त्यानंतर  केली जाऊ शकत नाही. काही चर्चेनंतर हा ठराव मंजूर करण्यात आला.[२] +घोषणेचा विचार करणाऱ्या कर्णधाराने खूप उशीरा घोषित करणाऱ्यांच्या विरुद्ध किंवा अजिबात न जाहीर करणाऱ्यांच्या विरुद्ध खूप लवकर घोषित करण्याच्या जोखमीचा (अशा प्रकारे विरोधी संघासाठी खूप कमी लक्ष्य सेट करणे) समतोल राखला पाहिजे (अशा प्रकारे प्रतिस्पर्ध्यांना सामना पूर्ण होण्यापासून रोखून ड्रॉ करण्यास भाग पाडणे सोपे होईल). +१८९० मध्ये डाव घोषित करणारा पहिला कर्णधार चार्ल्स राइट होता. ग्रेव्हसेंडमधील बॅट आणि बॉल ग्राउंडवर केंट विरुद्धच्या सामन्यात, राइटने नॉटिंगहॅमशायरचा दुसरा डाव ५ बाद १५७ धावांवर घोषित केला आणि केंटसमोर विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य ठेवले. केंटचा डाव ९ बाद ९८ धावांवर खेळ अनिर्णित राहिल्याने आणि नॉटिंगहॅमशायरला विजयासाठी आणखी एका विकेटची आवश्यकता असल्याने ही युक्ती जवळपास सार्थकी लागली.[३] +घोषणा कायदेशीर होण्याआधी, ज्या संघाला दुसऱ्या संघाला पुन्हा फलंदाजी करायला लावायचे होते त्या संघाचे फलंदाज जाणूनबुजून स्वतःला बाद करत असत, ज्यामुळे काही हास्यास्पद परिस्थिती निर्माण होत असे, जिथे क्षेत्ररक्षण करणारा संघ बाद करण्याचा प्रयत्न करत असलेल्या फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करत नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6365.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac449ad1ab5065622f9a21c062581f914ce29960 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6365.txt @@ -0,0 +1,5 @@ +घौरी हे पाकिस्तानचे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला तेराशे किलोमीटर इतका आहे. भारतातील अनेक ठिकाणे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात. या क्षेपणास्त्राचा विकास करण्याचा निर्णय १९९३-९४ मध्ये बेनजिर भुट्टो यांचे सरकार निवडून आल्यावर घेण्यात आला असे माणले जाते. क्षेपणास्त्राचे नाव अफगान शासक शाहबुद्दीन मोहम्मद घौरीच्या नावावरून देण्यात आले. +अमेरिकेनुसार या क्षेपणास्त्राचे रेखांकन उत्तर कोरियाच्या नोडॉंग क्षेपणास्त्रासारखे आहे.1 Archived 2012-02-07 at the Wayback Machine. +घौरी-1 +घौरी-2 +घौरी -3 diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6370.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be3f95b35fbfcfea2c73c922c37ae26d11980477 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6370.txt @@ -0,0 +1,4 @@ +चची भाषा महाराष्ट्रातील बालगोपाळांमध्ये एक सांकेतिक भाषा (कोड लॅंग्वेज) म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वसाधारणपणे शालेय विद्यार्थी विविध खेळ खेळताना या भाषेचा सांकेतिक भाषा भरपूर वापर करतात. तशी ही भाषा समजण्यासाठी सोपी असली, तरी सहज बोलण्या/समजण्यासाठी मात्र बराच सराव करावा लागतो. कित्त्येक लहान मुला-मुलींचे गट या भाषेत थोडेफार बदल करून स्वतःची सांकेतिक भाषाही बनवतात! +चच्या भाषेचे सर्वसाधारण नियम खालीलप्रमाणे आहेत. +काही वेळा पहिला च हा शब्दाच्या पहिल्या अक्षरासारखा चालवला जातो. +चशाषास्त्रभा[permanent dead link]काय करत आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6371.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe96886e85e8d5d78cb8436b2c6ead1571f07285 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6371.txt @@ -0,0 +1 @@ +चॅंग-हून क्वोन (३० जून, इ.स. १९९४ - ) हा दक्षिण कोरियाचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6373.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8df9d1cdbc1c045f33a20cf39de5cdad207ce24b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6373.txt @@ -0,0 +1,51 @@ +१९९८ +२०१७  इंग्लंड +२०२५ +आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, ज्याला "मिनी वर्ल्ड कप"[३][४][५] किंवा फक्त "चॅम्पियन्स ट्रॉफी" असेही म्हणतात, ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी क्रिकेट स्पर्धा आहे. १९९८ मध्ये उद्घाटन झालेल्या, आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीची कल्पना मांडली – कसोटी खेळत नसलेल्या देशांमध्ये खेळाच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी एक लहान क्रिकेट स्पर्धा. हा त्या आयसीसी इव्हेंटपैकी एक आहे ज्याचा फॉरमॅट क्रिकेट विश्वचषकासारख्या दुसऱ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेसारखाच होता, ज्याचा फॉरमॅट एक दिवसीय आंतरराष्ट्रीय होता. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे.[६] +पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जून १९९८ मध्ये बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये क्रिकेट विश्वचषक सहा पूर्ण झालेल्या आवृत्त्यांसह २३ वर्षे अस्तित्वात होता. पहिल्या दोन चॅम्पियन्स ट्रॉफी आयसीसी सहयोगी सदस्य राष्ट्रांमध्ये - बांगलादेश आणि केन्यामध्ये आयोजित केल्या गेल्या, त्या देशांमध्ये खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी आणि नंतर त्यांच्या क्रिकेटच्या विकासासाठी गोळा केलेला निधी वापरला गेला. २००२ च्या स्पर्धेपासून, एका अनधिकृत रोटेशन प्रणाली अंतर्गत देशांदरम्यान होस्टिंग सामायिक केले गेले आहे, ज्यामध्ये सहा आयसीसी सदस्यांनी स्पर्धेत किमान एक सामना आयोजित केला आहे. +स्पर्धेच्या टप्प्यासाठी कोणते संघ पात्र ठरतात हे निर्धारित करण्यासाठी सध्याच्या फॉरमॅटमध्ये पात्रता टप्प्याचा समावेश आहे, जो क्रिकेट विश्वचषकाच्या आधीच्या आवृत्तीत होतो. विश्वचषकात (चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानांसह) अव्वल आठ क्रमांकावर असलेले संघ स्पर्धेसाठी स्थान मिळवतात. एकूण तेरा संघांनी स्पर्धेच्या ८ आवृत्त्यांमध्ये भाग घेतला असून, अलीकडील २०१७ स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारताने दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे, तर दक्षिण आफ्रिका, न्यू झीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानने प्रत्येकी एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. स्पर्धेच्या प्रत्येक आवृत्तीत सात राष्ट्रीय संघ खेळले आहेत. +इंग्लंड आणि वेल्स येथे आयोजित २०१७ स्पर्धा जिंकल्यानंतर पाकिस्तान सध्याचा चॅम्पियन आहे. त्यानंतरची २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे. +पहिला क्रिकेट विश्वचषक १९७५ मध्ये आणि त्यानंतर दर चार वर्षांनी आयोजित करण्यात आला. ही स्पर्धा सामान्यतः पूर्ण आयसीसी सदस्य राष्ट्रांद्वारे खेळली जात असे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीची कल्पना मांडली – ही एक छोटी क्रिकेट स्पर्धा आहे जी कसोटी खेळत नसलेल्या देशांमध्ये खेळाच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी, बांगलादेश आणि केनियामध्ये पहिली स्पर्धा आयोजित केली गेली.[७] +१९९८ मध्ये आयसीसी नॉकआउट ट्रॉफी म्हणून त्याचे उद्घाटन झाले. २००२ च्या आवृत्तीपूर्वी त्याचे नाव बदलून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी करण्यात आले.[८] +२००२ पासून, ही स्पर्धा पूर्ण आयसीसी सदस्य राष्ट्रांमध्ये आयोजित केली जात आहे आणि संघांची संख्या आठ करण्यात आली आहे. या स्पर्धेला नंतर मिनी-वर्ल्ड कप म्हणून संबोधले गेले कारण त्यात आयसीसीच्या सर्व पूर्ण सदस्यांचा समावेश होता, ही एक नॉक-आउट स्पर्धा म्हणून नियोजित करण्यात आली जेणेकरून ती लहान होती आणि त्यामुळे विश्वचषकाचे महत्त्व कमी होऊ नये म्हणून काळजी घेतली. तथापि, २००२ पासून, स्पर्धेचे राऊंड-रॉबिन स्वरूप होते, त्यानंतर काही नॉकआउट गेम होते परंतु स्पर्धा अजूनही कमी कालावधीत - सुमारे दोन आठवडे चालते. +स्पर्धा करणाऱ्या संघांची संख्या वर्षानुवर्षे बदलली आहे; मूलतः सर्व आयसीसीच्या पूर्ण सदस्यांनी भाग घेतला होता आणि २००० ते २००४ पर्यंत सहयोगी सदस्य देखील सहभागी झाले होते. २००९ पासून, स्पर्धेच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांपूर्वी या स्पर्धेत केवळ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत सर्वोच्च क्रमांक मिळविलेल्या आठ संघांचा समावेश आहे. सुरुवातीपासून ही स्पर्धा ७ देशांमध्ये आयोजित करण्यात आली असून, इंग्लंडने तीनदा या स्पर्धेचे आयोजन केले आहे. +२००६ पर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी दर दोन वर्षांनी आयोजित केली जात होती. ही स्पर्धा २००८ मध्ये पाकिस्तानमध्ये होणार होती परंतु २००९ मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव ती दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आली. तेव्हापासून ते विश्वचषकाप्रमाणे दर चार वर्षांनी आयोजित केले जाते. +२०१३ आणि २०१७ नंतर टूर्नामेंट रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले होते, २०२१ मध्ये कोणतीही स्पर्धा आयोजित केली नाही. तथापि, ते २०२५ मध्ये पुनर्संचयित करण्यात आले. +पहिल्या आठ आवृत्त्यांमध्ये, आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय संघ क्रमवारीतील अव्वल संघ स्पर्धेत पात्र ठरले. +पहिल्या २ आवृत्त्यांमध्ये, उपांत्यपूर्व फेरीत कोण पुढे जाईल हे निर्धारित करण्यासाठी संघांच्या काही जोड्या उप-उपांत्यपूर्व फेरीमध्ये खेळल्या. १९९८ मध्ये संघांची संख्या ९ होती, जी २००० मध्ये ११ आणि २००२ मध्ये १२ करण्यात आली. २००६ मध्ये, ते १० पर्यंत कमी केले गेले, चार संघ पात्रता फेरी-रॉबिनमध्ये खेळत होते ज्यातून २ मुख्य स्पर्धेत पुढे गेले. २००९ च्या स्पर्धेपासून पुढे ही संख्या ८ पर्यंत कमी झाली. +२०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पासून, सर्वात अलीकडील आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील शीर्ष आठ संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरतात. +चॅम्पियन्स ट्रॉफी विश्वचषकापेक्षा अनेक प्रकारे वेगळी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामने सुमारे अडीच आठवड्यांच्या कालावधीत आयोजित केले जातात, तर विश्वचषक एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील संघांची संख्या विश्वचषकापेक्षा कमी आहे, विश्वचषकाच्या नवीनतम आवृत्तीमध्ये १० संघ आहेत तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवीनतम आवृत्तीमध्ये ८ संघ आहेत. +२००२ आणि २००४ साठी, बारा संघांनी तीनच्या चार पूलमध्ये राऊंड-रॉबिन स्पर्धा खेळला, ज्यामध्ये प्रत्येक पूलमधील अव्वल संघ उपांत्य फेरीत गेला. स्पर्धा जिंकण्यासाठी एक संघ फक्त चार सामने खेळेल (पूलमध्ये दोन, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना). नॉक आउट स्पर्धांमध्ये वापरलेले स्वरूप चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्वरूपापेक्षा वेगळे होते. स्पर्धा सरळ नॉकआउट होती, ज्यामध्ये कोणताही पूल नव्हता आणि प्रत्येक सामन्यामधील हरलेल्याला बाहेर काढले गेले. १९९८ मध्ये फक्त आठ आणि २००० मध्ये १० सामने खेळले गेले. +२००९ पासून, आठ संघ राऊंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये चारपैकी दोन गटात खेळले आहेत, प्रत्येक पूलमधील शीर्ष दोन संघ उपांत्य फेरीत खेळत आहेत. एकच सामना गमावणे म्हणजे स्पर्धेतून बाहेर पडणे. स्पर्धेच्या सध्याच्या फॉरमॅटमध्ये एकूण १५ सामने खेळले जात आहेत, ही स्पर्धा सुमारे अडीच आठवडे चालणार आहे.[९] + + वेल्स +इंग्लंडने सर्वाधिक वेळा या स्पर्धेचे आयोजन केले आहे - ३ (२००४, २०१३, २०१७) त्यानंतर वेल्स (२०१३ आणि २०१७). बांगलादेश, केन्या, श्रीलंका, भारत आणि दक्षिण आफ्रिका या सर्व देशांनी प्रत्येकी एकदा या स्पर्धेचे आयोजन केले आहे. +श्रीलंका ही स्पर्धा जिंकणारा पहिला (आणि सध्या एकमेव) यजमान संघ होता (संयुक्त विजेत्या भारतासोबत), तसेच स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला यजमान संघ देखील होता.[१०] इंग्लंडने मायदेशात दोन वेळा अंतिम फेरी गाठली होती, फक्त अनुक्रमे वेस्ट इंडीज (२००४) आणि भारत (२०१३) यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.[११] +२०२१ मध्ये; आयसीसीने २०२४-२०३१ सायकलसाठी फ्युचर टूर्स प्रोग्राम जाहीर केला, २०२५ च्या आवृत्तीसाठी पाकिस्तान आणि २०२९ च्या स्पर्धेसाठी भारताला यजमान म्हणून घोषित केले.[१२][१३][१४][१५] + श्रीलंका२४४/५ (५० षटके) आणि २२२/७ (५० षटके) भारत१४/० (२ षटके) आणि ३८/१ (८.४ षटके)धावफलक १ आणि धावफलक २ + वेल्स +तेरा राष्ट्रांनी एकदा तरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवली आहे. प्रत्येक अंतिम स्पर्धेत सात संघ सहभागी झाले आहेत. सात वेगवेगळ्या राष्ट्रांनी विजेतेपद पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेने उद्घाटनाची स्पर्धा जिंकली, भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी दोनदा जिंकले, तर न्यू झीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानने प्रत्येकी एकदा जिंकले. ऑस्ट्रेलिया (२००६, २००९) हे एकमेव राष्ट्र आहे ज्याने सलग विजेतेपद जिंकले आहेत. बांगलादेश, झिम्बाब्वे, इंग्लंड आणि आयर्लंड हे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू न शकणारे एकमेव पूर्ण सदस्य राष्ट्र (कसोटी खेळणारी राष्ट्रे) आहेत. इंग्लंडने दोनदा अंतिम फेरी गाठली आहे, परंतु दोन्ही वेळा (२००४, २०१३) पराभव पत्करावा लागला आहे, बांगलादेशने २०१७ मध्ये उपांत्य फेरी गाठली आहे, तर झिम्बाब्वे कधीही पहिली फेरी पार करू शकला नाही. सहयोगी सदस्य राष्ट्राने (कसोटी न खेळणारी राष्ट्रे) मिळवलेली सर्वोच्च रँक ही केनियाने २००० मध्ये मिळवलेली पहिल्या टप्प्यातील ९वी रँक आहे. +२००२ मध्ये ही स्पर्धा जिंकणारा श्रीलंका हा पहिला आणि एकमेव यजमान होता, परंतु अंतिम सामना दोनदा वाहून गेल्याने त्यांना भारतासोबत सह-चॅम्पियन घोषित करण्यात आले. अंतिम फेरी गाठणारा इंग्लंड हा एकमेव यजमान आहे. २००४ आणि २०१३ मध्ये - याने दोनदा हे साध्य केले आहे. बांगलादेश हा एकमेव यजमान आहे ज्याने १९९८ मध्ये या स्पर्धेत भाग घेतला नाही. २००० मध्ये केनिया, २००६ मध्ये भारत आणि २००९ मध्ये दक्षिण आफ्रिका हे एकमेव यजमान संघ आहेत जे पहिल्या फेरीत बाहेर पडले होते. +आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचे सर्वसमावेशक निकाल खाली दिले आहेत. प्रत्येक स्पर्धेसाठी, प्रत्येक अंतिम स्पर्धेतील संघांची संख्या (कंसात) दर्शविली जाते. +चिन्हे +नोंदी +प्रति वर्ष वर्णक्रमानुसार प्रथमच दिसणारी टीम. +खालील सारणी मागील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील संघांच्या कामगिरीचे अवलोकन प्रदान करते. संघांची क्रमवारी सर्वोत्कृष्ट कामगिरीनुसार, त्यानंतर दिसणे, एकूण विजयांची संख्या, एकूण खेळांची संख्या आणि वर्णक्रमानुसार क्रमवारी लावली जाते. + विजयाच्या टक्केवारीमध्ये निकाल नसलेले सामने वगळले जातात आणि अर्धा विजय म्हणून बरोबरीत मोजले जाते. +१९९८ च्या स्पर्धेतील सर्व सामने बांगलादेशमध्ये ढाका येथील बंगबंधू राष्ट्रीय स्टेडियमवर खेळले गेले. दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत वेस्ट इंडीजचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली. वेस्ट इंडीजच्या फिलो वॉलेसने या स्पर्धेत सर्वाधिक २२१ धावा केल्या. +२००० च्या स्पर्धेतील सर्व सामने केन्याच्या नैरोबी येथील जिमखाना क्लब मैदानावर खेळले गेले. केन्या, भारत, श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि इंग्लंड यांचा समावेश असलेल्या फायनलसह सर्व कसोटी खेळणारे देश या स्पर्धेत सहभागी झाले होते. न्यू झीलंडने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली. भारतीय कर्णधार सौरव गांगुली (३४८) या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. व्यंकटेश प्रसादने (८) सर्वाधिक बळी घेतले. न्यू झीलंडने जिंकलेली ही पहिली आयसीसी स्पर्धा होती. २०२१ पर्यंत ही त्यांची एकमेव आयसीसी ट्रॉफी होती आणि आजपर्यंत त्यांची एकमेव मर्यादित षटकांची स्पर्धा होती. +२००२ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीलंकेत आयोजित करण्यात आली होती आणि त्यात नवनियुक्त पूर्ण सदस्य बांगलादेश, केनिया (वनडे दर्जा) आणि २००१ आयसीसी ट्रॉफी विजेते नेदरलँड्ससह १० आयसीसी कसोटी खेळणाऱ्या राष्ट्रांचा समावेश होता. भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना दोन वेळा पावसामुळे वाहून गेला आणि निकाल लागला नाही. प्रथम श्रीलंकेने ५० षटके खेळली आणि त्यानंतर पावसाने व्यत्यय आणण्यापूर्वी भारताने दोन षटके खेळली. दुसऱ्या दिवशी, श्रीलंकेने पुन्हा ५० षटके खेळली आणि भारताने आठ षटके खेळली. शेवटी भारत आणि श्रीलंकेला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. संघांनी ११० षटके खेळली, पण निकाल लागला नाही. वीरेंद्र सेहवागने (२७१) या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि मुरलीधरनने (१०) सर्वाधिक बळी घेतले होते.[२४] +२००४ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि स्पर्धा करणाऱ्या राष्ट्रांमध्ये दहा आयसीसी कसोटी राष्ट्रे, केनिया (वनडे स्थिती) आणि युनायटेड स्टेट्स ज्यांनी अलीकडील २००४ आयसीसी सिक्स नेशन्स चॅलेंज जिंकून पात्रता प्राप्त केली होती तसेच एक दिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. ही स्पर्धा नॉकआऊट मालिकेसारखी होती ज्यात गट टप्प्यात एकही सामना गमावणारे संघ स्पर्धेबाहेर होते. १२ संघांची ४ गटात विभागणी करण्यात आली आणि प्रत्येक गटातील टेबल टॉपर सेमीफायनल खेळला. इंग्लंडने पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत चौथ्यांदा प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानला वेस्ट इंडीजकडून पराभव पत्करावा लागला, जो कमी धावसंख्येचा खेळ होता. अंतिम सामन्यात लाराच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीज संघाने यष्टिरक्षक सी ब्राउन आणि टेलेंडर इयान ब्रॅडशॉ यांच्या मदतीने तणावपूर्ण सामना जिंकला. +२००६ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ५ नोव्हेंबर २००६ रोजी फायनलसह भारतात आयोजित करण्यात आली होती. नवीन स्वरूप वापरले होते. गट टप्प्यात आठ संघ स्पर्धा करत होते: १ एप्रिल २००६ रोजी आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशिपमधील अव्वल सहा संघ, तसेच इतर चार कसोटी खेळणाऱ्या संघांमधून निवडलेले दोन संघ श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि झिम्बाब्वे, प्री-टूर्नामेंट राऊंड रॉबिन पात्रता फेरीतून निवडले गेले. वेस्ट इंडीज आणि श्रीलंका बांगलादेश आणि झिम्बाब्वेच्या पुढे पात्र ठरले. +त्यानंतर आठ संघांना राऊंड रॉबिन स्पर्धेत चारच्या दोन गटात विभागण्यात आले. अ गटातून ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज, तर ब गटातून दक्षिण आफ्रिका आणि न्यू झीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजने अनुक्रमे न्यू झीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा ८ गडी राखून पराभव करत प्रथमच ट्रॉफी जिंकली. मोहाली, अहमदाबाद, जयपूर आणि मुंबई ही स्पर्धेची ठिकाणे होती. +२००६ मध्ये, आयसीसीने २००८ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यासाठी पाकिस्तानची निवड केली. २४ ऑगस्ट २००८ रोजी अशी घोषणा करण्यात आली की पाकिस्तानमधील २००८ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ऑक्टोबर २००९ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे कारण अनेक देश सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला भेट देण्यास टाळाटाळ करत होते. तथापि, त्या तारखेच्या आसपासच्या गर्दीच्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे आणि तोपर्यंत सुरक्षा परिस्थिती बदलली असेल की नाही या चिंतेमुळे, असे होईल की नाही याबद्दल व्यापक साशंकता होती.[२५] +१६ मार्च २००९ रोजी, आयसीसीने २००९ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून दक्षिण आफ्रिकेत हलवण्याची शिफारस केली असल्याची घोषणा करण्यात आली.[२६] +२ एप्रिल २००९ रोजी, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने पुष्टी केली की ते २४ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत २००९ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करेल. लिबर्टी लाइफ वांडरर्स (जोहान्सबर्ग) आणि सुपरस्पोर्ट पार्क (सेंच्युरियन) हे यजमान ठिकाण असावेत अशा आयसीसीच्या शिफारशी बोर्डाने स्वीकारल्या. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचे सीईओ गेराल्ड माजोला आणि आयसीसी महाव्यवस्थापक – कमर्शियल, कॅम्पबेल जेमिसन यांच्यात झालेल्या बैठकीत दक्षिण आफ्रिकेच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाच्या तपशीलावर चर्चा झाली. मजोलाने पुष्टी केली की सहा सराव खेळ बेनोनीच्या विलोमूर पार्क आणि पॉचेफस्ट्रूममधील सेनवेस पार्क येथे खेळले जातील.[२७] +पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव केला आणि दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यू झीलंडने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला, फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने ४५.२ मध्ये न्यू झीलंडचा ६ गडी राखून पराभव केला. +इंग्लंड आणि वेल्सने २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवले होते.[२८] दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळवणारा इंग्लंड हा एकमेव देश ठरला.[२९] ऑस्ट्रेलिया त्यांच्या गटात एकही सामना जिंकू शकला नाही आणि अ गटात न्यू झीलंडसह बाद झाला. पाकिस्तानने ब गटातील तीनही सामने गमावले आणि वेस्ट इंडीजसह ते बाद झाले. अ गटातून इंग्लंड आणि श्रीलंका आणि ब गटातून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. +भारत आणि इंग्लंडने श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपापले सामने सर्वसमावेशकपणे जिंकले आणि २३ जून २०१३ रोजी दोघांमधील अंतिम सामना झाला. एजबॅस्टन येथे भारताने इंग्लंडचा ५ धावांनी पराभव करून त्यांचे दुसरे विजेतेपद पटकावले, जरी २००२ मध्ये त्यांचे पहिले विजेतेपद फायनल वाहून गेल्यामुळे श्रीलंकेसोबत शेअर करण्यात आले होते. रवींद्र जडेजाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आणि त्याला स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतल्याबद्दल "गोल्डन बॉल" देखील मिळाला. शिखर धवनला मालिकेत सर्वाधिक धावा केल्याबद्दल "गोल्डन बॅट" मिळाली आणि त्याच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला मालिकावीर म्हणूनही घोषित करण्यात आले. एमएस धोनी २०११ मधील विश्वचषक, २००७ मधील टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची ही आवृत्ती - तीनही प्रमुख आयसीसी ट्रॉफी जिंकणारा इतिहासातील पहिला कर्णधार ठरला. +२०१३ स्पर्धेच्या आघाडीवर, आयसीसीने घोषित केले की २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी ही शेवटची होती,[३०] ज्याचे क्रिकेट कॅलेंडरमध्ये स्थान नवीन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपद्वारे घेतले जाईल.[३१] तथापि, जानेवारी २०१४ मध्ये, २०१३ आवृत्तीच्या मोठ्या यशामुळे, आयसीसीने २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार असल्याची पुष्टी केल्यामुळे आणि प्रस्तावित कसोटी चॅम्पियनशिप रद्द करण्यात आली.[३२] २०१७ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद इंग्लंड आणि वेल्समध्ये होते. चॅम्पियन्स ट्रॉफीचे तीन वेळा यजमानपद मिळवणारा इंग्लंड हा एकमेव देश ठरला आणि २०१३ आवृत्तीचे यजमानपदही सलगपणे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणारे इंग्लंड आणि वेल्स हे एकमेव देश ठरले. बांगलादेशने कट-ऑफ तारखेला आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत अव्वल आठच्या बाहेर नवव्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडीजची जागा घेतली. बांगलादेशने २००६ नंतर प्रथमच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले आणि २००४ मध्ये ही स्पर्धा जिंकून प्रथमच वेस्ट इंडीज पात्र ठरू शकला नाही. +कट्टर-प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि गतविजेता भारत २००७ नंतर प्रथमच एखाद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकमेकांना भिडले, अंतिम सामना लंडनमधील द ओव्हल येथे झाला.[३३] चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताचा हा चौथा आणि पाकिस्तानचा पहिलाच सहभाग होता. पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी आरामात पराभव केला, त्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये मागे टाकले, गट टप्प्यातील दोन संघांमधील सामन्याच्या विपरीत, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केले होते.[३४][३५] स्पर्धेतील सर्वात खालच्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानने त्यांचे पहिले चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद जिंकले[३६] आणि ते जिंकणारा सातवा देश ठरला. +११४ धावा केल्याबद्दल पाकिस्तानच्या फखर झमानला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[३७] भारताच्या शिखर धवनला ३३८ धावा केल्याबद्दल "गोल्डन बॅट" पुरस्कार मिळाला, आणि तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केवळ २ गोल्डन बॅट्सच नव्हे तर सलग २ गोल्डन बॅट्स जिंकणारा पहिला आणि एकमेव बॅट्समन बनला (त्याने २०१३ मध्ये देखील तो जिंकला).[३८] पाकिस्तानच्या हसन अलीला १३ बळी घेतल्याबद्दल "गोल्डन बॉल" पुरस्कार मिळाला; २००९ च्या टी-२० विश्वचषकानंतर पाकिस्तानच्या पहिल्या आयसीसी विजेतेपदासाठी त्याच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्याला मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आले.[३९] +१६ नोव्हेंबर २०२१ रोजी, २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार असल्याची घोषणा करण्यात आली. ते फेब्रुवारी आणि मार्च २०२५ मध्ये खेळले जाण्याची शक्यता आहे.[४०] +१६ नोव्हेंबर २०२१ रोजी, २०२९ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात होणार असल्याची घोषणा करण्यात आली. ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२९ मध्ये खेळले जाण्याची शक्यता आहे.[४१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6380.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e01c97045cdf910b04765e1d8305e6ad15878f2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6380.txt @@ -0,0 +1,3 @@ +चंद्रकांत प्रभाकर देशपांडे (जन्म १२ मे १९४६[१] - ) तथा चं. प्र. देशपांडे हे एक मराठी नाटककार आहेत. त्यांनी लिहिलेली बुद्धिबळ आणि झब्बू, डावेदार[२], ढोलताशे[३], जणू काही वास्तव इ. नाटके प्रसिद्ध आहेत. +चंप्र ह्यांचा जन्म विलेपार्ले, मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण विजापूर आणि मुंबई येथे झाले[१]. १९६९ ते १९९६ या कालावधीत ते सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे कार्यरत होते. १९९६ साली त्यांनी डेप्युटी चीफ ऑफिसर या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली[१]. नाटके तसेच एकांकिका यांची १० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. +प्र. देशपांडे ह्यांचे अधिकृत संकेतस्थळ[permanent dead link] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6381.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e362960261bafb1a4ccfa975e3d85e1228fe5f97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6381.txt @@ -0,0 +1,9 @@ +’ऐक्य’कार चंडिराम हरी पळणिटकर ( - सातारा, १५ सप्टेंबर १९५७) हे एक मराठी पत्रकार होते. +पळणिटकर कुटुंब हे मूळचे रायगड जिल्ह्यातील मोहोपाडा (रसायनी) गावचे आहे. चंडिराम यांचे वडील प्रवचनकार होते. ते गावोगावी प्रवचनास जात तेव्हा चंडिरामही त्यांच्यासोबत जात असत. वडिलांचे निधन झाल्यावर व्चंडिराम हर्नाक्युलर फायनल (सध्याची सातवी) झाले. नंतर ते नागपुरास गेले. १९२९साली त्यांनी लग्न केले. +ब्रिजलाल बियाणी व वीर वामनराव जोशी यांच्या सहवासाने आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या विचाराने पळणिटकरांना लेखनाची स्फूर्ती मिळाली. स्वातंत्र्य लढ्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठीच बॅ. मोरोपंत अभ्यंकर, डॉ.नारायण भास्कर खरे यांनी २० जानेवारी १९२६ रोजी नागपूरमधून सुरू केलेल्या साप्ताहिक तरुण भारतचे संपादक डॉ. खरे होते पण, आपल्या वैयक्तिक व्यवसायातून, या वृत्तपत्रासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने संपादकीय साहाय्याची जबाबदारी त्यांनी चंडिराम हरी पळणिटकर आणि श्री. ना. हुद्दार यांच्याकडे सोपवली होती. पळणिटकर तेव्हा फक्त २३ वर्षांचे होते. +१९३०मधल्या कायदेभंगाच्या चळवळीत डॉ. खरे यांना अटक झाल्यावर "तरुण भारत'चे प्रकाशन काही काळ स्थगित झाले त्यामुळे पळणिटकर यांना नागपूर सोडावे लागले. नंतर अमरावती येथील बामणगावकर यांच्या वृत्तपत्रात काही काळ काम केल्यावर ते मुंबईत आले. करमणूक आणि चाबूकस्वार या नामांकित साप्ताहिकात ते सहसंपादक होते. +१९३५पासून पळणिटकर रावबहादुर रावजी रामचंद्र काळे यांच्या साताऱ्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ’ऐक्य’ या साप्ताहिकाचे ’कार्यकारी संपादक' झाले. ’ऐक्य’साठी’साठी पळणिटकर यांनी खूप परिश्रम घेतले. घणाघाती आणि निर्भीड शैलीच्या त्यांच्या धारदार लेखनाने, ’ऐक्य’चा वाचक वर्ग वाढला आणि ते साप्ताहिक सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे आणि स्वातंत्र्य लढ्याचे मुखपत्र झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १९४२ मधल्या "प्रती सरकार'चे सातारा जिल्हा हेच केंद्र होते. त्या काळात पळणिटकर यांनी ’ऐक्य’मध्ये दाहक लेखन करून स्वातंत्र्य चळवळीचा धडाडीने प्रचारही केला. +पुढे खर्च भागेनासा झाला म्हणून मालकांनी ’ऐक्य’ बंद करायचे ठरवले, तेव्हा ’ऐक्य’चा छापखाना जोशी यांनी, आणि साप्ताहिक पळणिटकरांनी विकत घेतले. पळणिटकरांनी बराचसा नोकरवर्ग काढून टाकला आणि १९२४मध्ये स्थापन झालेले ते ’ऐक्य’ चालू ठेवले. ’ऐक्य’चे संस्थापक रावबहादुर रावजी रामचंद्र काळे १९३६सालीच निधन पावले होते. तेव्हा ’ऐक्य’चे लेख घेऊन ते चिमणपुऱ्यातील ल.म. भागवत यांच्या गजानन प्रिंटिंग प्रेसमध्ये स्वतःच जात, छापलेल्या मजकुराचे मुद्रितशोधनही करीत, आणि नंतर साप्ताहिकाच्या प्रतींचे गठ्ठे घेऊन पोस्टातून रवाना करीत. साप्ताहिकाचे स्थानिक वाटप एकदोन मुलांकरवी होत असे. +अपार जिद्द, कष्ट आणि निर्धाराच्या बळावर पळणिटकर यांनी राष्ट्रीय स्वतंत्र बाण्याचे हे साप्ताहिक यशस्वी केले. ’ऐक्य’साठी प्रचंड परिश्रम घेतले, तरी पळणिटकरांची सांपत्तिक आर्थिक स्थिती बेताचीच राहिली. पण, त्यांनी आपला सडेतोड बाणा कधीही सोडला नाही. ’ऐक्य’ला मिळालेले यश हे त्यांच्या लेखणीचे आणि स्वतंत्र पत्रकारितेचे होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सातारा जिल्ह्याच्या विविध समस्या त्यांनी ’ऐक्य’द्वारे चव्हाट्यावर मांडल्या. जिल्ह्याच्या विकासाला गती दिली. नगरपालिका आणि डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाच्या कारभारात सुधारणा होण्यासाठी सातत्याने मार्गदर्शनपर लेख लिहिले, आणि विकासात्मक पत्रकारितेचा नवा आदर्श निर्माण केला. +महाराष्ट्रस्तरावरील निबंध स्पर्धेत तेव्हा त्यांच्या निबंधांना पहिल्या क्रमांकाची २५ आणि दुसऱ्या क्रमांकाची १० पारितोषिके मिळाली होती. निबंधकार चं. ह. पळणिटकर असा त्यांचा लौकिक झाला होता. +१५ सप्टेंबर १९५७ रोजी चं.ह. पळणिटकरांचे निधन झाले. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ’ऐक्य' साप्ताहिक धडाडीने व निष्ठेने चालवले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी कमलाबाई यांनी काही काळ संपादकपदाची धुरा सांभाळली. पुढे १९ जानेवारी १९६७रोजी त्यांचे चिरंजीव सुरेश आणि शरद यांनी या साप्ताहिकाचे रूपांतर दैनिकात केले. रावबहादुर काळे यांनी स्थापन केले असले तरी चंडिराम हरी पळणिटकर हेच ऐक्यकार म्हणून ओळखले जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6391.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11bb4a8368b53e22e9b9199fa413a29b284d1521 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6391.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 33°93′N 77°72′E / 34.550°N 78.200°E / 34.550; 78.200 गुणक: latitude minutes >= 60गुणक: longitude minutes >= 60{{#coordinates:}}: अवैध अक्षांश + +चंगा हे भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्हातील कारु तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6394.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86385bb922cf27353575b3f1438c1b013a7b1725 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6394.txt @@ -0,0 +1,46 @@ +चंगीझ खान किंवा चंगेझ खान (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: [ʧiŋgɪs χaːŋ]; मंगोलियन: Чингис Хаан, Činggis Qaɣan (चिंगिज खान)) किंवा (फारसी दस्त‍ऐवजांप्रमाणे) गेंगीझ खान (इ.स. ११६२ - इ.स. १२२७) हा बाराव्या शतकातील मंगोल सम्राट होता. त्याने मंगोलियातील सर्व टोळ्यांना एकत्र करून मंगोल साम्राज्याची स्थापना केली. त्याचे मूळ नाव तेमुजीन बोर्जिगीन होते. पाश्चात्य इतिहासकारांनी चंगीझ खानाचे वर्णन रक्तपिपासू, क्रूरकर्मा जगज्जेता असे केले असले तरी मंगोलियात त्याला राष्ट्रपित्याचा दर्जा आहे. जगातल्या सर्वांत शक्तिशाली व यशस्वी शासकांमध्ये चंगीझ खानाची गणना होते. इ.स. १२२७ नंतर मंगोल राजघराण्यातर्फे नमूद केलेल्या मंगोलियाचा गुप्त इतिहास या दस्तऐवजांवरून चंगीझच्या जीवनाचा व कर्तृत्वाचा आढावा घेता येतो. +बाराव्या शतकात मंगोलियाच्या पठारावर अनेक रानटी टोळ्यांचे वास्तव्य होते. या भटक्या टोळ्यांचा मुख्य उद्योगधंदा पशुपालनाचा होता. उन्हाळ्यात ते भाजीपाल्याची लागवड करत आणि हिवाळ्यात बोचरी थंडी टाळण्यासाठी दक्षिणेकडे आपला तळ हलवत. पक्की घरे न बांधता गेर नावाच्या तंबूत त्यांचे वास्तव्य असे. मंगोलियाच्या वाळवंट व पठारावरील गवताळ प्रदेशामध्ये त्यांना उपजीविकेची पुरेशी साधने नव्हती. यामुळे आपापसातील चकमकी, लुटालूट यांचे प्रमाणही लक्षणीय असे. +चंगीझ खानाचा जन्म इ.स. ११६२ साली मंगोलियातील ओनोन नदीजवळील प्रदेशात येसुगेई नावाच्या एका मंगोल टोळीप्रमुखाच्या घरी झाला. येसुगेई हा कियाड टोळीचा प्रमुख होता. ही टोळी इतर टोळ्यांच्या मानाने हलक्या दर्जाची समजली जाई. त्याच्या आईचे नाव हौलन असे होते. चंगीझ खानाच्या जन्मापूर्वी येसुगेईने तेमुजीन उगे या तातार योद्ध्याला लढाईत ठार केले होते. घरी परतल्यावर त्याला पुत्रजन्माची बातमी कळताच त्याने आपल्या शौर्याचे प्रतीक म्हणून जन्मलेल्या बाळाचे नाव 'तेमुजीन' असे ठेवले. +तेमुजीन जन्मला तेव्हा त्याच्या मुठीत रक्ताची गुठळी होती असे सांगितले जाते. त्यावरून तो मोठेपणी अतिशय पराक्रमी परंतु क्रूर योद्धा बनेल असे भविष्य वर्तवण्यात आले होते. तेमुजीनच्या जन्माबद्दलची ही गोष्ट सर्वत्र आढळल्याने ती केवळ आख्यायिका नसावी असे तज्ज्ञांचे मत आहे. +लहानपणापासूनच तेमुजीनला धनुष्य बाण चालवण्याचे प्रशिक्षण मिळाले. त्याचप्रमाणे अगदी लहान वयातच त्याला घोडेस्वारी शिकवण्यात आली. भरधाव दौडणाऱ्या घोड्यावरून अचूक नेम साधण्यात मंगोल योद्धे पटाईत होते. पुढे याच कौशल्याचा मंगोल सैन्याला अनेक महत्त्वाच्या लढायांत फायदा झाला. +तेमुजीन सुमारे ९ वर्षांचा असताना त्याचे वडील त्याचे लग्न लावून देण्यासाठी त्याला आपल्या समवेत घेऊन दुसऱ्या टोळीच्या भेटीस गेले. तेथे तेमुजीनचे लग्न त्या टोळीप्रमुखाची मुलगी बोर्ते हिच्याशी ठरवण्यात आले. मंगोल टोळ्यांच्या रीतीरिवाजांप्रमाणे तेमुजीनला लग्नापूर्वी आपल्या नववधूच्या घरी काही वर्षे राहून तिच्या कुटुंबियांची सेवा करणे भाग होते. त्यानुसार त्याला बोर्तेच्या घरी ठेवून येसुगेई एकटाच परतला. +परंतु वाटेत एका सहभोजनाच्या दरम्यान येसुगेईला तातार टोळीने विषप्रयोग करून मारले. तेमुजीनपर्यंत ही बातमी पोहोचल्यावर तो बोर्तेला मागे ठेवून आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याची प्रतिज्ञा करूनच आपल्या टोळीत परतला. येसुगेईच्या मागे दोन बायका व सात मुले अशा सर्वांची जबाबदारी लहानग्या तेमुजीनवर येऊन पडली. तेमुजीनच्या कमी वयामुळे त्याच्या टोळीतील इतरांनी त्याला टोळीप्रमुख बनवण्यास आक्षेप घेतला आणि त्याला, तसेच त्याच्या कुटुंबाला हाकलून दिले. त्यामुळे तेमुजीनच्या मनात स्वतःच्या टोळीबद्दल घृणा निर्माण झाली. +मंगोलियाच्या उजाड पठारावरील या कठीण कालखंडात तेमुजीनने आपल्या कुटुंबाची सर्वतोपरीने काळजी घेण्याचा प्रयत्न केला. याच काळात त्याची मैत्री दुसऱ्या एका टोळीतील त्याच्याच वयाच्या जमुगाशी झाली. दोघांनी बंधुत्वाच्या शपथा घेतल्या. यानंतर एकदा तेमुजीन मासे पकडत असता त्याच्या हाती आलेला मासा त्याच्या बेख्तेर या सावत्र भावाने चोरला आणि एकटयानेच फस्त केला. अशा कठीण काळात मिळालेले अन्न वाटून न खाण्याची वृत्ती पाहून तेमुजीनने बेख्तेरला अन्न चोरी केल्याची शिक्षा म्हणून ठार केले. बेख्तेर हा तेमुजीनपेक्षा वयाने अंमळ मोठा असल्याने त्याने आपल्याच घरातल्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला ठार करून स्वतःच्या मार्गातील काटा दूर केला असेही म्हटले जाते. +या गोष्टीचा गवगवा होऊन पुढे एकदा शिकारीवर असताना तेमुजीनला त्याच्याच टोळीकडून जेरबंद केले गेले. तिथे तेमुजीनने रक्षकांना ठार करून मोठ्या कौशल्याने आपली सुटका केली व परत येऊन तो आपल्या कुटुंबाला मिळाला. पुढे त्याच्या कुटुंबावर पुन्हा हल्ला होऊन त्यांना लुटले गेले आणि त्या दरम्यान त्याचे घोडे लुटारूंनी पळवले. तेमुजीनने लुटारूंचा पाठलाग केला, पण तो व्यर्थ ठरला. याच सुमारास त्याची गाठभेट बोगुर्ची या धनाढ्य इसमाशी झाली. या दोघांत घनिष्ठ मैत्री निर्माण झाली आणि बोगुर्चीने तेमुजीनला त्याचे चोरलेले घोडे परत मिळवून देण्यास फार मदत केली. +त्यानंतर सुमारे चार वर्षांनी तेमुजीनचे लग्न बोर्तेशी झाले, पण दुर्दैवाने थोड्याच काळात बोर्तेचे दुसऱ्या एका टोळीकडून अपहरण करण्यात आले. तेमुजीन व त्याचे कुटुंबीय या टोळीचा सामना करण्यास असमर्थ होते. तेमुजीनने बोर्तेला परत मिळवण्यासाठी वांग खान नावाच्या आपल्या वडिलांच्या मित्राची मदत घेण्याचे ठरवले व दोघांनी मिळून तातार व इतर मंगोल टोळ्यांवर हल्ले करण्यास साथ देण्याची शपथ घेतली (वांग खानाचे नाव काही ठिकाणी 'तोग्रुल' असल्याचे वाचनात आले आहे. [ संदर्भ हवा ]). त्यानुसार वांग खान आपल्या योद्ध्यांसमवेत तेमुजीनला येऊन मिळाला. यावेळेस तेमुजीनचे वय १७ वर्षे होते. वांग खानाने बोर्तेच्या सुटकेसाठी तेमुजीनला दुसऱ्या एका मित्रटोळीतील योद्ध्याची मदत घेण्यास सांगितले. हा योद्धा दुसरातिसरा कुणी नसून चंगीझचा बालमित्र जमुगा होता. दोघांनी आपल्या मैत्रीच्या आणाभाका स्मरून बोर्तेचा शोध घेतला व तिची सुटका केली. +त्यानंतर जमुगा आणि तेमुजीन यांनी एकत्र आपली टोळी प्रस्थापित केली. या टोळीची कीर्ती लवकरच मंगोल पठारावर सर्वदूर पोहोचली. पण थोड्याच काळत जमुगाला, तेमुजीन वरचढ होतो आहे अशी भीती वाटू लागली व त्याने तेमुजीनला टोळीतून बाहेर पडून वेगळी टोळी स्थापन करण्याचे सुचवले. यामुळे दुखावलेला गेलेला तेमुजीन आपल्या कुटुंबासमवेत जमुगाच्या टोळीतून रातोरात बाहेर पडला. +या नंतरच्या काळात बरेच योद्धे व लहान मोठ्या टोळ्या आपली शस्त्रे, माणसे, घोडे घेऊन तेमुजीनला येऊन मिळाल्या. तेमुजीनने आपल्या हजारोंच्या सैन्याला कडक शिस्त लावली होती. जमुगाच्या टोळीशी मात्र त्याने वैर पत्करले व पुढील अनेक वर्षे मंगोल टोळ्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जमुगा व तेमुजीनच्या टोळीत अनेक चकमकी झाल्या. +इ.स. ११८३च्या सुमारास तेमुजीनच्या मंगोल सैन्याने त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास दर्शवून त्याला 'चंगीझ' असे संबोधण्यास सुरुवात केली. चंगीझ या शब्दाचा अर्थ 'सर्वोत्तम योद्धा' असा समजला जातो. जरी चंगीझला 'सर्वोत्तम योद्धा' असे संबोधले गेले, तरी या काळात बऱ्याच मंगोल टोळ्या चंगीझच्या आधिपत्याखाली आलेल्या नव्हत्या. यापुढील काळात अनेक स्वाऱ्या करून त्याने आपले स्वामित्व सिद्ध केले. +तरीदेखील तो आणि जमुगा हे दोघेही वांग खानाचे मांडलिक म्हणूनच ओळखले जात होते. जातीने जमुगाची आणि वांग खानाची जमात चंगीझच्या जमातीपेक्षा श्रेष्ठ गणली जाई. याकारणास्तव पुढे या दोघांना चंगीझ डोईजड होऊ लागला. इ.स. १२०० सालाच्या सुमारास वांग खान आणि जमुगाच्या टोळ्यांच्या चंगीझच्या टोळीशी चकमकी झडू लागल्या. इ.स. १२०१ सालामध्ये जमुगाच्या आणि वांग खानाच्या टोळ्यांना चंगीझने जवळजवळ संपुष्टात आणले. जमुगाशी शेवटची लढाई इ.स. १२०३ मध्ये लढली गेली. यात चंगीझने जमुगाला बंदिवान केले. त्याला चंगीझने आपल्या आधिपत्याखाली येण्याचे आमंत्रण दिले. जमुगाने तसे करण्यास नकार दिला आणि चंगीझकडे देहदंडाची शिक्षा मागितली. मंगोल रीतीरिवाजांप्रमाणे जमुगाने 'रक्ताचा एकही थेंब न सांडता मरण द्यावे' अशी इच्छा प्रकट केली. त्यावर चंगीझने आपल्या जुन्या प्रिय मित्राला दोन गोधड्यांखाली दाबून गुदमरवून मृत्यू दिला. +याचबरोबर जमुगाला आश्रय देणाऱ्या प्रबळ अशा नैमन टोळीवरही चंगीझने हल्ले केले आणि या टोळीचा पाडाव केला. या टोळीचा टोळीप्रमुख तायांग खान याचा मुलगा 'गुलचग' हा पश्चिमेच्या दिशेने पळून गेला. अशा प्रकारे सर्व मंगोल टोळ्यांवर चंगीझने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. +यानंतर इ.स. १२०६ पासून चंगीझने आपल्या नावामागे 'खान' लावायला सुरुवात केली. खान या मंगोल शब्दाचा अर्थ 'शासक' असा होतो. मंगोलियातील सर्व टोळ्या आपल्या आधिपत्याखाली आल्यावर चंगीझने चीनवर स्वारी करण्याचा बेत आखला. त्यापूर्वी आपल्या मोठ्या मुलाला जोचीला त्याने सैबेरियावर स्वारी करण्यास पाठवले व तो भूभागही आपल्या अंकित केला. +मंगोलियाच्या मानाने चीन हा त्याकाळी एक प्रगत भूभाग होता आणि धातूची भांडी, रेशीम, इतर वस्त्रे आणि कलाकुसरीच्या अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध होता. त्या काळात चीन, जुर्चेन, सुंग व खितान अशा तीन मोठ्या साम्राज्यांत आणि काही लहान राज्यांत विभागला गेला होता. इ.स. १२०७ मध्ये चंगीझने चीनमध्ये प्रवेश करून भूभाग जिंकण्यास सुरुवात केली. उघर या राज्याने स्वतःहून आणि टंगट या राज्याने थोड्या लढ्यानंतर चंगीझचे मांडलिकत्व स्वीकारले. +झोंगडू (बीजिंग) प्रांतावर जुर्चेन या प्रबळ राजघराण्याची सत्ता होती. इ.स.१२१० मध्ये त्यांनी चंगीझकडे दूत पाठवून त्याला आपले मांडलिक होण्याची आज्ञा केली. या प्रकारावर संतापून चंगीझने या साम्राज्यावर हल्ला करण्याचे ठरवले. इ.स. १२१५ पर्यंत बीजिंग जिंकून त्याने उत्तर चीन गिळंकृत केला. मंगोल सैन्याच्या मानाने चीनी सैन्य युद्धात तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रवीण होते. त्यांची संख्याही मंगोल सैन्याच्या दुप्पट होती परंतु मंगोल सैन्याच्या युद्धनीतीसमोर ते टिकाव धरू शकले नाही. याचे कारण असे की खडतर जीवनाला सरावलेल्या मंगोल सैन्याची उपाशीपोटी दिवसेंदिवस युद्ध करण्याची क्षमता होती. युद्धक्षेत्राजवळील भूभाग बेचिराख करून त्यांनी चीनी सैन्याला नामोहरम केले. खितान राज्याचीही त्यांना या युद्धात मदतच झाली. चीनी सैन्याकडे असलेल्या तोफा व इतर युद्धसामुग्रीचे चंगीझला आकर्षण असल्याने त्याने अनेक अभियंते व कारागिरांना आपल्या बाजूला वळवले. जुर्चेन आणि खितान या दोन्ही राज्यांनी सरतेशेवटी चंगीझ खानाला आपला सम्राट म्हणून मान्यता दिली. चीन प्रांत लुटून त्याने अनेक कलाकार, स्थापत्यशास्त्रज्ञ, अभियंते, कारागीर यांना आपल्या समावेत मंगोलियाला नेले. पश्चिमेकडील इतर लहान राज्यांनी चंगीझचे प्रताप पाहून त्याचे मांडलिकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. +चीनची दोन मोठी साम्राज्ये चंगीझला अशाप्रकारे मांडलिक झाली तरी संपूर्ण चीन जिंकायचे चंगीझचे स्वप्न मात्र त्याच्या आयुष्यात पूर्ण होऊ शकले नाही. ते पुढे त्याचा नातु कुब्लाई खान याने पूर्ण केले. +मंगोलियाला प्रचंड लुट घेऊन परतल्यावरही चंगीझच्या समोर अनेक लहान मोठे प्रश्न होते. रशिया व सैबेरियाच्या भागातील टोळ्यांचा त्याला बंदोबस्त करावा लागला. मंगोलियातील काही बंडखोर टोळ्यांचेही प्रश्न सैन्याच्या साहाय्याने सोडवावे लागले. खितान जमातीच्या बऱ्याच टोळ्या चंगीझबरोबर असल्या तरी पश्चिमेकडील खितान राज्य चंगीझच्या अंकित नव्हते. याला 'कारा खितान' किंवा 'काळे खितान' म्हणून संबोधले जाई. +चंगीझचा जुना शत्रु नैमन टोळीचा तायांग खान याचा मुलगा गुलचग याने चंगीझशी झालेल्या लढाईतून पळून जाऊन कारा खितान राज्यात आश्रय घेतला होता. पुढे त्याने कारा खितान टोळीप्रमुखाच्या मुलीशी लग्न करून राज्यावर आपली सत्ता प्रस्थापित केली. गुलचग हा ख्रिश्चन असून खितान टोळीप्रमुख बौद्ध होते. तसेच त्यांच्या राज्यात अनेक मुसलमान होते. गुलचगने त्यांना त्रास देण्यास व त्यांना आपापले धर्मपालन करण्यास बंदी आणल्याने ते चंगीझला शरण गेले. +चंगीझने आपला विश्वासू सरदार जेबे याला २०,००० सैनिकांच्या सैन्यानिशी कारा खितानवर स्वारी करण्यास पाठवले. जेबेने या लढाईत गुलचगचा पराभव करून त्याला ठार केले. +आपल्या राज्याची सुबत्ता वाढावी यासाठी चंगीझला व्यापार वाढविण्याचे प्रयत्न करण्याची गरज भासू लागली. मध्य आशियाचा भाग व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा होता. तेथील राज्यकर्ते मुसलमान होते आणि त्यांनी कला, शिक्षण, संशोधन, कारागिरी व व्यापाराच्या क्षेत्रात वाखाणण्याजोगी प्रगती केली होती. धातूंपासून भांडी घडवणे, धारदार शस्त्रनिर्मितीसारख्या उद्योगांत ते मुरलेले होते. अशा राज्यांत व्यापार केल्याने आपल्याला, आपल्या राज्याला व सैन्याला फायदा आहे हे पाहून चंगीझने आपल्याकडील व्यापाऱ्यांचा एक चमू तुर्कस्तानचा शाह - ख्वारिझम घराण्याचा मुहम्मद दुसरा - याच्याकडे पाठवला. या चमूचे नेतृत्व एका हिंदू व्यापाऱ्याकडे होते. दुर्दैवाने वाटाघाटी फिस्कटल्या व ख्वारिझमने त्या सर्वांची कत्तल केली. या कारणाने संतप्त होऊन चंगीझने सूड उगवायचा ठरवले आणि आपला मोर्चा पश्चिमेकडे वळवला. +इ.स. १२१८ मध्ये चंगीझने मध्य आशियावर अनेक स्वाऱ्या केल्या. तेथे झालेल्या तुंबळ युद्धात चंगीझ खानासोबत सुमारे एक लाखाहून अधिक सैन्य लढले तर शाह, मुहम्मद दुसरा या मध्य आशियातील ख्वारिझम घराण्याच्या सत्ताधाऱ्याकडून सुमारे चार लाखाहून अधिक सैन्य लढले. तरीही अंतिम विजय चंगीझ खानाच्या सैन्याचाच झाला. सुमारे चार वर्षे हे युद्ध चालले. या काळात आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या शहरावर चंगीझच्या सैन्याने हल्ला करून ते बेचिराख केले, लुटालूट केली. +शत्रूला जिवंत सोडले तर तो उलटून पुन्हा हल्ला करण्याची शक्यता असल्याने चंगीझ या शहरातील नागरिकांना शरण येण्याचे आवाहन करत असे. जे शरण येत त्यांना जीवदान मिळत असे, परंतु जे विरोध करत त्यांना, बायकामुले इतकेच नाही तर पाळीव प्राण्यांसकट मारले जाई. +इराणमधील निशापूरच्या लढाईपूर्वी चंगीझने तेथील नागरिकांना शरण येण्याचा प्रस्ताव दिला होता. तो ज्यांनी मानला नाही, त्यांची कत्तल करून चंगीझने या भागावर देखरेखीसाठी थोडे सैन्य ठेवले व पुढे कूच केले. चंगीझचे सैन्य परतून येणार नाही या विचाराने निशापूरच्या नागरिकांनी चंगीझच्या सैन्यावर हल्ला चढवला. यांत चंगीझचा जावई मारला गेला. या प्रकाराने संतापलेल्या चंगीझने आपल्या गरोदर मुलीला निशापूरवर हल्ला करून हवा तसा बदला घेण्याची मुभा दिली. असे सांगितले जाते की दुःखाच्या भरात चंगीझच्या मुलीने निशापूरमधील सर्व माणसे, प्राणी-पक्षी यांच्या हत्या करण्याचा आदेश दिला व तो मंगोल सैन्याने पाळला [ संदर्भ हवा ]. +ख्वारिझमच्या पराभवानंतर चंगीझचे सैन्य इराण, अफगाणिस्तानमधून मुल्तानपर्यंत पोहोचले. उत्तर भारतावर स्वारी करण्याचा चंगीझचा मानस मात्र पूर्ण होऊ शकला नाही. खडतर प्रवास व हवामानाला कंटाळलेल्या सैन्याला त्याने परतण्याचा आदेश दिला. मध्य आशियावरील स्वारीच्या दरम्यान सुमारे १५,००,००० माणसांची चंगीझने कत्तल केली असे सांगितले जाते. या सर्व प्रदेशातून त्याने केलेली लुट सुमारे पाच वर्षे अव्याहत मंगोलियाला पाठवली जात होती [ संदर्भ हवा ]. +ख्वारिझम राजवटीच्या पराभवानंतर चंगीझने आपल्या सैन्याची विभागणी केली. अर्ध्याहून अधिक सैन्यासमवेत चंगीझने इराण, अफगाणिस्तान, भारताच्या दिशेने कूच केले, तर सुबदेई आणि जेबे या आपल्या विश्वासू सेनापतींच्या नेतृत्वाखाली काही सैन्य पूर्व युरोपाच्या दिशेने रवाना केले. या नव्या भागात कोणते लोक राहतात, कोणती राज्ये आहेत याचा या दोन सेनापतींना अजिबात गंध नव्हता. +सर्वप्रथम त्यांनी जॉर्जिया हे लहान राज्य स्वारी करून अंकित करून घेतले. तेथून त्यांनी आपली नजर काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्राच्या तीरावर वसलेल्या किपचॅक प्रांताकडे वळवली. तेथील काही भटक्या टोळ्यांना त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतले, तर ज्या टोळ्यांनी प्रतिकार केला त्यांचा त्यांनी निःपात केला. किव्हचा राजपुत्र म्स्तिस्लाव्ह रोमोनोव्हिच याने मंगोल सैन्याला हुसकावून लावण्यासाठी आपल्या सैन्यानिशी त्यांचा पाठलाग केला. इ.