Aarsh-Wankar commited on
Commit
36b3694
·
verified ·
1 Parent(s): a474b83

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10023.txt +2 -0
  2. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_1003.txt +2 -0
  3. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10030.txt +3 -0
  4. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10052.txt +124 -0
  5. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10054.txt +4 -0
  6. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10057.txt +1 -0
  7. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10060.txt +9 -0
  8. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10087.txt +3 -0
  9. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10096.txt +10 -0
  10. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10106.txt +1 -0
  11. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10112.txt +7 -0
  12. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10119.txt +2 -0
  13. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10123.txt +1 -0
  14. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10134.txt +7 -0
  15. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10135.txt +1 -0
  16. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_1017.txt +2 -0
  17. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10173.txt +2 -0
  18. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10181.txt +3 -0
  19. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10223.txt +1 -0
  20. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10232.txt +33 -0
  21. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10256.txt +5 -0
  22. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10266.txt +6 -0
  23. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10273.txt +2 -0
  24. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10279.txt +1 -0
  25. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10293.txt +1 -0
  26. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10306.txt +1 -0
  27. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10310.txt +6 -0
  28. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10318.txt +3 -0
  29. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_1032.txt +3 -0
  30. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10347.txt +3 -0
  31. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10360.txt +6 -0
  32. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10362.txt +1 -0
  33. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_1038.txt +7 -0
  34. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10399.txt +14 -0
  35. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10403.txt +1 -0
  36. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10427.txt +9 -0
  37. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_1044.txt +2 -0
  38. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10442.txt +1 -0
  39. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10443.txt +1 -0
  40. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10446.txt +1 -0
  41. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_1048.txt +1 -0
  42. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10541.txt +1 -0
  43. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10543.txt +2 -0
  44. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_1055.txt +3 -0
  45. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10575.txt +3 -0
  46. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10576.txt +4 -0
  47. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10600.txt +1 -0
  48. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10602.txt +0 -0
  49. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10614.txt +1 -0
  50. dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10621.txt +1 -0
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10023.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ नियंत्रण, मुक्त उपभोग आणि संपूर्ण त्याग यांच्यामध्ये आत्मसंयमाची स्थिती असते. व्यावहारिक जीवनात आणि आध्यात्मिक पद्धतींमध्ये यश मिळवण्यासाठी हे आवश्यक मानले जाते. आध्यात्मिकदृष्ट्या, संयम हा आत्म्याचा गुण आहे. हा आत्म्याचा जन्मजात स्वभाव मानला जातो. त्याग आणि अखंड उपभोगातून इंद्रियांची तृप्ती शक्य नाही. संयम मुक्त भावना व्यक्ती आणि समाजाला अधोगतीकडे घेऊन जाते.
2
+ संयम आणि दडपशाही यात फरक आहे. संयम म्हणजे माफक प्रमाणात नियंत्रण आहे. दडपशाही म्हणजे दाबणे. अनेक साधनांमध्ये, साधकाला त्याच्या अंतःप्रेरणा दडपण्याऐवजी नियंत्रित करण्यास सांगितले जाते.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_1003.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ विळेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10030.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाने एप्रिल २०१९ मध्ये चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[१][२][३] संयुक्त अरब अमिरातीने द्विपक्षीय मालिकेत पूर्ण सदस्य संघ खेळण्याची ही पहिलीच वेळ होती.[४][५]
2
+ या दौऱ्याच्या आधी झिम्बाब्वेने २७ जणांच्या प्रशिक्षण संघाची घोषणा केली.[६] झिम्बाब्वेचा नियमित कर्णधार हॅमिल्टन मसाकादझा दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर पडला होता, त्याच्या जागी पीटर मूरची वनडे कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.[७] तसेच झिम्बाब्वेसाठी अनुभवी फलंदाज ब्रेंडन टेलरची अनुपस्थिती होती, जो वासराचे स्नायू फाटल्यामुळे बाहेर पडला होता.[८] झिम्बाब्वे क्रिकेटने जाहीर केले की या दौऱ्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील नफा चक्रीवादळ इडाई मदत कार्यांना जाईल.[९] झिम्बाब्वेचा माजी कर्णधार, ग्रीम क्रेमरने वर्षाच्या सुरुवातीला झिम्बाब्वेहून दुबईला गेल्यानंतर, दौऱ्यासाठी यूएई संघासाठी प्रशिक्षक सल्लागार म्हणून काम केले.[१०]
3
+ झिम्बाब्वेने मालिका ४-० ने जिंकली.[११]
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10052.txt ADDED
@@ -0,0 +1,124 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, खानदेश व अजूनही महाराष्ट्राबाहेरच असलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रेत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगानी ही चळवळ उभी राहिली.
2
+ ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. इ. स. १९२० रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता. लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला ,विशेषतः नेहरुंना , संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.
3
+ इ. स. १९३८ रोजी पटवर्धन [ संदर्भ हवा ] व इ. स. १९४० मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय उपस्थित केला[ संदर्भ हवा ]. माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं व महाराष्ट्राचे काँग्रेस पुढारी एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हटले. इ. स. १९४६चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनात 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन झाले व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला.
4
+ इ. स. १९४६ रोजीच भरलेल्या महाराष्ट्र एकीकरण परिषदेत स.का.पाटील यांनी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला. महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला.
5
+ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीला पाठिंबा होता. या चळ्वळीला पाठिंबा दर्शविण्याकरिता अनेक ठिकाणी सभा त्यांनी घेतल्या होत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीतील एक घटक पक्ष होता.. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे व डॉ. आर.डी. भंडारे यांनी ‘मुंबईसह महाराष्ट्र’चा ठराव शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या (Scheduled Caste Federation) वतीने मांडला.
6
+ स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. आंध्र प्रदेश राज्याची मागणी पोट्टी श्रीरामल्लू यांच्या बलिदानानंतर पूर्ण झाली. भाषावार प्रांतरचेनेसाठी नेमलेल्या कमिशनाने महाराष्ट्र राज्याची मागणी डावलली.
7
+ डिसेंबर इ. स. १९४८ रोजी प्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावर प्रांतरचनेला विरोध दर्शविण्यात आला होता व महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी होती. जे.व्ही.पी कमिटीने महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मागणीला पाठिंबा दिला नाही व मुंबई महाराष्ट्रात देण्यास विरोध केला. मुंबई अनेक भाषांच्या व वर्णाच्या लोकांचे, उद्योगधंद्याचे शहर आहे असे अहवालात म्हटले होते. वल्लभभाई पटेलांनी मुंबईचा विकास गुजराती भाषकांनी केल्याचे नमूद केले.
8
+ डिसेंबर इ. स. १९५३ रोजी फाजलअली यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी,धनंजय गाडगीळसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. इ. स. १९५५ रोजी आयोगाचा निवाडा जाहीत झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्त्व सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैद्राबादसाठी एक भाषिकाच तत्त्व तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचं. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट करून मराठी भाषिक विदर्भ ,बेळगाव-कारवार बाहेर ठेवले गेले. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळे ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकाशी 'आर्थिकदृष्ट्या' जोडला असल्याचे तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्त्व कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले. आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गुजराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्यायची नव्हती असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल.
9
+ या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. नेहरूनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलं.महाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. यामुळे काँग्रेसनेते जनतेच्या नजरेतून उतरले. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे ज्येष्ठ नेत्याने तर नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात ,मला नेहरु महत्त्वाचे वाटतात असे म्हटले. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालीस्ट व प्रजासमाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस.एम.जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख,भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्र्यांनी आपल्या 'मराठा' या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर बोचरी व कठोर टीका केली. त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्याचा खरपूस समाचार घेतला. शाहीर अमर शेख,शाहिर अण्णाभाऊ साठे,शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.
10
+ २० नोव्हेंबर इ. स. १९५५ मोरारजी देसाई व स.का.पाटील या काँग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली. पाटलांनी 'पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही व मोरारजींनी 'काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल' अशी मुक्ताफळं उधळली. लोकांनी संतापून सभा उधळली. २१ नोव्हेंबर इ. स. १९५५ रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे १५ जणांना प्राण गमवावा लागला. जाने-फेब्रु इ. स. १९५६ रोजी केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरली. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाली. मोरारजीच्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून निष्ठूरपणे ८० लोकांना गोळीबारात मारले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण १०५ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाउंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले. संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे प्रचंड सत्याग्रह घडवून आणला.चळवळीच्या काळात जनतेच्���ा असंतोषामुळ, नेहरुंना महाराष्ट्रात सुरक्षारक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई. भारताचे अर्थमंत्री सी.डी देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले.