स. १२२३ मध्ये चंगीझच्या मोजक्या २०,००० सैन्याने रशियाच्या ८०,००० वर सैन्याचा पाडाव करून त्यांना पळता भुई थोडी केली. तिथून त्यांनी प्रचंड लुटालूट, जाळपोळ करत युरोपात प्रवेश केला. मार्गात येणाऱ्या सर्व शहरांना लुटून बेचिराख करत चंगीझच्या सैन्याने रशिया, पोलंड व हंगेरीची सर्व महत्त्वाची शहरे लुटली. अशाप्रकारे मंगोल साम्राज्य पूर्व युरोपातील स्लाव्हवांशिक प्रदेशांना जिंकून जवळपास मध्य युरोपाच्या सीमेपर्यंत भिडले. +उर्वरित सैन्यासह अफगाणिस्तानाच्या दिशेने निघालेल्या चंगीझने वाटेत लागणारी सर्व शहरे जिंकली. असे सांगितले जाते की नव्या शहरावर हल्ला करण्यापूर्वी चंगीझचे हेर पुढे जाऊन चंगीझच्या हल्ल्याची कल्पना देत. त्याने इतरत्र केलेल्या स्वाऱ्यांचे व हल्ल्यांचे वर्णन करून घबराट निर्माण करत. त्यामुळे प्रत्यक्ष लढाई जिंकणे मंगोल सैन्याला फार सोपे जाई. वाटेत लागणारी बुखारा, समरकंद, हेरात, बामियान, गझनी, पेशावर अशी अनेक शहरे जिंकत व लुटत चंगीझ भारताच्या सीमेपाशी पोहोचल्यावर कडक उन्हाळा सहन न झाल्याने मोहीम अर्धवट टाकून चंगीझने मंगोलियाला परतण्याचा निर्णय घेतला. +आपल्या कारकिर्दीत त्याने आजच्या काळातील मंगोलिया, चीन, अझरबैजान, रशिया, आर्मेनिया, जॉर्जिया, तुर्कस्तान, इराक, इराण, कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कुवेत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, मोल्दोव्हा या सर्व देशांच्या भूभागांवर निर्विवाद स्वामित्व मिळवले. +एका बाजूने लुटालूट, जाळपोळ आणि शत्रुपक्षाच्या सार्वत्रिक हत्यांमुळे क्रूरकर्मा म्हणून ओळखला जाणारा चंगीझ दुसऱ्या बाजूने अतिशय कुशल, उदार व निष्ठावान शासनकर्ता म्हणूनही ओळखला जात असे. आपल्या सैन्यातील माणसांकडून तो संपूर्ण निष्ठेची अपेक्षा ठेवायचा. त्याच्या राज्यात राज्यद्रोह्यांना देहदंड दिला जाई. इतकेच नव्हे तर शत्रुपक्षाच्या फुटीर व राज्यद्रोही माणसांनाही त्याने देहदंडाची शिक्षाच दिल्याचे दिसून येते. तो अत्यंत कुशल सेनापती होता. त्याने आपल्या सैन्यात शिस्त बाणवली. त्याच्या सैन्यातील अधिकारी पद हे त्या त्या योद्ध्याच्या शौर्यावर व क्षमतेवर अवलंबून असे. सेनाधिकाऱ्यांच्या मनात त्याच्याविषयी अपार श्रद्धा होती. मंगोल टोळ्यांचे फुटणे, एकमेकांपासून दुरावणे हे नित्याचे असले तरीही चंगीझच्या इतक्या वर्षांच्या राजवटीत त्याचा एकही सेनाधिकारी त्याला सोडून गेला नाही यावरून त्याचे माणसे जोडून ठेवण्याचे कौशल्य दिसून येते. युद्धात एखादा सैनिक मेला तर केलेल्या लुटीतला वाटा त्याची विधवा पत्नी व पोरक्या मुलांकडे पोचता केला जाई. चंगीझच्या या कायद्यामुळे त्याचे दोन फायदे झाले; त्याचे सैनिक मृत्यूपश्चात आपल्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल या विश्वासाने त्याच्यासाठी मरायला तयार होत व मेलेल्या सैनिकांचे कुटुंब चंगीझशी प्रामाणिक राहत असे. +त्या काळातील बऱ्याच मंगोल टोळ्या या रानटी व अशिक्षित होत्या. आपल्या साम्राज्याची घडी नीट बसावी म्हणून त्याने कडक कायदे अस्तित्वात आणले. बायकांना पळवणे ही मंगोल टोळ्यांची पूर्वापार पद्धत होती. चंगीझने बायकांचे अपहरण हा अक्षम्य गुन्हा मानला जाईल असा नवा कायदा अंमलात आणला. बायकांच्या खरेदी विक्रीला चंगीझने बंदी आणली. जन्मास आलेल्या सर्व संतति औरस असतील असा त्याने कायदा केला. इतरांची जनावरे पळवणे, हरवलेले जनावर किंवा हरवलेली संपत्ती हडप करणे हेही गंभीर गुन्हे मानले जात. +चंगीझचे सैन्य केवळ मंगोल वंशाचे नव्हते, तर त्याने ज्या ज्या भूभागावर स्वारी केली तेथील राज्यांतील व टोळ्यांतील लोकांचाही आपल्या सैन्यात समावेश केला. आपल्या सैन्यात एकजूट रहावी म्हणून त्याने एक नवा कायदा अस्तित्वात आणला. त्यानुसार त्याने १० सैनिकांचा एक गट केला ज्याला अरबान असे म्हणत. या दहा सैनिकांना त्यांची जातजमात विसरून कुटुंबाप्रमाणे एकत्र राहावे लागत असे. अशा १० अरबानांचा म्हणजेच १०० जणांचा एक झगुन बनत असे. या शंभरजणांपैकी एकजण झगुनचा प्रमुख म्हणून नियुक्त केला जात असे. १० झगुनांचा म्हणजेच १००० योद्ध्यांचा एक मिंगन तयार होई. १० मिंगनांच्या म्हणजेच १०,००० योद्ध्यांच्या गटाला तुमेन संबोधले जाई. तुमेनच्या प्रमुखाची निवड स्वतः चंगीझ करत असे. +कुशल नेतृत्वाव्यतिरिक्त चंगीझच्या यशाची दोन प्रमुख कारणे आढळतात. सबळ हेरखाते हे त्यातील पहिले कारण होते. तर दुसरे कारण होते - एखाद्या प्रदेशावर स्वारी केल्यानंतर जर त्याला त्या शहरातून किंवा राज्याकडून विरोध झाला, तर तो ते शहर संपूर्ण बेचिराख करून टाकत असे; पण त्याचबरोबर युद्धसंधी करणाऱ्या, त्याच्या विरुद्ध शस्त्रे न उचलणाऱ्या शरणागतांना तो अभयदान देत असे. या दुसऱ्या कारणामुळे त्याच्याविषयी दहशत व आदर एकत्र दिसून येई. +चंगीझच्या उदयापूर्वीपासूनच मंगोलियात ख्रिश्चन व बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. स्वतः चंगीझ पूर्वापार चालत आलेला मंगोल टोळ्यांचा धर्मच पाळत होता. इतर धर्मांबाबत त्याचा दृष्टीकोण सहिष्णू होता. आपल्या राज्यात त्याने सर्व धर्मांना अभय दिले. आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन दिले. त्याच्या घरातही त्याने असे विवाह घडवून आणले. असे केल्याने राज्यात एकोपा नांदतो आणि राज्यात एकी राहावी यासाठी धर्मांतराची अजिबात गरज नाही असा त्याचा विश्वास होता. +वयोमानाने चंगीझला आपल्या प्रचंड राज्याची वाटणी करावी असे वाटू लागले. त्याला अनुक्रमे जोची, चुगतई खान, ओगदेई व तोलुई असे चार पुत्र होते. शांत आणि समजूतदार स्वभावाचा ओगदेई त्याला लहानपणापासून प्रिय होता. जन्माधिष्ठित पदांवर चंगीझचा विश्वास नव्हता, त्याचबरोबर सतत एकमेकांशी भांडणाऱ्या जोची व चुगतई या दोन्ही मुलांवरही त्याचा विश्वास नसल्याने त्याने आपल्या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून तिसरा मुलगा ओगदेईची निवड केली व इतर मुलांना राज्याच्या वाटण्या करून दिल्या. +मंगोलियाच्या गुप्त इतिहासातील नोंदींवरून चंगीझच्या स्वभावाचा फारसा उलगडा होत नाही. काही ठिकाणी कुटुंबियांशी झालेले संवाद व इतरांशी केलेल्या वागणुकीवरून त्याच्या स्वभावाविषयी अंदाज बांधले जातात. +प्रचंड लुटीनंतरही चंगीझने आपले जीवनमान फारसे बदलले नाही असे दिसून येते. त्याने आपल्या आयुष्यात 'गेर' या तंबूमध्ये राहणेच पसंत केले. पक्के महाल बांधून राहण्याचा किंवा पक्की शहरे उभारण्याचा त्याचा मनोदय दिसून येत नाही. आपल्या टोळ्या, सैनिक व इतर प्रजेत तो आलेली लुट वाटून देत असे. लुटालूट केल्यावर त्यातील भाग स्वतःकडे न ठेवता तो एकत्र करून नंतर प्रत्येकाच्या हुद्द्याप्रमाणे वाटून द्यावा असा कायदा त्याने केला होता. देवावर, दैवी संकेतांवर व भविष्यावर त्याचा विश्वास असल्याचे दिसून येते. बरेचसे मंगोल कायदे त्याने आपल्या व्यक्तिगत आयुष्यात भोगाव्या लागलेल्या हालअपेष्टांवरून तयार केले. +विश्वास व निष्ठेचे चंगीझ खानाला नेहमीच महत्त्व वाटत आले तरी आपल्याच कुटुंबियांवर त्याचा फारसा विश्वास नव्हता हे सावत्र भावाला ठार करण्यावरून किंवा पुढे आपल्या सल्लागार व भविष्यवेत्त्यावर विश्वासून आपल्या खासार या सख्ख्या भावालाच जेरबंद करण्याच्या घटनांवरून दिसून येते. उलटपक्षी सुबदेई, जेबेसारख्या आपल्या सेनाधिकाऱ्यांवर विश्वासून त्याने त्यांना मोठ्या मोहिमांवर जाण्याची व सर्व निर्णय घेण्याची मुभा दिल्याचे दिसते. +शत्रुपक्षातील फितुरांना चंगीझने कधीही संरक्षण दिले नाही आणि त्यांना फितुरीबद्दल शिक्षाच फर्मावली. याउलट शत्रुपक्षाच्या ज्या शूरवीरांनी त्याला सामिल होण्याची इच्छा दर्शवली त्यांना त्याने मानाने आपल्या सैन्यात स्थान दिले. चंगीझच्या सैन्यातील एकही सेनाधिकारी त्याला सोडून गेला नाही किंवा फितूर झाला नाही. जमुगाला जेरबंद केल्यावरही सर्वप्रथम आपल्या मैत्रीची आठवण ठेवून, सर्व विसरून एकत्र होण्याचा प्रस्ताव त्याने मांडला होता. +स्त्रियांच्या अपहरणाला गुन्हा ठरवणे, सर्व संतति औरस मानणे, सर्व धर्मांना संरक्षण देणे, जातीजमातीतील तेढ कमी होण्यासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे, सैन्यात जमातींनुसार गट न करणे या सर्व कायद्यांवरून चंगीझचा दूरदर्शीपणा दिसून येतो. राज्यकारभार चालवताना एकाधिकारशाहीपेक्षा सेनाधिकारी, राज्याधिकारी व टोळीप्रमुख यांची सभा बोलावून एकत्रित निर्णय घेण्यावर त्याचा विश्वास होता. कोणत्याही मोठ्या हल्ल्यापूर्वी किंवा राज्यकारभारविषयक अडचणी सोडवण्यापूर्वी तो खुर्लिताई नावाची सभा बोलावत असे. राज्यकारभार चालवण्यासाठी त्याच्या दरबारात सुमारे ९५ अधिकारी कार्यरत असल्याचे सांगितले जाते. + +इ.स. १२२७ मध्ये शिकार करत असता घोड्यावरून पडून चंगीझ खान जबर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह उलानबातरजवळील त्याच्या जन्मगावी नेण्यात आला. मंगोलियन रिवाजाप्रमाणे कोणतेही स्मारक न उभारता चंगीझचे अगदी साधेपणाने दफन करण्यात आले व इतिहासातील एका महत्त्वाची व्यक्ती मंगोलियाच्या विस्तीर्ण पठारावर नाहीशी झाली. चंगीझच्या दफनाबद्दल अनेक आख्यायिका आढळून आल्या तरी त्यात फार तथ्य असावे असे इतिहासकारांना वाटत नाही. +चंगीझने उभे केलेले विस्तृत साम्राज्य त्याच्या चारही मुलांना मृत्युपश्चात सांभाळता आले नाही. चंगीझची चारही मुले कमीअधिक प्रमाणात मदिरा व ऐशारामाच्या आहारी गेलेली होती. चंगीझनंतर १४ वर्षांत त्याच्या चारही मुलांचा मृत्यू ओढवला. ओगदेईच्या मृत्यूनंतर पुढील काही वर्षे राजकीय अस्थैर्याची गेली. यानंतर त्याच्या घराण्यातील काही कर्तृत्त्ववान स्त्रियांनीही राजकारणाची धुरा सांभाळली. शेवटी राज्यकारभार तोलुईच्या घराण्याकडे येऊन चंगीझचे नातु हुलागु खान आणि कुब्लाई खानाच्या राज्यग्रहणानंतर पुन्हा स्थैर्य प्रस्थापित झाले. +भारतातील मुघल हे चंगीझ खानाचे वंशज असल्याचा दावा केला जातो. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा तैमूर घराण्यातील होता. बाबरच्या मातृवंशाचा संबंध चंगीझ खानपर्यंत पोहचतो, असे आजच्या अनेक अधिकृत साधनांत सांगितले आहे.[ संदर्भ हवा ] तर पितृवंशातील चौदाव्या शतकातील 'तैमूर लंग' हा तुर्क-मंगोल जमातीतील एक सैन्याधिकारी होता. पुढे सत्ता हाती आल्यावर त्याने चुगतईच्या वंशजांपैकी एकीशी लग्न केल्याने तो स्वतःला 'खान घराण्याचा जावई' म्हणवून घेई[ संदर्भ हवा ]. चंगीझ खानाच्या घराण्याशी संबंध जोडल्याचा उपयोग त्याला स्वाऱ्या व राज्यविस्ताराच्या दरम्यान स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण करण्यासाठी झाला. त्याने स्वतः 'खान' ही पदवी चालवली नाही, त्याऐवजी आपल्या नावापुढे त्याने 'आमीर' ही पदवी लावली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6411.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..736d001c90169c10a6788a8a64055956925be471 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6411.txt @@ -0,0 +1,9 @@ +चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख (ऑक्टोबर ११, १९१६ - फेब्रुवारी २७, २०१०) हे मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. भारतीय शासनाने त्यांना त्यांच्या कार्यासाठी आधी पद्मविभूषण आणि नंतर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले. १९९७ मधे पुणे विद्यापीठाने त्यांना ’डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी प्रदान केली. +हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी जन्मलेल्या नानाजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. लहानपणी भाजी विकून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करणारे नानाजी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या संपर्कात आले व संघाशी कायमचे जोडले गेले. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली. राजकारण किंवा सत्ताकारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन अखेरीस त्यांनी शाश्र्वत विकास साधणारे समाजकार्य करायचे ठरवलेसाचा:स्पष्टीकरण हवे भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या विचाराला मध्यवर्ती स्थान देऊन रचनात्मक कामाचे अनेक प्रकल्प नानाजी देशमुख यांनी देशभरात उभे केले.[ तारीख?] + +प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व नंतर उत्तर प्रदेशात पूर्णवेळ कार्यकर्ते असलेल्या नानाजींनी संघाचे तत्कालीन प्रमुख (सरसंघचालक) श्री गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चारित्र्याच्या आधारावर एक नवीन राजकीय पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच जनसंघाची स्थापना झाली. दीनदयाळ उपाध्याय, सुंदरलाल भंडारी, अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत नानाजी जनसंघ पक्षाच्या माध्यमातून कार्यरत होते. नंतर जनता पक्षाच्या माध्यमातूनही ते राजकारणात सक्रिय सहभागी झाले. पांचजन्य, राष्ट्रधर्म व स्वदेस या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. दरम्यानच्या काळात आचार्य विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतही ते सहभागी झाले होते. सुमारे दोन महिने ते विनोबाजींबरोबर प्रवास करत होते. पण त्यानंतरच्या काळात मनुष्यविकास व सामाजिक विकास याबाबतच्या पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मिक मानवतावाद या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. याच तत्त्वज्ञानाच्या आधारावर रचनात्मक, विधायक कामांची उभारणी करण्याचा ध्यास घेतलेल्या नानाजींनी जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्रिपद नाकारले. त्या काळात राजनीतीतील चाणक्य म्हणून त्यांचा दिल्लीत दबदबा होता, अनेक महत्त्वाची सत्तापदे त्यांच्याकडे सहजगत्या येत होती. पण त्यांनी तो मोह निग्रहाने नाकारून, राजकारण-संन्यास घेऊन अखंडपणे सेवाकार्य करण्याचा निर्णय घेतला. या विचारातूनच त्यांनी दीनदयाळ संशोधन संस्था स्थापन केली.[ संदर्भ हवा ] +पुढील काळात त्यांनी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून सर्वप्रथम उत्तर प्रदेशामधील गोंडा जिल्ह्यात सिंचनाचे कार्य केले. सुमारे ४०,००० कूपनलिकांच्या माध्यामातून त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे काम केले. त्यानंतर मध्य प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात ८० दुर्गम, पहाडी गावांमधील जनतेला विविध प्रकल्पांद्वारे आत्मनिर्भर व उद्योगशील बनवण्यावर त्यांनी मुख्य लक्ष केंद्रित केले. पाणी अडवा - पाणी जिरवा या योजनेतून सिंचनक्षेत्रात वाढ, गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पद्धतींचा विकास व प्रसार, गुरुकुल पद्धतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या मार्गाने स्वयंरोजगाराला प्राधान्य, आरोग्यधाम योजनेअंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन व याच पद्धतीचे अनेक प्रकल्प चित्रकूट परिसरात कार्यान्वित केले. येथेच नानाजींनी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन केले. हे प्रकल्प सक्षमतेने चालवण्यासाठी त्यांनी समाजसेवेची इच्छा असणाऱ्या दांपत्यांना त्यांनी समाजशिल्पी बनवले. या समाजशिल्पींच्या माध्यमातून दीनदयाळ शोध संस्थेची विधायक, विकासात्मक कामे वेगाने, योग्य दिशेने व निष्ठेने चालू आहेत. आर्थिक, औद्योगिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गावांची संकल्पना येथे अस्तित्वात आलेली दिसते.[ संदर्भ हवा ] +या सर्व कार्याला धर्माचे अधिष्ठान असावे या हेतूने व आपल्या सर्वांच्या जीवनात काय आदर्श असावेत हे सूचित करण्यासाठीच चित्रकूटमध्ये अभूतपूर्व असे श्रीरामदर्शन हे कायमस्वरूपी प्रदर्शन उभे करण्यात आले आहे. रामायणातील घटना डोळ्यासमोर उभ्या करणाऱ्या या प्रदर्शनासह येथे प्राणिसृष्टीही उभी करण्यात आली आहे. वास्तवातील जंगलात प्राण्यांचे हुबेहूब पुतळे बसवण्यात आले आहेत.[ संदर्भ हवा ] +चित्रकूट हे त्यांचे कर्मस्थान होते. आरोग्यधाम व गोशाळा उद्यमिता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाळा गुरुकुल, ग्रंथालय, मातृसदन, दंतचिकित्सा केंद्र इत्यादी त्यांनी तेथे उभारली. ग्रामीण लोकांचे जीवनमान उंचावण्यास व त्यांना स्वावलंबी बनविण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांनी सुमारे इ.स. १९९० चे दरम्यान मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांतील प्रत्येकी सुमारे २५० गावे दत्तक घेतली व त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. शिक्षण, स्त्रियांना गृहोद्योग, स्वच्छता, शुद्ध बोलणे इत्यादी शिकविण्यास त्यांनी कार्यकर्त्यांचा एक चमू उभारून ग्रामविकासाचे काम चालवले. नानाजींच्या याच कामाचे फलित म्हणजे चित्रकूट क्षेत्रातील ८० खेड्यांमधील कोर्टामध्ये चालू असलेले जवळजवळ ६० टक्के खटले लोकांनी मागे घेतले व एकत्र बसून त्यावर निर्णय घेतले. चित्रकूटबरोबरच भारतातील इतर राज्यांमधील सर्वात मागास जिल्हे निवडून त्या ठिकाणी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून काम सुरू आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील होमरी येथे प्रकल्प कार्यरत आहे. सोनदरा गुरुकुल, कृषिविकास, आरोग्य शिक्षण, योगाभ्यास, कलांचे शिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण या प्रकल्पांद्वारे येथे काम चालते.[ संदर्भ हवा ] +आणीबाणीनंतरच्या काळात (इ.स. १९७७) नानाजी काही काळ लोकसभेचे सदस्य होते. इ.स. १९९९ मध्ये त्यांची राज्यसभेवरही निवड करण्यात आली. +देशमुखांच्या सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना १९९९ साली पद्मविभूषण हा किताब बहाल केला. [१]२०१९ साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_644.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85ad15450bccbe988887ec17483b133cae2ac773 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_644.txt @@ -0,0 +1,3 @@ +गणेश वासुदेव मावळणकर हे इ.स. १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले. +ग.वा. मावळंकर हे मराठी कुटुंबातील असून त्यांचे मूळ गाव हे तत्कालीन ब्रिटिश भारतातील मुंबई प्रांताच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6444.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7c6c60a0488ceb8901b46debf227e5943cedb3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6444.txt @@ -0,0 +1,2 @@ +छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड गावाजवळच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अनेक प्रकारची झाडे, फुलझाडे दिसतात. पुढे गेल्यानंतर चंदनाच्या वनामधून वाहणारा एक नाला दिसतो त्याला चंदन नाला म्हणतात. याच्या काठाला मोर, पोपट असे रंगीबेरंगी पक्षी दिसतात. त्याचप्रमाणे कोतवाल, चंडोल, दयाळ, बुलबुल, सातभाई आणि सुगरण हे पक्षी दिसतात. या नाल्यानंतर दाट जंगल सुरू होते. +पहा: महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6458.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..301f4b6f2f4013d324676cda2b68fe497cb01bd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6458.txt @@ -0,0 +1,39 @@ +{{माहितीचौकट चित्रपट +| नाव = चंदनाची चोळी अंग अंग जाळी +| छायाचित्र = Chandanachicholi.jpg‎ +| चित्र रुंदी = +| चित्र शीर्षक = +| निर्मिती वर्ष = +| भाषा = मराठी +| इतर भाषा = +| देश = भारत +| निर्मिती = +| दिग्दर्शन = +| कथा = +| पटकथा = +| संवाद = +| संकलन = +| छाया = +| कला = +| गीते = +| संगीत = +| ध्वनी = +| पार्श्वगायन = +| नृत्यदिग्दर्शन = +| वेशभूषा = +| रंगभूषा = +| साहस दृष्ये = +| ऍनिमेशन = +| विशेष दृक्परिणाम = +| प्रमुख कलाकार = [[रंजना देशमुख]संध्या +| प्रदर्शन तारीख = +| वितरक= +| अवधी = +| पुरस्कार = +| निर्मिती_खर्च = +| उत्पन्न = +| संकेतस्थळ दुवा = +| तळटिपा = +| imdb_id = +| amg_id = +}} diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6463.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23ca2c8c5358f50b416d87d4319238f251bc4e60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6463.txt @@ -0,0 +1 @@ +चंदर किशन दफ्तरी (१ एप्रिल १८९३ – १८ फेब्रुवारी १९८३) हे भारतीय वकील होते आणि १९५० ते १९६३ पर्यंत भारताचे पहिले सॉलिसिटर जनरल होते. ते १९६३ ते १९६८ पर्यंत भारताचे ऍटर्नी जनरल होते.[१] [२] ते बार असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष पण होते. [३] १९७२ ते १९७८ या कालावधीत भारतीय राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली. १९६७ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[४] [५] [६] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6467.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fcd8049002c68c8b35801914ed8bf461292a01f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6467.txt @@ -0,0 +1,5 @@ +चंदाताई तिवाडी या महिला भारूडकार १९८२ पासून भारूडाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करीत आहेत.[ संदर्भ हवा ] +सोळाव्या शतकात संत एकनाथ महाराजांनी समाजातील सर्व थरांतील लोकांना भक्तिमार्गाकडे वळविण्यासाठी आणि त्याद्वारे समाजप्रबोधन करण्यासाठी प्राणी, पक्षी, वासुदेव, जोशी, पोतराज, सौरी, वाघ्या-मुरळी, जंगम, भुत्या, दादला अशा अनेक रूपकांवर भारुडे रचली. अशाच रचना करून चंदाताई तिवाडी यांनीही तळागाळातील लोकांना आदर्शाची शिकवण देत समाज जागृती केली. संत एकनाथांचा वारसा घेतलेल्या चंदाबाईंनी, त्यांच्या अंगी उत्तम अभिनयकला असल्याने, प्रसंगी विनोदाच्या अवगुंठनातून, तर कधी मार्मिक दाखले देत उपहासाच्या आधारे त्या सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या अनेक विषयांचे विवेचन करतात. त्यांना नृत्य, संगीत आणि रसाळ निरूपणाचीही खणखणीत जाण असल्याने त्यांच्या भारुडात बायाबापडे गुंग होऊन जातात. वण्र्यविषयाची खोल समज, सादरीकरणातील नाटय़मयता आणि लोकमानसाची नस सापडलेल्या चंदाताई भारूडांतून केवळ भक्तिमार्गाचीच थोरवी सांगत नाहीत, तर त्यातून समाजातील प्रचलित अनिष्ट प्रथा-परंपरांवरही त्या प्रहार करतात. आजवर त्यांनी दारू, गुटखा, एड्स, कुटुंबनियोजन, पाणीप्रश्न, कृषी-योजना, राष्ट्रीय एकात्मता, महिला स्वातंत्र्य, भ्रूणहत्या असे अनेक विषय भारुडातून हाताळले आहेत. +केवळ भारुडातून समाजप्रबोधन करण्यावरच त्यांनी समाधान मानले नाही, तर प्रत्यक्ष कृतीतूनही त्यांनी ते साकारण्याचा प्रयत्‍न केला. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यातील अन्न आणि वस्त्राची गरज माणूस कशीबशी भागवण्याचा प्रयत्‍न करतो. परंतु त्याचे घराचे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. गरीब व शोषितांसाठी स्वतःचे घरकुल हे आयुष्यभर निव्वळ स्वप्नच राहते. म्हणूनच चंदाताईंनी पुढाकार घेऊन १९८१ साली पंढरपूरनजीक गोपाळपूर येथे खडकाळ माळरानावर जमीन उपलब्ध करून दिली आणि स्थानिक आमदार सुधाकर परिचारक यांच्या सहकार्याने तसेच पंढरपूर अर्बन बँकेच्या मदतीने प्रत्येकी केवळ २८ हजार रुपयांत त्यांनी तळागाळातील दीडशे गरजूंना वीज-पाणी आदी सोयींसकट त्यांच्या मालकीची होतील अशी घरे बांधून दिली. या वस्तीत राहणाऱ्यांच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी समाजातील काही प्रतिष्ठितांच्या मदतीने त्यांनी गंगाई शिक्षणप्रसारक मंडळाची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे गोपालपुरात श्रीगोपालकृष्ण माध्यमिक विद्यालय सुरू केले. पाचवी ते दहावीच्या मुलांची त्यामुळे मोठीच सोय झाली. या विद्यालयात सध्या अडीचशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. चंदाताई स्वतः या शिक्षण कमिटीच्या अध्यक्ष असून, कार्यकारिणीच्या सर्व सदस्य महिलाच आहेत. या शाळेत औपचारिक शिक्षणाबरोबरच ज्ञानेश्वरीचे पारायणही करवून घेतले जाते. +याबरोबरच गृहिणींना आपल्या संसाराला थोडाफार तरी आर्थिक हातभार लावता यावा म्हणून त्यांना बँक ऑफ इंडियाकडून कर्ज मिळवून देऊन शिलाई मशिन्स घेऊन देण्यात चंदाताईंनी पुढाकार घेतला. महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन त्यांना सक्रिय करण्याचा चंदाताईंचा मानस त्यात होता. आज अनेक होतकरू महिला या शिलाई मशिनांवर परकर शिवून करून अर्थार्जन करीत आहेत. +चंदाताईंचे हे कार्य सर्वत्र वाखाणले गेले असून, त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6471.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd3c09ee13d4a673bf3551b2ce6c09696de9a3fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6471.txt @@ -0,0 +1 @@ +चंदिगढ हा भारतातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6476.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99e004092e64675cf8acbecb4b98c5529ef9ed79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6476.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंदिगढ हॉकी स्टेडियम भारताच्या चंदिगढ शहरातील हॉकीचे मैदान आहे. हे प्रीमियर हॉकी लीगमधील चंदिगढ डायनॅमोज संघाचे घरचे मैदान होते. +याची प्रेक्षकक्षमता ३०,००० असून हे कायमस्वरुपी सिमेंटच्या बैठका असलेले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे मैदान आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6484.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c50db4c680da3e6dba2da05476958bb4d3b792e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6484.txt @@ -0,0 +1,205 @@ +चंदिगढ विमानतळ (आहसंवि: IXC, आप्रविको: VICG) हा भारताच्या चंदिगढ ह्या केंद्रशासित प्रदेशामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ सध्या अनेक सोई उपलब्ध करण्यासाठी विस्तारला जात आहे.[१] + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6492.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b9fa762f8f26f314057bba8c34370fe6969d4d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6492.txt @@ -0,0 +1 @@ +चंदू पारखी ( - - १४ एप्रिल, इ.स. १९९७[१]) हे मराठी चित्रपट आणि नाट्यअभिनेते होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6503.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2dcba965ef89a7703ebd39ba2a368c4f0a1904c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6503.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख मणिपुरमधील चंदेल शहराविषयी आहे. चंदेलच्या इतर संदर्भांसाठी पहा - चंदेल-निःसंदिग्धीकरण +चंदेल हे भारताच्या मणिपूर राज्यातील एक शहर आहे. +हे शहर चंदेल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6519.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d6d6dfc8a49533659ec5bbc5730813f44d84efd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6519.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. मनुष्याच्या जन्मकाली चंद्र ज्या राशीत असतो त्यासच व्यवहारात त्या व्यक्तीची रास असे म्हणतात. घटित जुळवताना जन्म काळचा चंद्र कोणत्या राशीत व नक्षत्रांत आहे हे पाहिले जाते. यावरूनच गण, नाडी, वर्ण इत्यादी ठरवितात. +कुंडलीतील चंद्राच्या इतर ग्रहसापेक्ष स्थानावरून माणसाविषयीच्या खाली गोष्टींचा उलगडा करता येतो, असे ज्योतिष शास्त्र सांगते. + लग्न · मंगळ · रवि · शनि · गुरू · शुक्र · चंद्र · राहू · केतू · बुध · नेपच्यून · हर्षल · प्लुटो + मेष रास · वृषभ रास · मिथुन रास · कर्क रास · सिंह रास · कन्या रास · तूळ रास · वृश्चिक रास · धनु रास · मकर रास · कुंभ रास · मीन रास diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6521.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..637bc348931cb4a95d83c1a86bc5213756868aea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6521.txt @@ -0,0 +1,12 @@ +जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णतः वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही, कारण चंद्रकक्षा व क्रांतिवृत समपातळीत नसून त्यांच्या पातळयांमध्ये ५ अंशांचा ९'चा कोन आहे. +चंद्रग्रहणे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसतात. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार बराच मोठा असल्यामुळे पृथ्वीची अवकाशात गोलाकार मुख्य गडद छाया आणि त्या भोवती फिकट उपछाया अस्तित्वात असते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला, तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला, तर छायाकल्प चंद्रग्रहण दिसते. उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. चंद्रावर पृथ्वीची गडद छाया पडणार नसल्यामुळे डोळ्यांना हे ग्रहण विशेष जाणवत नाही. +वर्षातील अनेक पौर्णिमांपैकी एखाद-दुसऱ्या पौर्णिमेला चंद्रग्रहण असू शकते. चंद्र ग्रहणात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. कोणतेही ग्रहण हे छायाकल्प, खंडग्रास किंवा खग्रास असते. जगात जेथे जेथे आकाशात चंद्र असेल तेथे तेथे ते एकाच वेळी दिसते. +इसवी सन १९०१, १९०५; १९०८,१९१२; १९१९, १९२३, १९२६, १९३०; १९३७, १९४१; १९४८, १९५२; १९५५, १९५९; १९६६, १९७०; १९७३, १९७७; १९८४, १९८८; १९९५, १९९९ ह्या विसाव्या शतकातील २२ वर्षी चंद्रग्रहणे नव्हती. यावरून असा निष्कर्ष निघतो की चंद्रग्रहण नसण्याचे खंड म्हणजे इसवी सनाचे तीन-चार वर्षांचे कालांतर असते. मात्र, दर चतुर्वर्षीय कालांतरानंतर तीन किंवा सात (क्वचित १०) वर्षांचा खंड पडतो. +याच नियमाने २१व्या शतकात २००२ ते २००६; २०१६ ते २०; २०२७ ते ३१ .......या कालखंडांत चंद्रग्रहणे नसतील. +२०व्या शतकापासून ते ३०व्या शतकापर्यंतच्या काळात १२,०६४ चंद्रग्रहणे होती/असतील +सूर्यप्रकाशामुळे पडणारी पृथ्वीची सावली ही प्रछाया (गडद छाया) व उपछाया अशी दोन प्रकारची असते. प्रछाया ही सावलीच्या मध्यभागी व उपछाया प्रछायेच्या भोवती असते. प्रछायेत सूर्यकिरणे अजिबात नसतात. उपछायेत मात्र सूर्यकिरण सूर्याच्या एका भागातून येतात. +जेव्हा चंद्र (पृथ्वीवरून पाहिले असता) पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळ खग्रास चंद्रग्रहण होते. +खग्रास ग्रहणात पृथ्वीच्या दाट सावलीमध्ये शिरल्याने चंद्रावर सूर्यप्रकाश पडत नाही. परिणामी चंद्र पूर्णपणे काळा दिसला पाहिजे, असे वाटणे साहजिकच आहे. मात्र असे घडत नाही. पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामधून प्रकाशकिरण अपवर्तित होऊन चंद्रावर पडतात. त्यातही लाल रंगाच्या प्रकाशकिरणाचे सर्वात जास्त अपवर्तन होत असल्याने अनेक ग्रहणांच्या वेळी चंद्र तांबूस दिसतो. +जेव्हा चंद्राचा काही भाग (पृथ्वीवरून पाहिले असता) पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळी खंडग्रास चंद्रग्रहण होते. +आर्यभट्ट (पहिला), वराहमिहीर आदी विद्वानांना ग्रहणाची शास्त्रीय कारणमीमांसा ज्ञात होती. ११ ऑगस्ट इ.स. ५१९ चे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिल्याबद्दल आर्यभट्टाला काही काळ बहिष्काराला सामोरे जावे लागले होते. १८ वर्षे व १० दिवसांनी होणाऱ्या ग्रहणांची एक मालिका प्रदीर्घ काळ चालू राहते. या चक्रास खगोलशास्त्रज्ञ आज सॅरॉस चक्र म्हणतात. +चंद्रग्रहण विविध तत्त्वांच्या राशीतून, (जसे जलतत्त्वाच्या, अग्नितत्त्वाच्या वगैरे) निरनिराळी फले देते असे भारतीय ज्योतिष मानते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6545.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6f6c59a3660b4c902d94b67de10d44b7ca8e425 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6545.txt @@ -0,0 +1,5 @@ +चंद्रकांत नागेशराव पाटील हे मराठी कवी, अनुवादक आणि समीक्षक आहेत. महाराष्ट्रातील १९६० नंतरच्या पिढीला मध्यवर्ती प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी लघुनियतकालिकांच्या चळवळीच्या माध्यमाद्वारे केलेले लेखन हे त्यांचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे योगदान आहे. मराठीप्रमाणेच ते हिंदी भाषेतील नामवंत कवी आणि समीक्षक म्हणून परिचित आहेत. हिंदीतील अखिल भारतीय पातळीवरील महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 'महाराष्ट्र भारती' हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना २०१२ साली देण्यात आला. +चंद्रकांत पाटील यांनी २०१० सालापर्यंत सुमारे २६ मराठी पुस्तके आणि सुमारे ७ हिंदी पुस्तके लिहिली आहेत. +चंद्रकांत पाटील यांचे वडील नागेशराव पाटील हे सरकारी शाळा खात्यात होते तर आई इंदिराबाई या गृहिणी होत्या. +चंद्रकांत पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी २०१४ साली मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी, औरंगाबाद यांच्यातर्फे विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला. [३] +'महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी' का पुरस्कार समारोह संपन्न diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6577.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..021b10cbab547c3dee126039314827d5f512f941 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6577.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +चंद्रगुप्त या नावाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत: diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6579.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3ede0b6f1d7f7fdb1dee1ad8259afc94a58f226 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6579.txt @@ -0,0 +1,3 @@ +चंद्रगुप्त पहिला हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. महाराज श्रीगुप्त यांनी स्थापलेल्या गुप्त राज्याचे साम्राज्य करण्यात चंद्रगुप्त यांचे मोठे योगदान आहे. चंद्रगुप्त हा महाराज घटत्कोच यांचा पुत्र होता. श्रीगुप्त व घटत्कोच यांना महाराज किताब होता तर चंद्रगुप्त ने स्वता:ला महाराजाधिराज म्हणवले. चंद्रगुप्तने आपल्या कार्यकालात अनेक स्वता:च्या नावाने अनेक मोहरा काढल्या ज्या त्याच्या कार्यकालातील त्याचा प्रभाव दर्शावतात. चंद्रगुप्त पहिल्याचा कार्यकाल साधारणपणे इस ३२० ते ३३५ होता व हा काल भारतीय संस्कृतीचा सुवर्ण काळ मानला जातो.[१] चंद्रगुप्त ने अनेक जनपदांना आपल्या अधिपत्याखाली आणले. प्रयाग, साकेत मगध ही भारतातील महत्त्वाची राज्ये गुप्त साम्राज्याच्या अधिपत्याखाली आली. +वैशालीच्या लिच्छवी राज्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करणे ही चंद्रगुप्ताच्या जीवनातील मह्त्त्वाची घटना आहे. तत्कालीन राजकीय जीवनात वैशालीचे लिच्छवी घराणे अत्यंत सामर्थ्यसंपन्न समजले जाई. लिच्छवीची राजकन्या कुमारदेवीशी त्यांचा विवाह झाला. या वैवाहिक संबंधामुळे चंद्रगुप्त यांचे महत्त्व वाढले. राजकीय सामर्थ्य व प्रतिष्ठेत वाढ झाली. चंद्रगुप्ताने लिच्छवीच्या मदतीने मगध प्रदेश जिंकून घेतला. नंतर प्रयाग,अयोध्या,बिहार हे प्रदेश त्याने जिंकले. त्याने स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला. चंद्रगुप्त पहिला व कुमारदेवी यांची प्रतिमा असलेली नाणी तसेच दुसऱ्या बाजुवर सिंहावर बसलेली दुर्गा व त्या खाली 'लिच्छवी’ असे अंकित केले आहे. चंद्रगुप्त प्रथम व कुमारदेवीचा पुत्र म्हणजे समुद्रगुप्त होय. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6581.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30ab7440961b08d89f485d2b5a8228f4fff7b8c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6581.txt @@ -0,0 +1,4 @@ +चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक सत्ता यातील संघर्ष म्हणजे प्राचीन भारतातील पंजाब आणि वायव्य भारताची ग्रीक अधिपत्यातून मुक्तता करण्यासाठी मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य आणि भारतातील ग्रीक सत्ता यांच्यामध्ये इ.स.पू. ३२५ - ३२४च्या आसपास झालेला संघर्ष होता. +इसवी सन पूर्व सहाव्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजा मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते हे साम्राज्य वायव्य भारतापासून रूम पर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्त पर्यंत पसरलेले होते इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारयुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाब पर्यंतचा काही भाग जिंकून घेतलेला होता या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते ग्रीक इतिहासकार यांच्या लेखनातून त्याची माहिती मिळते सम्राटच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित होते त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाण-घेवाण वाढली सम्राट दारयुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन अस्तित्वात आणले त्यामुळे व्यापार करणे सुलभ झाले परसेपोलीस हे राजधानीचे शहर सम्राट दारयूशच्या काळात बांधले गेले परसीपोलीस हे ठिकाण इराणमध्ये आहे ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवीसनपूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिला येथे आला या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला तरीही पंजाब पर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले त्यांनी सिकंदरा विरुद्ध बंड पुकारले सिकंदराला माघार घेणे भाग होते भारतातील जिंकलेल्या प्रदेशाच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्र असे संबोधले त्यानंतरच तो परत माघारी फिरला परतत असताना वाटेत बॅबिलोन याठिकाणी इसवीसनपूर्व 323 मध्ये त्याचा मृत्यू झाला हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्याच्या लिखाणातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कला शैलीवर प्रभाव पडला त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला ग्रीक राजांची आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे नाण्यावर त्या राज्याचे नाव असे सिकंदराची नाणीही अशाच प्रकारचे होते नंतरच्या काळात भारतातील राज यांनीही अशा प्रकारची नाणी रचनांमध्ये आणली +अलेक्झांडर भारतामध्ये होता त्यावेळेपासूनच त्याच्याविरोधातील असंतोष उफाळून आला होता. त्याचे सैन्य चिनाब नदी पार करत असताना निकानोर या त्याच्या क्षात्रपाचा अस्साकेनोई जमातीच्या लोकांनी वध केला होता. नंतर अलेक्झांडरने फिलिप या आपल्या विश्वासू सहकार्याची त्याच्याजागी सेनापती म्हणून नियुक्ती केली. फिलिपच्या अधिपत्याखाली वायव्य सीमेपासून खैबर खिंडीपर्यंतचा प्राचीन गांधारचा सर्व प्रदेश, निम्न काबूल खोरे आणि हिंदुकुश पर्वतापर्यंतचा सर्व प्रदेश होता. इ.स.पू. ३२५ मध्ये अलेक्झांडर भारतामधून परतला. त्यानंतर लवकरच फिलिपचाही वध करण्यात आला. अलेक्झांडर बॅबिलोनियाच्या मार्गावर असताना त्याला ही घटना कळली. फिलीपच्या जागी दुसरा सेनापती नियुकत करण्याणेवजी त्याने सर्व ग्रीक प्रदेश तक्षशिला येथील क्षात्रपाच्या हवाली केला. त्यामुळे भारतावरील ग्रीक नियंत्रण कमजोर झाले. +आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्ताची या घडामोडींवर बारीक नजर होती. परकीय विरोधी लोकभावनेचा फायदा घेऊन चंद्रगुप्ताने सैन्य संघटीत केले. इ.स.पू. ३२३ मध्ये बॅबिलोनिया येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाला. त्याच्या सेनापतींमध्ये सत्तेसाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली. त्याच्या सेनापतींनी ग्रीक साम्राज्याचे विभाजन करून दोन करार केले. बॅबिलोनिया येथे अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या पहिल्याच करारात भारताचा उल्लेख साम्राज्याचा पूर्व भाग असा करण्यात आला होता. दुसरा करार त्रिपारादिसस येथे इ.स.पू. ३२१ मध्ये करण्यात आला पण त्यात एकाही भारतीय क्षात्रपाचा उल्लेख नव्हता. म्हणजेच अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर चार वर्षातच भारतीय प्रदेश ग्रीक साम्राज्यापासून फुटून निघाला होता. या चार वर्षातच चाणक्य आणि चंद्रगुप्त यांनी पंजाब आणि वायव्य भारतातील परकीय अमलाविरूद्ध आपला लढा तीव्र केला होता. ग्रीक सैन्य भारतामधून हुसकावून लावल्यानंतर चंद्रगुप्त मौर्य पंजाब, वायव्य सीमा आणि सिंध प्रांताचा स्वामी झाला. ग्रीक क्षात्रपांशी संघर्ष करताना त्याने तक्षशिला काबीज केली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6596.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..641e4c2325d95f953664b39aac978dfa2e452879 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6596.txt @@ -0,0 +1,17 @@ +चंद्रनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २६० कुटुंबे राहतात. एकूण १३२५ लोकसंख्येपैकी ६५५ पुरुष तर ६७० महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात. +घाणोडे, केगवा, दादडे, देवापूर, आनंदपूर, डोल्हारी बुद्रुक, विळशेत, कोंडगाव, तळवली तर्फे सातकोर, वेढे, करसुड ही जवळपासची गावे आहेत.डोल्हारी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये चंद्रनगर,आणि डोल्हारी बुद्रुक ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6608.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02eb231d7de877e18d06c05fe2eb1513ac9c00d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6608.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंद्रपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6612.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ef1d1bcd64c5b22a673c79ad3276a0b32a1ff72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6612.txt @@ -0,0 +1,2 @@ + +चंद्रपूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6614.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..244492e38e06e18dfe2220a0fbd7a92d2b839ec5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6614.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंद्रपूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या चंद्रपूर जिल्ह्यामधील ४ व यवतमाळ जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6641.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d371c6053fa1b91439f0c4ccbcb41005682f5551 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6641.txt @@ -0,0 +1,4 @@ +चंद्रयांगुट्टा अझीझ कॉलनी विधानसभा मतदारसंघ हा भारताच्या तेलंगणा विधानसभेचा मतदारसंघ आहे.[१] राजधानी हैदराबादमधील 15 मतदारसंघांपैकी हा एक मतदारसंघ आहे. हा हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.[२] +तेलंगणा विधानसभेतील एआईएमआईएम चे नेते अकबरुद्दीन ओवेसी हे चौथ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. +विधानसभा मतदारसंघात सध्या खालील परिसरांचा समावेश आहे:  +विधानसभेचे सदस्य, ज्यांनी चंद्रयांगुट्टाचे प्रतिनिधित्व केले. [३] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6645.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..120ba981e00846096f5932b19ac6c705488bcf65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6645.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे तथा कवी चंद्रशेखर (जन्म : नाशिक-महाराष्ट्र, २९ जानेवारी १८७१; - बडोदा-गुजरात, १७ मार्च १९३७) हे एक मराठी कवी होते. त्यांचे शिक्षण नाशिक, बडोदा आणि पुणे येथे झाले. त्यांनी बडोदा येथे वैद्यकीय खात्यात लेखनिकाची नोकरी केली. आयुष्याच्या अखेरीस बडोदा संस्थानाचे ते राजकवी झाले. +चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशा कविता त्यांनी लिहिल्या. मोरोपंत, रघुनाथ पंडित वगैरे पंत कवींचा अर्वाचीन अवतार, असे त्यांना म्हटले जाई. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6670.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..120ba981e00846096f5932b19ac6c705488bcf65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6670.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे तथा कवी चंद्रशेखर (जन्म : नाशिक-महाराष्ट्र, २९ जानेवारी १८७१; - बडोदा-गुजरात, १७ मार्च १९३७) हे एक मराठी कवी होते. त्यांचे शिक्षण नाशिक, बडोदा आणि पुणे येथे झाले. त्यांनी बडोदा येथे वैद्यकीय खात्यात लेखनिकाची नोकरी केली. आयुष्याच्या अखेरीस बडोदा संस्थानाचे ते राजकवी झाले. +चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशा कविता त्यांनी लिहिल्या. मोरोपंत, रघुनाथ पंडित वगैरे पंत कवींचा अर्वाचीन अवतार, असे त्यांना म्हटले जाई. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6679.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de81d3231c6d892af7bab42a13bde895a186f1cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6679.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंद्रसेन वासुदेव दुर्वे ऊर्फ लालू दुर्वे (जन्मदिनांक अज्ञात - इ.स. २०१३) हे मराठीतील शिकारकथांसाठी व वन्य जीवनाविषयीच्या लिखाणासाठी ओळखले जाणारे साहित्यिक व शिकारी होते. +दुर्वे यांचे इ.स. २०१३ साली वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले [१]. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6699.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62eaf0e18eb972582a62dc989134947d356cc170 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6699.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंद्रोती हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6706.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3440e82ca56386bb148cac3aacbd97f147830339 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6706.txt @@ -0,0 +1 @@ +चंपकेश्वर मंदिर हे भुवनेश्वरमधील तेराव्या शतकातले गंग राजवटीत बांधले गेलेले शिव मंदिर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6709.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f31691e9c4030d41c26f65c7ea231ecd828806ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6709.txt @@ -0,0 +1 @@ +चंपा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6717.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f256da73dc917b5504cd2e1ee6140d2e60257703 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6717.txt @@ -0,0 +1,2 @@ +गांधीजीना पहिले यश चंपारण आणि खेडामधील सत्यग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे, यांमुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची गावे अत्यंत धाणेरडी आणि आरोग्य हानिकारक ठेवली जात. तसेच दारू, अस्पृश्यता, परदा पद्धत अशा अनेक समस्या या गावांमध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते. गुजरातमधील खेडा मध्ये सुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला ज्याद्वारे त्यांनी त्यांच्या लहान-मोठ्या सर्व अनुयायांना एकत्र केले. त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व सखोल अभ्यास केला. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी गावाच्या स्वच्छतेचे तसेच शाळा, रुग्णालयाच्या बांधकामचे काम हाती घेतले. याचसोबत गावातील प्रमुखांना वर उल्लेखलेल्या प्रथा नष्ट करण्यास प्रवृत्त केले. +पण त्यांचा मुख्य प्रभाव तेव्हा जाणवून आला जेव्हा पोलिसांनी त्यांना प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली व तो भाग सोडून जाण्यास सांगितले. हजारो लोकांनी या अटकेचा विरोध केला. त्यांनी गांधीजींच्या सुटकेसाठी तुरूंगाबाहेर, पोलीस स्थानकासमोर आणि न्यायालयासमोर मोर्चे काढले. न्यायालयाने शेवटी नाइलाजाने त्यांची मागणी मान्य केली. गांधीजींनी जमीनदारांविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला ज्याद्वारे शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळिक मिळाली. तसेच करवाढ रद्द झाली आणि दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली. या आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक ”’बापू”’ आणि ”’महात्मा”’ म्हणून करू लागले. खेडामध्ये सरदार पटेलांनी शेतकऱ्यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या. याद्वारे कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरूंगातून सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6729.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da5561edf35946a60dab8990db6ad8032b1294ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6729.txt @@ -0,0 +1 @@ +चंबळ नदी ही यमुनेची उपनदी आहे. मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेशांतून ती वाहते. मध्य प्रदेशातील जानापाव येथे विंध्य पर्वतात तिचा उगम आहे. उत्तर प्रदेशातील साहोन गावाजवळ तिचा यमुनेशी संगम होतो. चंबळ नदीची एकूण लांबी ९६० किमी असून बागरी, क्षिप्रा, चामला, सिवाना, ब्राह्मणी व कराल या तिच्या उपनद्या आहेत. मध्य प्रदेशातील चंबळचे खोरे हे तेथील घनदाट अरण्य व तेथे आश्रय घेऊन राहणाऱ्या डाकूंसाठी कुप्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6741.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a52d72ad7f0b580f0cf18ec46c20fbe5eca3db28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6741.txt @@ -0,0 +1,17 @@ + +चक दे! इंडिया हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. शिमित अमीनने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, विद्या माळवदे, सागरिका घाटगे ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शाहरुख खान हा कबीर खानच्या भूमिकेत भारतीय हॉकी संघाचा पूर्वीचा कप्तान असतो; पाकिस्तान संघाविरुद्धच्या पराभवामुळे त्याला संघामधून बाहेर काढले जाते. समाजातून त्याला आणि त्याच्या आईला बहिष्कृत केले जाते. तब्बल सात वर्षानंतर हरवलेली निष्ठा परत मिळवण्यासाठी तो विवादग्रस्त भारतीय महिला संघाची प्रशिक्षक पदाची जबाबदारी घेतो. विवादग्रस्त संघ ते विश्वविजेता संघ ह्या वाटचालीमध्ये खान प्रसिद्धी मिळवून समाजामध्ये उंच मानेने आपल्या आईसमवेत परत येतो. जे त्याला व त्याच्या आईला दुर्लक्षित करतात, तेच पुन्हा त्यांच्या स्वागताला येतात. +क्रिकेटच्या तुलनेत दुर्लक्षिल्या गेलेल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीची दुरवस्था ही या चित्रपटाची पार्श्वभूमी आहे. चक दे! इंडिया हा जिमीत सहानी संकलित आणि शिमित अमिन दिग्दर्शित, भारतीय महिला हॉकी संघावर आधारित हिंदी चित्रपट आहे. एखादी इच्छा, सांघिक कामगिरी आणि चांगला प्रशिक्षक व त्याचे योगदान एखाद्या संघामध्ये किती बदल घडवू शकते, हे या चित्रपटामध्ये सुरेखपणे मांडले आहे. +कबीर खान हा कथानकातील भारतीय हॉकी संघाचा एकेकाळचा कर्णधार. एक महत्त्वाचा सामना गमावून स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याचा दोष त्याच्या माथी येतो. स्पर्धक पाकिस्तानी संघाशी हातमिळवणी करून मुद्दाम हारल्याचा खोटा आळ त्याच्यावर ठेवला जातो. दुखावलेला कबीर खान राष्ट्रीय संघापासून दूर निघून जातो. सुमारे सात वर्षानंतर परत येतो तो हॉकीचा कोच म्हणून. स्पर्धेत जिंकण्याची कोणतीही आशा नसलेल्या महिला हॉकी संघाचे प्रशिक्षकपद तो मागून घेतो आणि सर्व अडथळ्यांवर मात करीत शेवटी त्याच दुबळ्या संघाला विश्वविजेता बनवून स्वतःवरचा कलंक धुऊन टाकण्याचा प्रयत्न करतो. +"चक दे! इंडिया" या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट ह्या प्रवर्गामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.