11
+ १ नोव्हेंबर इ. स. १९५६ला केंद्राने सौराष्ट्र, गुजरात,मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतु बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले. परंतु या द्विभाषिकाचे महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. या समितीने १९५७ सालची लोक सभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. त्यात बलाढ्य काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत या समितीला ३९८ जागांपैकी तब्बल १५५ जागांवर विजय मिळाला. स्वाभाविकच ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली. आणि डाॅ. आर.डी. भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान भुषविला. काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. इंदिरा गाधींने नेहरूंचे मन वळवले. द्वैभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली.[१] तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं 'व्याज' म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली.[२] मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावबाबतचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले 'मुंबई' नाव वगळून समितीने 'महाराष्ट्र'असे नाव ठरवले व राज्याची स्थापना १९६० सालच्या कामगारदिनी म्हणजे १ मे १९६० रोजीझाली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे हस्ते दिल्लीहून आणला गेला. नव्या राज्याची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली.
12
+ २१ नोव्हेंबर इ. स. १९५५चे हुतात्मे[३]
13
+ १] सिताराम बनाजी पवार
14
+ २] जोसेफ डेव्हिड पेजारकर
15
+ ३] चिमणलाल डी. शेठ
16
+ ४] भास्कर नारायण कामतेकर
17
+ ५] रामचंद्र सेवाराम
18
+ ६] शंकर खोटे
19
+ ७] धर्माजी गंगाराम नागवेकर
20
+ ८] रामचंद्र लक्ष्मण जाधव
21
+ ९] के. जे. झेवियर
22
+ १०] पी. एस. जॉन
23
+ ११] शरद जी. वाणी
24
+ १२] वेदीसिंग
25
+ १३] रामचंद्र भाटीया
26
+ १४] गंगाराम गुणाजी
27
+ १५] गजानन ऊर्फ बंडू गोखले
28
+ १६] निवृत्ती विठोबा मोरे
29
+ १७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
30
+ १८] बालप्पा मुतण्णा कामाठी
31
+ १९] धोंडू लक्ष्मण पारडूले
32
+ २०] भाऊ सखाराम कदम
33
+ २१] यशवंत बाबाजी भगत
34
+ २२] गोविंद बाबूराव जोगल
35
+ २३] पांडूरंग धोंडू धाडवे
36
+ २४] गोपाळ चिमाजी कोरडे
37
+ २५] पांडूरंग बाबाजी जाधव
38
+ २६] बाबू हरी दाते
39
+ २७] अनुप माहावीर
40
+ २८] विनायक पांचाळ
41
+ २९] सिताराम गणपत म्हादे
42
+ ३०] सुभाष भिवा बोरकर
43
+ ३१] गणपत रामा तानकर
44
+ ३२] सिताराम गयादीन
45
+ ३३] गोरखनाथ रावजी जगताप
46
+ ३४] महमद अली
47
+ ३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे
48
+ ३६] देवाजी सखाराम पाटील
49
+ ३७] शामलाल जेठानंद
50
+ ३८] सदाशिव महादेव भोसले
51
+ ३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे
52
+ ४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर
53
+ ४१] भिकाजी बाबू बांबरकर
54
+ ४२] सखाराम श्रीपत ढमाले
55
+ ४३] नरेंद्र नारायण प्रधान
56
+ ४४] शंकर गोपाल कुष्टे
57
+ ४५] दत्ताराम कृष्णा सावंत
58
+ ४६] बबन बापू भरगुडे
59
+ ४७] विष्णू सखाराम बने
60
+ ४८] सिताराम धोंडू राडये
61
+ ४९] तुकाराम धोंडू शिंदे
62
+ ५०] विठ्ठल गंगाराम मोरे
63
+ ५१] रामा लखन विंदा
64
+ ५२] एडविन आमब्रोझ साळवी
65
+ ५३] बाबा महादू सावंत
66
+ ५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर
67
+ ५५] विठ्ठल दौलत साळुंखे
68
+ ५६] रामनाथ पांडूरंग अमृते
69
+ ५७] परशुराम अंबाजी देसाई
70
+ ५८] घनश्याम बाबू कोलार
71
+ ५९] धोंडू रामकृष्ण सुतार
72
+ ६०] मुनीमजी बलदेव पांडे
73
+ ६१] मारुती विठोबा म्हस्के
74
+ ६२] भाऊ कोंडीबा भास्कर
75
+ ६३] धोंडो राघो पुजारी
76
+ ६४] हृदयसिंग दारजेसिंग
77
+ ६५] पांडू माहादू अवरीरकर
78
+ ६६] शंकर विठोबा राणे
79
+ ६७] विजयकुमार सदाशिव भडेकर
80
+ ६८] कृष्णाजी गणू शिंदे
81
+ ६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले
82
+ ७०] धोंडू भागू जाधव
83
+ ७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे
84
+ ७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर
85
+ ७३] करपैया किरमल देवेंद्र
86
+ ७४] चुलाराम मुंबराज
87
+ ७५] बालमोहन
88
+ ७६] अनंता
89
+ ७७] गंगाराम विष्णू गुरव
90
+ ७८] रत्नू गोंदिवरे
91
+ ७९] सय्यद कासम
92
+ ८०] भिकाजी दाजी
93
+ ८१] अनंत गोलतकर
94
+ ८२] किसन वीरकर
95
+ ८३] सुखलाल रामलाल बंसकर
96
+ ८४] पांडूरंग विष्णू वाळके
97
+ ८५] फुलवरी मगरू
98
+ ८६] गुलाब कृष्णा खवळे
99
+ ८७] बाबूराव देवदास पाटील
100
+ ८८] लक्ष्मण नरहरी थोरात
101
+ ८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
102
+ ९०] गणपत रामा भुते
103
+ ९१] मुनशी वझीऱअली
104
+ ९२] दौलतराम मथुरादास
105
+ ९३] विठ्��ल नारायण चव्हाण
106
+ ९४] देवजी शिवन राठोड
107
+ ९५] रावजीभाई डोसाभाई पटेल
108
+ ९६] होरमसजी करसेटजी
109
+ ९७] गिरधर हेमचंद लोहार
110
+ ९८] सत्तू खंडू वाईकर
111
+ —नाशिक --
112
+ ९९] गणपत श्रीधर जोशी
113
+ १००] माधव राजाराम तुरे(बेलदार)
114
+ -- बेळगांव --
115
+ १०१] मारुती बेन्नाळकर
116
+ १०२] मधूकर बापू बांदेकर
117
+ १०३] लक्ष्मण गोविंद गावडे
118
+ १०४] महादेव बारीगडी
119
+ -- निपाणी --
120
+ १०५] कमलाबाई मोहिते
121
+ -- मुंबई—
122
+ १०६] सिताराम दुलाजी घाडीगांवकर
123
+ १०७] शंकरराव तोरस्कर
124
+ १०८] बंडु गोखले
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10054.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ स्वतंत्र भारत देशाची पुर्नरचना मुख्यत्वे भाषिक तत्त्वावर झाली तरी महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य नाकारण्यात आले. त्यामुळे येथील जनतेला विराट आंदोलन करावे लागले. भारताच्या भाषिक चळवळींचा अभ्यास करणाऱ्या तज्‍ज्ञांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीची नोंद त्यांच्या ग्रंथांतून करावी लागल्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दलची माहिती राष्ट्रीय राजकीय विश्लेषकांचे ग्रंथ, मह्राराष्ट्रातील राजकीय विशेषकांचे ग्रंथ, चळ्वळीत सहभागी लोकांची आत्मचरित्रे आणि ललित साहित्य अशा स्वरूपात उपलब्ध होते.
2
+ संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर चळवलीतील अग्रभागी असलेले एक तत्कालीन कार्यकर्ते लालजी पेंडसे यांनी चळवळीबद्दलचा पहिला ग्रंथ ’महाराष्ट्राचे महामंथन] हा १९६२ साली लिहून पूर्ण केला. ह्या इतिहासाचे कथन त्यांनी निष्पक्ष विश्लेषणासोबत घडलेल्या घटनांचे वर्णन, संयुक्त संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचे वृत्तान्त, चर्चांचे तपशील, वृत्तपत्रांतील बातम्या यांच्या माध्यमातून केले आहे.
3
+ संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते अत्यंत टोकदार टीका करत होते पण महात्मा गांधींच्या अहिंसा चळवळीवर साऱ्यांचीच श्रद्धा होती. भर मुख्यत्वे शाब्दिदीक मारावरच होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी झाल्याच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंनी काढलेल्या स्वतःच्या व्यंगचित्राबद्दल बाळासाहेब महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात
4
+ "...मुळात मला यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राचा ' मंगल कलश ' आणला , हेच मान्य नाही. उलट मी त्यापूर्वी एक व्यंगचित्र काढले होते. एसेम, डांगे हे यशवंतरावांना दगड मारत आहेत आणि त्यानंतर ते दगड एकत्र करून यशवंतरावांनी त्यांची एक भिंत बांधली आहे, असेसं ते चित्र होते. त्या भिंतीवर यशवंतरावांनी लिहिले होते 'संयुक्त महाराष्ट्र!' त्यानंतर १३ ऑगस्ट १९६० रोजी 'मार्मिक'च्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनाला यशवंतराव बालमोहन विद्यामंदिरात आले. तेव्हा ते म्हणाले होते : 'बाळच्या कुंचल्याचे फटकारे अजूनही माझ्या पाठीवर आहेत. पण याच्याच कुंचल्याने मला न्यायही दिला आहे... ' (संदर्भ: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2722504.cms?prtpage=1 Archived 2012-11-22 at the Wayback Machine.)
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10057.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ ६ फेब्रुवारी १९५६ रोजी मराठी भाषिकांचे "महाराष्ट्र राज्य' निर्मितीसाठी "संयुक्त महाराष्ट्र समिती'ची स्थापना पुणे इथे टिळक स्मारक मंदिरात करण्यात आली. या आंदोलनाचे अग्रणी नेते आचार्य अत्रे, एस.एम. जोशी(समितीचे सरचिटणीस), केशवराव जेधे (समितीचे अध्यक्ष), नाना पाटील, के.सी. ठाकरे (प्रबोधनकार), सेनापती बापट, ना.ग. गोरे, दादासाहेब गायकवाड, जयंतराव टिळक होते. १० ऑक्टोबर १९५५ रोजी न्या. फाजलअली कमिशनने आपला अहवाल केंद्राला सादर केला. त्यात मुंबई शहराला द्विभाषिक शहराचा दर्जा देण्याची शिफारस केली होती. मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कारवार, निपाणी, पश्चिम महाराष्ट्र मिळून संयुक्त महाराष्ट्र तयार व्हावा याला विरोध केला होता. या अन्यायकारक निर्णयाविरोधात न्याय मागण्यासाठी महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शेतकरी कामगार पक्ष, प्रजासमाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, शेड्‌यूल्ड कास्ट फेडरेशन, जनसंघ, हिंदू महासभा इ. पक्षांनी सहभाग घेतला होता. समितीने या पक्षांना या आंदोलनात येण्याविषयी वेळोवेळी आव्हान केले होते. सर्वसामान्य जनता, मराठी भाषिक प्रेमी, साहित्यिक, कलावंत, अभ्यासक, वृत्तपत्रकार आदींना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ प्रभावी होत गेली.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10060.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे (संरा) (इंग्रजी: United Nations) ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 'संरा'ची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागी देशा-देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती. ही संस्था स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता, पण भारताचे या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण राहिले आहे. आपले कार्यक्रम रावबिण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत.[ संदर्भ हवा ]
2
+ जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत. जगभरात असलेल्या कार्यालयांमधून वर्षभरात होणाऱ्या नियमित बैठकांमधून ’संरा’ आणि तिच्या खास संस्था सारलक्षी आणि प्रशासकीय बाबींवर निर्णय घेतात. संस्थेची सहा मुख्य उपांगे आहेत : आमसभा (मुख्य चर्चाकारी सभा); सुरक्षा परिषद (शांती आणि सुरक्षेसाठीचे विवक्षित ठराव करणारी); आर्थिक व सामाजिक परिषद (आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक सहकार्य व विकासास चालना देण्यात सहकार्यासाठी); सचिवालय (’संरा’ला आवश्यक अभ्यासकार्ये, माहिती आणि सुविधा देण्यासाठी); आंतरराष्ट्रीय न्यायालय (प्रमुख न्यायिक अंग) आणि ’संरा’ विश्वस्त संस्था (सध्या अक्रिय). ’संरा’ व्यवस्थेतील इतर प्रमुख संस्थांमध्ये विश्व स्वास्थ्य संघटना, विश्व अन्न कार्यक्रम आणि युनिसेफ यांचा समावेश *होतो. महासचिव ही ’संरा’ची सर्वात ठळक व्यक्ती असते आणि २००७ मध्ये हे पद दक्षिण कोरियाचे बान की-मून यांनी मिळविले. सदस्य राष्ट्रांकडून मिळणाऱ्या निर्धारित आणि ऐच्छिक देणग्यांमधून संस्थेला वित्तपुरवठा होतो आणि अरेबिक, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या तिच्या सहा अधिकृत भाषा आहेत. ही विश्वसंघटना आहे. सचिवालयातील मुख्य हा महासचिव आहेसयुक राज्यशांतता प्रशापित करतात.[ संदर्भ हवा ]
3
+ राष्ट्रसंघ कशासाठी स्थापन झाला, त्याचे हेतू व उद्दिष्टे काय आहेत हे राष्ट्रसंघाच्या घटनेत स्पष्ट केले आहे. त्यानुसार त्यांची प्रमुख उद्दिष्���े पुढीलप्रमाणे-
4
+ २०१५ला या संघटनेला ७० वर्ष पूर्ण झाले
5
+ खालील १७ संयुक्त राष्ट्रांच्या विशेष समित्या आहेत.
6
+
7
+
8
+ सदस्य देश • आमसभा • सुरक्षा समिती • आर्थिक व सामाजिक परिषद • सचिवालय (सरचिटणीस) • आंतरराष्ट्रीय न्यायालय
9
+ खाद्य व कृषी संस्था • आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था • आंतरराष्ट्रीय मजूर संस्था • आंतरराष्ट्रीय सागरी संस्था • IPCC • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था • संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था • आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ • संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम • SCSL • UNCTAD • UNCITRAL • संयुक्त राष्ट्रे विकास समूह • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम • UNDPI • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम • युनेस्को • UNODC • UNFIP • संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय • संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती • UN-HABITAT • युनिसेफ • UNITAR • UNOSAT • UNRWA • UN Women • विश्व पर्यटन संस्था • जागतिक पोस्ट संघ • विश्व खाद्य कार्यक्रम • विश्व स्वास्थ्य संस्था • विश्व हवामान संस्था
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10087.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ संयुक्त अरब अमिराती हा मध्यपूर्वेतील एक देश आहे. संयुक्त अरब अमिराती सात अमिराती एकत्र येउन तयार झाला आहे. ह्या सात अमिराती अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा ह्या आहेत.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10096.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ संरक्षण मंत्रालय (रक्षा मंत्रालय) कडे राष्ट्रीय सुरक्षा आणि भारतीय सशस्त्र दलांशी थेट संबंधित सरकारच्या सर्व संस्था आणि कार्यांचे समन्वय आणि पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी आहे. भारताचे राष्ट्रपती हे देशाच्या सशस्त्र दलांचे औपचारिक सरसेनापती आहेत. देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी संरक्षण मंत्रालय सशस्त्र दलांना धोरणात्मक चौकट आणि संसाधने प्रदान करते. भारताच्या प्रादेशिक अखंडतेची खात्री करण्यासाठी भारतीय सशस्त्र दल ( भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना, भारतीय नौदलासह ) आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय तटरक्षक दल प्रामुख्याने जबाबदार आहेत.