[१] सुखविंदर सिंहच्या, सलीम मर्चंट, मरिअने डिक्रुझ यांच्या आवाजातील चक दे! इंडिया हे गाणे अतिशय उस्फूर्त आणि प्रेरणादायी आहे. +चक दे इंडियाच्या मुली दहा वर्षांनंतरही एकमेकांच्या संपर्कात आहेत, अडचणीत सल्लामसलत करतात. +१. सागरिका घाटगे (प्रीती सबरवाल) : नसरुद्दीन शहाच्या 'इरादा' चित्रपटात दिसली होती. क्रिकेट खेळाडू जहीर खानबरोबर सगाई झाली; (लग्न?) +२. चित्राश्री रावत (कोमल चौताला) : 'चक दे'नंतर अनेक चित्रपटांत आणि टीव्ही सीरियल्समध्ये दिसली. सध्या 'शंकर जयकिशन' नावाच्या सीरियलमध्ये केतन सिंहाच्या पत्नीची भूमिका करत आहे. +३. शिल्पा शुक्ला (बिंदिया नायक) : 'बी.ए. पास' या चित्रपटानंतर नाटकांकडे वळली. महेश दत्तानीचा सिने प्ले 'द बिग फॅट सिटी'त दिसली होती. +४. तान्या अबरोल (बलबीर कौल) : शिक्षण पूर्णकेल्यावर 'सी आयडी' आणि अशाच काही सीरियल्समध्ये काम केले. तिची एक वेब सीरियल येणार आहे. पंजाबी चित्रपटांत काम करते. +५. शुभी मेहता (गुंजन लाखानी) : आमरस चित्रपटात काम केल्यानंतर Forever End a Day या लघु चित्रपटात काम केले. आता गुडगाव (दिल्ली)त हिची कंपनी कॉर्पोरेट ट्रेनिंग देते. +६. विद्या माळवदे (विद्या शर्मा) : संघाची गोलकीपर आणि कॅप्टन. सध्या योगाचे वर्ग घेते. देशात-परदेशांत कार्यशाळा भरवते. +७. सीमा आझमी (राणी डिस्पोटा) : एनएसडीचा अभ्यासक्रम पूर्ण करून एका नाटक मंडळीत दाखल झाली. तेते ती नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि अभिनय करते. सध्या 'इस प्यार को क्या नाम दूॅं-३'मध्ये विनोदी भूमिका करते आहे. +८. मॅसोचॉन (मॉली झिमिक) : मणिपुरी खेळाडूची भूमिका करणारी ही मुलगी ईशान्य भारतात परतली.. तेथे ती एक तरुणांच्या एनजीओत काम करते आहे. तिला एक मुलगी झाली आहे. +९. अनाहिता नायर : (आलिया बोस) : २०११ साली लग्न करून कायमची सिंगापूरला गेली. तिला एक मुलगी आहे, तिचे नाव आलिया ठेवले आहे. +१०. आर्या मेनन (गुल इकबाल) : विक्रम मोटवानी आणि अनुराग कश्यपच्या बेब सीरीजमध्ये ती क्रिएटिव्ह प्रोड्यूसर होती. आता तिची स्वतःची ॲड फिल्म्स काढणारी प्रॉडक्शन कंपनी आहे. +११. सॅंडिया फुर्टाडो ( नेत्रा रेड्डी) : मुंबईत वांद्‌ऱ्याला राहणाऱ्या सॅंडियाचे २०१६ साली लंडनमध्ये लग्न झाले. ती पी.आर. प्रोफेशनल आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6742.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a52d72ad7f0b580f0cf18ec46c20fbe5eca3db28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6742.txt @@ -0,0 +1,17 @@ + +चक दे! इंडिया हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. शिमित अमीनने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, विद्या माळवदे, सागरिका घाटगे ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शाहरुख खान हा कबीर खानच्या भूमिकेत भारतीय हॉकी संघाचा पूर्वीचा कप्तान असतो; पाकिस्तान संघाविरुद्धच्या पराभवामुळे त्याला संघामधून बाहेर काढले जाते. समाजातून त्याला आणि त्याच्या आईला बहिष्कृत केले जाते. तब्बल सात वर्षानंतर हरवलेली निष्ठा परत मिळवण्यासाठी तो विवादग्रस्त भारतीय महिला संघाची प्रशिक्षक पदाची जबाबदारी घेतो. विवादग्रस्त संघ ते विश्वविजेता संघ ह्या वाटचालीमध्ये खान प्रसिद्धी मिळवून समाजामध्ये उंच मानेने आपल्या आईसमवेत परत येतो. जे त्याला व त्याच्या आईला दुर्लक्षित करतात, तेच पुन्हा त्यांच्या स्वागताला येतात. +क्रिकेटच्या तुलनेत दुर्लक्षिल्या गेलेल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीची दुरवस्था ही या चित्रपटाची पार्श्वभूमी आहे. चक दे! इंडिया हा जिमीत सहानी संकलित आणि शिमित अमिन दिग्दर्शित, भारतीय महिला हॉकी संघावर आधारित हिंदी चित्रपट आहे. एखादी इच्छा, सांघिक कामगिरी आणि चांगला प्रशिक्षक व त्याचे योगदान एखाद्या संघामध्ये किती बदल घडवू शकते, हे या चित्रपटामध्ये सुरेखपणे मांडले आहे. +कबीर खान हा कथानकातील भारतीय हॉकी संघाचा एकेकाळचा कर्णधार. एक महत्त्वाचा सामना गमावून स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याचा दोष त्याच्या माथी येतो. स्पर्धक पाकिस्तानी संघाशी हातमिळवणी करून मुद्दाम हारल्याचा खोटा आळ त्याच्यावर ठेवला जातो. दुखावलेला कबीर खान राष्ट्रीय संघापासून दूर निघून जातो. सुमारे सात वर्षानंतर परत येतो तो हॉकीचा कोच म्हणून. स्पर्धेत जिंकण्याची कोणतीही आशा नसलेल्या महिला हॉकी संघाचे प्रशिक्षकपद तो मागून घेतो आणि सर्व अडथळ्यांवर मात करीत शेवटी त्याच दुबळ्या संघाला विश्वविजेता बनवून स्वतःवरचा कलंक धुऊन टाकण्याचा प्रयत्न करतो. +"चक दे! इंडिया" या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट ह्या प्रवर्गामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.[१] सुखविंदर सिंहच्या, सलीम मर्चंट, मरिअने डिक्रुझ यांच्या आवाजातील चक दे! इंडिया हे गाणे अतिशय उस्फूर्त आणि प्रेरणादायी आहे. +चक दे इंडियाच्या मुली दहा वर्षांनंतरही एकमेकांच्या संपर्कात आहेत, अडचणीत सल्लामसलत करतात. +१. सागरिका घाटगे (प्रीती सबरवाल) : नसरुद्दीन शहाच्या 'इरादा' चित्रपटात दिसली होती. क्रिकेट खेळाडू जहीर खानबरोबर सगाई झाली; (लग्न?) +२. चित्राश्री रावत (कोमल चौताला) : 'चक दे'नंतर अनेक चित्रपटांत आणि टीव्ही सीरियल्समध्ये दिसली. सध्या 'शंकर जयकिशन' नावाच्या सीरियलमध्ये केतन सिंहाच्या पत्नीची भूमिका करत आहे. +३. शिल्पा शुक्ला (बिंदिया नायक) : 'बी.ए. पास' या चित्रपटानंतर नाटकांकडे वळली. महेश दत्तानीचा सिने प्ले 'द बिग फॅट सिटी'त दिसली होती. +४. तान्या अबरोल (बलबीर कौल) : शिक्षण पूर्णकेल्यावर 'सी आयडी' आणि अशाच काही सीरियल्समध्ये काम केले. तिची एक वेब सीरियल येणार आहे. पंजाबी चित्रपटांत काम करते. +५. शुभी मेहता (गुंजन लाखानी) : आमरस चित्रपटात काम केल्यानंतर Forever End a Day या लघु चित्रपटात काम केले. आता गुडगाव (दिल्ली)त हिची कंपनी कॉर्पोरेट ट्रेनिंग देते. +६. विद्या माळवदे (विद्या शर्मा) : संघाची गोलकीपर आणि कॅप्टन. सध्या योगाचे वर्ग घेते. देशात-परदेशांत कार्यशाळा भरवते. +७. सीमा आझमी (राणी डिस्पोटा) : एनएसडीचा अभ्यासक्रम पूर्ण करून एका नाटक मंडळीत दाखल झाली. तेते ती नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि अभिनय करते. सध्या 'इस प्यार को क्या नाम दूॅं-३'मध्ये विनोदी भूमिका करते आहे. +८. मॅसोचॉन (मॉली झिमिक) : मणिपुरी खेळाडूची भूमिका करणारी ही मुलगी ईशान्य भारतात परतली.. तेथे ती एक तरुणांच्या एनजीओत काम करते आहे. तिला एक मुलगी झाली आहे. +९. अनाहिता नायर : (आलिया बोस) : २०११ साली लग्न करून कायमची सिंगापूरला गेली. तिला एक मुलगी आहे, तिचे नाव आलिया ठेवले आहे. +१०. आर्या मेनन (गुल इकबाल) : विक्रम मोटवानी आणि अनुराग कश्यपच्या बेब सीरीजमध्ये ती क्रिएटिव्ह प्रोड्यूसर होती. आता तिची स्वतःची ॲड फिल्म्स काढणारी प्रॉडक्शन कंपनी आहे. +११. सॅंडिया फुर्टाडो ( नेत्रा रेड्डी) : मुंबईत वांद्‌ऱ्याला राहणाऱ्या सॅंडियाचे २०१६ साली लंडनमध्ये लग्न झाले. ती पी.आर. प्रोफेशनल आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6751.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d57163dce58d951c7a81f2b94eed86030d3a34b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6751.txt @@ -0,0 +1 @@ +चकमक्या (skirmisher) हा पायदळाचा किंवा घोडदळाचा सैनिक असून त्यास फलटणीच्या आघाडीस ठेवले जाते. अशा सैनिकाला बहुतेक, चकमक रेषेवर ठेवून शत्रूला हैराण करण्यास त्याचा उपयोग करून घेतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6797.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..429b81a7fc5a84ef0b19541fc3863a80fce99012 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6797.txt @@ -0,0 +1 @@ +चक्रासन एक योगासन आहे. याची प्रक्रिया अशी जमिनीवर उताणे झोपतात. दोन्ही पायदुमडून नितंबाजवळ आणतात. दोन्ही पायातले अंतर चार ते सहा अंगुळे ठेवतात. दोन्ही हात कोपरात दुमडून डोक्याजवळ घेतात. मग पूरक करून कमरेपासून डोक्यापर्यंतचा भाग जमिनिपासून वर उचलतात. डोके शक्य तितके पाठीमागे वळवतात.अशा प्रकारे शरीर चक्रासारखे गोलाकार करतात. या आसनाचा काळ हळूहळू वाढवीत नेतात. याच्या अभ्यासाने तारुण्य दीर्घकाळ टिकून राहते. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6824.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a7fff6fb8c900e779601e148e0669a4dfe991d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6824.txt @@ -0,0 +1,10 @@ +चट्टग्राम जिल्ह्याचे नकाशावरील स्थान +चट्टग्राम विभाग (लेखनभेद: चित्तगाँग; बंगाली: চট্টগ্রাম বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. हा विभाग बांगलादेशच्या आग्नेय भागात स्थित असून भारताची त्रिपुरा व मिझोरम ही राज्ये त्याच्या उत्तरेस असून पूर्वेस म्यानमार देश आहे. चित्तगाँग विभागाला मोठी समुद्रकिनारपट्टी लाभली असून येथील चट्टग्राम, कॉक्स बझार इत्यादी प्रमुख शहरे बंगालचा उपसागरावरच वसली आहेत. २०११ साली चट्टग्राम विभागाची लोकसंख्या सुमारे २.८४ कोटी होती. चट्टग्राम येथील बंदर जगातील सर्वात जुने बंदर मानले जाते. + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6837.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6837.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ebddf3713c2f6dff3a6d4e0c7e2db3245fb0d7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6837.txt @@ -0,0 +1 @@ +ड्रॅगनफ्लाय हा एक उडणारा कीटक आहे जो ओडोनाटा गणाच्या खाली असलेल्या अनायसोप्टेरा अवगणात (इन्फ्राऑर्डर/Infraorder) समाविष्ट आहे. ड्रॅगनफ्लायच्या सुमारे 3,000 विद्यमान प्रजाती ज्ञात आहेत. बहुतेक उष्णकटिबंधीय आहेत, समशीतोष्ण प्रदेशात काही कमी प्रमाणात प्रजाती आहेत. पाणथळ अधिवास हळूहळू नष्ट होत चालल्याने जगभरातील चतुरांच्या लोकसंख्येला धोका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6842.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92efd500b9df97675eea2b9cb67db0ca7bfedda8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6842.txt @@ -0,0 +1,2 @@ + +अक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेची १९७४मधे स्थापना झाली. ह्या संस्थेने अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांची अनोख्या पद्धतीने मुहूर्तमेढ रोवली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वैचारिक मंथन, व्याख्यान, परिसंवाद, चर्चा आदींचा समावेश असतो. पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. भवानीशंकर, पं. काशीनाथ बोडस, वीणा सहस्त्रबुद्धे, अरीण चांदीवाले, पं. यशवंतबुवा जोशी , कविवर्य वसंत बापट, न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड, अर्थतज्‍ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, सुनील गावस्कर, व्हाइस ॲड. मनोहर आवटी, एर मार्शल सदानंद कुलकर्णी, लेफ्ट. अशोक जोशी, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. जयंत नारळीकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रा. शिवाजीराव भोसले, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार अशा अनेकांनी चतुरंगच्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6877.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d761cd78ef3e7f39a9be7968b91733d28e5db661 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6877.txt @@ -0,0 +1 @@ +चंदेश्वर प्रसाद ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6881.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32da0ca581c1eabfb32cbfe79ed7309b9cb42ca7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6881.txt @@ -0,0 +1,3 @@ +दुसरा चंद्रगुप्त, अर्थात चंद्रगुप्त विक्रमादित्य (इ.स.चे ४थे शतक - इ.स. ४१५) हा भारतीय उपखंडातील गुप्त साम्राज्याचा सर्वाधिक प्रबळ सम्राट होता. इ.स. ३७५ ते इ.स. ४१५ या कालखंडातल्या त्याच्या राजवटीत गुप्त साम्राज्याच्या भरभराटीचा परमोत्कर्ष झाला. त्याने पश्चिम भारतातील शक क्षत्रपांचे राज्य जिंकून घेत गुप्त साम्राज्याच्या सीमा विस्तारल्या. त्याच्या कारकिर्दीत गुप्तांचे साम्राज्य पूर्वेस गंगेच्या मुखापासून पश्चिमेस सिंधूच्या मुखापर्यंत, तर उत्तरेस वर्तमान उत्तर पाकिस्तानापासून दक्षिणेस नर्मदेच्या खोऱ्यापर्यंत पसरले. चिनी प्रवासी व बौद्ध भिक्खू फाश्यान दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या राज्यकाळात उत्तर भारतात भटकून गेल्याचे उल्लेख त्याच्या प्रवासवर्णनात आढळतात. संस्कृत कवी कालिदास, संस्कृत वैयाकरणी अमरसिंह व खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ असलेला वराहमिहिर या गुणिजनांचा तो आश्रयदाता होता, अशी समजूत आहे. भारतीय उपखंडात उत्तरकाळात प्रचलित असलेल्या शकांपैकी विक्रम संवत या शकाचा कर्ता तो असल्याचे मानले जाते. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6890.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f10077fc6b6f7b531651b9d221b3b2d1cbf19da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6890.txt @@ -0,0 +1 @@ +चन्नपटना विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर ग्रामीण मतदारसंघात असून बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_691.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8884496833aadde8d140a9dc228d6d095a6b3d9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_691.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 27°19′48″N 88°37′12″E / 27.33000°N 88.62000°E / 27.33000; 88.62000 + +गंगटोक ही भारत देशाच्या सिक्कीम राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. गंगटोक जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. गंगटोक शहर हिमालय पर्वतरांगेच्या पूर्व भागात समुद्रसपाटीपासून ५,४१० फूट इतक्या उंचीवर वसले आहे. इ.स. १८४० मध्ये येथे एक मोठा बौद्ध धर्मीय मठ बांधला गेला ज्यामुळे गंगटोकचे महत्त्व वाढू लागले. इ.स. १८९० मध्ये सिक्कीम राजतंत्राची राजधानी गंगटोकला हलवली गेली. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ल्हासा ते कलकत्ता खुष्कीच्या मार्गावरील एक विसाव्याचे ठिकाण म्हणून गंगटोक नावारूपाला आले. १९७५ मधील सिक्कीमच्या भारतामध्ये विलीनीकरणानंतर गंगटोक ही नव्या सिक्कीम राज्याची राजधानी राहिली. २०११ साली गंगटोकची लोकसंख्या सुमारे १ लाख होती. +गंगटोक शहर हिमालय पर्वतरांगेत तीस्ता नदीच्या काठावर वसले असून येथून कांचनगंगा हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर दृष्टीस पडते. नाथू ला ही सिक्कीमला तिबेटसोबत जोडणारी खिंड गंगटोकपासून ४० किमी अंतरावर आहे. गंगटोकचे हवामान सौम्य व शीतल स्वरूपाचे असून येथे फारसा हिमवर्षाव होत नाही. +गंगटोकची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर आधारित आहे. येथील डोंगराळ भूभागामुळे सिक्कीममध्ये जलद गतीने औद्योगिक विकास होऊ शकत नाही. पर्यटनासोबत शेती हा देखील येथील प्रमुख व्यवसाय आहे. +राष्ट्रीय महामार्ग १० हा गंगटोकला पश्चिम बंगाल राज्यासोबत जोडणारा प्रमुख रस्ता आहे. पाकयाँग विमानतळ हा सिक्कीमधील एकमेव विमानतळ गंगटोकपासून ३५ किमी दक्षिणेस स्थित आहे. सिक्कीममध्ये आजच्या घडीला रेल्वे अस्तित्वात नसून न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक हे येथील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. +हे शहर आता नामशेष असलेल्या सिक्कीम संस्थानाची राजधानी होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6942.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb41380b3e2d31b7ab1e79ec91451ec0603c0af1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6942.txt @@ -0,0 +1,4 @@ +चामुनोर्वा जस्टिस चिभाभा (सप्टेंबर ९, इ.स. १९८६:मास्विंगो, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6953.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1618cdef323b9227ab2a1c80a6660ac34a544d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6953.txt @@ -0,0 +1,2 @@ + चरई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6957.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee83842974e4dce3c75529e94ac27dc518552096 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6957.txt @@ -0,0 +1,6 @@ +चरक संहिता या आयुर्वेदीय ग्रंथाचे संस्करण चरकाने केले. चरक संहितेचे नाव जरी चरक संहिता असले, तरी तीन विविध व्यक्तींनी त्याचे संपादन केले आहे. अग्निवेश या व्यक्तीने तिचे प्रथम संपादन केले म्हणून त्यास अग्निवेश संहिता असे देखील म्हटले जाते. चरक हा चरक संहितेचा दुसरा संपादक आहे. +ब्रह्मदेवाने प्रजापतिंना आयुर्वेद शिकवला. प्रजापतिने तो अश्विनीकुमारांना शिकवला. त्यांनी ते ज्ञान इंद्राला दिले. इंद्राने आयुर्वेद भारद्वाज ऋषींना शिकवला. त्यांनी तो पुनर्वसू ऋषी आणिअत्रि ऋषींना शिकवला. या दोन ऋषींनी तो आपल्या सहा शिष्यांना शिकवला. अग्निवेश ऋषी, भेद, जतुकर्ण, पराशर, हरित आणि क्षारपापाणि. यात अग्निवेशांनी त्याची संहिता लिहून काढली. चरकाने हीच संहिता संस्कारित केली. म्हणून चरक संहितेत पहिल्या अध्यायाच्या अंती म्हंटले आहे, 'इत्य अग्निवेशकृते तन्त्रे चरकप्रतिसंस्कृते सूत्रस्थाने' [१] +चरक संहितेच्या अनेक आवृत्या सिद्ध केल्या गेल्या. चरक संहितेच्या दहाही खंडाचे इंग्रजी भाषांतर झाले असून ते ई-पुस्तक स्वरूपात bookganga.com वर उपलब्ध आहे. छापील स्वरूपातील भाषांतराचे पुस्तक प्रकाशनाधीन आहे. ग्रंथाचे संपादन डॉ. पां.ह. कुलकर्णी यानी केले आहे. +चरक संहितेची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे. आठ प्रकरणे व दोन परिशिष्टे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6972.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6972.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74db3195186e1ca21888718aff39a986895ac975 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6972.txt @@ -0,0 +1 @@ +चरणजीत सिंग अटवाल(जन्म:मार्च १५,इ.स. १९३७) हे भारतीय राजकारणी आहेत. ते इ.स. १९८५ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिरोमणी अकाली दल पक्षाचे उमेदवार म्हणून पंजाब राज्यातील फिल्लोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्याचप्रमाणे ते मार्च इ.स. १९९७ ते मार्च इ.स. २००२ या काळात पंजाब विधानसभेचे अध्यक्ष आणि जून इ.स. २००४ ते मे इ.स. २००९ या काळात लोकसभेचे उपाध्यक्ष होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6995.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28b7a6f2f76c4dfc9342dcaeeb6a3b2aa82b88e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_6995.txt @@ -0,0 +1,7 @@ + +चारी नृत्य भारताच्या राजस्थान राज्यामधील एक लोकनृत्य आहे. [१] चारी नृत्य हे महिलांचे समूहनृत्य आहे. हे नृत्य अजमेर आणि किशनगढ भागातील सैनी समाजात हे अधिक प्रचलित आहे. [२] चारी नृत्य हे लग्न समारंभात, एक मुलाचा जन्म किंवा इतर आनंदाप्रीत्यर्थ केले जाते. +चारी नृत्यादरम्यान, रंगीत कपडे, रत्नांनी सुशोभित, किंवा तांबे चारी भांडी ठेवण्यासाठी त्यांच्या डोक्यांवर. अनेकदा, चारी लिटर दिया (तेल दिवा) किंवा कापूस आग वर सेट केले जाते बियाणे तेल विसर्जन करण्यात आले. नर्तक स्पर्श न करता त्यांच्या डोक्यावर तापलेल्या भांडे घेऊनतो हातपाय मोकळे आणि गुडघे खोल चकरा घेताना डोलदार हालचाली करत असताना. [३] नृत्य पेटविलेल्या नमुन्यांची प्रकाशित ओळी अधिक आकर्षक दिसण्यासाठी नर्तकाने जमीन हळूच हलवावी म्हणून तयार केले जातात.(???) +राजस्थान मधे स्त्रीया त्यांच्या घरासाठी पाणी आणण्यासाठी खूप दूर पर्यंत पैदल चालतात. ते चारी चारी मधून दररोज पाणी गोळा करतात. हे नृत्य उत्साहमधे लंब्या जीवनाच पाणी गोला करण्याची एक विधि आहे. + +नर्तक परिधान हंसली , हंसली , टिमनीया, मोगरी नाव राजस्थानी सोनेरी दागिने बोलता,पंछी, बंगड़ी, गजरा, बांगड्या, कारली, कंका आणि नावर. +नगाड़ा, ढोलक, ढ़ोल हारमोनियम, थळी (एक आटोफोनिक खेळला आहेइन्स्ट्रुमेंट) आणि बांकिया. बांकिया सर्वात सामान्य आहे. ते एक शक्तिशाली, गुढ निर्माण हात व बोटे उपयोगात आणण्यात कुशल हातात आवाज.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7020.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..533398739c5bbf631bbf01a062b221e346eeeb6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7020.txt @@ -0,0 +1,3 @@ +चर्पटपञ्जरिका हे आद्य शंकराचार्य यांनी रचलेले एक स्तोत्र आहे. मृत्यू जवळ आला असता व्याकरण घोकून काही उपयोग नाही तर गोविंदाला शरण जाणे हा त्यावरचा उपाय आहे असा संदेश आचार्य या स्तोत्रात देतात. + +म.म. गोस्वामी पांडुरंग गणेश, श्री शंकराचार्य कृत सुबोध स्तोत्र संग्रह. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7028.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90fe09f01c08f7d71dbe54ee83f96c580bee4d01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7028.txt @@ -0,0 +1,8 @@ +चऱ्होली हे पुण्याजवळ असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील इसवी सनाच्या बाराव्या शतकाचा आधीपासून अस्तित्वात असलेले एक गाव आहे. +या गावाचे ग्रामदैवत असलेल्या वाघेश्वर मंदिरातील शिलालेखावरून हे देऊळ देवगिरीच्या यादव राजांच्या काळात बांधल्याचे समजते. स्वकाम सेवा मंडळ नावाच्या संस्थेकडून मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे. +चऱ्होली गाव इ.स. १९९६ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाले. पूर्वी ह्या गावाला संपूर्ण तटबंदी होती, आता फक्त एक दगडी कमान शिल्लक आहे. +वाघेश्वर मंदिराच्या परिसरातच शिवसृष्टी साकारली जात आहे. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूचा १६ फुटी अश्वारूढ पुतळा उभारलेला आहे. +चऱ्होली गावाच्या उत्तरेकडून इंद्रायणी नदी चंद्राकार वाहत येते. गावाच्या आजूबाजूला टेकड्या आहेत. गावाच्या आसपास भाजीपाला, फळे यांची शेती आहे. गावातील मंदिरे लक्षवेधी नक्षीकाम असलेली आहेत. +निवृत्तिनाथी ज्ञानेश्वर भावंडांचा सहवास कधीकाळी या गावाला लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यनिष्ठ,शुर,पराक्रमी सरदार:-(दुळबाजी तापकीर सरकार)व तापकीर सरदार घराणे,दाभाडे सरकार आणि देशमुख सरकार हे या गावचे रहिवासी आहेत. +गावात वाघेश्वर विद्यालय नावाची शाळा असून डी.वाय.पाटील शिक्षणसंस्थेसारखेच एक विद्यासंकुल आहे. +येथे दगडाच्या खाणी असून निवासी संकुले बांधण्यासाठी लागणाऱ्या खडीसाठी खाणीतील दगड वापरतात.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7036.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0e4d3f20d038fcd08b5df5333625006071ed8aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7036.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +चलती का नाम गाडी हा १९५८ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. सत्येन बोस ह्यांनी दिग्दर्शन ह्या चित्रपटामध्ये किशोर कुमार व मधुबाला ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. चलती का नाम गाडी तिकिट खिडकीवर सुपरहिट झाला व मधुमती खालोखाल १९५८ मधील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी चित्रपट ठरला. चलती का नाम गाडीमधील सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7052.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34362d62bcd326b352ec95bdb526ffa3ba99abc8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7052.txt @@ -0,0 +1 @@ +चलाकुडी भारताच्या केरळ राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7066.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6a797eee64fd1493b1f2c8664638a1c87d4aa9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7066.txt @@ -0,0 +1,7 @@ +चळवळीचे दिवस हे प्रा. अरुण कांबळे यांचे आत्मचरित्र(?) आहे. या तीस पानी आत्मचरित्रात्मक पुस्तिकेत कांबळ्यांचा प्रखर आंबेडकरवाद, तल्लख बुद्धी व नेतृत्वाचे दर्शन घडते. यात त्यांच्या नामांतर, मंडल आयोग, बौद्धांच्या सवलती, दलित राष्ट्रपती आदी बाबींवरील भूमिका स्पष्ट होते तसेच यादरम्यान घडलेले वाद, आलेली विघ्ने व त्यातून काढलेला मार्ग हेही दिसतात. यांत कांबळे यांची आपल्या तत्त्वांसाठी झगडण्याची वृत्ती दिसून येते. +आंबेडकरी चळवळीचे बाळकडू पाजणारे अरुण कांबळे यांचे वडील ‘आबा’ हे शंकरराव खरात, बंधु माधव यांचे शिक्षक होते. उत्तम गायक असणारे, निरीश्वरवादी, आंबेडकरवादी आबा तक्क्यात(महारांची चावडी) सर्वांसमक्ष प्रबुद्ध भारताचा अंक लहानग्या अरुणकडून वाचून घ्यायचे. सकाळी शाळा, संध्याकाळी ‘सामुदायिक शेती योजना’ राबविणाऱ्या, रात्री आंबेडकरांवरील गाणी गाणाऱ्या आबांनी वाचनालय, बोर्डिंग सुरू केले. कवितावाचन, वक्तृत्वांत बक्षिसे मिळविणाऱ्या व पुढे उत्तम व्याख्याने देणाऱ्या अरुणचे, जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण यांची सांगलीच्या ज्या भव्य स्टेजवर भाषणे झाली, तिथे भाषण व्हावे ही इच्छा आबांची होती. ती पूर्ण झाल्यावरचा आनंद गगनात न मावणाराच होता. आंबेडकरी चळवळ घरोघरी पोहोचविण्यास वचनबद्ध असलेल्या आबांच्या बहुगुणी व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव अरुण कांबळेंवर होता. त्यांनी ‘नामांतराचे दिवस,’ ‘जनता दलातील दिवस’ मधून वयाच्या तेविसाव्या वर्षी दलित पॅंथरचे अध्यक्षपद स्वीकारून आपल्या खंबीर नेतृत्वाने जे महाराष्ट्रव्यापी, देशव्यापी जनांदोलन केले त्याचा वृत्तान्त पुस्तकात आला आहे. कांबळे यांनी नामांतरासाठी प्रतिकूल असणाऱ्या मराठवाड्यातील आमदारांसमोर ‘डॉ.आंबेडकर व मराठवाडा’ यांचे अतूट नाते स्पष्ट करणारे ओजस्वी भाषण केले व त्यांचे मतपरिवर्तन घडविले. +नामांतरविरोधकांचे प्रतिआंदोलन, पोचीराम कांबळे, जनार्दन मेवाडे यांचे वीरमरण, दलितांवरील वाढता अत्याचार समतावादी पक्ष, संघटना यांच्या सहभागाने समतेचे, लोकशाहीचे प्रतीक बनलेले आंदोलन या घटनाछे वर्णन पुस्तकात आहे. युद्धछावणीचे स्वरूप आलेले औरंगाबाद शहर, सत्याग्रहासाठी वेषांतर करून जाणे, रात्रंदिवस सभा, परिषदा, मोर्चे, जेलभरो यांमुळे अवेळी जेवणे, जागरणे, प्रकृती अस्वास्थ्य आणि त्यांना पुरून उरणारे जनप्रेम यांचा एक पट या पुस्तकामुळे डोळ्यांसमोर उभा रहातो. +काँग्रेसविषयी आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची लवचीकता कांबळेसरांमध्ये होतीच. वसंतदादा, यशवंतराव, शरद पवार यांच्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच ज्यांना सुरुवातीच्या काळात काळे झेंडे दाखविले त्या वसंतदादांनीच कांबळेसरांनी मांडलेली आंबेडकर अकादमीची कल्पना उचलून धरली. विश्वस्त(?) मंडळावर(?) आले आणि ‘पैसे मागायला कोणाकडे जायचंय, चला मी तुमच्याबरोबर येतो’ असे म्हणत आपला संपूर्ण पाठिंबा (कुणी, कुणाला?)जाहीर केला. पण याच मुद्द्यावर ज्यांच्यावर अतोनात प्रेम केले, ज्यांची घडण केली त्या पॅंथरमधील सहकाऱ्यांनी गैरसमज बाळगून, अविश्वास दर्शवून राजीनाम्याची मागणी करावी याची बोच सरांना लागली, आणि त्यांनी राजीनामा दिला. या सर्व घटनांची मांडणी या पुस्तिकेत आहे. +पॅंथरमधून बाहेर पडल्यावर जातिव्यवस्थेचे नेमके स्वरूप कळलेल्या, अल्पसंख्याकांबद्दल तळमळ असणाऱ्या वि.प्र सिंगांसह काम करण्याचा निर्णय कांबळ्यांनी घेतला. अनता दलाचे अखिल भारतीय चिटणीस व राष्ट्रीय संसदीय मंडळाचे सदस्य होण्याचा मान मिळाला. सरांनी प्रा.मधू दंडवते,प्रमिला दंडवते आदींच्या सहकार्याने धर्मांतरित बौद्धांना अखिल भारतीय पातळीवर राखीव जागा देण्याच्या व मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनांचा पाठपुरावा करून सत्तेत आल्यावर वर्षाच्या आत त्यांची पूर्तता करून घेतली.आपल्या आयुष्याची ही मोठी कमाई ते मानतात. +‘महाराष्ट्र टाइम्सकारांना उत्तर ,’ ‘पॅंथर नेत्यांचा भारताचे पंतप्रधान मोरारजींशी वार्तालाप’ हे लेख कांबळेसरांच्या बहुश्रुततेचा, संदर्भसंपृक्ततेचा, शब्दप्रभुत्वाचा, वाक्चातुर्याचा अनुभव देतात. इंदिरा गांधी,मोरारजी देसाई, एस.एम जोशी, वि.प्र सिंग यांच्याशी दलित हक्कांवर चर्चा, बैठकी होत असत. रोखठोक भाषेत, बुद्धिचातुर्य बळावर कांबळे आपले मुद्दे पटवून देत असत. +अरुण कांबळ्यांच्या अभ्यासू, स्वाभिमानी, निःस्वार्थी, तत्त्वनिष्ठ वृत्तीचे, लेखन वाचनाच्या व्यासंगाचे दर्शन या छोटेखानी पुस्तिकेतून घडते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7072.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5768453c0d62f6518c75d6f4bb836d36b999a60e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7072.txt @@ -0,0 +1,7 @@ +चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे. येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावानेही ओळखले जाते. तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे सत्याग्रह केला. या लढ्याची आठवण तसेच ‘समतेचे प्रतीक’ म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे.[१] +1925 मध्ये आंबेडकरांनी सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा अधिकार वापरण्यासाठी सत्याग्रह (अहिंसक प्रतिकार) सुरू करण्याचा निर्णय घेतला.कोकणातील महाड या गावाला या कार्यक्रमासाठी निवडले गेले कारण तिथे हिंदू जातिय लोकांचा पाठिंबा होता. यामध्ये मराठी चंद्रसेनिया कायस्थ प्रभु (सीकेपी) समुदायाचे कार्यकर्ते ए.व्ही.छित्रे, समाजसेवा मंडळाचे चित्पावन ब्राह्मण आणि जी.एन. सहस्रबुद्धे, महाड नगरपालिकेचे अध्यक्ष असलेले सीकेपी सुरेंद्रनाथ टिपणीस यांचाही सामावेश होता.[२] +महाड नगरपालिकेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी सार्वजनिक जागा अस्पृश्यांसाठी खुली असल्याचे जाहीर केले आणि इ.स. १९२७ मध्ये आंबेडकरांना महाड येथे बैठक घेण्याचे आमंत्रण दिले. बैठकीनंतर ते चवदार तळ्यावर गेले. आंबेडकरांनी तलावातील पाणी प्यायले आणि हजारो अस्पृश्य लोकांनी त्यांचे अनुसरण केले.[३] +समाजातील काही उच्च वर्णिय लोकांनी 'अस्पृश्य लोकांनी तळ्यातील पाणी घेऊन तळे प्रदूषित कले' असे मत मांडले. त्यानंतर तळे शुद्ध करण्यासाठी गोमूत्र आणि शेण वापरले गेले, ब्राह्मणांनी मंत्र पठण केले. त्यानंतर तळे उच्च जातीच्या पिण्यासाठी योग्य असल्याचे घोषित केले.[४] +आंबेडकरांनी २६-२७ डिसेंबर रोजी महाड येथे दुसरी परिषद घेण्याचे ठरविले. पण काही उच्च वर्णियांनी ते तळे खासगी मालमत्ता सांगुन आंबेडकरांवर गुन्हा दाखल केला. प्रकरण न्यायालयात असल्याने त्यांचा सत्याग्रह चालू ठेवता आला नाही.[५] +२५ डिसेंबर रोजी (मनुस्मृती दहन दिन), आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोब्धे यांनी निषेध म्हणून मनुस्मृती या हिंदू कायद्याच्या पुस्तकाचा दहन केले. डिसेंबर १९३७ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की अस्पृश्यांना तळयामधून पाणी वापरण्याचा अधिकार आहे.[६] +महाडपर्यंत जाण्याकरिता एसटी बस उपलब्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7127.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf91149e424fb5918f6599a82af9432225c21793 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7127.txt @@ -0,0 +1,2 @@ + +चश्मे बद्दूर हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_714.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66033c289a1b30b2a1532801e11bffe3cb2c1f41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_714.txt @@ -0,0 +1,6 @@ +१८° ५७′ ००″ N, ७६° ४५′ ००″ E +हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे. हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेला गंगाखेड तालुका हा संत जनाबाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गंगाखेड येथे संत जनाबाई यांचे मंदिर ही आहे. तसेच या गावात गोदावरी नदीच्या काठावर अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. प्राचीन इतिहास असलेल्या या गावात अनेक जुन्या घरांचे राजवाड्यांचे अवशेष सापडतात. गोदावरी नदीकडील परिसरातील अनेक घरांचे बांधकामे ही जुन्या पद्धतीची आणि दगडांनी बनलेली आहेत. जस जसा गंगाखेडचा विस्तार होत गेला. तस तशा या गावात अनेक नवनवीन पद्धतीची बांधकामे होण्यास सुरुवात झाली आणि नवीन वस्त्या तयार झाल्या आहेत. +गंगाखेड तालुका हा महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीवर वसलेला आहे. येथे संत जनाबाई महाविद्यालय आहे. हा तालुका परळीपासून ३५ कि.मी. अंतरावर आहे. गंगाखेड येथे मन्मथ स्वामी यांचे ही मोठे मंदिर आहे. गंगाखेड हे गाव दक्षीण काशी म्हणूनही ओळखले जाते. +गंगाखेड शहरातील ग्यानु मामा यांची कलम संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील लोक कोणत्याही कार्यक्रमासाठी दुसऱ्या कुठल्याही मिठाई पेक्षा कलम ही मिठाई जास्त पसंद करतात. गंगाखेड मध्ये सोमवार बाजार भरतो, या आठवडी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात. तसेच तालुक्यातील बहुतांश गावातील लोक आठवडी बाजार करण्यासाठी गंगाखेड येथे जमा होतात, त्यामुळे गंगाखेड शहर व बाजारपेठ समृद्ध झाले आहे. +अकोली आनंदनगर (गंगाखेड) आनंदवाडी (गंगाखेड) अंतरवेली अरबुजवाडी बडवणी बनपिंपळा बेलवाडी भांबरवाडी भेंडेवाडी बोर्डा बोथी बोथीतांडा ब्रह्मनाथवाडी चिलगरवाडी चिंचटाकळी दगडवाडी (गंगाखेड) दामपूरी देवकतवाडी धनगरमोहा धारासुर धारखेड ढवळकेवाडी ढेबेवाडी (गंगाखेड) डोंगरगाव शेळगाव डोंगरजवळा डोंगरपिंपळा दुसलगाव गंगाखेड गौळवाडी (गंगाखेड) गौंडगाव घटांग्रा घटांग्रातांडा गोदावरी तांडा गोपा गुंजेगाव (गंगाखेड) हनुमाननगर (गंगाखेड) हरंगुळ इलेगाव इरळद इसाद जवळारुमना कड्याचीवाडी कांगणेवाडी कासारवाडी (गंगाखेड) कातकरवाडी कौडगाव (गंगाखेड) खादगाव खळी खंडाळी (गंगाखेड) खोकलेवाडी कोद्री कुंडगीरवाडी लिंबेवाडी लिंबेवाडी तांडामहातपुरी मैराळसावंगी माखणी मालेवाडी (गंगाखेड) मानकादेवी मरगळवाडी मरडसगाव मरगळ वाडीमसला मसनेरवाडी मुळी नागठाणा (गंगाखेड) नरळद निळानाईकतांडा पडेगाव पांधरगाव पांगरी (गंगाखेड) फुगनारवाडी पिंपळदरी पिंपरीझोला पोखर्णीवाळके पोटा राणीसावरगांव रुमनाजवळा सांगळेवाडी सायळासुनेगाव शंकरवाडी शेलमोहा शेंडगा शिवाजीनगर (गंगाखेड) सीरसम शेगाव सुणेगावसयाला सुप्पा(जागीर) सुप्पा(खालसा) सुप्पातांडा सुरळवाडी टाकळवाडी तांदुळवाडी (गंगाखेड) टोकवाडी उखळी खुर्द उमलानाईकतांडा उंबरवाडी (गंगाखेड) उंडेगाव विठ्ठलवाडी (गंगाखेड) वाघलगावगोपा वागदरा (गंगाखेड) वागदरातांडा वागदरी (गंगाखेड) वरवंटी झोला खोकलेवाडी +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7151.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4baaf9a521002fc64179821117549533887c04d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7151.txt @@ -0,0 +1,6 @@ +चांगदेव भवानराव खैरमोडे (१५ जुलै, इ.स. १९०४ ते १८ नोव्हेंबर, इ.स. १९७१ ) हे मराठी चरित्रकार, लेखक, अनुवादक आणि कवी होते.[१] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सानिध्यात राहुन त्यांचा आयुष्य क्रम, जीवन चरित्र आणि लेखनाची सविस्तर नोंद ठेवून 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर' या नावाने १२ चरित्रखंड प्रकाशित चरित्र लेखनासाठी विशेष परिचीत होते.[१] +१५ जुलै, इ.स. १९०४ रोजी पाचवड (तालुका खटाव) जिल्हा सातारा येथे त्यांचा जन्म झाला. साताऱ्याची न्यू इंग्लिश स्कूल आणि मुंबईची एलफिस्टन हायस्कूल येथून त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पार पाडले.[१] कलाशाखेतून त्यांनी पदवी प्राप्त करून मुंबई येथे तत्कालीन ब्रिटिश सचिवालयात ते नौकरीस होते. द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड) त्यांच्या पत्नी होत्या.[१] +चांगदेव खैरमोडे यांनी लिहीलेल्या चरित्राचा पहिला खंड १९५२ साली बाबासाहेबांच्या हयातीतच प्रकाशीत झाला. चार खंड १९७१ च्या आधी चांगदेव खैरमोडे यांच्या हयातीत प्रकाशित झाले तर उर्वरीत दहा खंडांचे प्रकाशन त्यांच्या पत्नी द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड) यांनी चांगदेव खैरमोडे यांच्या पश्चात प्रकाशित केले.[१] +चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी त्यांच्या शालेय जीवनात शार्दूल विक्रडीत वृत्तात खादीचे महत्त्व सांगणारी १२ कडव्यांची रचना केली. या कवितेसाठी नारायण कृष्णाजी आठल्ये 'केरळ कोकिळा'चे त्या वेळचे संपादक नारायण कृष्णाजी आठल्ये यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.[१] +'पाटील प्रताप' (१९२८) आणि 'अमृतनाक' (१९२९) ही दोन सामाजिक खंडकाव्यं त्यांनी लिहिली. नंतरच्या काळात समाजप्रबोधन, अस्पृश्यतानिवारण, हिंदू धर्म, हिंदू समाज अशा विविध विषयांवरचे त्यांचे वैचारिक लेख महाराष्ट्रातल्या विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. 'शूद्र पूर्वी कोण होते?'(१९५१), 'हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती' (१९६१), 'घटनेवरील तीन भाषणे' हे लेखन त्यांनी केले.[१] +डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा (२०१९ पासून) स्टार प्रवाह दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी मराठी मालिका खैरमोडे यांच्या "डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" या चरित्रग्रंथाच्या भाग १ ते १२ वर आधारित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7164.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f46d400c8aef5636520c71717d1b55f6e8c9ec93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7164.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 29°1′52″N 111°41′56″E / 29.03111°N 111.69889°E / 29.03111; 111.69889 + +चांग्दे (चिनी: 常德市) हे चीनच्या हुनान प्रांतातील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १२,३२,१८२ होती तर महानगराची लोकसंख्या ५७,१७,२१८ होती. +ह्या प्रदेशात युआन नदीकाठी सुमारे ८,००० वर्षांपूर्वीपासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. बाराव्या शतकात येथील वस्ती चांग्दे नावाने ओळखली जाऊ लागली. दुसऱ्या चीन-जपान युद्धादरम्यान चांग्देची लढाई येथून जवळ घडली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7168.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96061fecf70d4d8ffc6e08dd3ebf94a434402734 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7168.txt @@ -0,0 +1 @@ +चांडकापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7191.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e57336deb963952a60968476453e60b1b4864d40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7191.txt @@ -0,0 +1,10 @@ +एन.डी.ए. चौक (जुने/अगोदरचे नाव: चांदणी चौक) हे पुणे शहरातील कोथरुड परिसरातील ठिकाण आहे. याला चौक असे म्हणत असले तरी प्रत्यक्षात येथे ४ पेक्षा अधिक रस्ते एकत्र येतात. येथील रस्त्यांची रचना अत्यंत गुंतागुंतीची असल्याने याला चांदणी चौक असे नाव दिले असावे. परंतु १२ ऑगस्ट २०२३ रोजी चांदणी चौकातील कामाचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमही झाला. यापुढे या चौकाला एन.डी.ए. चौक म्हणून संबोधले जाईल असे याबद्दलचे एक ट्वीट सरंक्षण विभागाने केले आहे. त्यामध्ये म्हंटलं आहे की, १२ ऑगस्ट २०२३ रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी NDA चौक राष्ट्राला समर्पित केला आहे. NDA चौकात भारतीय लष्कराचा टँक T - 55, भारतीय वायुसेनेची MIG - 27 विमाने आणि विमानवाहू वाहकांचे स्केल केलेले मॉडेल आहेत. +येथे खालील रस्ते आहेत: +या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा बस थांबा असुन तेथे मुंबई/ठाणे/बोरिवली कडे जाणा-या बस थांबतात. +या ठिकाणी असलेले पुणे महानगर परिवहन महामंडळाचे बस थांबे: +१. बाह्यवळण महामार्गावर कात्रजकडे जाण्यासाठीचा बस थांबा +२. बाह्यवळण महामार्गावर हिंजवडी/निगडीकडे जाण्यासाठीचा बस थांबा +३. पौड रस्त्यावर पिरंगुट/पौडकडे जाण्यासाठीचा बस थांबा +४. पौड रस्त्यावर कोथरुड डेपोकडे जाण्यासाठीचा बस थांबा +४. पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाषाण/विद्यापीठ/हिंजवडीकडे जाण्यासाठीचा बस थांबा +५. पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोथरुड डेपोकडे जाण्यासाठीचा बस थांबा diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7199.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7288fc52e94b8fdf88f337a87b900436e624e623 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7199.txt @@ -0,0 +1 @@ +चांदनी चौक ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधील ७ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील १० विधानसभा मतदारसंघ चांदनी चौकच्या अखत्यारीत येतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7210.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f28da2519f94d2e4c7eb0e74dba6409c4fb02c6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7210.txt @@ -0,0 +1,7 @@ +चांदबिबी (अन्य नावे, लेखनभेद: चांद बीबी, चांद सुलताना, चांद खातुन ;) (इ.स. १५५० - इ.स. १५९९) ही विजापुराची आदिलशाही व अहमदनगराची निजामशाही या दख्खनेतील साम्राज्याची राज्यपालक राणी होती. या राणीने विजापूर व अहमदनगरच्या राज्यांचे रक्षण करण्याचे काम केले. चांदबिबीला अहमदनगरमध्ये सम्राट अकबराच्या मुघल सैन्याशी झालेल्या लढाईमुळे ओळखले जाते या +लढाईतून दोहा निर्माण झाला व चांदबिबी ला +ठार मारले गेले . व ती अजरामर झाली. +चांदबिबी ही अहमदनगराचा निजामशाह पहिला हुसेन याची कन्या व पुढे त्याचा वारसदार बनलेल्या बुऱ्हाण-उल मुल्काची बहीण होती. तिला अरबी, फारसी, मराठी, कन्नड, तुर्की इंग्रजी भाषा येत होत्या. चांदबिबीचा विवाह विजापुराचा पहिला अली आदिलशाह याच्याशी झाला. चांदबिबीला सतार वाजविण्याचा व फुलांची चित्रे काढण्याचा छंद होता . +एका तहाप्रमाणे चांदबिबीचा विवाह विजापूर साम्राज्याचा राजा अली आदिल शाह पहिला याच्याशी झाला होता. आदिल शाह यांनी विजापूरमध्ये पूर्वेला एका विहीर बांधली आणि तिला चांदबिबीच्या सन्मानार्थ चांदबावडी असे नाव ठेवले. अली आदिल शाह शियापंथाय असले तरी अली आदिल शाह यांचे वडील इब्राहीम आदिल शाह पहिला यांनी सर्व साम्राज्य सुन्नी, हबशी व दक्खनच्या राजवटीमध्ये विभागले होते.. +इ.स. १५८० मध्ये पहिल्या अली आदिलशाहाच्या मॄत्यूनंतर आदिलशाहीत सत्तासंघर्षामुळे अंदाधुंदी माजली. सुमारे दशकभर चाललेल्या उलथापालथीअखेरीस आदिलशाहीची घडी नीट बसल्यावर विधवा चांदबिबी निजामशाहीतील अहमदनगरास परतली. इ.स. १५९६ ते इ.स. १५९९ या काळात तिने निजामशाहीचे तख्त राज्यपालक राणीच्या नात्याने सांभाळले. नोव्हेंबर,इ.स. १५९५ मध्ये निजामशाही बुडवण्यासाठी मोगलांनी अहमदनगरावर चाल केली. तेव्हा तिने निजामशाही सैन्याचे नेतृत्व करत मोगल सैन्यास अल्पकाळ रोखून धरले. कालांतराने चांदबिबीची मोगलांशी युद्धबंदीच्या तहाची बोलणी सुरू झाली, तेव्हा ती मोगलांना फितूर असल्याच्या अफवा निजामशाही सैन्यात पसरल्या व सैन्यात असंतोष पसरू लागला. निजामशाही सैन्यातील असंतोषाने भडकलेल्या काही लोकांच्या जमावाने चांदबिबीची हत्या केली. तिच्या मृत्यूनंतर चारच महिन्यांमध्ये मोगलांनी अहमदनगराचा पाडाव केला. +अहमदनगरच्या किल्ल्याला शत्रूने पाडलेले खिंडार चांदबिबीने एका रात्रीत बुजवले असे सांगितले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7231.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ca49af74c80ac67f2924eb1ffdc34aaa7c65ea0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7231.txt @@ -0,0 +1,4 @@ +चांदा तालुका - नेवासा या ठिकाणी गेल्या काही दशकांपासून नवीन देवस्थान उदयास आले आणि ते म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधकाश्रम चांदा. हे देवस्थान श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी आहे . चांदा हे गाव पुणे-औरंगाबाद महामार्गावर घोडेगावपासून पूर्वेकडे ६ किमी तर शनी-शिंगणापूर पासून ११ किमी अंतरावर आहे . शनी शिंगणापूर कडे जाणाऱ्या मार्गाच्या विरुद्ध हे गाव आहे . हे गाव मोठे असून आर्थिक दृष्ट्या व आध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण असे हे गाव आहे. या गावामध्ये पूर्वीपासूनच परमार्थ मोठ्या प्रमाणात घडतो आहे. अनेक थोर संत महापुरुषांचे वास्तव्य या गावात झाले आहे. जुन्या काळी जेव्हा मोगलांचे आक्रमण झाले तेव्हा शिवाजी महाराजसुद्धा या गावात आले होते. आणि आता तर या गावात परमार्थाची लाटच पसरली आहे. आणि ती लाट म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधाकाश्रम होय. दत्त साधकाश्रमाची सुरुवात श्री संत रोहिदास महाराज यांनी केली. त्यांनी त्यांच्या कठोर तपश्चर्येचे प्रतीक म्हणून हा आश्रम उभारला आहे. रोहिदास महाराज हे मूळचे शेवगाव तालुक्यातील वाघोली गावाचे. परंतु महाराजांचे बालपण चांदा गावामध्ये गेले. त्यांची तपश्चर्याही लहानपणापासूनच सुरू होती. त्यांच्या घराण्याला देखील ईश्वर भक्तीचे वेड होते. महाराजांचे वडील हे भगवान शंकराची भक्ती करत असत. महाराजांनी आळंदी व पंढरपूर या ठिकाणी वारकरी शिक्षण घेतल्यानंतर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी, समाजाला ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी आणि आनंद संप्रदायाचा वारसा चालवण्यासाठी, श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी थांबण्याचे व या ठिकाणाला आध्यात्मिक केंद्र बनवण्याचे ठरवले. आणि मग १९७१ साली नवीन दत्त मंदिराचे काम केले व त्यामध्ये भक्तिभावाने ओवाळून आणलेली दत्त मूर्तीची स्थापना केली. याच दत्त प्रभूंच्या प्रेरणेने महाराजांनी हजारो भक्तांचे जीवनच बदलून टाकले, अनेक व्यसनग्रस्तांना व्यसनमुक्त केले. व अनेकांना भगवंतप्राप्तीचा सोपा मार्ग दाखवला. महाराजांच्या सहवासामध्ये कसाही मनुष्य आला तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक संचार झाल्याशिवाय राहत नाही. +सृष्टीच्या आरंभी श्री हंस भगवंताने जो उपदेश ब्रम्हदेवाला केला आणि मग ब्रम्हदेवाकडे सृष्टी स्थापन करण्याचे सामर्थ्य आले. तोच उपदेश गुरूपाराम्पारेने(!!!!) महाराजांकडे आलेला आहे . आणि अश्या प्रभावी मार्गाकडे अनेक भक्तांना महाराजांच्या आशीर्वादाने भगवंताचा अनुभव आलेला आहे आणि येत आहे. +दत्त साधकाश्रमाचाच परिसर निसर्गरम्य आहे. या परिसरामध्ये जर मन उद्विग्न झालेली व्यक्ती आली तर येथे प्रवेश केल्या केल्या मनामध्ये आनंदाचा संचार होतो . त्यामुळे एक पर्यटन स्थळ म्हणून भेट देण्यास हा परिसर मस्त आहे + तसेच चांदा येथील सोमेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. याठिकाणचे मंदिर पुरातन वास्तु आहे. सोमेश्वर मंदिर स्वयंभू आहे असे मानले जाते. चांदा गावात प्राचीन पेठ आहे. तसेच गावातील मराठी शाळेपासून एक छोटी, सुंदर नदी वाहते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7255.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c447cba8793075f356cc24abf72980805e90fd41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7255.txt @@ -0,0 +1,2 @@ + +चांदुर रेल्वे हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7259.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f1ffc631a286edd32bbca1f1cf73aef83921340 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7259.txt @@ -0,0 +1,8 @@ + चांदेर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7280.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba5188ec7fe47fbea65b43ffe2253a0445a9547f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7280.txt @@ -0,0 +1,11 @@ +इस्लामी कालगणना किंवा चांद्र हिजरी कालगणना इस्लाम धर्मात प्रचलित असलेली व चंद्राच्या परिभ्रमणकाळावर आधारित, अशी कालगणनेची पद्धत आहे. हिजरत या शब्दाचा अरबीमध्ये प्रयाण असा अर्थ आहे. ज्या दिवशी महंमद पैंगबर यांनी मक्केहून मदिनेस जुलै १६, इ.स. ६२२ रोजी प्रयाण केले त्या दिवसासून या कालाची गणना सुरू झाली, असे समजत असल्याने त्या कालगणनेस हिजरी असे म्हटले जाते. [१] + +बहुतांश मुस्लिम राजघराण्यांतील नाण्यांवर हिजरी तारखा पहावयास मिळतात. +पारंपारिकपणे, इस्लामी दिवस सूर्यास्ताच्या वेळी सुरू होतो आणि पुढील सूर्यास्ताच्या वेळी संपतो. अशा प्रकारे प्रत्येक इस्लामी दिवस रात्रीच्या वेळी सुरू होतो आणि दिवसाच्या शेवटी संपतो. +शेवटच्या दोन दिवसांचा अपवाद वगळता सात-दिवसांच्या आठवड्यातील दिवसांना आठवड्यातील त्यांच्या क्रमानुसार नाव दिले जाते. +आठवड्याच्या सहाव्या दिवशी, "गॅदरिंग डे" (यौम अल-जुमाह), मुस्लिम दुपारच्या वेळी स्थानिक मशिदीत शुक्रवार-प्रार्थनेसाठी एकत्र होतात. "जूमा" हा सहसा साप्ताहिक सुट्टीचा दिवस मानला जातो. हे वारंवार अधिकृत केले जाते, अनेक मुस्लिम देश शुक्रवार आणि शनिवार (उदा. इजिप्त, सौदी अरेबिया) किंवा गुरुवार आणि शुक्रवार अधिकृत शनिवार व रविवार म्हणून स्वीकारतात, ज्या दरम्यान कार्यालये बंद असतात; इतर देश (उदा., इराण) एकट्या शुक्रवारला विश्रांतीचा दिवस ठरवतात. काही इतरांनी (उदा., तुर्की, पाकिस्तान, मोरोक्को, नायजेरिया, मलेशिया) शनिवार-रविवारचा शनिवार व रविवार स्वीकारला आहे, तर पूजेसाठी वेळ मिळावा म्हणून शुक्रवार हा कामाचा दिवस बनवला आहे. + +इस्लामी कॅलेंडरचा प्रत्येक महिना नवीन चंद्र चक्राच्या जन्मापासून सुरू होतो.[२] पारंपारिकपणे, हे चंद्राच्या चंद्राच्या वास्तविक निरीक्षणावर आधारित आहे (हिलाल) मागील चंद्र चक्राचा शेवट आणि म्हणून मागील महिन्यात, त्याद्वारे नवीन महिना सुरू होतो. परिणामी, चंद्राची दृश्यमानता, पृथ्वीची खगोलीय स्थिती आणि हवामानाची स्थिती यावर अवलंबून प्रत्येक महिन्यात 29 किंवा 30 दिवस असू शकतात.[a] +बारा हिजरी महिन्यांपैकी चार पवित्र मानले जातात: रजब (7), आणि सलग तीन महिने धूल खादा (11), दुल हिज्जा (12) and मूहाररम (1).[३] + +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7283.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..706f447c25f6b37b27e8780ab64021d3abea0efa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7283.txt @@ -0,0 +1,21 @@ +चंद्रयान १ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.