2
+ सध्या, लष्करी अधिकारी आणि संबंधित नागरी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाची नवीन निर्मिती सुरू आहे, मंत्रालयाद्वारे प्रशासित आणि देखरेख केली जाईल. मंत्रालय दरवर्षी जानेवारीत प्रजासत्ताक दिनाचे समारंभ आणि परेड आयोजित करते आणि चालवते, प्रमुख पाहुणे आयोजन करतात. भारताच्या संघीय विभागांमध्ये मंत्रालयाचे सर्वात मोठे अंदाजपत्रक आहे आणि सध्या जगातील देशांमध्ये लष्करी खर्चात तिसऱ्या क्रमांकावर आहे, [१] [२] [३] . [४]
3
+ १७७६ मध्ये कोलकाता येथे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्वोच्च सरकारमध्ये एक लष्करी विभाग तयार करण्यात आला, ज्याचे मुख्य कार्य ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या सैन्याशी संबंधित आदेश चाळणे आणि नोंद करणे हे होते. लष्करी विभाग सुरुवातीला सार्वजनिक विभागाची एक शाखा म्हणून काम करत असे आणि लष्कराच्या कर्मचाऱ्यांची यादी ठेवत असे. [५]
4
+ चार्टर ऍक्ट १८३३ सह, ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारच्या सचिवालयाची चार विभागांमध्ये पुनर्रचना करण्यात आली, प्रत्येक विभागाचे प्रमुख सरकारचे सचिव होते. [५] बंगाल, बॉम्बे आणि मद्रासच्या (इंग्रजांच्या अमदानीत) भागातील् सैन्याने एप्रिल १८९५ पर्यंत प्रेसिडेन्सी आर्मी म्हणून काम केले, जेव्हा प्रेसीडेंसी आर्मी एकल भारतीय सैन्यात प्रशासकीय सोयीसाठी एकत्र झाली, ते चार आज्ञामध्ये विभागले गेले: पंजाब ( उत्तर पश्चिम सरहद्दीसह ), बंगाल ( बर्मासह ), मद्रास आणि बॉम्बे ( सिंध, क्वेटा आणि एडनसह ). [५]
5
+ भारतीय सैन्यावरील सर्वोच्च अधिकार गव्हर्नर-जनरलकडे निहित होत���, जो भारताच्या राज्य सचिवांद्वारे वापरला जाणारा ताजच्या नियंत्रणाच्या अधीन होता. परिषदेतील दोन सदस्य लष्करी घडामोडींसाठी जबाबदार होते. एक लष्करी सदस्य होता, जो सर्व प्रशासकीय आणि आर्थिक बाबींवर देखरेख करत असे. दुसरा कमांडर-इन-चीफ होता जो सर्व कार्यरत बाबींसाठी जबाबदार होता. [५] मार्च १९०६ मध्ये लष्करी विभाग रद्द करण्यात आला आणि त्याच्या जागी दोन स्वतंत्र विभाग आले; लष्कर विभाग आणि लष्करी पुरवठा विभाग. एप्रिल १९०९ मध्ये लष्करी पुरवठा विभाग रद्द करण्यात आला आणि त्याची कार्ये लष्कर विभागाच्या ताब्यात देण्यात आली. जानेवारी १९३८ मध्ये लष्कर विभागाची संरक्षण विभाग म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली. संरक्षण विभाग ऑगस्ट १९४७ मध्ये कॅबिनेट मंत्र्याच्या अधिपत्याखाली संरक्षण मंत्रालय बनले. [५]
6
+ १९४७ मध्ये सशस्त्र दलांना मुख्यत्वे परिवहन मदत देणाऱ्या संरक्षण मंत्रालयाच्या कार्यात दूरगामी बदल झाले आहेत. नोव्हेंबर १९६२ मध्ये, १९६२ च्या युद्धानंतर, संरक्षण उपकरणांचे संशोधन, विकास आणि उत्पादन हाताळण्यासाठी संरक्षण उत्पादन विभागाची स्थापना करण्यात आली. नोव्हेंबर १९६५ मध्ये, संरक्षण उद्देशांसाठी आयात प्रतिस्थापनाच्या योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी संरक्षण पुरवठा विभागाची स्थापना करण्यात आली. हे दोन विभाग नंतर विलीन करून संरक्षण उत्पादन आणि पुरवठा विभाग तयार करण्यात आला.
7
+ १९८० मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास विभागाची निर्मिती करण्यात आली. जानेवारी २००४ मध्ये संरक्षण उत्पादन आणि पुरवठा विभागाचे नाव बदलून संरक्षण उत्पादन विभाग असे करण्यात आले. लष्करी उपकरणांच्या वैज्ञानिक बाबी आणि संरक्षण दलाच्या उपकरणांचे संशोधन आणि रचना यावर सल्ला देण्यासाठी संरक्षण मंत्र्यांच्या वैज्ञानिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती. २००४ मध्ये माजी सैनिक कल्याण विभागाची निर्मिती करण्यात आली.
8
+ संरक्षण मंत्रालयात पाच विभाग असतात; संरक्षण विभाग (DoD), सैन्य व्यवहार विभाग (DMA), संरक्षण उत्पादन विभाग (DDP), संरक्षण संशोधन आणि विकास विभाग (DRDO), आणि माजी सैनिक कल्याण विभाग (DESW). भारताचे संरक्षण सचिव हे संरक्षण विभागाचे प्रमुख म्हणून काम करतात [६] [७] आणि मंत्रालयातील विभागांच्या क्रियाकलापांच्या समन्वयासाठी देखील जबाबदार असतात. [६] [७]
9
+ सर���व विभागांची प्रमुख कार्ये पुढीलप्रमाणे आहेत.
10
+ संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था, प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, मानसशास्त्रीय संशोधन संरक्षण संस्था आणि राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासन आणि अखत्यारीत येतात.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10106.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ संवत्सर रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संवत्सर गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या अनेक पॅसेंजर गाड्या थांबतात.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10112.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ संवाद म्हणजे आदान - प्रदान, देवाण - घेवाण, संप्रेषण, संज्ञापन इत्यादी. थोडक्यात संवाद म्हणजे आपल्या मतांचा केलेला आदान - प्रदान किंवा देवाण - घेवाण होय.
2
+ "एका व्यक्तीद्वारे इतर व्यक्तीकडे अथवा व्यक्ती समूहा कडे चिन्हाद्वारे माहितीचे प्रेषण किंवा प्रक्षेपण होय."
3
+ "संदेशा द्वारे चालणारी आंतरक्रिया म्हणजे संवाद".
4
+ संवाद ही संस्कृतीशी संबधित प्रक्रिया आहे. याचाच अर्थ ज्या व्यक्तीला संवाद साधायचा आहे. तिची आणि ज्या व्यक्तीशी संवाद साधायचा आहे या दोघांचीही संस्कृतिक पार्श्वभूमी एकच असल्यास संवाद अधिक प्रभावी होतो.
5
+ ज्यावेळी विविध प्रसार माध्यमांचा वापर करून संवाद केला जातो व तो संदेश खूप लोकापर्यंत पोहोचविला जातो त्यास जनसंज्ञापन म्हणतात.मानवी जीवनामध्ये संवादाला खूप महत्त्वाचे स्थान आहे.
6
+ संवादाला मानवी जीवनामध्ये फार महत्त्वाचे स्यान आहे. संवामुळे विचारांची देवाण घेवाण होते.
7
+ संवाद हा परस्परांमध्ये होणे खूपच गरजेचा असतो. कारण कोणताही मनुष्य हा एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय राहूच शकत नाही. [१]
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10119.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.[१] त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
2
+ भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.[२] भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.[३] संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.[४][५] महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.[६]
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10123.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणे. शासनवरील मर्यादा संविधानात नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेने चालत आलेल्या असतात. संविधानवादाची सुरुवात सतराव्या शतकातील जॉन लॉक या ब्रिटिश विचारवंताच्या सामाजिक कराराच्या सिद्धांतातून झालेली आढळते.त्यांच्या विचारानुसार शासन चुकीच्या गोष्टी करू शकत नाही आणि जर त्या गोष्टी शासनाने केल्या तर लोकांना ते शासन बदलण्याचा अधिकार असतो.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10134.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ संगीत संशयकल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले एक विनोदी नाटक आहे. २० ऑक्टोबर, इ.स. १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने केला.
2
+ या नाटकाचा पहिला गद्य प्रयोग इ.स. १८९४ मध्ये तसबिरीचा घोटाळा ऊर्फ फाल्गुनरावाचा फार्स या नावाने झाला. १९१६ पर्यंत या गद्य नाटकाचे सतत प्रयोग होत होते. गंधर्व नाटक कंपनीने मूळ नाट्यसंहितेत थोडाफार बदल करून नाटकात ३० पदे घातली. ही बहुतेक सर्व गाणी देवलांनी रचली होती. देवल हे अण्णासाहेब किर्लोस्कराचे शिष्य होते आणि एक उत्कृष्ट तालीममास्तर, कवी आणि संगीताचे जाणकार होते.
3
+ अश्विनशेठ आणि रेवती हे या नाटकाचे नायक-नायिका आहेत. फाल्गुनराव आणि कृत्तिका या भूमिका थोडीफार खलनायकी स्वरूपाच्या आहेत. नायक-नायिकेत गैरसमज करून देण्यामागे त्यांचा सहभाग आहे. याशिवाय अश्विनशेठचा मित्र वैशाखशेठ, रेवतीची आई मघा नायकीण, तसेच भादव्या, रोहिणी, आषाढ्या, स्वाती, तारका आदी दुय्यम पात्रेही नाटकात कथानकाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यामुळे नाटकाच्या रंजकतेमध्ये अधिक भर पडली आहे.
4
+ फाल्गुनराव हा संशयी स्वभावाचा आहे. तो आपली बायको कृत्तिकावर संशय घेतो. तीही संशयग्रस्त आहे.या संशयाच्या जाळ्यात ते नकळत अश्विनशेठ-रेवती या नायक-नायिकेलाही ओढतात. ही गुंतागुंत शेवटी सर्व संशय फिटेपर्यंत वाढतच जाते, आणि नाटक, बघणाऱ्याची उत्सुकता ताणत ताणत अखेरपर्यंत मनोरंजक राहते.