-सी११) या प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण ऑक्टोबर २२, इ.स. २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर ८ रोजी यानास यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले.[१] १४ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यानाला जोडलेला मून इम्पॅक्ट प्रोब यशस्वीरीत्या वेगळा करण्यात आला. जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील 'शॅकलटन क्रेटर' येथे आदळला. या घनाकृती प्रोबच्या चारही बाजूला भारताचा ध्वज चितारला असल्यामुळे प्रतीकात्मकरीत्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.[२] +या दूरसंवेदनशील (रिमोट सेन्सिंग) अंतराळयानाचे वस्तुमान प्रक्षेपणाच्या वेळी ११३० किलोग्रॅम होते व ते चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यावर ६७५ किलोग्रॅम असेल.[३] या अंतराळयानावर उच्च अचूकतेची (रिझोल्यूशनची) दृश्य व अवरक्त प्रकाश तसेच क्ष-किरणांसाठीची दूरसंवेदन उपकरणे आहेत. या यानाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असून या काळात त्याच्याकडून चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्वेक्षण करून त्याचा संपूर्ण रासायनिक नकाशा तयार करणे तसेच चंद्राच्या संरचनेचा त्रिमितीय नकाशा तयार करणे अपेक्षित आहे. चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशांना अधिक महत्त्व दिले आहे, कारण तिथे बर्फ असण्याची शक्यता आहे.[४] +या मोहिमेचा एकूण खर्च अंदाजे ३८६ कोटी रुपये इतका आहे.[५] या मोहिमेमध्ये इस्रोचे पाच भार (payload) व इतर अंतराळसंस्थांचे सहा भार आहेत. यामध्ये नासा, इसा व बल्गेरियाची अंतराळ संस्था यांचा समावेश आहे. या अंतराळ संस्थांची उपकरणे विना-आकार वाहून नेली जात आहेत.[६] +या मोहिमेची मांडण्यात आलेली उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.:[७] +चंद्रयान ऑक्टोबर २२, २००८ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आले. हे प्रक्षेपण इस्रोचे ४४.४ उंचीचे व चार टप्प्यांचे पी.एस.एल.व्ही. प्रक्षेपक वापरून करण्यात आले. याना चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यासाठी जवळपास पंधरा दिवस लागतील. पिन्या, बंगळूर येथील इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग ॲन्ड कमांड नेटवर्क पुढील दोन वर्षे यानाच्या मागावर असेल तसेच त्याचे नियंत्रण करेल.[९] +पी.एस.एल.व्ही. प्रक्षेपकाने चंद्रयानाला २२ ऑक्टोबरला त्याच्या पृथ्वीभोवतीच्या पहिल्या लंबवर्तुळाकार कक्षेत नेऊन सोडले. या कक्षेला इलिप्टिकल ट्रांसफर ऑर्बिट (इ.टी.ओ.) असे म्हणतात. या कक्षेचा उपनाभी बिंदू (Perigee) पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळपास २५० कि.मी. तर अपनाभी बिंदू (Apogee) जवळपास २२,००० कि.मी. इतका आहे. यानंतर पाच टप्प्यांमध्ये चंद्रयानाची कक्षा वाढविण्यात आली व त्याला चंद्राभोवतीच्या कक्षेत ठेवण्यात आले. हे पाच टप्पे खालीलप्रमाणे आहेत. +कक्षा वाढविण्याचा पहिला टप्पा २३ ऑक्टोबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजता पूर्ण करण्यात आला. या टप्प्यादरम्यान यानावरील ४४० वॅटचे इंजिन (जे द्रवरूपातील इंधनावर चालते) जवळपास १८ मिनिटांसाठी चालविण्यात आले. या सूचना "इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग ॲन्ड कमांड नेटवर्क" मधील अंतराळयान नियंत्रण केंद्र (स्पेसक्राफ्ट कंट्रोल सेंटर - एस.एस.सी.) मधून देण्यात आल्या. यामुळे चंद्रयानाची कक्षा उचलली जाऊन तिचा नवीन अपनाभी बिंदू जवळपास ३७,९०० कि.मी. तर नवीन उपनाभी बिंदू जवळपास ३०५ कि.मी. इतका होईल. या कक्षेत चंद्रयानाचा परिभ्रमण काळ जवळपास ११ तास होता.[१०] +कक्षा वाढविण्याचा पहिला टप्पा २५ ऑक्टोबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ५ वाजून ४८ मिनिटांनी पूर्ण करण्यात आला. यावेळेस यानावरील इंजिन जवळपास १६ मिनिटांसाठी चालविण्यात आले. या टप्प्यामध्ये यानाचा अपनाभी बिंदू ७४,७१५ कि.मी. इतका करण्यात आला तर उपनाभी बिंदू ३३६ कि.मी. करण्यात आला. या टप्प्यानंतर यानाने आपला एक पंचमांश प्रवास पूर्ण केला. ही पहिलीच वेळ होती जेव्हा कोणतेही भारतीय यान भूस्थिर कक्षेच्या पलिकडे गेले होते. या कक्षेत यानाचा परिभ्रमण काळ जवळपास २५ तास होता.[११] +यानंतरचा तिसरा टप्पा २६ ऑक्टोबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७ वाजून ०८ मिनिटांनी पूर्ण करण्यात आला. यादरम्यान यानावरील इंजिन जवळपास साडे नऊ मिनिटांसाठी चालविण्यात आले. यामुळे यानाची कक्षा अधिकच लंबवर्तुळाकार बनली. या नव्या कक्षेत यानाचा उपनाभी बिंदू ३४८ कि.मी. इतका होता तर अपनाभी बिंदू १६४,००० कि.मी. इतका होता व परिभ्रमण काळ जवळपास ७३ तास होता.[१२] +चौथ्या टप्प्यामध्ये २९ ऑक्टोबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७ वाजून ३८ मिनिटांनी, तीन मिनिटे इंजिन चालवून यानाची कक्षा अजून लंबवर्तुळाकार केली गेली. या नव्या कक्षेत यानाचा उपनाभी बिंदू ४६५ कि.मी. इतका होता तर अपनाभी बिंदू २६७,००० कि.मी. इतका होता व परिभ्रमण काळ जवळपास ६ दिवसांचा होता. या टप्प्यानंतर यानाने आपल्या प्रवासातील अर्धा भाग पूर्ण केला.[१३] +यानावरील टरेन मॅपिंग कॅमेरा (टी.एम.सी.) २९ ऑक्टोबर रोजी यशस्वीरित्या चालविण्यात आला. त्यासाठीच्या आवश्यक सूचना इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग ॲन्ड कमांड नेटवर्क द्वारा देण्यात आल्या.[१४] +कक्षा वाढविण्याचा पाचवा व शेवटचा टप्पा ४ नोव्हेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ४ वाजून ५६ मिनिटांनी पूर्ण करण्यात आला. यादरम्यान यानावरील इंजिन अडीच मिनिटांसाठी चालविण्यात आले. यामुळे चंद्रयान "लुनार ट्रांसफ्रर ऑर्बिट" मध्ये पोहोचले. या कक्षेचा अपनाभी बिंदू जवळपास ३८०,००० कि.मी. इतका होता.[१५] +चंद्रयानास चंद्राच्या कक्षेत टाकण्याचा अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा टप्पा (लुनार ऑर्बिट इन्सर्शन) नोव्हेंबर ८, २००८ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी पूर्ण करण्यात आला. यायोगे चंद्रयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून पूर्णपणे सुटले व त्याने चंद्राभोवतीच्या त्याच्या पहिल्या लंबवर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा करणे चालू केले. या कक्षेचा उपनाभी बिंदू चंद्रापासून ५०० कि.मी. अंतरावर होता तर अपनाभी बिंदू ७५०० कि.मी. होता व परिभ्रमण काळ जवळपास ११ तासांचा होता. या टप्प्यात चंद्रयान चंद्रापासून जवळपास ५०० कि.मी. वर असतांना यानावरील इंजिन चालवून यानाची गती मंदावण्यात आली, ज्यामुळे चंद्रयान चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात अडकू शकले. यानावरील इंजिन जवळपास ८१७ सेकंद साठी चालविण्यात आले होते. या यशस्वी टप्प्यानंतर भारत जगातील पाचवा देश बनला ज्यांनी चंद्राच्या कक्षेत यान टाकले आहे. याआधी केवळ अमेरिका, पूर्वीचा सोवियत संघ, चीन व जपान यादेशांनी व युरोपियन स्पेस एजंसीने आपल्या यानांना यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत सोडले आहे.[१][१६][१७][१८] +चंद्रयानाची चंद्राभोवतीची कक्षा कमी करण्याचा पहिला टप्पा नोव्हेंबर ९ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १० वाजून ३ मिनिटांनी पूर्ण करण्यात आला. या टप्प्यात यानावरील इंजिन सुमारे ५७ सेकंद चालविण्यात आले. यामुळे यानाचा उपनाभी बिंदू ५०४ कि.मी. वरून २०० कि.मी. वर आला तर अपनाभी बिंदूमध्ये (७,५०२ कि.मी.) बदल झाला नाही. या कक्षेत यानाचा परिभ्रमण काळ सुमारे साडे दहा तास होता.[१९] +चंद्रयानाची चंद्राभोवतीची कक्षा कमी करण्याचा दुसरा टप्पा नोव्हेंबर १० रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी पूर्ण करण्यात आला. या टप्प्यात यानाच्या अपनाभी बिंदूत मोठा बदल घडवून आणला गेला. या टप्प्यानंतर अपनाभी बिंदू ७,५०२ कि.मी. वरून २५५ कि.मी. वर आला तर उपनाभी बिंदू १८७ कि.मी. वर आला. या कक्षेत यानाचा परिभ्रमण काळ २ तास १६ मिनिटे होता.[२०] +या मालिकेतील तिसरा टप्पा नोव्हेंबर ११ रोजी संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी पार पाडण्यात आला. या टप्प्यात यानावरील इंजिन सुमारे ३१ सेकंद चालविण्यात आले. यामुळे यानाचा उपनाभी बिंदू १८७ कि.मी. वरून १०१ कि.मी वर आला तर अपनाभी बिंदू २५५ कि.मी. वर स्थिर राहिला. या कक्षेत यानाचा परिभ्रमण काळ २ तास ९ मिनिटे होता..[२१] +नोव्हेंबर १२ रोजी यानाची कक्षा अजून कमी करून यानाला त्याच्या चंद्राभोवतीच्या अंतिम कक्षेत ठेवण्यात आले. यानाचा अपनाभी बिंदू २५५ कि.मी. वरून १०० कि.मी. वर आणण्यात आला तर उपनाभी बिंदू १०१ कि.मी. वरून १०० कि.मी. वर आणण्यात आला.[२२][२३] या अंतिम कक्षेत यानाला चंद्रप्रदक्षिणेस सुमारे दोन तास लागतात. आत्तापर्यंत यानावरील टरेन मॅपिंग कॅमेरा (Terrain Mapping Camera (TMC)), रॅडिएशन डोस मॉनिटर (Radiation Dose Monitor) व लुनार लेझर रेंजिंग इंस्ट्रुमेंट (Lunar Laser Ranging Instrument) यशस्वीरित्या चालू करण्यात आले आहेत. टी.एम.सी. व मून इम्पॅक्ट प्रोबने चंद्राची अनेक छायाचित्रे घेतली आहेत.[२३] +मून इंपॅक्ट प्रोब (एम.आय.पी.) १४ नोव्हेंबर २००८ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार ८ वाजून ३१ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील शॅकलटन क्रेटरजवळ आदळला.[२२] एम.आय.पी. हा यानावरील एकूण आकरा भारांपैकी एक होता.[२४] या घनाकृती प्रोबच्या चार बाजूवर भारताचा ध्वज चित्रित असल्यामुळे प्रतिकात्मकरित्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.[२] +एम.आय.पी. चंद्रयानापासून रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यशस्वीरीत्या वेगळा झाला. या जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासात एम.आय.पी.ने चंद्राची अनेक छायाचित्रे काढून यानाला पाठविली, जी यानाने नंतर पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाला पाठविली. या प्रोबवरील अल्टिमिटर, चलचित्र कॅमेरा व मास स्पेक्ट्रोमीटर यांनी पाठविलेली माहिती नियोजित चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान यानाला अलगद चंद्रावर उतरविण्यासाठी वापरण्यात येईल. चंद्राजवळ पोहोचल्यानंतर एम.आय.पी.वरील रॉकेट चालवून त्याच्या चंद्रावर आदळण्याचा वेग कमी करण्यात आला.[२५][२६][२७] +चंद्रयानाशी निगडित शास्त्रज्ञ खालीलप्रमाणे आहेत.[२८][२९][३०] +या लेखातील/विभागातील मजकुर मराठी विकिपीडियाचा बंधुप्रकल्प विकिक्वोट मध्ये स्थानांतरीत केले जाणे अभिप्रेत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7316.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d59e356bd6366f4a84c7193dfab652884f053131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7316.txt @@ -0,0 +1 @@ +चाकडोह हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7331.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90b3202cbcc00659c156f17a8fe752c0744fc75f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7331.txt @@ -0,0 +1 @@ +चाकोरडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7335.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..372c9b61b1367594d8171ff4040f499b0dbbc28d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7335.txt @@ -0,0 +1,8 @@ +चागई-१ ही पाकिस्तानने २८ मे १९९८ रोजी दुपारी १५:१५ वाजता घेतलेल्या भूमिगत अणुचाचणीच्या मोहिमेचे नाव आहे. बलुचिस्तान प्रांताच्या चागई जिल्ह्यातील रास कोह टेकडीवर या चाचण्या घेण्यात आल्या. +पाकिस्तानमधील अण्वस्त्रांची पहिली सार्वजनिक चाचणी चागई-१ होती. त्याची वेळ ११ आणि १३ मे १९९८ रोजी भारताच्या दुसऱ्या अणुचाचणी (पोखरण २)ला थेट प्रतिसाद होता. पाकिस्तान आणि भारत यांच्या या चाचण्यांच्या परिणामीरोरूपात, संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचा ठराव ११७२ स्वीकारण्यात आला आणि दोन्ही देशांवर आर्थिक निर्बंध लादण्यात आले. अण्वस्त्र उपकरणांची चाचणी करून पाकिस्तान सार्वजनिकपणे अण्वस्त्रांची चाचणी करणारे सातवे राष्ट्र ठरले. पाकिस्तानची दुसरी अणुचाचणी चागई-२ ही ३० मे १९९८ रोजी झाली. +१९६० च्या दशकात आणि १९७० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात बऱ्याच ऐतिहासिक आणि राजकीय घटना व व्यक्तिमत्त्वांनी पाकिस्तानला हळूहळू उद्युक्त केले. जेणे करून १९७२ मध्ये अण्वस्त्रांच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. १९७४ पासून अण्वस्त्र तपासणीच्या योजना सुरू झाल्या. +२००५ मध्ये, बेनझीर भुट्टो यांनी अशी खबर दिली होती की कदाचित यापूर्वी पाकिस्तानकडे अण्वस्त्र यंत्र असू शकले असते आणि त्यांचे वडील (झुल्फिकार अली भुट्टो) यांनी १९७७ मध्ये आण्विक चाचण्यांची तयार केली होती आणि ऑगस्ट १९७७ मध्ये अणुचाचणीची अपेक्षा पण होती. तथापि, ही योजना डिसेंबर १९७७ मध्ये विलंबीत केली आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय पडसाद टाळण्यासाठी अनिश्चित काळासाठी विलंब करण्यात आला. +ऑपरेशनच्या संरक्षणासाठी दुर्गम आणि वेगळा डोंगराळ भाग आवश्यक होता. पाकिस्तानच्या भूगर्भीय सर्वेक्षण विभागाने आतून २०४० किलोटन विस्फोट सहन करण्यास सक्षम असा पर्वत निवडण्यासाठी चाचण्या केल्या. आण्विक सामग्री बाहेर कमी प्रमाणात पसरावी म्हणून कोरडे हवामान आणि अगदी कमी वाऱ्याची आवश्यकता होती. म्हणून रास कोह टेकडी निवडली गेली.[१] +पाकिस्तान अणु उर्जा आयोगाने २८ मे १९९८ रोजी दुपारी १५:१५ वाजता वाजता चागई चाचणीच्या जागेवर पाच भूमिगत अणुचाचण्या केल्या. पाकिस्तानमध्ये आण्विक स्फोटांची बातमी समजताच आनंद आणि समारंभ रस्त्यावर पसरला. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तान सरकारच्या राष्ट्रीय वाहिनी पाकिस्तान टेलीव्हिजन (पीटीव्ही)च्या माध्यमातून देशाला संबोधित केले आणि संपूर्ण देशाचे अभिनंदन केले. +युरोपियन युनियन, अमेरिका, जपान, इराक आणि इतर अनेक देशांनी चागाई-१ चाचण्यांचा निषेध केला. दुसरीकडे सौदी अरेबिया, तुर्की आणि इराणने पाकिस्तानचे अभिनंदन केले. +पाकिस्तानमध्ये २८ मे हा दिवस "यम-ए-तकबीर" (म्हणजे "महानतेचा दिवस") म्हणून साजरा केला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7350.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43ba5d8817345364d86240bf2ee8bed55a35cb7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7350.txt @@ -0,0 +1,4 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +चाड हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. सहारा वाळवंटाने चाडचा बराचसा भाग व्यापला आहे. +गरिबी व भष्ट्राचाराच्या बाबतीत चाड हा जगातील सर्वांत वाईट देशांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7352.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6788af0bfefa23a179a91ecd90c50f843ff6e85b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7352.txt @@ -0,0 +1 @@ +चाड जेसन बोवेस (जन्म १९ ऑक्टोबर १९९२)[१] एक दक्षिण आफ्रिकेतील-जन्मलेला न्यू झीलंड क्रिकेट खेळाडू आहे ज्याने दक्षिण आफ्रिका अंडर-१९ क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवले आणि देशांतर्गत संघ क्वाझुलु-नतालकडून खेळले.[२] ऑक्टोबर २०१५ मध्ये चाड ख्रिसचर्च, न्यू झीलंड येथील सिडनहॅम क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला,[३][४] त्याला माजी ब्लॅक कॅप्स क्रिस हॅरिस यांनी प्रशिक्षित केले.[५] त्याने २५ मार्च २०२३ रोजी न्यू झीलंडसाठी वनडे पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7354.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fed6fd0f7ba7d56dc7a0919a86acc9041d7cf9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7354.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +चॅडविक वॉल्टन (३ जुलै, इ.स. १९८५:जमैका - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7355.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6b1b78e4052158807892f0cc62f36821cc32f18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7355.txt @@ -0,0 +1 @@ +चाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7360.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2621992f2b2bb63c7d78d8fc6589df088d0ddef7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7360.txt @@ -0,0 +1,2 @@ +चाणकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7361.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f18f3b224147e25502d926f82dd03f958d1064c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7361.txt @@ -0,0 +1,6 @@ + +चाणक्य (इतर नावे: विष्णूगुप्त, कौटिल्य) (कालमान: अनुमाने इ.स.पू. ३५०च्या सुमारास) हा सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजसभेत महामंत्री होता. अत्याचारी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्याचाच मुख्य सहभाग होता असे मानले जाते. तसेच त्याने रचलेला कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक दैदीप्यमान ग्रंथ मानला जातो. २५ प्रकरणे व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते. या ग्रंथात प्रतिपादलेल्या धोरणास 'चाणक्यनीती' वा 'दंडनीती' म्हणून ओळखतात. प्राचीन संस्कृत भाषेत फारच थोडे लिखाण गद्यात आढळते. कौटिलीय अर्थशास्त्र हा अशा मोजक्या गद्य संस्कृत साहित्यातील एक ग्रंथ आहे. चाणक्याच्या लेखनाचा परिणाम त्याकाळी व त्यानंतर रचलेल्या अनेक ग्रंथांवर झालेला आढळतो. उदाहरणार्थ, योगेश्वर याज्ञवल्क्याने लिहिलेली याज्ञवल्क्य स्मृती व वात्सायनाने लिहिलेले कामसूत्र हे ग्रंथ. पंचतंत्र या विख्यात ग्रंथाचा कर्तादेखील ततो धर्मशास्त्राणि मन्वादीनि, अर्थशास्त्राणि चाणक्यादीनि, कामशास्त्राणि वात्स्यायदीनि या श्लोकातून अर्थशास्त्राचे महत्त्व मान्य करतो. +चाणक्याच्या प्रारंभिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी विख्यात आहेत. सर्वांत प्रचलित कथेनुसार चाणक्य किंवा विष्णूगुप्त हा पाटलीपुत्रमधील 'चणक' या प्रतिभावंत शिक्षकाचा मुलगा होता. नंद राजवटीवर टीका केल्याने राजद्रोहाबद्दल चणक यांना अटक झाली व त्यांचा कारावासात मृृत्यू झाला. पाटलीपुत्र शहरात नंद राजवटीत चणक कुटुंबाचे जगणे असाह्य झाल्याने विष्णूगुप्ताने तक्षशिलेला प्रस्थान केले. तक्षशिला येथील विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने तक्षशिला विद्यापीठातच राजकारण व अर्थशास्त्र या विषयांवर अध्यापन चालू केले व अत्यंत प्रभावी शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण केली. राजकारण व आर्थशास्त्र हे विषय शिकवत असल्याने भारतातील अनेक राज्यांचे मंत्री चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज झाले. त्यामुळे कोणत्याही राज्याशी निगडित नसूनही चाणक्याचे नाव भारताच्या राजकीय वर्तुळात सन्माने घेतले जात होते. कैकेय देशाचा महामंत्री इंद्रदत्त हा चाणक्याचा मित्र होता, असे मानतात. लहानपणापासूनच नंद राजवट उलथून टाकण्याचे स्वप्न विष्णूगुप्ताने मनात बाळगले होते. त्यादृष्टीने सज्जता म्हणून त्याने आपले शिष्य सज्ज केले होते, त्यांत चंद्रगुप्त मौर्य सुद्धा होता. त्याला चाणक्याने मगध देशाचा राजा बनविला. +अलेक्झांडरचे भारतावरील हल्ला चाणक्याच्या आयुष्यात मोठी उलाढाल करून गेले. अलेक्झांडरच्या हल्लेला सामोरे जाणे केवळ भारतीय राज्यांची एकत्र सेनाच करू शकेल असा विश्वास विष्णूगुप्ताला होता, त्यामुळे चाणक्याने विविध राज्यांच्या राज्यकर्त्यांना एकत्र लढण्याचे आवाहन केले. पण सुरुवातीलाच तक्षशिलेचा राजकुमार आंभी याने अलेक्झांडरकडे मैत्रीचा हात पुढे केला. पण वेगवेगळ्या राज्यांचे व जनपदांचे एकमेकांशी हेवेदावे व संघर्षांमध्ये अडकलेल्या राज्यांना एकत्र करून अलेक्झांडरविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करण्यात चाणक्यला अपयश आले. याउलट आंभीने अलेक्झांडरबरोबर युती करून पोरसविरुद्ध लढण्यास साह्यत्ता केली. पोरस ने अलेक्झांडरचा झेलम नदीच्या काठी झालेल्या लढाईत पराभव केला. चाणक्याने या काळात मगध साम्राज्यालाही अलेक्झांडरविरुद्ध इतर राज्याशी युती करून लढण्यास विनंती केली व भारताला पारतंत्र्यापासून वाचवण्याचा आग्रह धरला. पण चाणक्याचा अपमान करून त्याची विनंती धुडकावून लावण्यात आली. जोपर्यंत या अपमानाचा सूड घेणार नाही तोपर्यंत आपली शेंडी बांधणार नाही अशी चाणक्याने प्रतिज्ञा घेतली होती अशी कथा विख्यात आहे. अलेक्झांडरच्या सैन्यामध्ये इतर भारतीय राज्यांच्या सामर्थ्याबद्दलच्या कथा ऐकून त्याच्या सैन्यामध्ये दुफळी माजली व परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी त्याने मॅसेडोनियाला परतण्याचा निर्णय घेतला व काही काळातच अलेक्झांडरने भारतातून माघार घेतली. माघार घेतली तरी जिंकलेला प्रदेश अलेक्झांडरच्या नियंत्रणात रहावा म्हणून या राज्यांवर क्षत्रपांची नेमणूक केली होती त्यामुळे पश्चिम व वायव्य भागावर ग्रीक सत्ताच होती. +तक्षशिलेला परतल्यावर चाणक्याने आपल्या शिष्यांना संघटित करून ग्रीकांविरुद्ध स्वातंत्र्ययुद्धासाठी प्रेरित केले व शिष्यांद्वारे जनजागृतीचे कार्य करून घेतले. चंद्रगुप्तने चाणक्याच्या नियोजनानुसार अनेक लहान सहान लढाऊ जमातींना एकत्र करून ग्रीक छावण्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. जनजागृती व चंद्रगुप्तचे यश यामुळे ग्रीकांविरुद्धच्या उपक्रमाला व्यापक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. चाणक्यच्या नियोजनानुसार चंद्रगुप्ताच्या सैनिकांद्वारे ग्रीक सैन्यातील केवळ ग्रीकांवर हल्ले करण्यात येत होते व भारतीयांना जीवदान देण्यात येत होते. यामुळे ग्रीक सैन्यातील भारतीयांची दुग्धा मनोभाविकता झाली. तसेच ग्रीक सैनिकांचाही विश्वास कमी झाला. यामुळे ग्रीकांसोबत लढणाऱ्या अनेक भारतीय तुकड्यांची सेवेतून हकालपट्टी झाली व ते चंद्रगुप्ताला येऊन मिळाले. चाणक्याने तक्षशिलेला आपल्या विजयाचे ध्येय बनविले. त्यामुळे आंभीची राजकीय नाचक्की झाली. चंद्रगुप्ताने अनेक प्रांतांमधून ग्रीकांना हुसकावून लावले व ते प्रांत स्वतंत्र घोषित केले. पोरस हा अलेक्झांडरचा अंकित असल्याने युद्धाची झळ त्यालाही बसत होती. पण चाणक्याने पोरसला इंद्रदत्ताद्वारे या संघर्षात बघ्याची भूमिका घेण्यास प्रवृत्त केले त्यामुळे ग्रीकांची लाचारी आणखीन वाढली. चाणक्याच्याच पारंगत धोरणांमुळे सिंध प्रांत सहजपणे पोरसच्या राज्याला जोडला गेला. त्यामुळे पोरसचा चाणक्यांवर विश्वास वाढला. या वाढलेल्या विश्वासावर चाणक्याने पोरसच्या साह्याने मगधवर हल्ला करण्याचे ठरविले. +चाणक्याने त्याच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी व मगधच्या धनानंद राजाच्या अत्याचारातून प्रजेला सोडविण्यासाठी चंद्रगुप्तास मगध जिंकण्यास पाठविले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7365.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..813bdd76b288ff81b9ca5ff6618d2fc8ed7af5cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7365.txt @@ -0,0 +1,2 @@ +चाणक्यपुरी हा भारताची राजधानी नवी दिल्लीमधील एक भाग आहे. येथे अनेक राष्ट्रांच्या भारतातील दूतावास आहेत.[१] [२] [३] हा भाग नवी दिल्ली जिल्ह्यात असून याचा विकास १९५० च्या सुमारास झाला. +या शहराला एक प्राचीन भारतीय तत्त्वज्ञ, राजकारणी, लष्करी रणनीतीज्ञ आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे सल्लागार चाणक्य यांच्चे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7371.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80347806bfa4dc6c5ee3eab9a37acea00b86313f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7371.txt @@ -0,0 +1,2 @@ + चाणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7383.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e912e212a4405d0750d476659af12070b5c1a9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7383.txt @@ -0,0 +1,2 @@ + +युंग-जान चान (चीनी: 詹詠然; १७ ऑगस्ट, इ.स. १९८९ - ) तथा लटिशा चान ही तैवानची टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7385.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6ddeb1ff5cca16a85682a4cafc09d2edde888f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7385.txt @@ -0,0 +1 @@ +चानिदा सुत्थिरुआंग (१६ जुलै, इ.स. १९९३:थायलंड - ) ही  थायलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7401.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d776484e89510ed4f0e22daa227e4b6500e3eea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7401.txt @@ -0,0 +1,2 @@ +चापापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7423.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82c17ec47cb8d2f3d36b1f328b26a34325b8be6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7423.txt @@ -0,0 +1,2 @@ +चाफेर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7449.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b187cf026bd0239652fcb060464fe977ce60d46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7449.txt @@ -0,0 +1,2 @@ +चामराजनगर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. +हे शहर चामराजनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7451.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d74acfe1f0c88a151abb9aa7fbf2d3dd8c900c6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7451.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख चामराजनगर जिल्ह्याविषयी आहे. चामराजनगर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +चामराजनगर हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. +हा जिल्हा मैसूर प्रशासकीय विभागात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7505.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7505.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_751.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..056917853cb6cc64b446a1248094a66625e551e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_751.txt @@ -0,0 +1 @@ +गंगानगर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ श्री गंगानगर जिल्ह्यात असून गंगानगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7510.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a949c6a18393c88a91c23bdb6c136c40fa45784 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7510.txt @@ -0,0 +1 @@ +चायनीज फिशिंग नेट्स हे भारताच्या केरळ राज्यातील कोचीन शहरात असलेले एक पर्यटन क्षेत्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7529.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52452e92907928d28bb45f130d033d4112268063 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7529.txt @@ -0,0 +1,7 @@ +नामस्मरण करताना आपल्याला चार वाणींचा आधार घ्यावा लागतो, त्या चार वाणी म्हणजे +1. वैखरी वाणी = जी आपण उच्चार करतो ती. +2. मध्यमा वाणी = जी आपण मंद मंद गुणगुणतो ती. +3. पश्यन्ती वाणी = नामस्मरण साधनेतील स्मरण निजध्यासन अवस्था म्हणजे पश्यन्ती वाणी होय यात साधक इंद्रियांच्या क्षुद्र आनंदाकडे खेचला जात नाही. +4. परा वाणी = या वाणीत साधक जास्तवेळ थांबुशकत नाही, पश्यन्ती वाणीतून साधक वीज चमकावी तसा परावाणीत पुन्हा पुन्हा प्रवेश करून पुन्हा पुन्हा पश्यन्ती वाणीत परततो काही वेळा ती अवस्था तीव्र आंदोलीत होते त्या वेळी साधकाला अंतःकरणातील भगवंताचे काही क्षण का होईना दर्शन होते. त्या दर्शन होण्यालाच +"देवाचीये द्वारी उभा क्षणभरी ।" +असे संत ज्ञानेश्वर माऊलींनी संबोधले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_754.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..910813f68ad7555359e720224901b3a08cf48cd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_754.txt @@ -0,0 +1,2 @@ +१९° ४१′ ५६.७६″ N, ७५° ००′ ३०.९६″ E +गंगापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक तालुक्याचे गाव आहे. ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर ३८ कि.मी. अंतरावर गंगापूर हे तालूक्याचे ठिकाण आहे. गंगापूरपासून सात कि.मी. अंतरावरून कायगाव या गावी गोदावरी नदी वाहते. नगर जिल्यातून वाहणारी प्रवरा नदी गोदावरीस मिळते यावरून प्रवरासंगम नावाचे गाव तिथे वसले आहे. गंगापूर शहरात साडेतिनशेवर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर इथे आहे. तसेच नृसीह मंदिर, विठ्ठल आशृम जाखमाथा, खंडोबा मंदिर, बारवाचा गणपती, गूढिचा मारोती, एकमूखी दत्त हे ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7550.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc16874b236e4a580697234cd544bdea5c4ed922 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7550.txt @@ -0,0 +1 @@ +चारभा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7557.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b844c183a6811c6f12effca2dda562af561d8551 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7557.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९०३ असलेले चारवाही हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ९२७.५२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात २८ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १५५ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ३९ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळा , उच्च माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय मुरुमगाव येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट , पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा, अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र, अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +कच्चे रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. बारमाही रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7581.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a36bc4a9dff3c544bda02663212007588dfa533 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7581.txt @@ -0,0 +1 @@ +हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7584.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a57bd55051e1de46b7adcdf485ecb1d83de22abd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7584.txt @@ -0,0 +1 @@ + चारुमती ही सम्राट अशोक याने त्याची सम्राज्ञी असंधीमित्रासाठी दत्तक घेतलेली पुत्री होती. कारण महाराणी असंधीमित्रा ही निपुत्रिक होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7585.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b188c248579cdd20ec8be0d3b2116301addd7ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7585.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +महाराणी चारूमित्रा ही मौर्य साम्राज्याची द्वितीय महाराणी होती. ती सम्राट बिंदुसार याची प्रथम पत्नी होती आणि राजकुमार सुशीम याची आई होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7587.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..232045eb561306f2ed65d66acf9eef8e613f17dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7587.txt @@ -0,0 +1,4 @@ +चारुशीला साबळे ह्या एक मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहेत. शाहीर साबळे आणि भानुमती बनसोडे या जोडप्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. देवदत्त साबळे, वसुंधरा आणि यशोधरा ही त्यांची भावंडे असून संपूर्ण साबळे कुटुंब हे लोककलेला वाहिलेलं आहे.[१] +हिंदी चित्रपट अभिनेते अजित वाच्छानी सोबत त्यांचा विवाह झाला. त्यांना त्रिशाला आणि योहाना अशा दोन मुली झाल्या. त्रिशाला हवाई सुंदरी असून योहाना ह्या एक अभिनेत्री म्हणून आपली कारकीर्द सांभाळत आहेत.[२] +इ.स. १९८७ मधील गंमत जंमत या मराठी चित्रपटातील त्यांची अशोक सराफ सोबतची जोडी आणि किशोर कुमार व अनुराधा पौडवाल यांनी यांनी गायलेले गाणे 'अश्विनी ये ना' ये त्यांना चांगलीच ओळख देऊन गेले.[३][४] +इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील चारुशीला साबळे चे पान (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7588.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..232045eb561306f2ed65d66acf9eef8e613f17dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7588.txt @@ -0,0 +1,4 @@ +चारुशीला साबळे ह्या एक मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहेत. शाहीर साबळे आणि भानुमती बनसोडे या जोडप्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. देवदत्त साबळे, वसुंधरा आणि यशोधरा ही त्यांची भावंडे असून संपूर्ण साबळे कुटुंब हे लोककलेला वाहिलेलं आहे.[१] +हिंदी चित्रपट अभिनेते अजित वाच्छानी सोबत त्यांचा विवाह झाला. त्यांना त्रिशाला आणि योहाना अशा दोन मुली झाल्या. त्रिशाला हवाई सुंदरी असून योहाना ह्या एक अभिनेत्री म्हणून आपली कारकीर्द सांभाळत आहेत.[२] +इ.स. १९८७ मधील गंमत जंमत या मराठी चित्रपटातील त्यांची अशोक सराफ सोबतची जोडी आणि किशोर कुमार व अनुराधा पौडवाल यांनी यांनी गायलेले गाणे 'अश्विनी ये ना' ये त्यांना चांगलीच ओळख देऊन गेले.[३][४] +इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील चारुशीला साबळे चे पान (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7614.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3012e3feafd4ab10e4ad11dc64486455e74aaed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7614.txt @@ -0,0 +1,37 @@ +सनदी लेखापाल हे पहिले अकाउंटंट होते ज्यांनी एक व्यावसायिक अकाउंटिंग बॉडी बनवली, ज्याची सुरुवात स्कॉटलंडमध्ये 1854 मध्ये स्थापना झाली. एडिनबर्ग सोसायटी ऑफ अकाउंटंट्स (1854), ग्लासगो इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटंट्स अँड एक्च्युरीज (1854) आणि अॅबरडीन सोसायटी ऑफ अकाउंटंट्स (1867) प्रत्येकी होते. त्यांच्या स्थापनेपासून जवळजवळ एक शाही सनद मंजूर केली.[1] शीर्षक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त व्यावसायिक पद आहे; प्रमाणित सार्वजनिक लेखापाल पद सामान्यतः त्याच्या समतुल्य आहे. स्त्रिया फक्त लिंग अयोग्यता (रिमूव्हल) कायदा 1919चे पालन करून चार्टर्ड अकाउंटंट बनू शकल्या, ज्यानंतर, 1920 मध्ये, मेरी हॅरिस स्मिथ यांना इंग्लंड आणि वेल्समधील चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने मान्यता दिली आणि जगातील पहिली महिला चार्टर्ड अकाउंटंट बनली.[ २] +चार्टर्ड अकाउंटंट ऑडिटिंग, टॅक्सेशन, आर्थिक आणि सामान्य व्यवस्थापनासह व्यवसाय आणि वित्त या सर्व क्षेत्रात काम करतात. काही सार्वजनिक सराव कामात गुंतलेले आहेत, काही खाजगी क्षेत्रात काम करतात आणि काही सरकारी संस्थांमध्ये काम करतात.[3][4][5] +सनदी लेखापाल संस्थांना व्यावसायिकदृष्ट्या स्पर्धात्मक राहण्यासाठी सदस्यांनी किमान स्तरावर सतत व्यावसायिक विकास करणे आवश्यक असते. ते विशेष स्वारस्य गटांना (उदाहरणार्थ, मनोरंजन आणि मीडिया, किंवा दिवाळखोरी आणि पुनर्रचना) सुविधा देतात जे त्यांच्या क्षेत्रात नेतृत्व करतात. ते सल्लागार सेवा, तांत्रिक हेल्पलाइन आणि तांत्रिक लायब्ररी ऑफर करून सदस्यांना समर्थन देतात. ते व्यावसायिक नेटवर्किंग, कारकीर्द आणि व्यवसाय विकासाच्या संधी देखील देतात.[6] +जगभरात चार्टर्ड अकाउंटंट्समध्ये 190 देशांमधील 1.8 दशलक्ष चार्टर्ड अकाउंटंट आणि विद्यार्थी असलेल्या 15 संस्थांचा समावेश आहे.[7] +ऑस्ट्रेलियाचे चार्टर्ड अकाउंटंट्स हे चार्टर्ड अकाउंटंट्स ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड (CA ANZ, पूर्वी ऑस्ट्रेलियातील चार्टर्ड अकाउंटंट्स संस्था) यांच्याशी संबंधित आहेत आणि CA ही पदनाम अक्षरे वापरतात.[8] संस्थेचे काही ज्येष्ठ सदस्य (किमान 15 वर्षांचे सदस्यत्व) फेलो म्हणून निवडले जाऊ शकतात आणि FCA ही अक्षरे वापरू शकतात. इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक अकाउंटंट्स (IPA) आणि CPA ऑस्ट्रेलिया हे पात्र व्यावसायिक लेखापाल म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये समान कायदेशीर स्थिती आणि मान्यता आहेत.[9] 28 जून 2016 रोजी, असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंट्स (ACCA) आणि CA ANZ यांनी दोन्ही संस्थांच्या दुहेरी सदस्यत्वाची संधी देण्यासाठी धोरणात्मक युतीची घोषणा केली, ज्यामुळे सदस्यांसाठी स्थानिक आणि जागतिक स्तरावर मूल्य वाढेल. ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमधील निवासी ACCA सदस्यांना CA सदस्यत्वासाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले जाईल आणि CA ANZ सदस्यांना ACCA सदस्यत्वासाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले जाईल, इतर संस्थेच्या पात्रता निकषांची पूर्तता करण्याच्या अधीन राहून. +द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ बांगलादेश (ICAB) ही बांगलादेशची राष्ट्रीय व्यावसायिक लेखा संस्था आहे. 1973 मध्ये स्थापन झालेली, बांगलादेशमध्ये चार्टर्ड अकाउंटंट पदाचा अधिकार असलेली ही एकमेव संस्था आहे. संस्थेच्या वरिष्ठ सदस्यांना (किमान पाच वर्षांचे सदस्यत्व) "सहकारी सदस्य" म्हटले जाते आणि ते FCA ही अक्षरे वापरतात. +बांगलादेशमध्ये 1,900हून अधिक नोंदणीकृत चार्टर्ड अकाउंटंट आणि 32,000 पेक्षा जास्त लेखाचे विद्यार्थी आहेत. +बर्म्युडाच्या चार्टर्ड अकाउंटंट्सची संस्था कॅनेडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स आणि अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट्ससोबत काम करते आणि चार्टर्ड अकाउंटंट पदाचा अधिकार असलेली बर्म्युडातील एकमेव संस्था आहे.[10] +हा विभाग कोणताही स्रोत उद्धृत करत नाही. कृपया विश्वसनीय स्रोतांमध्ये उद्धरणे जोडून हा विभाग सुधारण्यास मदत करा. स्रोत नसलेली सामग्री आव्हान आणि काढून टाकली जाऊ शकते. (जानेवारी 2021) (हा टेम्प्लेट संदेश कसा आणि केव्हा काढायचा ते जाणून घ्या) +Ambox वर्तमान लाल Asia Australia.svg +हा विभाग अद्ययावत करणे आवश्यक आहे. कृपया अलीकडील घटना किंवा नवीन उपलब्ध माहिती प्रतिबिंबित करण्यासाठी हा लेख अद्यतनित करण्यात मदत करा. (जानेवारी २०२१) +कॅनडामध्ये, चार्टर्ड अकाउंटंट्स कॅनेडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स (CICA)चे सदस्यत्वाद्वारे किमान एका प्रांतीय किंवा प्रादेशिक संस्थेत (किंवा क्यूबेकमधील "ऑर्डर") आहेत. सदस्य होण्यासाठी, उमेदवाराला पदवीपूर्व पदवी तसेच अनुभव आणि प्रांतानुसार अतिरिक्त शिक्षण आवश्यक आहे. सर्व प्रांतातील उमेदवारांना तीन दिवसीय युनिफॉर्म इव्हॅल्युएशन (UFE) आता कॉमन फायनल एक्झामिनेशन (CFE) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. +2012 पासून, CICA कॅनडामधील इतर दोन लेखा संस्थांसोबत एकत्रीकरणाच्या प्रक्रियेत आहे. सर्टिफाईड जनरल अकाउंटंट्स (CGAs) आणि सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट्स (CMAs) सोबत कॅनेडियन CA ने आता चार्टर्ड प्रोफेशनल अकाउंटंट (CPA) हे पद स्वीकारले आहे, ज्यामुळे "चार्टर्ड अकाउंटंट" हा शब्द कालबाह्य झाला आहे. +झेक प्रजासत्ताकमध्ये, चार्टर्ड अकाउंटंट हे साधारणपणे चेक प्रजासत्ताकच्या चार्टर्ड अकाउंटंट्सच्या संस्थेचे सदस्य असतात आणि CAE (चार्टर्ड अकाउंटंट एक्स्पर्ट) अशी पदनाम अक्षरे वापरतात. (KACR),[11] ज्यांच्यासोबत ICAEW ने 2015 मध्ये त्याची ACA पात्रता सुरू केली.[12] +म्युच्युअल रिकग्निशन डायरेक्टिव्ह अंतर्गत, युरोपियन इकॉनॉमिक एरिया (EEA) आणि व्यावसायिक पात्रता असलेले स्विस नागरिक दुसऱ्या सदस्य राष्ट्रातील समतुल्य संस्थांचे सदस्य होऊ शकतात. तथापि, त्यांनी स्थानिक परिस्थिती समजून घेण्यासाठी योग्यता चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे (ज्यामध्ये अकाउंटंटसाठी स्थानिक कर आणि कंपनी कायद्यातील फरक समाविष्ट असतील). +तथापि, व्यावसायिक स्थानिक व्यावसायिक संस्थेत सामील होण्याचे निवडत नसल्यास स्थानिक शीर्षक वापरासाठी उपलब्ध नाही. उदाहरणार्थ, फ्रेंच तज्ञ-अनुकूल [fr] (फ्रेंचमध्ये) पात्रता धारक स्थानिक चाचणी न घेता इंग्लंडमध्ये लेखापाल म्हणून सराव करू शकतो परंतु केवळ त्याचे किंवा स्वतःचे वर्णन "तज्ञ-अनुकूल (फ्रान्स)" म्हणून करू शकतो "चार्टर्ड नाही. अकाउंटंट". EEA मध्ये, फक्त यूके आणि आयर्लंडमध्ये सनदी लेखापाल शीर्षक जारी करणाऱ्या संस्था आहेत. +भारतात, चार्टर्ड अकाउंटंट्सचे नियमन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे केले जाते जे चार्टर्ड अकाउंटंट्स कायदा, 1949 द्वारे स्थापित केले गेले होते. ICAIच्या सहयोगी सदस्यांना त्यांच्या नावांमध्ये CA हा उपसर्ग जोडण्याचा अधिकार आहे. जे सदस्य पूर्णवेळ सरावात आहेत, आणि पाच वर्षांचा सराव पूर्ण केला आहे, ते फेलो चार्टर्ड अकाउंटंट (FCA) वापरू शकतात.[13] 1 एप्रिल 2021 पर्यंत, संस्थेचे 327,081 सदस्य होते.[14] +शालेय शिक्षण (१२वी इयत्ता) पूर्ण केल्यानंतर सीए फाऊंडेशन कोर्स करून या व्यवसायात प्रवेश केला जाऊ शकतो. वैकल्पिकरित्या, पदवीधर अंतिम परीक्षेपूर्वी किंवा इंटरमीडिएट ऑफ कॉस्ट अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी पूर्ण केल्यानंतर चार्टर्ड फर्ममध्ये तीन वर्षांसाठी आर्टिकल असिस्टंट म्हणून प्रशिक्षण घेऊ शकतात. माहिती तंत्रज्ञानाचे 100 तासांचे सर्वसमावेशक प्रशिक्षण आणि सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंटसाठी एक अभिमुखता कार्यक्रम लेख तयार करण्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.[15] तथापि CA प्रमाणन भारताच्या भौगोलिक सीमेपुरते मर्यादित आहे आणि लेखा सरावाच्या विविध मानकांचे पालन करणाऱ्या देशांमध्ये ते वैध नाही.[16][17] सीए अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, एखादी व्यक्ती ICAIच्या सदस्यत्वासाठी अर्ज करू शकते. +आयर्लंडमध्ये, चार्टर्ड अकाउंटंट्स साधारणपणे चार्टर्ड अकाउंटंट्स आयर्लंडचे सदस्य असतात आणि ते ACA किंवा FCA ही पदनाम अक्षरे वापरतात. चार्टर्ड अकाउंटंट्स इंग्लंड आणि वेल्समधील चार्टर्ड अकाउंटंट्स किंवा स्कॉटलंडच्या चार्टर्ड अकाउंटंट्सच्या संस्थेचे सदस्य देखील असू शकतात. +नेपाळमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्सचा व्यवसाय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ नेपाळ (ICAN) द्वारे नियंत्रित केला जातो ज्याची स्थापना चार्टर्ड अकाउंटंट्स कायदा, 1997 अंतर्गत संसदेने केली होती. +पात्रताधारक CA अंतर्गत तीन वर्षांच्या लेख प्रशिक्षणासह तीन स्तरांची परीक्षा (CAP I, CAP II, आणि CAP III) पूर्ण केल्यानंतर, एखादी व्यक्ती ICANचे सदस्यत्व मिळवू शकते आणि सराव प्रमाणपत्रासह (COP) सराव करू शकतो. एक व्यावसायिक लेखापाल. +न्यू झीलंडमध्ये, चार्टर्ड अकाउंटंट्स हे चार्टर्ड अकाउंटंट्स ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड (CA ANZ, पूर्वीचे न्यू झीलंड इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स)चे आहेत आणि CA ही पदनाम अक्षरे वापरतात. काही ज्येष्ठ सदस्य निवडून आलेले फेलो असू शकतात आणि FCA ही अक्षरे वापरू शकतात. +एसोसिएट चार्टर्ड अकाउंटंट नावाची एक मध्यम-स्तरीय पात्रता देखील आहे ज्यात ACA ही पदनाम अक्षरे आहेत. सहयोगी चार्टर्ड अकाउंटंट सार्वजनिक सरावाचे प्रमाणपत्र धारण करण्यास पात्र नाहीत आणि त्यामुळे ते लोकांना सेवा देऊ शकत नाहीत. +द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ पाकिस्तान (ICAP) ही पाकिस्तानमधील चार्टर्ड अकाउंटंट्सची व्यावसायिक संस्था आहे, ज्याची स्थापना चार्टर्ड अकाउंटंट्स अध्यादेश, 1961 अंतर्गत 1 जुलै 1961 रोजी झाली आहे. ICAP ही पाकिस्तानमधील एकमेव संस्था आणि प्राधिकरण आहे ज्याला लेखा नियमन करण्याचे आदेश आहेत. आणि देशातील लेखापरीक्षण व्यवसाय[18]. हे राष्ट्रीय लेखापरीक्षण मानके स्वीकारते आणि विकसित करते आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन ऑफ पाकिस्तान (SECP) साठी लेखा मानके विकसित करते. हे सार्वजनिक सराव, व्यवसाय आणि उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत लेखापालांचे प्रतिनिधित्व करते. संस्था इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाउंटंट्स (IFAC)ची सदस्य आहे, जी अकाउंटन्सी व्यवसायासाठी जागतिक संस्था आहे. +ICAPचे 7,000 पेक्षा जास्त सक्रिय सदस्य आणि 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. इतर राष्ट्रीय अकाउंटन्सी संस्थांमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट ऑफ पाकिस्तान (ICMAP),[19] PIPFA इत्यादींचा समावेश होतो. ICAP आणि ICMAP इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाउंटंट्सचे पूर्ण सदस्य आहेत आणि PIPFA हे सहयोगी सदस्य आहेत. या राष्ट्रीय अकाउंटन्सी बॉडीज व्यतिरिक्त, असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंट्स (ACCA) आणि चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्स (CIMA) UK बॉडीजचे देखील पाकिस्तानमध्ये मजबूत अस्तित्व आहे. +सिंगापूरचे चार्टर्ड अकाउंटंट (CA (सिंगापूर)) शीर्षक सिंगापूर अकाउंटन्सी कमिशन (SAC) कायद्यांतर्गत संरक्षित आहे. पदनाम प्राप्त करण्याचा मार्ग SACच्या मालकीचा आहे, ही सरकारची वैधानिक संस्था आहे. इंस्टिट्यूट ऑफ सिंगापूर चार्टर्ड अकाउंटंट्स (ISCA) ही SAC कायद्यामध्ये नियुक्त केलेली संस्था आहे आणि SACच्या वतीने CA (सिंगापूर) पद बहाल करते. सिंगापूर चार्टर्ड अकाउंटंट क्वालिफिकेशन प्रोग्राममध्ये तीन घटक आहेत: शैक्षणिक आधार, व्यावसायिक कार्यक्रम आणि 3 वर्षांचा व्यावहारिक अनुभव. ISCA आणि SAC ने प्रोफाईल वाढवण्यासाठी आणि सिंगापूर CA पात्रतेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यासाठी काम केले आहे. +सिंगापूर चार्टर्ड अकाउंटंट क्वालिफिकेशन फाउंडेशन प्रोग्रामसाठी पात्र असलेल्या अर्जदारांकडे एकतर मान्यताप्राप्त पदवी, इतर पदवी, पदवीपूर्व आणि स्थानिक पॉलिटेक्निक डिप्लोमा असणे आवश्यक आहे. जे व्यावसायिक कार्यक्रमात थेट प्रवेशासाठी पात्र आहेत त्यांच्याकडे नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर, सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी, सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ सोशल सायन्सेस आणि सिंगापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून स्थानिक अकाउंटन्सी पदवी असणे आवश्यक आहे. +2013 मध्ये, असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंट्स (ACCA) आणि CPA ऑस्ट्रेलियाच्या धारकांना 31 डिसेंबर 2016 पर्यंत आणि विद्यमान विद्यार्थ्यांकडे 31 डिसेंबर 2018 पर्यंत ICPAS PAC पूर्ण करण्यासाठी आणि "सिंगापूरचे चार्टर्ड अकाउंटंट" व्यावसायिक पदासाठी मागील संक्रमणकालीन कालावधीद्वारे पात्रता प्राप्त करण्यासाठी आहे. व्यवस्था.[20][21][22] +दक्षिण आफ्रिकेत, SAICA, चार्टर्ड अकाउंटंटची दक्षिण आफ्रिकन संस्था, चार्टर्ड अकाउंटंट (दक्षिण आफ्रिका) पदनाम, CA (SA) नियंत्रित करते. +CA (SA) म्‍हणून पात्र होण्‍यासाठी, अकाऊंटिंगमध्‍ये विशेष स्‍नातक पदवी असणे आवश्‍यक आहे, त्यानंतर थेअरी ऑफ अकाउंटिंग (CTA) मधील प्रमाणपत्र; विद्यापीठावर अवलंबून, ही पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका म्हणून ऑफर केली जाते. हे औपचारिक शिक्षण SAICA द्वारे निर्धारित केलेल्या दोन बाह्य क्षमता परीक्षांद्वारे केले जाते. +नोंदणीकृत ऑडिटर (RA) म्हणून सार्वजनिक व्यवहारात लेखा परीक्षक म्हणून काम करू इच्छिणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटसाठी स्वतंत्र नोंदणी आवश्यक आहे. ऑडिटिंग प्रोफेशन ऍक्ट (एपी ऍक्ट) अंतर्गत आयआरबीए (ऑडिटर्ससाठी स्वतंत्र नियामक मंडळ, पूर्वी सार्वजनिक लेखापाल आणि लेखा परीक्षक मंडळ [PAAB] म्हणून ओळखले जाणारे) RA पद बहाल केले जाते.[23] +उमेदवारांनी नोंदणीकृत प्रशिक्षण कार्यालय – ट्रेनिंग इन पब्लिक प्रॅक्टिस (TIPP) कार्यक्रमासाठी काम करून तीन वर्षांचा व्यावहारिक अनुभव पूर्ण करणे आवश्यक आहे. या कालावधीत नियोक्ते बदलणाऱ्या लिपिकांना त्यांचे प्रशिक्षण सहा महिन्यांनी वाढवणे आवश्यक आहे. ट्रेनिंग आउटसाइड पब्लिक प्रॅक्टिस (TOPP) प्रोग्राममध्ये आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले जाते; TOPP प्रशिक्षणार्थी अशा प्रकारे TIPP प्रोग्राममधून गेलेल्या लोकांपेक्षा अधिक मर्यादित ज्ञान आणि ऑडिटिंगचा अनुभव असलेले चार्टर्ड अकाउंटंट बनू शकतात, परंतु अधिक व्यापक आर्थिक व्यवस्थापन आणि व्यवसाय अनुभवासह. +सनदी लेखापाल जे नोंदणीकृत लेखा परीक्षक नाहीत ते सार्वजनिक व्यवहारात लेखा परीक्षक म्हणून काम करू शकत नाहीत. तथापि, एपी कायदा गैर-आरएला 'अंतर्गत लेखापरीक्षक' किंवा 'लेखापाल' वर्णन वापरण्यास किंवा अशा ऑडिटसाठी कोणतेही शुल्क न मिळाल्यास गैर-नफा क्लब, संस्था किंवा असोसिएशनचे ऑडिट करण्यास प्रतिबंधित करत नाही.[25] +दक्षिण आफ्रिकेत कंपनी कायदा बदलण्यात आला, जुलै 2010 मध्ये, सार्वजनिक हितसंबंध नसलेल्या कंपन्यांना ऑडिट किंवा स्वतंत्र पुनरावलोकन यापैकी एक निवडण्याची परवानगी देण्यासाठी. पुनरावलोकन हे प्रमाणित कार्य नाही आणि 1984च्या क्लोज कॉर्पोरेशन कायद्यानुसार नोंदणीकृत संस्थांचे सदस्य असलेल्या लेखापालांद्वारे केले जाऊ शकते, ज्यामध्ये SAIBA, CIMA, SAICA, SAIPA आणि ACCA यांचा समावेश आहे. +श्रीलंकेत चार्टर्ड अकाउंटंट (CA श्रीलंका) ही पदवी फक्त श्रीलंकेच्या चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेच्या सदस्यांद्वारे वापरली जाऊ शकते. हे असोसिएट सदस्य (एसीए) आणि फेलो (एफसीए) असू शकतात. प्रॅक्टिसिंग सर्टिफिकेट असलेले चार्टर्ड अकाउंटंट नोंदणीकृत ऑडिटर देखील बनू शकतात, जे कंपनी कायदा, 2007च्या क्र. 07 नुसार वैधानिक आर्थिक ऑडिट करण्यास सक्षम आहेत. चार्टर्ड अकाउंटंट कंपनी सेक्रेटरी म्हणून देखील नोंदणी करू शकतात. +हे सुद्धा पहा: ब्रिटिश पात्र लेखापाल +इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स इन इंग्‍लंड आणि वेल्‍स ही पुरस्‍कार देणारी संस्था आहे, जी पोस्टनोमिनल ACA आणि FCA प्रदान करते. स्कॉटलंडच्या चार्टर्ड अकाउंटंट्सची संस्था पोस्टनोमिनल सीए प्रदान करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7615.