5
+ बोलता बोलता गायचे आणि गाता गाता बोलायचे, हा देवल आणि किर्लोस्कर यांच्या संगीत नाटकांचा आत्मा संशकल्लोळमध्येही राखला गेला आहे.
6
+ 1सुकांत चंद्रानना(प्रभाकर कारेकर] 2धन्य आनंद दिन(शरद जांभेकर) 3कर हा करि धरिला(वसंतराव देशपांडे)
7
+ 4ही बहु चपल वारांगना(प्रकाश घांग्रेकर) 5 ह्रदयी धरा बोध खरा (रामदास कामत)6 मृगनयना रसिक मोहिनी (वसंतराव देशपांडे) 7हेतू तूझा फसला (प्रभाकर कारेकर)8 हा नाद सोड सोड (प्रभाकर कारेकर)
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10135.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ संशयाची पद्धत ही शास्त्रीय विचारपद्धतीतील एक भाग आहे. रेने देकार्तने याची प्रथमतः मांडणी केली.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_1017.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ विवार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10173.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ संस्कृती मंत्रालय हे कला आणि संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करणारे भारतीय सरकारचे मंत्रालय आहे.
2
+
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10181.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ कोणत्याही गोष्टीची व मुख्यतः "संस्थेची" सुरुवात करणाऱयास न निर्मात्यास संस्थापक असे संबोधले जाते.
2
+ संस्थापक ही मुख्य व्यक्ति मानली जाते, व त्या व्यक्तीच्या विचारशैलीवर संस्थेचे जडणघडण होते.
3
+ संस्थापक स्थापने नंतर बाकीच्या लोकांना निमंत्रित करतो , तो स्वतः एखादी जवाबदारी संबलू शकतो वा त्या साथी सुद्धा कोणाची तरी नियुक्ती करू शकतो.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10223.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सकलेशपूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हासन लोकसभा मतदारसंघात असून हासन जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10232.txt ADDED
@@ -0,0 +1,33 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ सकाळ (वृत्तपत्र) हे भारताच्या पुणे शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे.
3
+ सकाळ हे वृत्तपत्र डॉ. नानासाहेब परूळेकर यांनी पुण्यात एक जानेवारी १९३२ रोजी सुरू केले. २१ सप्टेंबर १९८७ पासून या वृत्तपत्राचा ताबा पुण्यातील उद्योजक प्रताप पवार यांच्याकडे आला. सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक असून, त्याच्या आवृत्त्या सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, व नागपूर या शहरांतूनसुद्धा प्रसिद्ध होतात. सध्या सकाळ हे महाराष्ट्रातील आघाडीच्या खपाच्या दैनिकांपैकी एक आहे. वृत्तपत्र म्हणून सुरू झालेला सकाळ आता बहुमाध्यम समूह झालेला आहे.
4
+ सकाळ वृत्तपत्र समूहाची इतर प्रकाशने :
5
+ दैनिके:
6
+ नियतकालिके:
7
+ दूरचित्रवाणी :
8
+ न्यूझ पोर्टल :
9
+ 'सकाळ' वृत्तपत्राच्या आवृत्त्या :
10
+ 'सकाळचे संपादक
11
+ सकाळ टुडे
12
+ स्थानिक पातळीवरील बातम्यांसाठी 'सकाळ'ने स्वतंत्र पुरवणी सुरू केली. या पुरवणीसाठी 'सकाळ'ने 'टुडे' हे इंग्रजी नाव वापरले. २००६-२००७ या कालावधीमध्ये 'सकाळ'च्या महाराष्ट्रातील सर्व आवृत्त्यांमध्ये स्थानिक बातम्यांसाठी 'टुडे' पुरवणी प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. या बदलाची सुरुवात 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीपासून झाली 'पुणे टुडे' ही पहिली पुरवणी १४ ऑगस्ट, २००६ रोजी प्रसिद्ध झाली. रोज मुख्य अंकाबरोबर ही १० किंवा १२ पानी पुरवणी प्रसिद्ध होते. यामुळे स्थानिक पातळीवरील बातम्या आणि जाहिरातदार यांना नवे व्यासपीठ उपलब्ध झाले.
13
+ आफ्टरनून 
14
+ • एशियन एज 
15
+ • बॉम्बे समाचार 
16
+ • द टाइम्स ऑफ इंडिया 
17
+ • बॉम्बे टाइम्स 
18
+ • इंडियन एक्सप्रेस 
19
+ • डीएनए 
20
+ • लोकमत 
21
+ • लोकसत्ता 
22
+ • महाराष्ट्र टाइम्स 
23
+ • मिड-डे 
24
+ • मिरर बझ 
25
+ • मुंबई मिरर 
26
+ • नवा काळ 
27
+ • तरुण भारत 
28
+ • नवभारत टाइम्स 
29
+ • सामना 
30
+ • सकाळ 
31
+ • द इकॉनॉमिक टाइम्स 
32
+ • हिंदुस्तान टाइम्स 
33
+ • प्रहार 
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10256.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ इसवी सनाच्या १८५९अगोदर होऊन गेलेले श्री सखाराम महाराज ऊर्फ सखारामबाबा हे डोमगाव परंपरेतील श्रेष्ठ कीर्तनकार आणि रामदासी कवी होते. समर्थवाग्देवता मंदिरातील बाड क्रमांक २०४मध्ये सखारामबाबाविरचित पंचीकरणाची वही आहे. त्या वहीत, सखाराम महाराजांनी पंचीकरण सुलभ करून सांगितले आहे. त्यांनी काही पदेही रचलेली आहेत. त्यांनी रामगीतेवर मराठी टीका लिहिली आहे.श्री सखाराम महाराजांचे चरित्र 'रामदासियांत मोठाची दिवा ' या नावाने श्री प्रमोद संत यांनी लिहिले आहे.
2
+ सखाराम महाराजंची समाधी खामगावला कविवर्य श्री.दि. इनामदार यांच्या जुन्या वाड्यात आहे.
3
+ सखाराम महाराजांची डोमगाव परंपरा अशी आहे :
4
+ यांशिवाय, रामदासस्वामींच्या शिष्यपरंपरेत सखा नावाचे आणखी दोन कवी होऊन गेले, एक बाळनाथांचा शिष्य आणि दुसरा जनार्दनशिष्य. रामदासी नसलेले सखा नावाचे आणखीही कवी होऊन गेले, ते असे :
5
+
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10266.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ लागवडीलायक जमिनीची कमतरता असलेल्या व दाट लोकसंख्या असलेल्या भागांत उपलब्ध जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जी शेती केली जाते तिला सखोल शेती म्हणतात. सखोल शेतीमध्ये बहुतांशी प्रदेशांत प्रामुख्याने भात हे एकमेव पीक घेतले जाते. या प्रदेशात सखोल शेतीचे स्वरूप उदरनिर्वाहाचे असते.
2
+ यामध्ये जमिनीचा सखोल वापर करून उत्पादन वाढीसाठी संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटनाशके आणि जलसिंचनाचा उपयोग केला जातो.
3
+
4
+
5
+
6
+
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10273.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10279.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सगे सोयरे हा इ.स. १९८४मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. मुरलीधर कापडी दिग्दर्शित या चित्रपटात रंजना देशमुखची प्रमुख भूमिका आहे.[१]
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10293.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सच्चिथा जयथिलाके (जन्म २४ फेब्रुवारी १९९७) ही श्रीलंकेची क्रिकेट खेळाडू आहे.[१]
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10306.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सचिन दूबाले पाटील ( ६ मे १९९०) हा एक भारतीय निर्माता,[१][२] कार्यकारी निर्माता,[३] सिनेअभिनेता व ध्वनी रेकॉर्डिस्ट आहे.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10310.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ सचिन पायलट (७ सप्टेंबर, १९७७ (1977-09-07) (वय: ४६)
2
+ ) हे भारतीय संसद सदस्य आहेत. राजस्थानच्या दौसा मतदारसंघ मार्फत ते संसद प्रतिनिधित्व करत आहेत. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.
3
+ सचिन पायलट हे काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे शाळेय शिक्षण नवी दिल्ली येथील हवाई दल बालभारती शाळेत होऊन बी.ए.(ऑनर्स) सेंट स्टीफंस्, दिल्ली विद्यापीठ मधुन केले. महाविद्यालय मध्ये असताना पायलट विद्यालय शुटिंग दलाचे कप्तान होते. त्यांनी एम.बी.ए. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ, अमेरिका येथील वारटन महाविद्यालयातुन केले.