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3e8cc6ec5b2d4b76b8a16149ef2b9dbb6317193 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7615.txt @@ -0,0 +1,3 @@ +२८ सप्टेंबर, इ.स. २००९ +दुवा: CricInfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7626.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f41b3ed57d1a78f98276f8382b83961432b03b37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7626.txt @@ -0,0 +1,52 @@ +चार्ल्स्टन हे अमेरिका देशातील वेस्ट व्हर्जिनिया राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे. + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7628.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..502cd2d0d2c91a3c61f098ded905f78a75fc4eb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7628.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्लिझ व्हान डेर वेस्टहुइझेन (१७ फेब्रुवारी, १९८४ - ) ही  दक्षिण आफ्रिकाकडून २००३-१० दरम्यान २ कसोटी, ३३ एकदिवसीय आणि १२ टीट्वेंटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. +ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7635.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5efcd55f2e7ed45a23dcdc15f3beac37fc228565 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7635.txt @@ -0,0 +1,2 @@ +कर्नल चार्ल्स जॉन चार्ली कोव्हेन्ट्री (फेब्रुवारी २६, इ.स. १८६७:लंडन, इंग्लंड - जून २, इ.स. १९२९:अर्ल्स क्रूम, वूस्टरशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7637.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..355b2ea888ebe3edeb634d497f2d159993eeb223 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7637.txt @@ -0,0 +1 @@ +सर चार्ल्स क्रिस्टोफर चार्ली ग्रिफिथ (१४ डिसेंबर, १९३८:बार्बाडोस - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९६० ते १९६९ दरम्यान २८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7674.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aac0572112b81b0aae2b4aee4c24e1a1c0f1774e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7674.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स अॅलन चार्ली डेव्हिस (१ जानेवारी, १९४४:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९६८ ते १९७३ दरम्यान १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7678.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39c6ae06c53c61057517ceba19d3ad1061a2ce7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7678.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स आर्चिबाल्ड आर्ची वाइल्स (११ ऑगस्ट, १८९२:बार्बाडोस - २ नोव्हेंबर, १९५७:त्रिनिदाद व टोबॅगो) हा  वेस्ट इंडीजकडून १९३३ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7684.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31380f00d9d104a7258b70252135e81b8dac2555 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7684.txt @@ -0,0 +1,26 @@ +चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7696.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85d173e6eacf9c0289039b75eaf78a2600dd8a42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7696.txt @@ -0,0 +1,3 @@ +चार्ल्स कॅनिंग, पहिला अर्ल कॅनिंग तथा लॉर्ड कॅनिंग किंवा व्हायकाउंट कॅनिंग (१४ डिसेंबर, १८१२:ब्रॉम्पटन, लंडन, इंग्लंड - १७ जून, १८६२:ग्रॉसव्हेनर स्क्वेर, लंडन, इंग्लंड) हा ब्रिटिश भारताचा गव्हर्नर जनरल[१] आणि व्हाइसरॉय[२] होता. हा १८५७ च्या स्वातंत्रयुद्धादरम्यान गव्हनर जनरल पदावर होता. +याच्या सद्दीदरम्यान मुंबई विद्यापीठ, कोलकाता विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ या आधुनिककाळातील पहिल्या तीन विद्यापीठांची स्थापना झाली.[३][४][५] लॉर्ड डलहौसीच्या सत्ताकालात प्रस्तावित हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा याने पारित केला.[६][७] याचबरोबर लॉर्ड कॅनिंगने भारतीय पीनल कोड अमलात आणला.[८] +१८५७ च्या युद्धानंतर त्याने सर्वसाधारण सैनिकांना माफी जाहीर केल्यामुळे याला क्लेमेन्सी कॅनिंग असेही टोपणनाव मिळाले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7721.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d841b1b06a4ab7388f590c69425c5e4803eec82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7721.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स जेम्स हॉई (Charles James Haughey; १६ सप्टेंबर १९२५ - १३ जून २००६, डब्लिन) हा आयर्लंड देशाचा पंतप्रधान होता. तो मार्च १९८७ ते फेब्रुवारी १९९२ दरम्यान व त्यापूर्वी दोनवेळा पंतप्रधानपदावर होता. त्याने आयर्लंडमध्ये अनेक आर्थिक सुधारणा घडवून आणण्यात पुढाकार घेतला. परंतु त्याची कारकीर्द वादग्रस्त राहिली व त्याच्यावर अनेक भ्रष्ट्राचाराचे व सत्तेचा दुरूपयोग करण्याचे आरोप झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7741.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c1c8d521aedb3b3720b0bc04fe1b93ff9933581 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7741.txt @@ -0,0 +1 @@ +ॲडमिरल सर चार्ल्स थॉमस मार्क पायझे (जन्म - १७ जून, इ.स. १८९९ मृत्यू - १७ मे, इ.स. १९९३) हे १ एप्रिल, इ.स. १९५५ ते २१ जुलै, इ.स. १९५५ पर्यंत भारतीय नौसेनेचे प्रमुख होते. तत्पूर्वी १३ ऑक्टोबर, इ.स. १९५१ पासून ते भारतीय नौदलाचे प्रमुख बनेपर्यंत म्हणजेच ३१ मार्च, इ.स. १९५५ पर्यंत नौदलाचे कमांडर इन चीफ होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7744.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1599a812015b3784348408391f799982b865f5d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7744.txt @@ -0,0 +1,26 @@ +चार्ल्स थॉमसन रीस विल्सन ( १४ फेब्रुवारी, इ.स. १८६९ ग्लेनकोर्स, स्काॅटलंड - मृत्यू: १५ नोव्हेंबर इ.स. १९५९ कार्लोप्स, स्कॅटलंड) हे शास्त्रज्ञ होते. भौतिकशास्त्रात त्यांनी केलेल्या संशोधनासाठी त्यांना इ.स. १९२७ साली नोबेल पारितोषिक देण्यात आले. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7788.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8f9e58d11829193242fb850e2e9c2dc11b558f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7788.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स बॅबेज (डिसेंबर २६, इ.स. १७९१ - ऑक्टोबर १८, इ.स. १८७१) हे इंग्लिश गणितज्ञ, तत्त्वज्ञानी व यांत्रिकी अभियंता होते. बॅबेज यांना संगणकाची कल्पना प्रथम सुचली. पण त्यांच्या जीवनकालात ते आपल्या कल्पनेस आकार देऊ शकले नाहीत. लंडनच्या वस्तु संग्रहालयात त्यांच्या अपूर्ण संगणकाचे भाग प्रदर्शनास ठेवले आहेत. १९९१ साली चार्ल्स बॅबेज यांच्या कल्पनेतील डिफरन्स इंजिनची यशस्वी प्रतिकृती तयार करण्यात आली. ‘पॅसेज फ्रॉम द लाईफ ऑफ ए फिलॉसॉफर’ हे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7794.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72f6d6c03a46f62423a3f80b339eab7f02973e3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7794.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7822.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71a5224cc1f4112a3a520311de0d2ccd06eff960 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7822.txt @@ -0,0 +1,6 @@ + +चार्ल्स सिल्व्हरस्टीन (२३ एप्रिल, १९३५ - ३० जानेवारी, २०२३) हे अमेरिकन लेखक, थेरपिस्ट आणि LGBTQ हक्कांचे पुरस्कर्ते होते. १९७३ मध्ये अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनसमोर दिलेल्या त्यांच्या ऐतिहासिक सादरीकरणासाठी ते प्रसिद्ध होते ज्यामुळे संस्थेच्या डायग्नोस्टिक आणि स्टॅटिस्टिकल मॅन्युअलमधून समलैंगिकता हा मानसिक आजार म्हणून काढून टाकण्यात आला. [१] +सिल्व्हरस्टीनने १९७४ मध्ये रटगर्स विद्यापीठातून पीएचडी मिळवली. [२] +त्यांचे निबंध आणि व्यावसायिक शोधपत्रे जर्नल्स आणि काव्यसंग्रहांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झाले आहेत. [३] १९७७ मध्ये, सिल्व्हरस्टीन आणि एडमंड व्हाईट यांनी द जॉय ऑफ गे सेक्सचे सह-लेखक केले, ज्याचे वर्णन द अॅडव्होकेटने "लँडमार्क" पुस्तक म्हणून केले ज्यामध्ये "समलिंगी पुरुषांच्या सुशिक्षित पिढ्या" आहेत. [४] त्याच्या शेवटच्या मुलाखतींपैकी एका मुलाखतीत, सिल्व्हरस्टीनने २०२१ मध्ये एलजीबीटीक्यू आणि ए पॉडकास्टला सांगितले, "जेव्हा एड आणि मी पहिल्यांदा पुस्तकाबद्दल बोलायला बसलो आणि आम्ही नोंदींची यादी तयार केली, तेव्हा हे अगदी स्पष्ट होते की बहुतेक नोंदी त्याबद्दल नाहीत. लिंग, ते समुदायाबद्दल होते आणि ते एकमेकांशी संबंधित होते. बहुतेक लोक सर्व घाणेरड्या चित्रांबद्दल विचार करत असताना, आम्हाला नेहमी वाटले की आमचे सर्वात मोठे योगदान काय आहे, ते असे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे जे आम्ही लहान असताना आम्हाला हवे होते आणि ते फक्त सेक्सपेक्षा काहीतरी अधिक असेल. ते समुदायाबद्दल असेल." [५] +सिल्व्हरस्टीन हे न्यू यॉर्क शहरातील इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन आयडेंटिटी अँड आयडेंटिटी हाऊसचे संस्थापक संचालक होते. [३] ते जर्नल ऑफ होमोसेक्शुअलिटीचे संस्थापक संपादक होते. [३] ते अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनचे सदस्य होते आणि त्यांना १९८७ मध्ये फेलो बनवण्यात आले होते. [६] ते एपीए (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर इश्यूजच्या मानसशास्त्रीय अभ्यासासाठी सोसायटी), न्यू यॉर्क स्टेट सायकोलॉजिकल असोसिएशन (NYSPA) आणि NYSPA च्या नैतिक आचरण समितीचे सदस्य देखील होते. [६] +सिल्व्हरस्टीन यांचे ३० जानेवारी २०२३ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. [७] [८] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7827.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b20a04267eb851d005772a74f993d81896a191ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7827.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स स्मिथ (२५ डिसेंबर, १८७२:केप वसाहत - २७ मार्च, १९४७:दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९०२ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7864.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41505d50968e5f68198e1c959b68f38f5bf7f86e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7864.txt @@ -0,0 +1,4 @@ + मराठा चालुक्य किंवा चाळुक्य हे दक्षिण भारत व महाराष्ट्राचे प्राचीन मराठा राज्यकर्ते होते. पट्टदकल किंवा वातापी (बदामी) ही तत्कालीन राज्यकर्ते चालुक्यांची राजधानी होती. लाल दगडांच्या डोंगराच्या चोहीकडे रांगा असलेले पट्टदकल एकेकाळी रक्तपुरा म्हणजे लाल शहर म्हणून ओळखले जात होते. कन्नड साहित्यातील सिंगीराज पुराणातील उल्लेखानुसार तत्कालीन पुराणकालीन निग्रा, नहुष, नल, पुरुष, वसु, सागर, नंद आणि मौर्यकालीन राजे इत्यादींनी त्यांचा ‘पट्टबंध’ महोत्सव म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली होती +ए गाइड टू जियोग्राफी’ या दुसऱ्या शतकाच्या मध्यावरील संशोधन पुस्तकात या शहराचा रोमन साम्राज्याशी व्यापार उदीम होता याचा उल्लेख आहे. +दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारीत वार्षिक नृत्य महोत्सव, ज्याला चालुक्य महोत्सवही म्हणतात- होतो त्याला पर्यटक खूप मोठय़ा प्रमाणात येतात. +महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्रप्रदेश,तेलंगणा आत्ताचे diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7887.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..503ce49c88abae8f81700d3dbac1d5a651e66215 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7887.txt @@ -0,0 +1,11 @@ +२०° २८′ १२″ N, ७५° ०१′ १२″ E + +चाळीसगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. +चाळीसगाव शहराचे दोन मुख्य भाग आहेत - जुने शहर व नवे शहर. या दोन्हीच्या मधून तितूर नदी वाहते. +चाळीसगाव हे लोहमार्ग व राज्य महामार्गांनी इतर शहरांशी जोडलेले आहे. हे भुसावळनजीक असलेले मध्य रेल्वेच्या मुंबई-दिल्ली मार्गावरील एक जंक्शन आहे. चाळीसगाववरून धुळे येथे जाण्यासाठी रेल्वेचा फाटा फुटतो. चाळीसगाव हे एक महत्त्वाचे स्थानक असल्याने येथे बहुतेक सर्व रेल्वेगाड्या थांबतात. मुंबई व पुणे येथून अंदाजे सात तासांच्या अंतरावर आहेत. जळगाव, नासिक, औरंगाबाद व धुळे ही शहरे येथून साधारणतः समान अंतरावर आहेत. +चाळीसगाव महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात नैर्ऋत्य दिशेस आहे. चाळीसगावच्या उत्तरेस धुळे जिल्हा व पारोळा तालुका, पश्चिमेस नासिक जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा तर पूर्वेस पाचोरा व भडगाव तालुके आहेत. चाळीसगाव डोंगरी व तित्तूर या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या नद्या पुढे गिरणाला मिळतात. गिरणा पुढे अरबी समुद्रास मिळणाऱ्या तापी नदीस मिळते. +चाळीसगावच्या दक्षिणेस सातमाळा नावाची डोंगराची रांग आहे. अजिंठा व वेरूळ ही चाळीसगावच्या जवळची प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. अन्य पर्यटनस्थळांत पाटणादेवी व पितळखोरे लेणी ही वाखाणण्याजोगी आहेत. पाटणादेवी मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली शैलीत मोडते. तसेच चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती असलेले सौंदर्यशैलीत भर घालणारा, हिंदू मुसलमान एकीचे प्रेम जपणारा व बंधुभावाची शिकवण देणारा पिरमुसा कादरीबाबाचा दर्गा येथे आहे. +केकी मुस यांचे कलादालन चाळीसगाव येथे चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरात आहे. केकी मूस हे एक पारसी गृहस्थ होते. त्यांनी त्यांचे आयुष्य एका छताखाली व्यथित करुण अनेक कलांना जन्म दिलेला आहे. टेबल टॉप फोटोग्राफी हा त्यांनीच केलेला आविष्कार आहे. त्याबाबत जागतिक लेवल चे पुरस्कार त्यांना मिळाले होते. राम सुतार यांनी बनवलेले सुबक मूर्ती तेथे आहे. तेथील सर्वच कलाकृती एकदा जाऊन बघण्या सारख्या आहे. +इथे कृषी उत्पन्नावर आधारित बेलगंगा साखर कारखाना, चाळीसगाव कापड गिरणी, तेल व विड्यांचे कारखाने इ. इतर उद्योगांना चालना देण्याकरता इथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे चाळीसगाव उद्योग क्षेत्र आहे. तसेच मक्यावर प्रक्रिया करून स्टार्च, लिक्विड ग्लुकोज बनविण्याचा कारखाना सुद्धा उभारण्यात आला आहे. +चाळीसगाव व जवळपासच्या भागात शेती हा मुख्य धंदा आहे. ऊस, कपाशी व केळी ही मुख्य रोख पिके आहेत. येथे भुईमुगाचीही लागवड होते. ज्वारी, बाजरी व गहू ही धान्येही घेतली जातात. बहुतांश शेती जिरायती आहे. चाळीसगाव तालुक्यात लिंबू उत्पादन मोठ्या प्रमाणात होते। +पिंपळवाड म्हाळसा,दस्केबर्डी, शिदवाडी, मेहुणबारे,खडकीसिम, कढरे, पळासरे, दरेगाव, लोंढे, जामदा, खेडगाव,धामणगाव, पिलखोड, खडकी (चाळीसगाव तालुका), हिरापूर, तळेगाव, रोहिणी, पिंपळगाव (राजदेहरे), राजदेर तांडा, गंगाश्रम, हिंगणे, शिंदी, घोडेगाव, ओढरे, जुनपाणी, पाटणादेवी, वालझिरी, पिंपरखेड, लांबे वडगाव, कजगाव, गोंडगाव, करगाव, भोरस, चीर्फळ, टाकळी (प्र. दे.), [[हातगाव]मालशेवगे], बेलदारवाडी, शामवाडी, पातोंडा,उंबरखेड, तांबोळे, तरवाडेरोकडेबहाळ, दहिवद, diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7889.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fb99830b86561c99cec46a31791de8eea032626 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7889.txt @@ -0,0 +1,2 @@ +चाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7905.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d24458af048006ab72a5f4fa5f43ca00f0785522 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7905.txt @@ -0,0 +1,3 @@ +किल्ली या उपकरणाचा उपयोग कुलुप उघडण्यासाठी व लावण्यासाठी होतो. कुलुप- किल्लीमुळे व्यक्तीच्या प्रवेशाची खातरजमा केली जाऊ शकते. किल्लीमुळे मिळणारी सुरक्षा पूर्णतः कडेकोट नसू शकते. तरीदेखील किल्ली ही प्रवेशाची खातरजमा करण्यासाठीचे कमी खर्चाचे उपकरण ठरते. +निरनिराळ्या कुलुपांसाठी निरनिराळ्या किल्ल्या उपयोगात असतात. जसे इलेक्ट्रॉनिक कुलुपे असलेल्या दरवाज्यांना ओळखपत्रात इलेक्ट्रॉनिक सर्किटरीद्वारे उघडण्याची सोय असते. +नवीन पद्धतीच्या मोटारींच्या कुलुपांच्या किल्ल्या इलेक्ट्रोनिक असतात व त्या दूरनियंत्रकाद्वारे (रीमोट कंट्रोल) चालतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7912.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e59f6c918c36daf3d99095751a8478899727f8e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7912.txt @@ -0,0 +1,2 @@ +चास हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7915.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fef88ffd7572b7c66647cb8021f588a6b76820d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7915.txt @@ -0,0 +1,21 @@ +बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम +उंची  : ४६.२८ मीटर (सर्वोच्च) +लांबी  : ९५८ मी +प्रकार : S - आकार +लांबी : ७२ मीटर +सर्वोच्च विसर्ग : सेकंदाला ३९६२ घनमीटर +संख्या व आकार : ७ ( १२ X ८ मी) +क्षेत्रफळ  : १८.२१८ चौरस कि.मी. +क्षमता  : २४१७ लक्ष घनमीटर +वापरण्यायोग्य क्षमता  : २१४५ लक्ष घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र  : २०७५ हेक्टर +लांबी  : १४४ कि.मी. +क्षमता  : सेकंदाला २६.३३ घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र  : ६८५०५ हेक्टर +ओलिताखालील शेतजमीन  : ५२७५० हेक्टर +लांबी  : १८ कि.मी. +जलप्रपाताची उंची  : १८ मीटर +जास्तीतजास्त विसर्ग  : १०.४२ क्युमेक्स +निर्मिती क्षमता  : ३ मेगा वॅट +विद्युत जनित्र  : २ X १.५० मेगा वॅट +RG diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7937.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf5e33c53ea82dffe955b1ad65396bfea5ca3d9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7937.txt @@ -0,0 +1,7 @@ +चिंकारा भारतीय गॅझेल +चिंकारा अथवा भारतीय गॅझेल (शास्त्रीय नाव: Gazella gazella bennetti) हे भारतातील शुष्क प्रदेशात आढळणारे हरीण आहे. याची उंची ६० ते ६५ सेमी पर्यंत असते तर वजन साधारणपणे २०-२५ किलोपर्यंत असते. याची हरीणातील कुरंग गटात वर्गवारी होते. कुरंग हरीणांचे सर्व वैशिठ्ये या प्राण्यात दिसून येतात. पळण्याचा वेग, शिंगाची रचना, विणीचा हंगाम इत्यादी. परंतु इतर कुरंग हरीणांपेक्षा हे हरीण एकटे दुकटे फिरताना जास्त आढळून येते. जास्ती जास्त मोठा कळप ३-४ जणांचा असतो. चिंकारा हरीणांमध्ये माद्यांना हमखास शिंगे असतात. याचे नैसर्गिक शत्रू चित्ता व लांडगा आहेत. गुजरातमध्ये गीरच्या अभयारण्यात सिंह आहे . त्यातील भारतातून चित्ता नामशेष आहे तर लांडगे अत्यंत दुर्मिळ आहेत. +वावर +याचा वावर मुख्यत्वे राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र,कर्नाटक व आंध्रप्रदेशातील दुष्काळी जिल्ह्यात आहे. भारताबाहेर याचा वावर पाकिस्तान, इराण या देशात आहे.पुण्याजवळ शिरुर तालुक्यात तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुका हा दिसून येतो. +वैशिठ्ये +अत्यंत शुष्क वातवरणाला या प्राण्याने जुळवून घेतले आहे. याची पाण्याची गरज अत्यंत कमी असते. विनापाणी अनेक दिवस चिंकारा जगू शकतो. त्याची शरीरात पाणी वाचवण्याची क्षमता अचाट असते. इतके की पाणी मिळाले नाही तर मुत्रविसर्जन हे केवळ खड्याच्या स्वरूपात करू शकतो. +भारतात चिंकाऱ्यांना वन्य प्राणी संरक्षण कायद्यान्वे संरक्षण मिळाले आहे. प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याला चिंकाराच्या हत्येसाठी शिक्षा झाली होती[१]. सध्या त्यांची संख्या काळजी करण्या इतपत नसली तरी त्यांची संख्या कमी होत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7965.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9d2ef282b2f7289ee6cd29d70cba49f973eab30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_7965.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8002.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56eca2252e1ad53fb3af8f49a0fc4163d74710d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8002.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचपूर बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8006.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f01d4d6d32fa0f3cf2cad61d324236460879fdf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8006.txt @@ -0,0 +1,3 @@ +चिंचपोकळी हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य मार्गावरील एक रेल्वे स्थानक आहे. + +चिंचपोकळी हे नाव चिंच आणि पोफळी ह्या वृक्षाच्या नावा पासून आले आहे. ह्या क्षेत्रात आगोदर चिंच आणि सुपारीची झाडे विशेष प्रमाणात असल्याने हे उपनगरीय क्षेत्र चिंचपोकळी नावाने प्रसिद्ध झाले. अजूनही चिंचपोकळी आणि जवळच्या परिसरातील काही विभाग वृक्षांच्या नावाने ओळखले जातात उदा. नारियल वाडी, अंजीर वाडी, पेरु कंपाउंड, इ. १८७७ मध्ये चिंचपोकळी रेल्वे स्थानक सुरू करण्यात आले होते. १८९६ मध्ये, मुंबईतील प्लेगच्या साथीदरम्यान, चिंचपोकळी स्टेशनला वैद्यकीय परिवहन सेवेत रूपांतरीत करण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_801.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7530ae5abed7497240e57aa55ad4df8de71fb0c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_801.txt @@ -0,0 +1,20 @@ +गंगूबाई हनगळ (कानडीत: ಗಂಗೂಬಾಯಿ ಹಾನಗಲ್) (जन्म : धारवाड, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत, ५ मार्च १९१३; - हुबळी, २१ जुलै २००९) या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. +गंगूबाई हनगल यांचा जन्म तेव्हाच्या धारवाड (आताच्या हावेरी) जिल्ह्यात इ.स. १९१३ मध्ये झाला. त्यांनी कर्नाटक-संगीताचे प्राथमिक धडे वयाच्या दहाव्या वर्षांपासून आपल्या आईकडून घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी, म्हणजे इ.स. १९२४मध्ये, त्यांनी बेळगांव येथे महात्मा गांधीच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या (इंडियन नॅशनल)काँग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद आणि सरोजिनी नायडू यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गायले. हा त्यांचा पहिला जाहीर कलाविष्कार होता.[१] +गंगूबाई यांच्या आडनावाला एक इतिहास आहे. त्यांच्या खापरपणजी गंगव्वा यांचे यजमान धारवाड जवळील नरगुंद या संस्थानात नोकरीला होते. या संस्थानाचे राजे बाबासाहेब यांनी स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सरकारविरोधात भाग घेतला. त्यांच्या दत्तक विधानाचा प्रस्ताव कोल्हापूरच्या कर्नल मन्सन यांने नामंजूर केल्याने त्यांनी युद्ध सुरू केले. सर्वांनी नरगुंद सोडून सुरेभान येथील जंगलात आश्रय घेतला. तेथे लढाई होऊन त्यात मन्सन मारला गेला. बाबासाहेबांनी त्याचे मुंडके नरगुंदच्या वेशीवर टांगले आणि धड धारवाड कचेरीत पाठवले. याचा सूड घेण्यासाठी इंग्रजांनी कर्नल सूटर याला मोठ्या फौजेसह पाठवले. फितुरीमुळे बाबासाहेब पकडले गेले. त्यांच्या पत्नी व आई यांनी मलप्रभा नदीत देह अर्पण केले. दहशत बसविण्यासाठी बाबासाहेबांची बेळगावात सर्वकडे धिंड काढून त्यांना जाहीर फाशी देण्यात आली. कारभारी राघोबा यांनाही फाशी देण्यात आली. गंगव्वा यांचे यजमान अखेर भूमिगत झाले. ब्रिटिश अधिकारी सतत त्रास देऊ लागल्याने गंगव्वा नरगुंद सोडून सुरक्षित अशा हनगल गावात स्थायिक झाल्या. चौकशीपासून वाचण्यासाठी या गावाचे नाव त्यांनी आपल्या नावापुढे जोडले. हे गाव धारवाडपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे.[२] +गंगूबाईंच्या आई अंबाबाई या कर्नाटक शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यामुळे त्यांच्या बालपणापासून आईने त्यांना संगीताचे प्राथमिक शिक्षण व संस्कार दिले. धारवाड येथे प्रतापलाल व श्यामलाल यांच्याकडे लहान असतानाच त्यांनी काही काळ कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. हिंदुस्थानी गायकीचे शिक्षण त्यांनी कृष्णाचार्य हुळगूर यांच्याकडे घेतले. नंतर १९३८मध्ये सवाई गंधर्व (रामचंद्र गणेश कुंदगोळकर) या किराणा घराण्याच्या गायकांकडे गंगूबाई यांची दीर्घकाळ संगीत-साधना झाली. तेथे त्यांना गायक भीमसेन जोशी आणि फिरोज दस्तूर यांची साथ मिळाली. +वयाच्या सोळाव्या वर्षी हुबळी येथील वकील व व्यावसायिक गुरुराज कौलगी यांनी सहजीवनासाठी गंगूबाई यांना मागणी घातली. त्यांची पहिली पत्नी नुकतीच निधन पावली होती. ते मितभाषी आणि गाण्याची आवड असणारे होते. या विवाहामुळे त्या हुबळी येथे वास्तव्यास आल्या. गायिका कृष्णा हनगल, बाबुराव आणि नाना ही त्यांची अपत्ये होत.[२] +भारत सरकारने गंगूबाई हनगल त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना एकूण पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. पाचवी इयत्ता शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्या होत्या. देशात व देशाबाहेर त्यांनी अनेक संगीत मैफली गाजवल्या. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी देशभरातील सुमारे २०० शाळा-महाविद्यालयांतून कार्यक्रम केले. +१९३२ ते १९३५ या काळात रामोफोन कंपनीने काढलेल्या त्यांच्या ’गांधारी’ या टोपण नावाने काढलेल्या सुमारे ६० ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. रागसंगीत आणि मराठी भावगीते असलेल्या या ध्वनिमुद्रिका रसिकांना कान भरून ऐकल्या. त्या साडेतीन मिनिटांच्या काळात गंगूबाई ऊर्फ गांधारीने आपली सगळी तयारी कसून सादर केली होती. या गाण्यांत मराठी लेखक आणि कवी मामा वरेरकर यांची दोन गाणी गंगूबाईच्या आवाज ध्वनिमुद्रित झाली होती. ती होती बाळाचा चाळा आणि आईचा छकुला. ही गाणी त्या काळात महाराष्ट्रात घरोघरी वाजत असत. गंगूबाईंच्या ध्वनिमुद्रिकेच्या तबकडीवर छापले होते की, "जून महिन्यात आम्ही प्रसिद्ध केलेली मिस गांधारी यांची रेकॉर्ड इतकी लोकप्रिय झाली आहे की प्रमुख गायिकांच्या मालिकेत तिने मानाचे स्थान मिळविले आहे." +हनगल कुटुंबीयांनी १९९२मध्ये हनगल म्युझिक फऊंडेशनची स्थापना केली. गंगूबाई यांचे 'गंगालहरी' हे हुबळीतील घर नूतनीकरण करून तेथे संग्रहालय करण्यात आले आहे. भारतातील विविध प्रांतांतील १२० प्रकारची शास्त्रीय व लोकवाद्ये तेथे आहेत. तसेच गायकांचे फोटो, चरित्रे, वापरातल्या वस्तू, पारितोषिके, पुरस्कार, ग्रामोफोन रेकॉर्ड्‌स, कॅसेट्स इत्यादींचा संग्रह करण्यात आला आहे. गंगूबाई यांचा नातू मनोज हनगल यांच्या परिश्रमातून हे उभे राहिले आहे. धारवाड येथील जन्मस्थळ कर्नाटक सरकारने स्मारक म्हणून विकसित केले आहे. तसेच हुबळीतील पाच एकर जागेत अद्ययावत संगीत गुरुकुल सुरू करण्यात आले आहे.[२] +जनतेने आणि संस्थांनी त्यांना अनेक उपाधी (पदव्या) बहाल केल्या होत्या. त्यांतल्या काही अश्या : +स्वरगंगा गंगूबाई हनगळ यांचे वडील चिक्कूराव नाडगीर व्यवसायाने वकील होते. त्यांची आई अंबाबाई कर्नाटकी पद्धतीच गाण छान गात असे. पण गंगूबाईंना मात्र उत्तर हिंदुस्थानी संगीतच जास्त आवडे. गंगूबाईंचा कल पाहून त्यांच्या आईनेही संगीत क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी म्हणून खूप मेहनत घेतली. गंगूबाईंच पाळण्यातील नाव गांधारी अस होत. त्यांच्या आईच्या आईचे 'गंगव्वा' होते.या नावातून गंगू हे स्वतःच नाव तर 'हनगल' हे गावाच नाव आडनाव म्हणून त्यांनी स्वीकारले होते. त्यांचे शालेय शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झाले होते. बाकी पुढची सारी वर्षे संगीतातच त्यांनी खर्ची घातली. +सोळाव्या वर्षी त्यांचे श्री. गुरूराव कौलगी या वकीलाशी लग्न झाले. +१९३०-३२ च्या नंतरच्या काळात गंगूबाईंनी सर्व महत्त्वाच्या संगीत परिषदा गाजवल्याच; पण परदेशातही कार्यक्रम करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तरुणपणी उंच टिपेला जाऊन भिडणारा गंगूबाईचा आवाज घशाच्या विकारवरील उपचारात १९५५ मध्ये पुरुषी झाला. एकंदरीत त्यांच्या गाण्यात पुरुषी लकबीच जास्त होत्या. जे स्त्री गायिका सहसा गात नसत अशा गमकाच्या अंगाने गायला त्यांना खूप आवडे; नेहमी डावा हात कानावर दाबून उजवा हात पुढे पसरून गाण्याची त्यांची एक विशिष्ट लबक होती. गाताना त्यांचा मुद्रा अभिनय, आणि हाताच्या हालचाली यामुळे त्यांचे गाणे अधिक खुलत असे. गंगूबाई मुळच्या किराणा घराण्याची गायकी शिकल्या पण इतर घराणातल्या व गवयांच्या गाण्यातल्या त्यांना आवडलेल्या गोष्टी त्यांनी घेतल्या व किराणा घराण्याच्या चौकटीत आणून बसविल्या. +सवाई गंधर्वांकडे त्यांनी सांगीताचे शिक्षण घेतले. हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श होत्या. १९३२ च्या सुमारास मुंबईतील मैफलीत ज्येष्ठ गायिका मेनका शिरोडकर, जद्दनबाई (अभिनेत्री नर्गिसच्या आई), गायकनट के. एल. सैगल यांच्यासारख्या दिग्गजांनी गंगूबाईंचे गाणे ऐकून आनंद व्यक्त केला होता. याच साली एचएमव्हीने त्यांच्या गांधारी हनगल या नावाने बारा गाण्यांची ध्वनिमुद्रिका काढली. बाबूराव पेंढारकर यांच्या "विजयाची लग्ने' या चित्रपटातही त्या गायिल्या होत्या. +१९३६ पासून त्यांचे सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षण सुरू झाले आणि त्यानंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी "गांधारी हनगल' या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनिमुद्रितत केली. अडाणा, कामोद, खंबायती, जोगिया, दुर्गा, देस, पूरिया, बहार, बागेश्री, बिहाग, भूप, भैरवी, मांड, मालकंस, मिया मल्हार, मुलतानी, शंकरा, शुद्धसारंग, हिंडोल,अशा विविध रागांतल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. शास्त्रीय संगीताबरोबरच ठुंबरी, भावगीत, भक्तिगीत व गझल गायनाच्याही त्यांच्या ध्वनिमुद्रिका आहेत. त्यांनी मुलांसाठी गायलेली गाणी विशेष गाजली. मराठी भावगीतांच्या इतिहासातील पहिले युगलगीे विख्यात गायक जी.एन. जोशी व गंगूबाई यांची आहेत. गंगूबाई जलसेही करत असत. रेडिओवर व गणपती उत्सवातही त्यांची गाणी होत. +गाण्यावर विलक्षण प्रेम करणाऱ्या गंगूबई हनगल नावाच्या या मर्द गायिकेला पद्मभूषण, डॉक्टरेट या पदव्यांनी गौरविले गेले. हुबळी येथे त्यांच्या नातवाने त्यांच्या स्मरणार्थ 'स्मरण मंदिर' नावाचे एक संग्रहालय उभे केले आहे. त्यात त्यांची छायाचित्रे, ध्वनिमुद्रिका, तंबोरे पहायला मिळतात. गंगूबाई कलाकार म्हणून फार मोठ्या होत्याच; पण एक माणूस, विचारी नागरिक म्हणूनही थोर होत्या. २००३ साली त्यांनी आपल्या जीवनातल्या अनेक आठवणी सांगितल्या. त्या 'दि सॉंग ऑफ माय लाईफ' नावाच्या पुस्तकात इंग्रजी व कानडी भाषेत प्रसिद्ध झाल्या आहेत. भारत सरकाने गंगूबाई हनगळ यांनी १९७१ साली पद्मभूषण पुरस्कार व १९९९ साली पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. स्वरगंगा गंगूबाई हनगळ यांचे २१ जुलै २००९ रोजी निधन झाले. गंगूबाई हनगळ यांचे संगीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी आहे. +"संदर्भ : पुस्तक - +स्वरगंगा गंगुबाई हनगल (लेखिका - संध्या देशपांडे); अनुबंध प्रकाशन (पुणे सन २०२०) +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_803.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ff099eeba6766bc891dd735f5bdcbdb8db03435 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_803.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गंगुताई पटवर्धन या मराठी शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्या एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या.पटवर्धनांचा जन्म रायगड जिल्ह्यातील महाड येथे झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न ठरत असताना त्यांनी त्यास नकार दिला आणि स्वतःला पुण्यातील हुजुरपागा शाळेत घालण्याचा आग्रह धरला. त्यांचे मेव्हणे बापूसाहेब चिपळूणकर यांनी त्यांना पाठिंबा दिला. पटवर्धन यांना हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेत पाठविण्यात आले. तेथील शिक्षण संपल्यावर पटवर्धन वडोदरा येथील भारतवर्षीय महिला विद्यापीठात (आताचे एसएनडीटी, वडोदरा) दाखल झाल्या. त्यानंतर त्या मॉंटेसोरी शिक्षणपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेल्या.[१] इंग्लंडहून परत आल्यावर त्यांनी नारायण महादेव पटवर्धन यांच्याशी लग्न केले. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर गंगुताई वडोदराच्या ट्रेनिंग कॉलेजच्या उप-प्राचार्या झाल्या. आपल्या कारकिर्दीची शेवटची १० वर्षे त्या एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या.[२] पटवर्धन यांना बाया कर्वे पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार आणि दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यांसह अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले. चाकोरी बाहेर हे आत्मचरित्र त्यांनी दोन भागात लिहिले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8037.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed7a74155ac2c3d67bef253d3b201ad2847f6aae --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8037.txt @@ -0,0 +1,8 @@ + चिंचवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8047.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d2083a15fad0aaa8e59f71dca07d4b972b97019 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8047.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचाटणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील तफावत जास्त असते.मे हा अतिउष्णतेचा, तर जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8055.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..137affad07522e6d531c01402fcd966af1be5b76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8055.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचाळापट्टीउमरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8091.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..306a1df6e2553b8c1bdca64e5141694225bb611f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8091.txt @@ -0,0 +1 @@ +चिंचोली विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बीदर मतदारसंघात असून बीदर जिल्ह्यात मोडतो.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8100.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fb2338307a550ea070a3007c4ede633e2cad00c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8100.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8124.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85aa5d8eb25777c2ac4a271ab040ca08ef05cc5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8124.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचोळीकटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8130.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57b615062dd77f309bc7d45850f6f6a56a57a2b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8130.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचोशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8165.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d2c701c301530fd24a649928c71aee099922e16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8165.txt @@ -0,0 +1,4 @@ +विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपाताळीपेक्षा सुमारे ३५ फूट खोल आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारातून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते. या कुंडाला गणेशकुंड असे म्हणतात. यातून सुमारे दर १२ वर्षांनी आपोआप पाणी वर येते. हे कुंड गणपतीने अंकुशाच्या प्रहाराने तयार केले तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली असल्याचे मानतात. +ब्रह्मदेवाने एक लावण्यवती स्त्री निर्माण केली, तिला आपली मुलगी मानले. त्याने या मुलीचे नाव अहल्या ठेवले. अहल्येच्या लावण्याने देव, दानव, मानव, यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग वगैरे सगळेच मोहित झाले होते. अहल्येचा विवाह करावा असे जेव्हा ब्रह्मदेवास वाटले तेव्हा त्याने एक पण जाहीर केला त्यानुसार जो कोणी प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्यालाच अहल्येशी विवाह करता येणार होता. पण ऐकून सारेच पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. हा पण आर्यवर्तातल्या महर्षी गौतम यांच्या कानावरही आला. त्यांनी प्रसूत होणाऱ्या आश्रमातील गायीस प्रदक्षिणा घालून ब्रह्मदेवाकडे शास्त्राप्रमाणे अहल्येची मागणी केली. ब्रह्मदेवाने शास्त्राधार मान्य करून महर्षी गौतम यांना आपली कन्या प्रदान केली. +पृथ्वी प्रदक्षिणेसाठी गेलेल्या मंडळीतील देवराज इंद्र सर्वप्रथम परत आल्यावर त्याला अहल्येच्या विवाहाची बातमी कळली. पण विवाह झाला असल्याने काही उपाय नव्हता. अहल्येच्या लावण्याने इंद्र घायाळ झाला होता. महर्षी गौतम आपल्या आश्रमात नाहीत असे पाहून इंद्राने गौतमाचा वेष धारण करून अहल्येशी दुराचार केला. महर्षी गौतम यांना हे कळताच त्यांनी इंद्राला महारोगी होण्याचा शाप दिला. इंद्राने महर्षी गौतम यांची क्षमा मागितल्यावर गौतम ऋषींनी गणेश षडाक्षर मंत्राचा उपदेश इंद्रास केला आणि विदर्भात करंब (कळंब) येथे जाऊन श्री चिंतामणीची तपश्चर्या करण्यास सांगितले. इंद्राच्या तपश्चर्येने श्री गणेश प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या अंकुशाने एक कुंड निर्माण केले. या कुंडातील पाण्याने स्नान करून इंद्राचा रोग नाहीसा झाला. तेव्हापासून या पाण्याने पापक्षालन होते असे मानतात. स्नान झाल्यावर इंद्राने तेथेच गणेशाची स्थापना केली आणि गणेश अभिषेकासाठी स्वर्गातून गंगेला पाचारण केले आणि तिला आदेश दिला की दर १२ वर्षांनी तिने पृथ्वीवर येऊन श्री गणेशाच्या पायाला स्पर्ष करून जावे. तेव्हापासून दर १२ वर्षांनी कळंबच्या मंदिरातील कुंडातून गंगा वर येते आणि देवाच्या चरणांना स्पर्श करून निघून जाते. हे दृश्य पाहण्यासाठी मंदिरात लाखो लोक जमतात. गेल्या शतकात सन १९१८, १९३३, १९४८, १९५८, १९७०, १९८३ आणि १९९५ या वर्षी मंदिरातील कुंडातून गंगा अवतरली आहे. +गणेश कुंडाच्या समोरच मुख्य गाभार६यात देवेंद्रवरद श्री चिंतामणीची दक्षिणाभिमुख मूर्ती आहे. ही श्री गणेशाची जगातील एकमेव दक्षिणाभिमुख मूर्ती असल्याचे मानले जाते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर असलेल्या सभामंडपाची निर्मिती बालगंधर्व यांनी केली आहे. यवतमाळ येथे झालेल्या एका कार्यक्रमाची संपूर्ण मिळकत त्यांनी या कामी खर्च केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8179.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8be68039ee75517666d4f91f682ed9d3a3bd788a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8179.txt @@ -0,0 +1,73 @@ +चिंतामण द्वारकानाथ देशमुख (जानेवारी १४, इ.स. १८९६ - ऑक्टोबर २, इ.स. १९८२) हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्‍नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. +सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते इ.स. १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर (इ.स. १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इ.स. १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे इ.स. १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. १ जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. इ.स. १९५० ते इ.स. १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. +ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे. +चिंतामणराव ऊर्फ सी. डी. देशमुख यांचे अभिनंदन करण्यासाठी राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रजांनी केलेली ही कविता ...या कवितेला २०१२ साली शंभर वर्षे झाली. +(श्रीयुत चिंतामणि द्वारकानाथ देशमुख , I.C.S., हे मुंबई विश्वविद्यालयाच्या सन १९१२ च्या प्रवेशपरीक्षेंत पहिले आले. त्या प्रसंगावर खालील ' शब्दपुष्पहार ' गुंफिला होता.) +अभिनंदनपर वर्धमान +धन्य! धन्य! बा तव सुयशाची होतां जाणीव, +सहर्ष वर्षत आशीर्वच कवि ' वत्स, चिरंजीव '. +परिचय नसतां करित अतिक्रम कविमानस माझें +राग नसावा त्याचा बाळा! क्षमा इथें साजे. +आनंदाचे भरांत नाचे मन्मानस, बाळ! +कशास त्याला उगीच सांगू ' शिष्टनियम पाळ?' +हर्षदर्शना नियम न कांहीं; हृदयहि अनिवार ; +गुण आकर्षण; परिचय केवळ उपचार! +अथवा कविला बंधन कोठें मनिं आणुनि हेंची-- +क्षमा करावी, बाळ! माझिया पुरोभागितेची. +विद्येच्या दरबारीं मिळतां तुज पहिला मान +तुझ्या कुळाला, जातीलाही त्याचा अभिमान. +पारितोषिकें त्रिविध गौरवी श्रीविद्या तुजला; +स्वानंदानें उधळूं आम्ही सहजचि अश्रुजला! +स्वज्ञातीचें नांव उजळिलें आज, महाभागा! +भरुनी जाइल दुथडी म्हणुनी तुझी जातगंगा! +समाधानमय निःश्वासाच्या वातें तुजवरती +उत्कटाश्रुजललहरी उडवुनि सुखविल शतधा ती! +गरीब माझी रसवंती; परि होतां अतिहृष्ट +शब्दमौक्तिकें ओवाळुनि तुजवरूनि, काढि दृष्ट. +ममत्वमय दोषाचें लावुनि तुला गालबोट, +सदा सदिच्छासदनीं तुजला जपूं कडेकोट. +धरिलें आम्हीं शिरिं तुज पाहुनि तुझा गुणासार, +परी तुझ्याही शिरीं भार नव तसाच देणार. +वंश, जाति तव, समाज, त्यापरि महाराष्ट्रभाषा, +आजपासुनी सर्वांनाही तुझी फार आशा. +दिव्य अलौकिक जें जें दिधलें ईशें मनुजाला, +ईश्वरांश तें सदा लावणें ईश्वरकार्याला. +ईश्वररूपा जगीं रमे श्री मानवता देवी, +निजदिव्यांशा जीवेंभावें तिच्या पदीं ठेवीं! +गुढी पाडवा आज तुझ्या हा यशोजीवनाचा, +वर्षोंवर्षीं असाच उगवो चढत्या मानाचा. +दंभ, गर्व, अभिमान दडपुनी पायांनीं अरतीं +निजपुण्यबळें असा सारखा जा वरती वरती. +प्रतिक्षणीं वर जातां दृष्टी व्यापकतर होई, +क्षितिजवर्तुलासह वाढूं दे स्वार्थ-वर्तुलाही! +' मी, माझें कुळ, माझी जाती, समाज माझा हा +श्री मानवता देवी माझी, ईश्वर मीच अहा! ' +अशा भावना मनि ठेवुनियां जा वरती वरती, +हृदयसागरा सदा येऊं दे अमर्याद भरती! +उंच भराऱ्या गगनीं तुजला पाहुनि घेतांना, +परस्परांना दावूं इथुनी डोलावून माना. +धन्य धन्य तूं त्रिवार धन्यचि; धन्य पिता-माता! +हर्षाश्रूंनीं न्हाणित असतिल ते तुजला आतां! +फुला उमलल्या! वास यशाचा नित्य नवा पसरीं, +दरवळुनी मोहुनी गुंगवीं ही दुनिया सारी! +' विजयी भव, महदायुष्मान् भव, चढविं यशोनाद! ' +खेळतील तुजभंवति आमुचे हे आशीर्वाद! +पाप, अमंगल, अनिष्ट किंवा अभद्र हें कांहीं, +स्पर्श तयाचा कधीं न होवो तव छायेलाही. +जें जें मंगल , दिव्य तसें जें , पुण्यहि जगतीं, +दृष्टि तयाची होवो बाळा, सदैव तुजवरती! +नभीं चकाके सकल कलांची तारामय सृष्टि, +करो तुझ्यावर निजतेजोयुत दिव्यपुष्पवृष्टि! +श्रीपरमात्मन्! मागतसों हें तुजपाशीं एक, +करिं बाळावर कृपादृष्टिचा अखंड अभिषेक. +असो; असों दे ओळख बाळा, लोभहि राहूं दे. +नित्य नवा उत्कर्ष तुझा या नयनां पाहूं दे. +बालमित्र तव जमले असतिल सर्व तुझ्या भंवतीं, +अथवा चिमणीं भावंडेंही असतिल आवडतीं. +किंवा कौतुक करीत असतिल तात गोड वचनीं, +असेल जननी तुज कुरवाळित सजल अशा नयनीं. +अशा सुखाच्या काळीं आलों घटकाभर आड, +क्षमा तयाची करिं; कविता ही अशीच रे द्वाड! +हृदयदर्शना कसाबसा हा शब्दपुष्पहार-- +' गोविंदाग्रज ' धाडी प्रेमें, बाळा, स्वीकार. +दिनांक : १९-१२-१९१२ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8199.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..892dfcb3e5e47ef7a7340b36f8d36178a2ce8be7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8199.txt @@ -0,0 +1,4 @@ +चिक चाॅकलेट तथा ॲंटोनियो झेवियर वाझ (१९१६ - मे, १९६७) हे एक ट्रंपेट वादक होते. ते मूळ गोव्याचे राहणारे होते. मुंबईच्या ताजमहाल हाॅटेलात त्यांचा एक जाझ बॅंड होता. ते मुंबईतील सर्वोत्कृष्ट जाझ संगीतकारांपैकी एक समजले. +चिक चाॅकलेट यांनी काही हिंदी चित्रपटांचे संगीत नियोजनही केले आहे. त्यांचे ट्रंपेट वादन अनेक ध्वनिमुद्रणांमध्ये ऐकू येते. +हिंदी चित्रपट 'नादान' (सन १९५१)चे ते संगीत दिग्दर्शक होते. 'नादान'मधील तलत महमूदचे 'आ तेरी तसवीर बना लूॅं' आणि लता मंगेशकरचे 'सारी दुनिया को पीछे छोडकर' ही दोन गाणी ऐकली तरी चिक चाॅकलेट यांचे संगीतकार म्हणून काॅशल्य नजरेत भरते. +चिक चाॅकलेट हे एन. दत्ता आणि सी. रामचंद्र यांचे चांगले मित्र होते. एन. दत्ता यांची कारकीर्द घडविण्यास चिक चाॅकलेट यांचा मोलाचा वाटा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_82.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_82.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..849db319c08ec4bee12ec2a37ca91f9d4a478f01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_82.txt @@ -0,0 +1,4 @@ +१० फेब्रुवारी, १९८२ (वय ७०) +२० जुलै, इ.स. २०१२ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8209.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5a00f5ae75826c1d130e6f3b95670d08eea678e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8209.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिकणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8222.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cad8071aa156045d5d5a99910688e61d175fe6b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8222.txt @@ -0,0 +1 @@ +चिकबल्लपूर (ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ ಲೋಕ ಸಭೆ ಚುನಾವಣಾ ಕ್ಷೇತ್ರ) हा कर्नाटक राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९७७ साली अस्तित्वात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये बंगळूर ग्रामीण जिल्ह्यामधील ४, चिकबल्लपूर जिल्ह्यामधील ३ तर बंगळूर शहरी जिल्ह्यामधील १ असे एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ह्या मतदारसंघात आजवरच्या ११ निवडणुकांमध्ये १० वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8242.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08f76e8ce0e22bb1669d5ba5a24019c86fc87013 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8242.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिकळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8249.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73549e0d5e2697c7d0907181c047a6d0c940927e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8249.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिकाणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_826.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51b056ac4e5515ccc0d60cce0a2a1d8b6d6fdcc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_826.txt @@ -0,0 +1,7 @@ +गंजिफा हा पत्त्यांचा बैठा खेळ असून याची विविधांगी प्रगती भारतात झाली. प्रचलित पत्त्यांच्या खेळांपेक्षा गंजिफा वेगळ्या पद्धतीने खेळला जातो. सध्या गंजिफा खेळणाऱ्यांची संख्या नगण्य आहे आणि केवळ जुन्या पिढीतील काही व्यक्ति खेळू शकतात. +सध्या सर्वत्र माहीत असणाऱ्या पत्त्यांच्या खेळाचा उगम मूळचा युरोपातून आहे हा अंदाज गंजिफ्याशी संबंधित दस्तावेजांच्या माहितीनंतर चुकीचा ठरला. युरोपामध्ये पत्त्यांच्या खेळाचा पहिला उल्लेख सुमारे सहा शतकांपूर्वी आढळतो (ही कालनिश्चिती जुलिअन दिनदर्शिकेनुसार करण्यात आलेली आहे). सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात कधीतरी गंजिफा इराण किंवा मध्य आशिया येथून मुघलांनी भारतात आणला. कदाचित या सर्व खेळांचे मूळ चीन असावे जेथून मंगोल सम्राटांनी पश्चिम आशियात आणले. चौदाव्या शतकाच्या प्रारंभी तुर्कांनी जे मध्य-पूर्व आशिया भागातल्या वंशांचे सामरिक प्रतिनिधित्व करीत असत. तेथून हा खेळ युरोपमध्ये पसरला. +सोळाव्या शतकाच्या प्रारंभी गंजिफ्याचा भारतातील पहिला उल्लेख आढळतो, परंतु त्याच्या बऱ्याच आधी हा खेळ लोकप्रिय होता. बाबरनामा या आत्मचरित्रात मुघल बादशाह बाबर याने गंजिफ्याचा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार इ.स. १५२७ साली जून महिन्यात गंजिफ्याचा एक संच त्याचा मित्र शाह हुसैनला तट्टा (सिंध) येथे मीर अली कोर्ची यांच्या हाती पाठविल्याचे लिहिले आहे. तसेच शाह हुसैनला हा खेळ अतिशय प्रिय होता आणि बाबराला त्याने विनंती केली होती की बाबराकडील एखादा उत्तम संच त्यांनी पाठवून द्यावा. भारताबाहेर गंजिफा शब्द मात्र बाबरानंतरच्या काळातच आढळून येतो. +याच सुमारास आणखी एक गुंतागुत निर्माण झाली जेव्हा इ.स. १५०० साली पोर्तुगीज खलाशांनी त्यांच्या सोबत इटालियन आणि स्पॅनिश बनावटीचे पत्ते आणले. लवकरच हे पत्ते उच्चवर्तुळात आणि राजदरबारात खेळण्यात येऊ लागले. बाबरानंतरच्या काळातील गंजिफ्याचे वर्णन अकबराच्या अबुल फजल अल्लामी ऐन-ए-अकबरी या ग्रंथांसाठी अकबरांचे सहलेखक होते. त्यातील एका भागात त्यांनी बुद्धिबळ आणि गंजिफ़ा या दोन खेळांसंबधीची माहिती दिलेली आहे, जे अकबर स्वतः खेळत असे. त्यांनी लिहून ठेवले आहे की हा तत्कालिन अतिशय लोकप्रिय पत्त्यांचा खेळ भारतापर्यंतच मर्यादित होता आणि स्वतः बादशहा हे दोन खेळत. पुढे हा खेळ मुघलांपासून इतरत्र विशेषतः राजांच्या दरबारात पसरला, जसे की राजस्थान, हिमाचल प्रदेश, ओडिशा, बंगाल, दक्षिण भारतातील राज्ये वगैरे. हिंदू राजे आणि मुघल राजे यांचे खेळ आणि पत्ते भिन्न असत. भारतातील तत्कालिन उच्चवर्तुळात जसे अमीर, उमराव, वगैरेंमध्ये लवकरच हे खेळ प्रिय बनले. त्यांचे पत्तेदेखील महागड्या गोष्टींचे बनविल्या जात. हस्तिदंत, सोने, चांदी, मोती इत्यादिंचा वापर करून बनविण्यात आलेले गंजिफा संच आजदेखील पहावयास मिळतात. हस्तिदंती गंजिफा संच अवध आणि बंगाल मध्ये बनविले जात. अशाच एका मुर्शिदाबाद येथे बनविलेल्या मोठ्या हस्तिदंताचा गंजिफ्यांचा संच रॉबर्ट क्लाईव्ह यांच्याकडे होता आणि सध्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथे ठेवला आहे. +सर्वात अधिक संख्येने आणि विविध प्रकाराने ओडिशा येथे गंजिफ़ा बनविले जात. तेथे पत्त्यांवर चित्रे आणि इतर रंगरंगोटी करणे ही आजदेखील एक चालू परंपरा आहे. ओरिसातल्या चित्रकारांनी पत्त्यांवर विविध प्रकारची चित्रे काढली ज्यामध्ये रामायण, महाभारत, कृष्णलीला, दशावतार वगैरेंशी संबंधीत प्रसंग रंगविले जात. +मुख्यतः गंजिफ्याच्या पत्त्यांचा आकार गोल असतो. अबुल फजलच्या वर्णनानुसार हा पत्त्यांचा खेळ मूलतः १२ संच आणि प्रत्येक संचात १२ पत्ते असे एकूण १४४ पत्त्यांचा होता. बादशहा अकबराला हा खेळ मूळ स्वरूपात आवडत नसे आणि त्यांनी त्यात बदल केले, जसे गंजिफा बाराऐवजी आठ संचांचा बनविला आणि ९६ पत्त्यांसह गंजिफा खेळला जाऊ लागला. यातील प्रत्येक संचाला आणि प्रत्येक पत्त्याला नाव दिलेले असे, जसे अश्वपती वगैरे. अकबर अश्वपती, गजपती या नावांच्या पत्त्यांचे संच वापरत असे. +यापैकी मूळ बारा संचांचा खेळ रणनीतीवर आधारित होता. भारतीय सैन्यामध्ये असणारे विविध विभाग जसे घोडदळ, पायदळ, चिलखती पायदळ, गजदळ, किल्ले किंबहुना आरमार देखील असे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक सुवर्ण कोश सांभाळणारा कोशाध्यक्ष किंवा धनपती असे. या व्यतिरिक्त पाच संचांध्ये प्रत्येकी एक संच स्त्री, सुर, असुर, पशु आणि सर्प यांच्यासाठी असे. शेवटच्या चार संचावरून हिंदू संस्कृतीची झलक दिसून येते. संचाची संख्या आठ, दहा किंवा बारा हे खेळाचा आशय ठरवित असे. उदाहरणार्थ अष्टदिग्पाल गंजिफा आठ संचांचा, दशावतार गंजिफा दहा संचांचा तर बारा राशींचा राशी गंजिफा होता. काही ठिकाणी नवग्रह गंजिफा नऊ संचांसह खेळला जाई. म्हैसूर येथील राजांचा स्वतःचा वेगळा संच होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8261.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bec22629520b68b8d26a5fb6bac1ca84cc8b8e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8261.txt @@ -0,0 +1,3 @@ +चिकित्साशास्त्रीय संपरीक्षण (क्लिनिकल ट्रायल) हा वैद्यकीय संशोधनातील आणि औषधाच्या विकासातील चाचण्यांचा संच असतो. या चाचण्यांमधून आरोग्यशास्त्रीय हस्तक्षेपांच्या (उदा., औषधे, नैदानिके, उपकरणे, उपचार मसुदे) सुरक्षिततेची आणि गुणकारितेची (किंवा विशिष्टपणे, प्रतिकूल औषध प्रतिक्रियांबद्दलची व इतर उपचारांच्या प्रतिकूल परिणामांची) माहिती निर्माण होते. बिगरचिकित्साशास्त्रीय सुरक्षिततेच्या दर्जाबद्दल समाधानकारक माहिती गोळा झाल्यानंतर आणि ज्या देशात औषध किंवा उपकरणाला मान्यता मिळवावयाची आहे त्या देशातील आरोग्य प्राधिकारी/नीतिमत्ता समितीकडून यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतरच संपरीक्षणे पार पाडली जातात. +उत्पादिताचा प्रकार व विकासातील त्याची अवस्था ध्यानात घेऊन संशोधक आधी स्वयंसेवक आणि/किंवा रुग्णांच्या छोट्या गटांमध्ये मार्गदर्शी अभ्यास करतात आणि तद्नंतर विद्यमान मान्यताप्राप्त उत्पादितांशी तुलना करणारे मोठे अभ्यास जास्त रुग्णांमध्ये केले जातात. सुरक्षितता व गुणकारिता याबद्दल सकारात्मक माहिती मिळाल्यावर सामान्यतः रुग्णांची संख्या वाढते. चिकित्साशास्त्रीय संपरीक्षणांच्या आकारांमध्ये वैविध्य आढळते आणि त्यांमध्ये एकाच देशातील एकाच संशोधन घटकाचा किंवा अनेक देशांमधील बहुविध घटकांचा समावेश असू शकतो. +संपरीक्षणांच्या पूर्ण मालिकेला बराच खर्च येतो आणि सर्व आवश्यक मनुष्यांचा व सुविधांचा खर्च सामान्यतः पुरस्कर्ता करतो. पुरस्कर्ता एखादी शासकीय संस्था किंवा औषधनिर्माती वा जैवतंत्रज्ञानातील कंपनी असू शकते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8266.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9b36466bfe7915e5b8594b47a659cf9a89cd0b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8266.txt @@ -0,0 +1,4 @@ +चिकुर्डे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. चिकुर्डेच्या हद्दीतच पण गावठाणाबाहेर वायव्येला धनगरांचे दैवत विठ्ठल-बीरदेव / विठोबा-बिरोबा यांचे एक मोठे मध्ययुगीन मंदिर आहे. इथला विठोबा मात्र पंढरीच्या विठुरायासारखा वैष्णवरूप धारण करून 'विटेवरी उभा' नाही तर चक्क त्याच्या आदिम धनगरी अनघड तांदळा स्वरूपात आहे.या ठिकाणी नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या पाचव्या दिवशी येथे यात्रा भरली जाते. यात्रेच्या मुख्य दिवशी गावातील लोक देवाला नैवेद्य दाखवतात.यात्रेच्या तिन्ही दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये ओव्या, धनगरी ढोल व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यात्रेच्या शेवट गावचे सरकार सोमराज देशमुख यांच्या वाड्यातुन देवाची पालखी निघते.या पालखी वर भंडारा व खोबरे यांची उधळण केली जाते. अशा प्रकारे गावातील यात्रा शांततेत व भक्तीमय वातावरणात संपन्न होते. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +चिकुर्डे गाव वारणा नदीच्या काठावर वसलेले आहे. वारणेच्या बारमाही पाण्यावर इथली शेती सुफलाम सुजलाम झालेली आहे. शेतीप्रधान लोकजीवन इथले आहे. +विठोबाच्या मंदिर परिसरातील माळ हा प्रेक्षणीय आहे. मंदिराच्या बाजूला लहानसे तळे आहे. मंदिर परिसरात गोरख चिंचेची दोन महावृक्ष आहेत. मंदिराच्या पाठीमागे मोठी वडाची झाडे आहेत. गावाजवळच डोंगरवाडीच्या गावाजवळ एक डोंगर आहे त्या डोंगराला कोटलिंग पर्वत म्हणतात. तिथे काही गुफांचे खोदकाम केलेले आहे. डोंगरावर गोड्या पाण्याची विहीर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8275.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e422f2e626b1c0bddd043e819b3673bf6150520 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8275.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिक्कदेवराज वडियार हा सध्याच्या भारतातील मैसूर संस्थानचा १४वा राजा होता. +१६८१ च्या उत्तरार्धात मोगलांचे दक्षिण भारतातील आक्रमण रोखण्यासाठी संभाजी राजांनी हरजीराजे महाडिक या मातब्बर मराठी सरदारास २०००० सेना घेऊन दक्षिणेकडे रवाना केले. म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय याने वरकरणी मराठ्यांशी मैत्री दाखवून आतून बादशाहाशी संधान बांधले. दक्षिणेकडे ३२० किलोमीटर धडक मारून मदुरा ताब्यात घेतले. त्यामुळे तंजावर व पश्चिमेकडील त्रिचनापल्ली आणि पूर्वेकडील नेगापट्ट ही मराठी स्थानके धोक्यात आली. चिक्कदेवराय व मोगल यांची युती मोडून काढणे आवश्यक असल्यामुळे तीस हजाराचे घोडदल बरोबर घेऊन संभाजीराजे स्वतः सातारा, मिरज, हुबळी, धारवाड या मार्गाने मैसूर कडे रवाना झाले. म्हैसूरवर हल्ला करण्याच्या दृष्टीने चिक्कदेवरायचा शत्रू मादुरेचा नायक याच्याशी लष्करी करार करून व तंजावरच्या एकोजी राजांच्या तुकड्या घेऊन १६८३ च्या जानेवारीत संभाजी राजांनी म्हैसूरच्या पूर्वेस धर्मपुरी येथे आपली छावणी प्रस्थापित केली. ऑक्टोबर ८३ मध्ये संभाजी राजांनी त्रिचनापल्ली कडे जाऊन मदुरेचा कब्जा घेतला. व तेथून पूर्वेकडे वळून मद्रासच्या दक्षिणेस असलेल्या मायावरम व पोर्टोनोब्से येथे मराठी अंमल बसविला. या आक्रमक हालचालींमुळे चिक्कदेवरायाने मराठ्यांशी तहाची बोलणी सुरू केली. मराठ्यांनी एक कोटी होनांची खंडणी घेऊन त्यांच्याशी शस्त्रसंधी केली. या सर्व गोष्टींमुळे मसुरकर चिक्कदेवराय याचे चांगलेच धाबे दणाणले. यानंतर लगेच मध्य महाराष्ट्रात होणाऱ्या मोगली आक्रमणाला थोपविण्यासाठी राजे रायगडला परतले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8327.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ba6ada6387c2802da2d3223b53d2751d67d8031 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8327.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिखलदरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8329.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7580341ef8460ec2ce46a0518163c7a6a82bdf07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8329.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिखलप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8353.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7c5d42f37d38951f3bc67373c95941cbd4d6247 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8353.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8378.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b4675952b26f10670e291445a6f7b8d8047d7bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8378.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिखली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8379.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e4e65267d2d0a96f90dc9869c5d466731fde11d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8379.txt @@ -0,0 +1,4 @@ +२०° २१′ ०२″ N, ७६° १५′ २८″ E + +चिखली हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखली तालुक्यातील हे चिखली नावाचे गाव जालना - खामगाव ह्या मार्गावर आहे. +बुलढाणा जिल्यातील चिखली शहर हे इंग्रजांचे गढ समजल्या जायचे येथे इंग्रजांनी मोठं मोठ्या तेल फेक्टरी, कापूस जिनिग वस्त्रोउद्योग निर्मिती सरकारी कामकाज व्यवस्थापन स्थापन करून ठेवलेल्या होत्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8383.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fabf08c42fc5674389b4748918a751bcad1f530 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8383.txt @@ -0,0 +1 @@ +हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8396.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2b682cc95545a6e571d5af5f131b9ba3681f089 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8396.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखली खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8402.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd70189d32f5306f23434e8a4d4821ee1214e4e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8402.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखली बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8417.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7523536025a69b3afe8b24f69bee6a29edf4f525 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8417.txt @@ -0,0 +1,4 @@ +चिखल्या टिंबा (इंग्लिश:Broadbilled sandpiper; गुजराती:सफेद नानो किचडियो) हा एक पक्षी आहे. +मध्यम आकाराच्या मोठ्या लाव्याएवढा.वरील भागाचा रंग राखट असतो.भुवई पांढरी असते.माथा,मान आणि चेहऱ्यावर अरुंद गर्द रेघोटया असतात.खालील भाग पांढरा असतो.गळा,छाती आणि बाजूवर फिकट,गर्द रेघोटया असतात.खांद्यावर काळसर डाग असतात. +भारताचे समुद्रकिनारे, श्रीलंका, अंदमान आणि निकोबार बेटांवर हिवाळी पाहुणे. पॉलीआर्क्टिक भागात वीण. +चिखलानी आणि दलदली diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8426.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b17165aacf7fd9fabe594190f34c785a0ed3b785 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8426.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखाली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8449.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2562a9559fe76f1188cb722cff0176f559204e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8449.txt @@ -0,0 +1,11 @@ + +चिचिबू (जपानी: 秩父市, रोमन लिपी: Chichibu) हे जपानमधील सैतामा प्रीफेक्चरमध्ये स्थित एक शहर आहे. १ जानेवारी २०२१ पर्यंत शहराची लोकसंख्या अंदाजे २६,३८० घरांमध्ये ६११५९  होती. लोकसंख्येची घनता ११० रहिवासी प्रति चौरस किलोमीटर (२८० प्रति चौरस मैल)  होती. शहराचे एकूण क्षेत्रफळ ५७७.८३ चौरस किलोमीटर (२२३.१० चौरस मैल) आहे.[१] +चिचिबू हे सैतामाच्या पश्चिमेला आहे. ते मोठ्या प्रमाणावर डोंगराळ आहे आणि लोकसंख्या अरकावा नदीच्या काठावर केंद्रित आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ही सैतामाची सर्वात मोठी नगरपालिका आहे. चिचिबूला टोकियो, यामानाशी, नागानो आणि गुन्मा प्रीफेक्चरच्या सीमा लागून आहेत.[२] +हा प्रदेश भात पिकवण्यासाठी योग्य नसल्यामुळे, अनेक लोक परंपरागत रेशीम शेतीवर अवलंबून आहेत. शहराच्या दक्षिणेस बुको पहाडावर सापडणारी चुनखडी या प्रदेशासाठी उत्पन्नाचा आणखी एक प्रमुख स्रोत आहे. चिचिबु शहर आपल्या समृद्ध नैसर्गिक वातावरणाचा आणि टोकियो मेट्रोपॉलिटन क्षेत्राशी असलेल्या सापेक्ष जवळीकतेचा फायदा घेत आपले लक्ष पर्यटन क्षेत्राकडे वळवत आहे. हे शहर मद्यनिर्मितीच्या उद्योगासाठीही प्रसिद्ध आहे.[२] +चिचिबूमध्ये दमट उपोष्णकटिबंधीय हवामान (कोपेन सीएफए) आहे ज्यामध्ये उबदार उन्हाळा आणि थंड हिवाळा असतो ज्यामध्ये हलका ते हिमवर्षाव नसतो. चिचिबूचे सरासरी वार्षिक तापमान १३.२ अंश सेल्सियस आहे. सरासरी वार्षिक पाऊस १३२५ मिमी असून सप्टेंबर मध्ये सर्वात जास्त पाऊस असतो. सरासरी कमाल तापमान ऑगस्टमध्ये २५.८ अंश सेल्सियस असते आणि सरासरी किमान तापमान जानेवारीमध्ये ६ अंश सेल्सियस असते. चिचिबूचे सरासरी वार्षिक तापमान 13.2 °C आहे.[३] +शहराला दोन रेल्वे मार्ग सेवा देतात: चिचिबू मेन लाइन आणि सेइबू चिचिबू लाइन. चिचिबू रेल्वे अरकावा नदीकाठी बांधण्यात आली होती आणि ती पहिल्यांदा १९१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. सेबू रेल्वे मार्ग १९६९ मध्ये शहरात पोहोचला आणि टोकियोला जाण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला. ह्या मार्गावरील गाड्या लोकांना तसेच बुको पर्वतावरून चुनखडी घेऊन जातात.[४] +टोकियो पासून सहज जाण्याजोगे एक नयनरम्य क्षेत्र असल्यामुळे चिचिबूचे बरेच छायाचित्र काढले गेले आहेत. मूळचे चिचिबूचे असलेले बुको शिमिझू (१९१३-१९९५) यांनी केलेले चिचिबूचे छायाचित्रण विशेषतः विस्तृत आहे: शिमिझूने 1954 पासून जपानी बाजारपेठेसाठी असंख्य पुस्तकांमध्ये चिचिबूचे पर्वत, लोक आणि रीतिरिवाजांची छायाचित्रे सादर केली आहेत.[५] +ॲनिमे मालिका अनोहाना: द फ्लॉवर वी सॉ दॅट डे, ॲनिमे चित्रपट द अँथम ऑफ द हार्ट, आणि हर ब्लू स्काय हे चिचिबू शहरात स्थित आहे, हे सर्व चिचिबू येथे जन्मलेल्या मारी ओकाडा यांनी लिहिले होते.[६] +चिचिबुच्या आजूबाजूला पुढील नगरपालिका आहेत:[७] + +  \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8451.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2562a9559fe76f1188cb722cff0176f559204e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8451.txt @@ -0,0 +1,11 @@ + +चिचिबू (जपानी: 秩父市, रोमन लिपी: Chichibu) हे जपानमधील सैतामा प्रीफेक्चरमध्ये स्थित एक शहर आहे. १ जानेवारी २०२१ पर्यंत शहराची लोकसंख्या अंदाजे २६,३८० घरांमध्ये ६११५९  होती. लोकसंख्येची घनता ११० रहिवासी प्रति चौरस किलोमीटर (२८० प्रति चौरस मैल)  होती. शहराचे एकूण क्षेत्रफळ ५७७.८३ चौरस किलोमीटर (२२३.१० चौरस मैल) आहे.[१] +चिचिबू हे सैतामाच्या पश्चिमेला आहे. ते मोठ्या प्रमाणावर डोंगराळ आहे आणि लोकसंख्या अरकावा नदीच्या काठावर केंद्रित आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ही सैतामाची सर्वात मोठी नगरपालिका आहे. चिचिबूला टोकियो, यामानाशी, नागानो आणि गुन्मा प्रीफेक्चरच्या सीमा लागून आहेत.[२] +हा प्रदेश भात पिकवण्यासाठी योग्य नसल्यामुळे, अनेक लोक परंपरागत रेशीम शेतीवर अवलंबून आहेत. शहराच्या दक्षिणेस बुको पहाडावर सापडणारी चुनखडी या प्रदेशासाठी उत्पन्नाचा आणखी एक प्रमुख स्रोत आहे. चिचिबु शहर आपल्या समृद्ध नैसर्गिक वातावरणाचा आणि टोकियो मेट्रोपॉलिटन क्षेत्राशी असलेल्या सापेक्ष जवळीकतेचा फायदा घेत आपले लक्ष पर्यटन क्षेत्राकडे वळवत आहे. हे शहर मद्यनिर्मितीच्या उद्योगासाठीही प्रसिद्ध आहे.[२] +चिचिबूमध्ये दमट उपोष्णकटिबंधीय हवामान (कोपेन सीएफए) आहे ज्यामध्ये उबदार उन्हाळा आणि थंड हिवाळा असतो ज्यामध्ये हलका ते हिमवर्षाव नसतो. चिचिबूचे सरासरी वार्षिक तापमान १३.२ अंश सेल्सियस आहे. सरासरी वार्षिक पाऊस १३२५ मिमी असून सप्टेंबर मध्ये सर्वात जास्त पाऊस असतो. सरासरी कमाल तापमान ऑगस्टमध्ये २५.८ अंश सेल्सियस असते आणि सरासरी किमान तापमान जानेवारीमध्ये ६ अंश सेल्सियस असते. चिचिबूचे सरासरी वार्षिक तापमान 13.2 °C आहे.[३] +शहराला दोन रेल्वे मार्ग सेवा देतात: चिचिबू मेन लाइन आणि सेइबू चिचिबू लाइन. चिचिबू रेल्वे अरकावा नदीकाठी बांधण्यात आली होती आणि ती पहिल्यांदा १९१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. सेबू रेल्वे मार्ग १९६९ मध्ये शहरात पोहोचला आणि टोकियोला जाण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला. ह्या मार्गावरील गाड्या लोकांना तसेच बुको पर्वतावरून चुनखडी घेऊन जातात.[४] +टोकियो पासून सहज जाण्याजोगे एक नयनरम्य क्षेत्र असल्यामुळे चिचिबूचे बरेच छायाचित्र काढले गेले आहेत. मूळचे चिचिबूचे असलेले बुको शिमिझू (१९१३-१९९५) यांनी केलेले चिचिबूचे छायाचित्रण विशेषतः विस्तृत आहे: शिमिझूने 1954 पासून जपानी बाजारपेठेसाठी असंख्य पुस्तकांमध्ये चिचिबूचे पर्वत, लोक आणि रीतिरिवाजांची छायाचित्रे सादर केली आहेत.[५] +ॲनिमे मालिका अनोहाना: द फ्लॉवर वी सॉ दॅट डे, ॲनिमे चित्रपट द अँथम ऑफ द हार्ट, आणि हर ब्लू स्काय हे चिचिबू शहरात स्थित आहे, हे सर्व चिचिबू येथे जन्मलेल्या मारी ओकाडा यांनी लिहिले होते.[६] +चिचिबुच्या आजूबाजूला पुढील नगरपालिका आहेत:[७] + +  \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8460.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10c0789030f704062d50eb44b55248e3d6616142 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8460.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिचोंदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8467.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0a964cba3218d41cf1d5fee7f38327bb69230a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8467.txt @@ -0,0 +1 @@ +चिचोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8473.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06925afce3535c6da152396bef7820c4146a4938 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8473.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिंचोळी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8475.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b066395acb899df130a5e3c8f03e66322e268eec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8475.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिटकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8480.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d491f1ed91c0d6225f5eac739d8d2a4a5db36eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8480.txt @@ -0,0 +1,3 @@ +चिटेन्डेन काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बर्लिंग्टन येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,६८,३२३ इतकी होती.[१] +चिटेन्डेन काउंटीची रचना १७८७मध्ये झाली. या काउंटीला व्हरमाँटचे पहिले गव्हर्नर थॉमस चिटेन्डेन यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8490.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff21cdb665dd3eb6c309ba871ede9667e1119296 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8490.txt @@ -0,0 +1,2 @@ +चितमोगरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8544.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5c56b678ee222a31fe689382187e894a54e8b3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8544.txt @@ -0,0 +1,2 @@ +चित्तरजंगल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8551.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f838ca58daa67b2fa614e6b462c756ad251c74c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8551.txt @@ -0,0 +1 @@ +चित्तापूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कलबुर्गी मतदारसंघात असून कलबुर्गी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8561.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a28b7a92f0191aadda4809360198578edd87601c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8561.txt @@ -0,0 +1 @@ +चित्तोडगढ हा राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8566.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8566.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..074feece9549aa183fc5966150e30596e7c3004e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8566.txt @@ -0,0 +1,10 @@ +चित्तोडगढ भारताच्या राजस्थान राज्यातील उदयपूरजवळचे एक शहर आहे. +हे शहर चित्तोडगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +येथे जवळच चित्तोडगड नावाचाच किल्ला आहे. संत मीराबाईपासून राणी पद्मिनीपर्यंत अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तिंचे स्थान असलेला हा रम्य किल्ला अतिषय प्रेक्षणीय आहे. +चित्तोडगढ भोवती सात मोठे दरवाजे असलेली प्रचंड भिंत आहे. +बाप्पा रावल ने हा गढ जिंकण्यापूर्वी तो मोरी घराण्याकडे होता. इ.स. ७३४मध्ये बाप्पा रावल ने हा गड जिंकला आणि मेवाडचे राज्य स्थापन केले.त्याने चित्तोडला आपली राजधानी बनवली. +एक धारणा अशीही आहे, की बाप्पा रावलने शेवटच्या सोळंकी राजकन्येशी लग्न केले,तेव्हा हुंड्यामध्ये हा गड मिळाला. येथून अजमेर पासून गुजरात पर्यंत मेवाडचे राज्य पसरले. १६ व्या शतकापर्यंत चित्तोडगढ हे बलाढ्य राज्य होते. हा गढ़ जिंकण्यासाठी बरीच मोठमोठी युद्धे झाली. साधारण ८३४ वर्षे ही मेवाडची राजधानी होती +हा गड जिंकण्यासाठी मोगलांनी अनेक स्वाऱ्या केल्या, पण प्रत्येकवेळी राजपुतांनी या परतवून लावल्या. तीन वेळा राजपुतांची हार झाली, त्या त्या वेळी राजपूत स्त्रियांनी मोठ्या संख्येने जोहर (अग्निसमर्पण) केला. +इ.स. १३०३ साली दिल्लीच्या सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने हा गड काबीज केला. पुढे १३२६ साली गहलोत घराण्याच्या हमीर सिंगने तो परत मिळवला. +राणा कुंभा (१४३३-१४६८) या हुशार, संगीतकार, कवी राजपूत राजाने मेवाडच्या सैन्याची पुनर्बांधणी केली. त्याचवेळी त्याने ३० किल्ल्यांची शृंखला तयार करून मेवाडचे राज्य बळकट केले. +१६ व्या शतकात मेवाड एक प्रसिद्ध रजपूत राज्य बनले. पुढे राजपूत राजा राणा सांगा ने मुघल सुलतान बाबरच्या विरोधात सर्व रजपुतांना एकजूट केले. रजपूत आणि मोघल यांच्यातील घनघोर युद्धात सांगाचा दारुण पराभव झाला. तेव्हा गडावरील रजपूत राणी कर्णावती हिने इतर स्त्रियांसोबत जौहार केला. हा दुसरा जौहार होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8588.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4025653cd1f1b37f3a9228d61ca64940fc2fa37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8588.txt @@ -0,0 +1,2 @@ +चित्रकूटधाम भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर चित्रकूट जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8591.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..216168039d6723689b766d65b06693401598335c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8591.txt @@ -0,0 +1,3 @@ +चित्राचे संरक्षण होऊन सौंदर्यही वाढावे, म्हणून पूर्वीपासून चित्रांना चौकटी लावण्याची प्रथा आहे. चित्रांप्रमाणेच द्विमितीय शिल्पाकृती, नक्षीकाम, पडदे यांनाही चौकटी लावण्यात येतात. चित्रचौकटींमुळे कलाकृती योग्य जागी ठेवण्यास मदत होते. +चित्रचौकटींचा विकास वास्तुकलेच्या अनुषंगाने झाला. यूरोपात चर्चमधील साधुसंतांच्या चित्रांना योग्य जागी बांधून ठेवण्यास त्यांचा सुरुवातीला उपयोग होऊ लागला. +प्रबोधनकाळात चित्रचौकटींना विशेष चालना मिळाली. सतराव्या शतकातील ‘बरोक’ कलासंप्रदायात चित्रचौकटी अधिक भव्य, ठसठशीत व रेखीव बनल्या. अठराव्या शतकात निरनिराळ्या चित्रशैलींप्रमाणे चित्रचौकटीही कधी नाजूक, तर कधी कोरीव बनल्या. पुढे त्यांना अधिक कलात्मक व प्रशस्त रूप प्राप्त झाले. अठराव्या शतकात चित्रचौकटींकरिता लाकूड, हस्तिदंत, चांदी, कचकडे इत्यादींचा उपयोग होत असला, तरी लाकूड हेच मुख्य माध्यम होते. त्यावर कोरीवकाम करून व त्यास चकाकी देऊन ते अधिक प्रभावी करण्यात येई. परंतु पुढे मागणी वाढल्याने साच्यातून निर्माण केलेल्या चित्रचौकटींचा वापर होऊ लागला. चित्रचौकटींचे घाऊक स्वरूपात उत्पादन होऊ लागले व त्यामुळे त्यांची कलात्मकता कमी होऊ लागली. एकोणिसाव्या शतकात सरासारख्या चित्रकारांनी आपल्या चित्रांस योग्य अशा चौकटी स्वतःच बनवून घेण्यास सुरुवात केली. बहुतेक आधुनिक चित्रकारही आपल्या चित्रांसाठी स्वतःच चित्रचौकटीची योजना करतात. चित्रचौकटींचे महत्त्व लक्षात घेऊन लंडन येथील ‘रॉयल कॉलेज ऑफ आर्ट’सारख्या संस्थांनी त्यांच्या शास्त्रोक्त अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू केले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8592.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a69923563c95a15059e116a0d83e604dbb529e64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8592.txt @@ -0,0 +1,5 @@ +चित्रजवनिका  : टॅपेस्ट्री, ताग, कापूस, लोकर किंवा रेशीम यांच्या अनेकरंगी धाग्यांनी विणलेले मुक्त चित्राकृतींचे पडदे म्हणजे चित्रजवनिका. सामान्यतः भिंतींवर लावण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. हा कलाप्रकार विणकामाइतकाच प्राचीन असून मध्य-आशियातून पूर्वेस आणि पश्चिमेस तो प्रसृत झाला असावा. याच्या प्रगतप्रकारात चित्राकृती विणण्यासाठी आडवे-उभे धागे काटकोनातच ठेवतात. पूर्वी बाह्यरेषेनुरूप आडवा धागा उभ्या धाग्यातून फिरविला जाई. +या विणकामात चित्रनमुन्यातील निरनिराळ्या रंगांचे छोटे आकार साधण्यासाठी, प्रत्येक आकारापुरता आडवा धागा उभ्या धाग्यांतून फिरतो. यासाठी वस्त्रविणीतील धोटा न वापरता रंगपरत्वे वेगळ्या तंतुकीला वापरतात. वक्ररेषांकित रंगाकार विणकामामुळे एकमेकांत गुंफले जातात, पण चित्ररेषा उभ्या आणि समांतर असल्या, म्हणजे त्यांच्या विणकामात फटी राहतात. काही प्रकारांत त्या तशाच ठेवतात, तर काहींत त्या निरनिराळ्या प्रकाराने सांधतात. +प्राचीन ईजिप्त, चीन, ग्रीस, द. अमेरिकेतील पेरू इ. देशात प्रचारात असलेला हा कलाप्रकार भारतातही ‘वानकर्म’ म्हणून ओळखला जात असे. इ.स.पू. पंधराव्या शतकातील ईजिप्तमधील चित्रजवनिकेचे नमुने उपलब्ध आहेत. तत्कालीन सिरियातील कारागिरांचे ते असावेत. नंतरच्या काळातील नमुने आढळले नसले, तरीही ही परंपरा ख्रिस्तकामापर्यंत टिकून राहिली असावी, असे दिसते. +चीनमध्ये हान राजवटीपासून (इ.स.पू. २०२–इ.स. २२०) ते मिंग राजवटीपर्यंत (इ.स. १३६८–१६४४) चित्रविणकाम होत असे. विणकामातील फटी तशाच ठेवलेले, रेशमी आणि कलावस्तूच्या धाग्यांचे तलम चिनी काम कस्सू (K’SSU) म्हणून ओळखतात. हानराजवटीच्या उत्तरकालीन अशा पेरू देशाच्या ‘पाराकास’) (४००–८००) संस्कृतीत लामाच्या लोकरीचे वैशिष्ट्यपूर्ण विणकाम होत होते. चीनमधून कोरिया आणि जपानमध्ये ही कारागिरी गेली. जपानी नमुने उघड्या फटींचे असत. इस्लामी चित्रविणकामात कुराण-वचने, भौमितिक अलंकरण वगैरेचा उपयोग केलेले पट्टे असत. बाराव्या शतकापासून यूरोपात असे विणकाम होऊ लागले. तथापि दर्जेदार कला या स्वरूपात त्याचे दर्शन चौदाव्या शतकातील फ्रान्समध्ये होते. अँजूच्या ड्युकसाठी विणलेली ‘आपोकॅलिप्स’ ही चित्रजवनिका प्रसिद्ध आहे. +पंधराव्या शतकात तुर्ने, ब्रुसेल्स, अँटवर्प इ. ठिकाणी काम करणाऱ्या फ्लेमिश कारागिरांची परंपरा सोळाव्या शतकात यूरोपातील इतर देशांत पसरली. पीटर पॉल रूबेनच्या चित्रकलेचा आणि यथातथ्यतेचा प्रभाव त्यांच्या विणकामावर होता. सतराव्या शतकात फ्रान्सच्या चौदाव्या लुईने गोबली (पॅरिस) व ओब्यूसाँ वगैरे प्रमुख निर्मितिकेंद्रे विकत घेऊन ती सरकारी खाती बनविली. फ्रान्स्वा बुशे, ल ब्रं चार्ल्‌स वगैरे प्रसिद्ध व दरबारी चित्रकारांनी विणकामाची मूळ चित्रे केली. राजाश्रयामुळे कलेची चलती होती. त्या काळचे विणकाम, विविध रंगांची उपलब्धता आणि तांत्रिक सुधारणांमुळे चित्रसदृश झाले, पण त्याबरोबर माध्यमाच्या खास वैशिष्ट्यपूर्ण मर्यादाही ओलांडल्या गेल्या. इंग्लंडमधील मॉर्ट लेक या केंद्राची निर्मिती महत्त्वाची आहे. अठराव्या शतकांत माद्रीद, सेंट पीटर्झबर्ग, नेपल्स वगैरे नवी केंद्रे व ब्रूसेल्स हे जुने केंद्र प्रसिद्ध होते. इंग्लंडमध्ये विल्यम मॉरिसने या कलेच्या पुनरूज्जीवनाचे प्रयत्न केले. एकोणिसाव्या शतकातील खालावलेल्या दर्जानंतर विसाव्या शतकात पिकासो, ब्राक, मीरो अशा प्रसिद्ध चित्रकारांनी चित्रजवनिकांसाठी चित्रनमुने निर्माण केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8593.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8593.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8595.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a19675d83e9e35f48d71381c5e3a22f395b0ba8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8595.txt @@ -0,0 +1 @@ +चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघ भारताच्या कर्नाटक राज्यातील मतदारसंघ आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8598.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a19675d83e9e35f48d71381c5e3a22f395b0ba8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8598.txt @@ -0,0 +1 @@ +चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघ भारताच्या कर्नाटक राज्यातील मतदारसंघ आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_86.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_86.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81d55c6cdd1166c4593e858e01be229e3038284e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_86.txt @@ -0,0 +1 @@ +खुरसापार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8603.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..186380087cd33b5774f4b5772362c687272c1c8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8603.txt @@ -0,0 +1 @@ +अभिनेता म्हणजे नाटक/चित्रपट यामध्ये अभिनय करणारे एक पुरुष पात्र असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8622.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00144545bc37f2a7115730d80361cdba23f6e83f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8622.txt @@ -0,0 +1 @@ +चित्रपट निर्मिती हा एक व्यवसाय आहे. चित्रपट निर्माते स्वतःच्या किंवा फायनान्सरकडून उसन्या घेतलेल्या पैशांनी दिग्दर्शक आणि अन्य तंत्रज्ञ नेमून चित्रपटाची निर्मिती करतात. चित्रपट पूर्णपणे तयार झाल्यावर निर्माते तो वितरकांच्या माध्यमातून प्रदर्शित करतात. प्रदर्शनातून मिळालेल्या पैशातून खर्च वजा झाला की उरणारी रक्कम निर्मात्याची असते. चित्रपट निर्मिती करणे हा एक हौशी कलाकार करू शकत नाही .हा पूर्णपणे व्यावसायिक आहे .या मध्ये निर्माता अतिशय मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवितो . जर चित्रपट चालला तरच निर्मात्याचा फायदा होतो , पण होशी कलाकारांनी स्वत जवळचे पैसे गुंतवून चित्र पट निर्मिती करू नये . diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8634.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa80a50f2fac3a31b294197de6b2f1758956e9db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8634.txt @@ -0,0 +1,3 @@ +सन १९३८ या वर्षात साधारणतः व्हेनिस येथे चित्रपटमहोत्सवास (फिल्म फेस्टीवल) प्रारंभ झाला. +जगात वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या चित्रपट महोत्सवांची यादी:[१] +२. http://mmisff.com/ \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8647.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ec3a519287685fa05c7ef8ed300884719d3bca8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8647.txt @@ -0,0 +1,3 @@ +चित्रपटामध्ये एकाहून अधिक गाण्यांचा समावेश केलेला असतो. ही गीते विविध गीतप्रकारांतील असतात. भूपाळी, वासुदेवाचे गाणे, भक्तिगीते, भावगीत, प्रेमगीत, कथा शास्त्रीय गीत, ठुमरी, दादरा, टप्पा असे उपशास्त्रीय प्रकार, कधी = नाट्यगीत, पाश्चात्त्य वळणाचे एखादे गाणे... इत्यादी एकाहून अनेक गीतप्रकार चित्रपटगीत या प्रकारात समाविष्ट केलेले असतात. चित्रपटातील कथेला, प्रसंगांना, घटनांना आनुषंगिक अशा प्रकारचे नियोजन असते. +चित्रपटामधील गीते ही पूर्णपणे शास्त्रीय रागावर आधारलेली नसतात. कित्येक गीते ही आधारभूत रागावर आधारलेली असतात. असंख्य राग असुनही काही ठराविक रागांचाच वापर +अधिक प्रमाणात केलेला दिसून येतो. विविध तालांचा उपयोग चित्रपट गीतामध्ये करतात, पुर्वीच्या काळी चित्रपट गीतांना संवादिनी, तबला, तानपुरा, वीणा, व्हायोलिन, बीन, सतार, सरोद बासरी, झांज, घुगरू, सनई... अशा वाद्यांची साथसंगत रोनी अलीकडे या वाद्यांबरोबर पाश्चात्त्य प्रकारच्या वाद्यांचीही साथ घेतली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8651.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8651.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8655.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b089c7a1f91f4593a003530cf08d5ab0f9e00646 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8655.txt @@ -0,0 +1,7 @@ +चित्रबलाक किंवा चाम ढोक हा करकोचा जातीचा पक्षी असून पाणथळ जागी याचा अधिवास असतो. +सुमारे तीन किलो वजनाचा चित्रबलाक उभा असता त्याची उंची ९५-१०० सें. मी. भरते तर उडतांना पंखांच्या बाजूने लांबी १५०-१६० सें. मी. भरते. +चित्रबलाकची चोच पिवळ्या रंगाची, टोकाकडे किंचित बाकदार, मोठी आणि लांब असून याचा चेहरा मेणासारखा पिवळा, त्यावर पिसांचा अभाव, उर्वरित सर्वांगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा असतो. चित्रबलाक नर-मादी दिसायला सारखेच असतात. +भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये चित्रबलाक रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. +दलदली, सरोवरे, भाताच्या शेतीचा प्रदेश, अशा ठिकाणी दिवसभर पाण्यात उभा राहून चित्रबलाक हा मासोळ्या, बेडूक, साप, गोगलगाय वगैरे पाण्यातील जीव खातो. +चित्रबलाकचा वीण काळ साधारणपणे ऑगस्ट ते जानेवारी असून हा पाण्यातील किंवा पाण्याजवळील मोठ्या झाडांवर गवत, काड्या वगैरे वापरून मोठे घरटे बनवतो. एका चित्रबलाकच्या घरट्याला लागूनच दुसऱ्याचे घरटे बांधले जाते. तसेच त्याच झाडावर किंवा परिसरात इतर बगळे आणि करकोचे आपापली घरटी दाटीने बांधतात. यामुळे तेथे एक मोठी वसाहत निर्माण होते. मादी चित्रबलाक फिकट पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली २ ते ५ अंडी देते. नर-मादी घरटे बांधण्यापासून, पिलांना खाऊ घालण्यापर्यंत सर्व कामे मिळून करतात. +पूर्व विदर्भात स्टॉर्कला ढोक म्हणतात तर चित्रबलाकला चाम ढोक असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8663.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..215e8759b1cfe1c2d02095675e39b5f5eecefea6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8663.txt @@ -0,0 +1,2 @@ +चित्रा (नक्षत्र) हे एक नक्षत्र आहे. +भारतीय नक्षत्रांपैकी चौदावे नक्षत्र . ते अयनवृत्ताच्या (सूर्याच्या भासमान वार्षिक गतिमार्गाच्या) दक्षिणेस हस्ताजवळ [ भोग १८०°; शर -२° २′·७; विषुवांश १३ तास, २२ मिनिटे; क्रांती -१०·९, ⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] दिसते. यात कन्येतील आल्फा (स्पायका) तारा येतो. तो निळसर, पिधानकारी (ज्यांचे कक्षीय प्रतल जवळजवळ दृष्टिपथरेषेत आहे असे समाईक केंद्राभोवती फिरणारे घटक तारे असलेला) युग्मतारा असून त्याची भासमान प्रत १·०० [ निरपेक्ष प्रत-३, ⟶ प्रत ] आहे. त्याचा वर्णपट प्रकार बी १, अंतर सु. २४५ प्रकाशवर्षे, तापमान २०,०००° के., गती सेकंदास १३० किमी. पेक्षा जास्त, तेजस्वीपणा सूर्यापेक्षा १,५०० पट व व्यास सूर्याच्या अनेकपट आहे. युग्मताऱ्यातील अंधुक तारा हा तेजस्वी तारा व पृथ्वी यांच्यामधून दर चार दिवसांनी एकदा जातो तेव्हा ग्रहणाप्रमाणे त्याचा तेजस्वीपणा तात्पुरता घटतो. त्याच्या वर्णपटात हीलियमाच्या रेषा दिसतात. हिपार्कस यांनी ⇨संपातचलनाचा शोध या ताऱ्याच्या माहितीवरून लावला. वराहमिहिरांनी पंचसिद्धांतिकेत याचे स्थान दर्शविले आहे. तैत्तिरीय व शतपथ ब्राह्मण; ऋक् संहिता आणि तैत्तिरीय श्रुती यांच्यात याचा उल्लेख असून अथर्ववेदात चित्रा ही देवता आहे.या नक्षत्राची देवता त्वष्टा, आकृती मोती आणि रूपसंज्ञा मृदू व मत्र आहे. ते तिर्थङमुख व यज्ञसाधक मानतात. पूर्वी अश्वमेघ यज्ञाचा संकल्प चित्रेत सोडीत. या नक्षत्री जन्म चांगला समजतात. चित्रेसंबंधी पुढील कथा आहे. स्वर्गप्राप्तीसाठी असुरांनी यज्ञ करताना ब्राह्मणरूपी इंद्राने दिलेली सोन्याची वीट चयनासाठी वापरली. ती इंद्राने परत मागितली तेव्हा असुरांनी ती काढून आकाशात भिरकाविली, तीच चित्रा होय. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8697.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fccf0ed937d4f713d1af8751995706360595f09b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8697.txt @@ -0,0 +1 @@ +चिदेझा हुरुरू (४ जानेवारी, १९९६:झिम्बाब्वे - ) ही  झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही यष्टिरक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8724.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e99663c79c6ae071bd91efc3ffaf15abad59e0bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8724.txt @@ -0,0 +1,4 @@ +चीन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर गेला होता. दोन्ही देशांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने पदार्पण केले. +चीनने मालिका २-१ अशी जिंकली. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8727.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fda9dfdb05fcac718f8f2c8b0b3a3c64169fbe00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8727.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेन्मिन्बी हे चीन देशाचे अधिकृत चलन आहे. +युआन हे रेन्मिन्बीचे एकक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8729.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b4460f3cb1dcbc0f898a53476c8185e30cdd4b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8729.txt @@ -0,0 +1 @@ +जनतेची मुक्तिसेना (लघुरूप: पीएलए) (सोपी चिनी: 中国人民解放军; पारंपरिक चिनी:中國人民解放軍; फीनयीन: Zhōngguó Rénmín Jiěfàng Jūn; इंग्लिश: People's Liberation Army (PLA)) ही चीनची लष्कर, नौदल, वायुदलाची संयुक्त सैन्यसंस्था आहे. ऑगस्ट १, १९२७ रोजी जनतेची मुक्तिसेना स्थापली गेली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8771.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fa71c84dedd0c00194f2fb3715cade626d7c809 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8771.txt @@ -0,0 +1,2 @@ + +चिपळूण रेल्वे स्थानक हे चिपळूण शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील हे स्थानक महाराष्ट्राच्या कोकण भागामधील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून मुंबई व उत्तरेकडून गोवा, कर्नाटक व केरळकडे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे. हे स्थानक चिपळूण शहरात रा.मा. १७ वर स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8772.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33f24b3d2b7ec72c3debadc926e64e8f48b12802 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8772.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिपळूण विधानसभा मतदारसंघ - २६५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चिपळूण मतदारसंघात रत्‍नागिरी जिल्ह्याच्या १. चिपळूण तालुक्यातील कलकवणे, शिरगांव, सावर्डे, चिपळूण ही महसूल मंडळे आणि चिपळूण नगरपालिका क्षेत्र आणि २. संगमेश्वर तालुक्यातील माखजन, कडवाई, फणसवणे, वाशी तर्फ संगमेश्वर, देवरूख आणि आंगवली ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. चिपळूण हा विधानसभा मतदारसंघ रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर गोविंदराव निकम हे चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8786.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..391db22cf683da25b1c7007d7b0d7fec0283f1f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8786.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिप्पळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8796.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bd82ec7352a44beb353add5f4f46f4ee8b993ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8796.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोरखपंथी आणि शैव साधू यांचे एक तालवाद्य. लोखंडी मोठी पट्टी वाकवून हा चिमटा बनवतात.त्यात एक कड अडकवलेल असते,ते पट्टीवर आपटल्यामुळे ध्वनी निघतो. हे वाद्य दोन्ही हातांनी वाजवतात. गोरखपंथी हे वाद्य वाजवून अलख जागवतात. शैव साधूंच्या मते या चिमट्यातून जयशंकर असा ध्वनी निघत असतो. +[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8835.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ea36adc9ee50460213df071b2fe67cfbc8be664 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8835.txt @@ -0,0 +1,10 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +अनंत बाळाजी भट तथा चिमाजी अप्पा ऊर्फ चिमणाजी अप्पा (इ.स. १७०७ - १७ डिसेंबर, इ.स. १७४०) हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला व साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली. आजच्या मुंबई भागातील मराठ्यांची ही पहिली सरशी होय. +पौष शुक्ल पक्ष दशमी, शके १६६२ म्हणजे १७ डिसेंबर, १७४० रोजी चिमाजी अप्पांचे निधन झाले. सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होत. +२३ मे, १७३९ रोजी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसईची लढाई जिंकून पोर्तुगीजांचे त्या परिसरातील वर्चस्व नष्ट केले. यामुळे चिमाजी स्थानिक जनतेत लोकप्रिय आहेत. या मोहिमेवरून आणलेल्या पोर्तुगीज घडणीच्या भल्याथोरल्या पितळी घंटा आजही महाराष्ट्रात जागोजागी पाहायला मिळतात. नाशिकची नारोशंकराची घंटा ही त्यातलीच एक होय. ही घंटा मराठी भाषेत वाक्प्रचाराच्या रूपात राहिली आहे. महेश तेंडुलकर यांनी या घंटांचा इतिहास हिंदू देवालयांतील पोर्तुगीज घंटा’' २००८ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात लिहिला आहे. +थोरले बंधू बाजीराव पेशवे यांच्या झगमगत्या कारकिर्दीत चिमाजीआप्पांनी सदैव त्यांना सावलीसारखी साथ दिली. या जोडीचा निर्देश काही वेळा ‘राम-लक्ष्मण’ असा केला जातो, अर्थात लक्ष्मण हा कितीही गुणी व कर्तृत्त्ववान असला तरी रामाच्या कर्तृत्वापुढे त्याचे कर्तृत्व काहीसे झाकोळून जाते, तसेच चिमाजींबाबत घडले आहे. धोरण आणि अंमलबजावणी याबाबतींतील मुख्य कर्ताकरविता आणि योजक महापुरुष बाजीराव पेशवाच होता आणि चिमाजी हा त्याबाबतची योग्य समज असलेला निष्ठावंत बंधू व सखा होता. मराठ्यांच्या राजकारणाला उत्तराभिमुख बनवून मराठा साम्राज्यविस्ताराला चालना देण्यात बाजीराव पेशव्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते आणि चिमाजींचे सारे जीवितकार्य त्याला पूरक होते. आपल्या बंधूंप्रमाणेच राजकारण आणि रणकारण यांचा उत्तम मेळ त्यांनी साधला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8876.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cd13cce9ac9b41b66878b8806c08e5316872efc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8876.txt @@ -0,0 +1,10 @@ +किराईत (किंवा चिराईत) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.किराईत +या वनस्पतीस लॅटिनमध्यें स्वर्टीया चेराइटा +(swertia chirayita); संस्कृतमध्यें किरात, भूर्निब, किराततिक्त; मराठींत काडेचिराईत, किराईत; हिंदींत व गुजराथींत चिरायता इत्यादी नांवें आहेत. +(काडेचिराईत हिं. चिरायत, चिरेता; क. नेलबेवू; गु. करियातू; सं. चिरतित्क, भूनिंब; इं. चिरेता; लॅ. स्वर्शिया चिराता; कुल- Gentianaceae (जेन्शिएनेसी). +यांत दोन जाती आहेत. एक काडेकिराईत व दुसरी पालेकिराईत. किराइताचीं झाडें लहान हात दीड हात उंच असून पानें लहान व लांबट असतात. पालेकिराईत हिंदुस्थानांत बागांतून होते. काडेचिराईत नेपाळकडून कलकत्त्याच्या मार्गानें मुंबईस येते. याची चव फार कडू असते. +पाने समोरासमोर, साधी, बिनदेठाची, खालची अधिक मोठी व कधी देठाची; परिमंजरी मोठी, शाखित व पर्णयुक्त; फुले लहान, फिकट हिरवी व त्यांवर जांभळी छटा; प्रत्येक पाकळीच्या तळाशी हिरवट प्रपिंडांची (ग्रंथींची) जोडी आणि तीवर पांढरे किंवा लालसर लांब केस. केसरदले ४-६, पाकळयांच्या तळाशी चिकटलेले; किंजपुटात एकच कप्पा [à फूल, ] बोंड लहान, ०.६ मिमी., लंबगोल आणि टोकदार असून फुटून त्याची दोन शकले होतात.बिया अनेक व सूक्ष्म असतात. +उपयोग - याचीं वाळलेलीं पानें, फुलें, मळें व काष्ठें यांच्या अंगीं पौष्टिक, ज्वरनाशक व सारक धर्म आहेत. बोंडें चांगलीं झाल्यावर झाडें मुळासकट काढून विक्रीकरितां पाठवितात. नेपाळांतून या झाडांचे गठ्ठे कलकत्यास जाऊन तेथून सर्व हिंदुस्थानस्थानभर व जगाच्या कित्येक भागांत त्यांची रवानगी होते. +आमवात, जीर्णज्वर व सर्व प्रकारच्या ज्वरांवर किराईत, सुंठ व डिकेमाली यांचा अष्टमांश काढा करून ठेवावा व सकाळीं तिसऱ्या प्रहरीं व सायंकाळीं याप्रमाणें तो तीन वेळ घ्यावा. आम्लपित्तावर किराईत व माका यांचा काढा करून त्यांत मध घालून द्यावा. हरताळाच्या विषावर किराइताचा काढा द्यावा. +फुले आली असताना ही वनस्पती जमा करून वाळवितात व औषधात वापरतात. ती कडू, दीपक (भूक वाढविणारी), ज्वरनाशक, सारक, पौष्टिक व कृमिनाशक आहे. अतिसार, दुर्बलता, ताप इत्यादींवर ती देतात. जीर्ण विषमज्वरात व आमाशयाच्या शिथिलतेत किराईत उपयुक्त असते. +किराइताच्या वंशातील अनेक जाती डोंगराळ भागात आढळतात; त्यांचा उपयोग किराइताप्रमाणे करतात. भारतात दरवर्षी सु. ४०० क्विंटल किराइताचा वापर करतात.ही वनस्पती रस पाचक मध्ये वापरतात diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8888.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5058680877170fab00b9d58230ee5d8ff255728 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8888.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिराळा हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील प्रकाशम जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. या गावाचे पूर्वीचे नाव क्षीरपुरी होते. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८७,२०० होती. +हे गाव राष्ट्रीय महामार्ग २१४अ वर आहे. चिराळा रेल्वे स्थानक चेन्नई-कोलकाता रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8889.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..402bfb820ec7405422c54ebc1c9be55423b387ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8889.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिरेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8902.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5bae8ea81b12c9369bfdc09a16f65384050cc1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8902.txt @@ -0,0 +1 @@ +हे एक महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील व शिरपूर तालुक्यातील गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8905.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e69f67c45277c57ce282fd5b809f06d2f1f049e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8905.txt @@ -0,0 +1,4 @@ +आधुनिक ओडिया काव्याचे प्रवर्तक ⇨राधानाथ राय (१८४८–१९०८) यांच्या एका खंडकाव्याचे चिलिका  हे नाव असून पुस्तकरूपाने ते १८९२ मध्ये प्रसिद्ध झाले. पुरी व गंजाम जिल्ह्यांतील किनारी प्रदेशात असलेल्या चिलिका (चिल्का) सरोवराचे सौंदर्य त्यांनी त्यात वर्णिले आहे. निसर्गसौंदर्याचे वेड असलेल्या ह्या कवीने भारताच्या व ओरिसाच्या सर्व भागात भ्रमण केले तथापि या सरोवराच्या ठिकाणीच त्यांना प्रियकराच्या उत्कटतेने निसर्गाशी एकरूपता साधल्याचा अनुभव आला. +चिलिकात  कवीचे जीवनविषयक तत्त्वज्ञान तसेच गहिरा निराशावाद व ज्वलंत देशभक्ती यांचा खराखुरा व कलात्मक आविष्कार झाला. त्यांचे हे काव्य म्हणजे असामान्य प्रतिभेच्या कवीने निसर्गाला उद्देशून लिहिलेली आदर्श उद्देशिकाच होय. पारंपरिक खंडकाव्याच्या तंत्रमंत्राचा त्यात अभाव असला, तरीही ते एक उत्कृष्ट खंडकाव्य मानले जाते. चिलिकातील  निसर्गच ह्या काव्याची नायिका असून त्यातील विविध कथांच्या केंद्रस्थानीही ह्या निसर्गाचेच नायिका म्हणून दर्शन घडते. राधानाथांची शैली अकृत्रिम, साधी, सरळ, आणि हृदयाचा ठाव घेणारी आहे. अमूर्त भावनांची स्वाभाविक व सहजसुंदर अभिव्यक्ती हा त्यांचा विशेष होय. +राधानाथांचा पिंडच मुळी निसर्गावर विशुद्ध आणि उत्कट प्रेम करणाऱ्याचा होता. त्यांच्या वृत्तीतील ह्या गुणविशेषामुळेच ओडिया काव्याला खरीखुरी नवता प्राप्त झाली. त्यांच्या ह्या विशुद्ध निसर्गप्रेमाला महान आध्यात्मिक मूल्य प्राप्त झाले. राधानाथ हे निःसंशयपणे ओडियातील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी होत. +चिलिकांचा आदर्श समोर ठेवून अनेक ओडिया कवींनी आपली निसर्गकाव्ये लिहिण्याचा व त्यांद्वारे मातृभूमीचे गुणगान करण्याचा प्रयत्न केला. साहित्य अकादेमीने सर्व आधुनिक भारतीय भाषांत अनुवाद करण्यासाठी राधानाथांच्या चिलिकाची निवड केला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8924.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f057026935d90cf454381ebbd578c6c41efd0def --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8924.txt @@ -0,0 +1 @@ +खालील यादी चिली क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. चिलीने ३ ऑक्टोबर २०१९ रोजी ब्राझील विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8948.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6050f584ed96d6dc8f0fabf88f1eff1790fe7fa9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8948.txt @@ -0,0 +1 @@ +चिल्ड्रेस हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील छोटे शहर आहे. १८९०मध्ये स्थापना झालेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६,१०५ होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8988.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d473485fa43bf3b5dd9c634337268c759df0edaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_8988.txt @@ -0,0 +1,4 @@ +चीझ (अन्य लेखनभेद: चीज ; इटालियन: formaggio, फोर्माज्ज्यो ; इंग्लिश: Cheese, चीज ; जर्मन: Käse, खेजअ ; फ्रेंच: fromage, फ्रोमाज ;) हा दुधापासून बनवलेला एक नाशवंत पदार्थ आहे. याचा उगम मुळात अतिरिक्त दुधाचा साठा करण्याच्या उद्देशाने झाला असावा असा कयास आहे. इजिप्तमध्ये इ.स.पू. २००० च्या सुमाराससुद्धा चीझ बनवले जात होते, असे पुरावे आहेत. +चीजचे बहुतेक प्रकार हे रेनेट नावाचे एन्झाइम वापरून केले जातात. रेनेट हे सर्व सस्तन प्राण्यांच्या आतड्यात आढळणारे एन्झाइम असते. त्याचा मुख्य उपयोग मातेच्या दुधाचे पचन होण्यासाठी असतो. इ.स.पू. ५००० ते ८००० या काळात भटक्या जमाती प्राण्यांच्या आतड्यांचा पखालीसारखा वा पिशव्यांसारखा उपयोग करत असत. त्या लोकांना रेनेटचा, दुधावर होणारा परिणाम माहीत झाला असावा, असा इतिहासकारांचा कयास आहे. रेनेटसदृश अन्य एन्झाइम वनस्पतिजन्य असू शकतात किंवा बुरशीतून केलेलेसुद्धा असतात. असे एन्झाइम वापरून केलेले चीझ शाकाहारी लोकांना चालू शकते. चीझ करताना वापरलेले दूध, त्यातील स्निग्धांश, चीझ करतानाचे तापमान व इतर पद्धती यांतील फरकांमुळे जगभर चीझचे शेकडो प्रकार असतील. स्कॉच व्हिस्की किंवा शॅंपेन यांप्रमाणे काही प्रकारचे चीझ हे त्या त्या भागातच तयार झालेले असले तरच ते, ते नाव लावू शकतात असे कायदे आहेत. +चीझ हे दुधातील केसीन ह्या प्रथिनांना साकळवून केला जातो. चीज वेगवेगळ्या चवीत, रूपात व पोतात केले जाते. ते गाय, म्हैस, बकरी किंवा मेंढरांच्या दुधापासून बनवतात. तयार करताना दुधाला आम्ल केले जाते व मग रेनेट नावाचे एनझाइअम घालून साकळवतात. नंतर त्यातले द्रव काढून टाकून राहिलेला घन भाग दाबून हव्या तश्या आकारात आणतात.[१] काही चीज प्रकारात बुरशी मुद्दाम चवीसाठी असते. बहुतेक चीज शिजवण्याच्या तापमानावर विघळते. +चीजचा पोत, चव व देख हे ज्या प्रांतातले दूध वापरतात (व दुभत्या जनावर काय खाते) त्यावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे ते दूध तापवलेले आहे का, त्यात दुग्धांश किती आहे, शाकाणु व बुरशी, करण्याची प्रक्रिया व ते किती काळ मुरवलेले आहे ह्यावरूनही ठरते. औषधी वनस्पती, मसाले व लाकडाचा धूर यांचाही निराळी चव यावी म्हणून वापर केला जातो. लाल लिसेस्टर चीजचा पिवळा ते लाल रंग येण्यासाठी ॲनाटो घालतात. काही चीज प्रकारात दुधात व्हिनेगार (शिरका) किंवा लिंबाचा रस घालून ते नासवतात. पण बहुतांशी प्रकारात दुध शाकाणु वापरून कमी प्रमाणात आम्ल केले जाते ज्यामुळे दुधातली साखरचे लॅक्टिक आम्ल बनते व माग रेनेट एनझाइम घालून साकळवले जाते. रेनेट जनावरांपासून बनत असल्याने शाकाहारी लोकांना ते घालून केलेले चीज वर्ज्य असते. पण रेनेटला शाकाहारी पर्याय आलेले आहेत व ते वापरून केलेले चीज मिळते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9027.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77aafbeca09c80c8676a002f48fd64713afb4558 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9027.txt @@ -0,0 +1,19 @@ +चीनच्या प्रजासत्ताकाचे राष्ट्रगीत हे तैवान या देशाचे राष्ट्रगीत आहे. +三民主義,吾黨所宗; +以建民國,以進大同。 +咨爾多士,為民前鋒; +夙夜匪懈,主義是從。 +矢勤矢勇,必信必忠; +一心一德,貫徹始終。 +三民主义,吾党所宗; +以建民国,以进大同。 +咨尔多士,为民前锋; +夙夜匪懈,主义是从。 +矢勤矢勇,必信必忠; +一心一德,贯彻始终。 +Sānmín zhǔyì, wú dǎng suǒ zōng; +Yǐ jiàn Mínguó, yǐ jìn dàtóng. +Zī ěr duōshì, wèi mín qiánfēng; +Sùyè fěi xiè, zhǔyì shì cóng. +Shǐ qín shǐ yǒng, bì xìn bì zhōng; +Yì xīn yì dé, guànchè shǐ zhōng. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9058.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9058.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e9748b69ac501fee22c889f00068e2f03b80dca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9058.txt @@ -0,0 +1,3 @@ +चुंबक हा मॅग्नेटाईट नावाच्या लोखंडाच्या किंवा पोलादाच्या खाणीत आढळणाऱ्या एक प्रकारच्या पदार्थाचा दगड.[ संदर्भ हवा ] यास 'लोडस्टोन' असे नाव होते. या पदार्थात चुंबकाचे गुणधर्म होते. इ.स.पूर्व ८०० च्या सुमारास ग्रीक लोकांनी चुंबकाचा उल्लेख आपल्या लिखाणात केला आहे.[ संदर्भ हवा ] +चुंबकाच्या प्रभावाच्या क्षेत्राला चुंबकीय क्षेत्र म्हणाता. लोखंड, कोबाल्ट, निकेल व अन्य चुंबकीय पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात. +ध्वनिफ़ीत, फ़्लॉपी, हार्डडिस्क, क्रेडिट-डेबिट कार्ड, संगणकाचे व टिव्हीचे मॉनिटर्स, स्पीकर्स, मायक्रोफ़ोन्स, विद्युत मोटार, जनरेटर्स, होकायंत्र diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9066.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32753f9c0000ad5d812d503e5eb3bb4e33b410b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9066.txt @@ -0,0 +1,4 @@ +चुंबकी तीव्रता (ह्यालाच कधीकधी चुंबकी क्षेत्रही म्हटले जाते.) हे अवकाशातील एका चुंबकी प्रभारबिंदूवर एखाद्या चुंबकी प्रभारबिंदूने प्रयुक्त केलेले बलाचे मापन आहे. तथापि त्याचे गणिती रूप B-क्षेत्राच्या संज्ञेत केले जाते. + +अवकाशातील एखाद्या बिंदूपाशीचे चुंबकी तीव्रता खालीलप्रमाणे दिले जाते: +येथे: diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9074.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f2b7d7ab16effe230414ff253617486bd897909 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9074.txt @@ -0,0 +1,7 @@ +विद्युतचुंबकीत (Φ किंवा ΦB ने दर्शविला जाणारा) चुंबकी प्रवाह हे एखाद्या पृष्ठातून जाणाऱ्या चुंबकी प्रतिस्थापना B-क्षेत्राच्या घटकाचे मापन आहे. त्याचे मापन चुंबकी प्रतिस्थापनेचा घटक आणि त्या क्षेत्राचा गुणाकाराने केले जाते. +चुंबकी प्रवाह गणिती स्वरूपात खालीलप्रमाणे लिहीले जाते- +किंवा अतिसूक्ष्म क्षेत्रासाठी dS - +येथे: +पृष्ठ ऐकनाच्या स्वरूपात खालीलप्रमाणे:- +किंवा चुंबकी सदिश विभवाच्या संज्ञेत:- +येथे: diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9096.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..091872a4f2b831dff1895dd9045af0a4a2896f49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9096.txt @@ -0,0 +1,8 @@ +चुंबकी स्थितीज उर्जा, चुंबकी विभवी उर्जा किंवा चुंबकी सामर्थिक उर्जा ही स्थितीज किंवा विभवी उर्जा असून ते काही चुंबकी प्रभारबिंदूवर प्रयुक्त अक्षय्य चुंबकी बलाने केलेले ठराविक विस्थापन म्हणजेच कार्यामुळे निर्माण होते. +चुंबकी स्थितीज उर्जा खालीलप्रमाणे काढली जाते- +म्हणजेच- +येथे, +त्याचप्रमाणे खालील व्याख्यापण वापरली जाते: +बाह्य चुंबकी क्षेत्र Bच्या प्रभावाखाली असलेला चुंबकी जोर m ह्याची स्थितीज उर्जा:- +क्षेत्रामधील चुंबकीकरण M म्हणजे +येथे dV हे चुंबकी क्षेत्र जात असलेले बंदिस्त आकारमान diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9099.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d76f520688e6409a47bfd17ed5c4ba86a0e8d367 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9099.txt @@ -0,0 +1 @@ +डोक्यावर टोपले, घमेले अशा प्रकारच्या वस्तू ठेवण्यापूर्वी कापडाचा जो आधार, वळी करून ठेवतात त्याला चुंबळ असे म्हणतात. बहुतेकदा अंग पुसायच्या टॉवेलच्या आकाराच्या कापडाची ही वळी केली जाते. त्यामुळे डोक्यावर भरलेले घमेले, बांबूच्या टोपलीसारखे काही घेतले तरी ते डोक्याला बोचत नाही, त्याला आधार मिळतो हालत नाही व सगळीकडे समान वजन पडते. याशिवाय तबला जमिनीवर स्थिर ठेवण्यासाठीही याचा वापर करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_913.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..659670280631b79379b65c10c8dc9471d14c4ca3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_913.txt @@ -0,0 +1 @@ +गजानन जहागीरदार ( एप्रिल २, १९०७ - ऑगस्ट १३, १९८८) मराठी व हिंदी भाषांतील चित्रपट-अभिनेते आणि दिग्दर्शक होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9130.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca2a64788200fd01456fdf66efad9f27867308e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9130.txt @@ -0,0 +1,2 @@ +चुना हा एक अ-सेंद्रिय पदार्थ आहे ज्यात कार्बोनेट,ऑक्साईड्स व हायड्रॉक्साईड हे घटक जास्तकरून असतात. चुन्यास इंग्रजीत कॅल्शियम ऑक्साईड देखील म्हणतात. तो ज्वालामुखीतून निघणारा एक घटकही आहे.याचा वापर विस्तृत प्रमाणात बांधकामात व अभियांत्रिकी कामांसाठी होत असतो. सिमेंटमधील हा एक मुख्य घटक आहे. त्याचा उपयोग अनेक रासायनिक उद्योगांमध्ये होतो.साखर उद्योग हा त्यातील एक आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यातही याचा फेरस सल्फेटसोबत उपयोग करतात. +भारतात विड्याचे पानात याचा उपयोग करतात. हा कॅल्शियमचा एक नैसर्गिक स्रोत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9141.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a16f64d0d1326ea37358db9d383080d3d4f2e58a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9141.txt @@ -0,0 +1,28 @@ +चुबुत (स्पॅनिश: Provincia de Chubut) हा आर्जेन्टिना देशाचा एक प्रांत आहे. + + +एंत्रे रियोस · +कातामार्का · +कोरियेन्तेस · +कोर्दोबा · +चाको · +चुबुत · +जुजुय · +तिएरा देल फ्वेगो · +तुकुमान · +नेउकेन · +फोर्मोसा · +बुएनोस आइरेस · +मिस्योनेस · +मेन्दोसा · +रियो नेग्रो · +ला पांपा · +ला रियोहा · +सांता क्रुझ · +सांता फे · +सांतियागो देल एस्तेरो · +सान लुईस · +सान हुआन प्रांत · +साल्ता + +बुएनोस आइरेस शहर (Ciudad Autónoma de Buenos Aires) diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9153.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2067ec968d087df3839b45de8054f43192b1b09e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9153.txt @@ -0,0 +1 @@ +चुरु विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जिल्ह्यात असून लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9156.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f99bda57e2b1318964668231676b1d895013a56e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9156.txt @@ -0,0 +1,7 @@ + +हा लेख राजस्थानमधील चुरू जिल्ह्याविषयी आहे. चुरू शहराच्या माहितीसाठी पहा - चुरू. +चुरू हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र चुरू येथे आहे. + + +Bhanwarlal Sharma - Seniormost member of the Legislative Assembly, Churu, Rajasthan diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9160.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9edd78b06bfa7a4ba54fac1c6a7d859875d74ecc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9160.txt @@ -0,0 +1,2 @@ +चुलवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9181.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cc3f64b64ece4449b8791aa1f86ca4828d50fee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9181.txt @@ -0,0 +1,4 @@ +चुलबंद नदी ही महाराष्ट्रातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून वाहते.अनेक लहान ओढ्यांचे पाणी या नदीला जाऊन मिळते. भंडारा जिल्ह्यासह, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात या नदीचे पाणलोट क्षेत्र आहे.[१] चुलबंद नदी ही गोदावरी नदीच्या उपनद्यांपैकी एक आहे.[२] नदीवर असलेले धरण चुलबंद धरण नदीच्या आजूबाजूच्या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी चुलबंद नदीच्या पलीकडे बांधण्यात आले आहे. चुलबंद नदीमुळे लाखनी तालुक्यासह साकोली व लाखांदूर तालुक्यांची सीमा निर्धारित होते. या नदी पात्रात मिरेगाव, सोनमाळा, भूगाव, पळसगाव, विहीरगाव, नरव्हा, पाथरी, मरेगाव, लवारी ,उमरी,वडद, गिरोला/जपानी येथे वाळूघाट आहेत.[३] गोंदिया तालुक्यातील राका पळसगाव येथे चुलबंध नदीवर कोल्हापूरी बंधाऱ्याचे सुमारे २० वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यात कुंभली येथे निम्न चुलबंद प्रकल्प बांधलेले आहे. धरणाचा लाभ आसपासच्या गावांना मिळतो.त्या धरणाला दुर्गाबाई डोह असे सुद्धा म्हणतात. [४]चुलबंद नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. +https://wrd.maharashtra.gov.in/Site/Upload/PDF/NGT%20Chulband%20River%20,%20District%20Bhandara.pdf diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9201.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b148c98bfebb0774a981dba1e2bc2aaf03dab6a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9201.txt @@ -0,0 +1,2 @@ +चॅनाहोन अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील छोटे शहर आहे. ग्रंडी आणि विल काउंट्यांमध्ये वसलेल्या या गावाची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १२,५६० होती. स्थानिक पोटॉटोमी भाषेत चॅनाहोनचा अर्थ पाण्यांचा संगम होतो. +इंटरस्टेट ८० आणि इंटरस्टेट ५५ या महामार्गांचा तिठा चॅनाहोनच्या हद्दीत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9204.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1eadf367c9df06c2843d429a1f0c870cc1a32ce2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9204.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +चॅनेल प्रेस्टन (डिसेंबर १, इ.स. १९८५ - ) ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9211.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8df9d1cdbc1c045f33a20cf39de5cdad207ce24b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9211.txt @@ -0,0 +1,51 @@ +१९९८ +२०१७  इंग्लंड +२०२५ +आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, ज्याला "मिनी वर्ल्ड कप"[३][४][५] किंवा फक्त "चॅम्पियन्स ट्रॉफी" असेही म्हणतात, ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद दर चार वर्षांनी आयोजित केली जाणारी क्रिकेट स्पर्धा आहे. १९९८ मध्ये उद्घाटन झालेल्या, आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीची कल्पना मांडली – कसोटी खेळत नसलेल्या देशांमध्ये खेळाच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी एक लहान क्रिकेट स्पर्धा. हा त्या आयसीसी इव्हेंटपैकी एक आहे ज्याचा फॉरमॅट क्रिकेट विश्वचषकासारख्या दुसऱ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेसारखाच होता, ज्याचा फॉरमॅट एक दिवसीय आंतरराष्ट्रीय होता. ही स्पर्धा जगातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे.[६] +पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जून १९९८ मध्ये बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये क्रिकेट विश्वचषक सहा पूर्ण झालेल्या आवृत्त्यांसह २३ वर्षे अस्तित्वात होता. पहिल्या दोन चॅम्पियन्स ट्रॉफी आयसीसी सहयोगी सदस्य राष्ट्रांमध्ये - बांगलादेश आणि केन्यामध्ये आयोजित केल्या गेल्या, त्या देशांमध्ये खेळाची लोकप्रियता वाढवण्यासाठी आणि नंतर त्यांच्या क्रिकेटच्या विकासासाठी गोळा केलेला निधी वापरला गेला. २००२ च्या स्पर्धेपासून, एका अनधिकृत रोटेशन प्रणाली अंतर्गत देशांदरम्यान होस्टिंग सामायिक केले गेले आहे, ज्यामध्ये सहा आयसीसी सदस्यांनी स्पर्धेत किमान एक सामना आयोजित केला आहे. +स्पर्धेच्या टप्प्यासाठी कोणते संघ पात्र ठरतात हे निर्धारित करण्यासाठी सध्याच्या फॉरमॅटमध्ये पात्रता टप्प्याचा समावेश आहे, जो क्रिकेट विश्वचषकाच्या आधीच्या आवृत्तीत होतो. विश्वचषकात (चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानांसह) अव्वल आठ क्रमांकावर असलेले संघ स्पर्धेसाठी स्थान मिळवतात. एकूण तेरा संघांनी स्पर्धेच्या ८ आवृत्त्यांमध्ये भाग घेतला असून, अलीकडील २०१७ स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारताने दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे, तर दक्षिण आफ्रिका, न्यू झीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानने प्रत्येकी एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. स्पर्धेच्या प्रत्येक आवृत्तीत सात राष्ट्रीय संघ खेळले आहेत. +इंग्लंड आणि वेल्स येथे आयोजित २०१७ स्पर्धा जिंकल्यानंतर पाकिस्तान सध्याचा चॅम्पियन आहे. त्यानंतरची २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे. +पहिला क्रिकेट विश्वचषक १९७५ मध्ये आणि त्यानंतर दर चार वर्षांनी आयोजित करण्यात आला. ही स्पर्धा सामान्यतः पूर्ण आयसीसी सदस्य राष्ट्रांद्वारे खेळली जात असे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीची कल्पना मांडली – ही एक छोटी क्रिकेट स्पर्धा आहे जी कसोटी खेळत नसलेल्या देशांमध्ये खेळाच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी, बांगलादेश आणि केनियामध्ये पहिली स्पर्धा आयोजित केली गेली.[७] +१९९८ मध्ये आयसीसी नॉकआउट ट्रॉफी म्हणून त्याचे उद्घाटन झाले. २००२ च्या आवृत्तीपूर्वी त्याचे नाव बदलून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी करण्यात आले.[८] +२००२ पासून, ही स्पर्धा पूर्ण आयसीसी सदस्य राष्ट्रांमध्ये आयोजित केली जात आहे आणि संघांची संख्या आठ करण्यात आली आहे. या स्पर्धेला नंतर मिनी-वर्ल्ड कप म्हणून संबोधले गेले कारण त्यात आयसीसीच्या सर्व पूर्ण सदस्यांचा समावेश होता, ही एक नॉक-आउट स्पर्धा म्हणून नियोजित करण्यात आली जेणेकरून ती लहान होती आणि त्यामुळे विश्वचषकाचे महत्त्व कमी होऊ नये म्हणून काळजी घेतली. तथापि, २००२ पासून, स्पर्धेचे राऊंड-रॉबिन स्वरूप होते, त्यानंतर काही नॉकआउट गेम होते परंतु स्पर्धा अजूनही कमी कालावधीत - सुमारे दोन आठवडे चालते. +स्पर्धा करणाऱ्या संघांची संख्या वर्षानुवर्षे बदलली आहे; मूलतः सर्व आयसीसीच्या पूर्ण सदस्यांनी भाग घेतला होता आणि २००० ते २००४ पर्यंत सहयोगी सदस्य देखील सहभागी झाले होते. २००९ पासून, स्पर्धेच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांपूर्वी या स्पर्धेत केवळ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत सर्वोच्च क्रमांक मिळविलेल्या आठ संघांचा समावेश आहे. सुरुवातीपासून ही स्पर्धा ७ देशांमध्ये आयोजित करण्यात आली असून, इंग्लंडने तीनदा या स्पर्धेचे आयोजन केले आहे. +२००६ पर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी दर दोन वर्षांनी आयोजित केली जात होती. ही स्पर्धा २००८ मध्ये पाकिस्तानमध्ये होणार होती परंतु २००९ मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव ती दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आली. तेव्हापासून ते विश्वचषकाप्रमाणे दर चार वर्षांनी आयोजित केले जाते. +२०१३ आणि २०१७ नंतर टूर्नामेंट रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले होते, २०२१ मध्ये कोणतीही स्पर्धा आयोजित केली नाही. तथापि, ते २०२५ मध्ये पुनर्संचयित करण्यात आले. +पहिल्या आठ आवृत्त्यांमध्ये, आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय संघ क्रमवारीतील अव्वल संघ स्पर्धेत पात्र ठरले. +पहिल्या २ आवृत्त्यांमध्ये, उपांत्यपूर्व फेरीत कोण पुढे जाईल हे निर्धारित करण्यासाठी संघांच्या काही जोड्या उप-उपांत्यपूर्व फेरीमध्ये खेळल्या. १९९८ मध्ये संघांची संख्या ९ होती, जी २००० मध्ये ११ आणि २००२ मध्ये १२ करण्यात आली. २००६ मध्ये, ते १० पर्यंत कमी केले गेले, चार संघ पात्रता फेरी-रॉबिनमध्ये खेळत होते ज्यातून २ मुख्य स्पर्धेत पुढे गेले. २००९ च्या स्पर्धेपासून पुढे ही संख्या ८ पर्यंत कमी झाली. +२०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पासून, सर्वात अलीकडील आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील शीर्ष आठ संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरतात. +चॅम्पियन्स ट्रॉफी विश्वचषकापेक्षा अनेक प्रकारे वेगळी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामने सुमारे अडीच आठवड्यांच्या कालावधीत आयोजित केले जातात, तर विश्वचषक एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील संघांची संख्या विश्वचषकापेक्षा कमी आहे, विश्वचषकाच्या नवीनतम आवृत्तीमध्ये १० संघ आहेत तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवीनतम आवृत्तीमध्ये ८ संघ आहेत. +२००२ आणि २००४ साठी, बारा संघांनी तीनच्या चार पूलमध्ये राऊंड-रॉबिन स्पर्धा खेळला, ज्यामध्ये प्रत्येक पूलमधील अव्वल संघ उपांत्य फेरीत गेला. स्पर्धा जिंकण्यासाठी एक संघ फक्त चार सामने खेळेल (पूलमध्ये दोन, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना). नॉक आउट स्पर्धांमध्ये वापरलेले स्वरूप चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्वरूपापेक्षा वेगळे होते. स्पर्धा सरळ नॉकआउट होती, ज्यामध्ये कोणताही पूल नव्हता आणि प्रत्येक सामन्यामधील हरलेल्याला बाहेर काढले गेले. १९९८ मध्ये फक्त आठ आणि २००० मध्ये १० सामने खेळले गेले. +२००९ पासून, आठ संघ राऊंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये चारपैकी दोन गटात खेळले आहेत, प्रत्येक पूलमधील शीर्ष दोन संघ उपांत्य फेरीत खेळत आहेत. एकच सामना गमावणे म्हणजे स्पर्धेतून बाहेर पडणे. स्पर्धेच्या सध्याच्या फॉरमॅटमध्ये एकूण १५ सामने खेळले जात आहेत, ही स्पर्धा सुमारे अडीच आठवडे चालणार आहे.[९] + + वेल्स +इंग्लंडने सर्वाधिक वेळा या स्पर्धेचे आयोजन केले आहे - ३ (२००४, २०१३, २०१७) त्यानंतर वेल्स (२०१३ आणि २०१७). बांगलादेश, केन्या, श्रीलंका, भारत आणि दक्षिण आफ्रिका या सर्व देशांनी प्रत्येकी एकदा या स्पर्धेचे आयोजन केले आहे. +श्रीलंका ही स्पर्धा जिंकणारा पहिला (आणि सध्या एकमेव) यजमान संघ होता (संयुक्त विजेत्या भारतासोबत), तसेच स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला यजमान संघ देखील होता.[१०] इंग्लंडने मायदेशात दोन वेळा अंतिम फेरी गाठली होती, फक्त अनुक्रमे वेस्ट इंडीज (२००४) आणि भारत (२०१३) यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.[११] +२०२१ मध्ये; आयसीसीने २०२४-२०३१ सायकलसाठी फ्युचर टूर्स प्रोग्राम जाहीर केला, २०२५ च्या आवृत्तीसाठी पाकिस्तान आणि २०२९ च्या स्पर्धेसाठी भारताला यजमान म्हणून घोषित केले.[१२][१३][१४][१५] + श्रीलंका२४४/५ (५० षटके) आणि २२२/७ (५० षटके) भारत१४/० (२ षटके) आणि ३८/१ (८.४ षटके)धावफलक १ आणि धावफलक २ + वेल्स +तेरा राष्ट्रांनी एकदा तरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवली आहे. प्रत्येक अंतिम स्पर्धेत सात संघ सहभागी झाले आहेत. सात वेगवेगळ्या राष्ट्रांनी विजेतेपद पटकावले आहे. दक्षिण आफ्रिकेने उद्घाटनाची स्पर्धा जिंकली, भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी दोनदा जिंकले, तर न्यू झीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानने प्रत्येकी एकदा जिंकले. ऑस्ट्रेलिया (२००६, २००९) हे एकमेव राष्ट्र आहे ज्याने सलग विजेतेपद जिंकले आहेत. बांगलादेश, झिम्बाब्वे, इंग्लंड आणि आयर्लंड हे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू न शकणारे एकमेव पूर्ण सदस्य राष्ट्र (कसोटी खेळणारी राष्ट्रे) आहेत. इंग्लंडने दोनदा अंतिम फेरी गाठली आहे, परंतु दोन्ही वेळा (२००४, २०१३) पराभव पत्करावा लागला आहे, बांगलादेशने २०१७ मध्ये उपांत्य फेरी गाठली आहे, तर झिम्बाब्वे कधीही पहिली फेरी पार करू शकला नाही. सहयोगी सदस्य राष्ट्राने (कसोटी न खेळणारी राष्ट्रे) मिळवलेली सर्वोच्च रँक ही केनियाने २००० मध्ये मिळवलेली पहिल्या टप्प्यातील ९वी रँक आहे. +२००२ मध्ये ही स्पर्धा जिंकणारा श्रीलंका हा पहिला आणि एकमेव यजमान होता, परंतु अंतिम सामना दोनदा वाहून गेल्याने त्यांना भारतासोबत सह-चॅम्पियन घोषित करण्यात आले. अंतिम फेरी गाठणारा इंग्लंड हा एकमेव यजमान आहे. २००४ आणि २०१३ मध्ये - याने दोनदा हे साध्य केले आहे. बांगलादेश हा एकमेव यजमान आहे ज्याने १९९८ मध्ये या स्पर्धेत भाग घेतला नाही. २००० मध्ये केनिया, २००६ मध्ये भारत आणि २००९ मध्ये दक्षिण आफ्रिका हे एकमेव यजमान संघ आहेत जे पहिल्या फेरीत बाहेर पडले होते. +आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचे सर्वसमावेशक निकाल खाली दिले आहेत. प्रत्येक स्पर्धेसाठी, प्रत्येक अंतिम स्पर्धेतील संघांची संख्या (कंसात) दर्शविली जाते. +चिन्हे +नोंदी +प्रति वर्ष वर्णक्रमानुसार प्रथमच दिसणारी टीम. +खालील सारणी मागील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील संघांच्या कामगिरीचे अवलोकन प्रदान करते. संघांची क्रमवारी सर्वोत्कृष्ट कामगिरीनुसार, त्यानंतर दिसणे, एकूण विजयांची संख्या, एकूण खेळांची संख्या आणि वर्णक्रमानुसार क्रमवारी लावली जाते. + विजयाच्या टक्केवारीमध्ये निकाल नसलेले सामने वगळले जातात आणि अर्धा विजय म्हणून बरोबरीत मोजले जाते. +१९९८ च्या स्पर्धेतील सर्व सामने बांगलादेशमध्ये ढाका येथील बंगबंधू राष्ट्रीय स्टेडियमवर खेळले गेले. दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत वेस्ट इंडीजचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली. वेस्ट इंडीजच्या फिलो वॉलेसने या स्पर्धेत सर्वाधिक २२१ धावा केल्या. +२००० च्या स्पर्धेतील सर्व सामने केन्याच्या नैरोबी येथील जिमखाना क्लब मैदानावर खेळले गेले. केन्या, भारत, श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि इंग्लंड यांचा समावेश असलेल्या फायनलसह सर्व कसोटी खेळणारे देश या स्पर्धेत सहभागी झाले होते. न्यू झीलंडने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली. भारतीय कर्णधार सौरव गांगुली (३४८) या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. व्यंकटेश प्रसादने (८) सर्वाधिक बळी घेतले. न्यू झीलंडने जिंकलेली ही पहिली आयसीसी स्पर्धा होती. २०२१ पर्यंत ही त्यांची एकमेव आयसीसी ट्रॉफी होती आणि आजपर्यंत त्यांची एकमेव मर्यादित षटकांची स्पर्धा होती. +२००२ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीलंकेत आयोजित करण्यात आली होती आणि त्यात नवनियुक्त पूर्ण सदस्य बांगलादेश, केनिया (वनडे दर्जा) आणि २००१ आयसीसी ट्रॉफी विजेते नेदरलँड्ससह १० आयसीसी कसोटी खेळणाऱ्या राष्ट्रांचा समावेश होता. भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना दोन वेळा पावसामुळे वाहून गेला आणि निकाल लागला नाही. प्रथम श्रीलंकेने ५० षटके खेळली आणि त्यानंतर पावसाने व्यत्यय आणण्यापूर्वी भारताने दोन षटके खेळली. दुसऱ्या दिवशी, श्रीलंकेने पुन्हा ५० षटके खेळली आणि भारताने आठ षटके खेळली. शेवटी भारत आणि श्रीलंकेला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. संघांनी ११० षटके खेळली, पण निकाल लागला नाही. वीरेंद्र सेहवागने (२७१) या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि मुरलीधरनने (१०) सर्वाधिक बळी घेतले होते.[२४] +२००४ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि स्पर्धा करणाऱ्या राष्ट्रांमध्ये दहा आयसीसी कसोटी राष्ट्रे, केनिया (वनडे स्थिती) आणि युनायटेड स्टेट्स ज्यांनी अलीकडील २००४ आयसीसी सिक्स नेशन्स चॅलेंज जिंकून पात्रता प्राप्त केली होती तसेच एक दिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. ही स्पर्धा नॉकआऊट मालिकेसारखी होती ज्यात गट टप्प्यात एकही सामना गमावणारे संघ स्पर्धेबाहेर होते. १२ संघांची ४ गटात विभागणी करण्यात आली आणि प्रत्येक गटातील टेबल टॉपर सेमीफायनल खेळला. इंग्लंडने पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत चौथ्यांदा प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानला वेस्ट इंडीजकडून पराभव पत्करावा लागला, जो कमी धावसंख्येचा खेळ होता. अंतिम सामन्यात लाराच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीज संघाने यष्टिरक्षक सी ब्राउन आणि टेलेंडर इयान ब्रॅडशॉ यांच्या मदतीने तणावपूर्ण सामना जिंकला. +२००६ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ५ नोव्हेंबर २००६ रोजी फायनलसह भारतात आयोजित करण्यात आली होती. नवीन स्वरूप वापरले होते. गट टप्प्यात आठ संघ स्पर्धा करत होते: १ एप्रिल २००६ रोजी आयसीसी एकदिवसीय चॅम्पियनशिपमधील अव्वल सहा संघ, तसेच इतर चार कसोटी खेळणाऱ्या संघांमधून निवडलेले दोन संघ श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि झिम्बाब्वे, प्री-टूर्नामेंट राऊंड रॉबिन पात्रता फेरीतून निवडले गेले. वेस्ट इंडीज आणि श्रीलंका बांगलादेश आणि झिम्बाब्वेच्या पुढे पात्र ठरले. +त्यानंतर आठ संघांना राऊंड रॉबिन स्पर्धेत चारच्या दोन गटात विभागण्यात आले. अ गटातून ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज, तर ब गटातून दक्षिण आफ्रिका आणि न्यू झीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजने अनुक्रमे न्यू झीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा ८ गडी राखून पराभव करत प्रथमच ट्रॉफी जिंकली. मोहाली, अहमदाबाद, जयपूर आणि मुंबई ही स्पर्धेची ठिकाणे होती. +२००६ मध्ये, आयसीसीने २००८ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यासाठी पाकिस्तानची निवड केली. २४ ऑगस्ट २००८ रोजी अशी घोषणा करण्यात आली की पाकिस्तानमधील २००८ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ऑक्टोबर २००९ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे कारण अनेक देश सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला भेट देण्यास टाळाटाळ करत होते. तथापि, त्या तारखेच्या आसपासच्या गर्दीच्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे आणि तोपर्यंत सुरक्षा परिस्थिती बदलली असेल की नाही या चिंतेमुळे, असे होईल की नाही याबद्दल व्यापक साशंकता होती.[२५] +१६ मार्च २००९ रोजी, आयसीसीने २००९ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून दक्षिण आफ्रिकेत हलवण्याची शिफारस केली असल्याची घोषणा करण्यात आली.[२६] +२ एप्रिल २००९ रोजी, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने पुष्टी केली की ते २४ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत २००९ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करेल. लिबर्टी लाइफ वांडरर्स (जोहान्सबर्ग) आणि सुपरस्पोर्ट पार्क (सेंच्युरियन) हे यजमान ठिकाण असावेत अशा आयसीसीच्या शिफारशी बोर्डाने स्वीकारल्या. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचे सीईओ गेराल्ड माजोला आणि आयसीसी महाव्यवस्थापक – कमर्शियल, कॅम्पबेल जेमिसन यांच्यात झालेल्या बैठकीत दक्षिण आफ्रिकेच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाच्या तपशीलावर चर्चा झाली. मजोलाने पुष्टी केली की सहा सराव खेळ बेनोनीच्या विलोमूर पार्क आणि पॉचेफस्ट्रूममधील सेनवेस पार्क येथे खेळले जातील.[२७] +पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव केला आणि दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यू झीलंडने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला, फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने ४५.२ मध्ये न्यू झीलंडचा ६ गडी राखून पराभव केला. +इंग्लंड आणि वेल्सने २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवले होते.[२८] दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळवणारा इंग्लंड हा एकमेव देश ठरला.[२९] ऑस्ट्रेलिया त्यांच्या गटात एकही सामना जिंकू शकला नाही आणि अ गटात न्यू झीलंडसह बाद झाला. पाकिस्तानने ब गटातील तीनही सामने गमावले आणि वेस्ट इंडीजसह ते बाद झाले. अ गटातून इंग्लंड आणि श्रीलंका आणि ब गटातून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. +भारत आणि इंग्लंडने श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपापले सामने सर्वसमावेशकपणे जिंकले आणि २३ जून २०१३ रोजी दोघांमधील अंतिम सामना झाला. एजबॅस्टन येथे भारताने इंग्लंडचा ५ धावांनी पराभव करून त्यांचे दुसरे विजेतेपद पटकावले, जरी २००२ मध्ये त्यांचे पहिले विजेतेपद फायनल वाहून गेल्यामुळे श्रीलंकेसोबत शेअर करण्यात आले होते. रवींद्र जडेजाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आणि त्याला स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतल्याबद्दल "गोल्डन बॉल" देखील मिळाला. शिखर धवनला मालिकेत सर्वाधिक धावा केल्याबद्दल "गोल्डन बॅट" मिळाली आणि त्याच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला मालिकावीर म्हणूनही घोषित करण्यात आले. एमएस धोनी २०११ मधील विश्वचषक, २००७ मधील टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची ही आवृत्ती - तीनही प्रमुख आयसीसी ट्रॉफी जिंकणारा इतिहासातील पहिला कर्णधार ठरला. +२०१३ स्पर्धेच्या आघाडीवर, आयसीसीने घोषित केले की २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी ही शेवटची होती,[३०] ज्याचे क्रिकेट कॅलेंडरमध्ये स्थान नवीन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपद्वारे घेतले जाईल.[३१] तथापि, जानेवारी २०१४ मध्ये, २०१३ आवृत्तीच्या मोठ्या यशामुळे, आयसीसीने २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार असल्याची पुष्टी केल्यामुळे आणि प्रस्तावित कसोटी चॅम्पियनशिप रद्द करण्यात आली.[३२] २०१७ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद इंग्लंड आणि वेल्समध्ये होते. चॅम्पियन्स ट्रॉफीचे तीन वेळा यजमानपद मिळवणारा इंग्लंड हा एकमेव देश ठरला आणि २०१३ आवृत्तीचे यजमानपदही सलगपणे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणारे इंग्लंड आणि वेल्स हे एकमेव देश ठरले. बांगलादेशने कट-ऑफ तारखेला आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत अव्वल आठच्या बाहेर नवव्या स्थानावर असलेल्या वेस्ट इंडीजची जागा घेतली. बांगलादेशने २००६ नंतर प्रथमच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले आणि २००४ मध्ये ही स्पर्धा जिंकून प्रथमच वेस्ट इंडीज पात्र ठरू शकला नाही. +कट्टर-प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि गतविजेता भारत २००७ नंतर प्रथमच एखाद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकमेकांना भिडले, अंतिम सामना लंडनमधील द ओव्हल येथे झाला.[३३] चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताचा हा चौथा आणि पाकिस्तानचा पहिलाच सहभाग होता. पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी आरामात पराभव केला, त्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये मागे टाकले, गट टप्प्यातील दोन संघांमधील सामन्याच्या विपरीत, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केले होते.[३४][३५] स्पर्धेतील सर्वात खालच्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानने त्यांचे पहिले चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद जिंकले[३६] आणि ते जिंकणारा सातवा देश ठरला. +११४ धावा केल्याबद्दल पाकिस्तानच्या फखर झमानला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[३७] भारताच्या शिखर धवनला ३३८ धावा केल्याबद्दल "गोल्डन बॅट" पुरस्कार मिळाला, आणि तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केवळ २ गोल्डन बॅट्सच नव्हे तर सलग २ गोल्डन बॅट्स जिंकणारा पहिला आणि एकमेव बॅट्समन बनला (त्याने २०१३ मध्ये देखील तो जिंकला).[३८] पाकिस्तानच्या हसन अलीला १३ बळी घेतल्याबद्दल "गोल्डन बॉल" पुरस्कार मिळाला; २००९ च्या टी-२० विश्वचषकानंतर पाकिस्तानच्या पहिल्या आयसीसी विजेतेपदासाठी त्याच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्याला मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आले.[३९] +१६ नोव्हेंबर २०२१ रोजी, २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार असल्याची घोषणा करण्यात आली. ते फेब्रुवारी आणि मार्च २०२५ मध्ये खेळले जाण्याची शक्यता आहे.[४०] +१६ नोव्हेंबर २०२१ रोजी, २०२९ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात होणार असल्याची घोषणा करण्यात आली. ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२९ मध्ये खेळले जाण्याची शक्यता आहे.[४१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9224.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0ad37f3561d930bc6161b3503a013fb0e6d975a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9224.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेंग येन किंवा शिह चेंग येन (चीनी: 證嚴法師, 釋證嚴; जन्म १४ मे १९३७) ह्या तैवानच्या बौद्ध भिक्खुणी, शिक्षिका आणि परोपकारी आहेत.[१][२] त्या बौद्ध कॉपॅशन रिलीफ त्झू ची फाऊंडेशनच्या संस्थापिका आहेत, ज्याला सामान्यतः तैवानमधील बौद्ध मानवतावादी संस्था म्हणून संबोधले जाते. पाश्चिमात्य देशांमध्ये, चेंग येन यांना बरेचदा "आशियाची मदर तेरेसा" म्हणून संबोधले जाते. +चेंग येन यांचा जन्म जपानी ताब्यादरम्यान तैवानमध्ये झाला. तरुणपणीच त्यांना बौद्ध धर्मात रस निर्माण झाला होता. १९६३ मध्ये मानवतावादी बौद्ध धर्माचे सुप्रसिद्ध समर्थक, मास्टर यिन शून यांच्या अंतर्गत त्या बौद्ध भिक्खुणी म्हणून नियुक्त झाल्या. गर्भपात झालेल्या एका गरीब महिलेशी सामना झाल्यानंतर आणि कॅथोलिक चर्चच्या विविध धर्मादाय कार्यांबद्दल बोलणाऱ्या रोमन कॅथोलिक नन्सशी झालेल्या संभाषणानंतर, चेंग येन यांनी १९६६ मध्ये बौद्ध मानवतावादी संस्था म्हणून त्झू ची फाउंडेशनची स्थापना केली. गरजू कुटुंबांसाठी पैसे वाचवणाऱ्या तीस गृहिणींचा समूह म्हणून संस्थेची सुरुवात झाली. त्झू ची हळूहळू लोकप्रियता वाढली आणि वैद्यकीय, पर्यावरणीय आणि आपत्ती निवारण कार्याचा समावेश करण्यासाठी तिच्या सेवांचा कालांतराने विस्तार केला, अखेरीस जगातील सर्वात मोठ्या मानवतावादी संस्थांपैकी एक बनली आणि तैवानमधील सर्वात मोठी बौद्ध संस्था बनली. चेंग येन यांना आधुनिक तैवानी बौद्ध धर्माच्या विकासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जाते.[३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9252.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8262fe014d043415cdae569004a27033ffa5729e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9252.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेंडू ही एक गोल आकाराची रबर, चिंध्या, चामडे अथवा प्लास्टिक आदी वापरून बनवलेली वस्तू आहे. चेंडूचा वापर हा अनेक खेळांमध्ये होतो. चेंडू लहान-मोठे असतात. चेंडू हा टप्पे, लगोरी, रप्पारप्पी, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, थ्रोबॉल, बॅडमिंटन, टेनिस इत्यादी खेळ प्रकारांत वापरला जातो. +मात्र, रग्बी या खेळात वापरला जाणारा चेंडू लंबगोलाकार असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9288.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00eaf8f79697e67345455979d9d79b5e156ce398 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9288.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेक प्रजासत्ताक फुटबॉल संघ हा चेक प्रजासत्ताक देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. १९९२ सालापर्यंत चेक प्रजासत्ताक चेकोस्लोव्हाकिया संघाचा भाग होता. स्वतंत्र झाल्यापासून चेक प्रजासत्ताकाने आजवर १ फिफा विश्वचषकामध्ये तर ५ युएफा यूरो स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9308.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb2e8ad792b551859697ea0edd8f994516f4e993 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9308.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेचन्या (रशियन: Чече́нская Респу́блика, Chechenskaya Respublika; चेचन: Нохчийн Республика, Noxçiyn Respublika) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. चेचन्या कॉकासस प्रदेशामधील बहुसंख्य जनता मुस्लिम आहे. १९९१ साली सोव्हिएत संघाचे तुकडे झाल्यानंतर चेचन जनतेने स्वतंत्र चेचन्या देशाचा दावा केला होता. आजही येथे फुटीरवादी चळवळ चालू आहे. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9312.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa469d828326061688541258dd3e6927268f303f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9312.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेझ काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9334.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a344ab57d7ed6fa901dfd3021cec5c1227d8a930 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9334.txt @@ -0,0 +1 @@ +चेतन दत्ताजी गायकवाड (जन्म : ३ सप्टेंबर, इ.स. १९६६; - १२ फेब्रुवारी. इ.स. २००६) हा पुण्याच्या दत्ताजी गायकवाड नावाच्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा. महाबळेश्वर येथील केट्सपॉईंटवरून पाय घसरल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला. चेतन गायकवाड याचे महाबळेश्वर व येथील निसर्ग सौंदर्यावर अतोनात प्रेम होते. त्याच्या स्मरणार्थ गायकवाड परिवार आणि त्यांच्या मिळकती व कंपन्यांचे ट्रस्टीज, भागीदार व कमिटी मेंबर अनेक सामाजिक उपक्रम व संस्था चालवितात. महाबळेश्वरजवळचे मेटगुदाड हे गायकवाड परिवाराचे मूळ गाव आहे. त्या गावी त्यांनी एक हायस्कूल काढले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9349.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9842b96e591b6705b16e652dacb4084de852ad3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9349.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेतन हंसराज (जन्म १५ जून १९७२) हा एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता आहे. [१] +हंसराजने १९८० मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला जाहिरातींमधून सुरुवात केली. त्याचा पहिला चित्रपट कूक डू कू (१९८४) मध्ये फ्रान्समधील बालचित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला. बीआर चोप्राच्या महाभारत मधील तरुण बलरामच्या भूमिकेतून त्यांनी टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. +नंतर त्यांनी कहाणी घर घर की , धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान, कुसुम [२] यात भूमिकेत साकारल्या.[३] फिअर फॅक्टर इंडिया आणि इस जंगल से मुझे बचाओ यांसारख्या रिॲलिटी शोमध्येही तो दिसला.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9357.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e178078aa7545754a66974372ff9743739ae216 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9357.txt @@ -0,0 +1,36 @@ +८ ऑक्टोबर, इ.स. २०११ +दुवा: ESPNCricinfo (इंग्लिश मजकूर) + +२ कैफ • +३ पुजारा • +९ कार्थिक • +१२ पोमर्सबाच • +१४ अगरवाल • +१८ कोहली • +३२ तिवारी • +-- रोसोव • +-- झोल • +११ व्हेट्टोरी • +४ मॅकडोनाल्ड • +७ पठा • +२३ दिलशान • +३३३ गेल • +-- भटकल • +-- नायर • +-- थिगराजन • +१७ डी व्हिलियर्स • +-- गौतम • +१ पटेल • +५ रहमान • +८ मोहम्मद • +२५ मिथुन • +३४ खान • +३७ अरविंद • +६३ नेन्स • +६७ लँगेवेल्ड्ट • +८०० मुरलीधरन • +-- अपन्ना • +-- काझि • +-- निनान • +-- मोरे • +प्रशिक्षक जेनिंग्स diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9360.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5cd7d637259c9dcf69522bdaa8618e7931be5a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9360.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेदी हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते. +चेदी हे राज्य आधुनिक बुंदेलखंडाच्या परिसरात होते. या राज्याचा काही भाग नेपाळच्या प्रदेशात होता.शुक्तिमती ही या राज्याची राजधानी होती. +महाभारत काळातील हे प्रसिद्ध राज्य असून उग्रसेन आणि शिशुपाल हे येथे राजे झाले. श्रीकृष्णाने शिशुपालाला ठार मारले होते. हे राज्य नंतर मगध साम्राज्यात विलिन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9366.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3c2bf74c718ef208ffce959943bbd4da2f4e9a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9366.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेनांगो काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र नॉरविच येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४७,२२० इतकी होती.[२] +चेनांगो काउंटीची रचना १५ मार्च, १७९८ रोजी झाली. या काउंटीला येथे आढळणाऱ्या गवताच्या ओनाइडा भाषेतील नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9391.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65fa8927b3bb720d35a34da8007f6cddfaf66484 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9391.txt @@ -0,0 +1 @@ +चेन्नै विद्यापीठ किंवा मद्रास विद्यापीठ (तमिळ: சென்னைப் பல்கலைக்கழகம் ; उच्चार: चेन्नै पलकलैकळहम) हे तमिळनाडूमधील विद्यापीठ आहे. याची स्थापना १८५७मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_942.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5943790127706a6dd92fb735273ac18186c5b456 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_942.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९१८ असलेले गजामेंढी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ६८५.८५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ९० कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ४०८ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ७१ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा सावरगाव येथे आहे. माध्यमिक शाळा सावरगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय, मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट नागपूर येथे आहे. पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र, अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +सार्वजनिक बस सेवा, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_943.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5943790127706a6dd92fb735273ac18186c5b456 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_943.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९१८ असलेले गजामेंढी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ६८५.८५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ९० कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ४०८ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ७१ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा सावरगाव येथे आहे. माध्यमिक शाळा सावरगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय, मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट नागपूर येथे आहे. पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र, अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +सार्वजनिक बस सेवा, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9447.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f39dd05371382e6755ca38aac51acc968b14f8b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9447.txt @@ -0,0 +1,51 @@ +शायान हे अमेरिका देशातील वायोमिंग राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५९,४६६ इतकी होती. + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9458.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f0efa7e2661f591c94e0d2c4184182ed0884cd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9458.txt @@ -0,0 +1,2 @@ + चेरवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9459.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67eabb4675c1a8036e028abbe7b79874334a5067 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9459.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेरवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9486.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1a3e3c809a9920c333c8e4fe39c93415165cb7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9486.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेर्कासी ओब्लास्त (युक्रेनियन: Черкаська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या मध्य भागात वसले असून द्नीपर नदी येथून वाहते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9491.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d4903ec5fcb6daa02ea8fbb17b47b47dd8f33f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9491.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेर्निहिव्ह ओब्लास्त (युक्रेनियन: Чернігівська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या उत्तर भागात रशिया व बेलारूस देशांच्या सीमेजवळ वसले आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9492.