4
+ परदेशाहुन परतल्यावर १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. हा दिवगंत राजेश पायलट यांचा जन्म दिवस होता. या दिवशी मोठा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. १३ मार्च २००४ रोजी १४ व्या लोकसभेसाठी राजस्थानच्या दौसा मतदारसंघ पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडुन आले. वयाच्या २६ व्या वर्षी निवडुन आलेले पायल्ट हे भारताचे सर्वात लहान संसद सदस्य ठरले. पायलट ग्रह खात्याचे पार्लिमेंट स्टॅडींग समितीचे सदस्य आहेत. तसेच नागरी उड्डान खात्याच्या सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत.
5
+ २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरी राजकारणी फारुख अब्दुल्ला यांच्या सुपुत्री सराह अब्दुलाशी विवाह केला.[१]
6
+ [१] Archived 2020-07-16 at the Wayback Machine.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10318.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ सचिनदेव बर्मन (१ ऑक्टोबर, इ.स. १९०६ - ३१ ऑक्टोबर, इ.स. १९७५) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार व पार्श्वगायक होते. त्यांचा जन्म सध्या बांगलादेशात असलेल्या कोमिल्ला या ब्रिटिश भारतातील गावात झाला.
3
+
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_1032.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ Vivian (ビビアン, Bibian?) विवियन ही २००४ मधील पेपर-मारिओ द थाऊजंड-इयर डोर ह्या नाट्य-पात्र खेळातील काल्पनिक पात्र आहे . ती सुरुवातीला शत्रूच्या बाजूने असते , मात्र खेळाडूचे पात्र मारिओ जेव्हा तिची मदत करतो, तेव्हा ती खेळाडूच्या बाजूला येते. जपानी आणि युरोपियन भाषांच्या भाषांतरात तिला ट्रान्सजेंडर महिला म्हणण्यात आले आहे. इंग्रजी भाषेतील आवृत्तीमध्ये मात्र तिच्या ट्रान्सजेंडर असण्याचा उल्लेख काढून टाकण्यात आलेला आहे. विवियनला व्हिडिओ खेळातील सर्वोत्तम LGBTQ पात्र मानण्यात येते.
2
+ विवियन ही भूत सदृश्य व्यक्ती आहे. ती रूपाने जांभळी असून, तिचे गुलाबी केस आहेत. तसेच हातात पांढरे हातमोजे आणि गुलाबी- पांढऱ्या पट्यांची टोपी ही तिची वेशभूषा आहे. तिच्याजवळ ज्वाळा हाताळण्याची आणि सावल्यांमध्ये लपण्याची शक्ती आहे. तिच्या मोठ्या बहिणी बेल्दाम व मॅरिलिन ह्या अनुक्रमे निळी आणि पिवळी टोपी घालतात, ज्यांचे आकार बदलत असतात.  विवियन ट्रान्सजेंडर महिला आहे, पण तिची बहीण बेल्दाम तिला त्यावरून घालून पाडून बोलते आणि तिच्या लिंगाबाबत गल्लत करत विवियनवर भिन्नलिंगी पोषाखाचा आरोप करते.
3
+ मूळ जपानी आवृत्तीत विवियनचे वर्णन ट्रान्सजेंडर म्हणून न करता, मुलीसारखा दिसणारा मुलगा असे करण्यात आले आहे. हाच तपशील फ्रेंच आणि स्पॅनिश आवृत्यांमध्ये पुढे नेण्यात आला आहे. जेव्हा जर्मन आणि इंग्रजी आवृत्त्या आल्या तेव्हा मात्र तिच्या ट्रान्सजेंडर असल्याचा उल्लेख न करता, तिच्या बहिणीच्या ट्रान्सफोबियाचे रूपांतर दिसण्यावरील अपमानामध्ये करण्यात आले होते. पण इंग्रजी/जर्मनेतर आवृत्यांत विवियनला ट्रान्सजेंडर दाखवण्यात आले आहे. इटालियन आवृत्तीत तर ती स्वतःच्या ट्रान्स महिला असल्याचा अभिमान असल्याचे सांगते आणि लिंगबदलाचे समर्थन करते. ज्यातून तिच्या बहिणीच्या आरोपांवर उत्तर देते," माझ्या मुलगी बनण्यावर मला अभिमान आहे."साचा:Mario role-playing gamesसाचा:Mario franchise
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10347.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ सज्जिदा बीबी शाह (२५ जून, इ.स. १९८८:हैदराबाद, सिंध, पाकिस्तान - ) ही  पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी व ऑफस्पिन गोलंदाजी करते.
2
+ शाह आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना वयाच्या बाराव्या वर्षी २३ जुलै, इ.स. २००० रोजी  आयर्लंडविरुद्ध खेळली.
3
+ साचा:पाकिस्तान संघ - २००९ महिला क्रिकेट विश्वचषक
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10360.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ सटाणा शहर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे. 2011च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या 37701 होती.
2
+ हे शहर देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचे कार्यक्षेत्र आहे. मामलेदार महाराजांनी तत्कालीन दुष्काळात तथाकथित दैवी आदेशाने मोलाचे कार्य केले, त्यामुळे सटाणामधील जनतेने त्यांना देवत्व बहाल केले .
3
+ नाशिक जिल्ह्यातील उंचीवरील सर्वाधिक ठिकाणे सटाणा तालुक्यात आढळतात.उदा.मांगी-तुंगी डोंगर, साल्हेर-मुल्हेर किल्ले.
4
+ सटाणा २0°35′३७″N ७४°१२′00″E येथे स्थित आहे.[२] त्याची सरासरी उंची ५४४ मीटर (१७८४ फूट) आहे.
5
+ या तहसीलमध्ये तिळवण, पिसोळ, साल्हेर या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आवटीचे जंगल प्रसिद्ध आहे
6
+ [[वर्ग:बागलाण तालुका]]
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10362.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सटाळा बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_1038.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ गणेश अभ्यंकर तथा विवेक (१६ फेब्रुवारी, १९१८ - ९ जून, १९८८) हे मराठी कृष्णधवल चित्रपटांतील अभिनेता होते.
2
+ विवेक हे मराठी कृष्णधवल चित्रपटांच्या काळातले अभिनेते होते. देखणे, प्रसन्‍न व्यक्तिमत्त्व आणि सहजसुंदर अभिनय यामुळे सिनेरसिकांमध्ये विवेक यांना आदराचे स्थान होते. १९४४ सालच्या भक्तीचा मळा या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. १९५० च्या बायको पाहिजे या चित्रपटात बाळ कुडतरकर यांनी अभ्यंकर यांना विवेक असे नाव दिले. हे नाव अभ्यंकरांनी पुढे वापरले. कुडतरकर आणि गणेश अभ्यंकर हे मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे एका बाकावर बसणारे सहाध्यायी होते.
3
+ विवेक यांनी सुमारे ८० चित्रपटांमधून आणि १० नाटकांमधून भूमिका केल्या आहेत.
4
+ अंबरनाथ येथील नवप्रकाश चित्र या चित्रसंस्थेच्या हमारी कहानी या हिंदी चित्रपटातील प्रमुख भूमिकेत विवेक यांची निवड झाली होती. या चित्रपटाचे निर्माते- लेखक- दिग्दर्शक भालचंद्र वासुदेव कुलकर्णी होते. हा चित्रपट प्रकाशित झाला नाही.
5
+
6
+ (अपूर्ण यादी)
7
+ चिचेक यांच्या कलाप्रवासाची कहाणी ‘अभिनेता विवेक’ या पुस्तकात सांगितली आहे. सांगाती प्रकाशनातर्फे २०१७ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे संपादन रविप्रकाश कुलकर्णी, प्रकाश चांदे, प्रभाकर भिडे आणि भारती मोरे यांनी केले आहे.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10399.txt ADDED
@@ -0,0 +1,14 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील पहिला भाग म्हणजे कृतयुग किंवा सत्य युग. सत्ययुगाची सुरुवात कार्तिक शुद्ध नवमीला झाली अशी पुराणात नोंद आहे.
2
+ वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरुष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदांपैकी सातव्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली. या युगांत अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलियुगात आहोत आणि या युगाचा प्रारंभ भाद्रपद वद्य त्रयोदशी, प्रमादी नाम संवत्सर, मंगळवार दिनांक १६ जुलै इ.स.पू. -३१०१ मध्ये झाला.[१]
3
+ कृतयुग किंवा सत्य युग हे युग स्वर्गासारखे होते. त्यात सर्व पक्षी-प्राणी, झाडे, फुले ,निसर्गरम्य होती. देव आणि प्रत्यक्ष श्रीविष्णूनारायण-श्रीलक्ष्मी ह्या युगात राहत होते.
4
+ ब्रह्माण्ड (जैन धर्म) मध्ये वर्णन केले आहे .अनंत वेळीचे चक्र दोन भागात विभाजित आहे.