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e62b9393880356e5c4a5510b7b1c46acb9eb29ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9492.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेर्नोबिल दुर्घटना हा आजवर घडलेला जगातील सर्वात विनाशकारी अणुऊर्जा अपघात आहे. एप्रिल २६ १९८६ रोजी तत्कालीन सोव्हिएत संघामधील (आजच्या घडिला युक्रेनमधील) चेर्नोबिल अणुऊर्जा विद्युत केंद्राच्या ४ क्रमांकाच्या अणुभट्टीमधील एका चाचणीदरम्यान झालेल्या स्फोटामध्ये भयानक अण्विक वाफांची गळती सुरू झाली व आजूबाजूच्या मोठ्या भागामध्ये ह्या वाफा पसरल्या. ही गळती थांबवण्याच्या व त्यामुळे लागलेली आग विझवण्याच्या प्रयत्नांमध्ये ५६ कर्मचारी व कामगारांचा मृत्यू झाला. परंतु सर्वदूर पसरलेल्या अण्विक वाफांच्या संसर्गातून झालेल्या कर्करोगामुळे सुमारे ४,००० लोक मृत्यूमुखी पडले असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.[१] +ह्या दुर्घटनेमुळे येथील परिसर कायमचा प्रदुषित झाला आहे व डिसेंबर २००० सालापर्यंत ३.५ लाख नागरिकांचे स्थलांतर पूर्ण करण्यात आले.[२][३] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9496.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5247d22688a74cc60315d282be2a25419557e49a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9496.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेलियाबिन्स्क ओब्लास्त (रशियन: Челябинская область) हे रशियाच्या उरल भागातील एक ओब्लास्त आहे. + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9497.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5247d22688a74cc60315d282be2a25419557e49a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9497.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेलियाबिन्स्क ओब्लास्त (रशियन: Челябинская область) हे रशियाच्या उरल भागातील एक ओब्लास्त आहे. + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9501.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef0f3459c038e4c5eacb50f2371b0738061d0a7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9501.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेलो तथा ‘‘‘व्हायोलिनचेलो‘‘’ हे व्हायोलिनच्या वर्गातील तंतुवाद्य आहे. तंतुवाद्यवर्गातील व्हायोलिनमुळे सोप्रानो, व्हीयोलामुळे ऑक्टो, डबल बेसमुळे बेस आणि चेलोमुळे टेनर वर्गातील आवाज साधले जातात. व्हायोलिन आणि व्हीयोला हनुवटीखाली धरून वाजविली जातात तर चेलो हे वाद्य गुडघ्यांमध्ये धरून वाजविले जाते. वाद्यांचा इतिहास पाहता व्हायोल द गाम्बा हे वाद्य चेलोचे आद्यरूप असू शकेल. +सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून या वाद्याच्या स्वरूपात कोणताही महत्त्वाचा बदल झाला नाही. आंतॉन्यो स्ट्राडीव्हारी (१६४४–१७३७) या प्रख्यात इटालियन वाद्यकाराने बनविलेल्या वाद्यांत चेलोच्या बनावटीचा आदर्श दिसतो. गेल्या दोन-तीनशे वर्षांत तारांची उच्चता वाढल्यामुळे त्यांचा ताण पेलण्यासाठी त्यांचा मजबूतपणा वाढविण्यात आला. +हायडन, ड्व्हॉर्झाक, बोक्केरीनी, चायकॉव्हस्की यांच्या चेलोसाठी लिहिलेल्या रचना प्रख्यात आहेत. आजच्या संगीतकारांत ब्लॉक, शस्तकॉव्ह्यिच, प्रकॉव्ह्येव्ह आणि ब्रिटन यांचा या संदर्भात उल्लेख करता येईल. एमानूएल फॉयरमान, प्येर फूर्न्ये, पॉल तोर्तेलिए स्तिस्लाव्ह रोस्त्रोपोव्ह्यिच व पाब्लो कासाल्स हे प्रख्यात चेलोवादक होत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9506.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26bad59aadf98ddeec0cc1e877ec8764e3fa9ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9506.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेल्सी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Chelsea Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०५ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. आजवर ४ प्रीमियर लीग अजिंक्यपदे, ७ एफ.ए. कप स्पर्धा जिंकलेला चेल्सी हा इंग्लंडमधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो. २०११-१२ च्या हंगामात युएफा चॅंपियन्स लीगमध्ये चेल्सीने बायर्न म्युनिकला हरवून अजिंक्यपद प्रथमच पटकावले. +२१ फेब्रुवारी २०१७ रोजी. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9508.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26bad59aadf98ddeec0cc1e877ec8764e3fa9ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9508.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेल्सी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Chelsea Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०५ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. आजवर ४ प्रीमियर लीग अजिंक्यपदे, ७ एफ.ए. कप स्पर्धा जिंकलेला चेल्सी हा इंग्लंडमधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो. २०११-१२ च्या हंगामात युएफा चॅंपियन्स लीगमध्ये चेल्सीने बायर्न म्युनिकला हरवून अजिंक्यपद प्रथमच पटकावले. +२१ फेब्रुवारी २०१७ रोजी. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9579.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..359dfc560e4eb0ab4ae4b4a0174229bd081decd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9579.txt @@ -0,0 +1,4 @@ +चैत्र नवरात्री, ज्याला वसंत नवरात्री असेही म्हणतात, ही दुसरी सर्वात जास्त साजरी होणारी नवरात्री आहे. या सणाचे वसंत ऋतुच्या नावावर आहे. वसंत नवरात्र ही चैत्र (मार्च-एप्रिल) या चंद्र महिन्यात पाळली जाते. हा सण देवी दुर्गाला समर्पित असून, तिच्या नऊ रूपांची नऊ दिवस पूजा केली जाते. शेवटचा दिवस म्हणजे राम नवमी हा रामाचा जन्मदिवस असतो. या कारणास्तव याला काही लोक राम नवरात्री असेही म्हणतात. [१] [२] +बऱ्याच प्रदेशात हा सण वसंत ऋतूच्या कापणीनंतर येतो आणि इतरांमध्ये कापणीच्या वेळी येतो. विक्रम संवत कॅलेंडरनुसार, हिंदू चंद्र सौर कॅलेंडरचा पहिला दिवस म्हणजे हा सण असतो. य दिवसाला हिंदू चंद्र नवीन वर्ष म्हणून देखील ओळखले जाते. [१] [२] +वासंतिक नवरात्र हा हिंदू लोकांत, विशेषतः उत्तर भारतात पाळला जाणारा सण आहे. हा सण चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होतो आणि रामनवमीला संपतो. या काळात देवी कात्यायनीची पूजा करतात. +साधारणपणे हे नवरात्र नऊ दिवसांचे असते, पण एखाद्या वर्षी तिथिक्षयामुळे किंवा तिथिवृ्द्धीमुळे आठ किंवा दहा दिवसांचे असू शकते. इ.स. २०१७, २०१८ व २०१९ या तिन्ही वर्षी हे नवरात्र आठ दिवसांचे होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9600.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe8981850220ebcb82f5c4bea3fb4b4988c61f35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9600.txt @@ -0,0 +1,13 @@ +महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसविली जाते.[१] देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया(अक्षय्य तृतीये)पर्यंत तिची पूजा केली जाते.शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा होय.[२] +चैत्र महिन्यात मराठी स्त्रिया साजरा करीत असलेला एक पारंपरिक सोहळा आहे. स्त्रिया आपापल्या घरी हा समारंभ साजरा करतात. एका छोट्या पितळी पाळण्यामध्ये गौरीची स्थापना करतात,[३] व महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी आजूबाजूच्या स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलावतात. कोकणात घरी आलेल्या स्त्रिया व कुमारिका यांचे पाय धुऊन त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावतात.भिजविलेले हरभरे आणि फळे यांनी त्यांची ओटी भरतात. तसेच कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरबऱ्याची डाळ देतात. गौरीची आरती करताना 'गौरीचे माहेर'नावाचे एक गाणे म्हणतात.ही पद्धती कोकणात दिसून येते.घरातील मुली व स्त्रिया हळदी कुंकू करतात त्यावेळी चैत्रगौरीपुढे शोभिवंत आरास मांडण्याची पद्धतही काही ठिकाणी दिसून येते.या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे.[४] +कैरी घालून वाटलेली हरबऱ्याची डाळ, कैरीचे पन्हे, बत्तासे, टरबूज,कलिंगड यासारखी फळे ,भिजवलेले हरभरे असा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो.[५] +या निमित्ताने महिनाभर घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते.[६] +देवीची शस्त्रे म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय, हत्ती, कासव, नाग, गरूड होत. +तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असून दारापुढे तुळशी वृंदावन, ॐ, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर- पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतीके म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण होय.[७] +चैत्रांगणामध्ये चैत्रगौरीचा पाळणा, गणपती, समई, नाभी कमळ, कासव, शंख, सूर्य, चंद्र, गोपद्म, सर्प, त्रिशूळ, स्वस्तिक, कमळ, गदा, चक्र, इ. हिंदू धार्मिक तसेच नैसर्गिक आकृत्या काढल्या जातात.यामध्ये प्रत्येक महिन्यात साज-या होणा-या विविध सण व व्रतांचे  अंकन रांगोळीच्या माध्यमातून केले जाते. मध्यभागी झोपाळ्यात बसलेल्या देवीचे चित्र, राधाकृष्ण, तुळशी अशी चित्रे चैत्रांगणात काढली जातात.[८] +कर्नाटक— +चैत्रगौरी ही कर्नाटकातही मांडली जाते.[९] तिचे पूजन करून सुशोभन केले जाते.स्रियांची भिजवलेल्या हरभऱ्यांनी ओटी भरतात. +राजस्थान— +राजस्थानात होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी चैत्र महिना सुरू होतो.या दिवशी गणगौर बसवितात.होळीच्या राखेचे आणि शेणाचे १६ मुटके करतात.भिंतीवर १६ हळद आणि कुंकवाच्या टिकल्या काढतात.त्याखाली मुटके मांडतात.हे मुटके हे गौरीचे प्रतीक होय.गव्हाच्या ओंब्या,हळद यांनी पूजा करतात. +ज्वारीच्या कणसाला पांढरा दोरा बांधून गौरीच्या मुटक्यांजवळ ते कणीस ठेवतात.त्याला शंकर म्हणतात.आणखी एका कणसाला केसांचा गुंता आणि लाल पिवळा धागा बांधतात.हेही गौरीचे प्रतीक मानले जाते.या गौरीला चुरमा आणि लिंबाच्या डहाळ्यांचा नैवेद्य दाखवतात.[१०] +भारतातील आदिवासी जमातींमधेही महिला चैत्रगौरीचे पूजन करतात.[११] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9639.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13a5febea4dec48b1ae8b5e52b459a76dfc25a27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9639.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोंडवाडे बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_965.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b19fa298aa794398e0d5e72467cc671fe5b206a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_965.txt @@ -0,0 +1 @@ +गझनीच्या महमूदाने भारतावर केलेल्या स्वाऱ्या म्हणजेच इ.स. १००० ते १०२७ या काळात गझनीच्या महमूदाने लूटमारीसाठी भारतावर केलेल्या स्वाऱ्या होत. या कालखंडात त्याने भारतावर एकूण सतरा स्वाऱ्या केल्या. यांतील प्रत्येक स्वारीचे नेतृत्व त्याने स्वतःच केले होते. साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तो गझनीहून स्वारीसाठी निघत असे, कारण तो येईपर्यंत भारतातील पावसाळा संपून हिवाळा सुरू झालेला असे. भारतातील हिवाळा अफगाणिस्तानप्रमाणे कडाक्याचा नसल्याने तो सर्वत्र लूटमार आणि विध्वंस करीत असे. मिळालेल्या लुटीसह तो मार्च-एप्रिल महिन्यात अफगाणिस्तानला परत जाई. परत जाताना लुटीमध्ये मिळालेले सोने-चांदी, किंमती रत्ने, घोडे, हत्ती, सर्व प्रकारच्या किंमती वस्तू आणि तुर्की सैनिकांनी पकडलेले हजारो स्त्री-पुरुष गुलाम आपल्याबरोबर नेत असे. अफगाणिस्तानच्या प्रवासात त्या गुलामांतील अनेकजण उपासमार आणि थकव्यामुळे मृत्युमुखी पडत असत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9651.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5311c5d3a9320fec3fd811b24e652d07d0773357 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9651.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोंढे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9674.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b487760f0d27d9b256580e409be8bccab24e240 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9674.txt @@ -0,0 +1 @@ +चिन मधुन येणारा म्हणुन यास 'चिनी' हा शब्द लागला. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनसतीचे शास्त्रीय नाव स्माईलेक्स चायना (smilax china)असे आहे. याचे कुळ- (smilacaceae )स्माईलैकेसी आहे . diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9680.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7565feacf23ae67d46470254ff6142d85bc4f18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9680.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२७५४४ असलेले चोपडाई हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ४८२.११ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात १३४ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ६८२ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव जिल्हा|जळगाव हे ७१ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. माध्यमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा नवलनगर येथे आहे. पदवी महाविद्यालय नवलनगर येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय नवलनगर येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा नवलनगर येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र धुळे येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा धुळे येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9687.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b2ef9505f6817958fc77a4955e0cdb7c5519f68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9687.txt @@ -0,0 +1,2 @@ + चोपण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_970.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1af426a9dc5b74260e5e90047aedb58b2994aac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_970.txt @@ -0,0 +1,2 @@ +गट टूर्नामेंटमध्ये, नॉकआउट टूर्नामेंटच्या विपरीत, कोणताही निर्धारित निर्णायक अंतिम सामना नाही. त्याऐवजी स्पर्धेत खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांचे निकाल तपासून सर्व स्पर्धकांची क्रमवारी लावली जाते. सामान्यतः, प्रत्येक सामन्यासाठी गुण दिले जातात,[n १] एकतर एकूण गुणांच्या संख्येवर किंवा प्रति सामन्यातील सरासरी गुणांवर आधारित प्रतिस्पर्ध्यांची रँक केली जाते. +चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9707.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14068f9a48fa2a146801dc6d73b1dea44c9c2a1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9707.txt @@ -0,0 +1,2 @@ + चोरखोपडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9713.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..152f5f3ca37662f6b32c0b4530956eda6110c0a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9713.txt @@ -0,0 +1,6 @@ + + + +उल्हास नदी  · कामवारी नदी · काळू नदी · खडवली नदी · चोरणा नदी · तानसा नदी · दहेरजा नदी · पिंजळ नदी · पेल्हार नदी · बारबी नदी · भातसई नदी (भातसा नदी) · भारंगी नदी · भुमरी नदी · मुरबाडी नदी · वांदरी नदी · वारोळी नदी · वैतरणा नदी · सूर्या नदी + + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9717.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f485757f1902188a7f0e2858bb9f7fe0f599e778 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9717.txt @@ -0,0 +1,10 @@ +चोरवड हे महाराष्ट्रातील एक गाव आहे. +बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी वसलेले ‘चोरवड’ हे गाव, महाराष्ट्राच्या दख्खन पठारात व दिशेने परभणीच्या आग्नेयेत वसलेले. परभणी आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर परभणी पासून ६५ किमी अंतरावर. जेमतेम दोन अडीचशे वस्तीचे गाव. +‘चोरवड’ या शब्दाची फोड चोर + वड अशी होते, सुरुवातीला या दोन शब्दाचा अर्थ ‘चोर’ म्हणजे दुसऱ्याची वस्तू नकळत उचलून नेतो. पळवतो, तो ‘चोर’ अशी साधारण चोराची व्याख्या. या चोराची तीवृत्ता कमी अधिक असू शकते. पण ‘चोर’ म्हणजे बदमाश, आयतोबा, समाजकंटक व गुंड अशी मलीन प्रतिमा असते. ‘वड’ हे एक वृक्ष आहे. हिंदूधर्मात वडाच्या झाडाला पवित्र मानतात. सुवासिनी ज्येष्ठ पौर्णिमेस याची पूजा करतात. सितादेवीने प्रयागाच्या प्रसिद्ध वटवृक्षाची प्रार्थना केल्याचा उल्लेख रामायणात आहे. बौद्धधर्मी लोक पिंपळ, वड, असे सात वृक्षांना पवित्र बौद्धी वृक्ष असे मानतात. +हि एक दंतकथा आहे. गावाचे नाव चोरवड. पूर्वी या गावाला ‘सय्यदाचे चोरवड’ असे म्हणत. त्याहीपूर्वी याला ‘कमलापूर’ असे नाव होते. या गावाच्या थोड्या अंतरावर एक वाडाचे झाड होते. ते फार मोठे होते. त्या वडाला अंधाऱ्या वड म्हणत. ते वडाचे झाड दोन बिगा जमीन व्यापायचे असे भले मोठे होते. त्या वडाच्या झाडाखाली चोर दिवसभर विश्रांती घ्यायचे, अन् रात्री चोरी करायची, असा त्यांचा नित्यनियम. त्यांच्या या पराक्रमाने हा वड प्रसिद्धीच्या झोतात आला. अन् चोरांचा वड म्हणून पंचक्रोशीत कुप्रसिद्ध झाला. त्यामुळे आजूबाजूच्या गावाला ‘चोराचा वडगाव’ म्हणू लागले. पुढे चोराचा वड हे नाव मागे पडून तत्पुरुष समासातील ‘चोरवड’ हा शब्द रूढ झाला. नावात नकारात्मकता असूनही देशात एकूण सहा गावाचे नाव ‘चोरवड’ आहे. अशी ही गावाच्या नावाची कथा. +या गावाचा काही पुस्तकामध्ये किंवा जुन्या नकाशावर ‘चोखड’ असा ही उल्लेख आढळतो. त्यामुळे काही लोकांच्या मते ‘ख’ या अक्षरातून ‘र’ आणि ‘व’ असे दोन अक्षर निर्माण झाले असावे. ‘चोखड’ या शब्दाचा ‘चोरवड’ असा नवीन शब्द तयार झाला असावा. भारतात चोरवडनावाचे गाव, गुजरात मध्ये जुनागड जिल्ह्यात एक तसेच महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात पारोळा, रावेर आणि भुसावळ या तालुक्यात प्रत्येकी एक व धुळे जिल्ह्यात साक्री या तालुक्यात तसेच. चोरवड गाव हे अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यात आहे. +हे गाव रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक धीरजलाल हिराचंद अंबानी यांचे जन्मगाव. तिपानीनृत्याचा उगम येथे झाले आहे. तसेच नवाब साहेब मोहब्बत खान पॅलेस पुरातन ठिकाण प्रसिद्ध आहे. महत्त्वाचे येथे ‘चोरवडी’ मातेचे मंदिर आहे. चोरवडी मातेच्या नावाने या गावाचे नाव चोरवड उदयास आलेले आहे. +“चांमुडा चंम्बिका गंगा महालक्ष्मी कालेश्वरी, +चोरवटेश्वरी भोगा वाराह्याद्या प्रकीर्तिता.’’ +हे श्लोक कंडूला पुराणा मध्ये स्कंद पुराणात असे नमूद केले आहे. या पुराणा मध्ये ‘चोरवटेश्वरी’ मातेचा चोरवडी माता असा उल्लेख केला आहे. चोरवडी मातेचे मूळ स्वरूपाने भवानी माता आहे. भवानी माता म्हणजे पार्वती, महादेवाची पत्नी, महादेवाला भव असे म्हणतात. भवाची पत्नी भवानी. चोरवडी मातेच्या आदिवासा जवळ असणाऱ्या समुदायाला ‘झुंड’ म्हणतात. झुंड या शब्दाचा मूळ अर्थ वन जमीन असा होतो. तेथे जमीन क्षेत्र सुमारे १० एकर आहे. त्याचे   अवशेष आता ही पाहू शकता. +या गावात चोवडा जातीचे लोक राहत होते. चोवडा राजपूत याने या प्रदेशावर राज्य केले त्यांनी भ्रष्टाचार केल्यामुळे चोवडा याला ‘चोरा’ असे संबोधू लागले. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारातील नोटांचे किंवा इतर कागदपत्रांचे बंडल(ठिकाण) याला संस्कृत मध्ये ‘वटक’ असे होते. त्या ठिकाणच्या लोकांच्या मते ‘चोरावटक’ पासून चोरवड असा शब्द निर्माण झाला असावा. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9734.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaed091f30a509bdf41561b1460d69c6de44f3db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9734.txt @@ -0,0 +1,4 @@ +चोराखळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +चोराखळी हे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव अहिल्याबाई होळकर यांचे आजोळ आहे. +चोराखळी हे कळंब तालु्क्यामधील एक छोटेसे खेडे गाव आहे.या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या गावामध्ये पवित्र असे पापनाश मंदिर आहे पापनाश मंदिर हे अतिप्राचीन काळापासुन प्रसिद्द आहे या मंदिराचा उल्लेख रामायणामध्ये केला गेला आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9738.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3c6461e6c98e4638915cc939002107d67c2d1a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9738.txt @@ -0,0 +1 @@ +चोरासी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ डुंगरपूर जिल्ह्यात असून डुंगरपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9753.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb65c44a3ace715e3989a9f8fe829aef5001b910 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9753.txt @@ -0,0 +1 @@ +चोलामंडलम एमएस सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. हीची २००१ साली स्थापना करण्यात आली. ही भारतातील मुरुगप्पा समुह व मित्सुइ सुमीटोमो या जपानी कंपनीची संयुक्त कंपनी आहे.१२ अब्ज रुपयांची उलाढाल असलेल्या या कंपनीत अंदाजे ७०० कर्मचारी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9772.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebcac57093de1fda9c46b9c27dcabc9616fba71e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9772.txt @@ -0,0 +1,3 @@ +चोळी हा भारतीय उपखंडात प्रचलित असलेला व सहसा साडीसोबत ल्यायला जाणारा स्त्रियांच्या पोशाखातील प्रकारविशेष आहे. चोळी स्त्रीच्या स्तनांना व सहसा पाठीच्या वरच्या भागासही झाकेल, परंतु पोट व पाठीचा मध्यभाग अनावृत राहतील, अश्या पद्धतीने बेतलेली असते. हातांतून घालण्यासाठी हिला बाह्या शिवण्यात येतात. +मराठी समाजात लहान मुलींनी परकर-चोळी घालायची रीत होती [१]. बायका नऊवारी साडीसोबत कोपरपर्यंत बाह्या असलेली, रोमन लिपीतील व्ही अक्षरासारखा गळा असलेली व स्तनांच्या मधोमध गाठ मारण्याजोगी खणाची चोळी घालत [१]. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9779.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e0785cd7b04c5e5eaab453a7f37c8eefe91e216 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9779.txt @@ -0,0 +1 @@ +चोव्वरा हे भारताच्या केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,६०३ होती.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_980.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17eb99f8420f03a46fad6e5bc4e7632e04e996f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_980.txt @@ -0,0 +1 @@ +गड आणि कोट (पुस्तक) हे मराठीतील एक पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9801.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86f2c344edc8efd171930674f39e5cc6255d0651 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9801.txt @@ -0,0 +1 @@ +चौकीगड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9808.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e346ff7daf1a570100b9aadcae27711e2aa5c529 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9808.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार नैकरेषीय बिंदुना जोडून तयार झालेल्या भोमितीय आकृतीस चौकोन म्हणतात. चौकानाच्या कोनांची बेरीज ३६० अंश असते. +चौकानाचे खालील प्रकार आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9846.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86e056acba6c0a6463d32b7e7f5428fbdca8879b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9846.txt @@ -0,0 +1,69 @@ +शाहू भोसले (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावांनी[१] प्रसिद्ध, हे मराठ्यांच्या भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे राजे (राज्यकाळ १८९४ - १९००) आणि पहिले छत्रपती (१९००-१९२२) होते.[२][३][४] +राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते. +ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात. +शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय १२ वर्षांहून कमी होते.[५] २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.[६] + +राजघराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक स्तोत्रानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिल्याने शाहूंनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देण्याबरोबरच मराठा समाजाच्या हक्कांसाठी प्रचार केला. [७] [८] त्यांनी पुजाऱ्यांना हटवून क्षात्रजगद्गुरू (क्षत्रियांचे विश्व गुरू) ही पदवी देऊन एका तरुण मराठाची ब्राह्मणेतरांचे धर्मगुरू म्हणून नियुक्ती करण्याचे धाडसी पाऊल उचलले. याला वेदोक्त वाद म्हणून ओळखले जाते. ते लवकरच ब्राह्मणेतर चळवळीचे नेते बनले आणि मराठ्यांना त्यांच्या झेंड्याखाली एकत्र केले. [९] [१०] +शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी [ संदर्भ हवा ] त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले. +त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले होते. १८९६चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.[११] +‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले. +त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. +स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात 'महाराजांचे महाराज' असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे +महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली. +अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले. +मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करून संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोसिएशन' ही संस्था स्थापली.[ संदर्भ हवा ] +त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली. जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा-धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला. +तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.[ संदर्भ हवा ] +गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगिकारलेे. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होते. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये "दलितांचा नेता" व "भारतीय अग्रणी नेता" म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असे आवाहनही महाराजांनी केले. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले. +शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले. +महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक ३१ जानेवारी १९२०ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.[ संदर्भ हवा ] +राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला व त्यासंबंधी कायदा आणला,आपल्या कृतीतूनच संदेश जावा यासाठी आपल्या चुलतबहिणीचा विवाह त्यांनी आंतरजातीय केला,अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. +शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केल्या. +१. प्राथमिक शाळा +२. माध्यमिक शाळा +३. पुरोहित शाळा +४. युवराज/ सरदार शाळा +५. पाटील शाळा +६. उद्योग शाळा +७. संस्कृत शाळा +८. सत्यशोधक शाळा +९. सैनिक शाळा +१०. बालवीर शाळा +११. डोंबारी मुलांची शाळा +१२. कला शाळा +[१२] +शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे खालीलप्रमाणे आहेत. +१. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१) +२. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१) +३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६) +४. मुस्लिम बोर्डिंग (१९०६) +५. मिस क्लार्क होस्टेल (१९०८) +६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८) +७. श्री नामदेव बोर्डिंग (१९०८) +८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२) +९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५) +१०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५) +११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५) +१२. आर्यसमाज गुरुकुल (१९१८) +१३. वैश्य बोर्डिंग (१९१८) +१४. ढोर चांभार बोर्डिंग (१९१९) +१५. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह (१९२०) +१६. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (१९२०) +१७. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९२१) +१८. नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१) +१९. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०) +२०. श्री देवांग बोर्डिंग (१९२०) +२१. उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (१९२०) +२२. चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (१९२०) +२३. वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (१९२०) +२४. श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (१९१९) +२५. चोखामेळा वसतिगृह, नागपूर (१९२०) +२६. छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (१९२०) +[१३] +वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रखर झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. +शाहू छत्रपती स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. +राजांनी त्याकाळी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात रयतेला दुष्काळाला सामोरे जावे लागणार नाही यासाठी राधानगरी नावाचे धरण बांधले. [ संदर्भ हवा ] +राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. +महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक ३१ जानेवारी १९२०ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली. +२००५ पर्यंत महाराष्ट्रासह देशभरात राजर्षी शाहू महाराजांचा जन्म दिनांक २६ जुलै म्हणून प्रचलित होता. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० साली महाराजांना लिहिलेल्या एका पत्रात शाहुजन्म २६ जूनला झाल्याचे लिहिले होते. त्यामुळे शाहू महाराज यांची खरी जन्मतारीख निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २००५ मध्ये इतिहासतज्ज्ञांनी व साहित्यिकांची एक समिती नेमली. संशोधनांती उपलब्ध कागदपत्रांनुसार समितीने १५ जून २००६ रोजी असा निष्कर्ष काढला की छत्रपती शाहू महाराजांची जन्म तारीख २६ जून १८७४ आहे. यामध्ये प्रा. हरी नरके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या आधारावर महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहू महाराजांचा वाढदिवस ईद-दिवाळीप्रमाणे साजरा करावा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.[१४][१५][१६][१७] +शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार जाहीर होतात. अशा काही पुरस्कारांची नावे आणि ते मिळालेल्या व्यक्तींची नावे :- diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9850.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d776b80af80bbb89c4ed235924c4a5cb6f50d77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9850.txt @@ -0,0 +1,2 @@ +चौथाई व सरदेशमुखी या एखाद्या साम्राज्याच्या उत्पन्नांच्या बाबींपैकी दोन महत्त्वाच्या बाबी होत्या. चौथाई एकंदर एकचतुर्थांश व सरदेशमुखी ही पूर्ण उत्पन्नाच्या एकदशांश भाग एवढी असे.[१] मराठा साम्राज्यात या दोन्ही वसूल्या मराठी राज्याबाहेर पण राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशांतून वसूल केल्या जात. चौथाई दौलतीकडे म्हणजे राज्याच्या खजिन्यात जमा होत असे तर सरदेशमुखीचा वसूल छत्रपतींच्या खाजगी उत्पन्नात जात असे. +चौथाईची सुरुवात शिवाजी महाराजांपूर्वी अनेक वर्षे सुरू झाली होती. धरमपूरच्या राजवंशातील एक राजपूत सत्ताधीश दमण येथील पोर्तुगीजांकडून चौथाई वसूल करीत असे. पुढे इ.स. १५७९ ते इ.स. १७१६च्या दरम्यान दमणचे लोक रामनगरच्या राजाला चौथाई देत. याबद्दल राजा गुरांचे व प्रजेचे चोरांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी घेत असे. औरंगजेबाच्या दक्षिण भारतातील स्वारीत कैदी केल्यानंतर शाहूला अहमदनगर प्रदेशातून चौथाई मिळे. इ.स. १७१९ मध्ये दिल्लीच्या बादशाहने आपल्या दक्षिणेतील सहा सुभ्यांवरील चौथाई व सरदेशमुखीच्या वसुलीचे अधिकार छत्रपती शाहूस दिले होते. इंग्रजांच्या आगमनानंतर व मराठा साम्राज्याच्या शेवटच्या काळात इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावकडून चौथाई व सरदेशमुखीचे सर्व हक्क इ.स. १८०२ साली काढून घेतले. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9874.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbd5c893b5682073dd007ba4fa3b827db1c4a5db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9874.txt @@ -0,0 +1 @@ +हिंदू धर्मात चौदा प्राणिमात्रे खालीलप्रकारे आहेत. त्यांना भूतसमुदाय असेही म्हणतात.- diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9880.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8fb915fffbd67e728e4c917b752040ed7fbbee4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9880.txt @@ -0,0 +1,3 @@ +सृष्टीचक्रातील स्थिती काही कालाने बिघडते व ती पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जुळवाजुळव होते. ही जुळवाजुळव होऊन ती पुन्हा मोडेपर्यंतच्या कालावधीला मन्वंतर म्हणतात. अशा मन्वंतराचा जो अधिपती असतो त्याला मनु म्हणतात. +हिंदू धर्मातील चौदा मनुं खालीलप्रमाणे- + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9887.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..345a6f680d8744ab42b4d70633baa098dc935186 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9887.txt @@ -0,0 +1 @@ +हिंदू धर्मातील चौदा प्रकारचे यमधर्म खालील प्रकारे आहेत- diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9909.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2694da089b58d9d3fef0579d76b4d9d3aeeaf8de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9909.txt @@ -0,0 +1,36 @@ +चौदाव्या लोकसभेतील राज्यनिहाय खासदार खालीलप्रमाणे आहेत +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9920.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..888bda879a37a47ba60c009edb3caf8a47989377 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9920.txt @@ -0,0 +1,6 @@ +चौधरी चरण सिंग (२३ डिसेंबर, इ.स. १९०२ - २९ मे, इ.स. १९८७) हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते. २३ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी भारतात किसान दिन म्हणून साजरा केला जातो. +चरण सिंग यांचा जन्म २ डिसेंबर १९०२ रोजी मेरठ (सध्याचा हापूर जिल्हा, उत्तर प्रदेश) येथे झाला. त्यांनी १९२५ मध्ये कलाशास्त्र मध्ये एमए केले आणि १९२६ मध्ये आग्रा विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. १९२८ मध्ये त्यांनी गाझियाबाद येथे दिवाणी वकील म्हणून काम सुरू केला. +फेब्रुवारी १९३७ मध्ये ते वयाच्या ३४व्या वर्षी छपरौली (बाघपत) या मतदारसंघातून संयुक्त प्रांताच्या विधानसभेवर निवडून गेले. १९३८ मध्ये त्यांनी विधानसभेत कृषी उत्पन्न बाजार विधेयक सादर केले जे भारतातील बऱ्याच राज्यांनी मंजूर केले. +चरण सिंग यांनी ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य मिळविण्याच्या अहिंसक संघर्षात महात्मा गांधींचे अनुसरण केले आणि बऱ्याच वेळा तुरुंगवास भोगला. १९३० मध्ये मीठाच्या कायद्याच्या उल्लंघनासाठी त्यांना ब्रिटिशांनी ६ महिन्यांसाठी तुरूंगात पाठविले. नोव्हेंबर १९४० मध्ये स्वतंत्र सत्याग्रह चळवळीसाठी त्याला पुन्हा एक वर्षासाठी तुरूंगात डांबण्यात आले. ऑगस्ट १९४२ मध्ये त्यांना ब्रिटिशांनी पुन्हा तुरूंगात डांबले आणि नोव्हेंबर १९४३ मध्ये त्यांना सोडण्यात आले. +चरण सिंग यांनी १९६७ मध्ये नेहरूंशी होणाऱ्या मतभेदामुळे काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय क्रांती दल हा त्यांचा राजकीय पक्ष स्थापन केला. राज नारायण आणि राम मनोहर लोहिया यांच्या मदतीने आणि पाठिंबाने ते १९६७ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि नंतर पुन्हा १९७० मध्ये. १९७५ मध्ये त्यांना पुन्हा तुरूंगात डांबले गेले, पण यावेळी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी. गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती आणि तिच्या सर्व राजकीय विरोधकांना तुरूंगात टाकले होते. १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनतेने गांधींना मत दिले नाही आणि विरोधी पक्ष, ज्यापैकी चौधरी चरण सिंह हे वरिष्ठ नेते होते, ते सत्तेत आले. त्यांनी मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखालील जनता सरकारमध्ये उपपंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. +२८ जुलै १९७९ रोजी चरण सिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. इंदिरा काँग्रेस व बाहेरील पाठिंब्याने (सोशलिस्ट) गटाचे उप-पंतप्रधानपदी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पाठिंबा दिला. लोकसभेत आपले बहुमत सिद्ध करण्याआधीच इंदिरा गांधींनी त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि केवळ २३ दिवसांनी संसदेला सामोरे जाण्यात अपयशी ठरलेले पंतप्रधान म्हणून त्यांनी २० ऑगस्ट १९७९ रोजी राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती नीलम संजीवा रेड्डी यांना लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला दिला. लोकसभा विलीन झाली आणि चरण सिंग जानेवारी १९८० पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून राहिले.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9925.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..888bda879a37a47ba60c009edb3caf8a47989377 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9925.txt @@ -0,0 +1,6 @@ +चौधरी चरण सिंग (२३ डिसेंबर, इ.स. १९०२ - २९ मे, इ.स. १९८७) हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते. २३ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी भारतात किसान दिन म्हणून साजरा केला जातो. +चरण सिंग यांचा जन्म २ डिसेंबर १९०२ रोजी मेरठ (सध्याचा हापूर जिल्हा, उत्तर प्रदेश) येथे झाला. त्यांनी १९२५ मध्ये कलाशास्त्र मध्ये एमए केले आणि १९२६ मध्ये आग्रा विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. १९२८ मध्ये त्यांनी गाझियाबाद येथे दिवाणी वकील म्हणून काम सुरू केला. +फेब्रुवारी १९३७ मध्ये ते वयाच्या ३४व्या वर्षी छपरौली (बाघपत) या मतदारसंघातून संयुक्त प्रांताच्या विधानसभेवर निवडून गेले. १९३८ मध्ये त्यांनी विधानसभेत कृषी उत्पन्न बाजार विधेयक सादर केले जे भारतातील बऱ्याच राज्यांनी मंजूर केले. +चरण सिंग यांनी ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य मिळविण्याच्या अहिंसक संघर्षात महात्मा गांधींचे अनुसरण केले आणि बऱ्याच वेळा तुरुंगवास भोगला. १९३० मध्ये मीठाच्या कायद्याच्या उल्लंघनासाठी त्यांना ब्रिटिशांनी ६ महिन्यांसाठी तुरूंगात पाठविले. नोव्हेंबर १९४० मध्ये स्वतंत्र सत्याग्रह चळवळीसाठी त्याला पुन्हा एक वर्षासाठी तुरूंगात डांबण्यात आले. ऑगस्ट १९४२ मध्ये त्यांना ब्रिटिशांनी पुन्हा तुरूंगात डांबले आणि नोव्हेंबर १९४३ मध्ये त्यांना सोडण्यात आले. +चरण सिंग यांनी १९६७ मध्ये नेहरूंशी होणाऱ्या मतभेदामुळे काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय क्रांती दल हा त्यांचा राजकीय पक्ष स्थापन केला. राज नारायण आणि राम मनोहर लोहिया यांच्या मदतीने आणि पाठिंबाने ते १९६७ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि नंतर पुन्हा १९७० मध्ये. १९७५ मध्ये त्यांना पुन्हा तुरूंगात डांबले गेले, पण यावेळी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी. गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती आणि तिच्या सर्व राजकीय विरोधकांना तुरूंगात टाकले होते. १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनतेने गांधींना मत दिले नाही आणि विरोधी पक्ष, ज्यापैकी चौधरी चरण सिंह हे वरिष्ठ नेते होते, ते सत्तेत आले. त्यांनी मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखालील जनता सरकारमध्ये उपपंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. +२८ जुलै १९७९ रोजी चरण सिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. इंदिरा काँग्रेस व बाहेरील पाठिंब्याने (सोशलिस्ट) गटाचे उप-पंतप्रधानपदी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पाठिंबा दिला. लोकसभेत आपले बहुमत सिद्ध करण्याआधीच इंदिरा गांधींनी त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि केवळ २३ दिवसांनी संसदेला सामोरे जाण्यात अपयशी ठरलेले पंतप्रधान म्हणून त्यांनी २० ऑगस्ट १९७९ रोजी राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती नीलम संजीवा रेड्डी यांना लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला दिला. लोकसभा विलीन झाली आणि चरण सिंग जानेवारी १९८० पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून राहिले.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9950.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e27913996f5e1e1e9283c53daa02d9a702f98281 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9950.txt @@ -0,0 +1 @@ +चौरी चौरा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर शहराजवळचे गाव आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील असहकार-आंदोलनादरम्यान इ. स. १९२२मध्ये ह्या गावात आंदोलकांनी पोलीस ठाण्याला लावलेल्या आगीत २२ पोलीस भस्मसात झाले. ह्या घटनेमुळे आंदोलनाला हिंसेचे गालबोट लागल्याने महात्मा गांधींनी आपले असहकार-आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9955.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..444fb4cdd9fa45bfe8c03bd180b46c5b6a05e0b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9955.txt @@ -0,0 +1,2 @@ +८४-चौऱ्याऐंशी  ही एक संख्या आहे, ती ८३  नंतरची आणि  ८५  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. +इंग्रजीत: 84 - eighty-four. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9956.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b3894e32b70b5388625b99380bc8eb50f2b1730 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9956.txt @@ -0,0 +1,10 @@ + श्रीलंका + बांग्लादेश + बर्मा + थायलंड + मलेशिया + कंबोडिया + इंडोनेशिया +} सिंगापूर +चोळ साम्राज्य (तमिळ: சோழ நாடு, चोळर कुळ ; रोमन लिपी: Chola dynasty) हे दक्षिण भारतातील एक साम्राज्य होते. दक्षिण भारतातील हे सर्वांत दीर्घकाळ टिकलेले साम्राज्य होते. याचे सर्वांत जुने संदर्भ मौर्य सम्राट अशोकाने घडवून घेतलेल्या अशोकस्तंभांवरील लेखांत (निर्मितिकाळ अंदाजे इ.स.पू. २७३-इ.स.पू.२३२) आढळतात. त्यानंतर इ.स.च्या १३व्या शतकापर्यंत राज्यविस्ताराच्या कक्षा बदलत राहिल्या असल्या, तरीही चोळांची सत्ता टिकून होती. +कावेरी नदीच्या खोऱ्यात चोळांच्या सत्तेचा उदय झाला. इ.स.च्या ९व्या शतकापासून इ.स.च्या १३व्या शतकापर्यंतचा काळ चोळ साम्राज्याचा परमोत्कर्षाचा काळ होता. पहिला राजराज चोळ व पहिला राजेंद्र चोळ यांच्या काळात चोळ साम्राज्य प्रभावी सैनिकी, आरमारी, आर्थिक व सांस्कृतिक सत्ता बनले. या काळात चोळांचे साम्राज्य भारतीय द्वीपकल्प व आग्नेय आशियात पसरले. पहिल्या राजराज चोळाने द्वीपकल्पीय दक्षिण भारत जिंकला, श्रीलंकेचा काही भाग जिंकून मालदीव द्वीपसमूहावर कब्जा मिळवला[ संदर्भ हवा ]. पहिल्या राजराजाचा पुत्र असलेल्या पहिल्या राजेंद्र चोळाच्या राजवटीत चोळ आरमाराने श्रीविजय साम्राज्यास नाविक युद्धात नमवून आग्नेय आशियात राज्य विस्तारले, तसेच पाटलीपुत्राच्या पाल साम्राज्याच्या सैन्याचा पराभव करत वर्तमान आंध्र प्रदेशातील गोदावरी तीरापर्यंत राज्य विस्तारले. इ.स.च्या १३व्या शतकाच्या आरंभी दक्षिण भारतात पांड्यांची प्रतिस्पर्धी सत्ता वाढू लागली, तसतसे चोळ साम्राज्यास उतरण लागली. अखेरीस इ.स. १२७९ च्या सुमारास तिसऱ्या राजेंद्र चोळाच्या सैन्याचा पराभव करून पांड्यांनी चोळांची सत्ता संपुष्टात आणली[ संदर्भ हवा ]. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9958.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1887321773d9051e7d079c38b08766e548d73ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9958.txt @@ -0,0 +1,19 @@ + चौल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +ऐतिहासिक धार्मिक स्थळ चौल भगवती +अलिबाग तालुक्यातील चौल येथे भगवती गावात वसलेले हे मंदिर खूप मनमोहक आणि आल्हाददायी आहे . +        चौलच्या इतिहासानुसार चौल नगरी ही व्यापाऱ्यांची नगरी म्हणून ओळखली जाते. या चौल नगरीत ३६० मंदिरे आहेत. त्याच चौल मधील खूप जूने बांधकाम असलेले हे भगवती मंदिर आहे. +          भगवती देवीच्या नावावरून येथील गावाला भगवती असे नाव पडले आहे . मंदिराच्या गाभाऱ्यावर लाकडी खाबांवर संस्कृत भाषेत नमूद केल्या नुसार , या मंदिराचा जीर्णोद्धार  इ . स. १७१२ साली झाला आहे. +            निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर खूप जूने व जिर्णोद्धार झाल्या पासून ते आता पर्यंत आहे तसेच आहे . तसेच चौल नगरीतील सर्वात मोठे हे भगवती मंदिर आहे . नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी श्री एकविरा भगवती देवीचे हे मंदिर आहे . +             भगवती देवीचे मंदिर हे खूप छान व प्रसन्न वाटनारे असे कौलारू आणि पाषाणी आहे . मंदिराच्या भोवती सुंदर परिसर व मंदिराच्या सभोवताली तटबंदी आहे . मंदिराच्या पारिसरात गावकऱ्यांना प्रवेश करण्यासाठी पूर्व , पश्चिम , दक्षिण , व उत्तर असे प्रवेशद्वार आहेत . +            भगवती मंदिराच्या डाव्याबाजूस श्री शंकराचे छोटे मंदिर आहे . शंकराच्या मंदिराच्या मागील बाजूस पोखरण आहे . मंदिरात प्रवेश करताना लाकडी दरवाजा आहे त्याला "लाटीचा " दरवाजा असे बोलतात मंदिरामध्ये सर्व बांधकाम हे लाकडी आहे . लाकडी खांबांवर  आकर्षक नक्षीकाम केलेले  आहे .  मंदिरातून बाहेर जाण्यासाठी एक छोटा लाकडी ( लाटीचा ) दरवाजा ही आहे . +             भगवती देवीची मूर्ति ही स्वयंभू आहे . देवीच्या उजव्या बाजूला रक्षकाची छान मूर्ती आहे . गाभाऱ्याबाहेर गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला श्री गणपती व श्री विष्णू याची संगमरवराची अतिशय सुंदर मूर्ती आहेत . मंदिराच्या सभामंडपात मध्यभागी यज्ञ कुंड आहे . +            या यज्ञकुंडात दरवर्षी नवरात्रीच्या नवव्या दिवशी रात्री होम केला जातो . या दिवशी मंदिरात गावकरी बांधवासह कोळी भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळते . +             श्री एकविरा भगवती मंदिर हे सकाळी ८.०० ते संध्याकाळी ८.०० पर्यंत भक्तांना दर्शनासाठी खुले असते . रोज सकाळी देवीची पूजा होऊन सकाळी व संध्याकाळी घंटा वाजवून आरती केली जाते . +             दर वर्षी घटस्थापनेच्या दिवशी नऊरात्रीत देवीची नऊ दिवस मोठी जत्रा भरते . खूप दूरवरून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात . नऊरात्रीच्या नवव्या दिवशी मंदिरात देवीसाठी होम हवन मंत्र पठण केले जाते . होमचा विधी हा रात्री १२.०० वाजता मंत्र पठण झाल्यावर वाजत गाजत नाचत देवीच्या गाभाऱ्या भोवती   पाच फेऱ्या मारल्या जातात . असे हे नऊरात्रीचे नऊ दिवस खूप आनंदाने साजरे केले जातात .. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9977.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93edba990dc6bf9d78d526368adc4284014b9a3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9977.txt @@ -0,0 +1 @@ +चौहाण राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9988.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef81e602e9ef6cba4e1f7337c7d5a679e494310a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9988.txt @@ -0,0 +1,2 @@ +च्यांग चिंग-कुओ (पारंपारिक चीनी भाषा: 蔣經國; सरल चीनी भाषा: 蒋经国; पिन्यिन: Jiǎng Jīngguó; वेड-गाइल्स: Chiang Ching-kuo) (एप्रिल २७, इ.स. १९१० - जानेवारी १३, इ.स. १९८८) हा तैवानचा राष्ट्राध्यक्ष होता. +कॉमिंटांग पक्षाचा नेता असलेला चांग तैवानच्या राष्ट्राध्यक्ष च्यांग कै-शेकचा मुलगा होता. कै-शेकनंतर सत्तेवर आलेला च्यांग इ.स. १८७२ते इ.स. १९७८पर्यंत पंतप्रधान तर १९७८नंतर मृत्यूपर्यंत राष्ट्राध्यक्ष होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9989.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..266054dcb0a85bb8e1666af8fbb13d771cdc5816 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9989.txt @@ -0,0 +1,2 @@ +च्यांग झमिन (मराठी लेखनभेद: च्यांग झ-मिन, ज्यांग झेमिन, जियांग झेमिन ; चिनी: 江泽民 ; फीनयीन: Jiang Zemin ; ) (ऑगस्ट १७, इ.स. १९२६; यांग्चौ, च्यांग्सू - नोव्हेंबर ३०, इ.स. २०२२) हा चिनी साम्यवादी पक्षातील "तिसऱ्या पिढीतला" आघाडीचा राजकारणी होता. तो इ.स. १९९३ ते इ.स. २००३ या कालखंडात चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष होता. त्याआधी इ.स. १९८९ ते इ.स. २००२ या काळात तो चिनी साम्यवादी पक्षाचा सर्वसाधारण सचिव होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9995.txt b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b96ea2c3bd8ff1b19d849572c6ab912e90ca218 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_14/wiki_s3_9995.txt @@ -0,0 +1,2 @@ +च्यास हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.