5
+ हे सहा आरांचे चक्र आहे.
6
+ सुखम-सुखम (खूप चांगले)
7
+ सुखम (चांगले )
8
+ सुखम-दुखम (चांगले वाईट)
9
+ दुखम-सुखम (वाईट चांगले ) - २४ तीर्थंकरांचे युग
10
+ दुखम (वाईट) - आजचे युग
11
+ दुखम-दुखम (खूप वाईट)[२][३]
12
+ सात्त्विक आहार
13
+ श्रीलक्ष्मीनारायण
14
+ कल्की आवतार
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10403.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सतरावा लुई (२७ मार्च, १७८५ - ८ जून, १७९५) हा फ्रांसचा राजा होता. हा सोळावा लुई आणि त्याची पत्नी मरी आँत्वानेत यांचा मुलगा होता.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10427.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ सती (प्रथा) (इंग्रजी: Sati (practice) or suttee) ही एक अप्रचलित अग्नी दहन प्रथा आहे. काही प्राचीन भारतीय हिंदू समाजात ही एक धार्मिक प्रथा प्रचलित होती[१].
2
+ भारतातील प्राचीन हिंदू समाजाची घृणास्पद आणि चुकीची प्रथा होती. या प्रथेमध्ये विधवा पत्नीला मृत्यू झालेल्या पतिचा अंत्यसंस्काराच्या वेळी चितेवर जिवंत जाळले जात असे. किंवा विधवा महिला तिच्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्वतः त्या जळत्या चितेवर उडी मारून आत्मदाह करत असे.[२]
3
+ ह्या प्रथेचा ऊल्लेख ३ रा शतक ख्रिस्त पूर्वी मध्ये झाला आहे. पण पुरावा ५ व्या व नव्वया शतकांपासुनच आहे. हिंदू व सीख अमीर उमरावी घराण्यांमध्ये ही व्यवस्था जास्त होती. दक्षिण आशियातील काही ठिकाणी सुद्धा ही प्रथा चालायची.राणी पद्मिनी ऊर्फ पद्मावती ही चित्तोडगढ राज्याची राणी व राजा रतनसिंह याची पत्‍नी होती, राणी पद्मिनी आणि इतर सोळाशे महिलांसह 'जौहर' करून भस्मसात झाली[१][३]
4
+ शिवाजीच्या ज्येष्ठ पत्नी पुतलाबाईंनी आपल्या पतीच्या निधनानंतर सती गेल्या.[४]
5
+ सतिबंदी करणारा महानुभाव पंथ
6
+ कामाइसा सती प्रकरण
7
+ यादव सम्राट रामचंद्रदेवाची राणी कामाइसा होती. रामचंद्रदेवाच्या मृत्युनंतर तिने सती जावे अशी तिच्यावर सक्ती करण्यात आली. पण तिला नागदेवाचार्यांकडून महानुभाव पंथाचा उपदेश होता. 'पिंडहनन केलेया ब्रह्मांडहनन होए' (श्री चक्रधरोक्त सुत्रपाठ विचार सूत्र ६८) वचनानुसार तिने सती जाण्याचे नाकारले. रामचंद्रदेवाचा पुत्र सिंघणदेव तृतीय याला ती म्हणाली 'मज सत्त्व नाही: मी तुझिये भानवसीचा ठोंबरा खाऊन असैनः'(स्मृतीस्थळ क्र.१४९,१५०) तिला सती जावेच लागले. पण नागदेवाचार्यांचा अभिप्राय तिला आत्महत्येचे नरक होणार नाहीत असाच पडला. धर्मवार्तेसाठी विष, वाघवळ, सूरी, पाटी आदि साधनांनी आत्महत्या केल्यास आत्महननरूप मळ लागतो पण ते कर्म वाया जात नाही मात्र असे जर अविद्येकारणे केले तर मात्र नरक होतात असाही त्यांचा अभिप्राय आहे.
8
+ ब्रिटिश कालीन भारतात ही प्रथा पहिल्यांदा चालायची. बंगाल भागात ह्या प्रथे दर्म्यान एक सरकारी अधिकारी उपस्थीत राहायचा. १८१५ ते १८१८ च्या मध्ये, बंगालात सतींची संख्या ३७८ वरून ८३९ वर गेली. सती विरुद्ध ख्रिश्चन मिशनरी, जसे विल्यम केरी, व समाजसेवक, जसे राजाराम मोहन रॉय, ह्यांनी सतत आंदोलने केल्या नंतर, सरकारने १८२९ साली सती प्रथेवर बंदी आणली. त्यानंतर ईतर राज्यांमध्ये सुद्धा त्यासारखेच कायदे राबविण्यात आले. १८६१ मध्ये पूर्ण भारतावर क्वीन विक्टोरिया द्वारे सतीवर बंदी आणण्यात आली होती. नेपाळात १९२० साली सती वर बंदी आली. १९८८ च्या भारतीय सती प्रतिबंधक कायद्याने सतीबद्दलच्या सहायावर, ऊत्तेजनावर व सतीचा गौरव करण्याला गुन्हेगारी स्वरूप दिले.
9
+ सती [५] हा शब्द सती देवीपासून (दक्षायानी देखील म्हटले जाते) उत्पत्ती केली आहे. पिता राजा दक्ष प्रजापती यांनी सती देवी पती असलेल्या शिव यांचा अपमान केल्याने, सहन करू न शकल्यामुळे या कारणामुळे दक्ष प्रजापती यांची पुत्री सतीने यज्ञाकुंडाच्या अग्नीमध्ये उडी घेऊन देवी सतीने तिचे जीवन संपवले.[२][६]
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_1044.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ विवेक गोम्बर हा एक भारतीय अभिनेता आणि निर्माता आहे ज्याने भारतीय, ब्रिटिश आणि अमेरिकन सिनेमांमध्ये योगदान दिले आहे. ते अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे प्राप्तकर्ता आहेत.[१]
2
+ त्यांनी हिंदी टेलिव्हिजन डेली सोप अस्तित्व..एक प्रेम कहानी या मध्ये छोट्या भूमिकेतून सुरुवात केली.[२] त्यांनी प्रशंसनीय कायदेशीर नाटक कोर्ट (२०१४)[३] आणि रोमँटिक ड्रामा सर (२०१८)[४] सारख्या प्रकल्पांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10442.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सतीश चंद्र अग्रवाल (मृत्यू: सप्टेंबर १०, इ.स. १९९७) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.ते इ.स. १९७७ आणि इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील जयपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.तसेच ते राज्यसभेचेही सदस्य होते.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10443.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सतीश चंद्र दुबे ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10446.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सतीश तांबे हे एक मराठी कथालेखक अणि नाटककार आहेत.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_1048.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ विवेक सागर प्रसाद (२५ फेब्रुवारी, २०००]:इटारसी, मध्य प्रदेश, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10541.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सॅम पित्रोदा तथा सत्यनारायण गंगाराम पंचाल (४ मे, इ.स. १९४२:ओडिशा, भारत - ) पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते.[१]
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10543.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सत्यनारायण गोयंका किंवा एस.एन. गोयंका (जन्म : ३० जानेवारी १९२४; - २९ सप्टेंबर २०१३) हे विपश्यना ध्यानपद्धतीचे जागतिक कीर्तीचे बर्मी-भारतीय आचार्य होते. म्यानमारमधील विसाव्या शतकातील विपश्यना आचार्य सयाग्यी यू बा खिन यांनी भारतात आणि इतर देशांत प्रसार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.[१] एस.एन. गोयंका यांना भारत सरकारने सामाजिक कार्याबद्दल इ.स. २०१२ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले.
2
+ सत्यनारायण गोयंका इ.स. १९६९ सालच्या जून महिन्यात विपश्यनेच्या आचार्य पदावर विराजमान झाल्यावर त्यांनी मुंबईत पहिले विपश्यना शिबिर ३ ते १४ जुलै इ.स. १९६९ या दिवसांत एका धर्मशाळेत भरविले.[२] त्यांनी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे इ.स. १९७६ साली "विपश्यना विश्व विद्यापीठाची" स्थापना केली. इ.स. १९८५ साली त्यांनी इगतपुरीतच विपश्यना संशोधन केंद्राचीही स्थापना केली.[३][४]
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_1055.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ विवेक राझदान.
2
+ जुलै १८, इ.स. २००६
3
+ दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10575.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ सत्यवती हे महाभारतातील एक पात्र असून ती राजा शंतनू याची पत्नी व कौरव व पांडवांची पणजी होती. लग्नाआधी ती निषाद[१] राजा दुशाराज नावाच्या एका कोळ्याची दत्तक मुलगी असते. तिच्या शरीरास माशांचा गंध येत असे म्हणून तिला मत्स्यगंधा असे म्हणत. ऋषी पराशर यांची स्त्रीसुखाची इच्छा पूर्ण केल्यानंतर ऋषी पराशर यांनी तिच्या शरीरास येणारा माशांचा गंध नाहीसा करतात व त्याजागी अद्वितीय असा सुंगध तिच्या शरीरास येईल, असे वरदान देतात. हा सुगंध अनेक योजने दूरपर्यंत येत असे, यामुळे तिला योजनगंधा[२] असे संबोधले जाऊ लागते.
2
+ शंतनूशी विवाह होण्याआधी तिला ऋषी पराशर यांच्याकडून एक मुलगा होतो. हा मुलगा म्हणजे ऋषी व्यास. त्यानंतर यमुना नदीच्या काठावर शंतनू सत्यवतीला बघून तिच्या प्रेमात पडतो. तो दाशराजाला भेटून सत्यवतीची मागणी घालतो. परंतु 'सत्यवतीचा पुत्र हा हस्तिनापूरचा भावी राजा होणार असेल, तरच तिचा विवाह शंतनूशी होईल' अशी अट दाशराज घालतो. परंतु शंतनूने त्याआधीच त्याचा जेष्ठ पुत्र देवव्रत याला भावी राजा म्हणून घोषित केले असते. त्यामुळे शंतनू ते मान्य करत नाही व तिथून परततो. मात्र देवव्रताला हे समजल्यावर तो दाशराजाला भेटून त्यांना वचन देतो की सत्यवतीचा पुत्रच हस्तिनापूरचा राजा बनेल. पण या वचनानेसुद्धा दाशराजाचे समाधान होत नाही. त्याला वाटत असते की सद्ध्या जरी देवव्रताने स्वतः राजा न होण्याचे वचन दिले असले तरी त्याच्या पुढील पिढ्या राजगादीवर आपला हक्क सांगतील. दाशराजाचे समाधान करण्यासाठी देवव्रत प्रतिज्ञा करतो की तो आजीवन ब्रह्मचारी राहील, ज्यामुळे सत्यवतीचे वंशजच हस्तिनापूरचे राजे बनतील. आजन्म ब्रह्मचारी राहिलेल्या देवव्रताला भीष्म हे नाव मिळाले.
3
+ या प्रतिज्ञेनंतर सत्यवतीचा शंतनूशी विवाह होतो व तिला चित्रांगद व विचित्रवीर्य अशी दोन मुले होतात. शंतनूच्या मृत्यूनंतर ती काही काळ हस्तिनापूरचा राजकारभार पाहते. त्यानंतर चित्रांगद व त्याच्या मृत्यूनंतर विचित्रवीर्य हस्तिनापूरचा राजा बनतो. सत्यवती त्याचे लग्न अंबिका व अंबालिका या काशीराजाच्या मुलींसोबत करून देते. मात्र त्यांना मुलगा होण्याआधीच विचित्रवीर्याचा मृत्यू होतो. कुरू वंश इथेच संपू नये यासाठी सत्यवतीच्या आज्ञेनुसार व्यासांकडून अंबा व अंबालिका व त्यांची एक दासी या��ना पुत्रप्राप्ती होते.
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10576.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ श्री अरविंद घोष लिखित सावित्री : एक आख्यायिका आणि एक प्रतीक या महाकाव्यातील सत्यवान ही एक मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. महाभारतातील सावित्री आख्यान-कथेचा संदर्भ यास आहे.
2
+ शाल्व देशाचा अंध राजा द्युमत्सेन याचा पुत्र म्हणजे सत्यवान. राजा अश्वपतीची कन्या सावित्री वरसंशोधनासाठी जाते तेव्हा ती सत्यवानाची निवड करते, तेव्हा सत्यवान व त्याचे कुटुंबीय हे अज्ञातवासात जीवन जगत असतात. सत्यवान अल्पायुषी आहे आणि एका वर्षात त्याला मृत्यू येणार आहे अशी भविष्यवाणी नारदमुनी यांनी केलेली असते, तरीही सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहते. सावित्री मृत्यूशी लढा देते आणि सत्यवानाचे प्राण परत मिळविते. सत्यवान-सावित्री हे जोडपे दाम्पत्य-प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
3
+ श्रीअरविंद यांनी त्याला रूपकात्मक प्रतीक बनविले. सत्यवान म्हणजे सत्याचे मनुष्यरूप. तो या मर्त्य नश्वर जगात सत्याची प्रतिष्ठापना करू पाहणाऱ्या मानवाच्या विफल प्रयत्नांचे रूपक आहे.
4
+ संक्षिप्त सावित्री, ले.माधव पंडित, अनुवाद - सुहास टिल्लू
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10600.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ अन्यायाविरुद्ध शांततेने आणि दृढ निश्चय याद्वारे प्रतिकार करण्याचा एक अभिनव अहिंसक मार्ग म्हणजे सत्याग्रह होय सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह धरणे असाही होतो प्राचीन भारतीय वागण्यात विशेषतः पौराणिक कथा आख्यायिका यातून सत्याग्रहाची काही उदाहरणे आढळतात सत्यनिष्ठा सत्यव्रत सत्यसंघ या शब्दांचा उल्लेख आढळतो मात्र सत्याग्रह शब्दाचा अर्थ याहून अधिक व्यापक असा आहे सत्याग्रह यामध्ये प्रतिकारासाठी संयम व सहनशीलतेची अत्यंत आवश्यकता असते अन्याय करणाऱ्या व्यक्तीला सत्य व न्याय याची जाणीव करून देणे व त्या व्यक्तीचे मतपरिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट असते सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य याचा वापर करता कामा नये सत्याग्रहाचा हा मार्ग सामान्य माणसालाही अनुसरता येतो 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्र महात्मा गांधींच्या हाती आली महात्मा गांधींनी नेतृत्व स्वीकारल्यानंतर भारतामध्ये प्रथमच सत्याग्रहाचा अभिनव प्रयोग करण्यात आला जुलूम व अन्याय यांचा अहिंसक मार्गाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न या तंत्राच्या माध्यमातून केला गेला सत्याग्रह तत्त्वांचा विचार करता त्यामध्ये सत्याग्रह करणाऱ्याने अन्याय सहन न करता त्याचा अहिंसक मार्गाने प्रतिकार करणे आवश्यक असते सत्याग्रहा मध्ये विरोधकांच्या बाबतीत सौजन्य आणि त्यांचा दृष्टीकोन समजून घेणे ही खरी सुरुवात असते त्याचप्रमाणे विरोधकांमधील चांगले गुण शोधून त्यांना एक प्रकारे आळवणे किंवा चुकीच्या मार्गाने जाण्यापासून त्यांना रोखणे असा असतो आत्मक्लेशाच्या साह्याने विरोधकाचे मन परिवर्तन घडून आणणे हेही यामध्ये अपेक्षित असते प्रतिपक्षाच्या क्रोधाचा धैर्याने सामना करण्याची क्षमता ही सत्याग्रही मध्ये असते अहिंसे मुळे प्रति पक्षातील लोकांचे हृदय परिवर्तन होते प्रतिपक्षावर दडपण आणण्यापेक्षा त्यांचे मतपरिवर्तन करणे हाच सत्याग्रहाचा मुख्य उद्देश असतो महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळामध्ये भारतातील सर्व जनतेला सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी प्रेरित केले या आंदोलनाचे स्वतः त्यांनी नेतृत्व केले
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10602.txt ADDED
The diff for this file is too large to render. See raw diff
 
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10614.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सत्येंद्र कप्पू (जन्म सत्येंद्र शर्मा किंवा सत्येन कप्पू म्हणून देखील ओळखले जाते; ७ फेब्रुवारी १९३१ - २७ ऑक्टोबर २००७), हे बॉलीवूड चित्रपटांमधील एक भारतीय पात्र अभिनेता होते. त्यांनी जवळपास ४०० चित्रपटांमध्ये काम केले आहे. शोले (१९७५) या चित्रपटातील रामलाल आणि यश चोप्राच्या दिवारमधील अमिताभ बच्चन यांच्या वडिलांच्या भूमिकेत त्यांची सर्वात लक्षात राहणारी भूमिका आहे. काटी पतंग, अनुराग, अमर प्रेम, यादों की बारात, खोटे सिक्के, डॉन, छोटी बहू, बेनाम, जंजीर, आविष्कार, मजबूर, नमक हलाल, काला पत्थर, अंगाराय, मिस्टर नटवर, नटवार , हे त्यांचे अन्य उल्लेखनीय चित्रपट आहेत.[१][२][३]
dataset/scraper_9/batch_1/wiki_s9_10621.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला.